{"url": "http://www.sanwadnews.com/2019/10/blog-post_38.html", "date_download": "2022-05-18T23:48:42Z", "digest": "sha1:C2SIFGY4LITAYRHUFQZGIFVCWU3NWWP3", "length": 15302, "nlines": 74, "source_domain": "www.sanwadnews.com", "title": "माझी उमेदवारी ही जनतेची उमेदवारी आहे : समाधान आवताडे - Sanwad News", "raw_content": "\nलवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल\nबुधवार, १६ ऑक्टोबर, २०१९\nHome पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र सोलापूर माझी उमेदवारी ही जनतेची उमेदवारी आहे : समाधान आवताडे\nमाझी उमेदवारी ही जनतेची उमेदवारी आहे : समाधान आवताडे\nMahadev Dhotre ऑक्टोबर १६, २०१९ पंढरपूर, मंगळवेढा, महाराष्ट्र, सोलापूर,\nमंगळवेढा(प्रतिनिधी) माझी उमेदवारी ही कोणत्या पक्षाची नाही तर माझी उमेदवारी ही जनतेची उमेदवारी आहे मी मतदारसंघाचा विकास करायचा हे ध्येय घेऊन जनतेच्या विश्वासावर निवडणूक लढवित आहे ज्या जनतेने मला निवडणूक लढविण्याचे बळ दिले आहे ती जनता मला निवडूनही आणणार आहे तरी सर्वांनी या परिवर्तनाच्या लढाईत सामील व्हा असे आवाहन पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी केले. ते ढवळस, धर्मगांव, मुढवी, उचेठाण, बठाण, अरळी, बोराळे येथे आयोजीत केलेल्या प्रचार सभांमध्ये बोलत होते.\nपुढे बोलताना आवताडे म्हणाले की , आजपर्यंत या मतदारसंघाचा विकास खुंटलेला आहे. परंतु हे वास्तव आहे. आजपर्यंत विकास हा शब्द प्रत्येक वेळी कानाने आपण ऐकत आलो आहोत परंतु विकास खरोखर काय असतो हे मला जनतेला दाखवून द्यायचे आहे. नदीकाठावरची गावे असूनही या गावांच्या अडचणी आहेत. उजनी धरण स्थापण होवून इतकी वर्षे झाली. आपल्या हक्काचे पाणी कोठे गेले, कसे गेले, ही जबाबदारी कोणाची होती याचा जाब विचारण्याची वेळ आली आहे. सोलापूरच्या पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली नदीकाठाला पाण्याची पाळी वाढत होती. परंतु उजनी ते सोलापूर पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यावर मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. रस्ते प्रश्न, विजेचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न अनेक प्रश्नांनी या मतदारसंघातील जनता मेटाकुटीला आलेली आहे. समस्यांचा पाढा वाढतच आहे. हे सर्व बदलण्यासाठी एक वेळ संधी द्या. विकास कामे करण्यात मी कमी पडलो तर पुढच्या निवडणूकीमध्ये मी तुमच्याकडे मत मागायला येणार नाही असे आवाहन उमेदवार समाधान आवताडे यांनी केले.\nसदर प्रसंगी दत्तात्रय जमदाडे सर म्हणाले, कोणत्या उमेदवाराच्या वयाबध्दल मी टिका टिपण्णी करणार नाही , कारण प्रत्येकाला या वार्धक्यातून जावेच लागणार आहे. परंतु या अशा वयामध्ये असे उमेदवार जनतेची कामे कशी करणार आहेत हा मतदारांनाच पडलेला प्रश्न आहे. सिमेवर रक्त सांडणा-या जवानांच्या पत्नीबध्दल अवमानकारक भाष्य करणा-यांना म्हणजेच त्यांच्या कुठुंबातील सदस्याला उमेदवारी मिळतेच कशी हा प्रश्न निर्माण झाला आहे. जवानांच्या सांडलेल्या रक्ताची शपथ आहे तुम्हाला अशा उमेदवाराला राजकारणातूनच तुम्ही उध्वस्त करा असे प्रतिपादन केले.\nया प्रचार सभांमध्ये शिवसेनेचे नेते प्रा.येताळा भगत सर, प्रा.समाधान क्षिरसागर,शेतकरी संघटणेचे सिध्देश्वर हेंबाडे,मारुती गायकवाड, भागवत बेदरे, बाळासो घोडके,बाबासो बावचे,सुभाष चौगुले तसेच इतर मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले.\nयाप्रसंगी दामाजी कारखान्याच्या संचालिका स्मिता म्हमाणे,चंद्रकांत गरंडे, औदुंबर मोरे, शिवाजी हेंबाडे,दत्तात्रय हेंबाडे,पंपू मोरे,आण्णासाहेब टकले, पांडूरंग माने,गंगाराम माने,अनिल माने,सुरेश टकले,अविनाश कुचेकर,बिभीषण बेदरे,सुभाषभाऊ बेदरे,विकास बेदरे, दादासो बेदरे, संजय बेदरे, राजाभाऊ बाबर,रावसाहेब राजमाने, रविंद्र कुंभार, शिवाजी मोहिते, पैगंबर इनामदार, कासाय्या स्वामी, शिवाजी सरसंबी, सुभाष मोहिते, गणेश गांवकरे, भिमाशंकर कवचाळे, कामण्णा बनसोडे, तानाजी जाधव, अशोक पाटील, तानाजी जाधव, बसाण्णा पाटील, चनवीर लंगोटे, डॉ.रत्नाकर बनसोडे, राजकुमार स्वामी, अक्षय पवार आदिसह संबंधीत गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन,सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, समर्थक, कार्यकर्ते,ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.\nसदर ठिकाणी सुत्रसंचालन अशोक उन्हाळे व सचिन मळगे यांनी केले.\nTags # पंढरपूर # मंगळवेढा # महाराष्ट्र # सोलापूर\nBy Mahadev Dhotre येथे ऑक्टोबर १६, २०१९\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पंढरपूर, मंगळवेढा, महाराष्ट्र, सोलापूर\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nग्रामीण भागातील रस्ते दुरूस्तीसाठी भरीव निधी देणार - आ.समाधान आवताडे\nमंगळवेढा(प्रतिनिधी) : दळणवळण सुविधा अधिक सुलभ आणि गतिमान होण्यासाठी व ग्रामीण भागातील जनतेचा दैनंदिन जीवनमान दर्जा उंचावण्यासाठी तालुक्यात...\nश्रीमंत हिरोजी इटळकर यांची प्रेरणा घेऊन \"शिवक्रांती फौंडेशन\" ची स्थापना- सदाशिव जाधव\n\"शिवक्रांती फौंडेशन\" च्या कामाची सुरूवात महाड येथील पुरगृस्थांना मदत व सेवा करून पुणे(प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज या...\nमंगळवेढा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वतीने कोविड सेंटर साठी ऑक्सिजन कॉंन्संट्रेटर मशीन व मेडिकल गोळ्या आणि आशा वर्कर यांना धान्याचे कीट वितरण समारंभ संपन्न\nमंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने आवाहन केल्यानंतर तालुक्यातील शिक्षक बंधू भगिनींनी उस्फुर...\nवडार समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करा : सुरेश धोत्रे ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संघटनेच्या पिंपरी कार्यालयाचे उद्‌घाटन\nपिंपरी, पुणे (प्रतिनिधी) महाराष्ट्र वडार समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा तसेच अनुसूचित जमातीला लागु असलेल्या सर्व सोयी-सुविधा, सव...\nजोपर्यंत ओबीसींचे आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही- नरेंद्र पवार\nओबीसी भटक्या विमुक्तांच्या महाजागर मेळाव्यात नरेंद्र पवार यांचा शासनाला इशारा मेळाव्याला पंकजा मुंडे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती ला...\nआरोग्य टेक्नॉलजी पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र राजकीय शेती विषयक सोलापूर\nआपले बरेच प्रश्न आणि समस्या चर्चेतून सुटू शकतात. जर संवाद झाला तर प्रश्न आणि समस्या ह्या उद्भवणारच नाहीत. त्यासाठी चांगल्या लोकांचे विचार, प्रयत्न , मेहनत हे समाजापुढे योग्य रीतीने मांडावे लागतील. सध्या असलेले डिजिटल मीडिया , प्रिंट मीडिया आणि टीव्ही मीडिया बर्‍यापैकी आर्थिक गणिते जुळवताना याचे भान ठेवताना दिसत नाहीत.\nपरंतु संवाद न्यूज हे पुर्णपणे डिजिटली चालणारे पोर्टल असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाहिराती आणि जबरदस्तीच्या शुभेच्छा मागणार नाही त्यामुळे कोणताही आर्थिक मोबदला मागितला जाणार नाही.\nआपल्या कार्यक्रमाची माहिती ,फोटो आपण ईमेल , व्हाट्सअप् वर पाठवावी\nचला सामाजिक संवाद घडवण्यासाठी एक पाऊल आपण उचलूया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/ms-dhoni-steps-down-as-csk-captain-ravindra-jadeja-to-take-over-mahi/", "date_download": "2022-05-18T22:07:39Z", "digest": "sha1:OMZQHB7M2PMGQR5ZIJ2BBX7VLARKPHWB", "length": 5708, "nlines": 65, "source_domain": "analysernews.com", "title": "धोनीचा चाहत्यांना धक्का, IPL च्या तोंडावर घेतला मोठा निर्णय!", "raw_content": "\nधोनीचा चाहत्यांना धक्का, IPL च्या तोंडावर घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nमुंबई- भारताचा माजी कर्णधार ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनीनं याआधीच आयपीएल वगळता इतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. या धक्क्यातून त्याचे चाहते सावरतात न सावरतात, तोच महेंद्रसिंह धोनीनं त्याच्या चाहत्यांना अजून एक मोठा धक्का दिला आहे. आयपीएलचा यंदाचा हंगाम अगदी तोंडावर आलेला असताना महेंद्रसिंह धोनीनं CSK अर्थात चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदावरून पायउतार होत असल्याचं जाहीर केलं आहे. धोनीनं चेन्नईचं कर्णधारपद भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाकडे सोपवलं आहे. त्यामुळे आता यंदाच्या आयपीएलमध्ये रवींद्र जाडेजा चेन्नईच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे.\nकर्णधार म्हणून माहीनं आत्तापर्यंत आयपीएलमध्ये इतर कोणत्याही कर्णधारापेक्षा जास्त सामने खेळले आहेत आणि जिंकून देखील दिले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि रायजिंग पुणे जायंट्स या दोन्ही संघांसाठी मिळून धोनीने कर्णधार म्हणून आत्तापर्यंत २०४ सामने खेळले आहेत. त्यातल्या १२१ सामन्यांमध्ये विजय तर ८२ सामन्यांमध्ये पराभवर स्वीकारला आहे. तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. धोनाने भारतीय संघाचा कर्णधार असताना देखील चांगल्या पध्दतीने सांभाळली आहे.\nजुनी पेन्शन लागू करण्यासाठी पटोलेंच मुख्यमंत्र्याना पत्र\nवाळूची तस्करी रोखण्यासाठी कडक उपाययोजना करणार – देसाई\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील २१ मेची सभा रद्द\nराहुल गांधींना नेत्यांऐवजी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट; हार्दिक पटेलचा निशाणा\nशिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एआयएमआयएमच्या प्रवक्त्याला अटक\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा तडकाफडकी राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4,_%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2022-05-19T00:07:04Z", "digest": "sha1:YBVKAT5O4EPMWONPJ2TDUZSU2GGWUTQ6", "length": 6755, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उवा प्रांत, श्रीलंका - विकिपीडिया", "raw_content": "\nउवा प्रांताचे श्रीलंकेच्या नकाशावरील स्थान\nसर्वात मोठे शहर बदुल्ला\nशासकीय भाषा सिंहल, तमिळ\nमुख्यमंत्री गामिनी विजथ विजयमूनी\nस्थापित नोव्हेंबर १४ १९८७\nक्षेत्रफळ ८,४८८ वर्ग किमी\nक्षेत्रफळ टक्केवारी १२.९२ %\nलोकसंख्या टक्केवारी ६.३ %\nलोकसंख्या घनता १३८.७ प्रती वर्ग किमी\nश्रीलंकेचे प्रांत आणि जिल्हे\nमध्य · पूर्व · उत्तर मध्य · उत्तर · वायव्य · सबरगमुवा · दक्षिण · उवा · पश्चिम\nमध्य (कँडी • मातले • नूवरा) · पूर्व (अंपारा • बट्टिकलोआ • त्रिंकोमली) · उत्तरी मध्य (अनुराधपूरा • पोलोन्नारुवा) · उत्तर (जाफना • किलिनोच्ची • मन्नार • वावुनीया • मुलैतीवू) · वायव्य (कुरुनेगला • पत्तलम) · सबरगमुवा (केगल्ले • रत्नपुरा) · दक्षिण (गॅले • हम्बन्टोट • मातरा) · उवा (बदुल्ला • मोनरागला) · पश्चिम (कोलंबो • गम्पहा • कालुतारा)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ सप्टेंबर २०१७ रोजी १८:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/rajesgh-tope-meet-cm-uddhav-thackeray-big-decision-regarding-lockdown-might-be-taken-376335", "date_download": "2022-05-18T23:19:46Z", "digest": "sha1:HYQBUW3NQZNPCMELXJM4B7BWJ5M7W6I4", "length": 11420, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "राजेश टोपे म्हणालेत, \"दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी बोलून 'मोठा' निर्णय घेणार\"; महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन ? | Sakal", "raw_content": "\nमहाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुनःश्च लॉकडाऊन बाबत महत्त्वाचं विधान केलंय. सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात पुन्हा निर्बंध लावणार असल्याचं विधान केलंय.\nराजेश टोपे म्हणालेत, \"दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी बोलून 'मोठा' निर्णय घेणार\"; महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन \nमुंबई : कोरोनाचे आकडे दिवाळीनंतर पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळतायत. नियम पाळा आणि आम्हाला निर्बंध लावायला भाग पाडू नका असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. कोरोनाचं संकट अद्याप गेलेलं नाहीये हेही प्रशासनाने आतापर्यंत अनेकदा सांगितलं आहे. तरीही अनेकजण त्याला गंभीरपणे घेत नाहीत, अशात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या त्सुनामीची भीती असल्याचा इशाराही दिला आहे.\nयाबाबत आज महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुनःश्च लॉकडाऊनबाबत महत्त्वाचं विधान केलंय. सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात पुन्हा निर्बंध लावणार असल्याचं अत्यंत महत्त्वाचं विधान केलंय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचीही तशीच इच्छा असल्याचंही ते म्हणालेत.\nमहत्त्वाची बातमी : लोकलबाबत मंत्री विजय वडेट्टीवार यांचं 'महत्त्वाचं' विधान, सोबत 'मिनी' लॉकडाऊनचेही संकेत\nदिवाळीनंतर कोरोना रुग्णांचे आकडे वाढते आहेत. आता डिसेंबरचा महिना येणार आहे, वातावरणात थंडी असणार आहे. मात्र नागरिक कुठेतरी निश्चिन्त झाल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान लोकांची \"बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत चालल्याने राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लावणार असल्याचं राजेश टोपे म्हणालेत. येत्या दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन राज्यातील शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावण्यात येतील असं राजेश टोपे म्हणालेत. नागरिक सोशल डिस्टंसिंग पळत नसल्याने कठोर निर्णय घ्यावा लागणार असल्याचे राजेश टोपे म्हणालेत.\nमहत्त्वाची बातमी : कोरोना लसीबाबत उत्सुकता, भारत बायोटेकची लस घेण्यासाठी 300 जण उत्सुक\nकाय काय होऊ शकतं \nमुंबईतील उपनगरीय रेल्वे सर्वसामान्य नागरिकांसाठी तूर्तास सुरु केली जाणार नाही\nसार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्यावर प्राधान्य राहील.\nदिवाळीच्या काळात बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं आपण पाहिलंय. अशात सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्यांवर प्रतिबंध आणणार.\nसमुद्रकिनारे, पर्यटनस्थळे आणि चौपाट्यांवर होणारी मोठ्या प्रमाणातील गर्दी नियंत्रणात आणणार. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करणार.\nलग्न समारंभात २०० नागरिकांची संख्याही कमी करणार. पुन्हा केवळ ५० नागरिकांनाच हजर राहण्याची मुभा दिली जाऊ शकते.\nआरोग्यमंत्री राजेश टोपे हे सदर बाबींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असून येत्या दोन दिवसात मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. कोरोना नियंत्रणासाठी पुन्हा कठीण पावले उचलावी लागतील असंही राजेश टोपे म्हणालेत.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://goanewshub.com/%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE/", "date_download": "2022-05-18T22:20:50Z", "digest": "sha1:3W55UWLWRXCSZR5U47KMPB5LNWCKMZ44", "length": 51312, "nlines": 403, "source_domain": "goanewshub.com", "title": "आधी त्यांनी मुलांची भाषा शिकून घेतली, नंतर मुलांना त्यांच्याच भाषेत शिकवू लागल्या रेखा मोहिते सांगताहेत आपल्या शिक्षक बनण्याचा प्रवास - Goa News Hub", "raw_content": "\nआधी त्यांनी मुलांची भाषा शिकून घेतली, नंतर मुलांना त्यांच्याच भाषेत शिकवू लागल्या रेखा मोहिते सांगताहेत आपल्या शिक्षक बनण्याचा प्रवास\nकोंकण ( जागतिक महिला दिन विशेष ) एकूणच प्रयोगभूमीतील मुलांचा आणि माझा भाषा शिक्षणाचा प्रवास अत्यंत समृध्द होत गेला आहे असे मला आज जाणवते…. मी मुलांची भाषा शिकत गेले आणि मुले त्यांच्या भाषेत शिकत गेली…. या दोन्ही बाबी निश्चितच मुलांना आणि मला ताकद देणाऱ्या ठरत आहेत…… चिपळूण येथील श्रमिक सहयोग संस्थेच्या प्रयोगभुमी या निवासी शाळेतील शिक्षिका रेखा मोहिते यांचा आदिवासी कातकरी मुलांना चक्क त्यांच्याच भाषेत शिकविण्याच्या प्रवासाची हि गोष्ट त्यांच्याच शब्दात येथे देत आहे…..\n‘श्रमिक सहयोग’ ही संस्था गेली वीस-बावीस वर्षापासून रत्नागिरी जिल्ह्यातील वंचित घटकांच्या शिक्षणाचे काम करीत आहे. या कामाचा मुख्य भर औपचारिक शिक्षणाची परंपरा नसलेल्या समाजातील मुलांच्या शिक्षण पद्धतीविषयक मांडणीवर आहे. ज्या समाजांचे रोजचे पोट शारीरिक श्रमावर अवलंबून आहे, ज्यांच्याकडे शारीरिक श्रम आणि त्यावर आधारित कौशल्यांखेरीज अन्य कोणतीही जगण्याची साधने नाहीत, कोणत्याही मालमत्ता नाहीत. ज्यांना जगण्यासाठी आपले शरीर रोज जाळावे लागते, तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहासोबत वावरत असूनसुद्धा स्वतःची अशी स्वतंत्रपणे जगण्याची रीत आहे. ज्यांचे निसर्गासोबतचे नाते अगदी पक्के आहे, अशा समाजातील मुलांच्या शिक्षणाचा असा हा प्रयास आहे.\nसन १९९२ ते २००३ या प्रारंभीच्या टप्प्यात चिपळूण तालुक्यातील विविध वाड्यांवर शाळा चालविल्यानंतर दुसरया टप्प्यात म्हणजे सन २००४ साली संस्थेने कोळकेवाडी या गावातील सह्याद्रीच्या कुशीतील चौथाटप्पा या परिसरात ‘प्रयोगभूमी’ हे निवासी शिक्षण केंद्र सुरु केले. ‘प्रयोगभूमी’त सध्या येणारी बहुतांश मुले कातकरी समाजातील आहेत. मात्र, सुरुवातीच्या काळात म्हणजे सन २००४ ते २००९ या दरम्यान इथे मुख्यतः धनगर समाजातील मुले येत असत. अलीकडे बहुतेक धनगरवाड्या सरकारी शाळेशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे धनगरांची मुले आता इथे फारशी येत नाहीत. सध्या इथे येणारी कातकरी समाजातील मुले छोटी-छोटी असतानाच दाखल होतात. अगदी चार वर्षांचीसुद्धा. बहुतेक पालकांची परिस्थिती हलाकीची असते. रोजच्या हातावर पोट असते. मोलमजुरी, मासेमारी, राना-वनात हिंडणे असे त्यांचे व्यवसाय असतात. कुटुंबे विस्कटलेली असतात. कोणाची आई नाही, तर कुणाचे वडील नाहीत. व्यसने तर नेहमीचीच. या समाजाचे जगणे हा एक मोठा दैनंदिन संघर्ष असतो. अशा अत्यंत अस्थिर आणि संघर्षमय वातावरणातच त्यांची मुले मोठी होतात. त्यामुळे शिकून-सवरून आपल्या वंचितपणावर मात करणे हे या समाजातील मुलांसाठी एक प्रकारचे दिवास्वप्नच ठरते. अशा परिस्थितीतील काही मुले प्रयोगभूमीत दाखल होत असतात. येथे राहून शिकणाऱ्या मुलांची एकूण संख्या ३०-३५ इतकी मर्यादित असते.\nइतक्या लहान वयात येथे येणाऱ्या मुलांना बोलते, शिकते करणे हे मोठे आव्हानच असते. मी काही प्रशिक्षित शिक्षिका नाही. माझे पती मंगेश मोहिते हे या संस्थेत सन १९९२ पासून कार्यरत आहेत. आमचे लग्न सन २००२ मध्ये झाले. माझे शिक्षण ग्रामीण भागातच झाले. मी एस.एस.सी. पर्यंत शिकले. इथे येईपर्यंत मला सार्वजनिक कामाची अजिबात माहिती नव्हती. शाळेत कसे शिकवावे ते सुद्धा माहित नव्हते. पण इथल्या १२ वर्षाच्या वास्तव्यात मुलांसोबत मी शिकत गेले आणि शिक्षिका सुद्धा झाले. सुरुवातीला मी येथे मंगेश यांची पत्नी म्हणूनच आले. आमच्या लग्नानंतर दोन वर्षे मी सासरच्या घरी राहत असे. दरम्यान म्हणजे सन २००४ मध्ये मंगेश यांची प्रयोगभूमीतील शिक्षक म्हणून निवड झाली. त्यामुळे त्यांच्यासोबत मी येथे राहायला आले. ती प्रयोगभूमी शाळेची सुरुवातच होती. त्यावेळी येथे २१ मुले-मुली आणि आम्ही दोघे असे एकूण २३ जण १५ x ३० फूट आकाराच्या इमारतीत एकत्र राहत असू. त्यात १५ x २२ फूट जागेत मुलांचा तर १५ x ८ फूट जागेत म्हणजे खरे तर किचनसाठी बांधलेल्या छोट्या खोलीत आमचा दोघांचा संसार थाटला होता.\nदिवसभर मुलांचा अभ्यास चालत असे. मंगेश आणि इतर शिक्षक मुलांना शिकवीत तेव्हा मी ते बघत असे. तेव्हा शिकविणे हे सोपे काम आहे असे मला मनातून वाटायचे. मंगेश जेव्हा कामासाठी बाहेर जात तेव्हा ते मला मुलांवर लक्ष ठेवायला सांगत. अशा वेळी मात्र माझी तारांबळ उडे. मला वाचायची आवड असल्याने मुलांना मी मोठ्या आवाजात धडा वाचून दाखवायची. पण जे वाचायचे त्याचा अर्थ मात्र मला सांगता येत नसे. तरीही मी असे वाचन चालूच ठेवले. मुलांना मात्र माझ्या वाचण्याचे कुतूहल वाटत असायचे. त्यामुळे ती माझ्यासोबत छान रूळायची. माझ्याशी गप्पा मारायची. मुले मला गाणी, म्हणी, गोष्टी सांगत. पुढे-पुढे मला शिकविण्यात रुची आहे हे व्यवस्थापनाच्या लक्षात येत गेले आणि माझ्याकडे छोट्या मुलांची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यावेळी योगेश, महेश, पुष्पा, माया, अशोक अशी पाच-सहा छोटी मुले माझ्यासोबत शिकत असायची.\nमोठ्या वर्गांसाठी इथे दोन पूर्णवेळ शिक्षक होते. त्यांच्याकडे शिकविण्याव्यतिरिक्त शाळेच्या कारभाराची जबाबदारी देखील असायचा आणि छोटी मुले माझ्याकडे सोपवली जायची. सुरुवातीला माझ्याकडील मुले खूप गोंधळ करायची. त्यातून मार्ग काढण्यासाठी मी मुलांशी गप्पा मारायची. त्यांची आपुलकीने चौकशी करायची. मी मुलांना गाणी म्हणायला, नाचायला सांगायची. त्यातून वेळ निघून जायचा. त्यातूनच हळूहळू माझा आत्मविश्वास वाढत गेला. आमच्या गटात शिकण्या-शिकविण्याच्या पद्धतीबाबत चर्चा व्हायची. मुलांना त्यांच्या भाषेत, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करीत करीत त्यांच्या मनात शिक्षणाची गोडी निर्माण करायची असे आमचे सूत्र ठरलेले होते. काही वेळेला बाहेरील तज्ञ मंडळी येऊन आम्हाला मार्गदर्शन करीत असत. यातूनच प्रयोगशील शिक्षण पद्धतीबाबतची माझी समज विकसित होत गेली.\nप्रयोगभूमीत सध्या २७ मुले आहेत. ती येथेच आमच्यासोबत राहतात. या मुलांचे बालवर्ग ते आठवीपर्यंतचे शिक्षण येथेच घडते. येथे आम्ही तीन पूर्णवेळ शिक्षक आहोत. त्याशिवाय दर शनिवार-रविवारी काही तज्ञ शिक्षक येत असतात. सध्या माझ्याकडे छोटा वर्ग म्हणजे बालवर्ग ते चौथी पर्यंतची मुले आहेत. त्यांची संख्या १२ ते १५ इतकी आहे. चौथीपर्यंत शिकून पाचवीत जाणाऱ्या मुलांच्यात शिक्षणातील प्राथमिक गुणवत्ता निर्माण करण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. या कामात मला इतर सर्वांची मदत मिळते. लेखन, वाचन, अंकज्ञान, परिसराबाबतचे भान, एक जागी स्थिरपणे बसण्याची सवय, शिक्षणाबाबतची गोडी या किमान अपेक्षा माझ्याकडील गटाबाबत आहेत. यापेक्षा जास्तीच्या अपेक्षा या मुलांकडून बाळगता येत नाहीत. कारण मुळातच ही या समाजातील शिकणारी अशी पहिलीच पिढी आहे. त्यामुळे शिकण्याच्या प्रक्रियेत स्थिरावणे हेच या टप्प्यावर महत्वाचे असते.\nआमचा वर्ग सकाळी दहा वाजता मोठ्या हॉलमध्ये भरतो. तो संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालतो. आमची बसायची जागा कायम नसते. कधी व्हरांड्यात, कधी मंडपात तर कधी किचनसमोरील मोकळ्या जागेत, अशा रीतीने आमच्या सोयीने जागा बदलत असतात. शिवाय अभ्यासाच्या सहा-सात तासांइतकाच आमचा सहवास असतो असे नाही. सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत मुलांबरोबर माझा सहवास असतो. इथे येणाऱ्या मुलांना शाळेचा अनुभव नसतो. एक जागी बसायची सवय त्यांना अजिबात नसते. खरे तर कुटुंबात असतात तेव्हा ती सतत घराबाहेरच हुंदडत असतात. पालक मजुरीला किंवा मासेमारीला गेलेले असतात. त्यांच्या माघारी मुले रानावनात फिरत असतात. स्वच्छतेचा अजिबात मागमूस नसतो. रोज आंघोळ करण्याची सवय त्यांना नसते. एक-दोन दिवसाआड पालकांसोबत मासे पकडायला गेल्यावर तासनतास नदीत डुंबणे एव्हढीच काय ती आंघोळ. पाण्याबाहेर आल्यावर कपडे अंगावरच सुकतात किंवा तसेच पिळून पुन्हा घातले जातात. खाण्या-पिण्याची सुद्धा अशीच आबाळ असते.\nइथे येणारी सर्व मुले एकमेकांशी स्वतःच्या भाषेत म्हणजेच ‘काथोडी’त बोलतात. शिक्षकांशी बोलताना मात्र सुरुवातीला बुजतात. ही भाषा समजायला तशी सोपी आहे. काही शब्द आपल्या ओळखीचेच असतात. मुले बोलत असतात तेव्हा ऐकताना मात्र आपला गोंधळ होतो. सुरुवातीला, आपसात बोलताना ती नेमके काय बोलतात ते मला अजिबात कळत नसे. मुले एकमेकांशी अगदी भरभर बोलतात, थांबत नाहीत. त्यांचे उच्चार आपल्याला स्पष्ट ऐकू येत नाहीत. त्यामुळे त्यांचे बोलणे समजायला मला कठीण जात असे. मुले एकमेकांशी बोलली कि, ती नेमके काय बोलली ते पुन्हा-पुन्हा विचारावे लागे. शिवाय एकाच समाजातील असली तरी ती वेगवेगळ्या भागातून आलेली असल्यामुळे त्यांच्या काही-काही शब्दांच्या उच्चारात फरक देखील असतो. उदा. ‘मी दमलो’ असे म्हणताना काही मुले ‘मा भांगना’ असे, तर काही मुले ‘मा भांगायज’ असे म्हणतात.\nमला सुरुवातीला त्यांचे बोलणे अजिबात कळत नसे. ही भाषा माझ्यासाठी एकदमच नवी होती. पण या १२ वर्षांच्या सहवासात मी त्यांची भाषा कधी शिकले ते मलाच कळले नाही. मुलांबरोबर वावरताना त्यांचे बोलणे मला कळले नाही कि, ‘काय बोललात’ ते पुन्हा पुन्हा मी त्यांना विचारीत असे. मग मुलेच मला त्यांची भाषा शिकवू लागली. माझे काही अडले, चुकले तर मला मार्गदर्शन करू लागली. मला काथोडी भाषा आवडायला लागली. या भाषेत मी मुलांशी गप्पा मारू लागले. मग या भाषेतील सर्व बारकावे माझ्या लक्षात येत गेले. मुलांशी बोलताना त्यांच्याच भाषेत बोलण्याची मला सवय लागली. अशाच रीतीने हळूहळू ही भाषा मी बऱ्यापैकी अवगत केली आहे असे आज म्हणता येईल.\nइथे येणारं नवखं मूल बोलतं करायला त्याच्याशी त्याच्या भाषेत मैत्रीपूर्ण संवाद करावा लागतो. त्यांची भाषा शिकून घेतल्याचा मला येथे फायदा झाला. त्यांच्या रोजच्या जगण्यातले अनुभव, त्यांचा परिसर, त्यांच्या घरातील परिस्थिती, नदीतील मासे पकडतानाचे, रानात पाखरु पकडतानाचे अनुभव मी टिपत गेले. त्यामुळे या छोट्या मुलांशी माझी जवळीक निर्माण झाली. “तुला रानामा हिंडूला आवडह काय तठ जमिनिमा रहत ती मूळ खाऊला आवडह काय तठ जमिनिमा रहत ती मूळ खाऊला आवडह काय चिडू पकडूला आवडह काय चिडू पकडूला आवडह काय” अशा आवडी-निवडीविषयी विचारले कि, मुले माझ्याशी पटापट बोलू लागतात. घरच्या गप्पा काढल्या कि, ती अधिक खुलतात.\n“तुमना घरामा कोण रह” \n“अहास, बहास, बारीकली बीहीनीस रह.”\n“तुमी घरामा काय काय करंह”\n“काम करंह, नईवर जाहा, मासे लोदंह, डुबकी मारंह, तटच आनज शिजवी खाहा.”\nमग अंगळूला साबण रह की नाहे”\n“साबण नाहे, इसाच डुबकी मारह पोहजत.”\n“सकाळी कोड्या वाजता उठहत”\n“८-९ वाजता उठहत. रातभर टी.वी. हेरत. (टीव्ही जवळच्या वाडीतील इतर समाजाच्या घरात असतो) पिच्चर आवडह. आमना रान हिंडूला आवडह. रानामा जा सगळ्या झाडांनी माहिती मिळह. कना झाड औषधाना आहा ती समजह. आमना नाहे समजना तदवा बहास आकंह.”\n“बाजारांना फिरुला आवडह काय”\n“है, मासा मिलनात तर विकुला लिहीन जाहात. एक वाटा १०० रुपये देह. मग आमी त्या पैशाना राजच्याला जेवण करुला वस्तू लागहत ते लिदहत. माडी, खाऊ लिदहत.”\n“घरी आनात तदवा काय करं ह”\n“दिसभर नयवर मजा करहत. रातंनी आनात कि, आमी मस्ती करहत, गानी बोलहत. बहास दारू पीइन आनात कि, आमी कोपरयामा बिसह, मस्ती करंह. तो बहास आरडह. सारका बोलह ‘जेवूला य वं, काय करह मरहस रं ‘ मग आमी बहास जवळ पैसा मागंह, खाऊ खाऊला. तदवा बहास आरडह, ‘पैसा नाहे रं मापा, उगाच रह तट’.”\nमी मुलांना खाण्याबाबत विचारते. “शाळेत रह जेवण तसा घरामा रह काय”\nसुरुवातीला मुलं लाजतात. मग मी म्हणते, “सिन-सिन आकुला, खोट नाहे बोलुला”. मग मूल बोलू लागते….\n“चकनी- भात रह. नाहे तर मासा भूजून खाहा. सकलनी उठहत कोणी मुह नाहे धुवूला, दात नाहे घासुला. उठनात का पहिला तंबाक खाऊला. मग भात फक्त करीन. रातचं सालन रहत, त्याने बरोबर खाहत. मग नयवर जाऊला.”\n“आमनामा कोन मरी जाहा तदवा त्याना मैत लिहीन जाहत. त्याना जागेवर दिवा लावी ठेविहत. तदवा आमना तट भूत दिसह. ती तट येह. नाच करी दाखवह. दारू मागह. आयसने, बाहासने अंगामा येह. तदवा ती घुमायज. माना ये हवायज, तंबाकू हवायज इसा आकह. तदवा आमना समजह की भूत आना.”\nहे सारं बोलता बोलता मुले आपल्या घरचं, परिसराच चित्र उभं करतात. त्या चित्रात रमता रमता मुले शाळेत रुळतात. अशा रीतीने पहिल्या काही दिवसात मुलांना बोलतं केल्यावर पुढचा टप्पा असतो तो मुलांना शिकतं करण्याचा. शिकण्याची सुरुवात सुद्धा अशा गप्पातूनच होते. त्यामुळे वर्गातसुद्धा मुले मोकळेपणाने वावरु लागतात. मग गप्पा, गाणी, गोष्टीत रमल्यावर सतत बाहेर खेळायला जाणारी मुले एका जागेवर बसायला लागतात. पुस्तकातले चित्र दाखवून “याला काय म्हणतात ” असे विचारले आणि ते जर पक्षाचे चित्र असेल तर मुले त्याला आपल्या भाषेत ‘भिंगरूट’, ‘चिडा’ असे म्हणतात. मग मी प्रश्न विचारते, “नईवर काय रह ” असे विचारले आणि ते जर पक्षाचे चित्र असेल तर मुले त्याला आपल्या भाषेत ‘भिंगरूट’, ‘चिडा’ असे म्हणतात. मग मी प्रश्न विचारते, “नईवर काय रह ” “मासा रह”. “माशांनी वर काय रह”” “मासा रह”. “माशांनी वर काय रह” “टकलं रह” (माशाचं डोकं). “ भूक लागनी तदवा काय खाहत ” “ आनज खाहत ” “ आनज खाहत \nअशा चर्चातून त्यांच्या ओळखीचे शब्द धेऊन फळ्यावर लिहून मी अक्षराकडे येते. उदा. अ – आनज, भ- भिंगरूट, च- चिडा, म- मासा, ट- टकलं, न- नई\nअशा रीतीने मुलांची अक्षर ओळख सुरु होते.\nअमूर्त अक्षरांची ओळख मूर्त स्वरूपातील अनुभवांच्या आधाराने झाली कि, मुले लिखित भाषा जलद गतीने शिकू लागतात. हे लक्षात घेऊन शैक्षणिक तक्त्यातील, अंकलिपीतील मुलांना अनोळखी वाटणाऱ्या शब्दांऐवजी त्यांच्या वापरातील, भाषेतील शब्द, त्यामागचे कडू-गोड अनुभव टिपत अक्षर ओळख करण्यावर आमचा भर असतो. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, क, ख, ग. घ या मुळाक्षरांसाठी मी मुलांच्या वापरातील शब्दांचा उपयोग करते.\nउदा. अ- आये बहासला आकह तो ‘अय’,\nई- मोटली मोटली ‘ईमारत’ रह ती,\nउ- पोशीनी (मुलगी) नाव ‘उषा’ रह ती,\nक- ‘कपामा’ चाय पिहत तो\nख- पाटीवर इसा लिहुला तो ‘खडू’\nग- अंगनानी म्होर हिरव हिरव काय रह ते ‘गवत’,\nघ- आपन ज्यामा रहत ती ‘घर’,\nच- आनाज ढवळत ती ‘चमचा’,\nछ- पाऊस येह तदवा लीदह्त ती ‘छत्री’,\nज- तट ‘ज’व इसा आकत त्याना,\nझ- लोटी काडहत ती ‘झाडू’\nअशा पद्धतीने मुलांच्या भाषिक अनुभवांचा आधार घेत घेत, गप्पा मारत मारत अक्षर ओळख सुलभ होते. या रीतीने माझा काथोडी भाषेचा अभ्यास तर होतोच शिवाय कातकरी जीवनाबद्धलचा अभ्यास देखील घडत जातो.\nइथे आपण ‘मंगल’चं उदाहरण पाहू. मंगल सुरुवातीला वर्गात बसल्यावर फक्त हसायची. आत-बाहेर करीत रहायची. ती आत आल्यावर मी हसायचे. मग तीच मला म्हणायची, “दीदी काय करहस.” “काहे नाहे, मूलं बिसनाहत हेर, तू पण बीस अट.” मी किचनमध्ये काम करीत असेन तर, “मा कांदा सोलू दे वं दीदी” असे बोलत असे. मग मीही ती माझ्याजवळ आल्यावर, लगेच बोलायला सुरुवात केली. “तू घरी पळून का जातेस ” (सुरुवातीला शाळेत आल्यावर मंगल कुणाला न सांगता, सहा कि. मी. वरील आपल्या घरात कुठल्याही वेळेला, अनवाणी पायांनी निघून जात असे) ती म्हणाली, “घरी जाहा इशीच, मानी बहिनीस आहा घरामा म्हणून जाहा मा”. “घरी जाईन तू काय काय करहस’” (सुरुवातीला शाळेत आल्यावर मंगल कुणाला न सांगता, सहा कि. मी. वरील आपल्या घरात कुठल्याही वेळेला, अनवाणी पायांनी निघून जात असे) ती म्हणाली, “घरी जाहा इशीच, मानी बहिनीस आहा घरामा म्हणून जाहा मा”. “घरी जाईन तू काय काय करहस’ “ नयवर हिंडूला जाहा, बाजारामा जाहा. आईस- बहास दारू पीईन आनात कि, बहास कुटहं, तदवा मा पळी-पळी जाहा, रडी-रडी रह, तटच मातीमा बीसी रह”.\nमंगल वर्गात बसली कि, पुस्तक घेऊन पान उलटत, चित्र बघत बसते. पूर्ण वर्गात फिरत बसते. छोट्या मुलांना फळ्यावर वाचायला शब्द दिले कि, कानावर ते शब्द पडल्यावर तीही बोलू लागते. “दीदी मा पण वाचुला आहा.” एक-दोन शब्द सांगितल्यावर माझ्या मागून बोलू लागते. मात्र मी दाराकडे बोट दाखवून ‘दार’ म्हटले कि, ती तिच्या भाषेत ‘बार’ म्हणते. इतर मुलांना शब्द गिरवायला दिले कि, तीही गिरवायला मागते. ‘क’ अक्षर दिले. म्हटले “ही काय आहा ” तर म्हणते “नाहे ठावा”. “ई ‘क’ आहा. कप ठावा आहा ” तर म्हणते “नाहे ठावा”. “ई ‘क’ आहा. कप ठावा आहा काय करहत कपाकून ” “चाय पिहत.” “त्या कपाना येह तो ‘क’ आहा’. असे समजावल्यावर तिला अक्षर समजू लागते. अशा प्रकारे मंगलचे शिक्षण सुरु आहे. ती आता पाच-सहा महिन्यातच अक्षर ओळखू लागली आहे. स्वतःचे नांव सांगू लागली आहे. इतर मुले सरावासाठी इंग्लिश भाषेत नांव सांगतात, ते ऐकून मंगलही आपले नांव इंग्लिशमध्ये सांगू लागली आहे.\nरोहित अबोल आहे. त्याला गप्पा मारायला फारसे आवडत नाही, थोडा तोतरा देखील बोलतो. त्यामुळे मी त्याला काहीशा सक्तीने पाटीवर अ, आ, इ, ई ही मुळाक्षरे गिरवायला सांगत असे. सुरुवातीला तो कंटाळा करीत असे. पण पुढे पुढे इतर मुलांकडे पाहून “”दीदी अक्षर गिरवूला द्या”” असे म्हणू लागला. ““ई ला काय आकहत ”” (याला काय म्हणतात) असे प्रश्न विचारू लागला. इतर मुलांना मी शिकवू लागले कि, स्वतः अक्षरे गिरवीत मला दाखवू लागला. मग, “”माना अंक येह लीवूला””, ““मा ‘अ, आ, इ, ई’ काडू काय दीदी””” (याला काय म्हणतात) असे प्रश्न विचारू लागला. इतर मुलांना मी शिकवू लागले कि, स्वतः अक्षरे गिरवीत मला दाखवू लागला. मग, “”माना अंक येह लीवूला””, ““मा ‘अ, आ, इ, ई’ काडू काय दीदी””, “’दीदी मा इ अक्षर काडहत ती बराबर आहा काय””, “’दीदी मा इ अक्षर काडहत ती बराबर आहा काय”” अशा रीतीने माझ्याशी संवाद देखील करू लागला. मी त्याच्याकडून अक्षरे आणि अंक बोलून घ्यायची. “”तू आक, चुकना तरी चालेल, बोलत का नाहेस” ” अशा रीतीने माझ्याशी संवाद देखील करू लागला. मी त्याच्याकडून अक्षरे आणि अंक बोलून घ्यायची. “”तू आक, चुकना तरी चालेल, बोलत का नाहेस” ” असे बोलले कि, तो नुसता हसायचा. मी बोलण्याचा सतत आग्रह करीत असल्याने त्याची बोलण्याची भीती हळूहळू कमी होत गेली. तो काय बोलतोय ते मला कळत नसल्याने परत परत विचारायची तेव्हा तो लाजून नुसताच हसायचा. तेव्हा मी म्हणायची कि, “”लाजशील नको, तुला जी बोलुला येहेल तिसा आक”.” असा सततचा आग्रह केल्यावर तो बोलू लागला. रविता, रोहित, रोशन या भावंडांशी अभ्यास करता करता एकत्र बसून मी त्यांच्या कुटुंबाविषयी चौकशी करायचे. तेव्हा मात्र ती भावंडे भरभर बोलू लागायची. सांगताना दुसऱ्याचे काही चुकले तर “”इसा नाहे”” असे म्हणत एकमेकांना दुरुस्त करीत असायची. या गप्पात रविताचा अधिक पुढाकार असायचा आणि अर्थातच रोहितचा कमी.\nभाषा शिक्षणाचा पुढच्या टप्प्यावरील प्रवास पुढे-पुढे पाठ्य-पुस्तकांच्या आधाराने विस्तारत जातो. मुलांना ज्यात भरपूर चित्रे आहेत अशी अभ्यासक्रमातील तसेच गोष्टीची पुस्तके दिली जातात. मुले पुस्तकातील चित्राकडे पाहतात, ते पाहिल्यावर त्यांच्या भाषेतील शब्द उच्चारतात, पुस्तकातील शब्द वाचतात आणि तुलना करतात. पुस्तकातील शब्दाचा अर्थ समजला नाही तर मला विचारतात. पुस्तकातील शब्दांचा अर्थ आणि त्यामागील पार्श्वभूमी समजून घ्यायला ती उत्सुक असतात. या पद्धतीने मुलांचे मराठी वाचन सुधारते. बऱ्याचदा वाचन करताना त्यांना अर्थ समजत नसला तरी, नीटपणे वाचता येते. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना समजेल अशा रीतीने अक्षर ओळख झाल्याने त्यांचे वाचन सफाईदार झाले आहे. मुले जसजशी मोठी होत जातात तसतशी मराठी आणि इतर इंग्लिश, हिंदी या भाषा वाचायला, समजून घ्यायला उत्सुक असतात. अशा रीतीने मुले पुस्तकातील भाषा अवगत करू लागतात. औपचारिक शिक्षणाचे भय वाटू न घेता आत्मविश्वासाने सामोरे जाऊ लागतात.\nएकूणच प्रयोगभूमीतील मुलांचा आणि माझा भाषा शिक्षणाचा प्रवास अत्यंत समृध्द होत गेला आहे असे मला आज जाणवते. मी मुलांची भाषा शिकत गेले आणि मुले त्यांच्या भाषेत शिकत गेली. या दोन्ही बाबी निश्चितच मुलांना आणि मला ताकद देणाऱ्या ठरत आहेत.\nसंभाजी राजे शिवसेनेत आल्यास राज्यसभेच्या दुसर्‍या जागेसाठी त्यांना उमेदवारी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांची माहिती\nसंभाजी राजे शिवसेनेत आल्यास राज्यसभेच्या दुसर्‍या जागेसाठी त्यांना उमेदवारी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांची माहिती\nएकता युवा संघाच्या अध्यक्षपदी दिपक वेळीप यांची निवड सरचिटणीस उमेश वेळीप, खजिनदार पदी संतोष गावकर यांची निवड\nकोकणातील आदिवाशींचा “जंगल”वास कधी संपणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://osmanabad.gov.in/mr/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2022-05-19T00:04:21Z", "digest": "sha1:6OUDGUXVCTZWPVDWVJGIFMIOEGNRLLGD", "length": 4752, "nlines": 118, "source_domain": "osmanabad.gov.in", "title": "सेवा | उस्मानाबाद जिल्हा | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nउस्मानाबाद जिल्हा Osmanabad District\nकृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा\nजिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद\nएसटीडी आणि पिन कोड\nसांस्कृतिक ओळख – उस्मानाबाद जिल्हा\nजिल्हा सूचना विज्ञान केंद्र(NIC)\nसर्व पुरवठा न्यायालयीन महसूल बिल प्रमाणपत्रे कृषी विभाग\nप्रधानमंत्री किसान सम्मान निधि\nऑनलाईन नवी शिधापत्रिकेसाठी अर्ज\nऑनलाईन सार्वजनिक वितरण तक्रार निवारण\nमहसूल न्यायालयांतील वादविवादांची माहिती\nजिल्हा प्रशासन मालकीची सामग्री\n© उस्मानाबाद जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 01, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/tourism/marathi-news-hanimoon-trip-plan-goa-best-palce", "date_download": "2022-05-18T22:21:58Z", "digest": "sha1:MSXTMNBZM4JETUHKVRZT7556XHPYZ73W", "length": 8882, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "गोव्यात हनीमूनला जाण्याचा आहे प्लॅन; तर गोव्यात कुठे जायचे जाणून घ्‍या | Sakal", "raw_content": "\nगोव्यात हनीमूनला जाण्याचा आहे प्लॅन; तर गोव्यात कुठे जायचे जाणून घ्‍या\nभारतात सध्या लग्नाचा सिजन सुरु झाला आहे. त्यामध्ये बऱ्याच जोडप्यांनी गोव्याला हनीमून डेस्टिनेशन बनवलं असेल. भारताच्या बेस्ट हनीमून डेस्टिनेशनच्या यादीत गोवा नेहमी अव्वल स्थानी असतो. इथलं वातावरण, बीचेस, पर्यटनस्थळे आणि ठिकाणे हनीमून कपलला रोमँटिक क्षण घालवण्यासाठी भारी आहेत. चला तर मग गोव्यातील हनीमून प्लॅनसाठी काय करता येईल त्याबद्दल जाणून घेऊया.\nहनीमूनसाठी फेब्रूवारीत कोणते ठिकाण भारी आहे\nफेब्रूवारी महिन्यात बेस्ट डेस्टिनेशन्स सूचीत गोवा नेहमी अव्वल असेल. जोडप्यासांठी हा एक स्वर्गच आहे. इथं तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत निवांत क्षण घालवू शकता. गोव्यात भारतातील काही उत्तम बीच आहेत.\nहनीमून कपल्ससाठी गोव्यातील कोणता भाग सर्वोत्तम आहे\nहनीमून डेस्टिनेशनसाठी गोव्याची एक वेगळीच ओळख आहे. इथं रोमँटिक टूअरसाठी नॉर्थ गोवा आणि साउथ गोवा दोन्हीही कमालीचे ठिकाणे आहेत. या दोन्ही भागात डेस्टिनेशन तुम्ही अविस्मरणीय हनीमून करू शकता. या भागात शांतता आणि एकांतही मिळू शकेल.\nगोव्यातील कोणता बीच कपल्ससाठी सर्वोत्तम आहे\nगोव्यात जोडप्यांसाठी बटरफ्लाई बीच सगळ्यात रोमँटिक बीचपैकी एक आहे. हे ठिकाण दोन डोंगराच्या मधोमध पालोलेमच्या उत्तर भागात आहे. हे गोव्यातील सर्वात कमी लोकप्रिय बीचपैकी एक आहे, जे मुख्यत्त्वे परदेशी आणि सुंदर पक्षांसाठी ओळखले जाते.\nगोव्यात फिरण्यासाठी किती खर्च येतो\nहे तुमच्यावर अवलंबून आहे की, तुम्ही किती खर्च कराल. गोव्यात फिरताना परिवहनचा खर्च प्रतिदिन २५० ते ५०० रुपये येतो. तर प्रतिव्यक्ती राहण्यासाठी एका दिवसाला ५०० ते ७०० खर्च येतो. तर खाण्यासाठी प्रतिदिन ५०० ते ६०० रुपये खर्च येतो.\nकिती दिवसांत फिरणे होईल\nगोवा राज्य लहान असल्याने इथं फिरण्यासाठी चार दिवस पुरेसे आहेत. तसेच इथं खरेदीसाठीही चांगली ठिकाणे आहेत\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%A8+%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9C+%E0%A4%AA%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2022-05-18T23:44:35Z", "digest": "sha1:3AUVQSUIYQN4FM73KXAEQAGC3637B5L6", "length": 2705, "nlines": 29, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nअस्वस्थ काळरात्रींचे दृष्टांत: उजेड पेरणाऱ्या कविता\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nकविता ही एकांतात जन्माला येते तशीच ती एकांतातच अनुभवायची असते. रमजान मुल्ला यांचा 'अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टांत' हा कवितासंग्रह याचा अनुभव देतो. रमजान यांच्या कवितांमधे नवे शब्द, नवा विचार दिसतो. यातल्या कविता तुमच्या मेंदूला हादरे देतात. या कवितासंग्रहावरची प्रतीक पुरी यांची ही फेसबुक पोस्ट.\nअस्वस्थ काळरात्रींचे दृष्टांत: उजेड पेरणाऱ्या कविता\nकविता ही एकांतात जन्माला येते तशीच ती एकांतातच अनुभवायची असते. रमजान मुल्ला यांचा 'अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टांत' हा कवितासंग्रह याचा अनुभव देतो. रमजान यांच्या कवितांमधे नवे शब्द, नवा विचार दिसतो. यातल्या कविता तुमच्या मेंदूला हादरे देतात. या कवितासंग्रहावरची प्रतीक पुरी यांची ही फेसबुक पोस्ट......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.kolaj.in/tag_search.php?v=+%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2022-05-18T23:03:38Z", "digest": "sha1:WK4RJDOQWS2CBFXDJSL5MUEB77SJMPPO", "length": 9668, "nlines": 68, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nअंगाची लाहीलाही करणाऱ्या ‘हीटवेव’ची गोष्ट\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रचलित ऋतुचक्रानुसार भारतात सध्या उन्हाळ्याचा हंगाम चालू आहे. पण या वर्षीचा उन्हाळा मात्र वेगळाच आहे. गेल्या कित्येक वर्षांत न जाणवलेल्या हीटवेवचा म्हणजेच उन्हाच्या लाटेचा तडाखा भारतीयांना बसतोय. नेहमी एप्रिल-मेच्या आसपास येणारी ही हीटवेव यावर्षी मात्र मार्चपासूनच जाणवू लागलीय.\nअंगाची लाहीलाही करणाऱ्या ‘हीटवेव’ची गोष्ट\nप्रचलित ऋतुचक्रानुसार भारतात सध्या उन्हाळ्याचा हंगाम चालू आहे. पण या वर्षीचा उन्हाळा मात्र वेगळाच आहे. गेल्या कित्येक वर्षांत न जाणवलेल्या हीटवेवचा म्हणजेच उन्हाच्या लाटेचा तडाखा भारतीयांना बसतोय. नेहमी एप्रिल-मेच्या आसपास येणारी ही हीटवेव यावर्षी मात्र मार्चपासूनच जाणवू लागलीय......\nजागतिक जलसंपत्ती दिवस: मानवकेंद्री नको, पृथ्वीकेंद्री विचारांची गरज\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nआज जागतिक जलसंपत्ती दिवस. पाणी हा अधिवास आहे. पृथ्वीवर पाण्यामुळे जीवन विकसित झालं. वाळवंटीकरण, दुष्काळ आणि पाण्याची समस्या आपल्या ५५- ६० वर्षांतल्या पृथ्वीविरोधी वर्तनात आहे. त्यालाच ‘विकास’ नाव आहे. त्यामुळे आपण मानवकेंद्री विचारपद्धती सोडून पृथ्वीवरचे सजीव म्हणून जीवनकेंद्री, पृथ्वीकेंद्री विचार केला पाहिजे.\nजागतिक जलसंपत्ती दिवस: मानवकेंद्री नको, पृथ्वीकेंद्री विचारांची गरज\nआज जागतिक जलसंपत्ती दिवस. पाणी हा अधिवास आहे. पृथ्वीवर पाण्यामुळे जीवन विकसित झालं. वाळवंटीकरण, दुष्काळ आणि पाण्याची समस्या आपल्या ५५- ६० वर्षांतल्या पृथ्वीविरोधी वर्तनात आहे. त्यालाच ‘विकास’ नाव आहे. त्यामुळे आपण मानवकेंद्री विचारपद्धती सोडून पृथ्वीवरचे सजीव म्हणून जीवनकेंद्री, पृथ्वीकेंद्री विचार केला पाहिजे......\nयूएनचा रिपोर्ट 'सावध ऐका पुढच्या हाका' असं का म्हणतोय\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nसंयुक्त राष्ट्रसंघानं नुकताच एक रिपोर्ट जाहीर केलाय. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलांवर भाष्य करणारा हा रिपोर्ट कार्बन उत्सर्जन, आणि जागतिक तापमानवाढीचं संकट अशा अनेक मुद्यांवर भाष्य करतोय. हे शतक संपायच्या आधी भारतातली १२ शहरं पाण्याखाली जातील असंही म्हटलंय. त्यामुळे पुढची संकटं टाळायची तर या रिपोर्टकडे संकटांची चाहूल म्हणूनच बघायला हवं.\nयूएनचा रिपोर्ट 'सावध ऐका पुढच्या हाका' असं का म्हणतोय\nसंयुक्त राष्ट्रसंघानं नुकताच एक रिपोर्ट जाहीर केलाय. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलांवर भाष्य करणारा हा रिपोर्ट कार्बन उत्सर्जन, आणि जागतिक तापमानवाढीचं संकट अशा अनेक मुद्यांवर भाष्य करतोय. हे शतक संपायच्या आधी भारतातली १२ शहरं पाण्याखाली जातील असंही म्हटलंय. त्यामुळे पुढची संकटं टाळायची तर या रिपोर्टकडे संकटांची चाहूल म्हणूनच बघायला हवं......\nचक्रीवादळाचं नाव कसं ठरवतात बंगाल, ओडिशाला अम्फानचा धोका\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nभारत कोरोना संकटाला तोंड देत असतानाच आता नवं संकट उभं झालंय. वीस वर्षांनी बंगालच्या खाडीत चक्रीवादळ तयार होतंय. ताशी २०० किलोमीटर वेगानं हे चक्रीवादळ भारताच्या दिशेनं सरकतंय. २१ मेला संध्याकाळी भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकणाऱ्या चक्रीवादळाला अम्फन असं नाव देण्यात आलंय. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर हे चक्रीवादळ धडकणार आहे.\nचक्रीवादळाचं नाव कसं ठरवतात बंगाल, ओडिशाला अम्फानचा धोका\nभारत कोरोना संकटाला तोंड देत असतानाच आता नवं संकट उभं झालंय. वीस वर्षांनी बंगालच्या खाडीत चक्रीवादळ तयार होतंय. ताशी २०० किलोमीटर वेगानं हे चक्रीवादळ भारताच्या दिशेनं सरकतंय. २१ मेला संध्याकाळी भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकणाऱ्या चक्रीवादळाला अम्फन असं नाव देण्यात आलंय. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर हे चक्रीवादळ धडकणार आहे......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2022/03/Government-Medical-College-teachers-will-get-He-allowance-as-per-7th-pay-commission.html", "date_download": "2022-05-18T23:07:12Z", "digest": "sha1:C6ZVALW5GLMEWAOJWESIWOQTRZIQGHJK", "length": 11130, "nlines": 73, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांना ७ व्या वेतन आयोगानुसार ‘हे’ भत्ते मिळणार - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome राज्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांना ७ व्या वेतन आयोगानुसार ‘हे’ भत्ते मिळणार\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांना ७ व्या वेतन आयोगानुसार ‘हे’ भत्ते मिळणार\nमार्च ३१, २०२२ ,राज्य\nमुंबई : शासकीय वैद्यकीय, दंत व आयुर्वेद महाविद्यालयातील अध्यापक, तसेच अधिष्ठाता, सह संचालक व संचालक या संवर्गाना सातव्या वेतन आयोगानुसार भत्ते लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.\nराज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरात वाढ, मिळणार \"इतका\" भत्ता\nविद्यापीठ अनुदान आयोगाच्या शिफारसीनुसार 7 वा वेतन आयोगातील वेतनविषयक तरतुदी 2019 मध्ये लागू करण्यात आल्या आहेत. व्यवसायरोध भत्ता, पदव्युत्तर भत्ता, विशेष भत्ता, अतिरिक्त वेतनवाढी व करिअर एडव्हान्समेंट स्किम भत्ते सुधारित दराने लागू करण्यात येतील. हे भत्ते लागू करण्यासाठी अंदाजे 103 कोटी, 95 लाख, 97 हजार इतका खर्च येईल.\nIndian Navy : नौदलात 12 पास उमेदवारांसाठी 2500 पदांची बंपर भरती, वेतन 69,100 रूपये\nराज्यातील वैद्यकीय सेवा ग्रामीण भागापर्यंत नेण्यासाठी 2035 पर्यंत राज्यात निर्माण होणाऱ्या वैद्यकीय सोयीसुविधा विचारात घेऊन, प्रशिक्षित व अर्हताधारक मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी विविध उपाययोजना करणे व त्यांना संशोधन भत्ता, जोखीम भत्ता तसेच अन्य कोणते अनुषंगीक भत्ते लागू करता येतील याबाबत अभ्यास करुन शासनास शिफारस करण्यासाठी अपर मुख्य सचिव या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती गठित करण्यास मान्यता देण्यात आली.\nव्हिडिओ : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदाराची संंसदेत मागणी\nat मार्च ३१, २०२२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nSatara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखत...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज\nSMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Mir...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal ...\nजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी\nजुन्नर : जुन्नर - मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/08/Paranda-Shelgaon-corona-news-update.html", "date_download": "2022-05-18T22:34:41Z", "digest": "sha1:5ET4FDFGFFYUJ7H4W6RNCZ4AT3EC4MCK", "length": 12628, "nlines": 86, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> कोरोना : शेळगाव व परिसरासाठी धोक्याची घंटा | Osmanabad Today", "raw_content": "\nकोरोना : शेळगाव व परिसरासाठी धोक्याची घंटा\nपरंडा (राहूल शिंदे) - परंडा तालुक्यातील शेळगाव येथील 14 व्यक्तीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.आजपर्यंत श...\nपरंडा (राहूल शिंदे) - परंडा तालुक्यातील शेळगाव येथील 14 व्यक्तीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.आजपर्यंत शेळगाव येथे कोरोनाचे 21 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत,उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण 2 तर1 जणाचा बळी गेला आहे.सद्यःस्थितीला 18 रुग्ण उपचार घेत आहेत.\nशेळगाव मध्ये कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे.परिसरातील चिंचपूर(बु), पांढरेवाडी,तांदूळवडी , काळेवाडी,लोणारवाडी धोत्री, सक्करवाडी,लंगोटवाडी, जेकटेवाडी या खेडेगावाची आवक-जावक मोठ्याप्रमाणात शेळगाव येथे होत असून अनेकजण पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आले आहेत.\nखबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक गावाने स्वतः होऊन आपापल्या गावात योग्य प्रकारे काळजी घेणे गरजेचे आहे.विशेष म्हणजे नागरिकांनी खूपच अत्यावश्यक कामांसाठीच योग्य खबरदारी (मास्क,सीनेटायझरचा वापर,दोन व्यक्तीमध्ये सुरक्षित अंतरठेवणे) बाहेर पडणे आवश्यक आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nझेडपीच्या सर्वसाधारण सभेत खुन्नस ... अर्चनाताई विरुद्ध यांच्यात सामना ...\nउस्मानाबाद - आज ( गुरुवार ) रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू आहे. यावेळी सक्षणा सलगर यांनी माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटी...\nवंचित राज्यांमध्ये स्वबळावर निवडणुका लढविणार - रेखाताई ठाकूर\nदुर्बल व दुर्लक्षित घटकांना निवडणुकीमध्ये संधी देऊन विकासाचे राजकारण करणार उस्मानाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय ...\nदाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलोमिटर चालत प्रवास...\nगावापर्यंत बस सोडण्याची बाळासाहेब सुभेदार यांची मागणी उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलो...\nआंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीचा भावाकडून छळ\nउस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकाकडे मांडली कैफियत उस्मानाबाद - आंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे उस्मानाबाद पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल असलेल...\nउस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी\nउस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यामधील ग्रामीण भागात शासनमान्य मद्य विक्री परवाने घेऊन नियमाप्रमाणे मद्य विक्री केली जाते. मात्र तालुक्यातील ...\nउस्मानाबाद : दुकानफोडीतील 4 आरोपी मालासह अटकेत\nउस्मानाबाद - माणिक चौक, उस्मानाबाद येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञातान...\nमूल्यवर्धित कर न भरल्याने विरुद्ध सुनिल फार्म इंजिनिअरिंग गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - व्यापारी श्रीमती जाई दिपक पाटील उर्फ जाई अमर पाटील सोनवणे, मे. सुनिल फार्म इंजिनिअरिंग कंपनी.या व्यवसायाच्या मालक आहेत. व्यवसा...\nभूम तालुक्यात अवैध मद्य विरोधी छापा\nउस्मानाबाद - भूम तालुक्यात हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डोंगराचे बाजूच्या शेतात एक व्यक्ती अवैध मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याची गोपनी...\nउस्मानाबाद नगरपरिषदेचा निधी कोरोनासाठी वर्ग करण्याची मागणी\nउस्मानाबाद - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा २०१९-२० ते २०२०-२१ या वर्षाचा सर्व उस्मानाबाद ...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,55,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,92,स्पेशल न्यूज,16,\nOsmanabad Today : कोरोना : शेळगाव व परिसरासाठी धोक्याची घंटा\nकोरोना : शेळगाव व परिसरासाठी धोक्याची घंटा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.pantnagaritimes.com/2019/10/blog-post_9.html", "date_download": "2022-05-18T23:58:07Z", "digest": "sha1:PYOEB5UQYO3BUB4BAYKG5SF2PAHKQ45Z", "length": 8221, "nlines": 52, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "विकास कामांसाठीच परिचारकांना पाठिंबा :- राहुल शहा - Pantnagari Times", "raw_content": "\nHome राजकीय विकास कामांसाठीच परिचारकांना पाठिंबा :- राहुल शहा\nविकास कामांसाठीच परिचारकांना पाठिंबा :- राहुल शहा\nमंगळवेढयाचा विकास झाला पाहिजे या एकाच मुद्यावर आपण परिचारकांना पाठिंबा दिल्याचा पुनरूच्चार रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा यांनी पत्रकारांशी बोलताना केला.\nशहा म्हणाले, गेल्या 60 वर्षामध्ये शहा परिवार आणि मंगळवेढयाचे समाजकारण असं एक नातं जोडलं गेलं. या 60 वर्षाच्या काळामध्ये जनतेने आम्हाला भरभरून दिले आहे. आता कोणत्याही पदाची अपेक्षा राहिलेली नाही. पवारसाहेबांचा शब्द प्रमाण मानून आम्ही आजपर्यंत काम केले आहे. मात्र स्थानिक नेतृत्वाकडून म्हणावा तसा विकास झालेला नाही. मंगळवेढयातील अनेक स्थळे उपेक्षित आहेत. मंगळवेढयात बाहेरून 90 टक्के लोक येतात त्यासाठी मंगळवेढा हे पर्यटन स्थळ झाले पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. हे झाल्यास सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. मंगळवेढयातील अनेक स्थळांचा विकास होवून महाराष्ट्रभर मंगळवेढयाचे नाव होईल. विकासाच्या दिशेने काम होईल. म्हणून आपण परिचारकांना पाठिंबा दिला आहे.\nदरम्यान,आमची कोणत्याही पदाबाबत अपेक्षा राहिलेली नाही. तसेच आमची कोणाशीच स्पर्धा नाही. फक्त इथुन पुढे विकासाचेच काम करणार असल्याचे राहुल शहा म्हणाले.\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात...\nपत्नीचे चारित्र्यावर संशयाचा राग मनात धरून एसआरपीएफ जवानांचा गोळीबार मध्ये एक ठार , दोन जखमी\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळी बार केल्याची घटना सोलापुर जिल्ह्यातील बार्शी ता...\nमंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा\nमंगळवेढा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी शिक्षक भगिनींचा मेळाव...\nनंदेश्वरचे कामचुकार तलाठी बी.एस.शेख यांना निलंबीत करावे यासाठी रेखा कसबे यांचे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन\nमंगळवेढा / प्रतिनिधी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील रेखा सुनिल कसबे यांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्हीही नावे 7/12 उतार्‍यावर ला...\nजिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nमंगळवेढा / प्रतिनिधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ruturajpatildyp.com/post/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%AF-%E0%A4%B2-%E0%A4%B9-%E0%A4%A4%E0%A4%9A-%E0%A4%AC-%E0%A4%9F-%E0%A4%A7%E0%A4%B0-%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%AE-%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A4%A7-%E0%A4%AF-%E0%A4%A4-%E0%A4%A0-%E0%A4%AE-%E0%A4%A8-%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%97-%E0%A4%AF%E0%A4%B2-%E0%A4%B6-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%A4-%E0%A4%A4-%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%B2%E0%A4%9A", "date_download": "2022-05-18T22:40:24Z", "digest": "sha1:H2RTFSSMXRUOXJ473YEIUVNKJINDB27C", "length": 2780, "nlines": 50, "source_domain": "www.ruturajpatildyp.com", "title": "आपल्याला हातचे बोट धरून समाजामध्ये ताठ मानेने जगायला शिकवतात ते आपले वडीलच...", "raw_content": "\nआपल्याला हातचे बोट धरून समाजामध्ये ताठ मानेने जगायला शिकवतात ते आपले वडीलच...\nआई ही आपली पहिली गुरु असते. पण, आपल्याला हातचे बोट धरून समाजामध्ये ताठ मानेने जगायला शिकवतात ते आपले वडीलच. आजवरच्या माझ्या जडणघडणीमध्ये पप्पांचा खूप मोठा वाटा आहे.\nआयुष्यामध्ये कितीही मोठे झालो तरी आपले पाय जमिनीवरच राहिले पाहिजेत हा सल्ला पप्पांनीच दिला. सहजता, नम्रता या गोष्टी मी पप्पांच्याकडून शिकलो. आज #FathersDay निमित्त तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा 'वडील' होणं काय असतं हे स्वतः 'वडील' झाल्याशिवाय कळत नाही\nआज डी.वाय.पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूरचे उदघाटन...\nप्रिय डॉक्टर्स, आज १ जुलै, डॉक्टर्स डे. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा..\nचला उठा ... महाराष्ट्र घडवूया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/horoscope-spirituality/article/if-this-is-yog-in-kundali-then-this-girls-got-good-husband/384743", "date_download": "2022-05-18T23:57:33Z", "digest": "sha1:XZH3CO3NB42EXFXDZ4RTLOXREY747TMM", "length": 13348, "nlines": 98, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Kundli predictions : कुंडलीत हा योग असल्यास या मुलींना मिळतो मनपसंत नवरा | If this is yog in kundali then this girls' got good husband| spritual news in marathi", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nKundli predictions : कुंडलीत हा योग असल्यास या मुलींना मिळतो मनपसंत नवरा\nAstrology predictions: ज्योतिषशास्त्रानुसार ज्या मुलींच्या कुंडलीत बृहस्पती, शुक्र आणि बुध मजबूत असतात त्यांना मनाजोगता वर म्हणजे नवरा भेटतो. विवाहाच्या दृष्टीने या ग्रहांचे विशेष महत्त्व असते.\nकुंडलीत हा योग असल्यास या मुलींना मिळतो मनपसंत नवरा\nग्रहांचा व्यक्तीच्या जीवनावर विशेष प्रभाव पडतो\nज्या मुलींच्या कुंडलीत लग्न, पंचम, सप्तम आणि एकादश शुभ भावात असतात त्या मुलींना योग्य वर भेटतो\nबृहस्पतीला ग्रहांचा गुरू म्हणजे पुरोहित म्हटले जाते, हा ग्रह अत्यंत ज्ञानी आणि गंभीर मानला जातो\nAstrology Kundli predictions : ज्योतिषशास्त्रानुसार(horoscope) ग्रहांची चाल ही व्यक्तीचा दशा आणि दिशा निर्धारित करते. ग्रहांचा व्यक्तीच्या जीवनावर विशेष प्रभाव पडतो. पृथ्वीवर जन्म घेताच जातकावर नऊ ग्रहांचा(planet) परिणाम सुरू होतो आणि नेहमी त्याच्यावर राहतो. जीवनात आनंदाचे प्रसंगही तेव्हाच येतात जेव्हा कुंडलीतील(planet in kundli) ग्रह अनुकूल असतात. जर कुंडलीतील ग्रहांची दशा आणि दिशा चांगली असेल तर आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो. ज्योतिषविज्ञानानुसार मुलींच्या कुंडलीत जेव्हा शुभ ग्रहांची संख्या अधिक असते तेव्हा ते अत्यंत फलंदायी मानले जाते. If this is yog in kundali then this girls' got good husband\nअसं म्हटलं जातं की ज्या मुलींच्या कुंडलीत लग्न, पंचम, सप्तम आणि एकादश शुभ भावात दृष्ट असतात त्या मुलींना मनासारखा तसेच तिच्यासाठी योग्य असलेला जोडीदार भेटतो. विवाहाच्या दृष्टीने या ग्रहांना विशेष महत्त्व आहे. या प्रकारे जेव्हा मुलींच्या कुंडलीत तीनही ग्रह मजबूत असतात त्यांना योग्य जोडीदार भेटतो.\nअधिक वाचा - कासवांवर बसवले सॅटलाईट ट्रान्समीटर\nबृहस्पती ग्रह म्हणजेच सर्व ग्रहांचा गुरू मानला जातो. हा ग्रह अत्यंत ज्ञानी आणि गंभीर मानला जातो. सोबतच व्यक्तीचे वय, ज्ञान आणि धर्मावर प्रभाव टाकतो. हा ग्रह एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मजबूत असल्यास त्या व्यक्तीला समाजात मानसन्मान प्राप्त होतो. सोबतच मुलींच्या कुंडलीमध्ये हा ग्रह अत्यंत मजबूत असेल तसेच शुभ योगात विराजमान असेल तर योग्य वरप्राप्ती होते. मात्र हा ग्रह कमकुवत असल्यास त्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात समस्या येऊ शकतात. अथवा त्यांचे वैवाहिक जीवन खराब होऊ शकते.\nNumerology and Spouse : अंकाद्वारे देखील निवडू शकता तुमचा लव्ह पार्टनर किंवा जोडीदार; जाणून घ्या कसे\nया राशीचे लोक असतात खूप रोमँटिक, जाणून घ्या तुमचा जोडीदार या राशीत आहे का\nAstrology: 2022 मध्ये लाइफ पार्टनरसोबत कसे असेल ट्युनिंग, कोणत्या राशीचे लोक करतील लग्न\nसौरमंडळातील नऊ ग्रहांमध्ये शुक्राचे महत्त्व अधिक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला लक्झरी लाईफचा कारक मानले जाते. सोबतच वैभव, विलास, सुख, प्रेम आणि धनसंपत्तीचा कारक असतो. याला सुंदरतेचेही प्रतीक मानले जाते. ज्या व्यक्तीचा शुक्र मजबूत असतो त्याच्या जीवनात नेहमी सकारात्मकता येते. लग्न विवाहहाच्या दृष्टीने शुक्राला विशेष मानले जाते. ज्योतिषविद्येनुसार ज्या मुलींच्या कुंडलीतील शुक्र मजबूत असतो त्यांना योग्य वराची प्राप्ती होते.\nअधिक वाचा - ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांचं निधन\nज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हटले जाते. या ग्रहाला युवराज म्हटले जाते. हा ग्रह कन्या आणि मिथुन राशीचा स्वामी असतो. सोबतच बुध बुद्धी, एकाग्रता, वाणी, त्वचा आणि सौंदर्याचा कारक असतो. जातकाच्या कुंडलीत बुध मजबूत असल्यास बुद्धी प्रखर होते. बुधाशिवाय बुद्धी असणे अशक्य असते. असे म्हटले जाते की मुलींच्या कुंडलीतील सप्तम भावात जेव्हा बुधाची दृष्टी पडते तेव्हा तिला योग्य वराची प्राप्ती होते.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nEkdant Sankashti Chaturthi 2022 : उद्या एकदंत संकष्टी चतुर्थी, तारीख लक्षात ठेवा. पूजेची पद्धत, शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\nDaily Horoscope : राशीभविष्य : गुरूवार, १९ मे, २०२२ चे राशीभविष्य, जाणून घ्या कसा जाईल आजचा दिवस\nNumerology Horoscope 18 मे या बर्थ डेटवाल्या लोकांचे चमकेल नशीब, वाचा अंक ज्योतिष\nआर्थिक सुबत्तेसाठी 'या' ठिकाणी ठेवा झाडू\nSun Transit 2022: सूर्याच्या उष्णतेच्या या राशींना बसणार झळा जाणून घ्या सूर्याच्या संक्रमणाचे राशीभविष्य\nAAPKA LUCK METER 22 january 2022 : प्रत्येक राशीचे २२ जानेवारी २०२२ चे लकमीटर\nLUCK METER 20 january 2022: आजचा भाग्यशाली रंग जाणून घ्या, नशीब किती साथ देईल - तुमचा Luckmeter पहा\nLUCK METER 19 January 2022 : आजचा शुभ रंग, जाणून घ्या आपले आजचे लकमीटर १९ जानेवारी २०२२\nAAPKA LUCK METER 18 january 2022 : या दिवशी तुम्ही कोणता रंग परिधान कराल, तारे किती देतील साथ - पहा तुमचे लकमीटर\nLUCK METER 17 january 2022 : आज कोणता अंक तुमच्यासाठी लकी असेल, कोणता रंग परिधान करावा\n50 लाख नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी होणार - एकनाथ शिंदे\nसारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी देणार-अजित पवार\nएकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/beast-clashing-kgf2-is-ban-in-kuwait/", "date_download": "2022-05-18T23:54:40Z", "digest": "sha1:CDASWURN6ZNDMAGGUV6K4SBRKTURVKRH", "length": 4491, "nlines": 63, "source_domain": "analysernews.com", "title": "केजीएफ २ ला टक्कर देणाऱ्या बीस्टला कुवैतमध्ये बंदी", "raw_content": "\nकेजीएफ २ ला टक्कर देणाऱ्या बीस्टला कुवैतमध्ये बंदी\nदाक्षिणात्य अभिनेता थालापती विजयचा आगामी चित्रपटा बीस्टवर कुवैतमध्ये बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कुवैतने या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट त्यांच्या देशासाठी योग्य नाही असे कुवैत सरकारने म्हटलय,ज्या चित्रपटांमध्ये अरब देशांत दहशतवाद्यांचे अड्डे दाखवले जातात, त्या सर्व चित्रपटांवर तेथे बंदी घालण्यात आली आहे. ‘बीस्ट’च्या आधीही कुवैत सरकारने दाक्षिणात्य अभिनेता दुल्कर सलमानच्या ‘कुरूप’ आणि विष्णू विशालच्या ‘एफआयआर’ या चित्रपटांवर बंदी घातली होती. १५० कोटीच बजेट असलेल्या ‘बीस्ट’चे दिग्दर्शन नेल्सन दिलीपकुमार यांनी केले आहे. तर संगीत अनिरुद्ध रविचंदर यांचे आहे. या चित्रपटात पूजा हेगडे आणि सेल्वा राघवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बीस्टमध्ये कॉमेडियन योगी बाबूही दिसणार आहे.\nउन्हाळ्यात उपवास करताय, घ्या ही काळजी …..\nऔरंगाबादेत mim च्या जिल्हाध्यक्षावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील २१ मेची सभा रद्द\nराहुल गांधींना नेत्यांऐवजी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट; हार्दिक पटेलचा निशाणा\nशिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एआयएमआयएमच्या प्रवक्त्याला अटक\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा तडकाफडकी राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://likeupnews.com/jayant-patil-news/", "date_download": "2022-05-18T22:11:31Z", "digest": "sha1:ZJCIS5YDVNVRIR4UN7TVKLVWVYW4K6FE", "length": 6302, "nlines": 71, "source_domain": "likeupnews.com", "title": "जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम - LikeUp", "raw_content": "\nजलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम\nजलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम\nपरभणी दि.23,(जिमाका) : राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि.24 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 ते 11.45 वाजेदरम्यान परभणी जिल्हा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यासमवेत आढावा बैठक (स्थळ: शासकीय विश्रामगृह ). सकाळी 11.45 ते दुपारी 12.15 वाजेदरम्यान परभणी ग्रामीण जिल्हा कार्यकारीणी बैठक (स्थळ: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, परभणी). दुपारी 12.15 वाजता परभणी येथून जिंतूरकडे प्रयाण.\nसेलूत कराटे बेल्ट वितरण सोहळा संपन्न ईगल फाऊंडेशनचा अभिनव…\nऋषीश्वर ज्वेलर्सच्या पाणपोई जलसेवेचे उद्घाटन\nदुपारी 1.45 वाजता जिंतूर येथे आगमन. दुपारी 1.45 ते 2.15 वाजता राखीव. दुपारी 2.15 ते 3 वाजता जिंतूर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक (स्थळ : शर्मा मंगल कार्यालय, जिंतूर). दुपारी 3 वाजता मोटारीने जिंतूर येथून पाथरीकडे प्रयाण करतील. सायंकाळी 4.15 ते 5 वाजेदरम्यान पाथरी येथे आगमन व पाथरी विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक (स्थळ:दुर्राणी पेट्रोल पंप, पाथरी). सायंकाळी 5 वाजता पाथरी येथून परतुरकडे प्रयाण करतील.\nआरोग्य मंत्री राजेश टोपे आज व उद्या परभणी जिल्हा दौर्‍यावर\nपरभणीसाठी नवीन एमआयडीसी मंजूर : आ.डॉ.राहूल पाटील पाच हजार युवकांना मिळणार रोजगार\nसेलूत कराटे बेल्ट वितरण सोहळा संपन्न ईगल फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम\nऋषीश्वर ज्वेलर्सच्या पाणपोई जलसेवेचे उद्घाटन\nसेलूतील शिवाजी नगरात ७७ किलो गांजा जप्त ७ लाख ७९ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलीसांच्या…\nवेटर खून प्रकरणातील दोन आरोपी अवघ्या पाच तासात गजाआड – सेलू येथील घटना\nकैरी खा आणि ‘हे’ रोग पळवा; जाणून घ्या महत्वाची माहिती एका क्लिकवर\nबाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या कचाट्यात; घरात सापडलं एवढ्या कोटींचे घबाड\nआजपासून ‘या’ वयोगटातील लोकांना मिळणार लसीकरणाचा बूस्टर डोस; वाचा महत्वाची माहिती\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन पंतप्रधान\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nerror: कृपया पोस्ट कॉपी करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/ahmednagar-77-soldiers-dedicated-to-national-service-after-rigorous-training", "date_download": "2022-05-18T23:58:50Z", "digest": "sha1:TQUECC2TPNVSVVT45GYXVTJEKPSAIYYH", "length": 5231, "nlines": 78, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "७७ जवान देशसेवेसाठी सज्ज; रिंकल सिंग सर्वोत्तम", "raw_content": "\n७७ जवान देशसेवेसाठी सज्ज; रिंकल सिंग सर्वोत्तम\nमैकनाईज्ड इन्फंट्री सेंटर आणि स्कूल (Mechanized Infantry Center and School) येथे भारतीय सैन्याच्या (Indian Army) यांत्रिक पायदळ रेजिमेंटमध्ये ७७ प्रशिक्षणार्थी जवानांना मूलभूत आणि प्रगत लष्करी शिक्षण पूर्ण केल्यानंतर देशसेवेची शपथ देण्यात आली. रिंकल सिंग या बॅचचा सर्वोत्तम रिक्रुट ठरला. त्याला जनरल सुंदरजी सुवर्ण पदकाने सन्मानीत करण्यात आले.\nयावेळी जवानांच्या परेडची सलामी मैकनाईज्ड इन्फैंट्री सेंटर चे कमांडंट ब्रिगेडियर रसेल डिसूजा यांनी घेतली. भारतीय सेनेच्या सर्वोच्च परंपरांचे पालन करून मेजर माने नीलेश संदीप यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज आणि मैकनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट कलर्स यांच्या उपस्थितीत या जवानांना कर्तव्यनिष्ठेची शपथ देण्यात आली.\nबघा नजरेतून वाचता आलं तर... तेजस्विनी पंडीतचा साडीतील किलर लूक एकदा पाहाच\nयावेळी जवानांना मैकनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटच्या समृद्ध वारशाची आणि अभिमानाची आठवण करून देण्यात आली. प्रामाणिकपणाने आणि निष्ठेने भारतीय सैन्यातील पूर्ण सैनिक म्हणून आपले कर्तव्य बजावण्याचे आवाहन करण्यात आले.\nनताशा पूनावालाच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ....\nरिक्रूट रिंकल सिंगला एकूण गुणवत्तेत प्रथम स्थान मिळाले आणि त्याला जनरल सुंदरजी सुवर्ण पदक, रिक्रूट आलोक सिंगला लेफ्टनंट जनरल केएल डिसूजा सिल्व्हर मेडल आणि रिक्रूट विशाल खंतवाल यांना लेफ्टनंट जनरल पंकज जोशी कांस्य पदक मिळाले. यावेळी जवानांच्या पालकांचा गौरव पदकाने सन्मान करण्यात आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/ahmednagar-shivsena-mns-ncp", "date_download": "2022-05-19T00:08:55Z", "digest": "sha1:3UCUVQOFJWDVLCLLI6B4FIXYTDQCW2LK", "length": 5858, "nlines": 79, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "राष्ट्रवादीच्या दबावामुळे कदमांनी सावित्रीबाई फुलेनगर फलक टाळला", "raw_content": "\nराष्ट्रवादीच्या दबावामुळे कदमांनी सावित्रीबाई फुलेनगर फलक टाळला; मनसेचा आरोप\nदोन दिवसात पदाधिकाऱ्यांना भेटणार\nसारसनगर (Sarasnagar) भागाला सावित्रीबाई फुले नगर (Savitribai Fhule Nagar) असे नामकरण करण्याचा विषय २०१७ मध्ये मंजूर झालेला असताना राष्ट्रवादीच्या (NCP) दबावात महापालिकेत सत्ता असताना शिवसेनेने (Shivsena) असा फलक अद्याप लावलेला नाही. यासाठी शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम (Sambhaji Kdama) जबाबदार आहेत, असा आरोप मनसेचे (MNS) नितीन भुतारे (Nitin Bhutare) यांनी केला आहे.\nमहापुरुषांचा अवमान करण्याची सवय शिवसेनेला आहे. राष्ट्रवादीप्रमाणे जातीपातीचे राजकारण करण्याची पद्धत शिवसेनेने जोपासली आहे, असा आरोपही त्यांनी केला. २७ डिसेंबर २०१७ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सारस नगर भागाला सावित्रीबाई फुले नगर असे नामकरण करा या मागणीसाठी आंदोलनं केले.\nत्यांनतर हा विषय महानगरपालिका महासभेत ३० डिसेंबर २०१७ रोजी मंजुर झाला. त्यानंतर आजपर्यंत शिवसेना महानगरपालिकेत सत्तेत असताना देखील त्या भागाला सावित्रीबाई फुले नगर नावाचा फलक लावण्यात आला नाही. विषेश म्हणजे त्यावेळी संभाजी कदम यांच्या सौभाग्यवती सुरेखा कदम शहराच्या महापौर होत्या. महासभेत ठराव मंजूर होऊन देखील त्यावेळी शिवसेनेने हा नामफलक लावला नाही. राष्ट्रवादीच्या दबावामुळे फलक शिवसेनेने लावला नाही. आजही शिवसेना सत्तेत असताना हा नामफलक लावला जात नाही, असा आरोप त्यांनी केला.\nदोन दिवसांत मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ व शहराध्यक्ष गजेंद्र रशिनकर यांच्या नेतृत्त्वात मनसेचे शिष्टमंडळ सावित्रीबाई फुले नगर नावाचा फलक लावावा यासाठी शिवसेनेच्या महापौर तसेच पालिका आयुक्त, उपमहापौर, महिला बालकल्याण समितीच्या सभापती, उपसभापती यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचे त्यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/minister-prajakt-tanpure-rana-couple-pathardi", "date_download": "2022-05-18T21:58:00Z", "digest": "sha1:LUEX3ZM7LJZ4HDU4JMR7WXVJSCQAN5QZ", "length": 7156, "nlines": 80, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "हनुमान चाळीसा वाचण्याऐवजी मोदींकडून कोळसा आणावा", "raw_content": "\nहनुमान चाळीसा वाचण्याऐवजी मोदींकडून कोळसा आणावा\nउर्जा राज्यमंत्री तनपुरे यांचा राणा दाम्पत्यांना टोला\nहनुमान चालीस, मशिदीवरील भोंगे या धार्मिकतेचे राजकारण करून राज्यात जातीय तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहेत. खा. नवनीत राणा यांनी मुंबईला मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा वाचण्याऐवजी दिल्लीला जाऊन मोदी सरकारकडून राज्यातील भारनियमन कमी करण्यासाठी कोळसा आणावा, असा मिस्किल टोला उर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी राणा दाम्पत्यांना लगवाला.\nपाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे सुमारे 70 लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन मंत्री तनपुरे यांच्या हस्ते झाले. तिसगावचे सरपंच काशिनाथ पाटील लवांडे अध्यक्षस्थानी होते. राज्यमंत्री तनपुरे म्हणाले, प्रसाद शुगर या भागातील एकाही ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा ऊस शेतात शिल्लक ठेवणार नाही. तसेच तिसगाव, मिरी, कासार पिंपळगाव सबस्टेशनचा लोड कमी करण्यासाठी जवखेडे खालसा या ठिकाणी देखील नवीन सबस्टेशन लवकरच मंजूर करणार असल्याची ग्वाही मंत्री तनपुरे यांनी यावेळी दिली.\nयाप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, राहुल गवळी, उद्धव दुसंग, सुनील कराळे, शरद गवळी, सरपंच सुधाकर वांढेकर, राजेंद्र पाठक, सचिन शिंदे, नितीन लोमटे, जगन्नाथ लोंढे, माणिकराव लोंढे, के. एम. मचे, राजू शेख, सुनील पुंड, संजय लवांडे, सुनील लवांडे, बाळासाहेब घुले, युवानेते अजय पाठक, देवेंद्र गीते, तुळशीराम शिंदे, पप्पू शिंदे, संतोष आठरे, सागर कराळे, प्रतिक घोरपडे, आबासाहेब बर्डे, अशोक बावणे, रमेश आठरे, राजकुमार घोरपडे, किरण शेलार, सुखदेव शेंडे, सुरेश बर्फे, जवखेडचे सरपंच इरफान पठाण, उपसरपंच उत्तम कासार, यांच्यासह ग्रामपंचायतचे सदस्य, सेवा संस्थेचे सदस्य व परिसरातील ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण कासार यांनी केले.\nवाघ यांना जिल्हा परिषदेची संधी\nमाजी सरपंच अमोल वाघ विकास कामाचा पाठपुरावा करण्यात कार्यतत्पर असून गावाबरोबरच इतर गावात देखील त्यांचा कार्यकर्त्यांशी चांगला जनसंपर्क आहे. गावात त्यांनी विकासाभिमुख कार्य केल्यामुळे त्यांच्याकडे आणखी मोठी जबाबदारी देण्यास काही हरकत वाटत नाही, असे मंत्री तनपुरे यांनी संकेत दिल्याने अमोल वाघ यांना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी संधी मिळण्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/others/gifts-are-foreign-jewelery-shoes-mobiles-and-pound-currency", "date_download": "2022-05-18T22:36:13Z", "digest": "sha1:MKYR6WUJXLPKJHTR356HJ42Z5FDP2CCR", "length": 6537, "nlines": 82, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Gifts are foreign jewelery, shoes, mobiles and pound currency", "raw_content": "\nफॉरेन गिफ्ट पडले २१ लाखांना ; आरोपी जेरबंद\nफेसबुकवर (Facebook) ओळख वाढवल्यानंतर महिलेला (Foreign Jewelry) फॉरेनची ज्वेलरी, शुज, मोबाइल (Mobile) आणि पौंड करन्सी हे गिफ्ट म्हणून पाठविल्याचे आमिष दाखवून एका स्थानिक महिलेला तब्बल २१ लाख ५० हजार ३५५ रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी आणखी एका आरोपीला २१ एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातून बेड्या ठोकल्या. त्याला २९ एप्रिलपर्यंत (police) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी धनश्री भंडारी यांनी दिले. विशेष म्हणजे, आरोपी हा एचडीएफसी बँकेत नोकरी करत होता.\nब्रिजेश इंद्रमण्णी शुक्ला (२५, रा. मस्कनवा, गोंडा ह.मु. तितोआ चौराहा खलीलाबाद, संत कबीर नगर, उत्तर प्रदश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्ह्यात यापूर्वी आरोपी आशिषकुमार मौर्य याला सायबर पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात एन-५ सिडको येथील सह्याद्रीनगरात राहणाऱ्या शीतल व्यंकटराव पाटील (३७) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादीची फेसबुकवर ली चांग (अँड्रेसन) नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली होती. त्याने २०२० च्या दिवाळीनिमीत्त ज्वेलरी, शुज, मोबाइल, विदेशी चलन (पौंड) गिफ्ट पाठविल्याची थाप फिर्यादीला मारली. सहायक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी बाजू मांडली.\nपोलिसांनी गुन्ह्यातील बँक खात्याचा तपास केला असता ब्रिजेश शुक्ला याच्या नावे खाते असल्याचे समोर आले. त्यावरुन पोलिसांनी ब्रिजेश शुक्ला याला बेड्या ठोकल्या. त्याच्या घर झडतीत सिंडीकेट बँक, अलाहाबाद, एचडीएफसी बँकेचे पासबूक आणि चेकबूक तसेच ग्राहकाचे नाव, पत्ते, मोबाइल क्रमांक लिहलेली नोटबूक पोलिसांनी हस्तगत केली.\nकमिशनसाठी खाते दिले वापरायला\nआरोपी ब्रिजेशची चौकशी केली असता, दोन वर्षांपूर्वी आरोपीची तोंडओळख मोहित नावाच्या व्यक्तीशी झाली होती. मोहितने आरोपीचे बँक खाते वापरण्यासाठी घेतले. त्या खात्यावर आलेल्या रकमेवर मोहित आरोपीला दहा टक्के कमिशन देत होता. मोहितच्या सांगण्यावरूनच आरोपीने एस.बी. इंटरप्रायेजस नावाने बँक ऑफ इंडिया बँकेत खाते उघडले होते. त्या खात्याचे पासबूक, चेकबूक आणि एटीएम कार्ड मोहितकडे असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/sports-cricket-news/ipl/article/what-will-rcbs-path-to-playoff-be-like-after-the-defeat-against-punjab/407011", "date_download": "2022-05-18T23:04:18Z", "digest": "sha1:GVJ34LGSPHQJ3AMIZYUYVLRILGOCXQSO", "length": 11313, "nlines": 91, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " IPL 2022 | What will RCB's path to playoff be like after the defeat against Punjab . IPL 2022: पंजाबविरूद्धच्या पराभवानंतर RCB चा कसा असेल प्लेऑफचा मार्ग? . Sports News In Marathi", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nक्रीडा / क्रिकेटकिडा >\nIPL 2022: पंजाबविरूद्धच्या पराभवानंतर RCB चा कसा असेल प्लेऑफचा मार्ग\nRCB's Playoff Scenario | सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नशीब चालू हंगामात चमकताना दिसत नाही.\nपंजाबविरूद्धच्या पराभवानंतर RCB चा कसा असेल प्लेऑफचा मार्ग\nसध्या आयपीएलचा थरार रंगला आहे.\nशुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ५० धावांनी पराभूत केले.\nत्यामुळे आगामी सर्वच सामने प्लेऑफसाठी निर्णायक असणार आहेत.\nRCB's Playoff Scenario | मुंबई : सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नशीब चालू हंगामात चमकताना दिसत नाही. कारण शुक्रवारी पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात ५४ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत झाल्यानंतर अव्वल ४ मध्ये असूनही प्लेऑफमध्ये पोहोचणे त्यांच्यासाठी कठीण आव्हान बनले आहे. आरसीबीच्या संघाने आतापर्यंत खेळलेल्या १३ सामन्यांमध्ये संघाला ७ विजय आणि ६ पराभवाचा सामना करावा लागला आहे. आरसीबीच्या खात्यात सध्या १४ गुण असून गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे. मात्र पंजाबविरूद्धच्या पराभवानंतर संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. (What will RCB's path to playoff be like after the defeat against Punjab).\nअधिक वाचा : श्रीरंगपट्टणच्या हनुमान मंदिराचे जामिया मशिदीत रुपांतर\nगुजरातविरूद्ध होणार 'करो या मरो'चा सामना\nअशा परिस्थितीत आरसीबीसमोर प्लेऑफचा रस्ता पार करण्यासाठी काही गणिती समीकरणे आली आहेत. त्यांना पार केल्यानंतरच आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचू शकेल. या समीकरणातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे १९ मे रोजी गुणतालिकेत अव्वल असलेल्या गुजरात टायटन्सविरुद्ध खेळल्या जाणार्‍या सामन्यात आरसीबीला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायला हवा.असे झाल्यास त्यांचे ८ विजयांसह एकूण १६ गुण होती. तसेच संघ पहिल्या ४ मध्ये राहील मात्र नेट रनरेट पुढील मार्ग निश्चित करेल.\nपंजाबविरूद्धच्या पराभवामुळे नेट रनरेटमध्ये मोठी घसरण\nपंजाब किंग्जसमोर विजयासाठी २१० धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीला २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १५५ धावा करता आल्या. त्यामुळे ५४ धावांच्या मोठ्या फरकाने झालेल्या पराभवामुळे आरसीबीचा नेट रनरेट -०.१२० वरून -०.३२३ वर घसरला आहे. अशा स्थितीत उर्वरित १० सामन्यांचा थरार आणखी वाढला चालला आहे. प्लेऑफच्या शर्यतीत असलेला सनरायझर्स हैदराबादचा संघ वगळता इतर सर्व संघांना आणखी २-२ सामने खेळायचे आहेत. त्यामुळे आगामी सर्वच सामने प्लेऑफसाठी निर्णायक असणार आहेत.\n१८ तारखेपर्यंत ठोस निकाल येण्याची शक्यता\nदरम्यान, १९ मे रोजी गुजरात विरूद्ध बंगळुरू यांच्या सामन्यापूर्वी १० मधील ७ सामने झालेले असतील त्यामुळे या सामन्याच्या आधीच काही अंशत: प्लेऑफचा मार्ग निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ४ दिवस अन्य संघाचे प्रदर्शन पाहून रणनिती करून आपली योजना करण्याची आरसीबीकडे संधी असणार आहे.\nIPL 2022: एकीकडे धोनीचे जहाज बुडतेय, तर रैना- युवराजने उडवली CSK ची खिल्ली, पाहा Video\nIPL 2022: आता 8 संघ लढणार प्लेऑफच्या 3 जागांसाठी, जाणून घ्या काय आहेत क्वालिफिकेशनच गणित\nIPL 2022: पहिल्यांदा आयपीएलमध्ये गोल्डन डकचे अर्धशतक\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nबटलरची बॅट शांत, तरीही ऑरेंज कॅपच्या यादीत अव्वल\n आता राहुल द्रविडसोबत VVS लक्ष्मणही असणार भारतीय संघाचे कोच\nArjun Tendulkar IPL 2022: पुढच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरचा डेब्यू निश्चित; रोहित शर्माने दिले संकेत\nसंपलं सगळं... पैलवान सतेंद्रच्या एका चुकीने कुस्ती करिअर ध्वस्त\nटीम इंडियामध्ये पुनरागमन करणार का पुजारा इंग्लिश काउंटीमध्ये कमाल करतेय चेतेश्वरची फलंदाजी\n50 लाख नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी होणार - एकनाथ शिंदे\nसारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी देणार-अजित पवार\nएकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://shriramkrishnakshirsagarmaharaj.com/Publications/Grantha_Sampada.aspx", "date_download": "2022-05-18T21:52:38Z", "digest": "sha1:LPHRV3FNVL7SWUIDIBZIVLOI5ORCFHLC", "length": 18215, "nlines": 287, "source_domain": "shriramkrishnakshirsagarmaharaj.com", "title": "Grantha Sampada", "raw_content": "|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||\nआपली भाषा निवडा: मराठी हिन्दी English संस्कृत घरपोच ग्रंथसेवा\nपरमपूज्य श्री गुरुदेवांच्या कृपेने या वेबसाईटवर अनेक नवनवीन उपक्रम सुरु झाले आहेत. तसेच या वेबसाईटच्या परिपूर्णतेसाठी अनेक कल्पना चर्चेतून पुढे येत आहेत. आपले परमगुरु \"श्रीनृसिंह सरस्वती स्वामी\" यांनी परमपूज्य श्री गुरुदेवांना \"वेदांचे कार्य\" करण्याविषयी आज्ञा दिली आणि शून्यातून \"श्री दत्तात्रेय निवास, वेदांत वास्तू, श्री महालक्ष्मी मंडप आणि श्री दत्तक्षेत्र\" अशी उत्तरोत्तर प्रगती होत आली आहे.\nवेदांच्या कार्यासोबतच अजून एक महत्वाचे कार्य म्हणजे \"परमपूज्य गुरुदेवांच्या मुखातून भक्त कल्याणासाठी या भूतलावर अवतरलेली वेदतुल्य ज्ञानगंगा अर्थात् परमपूज्य श्री गुरुदेवांची ग्रंथसंपदा\"\n\"माझे हे विचार सामान्यातल्या सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवा\" या गुरुआज्ञेला शिरसावंद्य मानून \"परमपूज्य श्री गुरुदेवांची ग्रंथसेवा\" अधिक व्यापक बनविण्यासाठी या सर्व ग्रंथांमध्ये समाविष्ट विषयांची *अनुक्रमणिका* देत आहोत. जेणे करुन दैनंदिन जीवनात येणा-या समस्या व त्यावरील सद्गुरुंचे मार्गदर्शन हे अधिक वेगाने सर्वांपर्यंत पोहोचवता येईल.\n*ही ग्रंथसंपदा मिळण्यात कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवल्यास 09763 776 339 / 09766 090 036 (सकाळी ६:०० ते ११:०० व संध्याकाळी ६:०० ते रात्री १०:००) या क्रमांकावर संपर्क साधावा. आपल्यापर्यत ग्रंथ पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येईल.\n१)\tसद्गुरू आणि सत्पुरुष\n२)\tगुरुसहवास आणि चरणस्पर्श\n८)\tउपवास, व्रत व रूढी\n९) चतुर्थी व एकादशी\n१४)\tसंधी व उत्कर्ष\n२)\tउपवास, उपासना व मोक्ष\n३)\tधर्म आणि धर्माचरण\n६)\tमनुष्य जन्माच्या मर्यादा\n७)\tभाग्य उणे असल्यास काय करावे\n८)\tप्रपंच आणि परमार्थ\n९)\tचमत्कार आणि समाज\n१०)\tदुर्बल मन व शरीर\n११)\tनास्तिकवाद व ईश्वराचे अस्तित्व\n१२)\tभक्त आणि भक्ती\n१३)\tअनामिक भीती व सत्संग\n१४)\tमाझ्या हृदयी तुझा वास\n२३)\tअहं ब्रह्मास्मि व सामान्य साधक\n२४)\tमनःशांती आणि निष्क्रियता\n१)\tउपासना आणि तिची वेळ\n२)\tस्नानाची आवश्यकता व महत्व\n३)\tश्राद्धविधी- आवश्यकता व महत्व\n४)\tतीर्थयात्रा व मनःशांती\n७)\tजन्मोजन्मीचे संबध व मुक्ती\n८)\tएका बुद्धीवाद्याशी संवाद\n९)\tमंदिर व उर्जितावस्था\n१०)\tमन स्थिर कसे करावे\n११)\tसाक्षात्कार व तेजोमय भगवंत\n१४)\tगुरु कोणाला करावे\n१५)\tशिष्य कसे व्हावे\n१७)\tसाधू व सामाजिक कार्य\n१)\tमूर्ती व चैतन्य\n२)\tवैदिक मंत्रांचे महत्व\n४)\tपाप आणि पुण्य\n७)\tसाधुसंत व साक्षात्कारी व्यक्ती\n९)\tसत्पुरुष व तीर्थयात्रा\n१०)\tहिमालय आणि त्यातील तीर्थक्षेत्रे\n१)\tसत्संग आणि सत्संग मंडळे\n३)\tगुरु-शिष्य भाग -१\n५)\tभक्त आणि भक्तिमार्ग\n६)\tआचरण आणि उपासना\n९)\tपरमपूज्य श्री रामकृष्ण महाराजांचे मनोगत\n४)\tसाक्षात्कारी गुरूंची भेट\n६)\tसत्पुरुषांच्या दर्शनाचे महत्व\n७)\tसत्पुरुषांच्या भेटीचा प्रभाव\n८)\tदेवदर्शन कसे घ्यावे\n९)\tनिश्चय व श्रद्धा\n११)\tशारीरिक आणि अध्यात्मिक शक्ती\n१६)\tदैव व पुरुषार्थ\n१८)\tप्राण किंवा चैतन्य\n२०)\tथोडक्यात पण महत्वाचे\n२)\tश्रीमद् आद्य शंकराचार्य\n३)\tश्रीमद् आद्य शंकराचार्य जयंती\n६)\tजन्माष्टमी व जयंती उत्सव\n७)\tश्री दत्तात्रेय जयंती\n१५) संकीर्ण पण महत्वाचे\n१)\tकली व कलियुग\n२)\tमानवी जीवनाचे ध्येय\n८)\tईश्वरी शक्ती आणि तिची रूपे\n१)\tभूमिपूजन वास्तू व वास्तुशांत\n३)\tजमीन- संदेश वाहक\n५)\tचिंता व चिंतामुक्त जीवन\n६)\tदेवता व देवस्थाने\n३)\tधार्मिक गोष्टींचे पालन\n४)\tकुलदैवत, कुळधर्म, कुळाचार\n३)\tअध्यात्म आणि अध्यात्मिक प्रगती\n४)\tत्याग आणि दान\n१)\tश्री दत्तात्रेय जयंती निमित्त दिलेले आशीर्वाद सन- १९८१\n२)\tश्री दत्तात्रेय जयंती निमित्त दिलेले आशीर्वाद सन-१९८४\n३)\tश्री दत्तात्रेय जयंती निमित्त दिलेले आशीर्वाद सन-१९८६\n४)\tश्री दत्तात्रेय जयंती निमित्त दिलेले आशीर्वाद सन-१९८७\n५)\tश्री दत्तात्रेय जयंती निमित्त दिलेले आशीर्वाद सन-१९८८\n६)\tश्री दत्तात्रेय जयंती निमित्त दिलेले आशीर्वाद सन-१९८९\n७)\tश्री दत्तात्रेय जयंती निमित्त दिलेले आशीर्वाद सन-१९९०\n८)\tश्री दत्तात्रेय जयंती निमित्त दिलेले आशीर्वाद सन-१९९२\n९)\tश्री दत्तात्रेय जयंती निमित्त दिलेले आशीर्वाद सन-१९९५\n१०) श्री दत्तात्रेय जयंती निमित्त दिलेले आशीर्वाद सन-१९९६\n११) श्री दत्तात्रेय जयंती निमित्त दिलेले आशीर्वाद सन-१९९७\nपुष्प १४ (वर्धापन दिनानिमित्त दिलेले आशीर्वाद)\n१)\tश्रीक्षेत्र नीरानरसिंहपूर सन-१९९०\n२)\tश्रीक्षेत्र हरिद्वार सन-१९९१\n३)\tश्रीक्षेत्र गिरीबालाजी( तिरुपती) सन-१९९२\n४)\tश्रीक्षेत्र द्वारका सन- १९९३\n५)\tश्रीक्षेत्र नगर (रौप्यतूला) सन-१९९३\n६)\tश्रीक्षेत्र श्रीशैल्य सन-१९९४\n७)\tश्रीक्षेत्र नगर सन-१९९५\n८)\tश्रीक्षेत्र नगर सन-१९९६\n९)\tश्रीक्षेत्र नगर सन-१९९७\n१०) श्रीक्षेत्र नगर सन-१९९८\n११) श्रीक्षेत्र नगर सन-१९९९\n३)\tसृष्ट शक्ती व दुष्ट शक्ती\n२)\tअध्यात्म आणि विज्ञान\n३)\tस्त्रिया आणि धर्माचरण\nपुष्प २) ईश्वरी शक्ती आणि तिचे अस्तित्व\nपुष्प ३) मानवी जीवन आणि चतुःसूत्री\nपुष्प ४) देह आणि मन\nपुष्प ५) सद्गुरू आणि सत्पुरुष\nपुष्प ६) श्रीगुरुकृपेचा सत्संग\nपुष्प ७) भक्ती व अनुभूती\nपुष्प ८) कली आणि कलियुग\n४) \"मुक्ती\" वरील भक्ती\n१) धर्म म्हणजे काय\n२) अवतार म्हणजे काय\n३) पूर्णावतार, धर्मसंस्थापना, गृहस्थाश्रम आणि गुरुकृपा\n७) नवविधाभक्ती : श्रवण, कीर्तन आणि स्मरण\n८) नवविधाभक्ती : पादसेवन- आत्मनिवेदन\n१०) विश्वव्यापक ऋणानुबंध आणि संतकार्य\n१४) नामजप आणि त्याची फलश्रुती\n१५) देवतांची नामजपावली आणि तिचे सामर्थ्य\n१६)\tउपास्य देवता आणि पुरश्चरण\n१७)\tसमाधी- साधना आणि श्रीगुरुकृपा\n१८)\tसमाधी-अवस्था आणि नीलकांती प्रगटन\n१९)\tसंजीवन समाधी आणि जीवनमुक्तावस्था\nसद्गुरुंचे जीवन आणि कार्य\nश्री गुरुदेव दत्त अँप्लिकेशन\nश्री दत्त देवस्थान ट्रस्टची प्रकाशने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=Labors", "date_download": "2022-05-18T23:04:37Z", "digest": "sha1:TRK7RI3EXZEOVREVGEWDDAYP5U2J6VOB", "length": 2945, "nlines": 29, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nज्योती पासवानः जग तिचं कौतुक करतंय, खरंतर आपण तिची माफी मागायला हवी\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nजवळच्या पैशातून तिनं एक जुनी, साधी सायकल विकत घेतली. मागं आपल्या आजारी वडलांना बसवलं आणि ती पॅडेल मारू लागली. लॉकडाऊनमुळे घरी जायला काहीच साधन उपलब्ध नसल्याने ज्योती पासवान या १५ वर्षाच्या मुलीनं सायकलवरून सुमारे १२०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. आज जग तिचं कौतुक करतंय. पण तिच्या प्रत्येक पॅडेलनं आपल्या समोर एक प्रश्न उभा केलाय. या लाखो प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे आहेत\nज्योती पासवानः जग तिचं कौतुक करतंय, खरंतर आपण तिची माफी मागायला हवी\nजवळच्या पैशातून तिनं एक जुनी, साधी सायकल विकत घेतली. मागं आपल्या आजारी वडलांना बसवलं आणि ती पॅडेल मारू लागली. लॉकडाऊनमुळे घरी जायला काहीच साधन उपलब्ध नसल्याने ज्योती पासवान या १५ वर्षाच्या मुलीनं सायकलवरून सुमारे १२०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. आज जग तिचं कौतुक करतंय. पण तिच्या प्रत्येक पॅडेलनं आपल्या समोर एक प्रश्न उभा केलाय. या लाखो प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे आहेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://likeupnews.com/ashok-sir/", "date_download": "2022-05-18T22:09:41Z", "digest": "sha1:QXFC7ROMPZYERZREMS4BHKYTERY5LUOB", "length": 6132, "nlines": 70, "source_domain": "likeupnews.com", "title": "मराठी पञकार संघाच्या अध्यक्षपदी अशोक अंभोरे तर सचिवपदी मोहन बोराडे यांची निवड - LikeUp", "raw_content": "\nमराठी पञकार संघाच्या अध्यक्षपदी अशोक अंभोरे तर सचिवपदी मोहन बोराडे यांची निवड\nमराठी पञकार संघाच्या अध्यक्षपदी अशोक अंभोरे तर सचिवपदी मोहन बोराडे यांची निवड\nसेलू : सेलू तालुका मराठी पञकार संघाचे अध्यक्षपदी अशोक अंभोरे तर सचिव पदी मोहन बोराडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तालुका मराठी पञकार संघाची बुधवारी व्हिजन इंग्लिश स्कूल येथे संतोष कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी नुतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी अशोक अंभोरे तर सचिव पदी मोहन बोराडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी विलास शिंदे सहसचिव म्हणून शिवाजी आकात तर कोषाध्यक्षपदी निसार पठाण यांची निवड करण्यात आली. पञकार संघाचे सदस्य राम सोनवणे, संतोष कुलकर्णी, डाॅ विलास मोरे, जयचंद खोना, श्रीपाद कुलकर्णी, बाबासाहेब हेलसकर, रेवणअप्पा साळेगावकर, पंकज सोनी, बालाजी सोनवणे, राहुल खपले, छायाचित्रकार शंभू काकडे यांची उपस्थिती होती.\nसेलूत कराटे बेल्ट वितरण सोहळा संपन्न ईगल फाऊंडेशनचा अभिनव…\nऋषीश्वर ज्वेलर्सच्या पाणपोई जलसेवेचे उद्घाटन\nडाॅ विलास मोरे, सेलू\nविद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा बंदचा निर्णय मागे घ्या शिक्षण सम्राट डाॅ संजय रोडगे यांचा जिल्हा प्रशासनाला इशारा\nसेलूकरांना घरपोच मिळणार आरोग्य तपासणी सेवा….\nसेलूत कराटे बेल्ट वितरण सोहळा संपन्न ईगल फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम\nऋषीश्वर ज्वेलर्सच्या पाणपोई जलसेवेचे उद्घाटन\nसेलूतील शिवाजी नगरात ७७ किलो गांजा जप्त ७ लाख ७९ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलीसांच्या…\nवेटर खून प्रकरणातील दोन आरोपी अवघ्या पाच तासात गजाआड – सेलू येथील घटना\nकैरी खा आणि ‘हे’ रोग पळवा; जाणून घ्या महत्वाची माहिती एका क्लिकवर\nबाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या कचाट्यात; घरात सापडलं एवढ्या कोटींचे घबाड\nआजपासून ‘या’ वयोगटातील लोकांना मिळणार लसीकरणाचा बूस्टर डोस; वाचा महत्वाची माहिती\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन पंतप्रधान\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nerror: कृपया पोस्ट कॉपी करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photogallery/lifestyle/nia-sharma-fashion-style-perfect-for-rakshandhan-or-any-other-party-see-photos-mhjb-467950.html", "date_download": "2022-05-18T23:29:09Z", "digest": "sha1:KRV2CFIFJV6UJI6KXHB6EPL5HRVNREJK", "length": 6898, "nlines": 83, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रक्षाबंधन असो किंवा पार्टी! 'Fashion Goals' देणारे निया शर्माचे बोल्ड लुक्स nia sharma fashion style perfect for rakshandhan or any other party see photos mhjb – News18 लोकमत", "raw_content": "\nरक्षाबंधन असो किंवा पार्टी 'Fashion Goals' देणारे निया शर्माचे बोल्ड लुक्स\nअभिनेत्री निया शर्मा तिच्या बोल्ड फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे तुम्ही रक्षाबंधन किंवा कोणत्याही पार्टीमध्ये अत्यंत सहज कॅरी करू शकता.\nनागिन 4 मध्ये 'नागिन'ची भूमिका निभावणारी निया शर्मा सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @niasharma90)\nइन्स्टाग्रामवर ती तिच्या चाहत्यांना शूटिंगबाबत नेहमी अपडेट देत असते. त्याचप्रमाणे तिचे लुक्स देखील व्हायरल होत असतात. टेलिव्हिजनची एक बोल्ड अभिनेत्री म्हणून नियाकडे पाहिलं जातं (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @niasharma90)\nफॅशन आणि स्टायलिंगची असणारी आवड तिच्या प्रत्येक फोटोतून झळकत असते. पारंपरिक साडी ते पार्टी लुकमध्ये निया नेहमीच सुंदर दिसते. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @niasharma90)\nतिचे काही लुक्स असे आहेत जे तुम्ही रक्षाबंधनासाठी किंवा कोणत्याही पार्टीसाठी अंमलात आणू शकता. त्याने तुमच्या स्टाइलचे देखील कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @niasharma90)\nनिया शर्माने या लुकमध्ये पांढऱ्या रंगाची शीअर सा़डी नेसली आहे. त्यावल हलकेसे सोनेरी काम केलेले आहे. यावर तिने सोनेरी रंगाच्या बांगड्या आणि झुमके देखील घातले आहेत. यावर तिने हलकासा मेकअप केला आहे, लाल रंगाची लिपस्टिक या साडीवर खुलून दिसेल. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @niasharma90)\nआइस ब्लू लेहंगा- नियाच्या या फोटोमध्ये तिने आइस ब्लू रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. यावर मजंटा आणि सोनेरी रंगांचे कशिदाकाम केले आहे. त्यावर तिने आइस ब्लू आणि पिवळ्या रंगाची ओढणी घेतली आहे. यावर तिने न्यूड मेकअप केला आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @niasharma90)\nअॅक्वा ब्लू ड्रेस- निया शर्माचा हा ड्रेस 'Summer Wibes' देणारा आहे. यावर तिने सिल्ह्वर चेन बेल्ट कॅरी केला आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @niasharma90)\nनिया शर्माचा व्हेकेशन लुक - या फोटोमध्ये निया एकदम व्हेकेशन मोडमध्ये गेल्यासारखी दिसत आहे. यामध्ये तिने निळ्या रंगाचा फ्रिंज स्कर्ट कॅरी केला आहे. तिने या स्कर्टवर घातलेले गॉगल तिचा लुक एकदम पूर्ण करत आहेत. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @niasharma90)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t2067/", "date_download": "2022-05-18T23:51:44Z", "digest": "sha1:KIWISURH747DFK65GDNJISYNIHCOSDQK", "length": 2841, "nlines": 67, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-एक चांदण्या मनाला", "raw_content": "\nएक चांदण्या मनाला होती चंद्रकोराची ग प्रीत,\nचंद्रकोराच्या रुपाची अनोखी होती रीत…\nरोज अनोखे रूप, रोज अनोखे लावण्य,\nत्याच्यापुढे ‘तिला’ होते सारे – सारे नगण्य\nत्याची पौर्णिमा झालेली त्याने भरून पहिली..\nप्रकाशाची मळवट तिने माथिया लाविली..\nरूप खालावत गेले, तसे काहूर दाटले,\nएक ‘सावित्रीचे’ भाल असे पांढरे पडले\nतरी प्रेमाची ‘संगत’ हर एक राती होती..\nआता ‘त्याचे-तिचे’ प्रेम शत तारकांच्या ओठी…\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/aapla-bajar/beauty/night-cream-for-women-to-give-your-skin-all-the-pampering-fea-ture/articleshow/89062510.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article14", "date_download": "2022-05-18T22:09:09Z", "digest": "sha1:GH3CMKUGK2IN6INQ2YONRWDJD4ALHAHY", "length": 13880, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nnight cream for women मुळे मिळेल उजळ आणि नितळ त्वचा\nरात्री झोपल्यानंतर आपल्या त्वचेलाही आराम मिळत असतो. त्वचेवर कोणताही मेकअपचा थर नसतो, त्वचा स्वच्छ केलेली असते. अशावेळी उत्तम दर्जाचं night cream for women तुमच्या त्वचेत अगदी खोलवर झिरपून त्वचा अधिक नितळ आणि सुंदर बनवतं.\nचेहरा सुंदर दिसण्यासाठी फक्त वरून केलेला मेकअप महत्त्वाचा नसतो. त्वचा आतून आरोग्यदायी असली तर चेहरा नेहमीच टवटवीत आणि सुंदर दिसतो. त्यासाठी नियमितपणे त्वचेची काळजी घेणं आवश्यक आहे. रात्री झोपताना लावण्याचे नाइट क्रीम हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. कारण, रात्रीच्या वेळी त्वचाही आराम करते. अशा वेळी हे क्रीम त्वचेत खोलवर झिरपून ती आरोग्यदायी बनवतात.\nआम्ही तुमच्यासाठी काही खास night cream for women आणली आहेत. निवडक ब्रँड्सच्या या नाइट क्रीम्सना ग्राहकांनीही पसंती दिली आहे. वयाच्या खुणा दूर ठेवण्यासाठीही नाइट क्रीम उपयुक्त आहे.\nबायोटिक ब्रँडची ही Nourshing Night Cream आहे. यात व्हीटजर्म म्हणजेच अंकुरित गव्हाचा वापर करण्यात आला. त्याचसोबत गाजर, बदाम तेल, सूर्यफुलाचं तेल असे अनेक नैसर्गिक घटक यात आहेत. अंकुरित गव्हापासून मिळणारं तेल त्वचेसाठी फारच उपयुक्त असतं. यातून तुमच्या त्वचेला अँटीऑक्सिडंट्स मिळतात. शिवाय, या नाइटक्रीममधून त्वचेला व्हिटॅमिन ए, डी आणि मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ए मिळतं. त्यामुळे त्वचा अधिक तरुण आणि तजेलदार दिसते. GET THIS\nलोटस हर्बलची ही Whitening and Brightening Nourishing Night Crème आहे. या क्रीमचे अनेक फायदे आहेत. यामुळे त्वचा अधिक तजेलदार आणि उजळ बनते. चेहऱ्यावरील डाग, काळसरपणा दूर करत त्वचेला एकसमान रंग देण्याचं काम ही नाइट क्रीम करते. शिवाय, या क्रीममुळे त्वचा हायड्रेटेड राहते आणि त्यामुळे सकाळी तुमचा चेहरा मऊमुलायम वाटतो. GET THIS\nLakme Absolute Perfect Radiance Brightening Night Cream ही लोकप्रिय क्रीम आहे. ही क्रीम तुमच्या त्वचेला रिपेअर करते. शिवाय, मॉइश्चरायझेशनमुळे त्वचा मऊ आणि आरोग्यदायी दिसू लागते. त्वचेचा रंग अधिक उजळ बनून एकसमान रंग मिळण्यासाठीसुद्धा ही क्रीम उपयोगी आहे. यातील मायक्रो क्रीस्टल्स आणि स्किन लायटनिंग व्हिटॅमिन्स तुमच्या त्वचेचं पोषण करतात आणि तिचं संरक्षण करते. GET THIS\nप्लम ब्रँडचं हे NIGHT GEL FOR oily skin आहे. यात ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट असल्याने तुमच्या त्वचेला मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स मिळतात. त्यामुळे अॅक्ने आणि अॅक्नेचे डाग कमी होतात आणि त्वचा हळूहळू नितळ दिसू लागते. शिवाय यातील अरगॉन आर्इलमुळे त्वचा हायड्रेटेड राहते आणि रात्रभर त्वचेला मॉइश्चराइज केलं जातं. GET THIS\nL’Oréal Paris चं हे नाइट क्रीम तुम्हाला उजळ त्वचा मिळवून देईल. हे क्रीम अगदी काही दिवसांतच तुमच्या त्वचेला नवं रूप देते. यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते आणि रात्रभर त्वचेच्या नव्या पेशींना वेग दिला जातो. यातून मिळणाऱ्या व्हिटॅमिन ईमुळे आधीपासून असलेले डागही कमी होतात आणि त्वचेची हानी भरून निघते. ही क्रीम अगदी हलकी असल्याने त्वचेत चटकन सामावली जाते आणि त्यामुळे चिपचिपितपणा जाणवत नाही. GET THIS\nडिस्क्लेमर : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.\nमहत्वाचे लेखमहिला आणि पुरुषांसाठीही योग्य आहेत ही क जीवसत्त्वयुक्त Vitamin C Serum For Face, यांनी त्वचा होईल तेजस्वी\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nउस्मानाबाद 'तुला जिवंत सोडणार नाही, तुझी वाट लावतो', उस्मानाबादमध्ये २ पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये राडा\nAdv: मेगा इलेक्ट्रॉनिक्स डे - ट्रेंडिंग गॅजेट्स आणि ॲक्सेसरिजवर भन्नाट डिल्स\nदेश ...तर मी राज ठाकरे यांच्याशी दोन हात केले असते, पैलवान खासदार बृजभूषण गरजले\nजालना दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण; केली तब्बल ४ कोटींची मागणी, पण घडले असे की...\nबुलडाणा खेळताना गळफास लागल्याने चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू; परिसरात हळहळ\nआयपीएल IPL 2022, KKR vs LSG Live Score : केकेआर आयपीएमधून आऊट, लखनौ प्ले ऑफमध्ये दाखल\nविदेश वृत्त यूक्रेनवरील हल्ले थांबवा,पुतीन यांना अभिनेत्रीची अनोखी ऑफर, नेमकं प्रकरण काय\nमुंबई बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा, उद्धव ठाकरे यांचं आवाहन\nसिनेन्यूज हृता दुर्गुळे झाली मिसेस प्रतिक शाह, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला लग्नसोहळा\nअप्लायन्सेस या 5 star energy saving ac मुळे गारवा मिळेल फर्स्ट क्लास आणि बिलही होईल कमी\nशिक्षण मोठ्या शहरांमध्ये नवीन नोकरी जॉईन करण्यापूर्वी हे वाचा\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य १९ मे २०२२ : 'या' राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत विशेष लाभ\nकार-बाइक Suhana Khan ते Aarav Kumar, बॉलिवूड सेलिब्रेटींच्या मुलांकडे लग्जरी कार्सचा ताफा\nरिलेशनशिप पुरूषहो, बायकोपासून कायम लपवून ठेवा ‘या’ 5 गोष्टी, नाहीतर भोगावे लागतील भयंकर परिणाम..\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/national/5063/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%81-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%97/ar", "date_download": "2022-05-18T22:53:01Z", "digest": "sha1:C4KYZCKCLQJIVHIMXBMSJTCU7TK2HMHD", "length": 8911, "nlines": 158, "source_domain": "pudhari.news", "title": "सिंघु बॉर्डर : कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या लंगरला आग - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/राष्ट्रीय/दिल्लीत शेतकऱ्यांच्या लंगरला आग\nसिंघु बॉर्डर : कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या लंगरला आग\nनवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन डेस्क : शनिवारी रात्री सिंघु बॉर्डरवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाजवळ आग लागल्याची घटना समोर आली आहे. या दरम्यान लंगरमध्ये काही गॅस सिलिंडर फुटल्याचे आवाज आले आहेत.\nCopa America Football स्पर्धेत अर्जेंटीना टीमने तब्बल २८ वर्षांनंतर इतिहास घडवला\nCopa America स्पर्धेत मेस्सी – नेमार भावूक; व्हिडिओ व्हायरल\nशेतकरी आग लागलेल्या ठिकाणी पोहचले, तेव्हा अनेक तंबू जळून खाक झाले होते. लंगरजवळ असलेले चार ट्रकही जळाले होते. ही आग शनिवारी रात्री १० च्या दरम्यान लागली आहे. आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. दुर्घटनेचे कारण अद्‍याप समजू शकलेले नाही.\nअभिनेता आमीर खान आणि किरण राव : चर्चा तर होणारच\nराशिभविष्य : मेष, सिंह, कन्या, मकर राशिगटाला उत्तम\nसिंघु बॉर्डरवर मागिल सात महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे.\nऋता दुर्गुळेने प्रतिक शाह सोबत गुपचुप आवरलं शुभमंगल\nऔरंगाबदेत 'इसिस'चा अल्पवयीन हस्तक दोषी : प्रसादात विष कालवण्याचा होता कट\nचार लाख ट्रॅक्टर्ससह संसदेवर मोर्चा; केंद्र सरकारला शेतकऱ्यांकडून इशारा\nकृषी कायद्यांविरोधात सात महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. लाला किल्ला आंदोलनाप्रकरणानंतर आता शेतकरी चार लाख ट्रॅक्टर घेऊन थेट संसदेवर मोर्चा काढणार असल्याचा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे.\n‘इथे चार लाख ट्रॅक्टर आणि २५ लाख आंदोलक आहेत. हे सर्व ट्रॅक्टर्स याच देशातील असून ते अफगाणिस्तानमधून आलेले नाहीत. आम्ही मागील सात महिन्यांपासून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. शेतकऱ्यांचं मत ऐकून घेण्याइतकीही सरकारची मानसिकता नाही. लोकशाहीमध्ये अशापद्धतीने काम करता येत नाही, असेही टिकैत म्‍हणाले.\nहे ही वाचल का :\nवरुण धवनची पुतणी अंजिनी इतकी आहे हॉट\nनाशिक क्राईम : पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीची पोलीस स्थानकात गळफास घेऊन आत्महत्या\nएकनाथ शिंदे यांच्याकडून भडगाव शहर पाणी पुरवठा योजनेस मान्यतेचेआश्वासन\nहिंगोली : वीज पुरवठा विस्कळीत; अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना चार तास कोंडले\nह ही पाहा : कोरोनाचा Heart Attack आणि Brain Hemorrhageशी काय संबंध\nरेल्वेमध्ये नोकरीचे आमीष दाखवून शेतकऱ्यासह चौघांची १८ लाखांना फसवणूक\nऋता दुर्गुळेने प्रतिक शाह सोबत गुपचुप आवरलं शुभमंगल\n‘पाण्यामुळे जिवाची माणसं गमावली, पैसे नको पाणी द्या’; मंत्री आठवलेंना संतप्त कुटुंबाचा सवाल\nनाशिक : साडेआठ लाखाच्या फसवणूक प्रकरणी तीन महिलांना शिक्षा\nमुंबई : सेक्सॉर्टशन रॅकेटमध्ये अडकला घोड्यांचा प्रशिक्षक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://shanmarathi.com/2021/05/01/aai-honar-aahe-diya-mirza/", "date_download": "2022-05-18T23:13:28Z", "digest": "sha1:T36LFBPJPZEBEAZG6HPLBGHMO7ZM5MCJ", "length": 6714, "nlines": 55, "source_domain": "shanmarathi.com", "title": "आई होणार आहे दिया मिर्झा !! दीड महिन्यांपूर्वी केले होते दुसरे लग्न.. – SHAN MARATHI", "raw_content": "\nआई होणार आहे दिया मिर्झा दीड महिन्यांपूर्वी केले होते दुसरे लग्न..\n2021 च्या सुरुवातीला अनेक कलाकारांनी लग्नाच्या बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामधे दिया मिर्झाचा देखील समावेश होता. तथापि 15 फेब्रुवारी ला लग्न करणाऱ्या दिया मिर्झा चे हे दुसरे लग्न होते, ज्यामुळे ती खूप चर्चेत आली होती. मात्र आता हल्लीच दिया च्या गरोदरपणाच्या घोषणेने चाहत्यांना चकित केले आहे.\nबेबी पंप चा फोटो केला शेअर\nदिया मिर्झा लवकरच आई होणार आहे, ज्याची घोषणा तिने आपल्या बेबी पंप सोबत फोटो शेअर करताना केली आहे. खरंतर दिया मिर्झा ने एक अत्यंत सुंदर फोटो इंस्टाग्राम वर ब्रिज वरचा एक फोटो शेअर केला आहे ज्यासोबत तिने प्रेमळ असे कॅप्शन देताना लिहिले की, ‘ पृथ्वी आई सारखाच मला देखील आशिर्वाद मिळाला आहे. आपल्या आतमध्ये ही भावना पेलताना मला खूप चांगले वाटत आहे. ‘ तोच फोटो व्हायरल झाल्यानंतर कलाकार जोडीला अभिनंदन देताना दिसत आहे.\nदिया ने केले आहे दुसरे लग्न\nदिया मिर्झा ने याच वर्षी दीड महिन्याअगोदर 15 फेब्रुवारी ला हैद्राबाद मधील व्यावसायिक वैभव रेखी सोबत लग्न केले होते. तसेच वैभव ची एक मुलगी देखील आहे. लग्नाबद्दल बोलायचे झाले तर लाल बनारसी साडीमध्ये दिया चा नवरी चा लूक जिथे लोकांना आवडला होता तिथेच कमी नातेवाईकांसोबत दिया चा अचानक लग्न करण्याच्या निर्णयाने लोकांना चकित केले होते.\nसुट्टीवर आहे दिया मिर्झा\nलग्नानंतर दिया या दिवसात आपले पती वैभव आणि त्यांच्या मुली सोबत मालदीव मध्ये सुट्ट्या घालवत आहेत. तसेच या सुट्टीवर तिने पती व मुलीसोबत काही फोटोज् देखील शेअर केले आहेत.\nकेवळ ‘या’ व्यक्तीमुळे विशाल निकम ठरला बिगबॉस मराठीचा विजेता, तर जय दुधानेच्या गळ्यात उपविजेत्यापदाची माळ\n‘ त्याने मला 4 तासांपर्यंत…. ‘ या अभिनेत्रीने आपल्या पती सोबतच्या प्रणयरम्य दृश्याबद्दल केला मोठा खुलासा \nव्यायाम करताना कृती सेनन ची स्थिती झाली वाईट.. तरी देखील ट्रेनरला नाही आली दया\nPrevious Article 15 वर्षात एवढी बदलली आहे ‘ गोपी बहू ‘, परिवर्तन बघून दंग होऊन जाणार तुम्ही \nNext Article पुलकित सम्राट सोबत अफेयर मुळे अडचणीत आली यामी गौतम \nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nशिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला ठोकला राम राम\nआता तिसरी पत्नीही राहतीये मुलांसोबत दूर संजय दत्तने स्वतः केला खुलासा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://shanmarathi.com/2021/05/14/vadhtya-vayasobat-sharirat-dekhil-hot-aahet-badal/", "date_download": "2022-05-18T22:16:37Z", "digest": "sha1:MRUXUBCVBTWF42ZFM6JCGHIXSMM5EBSX", "length": 7498, "nlines": 51, "source_domain": "shanmarathi.com", "title": "वाढत्या वयासोबत शरीरात देखील होत आहेत बदल ! काय आहे याबद्दल प्रियंकाचे म्हणणे ..? – SHAN MARATHI", "raw_content": "\nवाढत्या वयासोबत शरीरात देखील होत आहेत बदल काय आहे याबद्दल प्रियंकाचे म्हणणे ..\nअभिनेत्री प्रियंका चोप्राने फक्त बॉलिवूड मध्येच नाही तर हॉलिवूड मध्ये देखील आपली ओळख निर्माण केली आहे. प्रियंका आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच आपल्या खाजगी आयुष्याबद्दल देखील चर्चेत असते. प्रियंकाने अमेरिकन पॉप गायक निक जोनास सोबत लग्न करून सर्वांना चकित केले होते. तेच आता दोघांच्या लग्नाला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. दोघांच्या मधील रोमँटिक केमिस्ट्री लोकांना खूप आवडते. प्रियंकाने यादरम्यान आपल्या शरीरात होणाऱ्या बदला बद्दल बोलले आहे. त्यांनी सांगितले की कशाप्रकारे त्यांच्या शरीराला जज केले जाते. या गोष्टीबद्दल त्या चिंताग्रस्त होतात.\nसन 2000 मध्ये मिस वर्ल्ड चा किताब आपल्या नावावर करणारी प्रियंका चोप्रा आता 38 वर्षांची झाली आहे. हल्लीच प्रियंकाने Yahoo life ला दिलेल्या मुलाखतीत स्वतः बद्दल अनेक खुलासे केले आहेत. प्रियंकाने सांगितले, ‘ मी खोटं नाही बोलणार की मला या गोष्टीचा काही फरक नाही पडत. जसे जसे सर्वांच्या शरीरात बदल होतो, तसेच माझे शरीर देखील बदलले आहे आणि मानसिक रूपाने याचा स्वीकार करायचाच होता की ठीक आहे, आता माझे शरीर असे दिसत आहे, ते असेच आहे जसे आता मी दिसते. ठीक आहे, मी आता माझ्या आताच्या शरीरासोबत आहे ना की 10 किंवा 20 वर्षाच्या शरीरासोबत. ‘\nप्रियंका या पुढे म्हणाल्या की, ‘ मला वाटते की हे खूप महत्त्वाचे आहे आणि तुम्हाला आत्मविश्वास देतो की तुम्ही कसे दिसता यानंतर काय करू शकत आहात. मी नेहमी या गोष्टीबद्दल विचार करते की मी करू शकत आहे माझे उद्दिष्ट काय आहे माझे उद्दिष्ट काय आहे आज मला जे काम मिळाले होते मी ते चांगल्याप्रकारे करू शकत आहे का आज मला जे काम मिळाले होते मी ते चांगल्याप्रकारे करू शकत आहे का ‘ प्रियंका चोप्रा अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असतात. त्या नेहमी आपले नवीन फोटोज आणि व्हिडिओज चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत राहतात.\nकेवळ ‘या’ व्यक्तीमुळे विशाल निकम ठरला बिगबॉस मराठीचा विजेता, तर जय दुधानेच्या गळ्यात उपविजेत्यापदाची माळ\n‘ त्याने मला 4 तासांपर्यंत…. ‘ या अभिनेत्रीने आपल्या पती सोबतच्या प्रणयरम्य दृश्याबद्दल केला मोठा खुलासा \nव्यायाम करताना कृती सेनन ची स्थिती झाली वाईट.. तरी देखील ट्रेनरला नाही आली दया\nPrevious Article सलीम खान यांच्यासोबत हेलन यांच्या दुसऱ्या लग्नावर आनंदी नव्हते सलमान खान आता त्यांना आपल्या पहिल्या आईसारखे देतात सन्मान..\nNext Article प्रियंका चोप्राचे गरोदरपणामुळे वाढले वजन फोटोमुळे उडत आहेत अफवा..\nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nशिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला ठोकला राम राम\nआता तिसरी पत्नीही राहतीये मुलांसोबत दूर संजय दत्तने स्वतः केला खुलासा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2020/09/25.html", "date_download": "2022-05-18T22:32:15Z", "digest": "sha1:SE5UIXYUZW6XZOGJ3CDTP7NXQY3Q6XKJ", "length": 9632, "nlines": 65, "source_domain": "www.mynagar.in", "title": "अधिक मासात 25 दिवस खरेदीसाठी शुभ; गुंतवणूकही करा", "raw_content": "\nअधिक मासात 25 दिवस खरेदीसाठी शुभ; गुंतवणूकही करा\nमाय अहमदनगर वेब टीम\n18 सप्टेंबरपासून अधिक महिना सुरू होत आहे. अधिकस्य अधिक फलम् म्हणजे अधिक महिन्यात चांगल्या कार्याचे फळही अधिक मिळते, असे अधिक महिन्याबाबत शास्त्रात म्हटले आहे. मंगलकार्याशिवाय (विवाह, गृहप्रवेश इत्यादी) इतर कार्यांसाठी अधिक महिना शुभ आहे. पूर्ण महिन्यात २५ दिवस खरेदीसाठी शुभ आहेत. यातील १५ दिवसांचे महत्त्व तर अधिक आहे. अधिक महिना संपत्तीतील गुंतवणुकीसाठीही चांगला आहे. ज्योतिषी आर. एल. त्रिवेदींनुसार, २१, ३० सप्टेंबर, १, ५, आणि १६ ऑक्टोबर वगळता इतर दिवस शुभ असतील. या दिवसांत देवाची भक्ती व धार्मिक विधींचेही पूर्ण फळ मिळेल. तसेच खरेदी आणि इत्यादी कामांसाठी उर्वरित दिवस शुभ असतील. ज्योतिषाचार्य डॉ.अजय भांबींनुसार, कुठल्याही प्रकारच्या खरेदीस मनाई नाही. अधिक महिन्यात सर्वकाही खरेदी करता येते. केवळ स्थावर मालमत्ता खरेदी किंवा बुक करताना कागदपत्रे आणि कायदेशीर बाबींकडे लक्ष ठेवायला हवे. दागिने, वाहने, कपड्यांपासून इतर खरेदी करता येईल.\nअधिक मासातील हे दिवसही शुभ; मोठ्या व्यावसायिक करारांसाठी लाभदायी\nवाहन खरेदीचा मुहूर्त : सप्टेंबरमध्ये १९, २०, २७, २८, २९ तारखेला तर ऑक्टोबरमध्ये ४, १० आणि ११ तारखेला वाहन खरेदी किंवा बुक करता येतील.\nदागिने खरेदीचा मुहूर्त : सप्टेंबरमध्ये १८, १९, २२ आणि २६ तारखेला तर ऑक्टोबरमध्ये २, ३, ७, ८ आणि १५ तारखेला दागिने खरेदी करता येतील.\nनवे कपडे खरेदी करण्याचा मुहूर्त : सप्टेंबरमध्ये १८, २२ आणि २६ तारखेला तर ऑक्टोबरमध्ये २, ७, ८ आणि १५ तारखेला नवे कपडे आणि सौंदर्य प्रसाधनांची खरेदी करता येईल.\nयज्ञ, हवन इत्यादींसाठीचे शुभ दिन : २६ सप्टेंबर आणि १, ४, ६, ७, ९, ११, १७ ऑक्टोबरला यज्ञ, हवन विधी करता येतील.\nअधिक मासातील हे दिवसही शुभ\nसर्वार्थसिद्धि योग : हा योग प्रत्येक कामात यश देणारा ठरेल. २६ सप्टेंबर आणि १, ४, ६, ७, ९, ११, १७ ऑक्टोबर २०२० ला हा योग असेल.\nद्विपुष्कर योग : या काळात केलेल्या कामातून दुप्पट लाभ मिळतो. १९ आणि २७ सप्टेंबरला द्विपुष्कर योग असेल.\nअमृतसिद्धी योग : या काळात केलेल्या कामांचा लाभ दीर्घकालीन असतो. २ ऑक्टोबर २०२० ला अमृतसिद्धी योग असेल.\nपुष्य नक्षत्र : अधिक मासात दोन दिवस पुष्य नक्षत्रही असेल. १० ऑक्टोबरला रविपुष्य आणि ११ ऑक्टोबरला सोमपुष्य नक्षत्र असेल. या तारखांना कोणतेही आवश्यक शुभ कार्य करता येईल. या महिन्यात नामकरण, यज्ञोपवीत, विवाह आणि सामान्य धार्मिक संस्कार जसे की, गृहप्रवेशासारखे हिंदू धर्माचे विधी केले जात नाहीत.\nसाखरपुडा, इत्यादी कार्यांचे शुभ मुहूर्त : सप्टेंबरमध्ये १८, २६ तारखेला तर ऑक्टोबरमध्ये ७, १५ तारखेला बोलणी, साखरपुडा इत्यादी कार्ये करता येतील.\nइलेक्ट्रॉनिक वस्तू आणि यंत्रांसाठीचे शुभ मुहूर्त : सप्टेंबरमध्ये १९, २०, २७, २८, २९ तारखेला तर ऑक्टोबरमध्ये ४, १०, ११ तारखेला वाहन खरेदी किंवा बुक करता येईल.\nमोठ्या व्यावसायिक कराराचे शुभ मुहूर्त : १९ आणि २७ सप्टेंबरला द्विपुष्कर योगामुळे मोठ्या व्यावसायिक करारांसाठी हे दिवस लाभदायी ठरतील. याशिवाय २१ सप्टेंबर आणि ६ ऑक्टोबरही नव्या व्यावसायिक करारासाठी शुभ असतील.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nअसा झाला आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात; आमदार म्हणाले मी फक्त....\nपिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल महापालिकेचे दुर्लक्ष ; शिवप्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा\nनिंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी कुस्त्यांचा हगामा राज्यात प्रसिद्ध : दोन दिवस चालणार यात्रोत्सव\nपिंपळगाव माळवी येथे स्थान प्रकट दिनानिमित्त यात्रा महोत्सव\nजेऊर यात्रोत्सवादरम्यान हजारो भाविकांचे दर्शन लाखोंची उलाढाल ; नामदार तनपुरे यांच्याकडून पाण्याची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pantnagaritimes.com/2021/10/blog-post_71.html", "date_download": "2022-05-18T23:49:20Z", "digest": "sha1:JXUNVDL5R7KY7GVQSPLQEQXB3IMT5Y2X", "length": 8390, "nlines": 51, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "किरकोळ कारणावरून व्यक्तीस जिवे मारण्याचा प्रयत्न आरोपी पोलिस प्रशासनाला सापडेना...❓ - Pantnagari Times", "raw_content": "\nHome क्राईम किरकोळ कारणावरून व्यक्तीस जिवे मारण्याचा प्रयत्न आरोपी पोलिस प्रशासनाला सापडेना...❓\nकिरकोळ कारणावरून व्यक्तीस जिवे मारण्याचा प्रयत्न आरोपी पोलिस प्रशासनाला सापडेना...❓\nकिल्ले धारूर / प्रतिनिधी\nधारूर तालुक्यातील सोनिमोहा येथे किरकोळ कारणावरून दि. १७/१०/२०२१ रोजी सकाळी ११ वा दरम्यान एका व्यक्तींस जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.\nया प्रकरणी अशोक वैजनाथ तोंडे यांच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस ठाण्यात बालासाहेब तुळसीराम तोंडे, तुळसीराम नामदेव तोंडे,गजराबाई तुळसीराम तोंडे,संगिता बालासाहेब तोंडे,यांच्या विरुद्ध धारूर पो.स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.\nधारूर पोलीस ठाण्यात आरोपी बालासाहेब तुळसीराम तोंडे,तुळशीराम नामदेव तोंडे, गजराबाई तुळसीराम तोंडे,संगिता बालासाहेब तोंडे,यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ३०७,३४१,३२३,५०४,५०६,अ ३४ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.१९ तारखेला फिर्यादीनुसार यांनी किरकोळ कारणावरून भास्कर तोंडे यांना कोर्हाडी,लाता बुक्या,शिवीगाळ करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.या घडीला भास्कर तोंडे आता खाजगी सह्याद्री दवाखान्यामध्ये आय सियू मध्ये उपचार घेत आहेत.तरी पोलिस प्रशासनाकडून आत्तापर्यंत एकही आरोपीस पकडण्यात यश आलेले दिसून येत नाही.या घटनेचा तपास फौजदार पालवे हे करत आहेत.\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात...\nपत्नीचे चारित्र्यावर संशयाचा राग मनात धरून एसआरपीएफ जवानांचा गोळीबार मध्ये एक ठार , दोन जखमी\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळी बार केल्याची घटना सोलापुर जिल्ह्यातील बार्शी ता...\nमंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा\nमंगळवेढा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी शिक्षक भगिनींचा मेळाव...\nनंदेश्वरचे कामचुकार तलाठी बी.एस.शेख यांना निलंबीत करावे यासाठी रेखा कसबे यांचे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन\nमंगळवेढा / प्रतिनिधी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील रेखा सुनिल कसबे यांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्हीही नावे 7/12 उतार्‍यावर ला...\nजिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nमंगळवेढा / प्रतिनिधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/politics/navi-mumbai-municipal-corporation-elections-mahanagar-palika-nivadnuk-2021-corporator-ward-no-10-election-date-2015-result-candidate-name-party-maharashtra-news-407199.html", "date_download": "2022-05-19T00:11:29Z", "digest": "sha1:25AP2A4V5LRYDWSPLGLG7QOS4F7SDECX", "length": 4634, "nlines": 98, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Politics » Navi mumbai municipal corporation elections mahanagar palika nivadnuk 2021 corporator ward no 10 election date 2015 result candidate name party maharashtra news", "raw_content": "\nनवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दहामध्ये 2015 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शशीकला सुतार यांनी बाजी मारली होती. | Navi Mumbai election 2021\nNavi Mumbai 2021, Ward 10 : नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दहामध्ये 2015 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शशीकला सुतार यांनी बाजी मारली होती. ही निवडणूक पॅनल पद्धतीने पार पडली होती. यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून ताकद पणाला लावली जाईल. परिणामी ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.\nनर्गिस फाखरीचा ब्रालेस ग्लॅमरम लूक\n‘धर्मवीर’ चित्रपटाचे प्रमोशन धर्मपत्नी सोबत\nप्राजक्ता माळीची दिलखेच स्माईल\nअंकिता लोखंडेचा आपल्या नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mmkmedia.in/tag/burning-alive/", "date_download": "2022-05-18T23:04:32Z", "digest": "sha1:JLHMJXNLZJ7R2SKLVSFZY36SAYVJ4YDV", "length": 4526, "nlines": 92, "source_domain": "mmkmedia.in", "title": "burning alive - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nप्रियकराने तिचं लग्न मोडलं, ती थेट ‘पुष्पा’ झाली आणि त्याला ‘फायर’...\nगद्धेपंचविशी : बेदरकार वयाचं देणं\n‘सोंगाड्या’च्या निर्मितीमुळे चित्रपटांच्या कोणत्या विभागात किती खर्च येतो, निर्मिती कशी चालते, याचं ज्ञान मिळालं || रामदास फुटाणे‘‘विशीच्या सुरुवातीला रूढ चौकटीतल्या मार्गावर चालण्यास मी...\nतंत्रज्ञान : सेल की फेल\nआदित्य बिवलकर – [email protected] ऑनलाइन शॉपिंग आणि डिजिटल स्टोअर्सकडून स्वातंत्र्य दिनाच्या आसपास वेगवेगळ्या सेल्सची घोषणा केली जाते. ४० ते ५० टक्के डिस्काऊंट, मोठय़ा ऑफर्स,...\nहल्ली सर्वच अभ्यासक्रमांचे आणि त्यातही खासकरून व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पेव फुटले आहे. त्यासाठी मार्गदर्शन करणारे क्लासेस आहेत; त्यासाठी शिबिरे- कार्यशाळादेखील घेतल्या जातात. विनायक परब...\nस्वप्निल जोशी – [email protected]तंत्रज्ञान ही एक अजबच गोष्ट आहे. तंत्रज्ञानाचा सातत्याने विकास व्हावा, त्यातून आपलं आयुष्य अधिक सुकर, अधिक समृद्ध व्हावं असं सर्वानाच...\nसोयरे सहचर : पाय, पंजे आणि पंख\nअरुण खोपकरप्राणी-पक्षी तुमच्या आयुष्यात आले की ते नुसतेच सोबती नसतात, तर तुमच्यात आणि त्यांच्यात एक विलक्षण असं मैत्र तयार होतं, जिवाभावाचं. मग त्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/khandesh/dhule-news/dhule-bhuvaneswari-s-as-chief-executive-officer", "date_download": "2022-05-18T23:48:31Z", "digest": "sha1:T5TDLZCC6GFSY7KRXTS3NFE5V37XBVYR", "length": 4785, "nlines": 79, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Dhule: Bhuvaneswari S. as Chief Executive Officer.", "raw_content": "\nधुळे : मुख्यकार्यकारी अधिकारीपदी भुवनेस्वरी एस.\nजिल्हा परिषदेच्या वान्मती सी यांची मुंबईत बदली\nधुळे जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) वान्मती सी (Vanmati c) यांच्या स्टेट कॉमन एन्ट्रन्स एक्झाम सेलच्या (State Common Entrance Exam Cell) कमिशनर (Commissioner) म्हणून मुंबईत बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर नागपूर (Nagpur) येथून श्रीमती भुवनेस्वरी (Bhuvaneswari S) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nराज्यातील काही भारतीय प्रशासन सेवेतील (Indian Administrative Service) (आयएएस) अधिकार्‍यांच्या आज बदल्या झाल्यात. यात धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी (Vanmati c) यांचाही समावेश असून त्यांची मुंबईत बदली झाली आहे. वान्मती सी यांनी जिल्हा परिषदेत दोन वर्षाहून अधिक कालावधीत सेवा बजावली. त्यांच्या कारभारामुळे काही वेळेस वादाची परिस्थिती निर्माण झाली. तर सभागृहातही काही सदस्यांना त्यांच्या कामकाजाबद्दल अनेकदा रोष (Often angry about work) व्यक्त केला.\nसन 2015 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी भुवनेस्वरी (Bhuvaneswari S) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या नागपूरहून बदली होवून येत असून त्यांनी नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सीटी डेव्हल्पमेंट कार्पोरेशनच्या मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.\nभुवनेस्वरी एस. यांच्या धुळे बदलीमुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर महिला राज आल्याची चर्चा होते आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/newasa-khurd-society-unopposed-newasa", "date_download": "2022-05-18T23:17:24Z", "digest": "sha1:7LPUDGYAPLJN53TWH3PONYZSWJCFW2KM", "length": 3680, "nlines": 74, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नेवासा खुर्द सोसायटी बिनविरोध", "raw_content": "\nनेवासा खुर्द सोसायटी बिनविरोध\nनेवासा |तालुका वार्ताहर| Newasa\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली नेवासा खुर्द विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली.\nबिनविरोध निवडले गेलेले संचालक- सर्वसाधारकण कर्जदार मतदारसंघातून बापूसाहेब परसराम गायके, मच्छिंद्र शंकर कडू, बाबासाहेब गणपत मोरे, अनिल राधाकृष्ण ठुबे, दिलीप विश्वनाथ जामदार, निलेश लक्ष्मण जगताप, शेख गफुर अमीर बागवान व मिलिंद लक्ष्मण मापारी. चंद्रकांत रामदास संगपाळ (अनुसूचित जाती जमाती) सुशिला दत्तात्रय शेटे व ताराबाई भावराव घोडेकर (महिला प्रतिनिधी), अनिल गणपत पाटील (इतर मागासवर्गीय प्रतिनिधी), हरिदादा लक्ष्मण नजन (भटक्या विमुक्त जातीजमाती/विशेष मागास प्रवर्ग) निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. व्ही. ठोंबरे यांनी काम पाहिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida/bcci-reacts-after-virat-kohli-quits-test-captaincy-adn-96-2763048/lite/", "date_download": "2022-05-18T22:25:02Z", "digest": "sha1:Z4G55G34UK2I7HCIPJJWNNH275B4HHBX", "length": 18086, "nlines": 266, "source_domain": "www.loksatta.com", "title": "bcci reacts after virat kohli quits test captaincy | ‘‘अभिनंदन विराट…'', कसोटीचं कर्णधारपद सोडताच BCCIनं कोहलीसाठी केलं 'असं' ट्वीट! | Loksatta", "raw_content": "गुरुवार, १९ मे, २०२२\nचांगभलं : रंगभूमीच्या सेवेत संहिता पेढी, नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचा उपक्रम\nचावडी : सहावा कोण \nअन्वयार्थ : पाण्याचे सत्ताकारण\nचतु:सूत्र (गांधीवाद) : आदर्श वास्तवात उतरतात तेव्हा...\n‘‘अभिनंदन विराट…”, कसोटीचं कर्णधारपद सोडताच BCCIनं कोहलीसाठी केलं ‘असं’ ट्वीट\nविराटनं याआधी टी-२० संघाचं कप्तानपद सोडलं, तर BCCIनं वनडेची कमान रोहित शर्माकडं सोपवली.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nबीसीसीआय आणि विराट कोहली\nविराट कोहलीने (Virat Kohli) भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत (India vs South Africa) पराभव झाल्यानंतर विराट कोहलीने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून एक भावनिक पोस्ट शेअर करून कसोटी कर्णधारपद सोडले आहे. त्याने २०१४ मध्ये माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीकडून हे पद स्वीकारले. विराट कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.\nबीसीसीआयने आपल्या पोस्टमध्ये म्हटले, “बीसीसीआय टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे अभिनंदन करते, ज्याने आपल्या प्रशंसनीय नेतृत्व गुणांमुळे संघाला अभूतपूर्व उंचीवर नेले. त्याने ६८ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले असून ४० विजय मिळवले आणि तो सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे.”\nVideo: ‘तू खूप सेक्सी दिसतेस’; १६ वर्षीय बॉल गर्लला पाहून पंचाची शेरेबाजी\nICC U-19 World Cup 2022: दोन्ही हातांनी गोलंदाजी करणारा ‘हा’ युवा भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक संघात सामील; पहा Video\n बिहारच्या फलंदाजाचा वर्ल्ड रेकॉर्ड; पदार्पणात ५६ चौकार ठोकत झळकावलं त्रिशतक\nVideo : विराट कोहलीचा फिटनेस पाहिलात का\n विराट कोहलीनं सोडलं भारताच्या कसोटी संघाचं कर्णधारपद\n३३ वर्षीय विराट कोहलीने २०१४ मध्ये कसोटी फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत ९९ सामने खेळले असून ७९६२ धावा केल्या आहेत. यातील कप्तानपद सांभाळलेल्या ६८ सामन्यांमध्ये विराटने एकूण ५८६४ धावा केल्या.\nमराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n विराट कोहलीनं सोडलं भारताच्या कसोटी संघाचं कर्णधारपद\nइंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : अखेरच्या लढतीत बंगळूरुला विजय अनिवार्य ; विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी गुजरात उत्सुक\nथायलंड खुली बॅडिमटन स्पर्धा : श्रीकांत, सिंधू दुसऱ्या फेरीत ; सायना, प्रणॉयचे आव्हान संपुष्टात\nदुसऱ्या फळीतील खेळाडूंवर मेहनत घेणे गरजेचे ; भारतीय बॅडिमटन प्रशिक्षक विमल कुमार यांची सूचना\nमहिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा : निखत अंतिम फेरीत\nअचलपूर दंगलीच्या ‘सत्यशोधना’नंतरही अनेक प्रश्न अनुत्तरितच..\n१२ वर्षीय मुलाचा गळफास लागून मृत्यू ; साहसी खेळ खेळणे जीवावर बेतले\nचंद्रपुरातील सोनोग्राफी व वैद्यकीय गर्भपात केंद्रावर कारवाई ; तीस दिवसांसाठी गर्भपात केंद्र निलंबित\n‘सेन्सेक्स’मध्ये ११० अंशांची घसरण\n‘पतंजली’च्या खाद्य व्यवसायाची रुची सोयाला ६९० कोटींना विक्री\n‘वेदांतू’कडून ४२४ कर्मचाऱ्यांची कपात\nमंत्री, आमदारांच्या आशीर्वादाने नागपूर जिल्ह्यात वाळू चोरी ; वाळूमाफियांच्या ‘दादागिरी’त वाढ, महसूल अधिकाऱ्यांवर दबाव\nPhotos : मौनीचे मेटालिक स्कर्ट आणि टॉपमधील ग्लॅमरस लूकचे फोटो पाहिलेत का\nPhotos : कोट्यावधी रुपयांची मालकीण आहे मानुषी छिल्लर, महागड्या गाड्यांचंही अभिनेत्रीला वेड\nCannes Film Festival 2022 : रेड कार्पेटवर तमन्नाचा जलवा; बॉडीकॉन ड्रेसमधील स्टनिंग लूकने वेधलं लक्ष\nअमरनाथ यात्रा : केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, प्रत्येक यात्रेकरूला ५ लाखांचं विमा कवच\nMaharashtra Latest News : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\n“हुकुमशाहांचा अंत होईल”, कान्स चित्रपट महोत्सवात झेलेन्स्कींचा इशारा\nविश्लेषण : उजनीचे पाणी पुन्हा पेटणार; बारामती-इंदापूरचा फायदा, पण सोलापूर का नाराज\nटीम डेविडचे प्रयत्न व्यर्थ मुंबईचा तीन धावांनी पराभव, विजयामुळे हैदराबादचे आव्हान कायम\nVIDEO: मला जगू द्याल की नाही विचारत राज ठाकरे पत्रकारांवर भडकले\nनिवडणुका पावसाळ्यानंतरच ; निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी\nPhotos : खाकीतील सौंदर्यवती अडकली विवाहबंधनात; PSI पल्लवी जाधव यांच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nमहाराष्ट्रात १० वर्षांत राज्यसभा अथवा विधान परिषदेची प्रत्यक्ष निवडणूक झालीच नाही\nशेवटच्या चेंडूवर बुमराहने करुन दाखवलं, वॉशिंग्टन सुंदरला त्रिफळाचित करुन रचला ‘हा’ नवा विक्रम\nइंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : अखेरच्या लढतीत बंगळूरुला विजय अनिवार्य ; विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी गुजरात उत्सुक\nथायलंड खुली बॅडिमटन स्पर्धा : श्रीकांत, सिंधू दुसऱ्या फेरीत ; सायना, प्रणॉयचे आव्हान संपुष्टात\nदुसऱ्या फळीतील खेळाडूंवर मेहनत घेणे गरजेचे ; भारतीय बॅडिमटन प्रशिक्षक विमल कुमार यांची सूचना\nमहिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा : निखत अंतिम फेरीत\nKKR Vs LSG : केकेआरच्या रिंकू सिंहच्या वादळी खेळीने शेवटपर्यंत रोखून धरायला लावला श्वास; १५ चेंडूत केल्या ४० धावा\nLSG vs KKR : व्यंकटेश अय्यरला बाद करण्यासाठी क्विंटन डी कॉक झाला ‘सुपरमॅन’; फलंदाजीनंतर क्षेत्ररक्षणातही भन्नाट कामगिरी\nLSG vs KKR : सहा वर्षानंतर क्विंटन डी कॉकने IPL मध्ये ठोकले झंझावाती शतक; १४० धावा करत नाबाद परतला\nLSG vs KKR : डी कॉक आणि केएल राहुलने आयपीएलमध्ये रचला इतिहास; २१० धावांची भागेदारी करत केला विक्रम\nIPL 2022 : फिर हेरी फेरीच्या गाण्यावर राजस्थानच्या खेळाडूंचा ऑर्केस्ट्रा; पहा व्हिडिओ\nIPL 2022 : रोहित शर्माच्या वक्तव्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे चाहते का नाराज झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MM-hollywood-hot-actresses-goes-topless-for-magazine-5066769-PHO.html", "date_download": "2022-05-19T00:12:48Z", "digest": "sha1:UQCFLYCPWKJT7LI7U7PCVLSACAD7LYAK", "length": 3921, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "लज्जेची बंधन तोडून हॉलिवूड अॅक्ट्रेस झाल्या टॉपलेस, सेमी न्यूड होऊन उडवली खळबळ... | hollywood hot actresses goes topless for magazine - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलज्जेची बंधन तोडून हॉलिवूड अॅक्ट्रेस झाल्या टॉपलेस, सेमी न्यूड होऊन उडवली खळबळ...\nहॉलिवूड अभिनेत्री नेहमी आपल्या बोल्ड अंदाजासाठी ओळखल्या गेल्या आहेत. त्यामुळेच त्यांचा प्रत्येक लूक पाहण्याची चाहत्यांना उत्सूकता असते. मात्र त्यांचा हा अंदाज केवळ सिनेमांतच नव्हे तर फोटोशूटपासून खासगी आयुष्यातही पाहायला मिळतो. विविध मासिकांसाठी या अभिनेत्री टॉपलेस ते सेमी न्यूडपर्यंत सर्व पोज देण्यास तयार असतात. असाच काहीसा नजारा नेहमी चर्चेत असणा-या किम, एमा, रिहाना, माइली, अँजेलिना, केली ब्रूक, सेलिना गोमेज, रिटा ओरासह अनेक अभिनेत्रींच्या बाबतीत नेहमी पाहायला मिळतो. या हॉलिवूड अभिनेत्री जेवढ्या सिनेमांत आणि फोटोशूटमध्ये बिनधास्त दिसतात तेवढ्यात त्या खासगी आयुष्यातही असतात.\nआज आम्ही तुम्हाला या हॉलिवूड अभिनेत्रींची अशी छायाचित्रे दाखवत आहोत, ज्या मासिकासाठी सेमी न्यूड आणि टॉपलेस झाल्या. त्यांनी लज्जेची सर्व बंधने सोडून बोल्ड अंदाजात फोटो क्लिक केले.\nचला एक नजर टाकूया या बिनधास्त आणि बोल्ड हॉलिवूड अभिनेत्रींवर आणि पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा त्यांना सेमी न्यूड अंदाज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-international-news-in-marathi-america-divya-marathi-4644195-PHO.html", "date_download": "2022-05-18T23:26:11Z", "digest": "sha1:YIJPRJLUGWG4LFJGSLCPLUM6BLIC3STA", "length": 5317, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "आईशी फोनवर बोलता बोलता ती पर्वतावरून घसरली! | International News in Marathi, America, Divya Marathi - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआईशी फोनवर बोलता बोलता ती पर्वतावरून घसरली\nअँकरेज (अमेरिका)- मित्र-मैत्रिणींसोबत ती अलास्कातील पर्वतरांगांवर गिर्यारोहणासाठी गेली. फॉक्स शिखरावर पोहोचल्यानंतर तिने आईला फोन लावला. दोघी मायलेकी 15 मिनिटे बोलत होत्या. ‘आई, डोंगर खूप निसरडा आहे, मला भीती वाटतेय...’ अचानक आईला किंकाळी ऐकू आली. नंतर एकदम शांतता. ती तरुणी शिखरावरून 30 फूट घसरली. नशीब बलवत्तर म्हणून वाचली. अमेरिकेच्या अलास्कामधील हे थरारनाट्य. त्याची ही कहाणी.\n18 वर्षांची शेरील लॅग्रोरू मित्र-मैत्रिणींसोबत अलास्का येथे डेनाली प्रिन्सेस वाइल्डरनेस लॉज येथे कामासाठी गेली होती. अलास्कातील शिखरे तिला साद घालत होती. तिला एकटीनेच फॉक्स शिखर गाठायचे होते. रविवारी तिने शिखरावर चढाई सुरू केली. तिला तेथील धबधबा पाहायचा होता. शिखरावर चढल्यानंतर पुढे तिला सुचेनासे झाले. तिने 2400 कि.मी. दूरवर वॉशिंग्टनला असलेल्या आईला फोन केला. दोघी फोनवर 15 मिनिटे बोलत होत्या. ‘आई, डोंगर खूप निसरडा आहे, काय करू’ आईने सल्ला दिला, ‘फोनचा हेडसेट कानाला लाव. धीर धर.’\nशिखरावरून घसरूनही तरुणीचे प्राण वाचले, अमेरिकेत 45 मिनिटांचे थरारनाट्य\nआईने सल्ला देताच तिने हेडसेट लावला. ती रडायला लागली. आई, मला मरायचं नाही. बोलता बोलता तिचा पाय घसरला. ती थेट 30 फूट खाली घसरली. जोरदार किंकाळी. पुढे भयाण शांतता. आईलाही सुचेना. मुलीच्या समोर साक्षात मृत्यू उभा. इकडे आईने शेरीलच्या वडिलांना सांगितले. त्यांनी तत्काळ शेरीलच्या कंपनीला डेनाली प्रिन्सेसला फोन लावला. मदतीसाठी हाक दिली.\nशेरीलच्या सुटकेचा थरार नॅशनल जिओग्राफिक चॅनलने चित्रित केला आहे. नॅटजिओच्या अलास्का स्टेट ट्रूपर्स या रिअ‍ॅलिटी शोमध्ये त्याचे लवकरच प्रसारण करण्यात येणार आहे.\nपुढील स्लाइड्‍सवर वाचा, नशीब बलवत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-sameer-paranjape-artilce-about-irani-hotel-divya-marathi-4536816-NOR.html", "date_download": "2022-05-19T00:16:29Z", "digest": "sha1:33ZEDSQQZUI5GXUGF3VAQYM2WLHDUJNO", "length": 18239, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "इथे एक इराणी होता... | sameer paranjape artilce about irani hotel, divya marathi - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nइथे एक इराणी होता...\nस्वातंत्र्योत्तर काळात 1980च्या दशकापर्यंत मुंबई शहरामध्ये सामाजिक, राजकीय, तसेच कामगार क्षेत्रातील, साहित्य प्रांतातील चळवळी जोमात होत्या. विविध प्रवाहांच्या विचारांची घुसळण या काळात जोमाने होत होती. मात्र, या निमित्ताने झडणारे वादविवाद, चर्चा हे सगळे साग्रसंगीत साजरे व्हायचे ते मुंबईतील फोर्ट, व्हीटीपासून ते पार माहिम, शीवपर्यंतच्या इराणी हॉटेलांमध्ये मराठी साहित्य विश्वात लिटिल मॅगझिनचे युग 1960च्या दशकात अवतरले. त्या वेळी या युगाच्या प्रवर्तकांनी विचारमंथनासाठी आसरा घेतला, तो मुख्यत्वे या इराणी हॉटेलांचाच. इराणी हॉटेलांशी मराठी साहित्यिकांचा जो ऋणानुबंध होता, त्याच्या रम्य आठवणी ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांच्याकडे आहेत. काळसेकर म्हणतात, ‘व्ही. टी. रेल्वे स्थानकाजवळ जिथे आता मॅकडोनाल्ड आहे, तिथे पूर्वी ‘न्यू एम्पायर’ नावाचे इराणी हॉटेल होते.\nलिटल मॅगझिन चळवळीत सहभागी असलेल्यांपैकी चंद्रकांत खोत, वसंत गुर्जर, राजा ढाले, अरुण कोलटकर, मी, प्रदीप नेरूरकर, नारायण बांदेकर अशा सगळ्यांचा ‘न्यू एम्पायर’हा हक्काचा अड्डा होता. मराठी साहित्यातले विद्रोही विचारांचे लोकच येथे जमत, असे नाही; तर ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर, अशोक जैन, कुमार केतकर यांच्यासारखे दिग्गज पत्रकार, साहित्यिक तसेच ग्रंथाली वाचक चळवळीतील प्रमुख मंडळीही ‘न्यू एम्पायर’मध्ये नेमाने येत असत. सगळ्या विचारधारेच्या लोकांना हे इराणी हॉटेल समभावाने सामावून घेत असे. इराणी हॉटेलमध्ये ‘पानी कम’ चहा व ब्रुन किंवा बन मस्का घेऊन तासन् तास बसता येत असे. त्याबद्दल इराणी हॉटेलचे मालक गि-हाइकांना कधीही काहीही बोलत नसत. ‘कामाशिवाय बसू नये’ हा उडुपी वगैरेसारख्या बाकीच्या हॉटेलांचा दंडक असतो. मात्र, ‘कामाशिवायही मनसोक्त बसावे’ ही फक्त इराणी हॉटेलांची खासियत होती. या हॉटेलांमध्ये ‘सोस्यो’ हे शीतपेयही हमखास मिळे, जे इतर हॉटेलांत पटकन नजरेत भरत नसे.\nइराणी हॉटेलांमधील खाद्यपदार्थांचे दरही सामान्य माणसांच्या खिशाला परवडणारे होते. इतकी सर्व अनुकूल परिस्थिती असल्याने, आम्ही लिटल मॅगझिनवाले इराण्यात गराडा टाकून बसलेलो असायचो. इराण्यात बसून आम्ही कविता लिहिल्या, लेख लिहिले. आमच्यापैकी प्रत्येक कवीच्या कवितासंग्रहात इराण्यात बसून लिहिलेली त्याची एक तरी कविता नक्कीच आढळेल. इराणी हॉटेलच्या मालकांच्या जुन्या पिढीतील लोकांना आपण धंद्यातून खूप नफा कमवावा, अशी असोशी नव्हतीच फार. त्यामुळे त्यांचे वागणे हे आम्हा चळवळ्या लोकांसाठी पथ्यावर पडणारेच होते.’ इराण्याच्या हॉटेलमधील वातावरण कविता, लेख लिहिण्याकरिता कसे पोषक होते, याची वर्णने 1970च्या दशकात साहित्य वर्तुळात नव्याने वावरू लागलेल्या अनेकांकडून ऐकण्यासारखी आहेत. कवी अरुण कोलटकर यांनी तर इराण्याच्या हॉटेलवर एक नितांतसुंदर कविताच लिहिली आहे. फोर्टमध्ये पीपल्स बुक हाउसच्या शेजारी एक इराणी बेकरी होती. ती जागा तशी लहान होती. पण तेथे मिळणारे पुडिंग आणि चहा यांचे अनेक लोक चाहते होते. पाव बनवल्यानंतर त्याची लादी कापताना जो चुरा उरतो, तो दुधात मिसळून त्याचे पुडिंग केले जाते. त्याचा चहाबरोबर आस्वाद घेण्यासाठी अनेक साहित्यिक, कलाकारांचे पाय या इराणी बेकरीकडे वळत. फोर्टमध्ये स्ट्रँड बुक स्टॉलच्या जवळ एक इराणी हॉटेल होते. तिथे डाव्या चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमून ब्रुन मस्का, बन मस्का व चहाच्या सोबतीने तावातावाने चर्चा करीत. कधीकधी या चर्चेतून काही वादंग उद्भवून वातावरण तप्त बनायचे... मग काही वेळातच ही सारी वितंड-वादळे पानी कम चहाच्या पेल्यामध्ये विरून जायची.\nपुन्हा हास्यविनोदाला बहर यायचा. इराणी हॉटेलांचे मालकही कधी कधी गमतीचे वागायचे. सतीश काळसेकरांनी एक किस्सा सांगितला. ‘एका इराणी हॉटेलचा मालक रोज संध्याकाळी आपल्या हॉटेलातून बर्फ घेऊन घरी जायचा. त्याचे हॉटेल चांगलेच मोठे होते. फ्रिजसहित सगळी उपकरणे त्याच्या हॉटेलमध्ये होती. ती घरीही असावी, असा आमचा समज होता. तरीही मग हा रोज बर्फ घरी का न्यायचा कारण त्याने आपल्या घरी फ्रिज विकत घेतलेला नव्हता कारण त्याने आपल्या घरी फ्रिज विकत घेतलेला नव्हता’ फोर्टमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयामागे हीरो रेस्टॉरंट म्हणून इराण्याचे हॉटेल होते. व्ही. टी., फोर्ट भागात नोकरी, व्यवसाय करणार्‍यांपैकी ज्यांना ट्रेकिंगला जाण्यासाठी शनिवारी रात्री शेवटची लोकल पकडायची असे, त्यांची आपापल्या सॅकमध्ये ट्रेकिंगसाठी लागणारे सामान, खाण्यापिण्याचे पदार्थ प्लास्टिक बॅगांमध्ये भरून घेण्याची सारी पूर्वतयारी हीरो रेस्टॉरंटमध्ये होत असे. हीरो रेस्टॉरंटचा मालकच अनेकदा या ट्रेकर्सना या पूर्वतयारीसाठी स्वत:हून मदत करायचा. 1980च्या दशकात मात्र कालानुरूप काही गोष्टी धंदेवाईक दृष्टीने इराणी हॉटेलशी जोडल्या गेल्या. त्यामुळे फोर्ट, व्ही.टी., चर्नी रोड, ग्रँट रोड, तसेच माहिम, शीव येथील काही इराणी हॉटेलांमध्ये कालांतराने बिअरही मिळू लागली. त्याबरोबर चकन्याच्या विविध पदार्थांचीही तेथे चलती सुरू झाली. गिरगाव चौपाटीसमोरील विल्सन कॉलेजच्या मागच्या बाजूला तसेच तेथील भारतीय विद्या भवन इमारतीच्या पुढील चौकामध्ये बिअर विकणारी दोन इराणी हॉटेल आजही सुरू आहेत.\nत्या वेळी या बदलाने इराणी हॉटेलांचे पारंपरिक शौकीन काहीसे दुखावले गेले. इराणी हॉटेलांमध्ये चहा व ब्रुन मस्का, ऑम्लेट पाव मागवून काही तास बसण्याची जी चंगळ होती, तिला तरुण पिढीतील इराणी हॉटेल मालकांच्या हिशेबी वृत्तीने चाप बसला. हळूहळू इराणी हॉटेलांमध्ये चायनीज फूड, काही ठिकाणी चक्क मसाला डोसा, इडली हे पदार्थही मिळायला लागले. मुंबईत जागोजागी उगवलेल्या उडुपी रेस्टॉरंटच्या स्पर्धेत टिकून राहणे इराणी हॉटेल व्यावसायिकांना दिवसेंदिवस अडचणीचे ठरू लागले. त्यातूनच सुरू झाला इराणी हॉटेल बंद करून ती जागा अन्य व्यावसायिकांना विकण्याचा सिलसिला. व्ही.टी.चे ‘न्यू एम्पायर’ बंद होऊन तिथे ‘मॅकडोनाल्ड’ आले. अंधेरी पश्चिम येथे स्टेशनसमोर असलेले इराण्याचे हॉटेल बंद होऊन तिथेही मॅकडोनाल्ड सुरू झाले. माहिमच्या क्राऊन बेकरी अँड रेस्टॉरंटनेही अशीच मान टाकली. इराणी हॉटेल मालकांच्या 2010च्या दशकातील युवा पिढीला हॉटेल धंद्याचे अजिबात आकर्षण नाही. त्यातील अनेक युवा-युवती उच्च शिक्षण घेऊन एक तर परदेशात गेले आहेत, किंवा भारतात राहून अन्य उद्योगधंद्यांमध्ये स्थिरावले आहेत. त्यामुळे आपल्या मालकीच्या इराणी हॉटेलांमधील भव्य जागा हीच त्यांच्या मनाला भावणारी एकमेव गोष्ट. ती विकून किंवा तिचा अन्य उद्योगधंद्यांसाठी वापर करून अधिक पैसा कसा कमावता येईल, याकडे या युवा पिढीचे लक्ष लागले आहे.\nसध्याचे व्यावहारिक जग लक्षात घेता, या तरुण पिढीचा दृष्टिकोन साफ चुकीचा आहे, असेही म्हणवत नाही. जग त्याच्या वेगाने बदलत असते. या बदलाच्या जात्यात आता ग्रँट रोड पूर्व येथील मेरवान हे इराणी हॉटेलही आले आहे. मुंबईतील कशीबशी तग धरून असलेली पंचवीसहून अधिक इराणी हॉटेल्स अजूनही सुपात आहेत. ती कधी तरी जात्यात येतीलच. मुंबईचे हे लोण पुणे, हैदराबादकडेही सरकले आहे. पुण्यामधील लकी हे इराण्याचे हॉटेल अस्तंगत झाले. कॅम्प भागातले नाझ व डेक्कन जिमखान्यावरचे कॅफे गुडलक ही इराणी हॉटेल आजही उत्तम व्यवसाय करत असली तरी त्यांचा इराणी हॉटेलचा पारंपरिक बाज केव्हाच हरवला आहे. पूर्वी पुण्यात प्रभात कंपनी होती त्या वेळी देव आनंदसहित अनेक प्रख्यात कलाकार मंडळी आवर्जून कॅफे गुड लक तसेच लकी रेस्टॉरंटमध्ये अड्डा जमवायला जात असत. पुढचा काळ कदाचित असा येईल, की मुंबई, पुणे, हैदराबाद या तीन शहरांमध्ये ज्या नाक्यांवर जिथे जिथे इराणी हॉटेल होती व नंतर ती बंद झाली, तिथे या हॉटेलांचा ऐतिहासिक वारसा भावी पिढ्यांना सांगण्यासाठी नीलफलक लावावे लागतील... ‘इथे एक इराणी होता...’ (समाप्त)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-IFTM-estate-tax-arrears-5808934-NOR.html", "date_download": "2022-05-18T23:21:29Z", "digest": "sha1:S2BFCLT2QDDL5GE7MGTK7ZCCCTB2YV5W", "length": 8361, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मालमत्ता कराच्या थकबाकीवर व्याजमाफीचा प्रस्ताव आज सभेत | Estate tax arrears - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमालमत्ता कराच्या थकबाकीवर व्याजमाफीचा प्रस्ताव आज सभेत\nऔरंगाबाद- मालमत्ता कराची वाढती थकबाकी लक्षात घेऊन थकबाकीवर व्याजमाफीच्या अभय योजनेचा प्रस्ताव शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेसमोर मांडण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त दीपक मुगळीकर यांनी गुरुवारी दिली. या योजनेची प्रशासकीय पातळीवर अचूक अंमलबजावणी झाली आणि लोकांनी प्रतिसाद दिला तर येत्या वर्षभरात मनपाच्या तिजोरीत किमान १०० कोटी रुपये जमा होऊ शकतात, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे.\nकर भरण्यास विलंब झाला तर दरमहा दोन टक्के म्हणजेच वर्षाला २४ टक्के व्याज लावले जाते. अनेकांनी व्याज माफ करावे, आम्ही कर भरतो, अशी मागणी केली आहे. परंतु शासनाने समांतर जलवाहिनी योजनेस मंजुरी देताना काही आर्थिक सुधारणा करण्यास सांगितले होते. त्यानुसार तीन वर्षांपूर्वी मनपाने ठराव करून कार्यवाही सुरू केली. त्यामुळे व्याजमाफी करता येत नाही, असे सांगितले जात होते.\nथकबाकी २२५ कोटींच्या पुढे\n२००४ मध्ये मालमत्ता कराची मूळ रक्कम १०० कोटी होती. मात्र, कर आकारणीच योग्य झाली नाही. अव्वाच्या सव्वा कर लावल्याचे सांगून त्या वेळी किमान ६०० जणांनी रक्कम भरण्यास नकार दिला. ही संख्या वाढत गेल्याने थकबाकी आणि त्यावरील व्याजाची रक्कम २२५ कोटींच्या पुढे गेली आहे.\nआता व्याजाची रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतला तर २२५ पैकी किमान निम्मी रक्कम पहिल्या वर्षी मिळू शकते. अनेक प्रकरणात मूळ कर कमी आणि त्यावरील थकबाकी, व्याज जास्त झाल्याने नागरिक मूळ रक्कमही भरत नाही. यातून मार्ग काढण्यासाठी ही योजना जाहीर करण्यात येणार आहे.\nपुणे मनपाने व्याज माफ करून कर भरण्याची मुभा दिली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच धर्तीवर औरंगाबादेतही अभय योजना जाहीर केली जाईल. याचा तपशील सभेत स्पष्ट होईल, असे मुगळीकर म्हणाले.\nफौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश\nबेकायदा नळ नियमित करून घेण्यासाठी अभय योजनेअंतर्गत वारंवार संधी देऊनही उपयोग होत नसल्याने आता अशा नळधारकांविरोधात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे आदेश स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी दिले आहेत. मुंबईत बेकायदा नळ घेणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरतो, मात्र आपल्या शहरात गुन्हे दाखल केले जात नाही, असा मुद्दा भाजप नगरसेविका राखी देसरडा यांनी उपस्थित केला होता. मनपाच्या अभय योजनेची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. गेल्या महिनाभरात फक्त २७ जणांनी या योजनेचा लाभ घेतला. आतापर्यंत ८०६ नळ या योजनेतून नियमित झाले आहेत.\nहे केले तरच होईल अभय योजना यशस्वी\nयापूर्वी २०००, २००४, २००७ मध्ये मालमत्ता करासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आले होते. त्यास अत्यल्प प्रतिसाद मिळाला. कारण या कामाकरिता पुरेसा कर्मचारी वर्ग दिला नव्हता. रेकॉर्ड उपलब्ध नव्हते. नागरिकांनी केलेल्या दाव्यांच्या तांत्रिक तपासणीसाठी तज्ज्ञही नव्हते. लोक खेटे मारून थकले होते. त्यामुळे आता कर आकारणीचा निवाडा करण्याचे पूर्ण अधिकार असलेला अधिकारी नियुक्त केला. त्याला सक्षम कर्मचारी वर्ग दिला आणि जुने रेकॉर्ड तत्काळ पाहण्यास मिळेल. टोकन सिस्टिमद्वारे सुनावणीच्या वेळा निश्चित केल्या तरच मालमत्ता कराची अभय योजना यशस्वी होऊ शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-mns-news-in-divya-marathi-4743217-NOR.html", "date_download": "2022-05-19T00:24:22Z", "digest": "sha1:WNG5EVMFC7X5IB4NGI7GSRM5U3ODDNLU", "length": 7694, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "विश्लेषण : नव्या घरोब्यामुळे बुडत्या मनसेचा पाय खोलात ! | mns news in divya marathi - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविश्लेषण : नव्या घरोब्यामुळे बुडत्या मनसेचा पाय खोलात \nमुंबई - आधीच राजकीयदृष्ट्या अडचणीत असलेल्या मनसेच्या अडचणीत सध्या दिवसागणिक भर पडत चालली आहे. उमेदवारांची चणचण आणि वारंवार बदलणार्‍या राजकीय भूमिकांच्या गोंधळामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या मनसेची नाशिकमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतल्याने अधिकच कोंडी झाली आहे. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मनसेच्या आव्हानातली हवा काढून घेण्यासाठी\nशिवसेनेने भाजपच्या साथीने लावलेला हा सापळा होता, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.\n\"बुडत्याचा पाय खोलात' या उक्तीचा अनुभव सध्या मनसेला येत आहे. शुक्रवारी नाशिक महापौर पदाच्या निवडणुकीत आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी मनसेने अखेर काँग्रेस आघाडीची मदत घेतली. अडीच वर्षांपूर्वी याच महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज ठाकरेंनी काँग्रेस आघाडीवर विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भुजबळांना लक्ष्य केले होते. शहराचे वाटोळे करणार्‍या या भ्रष्टाचार्‍यांना सत्तेपासून दूर ठेवा, असे आवाहन करत मिळवलेल्या मतांच्या जोरावर राज ठाकरेंचा मनसे हा पक्ष तब्बल ३९ जागा मिळवत नाशिक महापालिकेतला सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र १२२ जागांच्या महापालिकेत बहुमत नसल्याने भाजपला साथीला घेत मनसेने त्या वेळी पहिल्यांदाच नाशिक महापालिकेच्या सत्तेचा सोपान गाठला होता. पण या वेळी भाजपने आपली भूमिका बदलत िशवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याने सत्ता टिकवण्याचे सर्वात मोठे आव्हान मनसेसमोर उभे ठाकले होते.\nपहिल्यांदाच मिळालेल्या नाशिक पालिकेतील सत्ता कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच सोडण्याची नामुष्की टाळायची होती. गोदापार्कसारखे प्रकल्प पुढे रेटण्यासाठी सत्ता हवी होती. कुंभमेळ्यासाठी केंद्राकडून मिळणार्‍या निधीच्या आधारावर मनसेने शहराच्या विकासाची अनेक स्वप्ने रंगवली आहेत, त्यांचाही भंग झाला असता. सत्तेबाहेर राहिल्यास पक्षांतर्गत फुटीचाही सामना करावा लागला असता.\nमनसेचा नवा घरोबा शिवसेनेच्या पथ्यावर पडला आहे. कारण या तडजोडीमुळे मनसेवर विधानसभेत हल्लाबोल करण्याची आयतीच संधी शिवसेनेला मिळाली आहे. शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेतल्याने आता विधानसभेच्या प्रचारात मनसेलाही या काँग्रेस आघाडीविरोधात टीका करता येणार नसल्याचा दुहेरी आनंद शिवसेनेला झाला आहे.\nदोन्ही काँग्रेसशी घरोब्यामुळे मनसेला आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या टीकेला तोंड द्यावे लागणार आहे. आणि दुसरीकडे काँग्रेस आघाडीवरही हातचे राखूनच टीका करावी लागेल. त्यामुळे मनसेची दुहेरी कोंडी झाली आहे. शिवाय या मदतीच्या बदल्यात मनसेने राष्ट्रवादी काँग्रेसला स्थायी समिती देण्याचे आश्वासन दिल्याचीही चर्चा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-kundali-reading-about-love-marriage-5428357-PHO.html", "date_download": "2022-05-19T00:29:31Z", "digest": "sha1:3ZJGTXGT42GJTMFTQEZAMFS53TDYIKCW", "length": 3008, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "कुंडलीतील या योगांवरून समजते तुमची लव्ह मॅरेज होणार की नाही | Kundali Reading About Love Marriage - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकुंडलीतील या योगांवरून समजते तुमची लव्ह मॅरेज होणार की नाही\nसध्याच्या काळात बहुतांश लोक प्रेम विवाह करण्यास उत्सुक असतात परंतु सर्व लोकांची ही इच्छा पूर्ण होतेच असे नाही. कुंडलीतील काही योग पाहून व्यक्तीचे लव्ह मॅरेज होणार की नाही हे समजू शकते. कुंडलीत राहुमुळे जुळून आलेल्या योगामुळे लव्ह मॅरेज होण्याची शक्यता प्रबळ होते.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, राहू आणि प्रेम विवाहाशी संबंधित काही योग...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://madreshoy.com/mr/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3/%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0/3/", "date_download": "2022-05-18T22:31:32Z", "digest": "sha1:TUWMJJTCWABYHQLKFRMZFR2KUVB7CYA5", "length": 16709, "nlines": 115, "source_domain": "madreshoy.com", "title": "पोषण | आज माता (पृष्ठ 3)", "raw_content": "\nकॅसिंग पद्धत: बाटलीद्वारे स्तनपान नक्कल करणे\nबाळाला स्तनाग्र गोंधळाचा सिंड्रोम विकसित होऊ नये म्हणून कॅसिंग पद्धत, बाटली खाद्य देण्याचा शारीरिक मार्ग सादर करीत आहोत.\nबेबी लीड दुग्ध: आहारात घन पदार्थांची ओळख करुन देण्याची सर्वात नैसर्गिक पद्धत\nआम्ही आपल्याला सांगत आहोत की बाळाचे दुग्धपान म्हणजे काय आणि आपण अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर स्वीकारल्या जाणार्‍या या पद्धतीचा वापर करुन आपल्या मुलास सॉलिड्स कसे लागू करू शकता.\nओमेगा -3 एस मुलांमध्ये आक्रमक वर्तन रोखू शकते, अभ्यास शोधते\nअभ्यासाचा सल्ला देते ओमेगा -3 फॅटी Sugसिडस् चे दीर्घकालीन न्युरोडेवलपमेंटल प्रभाव असू शकतात आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या कमी होऊ शकतात.\nअसे अन्न जे मुलांच्या झोपेवर परिणाम करतात\nअसे पदार्थ आहेत जे आपल्या बाळाच्या आणि लहान मुलांच्या झोपेवर परिणाम करतात. तपशील गमावू नका आणि रात्री त्यांना देण्यास टाळा.\nबाळ वाढते: पूरक आहार कसा द्यावा\nआम्ही सहा महिन्यांनंतर पूरक आहार यशस्वीरित्या सादर करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे ऑफर करतो; पौष्टिक शिल्लक लक्षात ठेवणे.\nदीर्घकाळापर्यंत स्तनपान प्रौढत्वाच्या उच्च प्रवेशाशी जोडलेले आहे, अभ्यासानुसार\nएका अभ्यासानुसार दीर्घकाळापर्यंत स्तनपान अधिक उच्च बुद्धिमत्तेसह, अधिक शालेय शिक्षण आणि प्रौढतेच्या उच्च उत्पन्नाशी जोडले गेले आहे.\nबालपण लठ्ठपणा आणि जंक फूड जाहिरात: सर्वांसाठी एक आव्हान\nबालपणातील लठ्ठपणाचा सामना करण्यासाठी डब्ल्यूएचओने जंक फूड विपणन नियमन करण्यासाठी कठोर नियमांची स्थापना करण्याची मागणी केली आहे.\nअभ्यासासाठी असे दिसून येते की मुलांसाठी निर्जंतुकीकरण वातावरण चांगले नसते\nसंशोधनातून सिद्धांताला पाठिंबा आहे की बाळांना एक निर्जंतुकीकरण वातावरण चांगले नाही आणि स्तनपान त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीस चालना देण्यास मदत करते\nया लेखामध्ये आम्ही आपल्याला काही प्रकारचे मालिश दर्शवितो जेणेकरून गॅस आणि पोटशूळ टिकवून ठेवण्याबाबत मुलांना त्रास होणार नाही.\nमुलांसाठी फोल्डेबल पाण्याच्या बाटल्या, वापूर\nया लेखामध्ये आम्ही तुम्हाला वापूर नावाच्या छोट्या मुलांसाठी काही छान फोल्डिंग पाण्याच्या बाटल्या दाखवतो, त्यामुळे मुलांना हायड्रेट करणे सोपे होते.\nया लेखात आम्ही आपल्याला लहान मुलांसाठी काही धक्कादायक लाकडी प्लेट्स दाखवतो. प्राण्यांच्या चेहर्‍याच्या आकारात, जेवणाची वेळ खूप मजेदार असेल.\nमुलांना सर्वात जास्त पसंत असलेले शीर्ष 10 पदार्थ\nया लेखात आम्ही आपल्याला कोणत्याही मुलांच्या पार्टीसाठी मुलांना आवडत्या 10 आवडत्या पदार्थांच्या काही कल्पना दर्शवित आहोत. लठ्ठपणापासून सावध रहा.\nतांदूळ आणि फिश क्रोकेट्स, मुलांसाठी खास\nया लेखात आम्ही आपल्याला सांगत आहोत की मधुर तांदूळ आणि फिश क्रोकेट कसे बनवायचे, विशेषत: घरातल्या लहान मुलांसाठी.\nहोममेड अन्नधान्य लापशी, सोपे आणि 100% नैसर्गिक\nघरगुती अन्नधान्य लापशी तयार करणे खूप सोपे आहे. आपण आपल्या मुलास घरगुती आणि नैसर्गिक अन्नधान्य लापशी देऊ इच्छित असल्यास, आमची कृती चुकवू नका.\nया लेखात आम्ही आपल्याला स्वयंपाकघरात बनवलेल्या काही पदार्थांबद्दल दर्शवितो जेणेकरुन मुले मजेदार आणि विनोदी मार्गाने सहज खाऊ शकतात.\n9 महिन्यांमधील मुलांसाठी साप्ताहिक मेनू (आठवडा 1)\nयापुढे आपल्या बाळासाठी काय शिजवावे हे माहित नाही मदर्समध्ये आज आम्ही आपल्यासाठी आपल्या मुलास नवीन खाद्य पदार्थांच्या प्रगतीशील परिचयानुसार साप्ताहिक मेनू घेऊन येतो.\nसपोसिटरी, बरोबर की चूक\nया लेखात आम्ही बाळांमधील सपोसिटरीजच्या नियमित सराव बद्दल बोलतो, ते फायदेशीर किंवा हानिकारक आहेत की नाही हे स्पष्ट करते.\nटरबूज आणि खरबूज, गर्भधारणेत दोन आवश्यक फळे\nया लेखात आम्ही गरोदरपणात महत्त्वपूर्ण दोन ट्रायटिंग ग्रीष्मकालीन फळ, टरबूज आणि खरबूज यांच्या गुणधर्मांबद्दल बोलू.\nगुडबायन बेंटो, लहान मुलांसाठी अन्न साठवण्यासाठी कंदील\nया लेखामध्ये आम्ही आपल्या मुलांचा नाश्ता आणि / किंवा दुपारच्या जेवणाची वाहतूक करण्यासाठी एक ट्युपर सादर करतो. गुडबीन बायंटो ट्युपरवेअर जिथे काहीही फुटत नाही.\nबेअरः स्तनपानाची नक्कल करणार्‍या बाटल्या\nजरी आईच्या स्तनाची नक्कल करण्यासाठी पारंपारिक बाळांच्या बाटल्या तयार केल्या गेल्या आहेत, त्यापैकी बर्‍याच पाळत नाहीत ...\nस्तनपानाची नक्कल करणार्‍या बाटल्या खायला घालणे: आदिरी\nबाळाच्या आयुष्याच्या पहिल्या महिन्यांत स्तनपान करणे आवश्यक आहे, परंतु कमीतकमी एक घेण्याची देखील शिफारस केली जाते ...\nपुरीपासून घन पदार्थांकडे जाणे, यशस्वी बदलासाठी टिप्स\nप्युरीपासून सॉलिड्स पर्यंत जा, यशस्वी बदलासाठी टिप्स\n3 वर्षांच्या मुलांसाठी साप्ताहिक मेनू\nविशेष आहार: 1 ते 6 वर्षे वयोगटातील मुले\n1 ते 6 वर्षांच्या बाळाला विशेष आहार\nभावी आई आणि बाळाच्या विकासासाठीही गर्भधारणेच्या कालावधीत आहार देणे खूप महत्वाचे आहे….\nबाळासाठी आठवड्याचे मेनू 6-9 महिने (आठवड्यात 1 ते 4)\n6 ते 9 महिन्यांच्या मुलांसाठी आठवड्याचे मेनू, नवीन खाद्यपदार्थांच्या प्रगतीशील परिचयसह\nगरोदरपणात न्याहारीसाठी टिपा आणि कल्पना\nगर्भधारणेदरम्यान न्याहारी. टिपा आणि कल्पना.\nशिशु आहार: मांसाची भूमिका\nआमची मुले वाढत्या वयाची आहेत आणि म्हणूनच त्यांच्याकडे आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की त्यांच्या आहारात आपण खूप काळजी घेतली पाहिजे ...\nआपण गर्भवती असताना शेंगदाणे खाऊ शकता का\nअमेरिकेच्या पोर्टसमॉथेन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासात असे आढळले आहे की बहुतेक गर्भवती महिला टाळतात ...\nबिब्स आज एक डिझाइनर आयटम आहेत. ते यापुढे क्लासिक गुळगुळीत प्लास्टिक टॉवेल नाहीत ...\nमी गर्भवती असताना कच्चे अन्न खाऊ शकतो\nगर्भधारणेदरम्यान, आपल्या बाळाची खात्री करण्यासाठी आपण सुरुवातीपासूनच पोषक तत्वांचा समतोल आहार राखला पाहिजे ...\nशालेय मुलांसाठी साप्ताहिक मेनू\nतुमच्या शाळेत नक्कीच तुमच्या मुलांपैकी एखादे मूल असेल आणि तुम्ही त्यांना काय खायला द्यावे याचा विचार केला पाहिजे (दोन्ही मध्ये ...\nनवशिक्यांसाठी टिपा: बाळाने किती लापशी खावी\nअंदाजे 4 किंवा 5 महिन्यांपर्यंत, मूल केवळ दुधावरच पोसते. हे फक्त त्या टप्प्यावर आहे ...\nस्तनपान करवण्याच्या वेळी, अनेक मातांना त्यांच्या स्तनांमध्ये समस्या जाणवते, जी पूर्णपणे उपचार करण्याजोगे आहे आणि मस्तिटायटीस आहे. …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindusthanpost.com/politics/public-interest-litigation-filed-in-bombay-high-court-seeking-filing-of-sedition-case-against-raj-thackeray-regarding-loud-speaker-on-mosque/67302/", "date_download": "2022-05-18T22:52:00Z", "digest": "sha1:PFWHNCE7QNJVJTWIY3FN5H6RPVVDFUC3", "length": 10533, "nlines": 106, "source_domain": "marathi.hindusthanpost.com", "title": "Public Interest Litigation Filed In Bombay High Court Seeking Filing Of Sedition Case Against Raj Thackeray Regarding Loud Speaker On Mosque", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nHome सत्ताबाजार राज ठाकरेंवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल\nराज ठाकरेंवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या प्रमुख मागणीसाठी राज ठाकरेंच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ होणार आहे. राज्यातील मशिदींवरील भोंग्यांमधून अजान वाजवली जात आहे. त्यामुळे त्याविरोधात राज ठाकरे यांनी कणखर भूमिका घेत मशिदींच्या समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्यात यावी, असे आवाहन केले होते. त्यातून राज ठाकरे यांनी दोन धर्मामध्ये तेढ निर्माण केला, असा मुद्दा याचिकाकर्त्याने जनहित याचिकेत मांडला आहे.\nराज ठाकरे दोन धर्मात तेढ निर्माण करतात\nराज ठाकरे यांनी दोन समाजांत दुही निर्माण करणे, चिथावणी देणारी भाषणे करणे आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेचे १२४-अ (राजद्रोह) हे कठोर कलम लावण्याचा आदेश पोलिसांना द्यावेत, अशी विनंती जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात करण्यात आली. माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी अॅड. आर.एन. कचवे यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषण केले, त्यामुळे तेथील पोलिसांनी त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या १५३ (दंगल घडवण्याच्या उद्देशाने चिथावणी देणे), ११६ (गुन्हा घडण्यासाठी उद्युक्त करणे) व ११७ (दहापेक्षा अधिक व्यक्ती किंवा लोकांकडून गुन्हा घडण्यासाठी त्यांना उद्युक्त करणे) या कलमांखाली एफआयआर नोंदवला आहे. मात्र पोलिसांनी कलम १२४-अ लावलेले नाही. राज ठाकरे हे समाजात दुही निर्माण करत असून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे खुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांनी म्हटले होते. राज यांच्या आवाहनाप्रमाणे अनेक ठिकाणी मशिदींसमोर हनुमान चालीसा म्हणण्याचे कार्यक्रमही होऊ लागले. परिणामी समाजातील शांतता बिघडली आहे. तरीही पोलिसांनी योग्य ती दखल घेतलेली नाही. त्यामुळे पोलिसांना राज यांच्याविरोधात राजद्रोहाच्या कलमासह गुन्हा नोंदवण्याचा आदेश द्यावा. तसेच भोंगे व हनुमान चालिसाच्या मुद्द्यावर आणखी पत्रकार परिषदा घेण्यास राज यांना मनाई करावी, अशीही विनंती याचिकेत करण्यात आली आहे.\n(हेही वाचा न्यायालयानंतर आता महापालिकेची राणा दाम्पत्याला नोटीस )\nपूर्वीचा लेखउद्या मीही शिवसेनेच्या जागी राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर करेन, अजितदादांचा राऊतांना इशारा\nपुढील लेखगिरणी कामगारांच्या संघटना आक्रमक\nआता आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौ-यालाही विरोध\nरामाच्या शरणी जाणा-याला…, राज ठाकरेंच्या अयोध्या दौ-याबाबत फडणवीसांची प्रतिक्रिया\nफडणवीस म्हणतात, पवारांच्या सल्ल्याची गरज…\nनागपूर महापालिका क्रीडा घोटाळ्यातील आरोपींची 22 वर्षांनी निर्दोष मुक्तता\nमहापालिका निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होणार; राज्य निवडणूक आयोगाचे महत्वाचे आदेश\nराज ठाकरेंना आव्हान देणा-या भाजप खासदाराने अनेकांना ‘असमान’ दाखवलं आहे\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nआता आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौ-यालाही विरोध\nरामाच्या शरणी जाणा-याला…, राज ठाकरेंच्या अयोध्या दौ-याबाबत फडणवीसांची प्रतिक्रिया\nफडणवीस म्हणतात, पवारांच्या सल्ल्याची गरज…\nनखात अडकलेल्या रक्तामुळे सापडला खुनी\nराष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान\nनखात अडकलेल्या रक्तामुळे सापडला खुनी\nकोणाला कितीही विरोध करु द्या आम्ही अयोध्येत जाणारच; मनसे ठाम\nयंदाच्या पावसाळ्यात १७ दिवस भरतीचे\nमहापालिका निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होणार; राज्य निवडणूक आयोगाचे महत्वाचे आदेश\nराजद्रोह कायद्याचा फेरविचार; सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारचे स्पष्ट मत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindusthanpost.com/special/another-150-kg-heroin-worth-rs-900-crore-recovered-from-up-hideout-of-shaheen-bagh/65893/", "date_download": "2022-05-18T23:38:29Z", "digest": "sha1:AZ5KALI7VN35NIV4FRR4HW3PKO5L4DIK", "length": 8602, "nlines": 108, "source_domain": "marathi.hindusthanpost.com", "title": "Another 150 Kg Heroin Worth Rs 900 Crore Recovered From Up Hideout Of Shaheen Bagh", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nHome विशेष तब्बल 900 कोटींचे हेरॉईन जप्त\nतब्बल 900 कोटींचे हेरॉईन जप्त\nगुजरात एटीएसने शाहीन बाग येथून अटक केलेल्या ड्रग्ज तस्कर हैदरशी निगडीत यूपीतील मुझफ्फरनगर येथील अड्ड्यावरुन 150 किलोहून अधिक हेरॉइन जप्त केले आहे. या हेरॉईनची किंमत तब्बल 900 कोटी रुपये आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) हैदरला शाहीन बाग येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली होती. शाहीन बागमधील त्याच्या घरातून 300 कोटी रुपये किमतीचे 50 किलो हेरॉइन, 30 लाख रोकड आणि 47 किलो इतर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. गुजरात एटीएसनं हैदरच्या मुझफ्फरनगर येथील घराच्या शेजाऱ्याच्या घरावर छापा टाकला आणि तब्बल 150 किलो हेरॉइन जप्त केले.\nड्रग्जचे पैसे होत होते दुबईमध्ये रवाना\nयासंदर्भात एनसीबीचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज प्रकरणात लक्ष्मीनगरमधून हवाला व्यापारी शमीम याला अटक केली आहे. हाच व्यक्ती ड्रग्जचे पैसे दुबईमध्ये शाहिदला पाठवत होता. आतापर्यंत या सिंडिकेटमध्ये एकूण 5 लोकांना अटक करण्यात आली आहे. या सिंडिकेटचे कनेक्शन थेट दुबई, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणशी असल्याची माहिती पुढे आलीय.\n(हेही वाचा – शाहीन बाग पुन्हा आले चर्चेत ५० किलो ड्रग्ज, ३० लाखांची रोकड सापडली)\nअटारी बॉर्डर आणि गुजरातमध्ये जे हेरॉइन जप्त करण्यात आले आहे त्या सर्वांचा सोर्स एकच असल्याचे ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले. यासाठी आमची टीम गुजरात आणि अटारी बॉर्डरवर पकडण्यात आलेल्या आरोपींचीही चौकशी करणार आहे. आम्ही जे आरोपी पकडले आहेत त्यांची चौकशी करण्यासाठी कस्टम विभागाची टीम आली असल्याचंही त्यांनी सांगितले.\nपूर्वीचा लेखवाढदिवसाला सापाची ‘मिठी’, स्वंयघोषित सर्पमित्राला मिळाली कायद्याची ‘काठी’\nपुढील लेखराज ठाकरेंच्या ४५ मिनिटांच्या भाषणाचा पोलिसांनी केला ५ तास अभ्यास\nबेस्ट अ‍ॅलॉटीज असोसिएशनची निवडणूक पुढे ढकला कामगारांची मागणी\nखांबांमधील ६० मीटर अंतर पुरेसे, राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्थेचा निर्वाळा\nस्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त शौर्याचा होणार सन्मान 22 मे रोजी पुरस्कार प्रदान सोहळा\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्या हजारीपार\n‘आधी लगीन कोंढाण्याचे, नंतर रायबाचे’ त्या रायबाचे पुढे काय झाले \nभारताच्या निखतची ऐतिहासिक कामगिरी अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली महिला बॉक्सर\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nआरक्षित तिकीट नसताना कसा कराल रेल्वे प्रवास\nबेस्ट अ‍ॅलॉटीज असोसिएशनची निवडणूक पुढे ढकला कामगारांची मागणी\nविमान तिकीट असे मिळवा स्वस्तात\nआंबा खाल्ल्यामुळे वजन कमी होते जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ\nपुण्यात प्लॅटफॉर्म तिकीट महागले\nज्ञानवापी मशीद तेव्हाच जमीनदोस्त झाली असती, पण…\nतुम्ही वापरताय ते दूध भेसळयुक्त तर नाही ना\nकेतकीच्या अडचणीत वाढ, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\nस्मृती इराणींचे सुप्रिया सुळेंना आव्हान, म्हणाल्या, ए फॉर अमेठी, बी फॉर बारामती\nपरप्रांतियांना झालेल्या मनस्तापाबद्दल राज ठाकरेंनी व्यक्त केला खेद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A8%E0%A5%AD", "date_download": "2022-05-18T23:38:13Z", "digest": "sha1:BADCJHZGMS2PF32USK6GSVFXVXA3CIZE", "length": 1884, "nlines": 38, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १३२७ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\nइ.स. १३२७ मधील जन्म‎ (रिकामे)\nइ.स. १३२७ मधील मृत्यू‎ (१ प)\n\"इ.स. १३२७\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३० वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/maharashtra/kolhapur/33531/%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a7%e0%a5%af-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%b1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%88-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%89%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a4%b5-%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%87/ar", "date_download": "2022-05-19T00:09:22Z", "digest": "sha1:FFWB7ACQRUUA5O3JJTTYBETFOTLI6XR4", "length": 15966, "nlines": 167, "source_domain": "pudhari.news", "title": "२०१९ प्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी मी ठाम : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/महाराष्ट्र/कोल्हापूर/२०१९ प्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी मी ठाम : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे\n२०१९ प्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी मी ठाम : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे\nमुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली.\nजयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा : २०१९ प्रमाणे पुरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मुद्दयांवर मी ठाम आहे. यासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन मुल्यमापण करून शासन निर्णय करू. तसेच नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रूपये अनुदान देण्याच्या निर्णयावरही मी ठाम असून पुरग्रस्त शेतकऱ्यांचे कर्जाचे पुर्नगठण करून घेण्यासंदर्भात शासन विचाराधीन आहे असे मत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केले.\n२०१९ प्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी मी ठाम : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे\nरवी शास्त्री यांच्या पाठोपाठ अजून दोघे कोरोना पॉझिटिव्ह\nकोल्हापूर व सांगली जिल्ह्यात यंदा आलेल्या महापुरामुळे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकरी, वस्त्रोद्योग व्यावसायीक , व्यापारी, दुकानदार, उद्योजक, कामगार, कष्टकरी, शेतमजूर आदींना आर्थिक फटका बसलेला आहे\n. पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी या मागणीसाठी हजारो शेतकर्‍यांसमवेत प्रयाग चिखली ते नृसिंहवाडी अशी आक्रोश पदयात्रा काढण्यात आली. या मोर्चेनंतर आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीग्रह येथे पूरग्रस्तांच्या न्याय प्रश्नांवर शासनाने त्वरीत कार्यवाही करून पूरग्रस्तांच्या मागण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली.\nऋता दुर्गुळेने प्रतिक शाह सोबत गुपचुप आवरलं शुभमंगल\nऔरंगाबदेत 'इसिस'चा अल्पवयीन हस्तक दोषी : प्रसादात विष कालवण्याचा होता कट\nया बैठकीमध्ये राजू शेटटी यांनी 2019 च्या धर्तीवर पूरग्रस्त शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करा.पूरग्रस्तांच्या मागणीप्रमाणे विनाअट पुनर्वसन करा.कृष्णा, वारणा आदी नद्यांच्या मार्गावर असलेल्या पुलाजवळचा भराव कमी करून तातडीने कमानी पूल बांधा. तसेच पुणे बेंगलोर महामार्गामुळे कोल्हापूर शहराला फटका बसतो. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची चर्चा करून तातडीने कमानी पूल बांधण्यासाठी चर्चा करावी.\nआंजर्ले समुद्रात एका बोटीला जलसमाधी, सर्व खलाशी सुखरूप\nतेजा देवकर हिचा हॉट लूक पाहून नेटकरी म्हणाले-‘तन भी सुंदर और…’\nकायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तातडीने अभ्यासगट नेमा\nपूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची सरसकट फी तसेच शैक्षणिक कर्जमाफी करा. 2005 ते 2021 पर्यंत 4 मोठे महापूर आले आहेत. या महापुरामुळे नदीकाठची अनेक गावे उद्ध्वस्त झाली आहेत. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तातडीने अभ्यासगट नेमून त्यावर त्वरीत अंमलबजावणी करावी.\nमहापुरामुळे शेतकरी, व्यापारी, उद्योगधंदे आदींचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांच्या विद्युत मोटारी वाहून गेल्या आहेत. विहीरी खचलेल्या आहेत. शेडनेट मोडून पडले आहेत. या सर्वांचे पंचनामे करून सरकारने तातडीने विनाअट नुकसान भरपाई द्यावी.सामाईक खातेदार असणार्‍या कर्जदारांचे पंचनामे होत नसल्याने कर्ज खाते ग्राह्य धरून नुकसान भरपाई द्यावी.\nमहापुरातील कुजलेली उसासारखी पिके काढण्यासाठी रोजगार हमीतून मजूर उपलब्ध करून देण्यात यावे. पूरपट्ट्यातील पूरग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गस्थ लागण्यासाठी आय.ए.एस. दर्जाचा स्वतंत्र अधिकारी नेमण्यात यावे. राज्य सरकारने दीड वर्षापुर्वी नियमीत कर्ज भरलेल्या शेतकर्‍यांना 50 हजार रूपयांचे प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले होते.\nमहिला पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्‍महत्‍या\nENGvsIND 4th test D5 : इंग्लंडला दुसरा धक्का, मलान बाद\nविम्या कंपन्याकडून सरकारी पंचनामा ग्राह्य धरला जात नाही\nसध्या शेतकर्‍यांची परिस्थिती अतिशय विदारक आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यासाठी संबंधित शेतकर्‍यांना तातडीचे मदत म्हणून 50 हजार रूपयांचे अनुदान त्वरीत देण्यात यावे व विम्या कंपन्याकडून सरकारी पंचनामा ग्राह्य धरला जात नाही विमा कंपन्या या काहीं साधुसंत नाहीत यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.\nचिखली, आंबेवाडी या गावांचे प्रलंबित पुनर्वसन, शिराळा तालुक्यांतील अनेक गावात पवनचक्या कंपन्यांनी अनधिकृत खोदकाम व रस्ते केल्याने मोठ्या प्रमाणात शेतजमीनी खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे या कंपन्यावर कारवाई करावी या बाबींवर सविस्तर चर्चा झाली.\nयावेळी खासदार धैर्यशील माने, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सिताराम कुंटे, मुख्यमंत्र्याचे सचिव विकास खारगे, यांचेसह महसूल, मदत व पुर्नवसन विभागाचे सचिव, प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, सावकर मादनाईक, जर्नादन पाटील, वैभव कांबळे, अजित पोवार, सचिन शिंदे, उपस्थित होते.\nहे ही वाचलत का :\nराजू शेट्टींच्या आधी मुख्यमंत्री ठाकरेंची खासदार धैर्यशील माने यांच्यासोबत बैठक\nपूरग्रस्तांच्या मागण्यांविषयी मुंबईत बैठक, मुख्यमंत्री ठाकरे यांचे राजू शेट्टी यांना निमंत्रण\nआमच्या मुडद्यांवर खुशाल राज्य करा; राजू शेट्टी यांचे आक्रोश यात्रेत आव्हान\nराजू शेट्टींच्या आधी मुख्यमंत्री ठाकरेंची खासदार धैर्यशील मानेंसोबत बैठक https://t.co/xUiX1YVoKMराजू-शेट्टींच्या-आधी-मुख्यमंत्री-ठाकरेंची-खासदार-धैर्यशील-मानेंसोबत-बैठक/ar #shivsena #pudharionline\nखद खद मास्तर घडवताहेत हजारो अधिकारी \nरेल्वेमध्ये नोकरीचे आमीष दाखवून शेतकऱ्यासह चौघांची १८ लाखांना फसवणूक\nऋता दुर्गुळेने प्रतिक शाह सोबत गुपचुप आवरलं शुभमंगल\n‘पाण्यामुळे जिवाची माणसं गमावली, पैसे नको पाणी द्या’; मंत्री आठवलेंना संतप्त कुटुंबाचा सवाल\nनाशिक : साडेआठ लाखाच्या फसवणूक प्रकरणी तीन महिलांना शिक्षा\nमुंबई : सेक्सॉर्टशन रॅकेटमध्ये अडकला घोड्यांचा प्रशिक्षक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://storymirror.com/read/marathi/story/premaas-jaag-yete/ap092ce5", "date_download": "2022-05-18T23:10:36Z", "digest": "sha1:2VLB5EUO45VUWANMNZ7UE5MWPCUPHPNB", "length": 58946, "nlines": 410, "source_domain": "storymirror.com", "title": "प्रेमास जाग येते | Marathi Tragedy Story | Rajesh Sabale", "raw_content": "\nउर्मी आग्रह आबालवृद्ध भुरळ\nजगात सर्व प्राणी, पक्षी, माणसं एकमेकांवर प्रेम करतात हे जरी खरं असलं तरी, प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत किंवा कला वेगवेगळी असते, नाही..आहे.\nप्रेम या शब्दात जरी अडीच अक्षर असली तरी, या अडीच अक्षरात सारं जग सामावून घेण्याची ताकद असते. जे प्रेमात पडले नाहीत त्यांना ते कळणार नाही. पण प्रेम न करणारा माणूस किंवा प्राणी या भूतलावर शोधून सापडणार नाही. प्रत्येक जन्माला आलेला जीव हा थोड्या फार प्रमाणात कोणा ना...कोणावर प्रेम करीत असतोच. हे नाकारता येणार नाही. प्रेमामुळे तर, जगण्याची उर्मी वाढते. प्रेम कधी तारते तर कधी मारते ही..ज्यांचे जीवन एकमेकांच्या प्रेमात अडकलेले आहे. असे अनेक लोक वेगवेळ्या आणा-भाका घेऊन प्रेम करतात. खऱ्या खोट्या शपथा घेतात. अगदी आकाशातून चंद्र-तारे तोडून आणण्याचे सांगून, मनाला भुरळ घालतात. हे सारं चालत फक्त प्रेम मिळे पर्यंतच असतं हो. एकदा का तुम्ही प्रेमाच्या गळाला लागला की, सर्व कसं जागच्या जागी स्थिरावत आणि उरतात फक्त कटकटी...आणि मग प्रेमाचं गणित आणि त्याची उत्तर अपसपल्या मनाच्या तर्कांवर उगाळून त्याचा पार चोथा होतो पण, उत्तर मिळत नाही. कधी कधी तर, आपण प्रेम का केलं याचं उत्तर शोधता शोधता माणसं म्हातारी होतात. मग कधी कोर्ट-कचेऱ्या तर, कधी नातेवाईक मंडळींच्या तडजोडीत कोणी एक सुखावतो. तर कोणी दिखावतो पण, सुखी जीवनाचा मार्ग मिळत नाही. आणि हे सर्व झालं की, प्रेम कसं करावं आणि कसं करू नये याचे दाखले ती माणसं इतरांना देऊ लागतात. मग काय ज्याला काडीची अक्कल नसते तोही सल्ले देऊ लागतो. मग कोणाचा सल्ला घेऊ आणि नये याचे भान कोणालाच राहत नाही. आणि प्रेम ही काही ठरवून करण्याची गोष्ट नाही. तसं ही परवूनन प्रेम करता येत नाही.\nआता हेच बघा ना. सूरज ज्या शाळेत काम करीत होता त्याच शाळेत राधा ही नोकरी करीत होती. हे सुरजच्या घरी कोणालाच माहीत नव्हतं. आता शाळा म्हटलं की, महिला शिक्षिका आणि पुरुष असणारच त्यात नवीन ते काय बरोबर ना. सर्व कसं दोन तीन वर्षे खूप छान मजेत चाललं होतं....\nमधल्या काळात सुरजच लग्न झालं. त्याला आता सहा महिने झाले होते. सहा महिन्यांपूर्वी मे महिन्याच्या सुटीत तो गावी आला आणि घरच्या लोकांच्या आग्रहाखातर तो लग्नाच्या बेडीत अडकला होता. आता लग्नाचं वय झालं म्हटल्यावर लग्न होणारचं होतं. पण सुरजच घर म्हणजे सर्व कुटुंब जुन्या वळणाचे घरात सूरज शिवाय कोणीच शिक्षण घेतलं नाही. त्यामुळे सूरज शिकून मोठा झाला याच कौतुक कुटुंबात सर्वानाच होतं. तोही सर्वांना प्रेमानं अहो काहो करीत असे अगदी भावाच्या बायकोला हाक मारताना सुरज म्हणायचा अहो.. वहिनी ऐकलत का जरा मिस्त्री असेल तर, देता का जरा मिस्त्री असेल तर, देता का\nमग वहिनी म्हणायची काय हो नाना... मी तुमची वहिनी ना मग असं आ हो जा हो म्हणू नका. मला बाई लाज पण वाटते अन उगाच एकदम मोठं झाल्यासारखं वाटतं..\nअहो पण तुम्हीं मोठ्याच आहेत ना...सूरज\nपण नको बाई...तुम्ही एवढं शिकला सवरलासा आम्ही बाई आडणी माणसं कसं वाटतं ऐकायला... एखाद्या मडमवाणी...अशी हशी मजक चालत असे.\nएकदा तर, गावातल्या गणपती उत्सवात अकरावीत असताना त्याने नाटकात हिरोच काम केलं होतं. त्यावेळी मुली किंवा इतर बायका नाटकात काम करण्यासाठी तयार होत नसत ते कमीपणाच वाटायचं.. आता काय आता सर्वच सरमिसळ झाली आहे. असो..पण या नाटकात काम करण्यासाठी म्हण कोण पुण्या-मुंबईहून बाई आणली होती.\nनाटकात सुरजच काम अप्रतिम झालं. पण सुरजच्या बाबांना हे आवडलं नाही. नाटकाच्या स्टेजवर आपला मुलगा एका परक्या बाईच्या गळ्यात हात टाकून एवढ्या गावातल्या लोकांत वावरतो म्हणजे काय..दुसऱ्या दिवशी सुरजच्या बाबांनी सुरजला असा दम भरला की, पुन्हा नाटकाचं नाव जरी घेतलं तरी दहा वेळा विचार करावा लागे.\nगोष्ट एवढ्यावर थांबली नाही. त्या दिवसांपासून सुरज सिगारेट ओढतो हे ही बाबांना कळलं होतं. बिडी-काडील न शिवणाऱ्या घरात हा पोरगा चार-चौघात सिगारेटचा धूर त्या बाईच्या तोंडावर सोडतो म्हणजे जणू आपल्या मुलाने मोठा गुन्हाच केला असे वाटल्याने बाबांनी सुरजला जाम धुतला होता. त्यामुळे सूरज आता गावात नाटकात काम करायचं सोडून दिल्यासारखच होत, पण तो जिथं तो नोकरी करीत होता त्या गावात तो सण-उत्सवात नाटकातून काम करीत असे. लहानपणापासून नाटकाची आवड असल्याने तो दमदार अभिनय करायचा त्याचं वागणं, बोलणं, चालणं ही आणि राहायचा. सुध्दा एखाद्या होरो सारखा मग काय त्याच्याशी बोलायला मिळावं म्हणून काही तरी कारण काढून तरुण मुली भेटायच्या. त्याच्या कामाबद्दल लोक कौतुक करतात ते सांगायच्या खूप गप्पा रंगायच्या. पण त्याच लग्न झालं अन.....\nहे लग्न तसं सुखा-सुखी झालं नाही. सुरजला अभिनयाची आवड होती. शाळेत विद्यार्थीदशेत असताना त्याने अनेक शालेयस्तरावरील नाटकातून काम केलं होतं. आणि आता ज्या शाळेत तो करीत होता तिथेही तो अधून-मधून आपली नाटकांची हौस भागवत असे. असेच एका कार्यक्रमात शाळेतल्या राधा नावाच्या शिक्षकेची आणि सूरज याची भेट झाली. नाटकाच्या सरावासाठी दोघे एकत्र येऊ लागले. मैत्री वाढत गेली आणि संस्कृतीक कार्यक्रमातून त्याची वाहवा ही झाली. आणि ते दोघे कधी एकमेकांच्या प्रेमात कधी पडले हे कळलं तेंव्हा खूप उशीर झाला होता. सूरज हा खेडेगावात वाढलेला एका गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा. अतिशय नम्र आणि घरात एकटाच शिकलेला असल्याने घरात त्याला खूप आदराची वागणूक होती आणि तोही घरातील आबालवृद्ध मंडळींचा मान ठेवत असे. याचाच आधार घेऊन गावाकडील मंडळींनी त्याचं लग्न परस्पर ठरवलं. आणि आता सुटीत आलाच आहेस तर, मुलगी बघून घे असं सुरजच्या बाबांनी सांगितलं...आणि सुरजच्या डोळ्यासमोर काजवे चमकू लागले. त्याला तो गावातील नाटकातला प्रसंग आठवला आणि सर्व अंगाला दरदरून घाम फुटला. परक्या बाईच्या अंगावर हात ठेवला होता तर, बाबांनी सोलून काढलं होतं बाबानी आता तर, आखीच्या अख्खी बाई घरी आणायची म्हणजे......नको त्यापेक्षा मुलगी पाहून घेऊ आणि पसंद नाही म्हणून सांगायचं हं ...हे बरं..\nपूर्वीच्या काळी म्हजे पन्नास-साठ वर्षांपूर्वी अशीच लग्न ठरवली जात होती. मोठ्या माणसांनी मुलगी-मुलगा बघून झाल्यावर मुला-मुलींना समोरासमोर भेटू देत म्हणजे फक्त बघायचं ते ही चार-चौघात कसं बघणार. सर्वांच्या नजर आपल्यावर असतात. म्हणजे तोंड दाबून बुक्यांचा मार दुसरं काय..\nएकदा वडील माणसांनी शब्द दिला की खेळ खल्लास. बाकी घरातल्या मंडळींनी फक्त माना डोलविणे याशिवाय दुसरा पर्याय नसे. त्यातून सुरज ही सुटला नाही.\nमे महिन्यातील उन्हाळ्याच्या सुट्टीत सूरज घरी आला आणि बापाने एक दिवस मुलगी बघून ये म्हटल्यावर त्याने पडत्या फळांच्या आज्ञेनुसार चुलत भावाला सोबत घेऊन, स्वारी वधू परीक्षेसाठी सायकलवरून मुलीच्या घरी निघाली. वाटेत गप्पा झाल्या पण माझं एका मुलीवर प्रेम आहे. किंवा तुला कोणी दुसरी मुलगी आवडते का ही चर्चा झाली नाही आणि सुरजनेही सांगितले नाही.\nएकदाची वधू परीक्षा झाली सुरजने मुलगी पसंत केली. काय करणार...मुलीमध्ये नकार देण्यासारखे काही नव्हतेच तर, नकार कसा देणार. आणि नकार दिला असता तर, बाप आणि नातेवाईक मंडळींनी त्याचा पार खिमा केला असता ना...चांगली नाकी डोळी नीट, देखणी सुंदर मुलीला नाही कसं म्हणायचं म्हणून तो गप्प होता. मुलीच्या होकार नकाराचा कोणी त्यावेळी विचार करीत नव्हतं आणि मुलीही मुलगा हो म्हणतो ना मग विषय संपला. सर्व काही मुलांच्या होकार नकारावर आणि आई-बापाच्या मर्जीवर चालत असे.\nमुलाच्या होकार येणं तेवढं बाकी होत तेही झालं आणि घरातील मंडळी सुरजच्या लग्न घाईत अडकून पडली. दाग-दागिने, कपडेलत्ते, लग्नाचा बाजार, लग्नपत्रिका छपाई, लग्न मंडप, वाजंत्री, ब्राह्मण, लग्न मुहुर्त, पत्रिका वाटप हे एका महिनात करायचं होतं. म्हणून घरचे आपापल्या कामात मग्न होते.\nमुलीकडील मंडळींची आता ये जा वाढली होती आणि सूरज हे लग्न कसं थांबवायचं या विचारात होता. पण सांगणार कसं त्या काळी फोनची व्यवस्था नव्हती. प्रत्येक्ष भेटूनच काही गोष्टी सांगितल्या जात होत्या आणि ही बाब परस्पर सांगण्यासारखी नव्हती. त्यासाठी सुरजने तिथं जाणही महत्वाचं होतं.\nलग्नासाठी मध्ये अजून अवधी होता, म्हणून त्याने नोकरीचे ठिकाण गाठले. घरी कोणालाच सांगितले नाही आणि सांगितलं असत तर, काय संगणार होता तो. घरात नवरा मुलगा दिसत नाही म्हटल्यावर सर्वांची तारांबळ उडाली. आता हे घरात बाबांना कळलं तर...अ रे बाप रे...नको बाबांना यातलं काही कळायला नको असं मोठ्या भावाने विचार केला आणि घरातल्या सर्वांना तोंड बंद ठेंवण्यासाठी बजावलं.\nएक दिवस असाच गेला आणि दुसऱ्या दिवशी घरात चर्चा सुरू झाली. प्रत्येक संशयाने एकमेकाकडे पाहू लागले. तरी घरी सूरज नाही हे बाबांच्या लक्षात आले पण , शेजारी गेला असेल मित्रांकडे असे घरातल्या मंडळीनी ही सारवा-सारव केली आणि रात्र सरली.\nकोणी तरी आपल्याशी खोटं बोलत आहे हे बाबांना जाणवत होत. म्हणून बाबा म्हणाले.\n'सूरज बरोबर मुलगी बघायला कोण गेलं होतं'\nसुरजचा चुलत भाऊ म्हणाला मी, गेलो होतो. पण त्याने काही सांगितलं नाही.\n'म्हणून मी, सांगत असतो की, पोरं-पोरी वयात आली की, त्यांचं उरकवून टाकायचं तर, म्हणतात मला अजून शिकायचं आहे. शिकून काय दिवे लावणार.'\nसुरजच्या चुलत भावाच्या त्याच्या मागे ससेमिरा लागला त्याला हे सर्व माहिती असणार अशी सर्वांची धारणा झाली. म्हणून सोबत जाणाऱ्या सुरजच्या चुलत भावाची कसून चौकशी सुरू झाली. सुरजने काहीच सांगितले नाही हे सुरजच्या चुलत भावाने सांगूनही त्याच्यावर ठपका आलाच.\nसुरजचा बाप आता चांगलाच खवळला होता. लग्नाचा दिवस हळूहळू जवळ येऊ लागले होते. आणि इकडं नवरा मुलगा घरातून न सांगता निघून गेला. हे मुलीकडे जाऊन सांगणार कोण आणि कसं. काय सांगणार मुलगा पळून गेला म्हणून\nआता सूरज जिथं नोकरी करीत होता त्या गावी जाण्याचे ठरलं. सुरजचा मोठा भाऊ आणि सूरज बरोबर मुलगी बघायला गेलेला सुरजचा चुलत बंधू. दोघेही गुप्त हेरासारखे नवख्या गावात आलेले. इथं ओळखीचं कोणीच नाही. आता कोणाला काय आणि कसं विचारायचं. आमचा मुलगा इकडं आला काय म्हणून..... कोण मुलगा...तुम्ही कोण..कुठून आला...असे नाना प्रश्न येतील म्हणून शाळा कुठं आहे असं वाचाराव म्हणजे मार्ग मिळेल. म्हणून गावातल्या पारावर सावलीत बसलेल्या मंडळींना इथं शाळा कुठं आहे असा प्रश्न केला. आणि उत्तर आलं विंग्रजी का मऱ्हाठी असा प्रश्न केला. आणि उत्तर आलं विंग्रजी का मऱ्हाठी कोण्या गावच पाहुण म्हणायचं नवीन दिसताय गावात म्हणून म्हणलं कोण्या गावच पाहुण म्हणायचं नवीन दिसताय गावात म्हणून म्हणलं\nहो हो नवीनच है, आ ओ पण शाळा कुठं है ते नाय समजलं. सुरजचा बंधूंचा प्रश्न.\nआव पण कनची शाळा, मऱ्हाठी का विंग्रजी पुन्हा प्रति प्रश्न आला. आता मऱ्हाठी म्हणजे जिल्हा परिषद आणि विंग्रजी म्हणजे माध्यमिक शाळा असं गावाकडे म्हणत्यात.\nइंग्रजी शाळा कुठं आहे.\nआव पाहुणे आता शाळा बंद है ना उन्हाळ्याच्या सुट्टीत सारी आपापल्या गावी गेल्या ती...काय काम व्हत का\nझालं हे काय आम्हला माहित नाही, पण पाव्हन माणूस वेड माणूस परक्या गावात सारखाच असत असं म्हणतात.\nबरीच विचारपूस केल्यावर कालच्याला काही मंडळींना गुरूजी आणि शाळेतल्या मास्तरीण बाई दिसल्या होत्या. .असे काही लोक म्हणाले. बरोबर कोण होत तर, म्हणले कोण असणार शाळेला सुट्टी आहे. पण शाळेतल्या मास्तरीन बाई होत्या असलं काही तरी शाळेचा काम म्हणून आले असतील.\nसुरजच्या मोठ्या बंधूंच्या शोध मोहिमेला काहीच यश येईना असं वाटत असतानाच शाळेचा बाजूला एक केश कर्तनालय दिसलं. सुरजच्या बंधू सोबत आलेला चुलत बंधू सुरजच्या मोठ्या बंधुला म्हणाला..\nआता खूप शोधा-शोध झाली. दोन-चार दिवसात लग्नाच्या घाई गडबडीत दाढी केली नाही. आता हे दुकान समोरच आहे तर, दाढी करून घेतो मग घरी जाऊ या...\nसुरजच्या शोधासाठी आलेले दोघे बंधू दाढी करून घेण्यासाठी केश कर्तनालयात गेले. दुपारची वेळ म्हणून गर्दी नव्हती. आम्ही आल्याबरोबर दाढी करण्यासाठी कारागीर सामुग्री घेऊन आपलं काम करू लागला.\nसुरजच्या भावाने नुसतं बसून राहण्यापेक्षा काही तरी, विचारावं म्हणून तोंड उघडणार तेवढ्यात कारागिराने पहिला प्रश्न केला.\n'काय हो दादा आपण या विरियात नवीन दिसता. या अगोदर कधी दुकानात आला नाय म्हणून, ईचारल राग नका मानू....\nहो हो नवीनच आहोत. भावाच्या नोकरीसाठी आलो होतो. म्हटलं उन्हाळ्याची सुट्टी आहे. मोकळा वेळ आहे तर, एखाद्या शाळेत नोकरी मिळते का पहावं म्हणून भावाला घेऊन आलो होतो. सध्या नोकऱ्यांची लई पंचायत झाली हाय हो.. म्हणून म्हटलं प्रत्येक्ष एखादया संस्था चालकाला भेटून चर्चा करावी. जमलं तर ठीक..\nबस्स सुरजच्या मोठ्या भावाने केलेला प्रश्न कारागिरांच्या मनाचा वेध घेऊन गेला. आणि कारागीर बोलू लागला.\n'काय दादा बोलून राहिले. आता शाळेत नोकरी कमी आणि भानगडीत जास्त झाल्यात. पोरांना शिकून काय उपेग नाय बघा...'\n'का ओ एकदम टोकाचं बोलून गेला की राव'..सुरजचा भाऊ म्हणाला.\n'आ हो तसच झालय आता, काहीं काही गुरुजी लोक, लेकाचे स्वतःला राजेश खन्ना असल्यासारखे वागतात..'\n'जाऊ द्या ओ दादा...ते सांगण्यासारखं नाही.' कारागीर..\nअसं हे तो म्हणाला पण, सर्वच सांगून मोकळा झाला.\nसुरजचा भाऊ.. काय समजायचे ते समजून गेला. आणि संध्याकाळी ते दोघे घरी आले आणि दिवसभर घडलेली कहाणी घरी सांगून टाकली.\nसुरजच्या वडिलांना वाटले आतापर्यंत आपण कमविलेली सर्व अब्रू धुळीला मिळाली. आता नवऱ्या मुलीच्या बापाला सांगून टाकलेलं बरं पण, रात्र झालं होती. नवऱ्या मुलीचे घर दूर होते. सकाळी पहिलं मुलीच्या बापाकडे जाऊन एकदाचं सर्व त्यांच्या कानी घालून मोकळं व्हावं असं ठरलं.\nसकाळ झाली सूर्य उगवायच्याआत निघायला पाहिजे म्हणून सुरजच्या बापाने सुरजच्या मोठ्या भावाला सोबत येण्यासाठी निरोप दिला. पण काय आश्चर्य सुरजचे वडील बाहेर पडायला आणि तोच सूरज घराच्या दारात दत्त म्हणून हजर...\nसुरजला पाहून सुरजच्या वडिलांनी पायातली चप्पल काढून हातात घेतली आणि सुरजच्या डोक्यात मारणार तेवढ्यात सुरजच्या मोठ्या बंधूनी वडिलांचा हात पकडला. म्हणून सूरज वाचला, पण तोंडाचा पट्टा जो सुरू झाला, तो काही बंद होण्याचे नाव घेईना..\nसुरजच्या म्हणण्यानुसार आता त्याची प्रेमिका परत येणार नाही. सर्व मिटले आता लग्न करायला काहीच हरकत नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. मी हे सर्व अगोदरच सांगायला पाहिजे होत पण, मला बाबांची भीती वाटली. म्हणून न सांगताच निघून गेलो...त्यावेळी फोनच आता सारखी व्यवस्था नसल्याने गुंता झाला होता...\nआता सुरजच्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला. तसं लग्नही दणक्यात झालं काहीच अडचण आली नाही. पण सुरजच्या वडिलांनी सुरजला शाळेला हजर होण्यासाठी जाताना तुझी बायको सोबत घेऊन जा म्हणून सांगितलं आणि सुरजची बोलतीच बंद झाली. आता तुझं लग्न झालं आहे खानावळीत जेवण्यापेक्षा आता बायको सोबत घेऊन जा.. तू तिथं आणि ती इथं हे बरं दिसत नाही..\nउन्हाळ्याची सुटी संपली आणि वडिलांनी सांगितल्यावरून सूरज बायकोला घेऊन नोकरीच्या गावी हजर झाला. सुरजने दोन दिवस अगोदर पुढे जाऊन खोलीची व्यवस्था केली होती. सुखांन संसार सुरू झाला. सुरजच्या बायकोला मधल्या घडलेल्या घटनांची काहीच माहिती नव्हती. दोघेही अगदी मजेत होते. ज्या शाळेत सूरज होता तिथून त्याची बदली झाली होती. हे फक्त सुरजला माहीत होतं. सुरजच वागणं एकदम लाघवी होतं, गोड बोलणं, आणि जीवापाड प्रेम करणारा नवरा मिळाला, म्हणून ती देवाचे रोज असभासर मानीत असे. तिला म्हणजे सुरजच्या बायकोला आपला नवरा म्हणजे एक नाटक सिनेमात पाहिलेल्या हिरोसारखा वाटत होता. त्याचं राहणीमानही तसच होतं. तिलाही तो जपत होता. खूप छान आणि चांगलं चाललं होतं. सुरजची आता मगच सर निसटून बायकोच्या प्रेमात सुखावला होता. मध्ये घडून गेलेली घटना एक स्वप्न होते. असे तो समजू लागला होता. आणि त्याच्या बायकोलाच काय कोणालाही पाहता क्षणी तो नाटक सिनेमातला हिरोच आहे असं वाटे. त्याच वागणं बोलणंही तसच होत.\nदिवाळी आली. चार-सहा महिने कसे गेले, ते कळले देखील नाही. काय झालं दिवाळीच्या निमित्ताने सुरजच्या सासऱ्याने मुलीच्या लग्ना नंतरची पहिली दिवाळी असल्याने जावई आणि मुलीला दिवाळीची सुट्टीत सणासाठी सासरी बोलविले होते...\nदिवाळी सणाला आपल्या गावी जाता येणार नाही पाहून सुरजने दिवाळीच्या सणासाठी गावीच्या घरी भावाच्या लहान मुलांसाठी फटाके आणि फराळ देण्यासाठी एस टी स्टँडवर गेला होता. सुटीत गावी जाणारे कोणी तरी, भेटेल आणि त्यांच्याकडे सर्व सामान देऊन घरी येत होता. बराच वेळ झाला स्टँडवर ओळखीचं माणूस शोधण्यात वेळ गेला...\nसूरज एस टी स्टँडवरून घरी येता येता अंधार पडला होता. घराच्या अंगणात आल्यावर आपली घरात बायको सोबत कोणी तरी, मोठं-मोठ्याने बोलत आहे हे जाणवलं.\nसूरजने घरात हळूच डोकावून पाहिलं तर, काय साक्षात त्याचं पहिलं प्रेम....त्याच्या घरी आणि प्रत्येक्ष त्याचा बायको बरोबर गप्पा मारत होती.... सुरजच्या पाया खालची जमीन कोणी ओढुन घेत आहे, असं क्षणभर वाटलं. काय बोलावं की, नको या मनस्थितीत सूरज होता.\nआता बायकोला कसं समजावून सांगावं हे विचार त्याच्या डोक्यात फेर धरून नाचू लागले. चक्कर येवुन पडेल की काय\nतोच सुरजची बायको म्हणाली ...\n'आ हो आता गप्प का बोला ना\n..' सूरज रडवेल्या स्वरात म्हणाला..\n'मला सगळं कळलं आहे. आता लपवून उपयोग काय तुमचं दोघांचं एवढं प्रेम होतं तर, मला बघायला का आलात तुमचं दोघांचं एवढं प्रेम होतं तर, मला बघायला का आलात आणि नुसतं बघून तरी थांबायचं होत. पोरगी पसंत नाही म्हणून सांगायचं होत ना.. आता हा काय तमाशा हा'\nबरं आलात तर आलात लग्न झालं आता सहा महिने झाले उद्या दिवाळीसाठी माझ्या बाबांकडे जायचं आहे. आता काय करायचं.. काही तरी बोला...ना.....सुरजची बायको.\nसूरज रागाने लाल झाला होता. रागाच्या भरात तो बोलू लागला..\n'आ गं आपलं ठरलं होतं ना...की,..मागचं सर्व विसरून पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करायच म्हणून...'\n'असं तू म्हणाला होता मी नाही. मी फक्त तुझ्या लग्नात येणार नाही. असं म्हणाले होते'.\nत्या दोघांचं बोलणं मध्येच तोडत सुरजची बायको म्हणाली..\n'आता आमचं सर्व बोलणं झालं आहे. आपण तिघांनी एकत्र राहायला काही हरकत नाही. माझी तयारी आहे. आम्ही दोघी आणि तूम्ही आपण सर्व एकत्र एका छताखाली सुखानं राहू. तुम्ही आता यात फाटे फोडू नको. उगाच आई-बाबांची रागावण्याची कारण सांगू नका.'\n'अ गं पण आई-बाबा काय म्हणतील. आई एकवेळ समजून घेईल पण...बाबा तर,... माझा जीवच घेतील. तुला माहीत नाही बाबांचा राग'....सूरज..\nआ हो आता तुम्हाला बाप आणि त्यांचा राग आठवतो आहे पण, यात या बिचाऱ्या ताईचा दोष काय...हे सर्व तुम्ही यांच्यावर प्रेम करायच्या अगोदर करायला हवं होतं. आता त्या कुठं जातील काही कळतंय का पुरुषांना बाईचं मन आणि प्रेम कधीच कळायचं नाही., आणि आता कळलं तरी, आता विचार करण्याची वेळ घेऊन गेली आहे. आता सांगतात बाबांचा राग कसा आहे ते'..सुरजची बायको...\n'अन काय हो'... या इथं आपल्या सोबत राहायला आल्यात हे बाबांना कोण सांगणार आहे. यांना तुमच्या आई-बाबांनी आणि घरातल्या कोणीच पाहिलं नाही. या कोण हे त्यांना कसं कळणार जस जसे दिवस जातील तसं तसे सारं शांत होत जाईल. यावर काळ आणि वेळ हेच औषध आहे.\nआपल्या घरी कोणी आलेच तर, मी सांगेन सर्वांना ही माझी खास मैत्रीण आहे म्हणून..मग कोण कशाला विचारले... या कोण म्हणून....आता विचार करून काहीच उत्तर मिळणासर नाही शांतपणे विचार करा आणि गप गुमान जेवून घ्या....आणि झोपा गप्प.\n'नको नको आता आपलं लग्न झालं आहे. हे चूकीच आहे. तुझा आई-बाबांना काय सांगायचं'....\n'आता हे काय नवीन आणखी'....\n'माझ्या आई-बाबांचं काय... त्यांचं मी बघेन. आता आपण तिघेही एकत्रच राहू...पण चर्चा नको'...सुरजची बायको..\nसुरजला बायकोच म्हणणं काही पटलं नाही. तो म्हणाला.\n'मला हे मान्य नाही. आमचं दोघांचंही ठरलं होतं. आता मागील सगळं विसरायचं. तिला आताच्या आता घरातून जा म्हणावं'..\nसुरजची प्रेमिका जायला तयार होईना. मग दोघांचे भांडण सुरू झाले ते कसं तरी, सुरजच्या बायकोने मध्यस्थी करून मिटविले. म्हणाली.\nआता आपण सकाळी यावर सविस्तर बोलू....आता शांतपणे झोपा बरं....\nसकाळ झाली तशी सुरजची बायको उठून नेहमीप्रमाणे झाडलोट करू लागली. आणि तिच्या हालचालीने आणि बाजूच्या आवाजाने रात्री विचार करीत, उशीरा झोपी गेलेल्या सुरजच्या प्रियशीला जाग आली. ती ही उठली. आणि अंघोळीसाठी गरम पाणी करावं म्हणून स्टो पेटवू लागली. पण काडेपेटी सापडेना म्हणून तिने शोधा शोध सुरू केली. पण काडेपेटी सापडली नाही. सुरजच्या बायकोला विचारावं असं मनात आलं तेवढ्यात बाथरूमचा बंद झाल्याचा आवाज आला, म्हणून ती सुरजला उठवू लागली. पण सूरज काही जागा होईना. तिला वाटलं माझं इथं येणं त्याला आवडलं नसावं. तो रंगात असल्यामुळे बोलत नसेल. म्हणून ती सुरजची बायको बाथरूम मधून बाहेर येण्याची वाट पाहू लागली.\nकाही वेळातच सुरजची बायको बाथरूम मधून बाहेर आली. बमग दोघींच्या एकत्र गप्पा झाल्या. घरातली आवरा-आवर करत करत दोघींच्या आळी-पाळीने अंघोळ झाल्या आणि आता आई-बाबांकडे दिवाळीला जायचं म्हणून सुरजची बायको त्याला जागे करू लागली, पण हाकेत जागा होणारा सूरज जागा झाला नाही. तिलाही वाटलं स्वारी रागावली आहे. जरा त्याच्या कला कलाने घावे.\nबायका किती सोशिक असतात बघा....म्हणजे चूक नवऱ्याची असूनही त्याचं प्रेम मिळविण्यासाठी... त्याच माघार घेतात. कितीही मोठं दुःख असलं तरी त्या आपल्या उदरात साठवून ठेवतात. त्यांच्या या अभूतपूर्व प्रेमाला माझं सलाम आहे. जी माता नऊ महिने आपल्या मुलाला वाढविते तीच माता कोणाची तरी, आई, बहीण, बायको किंवा प्रियशी असते. उदरात वाढत असलेले मुलं तिला जड होत नाही. मग नवरा हा तर, फक्त सोबती आहे. राग रुसवा सारं विसरून बायको आई-माऊली, नवऱ्याची आयुष्यभर दाशी होते. तो दारुडा असो की बाईलवेडा त्याने प्रियशील घरी घरी आणलं तरी, आपल्या संसारात तिला सममवून घेते.हे चूक आहे तिला माहीत नाही काय सारं माहित असतं तिला. पण आपली पुरुषप्रधान संस्कृती आणि संस्कार तिला जखडबंध करून ठेवतात. आणि त्या पुरुषरूपी मायाजालात बिचारी सोसत राहते. आणि लपवत राहते पाप जे तिनं कधी केलेलं नाही. त्यांच्या प्रेमाला उपमा नाही. अशा या बाईला सूरजसारखा नवरा मिळाला जो दोघींनाही हवा होता. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.\nसर्व आवरून झाल्यावर सुरजची बायको पुन्हा सुरजला उठवू लागली पण, रात्री पहिल्या प्रमिकेच्या आगमनाने धास्तावलेल्या सूरज, उद्याचे काय या धक्याने झोपी कायमचाच झोपी गेलो. तो बाहेर आकाशाच्या अंगणात सूर्य उगवला तरी, पुन्हा जागा झालाच नाही. तो रात्री जो झोपला, तो कायमचंच....पुन्हा जागा न होण्यासाठी....\nपतंग आणि त्याला उडवणाऱ्या मुलामधील भावनिक संवाद... पतंग आणि त्याला उडवणाऱ्या मुलामधील भावनिक संवाद...\nएका इमानदार पोलिसाच्या इमान्दारीची गोष्ट आणि बैमानीच्या कर्माची फळे नमूद करणारी कथा एका इमानदार पोलिसाच्या इमान्दारीची गोष्ट आणि बैमानीच्या कर्माची फळे नमूद करणारी ...\nआजोबा आणि त्यांच्या नातवंडांनी त्यांना दिलेली वागणूक यातून डोळे उघडणारी कथा आजोबा आणि त्यांच्या नातवंडांनी त्यांना दिलेली वागणूक यातून डोळे उघडणारी कथा\nकोरोनातही सकारात्मक विचार करण्याचे सामर्थ्य देणारी कथा कोरोनातही सकारात्मक विचार करण्याचे सामर्थ्य देणारी कथा\nसरोगसी मदर सारख्या अलीकडील महत्त्वाचा विषय सरोगसी मदर सारख्या अलीकडील महत्त्वाचा विषय\nएखाद भाकड जनावर पोसायला जड जातंय , आणि त्याची रेखदेख करून सुद्दा उपयोग नसल्यामुळे जसे त्या जनावराची ... एखाद भाकड जनावर पोसायला जड जातंय , आणि त्याची रेखदेख करून सुद्दा उपयोग नसल्यामुळ...\nवैवाहिक संबंध संपुष्टात येण्याची वास्तविक कारणमीमांसा वैवाहिक संबंध संपुष्टात येण्याची वास्तविक कारणमीमांसा\nआयुष्यातले काही सौदे फायद्याचे ठरतात तर काही तोट्याचे आयुष्यातले काही सौदे फायद्याचे ठरतात तर काही तोट्याचे\nअत्यंत कमी शब्दांत अंतर्मुख करणारी रचना अत्यंत कमी शब्दांत अंतर्मुख करणारी रचना\nथेट काळजाला भिडणारी उत्तम अतिलघुकथा थेट काळजाला भिडणारी उत्तम अतिलघुकथा\nशाळेतल्या पहिल्या प्रेमाची मनाला चटका लावून जाणारी कथा शाळेतल्या पहिल्या प्रेमाची मनाला चटका लावून जाणारी कथा\nपत्नीला आलेल्या आत्मभानाचे चित्रण पत्नीला आलेल्या आत्मभानाचे चित्रण\nएकमेकांना म्हणतोय \"भिंत खचली चूल विझली… मोडला नाही कणा…iपैसे नको सर फक्त लढ म्हणा\" एकमेकांना म्हणतोय \"भिंत खचली चूल विझली… मोडला नाही कणा…iपैसे नको सर फक्त लढ म्हण...\nथांब रं माझ्या राजा, उलीसं थांब. यव्हढी भाकर भाजली की तुलाच देते बग आंदी. थांब रं माझ्या राजा, उलीसं थांब. यव्हढी भाकर भाजली की तुलाच देते बग आंदी.\nलहानपण आणि गरीबी याची विदारक कहाणी लहानपण आणि गरीबी याची विदारक कहाणी\nएका स्त्रीने लिहिलेले भावनिक आत्मचरित्र एका स्त्रीने लिहिलेले भावनिक आत्मचरित्र\nनैना अश्क़ ना हो...\nआज दहा महिन्यांनी तो परत येणार. अक्ख़ी रात्र तिची कड बदलुन बदलुन विस्तरली. ती पहाटेच उठली. अंगण रांग... आज दहा महिन्यांनी तो परत येणार. अक्ख़ी रात्र तिची कड बदलुन बदलुन विस्तरली. ती पह...\nएका स्त्रीच्या आयुष्याची परवडीचे लेखिकेने साहित्यात अधोरेखित केलेले शब्दचित्र एका स्त्रीच्या आयुष्याची परवडीचे लेखिकेने साहित्यात अधोरेखित केलेले शब्दचित्र\nअत्यंत गहिरा आशय असलेली अतिलघुकथा अत्यंत गहिरा आशय असलेली अतिलघुकथा\nअन् ती निबंधात नापास झाली...\nएका ग्रामीण वास्तवाची कथा विदारक सत्य सांगून जाते एका ग्रामीण वास्तवाची कथा विदारक सत्य सांगून जाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/09/blog-post_23.html", "date_download": "2022-05-18T23:45:02Z", "digest": "sha1:35NRLNFS4AB7QAMKZHMEKAB3FXPBFGYQ", "length": 7322, "nlines": 51, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "संख ता.जत येथे दि.२६ रोजी भव्य शेतकरी व कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन; आप्पाराया बिराजदार व सुजय शिंदे", "raw_content": "\nHomeसंख ता.जत येथे दि.२६ रोजी भव्य शेतकरी व कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन; आप्पाराया बिराजदार व सुजय शिंदे\nसंख ता.जत येथे दि.२६ रोजी भव्य शेतकरी व कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन; आप्पाराया बिराजदार व सुजय शिंदे\nजत/प्रतिनिधी: जत तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने रविवार दि.२६/०९/२०२१ रोजी संख येथे सायंकाळी ४ वा. भव्य शेतकरी व कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.\nया मेळाव्यास राज्याचे गृहराज्य मंत्री मा.ना.सतेज उर्फ बंटी पाटील, सहकार व कृषी राज्यमंत्री मा.ना.विश्वजित कदम, कर्नाटक राज्याचे माजी जलसंपदा मंत्री मा.आम.एम.बी.पाटील, आमदार विक्रमसिंह (दादा) सावंत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल (दादा) पाटील, सांगली शहर कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष पृथ्वीराज पाटील तसेच कॉंग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील आदि मान्यवर उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.\nया कार्यक्रमामध्ये जत तालुक्यातील विविध पक्षांचे पदधिकारी कॉंग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. तरी तालुक्यातील कॉंग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व शेतकरी बांधवांनी या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष आप्पाराया बिराजदार, कार्याअध्यक्ष सुजय (नाना) शिंदे यांनी केली आहे.\nआ. विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन\nडोरली ग्रामपंचायतीचे आडमापी धोरण; मातंग समाज मंदिरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nअखेर जत तहसीलदारपदी जीवन बनसोडे यांचे नियुक्ती जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत संखचे अप्पर तहसील पद अद्याप प्रतीक्षेत\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.madtravelervik.com/2020/07/blog-post.html", "date_download": "2022-05-18T22:51:31Z", "digest": "sha1:B3J5GQ4KF34LXTIGJSKNSFOIDGPGBF2K", "length": 9236, "nlines": 255, "source_domain": "www.madtravelervik.com", "title": "मांगी-तुंगी किल्ला", "raw_content": "\nमहाराष्ट्र भूमीत अनेक किल्ल्यांच्या जोडगोळ्या बघायला मिळतात त्यातील हा एक किल्ला \"मांगी-तुंगी\".. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात भिलवड गावाजवळ हा\nकिल्ला उभा आहे इथे एक जैन तीर्थक्षेत्र देखील असून तेथे चढून\nजाण्यासाठी सुमारे दोन हजारांहून अधिक पायऱ्या आहेत...\nबागलाण सुपीक सधन आणि संपन्न असा मुलूख आहे बागलाण जिल्हा ही येथूनच चालू होतो हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून मांगी शिखराची उंची ४३४३ फूट एवढी आहे तर त्याच्या जुळे शिखर तुंगीची उंची ४३६६ फूट आहे दोन्ही शिखरे एकमेकांना जोडून असल्याने ती मांगी-तुंगी या नावाने ओळखली जातात... सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण डोंगररांगेची सुरुवात होते ती या बागुलगेड (बागलाण) विभागातूनच होते येथे असणाऱ्या दुहेरी पूर्व-पश्चिम रांगेला सेलबारी-डोलबारी असे संबोधण्यात येते सेलबारी रांगेवर मांगीतुंगी सुळके, न्हावीगड आहेत...\nबागलाणच्या बागुलवंशीय राठोड घराण्याचा ११ वा राजा विरमशहा राठोड याने मांगी तुंगीची लेणी खोदवून घेतली...\nडोंगरावर ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भ असलेल्या अनेक गुहा असून त्या महावीर गुहा, शांतीनाथ, आदिनाथ, पार्श्व म्हणून ओळखतात मांगी डोंगरावर कृष्णकुंड असून ते कृष्णाच्या शेवटच्या दिवसाचे प्रतीक समजतात येथे सात मंदिरे असून अनेक जातानाच्या मार्गात अनेक पादुका कोरलेल्या दिसतात तुंगी डोंगरावर पाच मंदिरे आणि दोन गुहा आहेत मांगी आणि तुंगी यांना जोडणाऱ्या खिंडी सदृश मार्गातही २ गुहा आणि एक मंदिर आहे..\nमांगी-तुंगी किल्ला स्वराज्यातील गडकिल्ले\nएक मराठा साम्राज्याचे शूर योद्धे\nबहिर्जी नाईक - बाजींद भाग १\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - 3\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ११\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - १२\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ५\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ७\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ८\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ९\nशिवकालीन शस्त्र - दांडपट्टा\nअपरिचित इतिहास- \"बाजी बांदल\", \"रायाजी बांदल\" -इतिहासातील निसटलेली पाने\nअपरिचित इतिहास- \"बाजी बांदल\", \"रायाजी बांदल\" -इतिहासातील निसटलेली पाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2020/06/blog-post_659.html", "date_download": "2022-05-18T22:53:40Z", "digest": "sha1:PXHCXPSKZZCPDDX4CAHQ4PYVONJY7XHT", "length": 6220, "nlines": 54, "source_domain": "www.mynagar.in", "title": "राज्यातील धार्मिक स्थळे सुरू करा", "raw_content": "\nराज्यातील धार्मिक स्थळे सुरू करा\nमाय अहमदनगर वेब टीम\nअहमदनगर- राज्यात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली परिस्थिती आता बदल होत आहे. शासनाच्यावतीनेही टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात येत आहे. आजच्या परिस्थितीत नागरिकांना आत्मिक शांती फार गरज आहे. दुर्दैवाने समाजाला सन्मार्ग दाखवणारे संत आता येणार नाहीत. अशा परिस्थितीत नागरिकांना आत्मिक शांती, प्रेरणा मिळण्याचे धार्मिक स्थळे हे एकमेव स्थान आहे.\nराज्यातील सर्व छोट्या – मोठ्या धार्मिक स्थानकावर उदरनिर्वाह असणारे हजारो नागरिक आज बंदमुळे मोठ्या संकटात सापडली आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आता बर्‍यापैकी लॉकडाऊन शिथिल करून सुविधा देण्यास सुरवात केली आहे. अशा परिस्थित तातडीने निर्णय घेणून राज्यातील धार्मिक स्थळे पुन्हा उघडण्यास परवानगी द्यावी. यासाठी कडक नियमावली करावी, जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, अशी मागणी अहमदनगर सोशल फाउंडेशन ट्रस्टचे व्यवस्थापक नईम सरदार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nई-मेलद्वारे पाठवण्यात आलेल्या निवेदनात म्हणाले आहे की, यापुढील काळात आपल्याला ‘कोरोना’ बरोबरच जगायचे आहे. यासाठी स्वयंशिस्त पाळणे ही काळाची गरज आहे. धार्मिक स्थळे सुरु करण्यास शासनाने परवानगी देऊन सामाजिक अंतर व खबरदारी बाबतचे सर्व कडक नियम पाळण्याची जबाबदारी संबंधित ट्रस्टवर सोपवली तर ते कर्तव्य म्हणून ही जबाबदारी पार पाडतील, असे नमुद केले आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nअसा झाला आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात; आमदार म्हणाले मी फक्त....\nपिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल महापालिकेचे दुर्लक्ष ; शिवप्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा\nनिंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी कुस्त्यांचा हगामा राज्यात प्रसिद्ध : दोन दिवस चालणार यात्रोत्सव\nपिंपळगाव माळवी येथे स्थान प्रकट दिनानिमित्त यात्रा महोत्सव\nजेऊर यात्रोत्सवादरम्यान हजारो भाविकांचे दर्शन लाखोंची उलाढाल ; नामदार तनपुरे यांच्याकडून पाण्याची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/india-news-international/article/this-photo-of-cm-yogi-sitting-alone-is-viral-people-said-this-is-the-world-this-is-not-my-work/382891", "date_download": "2022-05-18T23:31:19Z", "digest": "sha1:QD5E42PQVLVJCVL2LF36VTR6WD2LKQA7", "length": 12053, "nlines": 97, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " UP Election 2022 एकटे बसलेल्या CM योगींचा हा फोटो व्हायरल, लोक म्हणाले- ये दुनिया ये महफिल, मेरे काम की नहीं....", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nलोकल ते ग्लोबल >\nएकटे बसलेल्या CM योगींचा हा फोटो व्हायरल, लोक म्हणाले- ये दुनिया ये महफिल, मेरे काम की नहीं....\nUP Election : 2022 च्या यूपी निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळवण्याच्या तयारीत असलेले यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.\nएकटे बसलेल्या CM योगींचा हा फोटो व्हायरल, लोक म्हणाले- ये दुनिया ये महफिल, मेरे काम की नहीं.... |  फोटो सौजन्य: Twitter\nयूपीमध्ये निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे.\nपहिल्या टप्प्यातील मतदान 10 फेब्रुवारीला सुरू होईल\nत्यानंतर 10 मार्चला निवडणुकीचे निकाल जाहीर होतील.\nनवी दिल्ली : यूपी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे अनेक आमदार आणि मंत्री इतर पक्षांमध्ये सामील झाले होते. अशा स्थितीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते एकटेच बसलेला दिसत आहे. त्याच्या फोटोबद्दल अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. (This photo of CM Yogi sitting alone is viral, people said- this is the world, this is not my work ....)\nकाही युजर्स सीएम योगी यांची खिल्ली उडवत आहेत आणि योगींनी अखिलेशसोबत जाऊ नये असे म्हणत आहेत, तर युजरने कमेंट केली की आता योगीजी एकटेच बैठक घेणार आहेत. काही लोक लिहू लागले की हे जग माझ्या कामाचे नाही. एका युजरने कमेंट केली की, चल अकेला, चल अकेला.. तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला\nये दुनिया, ये महफ़िल\nमेरे काम की नही...मेरे काम की नही https://t.co/prnqF6ADHu\nमाजी आयएएस सूर्य प्रताप सिंह यांनी हा फोटो शेअर करत ‘मुख्यमंत्री उर्वरित आमदारांसोबत बैठक घेत आहेत’, अशी टिप्पणी केली आहे. अनुराग सिंह नावाच्या एका ट्विटर यूजरने लिहिले की, योगी बाबा म्हणत असतील की तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आता माझ्यावर गोरखपूरला जाण्याची वेळ आली आहे. मनमोहन नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने लिहिले – तुम्ही संकटात एकटे असाल तर किती आश्चर्य वाटते, प्रत्येकजण बुडणाऱ्या जहाजावरून उतरतो.\nआरके सिंह नावाच्या युजरने लिहिले की, सगळे वेगळे झाले. दीपक नावाच्या वापरकर्त्याने कमेंट केली – चला संन्यासी मंदिरात जाऊया. अनुभव त्रिपाठी नावाच्या युजरने लिहिले की, तुम्ही जाणार असाल तर परत या. प्रशांत पटेल नावाच्या युजरने लिहिले की, मी आणि माझा एकटेपणा अनेकदा असे बोलायचो... अभिषेक बक्सी यांच्या ट्विटर हँडलवर खिल्ली उडवत मी बहुमताने चालत होतो, जानिब-ए-मंझिल असे लिहिले होते, पण लोकांनी सपाकडे जाऊन कारवां लुटला.\nरवी किशनच्या 'UP में सब बा' विरुध्द नेहा राठोडच्या 'UP में का बा' ची टक्कर\nDavos Agenda Summit : आजपासून दाओस परिषद; पंतप्रधान मोदींचं आज रात्री 8:30 वाजता विशेष संबोधन\nN.D.Patil Passed Away : न्याय अन् हक्कासाठी एका पाय अन् एका किडनीवर आंदोलन उभारणारे डॉ. एन.डी. पाटील, जाणून घ्या त्यांचा जबरदस्त जीवनक्रम\nप्रकाश नावाच्या युजरने लिहिले की, एवढ्या मोठ्या हॉलमध्ये जर आमचे कोणी असते तर आम्हीही हसत हसत त्याला आपलेसे केले असते. शिवशक्ती तिवारी लिहितात की निवडणुकीच्या काळात बाबाजींना एकटे सोडू नये. प्रफुल्ल नावाच्या युजरने लिहिले - वेळ कसा होता\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nRajiv Gandhi Assassination case: सर्वोच्च न्यायालयाने राजीव गांधींच्या मारेकऱ्याला का सोडले, समजून घ्या त्याच्या मागची कहाणी\nदिल्लीच्या नायब राज्यपालांनी दिला राजीनामा\nTamil Nadu Bus Accident : तमिळनाडूत दोन बसेसचा भीषण अपघात, ३० जण जखमी, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल\nज्ञानवापीचा नवा Video Viral, व्हिडीओत नंदी-शिवलिंग एका रांगेत\nOBC Reservation : मध्य प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसींना राजकीय आरक्षण मंजुर\nTamil Nadu Bus Accident : तमिळनाडूत दोन बसेसचा भीषण अपघात, ३० जण जखमी, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल\nशिवलिंग सुरक्षित करा, पण..., ज्ञानवापीवर सुप्रीम कोर्टच्या आदेशातील 3 मोठ्या गोष्टी\nमौलाना तौकीर रझा म्हणाले - हिंदू धर्माची होतेय थट्टा, कारंजे आणि शिवलिंग यातील फरक माहित नाही, असे शिवलिंग सर्वत्र सापडेल\nपाकिस्तान : कराचीत बॉम्बस्फोट, एक ठार आणि १३ जखमी\n50 लाख नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी होणार - एकनाथ शिंदे\nसारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी देणार-अजित पवार\nएकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://brahmevakya.blogspot.com/2017/07/blog-post_30.html", "date_download": "2022-05-18T22:39:37Z", "digest": "sha1:P7HFTV7KQU47PRACFVWAGPE7CTHKPADR", "length": 18518, "nlines": 164, "source_domain": "brahmevakya.blogspot.com", "title": "ब्रह्मेवाक्य: रविवारसाठी लेख - दाद", "raw_content": "\nरविवारसाठी लेख - दाद\nएखादा चर्चेतला सिनेमा आपण पाहत असतो. त्यात काही उत्कट दृश्यं असतात. रूढार्थानं ती सहजतेनं पाहायला मिळणारी दृश्यं नसतात. ती पाहत असताना अचानक कुठून तरी हशा ऐकू येतो... किंवा अगदीच अनाठायी अशी टिप्पणी ऐकू येते... आपण त्या दृश्यात गुंगून गेलो असताना या हशामुळं वा त्या बोलण्यामुळं आपला रसभंग होतो... मूडच जातो...\nहल्ली असं बऱ्याचदा घडतं. कलाकाराला अपेक्षित असलेल्या ठिकाणी दाद न मिळणं किंवा नको त्या ठिकाणी चुकीची दाद वा प्रतिक्रिया येणं असं हल्ली वारंवार घडताना दिसतं. कशामुळं होतं हे कुठलाही कलाकार त्याची कलाकृती तयार करतो ती लोकांनी पाहावी, समजून घ्यावी, त्याचा आनंद लुटावा यासाठी कुठलाही कलाकार त्याची कलाकृती तयार करतो ती लोकांनी पाहावी, समजून घ्यावी, त्याचा आनंद लुटावा यासाठी त्याचं त्या कलाकृतीच्या माध्यमातून काही तरी एक सांगणं असतं. पण ते पुष्कळदा लोकांपर्यंत पोचतच नाही की काय, अशी शंका येते. हल्ली समाजमाध्यमांनी भावनांचं सपाटीकरण केलंय म्हणून असं होतंय की एकूणच तरल भावनांच्या जोपासनेचा अभाव दिसतोय त्याचं त्या कलाकृतीच्या माध्यमातून काही तरी एक सांगणं असतं. पण ते पुष्कळदा लोकांपर्यंत पोचतच नाही की काय, अशी शंका येते. हल्ली समाजमाध्यमांनी भावनांचं सपाटीकरण केलंय म्हणून असं होतंय की एकूणच तरल भावनांच्या जोपासनेचा अभाव दिसतोय काही तरी चुकतं आहे हे नक्की...\nकला सादर करणारा कलाकार आणि तिचा आस्वाद घेणारा प्रेक्षक एकाच प्रतलात असायला हवेत. अर्थात ही आदर्श परिस्थिती झाली. दर वेळी असं होत नाही. त्यामुळं कलाकार एका विशिष्ट संवेदनशीलतेतून काही सांगू पाहत असेल आणि प्रेक्षक त्या विशिष्ट संवेदनशीलतेतून ती कलाकृती पाहत नसेल, तर गोंधळ होतो. प्रेक्षकाची अपेक्षा काही वेगळीच असते आणि त्याला कदाचित समोर काही वेगळंच दिसत असतं. त्यातून प्रतिक्रियेची प्रक्रिया विस्कटायला सुरुवात होते. विशेषतः सामूहिक आस्वादनाच्या जागांवर हे वारंवार घडताना दिसतं. चित्रपटगृहात सिनेमा पाहताना आपण एकटे पाहत नाही. आपल्यासोबत अनेक लोक तो पाहत असतात. त्यातल्या बहुतांश जणांच्या संवेदनेची तार सिनेमाशी जुळलेली दिसते आणि नेमक्या अशाच वेळी दोन-तीन बेसूर तारा छेडल्या जातात. तो कणसूर त्रासदायक असतो.\nयाचा जरा विचार केल्यावर असं लक्षात येतं, की प्रेक्षक किंवा आस्वादक म्हणून आपल्या भावभावना फारच ढोबळ, भडक व बटबटीत झाल्या आहेत. आनंद, दुःख, प्रेम, विरह, माया, द्वेष, संताप, सूड आदी ढोबळ आणि ठळक भावनाच तेवढ्या कलाकृतीतून ग्रहण केल्या जातात. त्यातही हिंसा, सूड, संताप आदी भावनांच्या प्रदर्शनाला मिळणारी दाद किंवा प्रतिसाद पाहण्याजोगा असतो. या ठळक भावनांच्या अधे-मधे काही तरल भावना लपलेल्या असतात. त्या शब्दांनी सांगता येत नाहीत. अनुभवाव्याच लागतात. या भावनांना साद देण्यासारखी परिस्थिती काही कलाकृती निश्चितच निर्माण करतात. आपल्यामध्ये मात्र त्या तरल भावनांचा कदाचित नीट परिपोष न झाल्याने आपण त्या कलाकृतीला जसा हवा तसा प्रतिसाद देऊ शकत नाही. करुणा किंवा सह-अनुभूती (सहानुभूती नव्हे) या भावनांची त्रुटी विशेषत्वाने जाणवते. ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटातील ५५ वर्षांची प्रौढ स्त्री एका तरण्याबांड जलतरण प्रशिक्षकाशी फोनवर बोलून तिची लैंगिक सुखाची फँटसी अनुभवत असते. यात ती अनेकदा त्याच्याशी एरवी ज्याला चावट म्हणता येईल, अशी वाक्यंही बोलत असते. आता वास्तविक पाहता, हे काहीसे करुणात्मक दृश्य आहे. त्या महिलेच्या बाजूने जरा विचार केला, तर तिच्या आयुष्यात ती या साध्या सुखालाही पारखी झाल्याचे दिसून येते. तेव्हा तिची ती धडपड पाहताना वाईट वाटते किंवा तिच्याविषयी करुणा उत्पन्न होते. आता ही भावना समजून न घेतल्याने काही जणांकडून तिच्या त्या फोन कॉलच्या वेळी (अस्थानी) हशा येतो. आपल्याकडच्या चित्रपटांत एकूणच थेट लैंगिक दृश्यं दाखवण्याचं प्रमाण कमी आहे. हल्ली मात्र ‘प्रौढांसाठी’ असे प्रमाणपत्र दिलेल्या बऱ्याच सिनेमांत अशी थेट लैंगिक दृश्यं दाखविली जातात. (या दृश्यांची कथानकातील गरज वा उपयुक्तता हा निराळ्या चर्चेचा विषय आहे.) अशा दृश्यांची आखणीदेखील त्या दृश्यात सहभागी असलेल्या स्त्री पात्रांच्या त्या वेळी असलेल्या भावना दर्शविण्यासाठी केल्याचं दिसून येतं. मात्र, हे समजून न घेणारा मोठा प्रेक्षकवर्ग अशा दृश्यांकडं निराळ्या नजरेनं पाहतो. त्या नजरेत दिग्दर्शकाला अपेक्षित असलेली पात्राविषयीची ‘सह-अनुभूती’ कुठे दिसत नाही.\nआपल्याकडे एकूणच दृश्यसंस्कारांच्या बाबतीत आनंदीआनंद असल्यानं ही परिस्थिती निर्माण होते. एखादं चित्र कसं पाहावं, हे आम्हाला कुणी शिकवत नाही. आम्हाला वाचता येतं; पण लेखकाला त्या दोन वाक्यांच्या मध्ये काय म्हणायचंय हे समजत नाही. आम्हाला सिनेमा किंवा नाटकातील दृश्यांमागची प्रकाशयोजना, नेपथ्यरचना किंवा त्या दृश्याची भूमिती समजत नाही. एखाद्या कलाकृतीमधील अमूर्तता कळणं ही आपण रसिक म्हणून किंवा आस्वादक म्हणून जरा वरची इयत्ता गाठल्याचं लक्षण आहे. आपण त्या दृष्टीनं किती प्रयत्न करतो ही स्वतःला विचारून पाहण्याची गोष्ट आहे. कुठलीही सूक्ष्म, अमूर्त किंवा तरल भावना जाणण्याचा प्रयत्नच न करणं किंवा त्या गोष्टी हसून, चेष्टेवारी नेऊन सोडून देणं हे सध्या सर्रास होताना दिसतंय. अनेकांना तर लेखनातील उपहासही समजत नाही, असं आढळून येतं. त्यामुळं आस्वादकाकडून विशिष्ट गुणवत्तेची अपेक्षा करणाऱ्या कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी आपण समाज म्हणून कितपत सक्षम आहोत, असा प्रश्न अनेकदा पडतो.\nआपल्या आजूबाजूचं जग फार वेगानं बदलतं आहे. नवी पिढी फार वेगानं सगळे बदल स्वीकारते आहे. अशा जगात वावरताना आणि त्या जगानुसार स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करताना आपण अनेकदा आपल्या हळुवार भावभावनांची नीट जोपासना करायला विसरतो. आयुष्यातले छोटे छोटे आनंददायक क्षण टिपायला, त्यातला आनंद लुटायला विसरून जातो. त्यातून भावनांचं प्रकटीकरण हळूहळू बंद होऊन जातं. टिपकागदासारखं मन गंजून जातं आणि जुन्या दरवाजाच्या बिजागरीसारखं सदैव कुरकुरू लागतं. अशी बधीर मनं घेऊन आपण समाज म्हणून वावरू पाहतो आहोत. त्यामुळं आपली सौंदर्यदृष्टी लोप पावली अन् जगण्यातली विसंगती खटकेनाशी झाली आहे. मग हा मुद्दा फक्त आस्वादनाच्या फरकापुरता मर्यादित राहत नाही, तर एकूणच आपल्या आयुष्याचा परीघ मर्यादित करण्याचा बनतो.\nदाद देऊन शुद्ध व्हावं, असं म्हटलं जातं. दाद देण्याचं महत्त्व असं मोठं आहे. खुल्या मनानं आणि नेमक्या जागी दिलेली दाद त्या कलाकाराला आनंद देऊन जातेच; पण माणूस म्हणून आपल्यालाही समृद्ध करीत असते. अशी दाद सर्वांना देता यावी आणि सगळे कणसूर लोप पावून आनंदगाणं सुरेल व्हावं, एवढीच साधी अपेक्षा\n(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे, ३० जुलै २०१७)\nश्री, हा हशा सह-अनुभूतीचा अभाव नसावा, स्वतःच्या चोरट्या भाव-विश्वातील लालसेशी त्या अविष्काराच असलेलं साम्य चार चौघात उघड होईल या भीतीने निवडलेली ती एक पळवाट असावी A camouflage ...आणि हे, भारतीय नातेसंबंधात, तरल भावनांची अभिव्यक्ती न करण्याच्या परंपरेनुसार आहे\nहेही शक्य आहे. पण असे नसतानाही भावना बोथट झाल्याने प्रेक्षकांचा प्रतिसाद बदलतो, हे माझ्यासाठी फार वेदनादायक आहे.\nतो कणसूर त्रासदायक असतो...हे फार खरं आहे...\nरविवारसाठी लेख - दाद\nलिपस्टिक अंडर माय बुरखा - रिव्ह्यू\nगेली २४ वर्षं पत्रकारितेत आहे. नियमित सदरं सोडून अन्यत्रही खूप लिखाण होतं... ते कुठं कुठं छापूनही येतं... पण त्याचं एकत्रित संकलन असं कुठं नाही. त्यासाठी हा ब्लॉग... माझे जुने-नवे लेख आणि सिनेमांची परीक्षणं... असं इथं आहे सगळं... तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://likeupnews.com/depressed-doctor-killed-her-mother-and-sister/", "date_download": "2022-05-18T23:10:02Z", "digest": "sha1:RJ7FZBCW4A3VZRYH5K4ECVJTSCYOGURQ", "length": 9565, "nlines": 78, "source_domain": "likeupnews.com", "title": "काळजाचा थरकाप उडवणारी घटना, आई आणि बहिणी हत्या करून डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न; कारण ऐकून विश्वास बसणार नाही - LikeUp", "raw_content": "\nकाळजाचा थरकाप उडवणारी घटना, आई आणि बहिणी हत्या करून डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न; कारण ऐकून विश्वास बसणार नाही\nकाळजाचा थरकाप उडवणारी घटना, आई आणि बहिणी हत्या करून डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न; कारण ऐकून विश्वास बसणार नाही\nरक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका महिला डॉक्टरने आई आणि बहिणीला इंजेक्शन देऊन कथितरित्या ठार केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. आई आणि बहिणीच्या हत्येनंतर डॉक्टर महिलेने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येच्या प्रयत्न केला. मात्र, महिला डॉक्टरच जीव वाचला.\nकुठे घडली ही काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना\nप्राप्त माहितीनुसार, ही घटना गुजरातमधील सुरतच्या कटग्राम भागात घडली आहे. सध्या आरोपी महिला डॉक्टरवर उपचार सुरू आहेत.\nनेमकं काय आहे प्रकरण\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय महिला डॉक्टर दर्शना प्रजापती यांनी रक्षाबंधनच्या आदल्या रात्री शनिवारी आई मंजुलाबेन (वय 59) आणि बहीण फाल्गुनी (वय 28) यांना गुंगीच्या औषधाचे इंजेक्शन दिले, त्यामुळे त्या दोघींचा रविवारी पहाटे मृत्यू झाला. यानंतर महिलेने स्वतः झोपीच्या औषधाच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करणायचा अयशस्वी प्रयत्न केला. सध्या आरोपीवर सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.\nबाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या…\nधक्कादायक: अनिल देशमुख यांच्या वकिलांना CBI च्या अधिकाऱ्याला…\nडी-डिव्हिजनचे सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) डी.जे. चावडा यांनी पत्रकारांना सांगितले की, “मंजुलाबेन आणि फाल्गुनी दोघांचाही मृत्यू औषधांच्या ओवरडोसमुळे झाला, तर डॉ. दर्शना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, जिथे पोलिसांनी आरोपीचे बयाण नोंदवले.\nआरोपी डॉ. दर्शना यांनी सांगितले कारण\nडॉ. दर्शना त्यांच्या आयुष्याला कंटाळल्या असल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले. डॉ. दर्शनाची आई आणि बहीण दोघीही त्यांच्यावर अवलंबून होत्या. त्यामुळे त्या आयुष्याला कंटाळल्या होत्या. मग त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. स्वतःला मारण्यापूर्वी आई आणि बहिणीची हत्या करण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळे तिने इंजेक्शन देऊन आई-बहिणीची हत्या केली.\nडॉ. दर्शना तिची आई, बहीण, भाऊ आणि भावजयीसोबत चौकबाजार पोलीस स्टेशन परिसरातील कटारगाम परिसरातील सहजानंद सोसायटीमध्ये राहत होती. घटनेच्या वेळी तिचा भाऊ आणि वहिनी घराबाहेर होते.\nपोलिसांनी सांगितले की, ‘ दोघींचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी डॉक्टर दर्शनाचे बयान नोंदवले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.\nसुशांत सिंग राजपूतचीच्या आठवणीत ‘तिने’ केली भावुक पोस्ट, जुन्या आठवणी केल्या शेअर\nबाब्बोव… मारुती सुझुकीला मोठा धक्का; भरावा लागेलतब्बल 200 कोटींचा दंड, कारण ऐकून विश्वास बसणार नाही\nबाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या कचाट्यात; घरात सापडलं…\nधक्कादायक: अनिल देशमुख यांच्या वकिलांना CBI च्या अधिकाऱ्याला लाच दिल्याप्रकरणी अटक;…\nअरे बापरे…जर घरात ‘हे’ चॉकलेट ठेवत असाल तर सावधान; होऊ शकते अटक\nधक्कादायक: ‘पाणीपुरी’ वरून पतीसोबत झाले भांडण, पत्नीने केली आत्महत्या\nकैरी खा आणि ‘हे’ रोग पळवा; जाणून घ्या महत्वाची माहिती एका क्लिकवर\nबाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या कचाट्यात; घरात सापडलं एवढ्या कोटींचे घबाड\nआजपासून ‘या’ वयोगटातील लोकांना मिळणार लसीकरणाचा बूस्टर डोस; वाचा महत्वाची माहिती\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन पंतप्रधान\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nerror: कृपया पोस्ट कॉपी करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.actualidadgadget.com/mr/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2022-05-18T22:50:32Z", "digest": "sha1:T65ZRWGJXS2UDL4RELDLTMUSSDUCOOAS", "length": 10298, "nlines": 109, "source_domain": "www.actualidadgadget.com", "title": "हे गेम आहेत जे गूगल स्टॅडिया त्याच्या लाँचमध्ये समाविष्ट करेल गॅझेट बातम्या", "raw_content": "\nहे गेम आहेत ज्यात Google स्टारिया त्याच्या प्रारंभामध्ये समाविष्ट करेल\nमिगुएल हरनांडीज | | जनरल , आमच्या विषयी\nगूगल स्टाडिया हे कंपनीच्या कोप .्याच्या अगदी जवळपास आहे वाईट होऊ नका एकाच वेळी दोन्ही एकत्र करून, आणि हे थेट आणि टेलिव्हिजन आणि मोबाइल डिव्हाइस दोन्हीकडे एका दृष्टीक्षेपात घेऊन व्हिडिओ गेम आणि प्रवाह सेवांच्या जगात क्रांती घडवू इच्छित आहे. आम्ही एक म्हणून तोंड देत आहोत ज्याला बर्‍याच जणांनी कॅटलॉग केले आहे व्हिडिओ गेमचे नेटफ्लिक्स, असे असले तरी… चांगल्या कॅटलॉगशिवाय व्हिडिओ गेम प्लॅटफॉर्म काय आहे हे लॉर्डिंगच्या दिवशी गुगल स्टॅडियामध्ये समाविष्ट असलेले व्हिडिओ गेम आहेत.\nप्रथम हायलाइट करा, जर आपण फारसे स्पष्ट नसलो तर Google Stadia त्याचे असेल पुढील नोव्हेंबर १ 19, तू तयार आहेस\nगूगल स्टॅडियावर गेम्स उपलब्ध आहेत\nमारेकरी चे क्रीडा ओडिसी\nलाल मृत मुक्ती 2\nथडगे रेडरची सावली: परिभाषा संस्करण\nथडगे रेडर: निश्चित संस्करण\nहे खरं आहे की आम्हाला अविश्वसनीय रीलीझ दिसतात रेड डेड रीडेम्पशन 2, डेस्टिनी 2 आणि मारेकरींचे मार्ग: ओडिसी ते व्यासपीठासाठी चांगली सुरुवात आणि संभाव्य वापरकर्त्यांसाठी आकर्षण असू शकते, परंतु आगमन अंतिम कल्पनारम्य पंधरावा याची जवळजवळ पुष्टी झाली, जरी कॅटलॉग वेगाने आणि सतत वाढेल यावर आम्हाला शंका नाही. गाथा बॉलीवुड गुगल स्टॅडियाच्या या लाँचिंगमध्ये देखील त्याची विशेष भूमिका होती, हे सूत्र जे स्ट्रीमिंग ऑपरेशन कसे वागते हे पाहण्याच्या अनुपस्थितीत मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊ शकते, जरी आम्हाला हे समजले आहे की उदाहरणार्थ एफपीएस ऑनलाइन प्ले करण्यासाठी आम्ही जवळजवळ त्यास नाकारू शकतो. तो ऑफर करेल असा अनुभव, परंतु तो पुरेसा जास्त आहे, खासकरुन एका व्हिडिओसाठी तयार केलेल्या व्हिडिओ गेम्ससाठी किंवा अधिक विस्तृत कथांसह, आपणास काय वाटते व्हिडिओ गेमचे नेटफ्लिक्स येथे आहेत.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: गॅझेट बातम्या » जनरल » हे गेम आहेत ज्यात Google स्टारिया त्याच्या प्रारंभामध्ये समाविष्ट करेल\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nफेसबॉक पे: व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामसाठी मोबाइल पेमेंट सिस्टम\nआम्हाला अँड्रॉइडसाठी व्हॉट्सअ‍ॅपचा डार्क मोड आधीच माहित आहे\nआपल्या ईमेलमध्ये तंत्रज्ञान आणि संगणनाबद्दल नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/rural-development-minister-hasan-mushrif-informed-that-recruitment-of-10-thousand-posts-has-started-in-zilla-parishad/435047/", "date_download": "2022-05-18T22:48:14Z", "digest": "sha1:4FOF3KIGKGSGOMTQP5LYMVS3EOQ2VDMM", "length": 11028, "nlines": 140, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Rural Development Minister Hasan Mushrif informed that recruitment of 10 thousand posts has started in Zilla Parishad", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र जिल्हा परिषदेत १० हजार पदांची भरती सुरू, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची...\nजिल्हा परिषदेत १० हजार पदांची भरती सुरू, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती\nराज्यातील सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क संवर्गापैकी आरोग्य विभागाशी संबंधित पाच पदांची भरती प्रक्रिया जिल्हा स्तरावरच घेण्याबाबतची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याबाबत मुश्रीफ यांनी सर्व जिल्हा परिषदांना निर्देश दिले आहेत.\nजिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता आणि आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील एकूण १० हजार १२७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पाच संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त झालेले असून यासंदर्भातील भरती प्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या जिल्हा निवड समितीमार्फत करण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिली.\nराज्यातील सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क संवर्गापैकी आरोग्य विभागाशी संबंधित पाच पदांची भरती प्रक्रिया जिल्हा स्तरावरच घेण्याबाबतची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याबाबत मुश्रीफ यांनी सर्व जिल्हा परिषदांना निर्देश दिले आहेत. आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य पर्यवेक्षकाची ४७ पदे, औषध निर्मात्याची ३२४ पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञाची ९६ पदे, आरोग्य सेवक (पुरूष) याची ३ हजार १८४ पदे आणि आरोग्य सेविकांची ६ हजार ४७६ पदे अशी एकूण १० हजार १२७ रिक्त पदांची भरण्यात येणार आहे.\nमार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार या पाच संवर्गासाठी एकूण ४ लाख २ हजार १२ अर्ज प्राप्त झाले असून या प्राप्त अर्जाद्वारे उमेदवारांची परीक्षेद्वारे निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे ही भरती प्रकिया आता तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुश्रीफ यांनी दिले आहे. आरोग्य विभागाशी संबंधित पाच संवर्ग वगळता इतर संवर्गातील पदांबाबत जिल्हा परिषद आणि जिल्हा पंचायत समितीसाठी मंजूर असलेल्या पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर आढावा घेण्यासंदर्भात ग्रामविकास मंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सुधारित आकृतीबंध अंतिम करून त्यास मान्यता मिळाल्यानंतर इतर संवर्गातील पदभरतीची कार्यवाही जिल्हा परिषदेमार्फत लवकरच करण्यात येणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nऊस उत्पादक शेतकऱ्यांना 1 लाखाची मदत करा- सदाभाऊ खोत\nविक्रांत पाटील यांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल\nअर्जुन तेंडुलकरचा मुंबई इंडियन संघाकडून फोटो शेअर\nसाऊथ – बॉलिवूड वादानंतर किच्चा सुदीपचा चित्रपट सलमान खान प्रदर्शित करणार\nभारतातल्या ‘या’ ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य\nजान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट\nशहरातल्या श्वानांचा ‘गेट टू गेदर’, पोलिस श्वानांच्या कसरती; बघा फोटो\nमहेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन\nकोथरूडमध्ये बंदुकीच्या धाकावर दीड किलो सोने चोरले\nProfessors Recruitment : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय तब्बल २०८८ प्राध्यापक भरतीला...\nएप्रिलचे वेतन तरी पूर्ण मिळणार का शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सवाल\nत्र्यंबकेश्वरसाठी ३४ कोटींचा निधी मंजूर; मलनिःसारण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला एकनाथ शिंदे...\nविधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीवर राज्यपालांची सकारात्मक भूमिका, एकनाथ शिंदेंची माहिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.newsdanka.com/videos/infosys-massive-earnings/51725/", "date_download": "2022-05-18T22:11:52Z", "digest": "sha1:34CWHCU6W24NV3Q4SH2XJNAAGP3DJW6R", "length": 6298, "nlines": 132, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Infosys Massive Earnings", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसाINFOSYS ची छप्परफाड कमाई\nINFOSYS ची छप्परफाड कमाई\nसावरकर स्मारकात काँग्रेस हवी कशाला\nमल्लखांबातील नवे ‘युवा’ नेतृत्व\nसध्या विविध कंपन्यांचे गेल्या आर्थिक वर्षाचे शेवटच्या तिमाहीचे रिपोर्ट्स समोर येत आहेत. टसीएस पाठोपाठच देशातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमांकाची सॉफ्टवेअर कंपनी म्हणजे इन्फोसिस. याच इन्फोसिस ने चौथ्या तिमाहीत चांगली कामगिरी करत निव्वळ नफ्यात वाढ केली आहे.\nपूर्वीचा लेखहनुमान जयंतीनिमित्त राज ठाकरे करणार महाआरती\nआणि मागील लेखरशियासमोर आता आणखी दोन ‘युक्रेन’\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करा\nफडणवीस हिमतीचे राऊत आमचे गमतीचे\nमनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी निसटले\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करा\nफडणवीस हिमतीचे राऊत आमचे गमतीचे\nमनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी निसटले\nकायदा मोडण्याऱ्यांना साथ देणे आघाडी सरकारने बंद करावे\nराणा दाम्पत्याला अटी- शर्तींसह जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-story-dr-bal-fondakemarathi-article-6121", "date_download": "2022-05-18T22:38:09Z", "digest": "sha1:RZWG5CAS76KDU6IH5LASGQD3UBB5CVNN", "length": 18559, "nlines": 114, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Story Dr. Bal FondakeMarathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 10 जानेवारी 2022\nअंतराळ तसं अकटोपासून विकटोपर्यंत पसरलेलं आहे. अमर्याद आहे, तर मग त्याची सीमा कोणती पण हीच तर खरी गंमत आहे. अंतराळाची ‘कारमान लाईन’ नावाची सीमा सर्वसंमतीनं निर्धारित केलेली आहे. आपल्या धरतीच्या पृष्ठभागापासून शंभर किलोमीटर उंचीवर ती सापडते. ती लक्ष्मणरेषा ओलांडली की आपण अंतराळात प्रवेश करतो.\nत्या अलेक्झांडरची एक गोष्ट सांगितली जाते. आपल्या पराक्रमानं त्यानं त्यावेळी ज्ञात असलेलं सर्व जग जिंकून घेतलं. आणि त्यानंतर आता जिंकायला काही उरलंच नाही म्हणून तो रडला म्हणे. खरं खोटं तोच जाणे. पण आज काही उत्साही आणि धाडसी मंडळींवर तशीच परिस्थिती ओढवली असल्यास नवल नाही. गेल्या काही वर्षांमध्ये मौजमजेसाठी प्रवास करायला सगळेचजण बाहेर पडत आहेत. एक तर जीवनावश्यक गरजा भागवून झाल्यावरही खिसा रिता होत नाहीये. आणि आपल्या परिसराबाहेरचं जग पाहण्याची मुळातली इच्छा उफाळून वर येऊ पाहत आहे. अशा सहली आयोजित करणार्‍या पर्यटन कंपन्याही फोफावल्या आहेत. त्यामुळं असा प्रवास जिकिरीचा राहिलेला नाही. त्यापायीच मग काही मंडळी जग फिरून आली आहेत. अगदी टिकलीएवढ्या देशांनाही भेट देऊन झाली आहे. सारं जग असं पालथं घातल्यानंतर आता आणखी कुठं जायला मिळत नसल्याची खंत या मंडळींना वाटत असल्यास नवल नाही. पण त्यांच्या या जगावेगळ्या समस्येवर आता तोडगा निघाला आहे. जगाबाहेरचं जग आता खुणावतं आहे. अंतराळ पर्यटन ही कल्पना केवळ विज्ञानकथांपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. ती साकार करणाऱ्या कंपन्यांनीही आपली कवाडं खुली केली आहेत.\nया कंपन्याचे प्रणेते असलेले अॅमेझॉन कंपनीचे सर्वेसर्वा जेफ बेझॉस आणि व्हर्जिन अटलांटिक या हवाई प्रवास स्वस्तात घडवून आणणाऱ्या कंपनीचे संस्थापक सर रिचर्ड ब्रॅन्सन, हे असं पर्यटन करूनही आले आहेत. खरं तर विजेवर चालणाऱ्या मोटार गाडीचे उत्पादक एलॉन मस्क हे त्यांच्याच पंक्तीतले. फक्त त्यांचं स्वप्न पूर्णपणे सत्यात साकार होऊ शकलेलं नाही. बाकी दोघांनी मात्र अंतराळपर्यटनाचा पाया घातला आहे.\nआपण जेव्हा स्वित्झर्लंडच्या सहलीवर जातो तेव्हा स्वित्झर्लंडची सीमा नेमकी कुठं सुरू होते याची परिपूर्ण माहिती आपल्याला असते. तसंच मग अंतराळाची सीमा नेमकी कुठं सुरू होते, हे समजायला नको अंतराळ तसं अकटोपासून विकटोपर्यंत पसरलेलं आहे. अमर्याद आहे, तर मग त्याची सीमा कोणती हे कसं सांगता येईल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ते स्वाभाविक आहे. पण हीच तर खरी गंमत आहे. अंतराळाची ‘कारमान लाईन’ नावाची सीमा सर्वसंमतीनं निर्धारित केलेली आहे. आपल्या धरतीच्या पृष्ठभागापासून शंभर किलोमीटर उंचीवर ती सापडते. ती लक्ष्मणरेषा ओलांडली की आपण अंतराळात प्रवेश करतो.\nत्यामुळंच अंतराळपर्यटनाचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. काही जण त्या कारमान रेषेला भोज्ज्यासारखं शिवून परत येतात. ती ओलांडत नाहीत. त्याला उपकक्षीय अंतराळपर्यटन, सब ऑर्बिटल टुरिझम, म्हणतात. ती रेषा ओलांडता आली की मग आपण अनंत अंतराळात फिरायला मोकळे होतो. अर्थात त्यावेळीही आपला वेग किती आहे यावर आपण अंतराळात पोचल्यानंतरही पृथ्वीभोवतीच प्रदक्षिणा घालत राहणार की तिच्यापासून दूर होत चंद्राकडे, मंगळासारख्या इतर ग्रहांकडे, मोर्चा वळवणार हे ठरतं. अधिक वेग असल्यास आपल्या सौरमालिकेचा पाश तोडून आपण त्याहीपलीकडे सुदूर अंतराळात जाऊ शकतो. पृथ्वीभोवती एका कक्षेत परिभ्रमण करत राहिलो तर ते होईल कक्षीय पर्यटन, ऑर्बिटल टुरिझम. त्याही पलीकडे मग फ्री स्पेस टुरिझम. आजतरी सब ऑर्बिटल किंवा ऑर्बिटल टुरिझमच्या पर्यायांचाच विचार केला जात आहे. त्या पुढचा टप्पा गाठायला अजून तरी बराच अवकाश आहे.\nतरीही अंतराळपर्यटनाचं दालन आम जनतेला खुलं करण्यासाठीचं पहिलं पाऊल उचललंय, यात शंका नाही. ही यात्रा कशी करायची आणि मुख्य म्हणजे ती करून सुखरूप परत घरी कसं यायचं यासाठीचं तंत्रज्ञान विकसित झाल्याची ग्वाही मिळाली आहे. त्याचा आधार घेत अधिक धाडसी पर्यटनाची रुजवात केली जाईल. हे सगळं ऐकल्यावर आता तुम्हालाही अशीच अंतराळात भटकून येण्याची खुमखुमी आली असेल ना पण सबूर. अशी सफर करणं म्हणजे ‘बॅग भरो निकल पडो’, इतकं सोपं नाही. त्या साठी अनेक प्रकारची पूर्वतयारी आवश्यक आहे.\nपहिली बाब तुमच्या तंदुरुस्तीची. ती सफर तुम्ही झेपवाल याची खातरजमा निघण्यापूर्वीच व्हायला हवी. त्यात आश्चर्य नाही. आजही मानसरोवराला भेट द्यायची तर तुमची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाते. ती पास होऊन डॉक्टरांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतरच तुम्हाला त्या सफरीवर जाण्याचा परवाना दिला जातो. एवढंच कशाला, पण आपल्याच लेह लडाखला जायचं तर तिथं पोचल्यावर एक अख्खा दिवस, क्वचित जास्तही, संपूर्ण आराम करत बिछान्यातच पडून राहावं लागतं. ऑक्सिजनची कमतरता असणाऱ्या तिथल्या विरळ वातावरणात वावरण्याची सवय तुमच्या शरीराला व्हावी लागते. मग अंतराळासारख्या शून्यवत गुरुत्वाकर्षण असणाऱ्या प्रदेशात फेरफटका मारायचा तर त्यासाठीही तुमच्या शरीराची तयारी करायला नको तिथं अनिवार्य असलेलं ते स्पेस सूटचं ओझं अंगावर बाळगत फिरण्याची सवय व्हायला नको\nम्हणूनच तुम्हाला अंतराळपर्यटनाला निघायचं असेल तर नव्वद सेकंदांमध्ये तुम्हाला जिन्यानं सात मजले चढून जाता आलं पाहिजे. सात मजले का, तर ज्या मनोऱ्याला टेकून अग्निबाण आणि यान उभं केलेलं असतं त्याची उंची तेवढी असते. तिथं अर्थात लिफ्ट असली तरी समजा ती चालत नसेल तर तुम्ही चालत जाऊन ती उंची गाठू शकता, हे दाखवून द्यायला हवं. आणि हे करायचं तर तुमची उंची कमीतकमी पाच फूट आणि जास्तीतजास्ती सव्वा सहा फूट असायला हवी. तसंच वजनही पन्नास ते शंभर किलोग्रॅमच्या पट्ट्यात असायला हवं. याचा अर्थ असा नाही की उंची पाच फूट आणि वजन शंभर किलो असलं तरी चालेल. अशा लठ्ठंभारतीला जायची परवानगी मिळायचीच नाही. अर्थात असं अद्‌भुतरम्य पर्यटन करायचं तर तंदुरुस्तीची तेवढी किंमत तर मोजायलाच हवी ना आता किमतीचाच प्रश्न निघाला तर या सफरीसाठी दोन ते अडीच लाख डॉलर्स म्हणजेच आजमितीला दीड ते दोन कोटी रुपये मोजण्याचीही तयारी ठेवायला हवी. भविष्यात ही कमी होऊन स्वस्तातली अंतराळयात्रा करण्याची संधी मिळू शकेल.\nएवढी तयारी करूनही भागणार नाही. कारण त्यानंतर किमान पाच दिवसांचं प्रशिक्षण घ्यावं लागेल. त्यात मुख्यतः शून्यवत गुरुत्वाकर्षणात कसं राहायचं, आपले सगळे व्यवहार त्या परिस्थितीत कसे पार पाडायचे, हे शिकवलं जाईल. अर्थातच शरीरालाही त्या स्थितीत राहण्याची सवय होईल. तसंच उड्डाण करताना वेग झपाट्यानं वाढवला जातो. त्याचाही मुकाबला करण्याचं शिक्षणही दिलं जाईल. ते सहन न होऊन अस्वस्थ वाटू लागलं तर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची टीमही प्रशिक्षण केंद्रात सज्ज असेल.\nअशी जय्यत तयारी झाली की मग मात्र ‘स्काय वुड नो लॉन्गर बी द लिमिट’\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/pune-news/article/all-schools-and-colleges-in-pune-are-closed-decision-in-the-review-meeting-regarding-corona/384000", "date_download": "2022-05-18T22:45:13Z", "digest": "sha1:VWPCZJBYF26QSF5UDXOU5IPQY4X5OBH2", "length": 12281, "nlines": 87, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " All schools and colleges in Pune are closed; Pune School Close : पुण्यातील सर्व शाळा, कॉलेज तूर्त बंदच; कोरोनासंदर्भातील आढावा बैठकीत निर्णय All schools and colleges in Pune are closed; Decision in the review meeting regarding Corona", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nPune School Close : पुण्यातील सर्व शाळा, कॉलेज तूर्त बंदच; कोरोनासंदर्भातील आढावा बैठकीत निर्णय\nPune School Close : राज्याचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister of Pune District) अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी कोरोनासंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत (Review Meeting) हा निर्णय घेतला.\nपुण्यातील सर्व शाळा, कॉलेज तूर्त बंदच |  फोटो सौजन्य: BCCL\nराज्यातल्या सर्व शाळा येत्या सोमवारपासून २४ जानेवारीपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.\nरुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत पुढील बैठकीत निर्णय\nपुण्यातील सध्याचा सरासरी पॉझिटिव्हिटी दर २७ टक्के आहे.\nPune School Close : पुणे : वाढत्या कोरोना रुग्ण (Corona patient) संख्येमुळे राज्यातील शाळा (School) बंद करण्यात आल्या होत्या. आता रुग्ण (Patient) संख्या कमी होत असल्यानं शाळा परत चालू करण्यात याव्यात अशी मागणी अनेक संघटना आणि पालकांकडून केली जात होती, त्यावर निर्णय घेऊन राज्यातील शाळा सोमवारपासून चालू करण्यात येणार आहेत, परंतु सरकारचा हा निर्णय पुणे शहरात लागू होणार नाहीये. पुण्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या बघता येथील शाळांची घंटा अजून वाजणार नसल्याचं सांगितलं जात आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील (Pune) सर्व शाळा (School)आणि महाविद्यालये (Colleges) बंदच ठेवण्यात येणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister of Pune District) अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी कोरोनासंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत (Review Meeting) हा निर्णय घेतला.\nपुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, दुसरीकडे राज्यातल्या सर्व शाळा येत्या सोमवारपासून २४ जानेवारीपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुण्यातील सध्याचा सरासरी पॉझिटिव्हिटी दर २७ टक्के आहे. किमान आठ दिवस तरी पुण्यातील वाढती रुग्णसंख्या कमी होणार नसल्याची आरोग्य विभागाची माहिती असल्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. रुग्णसंख्या वाढते आहे मात्र रुग्णालयात दाखल रूग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे. तरीही खबरदारी म्हणून तूर्त पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.\nRajesh Tope : उद्यापासून शाळा सुरू होणार,कोरोना प्रतिबंधक नियम पाळावे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन\nnew syllabus : पहिली आणि दुसरीसाठी नवा अभ्यासक्रम लागू होणार\nMaharashtra School Opening | पालघरमधील ८ ते १२ वी पर्यतच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू होणार\nबैठकीत झालेल्या निर्णयाविषयी माहिती पुणे जिल्ह्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मिडियाद्वारे दिली. त्यांनी ट्विट करत सांगितले की, 'कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला. पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.'दरम्यान, राज्यातील पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शाळा २४ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राथमिकता असून कोविडविषयक मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनी काटेकोर पालन करावे, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nपोलिसांना 50 लाखांचे घर नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या, पोलिसांच्या कुटुंबियांची मागणी\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले, धडावेगळे शीर करून केला होता खून\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी करण्यासोबतच ‘ईज ऑफ डुईंग बिजनेस’ कक्षही स्थापन होणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी करण्यासोबतच ‘ईज ऑफ डुईंग बिजनेस’ कक्षही स्थापन होणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती\nAjit Pawar : ‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या’ योजनांना भरीव निधी देणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही\n50 लाख नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी होणार - एकनाथ शिंदे\nसारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी देणार-अजित पवार\nएकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-anna-hazare-lokpal-agitation-3625429-PHO.html", "date_download": "2022-05-19T00:11:38Z", "digest": "sha1:UXJKM4WSZVTBDYFNGVRJ4XKH5OXKRLGR", "length": 12137, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "लोकपाल आंदोलन व प्रशासकीय गुणवत्ता | anna hazare lokpal agitation - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलोकपाल आंदोलन व प्रशासकीय गुणवत्ता\nअण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन सुरू केल्यापासून एकदा का लोकपाल व लोकआयुक्त यांना कायद्याने मान्यता मिळाली, की सर्व काही आलबेल होईल व सर्वसामान्यांचे जिणे सुकर होईल, अशी अनेकांची समजूत झालेली आहे. भ्रष्टाचार थांबला पाहिजे व त्यासाठी अण्णा व त्यांचे सहकारी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत याबद्दल कोणाचेच दुमत होणार नाही. परंतु सार्वजनिक संस्थांमधील रोजचे कामकाज व भ्रष्टाचार यांचा सदासर्वकाळ संबंध असतोच असे नाही. ज्या कामांमध्ये भ्रष्टाचाराला वाव नाही, जेथे भ्रष्ट अधिकारी नाहीत, तेथील प्रशासकीय कामांमध्ये तरी तत्परता व गुणवत्ता दिसून येते काय प्रत्येकाने आपापले अनुभव पडताळून पाहावे.\nप्रशासनातील गुणवत्तेच्या अभावाची खालील कारणे आहेत.\n1. नियोजनबद्धतेचा अभाव 2. कामाविषयी अनास्था 3. काम करू अथवा न करू, आपल्या केसालाही कोणी धक्का लावणार नाही असे कायद्याने नोकरीच्या कायमतेचे संरक्षण दिल्यामुळे आलेला बेमुर्वतखोरपणा 4. स्वत: काही पुढाकार घेऊन काम करण्यासाठी लागणारी ना मोकळीक, ना उत्तेजन 5. कामाची जबाबदारी दुस-यावर ढकलण्याची वृत्ती 7. कामाविषयी निर्णय घेण्यासाठी लागणारी कामातील सुस्पष्टता व आत्मविश्वास यांचा अभाव 8. रोजचे ठरलेले काम व अचानक उद्भवलेले जास्तीचे काम यांच्यात समतोल साधून वेळ, कष्ट व पैसा यात बचत करून तत्परतेने गुणवत्तापूर्ण काम करण्याच्या कार्यक्षमतेचा अभाव.\nसर्वात महत्त्वाचे म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहूनही परिस्थितीजन्य लवचीकता आणून कर्तव्ये पार पाडता येतात याचे भान पुष्कळ संस्थांमध्ये दिसत नाही. परिस्थितीजन्य लवचीकता म्हणजे माणूस बघून नियम बदलणे नव्हे. ‘माणूस दाखवा मग नियम दाखवतो’ हा तर भ्रष्टाचाराचाच आविष्कार. नियमांचा उद्देश जाणून त्यात परिस्थितीजन्य बदल करण्यासाठी नियमांची सुस्पष्ट जाण, त्यांचे उद्दिष्ट व त्याला धक्का न लावता समोरच्या नागरिकाला मदत करण्याची संवेदनशीलता असल्याशिवाय योग्य निर्णय घेता येत नाही. केवळ निर्णयक्षमता असून भागत नाही तर घेतलेल्या निर्णयाची नैतिक जबाबदारी घेण्याचे धाडस लागते. या ना त्या कारणाने भ्रष्टाचाराशी संबंध असलेल्यांना असे नैतिक धैर्य असत नाही. भ्रष्टाचार नसलेल्या ठिकाणीही नैतिक धैर्याची वानवा असल्याचे कारण म्हणजे निर्णयक्षमतेचा अभाव असणा-यांकडे अधिकार दिलेले असणे. असे अधिकारी जर आपले महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी हाताखालच्या लोकांना कामात पुढाकार घेऊ देत नसतील तर कार्यालयीन विलंब वाढत जातो.\nनिर्णयक्षमता येण्यासाठी प्रशिक्षणाची व त्याहून कर्मचा-यांना पुढाकार घेऊन काम करण्यासाठी व जबाबदारी घेण्यास प्रवृत्त करण्याची आवश्यकता आहे. हे प्रशिक्षण कार्यशाळा व तत्सम कार्यक्रमांद्वारेच देता येते असे मुळीच नाही. कचेरीतल्या एका विभागातून दुस-या विभागात वा पोटविभागात जाणा-याने तेथील कार्यभार स्वीकारण्याआधी निदान दोन दिवस त्या विभागात घालवून बदलून जाणा-याकडून कामाची नीट माहिती करून घेतली पाहिजे. सध्या कित्येक सार्वजनिक संस्थांमध्ये ही पद्धत नसल्यामुळे कामाला दिरंगाई होते. सहाव्या वेतन आयोगाने कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यावर भर दिला होता. परंतु सहावा वेतन आयोग लागू होऊन सहा वर्षे उलटली तरी सार्वजनिक संस्थांमधील कारभारात प्रशिक्षणाचे प्रतिबिंब पडलेले दिसत नाही.\nसार्वजनिक संस्थांमध्ये कर्मचा-यांनी स्वत:च्या कामाची बंदिस्त चौकट निर्माण करून त्यापलीकडील कोणतेही काम ‘माझे नाही’ असे म्हणण्याची परंपरा निर्माण केली आहे. तशात कंत्राटी कामगारांकडून तेच काम करून घेऊन कायम कामगारांना नुसतेच बसवून ठेवण्याचा अनिष्ट पायंडा पडलेला आहे. खासगी क्षेत्रातील कायम कामगारालाही हे लागू पडते. ‘हे माझे काम नाही’ ही प्रवृत्ती प्रत्येक विभागप्रमुख सर्व कामे सर्वांना आलटून पालटून करायला लावून सहजपणे नागरिकांची गैरसोय टाळू शकेल. कामचुकार व भ्रष्टाचारी कर्मचा-यांनाही वेतनवाढ, बढती मिळत राहणे हे प्रामाणिक कर्मचा-यांच्या कामाच्या उत्साहावरच घाला घालते. शिक्षेची खात्री असेल तरच कायदा हा बडगा वाटू शकतो, अन्यथा नाही. सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील प्रशासनात जमीन- अस्मानाचे अंतर आहे. याचे कारण खासगी क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा, संस्था भरभराटीला आणण्याची प्रवृत्ती लोकांना सतत सुधारणा करण्यास भाग पाडते. शिवाय काम नीट केले नाही तर कामावरून काढून टाकतील ही धास्तीही असतेच.\nगुणवत्तेचा अभाव प्रशिक्षणाने दूर करता येतो. त्यासाठी लोकपाल कायदा येण्याची वाट पाहण्याची गरज नाही. वर सांगितलेल्या सुधारणा प्रत्येक संस्थाप्रमुख सहज अमलात आणू शकतो. प्रत्येक विभागप्रमुखाने आपल्या विभागातील सर्वांबरोबर आठवड्यातून एकदा एकूण कामाचा आढावा घेतला, कर्मचा-यांच्या कार्यालयीन अडचणी समजून घेतल्या, तरी सध्याचे चित्र पालटू शकेल. किमान काम करण्याचा उत्साह निर्माण होईल. गुणवत्ता व वेग यांना हा उत्साहच रुळावर आणू शकतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://likeupnews.com/formal-talks-between-india-and-taliban-happened-in-doha/", "date_download": "2022-05-18T22:54:27Z", "digest": "sha1:C2FMLFCUIMSLDVLU4AMLZIJMMFAANXAW", "length": 11132, "nlines": 78, "source_domain": "likeupnews.com", "title": "आश्चर्यम! भारत आणि तालिबान दरम्यान 'या' मुद्द्यांवर झाली औपचारिक चर्चा, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती - LikeUp", "raw_content": "\n भारत आणि तालिबान दरम्यान ‘या’ मुद्द्यांवर झाली औपचारिक चर्चा, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती\n भारत आणि तालिबान दरम्यान ‘या’ मुद्द्यांवर झाली औपचारिक चर्चा, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती\nदोहा: तालिबानने अफगाणिस्तान वर कब्जा मिळवल्यानंतर भारताचे आणि अफगाणिस्तानचे आंतराराष्ट्रीय संबंध कसे राहतील याबाबत सर्व भारतीयांना कुतूहल होते. भारत बरेच ड्राय फ्रुट्स अफगाणिस्तान मधून आयात करतो. तालिबान्यांनी अफगाणिस्तान जिंकल्यानंतर भारतात ड्राय फ्रूट्सच्या किंमती मध्ये वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान कोणतीही चर्चा झाली नव्हती.\nभारतीय राजदूतांनी तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद स्टेनकझाई यांची घेतली भेट\nदरम्यान, कतारमधील भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टेनकझाई यांची दोहा येथे भेट घेतली. या भेटी दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षितता आणि भारतात परतण्याबाबत चर्चा झाली. यासोबतच तालिबानने अफगाणिस्तानची माती भारताविरोधात दहशतवादी कारवायांसाठी वापरण्याबाबत भारताने चिंता व्यक्त केली. आश्चर्य म्हणजे तालिबानने भारताशी संबंधित सर्व समस्या सकारात्मक पद्धतीने सोडवण्याचे आश्वासन दिले.\nअफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांविषयी झाली चर्चा\nपरराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी (31 ऑगस्ट) निवेदन जारी करत या बैठकीची माहिती दिली. परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “कतारमधील भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी दोहा येथील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टेनिकझाई यांची भेट घेतली. या चर्चा अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेवर केंद्रित होत्या.\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं;…\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त…\n“राजदूत दीपक मित्तल अफगाणिस्तानची जमीन कोणत्याही प्रकारे भारतविरोधी कारवाया आणि दहशतवादासाठी वापरली जाऊ नये, याबद्दल यांनी चिंता व्यक्त केली. तालिबानच्या प्रतिनिधीने भारतीय राजदूताला हे मुद्दे सकारात्मकपणे सोडवले जातील, असे आश्वासन दिले की” अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.\nअमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातून घेतली माघार\nअफगाणिस्तानातून आपले सर्व सैन्य मागे घेतल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी अमेरिकेने युद्धग्रस्त देशातील सर्वात प्रदीर्घ युद्ध संपवले असल्याची घोषणा केली. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने पूर्ण माघार घेतल्यानंतर तालिबानने काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पूर्णपणे ताबा घेतला आहे. अमेरिकेच्या सैन्याला घेऊन जाणारे शेवटचे विमान नियोजित वेळेच्या एक दिवस अगोदर सोमवारी मध्यरात्री अफगाणिस्तानला निघाले. अशा प्रकारे 20 वर्षे चाललेले युद्ध संपले.\nअफगाणिस्तानातील अमेरिकेची लष्करी उपस्थिती पूर्णपणे संपवल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी तालिबान लढाऊंनी काबुलमध्ये हवेत गोळीबार केला.\nभाजपचे मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन; मुख्यमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया, जाणून घ्या सविस्तर माहिती\nअरे बापरे… ‘या’ महिला पोलिस अधिकाऱ्याचे नाव ऐकूनच थरथर कापायचे गुन्हेगार, आता स्वतः तलिबान्यांपासून जीव वाचवण्यासाठी धडपडत आहे\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन…\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nदगडफेक प्रकरणांनंतर गृहमंत्र्यांनी मांडले ‘हे’ 3 मुद्दे; आंदोलनकारी कर्मचाऱ्यांबाबत…\nम्हणून अक्षरशः सुप्रिया सुळेंनी एसटी कर्मचाऱ्यांसमोर जोडले हात; म्हणाल्या…\nकैरी खा आणि ‘हे’ रोग पळवा; जाणून घ्या महत्वाची माहिती एका क्लिकवर\nबाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या कचाट्यात; घरात सापडलं एवढ्या कोटींचे घबाड\nआजपासून ‘या’ वयोगटातील लोकांना मिळणार लसीकरणाचा बूस्टर डोस; वाचा महत्वाची माहिती\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन पंतप्रधान\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nerror: कृपया पोस्ट कॉपी करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/bcci-announces-indian-test-squad-against-new-zealand-prithvi-shaw-and-ishant-sharma-makes-come-back-mhpg-433106.html", "date_download": "2022-05-18T22:50:51Z", "digest": "sha1:YRUL4SB7CCAUW5WNMRFJ6WM7CITKJUGA", "length": 8469, "nlines": 86, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, 15 महिन्यानंतर मुंबईकर खेळाडूचा कमबॅक bcci announces indian test squad against new zealand prithvi shaw and ishant sharma makes come back mhpg – News18 लोकमत", "raw_content": "\nन्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, 15 महिन्यानंतर मुंबईकर खेळाडूचा कमबॅक\nन्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, 15 महिन्यानंतर मुंबईकर खेळाडूचा कमबॅक\nभारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. यासाठी बीसीसीआयनं आज भारतीय संघाची घोषणा केली.\nक्रिकेटनंतर बॉलिवूडमध्ये दिसणार शिखरचा जलवा,'गब्बर'ची सिनेमात दमदार एन्ट्री\nIND vs SA : मुंबई ड्रग्ज पार्टीत अडकलेल्याचं कमबॅक; आफ्रिकन टीमची निवड\nरायुडूच्या निवृत्ती नाट्यावर फ्लेमिंगनं सोडलं मौन, सांगितली Inside Story\nIPL 2022 : राजस्थानला विजय आवश्यक, रबाडाच्या मित्राची झाली टीममध्ये एन्ट्री\nनवी दिल्ली, 04 फेब्रुवारी : भारतानं न्यूझीलंडला टी-20 मालिकेत 5-0ने क्लिन स्वीप दिल्यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. यासाठी बीसीसीआयनं आज भारतीय संघाची घोषणा केली. या संघात तब्बल 15 महिन्यांनंतर सलामीवीर पृथ्वीने (Prithvi Shaw) कमबॅक केला आहे. तर फिटनेस टेस्ट पास करण्याच्या अटीवर इशांत शर्माला संघात जागा दिली आहे. दोन्ही संघांमध्ये 21 फेब्रुवारीपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल. यातील पहिला सामना 21 से 25 फेब्रुवारी दरम्यान वेलिंग्टन येथे खेळला जाईल तर दुसरा सामना 29 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान क्राइस्टचर्च येथे खेळला जाईल.\nदुखापतीमुळे रोहित शर्मा कसोटी संघातून बाहेर न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यावेळी फलंदाजी करताना पायाचे स्नायू दुखावल्याने तो रिटार्यड हर्ट झाला होता. त्याने नाबाद 60 धावा केल्या होत्या. रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळे भारताला मोठा धक्का बसणार आहे. भारताच्या आघाडीच्या फळीची मदार त्याच्यावर होती. न्यूझीलंडविरुद्ध 5 फेब्रुवारीपासून एकदिवसीय मालिका सुरु होणार आहे. त्यात तो खेळण्याची शक्यता कमी असल्याचं केएल राहुलने सांगितलं होतं. त्यानंतर होणाऱ्या कसोटी मालिकेतही रोहित खेळू शकणार नसल्याची माहिती आता समोर येत आहे. असा आहे कसोटी संघ- विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनिमा विहारी, ऋद्धिमान साहा, ऋषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि ईशांत शर्मा\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/09/---.html", "date_download": "2022-05-18T22:18:09Z", "digest": "sha1:EDUYDRTIKNQ3K25XA4J2EBLAN2JVI5WS", "length": 9965, "nlines": 54, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "जत दुय्यम निबंधक कार्यालयात सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ; सहजिल्हानिबंधक सुंदर जाधव", "raw_content": "\nHomeजतवार्ताजत दुय्यम निबंधक कार्यालयात सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ; सहजिल्हानिबंधक सुंदर जाधव\nजत दुय्यम निबंधक कार्यालयात सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ; सहजिल्हानिबंधक सुंदर जाधव\nजत/प्रतिनिधी : जत येथिल दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची कोणतीही गैरसोय होणार नाही. कार्यालयाला सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असे प्रतिपादन सहजिल्हानिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सांगली सुंदर जाधव यांनी केले आहे.\nमुद्रांकजिल्हाधिकारी जाधव हे सहजिल्हानिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर प्रथमच जत येथिल दुय्यम निबंधक श्रेणी-१ या कार्यालयाला भेट देण्यासाठी आले होते. यावेळी जतचे दुय्यम निबंधक व नोंदणी मुद्रांक विभाग अराजपत्रीत अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाथरवट यानी मुद्रांक जिल्हाधिकारी सुंदर जाधव यांचा बुफे देऊन सत्कार केला. यावेळी जत तालुका मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक संघटनेनेही मुद्रांक जिल्हाधिकारी जाधव यांना बुफे देऊन त्यांचा सत्कार केला व जत येथिल दुय्यम निबंधक कार्यालयातील समस्याविषयी त्याना माहीती दिली.\nयावेळी बोलताना मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सहजिल्हानिबंधक सुंदर जाधव म्हणाले, जतचे दुय्यम निबंधक सुनिल पाथरवट यानी जत येथिल दुय्यम निबंधक कार्यालयाला एक वेगळेच रूप आणले आहे. कार्यालयाची जागा ही भाड्याची असतानाही या जागेचा चांगल्या प्रकारे सदुपयोग केला आहे. त्यांचे काम कौतुकास्पद असून माझी जिल्ह्यातील ही पहिलीच भेट आहे.सांगली जिल्ह्यातील इतर तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांना ही मी यापुढील काळात भेट देणार आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात आलेल्या पक्षकारांची सर्व प्रकारची कामे चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी आमचे प्रयत्न राहातील ज्या कार्यालयात गैरसोय असेल ती दूर करण्यासाठी माझे प्रयत्न राहातील. जत येथिल कार्यालयात अधून मधून वीजपुरवठा खंडित होत असतो त्यासाठी या कार्यालयाला चांगल्या प्रकारच्या बॅट-या बसविण्यात येतील असे अश्वासन देऊन पक्षकारांची कोणतीही अडचण असेल तर त्यानी केंव्हाही माझ्याशी संपर्क साधावा त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळेल असे आवाहन ही श्री. जाधव यानी केले.\nयावेळी कार्यालयीन कर्मचारी जगदीश राठोड, तसेच मुद्रांक विक्रेते अशोक पडोळकर, विजय जाधव, नेताजी शिंदे, बाबासाहेब काशीद, बबन चोरमुले, सिद्राया पाटील, बाबासाहेब काटे, श्रीकृष्ण पाटील, बाबासाहेब कदम, मल्लापा तेली, गणपत वायफळकर, आदी उपस्थित होते.\nआ. विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन\nडोरली ग्रामपंचायतीचे आडमापी धोरण; मातंग समाज मंदिरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nअखेर जत तहसीलदारपदी जीवन बनसोडे यांचे नियुक्ती जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत संखचे अप्पर तहसील पद अद्याप प्रतीक्षेत\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/video/raj-thackeray-grandson/433221/", "date_download": "2022-05-19T00:04:31Z", "digest": "sha1:3LIARTJSI3H53UFQVSCSMWDDN3YNBFLW", "length": 7600, "nlines": 151, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Raj Thackeray Grandson", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर व्हिडिओ राज ठाकरेंच्या नातवाचा नामकरण सोहळा; ठेवलं ‘हे’ नाव\nराज ठाकरेंच्या नातवाचा नामकरण सोहळा; ठेवलं ‘हे’ नाव\n‘रान बाजार’वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज\nवैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत प्राजक्ता माळी\n‘रान बाजार’ वेब सीरिजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसेंची प्रतिक्रिया\nOBCआरक्षणासंदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली यांना अलीकडेच पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. आज (6 मे )या चिमुकल्याचा नामकरण सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी केवळ घरातील काही मोजक्याच लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. हिंदू धर्मातील पद्धतीनुसार राज ठाकरेंनी आपल्या नातवाचं नाव ठेवलं असून या नावामागील अर्थही तितकाच महत्वपूर्ण आहे.\nमागील लेखमहापालिकेचे सर्वांसाठी पाणी धोरण; आता ‘त्या’ झोपडपट्टीत व इमारतींनाही पाणी पुरवठा\nपुढील लेखराणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे चुकीचे\n‘रान बाजार’वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज\nवैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत प्राजक्ता माळी\n‘रान बाजार’ वेब सीरिजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसेंची प्रतिक्रिया\nभारतातल्या ‘या’ ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य\nजान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट\nशहरातल्या श्वानांचा ‘गेट टू गेदर’, पोलिस श्वानांच्या कसरती; बघा फोटो\nमहेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन\nखासगी लॅबवर कारवाई न केल्यास उग्र आंदोलनाचा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर...\nहिंदू-मुस्लिम दंगलीला आम्ही पुर्णविराम देत आहोत – प्रकाश आंबडेकर\nनाशिकमधून लखनऊसाठीच्या ट्रेनला ‘हिरवा झेंडा’\nशेतकरी, आदिवासींचा लोकसंघर्ष मुंबईत दाखल\nयुट्यूब शिकवत आहे फेसबुक हॅक करायला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://n7news.com/category/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2022-05-18T22:59:55Z", "digest": "sha1:DHWPOLU3ZOJOBYXPB2QR7TATGQQONU4J", "length": 45003, "nlines": 673, "source_domain": "n7news.com", "title": "इतर | N7News", "raw_content": "\nकै. दगडूशेठ जाधव यांचा ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त जाधव परिवारा तर्फे ताकचे वाटप\nनगरपालिके मार्फत अल्पदरात शुद्ध पेयजल योजनेच्या माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुभारंभ\nसमता सप्ताहा निमित्त ‘संविधान जागर’ कार्यक्रम संपन्न\nनंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती जिल्ह्यात दहा दिवस अभिनव पद्धतीने साजरी करण्यात येत आहे. या सप्ताहांच्या अनुषगांने आज ‘संविधान जागर’ या विषयावर अनु.जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा होळ तर्फे हवेली जि. नंदुरबार येथे तळोदा समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा.रामचंद्र परदेशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते. या कार्यक्रमांस समाज कल्याण सहायक आयुक्त देविदास नांदगांवकर, गृहपाल गणेश देवरे, समाज कल्याण निरीक्षक सिताराम गांगुर्डे, प्रदीप वसावे, समाज कल्याण विभागातील निवासी शाळेतील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना प्रा.परदेशी यांनी ‘भारताचे संविधान व आपले हक्क’ या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. आज आपल्याला जे संविधानिक हक्क मिळालेले आहे. त्यामुळेच आज आपण मोठया निर्भयतेने फिरू शकतो, अन्यायाविरूध्द वाचा फोडू शकतो, सन्मानाने शिक्षण घेवू शकतो असे त्यांनी सांगितले. यावेळी सहायक आयुक्त नांदगांवकर यांनी भारतासारख्या देशात हजारो जाती, पंथामध्ये विभागलेल्या या देशाला एकत्र आणण्याचे काम भारताच्या संविधानात असलेल्या स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या विचारामुळेच प्राप्त झालेले आहे. संविधानात असलेल्या मुलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वामुळे प्रत्येक भारतीयाला एक आदर्श परिपाठ दिलेला आहे. म्हणून संविधानाचे आपल्या जीवनात अन्यनसाधारण महत्व आहे. कार्यक्रमाच्या सुरवातीस निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘भारताचे संविधान’ या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण केले. त्यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करण्यात आले. सुत्रसंचालन प्रमोद पवार यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात...\nसमता सप्ताहाअंतर्गत ‘मार्जिन मनी कार्यशाळा’ संपन्न\nनंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती जिल्ह्यात दहा दिवस अभिनव पद्धतीने साजरी करण्यात येत आहे. या सप्ताहांच्या अनुषगांने 12 एप्रिल रोजी अनु.जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा होळ तर्फे हवेली जि.नंदुरबार येथे स्टॅन्ड अप इंडिया अंतर्गत मार्जिन मनी या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेला समाज कल्याण सहायक आयुक्त देविदास नांदगांवकर, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री.बेनकुळे, कार्यालयीन अधीक्षक दिलीप कोकणी, समाज कल्याण निरीक्षक सिताराम गांगुर्डे, प्रदीप वसावे, गृहपाल गणेश देवरे, समाज कल्याण विभागातील निवासी शाळेतील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात श्री.बेनकुळे यांनी मार्जिन मनी योजनेविषयी शासनाचे धोरण, अटी, नियम,पात्रता व उद्योजकाविषयी महत्व तसेच बँकेमध्ये प्रस्ताव सादर करतांना उद्योजकाकडे कोणती कागदपत्रे, नाहरकत प्रमाणपत्रे असावीत या विषयी मार्गदर्शन केले. या वेळी विविध बँकेकडून, महामंडळाकडू कर्ज घेतलेल्या व वेळेवर कर्ज परतफेड केलेल्या उद्योजकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सहायक आयुक्त नांदगांवकर यांनी स्टॅण्ड अप योजनेचे महत्व विषद केले. मुख्याध्यापिका श्रीमती.बोरसे यांनी प्रास्ताविक केले तर सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रमोद पवार यांनी...\nज्येष्ठ नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत तक्रार करण्याचे आवाहन\nनंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ज्येष्ठ नागरिकांचे अथवा माता-पिता यांना मूलभूत गरजा व सुविधा त्यांची मुले देत नसल्यास आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियमानुसार तक्रार करण्याचे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे. या अधिनियमामध्ये आई वडिलांकडून प्राप्त मालमत्तेचे हस्तांतरण रद्द करणे, मासिक निर्वाह भत्ता देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यानुसार कार्यालयामार्फत ज्येष्ठ नागरिकांच्या 4 प्रकरणांत संबंधित प्रतिवादी यांना पोलीस विभागामार्फत वारॅट बजाविण्यात आले आहे. तरी ज्येष्ठ नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास सहायक जिल्हाधिकारी तथा पिठासन अधिकारी नंदुरबार भाग नंदुरबार,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे संपर्क...\n‘महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा’ पुरस्कारासाठी अर्ज सादर करावे\nनंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : वीरशैव लिंगायत समाजासाठी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास, सामाजिक, कलात्मक, समाज प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत साहित्यिक, समाज प्रबोधनकार व समाजसेवक यासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीं व संस्थानी ‘महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कार’ साठी 15 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन सहायक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी केले आहे. वीरशैव लिंगायत समाजासाठी सामाजिक कलात्मक समाज संघटनात्मक, अध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिकासाठी क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तींसाठी एक पुरस्कार तर वीरशैव लिंगायत समाजासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थेसाठी एक असे दोन पुरस्कार देण्यात येतात. सन 2018-2019,2019-2020, 2020-2021 व 2021-2022 या चार वर्षांचा एकत्रित पुरस्कार देण्यात येणार असल्याने या चार वर्षांसाठी चार वेगवेगळे अर्ज सादर करावे. पुरस्काराच्या अधिक माहिती व विहीत नमुन्यातील अर्जासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे संपर्क साधावा. असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,नंदुरबार यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले...\nकार्यसम्राट मा.आ शिरिष दादा चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव\nलोकसेवा आयोग संयुक्त पुर्व परीक्षा-2021 परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी\nनंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पुर्व परीक्षा 2021 ही 3 एप्रिल 2022 रोजी नंदुरबार येथे घेण्यात येणार असल्याने परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रवेशास बंदीचे आदेशीत केले आहे. शहरातील श्रीमती एच.जी. श्रॉफ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, मोठा मारुती मंदिराजवळ, नंदुरबार जी.टी. पाटील महाविद्यालय आय.टी.आय जवळ, शनि मंदिर रोड, नंदुरबार,श्रीमती. दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, मुख्य डाक कार्यालय जवळ, नंदुरबार, कमला नेहरु कन्या विद्यालय, नेहरु चौक, स्टेशन रोड, नंदुरबार, एकलव्य विद्यालय व ज.ग.नटावदकर महाविद्यालय, नंदुरबार, डॉ.काणे गर्ल्स हायस्कूल, मुख्य डाक कार्यालय जवळ, अधांरे स्टॉप, नंदुरबार अशा 6 उपकेंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात 3 एप्रिल 2022 रोजी सकाळी 8 वाजेपासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत परिक्षेसाठी संबंधीत नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस प्रवेशास बंदी असेल. सदरचे आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही. तसेच परीक्षा केंद्राच्या जवळच्या 200 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी, आय.एस.डी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक वापरासाठी या कालावधी मनाई असेल असे आदेशात नमूद करण्यात आले...\nसोलर होम लाईट सिस्टमसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन\nनंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : आदिवासी विकास विभागामार्फत केंद्र शासनाच्या वनबंधु कल्याण योजनेंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा यांच्या कार्यक्षेत्रातील अक्राणी तालुक्यातील विद्युतीकरण न झालेल्या गाव, पाड्यांमध्ये घरासाठी सोलर होम लाईट सिस्टम पुरवठा करण्‍यासाठी पात्र अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून 13 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा. अर्जासोबत रहिवास दाखला, आधार कार्ड, ग्रामसभेचा ठराव, आधार संलग्न बँक खाते क्रमांक, उत्पन्नाचा दाखला, दारिद्र्य रेषेखालील दाखला, घराचे विद्युतीकरण झाले नसल्याबाबत ग्रामसभाचा ठराव, यापुर्वी इतर शासकीय योजनामधुन लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र, 8 अ उतारा, शासकीय सेवेत नसल्याचा दाखला आवश्यक राहील. या योजनेतंर्गत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी नंदुरबार यांनी अक्राणी तालुक्यातील विद्युतीकरण न झालेल्या गाव, पाड्यांची यादी सादर केल्यानुसार तेथील पात्र लाभार्थ्यांना सोलर होम लाईट सिस्टम (500 व्हॅट सोलर पॅनल मॉडेल 250*2, जीआय स्टॅअचर, 150 AH 12 व्हॅट सोलर टयूबलर बॅटरी, 1 के.व्ही. सोलर इनर्व्हटर, टयुब लाईट 20 व्हॅट, सिलींग फॅन 36 व्हॅट,(एक नग), टी.व्ही / मोबाईल चार्जिंग सॉकेट ) देणे प्रस्तावित आहे. विद्युतीकरण न झालेल्या गाव, पाड्यांची यादी प्रकल्प कार्यालय,तळोदा तसेच पंचायत समिती, अक्राणी येथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. योजनेचे अर्ज 30 मार्च 2022 पासून उपलब्ध असून अधिक माहितीसाठी (सुटीचे दिवस वगळून ) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,शासकीय दुध डेअरीच्या मागे,शहादा रोड, तळोदा जि.नंदुरबार येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले...\nजिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन\nनंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्यकरण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनामार्फत जिल्हास्तरावर एक युवक, एक युवती, एक नोंदणीकृत संस्थेला जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतो. सन 2021-2022 या वर्षाकरीता जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येणार असून पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या युवक,युवती व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांची 1 एप्रिल ते 31 मार्च कालावधीतील गत तीन वर्षाची कामगिरी विचारात घेतली जाईल. यासाठी अर्जदाराचे वय 1 एप्रिल रोजी 13 वर्ष पूर्ण व 31 मार्च रोजी 35 वर्षापर्यंत असावे. विहित नमुन्यातील अर्जासोबत कामाचे योग्य व सबळ पुरावे ,वृत्तपत्र कात्रणे,प्रशस्तीपत्र, चित्रफिती व छायाचित्र जोडणे आवश्यक राहील. अधिक माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून विहित नमुन्यातील अर्ज 30 मार्च ते 5 एप्रिल 2022 या कालावधीत जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल परिसर, खामगांव रोड, साक्री नाका, नंदुरबार येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे.( जगदिश चौधरी 9422834187 ). विहित नमुन्यात भरलेला अर्ज व आवश्यक त्या छायांकित कागदपत्रे साक्षांकित करुन, पासपोर्ट फोटो, कार्याची पीपीटी तयार करुन पुस्तिकेच्या स्वरुपात एकत्रित बंद लिफाप्यात 13 एप्रिल 2022 पर्यंत सादर करावे.अर्जदाराची मुलाखत व सादरीकरणाचे प्रस्ताव छाननी व निवड समिती मार्फत करण्यात येईल. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये केले...\nजिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची त्रैमासिक बैठक 29 मार्च रोजी\nनंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध प्राप्त होणाऱ्या तक्रारीबाबत पाठपुरावा करण्यासाठी गठीत जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची त्रैमासिक बैठक 29 मार्च 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी कळविले...\n‘जलशक्ती अभियान’कॅच द रेन मोहिमेचे आज उद्घाटन\nनंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत ‘जलशक्ती अभियान’ कॅच द रेन 2022 मोहिम राबविण्यात येणार असून सदर मोहिमेचे उद्घाटन देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मंगळवार 29 मार्च 2022 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फेरन्स मार्फत होणार आहे. या अभियानांतर्गत जल शपथ, प्रत्येक शासकीय इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टरची कामे करणे, 1 ते 7 एप्रिल 2022 दरम्यान विशेष ग्रामसभा घेऊन अभियानाची माहिती देणे, जलस्त्रोताची महसुल दप्तरात नोंदी घेणे, जलस्त्रोत बळकटीकरण करणे, जलजीवनाची माहिती आदी कार्यक्रम आयोजित करावयाचे आहेत. या कार्यक्रमास नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी आपल्या ग्रामपंचायत स्तरावर प्रक्षेपित कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले...\nतिलाली ग्रामपंचायत सरपंचपदी स्मिता मधुकर पाटील यांची निवड...\nमहात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी...\nतळोदा येथील कालिका माता यात्रोत्सवातील बैल बाजारात करोडोची उलाढाल\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटके विमुक्त जाती जमाती विभागाची बैठक संपन्न\nजिल्हात तापमानाचा पारा 45 अंशच्या वर, दुपारच्या वेळेत अघोषित संचारबंदी\nजागतीक परिचारिका दिना निमित्त परिचारिकाचा करण्यात आला सन्मान\nआवक कमी असून सुद्धा ज्वारीचे भाव घटले\nनंदुरबार रेल्वे स्थानकावर रेक पॉईंटचे उद्घाटन\nखरीप हंगामासाठी बियाणे, खते उपलब्ध होण्यासाठी योग्य नियोजन करावे जिल्हाधिकारी मनीषा खत्री...\nमोदलपाडा नूतन प्राथमिक आरोग्य केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन...\nभूमि अभिलेख विभागास रोव्हरची पाच यंत्रे उपलब्ध...\nभ्रष्टाचाऱ्यांनी खाल्ला 80 लाखाचा रस्ता, वर्षभरात रस्ता झाला निकृष्ट\nजगतापवाडी परिसरातील नाल्याची स्वच्छता करून काम पूर्ण करा ,अन्यथा आंदोलन करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ईशारा\nसध्या राज्यात भोग्याच्या मुद्द्यावरून भोंगळ राजकारण सुरू असल्याची मेधा पाटकरांची टीका\nजिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन\nबकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन...\nकोरोना बाधितांच्या बरे होण्याचा दर 79 टक्क्यापर्यंत पोहोचला...\nजिल्हा प्रशासनातर्फे आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद...\nजागतिक एड्स दिन विविध कार्यक्रमाने साजरा...\nमनसेच्या वतीने शहरातील धुळेनाका परिसरातील हनुमान मंदिरात हनुमान चालीसाचे पठण\nशब्द फिरवल्याने कार्यकर्ते काय आदर्श घेतील;भान ठेवूनच बोलावे, नंदुरबारात एकनाथराव खडसेंचा चंद्रकांत पाटलांना सवाल\nनंदुरबार नगरपालिकेत होत आहे करोडोचा भ्रष्टाचार- मा आ शिरीष चौधरी यांचा आरोप\nप्रेटोल-डिझेलच्या वाढत्या किमतीच्या निषेधार्थ युवती सेनेचे केंद्र सरकार विरोधात थाळीनांद आंदोलन\nके आर चषक ९ वी राज्यस्तरीय सीनियर लगोरी स्पर्धेचे, नंदुरबारला शानदार उद्घाटन\nसमता सप्ताहाअंतर्गत वकृत्त्व स्पर्धा संपन्न\nसंगणक प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन\nवाहन चालक कम ऑटोमोबाईल मॅकनिक प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन\nकृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कंपार्टमेंट बंडिंग योजनेच्या कामांमध्ये करोडोंचा भ्रष्टाचार\nजिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी\nअन्न पदार्थामध्ये भेसळ रोखण्यासाठीग्राहकांमध्ये जनजागृती करावी – जिल्हाधिकारी मनीषा खत्री\nजि.प.बांधकाम विभागात लाचलुचपत विभागाकडून दोन अभियंत्यांसह एका खासगी पंटरला 4 लाखांची लाच घेतांना अटक\nनंदुरबार मध्ये दगड उचलून सालदार नेमण्याची प्रथा आजही टिकून\nआयुष्यभर निरोगी राहण्यासाठी नवीन व्यायाम प्रकार\nपावसाळ्यापूर्वीच आवश्यक धान्य व औषधांचा साठा करून ठेवावा – जिल्हाधिकारी मनीषा खत्री\nनंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : मोसमी पावसाच्या आगमनास आता महिनाभराचा कालावधी राहिला आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागासह सर्वच ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा, अन्नधान्य व औषधांचा आतापासूनच पुरेसा साठा करून ठेवावा. पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी प्रत्येक विभागाने कृती आराखडा तयार करावा, 24 तास कार्यरत राहील असा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आज दुपारी मान्सून पूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, डॉ. मैनक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीद खांदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वसंत बोरसे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी सांगितले, नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश भाग हा डोंगराळ आहे. त्यामुळे मान्सून कालावधीत उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत. आपापल्या विभागावर सोपविलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. नैसर्गिक आपत्तीबाबत मागविलेली माहिती सर्व विभागांनी वेळेत सादर करावी. गावनिहाय आराखडे तयार करावेत. त्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील रहिवाशांसाठी स्वस्त धान्य वेळेत उपलब्ध होईल यासाठी आवश्यक साठा उपलब्ध करून ठेवण्याची दक्षता घ्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांमध्ये सर्पदंश प्रतिबंधक लशीसह औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची निगा राखावी. आपत्कालिन उपयोगासाठी पथके तयार ठेवावीत. वीज वितरण कंपनीने वीज वाहक तारांची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. सर्व नगरपालिकांनी पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरिनचा किमान सहा महिने पुरेल एवढा साठा उपलब्ध करुन ठेवावा. गावांमध्ये जलशुद्धीकरणासाठी...\nभारतीय खाद्य निगम मनमाड कडून आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत अन्न योजना आणि सार्वजनिक वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न\nश्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित सप्ताहाची महाआरती ने करण्यात आली सांगता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://aisiakshare.com/tracker?page=161", "date_download": "2022-05-18T22:12:30Z", "digest": "sha1:5PUFRT5OERJRKWHKBDZXQXD4I2OFTO4O", "length": 8750, "nlines": 105, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ऐसीअक्षरे | Page 162 | ऐसी अक्षरे रसिके मेळवीन", "raw_content": "\nललित सौदा - भाग १ प्रियाली 19 26/10/2011 - 03:16\nमौजमजा मार खाल्ला आहे का\nपाककृती श्री गणेशा - मराठी मेनू पालवी 16 25/10/2011 - 22:57\nललित \"पोएट्री\" -- नाबाद शंभरीच्या वाटेवर अशोक पाटील 7 25/10/2011 - 21:50\nललित सौदा - भाग २ प्रियाली 9 25/10/2011 - 21:34\nसर्व सजीव/निर्जिव/भौतिक सृष्टीचे \"नियमन करणारी कोणी एक शक्ति\" अस्तित्वात आहे असे आपण मानता का\nबातमी आणखी एक संकट मच्छिंद्र ऐनापुरे 7 25/10/2011 - 14:17\nचर्चाविषय आत्महत्या रोखण्याची लस शोधण्याची आवश्यकता मच्छिंद्र ऐनापुरे 2 25/10/2011 - 14:05\nसमीक्षा पाथ्स ऑफ ग्लॉरी मृत्युन्जय 1 25/10/2011 - 09:53\nललित काही नोंदी अशातशाच... - ८ श्रावण मोडक 4 22/10/2011 - 19:29\nमाहिती वापर-वावराचे नियम ऐसीअक्षरे 19/10/2011 - 09:58\nथॉमस चषक स्पर्धेतील ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय बॅडमिंटन चमूचे हार्दिक अभिनंदन\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\nजन्मदिवस : पर्शियन कवी उमर खय्याम (१०४८), छ. संभाजी आणि येसुबाई यांचे पुत्र छत्रपती शाहू (१६८२), गणितज्ञ, क्रियाशील विचारवंत, युद्धविरोधी प्रचारक, नोबेलविजेता बर्ट्रांड रसल (१८७२), कथाकार विठ्ठल सीताराम गुर्जर (१८८५), सिनेदिग्दर्शक फ्रँक काप्रा (१८९७), पिच्युटरी ग्रंथीतील स्त्रावांवर संशोधन करणारे नोबेलविजेते व्हिन्सेंट द्यु व्हिन्यो (१९०१), माजी पंतप्रधान एच्. डी. देवेगौडा (१९३३), अभिनेत्री फरीदा जलाल (१९४९), क्रिकेटपटू ग्रॅहॅम डिली (१९५९)\nमृत्युदिवस : मलेरियाचे रोगजंतू शोधून काढणारे नोबेलविजेते आल्फोंस लाव्हेराँ (१९२२), नागार्जुनसागर धरणाचे स्थापत्य अभियंता कानुरी लक्ष्मण राव (१९८६), पहिल्या भारतीय सिनेअभिनेत्री कमलाबाई गोखले (१९९७), पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते रामचंद्र सप्रे (१९९४)\nआंतरराष्ट्रीय एड्स लसीकरण दिवस.\n१९१० : पृथ्वी हॅले या धूमकेतूच्या शेपटातून गेली.\n१९१२ : दादासाहेब तोरणे यांचे नाट्यचित्रीकरण \"श्री पुंडलिक\"चे मुंबईत प्रदर्शन.\n१९४० : 'संत ज्ञानेश्वर' चित्रपट मुंबई-पुण्यात प्रदर्शित.\n१९४४ : क्रीमिआतील तातार लोकांना सोव्हिएत रशियाने हाकलून लावले. उझबेकिस्तान व इतर ठिकाणी त्यांचे स्थलांतर केले. त्यामुळे आज क्रीमिआत रशियन लोकांचे प्रमाण अधिक आहे.\n१९७२ : कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना.\n१९७४ : पोखरण येथे यशस्वी अणुचाचणी; आण्विक शस्त्र असणारा भारत जगातला सहावा देश बनला.\n१९९८ : पुण्याच्या सुरेंद्र चव्हाणने जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले. ही कामगिरी करणारा तो पहिला मराठी युवक ठरला.\nजी-८ रहस्यकथा (मीर बहादुर अली) : एक धावती ओळख\nक्विअर डेटिंग ॲप्स - एक 'Indian' क्रांती\nचंगळवाद : त्यात दडलेले सौंदर्य आणि राजकारण\nगरज ही शोधाची जननी : आधुनिक वैद्यक संशोधनाचा संक्षिप्त आढावा\nआय. आय. टी.त गणित शिकवताना (गणिताच्या निमित्ताने – भाग १२)\nदागेरेओतीप: एक आगळावेगळा टाइम ट्रॅव्हल\nननैतिक प्रश्न आणि माझे फ्रॉयडियन सोहळे\nमराठी भाषेची आधुनिकता – काही टिपणं\nबदलाचा प्रश्न - आलँ बादियु (भाग १)\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2022/05/Breaking-Actress-Ketki-Chitales-offensive-post-about-Sharad-Pawar.html", "date_download": "2022-05-18T22:42:17Z", "digest": "sha1:GW5VIIWWEKTE2TEMUWWEYZ5URXX4EEK3", "length": 11909, "nlines": 82, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "ब्रेकिंग : अभिनेत्रीची शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट, संतापाची लाट - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome जिल्हा राज्य ब्रेकिंग : अभिनेत्रीची शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट, संतापाची लाट\nब्रेकिंग : अभिनेत्रीची शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट, संतापाची लाट\nमे १४, २०२२ ,जिल्हा ,राज्य\nमुंबई : महाराष्ट्रातील राजकीय दिवसेंदिवस दूषित होत आहे. एकीकडे हनुमान चालीसा आणि अजाण वरून राजकीय वातावरण तापले असतानाच अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketki Chitale) हीच्या पोस्टमुळे संतापाची लाट उसळली आहे. सध्या महाराष्ट्रात जातीय राजकारण सुरू असून त्याला धार्मिक रंग देण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याचा आरोप पुरोगामी विचारवंत, लेखक, साहित्य करत आहेत.\nतर वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असणारी अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketki Chitale) हिने फेसबुक पोस्टद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Nationalist Congress party President MP Sharad Pawar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर पोस्ट (offensive post) केला आहे. अॅड. नितीन भावे नामक व्यक्तीची ही पोस्ट असून ती तिनं आपल्या वॉलवर पोस्ट केली आहे.\nफॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र, नागपूर येथे रिक्त पदासाठी भरती, असा करा अर्ज \nया पोस्टमध्ये शरद पवार यांच्यावर अत्यंत हीन दर्जाची टीका करण्यात आली आहे. त्यामुळे या पोस्टवरून संतापाची भावना नागरिकांच्या मनात येऊ लागली आहे. दरम्यान, केतकी चितळेविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वादग्रस्त पोस्टवर हजारो लोकांनी कमेंट केल्या आहेत. तर शेकडो लोकांनी पोस्ट शेअर केली आहे.\nकाय आहे केतकीची फेसबूक पोस्ट \nतुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll\nऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक\nसगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll\nसमर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll\nब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू तू तर मच्छर ll\nभरला तुझा पापघडा l गप नाही तर होईल राडा ll\nखाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll\nयाला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll\nअकोला जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड \nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nat मे १४, २०२२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nSatara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखत...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज\nSMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Mir...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal ...\nजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी\nजुन्नर : जुन्नर - मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2022/05/District-wise-meetings-of-unorganized-workers-will-be-held-decision-in-the-statewide-meeting-at-Aurangabad.html", "date_download": "2022-05-18T22:32:04Z", "digest": "sha1:LDR5NYW74YLE2BVZHJYJN64PSUVGRO6O", "length": 13891, "nlines": 75, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "असंघटीत कामगारांच्या जिल्हावार सभा घेणार - औरंगाबाद येथील राज्यव्यापी बैठकीत निर्धार - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome जिल्हा राज्य असंघटीत कामगारांच्या जिल्हावार सभा घेणार - औरंगाबाद येथील राज्यव्यापी बैठकीत निर्धार\nअसंघटीत कामगारांच्या जिल्हावार सभा घेणार - औरंगाबाद येथील राज्यव्यापी बैठकीत निर्धार\nमे १२, २०२२ ,जिल्हा ,राज्य\nऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्यात दुर्लक्षित असलेल्या असंघटित कामगारांना पटलावर आणण्यासाठी म्हणून त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षा लागू करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील घटकांना सोबत घेऊन प्रत्येक जिल्ह्यावर सभा घेतली जाणार आहे. तसेच एक मोठी राज्यव्यापी मुंबई येथे घेतली जाणार असून त्या सभेद्वारे असंघटित कामगारांचे प्रश्न योग्यरित्या शासन दरबारी मांडून मंजूर करून घेण्याचा निर्धार करण्यात आला. असंघटीत कामागार संघर्ष समितीतर्फे आज एन सेव्हन सिडको हॉल, औरंगाबाद येथे राज्यव्यापी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वानुमते एकमताने हा ठराव करण्यात आला. तसेच 'जो पाच कोटी कष्टकऱ्यांबद्दल बोलेल, त्याचेच राज्यात सरकार चालेल,. असा नारा ही यावेळी देण्यात आला आहे.\nयावेळी ऊसतोड कामगारांचे कॉ. डॉ. डी. एल. कराड, सर्वहारा संघटनेच्या उल्का महाजन, कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते, हमाल मापाडी मंडळाचे सुभाष लोमटे, निमंत्रक बिलाल खान, राजू भिसे, घरेलू कामगार समितीचे राजू वंजारे, नॅशनल हॉकर फेडरेशनचे मैकंजी डाबरे, घर हक्क संघर्ष समितीचे हिरामन पगार, यांचेसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nमोठी भरती : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत तब्बल 650 जागांसाठी भरती, 20 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nमहिला - पुरुष समान काम समान वेतन याची अंमलबजावणी झाली पाहिजे, महिलाची अवहेलना थांबवून समान न्याय त्याचबरोबर सर्व असंघटित कामगारानां ई एस आय सी च्या अंतर्गत विविध योजनांचा लाभ दिला गेला पाहिजे, महिलांना मातृत्व योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, रिक्षाचालक, बांधकाम कामगार, घरेलू कामगार, ऊसतोड कामगार, शेतमजूर, सफाई कामगार अशा सर्व घटकांसोबत त्यांच्यामध्ये जनजागृती करून केंद्र सरकारने केलेल्या अन्यायकारक कामगार कायद्याच्या विरोधात लढाईस सज्ज करणे आणि तशाच कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये होऊ नये यासाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळ, मंत्री यांना भेटून तसे निवेदन देऊन चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी कामगार विरोधी कामगार कायदे महाराष्ट्रात करण्यात येऊ नये हि आग्रहाची मागणी देखील करण्यात येणार आहे.\nमहाराष्ट्रातील जिल्हावार बैठका - मेळावे याचे आयोजन करून त्यानंतर मुंबईमध्ये राज्यव्यापी महामेळावा घेऊन त्यानंतर मागण्यां राज्यशासनाकडे देण्याचे आजच्या बैठकीत ठरवण्यात आले. प्रस्ताविक बिलाल खान यांनी केले, तर आभार ओमप्रकाश मोरया यांनी मानले.\nसरकारी नोकरी : राज्य सेवा पूर्व परिक्षा 2022 तारीख जाहीर, 161 जागांसाठी होणार भरती\nसोलापूर जिल्हा परिषदेत विविध पदांसाठी भरती, 20 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख\nरेल्वे माहिती प्रणाली केंद्रात 150 रिक्त जागांसाठी भरती, असा करा अर्ज \nat मे १२, २०२२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nSatara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखत...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज\nSMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Mir...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal ...\nजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी\nजुन्नर : जुन्नर - मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2022/05/Provide-drinking-water-in-university-dormitories-SFI-warns-of-agitation.html", "date_download": "2022-05-18T23:17:48Z", "digest": "sha1:AMAVDBZOV2YZF2XLFCH25JPXMMGQJDLI", "length": 15707, "nlines": 78, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "विद्यापीठातील वस्तीगृहात पिण्याच्या पाण्याची सोय करा - एसएफआयचा आंदोलनाचा इशारा - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome जिल्हा शिक्षण विद्यापीठातील वस्तीगृहात पिण्याच्या पाण्याची सोय करा - एसएफआयचा आंदोलनाचा इशारा\nविद्यापीठातील वस्तीगृहात पिण्याच्या पाण्याची सोय करा - एसएफआयचा आंदोलनाचा इशारा\nमे १२, २०२२ ,जिल्हा ,शिक्षण\nनांदेड : येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील (Swami Ramanand Teerth Marathwada University) वस्तीगृहात पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय, मे महिना सुरू झालेला असताना सुद्धा विद्यापीठ प्रशासन वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या मूलभूत समस्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया - एसएफआय (Student Federation Of India -SFI) विद्यार्थी संघटना आत्ता आक्रमक झाली आहे.\nयासाठी दि १२ मे रोजी कुलगुरू डाॅ. सर्जेराव शिंदे यांना एसएफआय विद्यार्थी संघटना विद्यापीठ कमिटीच्या वतीने निवेदन देऊन मुलींच्या वस्तीगृहात तात्काळ आरोफिल्टर पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी करण्यात आली. अन्यथा एसएफआयच्या वतिने उद्या दि १३ मे रोजी सायंकाळी सर्व विद्यार्थ्यांना घेऊन कुलगुरूच्या निवास्थाना समोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आले.\nनांदेड : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा अभ्यास शिबिरास सुरूवात\nविद्यार्थ्यांसाठी दरवर्षी लाखो रूपये खर्च केले जातात तर नेमका हा खर्च कुठे होतो हेच कळत नाही. विद्यापीठात राहणाऱ्यांना विद्यार्थ्यांना ज्या मूलभूत सविधा मिळायला पाहिजेत त्या तर पुरवल्या जात नाहीत. आरोग्याची सुविधा, पिण्यासाठी शुद्ध पाणी, बांथरूमची स्वच्छता, दारांना कड्या नाहीत, कॅम्पंस परिसरातील रस्त्यावर लाईट नाही. अशा अनेक समस्या येथे आहेत. वारंवार मागणी करून देखील सुद्धा विद्यापीठ प्रशासन याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे यापुढे विद्यापीठात येणाऱ्या मंत्र्यांना एसएफआय काळे झेंडे दाखवणार\n- काॅम्रेड पवन जगडमवार\nएसएफआय विद्यापीठ कमिटी नांदेड\nमेगा भरती : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मध्ये तब्बल 922 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज \nविद्यापीठातील वस्तीगृहात मोठ्या संख्येने विद्यार्थीं राहत आहेत. पण विद्यार्थ्यांना अनेक मूलभूत सविधा देण्यापासून विद्यापीठ प्रशासन टाळा टाळा करीत आहे. निदान पिण्यासाठी पाणी तरी शुद्ध मिळावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. एसएफआय नेहमीच विद्यार्थ्यांच्या प्रश्नाना घेऊन विद्यापीठात आवाज उठवत असते. त्यांनी मागणी केल्यानंतरच विद्यापीठात मुलीच्या स्वच्छतागृहात सर्वत्र सॅनिटरी पॅडचे नविन मशिन बसवण्यात आले, पण त्या मशिन मध्ये पॅड उपलब्ध करायाला विद्यापीठ तयार नाही. मुलींच्या वस्तीगृहातील हाॅस्टेल क्रमांक एक या एका ठिकाणीच फक्त पाणी आरोफिल्टर मिळते त्यामुळे तिथे खुप गर्दी होते पाणी पण संपते तर बाकीच्या ठिकाणी मशिनच खराब झालेले आहेत. तर काही ठिकाणी फक्त पाणी थंड होते. मात्र ते फिल्टर होत नाही. याकडे मात्र कोणीच लक्ष देत नाही. विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी अनेक ठिकाणी नविन आरोफिल्टर मशिन बसवण्यात आले.मात्र ते मशिन वेवस्थित पाणी फिल्टर करीत नाही. त्यामुळे दूषित पाणी पिऊन अनेक विद्यार्थी व विद्यार्थिंनी आजारी पडत आहेत.\nकावीळ ,उलट्या पोटखी यासह अनेक आजार विद्यार्थ्यांना नेहमीच होत आहेत. वारंवार मागणी करून देखील विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने एसएफआयने थेट कुलगुरू निवासस्थाना समोर आत्ता आंदोलन करण्याचे ठरवले आहे. या निवेदनावर एसएफआयचे काॅम्रेड पवन जगडमवार, सचिन मरशिवने, हारबाळे, निकीता, मोरे प्रियंका, स्नेहल बेनगर यांच्या सह अनेक विद्यार्थिंनीच्या स्वाक्षऱ्या होत्या.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी \nमहाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद येथे विविध रिक्त पदांसाठी भरती\nat मे १२, २०२२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nSatara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखत...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज\nSMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Mir...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal ...\nजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी\nजुन्नर : जुन्नर - मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr", "date_download": "2022-05-19T00:08:55Z", "digest": "sha1:SNW2WBRMBE5TP3UTV6HGT6FNT7POKQAP", "length": 6593, "nlines": 101, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "Home | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nपोलीस स्मृतीदिन कार्यक्रम , राष्ट्रीय पोलीस स्मारक ,नवी दिल्ली चे वेबकास्ट .\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nभारत सरकारचे राष्ट्रीय पोर्टल\nकेंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग\nमहाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभाग\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\nश्री. एम. राज कुमार\n\"रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाची सुरक्षा हे लोहमार्ग पोलिसां चे मुख्य कर्तव्य आहे. रेल्वेत प्रवास करणारे प्रवाशी आणि पोलिसांमध्ये सुसंवाद असणे आवश्यक असल्याने आम्ही अलीकडे लोहमार्ग हेल्पलाइन क्रमांक -१५१२ कार्यान्वित केला आहे. माझा उद्देश नागपूर लोहमार्ग पोलिसांना लोकांप्रती संवेदनशील व जबाबदार बनविण्याचा आहे. या दिशेने आम्ही अनेक नवीन उपक्रम राबवित आहोत त्यापैकी एक उपक्रम या घटकाचे संकेतस्थळ व लोहमार्ग हेल्पलाईन क्रमांक -१५१२ असा असून त्या माध्यमातुन अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहोचणे असा उद्देश असून यामुळे प्रवाशांना तक्रारी नोंदविण्याकरिता एक नवीन माध्यम मिळेल. ज्यामुळे आमच्या कार्यक्षमतेत सुधारणा होईल आणि प्रवाशांना अधिक चांगली मदत करता येईल. मला विश्वास आहे की, लोहमार्ग पोलिस जास्तीतजास्त लोकांपर्यंत सहजपणे पोहोचून त्यांच्या समस्या सोडवतील व आपले कर्तव्य क्षमतेपेक्षा उत्तम प्रकारे पार पाडून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करतील .\"\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\nअ. जा. व अ. ज. प्रतिबंधक कायदा १९८९ अन्वये दाखल गुन्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathibhau.com/narayan-murthy-information-in-marathi/", "date_download": "2022-05-18T23:21:45Z", "digest": "sha1:PYQRKCQHIZKQICIPKQFHC5EYREPF5DH6", "length": 19458, "nlines": 109, "source_domain": "marathibhau.com", "title": "इन्फोसिस संस्थापक नारायण मूर्ती || Narayan Murthy Information in Marathi", "raw_content": "\nएन. आर. नारायण मूर्ती-Narayan Murthy हे सुप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिस टेक्नॉलॉजीजचे संस्थापक आणि उत्तराधिकारी आहेत. 1981 मध्ये, नारायण मूर्ती यांनी आपल्या काही मित्रांसह इन्फोसिसची स्थापना केली होती, आणि पाहता पाहता हि कंपनी सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात एक अग्रणी कंपनी म्हणून नावारूपास आली. 1981 ते 2002 पर्यंत ते इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिले आणि त्यांच्या नेतृत्वात कंपनी अश्या काही कंपन्यांच्या रांगेत जाऊन बसली ज्याचा कोणी विचार हि केला नव्हता. ते केवळ भारतीय सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचे आद्य मार्गदर्शक झाले नाहीत तर विदेशात मोठ्या प्रमाणात यश मिळवण्यासाठी भारतीय कंपन्यासाठी प्रेरणास्त्रोत हि बनले.\nनारायण मूर्ती यांची माहिती\nनारायण मूर्ती यांची माहिती\nप्रारंभिक जीवन || Early Life\nनारायण मूर्ती यांचे करिअर || Career\nनाव नागवार रामाराव नारायण मूर्ती\nजन्म 20 ऑगस्ट 1946\nजन्म स्थान कर्नाटकच्या सिडलाघाट्टा\nपत्नी सुधा मूर्ती (कुलकर्णी)\nमुले मुलगा रोहन मूर्ती\nत्यांनी संपूर्ण जगाला हे दाखवून दिले की आपण आत्मविश्वासाने आणि समर्पणाने काहीतरी करण्याचा दृढनिश्चय केला तर यश आपल्याला नेहमीच मिळते.नारायण मूर्ती यांनी भारतीय कंपन्यात तो आत्मविस्वास निर्माण केला ज्यामुळे संपूर्ण जगाची दारे भारतासाठी खुली झाली. फॉर्च्युन मासिकाने त्यांना जगातील 12 महान उद्योजकांच्या यादीत स्थान दिले आणि टाईम मासिकाने त्यांना ‘भारतीय आयटी’ उद्योगाचे जनक असे सम्बोधले. देश आणि समाजातील त्यांचे योगदान पाहून भारत सरकारने त्यांचा ‘पद्मश्री’ आणि ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मान केला.\nप्रारंभिक जीवन || Early Life\nएन. आर. नारायणमूर्ती-Narayan Murthy यांचा जन्म 20 ऑगस्ट 1946 रोजी कर्नाटकच्या सिडलाघाट्टा येथे झाला. नारायण मूर्ती सुरुवातीपासूनच हुशार होते आणि इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत लवकर प्रश्नपत्रिका सोडवत असत. शालेय शिक्षणानंतर त्यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केला आणि अभ्यास केला पण ते यात यशस्वी होऊ शकले नाही. यानंतर त्यांनी 1967 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग म्हैसूर येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केले. यानंतर त्यांनी कानपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एमटेकमध्ये प्रवेश केला आणि 1969 मध्ये ते पूर्ण केले.\nनारायण मूर्ती यांचे करिअर || Career\nएन. आर. नारायण मूर्ती-Narayan Murthy यांनी इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद येथे चीफ सिस्टम्स प्रोग्रामर म्हणून करिअरची सुरुवात केली. तेथे त्यांनी भारतातील पहिल्यांदा सामायिकरण असलेल्या संगणक प्रणालीवर काम केले आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडसाठी बेसिक इन्त्रेप्रेटर लागू केले. त्यानंतर त्यांनी सॉफ्ट्ट्रोनिक्स नावाची कंपनी स्थापन केली जी यशस्वी होऊ शकली नाही, त्यानंतर दीड वर्षानंतर त्यांनी पाटणी कॉम्प्यूटर सिस्टीम्स पुणे येथे नोकरी केली. येथे त्यांची नंदन निलेकणी आणि इतरांशी भेट झाली ज्यांच्याशी मिळून त्यांनी 1981 मध्ये इन्फोसिसची स्थापना केली.\nइन्फोसिस सुरू करण्यासाठी त्याने पत्नीकडून 10,000 रुपये कर्ज घेतले. 1981 ते 2002 या काळात मूर्ती मूर्ती इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) होते आणि त्यांच्या नेतृत्वात एक छोटी सॉफ्टवेअर कंपनी असलेली इन्फोसिस हि कंपनी जगातील बड्या कंपन्यांच्या रांगेत जाऊन बसली. नारायणमूर्ती नंतर, इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन निलेकणी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. 2002 ते 2006 या काळात ते मंडळाचे अध्यक्ष होते आणि त्यानंतर ते कंपनीचे मुख्य मेंटर झाले. 2011 मध्ये त्यांनी इन्फोसिसमधून कंपनीचे सेवानिवृत्त अध्यक्ष म्हणून रजा घेतली.\nस्टिव्ह जॉब्स यांची संपूर्ण माहिती\nसचिन तेंडुलकर यांची माहिती\nइन्फोसिस व्यतिरिक्त त्यांनी बर्‍याच मोठ्या आणि नामांकित कंपन्यांमध्ये स्वतंत्र निदेशक भूमिकाही निभावली. ते एचएसबीसी कॉर्पोरेट बोर्डावर स्वतंत्र संचालक आणि डी.बी.एस. बँका, युनिलिव्हर, आयसीआयसीआय आणि एनडीटीव्ही आदिमध्ये निदेशक होते. सल्लागार मंडळ आणि अनेक शैक्षणिक आणि परोपकारी संस्थांच्या समित्यांचे सदस्यही आहेत. यामध्ये कॉर्नेल युनिव्हर्सिटी, फोर्ड फाऊंडेशन, यू.एन. फाउंडेशन, इंडो-ब्रिटिश भागीदारी, एशियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इनसेड, ईएसएसईसी. ते पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्षही होते. त्यांनी ब्रिटीश टेलिकम्युनिकेशनच्या एशिया पॅसिफिक सल्लागार मंडळावरही काम केले आहेत. 2005 मध्ये त्यांनी दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे सह-अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळलेला आहे.\n1 जून 2013 रोजी मूर्ती इन्फोसिसमध्ये कार्यकारी अध्यक्ष आणि अतिरिक्त संचालकांच्या भूमिकेत परत आले. 14 जून 2014 रोजी त्यांनी इन्फोसिसचे कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.\nएन. आर. नारायणमूर्तीचे-Narayan Murthy लग्न सुधा मूर्ती (कुलकर्णी) यांच्याशी झाले आहे. त्यांनी-सुधा मूर्ती हुबळीचा बी.वी. भूमारड्डी कॉलेज ऑफ़ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये बी.ए. केले. ते त्यांच्या वर्गात प्रथम आल्यामुळे त्यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. यानंतर त्यांनी भारतीय विज्ञान संस्थेतून संगणक विज्ञानमधून एम.इ. केले. त्यांनी तिथे पण प्रथम क्रमांक प्राप्त केला आणि सुवर्णपदक मिळवले. त्या आता एक सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखक आहे. त्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या माध्यमातून परोपकारी कार्य करते.\nमूर्ती दाम्पत्याला दोन मुले आहेत – मुलगा रोहन मूर्ती आणि मुलगी अक्षता मूर्ती\nवर्ष पुरस्कार पुरस्कार देणाऱ्या संस्था\n2000 पद्मश्री भारत सरकार\n2003 अर्न्स्ट एंड यंग इंटरप्रेन्योर ऑफ़ द इयर अर्न्स्ट एंड यंग\n2007 IEEEएर्न्स्ट वेबर इंजीनियरिंग लीडरशिप रिकग्निशन IEEE\n2007 कमांडर ऑफ़ द आर्डर ऑफ़ द ब्रिटिश एम्पायर (CBE) यूनाइटेड किंगडम सरकार\n2008 ऑफिसर ऑफ़ द लीजन ऑफ़ ओनोर France सरकार\n2008 पद्म विभूषण भारत सरकार\n2009 वूड्रो विल्सन अवार्ड फॉर कॉर्पोरेट सिटीजनशिप वूड्रो विल्सन इंटरनेशनल सेण्टर फॉर स्कोलार्स\n2012 हुवर मैडल अमेरिकन सोसाइटी फॉर मैकेनिकल एन्जिनीर्स\n2013 25 ग्रेटेस्ट ग्लोबल इंडियन लिविंग लेजेंड्स N.d.t.v\nआम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आम्ही ते update करू धन्यवाद\nमित्रानो तुमच्याकडे जर Narayan Murthy नारायणमूर्ती यांच्या विषयी अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Narayan Murthy Information in Marathi या article मध्ये upadate करू\nमित्रांनो हि Narayan Murthy Information in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद\nCategories व्यक्तिचरित्र Tags Narayan Murthy, Narayan Murthy Information in Marathi, इन्फोसिस टेक्नॉलॉजीजचे संस्थापक, एन. आर. नारायणमूर्ती, नारायणमूर्ती Post navigation\nअटलबिहारी वाजपेयी यांची संपूर्ण माहिती | Atal Bihari Vajpayee information\nमराठा लग्नांमध्ये लग्नाचे विधी || Maratha Lagna Vidhi\nशेळी पालन योजना 2022 | राष्ट्रीय पशुधन अभियान योजना | कुकुटपालन योजना महाराष्ट्र | Sheli Palan Yojana मराठी | Kukut Palan Yojana महाराष्ट्र\nपाण्याचा एक थेंब ज्या समुद्रामध्ये सामील झाल्याने आपली ओळख गमावते, त्याऐवजी, माणूस ज्या समाजात राहतो त्या समाजातील आपली ओळख गमावत…\nलाचारांच्या फौजा निर्माण करण्यापेक्षा विचारांचा वादळ निर्माण करा ______बदल घडेल___💙🙏🏻🔐\nत्यांच्या आईचे नाव चिमणाबाई आहे तिथे विमलाबाई झालंय\nत्यांचा जन्म कोणत्या जाती मध्ये झाला हे शोधण्याचा मी प्रयत्न केला आहे पण त्यांच्या जाती चा मला कुठेही उल्लेख आढळला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2022/03/ST-employees-reprimanded-by-the-court-employees-working-on-the-basis.html", "date_download": "2022-05-18T23:36:47Z", "digest": "sha1:UH6DCTKINH46NIA7PKZ3X3D2AUBYTPVF", "length": 10786, "nlines": 74, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयाने फटकारले, कर्मचारी कामावर परतणार ? - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome राज्य एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयाने फटकारले, कर्मचारी कामावर परतणार \nएसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयाने फटकारले, कर्मचारी कामावर परतणार \nमार्च २२, २०२२ ,राज्य\nमुंबई : एसटी (ST strike) च्या संपकरी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणावर अंतिम भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने (mumbai high court) राज्य सरकारला (state government) १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. यावेळी हायकोर्टाने ही शेवटची संधी देत असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याचवेळी न्यायालयाने संपकरी संघटनेलाही फटकारलं आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यास काय हरकत आहे अशी विचारणा न्यायालयाने यावेळी केली.\nतसेच \"आत्महत्या हे कुठल्याही समस्येवरील समाधान असू शकत नाही. तुम्ही फक्त संपकरी कामगारांचा विचार करत आहात. एसटीविना हाल सोसणाऱ्या जनतेचा विचार कोण करणार\". असा सवाल न्यायालयाने संपकरी कर्मचाऱ्यांच्या वकिलांना केला.\nकरोनाकाळात कर्तव्य बजावताना जीव गमावलेल्या कर्मचाऱ्यांचा सहानुभूतीनं विचार व्हायला हवा. या कर्मचाऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळवून देणं राज्य सरकारची जबाबदारी असल्याचंही न्यायालयाने म्हटलं. त्यामुळे मृत्यमुखी पडलेल्या ३५० एसटी कर्मचाऱ्यांच्या नुकसानभरपाईच्या अर्जावर तातडीने निर्णय घ्या असा आदेश यावेळी न्यायालयाने सरकारला दिला.\nनिवडणुका संपल्या, इंधन गॅस दरवाढीचा दणका\nराज्यात पेट्रोल - डिझेल दरवाढ सुरूच\nमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य अधिवेशन संपन्न, नवनिर्वाचित राज्य सचिव आणि कमिटी जाहीर \nआरोग्यवार्ता : कडक उन्हाळ्यात कसे टाळावे आजार, वाचा \nat मार्च २२, २०२२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nSatara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखत...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज\nSMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Mir...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal ...\nजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी\nजुन्नर : जुन्नर - मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.osmanabadtoday.com/2019/07/blog-post.html", "date_download": "2022-05-18T23:51:41Z", "digest": "sha1:VFYXSPRC3KVPTDQW4RX723E4M6CWXUHJ", "length": 18838, "nlines": 93, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> राणा जगजितसिंह पाटील भाजपच्या वाटेवर ? | Osmanabad Today", "raw_content": "\nराणा जगजितसिंह पाटील भाजपच्या वाटेवर \nउस्मानाबाद : उस्मानाबाद – कळंब विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या...\nउस्मानाबाद : उस्मानाबाद – कळंब विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत आहेत. त्यात एका मोठ्या वृत्तपत्रात आज बातमी झळकल्याने या चर्चेला मोठे तोंड फुटले आहे. मात्र या फक्त बातम्याच असून त्यास अद्याप दुजोरा मिळाला नाही.\nराजकारणाची हवा कोणत्या दिशेने वाहते हे अचूकपणे ओळखणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याच पक्षाची हवा बदलल्याचं चित्र आहे. कारण, उस्मानाबादमध्ये निकटवर्तीय नेत्याच्या बॅनरवरुनच शरद पवारांचा फोटो गायब झालाय. पवारांचे नातेवाईक असलेल्या डॉ. पद्मसिंह पाटील पाटील कुटुंबाच्या बॅनरवर पवारांचाच फोटो नसल्याचं पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.त्यामुळे राणा पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा अधिक रंगली आहे.\nउस्मानाबाद आणि लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे 2017 च्या खरीप हंगामातील सोयाबीन पीक विम्याचे 56 कोटी मंजूर झाल्याचे होर्डिंग उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यात लावण्यात आले आहेत. मात्र या होर्डिंगवर केवळ माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील या पिता-पुत्रांचे फोटो झळकले आहेत. पवारांचा फोटो आणि पक्षाचं चिन्ह नसल्याने वाऱ्याची दिशा बदलली का अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे.\nराष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला होता, त्यामुळे ते बॅकफूटवर आले आहेत.त्यात राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते भाजपात जात असल्याने राष्ट्रवादीचे नेटवर्क विस्कळीत झाले आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राणा पाटील यांची मोठी दमछाक होणार आहे.\nलोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळणार असल्याचे सर्व्हेक्षण समोर आल्याने आणि विरोधात किती दिवस राहायचे यामुळे राणा पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या गेल्या काही दिवसापासून उठल्या आहेत. राष्टवादीचे नेते अजित पवार आणि राणा पाटील यांचे संबंध ताणले गेल्याने ते भाजपमध्ये नक्की जाणार अशी कुजबुज सुरु आहे. व्हाट्स अँप ग्रुप आणि काही स्थानिक वृत्तपत्रात या संदर्भात वारंवार बातम्या पेरल्या जात आहेत. त्यात एका मोठ्या वृत्तपत्रात बातमी प्रकाशित झाल्याने या चर्चेला मोठे तोंड फुटले आहे.\nउस्मानाबाद जिल्हा परिषद आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेत राष्ट्रवादी आणि भाजपची आघाडी आहे. भाजपचे राज्य सरचिटणीस , स्थानिक आमदार सुजितसिंह ठाकूर आणि राणा पाटील यांच्यात सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे या बातम्या लोकांना सत्य वाटायला लागल्या आहेत. मात्र भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी आणि राणा पाटील यांच्या पत्नी , जिल्हा परिषद उपाध्यक्ष सौ. अर्चनाताई पाटील यांनी याचा साफ इन्कार केला आहे.\nकेवळ बातम्याच – दत्ता कुलकर्णी\nराणा पाटील हे भाजपमध्ये येणार या फक्त बातम्याच असून त्यात तथ्य नसल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी उस्मानाबाद लाइव्हशी बोलताना सांगितले. राणा पाटील भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचे मला तरी माहित नाही. पक्षश्रेष्ठीने अजून तरी यासंदर्भात विचारणा केलेली नाही, या बातम्या कोण पेरत आहे , हे मला माहित नसल्याचेही त्यांनी सांगितले.\nतथ्य नाही – सौ. अर्चनाताई पाटील\nराणा जगजितसिंह पाटील भाजपमध्ये जाणार का यासंदर्भात राणा पाटील यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष सौ. अर्चनाताई पाटील यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता त्यांनी या बातम्यात तथ्य नसल्याचे सांगितले. असं काही ठरलेलं नाही अश्या त्या म्हणाल्या. आपण आजारी असून उपचारासाठी बंगलोरला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nझेडपीच्या सर्वसाधारण सभेत खुन्नस ... अर्चनाताई विरुद्ध यांच्यात सामना ...\nउस्मानाबाद - आज ( गुरुवार ) रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू आहे. यावेळी सक्षणा सलगर यांनी माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटी...\nवंचित राज्यांमध्ये स्वबळावर निवडणुका लढविणार - रेखाताई ठाकूर\nदुर्बल व दुर्लक्षित घटकांना निवडणुकीमध्ये संधी देऊन विकासाचे राजकारण करणार उस्मानाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय ...\nदाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलोमिटर चालत प्रवास...\nगावापर्यंत बस सोडण्याची बाळासाहेब सुभेदार यांची मागणी उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलो...\nआंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीचा भावाकडून छळ\nउस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकाकडे मांडली कैफियत उस्मानाबाद - आंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे उस्मानाबाद पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल असलेल...\nउस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी\nउस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यामधील ग्रामीण भागात शासनमान्य मद्य विक्री परवाने घेऊन नियमाप्रमाणे मद्य विक्री केली जाते. मात्र तालुक्यातील ...\nउस्मानाबाद : दुकानफोडीतील 4 आरोपी मालासह अटकेत\nउस्मानाबाद - माणिक चौक, उस्मानाबाद येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञातान...\nमूल्यवर्धित कर न भरल्याने विरुद्ध सुनिल फार्म इंजिनिअरिंग गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - व्यापारी श्रीमती जाई दिपक पाटील उर्फ जाई अमर पाटील सोनवणे, मे. सुनिल फार्म इंजिनिअरिंग कंपनी.या व्यवसायाच्या मालक आहेत. व्यवसा...\nभूम तालुक्यात अवैध मद्य विरोधी छापा\nउस्मानाबाद - भूम तालुक्यात हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डोंगराचे बाजूच्या शेतात एक व्यक्ती अवैध मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याची गोपनी...\nउस्मानाबाद नगरपरिषदेचा निधी कोरोनासाठी वर्ग करण्याची मागणी\nउस्मानाबाद - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा २०१९-२० ते २०२०-२१ या वर्षाचा सर्व उस्मानाबाद ...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,55,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,92,स्पेशल न्यूज,16,\nOsmanabad Today : राणा जगजितसिंह पाटील भाजपच्या वाटेवर \nराणा जगजितसिंह पाटील भाजपच्या वाटेवर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/10/Life-saving-for-the-cow.html", "date_download": "2022-05-19T00:06:55Z", "digest": "sha1:3NTEX7GERK6SLXUBCSFKDEBVBP72GDSW", "length": 14197, "nlines": 87, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> उस्मानाबाद : विसर्जन विहिरीत पडलेल्या गायीला जीवदान | Osmanabad Today", "raw_content": "\nउस्मानाबाद : विसर्जन विहिरीत पडलेल्या गायीला जीवदान\nउस्मानाबाद - पाण्याच्या आशेने विहिरीत उतरण्याच्या प्रयत्नात आतमध्ये पडलेल्या एका मोकाट गायीला पालिकेच्या अग्निशामन दलाने व एका तरुणाच्या प्...\nउस्मानाबाद - पाण्याच्या आशेने विहिरीत उतरण्याच्या प्रयत्नात आतमध्ये पडलेल्या एका मोकाट गायीला पालिकेच्या अग्निशामन दलाने व एका तरुणाच्या प्रयत्नातून विहिरीबाहेर काढून जीवदान देण्यात आले. ही घटना शुक्रवारी (दि.२) दुपारी उस्मानाबाद शहरातील श्री विसर्जन विहिरीत घडली.\nउस्मानाबाद शहरातील समतानगर भागात गणपती विसर्जन विहीर आहे. यंदाच्या गणशोत्सवात या विहिरीत पडलेल्या गणेश मूर्ती विसर्जन केल्यानंतर जो गाळ साचला होता, तो क्रेन च्या सहाय्याने काढताना हा विहिरीचा कठडा पूर्णपणे ढासळला होता. त्यामुळेच मुक्या जनावरांचा जीव धोक्यात आला आहे. या संदर्भात उस्मानाबाद लाइव्हने व्हिडीओ वृत्त वृत्त प्रकाशित करून नगरपालिकेला जग आली नाही.\nगणेशमूर्ती विसर्जनाच्या श्री विसर्जन विहिरीचे कठडे धोकादायक बनल्यानंतर ते पाडून धोका टाळण्यासाठी कडेने लाकडी बॅरिकेडिंंग करण्यात आलेले आहे. परंतु, एक गाय शुक्रवारी दुपारी पाणी पिण्याच्या प्रयत्नातून आतमध्ये उतरत असताना तोल जाऊन विहिरीत पडली.\nयाबाबत कांही सुजान नागरिकांनी अग्निशामक दलास माहिती दिल्यानंतर अग्निशामक अधिकारी हेमंत कार्ले व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. यावेळी एका धाडसी तरुणाने वििहरीत उतरून गायीच्या बचावासाठी तिच्या पायाला व पोटाला पट्टा बांधून दिला. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने उचलून सदरील गाय विहिरीबाहेर काढून जीवदान देण्यात आले. या बचाव माेहिमेदरम्यान नागरिकांचाही मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, या विहिरीचा धोका टाळण्यासाठी बंदोबस्त करण्याची गरज व्यक्त होत आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nझेडपीच्या सर्वसाधारण सभेत खुन्नस ... अर्चनाताई विरुद्ध यांच्यात सामना ...\nउस्मानाबाद - आज ( गुरुवार ) रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू आहे. यावेळी सक्षणा सलगर यांनी माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटी...\nदाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलोमिटर चालत प्रवास...\nगावापर्यंत बस सोडण्याची बाळासाहेब सुभेदार यांची मागणी उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलो...\nवंचित राज्यांमध्ये स्वबळावर निवडणुका लढविणार - रेखाताई ठाकूर\nदुर्बल व दुर्लक्षित घटकांना निवडणुकीमध्ये संधी देऊन विकासाचे राजकारण करणार उस्मानाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय ...\nउस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी\nउस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यामधील ग्रामीण भागात शासनमान्य मद्य विक्री परवाने घेऊन नियमाप्रमाणे मद्य विक्री केली जाते. मात्र तालुक्यातील ...\nउस्मानाबाद : दुकानफोडीतील 4 आरोपी मालासह अटकेत\nउस्मानाबाद - माणिक चौक, उस्मानाबाद येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञातान...\nRoad Robbery : येरमाळ्याजवळ कार अडवून सशस्त्र दरोडा, सव्वासात लाखांची लूट\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून चोऱ्या आणि दरोड्याच्या घटनेत वाढ झाली आहे. सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावरील ये...\nआंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीचा भावाकडून छळ\nउस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकाकडे मांडली कैफियत उस्मानाबाद - आंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे उस्मानाबाद पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल असलेल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात जुगारविरोधी विशेष मोहिमेदरम्यान 21 गुन्हे दाखल\nउस्मानाबाद - . पोलीस अधीक्षक श्री राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात 20 जानेवारी रोजी जुगार विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली....\nभूम तालुक्यात अवैध मद्य विरोधी छापा\nउस्मानाबाद - भूम तालुक्यात हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डोंगराचे बाजूच्या शेतात एक व्यक्ती अवैध मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याची गोपनी...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,55,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,92,स्पेशल न्यूज,16,\nOsmanabad Today : उस्मानाबाद : विसर्जन विहिरीत पडलेल्या गायीला जीवदान\nउस्मानाबाद : विसर्जन विहिरीत पडलेल्या गायीला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/business-news/article/rs-1-lakh-invested-in-the-multibagger-stock-of-grm-overseas-have-become-rs-4-crore-32-lakhs-10-years/382865", "date_download": "2022-05-18T23:28:37Z", "digest": "sha1:PMAO23Y7BQ2HRWIQJ2UEWF6A3JMEQUNG", "length": 15837, "nlines": 99, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Share Market | Multibagger Stock | जबरदस्त ! हा छोटासा शेअर आहे पैशांची खाण... एक लाखाच्या गुंतवणुकीचे झाले ४ कोटी ३२ लाख, घोडदौड सुरूच...Rs 1 Lakh invested in the Multibagger stock of GRM Overseas have become Rs 4 crore 32 Lakhs 10 years", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\n हा छोटासा शेअर आहे पैशांची खाण... एक लाखाच्या गुंतवणुकीचे झाले ४ कोटी ३२ लाख, घोडदौड सुरूच...\nPenny Stock : जीआरएम ओव्हरसीज (GRM Overseas) या कंपनीच्या शेअरनेदेखील गुंतवणुकदारांना आयुष्यभराची कमाई करून दिली आहे. या मल्टीबॅगर शेअरने (Multibagger stock) गुंतवणुकदारांना कल्पनेपलीकडचा परतावा दिला आहे. १.९० रुपयांचा हा शेअर सध्या ८२१.५० रुपये प्रति शेअरच्या पातळीवर पोचला आहे. या दहा वर्षात हा शेअर ४३२ पटींनी वाढला आहे. जीआरएम ओव्हरसीजच्या शेअरने या कालावधीत ४३,१३६ टक्क्यांचा प्रचंड परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे.\nया पेनीस्टॉकने १० वर्षात दिला ४३,१३६ टक्क्यांचा परतावा\n१.९० रुपयांचा शेअर पोचला ८२१ रुपयांवर\nएक लाखाच्या गुंतवणुकीचे मूल्य झाले ४.३२ कोटी रुपये\nMultibagger Penny Stock : मुंबई : शेअर बाजारात (Share Market) पेनी स्टॉक हे एखाद्या छुप्या हिऱ्याप्रमाणेप्रमाणेच असतात. एखाद्या दमदार पेनी स्टॉकमधील गुंतवणुक रंकाला राजा बनवू शकते. जर त्या कंपनीचे बिझनेस मॉडेल चांगले असेल आणि कंपनीची आर्थिक कामगिरी दीर्घकालावधीसाठी चांगली दिसत असेल तर अशा शेअर्समधील गुंतवणूक ही तुमच्यासाठी पैशांची खाण ठरू शकते. जीआरएम ओव्हरसीज (GRM Overseas) या कंपनीच्या शेअरनेदेखील गुंतवणुकदारांना आयुष्यभराची कमाई करून दिली आहे. या मल्टीबॅगर शेअरने (Multibagger stock) गुंतवणुकदारांना कल्पनेपलीकडचा परतावा दिला आहे. १.९० रुपयांचा हा शेअर सध्या ८२१.५० रुपये प्रति शेअरच्या पातळीवर पोचला आहे. (Rs 1 Lakh invested in the Multibagger stock of GRM Overseas have become Rs 4 crore 32 Lakhs 10 years)\nजीआरएम ओव्हरसीजच्या शेअरने दिला तब्बल ४३,१३६ टक्क्यांचा परतावा\nजीआरएम ओव्हरसीज या कंपनीचा शेअर मल्टीबॅगर ठरला आहे. या शेअरने मागील दहा वर्षात छप्परफाड परतावा दिला आहे. १० वर्षांपूर्वी हा शेअर १.९० रुपये प्रति शेअरच्या (Share price of GRM Overseas)पातळीवर होता. सध्या हा शेअर ८२१.५० रुपयांवर पोचला आहे. आजही या शेअरला अप्पर सर्किट लागले आहे. या दहा वर्षात हा शेअर ४३२ पटींनी वाढला आहे. जीआरएम ओव्हरसीजच्या शेअरने या कालावधीत ४३,१३६ टक्क्यांचा प्रचंड परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे.\nएक लाखाच्या गुंतवणुकीचे झाले ४ कोटी ३२ लाख\nजीआरएम ओव्हरसीजच्या शेअरने धुवॉंधार बॅटिंग करत गुंतवणुकदारांना श्रीमंत बनवले आहे. अगदी १ लाखाच्या गुंतवणुकीने गुंतवणुकदार करोडपती झाले आहे. मागील दहा वर्षात या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाख रुपयांचे मूल्य आज ४ कोटी ३२ लाख रुपये इतके आहे. तर महिनाभरात १ लाखाचे १.६० लाख झाले आहेत. सहा महिन्यात या शेअरने १ लाखाचे ५ लाख केले आहेत. वर्षभरात या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाख रुपयांचे मूल्य आज २४ लाख रुपयांच्या आसपास झाले आहे. ५ वर्षापूर्वी तुम्ही जर जीआरएम ओव्हरसीजच्या शेअरमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज तुमच्या हाती १.७४ कोटी रुपये असते.\nMultibagger Stock | या शेअरची किंमत ३६ रुपयांवरून पोचली ९४० रुपयांवर, दिला २,५०० टक्क्यांचा परतावा, जबरदस्त कमाई\nMultibagger Stock | या केमिकल कंपनीच्या ६४ पैशांच्या शेअरने १ लाखाचे केले १७ कोटी, पिढ्यानपिढ्यांची कमाई\nMultibagger Stock | या पेनीस्टॉकने एका वर्षात १ लाखाचे केले ८३ लाख, छप्परफाड कमाई\nमागील एका महिन्यातच हा शेअर ५०५ रुपयांवरून ८२१ रुपयांवर पोचला आहे. जवळपास ६० टक्क्यांचा परतावा या शेअरने ३० दिवसात दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या शेअरने ४०० टक्क्यांपेक्षाही जास्त परतावा दिला आहे. १५६ रुपयांवरून ८२१ रुपयांपर्यतची तेजी या शेअरने दाखवली आहे. मागील फक्त एका वर्षातच या शेअरने २,२०० टक्क्यांचा दणदणीत परतावा दिला आहे. वर्षभरापूर्वी ३४ रुपयांवर असणारा हा शेअर ८०० रुपयांच्या पार झाला आहे.\nमात्र पेनी स्टॉकमधील गुंतवणूक (Investment in Penny Stock) ही जोखमीची असते. खास करून जेव्हा तुम्ही दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करत असता तेव्हा जोखीम जास्त असते. कारण पेनी स्टॉकमध्ये व्यवहार तुलनेने कमी होतात. यात खरेदी-विक्रीसाठी उपलब्ध शेअर्सची संख्या कमी असते आणि तुलनेने फार थोड्या लोकांकडे मोठ्या संख्येने शेअर्स असतात. मात्र जर त्या कंपनीचे बिझनेस मॉडेल चांगले असेल आणि कंपनीची आर्थिक कामगिरी दीर्घकालावधीसाठी चांगली दिसत असेल तर अशा शेअर्समधील गुंतवणूक ही तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते.\n(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nPetrol Diesel Price: या दिवसापासून पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार सरकारने जाहीर केली तारीख\nया फळाची शेती अल्पावधीत करेल करोडपती\nMaharashtra Job Alert: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत आहेत या पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख\nMoney Making Idea: स्टेट बॅंक देतेय कमाईची जबरदस्त संधी फक्त ही कागदपत्रे जमा करा, तुम्हाला दरमहा मिळतील 60 हजार...\nEPFO : तुमच्या PF खाते क्रमांकामध्ये दडलेली ही खास माहिती तुम्हाला माहित असलीच पाहिजे, जाणून घ्या...\nIEC 2022 | एचडीएफसीचे केकी मिस्त्री म्हणतात ऐतिहासिकदृष्ट्या स्वस्त दरात मिळतंय गृहकर्ज, रिअल इस्टेटसाठी ही चांगली वेळ\nIEC 2022 | कोरोनाचा बूस्टर डोस आवश्यक, नियामक संस्थांनी मंजूरी देताना आधीसारखीच तत्परताच दाखवावी : अदर पूनावाला\nIEC 2022 | गौतम अदानी म्हणतात, भारत स्वावलंबी होत, जग भारतावर अवलंबून होण्यापर्यतचा पल्ला गाठणार\nIEC 2022 | आरोग्य, शिक्षणापासून ड्रोनपर्यंत सर्वत्र 5G महत्त्वाचे, भारताचे चित्र बदलणार : सुनील मित्तल\nIEC 2022 | भारत हा जागतिक कंपन्यांची पहिली पसंती, देशातील गरीबी हटवणे आणि रोजगार निर्मिती आहे महत्त्वाचे : अनिल अग्रवाल\n50 लाख नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी होणार - एकनाथ शिंदे\nसारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी देणार-अजित पवार\nएकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/television/aai-kuthe-kay-karte-yash-and-arundhati-find-out-about-aniruddhas-secret-midnight-mission-666966.html", "date_download": "2022-05-18T23:44:10Z", "digest": "sha1:4YDMAM5MH33SUQZ7IXK7JTWECGBEPGPZ", "length": 10713, "nlines": 98, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Entertainment » Television » Aai Kuthe Kay Karte Yash and arundhati find out about aniruddhas secret midnight mission", "raw_content": "Aai Kuthe Kay Karte: ‘तुझ्यासारख्या बाईला रोज शेजारी झोपायला कुणी तरी लागतं’, अनिरुद्ध देशमुखच्या बोलण्यानं अरुंधती जोगळेकरला भोवळ\nआई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचा महाएपिसोड नुकताच पार पडला. होळीची धमाल या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना पहायला मिळाली. अरुंधती (Arundhati) आणि आशुतोष यांची वाढत असलेली जवळीक अनिरुद्धच्या (Aniruddha) डोळ्यात खुपतेय. त्या दोघांबद्दलचे विचार त्याला स्वस्थ झोपूही देत नाहीत.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: स्वाती वेमूल\nआई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचा महाएपिसोड नुकताच पार पडला. होळीची धमाल या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना पहायला मिळाली. अरुंधती (Arundhati) आणि आशुतोष यांची वाढत असलेली जवळीक अनिरुद्धच्या (Aniruddha) डोळ्यात खुपतेय. त्या दोघांबद्दलचे विचार त्याला स्वस्थ झोपूही देत नाहीत. त्यात संजना आगीत तेल ओतायचं काम करते. अरुंधती आणि आशुतोष एकत्र राहत असतील, असा संशय ती अनिरुद्धसमोर व्यक्त करते. याच संशयामुळे अनिरुद्ध अखेर अरुंधतीच्या घरात येऊन पोहोचतो. रात्री लपूनछपून तो तिच्या घरात येतो आणि त्यानंतर काय होतं, ते प्रेक्षकांना आजच्या (21 मार्च) भागात पहायला मिळणार आहे. घरात कोणीतरी शिरलंय, या भीतीने अरुंधती यशला फोन करते. यशसमोर अनिरुद्धचं पितळ उघड पडतं. मात्र तरीही आपली चूक मान्य न करता अनिरुद्ध तिलाच सुनावतो.\n“संशयाने इतकं वेडंपिसं करून सोडलंय यांना, की उरलीसुरली लाजसुद्धा सोडून दिली. डोक्यातले घाणेरडे विचार गप्प बसू देईना, मग आले इथे मध्यरात्री चोरासारखे. मी आणि आशुतोष एकत्र राहतोय की नाही, हे पहायला आलात ना,” असा सवाल अरुंधती करते. त्यावर अनिरुद्ध म्हणतो, “हो, मला बघायचं होतं, कारण तुमच्या बोलण्यावर आता मला विश्वास नाही. तुम्हाला रंगेहाथ पकडायला आलो. तुमचा हा खोटारडेपणा मला आता असह्य होतोय. त्यापेक्षा सांगून टाका ना, तुम्ही एकत्र राहता म्हणून. आज वाचलात तुम्ही, पण एरव्ही राहतच असाल ना. तू जगाला फसवू शकशील, मला नाही. तुझ्यासारखी बाई एकटी नाही राहू शकत. तुझ्यासारख्या बाईला आधाराची गरज असते. रात्री झोपताना कोणीतरी लागतं शेजारी.”\nअनिरुद्धच्या तोंडून असे शब्द ऐकून यश आणि अरुंधतीचा राग अनावर होतो. “तुम्हाला काय वाटलं, मी तुम्हाला आणि संजनाला ज्या अवस्थेत पाहिलं, तशी मी तुम्हाला दिसेन आणि मग काय कराल, जगासमोर उघडं पाडाल मला आणि मग काय कराल, जगासमोर उघडं पाडाल मला विकृत होत चाललात तुम्ही. किळस येते मला तुमची,” अशा शब्दांत अरुंधती व्यक्त होते. संजनाला फोन करून सगळं सांगण्याचा ती विचार करते. मात्र संजनाला यात अडकवायची गरज नाही. ही गोष्ट इकडनं बाहेर जाता कामा नये, असं सांगून अनिरुद्ध तिला थांबवतो. पुन्हा असं काही केल्यास पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याचा इशारा अरुंधती अनिरुद्धला देते. “खरंतर तुम्हाला पोलिसांच्याच ताब्यात द्यायला हवं. पण तुम्ही जेलमध्ये गेलात तर घराची घडी पुन्हा विस्कटेल, म्हणून सोडून देतेय लक्षात ठेवा,” असं ती म्हणते. एवढं होऊनही अनिरुद्धचा अहंकार आणि संशयी वृत्ती जात नाही. “तुझं नशिब चांगलं होतं म्हणून आशुतोष इथे नव्हता. पण एक दिवस मी तुम्हाला नक्की पकडेन,” असं म्हणून तो तिथून निघून जातो.\nअरुंधतीने अनेक वर्षं अनिरुद्धच्या धाकात घालवली आणि आता त्यांच्या भीतीत घालवायची का, असा प्रश्न तिला पडला आहे. याच विचारांनी तिला भोवळ येते. अनिरुद्धचा हा कारनामा संजनाला कळेल की नाही, देशमुख कुटुंबीयांपर्यंत ही गोष्ट पोहोचेल की नाही, हे मालिकेच्या आगामी भागांतून स्पष्ट होईल.\nलेखक नशा करून, गांजा मारून लिहितात का ट्रोलिंगवर ‘आई कुठे काय करते’च्या लेखिकेचा परखड सवाल\nSher Shivraj Teaser: ‘पावनखिंड’नंतर आता ‘शेर शिवराज’; अफजलखानाच्या वधाचा इतिहास मोठ्या पडद्यावर\nनर्गिस फाखरीचा ब्रालेस ग्लॅमरम लूक\n‘धर्मवीर’ चित्रपटाचे प्रमोशन धर्मपत्नी सोबत\nप्राजक्ता माळीची दिलखेच स्माईल\nअंकिता लोखंडेचा आपल्या नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/lifestyle/khana/black-tea-is-extremely-beneficial-for-health-au37-709502.html", "date_download": "2022-05-18T22:18:49Z", "digest": "sha1:TMOJ2RAH2Y5GUKBK75M5KD253YTYAP3Z", "length": 8265, "nlines": 96, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Lifestyle » Khana » Black tea is extremely beneficial for health", "raw_content": "Health | हा चहा साखर कमी करेल आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही मदत करेल, जाणून घ्या या खास चहाबद्दल\nआजकाल ओलांग टी, सिल्व्हर नीडल टी, अर्ल टी, ग्रीन टी यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या सर्व चहामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते. जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आता बरेच लोक आले, काळी मिरी आणि कच्ची हळद मिसळून सकाळचा चहा खातात. यामुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढते.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल\nमुंबई : मस्त गरमा गरम कडक चहाच्या (Tea) कपाने दिवसाची सुरूवात करायला कोणाला आवडत नाही. बरेचजण तर सकाळी ब्रेड टी देखील घेतात. मात्र, रिकाम्या पोटी चहा घेणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. असे डॉक्टर आणि तज्ज्ञांनी वारंवार सांगितले आहे. रिकाम्या पोटी कोणताही चहा प्यायल्यास अॅसिडिटीची (Acidity) शक्यता वाढते. याचे एकमेव कारण म्हणजे चहामध्ये असलेले कॅफिन. त्यामुळे मॉर्निंग वॉक करून घरी परतताना एक कप चहा अजिबात घेऊ नका. जर तुम्हाला सकाळी चहा पिण्याची इच्छा असेल तर तुम्ही चहासोबत बिस्किट नक्की खा. अन्यथा गॅस्ट्रिकचा त्रास वाढेल. दूधाचा चहा घेणे मुळात आरोग्यासाठी (Health) चांगलेच नाहीये. हा चहा प्यायल्यानंतर शरीरामध्ये अनेक आजार येतात.\nआजकाल ओलांग टी, सिल्व्हर नीडल टी, अर्ल टी, ग्रीन टी यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या सर्व चहामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते. जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आता बरेच लोक आले, काळी मिरी आणि कच्ची हळद मिसळून सकाळचा चहा खातात. यामुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढते, तसेच अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. तसेच काळा चहा पिणे देखील आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. चला काळ्या चहाचे फायदे जाणून घेऊयात.\nHealth | पुदिना आणि तुळशीच्या पानांचे अशाप्रकारे सेवन करा आणि वाढलेले वजन झपाट्याने कमी करा\nभेगा पडलेल्या टाचांपासून सुटका मिळवण्यासाठी हे सोपे घरगुती उपाय नक्की करा\nHealth | उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी या पदार्थांचा आहारात अजिबात समावेश करू नये\nज्यांना नियमितपणे गॅस, छातीत जळजळ किंवा पोटाचा त्रास होत असेल त्यांनी दुधाचा चहा पिणे बंद करून काळा चहा प्यावा. या चहामुळे शरीर निरोगी राहील. एकापेक्षा जास्त समस्या दूर होतील. सकाळी दुधाचा चहा प्यायल्याने यकृताचा त्रास होतो. आणि म्हणून ज्यांना फॅटी लिव्हरची समस्या आहे त्यांनी दुधाचा चहा अजिबात पिऊ नये. काळ्या चहाचे नियमित सेवन केल्यास शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. हा चहा चांगला डिटॉक्सिफिकेशन करण्यास मदत करतो.\nदारु किती वेळ शरीरात राहते\nहिवाळ्यात सहलीला जाण्यासाठी महाराष्ट्रातील टॉप ५ स्पॉट\nचमकदार त्वचेसाठी मिस युनिव्हर्सच्या टिप्स\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/nashik/nashik-corona691-corona-patients-undergoing-treatment-in-nashik-district-608208.html", "date_download": "2022-05-18T22:49:02Z", "digest": "sha1:WNRC2I3PI7CA27BYODDJY4XQ73JLWYKJ", "length": 9705, "nlines": 99, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Maharashtra » Nashik » Nashik Corona|691 corona patients undergoing treatment in Nashik district", "raw_content": "Nashik Corona|नाशिकमध्ये कोरोना रुग्णांचा गुणाकार; अत्यंत झपाट्याने वाढ, आजची संख्या…\nकोरोनाचे वाढते रुग्ण पाहता शहरात 3300 बेड तयार ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी 2200 खाटांना ऑक्सिजनची सुविधा आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: मनोज कुलकर्णी\nनाशिकः नाशिकमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये अत्यंत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. सध्या जिल्ह्यात तब्बल 691 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील तब्बल 438 रुग्ण आहेत. विशेष म्हणजे कुठेही कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले जात नाही. नागरिक मास्क वापरत नाहीत. मोठमोठ्या नेत्यांचे विवाह सोहळे मोठ्या धूमधडाक्यात सुरू आहेत. यामुळेच कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे समोर येत आहे.\nनाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 4 हजार 770 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 691 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 756 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 39, बागलाण 16, चांदवड 06, देवळा 18, दिंडोरी 49, इगतपुरी 8, मालेगाव 04, नांदगाव 05, निफाड 49, सिन्नर 21, सुरगाणा 02, त्र्यंबकेश्वर 04, येवला 11 अशा एकूण 232 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 438, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 10 तर जिल्ह्याबाहेरील 11 रुग्ण असून असे एकूण 691 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 14 हजार २१७ रुग्ण आढळून आले आहेत.\n4000 मेट्रीक टन ऑक्सिजन साठा\nनाशिकमध्ये कोरोनाची दुसरी लाट भयंकर होती. ऑक्सजिनसाठी लोकांनी रस्त्यावर अक्षरशः रांगा लावल्या होत्या. याचे भयावह चित्र मीडियातून पुढे आले होते. हे पाहता आता महापालिकेने ऑक्सिजनची चोख व्यवस्था केली आहे. दररोज 4000 मेट्रीक टन ऑक्सिजन साठा उपलब्ध ठेवला जात आहे. त्यासाठी ऑक्सिजन निर्मिती करणारे 23 प्रकल्प उभारले आहेत. त्यातून 23 मेट्रीक टन ऑक्सिजनची रोज निर्मिती होणार आहे. द्रवरूप ऑक्सिजनसाठी 246 मेट्रीक टन क्षमतेच्या 19 टाक्या आहेत. 130 मेट्रीक टन साठ्याचे 7271 ऑक्सिजन सिलिंडरही तयार ठेवण्यात आले आहेत.\nकोरोनाचे वाढते रुग्ण पाहता शहरात 3300 बेड तयार ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी 2200 खाटांना ऑक्सिजनची सुविधा आहे. बिटको रुग्णालयात ऑक्सिजनच्या सर्वाधिक साडेसहाशे खाटा आहेत. त्यात गरज पडल्यास 250 खाटा वाढवण्याची तयारी करण्यात आली आहे. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात 150, ठक्कर डोम 325, संभाजी स्टेडियम येथे 280 खाटांची सोय करण्यात आली आहे. मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये 180 खाटा, समाजकल्याण कार्यालय कोविड सेंटर 500 खाटा, मोरी कोविड सेंटर 200 खाटा, अंबर सेंटर 300 खाटा, सातपूर मायको रुग्णालय 50, सावतानगर क्रॉम्प्टन हॉल 60 ऑक्सिजन खाटा आहेत.\nNashik|मालेगावमध्ये कोरोना लसीकरण नोंदणीत घोळ, चौकशीपूर्वीच 10 शिक्षकांचे निलंबन रद्द\nProperty Tax|नाशिकमध्येही मालमत्ता करमाफी होण्याची शक्यता; पालकमंत्री छगन भुजबळांनी काय दिले संकेत\nMalegaon scam| कृषिमंत्री दादा भुसे यांच्या तालुक्यात 89 कोटींचा अनुदान वाटप घोटाळा\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nप्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं निधन\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/opinion/what-exactly-happened-on-the-fort-of-raigad-who-tried-to-put-asthi-on-it-593647.html", "date_download": "2022-05-18T23:17:50Z", "digest": "sha1:3NCSGKRQ4S5KBGU4P37R24CHYKIPFCCV", "length": 8918, "nlines": 94, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Opinion » Who Tried to put asthi at the fort of Raigad political controversy began in Maharashtra?", "raw_content": "तर रायगडावर अस्थी ठेवण्याची प्रथा पडेल नेमकं काय घडलं स्वराज्याच्या ऐतिहासिक किल्ल्यावर\nरायगडावर कुणी अस्थी ठेवण्याचा प्रयत्न केला\nलिखाणाचा वाद-प्रतिवाद यापुढेही सुरुच राहणार आहे. मात्र किल्ल्यांवर अस्थी नेण्याची जर प्रथा सुरु झाली, तर उद्या प्रत्येक जण किल्ल्यांवर येऊन अस्थी विसर्जन करु लागेल.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: सागर जोशी\nबाबासाहेब पुरंदरेंना जाऊन 3 आठवडे झालेयत. मात्र आता त्यांच्या अस्थीवरुन नवा वाद रंगलाय. काही शिवप्रेमींच्या दाव्यानुसार बाबासाहेब पुरंदरेच्या अस्थी विसर्जनासाठी किल्ले रायगडावर आणल्या गेल्या. प्राथमिक माहितीनुसार पुण्यातून 2 मुलं रायगडावर पोहोचली. त्यांच्याकडे राखसदृश्य पावडर आणि काही पुस्तकं होती. रायगडावरच्या महाराजांच्या समाधीसमोर त्यांना त्या वस्तू ठेवायच्या होत्या. मात्र तेवढ्यात काही शिवप्रेमींनी त्यांना रोखलं आणि वादाला सुरुवात झाली. कथितपणे अस्थी विर्सजनासाठी आलेली दोन्ही मुलं आपल्याकडे अस्थी नसल्याचा दावा करतायत. तर दुसरीकडे त्यावर आक्षेप घेणाऱ्यांनी चंदन आणि अत्तरात भिजवून अस्थी आणल्याचा दावा केलाय.\nवाद टोकोला पोहचल्यानंतर पोलीस गडावर दाखल झाले. दोन्ही मुलांकडची राखसदृश पावडर पोलिसांनी जप्त करुन दोघांनाही ताब्यात घेतलंय. आणि त्या पावडरमध्ये खरोखर अस्थी होत्या, की मग इतर अजून काही होतं, याच्या तपासासाठी ती पावडर केमिकल अॅनालिसीससाठी पाठवण्यात आलीय.\nकिल्ल्यांवर अस्थी विसर्जनाचा वाद बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनापासून सुरु झाला होता. पुरंदरेंच्या निधनानंतर ११ किल्ल्यांवर पुरंदरेंच्या अस्थी विसर्जीत करण्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र तेव्हापासून संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनांनी त्याला विरोध केला होता.\nकाही जण पुरंदरेंच्या लिखाणाच्या बाजूनं असतील, तर काही जण लिखाणाच्या विरोधात. लिखाणाचा वाद-प्रतिवाद यापुढेही सुरुच राहणार आहे. मात्र किल्ल्यांवर अस्थी नेण्याची जर प्रथा सुरु झाली, तर उद्या प्रत्येक जण किल्ल्यांवर येऊन अस्थी विसर्जन करु लागेल.\nपुरंदरे असतानाही वाद होते. आणि आता पुरंदरेंच्या निधनानंतरही वाद रंगतोय. पुरंदरे हयात असताना एक गट बाबासाहेब पुरंदरेंनी केलेल्या कामाचं कौतुक करणारा होता. तर दुसरा गट पुरंदरेंच्या लिखाणावर कायम आक्षेप घेत आला. सामाजिक संघटना यावरुन कायम आमने-सामने येत आल्या आहेत. मात्र इतर पक्षांची भूमिका पुरंदरेंवरच्या आक्षेपावरुन कधी आक्रमक तर कधी मवाळ राहिलीय. फक्त मनसेनं जाहीरपणे पुरंदरेंच्या समर्थनात अनेकदा भूमिका घेतलीय.\nतूर्तास या वादावर काही शिवप्रेमी संघटना अस्थी पुरंदरेंच्या होत्या म्हणून नव्हे, तर किल्ल्यांवर अस्थी विसर्जनाची परंपरा सुरु होऊ नये, म्हणून विरोध करत असल्याचं म्हटलंय. त्यामुळे खरोखर त्या राखसदृशय् पदार्थात काय होतं, हे आता तपासाअंती कळणार आहे.\nनर्गिस फाखरीचा ब्रालेस ग्लॅमरम लूक\n‘धर्मवीर’ चित्रपटाचे प्रमोशन धर्मपत्नी सोबत\nप्राजक्ता माळीची दिलखेच स्माईल\nअंकिता लोखंडेचा आपल्या नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/politics/municipal-corporation-elections-vasai-virar-election-2021-ward-106-409496.html", "date_download": "2022-05-18T23:49:04Z", "digest": "sha1:4IS7YDBR7DQNP2NWD5L4JNJMGFXUARQQ", "length": 4459, "nlines": 99, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Politics » Municipal corporation elections vasai virar election 2021 ward 106", "raw_content": "\nवसई विरार महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक एकशे सहामधून 2015 च्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे मनिष वर्तक निवडून आले आहेत. (municipal corporation elections Vasai Virar election 2021 Ward 106)\nVasai Virar Election 2021, Ward 106: वसई विरार महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक एकशे सहामधून 2015 च्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे मनिष वर्तक निवडून आले आहेत. यंदाच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस, भाजप या चारही पक्षांकडून ताकद पणाला लावली जाईल. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (municipal corporation elections Vasai Virar election 2021 Ward 106)\nबहुजन विकास आघाडी 0\nनर्गिस फाखरीचा ब्रालेस ग्लॅमरम लूक\n‘धर्मवीर’ चित्रपटाचे प्रमोशन धर्मपत्नी सोबत\nप्राजक्ता माळीची दिलखेच स्माईल\nअंकिता लोखंडेचा आपल्या नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/pawar-family-loses-23-factories-raju-shetty/", "date_download": "2022-05-18T22:31:23Z", "digest": "sha1:MMXBYEWRJID7IARYTWKOJSIQ4OUBVUR3", "length": 7469, "nlines": 64, "source_domain": "analysernews.com", "title": "पवार कुटुंबीयांनी २३ कारखाने घशात घातले : राजू शेट्टी", "raw_content": "\nपवार कुटुंबीयांनी २३ कारखाने घशात घातले : राजू शेट्टी\nकोल्हापूर : साखर संघाचे अध्यक्ष शरद पवार आणि उसाचे दर हेच ठरवणार. सगळ्यात जास्त कारखाने यांच्याच ताब्यात. शरद पवार कुटुंबीयांनी २३ साखर कारखाने घशात घातले आहेत, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.\nनांदणी (ता. शिरोळ) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हुंकार यात्रा व शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जयकुमार कोले होते. यावेळी राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, शेतकरी आळशी आहे, तुम्ही शहाणी माणसे आहात. त्यामुळे तुम्ही आमच्यावर सत्ता गाजवत आहात. तुमचा रोहित लई शहाणा निघाला. तो मतांची शेती करतो. कन्‍नड साखर कारखाना घशात घालून तो अतिकष्टाळू झाला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था उभी केली. त्याचा पदसिद्ध अध्यक्ष मुख्यमंत्री हेच असत. मात्र, शरद पवार एकदा अध्यक्ष झाले आणि कायमचेच अध्यक्ष राहिले. वसंतदादा पाटील यांनी डेक्कन साखर संकुल उभारले आणि त्याचेही तहयात अध्यक्ष शरद पवार बनले. शरद पवार यांच्या कुटुंबातील अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी तब्बल २३ साखर कारखाने आपल्या घशात घातल्याचे शेट्टी यांनी सांगितले.\nदिवसा शेतीसाठी वीज मिळावी ही आमची रास्त मागणी आहे. यासाठी मी न्यायालयात जाणार आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि वाढत्या महागाईने शेतकरी भरडला जात आहे. तुम्हाला कारखान्याची एवढी चिंता आहे, तर शिल्लक साखरेवर नाबार्डकडून थेट कर्जपुरवठ्यासाठी प्रयत्न केलात तर शेतकरी सुखी होईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी व दिवसा वीजपुरवठा करावा, यासाठी सरकारला गुडघे टेकायला लावू, असेही ते म्हणाले. जि.प. आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती सावकार मादनाईक म्हणाले, भाजप, महाविकास आघाडीने आम्हाला फसविले. सरकार सत्तेवर येऊन दोन वर्षे झाली तरी यांना कोळसा संपलेला समजत नाही. झोपा काढता काय निवडणुकीत पराभूत झालो, याचे दुःख नाही. सत्तेत असताना आम्ही पैसे मिळवले नाहीत. शेतकर्‍यांचे पाठबळ मिळवले. त्यामुळेच आमच्या मागे ‘ईडी’ लागली नाही, असा टोला त्यांनी हाणला.\nभोंग्यांबाबत पोलिस महासंचालक व पोलिस आयुक्त धोरण ठरवणार\nKGF 2′ चित्रपटचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील २१ मेची सभा रद्द\nराहुल गांधींना नेत्यांऐवजी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट; हार्दिक पटेलचा निशाणा\nशिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एआयएमआयएमच्या प्रवक्त्याला अटक\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा तडकाफडकी राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2022-05-18T23:48:20Z", "digest": "sha1:FE7BI5ITRABUQQZOJHU6F7UKIMLR55JR", "length": 5486, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वडकी - विकिपीडिया", "raw_content": "\nवडकी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे.\nयेथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा,जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी.पर्यंत असते.\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ डिसेंबर २०२१ रोजी ११:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2020/04/2BFUPW.html", "date_download": "2022-05-18T22:53:57Z", "digest": "sha1:GXGGMPSKFVLIHXQKGDOM6QAZOPWISMGA", "length": 3349, "nlines": 33, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "वांग खोऱ्यात वादळी पावसाची दमदार हजेरी.", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nवांग खोऱ्यात वादळी पावसाची दमदार हजेरी.\nएप्रिल १३, २०२० • चंद्रकांत चव्हाण\nवांग खोऱ्यात वादळी पावसाची दमदार हजेरी.\nसोमवारी दि 13 रोजी सायंकाळी ढेबेवाडी तसेच तळमावले परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह वाळवाच्या पाऊसाने हजेरी लावली .\nवादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडात सुमारे एक तास गारांचा मुसळधार पाऊस पडत होता. गारांचा जणू सडा सर्व रस्त्यावर दिसत होता. गार वाऱ्यासह कमालीचा गारवा वातावरणात जाणवत होता. या मुसळधार वादळी पावसामुळे विभागात कोणतेही नुकसान झाले नसल्याचे वृत्त आहे .\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.newsdanka.com/business/information-of-lpg-gas-cylinder/53931/", "date_download": "2022-05-18T22:58:22Z", "digest": "sha1:KSPJXVMF4JJB4GCKLCZRLLUOACLSNINT", "length": 16378, "nlines": 130, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Information Of Lpg Gas Cylinder", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरअर्थजगतएलपीजी गॅसच्या पोटात दडलंय काय\nएलपीजी गॅसच्या पोटात दडलंय काय\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nसध्या आपल्या देशात महागाईचा भडका उडत आहे. यामध्ये आता घरगुती एलपीजी सिलेंडरने भर घातली आहे. नुकताच एलपीजी सिलेंडरचा भाव ५० रुपयांनी वाढून हजाराच्या घरात पोहचला आहे. एलपीजी सिलेंडरचे भाव वाढल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. मात्र ही आताची स्थिती नाही आहे. याआधीही युपीए सरकारच्या काळात गॅस सिलेंडरचा भाव एवढाच होता. फरक फक्त एक होता यावर युपीए सरकार सबसिडी देत होते. आपल्याला या सिलेंडरची किंमत यूपीए सरकारच्या काळात ४१० रुपये होती आणि त्यावर सरकार ८२७ रुपयांची सबसिडी होते. मात्र याचा पूर्ण भार सरकारच्या तिजोरीवर येत होता म्हणजे तेव्हा एलपीजी सिलेंडरचा भाव १ हजार २०० रुपयांच्या घरात होता आणि आता हजार रुपयांच्या घरात गॅसचा भाव आहे. या किमतीचा खुलासा खुद्द राहुल गांधी यांनी केला आहे.\nकाही दिवसांपूर्वी तेल कंपन्यांद्वारे एलपीजी गॅस सिलेंडरचा भाव ५० रुपयांनी वाढवण्यात आला. त्यामुळे आता मुंबईत १४ किलो २०० ग्रॅम सिलेंडरचा भाव ९९९.५० म्हणजेच जवळपास १००० रुपयांना सिलेंडर मिळणार आहे. पेट्रोल डिझेल प्रमाणे प्रत्येक राज्यात गॅस सिलेंडरचे भाव देखील वेगळे असले तरी सध्या देशातील प्रत्येक राज्यात जवळपास गॅस सिलेंडरचा भाव ९०० रुपयांपेक्षा पेक्षा जास्त आहे.\nभारत देश हा जगातील सर्वात मोठा दुसरा गॅस आयातदार आहे. आपल्या देशाच्या जवळपास अर्ध्याहून जास्त गॅसच्या गरजा परदेशी पुरवठादारांकडून पुरवल्या जातात. यामध्येसुद्धा प्रामुख्याने सौदी अरेबिया, कतार, ओमान आणि कुवेतमधील पश्चिम आशियाई उत्पादकांकडून आपल्या गरजा पूर्ण होतात. त्यामुळे एलपीजीची किंमत वाढणे किंवा कमी होणे हे आपल्या हातात नसते. एलपीजीची किंमत ही इम्पोर्ट पॅरिटि प्राइजच्या आधारे ठरवली जाते. आयपीपी हे आतंरराष्ट्रीय वस्तूंच्या किमतीवर अवलंबून असते. आयपीपीची किंमत ठरवण्यासाठी सौदी अरेबियाच्या ‘सौदी आरामको’ तेल कंपनीचा मोठा वाटा आहे.\nसौदी अरामको ही एक सौदी अरेबियाची तेल कंपनी आणि नैसर्गिक वायू कंपनी आहे. ही कंपनी कमाईच्या बाबतीत आणि तेल कंपन्यांमधील जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. म्हणजे जी एलपीजी सिलेंडरची किंमत सौदी आरामको कंपनी ठरवते तीच किंमत एलपीजी गॅससाठी अंतिम किंमत असते. ही कंपनी एलपीजी सिलेंडरची किंमत मालवाहतूक शुल्क, कस्टम ड्युटी म्हणजेच सीमा शुल्क, फ्री ऑन बॉर्ड प्राईज आणि पोर्ट अँड इन्शुरन्सच्या आधारे ठरते. आंतरराष्ट्रीय पातळीवर जी काही किंमत ठरवली जाते ती डॉलरमध्ये असते त्यांनतर डॉलरची किंमत मग आपण आपल्या रुपयात रूपांतरित करून घेतो. यामध्ये डॉलरच्या किंमतीत रुपयाची किती किंमत आहे हे सुद्धा महत्वाचे असते. जर डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला तर साहजिकच आपल्याला एलपीजी गॅसची किंमत महाग पडते. ही किंमत आंतरराष्ट्रीय पुढे भारतात या किमतीवर पुन्हा जीएसटी, डीलर कमिशन,बाटल्याची किंमत, स्थानिक मालवाहतूक शुल्क, मार्केटिंग कॉस्ट हे सर्व शुल्क लावून जी किंमत येते ती किंमत ग्राहक एलपीगी गॅससाठी मोजतो. यामुळे जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर एलपीजीच्या किमतीत चढउतार येतो तेव्हा साहजिकच याचा भारतावर सुद्धा परिणाम होतो.\n२०१४ मध्ये एलपीजी गॅसचा वापर करणाऱ्यांची संख्या १४ करोड ८० लाखाच्या आसपास होती हीच संख्या २०२२ मध्ये दुप्पट झाली आहे. २०२१ डिसेंबरच्या आकडेवारीनुसार, भारतात २९ करोड ११ लाख लोक एलपीजी सिलेंडरचा वापर करतात. भारतात जशी एलपीजीचे मागणी वाढत आहे तशीच जगात इतर देशांतही एलपीजीची मागणी वाढतेय. मागणी वाढल्याने सहाजिकच याचा किमतीवर परिणाम होत आहे. याचे अजून एक महत्वाचे कारण म्हणजे, एलपीजी सिलेंडरच्या कच्च्या मालाच्या किमतीत होणारी वाढ. एलपीजी सिलेंडर हा प्रोपेन आणि ब्युटेन या दोन घटकांपासून बनतो. गॅस बनवण्यासाठी प्रोपेनचा ४० टक्के आणि ब्युटेनचा ६० टक्के वापर केला जातो. याच दोन घटकांची किंमत आंतरराष्ट्रीय पातळीवर काही वर्षापासून वाढत आहे. प्रोपेनची किंमत एप्रिल २०२० मध्ये २३० डॉलर प्रति मेट्रिक टन होती तर ब्युटेनची किंमत २४० डॉलर प्रति मेट्रिक टन होती. हीच किंमत २०२१ डिसेंबर मध्ये ७९५ डॉलर प्रति मेट्रिक टन तर ब्युटेनची किंमत ७५० डॉलर प्रति मेट्रिक टन झाली. म्हणजेच, एका वर्षात या घटकांची किंमत तीनपट झाली आहे. त्यामुळे कच्या मालाच्या किमतीत वाढ होणं हे सुद्धा सिलेंडरसाठी एक महत्वाचे कारण आहे.\nत्याशिवाय एलपीजी सिलेंडरचा भाव वाढण्याचा अजून एक कारण म्हणजे रशिया युक्रेन युद्ध. रशिया देश हा तेल आणि गॅसचा प्रमुख निर्माता आहे. या रशिया युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाची किंमत वाढली आहे. तेलाच्या किमतीचा परिणाम हा गॅसच्या किमतीवर सुद्धा होतो. म्हणजेच थोडक्यात एलपीजी सिलेंडरचा भाव मागणी व पुरवठ्यावर आणि आतंरराष्ट्रीय मार्केटमध्ये डॉलरच्या किंमतीत रुपयाची होणारा चढउतार तसेच काही नैसर्गिक आणि अनैसर्गिक घटना यावर एलपीजी सिलेंडरचा भाव अवलंबून असतो. त्यामुळे एलपीजीची किंमत वाढणं किंवा कमी होणं हे आपल्या हातात नसत.\nपूर्वीचा लेखऔरंगजेबाच्या कबरीसमोर ओवैसी झुकले\nएलपीजी गॅसच्या पोटात दडलंय काय\n‘शिवसेना नेत्यांना बुद्धिदोष झाला आहे’ आशीष शेलारांची टीका\n२०२१ च्या तिसऱ्या तिमाहीत ४ लाख नोकऱ्या निर्माण\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nएलपीजी गॅसच्या पोटात दडलंय काय\nऔरंगजेबाच्या कबरीसमोर ओवैसी झुकले\nराज्यसभेच्या ५७ जागांसाठी होणार १० जूनला निवडणूक\nरानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान\n२०२२-२३ मध्ये बांधणार ‘या’ विक्रमी वेगाने महामार्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/amruta-fadnavis-song", "date_download": "2022-05-18T23:37:17Z", "digest": "sha1:AZJIS22U5HDTQ5GOUBSP4RSHL47EBOWT", "length": 13991, "nlines": 210, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nअमृता फडणवीसांचं व्हॅलेंटाईन स्पेशल गीत, नवा लूकही चांगलाच चर्चेत\nआज व्हलेंटाईन दिनानिमित्त अमृता फडणवीस यांनी आपल्या नव्या गाण्याची घोषणा केलीय. महत्वाची बाब म्हणजे या गाण्यात त्या एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार असल्याचं त्यांच्या ट्वीटमधून ...\nनवाब मलिकांच्या सनसनाटी आरोपांनंतर अमृता फडणवीसांचं ट्विट, म्हणाल्या…\nAmruta Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांच्याच छत्रछायेखाली ड्रग्ज रॅकेट सुरु होते. यापैकी एका ड्रग्ज पॅडलरने अमृता फडणवीस यांच्या एका गाण्यासाठी वित्तपुरवठा केला ...\nतयार राहा, माझं आणखी एक गाणं येतंय, अमृता फडणवीसांचा इशारा कोणाला\nमाझं आणखी एक गाणं येतंय, मी ट्रोलर्सना या गाण्यातून उत्तर देईन, असं मिसेस फडणवीस म्हणाल्या. (Amruta Fadnavis New Song) ...\nAmruta Fadnavis Song | रोज रोज पाठीमागे… अमृता फडणवीसांच्या गळ्यात ‘जॅझ’ सुरावट\nअमृता फडणवीसांनी गायलेलं, जीत गांगुली यांनी संगीतबद्ध केलेलं अंधार चित्रपटातील हे गाणं जॅझ पद्धतीचं आहे Amruta Fadnavis Jazz song Andhaar ...\nVIDEO : तिला जगू द्या… अमृता फडणवीसांचं नवं गाणं रिलीज\nताज्या बातम्या2 years ago\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं गाण नुकतंच रिलीज करण्यात आले आहे. (Amruta fadnavis New Song Release) ...\nVIDEO : अलग मेरा ये रंग है… अमृता फडणवीसांचं नवं गाणं रिलीज\nताज्या बातम्या2 years ago\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं गाण नुकतंच रिलीज करण्यात (Amruta Fadnavis New Song) आले. ...\nSanjeev Balyan| ‘आयोध्या दौऱ्याआधी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी’ TV9\nJaykumar Gore यांच्यावर 9 जूनपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे कोर्टाचे निर्देश-tv9\nSpecial Report | महाराष्ट्रातही ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळणार \nGopichand Padalkar | पवारांचा सल्ला घेतला तर महाराष्ट्राची माती होईल पडळकरांची पवारांवर टीका\nSpecial Report | केतकी चितळेवर 17 ठिकाणी गुन्हे …कुठं कुठं अटक होणार \nSambhaji Raje | छत्रपती संभाजीराजे अपक्षच निवडणूक लढणार, मात्र संभाजीराजे भुमिकेवर ठाम\nSpecial Report | बृजभुषण सिंहांना केद्रीय मंत्र्यांचाही पाठिंबा, राज ठाकरेंच्या दौऱ्याचा विरोध वाढला-tv9\nSpecial Report | धनुभाऊंची पंकजा मुंडेंना जाहीर ऑफर \nलेन्स आणि राजकीय नेते पंकजा मुंडेंनी ‘असा’ लावला संबंध\nVideo : भिती वाटत असेल राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंचा हात पकडून अयोध्येत जावं- दिपाली सय्यद\nSharad Pawar Photo : शरद पवार रमले बाळासाहेबांच्या आठवणीत, पाहा बाळासाहेब ठाकरेंचे दुर्मिळ फोटो\nफोटो गॅलरी5 hours ago\nIPL 2022: Mumbai Indians ने आपल्या सर्वात मोठ्या मॅचविनरला ओळखण्यात चूक कशी केली\nVastu Tips For Money Plant: घरात मनी प्लांट लावताना ‘या’ चूका कधीच करू नका, नाहीतर नुकसान होईल\nTyre Rating : सरकार टायर उद्योगासाठी स्टार रेटिंग नियम आणणार, वाहनांचे मायलेज 10 टक्क्यांनी वाढेल\nHair Care Tips | उन्हाळ्यात केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ खास तेल अत्यंत फायदेशीर\nनाश्त्यात क्रिस्पी बटाटा चाटचा आस्वाद नक्की घ्या, जाणून घ्या खास रेसिपी\nTravelling Tips | उटीला फिरायला जात आहात मग या खास ठिकाणांना नक्कीच भेट द्या\nSkin | चेहऱ्यावरील बारीक छिद्रांची समस्या दूर करण्यासाठी हे फेसपॅक अत्यंत फायदेशीर, वाचा\nDeepika Padukone: ‘तुला चांगल्या मेकअप आर्टिस्टची गरज’; ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मधील लूकवरून दीपिका ट्रोल\nफोटो गॅलरी20 hours ago\nTourist Places | उन्हाळ्याच्या हंगामात या पर्यटन क्षेत्रांना अजिबात भेट देऊ नका\nHoroscope 19 May 2022: कसा जाईल आजचा दिवस, जाणून घेण्यासाठी आजचं राशीभविष्य वाचाचं\nटीम इंडियामध्ये पुनरागमन करणार का पुजारा इंग्लिश काउंटीमध्ये कमाल करतेय चेतेश्वरची फलंदाजी\nSharad Pawar Photo : शरद पवार रमले बाळासाहेबांच्या आठवणीत, पाहा बाळासाहेब ठाकरेंचे दुर्मिळ फोटो\nफोटो गॅलरी5 hours ago\nजालन्यात थरार नाट्य; चार कोटींची मागणी करत दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण, अवघ्या पाच तासात पोलिसांनी लावला छडा\nLSG vs KKR IPL 2022: लुईसच्या वनहँडेड कॅचमुळे लखनौची टीम प्लेऑफमध्ये, ‘त्या’ अविश्वसनीय झेलचा VIDEO पहा\nBPCL च्या खासगीकरणाला ब्रेक, कंपन्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर; सरकारची ‘ही’ भूमिका\nहिंदू खाटीक समाजातील सर्व जातींना एकाच प्रवर्गातून आरक्षण व सवलती द्या; धनंजय मुंडे यांची केंद्राकडे मागणी\nKetaki Chitale : केतकी चितळेची पोस्ट शेअर करणं महागात, शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह टिपणी करणारा आणखी एक अटकेत\nSanjeev Dwivedi: मोटार वाहन विमा घोटाळ्यांमुळे केंद्राचे 216 कोटी रुपयांचे नुकसान; संजीव द्विवेदी यांचा दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.sanwadnews.com/2019/12/blog-post_84.html", "date_download": "2022-05-19T00:01:51Z", "digest": "sha1:N7XFFMH3IEH663JT7UHRI4NLRN5JC5YV", "length": 11437, "nlines": 70, "source_domain": "www.sanwadnews.com", "title": "आरोग्य म्हणजे काय??? - Sanwad News", "raw_content": "\nलवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल\nसोमवार, ९ डिसेंबर, २०१९\nHome आरोग्य मंगळवेढा महाराष्ट्र आरोग्य म्हणजे काय\nCity Reportor डिसेंबर ०९, २०१९ आरोग्य, मंगळवेढा, महाराष्ट्र,\nआरोग्य किंवा तब्येत हा शब्द असा आहे की त्याचा अर्थ काय हे आपल्याला सगळ्यांनाच माहित असते पण ते नक्की शब्दात सांगता येत नाही. आरोग्य म्हणजे जेव्हा शरीर आणि मन व्यवस्थित असते म्हणजेच कोणताही रोग, आजार किंवा वेदना नसतात. असेही म्हणता येईल की जेव्हा शरीर आणि मन हे दोन्ही व्यवस्थित असतात आणि आपण आपली नेहमीची कामे नीट, व्यवस्थितपणे करू शकतो. आरोग्य किंवा तब्येत म्हणजे काय तर जेव्हा शरीर, मन आणि समाज हे तीनही व्यवस्थित असतात. आरोग्यासाठी शरीरही निरोगी हवे, मनाची उभारीही असावी आणि सामाजिक आरोग्याची स्थिती देखील चांगली असावी. चांगली तब्येत किंवा आरोग्य म्हणजे नुसता औषधोपचार नाही तर आनंदी आणि सुखी जीवन शक्य व्हावं अशी शरीराची आणि मनाची अवस्था. भक्कम / धडधाकट शरीर म्हणजे ज्यावेळी शरीर संपूर्णपणे काम करण्यास योग्य असते. उदाहरणच दयायचे झाले तर, घरातील कंदील, कंदिलाची कडी, काच किंवा वाट जास्त करण्याचा स्क्रू खराब असला तरीही तो कंदील आपण वापरू शकतो पण त्यातला एखादा भाग बिघडलेला असेल तात तो कंदील संपूर्णपणे कार्यक्षम आहे असे म्हणता येईल का अगदी असंच आपल्या शरीराचे पण असते. एखादा अवयव नीट काम करत नसेल तर म्हणजेच डोळ्यांना नीट दिसत नसेल , कमी ऐकू येत असेल, सांधे दुखत असतील तरी आपण कामे करतच राहतो, पण य्ज्याला हा कोणताच त्रास नसतो तो जास्त आणि चांगले कामे करू शकणार नाही का अगदी असंच आपल्या शरीराचे पण असते. एखादा अवयव नीट काम करत नसेल तर म्हणजेच डोळ्यांना नीट दिसत नसेल , कमी ऐकू येत असेल, सांधे दुखत असतील तरी आपण कामे करतच राहतो, पण य्ज्याला हा कोणताच त्रास नसतो तो जास्त आणि चांगले कामे करू शकणार नाही का आरोग्य हि संकल्पना अत्यंत व्यापक अर्थाने उपयोगात आणली जाते. आरोग्य म्हणजे स्थुल मानाने शारीरिक, मानसिक, सामाजिक संतुलनाची स्थिती होय. आरोग्यास असंतुलन निर्माण झाल्यास रोग जडतात. जी व्यक्ती आपली सामाजिक भूमिका सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी शारीरिक, मानसिक दृष्टया सक्षम असते. ती आरोग्यसंपन्न मानली जाते. म्हणून कार्यात्मक योग्यता हा स्वास्थाच्या मुख्य निकष आहे.\nआरोग्य हि संकल्पना अत्यंत व्यापक अर्थाने उपयोगात आणली जाते.\nTags # आरोग्य # मंगळवेढा # महाराष्ट्र\nBy City Reportor येथे डिसेंबर ०९, २०१९\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: आरोग्य, मंगळवेढा, महाराष्ट्र\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nग्रामीण भागातील रस्ते दुरूस्तीसाठी भरीव निधी देणार - आ.समाधान आवताडे\nमंगळवेढा(प्रतिनिधी) : दळणवळण सुविधा अधिक सुलभ आणि गतिमान होण्यासाठी व ग्रामीण भागातील जनतेचा दैनंदिन जीवनमान दर्जा उंचावण्यासाठी तालुक्यात...\nश्रीमंत हिरोजी इटळकर यांची प्रेरणा घेऊन \"शिवक्रांती फौंडेशन\" ची स्थापना- सदाशिव जाधव\n\"शिवक्रांती फौंडेशन\" च्या कामाची सुरूवात महाड येथील पुरगृस्थांना मदत व सेवा करून पुणे(प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज या...\nमंगळवेढा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वतीने कोविड सेंटर साठी ऑक्सिजन कॉंन्संट्रेटर मशीन व मेडिकल गोळ्या आणि आशा वर्कर यांना धान्याचे कीट वितरण समारंभ संपन्न\nमंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने आवाहन केल्यानंतर तालुक्यातील शिक्षक बंधू भगिनींनी उस्फुर...\nवडार समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करा : सुरेश धोत्रे ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संघटनेच्या पिंपरी कार्यालयाचे उद्‌घाटन\nपिंपरी, पुणे (प्रतिनिधी) महाराष्ट्र वडार समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा तसेच अनुसूचित जमातीला लागु असलेल्या सर्व सोयी-सुविधा, सव...\nजोपर्यंत ओबीसींचे आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही- नरेंद्र पवार\nओबीसी भटक्या विमुक्तांच्या महाजागर मेळाव्यात नरेंद्र पवार यांचा शासनाला इशारा मेळाव्याला पंकजा मुंडे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती ला...\nआरोग्य टेक्नॉलजी पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र राजकीय शेती विषयक सोलापूर\nआपले बरेच प्रश्न आणि समस्या चर्चेतून सुटू शकतात. जर संवाद झाला तर प्रश्न आणि समस्या ह्या उद्भवणारच नाहीत. त्यासाठी चांगल्या लोकांचे विचार, प्रयत्न , मेहनत हे समाजापुढे योग्य रीतीने मांडावे लागतील. सध्या असलेले डिजिटल मीडिया , प्रिंट मीडिया आणि टीव्ही मीडिया बर्‍यापैकी आर्थिक गणिते जुळवताना याचे भान ठेवताना दिसत नाहीत.\nपरंतु संवाद न्यूज हे पुर्णपणे डिजिटली चालणारे पोर्टल असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाहिराती आणि जबरदस्तीच्या शुभेच्छा मागणार नाही त्यामुळे कोणताही आर्थिक मोबदला मागितला जाणार नाही.\nआपल्या कार्यक्रमाची माहिती ,फोटो आपण ईमेल , व्हाट्सअप् वर पाठवावी\nचला सामाजिक संवाद घडवण्यासाठी एक पाऊल आपण उचलूया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mmkmedia.in/tag/%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B/", "date_download": "2022-05-18T22:03:46Z", "digest": "sha1:E4OIFO7FPANDRB2PLGPG3ITGO5FVPQ4N", "length": 5104, "nlines": 94, "source_domain": "mmkmedia.in", "title": "इस्रो - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nसकाळीच इस्रोने भारतीयांना दिली गुड न्यूज; PSLV-C52 चे केले प्रक्षेपण\nइस्रोकडून PSLV-C52 चे प्रक्षेपण; भारतीयांना ‘असा’ होणार फायदा\nजोतिबांचे लेक : सफाई कामगारांच्या सन्मानासाठी\nमास्टर्सच्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून जोहान्सबर्ग या दक्षिण आफ्रिकेच्या शहरातील एका विद्यापीठात ३ महिने जाऊन सुरक्षारक्षकांवर अभ्यास करण्याची संधी सुनील यांना मिळाली. ||...\n उच्च कंपनांमुळे आयफोनचा कॅमेरा होऊ शकतो खराब\nआयफोन म्हटलं की लोकं डोळे विस्फारुन पाहतात. याला कारण आयफोनमधल्या फोटो क्वालिटी होय. पण तुम्हाला माहितेय आयफोन हाय पॉवर असलेल्या इंजिनमुळे खराब होऊ...\nस्मृती आख्यान : मेंदूसाठी हवी शांत झोप\nझोपेच्या अभावाचे परिणाम शरीरालाही भोगावे लागतात. पुरेशा झोपेविना आपली रोगप्रतिकारक क्षमता दुबळी होते. मंगला जोगळेकर [email protected]आपण काहीही न करता शांत बसलेलो असू, तेव्हा...\nअभिजात : ‘दी टर्किश बाथ’ आणि नवं लुव्र\nअरुंधती देवस्थळे [email protected]अरुंधती देवस्थळे.. इंग्लिश आणि अमेरिकन तौलनिक साहित्याच्या अभ्यासक. प्रकाशन व्यवसायात सरकारी, कॉर्पोरेट आणि डेव्हलपमेंट क्षेत्रांत कार्यानुभव. युनेस्कोच्या दोन प्रकल्पांत काम. बहुराष्ट्रीय...\nवाचायलाच हवीत : पिंजऱ्यातल्या पक्ष्याचं गाणं\nमीना वैशंपायनआपल्या सहजसुंदर लेखनाच्या जोरावर जगप्रसिद्ध झालेल्या कृष्णवर्णीय लेखिका माया अँजेलो यांनी आपलं जीवन-चिंतन आत्मचरित्राच्या सात खंडांमधून मांडलं. त्यातला ‘I know why the...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://mmkmedia.in/tag/table-tennis-federation-of-india/", "date_download": "2022-05-18T23:47:47Z", "digest": "sha1:E6GBOKCCMQUECT7OO3KT3GKEBF73YIGG", "length": 4654, "nlines": 92, "source_domain": "mmkmedia.in", "title": "table tennis federation of India - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nटेबल टेनिसमध्ये मॅच फिक्सिंग; मनिका बत्राचे कोच सौम्यदीप रॉय आढळले दोषी\nराशिभविष्य : दि. १९ ते २५ नोव्हेंबर २०२१\nसोनल चितळे – [email protected]मेष चंद्र-बुधाचा नवपंचम योग हा भावनिक आणि बौद्धिक स्थैर्य देईल. प्रसंगी मनातील भावना आणि डोक्यातील विचार यांच्यात संघर्ष होईल पण...\n‘लोकरंग’मध्ये (२० मार्च) धर्मराज पाटीलच्या शेवटच्या श्वासाबद्दल कवी सौमित्र यांचं अनुभवकथन ‘मेरी आवाज सुन रहे हो ना धर्मराज..’ वाचलं. हे अनुभवकथन काळजाला भिडणारं...\nहाय बीपी नियंत्रित करायचा असेल तर दररोज या नियमांचे पालन करा, काही दिवसांतच जाणवेल...\nआपण उच्च रक्तदाबचे रुग्ण असल्यास आणि त्याशी संबंधित समस्या कमी करू इच्छित असल्यास नक्कीच या टिप्स वापरुन पहा. काही दिवसातच तुम्हालाही फरक जाणवेल.\nशैलजा तिवले – [email protected]दीड वर्षांहूनही अधिक काळ कोविडच्या भीतीने कोंडलेले सर्व जण पुन्हा दैनंदिन आयुष्याकडे वळत असताना करोना पुन्हा ओमायक्रॉन या नव्या अवतारात...\n : कल्पितं, संस्कृती आणि अनुपालन\nजन्माला आल्यापासून माणसाची पिल्लं भवतालात वावरणाऱ्या माणसांच्या अनुकरणातून सतत शिकत आपल्या वृत्ती, कौशल्यं विकसित करतात. अंजली चिपलकट्टी – [email protected] सांस्कृतिक पर्यावरणाचा मानवी वर्तनावर कसा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2022-05-18T22:13:47Z", "digest": "sha1:YJE6LLEAGP7AJRV3VQQJYMUFRKJTQXTH", "length": 2239, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सिग्मा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसिग्मा हे ग्रीक वर्णमालेतील अठराव अक्षर आहे. रोमन लिपीमधील s ह्या अक्षराचा उगम सिग्मामधूनच झाला आहे.\nΑα आल्फा Νν न्यू\nΒβ बीटा Ξξ झी\nΓγ गामा Οο ओमिक्रॉन\nΔδ डेल्टा Ππ पाय\nΕε इप्सिलॉन Ρρ रो\nΖζ झीटा Σσ सिग्मा\nΗη ईटा Ττ टाउ\nΘθ थीटा Υυ उप्सिलॉन\nΙι आयोटा Φφ फाय\nΚκ कापा Χχ काय\nΛλ लँब्डा Ψψ साय\nΜμ म्यू Ωω ओमेगा\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०८:३७ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2022-05-18T22:19:19Z", "digest": "sha1:LTI5QGWB4WS2TJWAT74KMJKCNGKM5V2G", "length": 5095, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डिस्नोमिया - विकिपीडिया", "raw_content": "\nडिस्नोमिया हा एरिस या बटुग्रहाचा उपग्रह आहे. तो मायकेल ब्राऊन यांनी १० सप्टें. २००५ रोजी शोधला.\nहबल दुर्बिणीने घेतलेला एरिस व डिस्नोमिया यांचा फोटो. (एरिस:मध्यभागी, डिस्नोमिया:किंचित डावीकडे)\nखगोल शास्त्र विषयाशी संबंधित हा लेख अपूर्ण आहे. हा लेख पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.\nहा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १९:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/sugarcane-crushing-transportation-grants-mumbai", "date_download": "2022-05-19T00:09:12Z", "digest": "sha1:7RTPLN5IV277R4MOMRNY5JQAS5KLUHV4", "length": 10156, "nlines": 80, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "एक मे नंतर गाळप होणार्‍या उसाला घट, वाहतूक अनुदान", "raw_content": "\nएक मे नंतर गाळप होणार्‍या उसाला घट, वाहतूक अनुदान\nनगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा || काजू, मोहाच्या दारूला विदेशी मद्याचा दर्जा || स्थानिक फळे, फुले इत्यादीपासून मद्यार्क उत्पादनाकरिता आसवनी परवाना देण्यास बैठकीत मान्यता\nराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 1 मेनंतर गाळप होणार्‍या उसाला घट आणि वाहतूक अनुदान देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कार्यक्षेत्राबाहेरील अतिरिक्त उसाचे गाळप करण्यासाठी सरकारने वाहतूक आणि साखर उतारा घट अनुदान द्यावे, अशी मागणी साखर कारखान्यांनी केली होती. या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील साखर कारखान्यांचा यंदाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे.\nबहुतांश साखर कारखाने बंद झाले असले तरी, काही कारखाने अद्यापही सुरू आहेत. दरम्यान, नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अद्यापही ऊस गाळपाविना आहे. अशा शेतकर्‍यांना या निर्णयाने दिलासा मिळाला आहे. काजूबोंडे, मोहाफुले यापासून उत्पादित केलेल्या मद्याची वर्गवारी देशी मद्य याऐवजी आता विदेशी मद्य अशी करण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या पदार्थांसह फळे, फुलांच्या मद्यार्काद्वारे स्थानिक मद्य निर्मितीच्या धोरणास मंत्रिमंडळाने काल मान्यता दिली.\nकाजूबोंडे आणि मोहाफुलांच्या मद्यार्कापासून बनविण्यात येणार्‍या मद्याचे वर्गीकरण हे 2005 पासून देशी मद्य असे करण्यात आले होते. या वर्गीकरणामुळे या मद्याच्या विपणनास आणि मुल्यवृद्धीस मर्यादा येत होत्या. त्यामुळे काजूबोंडे, मोहाफुले या पदार्थांसह स्थानिकरित्या उत्पादित होणार्‍या फळे, फुले यापासून तयार होणार्‍या मद्यार्कापासून जे मद्य तयार केले जाईल त्यास देशी मद्य याऐवजी विदेशी मद्य असा दर्जा देण्यास मान्यता देण्यात येत आहे. अशा मद्यार्कापासून निर्मित होणा-या मद्यास स्थानिक मद्य असे संबोधण्यात येईल.\nकाजूबोंडे, मोहाफुले यासह स्थानिकरित्या उपलब्ध होणारे फळे-फुले यापासून तयार होणार्‍या मद्यार्कापासून पेय मद्य निर्मिती होईल. यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये वाया जाणार्‍या आणि नाशवंत अशा उत्पादनांचा वापर होऊन, त्यांची मुल्यवृद्धी होईल. याचा फळे, फुले उत्पादकांना लाभ होणार आहे. याशिवाय, एक स्वतंत्र उद्योग निर्माण होऊन राज्यात रोजगार निर्मिती बरोबरच महसूलात वाढ अपेक्षित असल्याचे सरकारने म्हटले आहे.\nस्थानिक फळे, फुले इत्यादीपासून मद्यार्क उत्पादनाकरिता आसवनी परवाना देण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. फळे, फुलांच्या उपलब्धतेनुसार कमी मद्यार्क उत्पादित झाल्यास अशा परिस्थितीत अथवा गरजेनुसार एखाद्या फळा, फुलांपासून उत्पादित मद्यार्काची दुसर्‍या फळा, फुलांपासून उत्पादित मद्यार्कामध्ये मिश्रण (ब्लेंडीग) करण्यास मुभा राहणार आहे. फळे, फुले यापासून तयार होणार्‍या मद्यार्कापासून उत्पादित होणार्‍या मद्यावरील उत्पादन शुल्काचा दर सवलतीचा राहील.\nसिलबंद विदेशी मद्याच्या विक्रीपरवान्यांसाठी नवीन दोन श्रेणी\nसिलबंद विदेशी मद्याच्या विक्रीपरवान्यांसाठी नवीन दोन श्रेणी राज्यात सिलबंद विदेशी मद्याच्या किरकोळ विक्रीच्या परवान्यासाठी क्षेत्रफळ तसेच सुविधांच्या आधारे नवीन दोन श्रेणी तयार करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या एफ.एल.2 परवान्यांचे क्षेत्रफळ तसेच सुविधांच्या आधारे नवीन दोन श्रेणी तयार करुन विद्यमान परवानाधारकांना त्यांच्याकडील परवान्याची श्रेणीवाढ करण्यास मुभा देण्यात येणार आहे. यात अतिउच्च दर्जाची मद्यविक्री अनुज्ञप्ती आणि उच्च दर्जाची मद्यविक्री अनुज्ञप्ती अशा दोन श्रेणीनिर्माण होऊन शासनास अतिरिक्त महसूल मिळणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/khandesh/jalgaon-updates/e-pos-machine-deposited-in-tehsil-office", "date_download": "2022-05-19T00:08:05Z", "digest": "sha1:A3EEMA3WD4RYOC7F5DTLVBDFQTUJ4GDZ", "length": 6527, "nlines": 78, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "E-pos machine deposited in tehsil office", "raw_content": "\nरास्तभाव दुकानदारांनी ई-पॉस मशिन तहसिल कार्यालयात केले जमा\nसध्या महाराष्ट्र राज्यामध्ये तसेच संपूर्ण देशात सार्वजनिक वितरण व्यवस्था प्रणाली (Public distribution system) अंतर्गत लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणाऱ्या अन्नधान्यासाठी सर्व रास्तभाव दुकानांना (Fair price shop) देण्यात आलेले ई-पॉस मशिनला (E-pos machine) नियमीत पणे तात्रिक अडचणी येत असतात.\nसदर बाबतीत तालुका स्तरावर तसेच जिल्हा स्तरावर नेहमीच तक्रारी होत असतात. त्यामुळे रास्तभाव दुकानदार लाभार्थ्यांच्या नेहमीच वाद होत असतात. तसेच लाभार्थी हे दुकानदारांना शिवीगाळ करतात त्यामुळे रास्तभाव दुकानदारांची मानसिक स्थिती खराब होत असते. सदरची बाब ही नियमीत पणे निदर्शनास आणून देण्यात येत असते तरी देखील कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. तसेच सदरचे ई-पॉस मशिन हे टूजी असुन सद्या फाइव्ह जीचा जमाना आहे. त्यामुळे सदरचे मशिन हे जुन्या व्हर्जनचे असल्यामुळे नियमीत नादुरुस्त होत असते व नेहमीच सर्व्हर प्राब्लेम वगैरे अडचणी येत असतात. तसेच बॅटरी बॅकअप देखील देत नाहीत. तरी सदरच्या नियमीत येणाऱ्या अडचणी वरिष्ठांच्या लक्षात आणून देवून देखील आज पर्यंत कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही.\nतरी सदरचे ई-पॉस मशिन हे चांगल्या कंपनीचे व चांगल्या दर्ज्याचे मिळावेत. रास्तभाव दुकानदारांच्या संघटनेद्वारे सदरचे ई-पॉस मशिन प्रशासनाच्या ताब्यात देवून सदरच्या बाबतीत पारोळा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना निषेद व्यक्त करीत आहे. त्यानुसार पारोळा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटना ही ई-पॉस मशिन प्रशासनाच्या ताब्यात देत असुन त्याबाबत आपणांस निवेदन सादर करीत आहोत. तसेच याबाबत कुठलीही कार्यवाही होत नाही तोपर्यंत लाभार्थी हे अन्नधान्यापासून वंचीत राहू नये म्हणून आम्हास ऑफलाईन पध्दतीने अन्नधान्य वितरणास परवानगी मिळावी असे निवेदन तहसीलदार अनिल गवांदे (Tehsildar Anil Gawande) यांना दिले,\nनिवेदनावर तालुका अध्यक्ष दिनकर पाटील तालुका उपाध्यक्ष राजू पाटील तालुका शहर अध्यक्ष भिकन महाजन तालुका सचिव मनोहर वाणी, प्रदीप राजपूत, दिलीप सोनकुडे, के के पाटील, पिरण पाटील यांच्या सह्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.kolaj.in/tag_search.php?v=+%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%87", "date_download": "2022-05-18T23:33:22Z", "digest": "sha1:C53HADPXHSGMOQ4GQV7FMY4BNXKBYH3Q", "length": 2803, "nlines": 29, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nमुखवटा राज ठाकरेंचा, चेहरा भाजपचा\nवाचन वेळ : ८ मिनिटं\nमहाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट करायला निघालेल्या पक्षाला स्वत:ची वेबसाईटसुद्धा नीट उभारता आलेली नाही. त्यामुळे मनसेची दखल घेत राहावं असं काही नाही, पण या पक्षाला उपद्रवमूल्य आहे. ‘उपयुक्ततामूल्य नसेना, उपद्रवमूल्य हीच आमची ताकद’ असं त्यांना अभिमानानं मिरवायचं असेल, आणि त्यावर मिळणाऱ्या टाळ्यांवर खूष व्हायचं असेल तर ते त्यांचं समाधान मात्र कुणालाही हिरावून घेता येणार नाही.\nमुखवटा राज ठाकरेंचा, चेहरा भाजपचा\nमहाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट करायला निघालेल्या पक्षाला स्वत:ची वेबसाईटसुद्धा नीट उभारता आलेली नाही. त्यामुळे मनसेची दखल घेत राहावं असं काही नाही, पण या पक्षाला उपद्रवमूल्य आहे. ‘उपयुक्ततामूल्य नसेना, उपद्रवमूल्य हीच आमची ताकद’ असं त्यांना अभिमानानं मिरवायचं असेल, आणि त्यावर मिळणाऱ्या टाळ्यांवर खूष व्हायचं असेल तर ते त्यांचं समाधान मात्र कुणालाही हिरावून घेता येणार नाही......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://likeupnews.com/parabhani-news/", "date_download": "2022-05-18T22:41:55Z", "digest": "sha1:R3TIKXZGSGDDXIUSN7RWQZABR56UBZJS", "length": 6623, "nlines": 73, "source_domain": "likeupnews.com", "title": "वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता - LikeUp", "raw_content": "\nवादळीवारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता\nवादळीवारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता\nपरभणी/प्रतिनिधी प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार\nदिनांक ५ सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची तर परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार ते खूप जोरदार पावसाची शक्यता आहे.\nदिनांक ६ सप्टेंबर रोजी औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड व जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर परभणी, लातूर, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पावसाची शक्यता आहे. दिनांक ७ सप्टेंबर रोजी हिंगोली,परभणी, बीड, उस्मानाबाद, नांदेड व लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची तर औरंगाबाद व जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पावसाची शक्यता आहे.\nसेलूत कराटे बेल्ट वितरण सोहळा संपन्न ईगल फाऊंडेशनचा अभिनव…\nऋषीश्वर ज्वेलर्सच्या पाणपोई जलसेवेचे उद्घाटन\nदिनांक ८ सप्टेंबर रोजी औरंगाबाद व जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. के.के. डाखोरे यांनी दिली आहे.\nसिंदफणा मध्यम प्रकल्प भरला अवघ्या चार तासात सिथदफणा नदीला आलाय मोठा पूर\nजिंतूर तालुक्यातील बोरीजवळ रस्त्यावरून बस उलटली, चालकासह ७ प्रवासी जखमी\nसेलूत कराटे बेल्ट वितरण सोहळा संपन्न ईगल फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम\nऋषीश्वर ज्वेलर्सच्या पाणपोई जलसेवेचे उद्घाटन\nसेलूतील शिवाजी नगरात ७७ किलो गांजा जप्त ७ लाख ७९ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलीसांच्या…\nवेटर खून प्रकरणातील दोन आरोपी अवघ्या पाच तासात गजाआड – सेलू येथील घटना\nकैरी खा आणि ‘हे’ रोग पळवा; जाणून घ्या महत्वाची माहिती एका क्लिकवर\nबाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या कचाट्यात; घरात सापडलं एवढ्या कोटींचे घबाड\nआजपासून ‘या’ वयोगटातील लोकांना मिळणार लसीकरणाचा बूस्टर डोस; वाचा महत्वाची माहिती\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन पंतप्रधान\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nerror: कृपया पोस्ट कॉपी करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://likeupnews.com/rakul-preet-singh-got-notice-by-ed/", "date_download": "2022-05-18T22:39:02Z", "digest": "sha1:XKJM2VHEVSQDPYRFYULRLNTNEJ2YTSWE", "length": 9758, "nlines": 73, "source_domain": "likeupnews.com", "title": "मोठी बातमी: ED ने DRUGS प्रकरणात अभिनेत्री रकुल प्रीत सिंगसह 'या' मोठ्या कलाकारांना चौकशीसाठी बोलावले - LikeUp", "raw_content": "\nमोठी बातमी: ED ने DRUGS प्रकरणात अभिनेत्री रकुल प्रीत सिंगसह ‘या’ मोठ्या कलाकारांना चौकशीसाठी बोलावले\nमोठी बातमी: ED ने DRUGS प्रकरणात अभिनेत्री रकुल प्रीत सिंगसह ‘या’ मोठ्या कलाकारांना चौकशीसाठी बोलावले\nनवी दिल्ली: ड्रग्स प्रकरणात बॉलिवूड आणि टॉलीवुड कलाकारांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नसून, आता 4 वर्ष जुन्या प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) रकुल प्रीत सिंह, राणा दग्गुबती आणि अन्य 10 मोठ्या कलाकारांना चौकशीसाठी बोलावले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रकुल 6 सप्टेंबरला ईडीसमोर हजर होणार असून, राणा दग्गुबतीची 8 सप्टेंबरला चौकशी केली जाईल.\nTOI मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, अंमली पदार्थांच्या तस्करीच्या संदर्भात ईडीने अनेक मोठ्या सेलिब्रिटींना चौकशी साठी बोलावले आहे. रकुल प्रीत सिंग आणि राणा दग्गुबती सारख्या बॉलिवूड कलाकारांव्यतिरिक्त, रवी तेजा, चार्मी कौर आणि दिग्दर्शक पुरी जगन्नाथ सारख्या टॉलीवुड सेलिब्रिटींनाही ईडीसमोर हजर राहण्यास सांगितले.\nबाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या…\nमराठी बिग बॉस तिसरा सिझन संपला….महेश मांजरेकर यांचा…\nसर्व सेलेब्सना 2 ते 22 सप्टेंबर दरम्यान तपास यंत्रणेसमोर हजर राहावे लागेल. रवी तेजा यांना 9 सप्टेंबरला एजन्सीसमोर आणि 15 नोव्हेंबर रोजी मुमैथ खान यांना हजर राहण्यास सांगितले आहे. पुराव्यांच्या अभावामुळे उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) कलाकारांवर कारवाई केली नाही आणि आरोपपत्र दाखल केले नाही.\nटाइम्स इंडिया मध्ये प्रकाशित बातमीनुसार, या सर्व सेलेब्सना पुढील महिन्यातील 2 ते 22 तारखे दरम्यान तपास यंत्रणेसमोर हजर रहावे लागेल. रवी तेजा यांना 9 सप्टेंबरला आणि 15 नोव्हेंबर रोजी मुमैथ खान यांना हजर राहण्यास सांगितले . हे चार वर्षापूर्वीचे प्रकरण आहे. ठोस पुराव्यांच्या अभावामुळे उत्पादन शुल्क विभागाच्या (SIT) विशेष तपास पथकाने अद्याप कलाकारांवर कारवाई केली नाही आणि कोणतेही आरोपपत्र दाखल केले नाही.\nएसआयटीने जेव्हा या कलाकारांची चौकशी केली, तेव्हा त्या कलाकारांनी अशा कोणत्याही प्रकरणात सहभागी नसल्याचे सांगितले. या प्रकरणाविषयी बोलताना ईडीच्या एका अधिकार्‍याने सांगीतले की, “तेलंगणा उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने सुमारे 12 गुन्हे नोंदवले होते, तसेच 11 आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर 8 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले, यात मुख्यतः ड्रग्स तस्कर होते. आम्ही उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना साक्षीदार म्हणून बोलावले आहे. जोपर्यंत आम्हाला पुरावा मिळत नाही, तोपर्यंत टॉलीवुड सेलेब्स साक्षीदार मानले जातील. ज्यांची नावे तपासात पुढे आली आहेत.”\nअरे व्वा… आता प्रवासादरम्यान गुगलच सांगणार किती भरायचा टोल टॅक्स; जाणून घ्या सविस्तर माहिती\nधक्कादायक: बॉयफ्रेडसोबत फिरायला गेलेल्या विद्यार्थिनीवर चोरांनी केला सामूहिक बलात्कार, जाणून घ्या कुठे घडली घटना\nबाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या कचाट्यात; घरात सापडलं…\nमराठी बिग बॉस तिसरा सिझन संपला….महेश मांजरेकर यांचा तीन वर्षांचा करार…\nस्वप्नील जोशी झळकणार या नव्या मालिकेत ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्री सोबत…\nसैराटची आर्ची….रिंकू राजगुरू या अभिनेत्याला करतेय डेट…. जाणून घ्या कोण…\nकैरी खा आणि ‘हे’ रोग पळवा; जाणून घ्या महत्वाची माहिती एका क्लिकवर\nबाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या कचाट्यात; घरात सापडलं एवढ्या कोटींचे घबाड\nआजपासून ‘या’ वयोगटातील लोकांना मिळणार लसीकरणाचा बूस्टर डोस; वाचा महत्वाची माहिती\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन पंतप्रधान\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nerror: कृपया पोस्ट कॉपी करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindusthanpost.com/social/heat-wave-to-prevail-in-vidarbha-next-week/64281/", "date_download": "2022-05-18T22:29:52Z", "digest": "sha1:BKXU3NJ5CDZVXW4YWCUEP4RVG5PKVE44", "length": 6861, "nlines": 106, "source_domain": "marathi.hindusthanpost.com", "title": "Heat Wave To Prevail In Vidarbha Next Week", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nHome समाजकारण विदर्भात या दिवशी परतणार उष्णतेची लाट\nविदर्भात या दिवशी परतणार उष्णतेची लाट\nगेल्या दोन दिवसांपासून ब्रेकवर असलेली उष्णतेची लाट येत्या आठवड्यात पुन्हा सुरु होईल. मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी उष्णतेची लाट परतेल, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.\nदोन ते तीन अंशाने वाढ होणार\nविदर्भासाह नजीकच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या भागातही उष्णतेच्या लाटेचा प्रभाव राहील, असा अंदाजही भारतीय हवामान खात्याच्यावतीने दिला गेला. सध्या विदर्भात 40 अंश सेल्सीयस पर्यंत कमाल तापमान नोंदवले जात आहे. हेच तापमान गेल्या आठवड्यात उष्णतेची लाट असताना, 43 ते 45 अंशापर्यंत गेले होते. चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी भागातील कमाल तापामानाने जागतिक विक्रम नोंदवला होता. विदर्भात येत्या तीन दिवसांत कमाल तापमानात दोन ते तीन अंशाने वाढ होईल.\n( हेही वाचा: पट्टेरी वाघाला खुणावतेय राधानगरी )\nपूर्वीचा लेखराणा दाम्पत्यांच्या घरासमोर गोंधळ घातल्याप्रकरणी ६ शिवसैनिकांना अटक\nपुढील लेखलतादीदी माझ्यासाठी मोठी बहीण नरेंद्र मोदी यांचे भावुक उद्गार\nडिजिटल रेपची तक्रार, काय आहे हा प्रकार\nरक्तदाब नियंत्रणासाठी ‘बेस्ट’ मोहीम; कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी सिम्पल अ‍ॅप\nअवघ्या १० मिनिटात मिळणार ‘आधार’ ‘या’ ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठे आधार केंद्र\nमुंबईतील ‘या’ भागातून प्रवास करणार असाल, तर ही बातमी महत्त्वाची…\nदेशातील ३५ हजार रेल्वे स्टेशन मास्तर सामुहिक रजेवर\nआधार कार्डवर मराठीत अपडेट करा तुमची माहिती\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\n‘तर मी हात तोडून हातात देईन’,सुप्रिया सुळेंना का झाला संताप अनावर\nनवाब मलिक येणार घराजवळ, पण…\n‘ सुरत’, ‘उदयगिरी’ युद्धनौका भारतीय नौदलात दाखल\nकोणत्या देशात कीती वापरली जाते सौर आणि पवन ऊर्जा\nडिजिटल रेपची तक्रार, काय आहे हा प्रकार\nअवघ्या १० मिनिटात मिळणार ‘आधार’ ‘या’ ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठे आधार...\nमुंबईतील ‘या’ भागातून प्रवास करणार असाल, तर ही बातमी महत्त्वाची…\nआता फक्त १ रुपयात मिळणार मिनी MBA चे प्रशिक्षण\nअयोध्येतील राम मंदिराचा मुहूर्त ठरला ‘या’ महिन्यात होणार दर्शनासाठी खुले\nमहाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे खाजगीकरणाच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t1947/", "date_download": "2022-05-18T22:48:24Z", "digest": "sha1:UILYCAZ3MFW5ZLWYRBZX2E7UT7NRQH76", "length": 6772, "nlines": 154, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-म्हातारीचा वाडा", "raw_content": "\nगर्द अंधा‍-या वाड्यामध्ये... पिशाच्चांचा राडा\nअसा गावाच्या वेशीबाहेर.. म्हातारीचा वाडा\nतर येणे परत नाही\nआणखिन एक सावली वाढे,\nतरी खोली भरत नाही\nकधी ऐकु येते किंकाळी\nकुणी बाळ रडत असतं\nबाहेर लोंबता.. फुटका डोळा\nअन मान जरा वाकडी\nहळद कुंकु... मिरच्या लिंबु\nतळघरात ह्या खेचुन नेतो\nकोवळ्या जीवावर ताव मारतो\nसळसळणा-या जिभाच काढी खळखळणारा ओढा\nअसा गावाच्या वेशीबाहेर.. म्हातारीचा वाडा\nएक पोर चिमुकली.. रस्ता चुकली\nपोर ती वेडी.. ओढली गेली\nभारावुन ती आत निघाली\nघाबरुन ...तरी धीर धरुन\nआत गावकरी शिरला अंती\nलागत गेले दरवाजे अन\nबाधीत ती... संमोहीत ती\nजीव निरागस भूल पडे\nहोणार वाटते घात हिचा\nतो धावला जीवाच्या आकांताने\nधरुन ओढला हात तिचा\nपण क्षणात त्याचा जीव गोठला....\nक्षणात त्याचा जीव गोठला\nत्या चिमुकलीला नव्हता पंजा\nलोंबत होता.... फुटका डोळा\nचेकाळत मग आला पंजा\nसावल्या लागल्या फेर धरु\nपुन्हा विचकले दात वडाने, हसला रक्‍तपिपासु ओढा\nअसा गावाच्या वेशीबाहेर.. .....म्हातारीचा वाडा\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nपन्नास गुणिले दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2022/03/09/%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%88%E0%A4%A6-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0/", "date_download": "2022-05-19T00:04:04Z", "digest": "sha1:U7NND6XARPXRJPY44A43XRMBWGBVC75R", "length": 6164, "nlines": 68, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "रशियात येथे कैद आहेत अमेरिकेचे दोन वैज्ञानिक - Majha Paper", "raw_content": "\nरशियात येथे कैद आहेत अमेरिकेचे दोन वैज्ञानिक\nआंतरराष्ट्रीय, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / कॅप्सूल, नासा, प्रयोग, मास्को, वैज्ञानिक / March 9, 2022 March 9, 2022\nरशिया युक्रेन युद्ध आता धोकादायक वळणावर आले असतानाच नासाचे दोन वैज्ञानिक रशियाच्या मास्को मध्ये एका कॅप्सूल मध्ये बंद असल्याची बातमी आली आहे. रशियाने युक्रेन मधील अनेक शहरे मिसाईल डागून कब्जात घेतली आहेत आणि तिसर्या महायुद्धाचा धोका निर्माण झाला आहे. मात्र मास्को मध्ये कॅप्सूल मध्ये बंद असलेल्या अमेरिकेच्या या वैज्ञानिकाना या युद्धाची काही माहिती नसावी असे सांगितले जात आहे.\nनासाच्या गेले आठ महिने सुरु असलेल्या एका प्रयोगाचा हे दोन वैज्ञानिक एक भाग आहेत. या स्पेस एक्स्परीमेंट मध्ये सहा लोक सामील आहेत. त्यात अमेरिकेचे दोन, रशियाचे तीन आणि अमिराती मधील एकाचा समावेश आहे. अमेरिकन वैज्ञानिकांची नावे विलीयन क्राऊन आणि एशले किवाल्स्की अशी आहेत. नोव्हेंबर मध्ये या सहा जणांना कॅप्सूल मध्ये बंद केले गेले असून जुलै मध्ये बाहेर काढले जाणार आहे. बाहेरच्या जगाशी या लोकांचा इलेक्ट्रिक लेटर्सच्या माध्यमातून संबंध येऊ शकतो. मिडिया रिपोर्ट नुसार विलियम याने युद्ध सुरु होण्यापूर्वी एका मित्राशी काही चर्चा केली होती पण त्याला युद्धाबद्दल काही माहिती नसावी असे वाटते. नासा हा प्रयोग सुरु ठेवणार कि बंद करणार याचा खुलासा केला गेलेला नाही.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.newsdanka.com/videos/laws-for-st-employees-benefits-to-the-authorities/51356/", "date_download": "2022-05-19T00:06:19Z", "digest": "sha1:DA3FY4O2FYXQVKDZBCI33LKVVGROTKEZ", "length": 6821, "nlines": 132, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Laws For St Employees Benefits To The Authorities", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानएसटी कर्मचाऱ्यांना कायदे, सत्ताधाऱ्यांना फायदे\nएसटी कर्मचाऱ्यांना कायदे, सत्ताधाऱ्यांना फायदे\nसावरकर स्मारकात काँग्रेस हवी कशाला\nमल्लखांबातील नवे ‘युवा’ नेतृत्व\nशरद पवार यांच्या बंगल्यावर हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेल्या १०९ एसटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेतले जाणार नाही, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे. असाच कठोर निर्णय सरकारमधील दोषींविरोधात मात्र तातडीने घेतला जात नाही.\nपूर्वीचा लेखपन्नास लाखाच्या घडयाळात टायमिंग चुकलेले आता जागे झाले\nआणि मागील लेखकेजरीवाल यांनी काश्मिरी फाइल्सच्या उडविलेल्या थट्टेवर सोनू निगम वैतागला\nकाँग्रेसला मोठा धक्का; हार्दिक पटेल यांचा काँग्रेसला रामराम\nसंघ मुख्यालयाची रेकी करणाऱ्या दहशतवाद्याला अटक\nआरेमधल्या झाडांसाठी लढणाऱ्या शिवसेनेची वाशीमधल्या झाडांसाठी चुप्पी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nकाँग्रेसला मोठा धक्का; हार्दिक पटेल यांचा काँग्रेसला रामराम\nसंघ मुख्यालयाची रेकी करणाऱ्या दहशतवाद्याला अटक\nआरेमधल्या झाडांसाठी लढणाऱ्या शिवसेनेची वाशीमधल्या झाडांसाठी चुप्पी\nजम्मू-काश्मीरमध्ये दारूच्या दुकानावरील ग्रेनेड हल्ल्यात एक ठार\n…म्हणून भारताच्या नकाशात दिसतो श्रीलंका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://n7news.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF/", "date_download": "2022-05-18T23:13:46Z", "digest": "sha1:FBMSKVFT5XA3P76V64YDCW3YWASMJV6B", "length": 2690, "nlines": 69, "source_domain": "n7news.com", "title": "विरोधी पक्षनेते मला व आदिवासी विकास विभागाला बदनाम करत आहे – ऍड के सी पाडवी | N7News", "raw_content": "\nविरोधी पक्षनेते मला व आदिवासी विकास विभागाला बदनाम करत आहे – ऍड के सी पाडवी\nPreviousधडगाव तालुक्यात भीषण अपघात, प्रवाशी गाडी खाईत पडल्याने 8 जणांचा मृत्यू\nNextआगामी सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसातर्फे शहरात रूट मार्च चे आयोजन\nमहसूल विभागाच्या वितीने घेण्यात आले रक्तदान शिबीर\nपाणी टंचाई निवारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करा पालकमंत्री एड. के. सी पाडवी यांची अधिकाऱ्यांना सूचना\nआधारभूत किंमत खरेदी योजना ( नाफेड अंतर्गत) हरभरा खरेदी केंद्राचे उदघाटन\nखाकी वर्दीतल्या पोलिसांना दमबाजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://blog.ameetsatam.com/2019/07/bjp-mla-ameet-satam-present-issue-of-mumbai-skywalk-maintainance.html", "date_download": "2022-05-18T22:01:15Z", "digest": "sha1:HEB274FAFXYEOFRNDHVE6QTKH2XPE3TW", "length": 19898, "nlines": 117, "source_domain": "blog.ameetsatam.com", "title": "Ameet Satam: BJP MLA Ameet Satam present the issue of Skywalks of Mumbai Railway.", "raw_content": "\nद्वितीय पावसाळी अधिवेशन, नागपुर\nविषय : मुंबईतील रेल्वेवरील उड्डाणपुलांची देखरेख, देखभाल व दुरुस्तीबाबत\nयुटीलिटि कोरीडॉर लक्षवेधी सूचनेसंबंधी\nअध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने नियम १०५ अन्वये पुढील तातडीच्या व\nसार्वजनिक महत्त्वाचा बाबींकडे सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधु इच्छितो आणि त्याबाबत\nत्यांनी निवेदन करावे, अशी विनंती करतो.\n“अंधेरी, मुंबई (प) येथील पूर्व-पश्‍चिमेला जोडणारा गोखले पादचारी उडद्डाणपुल\nअंधेरी रेल्वे स्थानकातील विलेपार्लेच्या बाजुच्या मार्गिकावर फलाटाच्या छतासह दिनांक ३\nजुलै, २०१८ रोजी कोसळणे. काही भाग ओव्हरहेड वायरवर पडल्याने वीज पुरवठाही बंद\nकरण्यात येणे, या अपघातात पुलावरून जाणारे ५ जण जखमी झाले असुन त्यापैकी दोघांची\nप्रकृती गंभीर असणे, या अपघातामुळे रेल्वे वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली असल्याने मुंबईकरांचे\nझालेले प्रचंड हाल, परिणामी जनतेत निर्माण झालेली घबराट, मुंबई महानगरपालिका व\nरेल्वे प्रशासन यांच्यामध्ये या दुर्घटनेस जबाबदार कोण यावरुन वादविवाद होत असणे,\nरेल्वे स्टेशन व रुळावरील उड्डाणपुल, पादचारी पुलांची दुरुस्ती करण्याचा अधिकार रेल्वे\nप्रशासन महापालिकेला देत नसल्यामुळे मुंबई परिसरातील बहुसंख्य पुलांचे लेखापरिक्षण\nहोत नसल्याने अशा दुर्देवी घटना घडत असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे असणे\nभविष्यात अशा घटना घडत असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे असणे, भविष्यात\nअशा घटना घडु नये त्यासाठी मुंबईतील रेल्वेवरील अनेक उड्डाणपुल कोणाच्या देखरेखीखाली\nआहेत व त्यांची देखभाल, दुरुस्ती कोण करणार याबाबत निर्णय घेऊन मुंबईतील सर्व पुलांचे\nलेखापरिक्षण करुन जवाबदारी निश्चित करण्याची आवश्यकता असणे, याबाबत शासनाने\nकरावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया.\"\nश्री. देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री) : अध्यक्ष महोदय, लक्षवेधी सुचने संबंधीच्या\nनिवेदनाच्या प्रती सन्माननीय सदस्यांना आधीच वितरित केल्या असल्यामुळे मी ते निवेदन\nआपल्या अनुमतीने सभागृहाच्या पटलावर ठेवतो.\nमा. मुख्यमंत्री महोदयांचे निवेदन\nएस.व्ही.रोड, अंधेरी (पश्‍चिम), मुंबई येथील पूर्व-पश्‍चिमेला जोडणारा रेल्वेवरील\nगोपाळकृष्ण गोखले हा वाहतुक व पादचारी पुल रेल्वे प्रशासनामार्फत बांधण्यात आला होता.\nसदर पुलाचा काही भाग कोसळल्याची माहिती दिनांक 0३-०७-२०१८ रोजी सकाळी ०७.५५\nवा. मुंबई अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षास प्राप्त झाली. तद्नंतर दुर्घटनास्थळी तात्काळ २\nजलद प्रतिसाद वाहने (क्विक रिस्पॉन्स व्हेईकल) व १ फायर इंजिन रवाना करण्यात आले.\nसदर पुलाच्या पूर्व व पश्‍चिम ब्राजु जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या दक्षिणेकडील पदपथाचा\nभाग व सुमारे १० फुट रुंद, २०० फुट लांब आणि ५ फुट उंचीची भिंत रेल्वे रुळ क्रमांक\n३ ते ९ तसेच रेल्वे फलाट क्रमांक ८ व ९ वरील जी.आय.शीटच्या छप्परावर कोसळल्याने\nसुरक्षिततेचा उपाय म्हणुन सदर पुलावरील वाहतुक पोलिसांच्या मदतीने बंद ठेवण्यात\nआली होती. दुर्घटनास्थळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी ४ व्यक्तींची (१ महिला व ३ पुरुष) ढिगाऱ्यातुन\nसुटका केली. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १ व्यक्तीची\nविविध उपकरणे व साहित्यांच्या सहाय्याने सुटका केली. जखमी व्यक्तींना उपचाराकरिता\nविलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यापैकी १ व्यक्‍तीचा दिनांक 0७-\n0७-२०१८ रोजी मृत्यू झाला आहे.\nरेल्वे प्रशासनाच्या हद्दीतील रेल्वे रुळावरील वाहतुक, पादचारी व पाईपलाईन अशा\nसर्व प्रकारचे पूल रेल्वे प्रशासनाद्रारे बांधण्यात आले आहेत. अशा पुलांची बांधणी, दुरुस्ती\nव देखभाल रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येते. तथापि रेल्वे अधिनियम १९८९ नुसार रेल्वे\nप्रशासनाच्या मागणीनुसार पुलांची बांधणी, दुरुस्ती व देखभालाकरिता लागणारा खर्च बृहन्मुंबई\nमहानगरपालिकेमार्फत रेल्वे प्रशासनास वेळोवेळी अदा करण्यात येतो. गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या\nदुरुस्ती व देखभाली करिता रेल्वे प्रशासनाच्या मागणीनुसार लागणारा खर्च महानगरपालिकेमार्फत\nवेळावेळी रेल्वे प्रशासनास अदा करण्यात आला असल्याचे ब्रृहन्मुंबई महानगरपालिकेने\nपुलांच्या सुरक्षिततेकरिता रेल्वे रुळावरील पुल वगळुन, ब्रृहन्मुंबई महानगरपालिकेच्या\nअखत्यारीत असलेल्या ३०४ पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे काम महानगरपालिकेमार्फत पुर्ण\nकरण्यात आले आहे. दुरुस्ती आणि पुनर्बांधणी आवश्यक असणाऱ्या पुलांच्या कामाकरिता\nमहानगरपालिकेमार्फत निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.\nरेल्वे प्रशासनाच्या अखत्यारित असलेल्या पुलांबाबत दिनांक 0५-०७-२०१८ रोजी\nमा. केंद्रीय रेल्वे मंत्री यांचे अध्यक्षतेखाली पश्‍चिम व मध्य रेल्वेचे महाप्रबंधक आयुक्‍त,\nग्रृहन्मुंबई महानगरपालिका यांची संयुक्‍त बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर\nब्रैठकीमध्ये मा. रेल्वे मंत्री यांचेमार्फत रेल्वे रुळावरील पुलांचे सेफ्टी ऑडिट करण्याच्या\nसुचना रेल्वे प्रशासनास देण्यात आल्या आहेत. तसेच रेल्वे रुळावरील पुलाचे सेफ्टी ऑडिट व\nउपाययोजना तयार करण्याकरिता रेल्वे प्रशासनामार्फत आय.आय.टी., मुंबई यांच्या सहाय्याने\nआवश्यक पथके निर्माण करण्यात येत आहेत.\nश्री. अमीत साटम : अध्यक्ष महोदय, या अनुषंगाने माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत.\nया विषयामध्ये चौकशी समिती नेमलेली आहे आणि आय.आय.टी., मुंबई मार्फत याची\nचौकशी होणारच आहे. परंतु त्या दिवशी त्या पुलाकडे प्रथमदर्शनी बघुन असे वाटते की,\nज्या भागावरुन गाड्या जातात किंवा व्हेईक्‍युलर मुव्हमेंट असते तो भाग इनटॅक्ट होता आणि\nजो फुटपाथचा भाग होता तो खाली पडलेला होता. तो भाग कोसळल्यानंतर त्या दोन्ही\nफुटपाथच्या भागावरुन किमान २५ ते ३० युटीलिटीच्या केबलं त्यातुन लटकताना दिसत\nहोत्या. त्यामुळे त्यात एम.टी.एन.एल.ची केबल, पाण्याची लाईन किंवा फोर जीची केबल अशा\nअनेक प्रकारच्या युटीलीटीच्या केबल त्यातून लटकताना दिसत होत्या. या अनुषंगाने मला\nअसे वाटते की तो फ्लायओव्हर ब्रिज, व्हेईक्‍युलर ट्राफिकचा ब्रिज, फुटओव्हर ब्रिज, फुटपाथ\nकिंवा मुंबई शहरातील रस्ते असतील तरी कोणत्याची रस्त्यावर किंवा फ्लाय ओव्हरवर मोठ्या\nप्रमाणावर युटिलिटिसाठी रस्त्याचा एकच भाग अनेकवेळा खोदुन त्याचे रिइनस्टेटमेन्ट बरोबर\nहोत नाहि. त्यामुळे वर्षानुवर्ष खोदून खोदून तो विक्री झाला होता. आता हे सर्व कशामुळे\nझाले होते हे आय.आय.टी. मुंबईच्या अहवालामध्ये ते स्पष्ट होईल. रेल्वे विभागाच्या एका\nअधिकाऱ्याने असे स्टेटमेंट सुद्धा केलेले आहे की, कदाचित The load of the\nदोन स्पेसिफिक प्रश्न असे आहेत की अनेकवेळा रस्ते खोदुन युटिलीटी ले करण्यासाठी तो रस्ता\nकितीही चांगला बनवला तरी खराब होतोच.\nत्यामुळे अशा प्रकारे युटिलीटी ले करण्यासाठी मुंबई शहरामध्ये मुंबई महानगरपालिकेला युटिलीटी\nकॉरीडोअर करण्यासाठी आदेश देणार काय हा माझा पहिला प्रश्न आहे म्हणजे जेणेकरुन\nएकच रस्ता अनेक वेळेला युटिलीटीसाठी मोजला खोदला जाऊ नये.\nअध्यक्ष महोदय, माझा दुसरा प्रश्न असा आहे की, मुंबई महानगरपालिका जेव्हा मुंबई\nशहरातील रस्त्याचे कंत्राट देते त्यामध्ये एका-एका रस्त्याचे वेगवेगळे टेंडर स्टॅडींग समितीमध्ये\nयेते. त्यामुळे एका रस्त्याचे टेंडर हे २ कोटी रुपये, ३ कोटी रुपये किंवा ४ कोटी रुपये\nअसल्यामुळे छोट्या छोट्या कंत्राटदारांची तिथे एक रिंग तयार केलेली आहे. हे कंत्राटदार ते\nबिल्ड करतात आणि क्वालिटीनुसार ते काम करीत नाहीत त्यामुळे मुंबई शहराच्या रस्त्याची\nदुरवस्था झालेली आहे. माझा प्रश्न आहे की वेस्टर्न सबर्न्स, इस्टर्न सबर्ब्स आणि सिटी असे\nतीन वेगळे मोठे टेंडर करुन मोठ्या नामांकित राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय इन्फ्रास्ट्रकचर\nकंपनीला मुंबई शहराचे रस्ते करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला तशा प्रकारचे आदेश देणार\nश्री. देवेंद्र फडणवीस : अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी युटिलिटी कॉरीडोअर\nकरण्याच्या संदर्भात जो पहिला मुद्दा मांडला तो चांगला आहे. ज्या ठिकाणी शक्‍य असेल किंवा\nनवीन काम असेल तिथे याचा विचार करावा याच्या सुचना महानगरपालिकेला देण्यात येतील.\nत्यांनी जो दुसरा मुद्दा मांडले आहे त्या संदर्भात तशा प्रकारच्या सूचना शासन स्तरावरुन\nदेणे योग्य होणार नाही. टेंडर कसे काढले पाहिजे या संदर्भातील मॅन्युअल शासन स्तरावरुन\nमहानगरपालिकेला दिलेले आहे. त्यानुसार महानगरपालिकेने काम केले पाहिजे. त्यामुळे मला\nवाटते की अशा प्रकारच्या सुचना या स्तरावरुन देणे योग्य होणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindusthanpost.com/special/shruti-gawde-from-pune-made-chhatrapati-shivaji-maharajs-equestrian-rangoli-by-writing-janata-raja-one-lakh-11-thousand-111-times-in-modi-script/65050/", "date_download": "2022-05-18T23:24:51Z", "digest": "sha1:RFS5C6V4HXNOU7RYT5Y2SN76MP7WSZAW", "length": 11818, "nlines": 114, "source_domain": "marathi.hindusthanpost.com", "title": "Shruti Gawde From Pune Made Chhatrapati Shivaji Maharajs Equestrian Rangoli By Writing Janata Raja One Lakh 11 Thousand 111 Times In Modi Script", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nHome विशेष पुण्याच्या श्रुतीचा अनोखा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’\nपुण्याच्या श्रुतीचा अनोखा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’\nपुण्याच्या श्रुती गावडे यांनी मोडी लिपीतून एक लाख 11 हजार 111 वेळा ‘जाणता राजा’ लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारूढ रांगोळी साकारली. या अनोख्या उपक्रमाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. मोडी लिपीच्या प्रसारासाठी मागील काही वर्षांपासून श्रुती काम करत आहे.\nमोडी लिपीची साक्षरता दर्शवणारा उपक्रम\nआपल्या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासाची गुपिते ज्या मोडी लिपीमध्ये दडली आहेत, जी भाषा शिवरायांच्या पराक्रमाची वारसा अन स्वराज्याच्या रोमहर्षक इतिहासाचे वर्णन सांगते ती मोडी लिपी, आपली भाषा कालपरत्वे अडगळीत पडते की काय असे वाटत असताना श्रुती गावडे यांचा हा उपक्रम कौतूकास्पद आहे.\n…म्हणून अक्षर चकल्या बनवल्या\nश्रुती गावडे या मोडी लिपीच्या प्रसार आणि प्रचारासाठी अभिनव आणि कलात्मक उपक्रम राबवत आहेत. पुण्यात हेल्मेट सक्ती झाल्यानंतर त्यांनी स्वर, व्यंजन वापरून बनवलेले हेल्मेट खूपच गाजले. त्यानंतर त्यांनी दुचाकीदेखील मोडी लिपीतून बनवली. मुलांना मोडी लिपीची गोडी लागावी, त्यांना ही लिपी समजावी यासाठी श्रुती यांनी मोडीतून अक्षर चकल्या बनवल्या. चहाचे कप, कॅलेंडर असे अनेक उपक्रम त्यांनी आजवर मोडीच्या प्रसारासाठी राबवले आहेत.\nउपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकोर्डमध्ये\nयावर्षी मोडी लिपीच्या माध्यमातून शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यासाठी श्रुती यांनी कोथरुडमध्ये नॉर्थ डहाणूकर कॉलनी, तेजस नगर येथे शिवाजी महाराजांची 1200 चौरस फुटी रांगोळी मोडी लिपीमध्ये लिहून साकारली आहे. त्यात तब्बल एक लाख 11 हजार 111 वेळा ‘जाणता राजा’ या शब्दाचा वापर करण्यात आला. या उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकोर्डमध्ये झाली आहे.\nमोडी लिपीचा प्रसार व्हायलाच हवा\nश्रुती गावडे म्हणाल्या, “सन 2016 पासून मी मोडी लिपीच्या प्रसारासाठी काम करत आहे. आपला इतिहास मोडी लिपीतून आहे. तो समजून घेण्यासाठी तसेच इतिहासाच्या पानांमध्ये रमण्यासाठी मोडी लिपी अवगत असणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेल्या अनेक वारशांपैकी मोडी लिपी हा देखील एक वारसा आहे. त्यामुळे त्याचा प्रसार व्हायलाच हवा.\n( हेही वाचा: कोरोनाच्या बैठकीत पंतप्रधानांनी इतर विषयांच्याच छेडल्या तारा, राऊतांचा हल्लाबोल )\nवडिलांचे स्वप्न पूर्ण केले\nमी करत असलेल्या कामाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी, असे माझ्या वडिलांचे स्वप्न होते. शिवजयंतीनिमित्त राबवलेल्या उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाल्याने वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकले याचा खूप आनंद होत असल्याचेही श्रुती गावडे यांनी सांगितले. श्रुती यांच्या आई, भाऊ तसेच आत्या माजी नगरसेविका हर्षाली दिनेश माथवड यांनी त्यांना या उपक्रमासाठी सहकार्य केले. मोडी लिपीच्या प्रसाराच्या कामासाठी ते सातत्याने मदत करतात, असेही श्रुती यांनी सांगितले.\nपूर्वीचा लेखगडावर जाण्यासाठी १ मे पासून इलेक्ट्रिक बस\nपुढील लेखमिठी नदीमध्ये उत्सर्जीत होणारे सांडपाणी आता अडविणार\nगडचिरोलीत खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी केली एकाची हत्या\nपवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणं भोवलं, केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी\nकोकणातील ‘ही’ दोन ठिकाणं ठरली ‘बेस्ट रिव्ह्यू ऑफ दि इयर’\nराणीची बाग सुट्ट्यांमुळे बच्चे कंपनीने हाऊसफुल्ल\nकोकण रेल्वे विस्कळीत, कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड\nरशियाच्या रडारवर आणखी एक देश\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\n“… तर उद्धव ठाकरे वाऱ्याने उडून गेले असते”, नितेश राणेंचा हल्लाबोल\nमुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देण्यात मला रस नाही- अजित पवार\nराज ठाकरेंचा ‘वसंता’ अजूनही नाराज ‘मनसे’च्या पत्रिकेतून नावंच गायब, काय...\n…तर बाळासाहेबांनी अशा लोकांना जमिनीत गाडले असते, राणांचा मुख्यमंत्र्यावर संताप\nगडचिरोलीत खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी केली एकाची हत्या\n…तर बाळासाहेबांनी अशा लोकांना जमिनीत गाडले असते, राणांचा मुख्यमंत्र्यावर संताप\nकोकणातील ‘ही’ दोन ठिकाणं ठरली ‘बेस्ट रिव्ह्यू ऑफ दि इयर’\nदिल से ‘चहा’ है तुम्हे देशभरातील या विविध चहांचा आस्वाद तुम्ही...\nगर्दी खेचणारा असली कोण आणि नकली कोण राज-उद्धव यांच्या सभांची तुलना...\nफाळणीनंतरही RBI पाकिस्तानसाठी काम करत होती, काय होतं कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2020/09/uesday-15-september-2020-daily-horoscope-in-marathi.html", "date_download": "2022-05-18T22:46:39Z", "digest": "sha1:QD2QICDAVZT37WCAFVJ75V5GE3MY6BYL", "length": 7777, "nlines": 77, "source_domain": "www.mynagar.in", "title": "जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार", "raw_content": "\nजाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार\nमाय अहमदनगर वेब टीम\n15 सप्टेंबर, मंगळवारचे ग्रह-तारे शिव आणि आनंद नावाचे 2 शुभ योग तयार करत आहेत. यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. जॉब आणि बिझनेसमधील महत्त्वाची कामे पूर्ण होतील. कष्टाचे फळ मिळेल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.\nयेथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...\nमेष : शुभ रंग : सोनेरी | अंक : ५\nगृहसौख्याचा दिवस असून कुटुंबीयास वेळ देण्याचा प्रयत्न कराल. मुलांच्या शिस्तीकडे लक्ष द्या.\nवृषभ : शुभ रंग : पांढरा | अंक : ६\nआज रिकाम्या गप्पा टाळा. कारण त्यातूनच गैरसमज पसरतील. मित्रपरिवारात तुमचा शब्द अंतिम राहील. धंद्यात आवक मनाजोगती राहील. मूड छान राहील.\nमिथुन : शुभ रंग : चंदेरी | अंक : ८\nनोकरदारांना ओव्हर टाइम करावा लागणार आहे. रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना संधी चालून येतील.\nकर्क : शुभ रंग : मोरपंखी | अंक : १\nअति स्पष्ट बोलण्याने इतरांच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे. आज तुमची काही गुपिते उघड होतील.\nसिंह : शुभ रंग : हिरवा|अंक : ३\nव्यवसायात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट गरजेचे आहे. घराबाहेर रागीट स्वभाव काबूत ठेवा.\nकन्या : शुभ रंग : आकाशी|अंक : २\nआनंदी व उत्साही असा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. आज इच्छापूर्तीचा दिवस.\nतूळ : शुभ रंग : जांभळा|अंक : ४\nजिवलग मित्र आज हिताचेच सल्ले देतील. मोठ्या लोकांच्या ओळखीने आपले हित साधून घेता येईल.\nवृश्चिक : शुभ रंग : राखाडी|अंक : ५\nकष्टांची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे. आज सत्संगाकडे पावले वळतील.\nधनू : शुभ रंग : भगवा|अंक : ७\nध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. ‘अहो, सर सलामत तो पगडी पचास’ हे लक्षात घ्या.\nमकर : शुभ रंग : तांबडा|अंक : ९\nनोकरीच्या ठिकाणी प्रामाणिकमणे काम कराल. एखादा महत्त्वाचा निर्णय चुकण्याची शक्यता आहे. सतर्क राहा.\nकुंभ : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८\nआज भावना व कर्तव्य यात मनाची ओढाताण होण्याची शक्यता आहे. काही अटीतटीचे प्रश्न चतुराईने सोडवाल.\nमीन : शुभ रंग : मोतिया | अंक : ६\nविविध मार्गांनी आर्थिक लाभ होतील. व्यवसायात पूर्वी घेतलेले निर्णय अचूक ठरतील. दूरच्या प्रवासात खोेळंबा होण्याची शक्यता.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nअसा झाला आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात; आमदार म्हणाले मी फक्त....\nपिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल महापालिकेचे दुर्लक्ष ; शिवप्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा\nनिंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी कुस्त्यांचा हगामा राज्यात प्रसिद्ध : दोन दिवस चालणार यात्रोत्सव\nपिंपळगाव माळवी येथे स्थान प्रकट दिनानिमित्त यात्रा महोत्सव\nजेऊर यात्रोत्सवादरम्यान हजारो भाविकांचे दर्शन लाखोंची उलाढाल ; नामदार तनपुरे यांच्याकडून पाण्याची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-story-dr-bal-fondakemarathi-article-5688", "date_download": "2022-05-18T21:55:30Z", "digest": "sha1:YOOAOCDJILRIA27PWZNIJJ4SJUG7JJF6", "length": 18078, "nlines": 117, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Story Dr. Bal FondakeMarathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nनिखाऱ्यांवरून चालायचं असलं तर..\nनिखाऱ्यांवरून चालायचं असलं तर..\nसोमवार, 16 ऑगस्ट 2021\nनिखाऱ्यांवरून चालण्यापाठच्या विज्ञानाचा अभ्यास पिट्सबर्ग विद्यापीठातल्या भौतिक शास्त्राचे प्राध्यापक डेव्हिड विली यांनी केला आहे.\nग्यानबा धावत धावतच आला, सोसाट्याच्या वाऱ्यासारखा घरात शिरला. तो भलताच उत्तेजित झाला होता. धाप लागल्यामुळं त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. मी त्याला सावरायला वेळ दिला. ‘काय झालंय एवढं... ’ असं मी विचारण्याआधीच तो म्हणाला,\n‘चमत्कार, चमत्कार, मी चमत्कार पाहिला.’\n‘काय झालंय ते नीट समजेल असं सांगशील का\n‘तेच सांगायला आलोय. मी गावी गेलो होतो. तिथे जत्रा होती. तर तिथं अनेक गावकरी निखाऱ्यांवरून चालत गेले. त्यांचे पाय अजिबात भाजले नाहीत. काहीही जखम झाली नाही. मलाही जायचं होतं, पण माझ्या काकांनी अडवलं. म्हणाले अरे त्या लोकांच्या अंगी काही तरी दैवी शक्ती आहे. म्हणून ते निखाऱ्यांवरून चालू शकले. तुझ्याकडे आहे अशी शक्ती\n‘तू ते साहस केलं नाहीस हे ठीक आहे. पण त्यात दैवी शक्तीचा काही संबंध नाही. साधं विज्ञान आहे. निखाऱ्यावरून चालावं लागलं तर ते समजून घे. मग तूही तसं करू शकशील. केवळ आपल्या देशातच नाही तर इतर देशांमध्येही लोक निखाऱ्यांवरून चालत जातात. ग्रीसमधल्या काही गावांमध्ये तर दर मे महिन्यात हा सोहळा पार पडतो. त्यासाठी दहा ते बारा फूट लांबीचा चर खणतात. दीड फूट रुंद असतो तो. त्यात तिथं सहज मिळणारा लाकूडफाटा आणि कोळसे घालतात. ते पेटवून दिले जातात. त्यातून उफाळणाऱ्या ज्वाळा खाली बसल्या की आग धुमसत राहते. काळा कोळसा लालेलाल होतो. तो ढिगारा सपाट केला जातो. त्यानंतर त्यावरून लोक एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालत जातात.\nयापाठच्या विज्ञानाचा अभ्यास पिट्सबर्ग विद्यापीठातल्या भौतिक शास्त्राचे प्राध्यापक डेव्हिड विली यांनी केला आहे. ते स्वतः कितीतरी वेळा असे निखाऱ्यांवरून चालत गेले आहेत. त्या निखाऱ्यांचं तापमान साडेपाचशे अंश असतं. म्हणजे पाणी ज्या तापमानाला उकळतं त्याच्या पाचसहा पट जास्ती. उकळत्या पाण्यात बोट बुडवलंस तरी चटका बसतो. मग एवढ्या जास्ती तापमानाच्या त्या निखाऱ्यांवरून चालताना तळव्यांना चटके का बसत नाहीत जखमा का होत नाहीत\nत्याचं कारण तापमानात न बघता तसं चालताना तळव्यांना किती उष्णता मिळते याचा विचार करायला हवा. जर इजा व्हायची असेल तर वरच्या कातडीतून पुढं जात आतल्या स्नायूंपर्यंत ती उष्णता पोचायला हवी. कोणत्याही एका पदार्थापासून दुसऱ्या पदार्थाला उष्णता पोचवण्याचे तीन मार्ग आहेत. वहन, अभिसरण आणि विकिरण. जेव्हा एखादा उष्ण पदार्थ थंड पदार्थाला चिकटून असतो तेव्हा वहनाच्या मार्गानंच उष्णता एकाकडून दुसऱ्याकडे पोचवली जाते.\nयासाठी पदार्थांच्या उष्णतावाहकतेचा विचार करावा लागतो. सगळेच पदार्थ उष्णता सारख्याच मात्रेत वाहून नेत नाहीत. त्या निखाऱ्यांमध्ये असलेल्या लाकडाची उष्णतावाहकता कमीच असते. नाही पटत मग सांग चुलीवरची आमटी ढवळण्यासाठी स्टीलचा चमचा वापरला तर हाताला चांगलाच चटका बसतो. पण त्या चमच्याला जर लाकडाचा दांडा असला तर आमटी कितीही गरम असली तरी हाताला ती उष्णता जाणवतच नाही. उकळत्या आमटीतली उष्णता स्टीलचा चमचा सहज वाहून नेतो. पण लाकडाच्या दांड्याजवळ आल्यावर त्या उष्णतेचा पुढचा प्रवास खडतर होतो. कारण लाकडाची उष्णतावाहकता स्टीलपेक्षा किती तरी कमी असते. स्टीलपेक्षाही तांब्याची उष्णतावाहकता जास्ती असते. म्हणून तर स्टीलच्या भांड्याला तांब्याचा तळ जोडतात. इंधनाची बचत त्यापायी करता येते. आपल्याला सहज समजेल असं एक उदाहरणही विली यांनी दिलं आहे. केक बनवण्यासाठी आपण भट्टी म्हणजेच ओव्हन वापरतो. त्याचं तापमान दीडदोनशे अंशांएवढं असतं. म्हणजे उकळत्या पाण्यापेक्षा जास्ती. आपण त्या भट्टीत हात घातला आणि आतल्या हवेत नुसता धरला तो भाजत नाही. कारण एक तर हातापेक्षा हवा हलकी असते आणि तिची उष्णतावाहकता अगदीच कमी असते. पण तेच त्या ओव्हनच्या धातूच्या पट्टीला कुठंही स्पर्श झाला तर मात्र हात भाजतो. कारण त्या धातूची उष्णतावाहकता किती तरी जास्ती असते.\nआपल्या मांसाची उष्णतावाहकताही कमीच आहे. म्हणून तर मासळीचा तुकडा तळताना तो वरचेवर परतावा लागतो. कारण तेलापेक्षा मासळीच्या मांसाची उष्णतावाहकता कमी आहे. त्या तुकड्याच्या एका टोकाला तेलापासून जितकी उष्णता चटकन मिळते ती दुसऱ्या तुकड्यापर्यंत तितक्या वेगानं पोचू शकत नाही. परतत राहिला नाही तर तुकड्याचा एक भाग जळेल आणि दुसरा कच्चाच राहील.\nतेव्हा त्या निखाऱ्यांच्या तापमानापेक्षा त्यांची कमी असलेली उष्णतावाहकता पायांना कमी प्रमाणात उष्णता देते. तेही परत चालताना तळव्यांचा किती भाग निखाऱ्यांच्या सान्निध्यात असतो त्यानुसार त्यांना किती उष्णता मिळणार आहे हे ठरतं. पटाईत मंडळी चालताना तळवा संपूर्णपणे निखाऱ्यावर टेकवत नाहीत. त्याचा थोडासाच भाग निखाऱ्यांच्या संपर्कात येतो. त्यातही ते निरनिराळा भाग निरनिराळ्या वेळी निखाऱ्यांना भिडेल याचीही काळजी घेतात. त्यामुळं तळव्याच्या कोणत्याही एका भागाला इजा होईल इतकी उष्णता मिळत नाही. शिवाय असा भागही किती काळ तापलेल्या निखाऱ्यांना भिडतो हेही महत्त्वाचं आहे. ही मंडळी आरामात फेरफटका मारल्यासारखी रमतगमत चालत नाहीत. महत्त्वाचं काम करण्यासाठी लगबगीनं चालावं तशी चालतात. त्यामुळं त्यांचे तळवे अतिशय कमी वेळ निखाऱ्यांना टेकतात. तेवढ्या वेळेत फार कमी उष्णता पायांना मिळते.\nकोणत्या प्रकारचा लाकूडफाटा किंवा कोळसा वापरला आहे यालाही महत्त्व आहे. विली म्हणतात की निरनिराळी लाकडं निरनिराळ्या तापमानाला जळतात. अशा सोहळ्यासाठी मग कमी तापमानाला जळणारी लाकडं वापरणं योग्य ठरतं. शिवाय त्यांचे निखारे होतात तेव्हाही त्यांचं तापमान उतरतं. ते थोडेफार थंड झालेले असतात. ते सपाट केले म्हणजे तळवे एकाच पातळीत त्यांच्या संपर्कात येतात. पेटत्या लाकडांवरून इजा न होऊ देता चालता येणार नाही. पण तेच त्यांचे निखारे होऊन त्यांच्यावर राखेचा थर जमला की तापमानही सहन होईल इतकं उतरतं. काही मंडळी निखाऱ्यांवरून चालण्यापूर्वी पाय धुतात. त्यामुळं एक तर तळव्यांचं तापमान उतरतं. शिवाय त्यांच्यावर पाण्याचा थर राहिल्यामुळं त्या पाण्याची वाफ होईपर्यंत तळव्यांना फारशी उष्णता मिळत नाही. तोवर माणूस पलीकडे पोचलेला असतो.\nउष्णतावाहकतेच्या या नियमांचा नीट अभ्यास करून त्यानुसार तो धगधगता चर तयार केला आणि चालतानाही योग्य ती दक्षता घेतली तर मग निखाऱ्यांवरून चालावं लागलं तरी ते शक्य होईल. त्यासाठी अंगी कोणतीही दैवी शक्ती असण्याची गरजच भासणार नाही. समजलं ग्यानबा\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/lifestyle/do-not-drink-water-immediately-after-having-meal-394102.html", "date_download": "2022-05-18T23:50:12Z", "digest": "sha1:TPFBW2A6IWTXF5TDOCIKRU5V4YFTDPQI", "length": 9464, "nlines": 102, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Lifestyle » Do not drink water immediately after having meal", "raw_content": "Health | जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची चूक करताय थांबा, वाचा याचे दुष्परिणाम…\nतज्ज्ञांच्या मते जेवणादरम्यान पाणी पिणे सुरक्षित आहे. परंतु, जेवण खाण्यापूर्वी किंवा नंतर ताबडतोब पाणी प्यायल्याने पाचन संस्थेला त्रास होतो आणि पचनक्रिया बिघडते.\nमुंबई : पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. निरोगी राहण्यासाठी दिवसभरात प्रत्येक व्यक्तीला किमान तीन ते चार लिटर पाणी पिण्यास सांगितले जाते. पण, अन्न खाल्ल्यानंतर अर्थात जेवल्यानंतर ताबडतोब पाणी पिऊ नये. तज्ज्ञांचे असे मत आहे की, जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने आपल्या शरीराला अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते (Do not drink water immediately after having meal).\nतज्ज्ञांच्या मते जेवणादरम्यान पाणी पिणे सुरक्षित आहे. परंतु, जेवण खाण्यापूर्वी किंवा नंतर ताबडतोब पाणी प्यायल्याने पाचन संस्थेला त्रास होतो आणि पचनक्रिया बिघडते. वास्तविक, खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे जठरासंबंधी रस पाचन तंत्रामधून सोडलेल्या पाचन एंजाइममध्ये विरघळून जातात. ज्यामुळे शरीराला अन्नामधून पुरेसे पोषकद्रव्य मिळत नाही. याशिवाय गॅस, अपचन, अ‍ॅसिडिटीसारख्या समस्या होण्याचीही शक्यता निर्माण होते.\nजेवणाच्या अर्धा तास आधी आणि अर्धा तास नंतर पाणी प्यावे\nजेवण करण्यापूर्वी अर्धा तास आधीच नेहमी पाणी प्यावे आणि जेवल्यानंतर किमान अर्धा तासानंतर पाणी प्यावे. कारण अन्न खाल्ल्यानंतर किमान 30 मिनिटांनंतर पोटात पुढची प्रक्रिया सुरू होते. यानंतर, पाणी पिण्यामुळे पाचक समस्या उद्भवत नाहीत आणि अन्न देखील सहज पचते. दुसरीकडे, जर तुम्ही जेवणादरम्यान थोडे-थोडे पाणी प्याल, तर त्याने तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही. परंतु, जर आपण अन्नासह भरपूर पाणी प्याल, तर त्यामुळे आपले पोट लगेच भरते. तसेच पोटात फुगवटा देखील निर्माण होतो (Do not drink water immediately after having meal).\nया गोष्टींकडे देखील लक्ष द्या\n– दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्या. यामुळे पचन सुधारते आणि वजन कमी होते. तसेच त्वचेची समस्याही कमी होते.\n– आंघोळ करण्यापूर्वी अर्धा तास आधी एक ग्लास पाणी पिण्यामुळे रक्तसंचारण सुधारते आणि रक्तदाब कमी होण्यास मदत होते. यामुळे आपल्या शरीरात उर्जा टिकून राहते.\n– दररोज झोपण्याच्या आधी अर्धा ग्लास पाणी प्यावे. अनेक संशोधनात असे दिसून आले आहे की, यामुळे हृदयविकाराचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो. ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात शरीरात पोहोचतो आणि रक्त परिसंचरण चांगले होते.\n– नेहमीच बसून पाणी प्यावे. उभे राहून पाणी पिण्याणे गुडघे दुखीची समस्या निर्माण होऊ शकते. याशिवाय बाटली किंवा कोणत्याही भांड्याद्वारे वरून पाणी पिण्याऐवजी ते एखाद्या ग्लासात ओतून, व्यवस्थित तोंड लावून प्यावे.\n– शरीराच्या तपमानापेक्षा पाण्याचे तापमान कमी असू नये. उन्हाळ्यात लोक घरात पाय टाकतातच थंडगार पाणी पितात. ज्यामुळे शरीराची मोठ्या प्रमाणात हानी होते. परंतु, हिवाळ्यामध्ये लोक पाणी पिण्यास टाळाटाळ करतात आणि यामुळे देखील आपल्या शरीराला खूप त्रास होऊ शकतो.\nचेहऱ्यावर तेज, वजन कमी, बद्धकोष्ठता पासून सुटका, सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे कित्येक फायदेhttps://t.co/fkkg194CVS #water #healthtips #healthcare\nपोटाची चरबी कमी करण्याचे उपाय\nउष्णतेची लाट, ही काळजी घ्या\nदारु पिल्यानंतर भूक का लागते\nतुळशीचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://likeupnews.com/category/bollywood/", "date_download": "2022-05-18T23:15:07Z", "digest": "sha1:WBK7XDNMV3VFUGSWU523JOQR2SQ2RVEV", "length": 10683, "nlines": 94, "source_domain": "likeupnews.com", "title": "बॉलीवूड - LikeUp", "raw_content": "\nमराठी बिग बॉस तिसरा सिझन संपला….महेश मांजरेकर यांचा तीन वर्षांचा करार संपला…\nस्वप्नील जोशी झळकणार या नव्या मालिकेत ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्री सोबत साकारणार…\nसैराटची आर्ची….रिंकू राजगुरू या अभिनेत्याला करतेय…\nबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पुन्हा बनले आजोबा……\nअहमदनगर कृषी क्राईम जॉब्स टेक्नॉलॉजी महाराष्ट्र राजकीय\nहिंदुस्थानी भाऊच्या नावाने व्हायरल झाली ऑडियो क्लिप…वकिलांच्या स्पष्टीकरणावर सर्वांची नजर..\nमित्रहो वृत्तपत्र, टीव्ही वरील बातम्या आज एकच नाव लोकांच्या समोर आणत आहेत, सोशल मीडियावर युट्युबर म्हणून प्रसिद्ध असणारे हिंदुस्थानी भाऊ यांना आता अटक करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या युट्युब…\n‘ठाकूर’ असे बनले ‘देव’…शाहूमहाराज म्हणाले आजपासून तुम्ही…\nमित्रहो कलाक्षेत्रात अनेक दिग्गज कलाकार होऊन गेले आहेत, चित्रपटाव्यतिरिक्त त्यांच्या खाजगी आयुष्याने सुद्धा अनेकांना विशेष प्रेरित केले आहे. कलेच्या उत्कृष्ट वारसदारामध्ये गणले जाणारे…\nडबिंग रिजेक्शन ते ‘पुष्पा’ चा आवाज, पुष्पा -२ साठी सुद्धा श्रेयस तळपदेची निवड\nकाही दिवसांपासून देशभरात असो किव्हा साता समुद्र पार 'पुष्पा' या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पुष्पा या चित्रपटाचा खरा हक्कदार त्याचा हिंदीमधील आवाज आहे जो अल्लूला सर्वात उंच…\nहास्यजत्रेतील तुमचा लाडका चेहरा ‘या’ सुप्रसिद्ध मल्याळम अभिनेत्रीसोबत झळकणार…\nटेलिव्हिजन क्षेत्रात खूप साऱ्या मालिका नवीन पद्धतीने प्रेक्षकांनच्या समोर प्रेजेंट करून त्याचा नावलौकिक करण्याची एक नविन पद्धत आहे. पण अश्या खुपश्या मालिका आहेत ज्या काही दिवसानंतर सर्वांचा…\n“बनवाबनवी” मधील शंतनू आठवतो का.. त्याचा मुलगा करतोय या चित्रपटाद्वारे लवकरच प्रदार्पण.\nमित्रहो अनेक कलाकार आपल्या कलेतून लोकप्रिय आणि प्रसिद्ध होतात तर त्यांची मुले पुढे आपल्या आई वडिलांच्या कलेची पारख करून त्या वळणावर चालतात. नुकताच सोशल मीडियावर एक बातमी तुफान व्हायरल होत…\nआता नॅशनल क्रश म्हणून चर्चेत येतेय आध्या आनंद…जाणून घ्या कोण आहे आध्या..\nमित्रहो पडद्यावर झळकणाऱ्या खूपशा अभिनेत्री तसेच सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या सुंदरी देखील नेटकऱ्यांच्या चर्चेत असतात. बॉलिवूड मधील अभिनेत्री आपल्या सौंदर्यातून नेहमीच सर्वाना आकर्षित…\n“पुष्पा..” साठी पहिली पसंती महेश बाबूला दिली मात्र या कारणास्तव त्याने दिला…\nमित्रहो नशीब जे करायला लावते आपणाला तेच करावे लागते. कधी कधी संधी आपले दार खूप ठोठावते मात्र आपण तेव्हा निजलेल्या अवस्थेत असतो, आणि आपण तिला सहज फेटाळून लावंतो. असेच काहीसे दाक्षिणात्य…\n“पुष्पा द राईज” मधील मंगलम श्रीनूच्या भूमिकेला आवाज देणारी व्यक्ती आहे सुप्रसिद्ध मराठी…\nमित्रहो नुकताच पडद्यावर आलेला पुष्पा भलताच चर्चेत येत आहे. या चित्रपटाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवाय यातील प्रत्येक गोष्ट आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली आहे. तसेंच पुष्पाच्या डबिंड साठी…\nभावनिक: सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर सुशांतसोबतचा जुना फोटो व्हायरल, फोटो पाहिल्यानंतर…\nमुंबई: टीव्ही आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि बिग बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्ला आता या जगात नाही. गुरुवारी सिद्धार्थ शुक्लाचे वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.…\nअरे बापरे…सिद्धार्थ शुक्लाच्या जिम ट्रेनरचा खळबळजनक दावा, म्हणाले अशाप्रकारे सिद्धार्थचा…\nमुंबई: दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर आता त्यांचे जिम ट्रेनर सोनू चौरसिया यांचे खळबळजनक वक्तव्य समोर आले आहे. एक हिन्दी वृत्त वाहिनीशी बोलताना सोनू चौरसिया म्हणाले,…\nकैरी खा आणि ‘हे’ रोग पळवा; जाणून घ्या महत्वाची माहिती एका क्लिकवर\nबाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या कचाट्यात; घरात सापडलं एवढ्या कोटींचे घबाड\nआजपासून ‘या’ वयोगटातील लोकांना मिळणार लसीकरणाचा बूस्टर डोस; वाचा महत्वाची माहिती\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन पंतप्रधान\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nerror: कृपया पोस्ट कॉपी करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mmkmedia.in/tag/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2022-05-18T23:01:38Z", "digest": "sha1:Z5MGRTC6FKAC3J7RTEWZJDNFSOEKWCNC", "length": 4919, "nlines": 92, "source_domain": "mmkmedia.in", "title": "कुवेत - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nपरदेशी नागरिकांच्या नोकऱ्यांबाबत कुवेत सरकारचा महत्त्वाचा निर्णय; भारतावर काय परिणाम होणार\nकस्तुरीगंध : समन्वयी स्त्रीवादी गिरिजाबाई\nप्रा. विजय तापस [email protected]रुईया महाविद्यालयातील माजी प्राध्यापक असलेले विजय तापस हे नाटय़समीक्षक व नाटय़-अभ्यासक म्हणून परिचित आहेत. रुईयातील ‘नाटय़-वलय’ संस्थेचे ते बरीच वर्षे...\nरुचिरा सावंतजीवरसायनशास्त्र विषयातल्या कार्यासाठी ‘उल्लेखनीय स्त्री वैज्ञानिक’ या पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या डॉ. सुनीती धारवाडकर या वैज्ञानिकेच्या शिरपेचात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान आहेत....\nवन्यजीवन : ‘वाघां’च्या पलीकडे\nविनायक परब – @vinayakparab / [email protected]‘‘यवतमाळच्या टिपेश्वर वाइल्डलाइफ सँक्चुअरीमध्ये वाघाच्या शोधात होतो.. एकूण तीन गाडय़ा आणि त्यामध्ये बसलेले १२ जण असा सगळा जामानिमा...\n२७ फेब्रुवारीच्या ‘लोकरंग’मध्ये भानू काळे यांचा ‘मराठीची सद्य:स्थिती : काही अल्पचर्चित मुद्दे’ हा अतिशय संतुलित लेख वाचला. मराठी भाषेच्या परवडीला मराठी अभिजन, सुशिक्षित...\nराशिभविष्य : दि. १७ ते २३ डिसेंबर २०२१\nसोनल चितळे – [email protected]मेष बुध-हर्षलचा नवपंचम योग संशोधनासाठी पोषक ठरेल. बुधाची बुद्धी आणि हर्षलचे आधुनिक तंत्रज्ञान यांची योग्य सांगड घालाल. करी व्यवसायात प्रगती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://mmkmedia.in/tag/was-returning-from-mumbai/", "date_download": "2022-05-18T22:17:10Z", "digest": "sha1:YTOP27MJVOGOS4AXFMZCWXZVKQNAXFSA", "length": 4489, "nlines": 92, "source_domain": "mmkmedia.in", "title": "Was Returning From Mumbai - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nरेल्वेत बलात्कार: रेल्वेत जागा देण्याच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार, मुंबईहून दिल्लीकडे जात...\nउमेद देणारा लेखडॉ. उर्जिता कुलकर्णी यांचा ‘जरा विसावू या वळणावर ’ (१८ डिसेंबर) हा लेख वाचला. अतिशय सुंदर, सकारात्मकतेकडे नेणारा व स्वत:कडे नव्या...\nसोयरे सहचर : अपार प्रेम, माया आणि वात्सल्य\n-ऊर्मिला मातोंडकर‘‘बालपण गावी गायी, म्हशींबरोबर गेल्यानं असेल मला लहानपणापासून प्राण्यांची आवड. कुत्रे तर माझ्याकडे येत गेले. मी त्यांना घरी आणून सांभाळत राहिले आणि...\nस्वप्निल जोशी – [email protected]तंत्रज्ञान ही एक अजबच गोष्ट आहे. तंत्रज्ञानाचा सातत्याने विकास व्हावा, त्यातून आपलं आयुष्य अधिक सुकर, अधिक समृद्ध व्हावं असं सर्वानाच...\n‘शेणाला गेलेल्या पोरी’ हा चंद्रशेखर कांबळे यांच्या कवितासंग्रहात स्त्री- भावजीवनाचे विविध कंगोरे उलगडून दाखविणाऱ्या कविताच प्रामुख्याने आहेत.या कवितांमधील शेणी या पोरींच्या जगण्याचं प्रतीक...\nमोकळे आकाश.. : आपण सारे अर्जुन\n|| डॉ. संजय ओक महाभारत हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. ते एक महाकाव्य तर आहेच, पण त्याचबरोबर ती एक सूडकथाही आहे. द्रौपदीच्या अपमानाचा प्रवास...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2022/03/09/%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A7/", "date_download": "2022-05-18T22:24:42Z", "digest": "sha1:4MTAJ46A3DNV6IP5BJ53HJG7TDXGBCQI", "length": 6636, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "रशिया ठरला जगातील सर्वाधिक प्रतिबंध लागलेला देश - Majha Paper", "raw_content": "\nरशिया ठरला जगातील सर्वाधिक प्रतिबंध लागलेला देश\nआंतरराष्ट्रीय, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / अमेरिका, प्रतिबंध, युक्रेन, युरोपीय संघ, रशिया, लढाई / March 9, 2022 March 9, 2022\nयुक्रेनवर हल्ला चढवून जगभरात चर्चेत आलेला रशिया आता जगातील सर्वाधिक प्रतिबंधांचा सामना करणारा देश बनला आहे. न्यूयॉर्क येथील प्रतिबंध देखरेख साईट कास्टेलम डॉट एआयने या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार सर्वप्रथम अमेरिका आणि सहयोगी देशांनी २२ फेब्रुवारी रोजी रशियावर अनेक प्रतिबंध घातले. याच्या आदल्या दिवशीच रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी युक्रेन मधील डोनेक्स आणि लुहांस या विद्रोही भागांना स्वायत्तता दिल्याचे जाहीर केले होते. २४ फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर सैन्य मोहीम घोषणा केली होती.\nत्यानंतर रशियावर १०० विविध प्रतिबंध लावले गेले. २२ फेब्रुवारी पूर्वी रशियावर २७५४ प्रतिबंध होते आणि युक्रेनवर हल्ला केल्यावर आणखी २७७८ प्रतिबंध लावले गेले. दोन्ही मिळून ही संख्या ५५३२ होते. या अगोदर इराण हा सर्वाधिक प्रतिबंध लागलेला देश होता. इराणवर विविध देशांनी ३६१६ प्रकारचे प्रतिबंध लावले असून आता रशियाने इराणला मागे टाकले आहे.\nज्या देशांनी रशियावर प्रतिबंध लावले त्यात स्वित्झर्लंड ५६८, युरोपीय संघ ५१८, कॅनडा ४५४, ऑस्ट्रेलिया ४१३, अमेरिका २४३, ब्रिटन ३५ व जपान ३५ यांचा समावेश आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी रशियाकडून तेल व वायू खरेदीवर नुकताच प्रतिबंध लावला आहे. रशियाच्या वित्तीय क्षेत्रांवर अनेक कडक प्रतिबंध लावूनही उर्जा निर्यातीतून रशियात रोख पैसा येतो आहे असेही म्हटले जात आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2020/06/blog-post_760.html", "date_download": "2022-05-18T23:04:19Z", "digest": "sha1:PR2D6V6FVS4VOYLSMTAJXW5S2VNITZ5T", "length": 4766, "nlines": 54, "source_domain": "www.mynagar.in", "title": "गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारा टेम्पो पकडला", "raw_content": "\nगोवंशीय जनावरांची वाहतूक करणारा टेम्पो पकडला\nमाय अहमदनगर वेब टीम\nअहमदनगर – 5 गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी बेकायदा वाहतुक करणारा पिकअप टेम्पो तोफखाना पोलिसांनी मंगळवारी (दि.16) सायंकाळी 6 च्या सुमारास बोल्हेगाव येथील भारत बेकरीजवळ पकडला.\nयाबाबतची माहिती अशी की, तोफखाना पोलिस हे त्यांच्या कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एका पिकअप टेम्पोमधून 5 गोवंशीय जनावरांची वाहतूक करताना आढळुन आले. परंतु पोलिसांना पाहताच इलाहीबक्ष्य उस्मानभाई कुरेशी (रा.पितळे कॉलनी), तरबेज हबीब कुरेशी, अलफेज फारूक कुरेशी, सुफियान इदबीज कुरेशी, उमीद कुरेशी (सर्व रा. झेंडीगेट) हे पळुन गेले.\nया प्रकरणी पोलिस नाईक शेख याने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सुधारणा कायदा 1995 चे कलम 5, 9 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस नाईक गायकवाड हे करीत आहेत.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nअसा झाला आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात; आमदार म्हणाले मी फक्त....\nपिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल महापालिकेचे दुर्लक्ष ; शिवप्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा\nनिंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी कुस्त्यांचा हगामा राज्यात प्रसिद्ध : दोन दिवस चालणार यात्रोत्सव\nपिंपळगाव माळवी येथे स्थान प्रकट दिनानिमित्त यात्रा महोत्सव\nजेऊर यात्रोत्सवादरम्यान हजारो भाविकांचे दर्शन लाखोंची उलाढाल ; नामदार तनपुरे यांच्याकडून पाण्याची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/these-are-perfect-broadband-plans-for-work-from-home-read-details/articleshow/89033674.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2022-05-18T23:38:56Z", "digest": "sha1:BOOXGSAKPS6HBNOH6PZBILLZARTG7A3W", "length": 17917, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "broadband plans: Broadband Plans: वर्क फ्रॉम होमसाठी हे ब्रॉडबँड प्लान्स आहेत परफेक्ट, यात १५० Mbps पर्यंत स्पीडसह अनेक OTT बेनिफिट्स - Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nBroadband Plans: वर्क फ्रॉम होमसाठी हे ब्रॉडबँड प्लान्स आहेत परफेक्ट, यात १५० Mbps पर्यंत स्पीडसह अनेक OTT बेनिफिट्स\nकरोनाचा धोका अजूनही पूर्णपणे कमी झालेला नाही. दररोज हजारो करोना बाधित होत आहेत. करोनाचा वाढता धोका लक्षात घेता अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितलं आहे. तसेच, अनेक शाळा आणि महाविद्यालये देखील विद्यार्थ्यांचा अभ्यास ऑनलाईनच घेत आहे. त्यामुळे भारतात ब्रॉडबँड सेवेची मागणी झपाट्याने वाढली आहे. ब्रॉडबँड सेवा प्रदात्यांनी युजर्सना हाय-स्पीड इंटरनेट ऍक्सेस प्रदान करण्यासाठी अनेक ब्रॉडबँड प्लान्सची नवीन श्रेणी देखील आणली आहे. तुम्हीही घरूनच काम करत असाल किंवा तुम्हाला तुमच्या मुलांच्या ऑनलाइन क्लासेससाठी सर्वोत्तम ब्रॉडबँड प्लान्स खरेदी करायचे असतील. तर ही ब्रॉडबँड प्लान्सची लिस्ट नक्की पाहा आणि तुमच्या गरजेनुसार यातील बेस्ट प्लान निवडा. यात बीएसएनएलचा ३९९ रुपयांचा प्लान, एअरटेलचा ४९९ रुपयांचा प्लान, रिलायन्स जिओ सह काही भन्नाट प्लान्सचा समावेश आहे .\nBroadband Plans: वर्क फ्रॉम होमसाठी हे ब्रॉडबँड प्लान्स आहेत परफेक्ट, यात १५० Mbps पर्यंत स्पीडसह अनेक OTT बेनिफिट्स\nकरोनाचा धोका अजूनही पूर्णपणे कमी झालेला नाही. दररोज हजारो करोना बाधित होत आहेत. करोनाचा वाढता धोका लक्षात घेता अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितलं आहे. तसेच, अनेक शाळा आणि महाविद्यालये देखील विद्यार्थ्यांचा अभ्यास ऑनलाईनच घेत आहे. त्यामुळे भारतात ब्रॉडबँड सेवेची मागणी झपाट्याने वाढली आहे. ब्रॉडबँड सेवा प्रदात्यांनी युजर्सना हाय-स्पीड इंटरनेट ऍक्सेस प्रदान करण्यासाठी अनेक ब्रॉडबँड प्लान्सची नवीन श्रेणी देखील आणली आहे. तुम्हीही घरूनच काम करत असाल किंवा तुम्हाला तुमच्या मुलांच्या ऑनलाइन क्लासेससाठी सर्वोत्तम ब्रॉडबँड प्लान्स खरेदी करायचे असतील. तर ही ब्रॉडबँड प्लान्सची लिस्ट नक्की पाहा आणि तुमच्या गरजेनुसार यातील बेस्ट प्लान निवडा. यात बीएसएनएलचा ३९९ रुपयांचा प्लान, एअरटेलचा ४९९ रुपयांचा प्लान, रिलायन्स जिओ सह काही भन्नाट प्लान्सचा समावेश आहे.\nरिलायन्स जिओ ३९९, ६९९, ९९९ रुपयांचा प्लान: रिलायन्स जिओचा ३९९ रुपयांचा प्लान अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगसह ३० Mbps स्पीड आणि ६९९ रुपयांचा प्लान अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगसह १०० Mbps स्पीड ऑफर करतो. या दोन्ही प्लानममध्ये तुम्हाला OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मिळणार नाही. त्याच वेळी, ९९९ रुपयांच्या प्लान मध्ये तुम्हाला १५० Mbps स्पीडसह अनलिमिटेड डेटा मिळतो, त्यासोबतच तुम्हाला फ्री कॉलिंग देखील मिळते. या प्लान मध्ये Amazon Prime, Disney Plus Hotstar, Sony Liv, Zee5 आणि Alt Balaji यासह जवळपास १६ अॅप्सचे मोफत सदस्यत्व दिले जाते.\nएअरटेलचा ७९९ रुपयांचा प्लान: एअरटेलचा ७०० रुपयांचा प्लान एका महिन्यासाठी अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग फायदे देतो. या प्लानमध्ये तुम्हाला १०० Mbps च्या स्पीडवर अनलिमिटेड डेटा देखील मिळेल. याव्यतिरिक्त, Airtel Thanks अॅप आणि Airtel Xstream, Wynk Music आणि Shaw Academy चे मोफत सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहेत. या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये तुमच्या डेटाच्या गरजा पूर्ण केल्या जातील, तसेच तुम्हाला हायस्पीड इंटरनेटचाही लाभ मिळेल. हा प्लान सर्वच डेटा युजर्ससाठी चांगला पर्याय आहे.\nएअरटेलचा ४९९ रुपयांचा प्लान: Airtel Extreme Fiber च्या एंट्री-लेव्हल ब्रॉडबँड प्लॅनची किंमत ४९९ रुपये आहे. या ब्रॉडबँड प्लानसह, युजर्सना ४० Mbps स्पीडसह ३.३ TB पर्यंत अनलिमिटेड इंटरनेट मिळते. एअरटेलच्या या प्लानमध्ये यूजर्सना अनलिमिटेड लोकल आणि ISD कॉलिंगचाही फायदा मिळतो. यासोबत एअरटेल थँक्स बेनिफिटचा फायदाही देण्यात आला आहे. इतकेच नाही तर, यूजर्सला विंक म्युझिक आणि शॉ अकादमीचे सबस्क्रिप्शनही मिळते. युजर्स १-महिन्याच्या HD पॅकसह Xstream बॉक्स देखील निवडू शकतात. एअरटेलच्या ४९९ रुपयांच्या ब्रॉडबँड प्लानची वैधता ३० दिवसांची आहे.\nबीएसएनएलचा ७७९ रुपयांचा प्लान: BSNL च्या ७७९ रुपयांच्या प्लानमध्ये कमाल वेग १० Mbps आहे. डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड २ Mbps पर्यंत घसरेल. याशिवाय, BSNL च्या ७७९ रुपयांच्या ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ देखील मिळेल. या प्लानमध्ये अनलिमिटेड तुम्हाला कॉलिंगसह Disney Plus Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जाते. ज्या युजर्सना चांगल्या डेटाची आवश्यकता असते त्यांच्यासाठी BSNL च्या ७७९ रुपयांचा प्लान एक चांगला पर्याय ठरू शकतो.\nबीएसएनएलचा ३९९ रुपयांचा प्लान: तुम्हाला ऑनलाईन क्लासेस आणि work from home साठी अधिक इंटरनेटची आवश्यकता असेल तुम्ही एक चांगला प्लान शोधात असाल तर बीएसएनएलचा ३९९ रुपयांचा प्लान तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. BSNL च्या ३९९ रुपयांच्या प्लान मध्ये ग्राहकांना २०० GB डेटा देण्यात येत आहे. ज्याचा कमाल वेग १० Mbps आहे. तुम्ही २०० GB डेटा पूर्ण वापरल्यानंतर, वेग २ Mbps पर्यंत घसरेल. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसोबत फ्री लँडलाईन कनेक्शनही दिले जात आहे.\nमहत्वाचे लेखBest Smartphones: कमी किंमतीत जास्त फीचर्स, १५ हजारांच्या बजेटमध्ये येणारे ‘हे’ भन्नाट स्मार्टफोन्स एकदा पाहाच\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nअप्लायन्सेस या 5 star energy saving ac मुळे गारवा मिळेल फर्स्ट क्लास आणि बिलही होईल कमी\nAdv: मेगा इलेक्ट्रॉनिक्स डे - ट्रेंडिंग गॅजेट्स आणि ॲक्सेसरिजवर भन्नाट डिल्स\nशिक्षण मोठ्या शहरांमध्ये नवीन नोकरी जॉईन करण्यापूर्वी हे वाचा\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य १९ मे २०२२ : 'या' राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत विशेष लाभ\nकार-बाइक Suhana Khan ते Aarav Kumar, बॉलिवूड सेलिब्रेटींच्या मुलांकडे लग्जरी कार्सचा ताफा\nरिलेशनशिप पुरूषहो, बायकोपासून कायम लपवून ठेवा ‘या’ 5 गोष्टी, नाहीतर भोगावे लागतील भयंकर परिणाम..\nकरिअर न्यूज Top Boarding School: करिना कपूर आणि अन्य अनेक सेलिब्रिटी कोणत्या बोर्डिंग स्कूलमधून शिकले 'हे'आहेत देशातले प्रसिद्ध बोर्डिंग स्कूल\nप्रेग्नंसी/पेरेंटिंग सिंगल फादर असण्याचे तोटे आणि फायदे सांगतोय अभिनेता तुषार कपूर\nमोबाइल Apple चे मोठे अपडेट iPhone यूजर्सना मिळणार अनेक नवीन फीचर्स, जे वाढवतील फोन वापरण्याचा एक्स्पीरियंस\nदेश ...तर मी राज ठाकरे यांच्याशी दोन हात केले असते, पैलवान खासदार बृजभूषण गरजले\nकोल्हापूर जयप्रभा स्टुडिओसंदर्भातील मागणीसाठी रंगकर्मींचा सामुदायिक आत्मदहनाचा इशारा\nआयपीएल IPL 2022, KKR vs LSG Live Score : केकेआर आयपीएमधून आऊट, लखनौ प्ले ऑफमध्ये दाखल\nमनोरंजन रानबाजारमध्ये लोकांना फक्त एक स्त्री कपडे काढताना दिसतेय, पण... | तेजस्विनी पंडित\nबुलडाणा खेळताना गळफास लागल्याने चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू; परिसरात हळहळ\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/01/blog-post_19.html", "date_download": "2022-05-18T23:28:21Z", "digest": "sha1:WUN5J65Y5R2Z2NPCBQT6IDQWIRDUY4DM", "length": 3642, "nlines": 33, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "पाटण नगर पंचायतीत राष्ट्रवादीचा दणदणीत विजय तर शिवसेनेला केवळ २ जागा", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nपाटण नगर पंचायतीत राष्ट्रवादीचा दणदणीत विजय तर शिवसेनेला केवळ २ जागा\nजानेवारी १९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nपाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा :\nपाटण नगरपंचायतीचा निकाल नुकताच हाती आला आहे. यामध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत पाटणकर गटाने मोठा विजय प्राप्त केला आहे .\nपाटण नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत पाटणकर गटाने १७ पैकी १५ जागा मिळवून सत्ता अबाधित ठेवली आहे. तर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या देसाई गटाला व शिवसेना पक्षाला या ठिकाणी केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.\nपाटण मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून मोठ्या उत्साहात विजय साजरा केला.\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/desh-videsh/karnatak-cm-slam-on-maharashtra-karnatak-land-issue/431813/", "date_download": "2022-05-18T22:10:19Z", "digest": "sha1:FZGZEPV7SQX4JRU7WPQUI2X7SGCJYXAX", "length": 9109, "nlines": 136, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Karnatak-cm-slam-on-maharashtra-karnatak-land-issue", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न विषय संपलाय एक इंचही जमीन देणार नाही- बोम्मई\nमहाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न विषय संपलाय एक इंचही जमीन देणार नाही- बोम्मई\nमहाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न अस्तित्वातच नाही; बसवराज बोम्मई यांचा मोठा दावा\nमहाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न हा विषय संपलेला असून महाराष्ट्रातील राजकारणात जेव्हा अडचणी येतात तेव्हा महाराष्ट्रातील नेते सीमाप्रश्न उचलून धरतात. आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ही प्रकरणे पेटते ठेवतात. असा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला आहे. बोम्मई यांच्या या आरोपांनतर महाराष्ट्रातील नेते यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहीले आहे.\nविधानसभेत समाज कल्याण खात्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर बोम्मई यांनी हे विधान केले आहे. यावेळी बोम्मई म्हणाले की सीमाप्रश्नबाबात यापूर्वी निर्णय झाला आहे. कर्नाटकची एक इंच जमिनीही महाराष्ट्राला देणार नाहीये. पण महाराष्ट्रातील राजकारणात जेव्ह अस्वस्था होते. तेव्हा आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भाषा आणि सीमाप्रश्न असे वादग्रस्त विषय खालच्या पातळीवर जात राजकारणी उचलतात. पण आता हे सगळं सोडलं पाहीजे. अनेक कन्नड बहुभाषिक महाराष्ट्रात गेले आहेत. तो भाग कसा कर्नाटकला परत मिळेल याबाबत विचार करत असल्याचे बोम्मई यांनी सांगितले. काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीमा भागातील मराठी भाषिकांच्या आंदोलनाला महाराष्ट्राचा पाठींबा राहील असे म्हटले होते. यावर बोलताना बोम्मई यांनी थेट महाराष्ट्र सरकारलाच लक्ष्य केलं.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n‘रान बाजार’वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज\nवैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत प्राजक्ता माळी\n‘रान बाजार’ वेब सीरिजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसेंची प्रतिक्रिया\nभारतातल्या ‘या’ ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य\nजान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट\nशहरातल्या श्वानांचा ‘गेट टू गेदर’, पोलिस श्वानांच्या कसरती; बघा फोटो\nमहेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन\nशिवसेनेकडूनच आदित्य ठाकरेंची कोंडी नितेश राणेंनी शेअर केले अनिल परब यांचे...\nGold-Silver Prices : सोने चांदीच्या दरात घसरण, वाचा आजचे दर\nGoogle Pixel 5 स्मार्टफोनमध्ये मिळणार पंच होल डिस्प्ले\nराज ठाकरेंच्या भाषणामुळे बाळासाहेब ठाकरेंची आठवण झाली, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया\nदिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा तरुणीबरोबर बेंधुद डान्स, व्हिडिओ व्हायरल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/business/budget-2022-what-education-sector-is-expecting-from-nirmala-sitharaman-package-announcement-may-possible-620639.html", "date_download": "2022-05-18T23:12:13Z", "digest": "sha1:6PTOYHCFKKB4WNU5Q262TYB63CZVDQ7T", "length": 9690, "nlines": 98, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Business » Budget 2022 what education sector is expecting from nirmala sitharaman package announcement may possible", "raw_content": "Budget 2022: ऑनलाईन शिक्षणासाठी सरकारचं मोठं पाऊल, बजेटमध्ये ‘डिजिटल फंड’\nकोविड काळात डिजिटल शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील डिजिटल दरी मिटविण्यासाठी सरकार धोरणात्मक पावले उचलण्याची शक्यता आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: सागर जोशी\nनवी दिल्ली : गेल्या दोन वर्षापासून शैक्षणिक क्षेत्र (Education Sector) आव्हानांचा संक्रमणातून जात आहे. उर्जितावस्था देण्यासाठी आगामी अर्थसंकल्प 2022 मधून शैक्षणिक क्षेत्राला मोठ्या अपेक्षा आहे. GST शुल्कांत कपात, पायाभूत सुविधांसाठी अनुदान, अल्प दरात कर्ज, कलम 80 अंतर्गत करात दिलासा आदी प्रश्नांवर अर्थसंकल्पातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने नवी शैक्षणिक धोरणाची (NEP) निर्मिती केली आहे. मात्र, शैक्षणिक धोरणासाठी अनुकूल पायाभूत सुविधांच्या (INFRASTRUCURE) उभारणीसाठी आवश्यक निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्याची मागणी शैक्षणिक वर्तृळातून केली जात आहे. तसेच मुख्य प्रवाहातील शिक्षणासाठी आवश्यक पॅकेज देण्याची मागणीला जोर धरला आहे. कोविड काळात डिजिटल शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील डिजिटल दरी मिटविण्यासाठी सरकार धोरणात्मक पावले उचलण्याची शक्यता आहे. यासोबतच यंदाच्या अर्थसंकल्पात एज्युकेशन टेक्नॉलॉजी प्लेअर्सला (edtech players) सहाय्यभूत धोरणांना बळकटी मिळण्याची अधिक शक्यता आहे.\nऑनलाईन शिक्षण प्लॅटफॉर्म कॅटलिस्ट ग्रूपचे (Catalyst Group) संस्थापक अखंड स्वरुप पंडित यांनी शैक्षणिक क्षेत्रातील धोरणांबाबत केंद्र सरकारने गांभीर्याने पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. धोरण निर्मिती करताना AICTE आणि UGC सारख्या नियामक संस्थासोबत चर्चा करायला हवी आणि त्यांच्या शिफारशी गांभीर्याने घ्यावे असे पंडित यांनी म्हटले आहे.\nकोविड सारख्या महामारीत ऑनलाईन शिक्षणावर भर वाढला आहे. मात्र, प्रत्यक्ष शिक्षणाच्या अभावामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोठा खंड पडला आहे. त्यामुळे आगामी काळात इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढविण्यावर भर द्यायला हवे असे मत पंडित यांनी व्यक्त केले आहे. सर्व शासकीय शाळांत इंटरनेट कनेक्टिव्हिटी असायला हवी. सर्व विद्यार्थ्यांना माफक दरात इंटरनेट डिव्हाईस सरकारने उपलब्ध करायला हवेत. कोविड नंतर शिक्षणात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने एज्युकेशन टेक स्पेस स्टार्टअप्स आणि स्मॉल मिड एंटरप्रायजेसला बूस्ट देण्याची गरज आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या उत्पादन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना दीर्घकालीन करातून सूट देण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.\nवर्ष 2021 अर्थसंकल्पात केंद्र सरकारने शैक्षणिक क्षेत्रासाठी 93224 कोटींची घोषणा केली होती. वर्ष 2020 अर्थसंकल्पाच्या तुलनेत 6000 कोटींपेक्षा कमी होते. वर्ष 2021-22 मध्ये शैक्षणिक क्षेत्रात 54873 कोटी रुपयांचा फंड जारी केला होता. तर उर्वरित निधी उच्च शिक्षणासाठी वर्ग केला होता.Economic, budget, education, tax, fund, digital divide, अर्थसकल्प, बजेट, कर, डिजिटल डिव्हाईड, निर्मला सीतारमण\nतिसऱ्या तिमाहिमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजला 18,549 कोटींचा नफा, जिओमध्येही 8.9 टक्क्यांची वाढ\nHDFC Life Insurance : एचडीएफसी लाइफ इन्शुरन्सला “अच्छे दिन”, 3.3 टक्के नफ्यासह उत्पन्नही वाढले\nलवकरचं गाईच्या दूध दरात होणार वाढ…\nविना लायसन्सची चालवा ही electric स्कूटर\nनोव्हेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/crime/cyber-crime/maharashtra-crime-news-pune-lady-loses-65-thousand-while-booking-cake-online-663954.html", "date_download": "2022-05-18T22:57:51Z", "digest": "sha1:RCXDFFHIHRHYK3GAUFUHATYYGSZ4TPXS", "length": 8098, "nlines": 101, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Crime » Cyber crime » Maharashtra Crime News Pune Lady loses 65 thousand while booking cake online", "raw_content": "पुण्यात महिलेला 65 हजारांचा गंडा, ऑनलाईन केक बूक करताना फसवणूक, OTP सांगणं महागात\n30 वर्षीय तक्रारदार महिला ही पुण्यातील वाकड येथील रहिवासी असून तिने 14 फेब्रुवारी रोजी दुपारी ऑनलाईन केक बुक केला होता. काही वेळाने तिला देवेंद्र कुमार नामक व्यक्तीचा फोन आला.\nपुणे : ऑनलाईन केक बुक करताना महिलेची फसवणूक (Cyber Fraud) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सायबर चोरांनी महिलेला 65 हजार 191 रुपयांचा गंडा घातला. महिलेला एका लिंकद्वारे तिचे बँक डिटेल्स शेअर करण्यास सांगितले गेले. तिने ओटीपी देताच पाच वेळा व्यवहार करुन तिच्या बँक खात्यातून ऑनलाईन पैसे काढून घेण्यात आले. पुण्यात (Pune Crime) 30 वर्षीय महिलेने वाकड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या लिंकवर क्लिक करु नका, आपले बँक तपशील शेअर करुन, ओटीपी (OTP) कुठल्याही व्यक्तीला सांगू नका, यासारखे ऑनलाईन व्यवहारांचे मूलभूत नियम पाळण्याविषयी वारंवार आवाहन करुनही अनेक जण फसवणुकीला बळी पडताना दिसत आहेत.\n30 वर्षीय तक्रारदार महिला ही पुण्यातील वाकड येथील रहिवासी असून तिने 14 फेब्रुवारी रोजी दुपारी ऑनलाईन केक बुक केला होता. काही वेळाने तिला देवेंद्र कुमार नामक व्यक्तीचा फोन आला.\nकुमारने महिलेला बँक खात्याचे तपशील देण्यास सांगितले आणि एक ऑनलाईन लिंक शेअर केली. त्यानंतर महिलेला वन टाईम पासवर्ड (OTP) मिळाला, जो तिने देवेंद्र कुमारसोबत शेअर केला. त्यानंतर लगेचच तिच्या खात्यातून पाच ऑनलाईन व्यवहारांद्वारे एकूण 65,191 रुपये डेबिट करण्यात आले.\nपरस्पर बँक खातं उघडलं\nएफआयआरमधील माहितीनुसार, महिलेने भामट्याला याचा जाब विचारला असता त्याने पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. परंतु त्याऐवजी तिचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड वापरुन तिच्या नावावर बँक खाते उघडल्याचा प्रकार समोर आला आहे.\nपैसे परत न मिळाल्याने महिलेने पोलिसात जाऊन फसवणुकीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 419 आणि 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दीपक कडबाने तपास करत आहेत.\nसोनम कपूरच्या सासऱ्यांना लागला 27 कोटी रुपयांचा चुना; जाणून घ्या, कशी झाली ही फसवणूक\nतुम्हाला देखील 25 लाखांचा ‘हा’ मेसेज आलाय नेमकं सत्य काय जाणून घ्या\nतुमच्या ही बँक खात्यातून पैसे झाले गायब चिंता करू नका अशाप्रकारे थांबवा पुढील धोका\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nप्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं निधन\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/pankaja-munde-infected-by-omicron-variant-of-corona-virus-608699.html", "date_download": "2022-05-18T23:27:44Z", "digest": "sha1:NLQNU5SHKXOYLW2LR5UAYH5CQCLEQYYS", "length": 9294, "nlines": 103, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Maharashtra » Mumbai » Pankaja Munde infected by omicron variant of corona virus", "raw_content": "Pankaja Munde : पंकजा मुंडे यांना ओमिक्रॉनची लागण; ताई काळजी घ्या, धनंजय मुंडे यांचा मेसेज\nपंकजा मुंडे, भाजप नेत्या.\nभाजप नेत्या आणि राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना ओमिक्रॉन (Omicron) संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. पंकजा मुंडे यांनी 1 जानेवारीला कोरोना संसर्ग झाल्याची माहिती ट्विट करुन दिली होती.\nमुंबई : भाजप नेत्या आणि राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना ओमिक्रॉन (Omicron) संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. पंकजा मुंडे यांनी 1 जानेवारीला कोरोना संसर्ग झाल्याची माहिती ट्विट करुन दिली होती. पंकजा मुंडे कोरोनाची लागण झाल्यानंतर संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करुन घ्यावी आणि काळजी घेण्याचं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं होतं. पंकजा मुंडे या सध्या मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन आहेत. त्यामुळे काळजीचं कारण नसल्याचं सांगण्यात आलं आहे.\nपंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोना संसर्ग\nपंकजा मुंडे यांना यापूर्वी देखील कोरोना विषाणू संसर्ग झाला होता. पंकजा मुंडे या दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह ( आल्या आहेत. यापूर्वी एप्रिल 2021 मध्ये पंकजा मुंडे या कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या.\nCorona बाधीत लोकांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्या बरोबर मी विलग झाले आहे.. चाचणी केली…लक्षणं आणि Corona दोन्ही आहे… सर्वानी काळजी घ्यावी..\nधनंजय मुंडे यांचं पंकजा मुंडे यांना काळजी घेण्याचं आवाहन\nसामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बहिण पंकजा मुंडे यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. दुसऱ्यांदा कोरोना झाल्यानंतर पोस्ट कोविडची काळजी फार महत्त्वाची असून नंतर खूप त्रास होतो. मी त्यांना फोन करु नाही शकलो मात्र काळजी घेतली पाहिजे असं मेसेजद्वारे पंकजाताईंना सांगितल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.\nरोहित पवार यांना देखील कोरोना\nराष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना देखील कोरोना संसर्ग झाला आहे. रोहित पवार यांनी ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. रोहित पवार यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावेत, असं आवाहन केलं आहे.\nमहाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 578 वर\nमहाराष्ट्रात कोरोना आणि ओमिक्रॉन वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 578 वर पोहोचली आहे. सकाळपर्यंतच्या माहितीनुसार 259 रुग्ण ओमिक्रॉन संसर्गातून बरे झाले आहेत. राज्यात 3 जानेवारीला ओमिक्रॉनचे 68 रुग्ण आढळले आहेत. मुंबई-40, पुणे-14 नागपूर- 4, पुणे ग्रामीण ,पनवेल प्रत्येकी 3 तर कोल्हापूर, नवी मुंबई, सातारा ,रायगड 1 रुग्ण, ही आजची आकडेवारी आहे. राज्यात आतापर्यंत 578 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 259 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.\nVarun Sardesai | युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना कोरोनाची लागण\nनारायण राणेंसारख्या नेत्याला मी खपवतो, खासदारांनी माझ्या नादी लागू नये, गुलाबराव पाटलांचं उन्मेष पाटील यांना प्रत्युत्तर\nनर्गिस फाखरीचा ब्रालेस ग्लॅमरम लूक\n‘धर्मवीर’ चित्रपटाचे प्रमोशन धर्मपत्नी सोबत\nप्राजक्ता माळीची दिलखेच स्माईल\nअंकिता लोखंडेचा आपल्या नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/rashi-bhavishya/sagittarius-capricorn-daily-horoscope-of-16-june-2021-dhanu-and-makar-rashifal-today-476762.html", "date_download": "2022-05-19T00:05:11Z", "digest": "sha1:MGRUCT76NKBY2XDR77DIRCW466WLH2FK", "length": 11169, "nlines": 112, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Rashi bhavishya » Sagittarius/Capricorn Daily Horoscope Of 16 June 2021 Dhanu And Makar Rashifal Today", "raw_content": "Sagittarius/Capricorn Rashifal Today 16 June 2021 | निरोगी आणि उत्साही असाल, आर्थिकदृष्ट्या दिवस अनुकूल\nधनू आणि मकर राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या बुधवारचं संपूर्ण राशीभविष्य Sagittarius/Capricorn Daily Horoscope\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: अक्षय चोरगे\nडॉ. अजय भाम्बी –\nमुंबई : बुधवार 16 जून 2021 आहे (Sagittarius/Capricorn Rashifal). बुधवारचा दिवस हा विघ्नहर्ता भगवान श्री गणेशाला समर्पित असतो. यादिवशी उपवास केल्याने तसेच गणेशाची विधीवत पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. धनू आणि मकर राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन त्यांचा दिवस शुभ असेल. कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या बुधवारचं संपूर्ण राशीभविष्य (Sagittarius/Capricorn Daily Horoscope Of 16 June 2021 Dhanu And Makar Rashifal Today) –\nधनू राश‍ीभविष्य (Sagittarius), 16 जून\nआपण आपले कार्य सुधारण्यासाठी अधिक सर्जनशील मार्गाचा अवलंब कराल. आपण मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि उत्साही असाल. जवळच्या नातेवाईकाला भेट देण्याचीही शक्यता असेल. बर्‍याच दिवसानंतर परस्पर सामंजस्याची संधी मिळेल.\nछोट्या-छोट्या गोष्टींवरुन सासरच्यांशी असलेले नाते बिघडू नये. आपला स्वभाव मनमिळाऊ ठेवा. कठोर परिश्रमांना योग्य परिणाम मिळत नाहीत, असं वाटेल. पण तो फक्त आपला भ्रम असेल.\nआर्थिकदृष्ट्या दिवस अनुकूल आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील. कर्मचार्‍यांच्या योग्य योगदानामुळे आपण आपल्या वैयक्तिक बाबींची काळजी घेऊ शकाल. नोकरीतील एखाद्या प्रकल्पासंदर्भात एखाद्या सहकाऱ्याशी वाद होऊ शकतो.\n❇️ लव्ह फोकस – घराच्या व्यवस्थेबाबत पती-पत्नीमध्ये काही वाद होतील. समस्या शांततेने सोडवा.\n❇️ खबरदारी – गर्भाशयाच्या आणि स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी व्यायाम आणि योगाकडे योग्य लक्ष द्या.\nलकी रंग – केशरी लकी अक्षर- जा फ्रेंडली नंबर- 2\nमकर राश‍ीभविष्य (Capricorn), 16 जून\nजवळच्या लोकांसह भेट आणि करमणुकीशी संबंधित कामांमध्ये आनंदी वेळ घालविला जाईल. काही लाभदायक चर्चा देखील होतील. तरुण त्यांच्या योजनांबद्दल खूप गंभीर आणि जागरुक असतील.\nजास्त आनंदामुळे खर्च वाढू शकतो. यावेळी आपल्या काही गरजा कमी करणे आवश्यक आहे. जर कर्ज घेण्याची योजना आखत असेल तर सामर्थ्यापेक्षा जास्त कर्ज घेण्याचे टाळा.\nव्यवसायिक ठिकाणी शांतता राहील. परंतु विरोधकांच्या चालींविषयीही माहिती असणे आवश्यक आहे. आपली व्यवसायिक योजना लिक झाल्यामुळे कोणीतरी त्याचा चुकीचा फायदा घेऊ शकतो. नोकरी करणार्‍यांना ओव्हरटाईम करावे लागेल.\n❇️ लव्ह फोकस – पती-पत्नीमध्ये आनंदी संबंध असतील. एकमेकांच्या सहकार्याने तुमचे ध्येय गाठण्यात तुम्हाला यशही मिळेल.\n❇️ खबरदारी – दातदुखी त्रासाने त्रस्त असाल. अॅसिडिटी होईल असे पदार्थ खाऊ नका.\nलकी रंग – निळा लकी अक्षर- के फ्रेंडली नंबर- 4\nZodiac Signs | कधीही फिरायला तयार असतात या चार राशीच्या व्यक्ती, तुमचा जोडीदार तर नाही यात…https://t.co/RPQRCrEEGn#Traveling #Explore #ZodiacSigns\nटीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…\nZodiac Signs | या 4 राशीचे व्यक्ती पुस्तक वाचण्याऐवजी चित्रपट पाहणे अधिक पसंत करतात\nZodiac Signs | या 4 राशीचे व्यक्ती ठरतात सर्वोत्तम पती, जाणून घ्या तुमच्या राशीबद्दल\nZodiac Signs | या चार राशीच्या व्यक्ती कधीही तुमचं ऐकणार नाहीत, त्यांच्याशी वाद घालणे अवघड\nनर्गिस फाखरीचा ब्रालेस ग्लॅमरम लूक\n‘धर्मवीर’ चित्रपटाचे प्रमोशन धर्मपत्नी सोबत\nप्राजक्ता माळीची दिलखेच स्माईल\nअंकिता लोखंडेचा आपल्या नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/dance-on-the-stage-of-amol-mitkari-tamasha-sadabhau-khot/", "date_download": "2022-05-18T23:41:28Z", "digest": "sha1:WSB2OYX5LYF676DGZ6P62A35AYOXFRO2", "length": 8911, "nlines": 67, "source_domain": "analysernews.com", "title": "अमोल मिटकरी तमाशाच्या फडावरचा नाचा : सदाभाऊ खोत", "raw_content": "\nअमोल मिटकरी तमाशाच्या फडावरचा नाचा : सदाभाऊ खोत\nसांगली : “अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाचा आहे. त्याला फार मनावर घेण्याची गरज नाही,” अशा शब्दात माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मिटकरींवर जहरी टीका केली. सदाभाऊंच्या या आक्षेपार्ह विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.\nहनुमान चालिसा, भोंगे यावरून महाराष्ट्राचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर चांगलेच तोंडसुख घेताना दिसत आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सभेत आमदार अमोल मिटकरी यांनी कडकनाथ कोंबडीचा उल्लेख करत सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला होता. सांगली येथे सदाभाऊंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमोल मिटकरींना प्रत्युत्तर दिले. यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले, अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाचा आहे. त्याचे फार मनावर घेण्याचा प्रश्न नाही. ‘तोडा, फोडा’ अशी राष्ट्रवादीची नीती आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते जातीवाद निर्माण होणारी विधाने करतात तर दुसरीकडे शरद पवार साहेब आपले तारणहार आहेत, हे समाजाला समजावण्याचे काम करतात, अशी टीका खोत यांनी केली.\nखोत म्हणाले की, महाविकास आघाडी हे विकास कामावर बोलायला तयार नाही;परंतु एक शकुनी मामा सतरंजीवरती चाल खेळून दुसरीकडे लक्ष केंद्रीत करण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे. ज्या बाजूला शकुनीमामांचा सुळसुळाट असतो, त्याची सेना कौरवाची सेना असते आणि आम्ही पांडवाची सेना या कौरवांचा नाश करेल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nआघाडी सरकार म्हणजे खाकी आणि खादीची युती\nकाल मुख्यमंत्री एका शिवसैनिक आजीला भेटले त्यावरूनही खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. एक आजीबाई आली आणि डायलॉगबाजी केली आणि मुख्यमंत्री त्यांना भेटायला गेले. या महाराष्ट्रात अनेक आजीबाई आहेत. त्यांचे डोळे पुसायला वेळ मिळाला का असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला. तसेच आघाडी सरकार म्हणजे खाकी आणि खादीची युती आहे. हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून राणा दांपत्यावर गुन्हे दाखल केले जातात. मग पवारसाहेबांच्या घरावर जे गेले त्यांच्यावर का गुन्हे दाखल केले असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला. तसेच आघाडी सरकार म्हणजे खाकी आणि खादीची युती आहे. हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून राणा दांपत्यावर गुन्हे दाखल केले जातात. मग पवारसाहेबांच्या घरावर जे गेले त्यांच्यावर का गुन्हे दाखल केले ते सर्वसामान्य लोक होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे गुंडाराज सुरू झाले आहे, असेही खोत म्हणाले.\n“जागर शेतकऱ्याचा, आक्रोश बहुजनांचा” हे राज्यव्यापी अभियान २९ एप्रिलपासून कोकणातून सुरू करत आहोत. महाराष्ट्रातील परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या, लोडशेडिंग मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महाविकास आघाडी सरकारची केवळ फालतुगिरी सुरू आहे. हे सरकार नोकर भरतीमधील गैरप्रकारावर काहीही बोलत नाही. आरोग्य भरतीमध्ये घोटाळा केला आहे. हे सर्व जनतेसमोर या अभियानातून मांडण्यात येणार आहे, अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली.\nमराठवाड्यात पहिल्यांदाच रुग्णाला बेशुद्ध न करताच हृदयावर शस्त्रक्रिया\nटेस्लाचे सीइओ एलोन मास्क आता ट्वीटरचे नवे मालक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील २१ मेची सभा रद्द\nराहुल गांधींना नेत्यांऐवजी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट; हार्दिक पटेलचा निशाणा\nशिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एआयएमआयएमच्या प्रवक्त्याला अटक\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा तडकाफडकी राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-KZHK-blackout-haunted-house-only-for-adult-is-scary-house-in-new-york-4802497-PHO.html", "date_download": "2022-05-19T00:03:28Z", "digest": "sha1:YEVDQLFIV4LLXNS7ATAJMNFD32WQWIDH", "length": 4712, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "न्यूयॉर्कमधील हा भूतबंगला पाहून फुटेल घाम, केवळ अ‍ॅडल्ट लोकांना मिळतो प्रवेश | Blackout Haunted House Only For Adult Is Scary House In New York - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nन्यूयॉर्कमधील हा भूतबंगला पाहून फुटेल घाम, केवळ अ‍ॅडल्ट लोकांना मिळतो प्रवेश\nतुम्ही भूत-प्रेताविषयी तुम्ही अनेक किस्से ऐकलेले असतील. परंतु आम्ही तुम्हाला भूता-प्रेताच्या घरांविषयी सांगत नाहीये. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात भयावह घराविषयी माहिती देत आहोत. त्यामध्ये केवळ 18 वर्षांपुढील लोक प्रवेश करू शकतात. या घरात 18 वर्षा खालील मुलांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.\nहे भयावह घर न्यूयॉर्कमध्ये आहे. घराचेदेखील त्याच्या स्वरुपाप्रमाणेच भीती वाटण्यासारखे आहेत. 'ब्लॅकआऊट हॉन्टेड' नावानी ओळखल्या जाणा-या या घरात हॉलिवूड सिनेमांप्रमाणे अनेक सीन तयार करण्यात आले आहेत. हे सीन पाहून लोक आपली हिम्मत गमावून बसतात. या घरात जाऊन आलेला मानसोपचार तज्ञ रुबेन पेरेज सांगतो, माझ्या मित्राने एकाला किडनॅप केले आणि या घरात आणले. माझ्यासाठी हा खूप वाईट अनुभव होता. डोळे उघडताच माझे हृदय धडधड करायला लागले. मला एकदम धास्तीच बसली.\nया भयावह घरात हिंसा, न्यूडिटी, आणि जोरदार पाण्याचे फवा-यांसह चित्र-विचित्र घटना घडतात आणि आवाज येतात. हे आजाव लोकांच्या हृदयाची धडधड वाढवणारे असतात. या घरात प्रवेश करायचा असल्यास पैसे मोजावे लागतात. एका व्यक्तीसाठी 2760पासून ते 8280पर्यंत प्रवेश शुल्क आहे.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या भयावह घराच्या आतील छायाचित्रे...\nनोट- या भयावह घरात दाखवण्यात आलेली सर्व छायाचित्रे बनावट आहेत, ती फक्त लोकांना भीती दाखवण्यासाठी आहेत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-pakistan-media-on-kashmir-5426721-NOR.html", "date_download": "2022-05-19T00:06:53Z", "digest": "sha1:GOGJVALCE7BD3OOYNEUWNPJNHIHV3ARP", "length": 7612, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "पाकिस्तानी माध्यमांत असे आले होते वृत्त, काश्मीर प्रश्नावर पाठिंब्याची खात्री देण्यास चीनचा नकार | Pakistan Media on Kashmir - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपाकिस्तानी माध्यमांत असे आले होते वृत्त, काश्मीर प्रश्नावर पाठिंब्याची खात्री देण्यास चीनचा नकार\nबीजिंग - परदेशी आक्रमण झाल्यास मदत करण्याची तसेच काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला पाठिंबा देण्याची खात्री देण्यास चीनने आठवड्यात दुसऱ्यांदा नकार दिल्याने पाकिस्तान चांगलाच तोंडघशी पडला आहे. यासंदर्भात पाकिस्तानी माध्यमांमध्ये आलेल्या वृत्ताबद्दल चीनने कानावर हात ठेवले आहेत.\nपरदेशी आक्रमण झाल्यास चीन पाकिस्तानला मदत करेल तसेच काश्मीर प्रश्नावर पाठिंबा देईल, असे आश्वासन चीनचे लाहोरमधील कॉन्सूल जनरल यू बोरेन यांनी दिले आहे, असे वृत्त पाकिस्तानी माध्यमांत प्रसिद्ध झाले होते. त्याबाबत विचारले असता चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गेंग शुआँग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राजदूताने असे वक्तव्य दिल्याची माहिती माझ्याकडे नाही. मात्र या मुद्द्यांवर चीनची भूमिका सातत्यपूर्ण आणि स्पष्ट आहे. आम्ही भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे शेजारी आणि मित्र आहोत. दोन्ही देश त्यांचे मतभेद चर्चेतून सोडवतील, परिस्थितीचे व्यवस्थापन आणि नियंत्रण करतील तसेच दक्षिण आशियाचे स्थैर्य आणि विकास यासाठी संयुक्तपणे कार्य करतील, अशी आमची अपेक्षा आहे. काश्मीरबाबत बोलायचे झाल्यास हा प्रश्न इतिहासाशी संबंधित आहे.\nकाश्मीरप्रश्नी चीनचा पाकिस्तानला पाठिंबा राहील,असे वृत्त पाकिस्तानी माध्यमांत आल्यानंतर चीनने आठवड्यात दुसऱ्यांदा ते फेटाळले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला गेले असताना चीनचे पंतप्रधान ली केकियांग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची न्यूयॉर्कमध्ये बैठक झाली होती. त्या वेळी ली यांनी काश्मीरप्रश्नी पाकिस्तानच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचे वृत्त ‘डॉन’मध्ये प्रकाशित झाले होते. त्या वृत्ताबद्दल विचारले असता, दोन्ही नेत्यांची द्विपक्षीय तसेच आंतरराष्ट्रीय आणि समान हिताच्या विभागीय मुद्द्यांवर चर्चा झाली, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता लू कांग यांनी वृत्तसंस्थेला सांगितले होते.\nचीनचा आठवड्यात दुसऱ्यांदा नकार\nचीनचे लाहोरमधील कॉन्सूल जनरल यू बोरेन यांची पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांच्यासोबत बैठक झाली. परदेशी आक्रमण झाल्यास आमचा देश पाकिस्तानला पूर्ण पाठिंबा देईल, असे आश्वासन यू यांनी या बैठकीत शरीफ यांना दिले आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटले होते. तसेच, काश्मीरप्रश्नी आम्ही पाकिस्तानसोबत आहोत आणि राहू. कुठल्याही स्थितीत काश्मीरमधील नागरिकांवरील अत्याचाराचे समर्थन करता येणार नाही तसेच काश्मिरी नागरिकांच्या आकांक्षेनुसार काश्मीर वादावर तोडगा काढायला हवा, असे मत यू यांनी व्यक्त केल्याचे निवेदनात म्हटले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-yakub-step-brother-visit-permission-reject-5067130-PHO.html", "date_download": "2022-05-19T00:08:24Z", "digest": "sha1:IOU2HZRORNPJPD6AQWRK5AV3NTOGYVE6", "length": 6152, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "याकूबच्या चुलतभावाला कारागृहात भेटीची परवानगी नाकारली | Yakub Step Brother Visit Permission Reject - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nयाकूबच्या चुलतभावाला कारागृहात भेटीची परवानगी नाकारली\nदहशतवादी याकूब मेमनची भेट घेण्यासाठी मंगळवारी नागपूर कारागृहात अालेला त्याचा चुलतभाऊ उस्मान मेमनला कारागृह प्रशासनाने भेटीचा परवानगी नाकारली. मंगळवारी शहरात पाऊस पडत हाेता, त्या वेळी भावाच्या भेटीसाठी उस्मानची धडपड सुरू हाेती. छाया : महेश टिकले\nनागपूर - १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील दहशतवादी याकूब मेमनला ३० जुलै रोजी नक्की फाशी दिली जाणार की नाही याबाबत तर्क- वितर्क लढवले जात अाहेत. मंगळवारी त्याचा चुलतभाऊ उस्मान मेमन हा नागपूर मध्यवर्ती कारागृहात याकूबची भेट घेण्यासाठी आला होता. परंतु कारागृह प्रशासनाने उस्मानला याकूबच्या भेटीची परवानगी नाकारली.\nयाकूबला ३० जुलै रोजी फाशी देण्यासंदर्भात विशेष टाडा कोर्टाने काढलेल्या ‘ब्लॅक वॉरंट’ला स्थगिती देण्याची मागणी करणारी फौजदारी रिट याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे याकूबची संभाव्य फाशी टळू शकते, अशी कायदेतज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी ४ वाजता याकूबचा चुलतभाऊ उस्मान हा नागपूर मध्यवर्ती कारागृहात आला. त्यापूर्वी दुपारी ३.३० च्या सुमारास याकूबचा नागपुरातील वकील अनिल गेडाम हे कारागृहात दाखल झाले आणि त्यांनी याकूब व उस्मानच्या भेटीसाठी कारागृह अधीक्षक योगेश देसाई यांना अर्ज दिला. परंतु योगेश देसाई यांनी महाराष्ट्र कारागृहाच्या नियमानुसार याकूबच्या भेटीसाठी परवानगी नाकारली.\nयाकूबला भेटण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून अॅड. गेडाम यांनी बराच प्रयत्न केला. उस्मान जवळपास तीन तास म्हणजे संध्याकाळी ७ वाजेपर्यंत कारागृहाच्या मुलाखत कक्षात होता. परंतु प्रशासनाने त्यांना परवानगी दिली नाहीच. शिवाय कारागृहातील कैद्यांना भेटण्याची वेळ ही संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच असते. त्यामुळे उस्मानला परतपावली फिरावे लागले. यादरम्यान अॅड. गेडाम यांनी याकूबची भेट घेतली. उद्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेसंदर्भात अनेक दस्तऐवजांवर स्वाक्षरी घेतली. कारागृहातून बाहेर पडताना उस्मान यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला.\nपुढे वाचा... अाता आई भेटीसाठी येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/crime/minor-girl-found-dead-in-crematorium-ghat-in-delhi-mhkp-587386.html", "date_download": "2022-05-18T23:26:40Z", "digest": "sha1:V4DJOOWLD6USW5IYE5LMHBYHMJGBYNV6", "length": 7978, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "स्माशानभूमीत आढळला 9 वर्षीय मुलीचा मृतदेह; पुजाऱ्यासह चौघांना अटक, काय आहे प्रकरण? – News18 लोकमत", "raw_content": "\nस्माशानभूमीत आढळला 9 वर्षीय मुलीचा मृतदेह; पुजाऱ्यासह चौघांना अटक, काय आहे प्रकरण\nस्माशानभूमीत आढळला 9 वर्षीय मुलीचा मृतदेह; पुजाऱ्यासह चौघांना अटक, काय आहे प्रकरण\nमुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी (Postmortem) पाठवण्यात आला आहे. पोलिसांचं असं म्हणणं आहे, की शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर मुलीच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल\n'ते घाणेरडा स्पर्श करीत होते', मुलीने ट्रेनमधून मारली उडी; प्रकृती गंभीर\nअवैध दारूचा शोध घेत होते अधिकारी, मात्र असं काही सापडलं की, सर्वजण हैराण\nनशेत तरुण स्वतःच चेहऱ्यावर टॅटू काढायला गेला शेवटी...; VIDEO पाहून नेटिझन्स शॉक\nपुन्हा दलिताच्या वरातीत गोंधळ; मंदिरासमोर डिजे वाजवण्यावरुन पाहुण्यांवर दगडफेक\nनवी दिल्ली 03 ऑगस्ट : देशात बलात्कार आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचार तसंच हत्या या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असल्याचं चित्र आहे. अशात आता दिल्लीतून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत रविवारी संध्याकाळी दिल्लीच्या कँट (Delhi Cantt) परिसरात असलेल्या स्मशानभूमीत (Crematorium Ghat) एका 9 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार पुजाऱ्यासह इतर 4 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी (Delhi Police) दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलगी स्मशानभूमीजवळ असणाऱ्या कूलरमधून पाणी आणण्यासाठी गेली होती. तेव्हाच तिचा करंट लागून मृत्यू (Minor Girl Found Dead) झाला. 'कपड्यांप्रमाणे बदलतो बायको'; 6 लग्न करणाऱ्या माजी मंत्र्याचा भांडाफोड घटनेत मृत्यू झालेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी (Postmortem) पाठवण्यात आला आहे. पोलिसांचं असं म्हणणं आहे, की शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर मुलीच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्यावर बलात्कार (Rape) झाल्याचा आरोप केला आहे. तर, पोलिसांचं म्हणणं आहे की करंट लागून मुलीचा मृत्यू झाला असावा. उघड लाच मागणाऱ्या पालिकेतल्या भ्रष्ट अधिकारी आणि क्लार्क महिलेला रंगेहाथ पकडलं मुलीचा मृत्यू करंट लागल्यानं झाला की तिची हत्या करण्यात आली हे शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी पोलिसांनी IPC कलम 302, POCSO अधिनियम, 506, 342, 201, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. मात्र, याआधीच पुजाऱ्यासह 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. शवविच्छेदन अहवालातून सत्य समोर येताच त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2022/01/httpswww.maharashtrajanbhumi.in202201What-do-girls-search-on-mobiles-in-private-at-night-These-are-four-things.html.html", "date_download": "2022-05-18T21:55:14Z", "digest": "sha1:SHPODJW2XPCO65CTSBLTCEN2PMRSU56T", "length": 13309, "nlines": 78, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "जुन्नर : बेल्हे येथे लोकभारती पक्ष शाखेची स्थापना - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome जुन्नर जुन्नर : बेल्हे येथे लोकभारती पक्ष शाखेची स्थापना\nजुन्नर : बेल्हे येथे लोकभारती पक्ष शाखेची स्थापना\nजानेवारी २३, २०२२ ,जुन्नर\nजुन्नर / रफीक शेख : आज मौजे गाव बेल्हे ता.जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून लोकभारती पक्षाच्या शाखेची स्थापना झाली. यावेळी शाखेचे उद्घाटन जुन्नर तालुका अध्यक्ष खालिद भाई पटेल यांच्या हस्ते झाले.\nतसेच यावेळी जुन्नर तालुका महिला अध्यक्ष छायाताई उपाळकर, जुन्नर तालुका उपाध्यक्ष महेश थोरात, जुन्नर शहर महिला अध्यक्ष रिनाताई राजू खरात, बाराबलुतेदार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तसेच राजे उमाजी नाईक संघटनेचे पारनेर तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिरतर, अमोल भोजनेआदि मान्यवरांची भाषणे झाली.\nपुणे : जुन्नर पर्यटन बस सेवा सुरू करावी, पर्यटन मंत्रालयाकडे मागणी\nयावेळी बेल्हे शाखा अध्यक्ष सुनील शितोळे, उपाध्यक्ष सरफराज शेख, महिला अध्यक्ष मनिषाताई फावडे, महिला उपाध्यक्ष फरजाना शेख यांना लोकभारती जुन्नर तालुका पदाधिकारी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.\nगरीब व गरजू लोकांचे प्रश्न शासन दरबारी रीतसर पाठपुरवठा करून न्याय दिला जाईल असे खालिद पटेल यांनी यावेळी आश्वासन दिले.\n10 वी पास 12 वी पासांना खुशखबर.. नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ३०७ जागा\nजुन्नर : मजुरांना त्यांचा हक्क द्या, अन्यथा कायदेशीर लढाईसाठी तयार व्हा - किसान सभेचा जुन्नर प्रशासनाला इशारा\nयावेळी वंचित बहुजन आघाडीचे जुन्नर तालुका उपाध्यक्ष फिरोज भाई पटेल त्याचप्रमाणे ग्रा.पं.सदस्य व लोकभारती शिंदेवाडी शाखा अध्यक्ष जब्बार शेख, तसेच लोकभारती जुन्नर शहर महिला उपाध्यक्ष शगुफ्ताताई ईनामदार, कार्याध्यक्ष रफिक तकि, आणे शाखा अध्यक्ष सचिन पवार, उपाध्यक्ष संपत शिंदे, महिला अध्यक्ष हिराबाई आहेर, पेमदरा शाखा अध्यक्ष गणेश गोफणे, उपाध्यक्ष सचिन गोफणे, बेल्हे शाखा अध्यक्ष सुनील शितोळे, उपाध्यक्ष सरफराज शेख, महिला अध्यक्ष मनिषाताई फावडे, महिला उपाध्यक्ष फरजाना शेख, कार्याध्यक्ष नाथा शिरतर, सचिव गणेश गाडेकर, सं.सचिव शानुरबाई बेपारी उपस्थित होते.\nतसेच सदस्य गणेश जेडगुले, संतोष बोऱ्हाडे, लखन शितोळे, उत्तम शितोळे, सूरज शिरतर, तसेच राजुरी शाखा अध्यक्ष सागर गुळवे, उपाध्यक्ष अब्दुल पटेल, महिला अध्यक्ष मीनाताई मोरे, नवाब चौगुले, त्याचप्रमाणे आळे शाखा महिला अध्यक्ष वंदना शिरतर, तसेच ओतूर शाखा अध्यक्ष शौकत शेख, उपाध्यक्ष कदीर मोमीन, त्याचप्रमाणे दिलीप उपालकर, मुस्तफा सय्यद, किरण उपालकर व इतर समविचारी संघटनेचे मान्यवर उपस्थीत होते.\n१० वी - १२ वी झालेल्यांना संधी भारतीय सीमा सुरक्षा दलात २७८८ जागांसाठी भरती\nमुली रात्री एकांतात मोबाइलवर काय सर्च करतात या चार गोष्टी आहेत\nat जानेवारी २३, २०२२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nSatara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखत...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज\nSMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Mir...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal ...\nजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी\nजुन्नर : जुन्नर - मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2022/02/Union-ministers-Narayan-Rane-and-Nitesh-Ranes-troubles-escalate.html", "date_download": "2022-05-18T23:42:22Z", "digest": "sha1:QBJHOBL2OJWSMP7HE6IUNPX2X77OF6RR", "length": 10554, "nlines": 73, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ, \"या\" प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome राजकारण राज्य केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ, \"या\" प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल\nकेंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ, \"या\" प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल\nफेब्रुवारी २७, २०२२ ,राजकारण ,राज्य\nमुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिशा सालियनची बदनामी केल्या प्रकरणी सालियन कुटुंबीयांच्या तक्रारीवरून राणे पितापुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार करून हत्या झाली असा दावा केला होता. त्यावर सालियन कुटुंबीयांनी आक्षेप घेतला होता. तसेच आमच्या मुलीची बदनामी थांबवा असं आवाहनही केलं होतं. याय प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिसांकडून दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा अहवाल मागितला होता.\nपोलिसांनी महिला आयोगाला दिलेल्या अहवालात दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर मालवणी पोलीस ठाण्यात सालियन कुटुंबीयांनी बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप गुन्हा दाखल केला आहे.\nआपल्या देशाची अवस्था पाहून खेळाच्या मैदानात गळ्यात पडून रडले खेळाडू\nयुक्रेन मधील भीषण परिस्थितीत या जोडप्याने केले लग्न, कारण ऐकून तुम्ही व्हाल भावूक\nप्रियांका चोप्राने युक्रेनमधील परिस्थितीवर पोस्ट केली शेअर, म्हणाली...\nat फेब्रुवारी २७, २०२२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nSatara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखत...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज\nSMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Mir...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal ...\nजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी\nजुन्नर : जुन्नर - मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/09/Kalamb-Corona-The-health-system-is-sluggish.html", "date_download": "2022-05-18T23:48:42Z", "digest": "sha1:SVTK3EO6LXDIPIHBPJYQIKWMKC74OQDY", "length": 15434, "nlines": 89, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> कळंब तालुक्यात कोरोनाचा कहर वाढला, आरोग्य यंत्रणा सुस्त | Osmanabad Today", "raw_content": "\nकळंब तालुक्यात कोरोनाचा कहर वाढला, आरोग्य यंत्रणा सुस्त\nकळंब - तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाच व्हेंटिलेटर उपलब्ध झाले आहेत. मात्र य...\nकळंब - तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाच व्हेंटिलेटर उपलब्ध झाले आहेत. मात्र याला चालवण्यासाठी फिजिशियन आद्यापही उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे या विरोधात कळंब च्या नागरीकातून आक्रोश व्यक्त होत असुन लोकांचा जिव गेल्यावर व्हेंटिलेटर चालू करणार का असा संतप्त सवाल विचारला जात आहे.\nकोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस शहरात वाढतच चालला आहे. शहरात सुरक्षित अंतर पाळणे, तोंडावर मास्क लावणे आदी गोष्टी पाळल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. तालुक्यासह शहरात सुध्दा कोरोनाचा विळखा वाढतच चालला आहे. त्यामुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसापुर्वी उपजिल्हा रुग्णालयात पीएम केअर फंडातून पाच व्हेंटिलेटर उपलब्ध झाले आहेत. व्हेंटिलेटर चालु नसल्यामुळे कोरोना च्या गंभीर रुग्णांना उस्मानाबाद व इतर ठीकाणी पाठवण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडते आहे. व्हेंटिलेटर कार्यान्वित नसल्यामुळे मागील दिवसापुर्वी भाजपने व्हेंटिलेटर चे पुजन करुन अंदोलन करण्यात आले होते. मात्र आद्यापही प्रशासनाला जाग आलेली नाही.\nतालुक्यामध्ये एकुन ११५३ रुग्ण सापडले होते. यातील ९०४ जणांचा डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या २४९ जणांवर उपचार चालू आहे. तर आत्तापर्यंत सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. औद्यागिक प्रशिक्षण संस्था, रायगड मंगल कार्यालय व उपजिल्हा रुग्णालयात येथे कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. कोणी गंभीर रुग्ण असेल तर त्याला उस्मानाबाद येथे पाठविण्यात येत आहे.\nमागील काही दिवसांपासून उपजिल्हा रुग्णालय येथे व्हेंटिलेटर ची अॉक्सिजन लाईन तयार करण्यात आली आहे. मात्र आद्यापही व्हेंटिलेटर इन्स्टॉल करण्यात आलेले नाहीत.\nव्हेंटिलेटर पाच उपलब्ध झालेले असुन त्यांचे इन्स्टॉलेशन चे काम झालेले नाही. तसेच हे व्हेंटिलेटर चालवण्यासाठी फिजिशियन उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी वरिष्ठाकडे करण्यात आली आहे. तर भुलतज्ञ आज रोजी उपजिल्हा रुग्णालयात आलेले आहेत.\n- डॉ. जिवन वायदंडे (वैद्यकीय अधिक्षक, कळंब)\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nझेडपीच्या सर्वसाधारण सभेत खुन्नस ... अर्चनाताई विरुद्ध यांच्यात सामना ...\nउस्मानाबाद - आज ( गुरुवार ) रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू आहे. यावेळी सक्षणा सलगर यांनी माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटी...\nवंचित राज्यांमध्ये स्वबळावर निवडणुका लढविणार - रेखाताई ठाकूर\nदुर्बल व दुर्लक्षित घटकांना निवडणुकीमध्ये संधी देऊन विकासाचे राजकारण करणार उस्मानाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय ...\nदाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलोमिटर चालत प्रवास...\nगावापर्यंत बस सोडण्याची बाळासाहेब सुभेदार यांची मागणी उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलो...\nआंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीचा भावाकडून छळ\nउस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकाकडे मांडली कैफियत उस्मानाबाद - आंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे उस्मानाबाद पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल असलेल...\nउस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी\nउस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यामधील ग्रामीण भागात शासनमान्य मद्य विक्री परवाने घेऊन नियमाप्रमाणे मद्य विक्री केली जाते. मात्र तालुक्यातील ...\nउस्मानाबाद : दुकानफोडीतील 4 आरोपी मालासह अटकेत\nउस्मानाबाद - माणिक चौक, उस्मानाबाद येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञातान...\nमूल्यवर्धित कर न भरल्याने विरुद्ध सुनिल फार्म इंजिनिअरिंग गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - व्यापारी श्रीमती जाई दिपक पाटील उर्फ जाई अमर पाटील सोनवणे, मे. सुनिल फार्म इंजिनिअरिंग कंपनी.या व्यवसायाच्या मालक आहेत. व्यवसा...\nभूम तालुक्यात अवैध मद्य विरोधी छापा\nउस्मानाबाद - भूम तालुक्यात हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डोंगराचे बाजूच्या शेतात एक व्यक्ती अवैध मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याची गोपनी...\nउस्मानाबाद नगरपरिषदेचा निधी कोरोनासाठी वर्ग करण्याची मागणी\nउस्मानाबाद - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा २०१९-२० ते २०२०-२१ या वर्षाचा सर्व उस्मानाबाद ...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,55,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,92,स्पेशल न्यूज,16,\nOsmanabad Today : कळंब तालुक्यात कोरोनाचा कहर वाढला, आरोग्य यंत्रणा सुस्त\nकळंब तालुक्यात कोरोनाचा कहर वाढला, आरोग्य यंत्रणा सुस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/07/Osmanabad-corona-news_16.html", "date_download": "2022-05-18T22:25:31Z", "digest": "sha1:XRF74VATPAUJYTEC5EFLQITJF3PKYOXO", "length": 17271, "nlines": 88, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> तेरा गांवातील ग्रामस्थांची थर्मल स्कॅनर व पल्स ऑक्सिमीटरद्वारे तपासणी सुरु | Osmanabad Today", "raw_content": "\nतेरा गांवातील ग्रामस्थांची थर्मल स्कॅनर व पल्स ऑक्सिमीटरद्वारे तपासणी सुरु\nउस्मानाबाद - जिल्ह्यात ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या अंमलबजावणीला सुरुवात जानेवारी 2019 पासून करण्यात आली आहे. यामध्ये उस्मान...\nउस्मानाबाद - जिल्ह्यात ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या अंमलबजावणीला सुरुवात जानेवारी 2019 पासून करण्यात आली आहे. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील गोरेवाडी, बुकनवाडी, दुधगाव, कोलेगाव, रुई-ढोकी, कावळेवाडी, गोवर्धनवाडी, गोपाळवाडी तसेच लोहारा तालुक्यातील तोरंबा, उमरगा तालुक्यातील बाबळसुर,भगतवाडी व बोरी आणि परंडा तालुक्यातील दहिटणा (बोडखा) या तेराग्रामपंचायतीचा समावेश असून सद्यस्थितीत या ग्रामपंचायतीमध्ये विविध प्रकारची कामे व उपक्रम राबविण्यात येत आहेत. यासाठी ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे तेरा ग्राम परिवर्तक यांची नियुक्ती महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाद्वारे करण्यात आलेली आहे.\nहे ग्रामपरिवर्तक नियुक्त करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीमध्येच वास्तव्यास असल्याने ग्रामपंचायतीमध्ये आवश्यक असणाऱ्या बाबी संदर्भात समरुप होऊन कामकाज करण्यास सुलभता होत आहे. गावाच्या गरजेनुसार, आवश्यकतेनुसार विविध घटकांच्या आधारे व ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाद्वारे निश्चित करण्यात आलेल्या एकूण 16 मुख्य निर्देशकांच्या आधारावर केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या अभिसरणातून गाव विकास आराखडा नुसार अंमलबजावणी सुरु आहे.\nग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाद्वारे प्रती महसुली गाव चार लक्ष प्रमाणे 13 ग्रामपंचायतीमधील 18 महसुली गावास प्राप्त ग्राम कोष निधी देण्यात आला आहे. या 72 लक्ष रुपये निधीपैकी आजपावेतो 71 लक्ष इतका म्हणजे 98 टक्के इतका निधी खर्च झालेला आहे. यामध्ये गावाच्या गरजेनुसार विविध कामे करण्यात आली आहेत. ज्या कामांना कोणत्याही योजनेतून निधी प्राप्त होऊ शकत नव्हता, यामध्ये विशेषतः शाळा, अंगणवाडी रंगरंगोटी, डिजिटल शाळेसाठी उपयुक्त प्रोजेक्टर, कॉम्प्यूटर, प्रिंटर, शाळासाठी सोलर सिस्टीम, हॅन्ड वॉश स्टेशन, अंगणवाडीसाठी लहान मुलांना बसण्यास उपयुक्त टेबल व खुर्ची अशा अनेक बाबी ग्राम कोष निधीच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.\nकोरोना जागतिक महारोगराईच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनात्मक बाब म्हणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अभियानातील समाविष्ट सर्व तेरा ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थ, सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा कार्यकर्ती, ग्रामपंचायत शिपाई यांच्या मदतीने पल्स ऑक्सिमीटरद्वारे तपासणी सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी ग्रामपंचायतीद्वारे थर्मल स्कॅनर व पल्स ऑक्सिमीटर खरेदी करण्यात आले आहेत. पुढील दोन दिवसांमध्ये सर्व ग्रामस्थांची थर्मल स्कॅनर व पल्स ऑक्सिमीटर द्वारे तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे.\nजिल्हाधिकारी यांनी त्याच पद्धतीने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी थर्मल स्कॅनर व पल्स ऑक्सिमीटरद्वारे सर्व ग्रामस्थांची तपासणी लवकरात लवकर पूर्ण करुन घेण्याचे आवाहन करुन तपासणीमध्ये सर्व सहभागी कोविड योध्यांचे अभिनंदन केले आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nझेडपीच्या सर्वसाधारण सभेत खुन्नस ... अर्चनाताई विरुद्ध यांच्यात सामना ...\nउस्मानाबाद - आज ( गुरुवार ) रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू आहे. यावेळी सक्षणा सलगर यांनी माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटी...\nवंचित राज्यांमध्ये स्वबळावर निवडणुका लढविणार - रेखाताई ठाकूर\nदुर्बल व दुर्लक्षित घटकांना निवडणुकीमध्ये संधी देऊन विकासाचे राजकारण करणार उस्मानाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय ...\nदाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलोमिटर चालत प्रवास...\nगावापर्यंत बस सोडण्याची बाळासाहेब सुभेदार यांची मागणी उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलो...\nआंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीचा भावाकडून छळ\nउस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकाकडे मांडली कैफियत उस्मानाबाद - आंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे उस्मानाबाद पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल असलेल...\nउस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी\nउस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यामधील ग्रामीण भागात शासनमान्य मद्य विक्री परवाने घेऊन नियमाप्रमाणे मद्य विक्री केली जाते. मात्र तालुक्यातील ...\nउस्मानाबाद : दुकानफोडीतील 4 आरोपी मालासह अटकेत\nउस्मानाबाद - माणिक चौक, उस्मानाबाद येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञातान...\nमूल्यवर्धित कर न भरल्याने विरुद्ध सुनिल फार्म इंजिनिअरिंग गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - व्यापारी श्रीमती जाई दिपक पाटील उर्फ जाई अमर पाटील सोनवणे, मे. सुनिल फार्म इंजिनिअरिंग कंपनी.या व्यवसायाच्या मालक आहेत. व्यवसा...\nभूम तालुक्यात अवैध मद्य विरोधी छापा\nउस्मानाबाद - भूम तालुक्यात हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डोंगराचे बाजूच्या शेतात एक व्यक्ती अवैध मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याची गोपनी...\nउस्मानाबाद नगरपरिषदेचा निधी कोरोनासाठी वर्ग करण्याची मागणी\nउस्मानाबाद - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा २०१९-२० ते २०२०-२१ या वर्षाचा सर्व उस्मानाबाद ...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,55,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,92,स्पेशल न्यूज,16,\nOsmanabad Today : तेरा गांवातील ग्रामस्थांची थर्मल स्कॅनर व पल्स ऑक्सिमीटरद्वारे तपासणी सुरु\nतेरा गांवातील ग्रामस्थांची थर्मल स्कॅनर व पल्स ऑक्सिमीटरद्वारे तपासणी सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-special-story-deepa-kadam-marathi-article-5668", "date_download": "2022-05-18T22:12:23Z", "digest": "sha1:47GT22HG7RJ7BUPZKCP7OOKJGAIPBAKO", "length": 18567, "nlines": 117, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Special Story Deepa Kadam Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nआसमानों में उड़ने की आशा\nआसमानों में उड़ने की आशा\nसोमवार, 2 ऑगस्ट 2021\nज्या ऑफिसात अगदी तळातल्या स्तरावर आपण काम करतो, त्याच ऑफिसात वरच्या पदापर्यंत पोचण्याची महत्त्वाकांक्षा तिने बाळगली आणि प्रचंड मेहनत घेऊन तिने ती पुरी केली. ही कोणत्याही चित्रपट दिग्दर्शकानी निर्मात्याला ऐकवलेली ‘वन-लायनर’ नाहीये. राजस्थानातल्या जोधपूर महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या आशा कण्डारा या चाळीस वर्षांच्या महिलेने लिहिलेली ही तिची स्वतःची यशकथा आहे.\nसमाजातल्या ‘नाही रे’ वर्गातल्या, अंगात हुषारी असूनही पुरेशी संधी मिळू न शकणाऱ्या पण तरीही साऱ्या अभावाचा सामना करताना आयुष्यात मोठं काहीतरी करून दाखवण्याची जिद्द बाळगणाऱ्या प्रत्येकासाठी आशा कण्डाराची कथा प्रेरणादायी आहेच, पण त्याही पलीकडे जाऊन स्वप्न पाहायलाच हवीत, कारण स्वप्नंच तुम्हाला ती सत्यात उतरविण्याचं बळ देतात, असाच संदेश आशा काण्डाराची ही कथा देते.\nजोधपूरच्या रस्त्यांवर सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या आशा कण्डारा काही दिवसांपूर्वी राजस्थान सरकारची प्रशासकीय परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांचं पहिलं पोस्टिंग आहे उपजिल्हाधिकारी दर्जाचं. आज त्या जोधपूर महापालिकेतच अधिकारी म्हणून रुजू झाल्या आहेत. कपोलकल्पित वाटणाऱ्या या घटनेच्या मागे आहे, एक नाकारलेपण आणि स्वप्न पूर्ण करण्याची अफाट जिद्द.\nखडतर परिस्थितीतच जन्म झालेल्या आशाचे पदवीचे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वी लग्न झालं होतं. दोन मुलं झाली पण नवऱ्यासोबत खटके उडत राहिले. तिला संसार सोडावा लागला. आठ वर्षांपूर्वी नवऱ्याचे घर सोडून बाहेर पडताना तिच्यावर दोन मुलांची जबाबदारी होती. आई-वडिलांचीही घरची परिस्थिती बेताचीच. दोन भावंडांची लग्नं व्हायची होती. आशाने माहेर जवळ केलं ते या अशा परिस्थितीत.\n‘वाईट म्हणता येतील अशा सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडून गेल्या होत्या. यापुढे काही चांगले व्हावे अशी इच्छा बाळगण्यासाठी आणि ती पुरी करण्यासाठी मला शिक्षण पूर्ण करणं आवश्यक होतं,’ असं आशा प्रसारमाध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत सांगते. ‘अशा परिस्थितीत पदवीचे शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षांचा विचार करणे हे कोणालाही वेडेपणाचं किंवा ती एक ‘लक्झरी’ वाटली असती. पण शिक्षण हेच मला माझ्या सद्यपरिस्थितीतून बाहेर पडण्याचा एकमेव सन्मानजनक मार्ग वाटत होता,’ ती पुढे सांगते. भारतीय प्रशासन सेवेत जाण्याचे स्वप्न तिने लहानपणापासूनच पाहिले होते. पण लग्न झालं आणि सगळं मागे पडलं. लग्नाच्या बंधनातून बाहेर पडल्यानंतरही नव्याने उभं राहण्यासाठी आता तिच्याकडे फक्त तिची स्वप्न होती. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. आशाच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘मला स्वप्न फक्त पाहायची नव्हती, तर पूर्णही करायची होती.’\nघटस्फोटासारख्या प्रसंगात अनेकदा महिला खचतात, स्वतःला सावरणं त्यांना कठीण होतं. शिवाय दोन मुलांची जबाबदारी, बारावीपर्यंतचे शिक्षण आणि माहेरही आर्थिक विपन्नावस्थेतलं. आशासाठी खरंतर आशेचा कोणताही किरण नव्हता. मात्र तिने परिस्थितीला शरण जायला नकार दिला. आशासमोर आव्हान होते ते परिस्थितीचे आणि आशाला हीच सर्व परिस्थिती मुळापासून बदलायची होती. कुटुंबाचे दारिद्र्य कायमस्वरूपी संपवायचे असेल तर वाघिणीचे दूध असणारे शिक्षण, हाच एकमेव मार्ग तिला दिसत होता आणि त्यावरूनच मार्गक्रमण करण्याचा निर्णय तिने घेतला.\nशिक्षण सुरू ठेवताना पोट भरण्यासाठी काहीतरी तात्पुरता मार्ग शोधायला हवा होता. तिच्या समोर काम आले जोधपूर पालिकेत सफाई कामगाराचे. त्या वेळेची गरज म्हणून आशानी हा मार्ग स्वीकारला. चार वर्षांपूर्वी आशाने पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले, मात्र आयएएस परीक्षेसाठी असणारी वयाची मर्यादा तिने ओलांडल्याने तो मार्ग आता बंद होता. पण ते शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेसाठी केलेली तयारी वाया जाणार नव्हती. तिने राजस्थान प्रशासकीय सेवेच्या परीक्षा देण्यास सुरुवात केली. आशाने २०१८मध्ये दिलेल्या परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी लागला. उत्तीर्ण होऊन आशाची आता राजस्थान प्रशासकीय सेवेत उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.\nपदवीचे शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षा पास होणे असा आशाचा अजिबात सरळ प्रवास नाही. आशा सांगते, ‘शिक्षण पूर्ण करणे, स्पर्धा परीक्षा देणे हे तर मला करायचेच होते. पण चार पोटंही माझ्यावर अवलंबून होती. काम तर करणं आवश्यक होतं. जोधपूर नगरपालिकेत कंत्राटी सफाई कर्मचारी म्हणून काम मिळत होतं. कोणतंही काम कमी दर्जाचं नसतं, फक्त परिस्थितीतून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत राहणे गरजेचं असते. मी कंत्राटी सफाई कर्मचारी म्हणून रुजू व्हायचा निर्णय घेतला. त्यामुळे आवश्यक पैशाची गरज भागत होती. सफाईचे काम पण मी मन लावून करायचे. कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना कायम करावे यासाठी झालेल्या आंदोलनातही मी सहभागी झाले होते. कामावर असताना काम लवकरात लवकर पूर्ण करून अभ्यास करायला बसायचे हा माझा नेहमीचा दिनक्रम होता. मी वेळ वाया घालवला नाही, त्याचे फळ मला मिळाले.’\n‘वेळेचा पूर्ण वापर तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी करा. प्रयत्न करत रहा,’ असं आशा आवर्जून सांगते. ज्या विभागात सफाई कर्मचारी म्हणून कायम करून घेण्यासाठी आशानी आंदोलन केलं होतं, त्याच विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी आता तिच्यावर असणार आहे, हे सांगताना तिच्या शब्दांतला अभिमान लपत नाही.\nसफाई कर्मचारी ते उपजिल्हाधिकारी हा आशाचा प्रवास केवळ प्रेरक असाच आहे. पण त्या पलीकडे जाऊन आशा ज्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीतून पुढे येत तिने तिच्यासमोरच्या संकटांना असा काही धक्का दिला की तिच्या प्रयत्नांना सलामच करावा लागेल. ह्या सगळ्या प्रवासात तिला असंख्य अनुभव आले. एकटी आई म्हणून, रस्ता सफाई करणारी कामगार म्हणून तिच्या वाट्याला टोमणे आले, पण ही प्रतिकूलताच जणू तिच्यासाठी प्रेरणा बनली.\nआशाच्या या यशाची देशभरातल्या माध्यमांनी दखल घेतली आहे. जोधपूर पालिकेत अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणते, ‘हा प्रवास खडतर होता, मला खूप काही सोसावं लागलं. पण आता मी समाजातल्या वंचित घटकांसाठी, ज्यांच्यावर अन्याय झाला आहे अशांसाठी काही करण्याच्या परिस्थितीत आहे.’\nआशाच्या या यशकथेबरोबरच राजस्थातल्याच अन्शू, रितू आणि सुमन शरण या तिघी सख्ख्या बहिणी असलेल्या शेतकरीकन्यांनीही राजस्थान प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत यश मिळवून आणखी एक यशकथा लिहिली आहे. शरण कुटुंबीयांसाठी हा क्षण अत्यंत अभिमानाचा होता कारण शरण दांपत्याच्या पाचही मुली आता सरकारी अधिकारी आहेत. अन्शू, रितू आणि सुमनच्या बहिणी मंजू आणि रोमाही राजस्थान प्रशासकीय सेवेत आहेत.\nआशा कण्डारा किंवा अन्शू, रितू आणि सुमन या सगळ्या यशकथा खऱ्याच; न हरता मेहनत घेतली तर स्वप्नं पुरी करता येतात, असा विश्वास देणाऱ्या.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.vanitasamaj.in/photo-album/?ab=72157713479373928", "date_download": "2022-05-18T22:15:52Z", "digest": "sha1:GYJWZKYZZZ43SNPMXPYPGJ6H35NTXWKK", "length": 2509, "nlines": 45, "source_domain": "www.vanitasamaj.in", "title": "फोटो अल्बम - वनिता समाज", "raw_content": "\nवधू वर सूचक मंडळ\nनवी दिल्ली इथल्या वनिता समाजाची स्थापना २ फेब्रुवारी १९५३ रोजी कमलाताई प्रधानांकडे झाली.त्यावेळच्या अवघ्या २५ सदस्यांची ही संस्था आज अनेक पटींनी वृद्धिंगत झाली आहे.आज समाजाची सदस्य संख्या साडेतीनशेपेक्षा जास्त आहे […]\nअलीकडे अपलोड केलेले फोटो\nपत्ता: वनिता समाज, 13, लोधी इन्स्टिट्यूशन एरिया,\nलोधी रोड, नवी दिल्ली -110003\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://likeupnews.com/nawab-malik/", "date_download": "2022-05-18T22:58:15Z", "digest": "sha1:WWGHCW5HPVALIR7GLT5ROVH7OOJXHUKT", "length": 9099, "nlines": 74, "source_domain": "likeupnews.com", "title": "नवाब मलिकांवरील कारवाई मागे घ्या... - LikeUp", "raw_content": "\nनवाब मलिकांवरील कारवाई मागे घ्या…\nनवाब मलिकांवरील कारवाई मागे घ्या…\nभाजपा विरूद्ध सेलूत निदर्शने महाविकास आघाडीचे प्रशासनाला निवेदन\nसेलू :- परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्यावर केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या ईडीने सूडबुद्धीने केलीली कारवाई तत्काळ मागे घ्यावी अशी मागणी करीत सेलू तालुक्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात शुक्रवारी ता.२५ फेब्रुवारी रोजी ‘भारतीय जनता पार्टी मुर्दाबाद’ ची जोरदार घोषणाबाजी करत कारवाईचा तीव्र निषेध दर्शविला.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अशोक काकडे, राजेंद्र लहाने, तालुकाध्यक्ष माऊली ताठे, कार्याध्यक्ष सुधाकर रोकडे, महिला तालुकाध्यक्ष निर्मला लिपणे, शहराध्यक्ष रघुनाथ बागल आदींच्या नेतृत्वाखाली सकाळी अकरा वाजता पाथरी- जिंतूर कॉर्नर पासून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात ‘भाजप मुर्दाबाद’ चे फलक घेऊन ‘ भारतीय जनता पार्टी मुर्दाबाद’ ची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.\nया वेळी तहसीलदार दिनेश झांपले यांना निवेदन देण्यात आले. नवाब मलिक हे, महाविकास आघाडी सरकार मधील महत्वपूर्ण नेतृत्व असून ते अल्पसंख्याक व औकाफ विकास मंत्री आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत. त्यांनी आजपर्यंत भाजपाचे अनेक वाईट कृत्य जनतेसमोर आणल्याने, त्यांचे तोंड बंद करण्यासाठी केंद्रातील भाजपा सरकार महाविकास आघाडीच्या विरोधात, ईडीला हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल करून राज्य सरकारवर दबाव टाकत आहे.\nपरंतु जनतेला हे सर्व माहीत आहे. महाविकास आघाडी पक्ष्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते मा.ना.श्री. नवाब मलिक साहेब यांच्या पाठीशी आहोत ईडी व केंद्र सरकारचा या निवेदनाद्वारे जाहीर निषेध करत आहोत. मलिकांवर दाखल केलेला गुन्हा तत्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. जिल्हा परिषद सदस्य अशोक काकडे, राजेंद्र लहाने, रघुनाथ बागल, आनंद डोईफोडे, माऊली ताठे, निर्मला लिपणे, सुधाकर रोकडे, नबाजी खेडेकर, ॲड.बालासाहेब रोडगे, अजय डासाळकर, चंद्रकांत गाडेकर, विशाल देशमूख, रामेश्वर गाडेकर, गौस लाला, दिलीप आकात, अनिल डंबाळे, बाबासाहेब भदर्गे, मजिदभाई बागवान, मुजफ्फर भाई, परवेज सौदागर, आप्पासाहेब रोडगे, रहिम पठाण, अजिम कादरी, अंकूश सोळंके, आबा नायबळ, शिवराम कदम, गोटू धापसे, विष्णू बागल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.\nसेलूत कराटे बेल्ट वितरण सोहळा संपन्न ईगल फाऊंडेशनचा अभिनव…\nऋषीश्वर ज्वेलर्सच्या पाणपोई जलसेवेचे उद्घाटन\nडाॅ विलास मोरे, सेलू\nप्रोत्साहन अनुदान योजनेची घोषणा हवेतच\nसेलूत जिल्हा मध्यवर्ती बँकेला संतप्त शिवसैनिकांनी ठोकले कुलुप..\nसेलूत कराटे बेल्ट वितरण सोहळा संपन्न ईगल फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम\nऋषीश्वर ज्वेलर्सच्या पाणपोई जलसेवेचे उद्घाटन\nसेलूतील शिवाजी नगरात ७७ किलो गांजा जप्त ७ लाख ७९ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलीसांच्या…\nवेटर खून प्रकरणातील दोन आरोपी अवघ्या पाच तासात गजाआड – सेलू येथील घटना\nकैरी खा आणि ‘हे’ रोग पळवा; जाणून घ्या महत्वाची माहिती एका क्लिकवर\nबाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या कचाट्यात; घरात सापडलं एवढ्या कोटींचे घबाड\nआजपासून ‘या’ वयोगटातील लोकांना मिळणार लसीकरणाचा बूस्टर डोस; वाचा महत्वाची माहिती\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन पंतप्रधान\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nerror: कृपया पोस्ट कॉपी करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindusthanpost.com/social/this-tree-is-the-indicator-of-arrival-of-monsoon/65443/", "date_download": "2022-05-18T23:17:41Z", "digest": "sha1:URKJ33Y3L4BN7POZR7X2SNDW4MOM27HW", "length": 8660, "nlines": 108, "source_domain": "marathi.hindusthanpost.com", "title": "This Tree Is The Indicator Of Arrival Of Monsoon", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nHome समाजकारण पावसाच्या आगमनाची अलगद चाहूल…मुंबईत बहावा फुलला\nपावसाच्या आगमनाची अलगद चाहूल…मुंबईत बहावा फुलला\nसध्या वाढत्या उष्णतेमुळे मुंबईकर चांगलेच त्रस्त झाले असतानाच आता मुंबईकरांना वरुणराजाच्या आगमनाची पहिलीवहिली चाहूल मिळाली आहे. उन्हांच्या तप्त किरणात पानझड सुरु असताना आता चैत्राची पालवी फुटू लागली आहे. मुंबईभर पिवळ्याधमक फुलांची आरास गुंफणारा बहावा फुलला आहे. बहावा फुलल्यानंतर साधारणतः दीड महिन्यांची प्रतीक्षा आणि मग पावसाच्या अलगद सरी उष्णतेच्या झळांपासून मुंबईकरांना मुक्त करतील, हे संकेत निसर्गाने आता दिले आहेत.\n( हेही वाचा : आता आकाशातून पहा विलोभनीय कोकण )\nपावसाच्या आगमानाचे प्राथमिक संकेत\nमे महिना दाराशी उभा ठाकलेला असताना गेल्या दोन महिन्यांनी गरमीने हैराण झालेल्या मुंबईकरांना अजून एक महिना कसा सरेल, ही कल्पनाही असह्य झाली आहे. मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनपूर्व सरींना सुरुवात होते. या सरी कधीपासून बरसायला सुरुवात होतील, असा भलामोठा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. बहावा हे पावसाच्या आगमानाचे प्राथमिक संकेत मानले जाते. यादरम्यान आता कोकिळेचे गाणे, कावळ्याचे घरटे बांधण्याची सुरुवात या निसर्गातील मनमोहक हालचाली पावसाळा वेशीवर आल्याचे संकेत देतात. नैऋत्य मोसमी पावसाच्या सुरुवातीला चातकही सहज दिसू लागतो.\nपावसाचे स्वागत करण्यासाठी सज्ज\nसध्या सावर, पळस आदी वृक्ष पानाफुलांनी बहरु लागले आहेत. मुंबईभर रस्त्याच्या कडेला फुललेला बहावा मात्र मुंबईकरांना, वृक्षप्रेमींना आकर्षित करत आहे. रस्त्याला लागून फुललेली पिवळ्याधमक फुलांची आरास ही जणू काही पावसाचे स्वागतच करण्यासाठी सज्ज झाली आहे. असे मनमोहक चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मुंबईत बहाव्याचे जवळपास ४ हजार ८५६ वृक्ष आहेत.\nपूर्वीचा लेखमुंबई-पुण्यात CBI चे आठ छापे व्यवसायिक विनोद गोयंकांसह अविनाश भोसलेंची झडती\nपुढील लेखमुंबईत कस्टमची धडक अमेरिकेतून आलेल्या पार्सलमध्ये सापडला नशेचा पदार्थ\nयंदाच्या पावसाळ्यात १७ दिवस भरतीचे\nया मार्गावरील एसी लोकल बंद होणार\n आता पाणी टंचाईच्या समस्येपासून सुटका\nकन्फर्म तिकीटसाठी आता एजंटची गरज नाही IRCTC ने दिल्या काही खास टिप्स\nगुगलमध्ये ‘हे’ सर्च कराल तर थेट जेलमध्ये जाल\nमूत्रपिंडांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णानेच केले मरणोत्तर अवयवदान\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nआता आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौ-यालाही विरोध\nरामाच्या शरणी जाणा-याला…, राज ठाकरेंच्या अयोध्या दौ-याबाबत फडणवीसांची प्रतिक्रिया\nफडणवीस म्हणतात, पवारांच्या सल्ल्याची गरज…\nनखात अडकलेल्या रक्तामुळे सापडला खुनी\nराष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान\nश्रीलंकेतील आणीबाणीमुळे आशिया कपही धोक्यात\n“रस्ते निर्मितीत बांधकामाचा दर्जा सुधारणे सर्वात महत्त्वाचे”\n“राज ठाकरे चुहा है”, भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान; माफी नाही तर...\n‘या’ तारखेपासून मंत्रालयाची दारे सामान्यांना खुली होणार…\nराज ठाकरेंना आव्हान देणा-या भाजप खासदाराने अनेकांना ‘असमान’ दाखवलं आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.newsdanka.com/international/the-glass-suspension-pool-will-open-next-july/54085/", "date_download": "2022-05-18T23:30:17Z", "digest": "sha1:4P736YKMESMHZNGOIV23LTAXNJQJJC24", "length": 10142, "nlines": 141, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "The Glass Suspension Pool Will Open Next July", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरदेश दुनियापुढील जुलैमध्ये खुला होणार काचेचा झुलता पूल\nपुढील जुलैमध्ये खुला होणार काचेचा झुलता पूल\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nअमरावतीतील चिखलदरा हिल स्टेशन पुढील जुलैमध्ये विशेष आकर्षण ठरणार आहे. कारण जगातील पहिला दोरीचा झुलता पूल सुरु होणार आहे. हा काचेचा स्कायवॉक ४०७ मीटर लांबीचा ज्यावर मधल्या भागावर १०० मीटर काचेचा भाग असेल आणि ५९० फूट खोल दरीवर उभारण्यात आला आहे.\nहा स्कायवॉक बनवण्यासाठी ३५ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. हा काचेचा स्कायवॉक जगातील पहिला दोरीचा झुलता पूल असणार आहे. या प्रकल्पाचे अभियंता सिडकोचे कार्यकारी देवेंद्र जमणीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ग्लासवॉक कदाचित स्वित्झर्लंडमधील आणि चीनच्या स्कायवॉकपेक्षा मोठा आहे. या झुलत्या पुलाचे काम ऑक्टोबर २०१९ मध्ये सुरु झाले होते त्यांनंतर पुढील जुलैपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो.\nसिडकोने या झुलत्या पुलाच्या प्रकल्पाचे कंत्राट एपिकॉन कन्स्ट्रक्शनला दिले आहे. ज्याने २०१९ मध्ये काम सुरू केले होते. या पुलाचा मधला भाग १०० मीटर काचेचा भाग असेल. एअर पास-इन सक्षम करण्यासाठी स्टील प्लेट्स लावलेल्या असणार आहेत. तर स्कायवॉकच्या दोन्ही बाजूला साखळी लिंक फेन्सिंग असणार आहे. पुलाचे वजन टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही बाजूला मोठे खांब आहेत. हा काचेचा पूल १९० किमी प्रतितास वेगाने वाऱ्याचा सामना करण्यास सक्षम असणार आहे. तब्बल ३५ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या पुलावर उत्तम कलाकृती असणार आह. १०० मीटर लांबीचा काचेचा मजला असलेला हा जगातील पहिला सिंगल-रोप सस्पेन्शन ब्रिज असेल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.\nसह्याद्रीचा कडा, श्वास रोखूनी खडा आला सरसेनापती हंबीररावचा जबरदस्त ट्रेलर\nज्ञानवापी मशिदीचे पहिल्या दिवसाचे सर्वेक्षण पूर्ण\n“हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी अकबरुद्दीनचे दात पाडावे”\nनातवंडे द्या, नाहीतर पाच कोटी भरपाई द्या; न्यायालयात केला अजब दावा\nदरम्यान, चिखलदरा, विदर्भ आणि मराठवाडा विभागातील एकमेव हिल स्टेशन, मुंबई-नागपूर एक्सप्रेसवे जवळ असल्याने या प्रकल्पात पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटन आणि रोजगार वाढवण्याची प्रचंड क्षमता आहे.\nपूर्वीचा लेखचारधामचे व्हीआयपी दर्शन आता बंद\nआणि मागील लेख‘पाणी पाजण्याच्या बाता मारण्यापेक्षा शिवसनेने मुंबईकरांना पिण्याचं शुद्ध पाणी द्यावं’\nहम करे सो कायदा\n… धमाका ‘सरसेनापती हंबीरराव ‘च्या ट्रेलरचा\nमध्य प्रदेशला दिलासा, ठाकरे सरकारला दणका\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nहम करे सो कायदा\n… धमाका ‘सरसेनापती हंबीरराव ‘च्या ट्रेलरचा\nमध्य प्रदेशला दिलासा, ठाकरे सरकारला दणका\n…म्हणून भारताच्या नकाशात दिसतो श्रीलंका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ruturajpatildyp.com/post/%E0%A4%AC%E0%A4%B9-%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%AE-%E0%A4%9C-%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%AF-%E0%A4%A4-%E0%A4%B6-%E0%A4%95-%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%9A-%E0%A4%97-%E0%A4%97-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%A3-%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B5-%E0%A4%B0-%E0%A4%AD-%E0%A4%8A%E0%A4%B0-%E0%A4%B5-%E0%A4%AA-%E0%A4%9F-%E0%A4%B2-%E0%A4%AF-%E0%A4%9A-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%A4", "date_download": "2022-05-18T23:10:39Z", "digest": "sha1:YA6LQ7QBZPS7JL7RCHZZARHEJTFN5H2R", "length": 2248, "nlines": 49, "source_domain": "www.ruturajpatildyp.com", "title": "बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा आणणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती.", "raw_content": "\nबहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा आणणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती.\nबहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा आणणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती. त्यांनी लावलेल्या रयत शिक्षण संस्थारुपी रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाला आहे. त्यांच्या कार्यास आणि स्मृतीस विनम्र अभिवादन\nआज डी.वाय.पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूरचे उदघाटन...\nप्रिय डॉक्टर्स, आज १ जुलै, डॉक्टर्स डे. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा..\nचला उठा ... महाराष्ट्र घडवूया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://n7news.com/category/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8/", "date_download": "2022-05-18T23:14:30Z", "digest": "sha1:SCS6UPFY222HBS35O6GHAL5IN4HYVKCQ", "length": 32866, "nlines": 633, "source_domain": "n7news.com", "title": "मनोरंजन | N7News", "raw_content": "\n“बस बस घरात” गाणे सोशल मीडियावर व्हायरल लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर देवेन्द्र बोरसे यांची प्रस्तुती...\nमकर संक्राती निमित्त आकाश सजले रंगबिरंगी पतंगानी\nपतंग व्यवसायावर कोरोनाचे सावट, 30% पर्यंत विक्री घटली\n‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ चित्रपटाचे\nनंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी, दि.६ डिसेंबर २०२१ रोजी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या व्टिटर, फेसबुक तसेच युट्यूब या समाजमाध्यमांवर सकाळी 11 वाजता प्रसारण होणार आहे. सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय,भारत सरकार आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांनी या चित्रपटाची निर्मिती संयुक्तरित्या केली आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार,महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य विविध क्षेत्रातील अतुलनीय आहे. प्रचंड बुद्धिमत्ता असणारे डॉ.बाबासाहेब यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा त्यांनी प्रामुख्याने विचार केला. शिक्षणासाठी,समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’, असा मंत्र दिला. अशा असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समजून घेण्यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ हा चित्रपट नक्की पहायला हवा. ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी केले आहे. या चित्रपटात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रमुख भुमिका अभिनेता मामूट्टी यांनी तर रमाबाई आंबेडकर यांची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारली आहे. मोहन गोखले, मृणाल कुलकर्णी यांच्या देखील या चित्रपटात भूमिका आहेत. निर्मिती सहाय्य राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांनी केले असून पटकथालेखन सोनी तारापोरेवाला, अरूण साधू, दया पवार यांनी केले आहे. चित्रपटाचे संशोधन डॉ. य. दि. फडके यांनी केले. सल्लागार श्याम बेनेगल आहेत, चित्रपटाची वेशभूषा भानु अथैय्या, संगीत अमर हल्दीपुर, फोटोदिग्दर्शन अशोक मेहता यांचे आहे. 6 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://twitter.com/MahaDGIPR,https://www.facebook.com/MahaDGIPR, https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR या समाजमाध्यमांवर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ हा चित्रपट नक्की पहा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात...\nनंदुरबारच्या सोंदर्यात भर टाकणाऱ्या माँ- बेटी गार्डन चे उदघाटन\nस्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव – नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात प्रश्नमंजूषा\nयशराज फिल्म निर्मित चित्रपटाचे नाव बदला, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार, क्षत्रिय राजपूत समाज समिती ची मागणी\nनंदुरबारच्या दुर्गभ्रमंती ग्रुपची मांगीतुंगी वर गरुड भरारी\nदुर्ग भ्रमंती ग्रुप, नंदुरबार ची “मांगीतुंगी” वर गरुड भरारी\nनंदुरबार (प्रतिनिधी) – नंदुरबार चे गिर्यारोहक गोविंद अग्रवाल ह्यांचा नेतृत्वाखाली 16 जणांनी “मांगीतुंगी” ह्या जैन धर्मियांच्या पवित्र शिखरावर यशस्वी चढाई करून नंदुरबार च्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला आहे.मांगीतुंगी अनुभवणे हा एक थरारच आहे. मांगीतुंगी चढताना दोन अप्रतिम सुंदर लेण्या लागतात. त्या सुद्धबुद्धीजींच्या नावाने ओळखल्या जातात. मांगी व तुंगी हे पर्वताचे दोन टोके आहेत. येथे जाण्यासाठी साडेचार हजार पायऱ्या चढाव्या लागतात. तुंगी पर्वतावर प्राचीन लेणी आहेत. गिरीराज नावाचे जलकुंड, अंतरिक्ष चैत्यालय, चंद्रप्रभू भगवंतांची मूर्ती पहाते येते. मांगीतुंगीच्या मांगी या शिखराच्या खालच्या टप्प्यावर जगातील अखंड दगडातील सर्वात उंच १०८ फूटी श्री भगवान ऋषभदेवाची मूर्ती सध्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे....\nनंदुरबारला आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट फेस्टिवल होणार\n“बस बस घरात” गाणे सोशल मीडियावर व्हायरल लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर देवेन्द्र बोरसे यांची प्रस्तुती\nनंदुरबार (प्रतिनिधी):- कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जगभर विविध उपाय योजना केल्या जात असताना, शासनाने लॉकडाऊनच्या माध्यमातून नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन केले आहे. तरी देखील बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना जिव्हाळ्याचा सल्ला म्हणून नंदुरबार येथील देवेंद्र बोरसे नामक शिक्षकाने नावाजलेल्या सैराट या चित्रपटातील झिंगाट गाण्याच्या चालीवर जनजागृती गीत सादर केले आहे. सध्या महाराष्ट्रभर नव्हे तर युट्युब, फेसबुक, व्हाट्सअप आणि ट्विटरच्या माध्यमातून हे गीत जगभर व्हायरल झाले आहे. चीनच्या वूहान शहरातून पसरण्यास सुरुवात झालेल्या कोरोना (covid-19) या विषाणूंचा प्रादुर्भाव संपूर्ण जगभरात झाला आहे. संसर्गातुन पसरणाऱ्या या विषाणूने जगभरातील लक्षावधी नागरिकांचे प्राण घेतले आहेत. या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारने 23 मार्च पासून देशात...\nआदर्श विद्यामंदिरात रंगला चिमुकल्यांचा गरबा\nनवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरात रंगले गरबानृत्य\nतिलाली ग्रामपंचायत सरपंचपदी स्मिता मधुकर पाटील यांची निवड...\nमहात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी...\nतळोदा येथील कालिका माता यात्रोत्सवातील बैल बाजारात करोडोची उलाढाल\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटके विमुक्त जाती जमाती विभागाची बैठक संपन्न\nजिल्हात तापमानाचा पारा 45 अंशच्या वर, दुपारच्या वेळेत अघोषित संचारबंदी\nजागतीक परिचारिका दिना निमित्त परिचारिकाचा करण्यात आला सन्मान\nआवक कमी असून सुद्धा ज्वारीचे भाव घटले\nनंदुरबार रेल्वे स्थानकावर रेक पॉईंटचे उद्घाटन\nखरीप हंगामासाठी बियाणे, खते उपलब्ध होण्यासाठी योग्य नियोजन करावे जिल्हाधिकारी मनीषा खत्री...\nमोदलपाडा नूतन प्राथमिक आरोग्य केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन...\nभूमि अभिलेख विभागास रोव्हरची पाच यंत्रे उपलब्ध...\nकै. दगडूशेठ जाधव यांचा ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त जाधव परिवारा तर्फे ताकचे वाटप\nभ्रष्टाचाऱ्यांनी खाल्ला 80 लाखाचा रस्ता, वर्षभरात रस्ता झाला निकृष्ट\nजगतापवाडी परिसरातील नाल्याची स्वच्छता करून काम पूर्ण करा ,अन्यथा आंदोलन करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ईशारा\nनगरपालिके मार्फत अल्पदरात शुद्ध पेयजल योजनेच्या माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुभारंभ\nबकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन...\nकोरोना बाधितांच्या बरे होण्याचा दर 79 टक्क्यापर्यंत पोहोचला...\nजिल्हा प्रशासनातर्फे आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद...\nजागतिक एड्स दिन विविध कार्यक्रमाने साजरा...\nसध्या राज्यात भोग्याच्या मुद्द्यावरून भोंगळ राजकारण सुरू असल्याची मेधा पाटकरांची टीका\nमनसेच्या वतीने शहरातील धुळेनाका परिसरातील हनुमान मंदिरात हनुमान चालीसाचे पठण\nशब्द फिरवल्याने कार्यकर्ते काय आदर्श घेतील;भान ठेवूनच बोलावे, नंदुरबारात एकनाथराव खडसेंचा चंद्रकांत पाटलांना सवाल\nनंदुरबार नगरपालिकेत होत आहे करोडोचा भ्रष्टाचार- मा आ शिरीष चौधरी यांचा आरोप\nजिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन\nनंदुरबार (प्रतिनिधी) :- येथील जिजामाता शिक्षण संस्थेचे जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालय नंदुरबार व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ( ८ मे २०२२) रोजी ” मराठी विज्ञानसाहित्य :– स्वरूप व्याप्ती व बदलते परिप्रेक्ष्य ” या नाविन्यपूर्ण विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे ऑफलाईन आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्राचे उद्घाटन अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. मोना चिमोटे हे करणार आहेत तर यावेळी ज्येष्ठ विज्ञानसाहित्याचे अभ्यासक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय ढोले बीजभाषण करणार आहेत. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई दिलीपराव मोरे राहणार आहेत.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील व शिक्षणशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ.ए.आर. राणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विक्रांत दिलीपराव मोरे, सचिव डॉ. अभिजीत दिलीपराव मोरे, जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीश वेडू देवरे, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे हे चर्चासत्र चार सत्रात होणार आहे पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर फुला बागुल उपप्राचार्य एस पी डी एम महाविद्यालय शिरपूर हे आहेत यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर सचिन गिरी नांदेड वंदना लव्हाळे जळगाव डॉक्टर युवराज पवार शिरपूर डॉक्टर सुरेश मालचे नाशिक यांचे निबंध वाचन होणार आहे दुसऱ्या सत्राच्या अध्यक्ष विज्ञान साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर सुरेंद्र सुदर्शन दिवसे चंद्रपूर हे राहणार आहेत श्री संतोष पाटील शिरपूर दत्तात्रय शिंदे नाशिक डॉक्टर...\nके आर चषक ९ वी राज्यस्तरीय सीनियर लगोरी स्पर्धेचे, नंदुरबारला शानदार उद्घाटन\nसमता सप्ताहाअंतर्गत वकृत्त्व स्पर्धा संपन्न\nसंगणक प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन\nकृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कंपार्टमेंट बंडिंग योजनेच्या कामांमध्ये करोडोंचा भ्रष्टाचार\nजिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी\nअन्न पदार्थामध्ये भेसळ रोखण्यासाठीग्राहकांमध्ये जनजागृती करावी – जिल्हाधिकारी मनीषा खत्री\nजि.प.बांधकाम विभागात लाचलुचपत विभागाकडून दोन अभियंत्यांसह एका खासगी पंटरला 4 लाखांची लाच घेतांना अटक\nनंदुरबार मध्ये दगड उचलून सालदार नेमण्याची प्रथा आजही टिकून\nआयुष्यभर निरोगी राहण्यासाठी नवीन व्यायाम प्रकार\nपावसाळ्यापूर्वीच आवश्यक धान्य व औषधांचा साठा करून ठेवावा – जिल्हाधिकारी मनीषा खत्री\nनंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : मोसमी पावसाच्या आगमनास आता महिनाभराचा कालावधी राहिला आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागासह सर्वच ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा, अन्नधान्य व औषधांचा आतापासूनच पुरेसा साठा करून ठेवावा. पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी प्रत्येक विभागाने कृती आराखडा तयार करावा, 24 तास कार्यरत राहील असा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आज दुपारी मान्सून पूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, डॉ. मैनक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीद खांदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वसंत बोरसे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी सांगितले, नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश भाग हा डोंगराळ आहे. त्यामुळे मान्सून कालावधीत उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत. आपापल्या विभागावर सोपविलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. नैसर्गिक आपत्तीबाबत मागविलेली माहिती सर्व विभागांनी वेळेत सादर करावी. गावनिहाय आराखडे तयार करावेत. त्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील रहिवाशांसाठी स्वस्त धान्य वेळेत उपलब्ध होईल यासाठी आवश्यक साठा उपलब्ध करून ठेवण्याची दक्षता घ्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांमध्ये सर्पदंश प्रतिबंधक लशीसह औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची निगा राखावी. आपत्कालिन उपयोगासाठी पथके तयार ठेवावीत. वीज वितरण कंपनीने वीज वाहक तारांची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. सर्व नगरपालिकांनी पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरिनचा किमान सहा महिने पुरेल एवढा साठा उपलब्ध करुन ठेवावा. गावांमध्ये जलशुद्धीकरणासाठी...\nभारतीय खाद्य निगम मनमाड कडून आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत अन्न योजना आणि सार्वजनिक वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न\nश्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित सप्ताहाची महाआरती ने करण्यात आली सांगता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://shriramkrishnakshirsagarmaharaj.com/Publications/gharpochseva.aspx", "date_download": "2022-05-18T21:57:15Z", "digest": "sha1:LRZ4L7EG7MHVU4QRGLPNPRYYL5C6HBUY", "length": 7837, "nlines": 80, "source_domain": "shriramkrishnakshirsagarmaharaj.com", "title": "gharpochseva", "raw_content": "|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||\nआपली भाषा निवडा: मराठी हिन्दी English संस्कृत घरपोच ग्रंथसेवा\nपरमपूज्य श्री गुरुदेवांच्या कृपेने या वेबसाईटवर अनेक नवनवीन उपक्रम सुरु झाले आहेत. तसेच या वेबसाईटच्या परिपूर्णतेसाठी अनेक कल्पना चर्चेतून पुढे येत आहेत. वेदकार्यासोबतच अजून एक महत्वाचे कार्य म्हणजे \"परमपूज्य गुरुदेवांच्या मुखातून भक्त कल्याणासाठी या भूतलावर अवतरलेली वेदतुल्य ज्ञानगंगा अर्थात् परमपूज्य श्री गुरुदेवांची ग्रंथसंपदा\" \"माझे हे विचार सामान्यातल्या सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवा\" या गुरुआज्ञेला शिरसावंद्य मानून \"परमपूज्य श्री गुरुदेवांची ग्रंथसेवा\" अधिक व्यापक बनविण्यासाठी एक अभिनव कल्पना घेऊन कार्य करण्याचा मानस आहे. याच वेबसाईटवर \"ग्रंथसंपदा\" या सदरात प्रदर्शित केलेली ग्रंथसंपदा आणि त्यातले विषय\n१) गुरुवाणी भाग १ ते १६ - मूल्य २५ रुपये प्रत्येकी\n२) अमृत कलश भाग १ ते ७ - मूल्य २५ रुपये प्रत्येकी (प्रत्येक भागातील विषयांची नावे \"ग्रंथसंपदा\" या सदरात प्रदर्शित केलेली आहेत, ती कृपया पाहून घ्यावीत.)\n३) धर्मदर्शन - मूल्य ५० रुपये\n४) सद्गुरुसंवाद - मूल्य १०० रुपये\n५) श्रीरामकृष्ण उवाच - मूल्य १०० रुपये\n६) श्री गुरुचरित्र अवतरणिका - मूल्य १५ रुपये\n७) श्रीगुरुसेवा त्रैमासिक - वार्षिक वर्गणी १५० रुपये\nवाचून आपणांस हव्या त्या ग्रंथांचे नाव आणि संख्या खालील (आपल्या जवळील विभागातील) व्यक्तींना कळविल्यास ते ग्रंथ आपल्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल.\nश्री. राजेंद्र थोरवे : ९८२२ ११६ १४३\nश्रीपूर, पंढरपूर, अकलूज, बावडा, इंदापूर, नीरानरसिंहपूर, कंदर, अहमदनगर शहर-\nश्री. दीपक बंकट कानडे (पूर्ण वेळ) : ९७६३ ७७६ ३४९\n१) श्री. महेंद्र घोगरे (पूर्ण वेळ) : ९४२३ ९३५ ०४०\n२) श्री. अभिजीत पाटील : ७७५६ ८५३ ४४३\nश्री. सुभाष दंडवते (पूर्ण वेळ) : ९९२३ ४९५ ८१२\nश्री. प्रकाश गोडगे (पूर्ण वेळ) : ९६५७ ३५७ ३३१\nश्री. सुधीर टेकाळे (पूर्ण वेळ) : ९७६३ ४८३ ३४३\nश्री. साळूंके : ९४२३ ५२० ०२०\nसौ. अमृता गायकवाड (रविवारी) : ८६०० ९९० ५८७\n१) श्री. शेखर कुलकर्णी : ९९२२ १५३ ३९९\n२) श्री. संदेश पाटील : ९८२२ २२७ ५८७\n३) श्री. आशिष कुलकर्णी : ९८६० १९० ५७५\nश्री अक्षय पाखले : ९९६७ ८३५ १०१\nसौ. वरदा पोतदार : ९९२० ५३० १३८\nश्री. अवधूत कोटकर (पूर्ण वेळ) : ९३२३ ९७३ २७३\nश्री. बाळू सदाशिव नारखेडे (पूर्ण वेळ) : ९४२० १०९ ०७०\nश्री शिरीष देशपांडे (धनकवडी) : ९२७३ ९२० ०३०\nश्री. शिरोडकर बाळकृष्ण गोविंद : ९४२३ ७४४ २०१\nश्री. प्रमोद चोळसगुड : ९४२३ ५३५ ३७९\nश्री. सुकी गणेश : ९४२० २६१ ९६४\nवरील पैकी शहरात आपले गाव/शहर नसल्यास अथवा ग्रंथमिळण्यास कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास ८३७९ ९५४ २८७ / ९७६३ ७७६ ३३९ / ९७६३ ७७६ ३४९ या क्रमांकावर संपर्क करावा.\nटीप- केवळ ग्रंथसेवेकरिता ही नावे आहेत. या वेबसाईटद्वारे ग्रंथांचे मूल्य सोडून इतर कोणत्याही स्वरुपातील निधीसंकलन आम्ही करत नाही.\nसद्गुरुंचे जीवन आणि कार्य\nश्री गुरुदेव दत्त अँप्लिकेशन\nश्री दत्त देवस्थान ट्रस्टची प्रकाशने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AC%E0%A5%A6_%E0%A4%8F.%E0%A4%8F%E0%A4%AB.%E0%A4%B8%E0%A5%80._%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2022-05-19T00:08:33Z", "digest": "sha1:VVRGWSRZS4ZOGDIHBAMEFLWLWH4NTIMM", "length": 6048, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९६० ए.एफ.सी. आशिया चषक - विकिपीडिया", "raw_content": "१९६० ए.एफ.सी. आशिया चषक\n१९६० ए.एफ.सी. आशिया चषक\n१४ ऑक्टोबर – २३ ऑक्टोबर\n१ (१ यजमान शहरात)\nदक्षिण कोरिया (२ वेळा)\n१९ (३.१७ प्रति सामना)\n१९६० ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची दुसरी आवृत्ती दक्षिण कोरियाच्या सोल शहरात १४ ते २३ ऑक्टोबर इ.स. १९६० दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील केवळ चार देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. गतविजेत्या दक्षिण कोरियाने ही स्पर्धा पुन्हा जिंकली.\nहाँग काँग १९५६ • दक्षिण कोरिया १९६० • इस्रायल १९६४ • इराण १९६८ • थायलंड १९७२ • इराण १९७६ • कुवैत १९८० • सिंगापूर १९८४ • कतार १९८८ • जपान १९९२ • यू.ए.इ. १९९६ • लेबेनॉन २००० • चीन २००४ • इंडोनेशिया/मलेशिया/थायलंड/व्हियेतनाम २००७ • कतार २०११ • ऑस्ट्रेलिया २०१५\nइ.स. १९६० मधील खेळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी १०:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/national/21067/fertilizer-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AF-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE/ar", "date_download": "2022-05-18T23:50:30Z", "digest": "sha1:VMRDAXSTAXCP5TMU7DQGNLNXJZPXYOFO", "length": 12817, "nlines": 172, "source_domain": "pudhari.news", "title": "Fertilizer : दुकानदार खत संपल्‍याचे सांगतोय, त्याचाकडील 'साठा' असा तपासा... - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/Latest/दुकानदाराकडील खत साठा असा तपासा...\nFertilizer : दुकानदार खत संपल्‍याचे सांगतोय, त्याचाकडील 'साठा' असा तपासा...\nपुढारी ऑनलाईन डेस्क : शेतकरी मशागतीसाठीच्या तयारीला ज्यावेळी लागतो, त्यावेळी खतांच्या (Fertilizer) खरेदीसाठी जात असतो. यावेळी शेतकरी आपल्याला खते मिळतील या अपेक्षेने आपली पुढली धोरणे आखत असतो परंतु खुपवेळा शेतकऱ्या खतांच्या दुकाणातून रिकाम्या हाताने परतावे लागत असते.यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येते.\nदुकानात गेल्यावर खताचा साठा शिल्लक नसल्याचे दुकानदाराकडून सांगण्यात येते. परंतु खताचा (Fertilizer) स्टॉक शिल्लक असताे की दुकानदार स्टॉक करून खतांचा भाव वाढवण्याच्या प्रयत्नात असतो.\nऋता दुर्गुळेने प्रतिक शाह सोबत गुपचुप आवरलं शुभमंगल\nऔरंगाबदेत 'इसिस'चा अल्पवयीन हस्तक दोषी : प्रसादात विष कालवण्याचा होता कट\nयासाठी आपल्याला खते खरच त्या दुकानात संपली आहेत का हे पहायचे असेल तर याची माहिती असणे महत्त्‍वाचे ठरते.\nशेतकऱ्यांनी आता जागरूक राहून खतांच्या साठ्याबाबत माहिती ठेवणे गरजेचे आहे.\nआपण खते घेत असलेल्या दुकानात आजच्या दिवशी खतांचा किती साठा उपलब्ध आहे, हे जाणून घेणं महत्वाचे आहे.\nयासाठी तुम्हाला कोणत्याही शासकीय कार्यालयाचे दरवाजे ठोठवावे लागणार नाही तर आपल्याच मोबाईवर अवघ्या काही मिनिटांत ही माहिती मिळू शकते.\nसरकार की सर्कस; शाळा सुरू करण्याबाबत संभ्रमावरून भाजपची टीका\nखताचा उपलब्ध साठा कसा बघायचा\nसाठवणूक केलेली रासायनीक खते\nकेंद्र सरकार खत मंत्रालयाकडून याबाबत आपल्याला सविस्तर माहिती मिळू शकते.\nकेंद्र आणि राज्य सरकारकडून खताच्या साठ्याविषयी कोणत्या दुकानात खताचा किती साठा शिल्लक आहे, याची माहिती दररोज अपडेट करत असते.\nयासाठी तुम्ही fert.nic.in या वेबसाईचा आधार घ्यावा लागेल.\nत्यानंतर भारत सरकारच्या रसायन आणि खत मंत्रालयाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होते.\nया साईटवर उजवीकडील Fertilizer Dashboard या पर्यायावर क्लिक केल्यास e-Urvarak नावाचे नवीन पेज ओपन होते.\nरंग माझा वेगळा : कार्तिकने नाकारला स्वत:च्या मुलीला नाव देण्याचा अधिकार\nजळगाव जिल्हा बँक सुद्धा रडारवर; बँकेला ‘ईडी’ची नोटीस\nएका क्लिकवर खत साठा समजेल\nया पेजवर किती शेतकरी अनुदानित दराने खताची खरेदी करतात, देशातील खत विक्रेत्यांची संख्या, महिन्याच्या १ तारखेपासून शेवटच्या दिवसांपर्यंत किती खताची विक्री झाली, याबाबत सविस्तर आकडेवारी असते. याच पेजवर उजवीकडे किसान कॉर्नर या पर्यायावर तुम्हाला क्लिक केल्यास Retailer Opening Stock As On Today म्हणजेच आज त्या दुकानात विक्रीसाठी खताचा किती साठा उपलब्ध आहे ते तुम्ही इथं पाहू शकता.\nआता इथं सगळ्यांत पहिले तुमचं राज्य आणि जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे त्या दुकानदाराचा आयडी म्हणजेच Retailer Id असेल तर तो टाकायचा आहे किंवा तो माहिती नसेल तर तुम्ही Agency Name या पर्यायासमोर दुकानाचे नाव निवडू शकता.\nरक्ताच्या गुठळ्या होण्याची कारणे व त्याचे परिणाम\nपूरग्रस्त : शासनाने आदेश काढल्याने पूरग्रस्तांच्या मदतीचा मार्ग मोकळा\nयापैकी कोणतीही माहिती नसेल तर तुम्ही ALL हा पर्याय ठेवून Show वर क्लिक करून जिल्ह्यातल्या कोणत्या दुकानात किती साठा शिल्लक आहे, याची माहिती पाहू शकता. दरम्यान select retailer या पर्यायाअंतर्गत तुम्ही तुमच्या भागातील दुकानाचे नाव निवडून Show या पर्यायावर क्लिक केल्यास त्या दुकानात खताचा साठा शिल्लक आहे की नाही लगेच समजू शकेल.\nत्यानंतर इथं असलेल्या RETAILER ID वर तुम्ही क्लिक केलं की, या विक्रेत्याकडे कोणत्या कंपनीच्या खताचा किती साठा उपलब्ध आहे आणि त्याचा दर किती आहे त्याची सविस्तर माहिती पाहायला मिळते.\nअशाच प्रकारे तुम्ही या विक्रेत्याकडे उपलब्ध असलेल्या इफ्को, स्मार्टकेम म्हणजेच महाधन, आयपीएल आणि इतर कंपन्यांच्या खताचा किती साठा उपलब्ध आहे आणि त्याचा दर काय आहे, ते इथं तुम्ही पाहू शकता.\n‘तैमूर माझं बॉडी शेमिंग करत नाही, पण…सारा हिने शेअर केला ‘ताे’ किस्सा\nरक्ताच्या गुठळ्या होण्याची कारणे व त्याचे परिणाम\nबैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवा\nहे ही पाहा :\nरेल्वेमध्ये नोकरीचे आमीष दाखवून शेतकऱ्यासह चौघांची १८ लाखांना फसवणूक\nऋता दुर्गुळेने प्रतिक शाह सोबत गुपचुप आवरलं शुभमंगल\n‘पाण्यामुळे जिवाची माणसं गमावली, पैसे नको पाणी द्या’; मंत्री आठवलेंना संतप्त कुटुंबाचा सवाल\nनाशिक : साडेआठ लाखाच्या फसवणूक प्रकरणी तीन महिलांना शिक्षा\nमुंबई : सेक्सॉर्टशन रॅकेटमध्ये अडकला घोड्यांचा प्रशिक्षक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://swayamtalks.org/category/blogs/", "date_download": "2022-05-18T23:50:58Z", "digest": "sha1:FCD7N7JGNYGZ62JRGXUME6PKBICOZPM4", "length": 4808, "nlines": 81, "source_domain": "swayamtalks.org", "title": "Blogs – Welcome to Swayam Talks", "raw_content": "\nशॉपिंगचा किडा चावूनही पुन्हा एकदा 'शुद्धीत' आणणाऱ्या एका अनोख्या अनुभवाबद्दल सांगतोय, नविन काळे\nआता जोहराचं काय होणार\nतालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...\nएका नव्या प्रवासाची नांदी\n‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...\nहा जयघोष असाच दुमदुमत राहायला हवा\nऑलिंपिक पदकावर नाव कोरण्याचे स्वप्न बघणारे खेळाडू निर्माण करणं हे एक राष्ट्रकर्तव्य आहे. देशाच्या प्रत्येक घटकाचा...\nवादळाच्या तडाख्यानंतर कसंबसं आपलं आयुष्य सावरणारी ही माणसं निकराने लढा देतात. पॉझिटिव्ह थिंकींगवरच्या पुस्तकांमध्ये...\nTang Ping – आरामही राम हैं\n’Tang Ping’ नावाची एक अनोखी चळवळ चीनमधील तरुणाईने सुरु केलीय. जगावर वर्चस्व गाजवू पाहणाऱ्या चीनच्या हुकूमशाहीला त्याच्याच...\nआपले रोजचे आयुष्य जगत असलेली सामान्य माणसं कधीतरी, दिव्यत्वाचा स्पर्श व्हावा तद्वत असामान्य कृती करुन जातात. एक लघुपटाने...\nपाणी – जीवन की एक अभिशाप\nपाण्याचे नैसर्गिक स्त्रोत हरवत चालले आहेत. नकळतपणे आपला प्रवास पाणीविहीन जगाकडे होतोय. नजिकच्या भविष्यात येऊ घातलेल्या...\nपेट्रोल डिझेल समस्येवरील वैचारिक इंधन\nपेट्रोल - डिझेलच्या वाढत्या किंमती आणि त्यामुळे भडकणारी महागाई हे आजचे ज्वलंत विषय आहेत. त्याचं अर्थकारण आणि भविष्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/03/blog-post_17.html", "date_download": "2022-05-18T23:15:34Z", "digest": "sha1:647KPMBASGCXSPH7CYGTCCDR5XMLU3Q5", "length": 2493, "nlines": 31, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "दैनिक कृष्णाकाठ : Epaper १७ /०३/ २०२२", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nदैनिक कृष्णाकाठ : Epaper १७ /०३/ २०२२\nमार्च १७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\n\"सृजनशील विचारांचे झुंजार नेतृत्व\" माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण (बाबा) वाढदिवस विशेष ..\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nagpur/religious-tourism-ignore-in-vidarbha-1180035/lite/", "date_download": "2022-05-18T22:50:23Z", "digest": "sha1:LGN73AMYHBDDIXDHM7W22IGZKMKYZ74L", "length": 19310, "nlines": 258, "source_domain": "www.loksatta.com", "title": "विदर्भातील धार्मिक पर्यटन दुर्लक्षित | Loksatta", "raw_content": "गुरुवार, १९ मे, २०२२\nचांगभलं : रंगभूमीच्या सेवेत संहिता पेढी, नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचा उपक्रम\nचावडी : सहावा कोण \nअन्वयार्थ : पाण्याचे सत्ताकारण\nचतु:सूत्र (गांधीवाद) : आदर्श वास्तवात उतरतात तेव्हा...\nविदर्भातील धार्मिक पर्यटन दुर्लक्षित\nविदर्भात पर्यटनाला चांगली सोय असूनही ती संस्कृती जतन न केल्याने आपण कधीचेच मागे पडलो आहोत.\nWritten by लोकसत्ता टीम\nअलीकडच्या काळात धार्मिक पर्यटनाकडे लोकांचा कल वाढत असताना नागपूरसह विदर्भातील धार्मिक पर्यटन फारच दुर्लक्षित स्वरुपाचे आहे. यासंदर्भात विदर्भ वैधानिक विकास मंडळाने प्रायोजित केलेल्या एका अभ्यासगटाने दिलेल्या शिफारशींमध्ये या बाबत तीव्र चिंता व्यक्त करून महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.\nनागपुरातील दीक्षाभूमी, रामटेकचे कालिदास स्मारक, कामठीचे ड्रॅगन पॅलेस, वध्र्याचे पवनार आश्रम, शेगावचे आनंदसागर, अकोटचे जैन मंदिर, चंद्रपूरची लालबाग अशी कितीतरी धार्मिक पर्यटन स्थळे आहेत. अनेकदा लोक धार्मिक स्थळांवर काही विधी करण्यासाठी जातात. ते विधी आटपल्यानंतर निसर्ग पर्यटनाचा आनंद त्यांना घ्यायचा असतो. धार्मिक विधी आटोपल्यावर एखादे पक्षी अभयारण्य, संग्रहालय, व्याघ्रप्रकल्पाशी जोडणे, सांस्कृतिक उत्सवाचा आस्वाद घेऊन लोकांना आनंदाने नियोजित स्थळी पोहोचायचे असते. मात्र, अशाठिकाणी जाण्यासाठी, राहण्यासाठी सोय, रस्ते, पाणी, वीज, पंखे, आरोग्याच्या सुविधा नसतात. संबंधित स्थळाची माहिती देणारा वाटाडय़ाही नसतो. विदर्भाची जमीन, जंगल आणि जल पाहता स्वतंत्र पर्यटन धोरण असल्याची गरज आहे. मात्र, विदर्भात स्थळे जंगल, पाणी, वन, ऐतिहासिक कला, ऐतिहासिक मंदिरांची दुरवस्था झाली आहे. त्यातून रोजगाराची निर्मितीही होऊ शकत नाही.\nविदर्भात पर्यटनाला चांगली सोय असूनही ती संस्कृती जतन न केल्याने आपण कधीचेच मागे पडलो आहोत. विदर्भात पेंच, नवेगाव बांध, नागझिरा, रामटेक, नगरधन, गाविलगड किल्ला, चिखलदरा, सर्च, लोणार, नरसळा, कचारगड गुंफा, बोल अभयारण्य, मरकडेय ही नावाजलेली पर्यटनस्थळेही दुर्लक्षित आहेत. अशा स्थळांना रस्त्यांच्या माध्यमातून जोडणे, त्या ठिकाणी हॉटेल्स उभारणीचे काम शासन प्राधान्यक्रमाने करू शकत नसेल तर त्या ठिकाणी सार्वजनिक खासगी भागीदारीची (पीपीपी) शिफारसही या गटाने केली आहे. मात्र, अद्यापही त्यावर काहीही कार्यवाही झाली नाही.\nया अभ्यासगटाच्या प्रमुख महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मृणालिनी फडणवीस म्हणाल्या, धार्मिक स्थळेही आर्थिक उलाढालीची फार मोठी केंद्र आहेत. त्यांच्या बाहेर आणि आतही मोठय़ा प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. अनेक धार्मिक स्थळांना मिळणाऱ्या निधीचे मोजमाप होत नाही. पण, धार्मिक स्थळांच्या बाहेर असलेला व भक्तांच्या पायातील जोडे सांभारणाराही रोजगार मिळवत असतो. त्यामुळे धार्मिक पर्यटनाकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष दिले जात नाही. हैदराबादला गेल्यानंतर कुतुबमिनारची माहिती देणारे पत्रक आमच्या हातात देण्यात आले. त्याची जास्तीची माहिती पाहिजे असेल तर १० रुपयांची पुस्तिका होती. पर्यटक पैसे द्यायला तयार असतात. पण, आपल्याकडे पाहिजे त्या सोयीच उपलब्ध होत नाहीत.\nमराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nमिहान-सेझमधील बहुतांश कंपन्या उद्योग सुरू करण्यास अनुत्सुक\nइंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : अखेरच्या लढतीत बंगळूरुला विजय अनिवार्य ; विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी गुजरात उत्सुक\nथायलंड खुली बॅडिमटन स्पर्धा : श्रीकांत, सिंधू दुसऱ्या फेरीत ; सायना, प्रणॉयचे आव्हान संपुष्टात\nदुसऱ्या फळीतील खेळाडूंवर मेहनत घेणे गरजेचे ; भारतीय बॅडिमटन प्रशिक्षक विमल कुमार यांची सूचना\nमहिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा : निखत अंतिम फेरीत\nअचलपूर दंगलीच्या ‘सत्यशोधना’नंतरही अनेक प्रश्न अनुत्तरितच..\n१२ वर्षीय मुलाचा गळफास लागून मृत्यू ; साहसी खेळ खेळणे जीवावर बेतले\nचंद्रपुरातील सोनोग्राफी व वैद्यकीय गर्भपात केंद्रावर कारवाई ; तीस दिवसांसाठी गर्भपात केंद्र निलंबित\n‘टाटां’ची पाच ग्राहकोपयोगी वस्तू नाममुद्रा संपादण्यासाठी मोर्चेबांधणी\nनिर्गुतवणूक, खासगीकरणाला वेग शक्य\n‘सेन्सेक्स’मध्ये ११० अंशांची घसरण\n‘पतंजली’च्या खाद्य व्यवसायाची रुची सोयाला ६९० कोटींना विक्री\nPhotos : मौनीचे मेटालिक स्कर्ट आणि टॉपमधील ग्लॅमरस लूकचे फोटो पाहिलेत का\nPhotos : कोट्यावधी रुपयांची मालकीण आहे मानुषी छिल्लर, महागड्या गाड्यांचंही अभिनेत्रीला वेड\nCannes Film Festival 2022 : रेड कार्पेटवर तमन्नाचा जलवा; बॉडीकॉन ड्रेसमधील स्टनिंग लूकने वेधलं लक्ष\nअमरनाथ यात्रा : केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, प्रत्येक यात्रेकरूला ५ लाखांचं विमा कवच\nMaharashtra Latest News : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\n“हुकुमशाहांचा अंत होईल”, कान्स चित्रपट महोत्सवात झेलेन्स्कींचा इशारा\nविश्लेषण : उजनीचे पाणी पुन्हा पेटणार; बारामती-इंदापूरचा फायदा, पण सोलापूर का नाराज\nटीम डेविडचे प्रयत्न व्यर्थ मुंबईचा तीन धावांनी पराभव, विजयामुळे हैदराबादचे आव्हान कायम\nVIDEO: मला जगू द्याल की नाही विचारत राज ठाकरे पत्रकारांवर भडकले\nनिवडणुका पावसाळ्यानंतरच ; निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी\nPhotos : खाकीतील सौंदर्यवती अडकली विवाहबंधनात; PSI पल्लवी जाधव यांच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nमहाराष्ट्रात १० वर्षांत राज्यसभा अथवा विधान परिषदेची प्रत्यक्ष निवडणूक झालीच नाही\nशेवटच्या चेंडूवर बुमराहने करुन दाखवलं, वॉशिंग्टन सुंदरला त्रिफळाचित करुन रचला ‘हा’ नवा विक्रम\nमंत्री, आमदारांच्या आशीर्वादाने नागपूर जिल्ह्यात वाळू चोरी ; वाळूमाफियांच्या ‘दादागिरी’त वाढ, महसूल अधिकाऱ्यांवर दबाव\nलोकजागर : विठ्ठलाचा ‘विद्रोह’\n अधिकाऱ्यांची मूकसंमती; पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष\nतारखा जाहीर, परीक्षा पद्धतीचा निर्णय मात्र नाहीच\nजलस्रोत जुनेच, लोकसंख्येत दहा लाखांनी वाढ, पाणी पुरणार कसे\nनागपूरकरांना ‘ई-बस’ची प्रतीक्षाच ; महापालिकेडून नुसताच गाजावाजा\n‘डीआरडीए’वर अतिरिक्त भार; बळकटीकरणाच्या नावाखाली पूर्वीपेक्षा अधिक योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी\nराज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची हत्या; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप\nकारागृहांमध्ये निम्म्याहून अधिक तरुण ; कैद्यांमध्ये महाराष्ट्र देशात तिसरा\nपुरातत्त्व स्थळांच्या महसुलात मोठी घट ; सर्वाधिक पर्यटकांची वेरुळ लेणी, बीबी का मकबराला भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/12/osmanabad-crime-Buy-slippers.html", "date_download": "2022-05-18T23:44:00Z", "digest": "sha1:TQNCBFLCVRTHXTM4QHITYQN6YTEDZHJT", "length": 15086, "nlines": 96, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> उस्मानाबादच्या डॉक्टरास ४७० रुपयांची चप्पल पडली १ लाख २७ हजारात | Osmanabad Today", "raw_content": "\nउस्मानाबादच्या डॉक्टरास ४७० रुपयांची चप्पल पडली १ लाख २७ हजारात\nउस्मानाबाद जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरातील एका डॉक्टरने ४७० रुपयांची चप्पल ऑनलाईन बुक केली, बुक ...\nउस्मानाबाद जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले\nउस्मानाबाद - उस्मानाबाद शहरातील एका डॉक्टरने ४७० रुपयांची चप्पल ऑनलाईन बुक केली, बुक केलेली ऑर्डर रद्द झाली आणि समोरच्याने पैसे परत करण्याच्या बहाण्याने ओटीपी पाठवून या डॉक्टरास १ लाख २७ हजारास गंडा घातला .\nउस्मानाबाद शहरातील शासकीय महिला रूग्णालयातील डाॅ.चंद्रकांत लामतुरे यांनी शॉपक्लुज या ऑनलाईन पोर्टल वर 470 रू. ऑनलाइन भरून एक चप्पल मागिवली होती. काही कारणाने कंपनीने ती ऑर्डर रद्द झाल्याचे डाॅ.लामतुरे यांना एस.एम.एस.व्दारे कळविले. यावर डाॅ. लामतुरे यांनी शॉपक्लुज वेबसाईटवरील एका मोबाईल फोनशी दि.30/11/2020 रोजी संपर्क साधला.\nयावेळी समोरील व्यक्तीने पैसे परत करण्याच्या बहाण्याने डाॅ.लामतुरे यांना त्यांच्या ए.टी.एम.-डेबीट कार्ड वरील 16 अंकी क्रमांक व कार्डच्या पाठीमागील 03 अंकी सी.व्ही.व्ही. क्रमांक विचारला असता डाॅ.लामतुरे यांनी सारासार काही एक विचार न करता त्यास ते क्रमांक सांगितले. यावेळी डाॅ. लामतुरे यांच्या मोबाईल फोनवर 1,27,714 रू. ट्रान्सफर होण्याकरीता आलेला ओ.टी.पी.संदेश डाॅ. लामतुरे यांनी वाचुन समजावुन न घेता त्यातील ओ.टी.पी. क्रमांक त्या समोरील व्यक्तीस सांगितला.\nअश्या प्रकारे यातुन डाॅ.लामतुरे यांच्या एस.बी.आय. बॅंक खात्यातील 1,27,714 रू. रक्कम समोरील व्यक्तीने अन्य खात्यांवर स्थलांतरीत केली. अश्या मजकुराच्या प्रथम खबरे वरून दि.01/12/2020 रोजी भा.दं.सं.कलम 420 सह मा.तं.का.कलम 66(सी),(डी) नुसार गुन्हा नोंदवला आहे.\nउस्मानाबाद जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. दररोज किमान एक तरी तक्रार दाखल होत आहे. यासंदर्भात बातम्या प्रकाशित होऊनही लोक दक्षता घेत नाहीत.\nउस्मानाबाद जिल्ह्यातील सायबर ग्राम काय झोपले आहे का मग एक तरी निकालाचा केस आली आहे का सर्व केस अशाच एका खाली एक दमून आहेत त्यांनी अशी एक केस दाखवावी किती उघड झाली आहे व व पुढील फिर्यादी चा फायदा झाला आहे\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nझेडपीच्या सर्वसाधारण सभेत खुन्नस ... अर्चनाताई विरुद्ध यांच्यात सामना ...\nउस्मानाबाद - आज ( गुरुवार ) रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू आहे. यावेळी सक्षणा सलगर यांनी माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटी...\nवंचित राज्यांमध्ये स्वबळावर निवडणुका लढविणार - रेखाताई ठाकूर\nदुर्बल व दुर्लक्षित घटकांना निवडणुकीमध्ये संधी देऊन विकासाचे राजकारण करणार उस्मानाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय ...\nदाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलोमिटर चालत प्रवास...\nगावापर्यंत बस सोडण्याची बाळासाहेब सुभेदार यांची मागणी उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलो...\nआंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीचा भावाकडून छळ\nउस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकाकडे मांडली कैफियत उस्मानाबाद - आंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे उस्मानाबाद पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल असलेल...\nउस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी\nउस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यामधील ग्रामीण भागात शासनमान्य मद्य विक्री परवाने घेऊन नियमाप्रमाणे मद्य विक्री केली जाते. मात्र तालुक्यातील ...\nउस्मानाबाद : दुकानफोडीतील 4 आरोपी मालासह अटकेत\nउस्मानाबाद - माणिक चौक, उस्मानाबाद येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञातान...\nमूल्यवर्धित कर न भरल्याने विरुद्ध सुनिल फार्म इंजिनिअरिंग गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - व्यापारी श्रीमती जाई दिपक पाटील उर्फ जाई अमर पाटील सोनवणे, मे. सुनिल फार्म इंजिनिअरिंग कंपनी.या व्यवसायाच्या मालक आहेत. व्यवसा...\nभूम तालुक्यात अवैध मद्य विरोधी छापा\nउस्मानाबाद - भूम तालुक्यात हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डोंगराचे बाजूच्या शेतात एक व्यक्ती अवैध मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याची गोपनी...\nउस्मानाबाद नगरपरिषदेचा निधी कोरोनासाठी वर्ग करण्याची मागणी\nउस्मानाबाद - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा २०१९-२० ते २०२०-२१ या वर्षाचा सर्व उस्मानाबाद ...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,55,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,92,स्पेशल न्यूज,16,\nOsmanabad Today : उस्मानाबादच्या डॉक्टरास ४७० रुपयांची चप्पल पडली १ लाख २७ हजारात\nउस्मानाबादच्या डॉक्टरास ४७० रुपयांची चप्पल पडली १ लाख २७ हजारात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.ruturajpatildyp.com/post/%E0%A4%95-%E0%A4%B5-%E0%A4%A1-%E0%A5%A7%E0%A5%AF-%E0%A4%B5-%E0%A4%B7-%E0%A4%A3-%E0%A4%AA-%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%AC-%E0%A4%A7-%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%95-%E0%A4%B2%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%AE-%E0%A4%B9-%E0%A4%AE-%E0%A4%B2-%E0%A4%95-%E0%A4%B2-%E0%A4%B9-%E0%A4%AA-%E0%A4%B0-%E0%A4%A4-%E0%A4%B8-%E0%A4%A6-%E0%A4%A7-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%AA-%E0%A4%B8-%E0%A4%A8-%E0%A4%B8-%E0%A4%B0%E0%A4%B5-%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%AF-%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%B9", "date_download": "2022-05-18T22:50:30Z", "digest": "sha1:UY6STFPTFEF4K54DXIRUWCCQX2KOXY27", "length": 2416, "nlines": 50, "source_domain": "www.ruturajpatildyp.com", "title": "कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला कोल्हापुरात सुद्धा आज पासून सुरवात करण्यात आली आहे...", "raw_content": "\nकोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला कोल्हापुरात सुद्धा आज पासून सुरवात करण्यात आली आहे...\nकोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला कोल्हापुरात सुद्धा आज पासून सुरवात करण्यात आली आहे. आज कसबा बावडा येथील सेवा रुग्णालय केंद्रावर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासोबत भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.\nआज डी.वाय.पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूरचे उदघाटन...\nप्रिय डॉक्टर्स, आज १ जुलै, डॉक्टर्स डे. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा..\nचला उठा ... महाराष्ट्र घडवूया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/relationships/my-sister-in-law-thinks-i-am-bisexuals-and-because-of-this-my-husband-is-keeping-distance-from-me-now-/articleshow/89112456.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article18", "date_download": "2022-05-18T23:58:31Z", "digest": "sha1:WESX6WD3JD5SMGROXSZZC5RWJ262LLE4", "length": 23280, "nlines": 122, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "My Sister In Law Thinks I Am Bisexuals' And Because Of This My Husband Is Keeping Distance From Me Now. | माझी कहाणी : नणंदेच्या संशयामुळे नवरा कायमचा माझ्यापासून दूर गेला, नणंदेला वाटतं मी बायसेक्शुअल आहे कारण..\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमाझी कहाणी : नणंदेच्या संशयामुळे नवरा कायमचा माझ्यापासून दूर गेला, नणंदेला वाटतं मी बायसेक्शुअल आहे कारण..\nलोकांच्या विचारांवर नियंत्रण ठेवता येत नाही पण जेव्हा हे विचार नाती उद्धवस्त करू लागतात तेव्हा आयुष्याचीही वाताहत होते. एक स्त्री अशाच परिस्थितीतून जात आहे. तिच्या नणंदेने अशा गोष्टींचा विचार केला ज्यामुळे तिच्यातील आणि नवऱ्यातील अंतर दिवसेंदिवस वाढू लागले. या स्त्रीने कधी कल्पनाही केली नव्हती अशी ही गोष्ट नणंदेच्या मनात होती.\nमाझी कहाणी : नणंदेच्या संशयामुळे नवरा कायमचा माझ्यापासून दूर गेला, नणंदेला वाटतं मी बायसेक्शुअल आहे कारण..\nखोटे गैरसमज आणि आरोप कोणाचेही जीवन बदलू शकतात. जे लोक आरोप करतात त्यात तथ्य आहे का याचा एकदाही विचार करत नाही. उलट ज्या व्यक्तीवर आरोप लावला जातो त्याला आयुष्यभर लाजिरवाणेपणा आणि पश्चातापाच्या भावनेत राहावे लागते, जरी त्या व्यक्तीने काही चूक केली नसली तरीही. मला या गोष्टीमुळे प्रचंड दु:ख होते की माझ्या नणंदेच्या आरोपांमुळे मी आणि माझा नवरा एकमेकांपासून दुरावले गेलो. कॉलेजपासूनच्या प्रत्येक चांगल्या-वाईट काळात माझ्या जिवलग मैत्रीणीने मला साथ दिली आहे. मला तिच्यासारखी मैत्रीण मिळाली याबद्दल मी देवाची आभारी आहे. जेव्हाही मला अस्वस्थ वाटते किंवा जेव्हा मला मन मोकळे करायचे असते तेव्हा ती मला साथ देण्याचा प्रयत्न करते. ती एक मजबूत आणि स्वावलंबी महिला आहे, जिचा मला खूप अभिमान आहे. ती खरोखरच एका खजिन्यासारखी आहे जो खजिना मी गमावू इच्छित नाही.\nया कारणांमुळे, ती नेहमीच माझ्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर एक महत्त्वाचा भाग राहिली आहे. आम्ही दोघी एकत्र पदवीधर झालो आणि तेव्हापासून एकाच शहरात काम करत आहोत. माझ्या लग्नाच्या वेळी तिने माझ्या कुटुंबाला प्रत्येक गोष्टीत मदत केली. माझे लग्न चांगले व्हावे म्हणून ती नेहमी धावत राहायची. या दरम्यान आम्ही खूप फोटो काढायचो. लोक कौतुकाने आमच्या मैत्रीबद्दल बोलायचे. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे माझ्या पतीलाही माझ्याकडे अशी मैत्रीण आहे म्हणून कौतुक वाटायचं. सगळ्यांनाच माझी जिवलग मैत्रीण खूप आवडत होती. (फोटो साभार : iStock by getty images, इंडियाटाइम्स)\nमैत्रीण सासरी येऊ लागली आणि गोष्टी बदलू लागल्या\nजेव्हा माझी मैत्रीण मला माझ्या सासरच्या घरी भेटायला येत राहिली तेव्हा परिस्थिती बदलू लागली. ती आठवड्यातून अनेक वेळा घरी यायची आणि आम्ही बराच वेळ बोलायचो. वैवाहिक जीवनापासून सासू-सासऱ्यांपर्यंत अनेक गोष्टींवर आम्ही गप्पा मारायचो, हसायचो. जेव्हा जेव्हा मला माझ्या नवीन कुटुंबात अस्वस्थ वाटायचे तेव्हा ती मला समजावून सांगायची. मात्र, या सगळ्यामध्ये माझ्या नणंदेला वाटू लागले की आमच्यात काहीतरी सुरू आहे. माझी जिवलग मैत्रीण घरी आली की ती तिच्याकडे नणंद संशयाने बघायची. हे मला अस्वस्थ करायचं. मी आणि नणंद सुरुवातीपासून जास्त जवळ नव्हतो पण आम्ही आपापल्या ठिकाणी आनंदी होतो. माझ्या जिवलग मैत्रीणीच्या घरी येण्याने तिला इतके वाईट वाटत होते याची जराही मला कल्पना नव्हती.\n(वाचा :- जोडीदाराची प्रायोरिटी तुम्ही नसून इतर व्यक्ती असल्याचे संकेत देतात ‘या’ 5 गोष्टी, लगेच व्हा सावध..\nमाझी मैत्रीण त्या रात्री माझ्या घरी राहिली\nनंतर कधीतरी माझ्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी, माझी मैत्रीण स्लीपओवर घरी आली. आम्हाला हा प्लान करून खूप दिवस झाले होते. त्या रात्री माझा नवरा वेगळ्या खोलीत झोपला. दरम्यान, माझ्या नणंदेने मैत्रिणीला विचारले की ती घरी जाणार आहे का जे ऐकून मला आश्चर्य वाटले. मी लगेच नकार दिला, त्यानंतर आम्ही दोघींनी रात्रभर गप्पा मारल्या आणि हसलो, खिदळलो. त्यानंतर एकदा माझे आणि माझ्या नवऱ्याचे भांडण झाले. मी मैत्रीणीला फोन केला असता बोलताना मला रडू येत होते. यादरम्यान, माझ्या नणंदेने खोलीत जेवणाचा ट्रे आणला. आमचे बोलणे ऐकून तिला आश्चर्य वाटले. तिने मला विचारले की मी सर्वच गोष्टी मैत्रीणीला सांगणार का जे ऐकून मला आश्चर्य वाटले. मी लगेच नकार दिला, त्यानंतर आम्ही दोघींनी रात्रभर गप्पा मारल्या आणि हसलो, खिदळलो. त्यानंतर एकदा माझे आणि माझ्या नवऱ्याचे भांडण झाले. मी मैत्रीणीला फोन केला असता बोलताना मला रडू येत होते. यादरम्यान, माझ्या नणंदेने खोलीत जेवणाचा ट्रे आणला. आमचे बोलणे ऐकून तिला आश्चर्य वाटले. तिने मला विचारले की मी सर्वच गोष्टी मैत्रीणीला सांगणार का यावर मी तिच्यापासून काहीही लपवत नाही असे सांगताच नणंदेने मला असे न करण्याचा सल्ला दिला, कारण त्याचा माझ्या वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ शकतो. मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले कारण माझी मनःस्थिती तशीही खूप वाईट होती.\n(वाचा :- माझी कहाणी : बॉससोबत प्रेमसंबंध ठेवल्यामुळे मला प्रमोशन मिळालं, पण त्या बदल्यात बॉसने माझ्याकडून हिरावून घेतली ही किंमती गोष्ट..\nतुला पुरूष नाही तर महिला आवडतात का\nगोष्टी अशाच चालू होत्या. मला माहित होते की माझ्या नणंदेला अजूनही माझ्या मैत्रीणीच्या असण्याने समस्या आहे. एक दिवस तिने मला विचारले की तुला स्त्रियांमध्ये रस आहे का सुरुवातीला तिला नक्की काय विचारायचे आहे हे मला समजलेच नाही. अचानक माझं डोकं चाललं आणि मला जाणवले की तिला वाटतंय की मी बायोसेक्शुयल आहे सुरुवातीला तिला नक्की काय विचारायचे आहे हे मला समजलेच नाही. अचानक माझं डोकं चाललं आणि मला जाणवले की तिला वाटतंय की मी बायोसेक्शुयल आहे मला धक्का बसला. ती माझ्याबद्दल असा विचार कशी काय करू शकते मला धक्का बसला. ती माझ्याबद्दल असा विचार कशी काय करू शकते मी रागाने उत्तर दिले की मला फक्त माझ्या पतीमध्ये रस आहे आणि वेगळा विचार करण्याची गरज नाही. यावर तिने मला तसं तर काही वाटत नाही असं खडे बोले सुनावत उलट उत्तर दिलं.\n(वाचा :- माझी कहाणी : बॉयफ्रेंडने जबरदस्ती मला त्याच्यासोबत शॉवर घेण्यास मजबूर केलं, तिथे असं काही घडलं की मला आता माझ्या शरीराची किळस वाटू लागलीये..\nमाझा नवरा माझ्यापासून कायमचा दूर गेला\nमाझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या वाढत्या भांडणातूनही नणंदेच्या अशा विचारांना चालना मिळू लागली. माझे पती माझ्यापासून अंतर ठेवू लागले. घरी आल्यावर तो माझ्याशी क्वचितच बोलत असे. तो ना माझ्या जवळ बसायचा आणि काही ना काही सबब देऊन माझ्यासोबत वेळ घालवणं टाळायचा. मला नंतर कळले की कदाचित माझ्या नणंदेने माझ्या नवऱ्याच्या मनात हा संशय घातला असेल की माझे माझ्या मैत्रीणीशी संबंध आहेत. आता तो माझ्यापासून दुरावत आहे कारण त्याला वाटते की मी बायोसेक्शुयल आहे आणि मी त्याची फसवणूक केली आहे. मी जेव्हा जेव्हा त्याच्याशी याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करते तेव्हा तो मला टाळतो. मी खूप दिवसांपासून माझ्या मैत्रीणीशी बोलले देखील नाही. मला कैद झाल्यासारखे वाटू लागले आहे. एवढ्या टॉक्सिक नणंदेचं काय करावं समजत नाहीये.\n(वाचा :- माझी कहाणी : माझं माझ्या पत्नीवर प्रचंड प्रेम आहे, पण तिला रडताना बघून माझ्या मनाला खूप आनंदी आणि बरं वाटतं कारण..\nमानसिक आयुष्यही उद्धवस्त करते ही घटना\nखरं तर संशयी स्वभावामुळे एखाद्याचं आयुष्य तर उद्धवस्त होऊच शकतं पण त्याव्यतिरिक्त ही वागणुक मानसिक आरोग्यावरही आघात करते जसं या कहाणीतील महिलेसोबत झालं. नणंदेच्या आरोपामुळे त्या महिलेला स्वत:चीच किळस वाटू लागली आहे आणि याचा तिच्या मनावर खोल परिणामही झालाय शिवाय नणंदेच्या चुकीमुळे एकाचवेळी मैत्रीण आणि नवरा अशी दोन जीवलग नाती तिने गमावली आहेत. त्यामुळे नाती हेल्दी बनवायची असतील तर एकमेकांच्या समस्या व दु:ख समजून घेऊन त्या सोडवल्या पाहिजेत नाही की या नणंदेसारखी गुंतागुंत अधिक वाढवली पाहिजे. तर मंडळी आजही समाजात अशा घटना सर्रास घडत आहेत. तुम्ही या महिलेला काय सल्ला द्याल\n(वाचा :- माझी कहाणी - माझी पत्नी मला दुस-या महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगते आहे, समजत नाहीये मी काय करू\nमहत्वाचे लेखजोडीदाराची प्रायोरिटी तुम्ही नसून इतर व्यक्ती असल्याचे संकेत देतात ‘या’ 5 गोष्टी, लगेच व्हा सावध..\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nअप्लायन्सेस या 5 star energy saving ac मुळे गारवा मिळेल फर्स्ट क्लास आणि बिलही होईल कमी\nAdv: मेगा इलेक्ट्रॉनिक्स डे - ट्रेंडिंग गॅजेट्स आणि ॲक्सेसरिजवर भन्नाट डिल्स\nशिक्षण मोठ्या शहरांमध्ये नवीन नोकरी जॉईन करण्यापूर्वी हे वाचा\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य १९ मे २०२२ : 'या' राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत विशेष लाभ\nकार-बाइक Suhana Khan ते Aarav Kumar, बॉलिवूड सेलिब्रेटींच्या मुलांकडे लग्जरी कार्सचा ताफा\nरिलेशनशिप पुरूषहो, बायकोपासून कायम लपवून ठेवा ‘या’ 5 गोष्टी, नाहीतर भोगावे लागतील भयंकर परिणाम..\nकरिअर न्यूज Top Boarding School: करिना कपूर आणि अन्य अनेक सेलिब्रिटी कोणत्या बोर्डिंग स्कूलमधून शिकले 'हे'आहेत देशातले प्रसिद्ध बोर्डिंग स्कूल\nप्रेग्नंसी/पेरेंटिंग सिंगल फादर असण्याचे तोटे आणि फायदे सांगतोय अभिनेता तुषार कपूर\nमोबाइल Apple चे मोठे अपडेट iPhone यूजर्सना मिळणार अनेक नवीन फीचर्स, जे वाढवतील फोन वापरण्याचा एक्स्पीरियंस\nजालना दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण; केली तब्बल ४ कोटींची मागणी, पण घडले असे की...\nमुंबई बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा, उद्धव ठाकरे यांचं आवाहन\nउस्मानाबाद 'तुला जिवंत सोडणार नाही, तुझी वाट लावतो', उस्मानाबादमध्ये २ पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये राडा\nउस्मानाबाद तुळजाभवानी मंदिर व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हे दाखल करा; तुळजापूरवासीयांची मागणी\nआयपीएल IPL 2022, KKR vs LSG Live Score : केकेआर आयपीएमधून आऊट, लखनौ प्ले ऑफमध्ये दाखल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2022-05-18T22:16:27Z", "digest": "sha1:ZECW4WPP4PAUVHM4DJQXCJECTKO2AE3H", "length": 4109, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आयोनिया - विकिपीडिया", "raw_content": "\nआयोनिया हे भू-मध्य समुद्राच्या तीरावरील एक प्राचीन ग्रीक राष्ट्र होते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.absnewsmarathi.com/malegaon-midcchaya-madhyamatun-employment-generation-sobat-all-round-development-chalna-minar-agriculture-minister-dadaji-bhuse-mahasamvad.html", "date_download": "2022-05-18T21:54:13Z", "digest": "sha1:UTSIK6WAGJ5YDKOXPJMPO3ZKEL45PFWI", "length": 17747, "nlines": 120, "source_domain": "www.absnewsmarathi.com", "title": "मालेगाव एमआयडीसीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती सोबत सर्वांगीण विकासाला चालना मिळणार : कृषीमंत्री दादाजी भुसे - महासंवाद - Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News", "raw_content": "\nमालेगाव एमआयडीसीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती सोबत सर्वांगीण विकासाला चालना मिळणार : कृषीमंत्री दादाजी भुसे – महासंवाद\nमालेगाव एमआयडीसीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती सोबत सर्वांगीण विकासाला चालना मिळणार : कृषीमंत्री दादाजी भुसे – महासंवाद\nमालेगाव, दि. 5 (उमाका वृत्तसेवा) : अजंग राजेश्वरी सिंथेटिक प्रा. लि. व चांदणी टेक्सटाईल इंजिनिअरिंग इंडिया प्रा. लि. मुंबई या दोन मोठ्या उद्योग समूहांनी मालेगावमध्ये गुंतवणूक केल्याने या एमआयडीसीच्या विकासाला चालना मिळेल. तसेच बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.\nआज तालुक्यातील अजंग, रावळगाव औद्योगिक वसाहतीत (एमआयडीसी) राजेश्वरी सिंथेटिक प्रा. लि. व चांदणी टेक्स्टाईल इंजिनिअरिंग इंडिया प्रा. लि. मुंबई या दोन मोठे उद्योग समूह प्रकल्प भूमिपूजन व प्लॉट्स हस्तांतरण कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर निलेश आहेर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी नितिन गवळी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता जयवंत बोरसे, मालेगाव उद्योग समितीचे संजय दुसाने, विजय लोढा, महेश पाटोदीया, अजय बच्छाव, सतीश कासलीवाल, अरविंद पवार आदी उद्योजक, व्यावसायिक, गुंतवणूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nयाप्रसंगी बोलतांना कृषीमंत्री श्री. दादाजी भुसे म्हणाले, शेती महामंडळाची 4 हजार एकरपेक्षा जास्त जमीन तालुक्यात उपलब्ध आहे. यातून 863 एकर जमिनीवर एमआयडीसी तयार करण्यात येत आहे. शेती महामंडळाची जमीन उपलब्ध झाल्याने अतिशय जलद गतीने या भागाचा विकास होणार असल्याचेही श्री. भुसे यावेळी म्हणाले.\nकृषीमंत्री श्री. भुसे म्हणाले की, तालुक्यातील अजंग रावळगाव येथे 863 हेक्टरवर एमआयडीसीत राजेश्वरी सिंथेटिक प्रा. लि. व चांदणी टेक्स्टाईल इंजिनिअरिंग इंडिया प्रा. लि. मुंबई हे दोन मोठे उद्योग समूह प्रकल्प उभारणार येत आहेत. यासाठी दोन्ही उद्योग समूहांनी अनुक्रमे ३५ कोटी व ८० कोटी अशी एकूण ११५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याने ही मालेगाव उद्योग क्षेत्रासाठी अभिमानस्पद व प्रगतीशील बाब आहे. तालुक्यातील अजंग रावळगाव येथे 863 एकर जमीनीचे 34 कोटी 17 लक्ष रुपये एमआयडीसीने शेती महामंडळाला वर्ग केलेले आहेत. तसेच या अजंग, रावळगाव औद्योगिक वसाहतीत 211 उद्योजकांनी प्लॉट्स बुकींग केली असून त्यापैकी 75 पेक्षा जास्त उद्योजकांनी 100 टक्के रक्कम भरली आहे. नवीन उद्योगाला उभारणीसाठी रस्ते तयार करण्यात आले असून वीज, पाणी प्रकल्प आदी सुविधा लवकरच देण्यात येतील असेही श्री. दादाजी भुसे यांनी सांगितले आहे.\nया उद्योग बांधकामासाठी लागणारे पाणी चणकापूर आणि पुनद धरणामधून आरक्षित करण्यात आले आहे. वीजेच्या बाबतीत उद्योगासाठी कायमस्वरुपी लागणारी वीज देण्यासाठी स्वतंत्र सबस्टेशन निर्माण करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जास्तीत जास्त उद्योजकांनी नवीन उद्योग उभारणासाठी प्लॉटस घेण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन यावेळी मंत्री भुसे यांनी केले आहे.\nएमआयडीसीच्या नियमांनुसार पहिल्या टप्यामध्ये 60 रुपये स्केअर फूट हा दर उपलब्ध करुन देण्यात आलेला असून दुसऱ्या टप्यामध्ये मुदतवाढ देण्यात आलेली असल्याचेही मंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले. 1 जानेवारी, 2022 पासून जो 160 रुपयाचा दर लागू करण्यात आला होता. तो दर टप्पा क्र. तीनसाठी परत 60 रुपये स्केअर फुट करुन देण्यात आला असून, तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ती आता 31 मार्च, 2022 पर्यंत शेवटची मुदत आहे. जेवढया मोठ्या प्रमाणात उद्योग मालेगावमध्ये येतील तेवढा मालेगावचा सर्वांगिन विकास होण्यास मदतच होईल. या एमआयडीसमध्ये टेक्सटाईल्स उद्योग, प्लॉस्टीक उद्योग व कृषीपुरक उद्योग असे एकूण तीन झोन करण्यात आलेले आहेत. हा प्रकल्प नामांकित व पर्यावरणापुरक असेल. तसेच शासनाच्या जेवढ्या योजना आहेत या सर्व सवलती उद्योजकांना मिळून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील.\nकृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते उद्योजकांना प्रातिनिधीक स्वरुपात प्लॉटस् प्रमाणपत्राचे वाटप\nनिलेश आहेर, जयश्री पुराणिक, रितेश पवार, संध्या महाजन, अभिजित पाटील, गौरव वडेरा, संजय दुसाणे, रामचंद्र सुर्यवंशी, आशा सोनजे, आदी उद्योजकांना प्रातिनिधीक स्वरुपात प्लॉटच्या प्रमाणपत्राचे वाटप कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले आहे.\nउच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घेतला राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या कामाचा आढावा\nसैनिकांच्या शौर्याचा इतिहास नव्या पिढीला प्रेरणा देणारा -महसूलमंत्री बाळासाहेब थोरात\n‘इट राईट’ अभियानाच्या फलकाचे मंत्रालयात उद्घाटन – महासंवाद\nमहिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी महिला कौशल्य विकास केंद्र उपयुक्त – पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार – महासंवाद\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra Recruitment 2022) बँकेत नोकरी करण्याची संधी देत ​​आहे (Banks Jobs 2022). बँक ऑफ महाराष्ट्रने जनरलिस्ट ऑफिसर्सच्या पदांसाठी भरती आमंत्रित केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने…\nभारतीय सैन्य: भारतीय सैन्य भरती, 12वी पास आणि कायदा पदवीधर, अर्ज करा\nBECIL भरती 2022: BECIL ने 500 पदांसाठी भरती , 25 जानेवारीपर्यंत करा अर्ज\nसेंट्रल रेल्वे अप्रेंटिस भरती2022: दहावी पाससाठी रेल्वेत 2422 पदांची भरती\nबेरोजगार उमेदवारांसाठी तीन दिवशीय ऑनलाईन रोजगाार मेळाव्याचे आयोजन\nरब्बी पीक कर्जाचे वाटप 15 मार्चपर्यंत करा जिल्हाधिकारी शंभरकर यांचे निर्देश\nसोलापूर, दि. 25 (जिमाका): जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक कर्जाचे वाटप बँकांनी 15मार्च 2022पर्यंत त्वरित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिले. नियोजन भवन येथे बँक प्रतिनिधीच्या ऑनलाईन…\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांची मुलाखत\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांची मुलाखत\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची मुलाखत\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची मुलाखत\nIPL 2022 | लखनऊचा कोलकातावर 2 धावांनी थरारक विजय\nत्या 6 सेलिब्रिटी ज्या लग्नापूर्वीच राहिल्या प्रेग्नेंट, आता असं जगतायत आयुष्य\nWomen T20 Challenge | आरती केदारची महिला IPL मध्ये निवड\nVideo Viral : नाना इतक्या आपुलकीनं कुणाचा पाहुणचार करताहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/12/Osmanabad-Nationa-Peoples-Court.html", "date_download": "2022-05-18T23:41:35Z", "digest": "sha1:T7YKARX6HAHI3XFWPD6TO5LDOSKK5P2W", "length": 14445, "nlines": 87, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> उस्मानाबाद जिल्ह्यात 12 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत | Osmanabad Today", "raw_content": "\nउस्मानाबाद जिल्ह्यात 12 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत\nउस्मानाबाद -उस्मानाबाद जिल्हयामध्ये दि.१२-डिसेंबर, २०२० रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असुन पक्षकार व नागरिकांनी यामध...\nउस्मानाबाद -उस्मानाबाद जिल्हयामध्ये दि.१२-डिसेंबर, २०२० रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असुन पक्षकार व नागरिकांनी यामध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी होवून सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमती.एस.एम.शिंदे,प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा यांनी केले आहे.\nराष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय,मुंबई यांचे सुचनेनुसार सदरचे लोकन्यायालय आयोजित करण्यात आलेले आहे. उस्मानाबाद जिल्हा मुख्यालयासह\nउस्मानाबाद जिल्हयातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयामध्ये एकाच दिवशी घेण्यात येत असलेल्या या लोकअदालतीमध्ये न्यायालयातील दिवाणी, फौजदारी, एन. आय. अॅक्टची प्रकरणे, बँकाची कर्ज वसुली वगैरेची प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार कायद्याखालील प्रकरणे, कौटूंबीक वादाची प्रकरणे, विद्युत कायद्यानुसार समझोतायोग्य प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या अगोदरची दावा दाखल पुर्व प्रकरणे आपसीत समझोत्याकरीता ठेवून ती सामजस्यांने सोडविण्याचे आवाहन श्रीमती. एस. एम. शिंदे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा यांनी केले आहे.\nअधिक माहितीसाठी तसेच ज्या नागरिकांना आपली प्रकरणे सदर लोकअदालतीमध्ये ठेवावयाची असतील त्यांनी संबंधीत न्यायालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद येथे स्वतः येवून किंवा हेल्पलाईन फोन नं. ०२४७२-२२५४२४ वर संपर्क करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.असे सचिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,उस्मानाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nझेडपीच्या सर्वसाधारण सभेत खुन्नस ... अर्चनाताई विरुद्ध यांच्यात सामना ...\nउस्मानाबाद - आज ( गुरुवार ) रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू आहे. यावेळी सक्षणा सलगर यांनी माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटी...\nवंचित राज्यांमध्ये स्वबळावर निवडणुका लढविणार - रेखाताई ठाकूर\nदुर्बल व दुर्लक्षित घटकांना निवडणुकीमध्ये संधी देऊन विकासाचे राजकारण करणार उस्मानाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय ...\nदाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलोमिटर चालत प्रवास...\nगावापर्यंत बस सोडण्याची बाळासाहेब सुभेदार यांची मागणी उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलो...\nआंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीचा भावाकडून छळ\nउस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकाकडे मांडली कैफियत उस्मानाबाद - आंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे उस्मानाबाद पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल असलेल...\nउस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी\nउस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यामधील ग्रामीण भागात शासनमान्य मद्य विक्री परवाने घेऊन नियमाप्रमाणे मद्य विक्री केली जाते. मात्र तालुक्यातील ...\nउस्मानाबाद : दुकानफोडीतील 4 आरोपी मालासह अटकेत\nउस्मानाबाद - माणिक चौक, उस्मानाबाद येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञातान...\nमूल्यवर्धित कर न भरल्याने विरुद्ध सुनिल फार्म इंजिनिअरिंग गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - व्यापारी श्रीमती जाई दिपक पाटील उर्फ जाई अमर पाटील सोनवणे, मे. सुनिल फार्म इंजिनिअरिंग कंपनी.या व्यवसायाच्या मालक आहेत. व्यवसा...\nभूम तालुक्यात अवैध मद्य विरोधी छापा\nउस्मानाबाद - भूम तालुक्यात हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डोंगराचे बाजूच्या शेतात एक व्यक्ती अवैध मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याची गोपनी...\nउस्मानाबाद नगरपरिषदेचा निधी कोरोनासाठी वर्ग करण्याची मागणी\nउस्मानाबाद - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा २०१९-२० ते २०२०-२१ या वर्षाचा सर्व उस्मानाबाद ...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,55,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,92,स्पेशल न्यूज,16,\nOsmanabad Today : उस्मानाबाद जिल्ह्यात 12 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत\nउस्मानाबाद जिल्ह्यात 12 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mr.puruimachinery.com/copy-two-stages-plastics-film-and-fibers-and-bags-pelletizing-machine-product/", "date_download": "2022-05-18T22:31:53Z", "digest": "sha1:QBSBYSACPXOR7HJRJ4FB35D6LNABAWNG", "length": 18427, "nlines": 266, "source_domain": "mr.puruimachinery.com", "title": " चीन दोन टप्पे प्लास्टिक फिल्म आणि फायबर आणि पिशव्या पेलेटीझिंग मशीन निर्मिती आणि कारखाना |पुरुई", "raw_content": "\nएमएल प्रकारचे प्लास्टिक पेलेटायझिंग मशीन\nएमएल सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nएमएल दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nएसजे प्रकारचे प्लास्टिक रीसायकलिंग मशीन\nएसजे सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nSJ दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nउच्च टॉर्क TSSK सह-रोटेशन ट्विन स्क्रू एक्सट्रूडर\nपीईटी बाटली फ्लेक्स पेलेटायझिंग\nप्लास्टिक फिल्म्स वॉशिंग लाइन\nपीईटी बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nएचडीपीई बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nलीड ऍसिड बॅटरियांचे रीसायकलिंग मशीन\nएमएल प्रकारचे प्लास्टिक पेलेटायझिंग मशीन\nएमएल दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nएमएल प्रकारचे प्लास्टिक पेलेटायझिंग मशीन\nएमएल सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nएमएल दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nएसजे प्रकारचे प्लास्टिक रीसायकलिंग मशीन\nएसजे सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nSJ दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nउच्च टॉर्क TSSK सह-रोटेशन ट्विन स्क्रू एक्सट्रूडर\nपीईटी बाटली फ्लेक्स पेलेटायझिंग\nप्लास्टिक फिल्म्स वॉशिंग लाइन\nपीईटी बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nएचडीपीई बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nलीड ऍसिड बॅटरियांचे रीसायकलिंग मशीन\nपीपी जंबो बॅग श्रेडिंग क्रस...\nदोन टप्प्यातील प्लास्टिक फिल्म आणि...\nएसजे प्रकार पेलेटायझिंग मशीन...\nएचडीपीई बाटल्या डिटर्जंट बाटल्या...\nपीपी पीई फिल्म रिसायकलिंग एक्सट्रूड...\nदोन टप्पे प्लास्टिक फिल्म आणि फायबर आणि पिशव्या पेलेटिझिंग मशीन\nसोपे आणि स्वयंचलित नियंत्रण आणि मऊ प्लास्टिक फीड.\nबेल्ट कन्व्हेयरला श्रेडिंग कॉम्पॅक्टरसह इंटर-लॉक मिळेल.कॉम्पॅक्टरचे आतील तापमान खूप जास्त झाले आणि त्याचा अँपिअर खूप वाढला की, बेल्ट कन्व्हेयर आपोआप बंद होतो.\nकॉम्पॅक्टर कटर वाल्व, जे वितळलेल्या कॉम्पॅक्टरला टाळून सामग्री फीडिंग गतीचे निरीक्षण करू शकते.ते डिझाइन बॅलन्स कटिंगसाठी खूप मदत करते.\nदुहेरी व्हॅक्यूम डिगॅसिंग प्रणाली जी मोठ्या प्रमाणात वायू आणि पाण्याची वाफ बाहेर टाकू शकते.\nविविध हायड्रॉलिक फिल्टरिंग सिस्टम अशुद्धतेसाठी मोठ्या फिल्टरिंग स्क्रीनची खात्री करतात.स्थिर दाब आणि वेगवान स्क्रीन बदलण्याची गती.\nसामग्री वैशिष्ट्यानुसार कटिंग प्रणाली वापरली जाते\nआम्हाला ईमेल पाठवा PDF म्हणून डाउनलोड करा\nएचडीपीई, एलडीपीई, एलएलडीपीई, पीपी, जसे की फिल्म्स, बॅग्ज, फ्लेक्स, फिल्म रोलर्स, स्ट्रेच फिल्म, श्रिंक फिल्म, मल्टी-लेयर फिल्म, टी-शर्ट बॅग कट ऑफ\nफोम केलेले पीई, ईपीएस आणि एक्सपीएस: रोल, बॅग, शीट, फूड कंटेनर, फ्रूट नेट, कव्हर\nकापड: पीपी फायबर, रॅफिया, रेशीम, सूत, विणलेली पिशवी, जंबो बॅग\nहे कॉम्पॅक्टर इंटिग्रेटेड पेलेटायझिंग सिस्टम प्री-कटिंगशिवाय पुनर्नवीनीकरण केलेल्या सामग्रीला फायदा देते\nकॉम्पॅक्टिंग कटर वाल्व्हसह सुसज्ज आहे, जे सामग्री फीडिंग गती नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते\nमोठ्या प्रमाणावर पाणी किंवा वायू बाहेर टाकण्यासाठी व्हॅक्यूम प्रणाली\nनॉन-स्टॉप, नो-लिकिंगसाठी स्थिर दाबासह उत्कृष्ट हायड्रॉलिक स्क्रीन फिल्टर\nउच्च आउटपुटसह वीज बचत (0.28kwh/kg)\n1. बेल्ट कन्व्हेयर सामग्रीचे श्रेडिंग कॉम्पॅक्टरमध्ये हस्तांतरण.\n2. बेल्ट कन्व्हेय टू आणि श्रेडिंग कॉम्पॅक्टर मधील इंटरलॉक कंट्रोल सिस्टम वितळलेल्या कॉम्पॅक्टरशिवाय संतुलित फीडिंग सुनिश्चित करते.\n3. श्रेडिंग कॉम्पॅक्टरच्या तळाशी, एक कटर बोर्ड आहे.केंद्रापसारक शक्तीसह, पुनर्नवीनीकरण केलेले साहित्य आतील रोटरी कटर आणि स्थिर कटरद्वारे प्री-कट केले जाते.\n4.त्यानंतर, कॉम्पॅक्टरच्या बाजूने सामग्री डीगॅसिंग स्क्रूमध्ये जाते.\n5.स्क्रू गरम केल्याने, प्लास्टिक अर्ध-प्लास्टिफिकेशन सामग्री बनते.\n6.आणि नंतर, अर्ध-प्लास्टिक सामग्री गोळ्यांमध्ये कापली जाते.\nस्क्रू व्यास (मिमी) 75 पहिला टप्पा 85\nदुसरा टप्पा 90 पहिला टप्पा 100\nदुसरा टप्पा 120 पहिला टप्पा: 130\nदुसरा टप्पा: 140 पहिला टप्पा: 160\nदुसरा टप्पा: 180 पहिला टप्पा: 180\nL/D पहिला टप्पा: 26 ते 37\nदुसरा टप्पा: 10 ते 15\nडबल स्टेज रीसायकलिंग एक्सट्रूडर\nआउटपुट प्लॅस्टिक गोळ्या/ग्रॅन्युल/रेजिन्स/प्लास्टिक कच्चा माल\nमशीनचे भाग बेल्ट कन्व्हेयर, कटर कॉम्पॅक्टर, मुख्य एक्सट्रूडर, पेलेटायझिंग युनिट, कूलिंग सिस्टम, सायलो, कॅबिनेट\nपुनर्वापर साहित्य PP/PE/LDPE/HDPE फिल्म, बॅग, फायबर\nक्षमता श्रेणी 100kg/h ते 1200kg/h\nआहार देण्याचा मार्ग कन्व्हेयर, रोल ड्रायव्हिंग सिस्टम\nस्क्रू व्यास 75 मिमी ते 200 मिमी\nस्क्रू एल/डी 26 ते 33\nकच्चा माल स्क्रू करा 38CrMoAl किंवा द्विधातु\ndegassing नैसर्गिक डिगॅसिंग, व्हॅक्यूम डिगॅसिंग\nकटिंग प्रकार अनुलंब पेलेटायझिंग मार्ग, पट्टी पेलेटायझिंग पुल\nकूलिंग प्रकार पाणी थंड, हवा थंड\nपर्यायी उपकरणे मेटल डिटेक्टर, वॉटर कूलिंग सिस्टम, फीडिंग सायलो, व्हायब्रेशन सिस्टम\nवितरण वेळ 40 ते 60 दिवस\nवॉरंटी वेळ 13 महिने\nतांत्रिक समर्थन मशीन लेआउट, इंस्टॉलेशन लेआउट, इंजिनियर ओव्हरसी सेवा\nA.PURUI कडे 2006 पासून व्यावसायिक निर्माता आहे. आमचा स्वतःचा तांत्रिक डिझाइन विभाग आहे.प्रत्येक एक्सट्रूडर सामग्री वैशिष्ट्यानुसार डिझाइन केले जाते.\nB. उच्च आउटपुटसह वीज बचत\nC. बिल ऑफ लॅडिंगच्या तारखेपासून गुणवत्ता हमी कालावधी 12 महिने आहे.\nD. वितरण वेळ: 40 कामाचे दिवस ते 60 दिवस\nE.Ship ने विनंती केलेले पॅकेज\nF. मशीन इंस्टॉलेशन उपलब्ध आहे.स्थापनेची एक वेळ पूर्ण करण्यासाठी सुमारे 5 ते 7 दिवस लागतात.नियुक्त केलेले अभियंता मशीन वापरकर्ता प्रशिक्षण, मशीन ऑपरेशन आणि कमिशन व्यवस्थापित करतात.\nChengdu PuRui Polymer Engineering Co. Ltd ही चीनमधील प्लॅस्टिक रीसायकलिंग मशीन, एक्सट्रूडर, प्लास्टिक ग्रॅन्युलेटर आणि संबंधित सहाय्यक उपकरणांची आघाडीची उत्पादक आहे.स्क्रू डिझाइन, उच्च उत्पादन, चांगले डिगॅसिंग आणि चांगला फिल्टर प्रभाव हे आमच्या प्लास्टिक पेलेटीझिंग सिस्टमचे अद्वितीय फायदे आहेत.आमची प्लास्टिक वॉशिंग लाइन जसे की सहन करता येण्याजोगे रेझिस्टन्स आणि शार्प कटर असलेले क्रशर, वॉशिंग युनिट्स, सेपरेटिंग किंवा सॉर्टिंग मशीन, ड्रायिंग सिस्टीम आणि पॅकेजिंग सिस्टीम आवाजाच्या दर्जाच्या आहेत.\nमागील: पीपी पीई कठोर प्लास्टिक आणि पिळून काढलेल्या प्लास्टिकसाठी एसजे प्रकार पेलेटायझिंग मशीन\nपुढे: पीपी पीई फिल्म आणि एचडीपीई बाटल्यांसाठी प्लॅस्टिक क्रशर\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा\nपीईटी बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nपीईटी फ्लेक ग्रॅन्युलेशन मशीन\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nचेंगडू पुरूई पॉलिमर इंजिनियरिंग कं, लि.\nलीड ऍसिड बॅटरियांचे रीसायकलिंग मशीन\n© कॉपीराइट 20102022 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.sarathiyouthfoundation.org.in/2020/06/04/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8B/index.html", "date_download": "2022-05-18T22:49:47Z", "digest": "sha1:6PAYGATY2DNS6QKYPTJ2PTJ5A45RD5QI", "length": 13912, "nlines": 77, "source_domain": "www.sarathiyouthfoundation.org.in", "title": "आणि मी व्यसनमुक्त झालो… – Sarathi Youth Foundation", "raw_content": "\nआणि मी व्यसनमुक्त झालो…\nभूतलावरील प्रत्येक व्यक्तीला काही ना काही व्यसन हे असतेच. मग ते कोणत्याही प्रकारचे का असेना. व्यसनाचेही वेगवेगळे प्रकार आहेत. यामध्ये प्रामुख्याने धुम्रपान करणे, मद्यपान करणे, इंजेक्शनच्या हे आणि ह्या स्वरुपातील व्यसन. काही वाईट व्यसन असतात, तर काहींना चांगले देखील व्यसन असतात. यामध्ये प्रामुख्याने म्हणायच तर व्यायाम करुन उत्तम शरीरयष्टी कमविण्याच व्यसन, सातत्याने वाचन, लिखाण करण्याच व्यसन असे विविध प्रकारचे चांगले सवय देखील असते. व्यसन करण्याच प्रमाण पुरुषामध्येच सर्वात जास्त असले तरी याला अपवाद महिलांचेही प्रमाण हल्लीच्या काळात वाढताना आढळतेय.\nमी पण कधीकाळी व्यसनाधीनतेने बरबटलो होतो. यामध्ये प्रामुख्याने म्हणायच तर मित्रांसोबत मद्यपानाच्या पार्ट्या करणे, गुटखा खाणे, तंबाखू सेवन करणे, चोरुन-चोरुन आजोबांनी आणुन ठेवलेल्या बिडी ओढणे. पार्टी करताना सिगारेट ओढणे असे विविध प्रकारचे व्यसन मी अगदी लपून छपून का होईनापण करत होतो.\nअचानकच एके दिवशी काॕलेजमधील सिनीयर मित्र रामचंद्र वाघमारे व जावेद नगारे सोबत बोलताना आपापल्या कामाबद्दल माहिती, ओळख करुन घेत असताना समजलं कि, हे दोघेही “सारथी युथ फौंडेशन” मार्फत व्यसनमुक्तीसाठी गेल्या काही वर्षापासून अविरतपणे कार्य करत आहेत. आजतागायत ते पूर्ण राज्यभरात फिरुन व्यसनमुक्तीचे कार्यक्रम घेऊन हजारो लोकांना मार्गदर्शन केलेले आहेत ते आजतागायतही अविरतपणे करताहेत तेही अगदी निरपेक्ष वृत्तीने. व्यसनमुक्ती सोबत एचआयव्ही/एड्स व गुप्तरोग, टिबी आदी विषयांवरही प्रत्यक्षात कार्यशाळा घेऊन आणि मोबाईल फोनवर देखील मार्गदर्शन करताहेत, हे खूपच महत्वपूर्ण आहे आस मला वाटले.\nएके दिवशी रामचंद्र वाघमारे यांचा वेळ घेऊन त्यांच्या संस्थेच्या आॕफिसला भेट दिली. व्यसनाबद्दल माहिती घेण्यासाठी गेलो असता, व्यसन म्हणजे नेमकं काय व्यसन कोण व का करतात व्यसन कोण व का करतात व्यसनाचे प्रकार व्यसनाचे परिणाम आणि यामुळे होणारे भयंकर आजार, दुष्परिणाम तसेच हे करत असताना आर्थिक नुकसान किती होत. आदीं विषयावर रामचंद्र नी अगदी सविस्तरपणे माहीती दिली. तेंव्हापासून मनोमन इच्छा होत होती कि, आपणही व्यसन सोडाव, व्यसनमुक्त व्हावं पण काही केल्या ते सुटत नव्हत.\nएक दिवस योगायोग असा आला कि जागतिक 31 मे तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त सारथी संस्थेच्या वतीने सोलापूरमधील पार्क चौकातील चार हुतात्मा पुतळ्यासमोर व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याच दिवशी हिंदवी परीवार यांच्यावतीने देखील सोलापूरच्या भुईकोट किल्यामध्ये गडकिल्ले मोहिमेबद्दल एका कार्यक्रमाचे, बैठकीच आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मी तेथे गेलो होतो. कार्यक्रम संपवून मी सहजच मित्रांसोबत गप्पागोष्टी करत थांबलो होतो. तेंव्हा योगायोगाने सारथी संस्थेचे सर्व पदाधिकारी व स्वयंसेवक तेथे व्यसनमुक्ती प्रतिज्ञा कार्यक्रमाच्या तयारीत गुंतलेले दिसले, मी तेथे माझे मार्गदर्शक व बंधुसमान मित्र, आदर्श व्यक्तीमत्व आदरणीय गुरुशांत (दादा)धुत्तरगांवकर मिळुन जाऊन त्यांची भेट घेऊन मी ही या व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमात सहभागी झालो, चार हुतात्म्यांच्या साक्षीने व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा मी घेतली. मग तेंव्हापासून मी दृढनिश्चय केला कि, आपण यापुढे कोणतेही, कसल्याही प्रकारचे व्यसन करायच नाही. तेंव्हापासून ते आजतागायत म्हणजे तब्बल 4-5वर्षे झाले मी अगदी निर्व्यसनी जीवन जगतोय आणी माझ्यापासून प्रेरणा घेऊन माझे काही मित्रही निर्व्यसनी झालेत, होत आहेत.\nव्यसन हे सहजासहजी किंवा कोणाच्या सांगण्यामुळे सुटणे अवघड असते. का तर याला गरज असते तेवढयाच “तीव्र मानसिक इच्छाशक्तीची”. म्हणतात ना मित्रांनो आपण मनात आणलं तर जग ही जिंकु शकतो. मग व्यसन सोडणे ही तर काय चीज. आजचा युवक हा व्यसनाधीनतेमुळे वेगवेगळ्या प्रकारे भटकताना आढळतोय. मित्रांनो हे कुठेतरी थांबणे, थांबवणे खूप गरजेच आहे. भारताचे माजी राष्ट्रपती थोर व्यक्तीमत्व ए.पी.जे अब्दुल कलाम साहेब यांनी भारताला सन 2020 पर्यंत जागतिक महासत्ताक देश बनवण्याचा स्वन पाहिला होत. ते तर आज या जगात नाहीत परंतु आपणाला त्यांच स्वन पूर्ण करायच असेल तर या देशातील प्रत्येक व्यक्ती, युवक निर्व्यसनी होणे गरजेच आहे. कारण त्यांनी आपल्या सारख्या युवकांना समोर ठेऊनच हे स्वप्न बघितलेलं होतं. म्हणुन युवक हा व्यसनमुक्त असणे खूप महत्त्वाच आहे.\nव्यसन हा देखील एक प्रकारच आजारच आहे असं म्हणावं लागेल. कारण हा एकदा जडला कि लवकरात-लवकर जाणे, सुटणे किंवा यापासून परावृत्त व्हायला खूप वेळ लागतो, त्रास होतो. व्यसन सोडवण्यासाठी आज अनेक व्यसनमुक्ती संस्था कार्यरत आहेत. हे आपण योग्यवेळी समजावून घेऊन त्यांच्याकडे जाऊन किंवा अप्रत्यक्षपणे, निसंकोचपणे माहिती घेऊन व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. किंवा व्यसन सोडण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्राला भेट देणे शक्य नसल्यास आपल्या वरिष्ठ, अनुभवी, विश्वासु, माहितगार व्यक्तींना भेटुन देखील योग्य मार्गदर्शन घेऊन व्यसन सोडता, सोडवता येऊ शकते. व्यसन सोडण्यासाठी शेवटी एवढंच म्हणावं वाटते कि “मनाचा ब्रेक, हाच उत्तम ब्रेक” मानसीक इच्छेशिवाय या जगात काहीही अशक्यच आहे. सारथीकडे जाऊया व्यसनमुक्त होऊया.\nतुकाराम चाबूकस्वार (सामाजिक कार्यकर्ता व मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह,नाकोडा हॉलिडे प्रा. लि. सोलापूर)\n← अनुभवपूर्ण सारथी फेलोशिप….\nजगण्याचा अर्थ समजवणारी सारथी…. →\nसारथी ही माझ्या करिअरसाठी यशाची पायरी… June 4, 2020\nजगण्याचा अर्थ समजवणारी सारथी…. June 4, 2020\nआणि मी व्यसनमुक्त झालो… June 4, 2020\nअनुभवपूर्ण सारथी फेलोशिप…. June 4, 2020\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त….. October 2, 2019\nadmin on राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त…..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://brahmevakya.blogspot.com/2019/11/blog-post.html", "date_download": "2022-05-18T22:38:15Z", "digest": "sha1:BHLHYWSYVUOSAWEDMCSQQAXM7PUIBYOZ", "length": 60390, "nlines": 185, "source_domain": "brahmevakya.blogspot.com", "title": "ब्रह्मेवाक्य: चपराक दिवाळी अंक २०१९ - लेख", "raw_content": "\nचपराक दिवाळी अंक २०१९ - लेख\nपुण्यातला फर्ग्युसन रस्ता म्हणजे तुरेवाला कोंबडाच. हा आरवल्याशिवाय गावात उजाडत नाही. आम्ही त्याला प्रेमानं एफसी रोड म्हणतो. (तसंही निम्मं वाक्य इंग्लिशमध्ये बोलल्याशिवाय या रस्त्याचं नागरिकत्व मिळत नाही.) अशा या महान रस्त्यावर रूपाली, वैशाली आणि तुलनेत नव्यानं झालेलं वाडेश्वर अशी तीन तीर्थक्षेत्रं (डेक्कनकडून आलं, की) उजव्या बाजूला आहेत. डाव्या बाजूची सगळी कसर आमच्या रानडे इन्स्टिट्यूटनं भरून काढलेली आहे. आधी पुणे शहर जगात भारी, त्यात फर्ग्युसन रस्ता पुण्यात भारी आणि त्यात हे चार धाम एफसी रोडवर भारी अशा या चार धामांपैकी एक असलेल्या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये मला शिकायला मिळालं हे माझं खरोखर भाग्य... पत्रकारितेतलं ते एक वर्ष म्हणजे आयुष्यातलं एक संस्मरणीय वर्ष होतं, यात शंका नाही.\nबरोबर दोन दशकं उलटली. जुलै १९९९ मध्ये मी या संस्थेत प्रवेश घेतला. तेव्हा माझं सगळं उलटंच चालू होतं. अपयशी इंजिनीअरिंगनंतर मी १९९४ मध्ये अचानक नगरच्या 'लोकसत्ता'त प्रूफरीडर म्हणून काम करू लागलो होतो. नंतर सप्टेंबर १९९७ मध्ये पुण्यात 'सकाळ'मध्ये प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून रुजू झालो. सहा महिन्यांत उपसंपादक आणि दीड वर्षांत कायम झालो. उपसंपादक म्हणून जवळपास दोन वर्षं काम केल्यानंतर मी पत्रकारितेचे मूळ धडे गिरवायला निघालो होतो. माझ्यासोबतच 'सकाळ'मध्ये रुजू झालेला मंदार कुलकर्णीही होता. आम्ही तेव्हाचे संपादक विजय कुवळेकर सरांची परवानगी घेतली आणि बी. सी. जे.चा अर्ज भरला. तेव्हा हा एकच वर्षाचा कोर्स होता आणि त्याला बी. सी. जे. (बॅचलर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम) असं म्हणत. प्रवेशाची अट किमान पदवी ही होती. माझं सगळंच अर्धवट झाल्यानं मी नगरला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात बी. ए. ला प्रवेश घेतला होता. पुण्यात नोकरी आणि वीकएंडला नगरला क्लासेस अशी कसरत चालू होती. पण फर्स्ट क्लासमध्ये बी. ए. झालो आणि बी. सी. जे. ला प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. तेव्हा या कोर्सच्या शेवटी दिल्लीला जी स्टडी टूर नेली जायची, त्याचं मला अत्यंत आकर्षण वाटत होतं. तोवर मी दिल्ली पाहिली नव्हती. या कोर्सच्या निमित्ताने दिल्लीदर्शन होईल, असा एक हेतू मनात होताच. तेव्हा मी आणि मंदारनं या कोर्सची प्रवेश परीक्षा दिली. आम्ही ऑलरेडी वृत्तपत्रांत काम करीत असल्यानं आम्हाला ती परीक्षा फारच सोपी गेली. वस्तुनिष्ठ प्रश्न वगैरे तर आम्ही किरकोळीत उडवले. त्यामुळं प्रवेशाच्या लिस्टमध्ये आमचं नाव आलं होतं. नंतरचा टप्पा हा मुलाखतीचा होता. तेव्हा अरुण साधू सर या विभागाचे प्रमुख होते. साधू सर, उज्ज्वला बर्वे मॅडम आणि अजून कुणी तरी एक पाहुणे अशा तिघांनी माझी मुलाखत घेतली. साधू सरांनी एवढंच विचारलं, की तुम्ही ऑलरेडी नोकरी करतच आहात, तर मग हा कोर्स कशाला करताय मग त्यांना सांगितलं, की पत्रकारितेचं औपचारिक शिक्षण व पदवी हवी आहे. त्यानंतर आम्ही हा कोर्स मधेच सोडून जाऊ आणि त्यांची एक सीट वाया जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. अजिबात मधेच सोडून जाणार नाही, अशी हमी दिल्यावर माझा प्रवेश निश्चित झाला.\nरानडे इन्स्टिट्यूटचा परिसर रम्य आहे. गुडलक चौक ओलांडला, की डाव्या बाजूला आर्यभूषण मुद्रणालयाची जुनी इमारत लागते. तिथं कोपऱ्यावरच नामदार गोपाळ कृष्ण गोखल्यांचा पुतळा आहे. त्यानंतर लगेच आमची रानडे इन्स्टिट्यूट. वास्तविक हा पुणे विद्यापीठाचा वृत्तपत्रविद्या व संज्ञापन विभाग. पण तो ज्या इमारतीत भरतो, तिथं पूर्वी रानडे इंडस्ट्रियल अँड इकॉनॉमिक इन्स्टिट्यूट होती. ती १९१० मध्ये स्थापन झाली होती. नंतर ती बंद पडली असावी. मात्र, १९६४ मध्ये याच इमारतीत पत्रकारिता अभ्यासक्रम सुरू झाला. नंतर समोर नव्या इमारतीत विद्यापीठाचा परकीय भाषा विभागही सुरू झाला. फर्ग्युसन रस्त्यावर मोक्याच्या जागेवर ही संस्था वसली असल्यानं वृत्तपत्रविद्या विभाग इथून दुसरीकडं जायला सगळ्यांचाच विरोध आहे. मी या ठिकाणी प्रवेश घेतला, तेव्हा म्हणजे १९९९ मध्ये फर्ग्युसन रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहतूक चालायची. मध्ये चांगला मोठा डिव्हायडर व त्यावर सोडियम व्हेपरचे लखलखीत दिवे होते. समोर 'वाडेश्वर'ही नव्हतं. तिथं छोटी छोटी दुकानं लागलेली असायची, असं आठवतंय. शेजारचं 'जोशी वडेवाले'ही नव्हतं. तिथं 'मयुरी' नावाचं एक छोटंसं रेस्टॉरंट होतं. त्याला एक पोटमाळा होता. लपून सिगारेट ओढण्यासाठी मुलांची (आणि मुलींचीही) ती फेव्हरिट जागा होती. ‘त्रिवेणी’ मात्र तेव्हाही होतं. तेव्हा तिथं आत बसायला दोन बाकडी होती. तिथं दाटीवाटीत बसून कित्येकदा मित्रांसोबत चहा-क्रीमरोल हाणले आहेत. अलीकडं झालेलं 'वेस्टसाइड'ही नव्हतं. तिथं एक छोटासा बंगला होता, असं आठवतंय. तोवर मी 'सकाळ'मध्ये सायकलच वापरत होतो. पुण्यात कुठंही रिपोर्टिंगला जायचं असेल, तरी सायकलवरूनच जायचो. तेव्हा सायकली बऱ्यापैकी वापरल्या जात होत्या. आमच्या ऑफिसात रीतसर भलंमोठं सायकल स्टँड होतं. जिथं रिपोर्टिंगला जायचो, त्या संस्थांमध्येही सायकल स्टँड असायचेच. मात्र, 'रानडे'त प्रवेश घेतल्यानंतर मला तिथं सायकलवर जायची लाज वाटायला लागली. नवी गाडी घेण्याची ऐपत नव्हती. सुदैवानं माझा जीवलग मित्र नीलेश नगरकर यानं तेव्हा नवी बाइक घेतली आणि त्याची 'एम-८०' मी विकत घेतली. आता मी त्या ग्रे कलरच्या 'एम-८०'वरून ऐटीत कॉलेजमध्ये येऊ लागलो.\nलवकरच कॉलेज सुरू झालं आणि नवे मित्र-मैत्रिणी मिळाले. पुणे विद्यापीठाचा लौकिक मोठा असल्यानं इथं देशभरातून विद्यार्थी येत असतात. आमच्याही वर्गात दिल्ली, इंदूर इथून आलेल्या मुली होत्या. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आलेली मुलं होती. अशा वर्गात आपोआपच काही गट पडतात. मुलं आणि मुली हे तर अगदी ढोबळ गट झाले. पण ‘सिटी’तले आणि ‘बाहेरचे’ असे दोन गट पडले. ‘इंग्लिश मीडियमवाले’ आणि ‘मराठी मीडियमवाले’ असा एक गट पडला. (आम्हाला उत्तरपत्रिका मराठी किंवा इंग्लिशमधून लिहिण्याची मुभा होती. वर्षाच्या सुरुवातीलाच हा चॉइस सांगावा लागे. मी स्वाभाविकच मराठी निवडलं.) याशिवाय मराठी आणि अमराठी असाही एक गट पडला. जातीवरून गट पडल्याचं मला तरी आठवत नाही. तेव्हा ते वारं नसावं. (नंतर मात्र हे फार वेगानं वाढलं, असं निरीक्षण आहे.) आमच्या वर्गात मी, मंदार, सिद्धार्थ केळकर, संतोष देशपांडे, गणेश देवकर, गजेंद्र बडे, सुमित शहाणे, श्रीरंग गायकवाड, दीपक चव्हाण, विनोद पाटील, जय अभ्यंकर, अभियान हुमणे, अर्जुन भागचंद, मठपती आदी मुलं होती, तर जया जोस, कल्याणी चांदोरकर, गौरी कानेटकर, मानसी सराफ, उमा कर्वे, वैशाली भुते, अर्चना माळवे, वैशाली चिटणीस, प्रियंवदा कौशिक, प्रियांका डांगवाल, अस्मिता वैद्य, मीरा कौप, कस्तुरी डांगे, कल्पना पडघन, प्रिया कोठारी, सादिया समदानी, लिनेट थाइपरंबिल आदी मुली होत्या. यातले बहुसंख्य मित्र-मैत्रिणी आजही संपर्कात आहेत. (आमच्या वर्गाचा व्हॉट्सअप ग्रुपही तयार झालाय, हे सांगायला नकोच) विशेष म्हणजे बरेच जण आजही पत्रकारितेत सक्रिय आहेत.\nसाधू सर आमचे एचओडी होते. त्यामुळं आम्ही अगदी भाग्यवान ठरलो. साधू सर नियमित लेक्चर घेत नसत; पण एखाद्या ऑफ तासाला वर्गात येत आणि त्यांचा मूड लागला, तर कुठल्याही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषयांवरचं खास ‘साधू शैली’तलं विवेचन आम्हाला ऐकायला मिळे. साधू सरांचा मित्रपरिवार व गोतावळा मोठा होता. त्यांच्यामुळं महाराष्ट्रातल्या बऱ्याच नामवंतांचे पाय आमच्या इन्स्टिट्यूटला लागत. कधी काही काम असेल, तर आम्ही त्यांच्या केबिनमध्ये जायचो. सर अनेकदा त्यांच्या आवडत्या ‘विल्स’चे झुरके घेत बसलेले असत. आम्हा विद्यार्थ्यांशी ते कायमच मैत्रीच्या नात्यानं वागले. आमच्या काही सहकाऱ्यांना तर ते सिगारेटही ऑफर करायचे म्हणे. (हे त्या सहकाऱ्यांनीच आम्हाला सांगितलं. साधू सरांना विचारायची हिंमतच नव्हती.) पण सरांचा मोकळा स्वभाव बघता हे शक्य होतं.\nइतर विषयांना प्रा. उज्ज्वला बर्वे, प्रा. केवलकुमार, किरण ठाकूर सर, प्रा. प्रसन्नकुमार अकलूजकर सर, प्रा. जयदेव डोळे सर नियमित शिकवायचे. विठ्ठल माविनकुर्वे सर, श्रीकांत परांजपे सर, आशा चौधरी मॅडम, त्रिवेणी माथूर मॅडम वेगवेगळे विषय शिकवायला यायचे. अकलूजकर सरांचा मराठीचा तास सोडला, तर इतर सर्व विषय इंग्लिशमधून शिकवले जायचे. नंतरची चर्चा (आणि वाद-विवाद) बहुतांश मराठीतूनच चालायची. आम्ही सुरुवातीला मराठी मीडियमवाले दबकून असायचो. पण त्यातही मंदार व मी ऑलरेडी ‘सकाळ’मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत असल्यानं आम्ही उगाचच सीनिऑरिटी गाजवायचो. इतर मुलंही आम्हाला जरा दबकून वागायचे. नंतर आम्ही इंग्लिश मीडियम ग्रुपशी मैत्री केली. त्यातल्या कल्याणी, प्रियंवदा, उमा यांच्याशी चांगली मैत्री झाली व ती आजतागायत टिकून आहे. गौरी, मानसी, अर्चना या तर ‘मराठी’वाल्याच होत्या. कल्याणीनं आणि मी असं ठरवलं होतं, की मी तिच्याशी कायम इंग्लिशमध्ये बोलणार आणि ती माझ्याशी कायम मराठीतून बोलणार... ती मराठीच होती, त्यामुळं तिला काही प्रॉब्लेमच नव्हता. मी मात्र माझ्या मोडक्यातोडक्या इंग्लिशमध्ये तिच्याशी अफाट गप्पा मारायचो. पण ती कायम शांतपणे ऐकून घ्यायची. काही चुकलं तर सांगायची.\nकाही शिक्षक आपोआप लाडके होतात. उज्ज्वला बर्वे मॅडमचा तास आम्हाला सगळ्यांनाच आवडायचा. किरण ठाकूर सर गमतीजमतीत मस्त रिपोर्टिंग शिकवायचे. त्यांनी आम्हाला एक भन्नाट असाइनमेंट दिली होती. ती अजूनही लक्षात आहे. ‘रावणानं सीतेला पळवून नेलं,’ ही घटना आजच्या काळात घडली असती, तर तुम्ही तिची बातमी कशी लिहिली असती, अशी ती असाइनमेंट लिहिली होती. त्या वेळी माझ्या प्रतिभेला धुमारे फुटले आणि मी अगदी रंगवून ती बातमी लिहिल्याचं मला आठवतंय. तो कागदही बरीच वर्षं जपून ठेवला होता. बाहेर एखादा महत्त्वाचा कार्यक्रम किंवा समारंभ असेल, तर त्याचंही वार्तांकन करायला जावं लागायचं. पुणे विद्यापीठात तेव्हा म्हणजे जानेवारी २००० मध्ये सायन्स काँग्रेसचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा आमचं सगळं डिपार्टमेंट कामाला लागलं होतं. आम्ही ‘वृत्तविद्या’चा खास अंक तेव्हा काढला होता.\n‘वृत्तविद्या’ म्हणजे आमच्या डिपार्टमेंटचा पेपर. हा टॅब्लॉइड, चार पानी किंवा आठ पानी पेपर दर महिन्यातून एकदा काढणं हा आमच्या अभ्यासक्रमाचा भाग होता. ‘वृत्तविद्या’साठी रीतसर टीम पाडल्या जायच्या. संपादक, वृत्तसंपादक नेमले जायचे. आमच्या टीमचा नंबर आला, तेव्हा विनोद पाटील संपादक झाला होता, असं मला आठवतंय. मी संतोष सिवनच्या ‘टेररिस्ट’ नावाच्या चित्रपटाचं परीक्षण लिहिलं होतं. (चित्रपट परीक्षणाची ही हौस तेव्हापासून... नंतर मी दीर्घकाळ माझ्या वृत्तपत्रासाठी हे काम करणार आहे, हे तेव्हा ठाऊक नव्हतं) तेव्हा ‘बिनधास्त’ हा सिनेमा जोरदार चालू होता. मी तर त्या सिनेमाच्या प्रेमात पडलो होतो. वेळ मिळेल तेव्हा प्रभात चित्रपटगृहात जाऊन मी या सिनेमाला बसायचो. तब्बल १४ वेळा मी हा सिनेमा पाहिला, तोही दर वेळी वेगळ्या व्यक्तीला सोबत घेऊन) तेव्हा ‘बिनधास्त’ हा सिनेमा जोरदार चालू होता. मी तर त्या सिनेमाच्या प्रेमात पडलो होतो. वेळ मिळेल तेव्हा प्रभात चित्रपटगृहात जाऊन मी या सिनेमाला बसायचो. तब्बल १४ वेळा मी हा सिनेमा पाहिला, तोही दर वेळी वेगळ्या व्यक्तीला सोबत घेऊन या रहस्यप्रधान चित्रपटातील ‘खून कोणी केला या रहस्यप्रधान चित्रपटातील ‘खून कोणी केला’ हे रहस्य शेवटी उलगडतं. सोबत नेलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर ते रहस्य उलगडतानाचं आश्चर्य पाहत बसायला मला आवडे. ‘प्रभात’मध्ये एवढ्या वेळेला जाऊन तिथले मेहेंदळे काका, भिडेकाका, वाघकाका ही सगळी मंडळी ओळखीची झाली. नंतर आम्हाला एका वेगळ्या व्यवसायातील माणसाची मुलाखत घेऊन या, अशी असाइनमेंट देण्यात आली, तेव्हा मी डोअरकीपरचं काम अनेक वर्षं करणाऱ्या मेहेंदळेकाकांचीच मुलाखत घेतली. ‘प्रभातनगरीचा द्वारपाल’ असं शीर्षक त्या मुलाखतीला दिल्याचं मला अजून आठवतं. ‘बिनधास्त’ गर्ल शर्वरी जमेनीस हिची पहिली मुलाखतही मी या ‘वृत्तविद्या’साठी घेतली. ‘सकाळ’मध्ये कामाला असल्यानं त्यांच्या घरची दारं माझ्यासाठी उघडली. शर्वरीशी मस्त गप्पा झाल्या. मुलाखत छापली. “बिनधास्त’ अभिनय अन् अथक कथक’ असं त्या मुलाखतीचं शीर्षक होतं. ‘वृत्तविद्या’चा अंक काढणं हा खूप धमाल अनुभव असे. या कामासाठी रात्री उशिरापर्यंत डिपार्टमेंटमध्ये थांबण्याची परवानगी असे. मग बाहेरच सगळ्यांनी मिळून काही तरी भेळ वगैरे अबरचबर खाणं, सतत चहा-सिगारेटी असं सगळं चाललेलं असायचं. आपला अंक इतरांपेक्षा चांगला व्हावा, अशी धडपड चालायची. ताज्यातली ताजी बातमी घ्यायचा हट्ट असायचा. तेव्हा ‘गुगल’ नुकतंच सुरू झालं होतं. सकाळची ‘ई-सकाळ’ही वेबसाइटही नुकतीच सुरू झाली होती. डिपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये बहुतेक एकच इंटरनेट कनेक्शन होतं आणि त्याचा स्पीड अतिमंद होता. फोटो डाउनलोड करणे हा काही तासांचा कार्यक्रम असायचा. आमचे नेर्लेकर सर या कामात सगळ्यांना मदत करायचे. भोपळ‌े बाई कायम मदतीला तत्पर असायच्या. शिंदे म्हणून शिपाई होते, (मला वाटतं, प्रसिद्ध बाबू टांगेवाले यांचे ते चिरंजीव होते...) तेही कायम हसतमुखानं मदत करायचे.\nया डिपार्टमेंटमध्ये मागच्या बाजूला एका पत्र्याच्या शेडमध्ये कँटीन होतं. हे रमेशचं कँटीन. या डिपार्टमेंटच्या मांडवाखालून गेलेल्या तमाम पत्रकारांच्या भावविश्वातला आजही हळवा कोपरा असलेलं हे कँटीन तिथं किती चहा घेतले, किती वडा-पाव, किती समोसे, किती ब्रेड-पॅटिस आणि किती पोहे खाल्ले याची गणतीच नाही. किती तरी आनंदाच्या प्रसंगी इथंच खिदळलो. मित्र-मैत्रिणींसोबत दंगा केला. कधी दु:खी झालो, कधी रडलो... ते सगळं या कँटीनच्या साक्षीनंच तिथं किती चहा घेतले, किती वडा-पाव, किती समोसे, किती ब्रेड-पॅटिस आणि किती पोहे खाल्ले याची गणतीच नाही. किती तरी आनंदाच्या प्रसंगी इथंच खिदळलो. मित्र-मैत्रिणींसोबत दंगा केला. कधी दु:खी झालो, कधी रडलो... ते सगळं या कँटीनच्या साक्षीनंच (नंतर डिपार्टमेंटमधे शिकवायला जायची, पेपर तपासायला जायची संधी मिळाली, तेव्हाही याच कँटीनची साथ होती.) खरं तर या कँटीनवर वेगळा लेख होऊ शकतो. एवढ्या तिथल्या आठवणी आहेत\nमुळात आमचं शैक्षणिक वर्ष मोठं विलक्षण होतं. १९९९-२००० असं आमचं हे बी. सी. जे. चं वर्ष होतं. एक शतक कूस बदलताना आम्ही पाहत होतो. देशात तीन वर्षं राजकीय अस्थैर्य आणि अशांततेत गेल्यानंतर वाजपेयींचं पूर्ण बहुमताचं सरकार अखेर स्थापन झालं होतं. सचिन तेंडुलकरची महान खेळाडू होण्याकडं दमदार वाटचाल सुरू होती. सुभाष घईंच्या ‘ताल’च्या गाण्यांनी धुमाकूळ घातला होता. शतक बदलताना जगभराच्या संगणकांना वर्ष बदलण्याचा मोठा सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम येणार होता आणि तो सोडवू शकणाऱ्या भारतीय इंजीनीअर्सना जगभरातून मागणी येत होती. ‘वायटूके’ नावानं ओळखल्या जाणाऱ्या या प्रॉब्लेममुळं भारतात ‘डॉट कॉम’ कंपन्यांचं पेव फुटलं होतं. मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नात अचानक वाढ झाली होती. आमचं शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या आसपास ‘कारगिल’चं युद्ध झालं होतं आणि पुढचा काळ काही भारत-पाकिस्तान संबंधांत विलक्षण तणाव निर्माण झाला होता. बाळासाहेब ठाकरे साहित्यिकांना ‘बैल’ म्हणत होते आणि मनोहर जोशींना काढून नारायण राणेंना मुख्यमंत्रिपदावर बसवत होते. त्याच वर्षात त्यांची सत्ता गेली आणि विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. छगन भुजबळांना उपमुख्यमंत्रिपद मिळालं. आम्ही हे सगळे बदल बघत होतो. ऑफिसात त्याच्या बातम्या लिहीत होतो आणि ‘रानडेत’ वर्गात येऊन परत त्यावर वेगळी चर्चा करीत होतो. रात्री उशिरा ‘मंडई विद्यापीठा’त ज्येष्ठ पत्रकारांसोबत रंगणारी मैफल आम्हाला नवनवे गॉसिप पुरवायची. ती दुसऱ्या दिवशी वर्गात शायनिंग मारायला उपयोगी पडायची. तेव्हा ऑफिसव्यतिरिक्त इतर अनेक कार्यक्रमांना, मुलाखतींना, महोत्सवांना, प्रदर्शनांना किंवा संमेलनांना जाऊन बसायची आम्हाला फार हौस होती. मी आणि मंदार, मी आणि संतोष असे आम्ही किती तरी कार्यक्रम एकत्र पाहिले, अनुभवले. कुठल्याही गोष्टीचा मुळी कंटाळा यायचाच नाही. कितीही काम असू दे किंवा कितीही अभ्यास असू दे मुळात तेव्हा सगळे बॅचलर होतो आणि स्वत: कमावत होतो. सगळ्या गोष्टी आपल्या चॉइसनं करण्याची ती गंमत होती. सगळी मज्जाच\n‘वृत्तविद्या’चे अंक अशा विलक्षण धुंदीतच आम्ही काढले. सायन्स काँग्रेस संपली आणि फेब्रुवारीत आम्हाला गॅदरिंगचे वेध लागले. तेव्हा मराठी आणि इंग्लिश असे दोन डिप्लोमाही सकाळीच्या वेळी चालत. मराठी डिप्लोमाला आमचे काही मित्र-मैत्रिणी होते. तीन विभागांचं एकत्रित स्नेहसंमेलन म्हणून ‘त्रिवेणी’ असं नाव या गॅदरिंगला होतं. मी या गॅदरिंगमध्ये ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ सादर केलं. मंदारनं ‘हसवाफसवी’मधले ‘कृष्णराव हेरंबकर’ सादर केले. मी त्याची मुलाखत घेतली. संतोष देशपांडेनं डोनाल्ड डकचे अप्रतिम आवाज काढले. डिप्लोमाच्या माधवी कुलकर्णीनं म्हटलेलं ‘त्याची धून झंकारली रोमारोमांत’ अजूनही लक्षात आहे. गॅदरिंगची धमाल संपली आणि आम्हाला वेध लागले ते दिल्ली ट्रिपचे...\nमार्चमध्ये आम्ही दिल्लीला गेलो. स्वत: अरुण साधू सर आणि बर्वे मॅडम आमच्याबरोबर होत्या. गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसनं आम्ही जाणार होतो. ती गाडी पहाटे चार वाजता पुण्यात येते. आम्ही सगळे रात्री बारा वाजताच स्टेशनला पोचलो. गाडी वेळेत आली. रात्रभर जागूनही कुणालाच कंटाळा आलेला नव्हता. आम्ही अखंड बडबडत होतो. आम्हा मुलांची रिझर्व्हेशन्स जनरल स्लिपर डब्यात होती, तर साधू सर एसी डब्यात होते. प्रसिद्ध पत्रकार प्रफुल्ल बिडवई हेही त्यांच्यासोबत होते, असं आठवतंय. संतोष, मी, सिद्धार्थ आणि मंदार अशी आमची चौकडी जमली होती. गणेश, रंगा हेही दंगा करायला सोबत असायचेच सतत मला आदल्या दिवाळीत माझ्या थोरल्या मेव्हण्यांनी ‘सोनी’चा वॉकमन भेट दिला होता. तो मोबाइलपूर्व काळ असल्यानं हा वॉकमन मला अत्यंत प्रिय होता. मी त्याचे भरपूर सेल सोबत घेऊन ठेवले होते. तेव्हा रेल्वे प्लॅटफॉर्मवर सिगारेट विकायला नुकतीच बंदी आली होती. आमच्यापैकी अनेकांची त्यामुळं गैरसोय होणार होती. मात्र, मुलांनी सिगारेटची पाकिटं सोबत आणली होती. त्यामुळं मुलं आणि सिगारेट ओढणाऱ्या काही मुली असे सगळेच खूश झाले. मग रेल्वेतल्या टॉयलेटजवळच्या जागेत जाऊन दोघं-दोघं, तिघं-तिघं सिगारेट ओढून यायचो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भोपाळच्या अलीकडं बुधनीच्या घाटात रेल्वे आली तेव्हा मी ‘ताल’ची कॅसेट ऐकत उभा राहिलो. ‘रमता जोगी’ हे गाणं, हलती रेल्वेगाडी आणि समोरचा सूर्यास्त हे दृश्य माझ्या स्मरणात कायमचं कोरलं गेलंय. (पुढे दोन-तीन वर्षांत अजून दोनदा याच मार्गानं दिल्लीला जाण्याची संधी मिळाली, तेव्हा मी या घाटात आलो की ‘ताल’ची कॅसेट काढून ऐकायचो.) तिसऱ्या दिवशी पहाटे आम्ही निजामुद्दीनला पोचलो. तोवर मला निजामुद्दीन हे एका स्टेशनचं नाव आहे हेही ठाऊक नव्हतं. निजामुद्दीनच्या आधी ओखला स्टेशन लागतं. मी पहाटेच गाडीच्या दरवाजावर येऊन बाहेर बघत होतो. तिथली जाणवणारी थंडी, शेजारी मोठमोठ्या कारखान्यांची धुराडी, तिथल्या हायमास्ट सोडियम व्हेपरच्या पिवळ्या दिव्यांचा झगमगाट आणि मला आधी ‘कोहरा’ वाटलेली, पण प्रत्यक्षात दिल्लीतली अतिशय प्रदूषित असलेली हवा आणि त्यामुळं दिसणारा धुरकट आसमंत... हे दृश्य आजही डोळ्यांसमोर आहे.\nआमची राहण्याची सोय नवी दिल्लीतील चाणक्यपुरीमधील यूथ होस्टेलमध्ये करण्यात आली होती. नवी दिल्ली मला प्रथमदर्शनीच आवडली. दिल्लीतले पुढचे आमचे पाच-सहा दिवस अगदी स्वप्नवत होते. कॉलेजमधले माझे दिवस मला फारसे काही नीट एंजॉय करता आले नव्हते. ती सगळी कसर इथं भरून निघाली. दिल्लीत आम्ही तेव्हाचे उपपंतप्रधान व गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना नॉर्थ ब्लॉकमधल्या कार्यालयात भेटलो. साधू सर सोबत असल्याने सत्तेचे सगळे दरवाजे आमच्यासाठी सहज उघडले जात होते. अडवाणींनी आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. ‘ही ल्युटन्स दिल्ली कधी स्थापन झाली,’ असा प्रश्न त्यांनी विचारला होता. मी नुकतंच वाचलेलं असल्यानं मी १९२९ असं उत्तर दिलं. पुण्यात परराज्यांतले अनेक विद्यार्थी शिकायला येतात; तुमच्यापैकी किती जण परराज्यांतील आहेत, असंही त्यांनी विचारलं. जिलेबी, ढोकळा वगैरे पदार्थ समोर होते. चहा झाला. एकूण ही भेट संस्मरणीय होती. नंतर शास्त्री भवनला पीआयबीचं ऑफिस बघितलं आणि तिथंच तत्कालीन पेट्रोलियममंत्री राम नाईक यांनाही आम्ही भेटलो. नाईकांनीही आम्हाला चांगला वेळ दिला आणि गप्पा मारल्या. नंतर एकेका दिवशी आम्ही तत्कालीन अवजड उद्योग मंत्री मनोहर जोशी, तत्कालीन लोकसभा अध्यक्ष पी. ए. संगमा यांनाही भेटलो. ‘बीबीसी’चे प्रसिद्ध वार्ताहर मार्क टुली यांनाही निजामुद्दीन परिसरातील त्यांच्या घरी जाऊन भेटलो. टुली यांनी अस्खलित हिंदीतून आमच्याशी गप्पा मारल्या. संगमा यांच्या घरीही खूप मजा आली. जोशींचा बंगला मोठा होता. सकाळी त्यांच्या बंगल्याच्या आवारात असलेल्या लॉनवर बसून आम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. नंतर आम्ही एनडीटीव्हीच्या ‘ग्रेटर कैलाश’मधील ऑफिसमध्ये गेलो. तिथं राजदीप सरदेसाई भेटले. ‘मी या क्षेत्रात जास्तीत जास्त अजून पाच वर्षं राहीन,’ असं ते आम्हाला तेव्हा म्हणाले होते. या खासगी वृत्तवाहिन्यांना तेव्हा भारतातून अपलिंकिंगची परवानगी नव्हती. तेव्हा सिंगापूर की हाँगकाँगवरून एनडीटीव्हीचं अपलिंकिंग व्हायचं. त्याला पाच मिनिटं वेळ लागायचा. त्यामुळं तिथली स्टुडिओतली सगळी घड्याळं पाच मिनिटं पुढं लावलेली होती, हे बघून आश्चर्य वाटलं. नंतर आम्ही ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या ऑफिसातही गेलो. मात्र, ‘आकाशवाणी’तली भेट मला विशेष आवडली. ‘दिल्ली आकाशवाणी’ची गोलाकार इमारत छान आहे. तिथं आम्हाला प्रत्यक्ष बातम्या प्रक्षेपित होताना पाहता आल्या. ‘बोरून हलदार’ हे नाव अनेक वर्षं ऐकून माहिती होतं. ते त्या दिवशी बातम्या द्यायला होते. आम्ही काचेपलीकडून ब्रॉडकास्ट बघत होतो. समोरचा दिवा लागला आणि ‘धिस इज ऑल इंडिया रेडिओ. द न्यूज, रेड बाय बोरून हलदार’ असे खर्जातले, चिरपरिचित शब्द कानावर पडल्यावर थरारून जायला झालं. बातम्या देऊन ते बाहेर आले, तेव्हा मी त्यांना सहज विचारलं, ‘आम्ही खूप लहानपणापासून तुमचा आवाज ऐकतो आहोत. तुम्ही किती वर्षं हे काम करताय’ त्यावर, ‘आय अॅम वर्किंग हिअर फॉर लास्ट हंड्रेड अँड फिफ्टी इयर्स’ असं म्हणून गडगडाटी हसत ते निघून गेले.\nनंतर समोरच असलेल्या ‘पीटीआय’च्या ऑफिसलाही आम्ही भेट दिली. ‘यूएनआय’चं कँटीन फेमस आहे. तिथं जाऊन इडली, ‘सुजी हलवा’ आदी पदार्थ खाल्ल्याचं आठवतंय. याच वेळी मी आणि सिद्धार्थ साधू सरांसोबत जॉर्ज फर्नांडिसांना भेटायला त्यांच्या कृष्ण मेनन मार्गावर असलेल्या बंगल्यात गेलो. फर्नांडिस तेव्हा संरक्षणमंत्री होते. आम्ही आत गेलो आणि त्यांची अँबेसिडर समोरूनच आली. फर्नांडिस समोरच ड्रायव्हरच्या शेजारी बसले होते. काच खाली करून ते साधूंशी बोलले. साधूंच्या ‘मुंबई दिनांक’मधलं डिकास्टा हे पात्र जॉर्ज यांच्यावरच बेतलेलं आहे, असं ऐकलं होतं. इथं लेखक व ‘डिकास्टा’ यांना साक्षात भेटताना आम्ही बघत होतो. फर्नांडिस यांनी आम्हाला नंतरची एक वेळ दिली; मात्र तेव्हा ती भेट झालीच नाही.\nप्रमुख भेटी-गाठी संपल्यावर आम्ही एक दिवस दिल्लीतील ‘स्थलदर्शन’ केलं. कुतुबमिनार, लोटस टेंपल, हुमायून कबर आदी ठिकाणी फिरलो. नंतर आम्ही एक वेगळी बस करून आग्र्यालाही गेलो. ताजमहाल बघून आलो. रोज संध्याकाळी दिल्लीत भटकंती आणि तिथलं खाणं-पिणं असं भरपूर एंजॉय केलं. ‘मशिन का ठंडा पानी’ बघून मजा वाटायची. तिथल्या फेमस पालिकाबाजारमध्ये शॉपिंग केलं. आईला साडी आणि दोन्ही बहिणींना ड्रेस घेतल्याचं आठवतंय. तेव्हा दिल्लीत मेट्रो यायची होती. अक्षरधाम मंदिरही बहुतेक व्हायचं होतं. अखेर आठवडाभरानं त्याच ‘निजामुद्दीन-गोवा एक्स्प्रेस’नं पुण्याला परतलो.\nपरतल्यानंतर बर्वे मॅडमनी आम्हाला दिल्ली ट्रिपचा वृत्तांत लिहिण्याची असाइनमेंट दिली. मी ती जरा ललित शैलीत, हलक्याफुलक्या भाषेत लिहिली. ती त्यांनाही आवडली. मी असं लिहू शकतो, याचा विश्वास त्यांना वाटला. ही असाइनमेंटही मी बरेच दिवस जपून ठेवली होती.\nदिल्ली ट्रिपवरून परतलो आणि पुण्यात कडक उन्हाळा सुरू झाला. अभ्यासाचे दिवस सुरू झाले. राहिलेल्या असाइनमेंट पूर्ण करण्याची घाई-गडबड सुरू झाली. कमी हजेरी भरलेली मुलं साधू सरांकडं चकरा मारू लागली. डिपार्टमेंटचं वातावरणच बदललं. रमेशच्या कँटीनमध्ये पडीक असलेली पोरं पटापटा घर, होस्टेल, रूम गाठू लागली. कधी नाही ते चार पुस्तकं उघडून वाचू लागली. मी आणि संतोष देशपांडे बऱ्याचदा एकत्र अभ्यास करायचो. तेव्हा संतोषचं प्रेमप्रकरण सुरू होतं. (वर्गात नव्हे) मधूनच तो त्याच्या कविता ऐकवायचा. मे महिन्यात आमची परीक्षा होती. मॉडर्न कॉलेजमध्ये आमचे नंबर आले होते. मी आणि संतोष बरोबरच पेपरला जायचो. जाताना डेक्कनला ‘अपना घर’मध्ये साबुदाणा खिचडी आणि तिथलं मधुर ताक पिऊन आम्ही पुढं जायचो. एकाही पेपरला हा क्रम चुकला नाही. परीक्षा संपल्या आणि डिपार्टमेंटमधलं आमचं वर्षही संपलं... दोन-तीन महिन्यांनी निकाल लागला. मला फर्स्ट क्लास मिळाला होता. हा कोर्स केल्याचं सार्थक झालं. मार्कांपेक्षाही वर्षभर तिथं जे शिकायला मिळालं, ती शिदोरी अजूनही पुरते आहे. नंतरही डिपार्टमेंटशी संबंध राहिलाच. पेपर तपासायला जाण्याच्या निमित्तानं डिपार्टमेंटला पाय लागत राहिले. नंतर तिथं तीन वर्षं शिकवायचीही संधी मिळाली. जिथं आपण शिकलो, त्याच वर्गात शिकवायला मिळणं यापेक्षा अधिक भाग्य ते कुठलं\nनंतर मी ‘मटा’त आलो आणि डिपार्टमेंट हाकेच्या अंतरावर आलं. अगदी संध्याकाळच्या चहालाही रमेशच्या कँटीनला जाऊ लागलो. व्हॉट्सअप सुरू झाल्यानंतर पुन्हा सगळे मित्र एकत्र आले. ग्रुप तयार झाला. सगळ्यांची ख्यालीखुशाली कळू लागली. बहुतेक जण पत्रकारितेत सक्रिय आणि आपापल्या क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. छान वाटतं आता वीस वर्षांत भरपूर गोष्टी बदलल्या आहेत. काही चांगलं घडलंय, तर काही वाईट आता वीस वर्षांत भरपूर गोष्टी बदलल्या आहेत. काही चांगलं घडलंय, तर काही वाईट पण बदल होत राहणारच. आज मागे वळून पाहिलं, तर लक्षात येतं, की डिपार्टमेंटनं आपल्याला काय दिलं पण बदल होत राहणारच. आज मागे वळून पाहिलं, तर लक्षात येतं, की डिपार्टमेंटनं आपल्याला काय दिलं विद्यार्थिवृत्ती कायम ठेवण्याची दीक्षा दिली, मोठमोठ्या लोकांकडून शिकण्याची संधी दिली, सदैव पाय जमिनीवर ठेवण्याची शिकवण दिली आणि भरपूर मित्रपरिवार दिला. या सर्व गोष्टींसाठी मी ‘रानडे’तल्या त्या सुंदर दिवसांशी कायम कृतज्ञ राहीन\n(पूर्वप्रसिद्धी : साहित्य चपराक दिवाळी अंक २०१९)\nसर, हे नेहमीप्रमाणेच अप्रतिम झालंय. ☺️\nअप्रतिम . छोट्याछोट्या तपशीलसुद्धा तुम्ही छान वर्णन केल्या आहेत. मला ही fcतले दिवस आठवून गेले. Field visit मधून खरं खूप शिकता येतं हे खरं. या लेखासाठी धन्यवाद\nसर, हा लेख वाचुन जगण्याचं निरीक्षण कसं करावं याबद्दलचा द्रुष्टीकोन मीळाला...\nचिंतन आदेश दिवाळी २०१९ - लेख\nचपराक दिवाळी अंक २०१९ - लेख\nगेली २४ वर्षं पत्रकारितेत आहे. नियमित सदरं सोडून अन्यत्रही खूप लिखाण होतं... ते कुठं कुठं छापूनही येतं... पण त्याचं एकत्रित संकलन असं कुठं नाही. त्यासाठी हा ब्लॉग... माझे जुने-नवे लेख आणि सिनेमांची परीक्षणं... असं इथं आहे सगळं... तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-priyanka-dahale-article-about-byomkesh-bakshi-movie-4961728-NOR.html", "date_download": "2022-05-19T00:08:05Z", "digest": "sha1:62CMHP7KQP4C3W6IE62SQ5P4BQMXLRCM", "length": 15796, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "ऑफबीट गुंता | byomkesh bakshi - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतरतरीत नि तीक्ष्ण नाक, डोक्यावर विशिष्ट शैलीत गूढ वाटावी अशी हॅट, ओव्हरकोट, पायातील बुटांचा आवाज न करता मांजराच्या पावलांनी पण दिमाखदार चालण्याची लकब आणि ‘हाउंड ऑफ बास्करव्हिल’सारखी अनेक प्रकरणे भयाकडून भयापासून मुक्तीकडे नेत सोडविण्याची हातोटी... हे सगळे आठवले की हा शेरलॉक होम्स आहे, हे कुणालाच वेगळे सांगावे लागत नाही.\nपण शेरलॉकसारखे व्यक्तिमत्त्व शरदिंदू बंडोपाध्याय यांच्या ‘ब्योमकेश बक्षी’ला नाही. ब्योमकेश बक्षी शेरलॉकचा भारतीय अवतार आहे, असेही थेटपणे म्हणता येणार नाही. पण ब्योमकेशला ज्या काळात शरदिंदू यांनी कागदावर उतरवले, त्या काळातील बंगालची पार्श्वभूमी, भारतीय व बंगाली संस्कृती त्याच्याभोवती चोखपणे गुंफली गेली होती. त्याच्या हाती येणार्‍या केसेसही भारतीय मनोवृत्तीचा वेध घेऊनच शरदिंदू यांनी सोडवल्या होत्या.\nया साहित्यकृतीवर मालिका आली, त्या वेळचा काळ म्हणजे १९९३चा. १९९७नंतर या मालिकेचे दुसरे पर्वही मालिकेच्या लोकप्रियतेमुळे सुरू करण्यात आले होते. रजत कपूर यांनी ब्योमकेशची मुख्य भूमिका या मालिकेत निभावली होती. तांत्रिकदृष्ट्या फार प्रगत नसलेला तो काळ होता. पोस्टाने येणारी पत्रे, तार याला ब्योमकेशच्या कथांमध्ये विलक्षण महत्त्व होते. कमीत कमी संपर्कसाधनांच्या व तंत्राच्या जोरावर क्लिष्ट केसेस सोडविणे, या ब्योमकेशच्या हातोटीने ब्योमकेशला लार्जर दॅन लाइफ अशा प्रतिमेत अडकवले नाही, त्यामुळे सामान्य प्रेक्षकांना ब्योमकेश चटकन अपील करणारा ठरला\nहोता. के. के. रैना, प्रतीक्षा लोणकर आदींनी या मालिकेमध्ये भूमिका निभावल्या होत्या. के. के. रैना यांचा ब्योमकेशचा सहकारी अजित बंडोपाध्यायदेखील ब्योमकेशइतकाच लक्षात राहणारा. आजही दूरदर्शनवर या मालिकांचे पुन:प्रसारण केले जाते, हा भाग याहून वेगळा.\nवीस वर्षांपासून दिबाकर यांच्या मनात हा ब्योमकेश घर करून होता. आपल्याच भूमीवरील ही साहित्यकृती अशी मनात ठसणे तसे दिबाकर यांच्या बाबतीत अत्यंत स्वाभाविक होते. मात्र, आव्हान होते ते तांत्रिकदृष्ट्या थ्रील निर्माण करता येणार्‍या आजच्या काळात अशी मागल्या काळातील तीही हेरगिरीची कथा दाखविण्याचे. आपल्या पहिल्या चित्रपटानंतर खरे तर दिबाकर यांना ब्योमकेश बक्षीवर चित्रपट काढायचा होता. मात्र, अशा प्रकारच्या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसचे गणित पेलता येईल का, अशी साशंकता वाटण्याची स्थिती त्या वेळी होती. आताही या चित्रपटाच्या बाबतीत फार वेगळे चित्र नाही. पण त्यातल्या त्यात एका समाधानकारक पातळीवर हा चित्रपट यश मिळवतो आहे.\nया यशापलीकडे या चित्रपटाकडे बघायचे झाले तर बर्‍याच दिवसांनी शेवट ठाऊक असूनही शेवटाची उकल कशी हाेते, हे बघण्यात उत्सुकता नि रंजकता टिकविणार्‍या शैलीतील हा चित्रपट आहे. चित्रपटाचे संगीत, स्वातंत्र्यपूर्व बंगाल,\nकोलकात्यामधील धगधगता काळ, त्या काळातील कोलकातामधील गल्ल्या, लाल बझार हे सगळे उभे करताना\nब्योमकेशबरोबर कोलकाता हे एक स्वतंत्र पात्र म्हणून वावरते. ‘कहानी’ या चित्रपटानंतर इतक्या सशक्तपणे एखाद्या शहराला पात्र वाटण्याइतपत पडद्यावर साकारणारा चित्रपट म्हणून दिबाकर यांच्या ‘ब्योमकेश बक्षी’चे नाव घ्यायला हरकत नाही.\nस्नेहा खानवलकरच्या संगीताशी शहर जवळीक साधत असताना ब्योमकेश एका खुनामागची उकल शोधत असतो. मात्र ही उकल शोधत असताना चित्रपट पार्श्वभूमीवर जी प्रतीके वापरतो, त्या काळातील दळणवळणाची जी साधने वापरतो, त्याने ब्योमकेशचा केवळ काळच नाही तर मागल्या पिढीच्या किती तरी स्मृती जिवंत केल्या आहेत. या सगळ्यात विशेष म्हणजे, दिग्दर्शकाने सायरनचा फार मोठा उपयोग सबंध चित्रपटात करून घेतला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात, तेही दुसर्‍या महायुद्धाची पार्श्वभूमी असताना, सायरनला कोलकात्यात विशेष महत्त्व होते. सायरन वाजला की सगळे आपापल्या घरात गुडूप होणार, रस्त्यावरचे दिवे, घरातले दिवे बंद होणार, दुकाने बंद होणार, हा सर्वसाधारणपणे सायरनचा अर्थ. मात्र, चित्रपटात अशा प्रकारे सायरनचा वापर करण्याबरोबरच खलनायकाची दिशाभूल करणे असो वा कोलकाता सुरक्षित असल्याचा इशारा असो, सायरनचा यासाठीही वापर करण्यात आला आहे. केवळ यासाठी म्हणून सायरनचा वापर विशेष ठरत नाही, तर सायरन ब्योमकेशच्या सत्य शोधण्याच्या प्रवासात एक महत्त्वाची भूमिका बजावतो, इतर मनुष्य पात्रांपेक्षाही. यातच दिग्दर्शकाने पर्सोनिफिकेशन उत्तमरीत्या साधण्यात यश मिळवले आहे.\nचित्रपटाचा नायक अर्थातच ब्योमकेश बक्षी साकारताना सुशांतने घेतलेली मेहनत चित्रपटाचा हेतू साध्य करते. मात्र, त्याच्याबरोबर अजित बॅनर्जीची भूमिका साकारणारा आनंद तिवारी, अंगुरीची भूमिका साकारणारी स्वस्तिका मुखर्जी,\nडॉ. अनुकूल गुहाची भूमिका साकारणारे नीरज कबीदेखील तितकेच लक्षात राहणारे. चित्रपटातील या पात्रांबरोबर बाटाच्या डुप्लिकेट शूजपासून ट्रामपर्यंत प्रत्येक निर्जीव वस्तू सिनेमॅटोग्राफरने जिवंत केली आहे.\nया चित्रपटाचा नायक ना कादंबरीत हाणामारी करणारा होता, ना प्रत्यक्ष चित्रपटात. त्याला नायिकेबरोबर डान्स करतानाही दाखवून चालणार नव्हते. ‘सैया रा मैं सैया रा’ म्हणत नायिकेबरोबर पळून जाण्याचा ‘एक था टायगर’मधील सलमान खानचा ग्लॅमरस गुप्तहेरही दाखवून चालणार नव्हता. ब्योमकेश हा बंगाली धोतर नेसून फार फार तर फुटबॉलला किक मारून खेळणार्‍यांकडे भिरकावणारा त्यातल्या त्यात स्टायलिश नि स्टंटसीन देऊ शकत होता. मुळात ब्योमकेश हा भारताचा शेरलॉक असला तरी तो भारताचा आहे नि इथल्या मातीतला आहे, हे लेखकाने केलेले ब्योमकेशचे रेखाटन पडद्यावर साकारताना दिबाकर यांना नक्कीच एक आव्हानच होते. दुसर्‍या महायुद्धाच्या काळातील भारतातील एक तेही स्वातंत्र्य चळवळींच्या बाबतीत आघाडीवर असलेले शहर जसेच्या तसे उभे करणे नि त्याच काळातील एका केसचा उलगडा सत्यान्वेषी ब्योमकेश बक्षीने करणे, हा कमालीचा ऑफबीट गुंता दिबाकर यांनी तांत्रिकदृष्ट्या अचूक साकारला आहे.\nजर प्रेक्षक चाणाक्ष असेल तर सुरुवातीच्या, पहिल्या प्रसंगातच शेवटाचा अंदाज येतो, पण तरीही चित्रपटाची गंमत जात नाही. सत्यान्वेषीला प्रसंगी तासन‌्तास एखादे कोडे एका जागी बसून सोडवावे लागते, हेदेखील दिग्दर्शकाने एका प्रसंगातून चोखपणे दाखवले आहे. मध्यंतराआधीचा व मध्यंतरानंतरचा चित्रपट या दोन वेगवेगळ्या कलाकृती ठराव्यात, दोन्हीचे चांगले-वाईट गुण पडताळता यावेत; पण त्याचबरोबर ते एकत्रही वाटावेत, इतका हा चित्रपट प्रत्येक दृश्यानिशी सकस होत गेला आहे. या चित्रपटाला आर्थिक यश किती मिळेल, याबाबत साशंकता असली तरी एक कलाकृती म्हणून सर्व पातळ्यांवर हा चित्रपट एक वेगळीच भेट आपल्या पुढ्यात ठेवतो, हे मात्र नक्की.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-IFTM-news-about-robbery-in-court-in-ambejogai-5809475-NOR.html", "date_download": "2022-05-19T00:14:16Z", "digest": "sha1:OV7N6GXWD7VRVWCZ42VXMDXINNULKUYN", "length": 4096, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "काेर्टातून चाेरी गेलेल्या एेवजात याेगेश्वरी देवीचे 25 ताेळे साेने | news about robbery in court in ambejogai - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकाेर्टातून चाेरी गेलेल्या एेवजात याेगेश्वरी देवीचे 25 ताेळे साेने\nअंबाजाेगाई- सत्र न्यायालयाच्या स्ट्राँगरूममधून बुधवारी मध्यरात्री चाेरीस गेलेल्या तीनपैकी एका पेटीत याेगेश्वरी देवीचे २५ ताेळे साेने असल्याची माहिती शुक्रवारी समाेर अाली. सहा वर्षांपूर्वी चाेरट्यांनी मंदिरातून हे दागिने चाेरले हाेते. पाेलिसांच्या तपासात ते सापडले मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे अजून त्याचा ताबा देवस्थानकडे देण्यात अाला नव्हता.\nचाेरट्यांनी पळवलेल्या दुसऱ्या पेटीत १६० घड्याळे, रोख रक्कम, दुसऱ्या एका गुन्ह्यातील १० ताेळे दागिने असे एकूण ४ लाख ३२ हजार ९२४ रुपये किमतीचे दागिने होते, तर तिसऱ्या पेटीत मुद्देमालाची अद्याप नाेंदणीच झाली नव्हती.\nमुंडेंनी जाेगवा मागून केले हाेते नवे दागिने\n१८ एप्रिल २०१२ रोजी पहाटे योगेश्वरी देवीचे २५ तोळे दागिने चाेरीस गेले हाेते. त्यावर देवीला पुन्हा दागिने करण्यासाठी दिवंगत भाजप नेते गाेपीनाथ मुंडे यांनी शहरातून परडीचा जोगवा मागत पैसे जमा केले हाेते. त्यात अापल्याकडील काही रक्कम टाकून त्यांनी देवीला पुन्हा ३२ ताेळे दागिने केले, तर या चाेरीचा प्रश्न अामदार धनंजय मुंडे यांनी विधिमंडळातही उपस्थित केला हाेता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-pm-modi-may-do-public-rally-at-karad-former-cms-assembly-4772815-NOR.html", "date_download": "2022-05-18T23:55:38Z", "digest": "sha1:UPLCTEDFAHOCV5FPHWZYQ5S57MZDFYWZ", "length": 5599, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "पृथ्वीबाबांना घेरण्याचा भाजपचा डाव; कराडमध्ये मोदींच्या सभेसाठी प्रयत्न | pm modi may do public rally at karad former cm's assembly - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपृथ्वीबाबांना घेरण्याचा भाजपचा डाव; कराडमध्ये मोदींच्या सभेसाठी प्रयत्न\nपुणे- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत मंचावर जाण्यास नकार दिल्यानंतर चव्हाण विरूद्ध मोदी असा मध्यंतरी चांगलाच रंगला होता. आता पृथ्वीराज चव्हाण विधानसभेच्या रिंगणात उभे असल्याने त्यांच्याविरोधात रणशिंग फुंकण्यासाठी स्थानिक नेत्यांनी कराडमध्ये मोदींची सभा घेण्याची विनंती केली आहे. मोदींनी त्याला अद्याप हिरवा कंदील दिला नसला करी मोदी 13 तारखेला कराडमध्ये सभा घेऊ शकतात असे बोलले जात आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांच्या बारामती या बालेकिल्ल्यात जोरदार प्रचारसभा घेतल्यानंतर प्रदेश भाजप नेत्यांनी मोदींनी कराडमध्ये जाऊन एक दणकेबाज सभा घ्यावी या मताचे आहेत. मात्र, मोदींचा प्रचारदौरा यापूर्वीच निश्चित करण्यात आला आहे. याचबरोबर मागील आठवड्यापासून दररोजच 4-5 सभा घेऊन आवाज गेला आहे. त्यातच त्यांना हरयाणामध्येही प्रचार करायचा आहे. नियोजित प्रचारदौ-यानुसार मोदी 12 व 13 ऑक्टोबरला महाराष्ट्रात आहेत. या दरम्यान, कराडमध्ये सभा घ्यावी असे प्रदेश नेत्यांना वाटत आहे. 13 ऑक्टोबरला मोदींची रत्नागिरीमध्ये सभा आहे. त्याचआधी किंवा नंतर मोदींनी कराडमध्ये सभा घ्यावी असे भाजपने मोदींना प्रस्ताव दिला आहे. मोदींनी अद्याप होकार कळविला असला तरी नकारही कळविला नाही. त्यामुळे शेवटच्या दिवशी कराडमध्ये सभा घेतल्यास मोठा परिणाम होईल असा भाजपचा होरा आहे.\nमोदींचा होकार मिळेल या आशेने भाजपने कराडमध्ये सभेची तयारी ठेवली आहे. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाणांना मोदींच्या सभेची कुणकुण लागल्याने त्यांनी आपला तळ मतदारसंघात ठोकला आहे. कराडमधील ग्रामीण भागात चव्हाण प्रचारकामात सध्या व्यस्त आहेत. चव्हाणांनी मोदींच्या सभेचा धसका घेतल्याचे चित्र आहे. आता मोदी कराडमध्ये सभा घेणार की नाही याकडे लक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-notified-issue-of-bustard-sanctuary-land-5426703-NOR.html", "date_download": "2022-05-18T23:07:06Z", "digest": "sha1:NMQYDBIIM36MCZCN2GHNBN2ZB5735KRQ", "length": 6825, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "माळढोक अभयारण्य अधिसूचित जमीन आठवड्यात हस्तांतर करा | Notified issue of Bustard Sanctuary Land - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमाळढोक अभयारण्य अधिसूचित जमीन आठवड्यात हस्तांतर करा\nसोलापूर - माळढोक अभयारण्यासाठी माढा, मोहोळ, करमाळा उत्तर सोलापूर तालुक्यातील हजार २३३ हेक्टर जमीन अधिसूचित करण्यात आली आहे. यापैकी पूर्वी वाटप केलेले क्षेत्र वगळून जी जमीन शिल्लक आहे, ती तातडीने वनविभागाला हस्तांतरित करावी. वनविभागाने ही जमीन मोजून घेण्यासाठी अतिरिक्त कर्मचा ऱ्यांची नियुक्ती करावी, असे आदेश जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी प्रांताधिकारी यांना दिले.\nजिल्हाधिकारी कार्यालयात माळढोक अभयारण्यासाठी अधिसूचित केलेल्या जमिनीचे हस्तांतरणप्रश्नी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस उपवनसंरक्षक संजय माळी, प्रांताधिकारी श्रीमंत पाटोळे, प्रमोद गायकवाड, विजय देशमुख आदी उपस्थित होते. माळढोक अभयारण्यासाठी जिल्ह्यातील हजार २३३ हेक्टर जमीन अधिसूचित करण्यात आली आहे. यापैकी आतापर्यंत हजार हेक्टर जमिनीचे वनविभागाला हस्तांतरण करण्यात आले आहे. उर्वरित हजारपैकी २३३ हेक्टर जमिनींपैकी हजार हेक्टर जमीन महसूलच्या ताब्यात आहे. ही जमीन ताब्यात देताना संयुक्त मोजणी करून ताब्यात देण्याची प्रक्रिया राबवायची आहे. मात्र वनविभागाकडे वनपाल इतर कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने ही प्रक्रिया रखडली आहे. यामुळे वनविभागाने ही जमीन ताब्यात घेण्यासाठी नियोजन करून १० ऑक्टोबरपर्यंत जमीन ताब्यात घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी दिली.\nयापूर्वी वाटप केलेल्या जमिनीला पर्याय म्हणून महसूलच्या ताब्यातील गायरान इतर जमीन देण्याबाबत चर्चा सुरू आहे. तालुकानिहाय किती जमीन आहे, याचा माहिती देण्याचे आदेश प्रांताधिकारी यांना दिले आहेत. मात्र ही जमीन वनविभागास देण्यापूर्वी शासनाकडून पूर्वपरवानगी घेण्यात येणार आहे. ही जमीन वनविभागाकडे हस्तांतरण करण्यासाठी स्वतंत्रपणे राज्य शासनाला प्रस्ताव देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी दिली.\n२२८९ हेक्टरचे यापूर्वीचे वाटप\nअभयारण्यासाठी अधिसूचित केलेल्या जमिनीतूनच माढा, करमाळा उत्तर सोलापूर तालुक्यातील हजार २८९ हेक्टर जमिनीचे यापूर्वीचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे हे क्षेत्र वगळून हजार ४४ हेक्टर जमिनीचे हस्तांतरण करण्यात येणार आहे. यापैकी हजार हेक्टर जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित वाटप केलेल्या २२८९ हेक्टर जमिनीस पर्याय म्हणून इतर तालुक्यातील गायरान वा महसूलच्या ताब्यातील जमीन देण्यात येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-GUJ-third-day-of-navratri-garbha-dandiya-festival-in-surat-in-gujarat-5143124-PHO.html", "date_download": "2022-05-19T00:25:25Z", "digest": "sha1:T3B7SQN6QIQXK2G6V7NJOMBED7SB5ZMX", "length": 3246, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "PHOTOS: हिऱ्यांचा माहेरी गरबा दांडियात अशा चमकल्या देखण्या तरुणी | Third day of Navratri Garbha Dandiya festival in Surat in Gujarat - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPHOTOS: हिऱ्यांचा माहेरी गरबा दांडियात अशा चमकल्या देखण्या तरुणी\nहिऱ्यांची देशातील सर्वांत मोठी बाजारपेठ सुरतला आहे. गुजरातमधील विकसित आणि सर्वांत श्रीमंत शहर अशीही सुरतची ओळख आहे. मुंबईहून सुरतला जाण्यासाठी खास चार्टड विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. गुजरातमध्ये सुरतच्या मुलींना लग्नात विशेष मागणी असते. सुरतची पत्नी म्हणजे धनाढ्याची सून अशीच ओळख आहे. अगदी अकबराच्या काळापासून हे शहर श्रीमंतांची राजधानी म्हणून ओळखले जाते. हे शहर सध्या गरबा दांडियाच्या रंगात पुरते रंगून निघाले आहे. काल नवरात्री उत्सवाचा तिसरा दिवस होता. या दिवशी तरुणाईचा चांगलाच जल्लोष दिसून आला. देखण्या तरुणींनी ताल धरला. त्यांना बघण्यासाठी लोकांनी चांगलीच गर्दी केली होती.\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, सुरतमधील गरबा दांडियाच्या भरभरुन वाहणारा उत्साह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DHA-story-of-kashi-vishwanath-temple-5091045-PHO.html", "date_download": "2022-05-18T23:56:14Z", "digest": "sha1:SAP6KPBCQTKK2PN2RCZ6HTUP43T6QVF7", "length": 3640, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "महादेवाच्या त्रिशूळावर वसलेले हे शहर मोक्ष प्राप्तीसाठी आहे प्रसिद्ध | Story Of Kashi Vishwanath Temple - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमहादेवाच्या त्रिशूळावर वसलेले हे शहर मोक्ष प्राप्तीसाठी आहे प्रसिद्ध\nमहादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगामधील एक काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग आहे. या शहराची गणना मोक्ष प्रदान करणार्‍या सप्तपुरीमध्ये केली जाते. तसेच येथे देवी सतीच्या एक्कावन शक्तीपीठांमधील एक विशालाक्षी देवी स्थित आहे. या सर्व कारणांमुळे हे ज्योतिर्लिंग आणि शहर खास मानले जाते.\nमहादेवाच्या त्रिशूळावर उभी आहे काशी\nप्राचीन मान्यतेनुसार या शहराची उत्पत्ती स्वतः महादेवांनी आपल्या तेजाने केली आहे. यामुळे या शहराला त्यांचेच स्वरूप मानले जाते. प्रलयातून या शहराचे रक्षण करण्यासाठी महादेवाने आपल्या त्रिशूळावर या शहराला स्थित केले आहे.\nमहादेवाला प्रिय आहे काशी\nकाशीला महादेवाचे सर्वात आवडते नगर मानले जाते. महादेव येथे स्वयंम निवास करतात असे मानले जाते. काशीला कल्याणदायिनी, कर्म बंधनाचा नाश करणारी, ज्ञानदायिनी आणि मोक्ष प्रदान करणारी मानले गेले आहे.\nया मंदिराविषयी आणखी रोचक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/ranveer-deepika-background-dancer-of-amitabh-shahrukh-and-kajol-sister-5986377.html", "date_download": "2022-05-18T22:44:13Z", "digest": "sha1:E2CX762L4UDJR4THXQR6F3P3OMMUFTFX", "length": 6408, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "एकेकाळी शाहरुख-अमिताभच्या मागे डान्स करायचा रणवीर सिंह, काजोलच्या बहिणीची बॅकग्राऊंड डान्सर होती दीपिका, करिअरच्या सुरुवातीच्या काळात स्टार्सच्या मागे करायची रॅम्प वॉक | Ranveer Deepika background dancer starting career: Shahid kapoor To sushant singh rajput And diya mirza background dancer of aishwarya Rai Shahrukh khan - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nएकेकाळी शाहरुख-अमिताभच्या मागे डान्स करायचा रणवीर सिंह, काजोलच्या बहिणीची बॅकग्राऊंड डान्सर होती दीपिका, करिअरच्या सुरुवातीच्या काळात स्टार्सच्या मागे करायची रॅम्प वॉक\nमुंबईः अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. आज दोघेही बॉलिवूडचे A लिस्टर स्टार्स आहेत. दोघेही त्यांच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये नंबर वन स्थानावर आहेत. हे कपल गॉडफादरशिवाय बॉलिवूडमध्ये आले. करिअरच्या सुरुवातीच्या काळात दोघांनाही बराच संघर्ष करावा लागला होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, आज जगभरात प्रसिद्ध असलेले दीपवीर यांनी एकेकाळी बॉलिवूड अॅक्टर्सच्या गाण्यांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केले होते. होय हे दोघेही चित्रपटसृष्टीत अभिनय करण्यापूर्वी बॅकग्राऊंड डान्सर होते.\n- रणवीरला बालपणापासूनच नृत्याची आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले आहे.\n- 2001 मध्ये आलेल्या 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटातील गाजलेल्या 'बोले चूडियां' या गाण्यात रणवीरने शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि हृतिक रोशनच्या मागे बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केले होते.\n- रणवीरसोबत लग्नाच्या बेडीत अडकलेली दीपिकासुद्धा पुर्वी बॅकग्राऊंड डान्सर होती. तिने काजोलची चुलत बहीण शर्बानी मुखर्जीच्या एका म्युझिक व्हिडिओत बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले होते. याशिवाय हिमेश रेशमियाच्या 'तेरा सुरूर' या गाण्यातही ती डान्सर म्हणून झळकली होती. करिअरच्या सुरुवातीच्या काळात दीपिकाने फरदीने खानच्या मागे रॅम्पवॉकही केला होता. शर्बानीचे फिल्मी करिअर फारसे खास राहिले नव्हते. तिने अवघ्या चार पाच चित्रपटांमध्येच काम केले होते.\n- या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सांगतोय, बॉलिवूडच्या अशा 10 सेलेब्सविषयी ज्यांनी करिअरची सुरुवात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली होती.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, सुशांत सिंह राजपूत, दीया मिर्झासह आणखी अशा सेलिब्रिटींविषयी ज्यांनी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले होते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=Shivsena-and-ayodhya-issueJF7759953", "date_download": "2022-05-18T22:28:01Z", "digest": "sha1:2BEFRVMQ7NQ4JVCQ3HWPFG4XXIH3DLLL", "length": 27776, "nlines": 127, "source_domain": "www.kolaj.in", "title": "अयोध्या दौऱ्यामुळे शिवसेनेला काय मिळालं? | Kolaj", "raw_content": "\nअयोध्या दौऱ्यामुळे शिवसेनेला काय मिळालं\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nउद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा गाजला. आज ६ डिसेंबरच्या निमित्ताने रामजन्मभूमीची पुन्हा चर्चा सुरू झाली. त्याचं श्रेय उद्धव ठाकरेंना आहे. पण या दौऱ्याने शिवसेनेला खरंच काही मिळालंय का या मार्गाने शिवसेनेचं भलं होईल का\n२६ नोव्हेंबर हा संविधान दिन. या दिवशी देशाने राज्यघटना स्वीकारली. घटनेने देशाला जगण्याचं भान दिलं. इतका महत्त्वाचा दिवस आज आपल्या डोक्यात आधी येतो तो २६/११ म्हणून. आपण मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं श्राद्ध दरवर्षी घालत राहतो.\n६ डिसेंबरचंही तेच झालंय. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाचा दिवस. त्यांच्या महान विचारांपासून प्रेरणा घेऊन पुन्हा पुन्हा उभं राहण्याचा दिवस. पण १९९२पासून गेली सव्वीस वर्षं तो बाबरी मशीद पाडण्याची आठवण करून देतो. धर्माच्या नावावर देश विभागला गेल्याची आठवण करून देतो. पण त्या दिवसापासून धडा घेता येतो. कारण तो पुन्हा एकदा जातिधर्माच्या पलीकडे माणूस जोडण्याचीही गरज सांगत असतो.\nपण निवडणुका आल्या की माणसांचे मतदार करण्याचा धंदा जोरात होतो. त्यासाठी रामजन्मभूमीसारखा दुसरा मुद्दा नाही. लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर असल्यामुळे तो अचानक तापवला जातोय. यंदा त्याचं श्रेय शिवसेनेला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आहे.\nकारसेवकांमधे शिवसेनेविषयी कुतुहल होतं\n६ डिसेंबरच्या निमित्ताने कोलाज डॉट इनने दोन लेख अपलोड केलेत. २६ वर्षांपूर्वी बाबरी मशीद पाडली जात असताना आंखो देखा हाल टिपत रिपोर्टिंग करणाऱ्या मराठीतल्या दोन दिग्गज पत्रकारांचे रिपोर्ट त्यात आहेत. ज्ञानेश महाराव आणि प्रताप आसबे या दोघांच्याही रिपोर्टमधे शिवसेनेचा उल्लेख आहे. त्यातून शिवसेनेची तेव्हा असलेली चर्चाही समोर येते.\nअयोध्येत कारसेवेसाठी देशभरातून हिंदुत्ववादी कार्यकर्ते गोळा झाले होते. त्यांच्यात शिवसेनेविषयी कुतुहल होतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वतः बॉम्ब घेऊन अयोध्येत येतील आणि बाबरी मशीद उडवतील, अशासारख्या अफवा त्यांच्यात पसरवलेल्या होत्या. उत्तर प्रदेशमधले शिवसेनेचे एक नेते पवनकुमार पांडे यांच्या नेतृत्वात शिवसैनिक अयोध्येत मिरवणुका काढत होते. प्रताप आसबे यांनी तर म्हटलंय, बजरंग दलाच्या लोकांनी करायचं आणि शिवसैनिकांवर आरोप ढकलायचा, असा संघाचा डाव असल्याची चर्चा होती.\nप्रत्यक्षात तसं झालंही. दंगलीचे आणि कोर्टाचे दणके बसू लागताच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी बाबरी मशीदीच्या पापापासून काखा वर करायला सुरवात केली. त्यासाठी शिवसैनिक जबाबदार असल्याचे आरोपही भाजपच्या एका मोठ्या नेत्याने केले. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या बेगुमान स्टाईलमधे सांगून टाकलं, बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल, तर त्या सैनिकांचा मला अभिमान आहे.\nशिवसेनेची टीम अयोध्येत पोचली नव्हती\nदंगलीच्या वातावरणात धार्मिक तेढ वाढलेली असताना बाळासाहेब या वाक्याने देशभरातल्या हिंदुत्ववाद्यांचे हिरो झाले नसते तर नवलच. खरंतर `सामना`मधे `अयोध्येकडे` हा अग्रलेख लिहून त्यांनी शिवसैनिकांनी अयोध्येच्या `मुक्तिसंग्रामात` विजयी होण्याचं आवाहनही केलं होतं.\nवास्तविक महाराष्ट्रातून गेलेली शिवसैनिकांची टीम गुजरातपर्यंत पोचण्याआधीच बाबरी पडली. तिथे मनोहर जोशी आणि इतर नेत्यांनी काही कारण नसताना कोलकात्याचं विमान पकडलं. तिथून अयोध्येला पोचेपर्यंत ७ डिसेंबर उजाडला होता. माजी खासदार मोरेश्वर सावे हे शिवसेनेचे एकमेव पुढारी बाबरी पडताना अयोध्येत होते. तरीही भाजपचे नेते करून सवरून नामानिराळे राहत असताना बाळासाहेब आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.\nमहाराष्ट्रात भाजपचं यश मर्यादित राहिलं\nलोकांची नाडी नीट माहीत असणाऱ्या बाळासाहेबांनी हिंदुत्वाचं चलनी नाणं नीट ओळखलं होतं. नोव्हेंबर १९८५च्या महाड अधिवेशनात त्यांनी `गर्व से कहो हम हिंदू हैं`ची भगवी शाल ओढली होती. त्यानंतर शिवसेना मुंबईतून महाराष्ट्रात पसरली ती हिंदुत्वाच्या मार्गानेच. १९८६ला भगवा सप्ताह हा त्या संघटनाबांधणीतला महत्त्वाचा टप्पा होता. त्यानंतर विलेपार्ले पोटनिवडणुकीतला विजय, रिडल्सवरून झालेला वाद, औरंगाबाद दंगल या मार्गानेच शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष म्हणूनच राज्यभर पसरली. मराठीवादी पक्ष म्हणून नाही.\nमुळात संघपरिवाराने तापवलेल्या रामजन्मभूमीच्या मुद्द्याचा फायदा घेत बाळासाहेबांनी महाराष्ट्रातलं हिंदुत्ववादाचं राजकारण हायजॅक केलं. केवळ भाषणांच्या जोरावर ते बाबरी मशीद पडायच्या आधीच हिंदुहृदयसम्राट बनले. ९२ आणि ९३च्या दंगलीने तर त्यांना देशपातळीवरचा हिंदूंचा नेता बनवलं. भाजप हिंदुत्ववादाच्या नावाने गुजरातपासून उत्तर प्रदेशपर्यंतची राज्यं ताब्यात घेत असताना, महाराष्ट्रात मात्र सर्वात जुनं आणि मोठं संघटन असतानाही त्यांच्या वाढीला आजपर्यंत मर्यादा राहिली. त्याचं कारण बाळासाहेबांचा करिश्मा आहेच. पण बाबरी पाडण्याचं बालंट शिवसेनेवर ढकलण्यासाठी संघपरिवाराने तयार केलेल्या खड्ड्यात बाळासाहेबांनी त्यांनाच ढकलून दिलं, हेदेखील आहे.\nराजकीय नेता म्हणून हे बाळासाहेबांचं मोठं यश होतं. पण दुसरीकडे रुद्राक्षाच्या माळेत गुरफटलेलं हिंदुत्व त्यांना स्वीकारावं लागलं, हे त्यांचं अपयश होतं. `देवळांचा धर्म आणि धर्माची देवळं` या पुस्तकातून प्रबोधनकार ठाकरेंनी देवळं ही बहुजनसमाजाला गुलाम बनवण्याची दुकानं असल्याचं सडेतोड सांगितलं होतं. त्या खऱ्या हिंदुत्वावरचा हक्क त्यांनी गमावला. आदित्य ठाकरे यांचं ट्विटर अकाऊंट एकदा पाहिलं की त्यांना अयोध्येच्या मुद्द्यावर फारसा इंटरेस्ट नसल्याचं जाणवतं. अहमदनगरच्या निवडणूक प्रचारसभेत त्यांनी मशिदीतली अजान सुरू झाल्यामुळे सभा थांबवून सन्मान दिला, अशा बातम्या छापून आल्यात. ही वाट प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाच्या दिशेने जाणारी आहे.\nआता नेमकं उलट झालंय\nआज २६ वर्षांनंतर उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा मेलेला मुद्दा जागवला. शिवसेनेची हिंदुत्ववादाच्या मैदानातली आतापर्यंतची पुण्याई पणाला लावत त्याची देशभर चर्चा घडवून आणली. आता त्याचा फायदा संघपरिवारातल्या संघटना घेत आहेत. तेव्हा संघाच्या मुद्दयावर बाळासाहेबांनी अतिशय चलाखीने राजकारणाची पोळी भाजून घेतली होती. आता शिवसेनेचा कोंबडा आरवल्यामुळे जागा झालेला संघपरिवार रामजन्मभूमीच्या भुपाळ्या गाऊ लागलाय.\nयाचा अर्थ शिवसेनेला अयोध्या मोहिमेचा फायदा झाला नाही, असंही नाही. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेला देशभरातून आणि महाराष्ट्रातूनही सर्वाधिक मीडिया कवरेज उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यातच मिळालं. विश्व हिंदू परिषद खडबडून जागी झाली. त्याचे आंतरराष्ट्रीय वगैरे म्हणवून घेणारे अध्यक्ष विष्णू कोकजे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर टीका केली. साक्षात सरसंघचालक मोहन भागवतांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या मुहूर्तावर मैदानात उतरावं लागलं. हे उद्धव ठाकरेंचं मोठं यश म्हणायला हवं.\nशिवाय महाराष्ट्रभर आरत्यांच्या निमित्ताने संघटनेवरची धूळ झटकली गेली. लगे हाथो आगामी ठाकरे सिनेमाचंही प्रमोशन होऊन गेलं. हिंदुत्व हातात घेतलं की शिवसेनेचा निवडणुकीत फायदा होतो, हे आजवर वारंवार सिद्ध झालेलं आहेच. हिंदुत्वाच्याम मुद्द्यामुळे कट्टर शिवसैनिक पक्षाशी बांधला जातो. मुंबईतल्या उत्तर भारतीयांच्या मतांमधे यानिमित्ताने सेनेला थोडासा शिरकाव करता येऊ शकेल. पण जवळ आलेली मुस्लिमांचं मतं दूर जाऊ शकतात. शिवाय अयोध्येच्या मुद्द्याशी घेणंदेणंच नसलेली नवी पिढी कायमची दूर जाऊ शकते.\nअयोध्या दौऱ्यानंतर शिवसेना भाजपच्या जवळ आलीय की लांब गेलीय, हा खरंच संशोधनाचा मुद्दा आहे. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचं टार्गेट थेट भाजप आणि मोदी सरकार होतं. आपण मोदींवर जितकी टीका करू तितके मोठे होऊ, हे उद्धव ठाकरे यांना माहीत आहे. त्यामुळे त्यांनी तो फोकस कायम ठेवलाय. पण दुसरीकडे अचानक ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबरोबर युतीचे नगारे वाजवू लागलेत. उद्धव ठाकरे हे मार्गदर्शक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी थेट भरसभेत सांगितलंय.\nयुतीच्या बातम्यांमुळे शिवसैनिक अस्वस्थ\nयुती करायची असेल किंवा नसेल, या दोन्ही गोष्टींसाठी अयोध्या हे शिवसेनेसाठी उत्तम कारण आहे. पण त्यामुळे शिवसैनिक अस्वस्थ आहे. त्याला कळत नाहीय, अयोध्येचा दौरा हा युतीच्या जागावाटपाच्या बार्गेनिंगसाठी होता की विरोधात निवडणूक लढवण्यासाठी थेट पक्षाच्या अधिवेशनात ठराव करून निवडणुकीत युती न करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे मागे घेणार का, असं त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिल्याचं शिवसैनिकांशी बोलताना सहज लक्षात येतं. सत्तेचा फायदा हवा असणारी नेतेमंडळी खूश आहेत. पण शिवसैनिक नाहीत.\nअयोध्येच्या चर्चेमुळे देशभर विकासाचा मुद्दा मागे पडलाच आहे. पण महाराष्ट्रात दुष्काळाचा गंभीर मुद्दा अचानक संपलाय. अजून डिसेंबर असतानाच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. दुष्काळाच्या आव्हानाशी मुकाबला करण्यासाठी सरकारकडे धोरणच नाही. जलयुक्त शिवारचं अपयश उघड होतंय. शिवसेनाही गेल्या महिन्यात दुष्काळाच्या प्रश्नावर आक्रमक होत होती.\nअशावेळेस अचानक अयोध्येचा दौरा आला. गाजला. त्यात दुष्काळ वाहून गेलाय. मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर तर दुष्काळाची चर्चाच संपलीय. हे सारं मुख्यमंत्र्यासाठी सोयीचं आहे. पण शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्रासाठीही भल्याचं नाही. आता अयोध्येचा मुद्दा संपला असेल तर शिवसेना दुष्काळासारख्या लोकांच्या प्रश्नावर पुन्हा येतेय की नाही, हे बघून त्यांच्या युतीच्या इराद्यांविषयी गणित बांधता येईल.\nपंडित सुखराम शर्मा: मंडी का राजा ते टेलिकॉम घोटाळ्याचा ठपका\nपंडित सुखराम शर्मा: मंडी का राजा ते टेलिकॉम घोटाळ्याचा ठपका\nदेशद्रोहाचं कलम आणतंय अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा\nदेशद्रोहाचं कलम आणतंय अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा\nबलुचिस्तानमधले बंडखोर ठरतायत पाकिस्तानची डोकेदुखी\nबलुचिस्तानमधले बंडखोर ठरतायत पाकिस्तानची डोकेदुखी\nमुखवटा राज ठाकरेंचा, चेहरा भाजपचा\nमुखवटा राज ठाकरेंचा, चेहरा भाजपचा\nछत्तीसगढचं हसदेव जंगल वाचवण्यासाठी धडपडतेय आदिवासींची चळवळ\nछत्तीसगढचं हसदेव जंगल वाचवण्यासाठी धडपडतेय आदिवासींची चळवळ\nपं. शिवकुमार शर्मा: त्यांनी सिनेमाच्या गाण्यांतून संगीत घरोघर नेलं\nपं. शिवकुमार शर्मा: त्यांनी सिनेमाच्या गाण्यांतून संगीत घरोघर नेलं\nनदाल आणि जोकोविचला हरवणाऱ्या युवा कार्लोस अल्कारेझची गोष्ट\nनदाल आणि जोकोविचला हरवणाऱ्या युवा कार्लोस अल्कारेझची गोष्ट\nअंतराळ पर्यटनाचं क्षेत्र देणार नव्या व्यवसायांना संधी\nअंतराळ पर्यटनाचं क्षेत्र देणार नव्या व्यवसायांना संधी\nबुद्ध तत्वज्ञान, वारकरी संप्रदाय आणि आंबेडकरी विचार\nबुद्ध तत्वज्ञान, वारकरी संप्रदाय आणि आंबेडकरी विचार\nगोवाः काँग्रेस हरली म्हणून भाजप जिंकलाय\nगोवाः काँग्रेस हरली म्हणून भाजप जिंकलाय\nगुरुनाथ नाईक : वाचकप्रियतेचे विक्रम घडवणारे कादंबरीकार\nगुरुनाथ नाईक : वाचकप्रियतेचे विक्रम घडवणारे कादंबरीकार\nप्रा. गोपाळराव मयेकर : मुंबईतले शिक्षक ते गोव्यातले शिक्षणमंत्री\nप्रा. गोपाळराव मयेकर : मुंबईतले शिक्षक ते गोव्यातले शिक्षणमंत्री\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/02/blog-post_25.html", "date_download": "2022-05-18T22:49:47Z", "digest": "sha1:6BRBBHUPXDUXEZDRMOAMNKUMA37YT4XT", "length": 12626, "nlines": 37, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "कराड विमानतळाच्या आसपासच्या बांधकाम परवानग्यांचा प्रश्न लागला मार्गी :आ. पृथ्वीराज चव्हाण.", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nकराड विमानतळाच्या आसपासच्या बांधकाम परवानग्यांचा प्रश्न लागला मार्गी :आ. पृथ्वीराज चव्हाण.\nफेब्रुवारी २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकलर कोडेड झोनिंग नकाशाला मिळाली तात्काळ परवानगी, लवकरच त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रातील सर्व विमानतळावर लागू होणार.\nमाजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडच्या नगरसेवकांसह बांधकाम व्यवसायिकांसमवेत घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट.\nकराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा: कराड विमानतळाच्या आसपास २० किलोमीटर च्या परिघामध्ये कोणत्याही बांधकामावर बंदी च्या अनुषंगाने विमानतळ विकास प्राधिकरणाच्या जाचक अटी काढल्या जाव्यात व त्याचा कलर कोडेड झोनिंग नकाशा लवकरच प्रसिद्ध व्हावा यासाठी आज माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या समवेत कराडचे नगरसेवक व बांधकाम व्यावसायिक यांनी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांची व भारतीय विमानपतन प्राधिकरण चे अध्यक्ष संजीव कुमार यांची भेट घेतली. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक शिवराज मोरे, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, क्रिडाई चे तनय जाधव, कराडचे नगरसेवक राजेंद्र माने, इंद्रजीत गुजर, जावेद शेख, धनराज शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.\nया चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी तात्काळ महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना फोन करून कलर कोडेड नकाशा प्रसिद्ध करण्याच्या व त्यानुसार बांधकाम बाबतच्या अटी शिथिल कराव्यात असे आदेश दिले. त्यानुसार महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण विभागाला सूचना आल्या असून आदेशाची नवीन नियमावली सहित कलर कोडेड झोनिंग नकाशा ची त्वरित अंमलबजावणी केली जाणार आहे.\nकराड व मलकापूर शहरासह आसपासच्या बांधकाम व्यावसायिकांना व नागरिकांना सुद्धा हा अत्यंत महत्वाचा विषय असून त्याचे निराकारण माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढाकाराने झाले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचा दिल्ली येथील २२ वर्षांचा अनुभव तसेच केंद्रीय मंत्री पदाच्या अनुभवा मुळे केंद्रातील मंत्र्यांशी व अधिकाऱ्यांशी सुकर चर्चा करून मार्ग काढण्यात यश आले.\nगेल्या काही दिवसांपूर्वी विमानतळ प्राधिकरणाकडून महाराष्ट्रात सर्वत्र विमानतळाच्या परीघामधील २० किलोमीटर आसपासच्या बांधकामावर बंदी घातली गेली होती. तो नियम कराड विमानतळाला सुद्धा लागू झाल्याने त्या अटींमध्ये शिथिलता व सुस्पष्टता यावी यासाठी कराडच्या बांधकाम व्यावसायिकांनी व क्रिडाईच्या प्रतिनिधींनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन देत चर्चा केली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी बांधकाम व्यावसायिकांचा विषय पूर्ण समजून घेऊन महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून व त्यानंतर प्रत्यक्ष मुंबईमध्ये चर्चा केली. तसेच केंद्रीय पातळीवर सुद्धा प्रयत्न करीत मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासमवेत केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया व या विभागाचे सचिव संजीव कुमार यांच्याशी चर्चा करून कराड शहराच्या विमानतळाबाबत योग्य ती माहिती देत वस्तुस्तिथी मांडली व जाचक अटी शिथिल करण्याची मागणी केली. त्यानंतरही महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांशी पृथ्वीराज चव्हाण यांनी चर्चा केली त्याप्रमाणे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कलर कोडेड झोनिंग नकाशा तयार करून मान्यतेसाठी केंद्रीय विभागाला पाठविला होता. तोच नकाशा तात्काळ प्रसिद्ध व्हावा यासाठी आज माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी बांधकाम व्यावसायिक यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री व सचिवांची भेट घेऊन चर्चा केली.\nकेंद्रीय हवाई उड्डाण मंत्री श्री ज्योतीरादित्य सिंदिया यांच्याशी चर्चा करताना माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, शिवराज मोरे, नगरसेवक राजेंद्र माने, इंद्रजीत गुजर, जावेद शेख\nगेल्या चार महिन्यापासून विमानतळ प्राधिकरणाच्या निर्बंधांमुळे कराड परिसरातील बांधकाम ठप्प आहेत, त्यांना लवकरात लवकर गती मिळण्यासाठी व शहराच्या विकासासाठी विमानतळ प्राधिकरणाने कलर कोडेड झोनिंग नकाशा प्रसिद्ध करावा अशी मागणी यावेळी चर्चेदरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. त्यानुसार तात्काळ या मागणीचा विचार केंद्रीय मंत्र्यांनी कलर कोडेड झोनिंग नकाशाला परवानगी देत, अटींमध्ये सुस्पष्टता व शिथिलता आणून नवीन नियमावली जाहीर करण्याचे आदेश महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाला दिले असून त्याची अंमलबजावणी संबंधित विभागाकडून झाली आहे, यामुळे बांधकाम व्यावसायिक व नागरिकांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2022/03/Maharashtra-State-Co-operative-Bank-Ltd-Recruitment-for-various-internal-posts.html", "date_download": "2022-05-18T22:20:52Z", "digest": "sha1:XEHKFWGAQTAJ7IHU7AEU4GU6LCMX4GDC", "length": 10656, "nlines": 83, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा ! - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome नोकरी राज्य रोजगार महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा \nमहाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा \nमार्च २८, २०२२ ,नोकरी ,राज्य ,रोजगार\nमहाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. अंतर्गत विविध पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.\n• एकूण जागा : 08\n• पदाचे नाव / शैक्षणिक पात्रता :\n1. ट्रेझरी डोमेस्टिक डीलर (अधिकारी ग्रेड II) : सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था/मंडळाकडून वित्त/गणित/सांख्यिकी या विषयातील विशेषीकरणासह पदवी/पदव्युत्तर पदवी.\n2. ट्रेझरी फॉरेक्स डीलर (ऑफिसर ग्रेड II) : सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था/मंडळाकडून वित्त/गणित/सांख्यिकी या विषयातील विशेषीकरणासह पदवी/पदव्युत्तर पदवी.\n3. ट्रेझरी मिड ऑफिस/बॅक ऑफिस (कनिष्ठ अधिकारी) : विद्यापीठ/संस्थेतील कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी\n१० पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 3603+ जागांसाठी मेगा भरती\n• वयाची अट : 23 to 35 वर्षापर्यंत\n• वेतन : 60000 रूपये\n• अर्ज शुल्क : 1770 रूपये\n• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन\n• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2022\nमध्य रेल्वे मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज \nगोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती\n12 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी भारतीय नौदलात 2500 पदांसाठी भरती\nTags नोकरी# राज्य# रोजगार#\nat मार्च २८, २०२२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nTags नोकरी, राज्य, रोजगार\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nSatara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखत...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज\nSMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Mir...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal ...\nजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी\nजुन्नर : जुन्नर - मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2022/05/So-Raj-Thackeray-will-not-be-allowed-to-set-foot-in-Ayodhya-BJP-MP-challenge.html", "date_download": "2022-05-18T22:48:37Z", "digest": "sha1:KUUODSHR6HYULP7IYIWMWZQKCO46EDYB", "length": 12787, "nlines": 74, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "तर राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू येऊ देणार नाही - भाजपचे खासदाराचे आव्हान - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome राजकारण राज्य तर राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू येऊ देणार नाही - भाजपचे खासदाराचे आव्हान\nतर राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू येऊ देणार नाही - भाजपचे खासदाराचे आव्हान\nमे ०५, २०२२ ,राजकारण ,राज्य\nउत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशमधील कैसरगंज येथील भारतीय जनता पक्षाचे (Bhartiya Janta party) खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांना अयोध्येत येवू देणार नाही, अशी घोषणा केली आहे. राज ठाकरे यांनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी, असे त्यांनी म्हटले आहे.\nएवढेच नाही तर जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना भेटू नका, असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला आहे. राम मंदिर आंदोलनाशी ठाकरे कुटुंबाचा काहीही संबंध नाही, असेही खासदार म्हणाले. राज ठाकरे ५ जूनला अयोध्येत रामललाच्या दर्शनासाठी जाणार आहेत.\nभोंग्याच्या वादावर अभिनेता सोनू सूदने दिली प्रतिक्रिया, म्हणाला...\nखा. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी गुरुवारी राज ठाकरेंवर सलग ट्विट करून हल्ला केला. ते म्हणाले, “उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरेंना अयोध्येच्या सीमेवर येऊ देणार नाही. राज ठाकरेंनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून तमाम उत्तर भारतीयांची माफी मागावी.\nतसेच ठाकरे कुटुंबाची भूमिका नाकारत आहे. राम मंदिर आंदोलनाबाबत ते म्हणाले, राम मंदिर आंदोलनापासून मंदिर उभारणीपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि सर्वसामान्यांची भूमिका राहिली आहे. ठाकरे कुटुंबीयांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.\nबुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत विविध 112 पदांसाठी भरती, 9 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख\nधार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवल्याबद्दल मनसे प्रमुखांनी योगी सरकारचे नुकतेच कौतुक केले असताना भाजप खासदाराने राज ठाकरेंविरोधात आघाडी उघडली आहे. महाराष्ट्रात लाऊडस्पीकर वादाला जन्म देणाऱ्या राज ठाकरे यांच्याशी भाजपची जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. मात्र, मनसे आणि राज ठाकरे यांची उत्तर भारतीयांबाबतची भूमिका सर्वश्रुत आहे, त्यामुळे त्यांना सोबत घेण्यास भाजप कचरत आहे. महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्याशी असलेल्या मैत्रीचा फटका उत्तर भारतात बसू शकतो, अशी भीती भाजपला वाटत आहे. यूपी आणि बिहारचे लोक महाराष्ट्रात जाऊन लोकांच्या नोकऱ्या हिसकावून गुन्हेगारी घटना घडवत असल्याचा आरोप पूर्वी राज ठाकरे करत होते.\nat मे ०५, २०२२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nSatara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखत...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज\nSMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Mir...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal ...\nजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी\nजुन्नर : जुन्नर - मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2021/09/15/bcci-big-announcement-for-cricket-fans-ahead-of-ipl-starting-on-sunday/", "date_download": "2022-05-18T22:51:02Z", "digest": "sha1:FHGCUKIAMTTK4I2FAJVRN444I4CJV5E6", "length": 7733, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "रविवारपासून सुरु होणाऱ्या आयपीएलआधीच बीसीसीआयची क्रिकेट रसिकांसाठी मोठी घोषणा - Majha Paper", "raw_content": "\nरविवारपासून सुरु होणाऱ्या आयपीएलआधीच बीसीसीआयची क्रिकेट रसिकांसाठी मोठी घोषणा\nक्रिकेट, मुख्य / By माझा पेपर / आयपीएल, कोरोना निर्बंध, बीसीसीआय / September 15, 2021 September 15, 2021\nनवी दिल्ली – रविवारपासून इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) उर्वरित पर्व सुरु होत असून त्याआधी क्रिकेट रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयपीएल आयोजन समितीने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार प्रेक्षकांना या आयपीएलसाठी मैदानामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. १९ सप्टेंबर म्हणजेच रविवारी पाचवेळा ही स्पर्धा जिंकणारा मुंबई इंडियन्सचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील तर तीनदा आयपीएल विजेता राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्सच्या संघाशी सामना खेळणार आहे. सीएसकेचा संघ धोनीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार असून हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.\nआमच्यासाठी हा सामना खास असणार आहे कारण आयपीएल आता त्यांच्या चाहत्यांचे स्टेडियममध्ये स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे. कोरोना परिस्थितीमुळे असणाऱ्या निर्बंधांमुळे असणारी चाहत्यांच्या उपस्थितीवरील बंदी उठवण्यात आल्याचे आयपीएलने म्हटले आहे. १६ सप्टेंबर म्हणजेच उद्यापासून या सामन्यांची तिकीट चाहत्यांना विक्रीसाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. आयपीएलच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच iplt20.com वर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच latinumList.net या वेबसाईटवरुनही तिकीटे विकत घेता येतील.\nआयपीएलचे उर्वरित सामने दुबई, शारजा आणि आबु धाबीमधील मैदानांवर खेळवले जाणार आहे. कोरोना नियमांचे पालन करुन आणि युएई सरकारने आखून दिलेल्या नियमांनुसार या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या सत्रामध्ये आयपीएल २०२१ मध्ये २९ सामने खेळवण्यात आले. पण काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे अनिश्चित काळासाठी आयपीएल स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर आयपीएल युएईमध्ये घेण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतला. याच ठिकाणी खेळवली टी २० विश्वचषक स्पर्धा १९ ऑक्टोबरपासून जाणार असल्यामुळे बीसीसीआयने येथेच सामने खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2022/03/14/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%93%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%9A/", "date_download": "2022-05-18T23:33:07Z", "digest": "sha1:GXWNMIQJVMNPFEXEZFF43NBGLC2ULJ2U", "length": 5030, "nlines": 68, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "शाओमी रेडमी १० सी लाँच - Majha Paper", "raw_content": "\nशाओमी रेडमी १० सी लाँच\nतंत्र - विज्ञान, मोबाईल, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / १० सी, रेड मी, शाओमी, स्मार्टफोन / March 14, 2022 March 14, 2022\nहँडसेट निर्माता कंपनी शाओमीचा सबब्रांड रेडमीने ग्राहकांसाठी नवा स्मार्टफोन रेडमी १० सी नावाने बाजारात आणला आहे. या फोन साठी ६.७१ इंची एलसीडी डिस्प्ले दिला गेला आहे. या फोनच्या ४ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेजची किंमत १४४१८ रुपये असून १२८ जीबी स्टोरेज साठी १६०८१ रुपये मोजावे लागतील असे समजते.\nया स्मार्टफोन साठी अँड्राईड ११ वर आधारित एमयुआय १३ ओएस दिली गेली असून स्पीड, मल्टीटास्किंग साठी स्नॅपड्रॅगन ६८० प्रोसेसर आहे. १० डब्ल्यू फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी ५ हजार एमएएच बॅटरी आहे. बॅक पॅनलवर ५० एमपीचा प्रायमरी कॅमेरा, २ एमपीचे सेकंडरी सेन्सर आणि सेल्फी व्हिडीओ साठी फ्रंटला ५ एमपीचा कॅमेरा दिला गेला आहे. ब्ल्यू, ब्लॅक आणि ग्रीन कलर मध्ये हा फोन उपलब्ध केला गेला आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/eleventh-entry-trumpet-sounded-probable-schedule-announced/", "date_download": "2022-05-18T23:43:09Z", "digest": "sha1:I3OZVGZL6EROWIWESO3P5KBRPNHJ6VR2", "length": 11634, "nlines": 77, "source_domain": "analysernews.com", "title": "११ वीच्या प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर", "raw_content": "\nअकरावी प्रवेशाचे बिगुल वाजले;संभाव्य वेळापत्रक जाहीर\nपुणे : शिक्षण विभागाने यंदाच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार येत्या १७ मेपासून विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठीचा पहिला भाग तर दुसरा भाग दहावीचा निकाल लागल्यानंतर भरता येणार आहे. यंदा प्रवेशाच्या नियमित तीन आणि एक विशेष फेरी राबविण्यात येणार आहे, तर एफसीएफएस फेरीऐवजी प्रतीक्षा यादी लावण्यात येणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.\nराज्यात दरवर्षी अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया दहावीच्या निकालानंतरच सुरू केली जाते. राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, नाशिक या महापालिका क्षेत्रात ११ वीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते. सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून वरील क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येत आहेत. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात अकरावी प्रवेश प्रक्रिया ३१ डिसेंबर २०२१ रोजी पूर्ण झाली होती. यंदा दहावीच्या परीक्षा ४ एप्रिलला संपल्या आहेत. आता सन २०२२-२३ मधील ११ वी प्रवेश प्रक्रियेची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे.\nमाध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक महेश पालकर यांनी अकरावीच्या आगामी प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक आणि मार्गदर्शक सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. १० वी परीक्षेचा जाहीर होण्यापूर्वी १७ मेपर्यंत अकरावी प्रवेशासाठीचा पहिला भाग अर्थात प्रवेश अर्जाचा भाग-१ भरता येणार आहे. १० वीचा निकाल जाहीर होईपर्यंत कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया राबवली जाईल, तर निकाल जाहीर झाल्यावर प्रवेश अर्जाचा भाग-२ भरून महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवणे, गुणवत्ता यादी जाहीर करणे, प्रत्यक्ष प्रवेश देणे आदी प्रक्रिया होईल. प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित फेऱ्या, एक विशेष फेरी होईल, तर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीऐवजी प्रतीक्षा यादी करण्याचे नियोजन असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी २३ मे ते दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत सुरू राहील. प्रवेश प्रक्रियेची माहिती https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.\nअकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची पूर्वतयारी तातडीने सुरू करावी. प्रवेश प्रक्रियेचे टप्पे समजावून घेऊन त्यानुसार नियोजन करावे. पालक विद्यार्थ्यांसाठी उदबोधन वर्ग, शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करावे. विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याबाबत संबंधित यंत्रणेस विनंती करावी. मागासवर्गीय अथवा विशेष प्रवर्गात समाविष्ट होणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांना लागू असलेल्या आरक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे अगोदरच काढून ठेवण्याबाबत जागृत करावे. त्यासाठी संबंधित महसूल यंत्रणेस विद्यार्थ्यांना कागदपत्रे वेळेत मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याबाबत विनंती करणे, माध्यमिक शाळांनी नववी-दहावीमधील विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करून शाळेत असतानाच अशी कागदपत्रे विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे अशा उपाययोजना कराव्यात, अशा सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिल्या आहेत.\nअसे आहे अकरावी प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक\nविद्यार्थी, पालक, कनिष्ठ महाविद्यालये यांचे उदबोधन –एप्रिल २०२२\nअर्जाचा भाग एक भरणे सराव –१ ते १४ मे\nविद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर नोंदणी, अर्ज भाग-१ भरणे, तपासणे – दि.१७ मे ते दहावी निकालापर्यंत\nउच्च माध्यमिक शाळा नोंदणी – दि.२३ मे ते दहावी निकालापर्यंत\nअर्जाचा भाग-२ भरणे – दहावी निकालानंतर पुढील पाच दिवस\nकोटांतर्गत राखीव जागांवरील प्रवेश सुरू – दहावी निकालानंतर पुढील पाच दिवस\nप्रवेश फेर्‍या व अ‍ॅलॉटमेंट प्रवेश\nपहिली नियमित फेरी –१० ते १५ दिवस\nदुसरी नियमित फेरी – ७ ते ९ दिवस\nतिसरी नियमित फेरी – ७ ते ९ दिवस\nविशेष फेरी – ७ ते ८ दिवस\nऔरंगाबादेतील ऐतिहासिक वारसा अजिंठा वेरूळ लेणी\nडिस्चार्जनंतर २ दिवसांतच मंत्री धनंजय मुंडे मंत्रालयात दाखल\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील २१ मेची सभा रद्द\nराहुल गांधींना नेत्यांऐवजी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट; हार्दिक पटेलचा निशाणा\nशिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एआयएमआयएमच्या प्रवक्त्याला अटक\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा तडकाफडकी राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/reliance-jio-annual-recharge-plan-offering-more-than-1000gb-data/articleshow/89055329.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article14", "date_download": "2022-05-18T22:25:29Z", "digest": "sha1:CSKY4ER3GI5DD7UJ3WPYRZLT2TJ4YGSH", "length": 13752, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nJio Plans: वर्षाला एकदाच करा रिचार्ज १०००GB डेटा आणि मोफत कॉलिंग, Jio चे ३६५ दिवसांच्या वैधतेसह येणारे 'हे' प्लान एकदा पाहाच\nटेलिकॉम कंपनी Reliance Jio कडे वर्षभराच्या वैधतेसह येणारे अनेक शानदार प्लान्स उपलब्ध आहेत. जिओच्या या प्लान्समध्ये ३६५ दिवसांच्या वैधतेसह एक हजार जीबीपेक्षा अधिक डेटा मिळेल.\nजिओच्या वर्षभराच्या प्लानमध्ये मिळतात अनेक फायदे.\nप्लानमध्ये मिळेल १०००GB डेटा.\nडिज्नी+ हॉटस्टारचा मिळेल फायदा.\nनवी दिल्ली: टेलिकॉम कंपनी Reliance Jio कडे २८ दिवसांपासून ते वर्षभराच्या वैधतेसह येणारे प्लान्स आहेत. ग्राहकांची वर्षभराच्या प्लान्सला देखील पसंती मिळताना दिसत आहे. या प्लान्समुळे वारंवार रिचार्ज करण्याची गरज पडत नाही. जिओच्या या प्लान्समध्ये १,०९५ जीबीपर्यंत डेटा मिळतो. तसेच, अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक बेनिफिट्स दिले जात आहे. जिओच्या या वर्षभराच्या वैधतेसह येणाऱ्या प्लान्सविषयी जाणून घेऊया.\nवाचा: Prepaid Plans: किंमत समान, फायदे वेगवेगळे जिओच्या 'या' प्लानसोर Airtel-Vi फेल, मिळेल ९० GB डेटा आणि Disney+ Hotstar\nजिओचा २,८७९ रुपयांचा प्लान\nजिओच्या या प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. दरमहिन्याचा खर्च पाहिल्यास तुम्हाला महिन्याला २३९.९ रुपये खर्च येईल. या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा यानुसार एकूण ७३० जीबी डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.\nजिओचा ३,११९ रुपयांचा प्लान\nजिओच्या ३,११९ रुपयांच्या प्लानची वैधता ३६५ दिवस असून, यामध्ये दररोज २ जीबी डेटासह अतिरिक्त १० जीबी डेटा मिळतो. म्हणजेच प्लानमध्ये एकूण ७४० जीबी डेटा दिला जात आहे. या प्लानमध्ये महिन्याला २५९.९ रुपये खर्च येतो. तसेच, १ वर्षासाठी Disney+ Hotstar Mobile सबस्क्रिप्शन, दररोज १०० एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग आणि जिओ अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळतो.\nरिलायन्स जिओचा २,९९९ रुपयांचा प्लान\nजिओच्या २,९९९ रुपयांच्या प्लानची वैधता ३६५ दिवस असून, यामध्ये दररोज २.५ जीबी डेटा दिला जात आहे. म्हणजेच, प्लानमध्ये एकूण ९१२.५ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये महिन्याचा खर्च २४९.९ रुपये आहे. या प्लानमध्ये मोफत अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. तसेच, जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे.\nरिलायन्स जिओचा ४,१९९ रुपयांचा प्लान\nजिओच्या ४,१९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा दिला जात आहे. प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. यात एकूण १,०९५ रुपये डेटा मिळतो. या प्लानचा महिन्याचा खर्च ३४९.९ रुपये आहे. याशिवाय प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे.\nवाचा: Samsung Smartphone: सॅमसंगचा धमाका तब्बल ५ हजार रुपयांनी कमी केली ‘या’ लोकप्रिय फोनची किंमत, मिळतो ६४ MP कॅमेरा\nवाचा: Gmail: तुमचे जीमेल अकाउंट तर हॅक झाले नाही ना ‘या’ सोप्या स्टेप्सच्या माध्यमातून करा चेक\n धुमाकूळ घालायला येतोय Samsung चा ‘हा’ स्वस्त स्मार्टफोन; जाणून घ्या संभाव्य फीचर्स\nमहत्वाचे लेखBroadband Plans: ६ महिन्यांच्या व्हॅलिडिटीसह येणाऱ्या 'या' ब्रॉडबँड प्लान्समध्ये ३०० Mbps पर्यंत स्पीडसह बिलावर ९० % पर्यंत सूट\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nअप्लायन्सेस या 5 star energy saving ac मुळे गारवा मिळेल फर्स्ट क्लास आणि बिलही होईल कमी\nAdv: मेगा इलेक्ट्रॉनिक्स डे - ट्रेंडिंग गॅजेट्स आणि ॲक्सेसरिजवर भन्नाट डिल्स\nशिक्षण मोठ्या शहरांमध्ये नवीन नोकरी जॉईन करण्यापूर्वी हे वाचा\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य १९ मे २०२२ : 'या' राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत विशेष लाभ\nकार-बाइक Suhana Khan ते Aarav Kumar, बॉलिवूड सेलिब्रेटींच्या मुलांकडे लग्जरी कार्सचा ताफा\nरिलेशनशिप पुरूषहो, बायकोपासून कायम लपवून ठेवा ‘या’ 5 गोष्टी, नाहीतर भोगावे लागतील भयंकर परिणाम..\nकरिअर न्यूज Top Boarding School: करिना कपूर आणि अन्य अनेक सेलिब्रिटी कोणत्या बोर्डिंग स्कूलमधून शिकले 'हे'आहेत देशातले प्रसिद्ध बोर्डिंग स्कूल\nप्रेग्नंसी/पेरेंटिंग सिंगल फादर असण्याचे तोटे आणि फायदे सांगतोय अभिनेता तुषार कपूर\nमोबाइल Apple चे मोठे अपडेट iPhone यूजर्सना मिळणार अनेक नवीन फीचर्स, जे वाढवतील फोन वापरण्याचा एक्स्पीरियंस\nजालना दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण; केली तब्बल ४ कोटींची मागणी, पण घडले असे की...\nमुंबई बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा, उद्धव ठाकरे यांचं आवाहन\nसिनेन्यूज हृता दुर्गुळे झाली मिसेस प्रतिक शाह, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला लग्नसोहळा\nपुणे वसंत मोरेंना भेटीची वेळ दिली, न भेटताच राज ठाकरे मुंबईकडे रवाना\nदेश ...तर मी राज ठाकरे यांच्याशी दोन हात केले असते, पैलवान खासदार बृजभूषण गरजले\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.absolutviajes.com/mr/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4/", "date_download": "2022-05-18T23:59:42Z", "digest": "sha1:WTQTU7MTVAIOTENAD7O6TBSMQBFWEWE2", "length": 8701, "nlines": 94, "source_domain": "www.absolutviajes.com", "title": "भारत - अबोलॉट ट्रॅव्हल | Absolut प्रवास", "raw_content": "चिन्ह स्केचसह तयार केले\nभाड्याने देणार्‍या मोटारी बुक करा\nश्रीलंकेला भेट देणे: स्पॅनिश पर्यटकांना व्हिसाची गरज आहे का\nपोर्र एमिलियो गार्सिया बनवते 4 महिने .\nश्रीलंका हा एक देश आहे ज्याने अलिकडच्या वर्षांत पर्यटन स्थळ म्हणून अधिक प्रासंगिकता प्राप्त केली आहे….\nपोर्र बीज संवर्धन बनवते 11 महिने .\nBollywood० च्या दशकात बॉलिवूड हा शब्द भारतातील चित्रपटसृष्टीला देण्यात आला होता ...\nभारतातील प्रमुख औषध कंपन्या कोणत्या आहेत\nपोर्र डॅनियल बनवते 11 महिने .\nभारतीय औषधी उद्योग जगातील सर्वात मोठ्या उद्योगांपैकी एक आहे. भारतातील मुख्य औषधी कंपन्या यामध्ये आहेत ...\nपोर्र बीज संवर्धन बनवते 11 महिने .\nआजच्या समाजात स्टिरिओटाइप या संकल्पनेला अधिकाधिक महत्त्व प्राप्त होत आहे. आम्ही त्यांच्याभोवती राहतो, ते स्वत: ची पुनरावृत्ती करतात ...\nसविता भाभी: भारतातील सर्वात लोकप्रिय आणि विवादास्पद कॉमिक पट्टी\nपोर्र मारुझेन बनवते 11 महिने .\nमला कॉमिक्स वाचायला आवडते आणि हा एक प्रकारचा कला आहे ज्याची खरोखरच सीमा नसते. हे कदाचित कॉमिक्स ...\nभारताच्या सर्वात महत्वाच्या भाषा\nपोर्र मारुझेन बनवते 11 महिने .\nभारत हा जगातील सर्वात मोठा आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक आहे. यात 1.400 दशलक्षाहून अधिक रहिवासी आहेत आणि ...\nहिंदू धर्माचे तीन मुख्य देव\nपोर्र डॅनियल बनवते 1 वर्ष .\nहिंदू धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्मांपैकी एक आहे, ज्याचा अभ्यास 1.100 दशलक्षाहून अधिक लोक करतात ...\nभारतात सर्वाधिक वापरलेले मसाले कोणते आहेत\nपोर्र मारुझेन बनवते 1 वर्ष .\nमसाल्यांचे जग प्रभावी आहे. मला माझ्या स्वयंपाकघरातील कपाट उघडणे आणि वास घेणे आवडते ...\nभारतातील सर्वात महत्वाचे राजवाडे\nपोर्र मारुझेन बनवते 1 वर्ष .\nभारत हा एक वैविध्यपूर्ण आणि नितांत संस्कृती असलेला एक प्रचंड देश आहे. यात 1.400 दशलक्षाहून अधिक रहिवासी आहेत आणि ...\nकोलकाता हे भारतातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक आहे\nपोर्र डॅनियल बनवते 1 वर्ष .\nब्रिटीश भारताची प्राचीन राजधानी कलकत्ता अजूनही त्या जुन्या अभिजातपणाची काहीशी कायम ठेवत आहे.\nविष्णू: भारतातील सर्वात महत्वाचे देवता\nपोर्र बीज संवर्धन बनवते 1 वर्ष .\nआपण आपल्या पुढच्या सुट्टीवर भारतात प्रवास करू इच्छिता आणि आपल्याला त्या संस्कृतीबद्दल अधिक शोधण्यात स्वारस्य आहे आणि ...\nगॅस्ट्रोनोमी ऑफ इंडियाचा इतिहास\nभारतीय साहित्याचे महान लेखक\nभारतातील सर्वोत्तम ऑनलाइन शॉपिंग साइट कोणती आहेत\nभारतातील मुख्य बंदरे कोणती आहेत\nसाडी आणि टिळक: हिंदू परंपरेचे प्रतीक\nभारताचे हवामान: वर्षाला जाण्यासाठी सर्वात योग्य वेळ कोणता आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2020/04/Kj3uPI.html", "date_download": "2022-05-18T23:55:00Z", "digest": "sha1:KEAL2VWBWE3KZVNYJFL5IFXSSDSQWG47", "length": 14878, "nlines": 33, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "रात्रीच्या पावणे अकरालाही वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई अलर्ट .", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nरात्रीच्या पावणे अकरालाही वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई अलर्ट .\nएप्रिल १२, २०२० • चंद्रकांत चव्हाण\nवाशिम दि.12:- राज्याचे गृहराज्यमंत्री आणि वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई वाशिम जिल्हयासाठी किती सतर्क व अलर्ट आहेत याचा प्रत्यय रात्री पावणे अकराला आला.काल रात्री 10.45 वा वाशिम जिल्हयातील रिसोड तालुक्यातील चिखली गावातील श्री.रमेश गिऱ्हे या गृहस्थाचा पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंना दुरध्वनी गेला त्या गृहस्थाने त्यांना सांगितले माझी 13 वर्षाची मुलगी गौरी खुप आजारी आहे. तिला तातडीने दवाखान्यात नेणे गरजेचे आहे. आमचे गावात दवाखान्याची सोय नाही. कोरोनामुळे सध्या जाम असल्याने वाहनाची कसलीही सोय नाही. गेले दोन तास मी वाहन मिळते का म्हणून प्रयत्न करतोय पण मला कसेलेही वाहन मिळून नाही राहिले तुम्हीच काहीतरी करा अशी कैफियत या गृहस्थांने पालकमंत्र्यांना सांगितली.पालकमंत्र्यांनी तात्काळ वाशिमचे जिल्हाधिकारी, रिसोडचे तहसिलदार यांना दुरध्वनी केला रिसोड तालुक्यातील चिखली गावातील श्री.रमेश गिऱ्हे या गृहस्थाचा मला फोन आला होता त्याची मुलगी गौरी खुप आजारी आहे त्या गृहस्थाला गावात कसलेही वाहन मिळत नाही तात्काळ ॲम्बूलन्स पाठवून त्यांच्या मुलीला जिल्हा रुग्णालयात आणून उपचार सुरु करायला सांगा. हा त्यांचा नंबर आहे. पालकमंत्री यांच्या फोनमुळे हालचाली गतीमान झाल्या आणि अर्ध्या तासात ॲम्बूलन्स चिखली या दुर्गम गावात पोहचली आणि गौरी गिऱ्हे या 13 वर्षाच्या मुलीला उपचाराकरीता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पालकमंत्र्याचा हा सतर्कपणा पाहून गिऱ्हे यांचा व त्यांच्या कुटुंबाचा ऊर भरुन आला.जनतेला सर्वोतोपरी मदत करण्याचा पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंचा हाच सतर्कपणा सध्या वाशिम जिल्हयातील जनता अनुभवत असून आमच्या जिल्हयाचे पालकमंत्री अलर्ट आणि सर्वसामान्य जनतेची कणव असणारे मंत्री असल्याची प्रतिक्रिया वाशिम जिल्हयातील जनतेमधून ना.देसाईंविषयी उमटू लागल्या आहेत.\nमुळचे सातारा जिल्हयातील गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांची वाशिम जिल्हयाच्या पालकमंत्रीपदी निवड झालेनंतर प्रथमत:च पालकमंत्री म्हणून त्यांचा या जिल्हयाशी संबध आला. पालकमंत्री झाल्या झाल्या त्यांनी वाशिम जिल्हयाचा तीन दिवसांचा दौराही केला या दौऱ्यामध्ये त्यांनी आपल्या कौशल्येतून राजकीय, शासकीय बैठका घेवून वाशिम जिल्हयातील विविध प्रश्न समजावून घेवून त्यावर धोरणात्मक निर्णय घेत वाशिम जिल्हयातील विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला.जिल्हयाच्या त्यांच्या पहिल्याच दौऱ्यामध्ये त्यांनी पालकमंत्री सतर्क आहेत म्हणून वाशिम जिल्हयातील जनतेची मनेही जिंकली.जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून जिल्हयाच्या सर्वांगीण विकासाची जनतेला येणाऱ्या अडचणी सोडविण्याची जबाबदारी आता माझी आहे ती मी लिलया पेलेन अशी ग्वाही देणारे ना.शंभूराज देसाई हे खरोखरच या संकटाच्या काळात वाशिम जिल्हयातील जनतेच्या पाठीशी ठाम उभे असल्याचे दिसून येत आहे.\nकोरोनाच्या प्रादुभावामुळे राज्यामध्ये असणाऱ्या लॉकडाऊनच्या काळात वाशिम जिल्हयातील जनतेला भेडसावणाऱ्या विविध अडचणीत जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून ना.शंभूराज देसाई हे जनतेच्या मदतीला धावून येत आहेत. लॉकडाऊनच्या काळात पालकमंत्री ना.देसाई यांनी वाशिम जिल्हयातील जनतेला येणाऱ्या अडचणी ते तातडीने कशाप्रकारे सोडवित आहेत याचे अनेक किस्से सध्या वाशिम जिल्हयातील जनतेकडून सांगितले जात आहेत. कोरोनाचे संकट आलेनंतर वाशिम जिल्हयातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 01 कोटी रुपयांचा निधी कोरोनापासून जनतेचा बचाव करण्याकरीता उपयोगात आणण्याच्या सुचना त्यांनी जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांना दिल्या.01 कोटी रुपयांचा निधी जनतेच्या आरोग्याकरीता देण्याचा त्यांनी निर्णय घेताच त्यांच्या निर्णयाचे या जिल्हयामध्ये मोठे कौतुक करण्यात आले.गेली तीन,चार आठवडे ते कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पाटण विधानसभा मतदारसंघात, सातारा जिल्हयात कार्यरत असले तरी त्यातूनही वेळ काढून वाशिम जिल्हयातील कोरोनासंदर्भातील सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी दिवसातून दोनदा वाशिमचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून लॉकडाऊनच्या काळात जिल्हयामध्ये आरोग्य सुविधा, औषधांची उपलब्धता तसेच स्वस्त धान्याचे वाटप कुठेपर्यंत आले आहे बाहेर गांवाहून किती लोक आले आहेत त्यांच्या आरोग्य तपासण्या केल्या का बाहेर गांवाहून किती लोक आले आहेत त्यांच्या आरोग्य तपासण्या केल्या का कायदा व सुव्यवस्था सुरळीत आहे का कायदा व सुव्यवस्था सुरळीत आहे का कोरोनासंदर्भात अधिकच्या कोणकोणत्या उपाययोजना करायच्या याविषयी सातत्याने ते आदेश देताना दिसत आहेत.\nकोरोनाच्या पार्श्वभूमिवर शासनाने संबधित जिल्हयाच्या पालकमंत्र्याच्या दुरध्वनीची यादीच सोशल मिडीयावर प्रसारित केली आहे. त्यामुळे वाशिम जिल्हयातील जनतेला कसलीही अडचण आली की येथील जनता थेट पालकमंत्री ना.शंभूराज देसाई बोलत आहात काय मला रेशनिंगचे धान्य नाही मिळाले, हा दुकानदार जादा दराने धान्य विकत आहे, मला अशी अशी अडचण येवून राहिली माझी अडचण दुर करा अशा अनेक समस्या येथील लोक पालकमंत्र्यांना दुरध्वनीवरुन सांगत आहेत.ना.शंभूराज देसाईही वाशिम जिल्हयातील कुणाचाही रात्रीअपरात्री दुरध्वनी गेला की तात्काळ त्यांची समस्या जाणून घेवून त्यावर तोडगा काढत आहेत आणि विशेष म्हणजे त्यांचे काम झाले म्हणून आलेल्या दुरध्वनीवर स्वत: तेच संबधित व्यक्तीला तुमची थोडया वेळात अडचण दुर होईल मी संबधित अधिकारी यास सांगितले आहे असे सांगत आहेत याचे विशेष कौतुक वाशिम जिल्हयातील जनता करीत असून आम्हाला अलर्ट आणि सतर्क पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या रुपाने मिळाले आहेत हे वाशिम जिल्हयातील जनताच अभिमानाने सांगू लागली आहे.\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82+%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80+%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2022-05-19T00:05:41Z", "digest": "sha1:NUAQ2CX6F4YVCBIOEFSTWVLGPDVRU2KR", "length": 3058, "nlines": 29, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nशाहू महाराज स्मृतीशताब्दी वर्ष\nशाहू महाराज स्मृतीशताब्दी वर्ष\nशाहू महाराज: रयतेच्या कल्याणाचा जाहीरनामा मांडणारा राजा\nवाचन वेळ : १० मिनिटं\nराजर्षी शाहू महाराजांनी जे महान ऐतिहासिक कार्य केलं; त्याची नोंद अर्वाचीन काळातला महाराष्ट्राचा, एवढंच नाही, तर भारताचा इतिहास लिहिणार्‍यांना करावीच लागेल. येत्या ६ मेपासून राजर्षी शाहू स्मृतीशताब्दीला सुरवात होतेय. त्यानिमित्तानं राजर्षी शाहू यांच्याविषयी, तसंच जन्मशताब्दी ते स्मृतीशताब्दीदरम्यान झालेल्या विविधांगी कार्याचा आढावा घेणारा हा लेख.\nशाहू महाराज स्मृतीशताब्दी वर्ष\nशाहू महाराज: रयतेच्या कल्याणाचा जाहीरनामा मांडणारा राजा\nराजर्षी शाहू महाराजांनी जे महान ऐतिहासिक कार्य केलं; त्याची नोंद अर्वाचीन काळातला महाराष्ट्राचा, एवढंच नाही, तर भारताचा इतिहास लिहिणार्‍यांना करावीच लागेल. येत्या ६ मेपासून राजर्षी शाहू स्मृतीशताब्दीला सुरवात होतेय. त्यानिमित्तानं राजर्षी शाहू यांच्याविषयी, तसंच जन्मशताब्दी ते स्मृतीशताब्दीदरम्यान झालेल्या विविधांगी कार्याचा आढावा घेणारा हा लेख......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2022/02/Russia-fires-missiles-at-Ukraine-war-breaks-out.html", "date_download": "2022-05-18T22:12:55Z", "digest": "sha1:BUCRUZTUXNZKSYNULRS2PE7ZJEBMRMMU", "length": 10909, "nlines": 82, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "ब्रेकिंग : रशियाने डागले युक्रेन वरती मिसाईल, युद्धाला सुरुवात - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome आंतरराष्ट्रीय आरोग्य ब्रेकिंग : रशियाने डागले युक्रेन वरती मिसाईल, युद्धाला सुरुवात\nब्रेकिंग : रशियाने डागले युक्रेन वरती मिसाईल, युद्धाला सुरुवात\nफेब्रुवारी २४, २०२२ ,आंतरराष्ट्रीय ,आरोग्य\nयुक्रेन : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेन विरोधात सैन्याला स्पेशल ऑपरेशन करणाचे आदेश दिले आहे. शिवाय युक्रेनच्या सैन्याला आपले शस्त्रे खाली ठेवून घरी जा, अन्यथा रक्तपात अटळ असा इशारा पुतीन यांनी दिला आहे.\nपुतीन यांच्याकडून युद्धाची घोषणा केल्यानंतर किवसह अनेक शहरांमध्ये मिसाईलने बॉम्ब हल्ले करण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे. तर संयुक्त राष्ट्राने पुतिन यांना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे.\nमहात्मा गांधी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती\nफिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती, 20 हजार ते 1 लाख रूपये पर्यंत पगार \nरशिया आणि युक्रेनमध्ये अनेक दिवसांपासून तणाव होता. रशियाने युक्रेनमधील दोन प्रदेशांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली. यानंतर अमेरिका आणि युरोपसह इतर देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादली आहेत.\nएएफपी या वृत्तसंस्थेनुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युद्धाची घोषणा केली असून युक्रेनची राजधानी कीवमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त आहे.\nअंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या \"या\" मागण्या मान्य, कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे\nat फेब्रुवारी २४, २०२२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nUnknown २४ फेब्रुवारी, २०२२ रोजी ६:२१ PM\nयुद्ध करून, कुणाचे,हीी चांगलें, होणार नाही,\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nSatara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखत...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज\nSMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Mir...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal ...\nजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी\nजुन्नर : जुन्नर - मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.newsdanka.com/business/delhivery-ipo-come-soon/53709/", "date_download": "2022-05-18T22:18:36Z", "digest": "sha1:ZZO2XI3SINVJQL3POSCKOOIDKBVIB2GM", "length": 13581, "nlines": 136, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Delhivery Ipo Come Soon", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरअर्थजगतनव्या आयपीओची 'डेलिव्हरी' घराघरात\nनव्या आयपीओची ‘डेलिव्हरी’ घराघरात\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nसध्या आपल्या देशात अनेक कंपनीचे आयपीओची येत आहेत. नुकताच एलआयसीचा आतापर्यांतचा सर्वात मोठा आयपीओ आला. जो ४ मे रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला होता. आता सेबीकडून परवानगी मिळाल्यानंतर आणखी नऊ कंपन्या त्यांचा आयपीओ बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. त्यातील एका कंपनीचा आयपीओ ११ मे ला येतोय. ही कंपनी म्हणजे वितरण क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठ्या लॉजिस्टिक कंपन्यांनपैकी एक. डेलिव्हरी लिमिटेड असं या कंपनीचे नाव आहे.\nजेव्हा पण आपण ऑनलाईन वस्तू अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वरून मागवतो तेव्हा जरुरी नसते जो वितरण करेल तो याच कंपनीचा असेल. वितरण कंपन्या ह्या वेगळ्या असतात अश्याच वितरण कंपन्यांनपैकी एक ही डेलिव्हरी कंपनी आहे. डेलिव्हरी ही एक भारतीय लॉजिस्टिक आणि ई-कॉमर्स पुरवठा करणारी कंपनी आहे, जी हरियाणामध्ये आहे. डेलिव्हरीची स्थापना मे २०११ मध्ये SSN Logistics Ltd म्हणून करण्यात आली होती. २०११ मध्ये साहिल बरुआ, मोहित टंडन, भावेश मंगलानी, सूरज सहारन आणि कपिल भारती यांनी या कंपनीची स्थापना केली. सुरवातीला ही कंपनी काही लोकल स्टोर्ससाठी डिलेव्हरी सेवा पुरवत होती. ज्यावेळी ही कंपनी स्टोर्ससाठी सेवा पुरवत होती तेव्हा भारतात ऑनलाईन शॉपिंग आणि ई कॉमर्स क्षेत्र वेगाने पसरत होते. त्यांनतर मग या कंपनीने सुद्धा ई-कॉमर्स कंपन्यांना लॉजिस्टिक सेवा देण्यास सुरवात केली. २०१९ मध्ये जेव्हा या कंपनीची मूल्य दीड अब्ज डॉलर होती तेव्हा ही कंपनी युनिकॉर्न बनली. युनिकॉर्न म्हणजे अश्या कंपन्या ज्या स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध न होता १०० कोटी मूल्यापर्यंत पोहोचतात. अश्या कंपन्यांचा समावेश युनिकॉर्न क्लब मध्ये होतो.\nडेलिव्हरी कंपनीचे आजच्या घडीला जवळपास २३ हजार ग्राहक असून या कंपनीने ई कॉमर्स क्षेत्रातील २२ टक्के मार्केट व्यापला आहे. या कंपनीचं इक्विटी शेअर कॅपिटल ६४ कोटी २३ लाखाच्या घरात आहे. तर या कंपनीतील चार स्टेकहोल्डर्स त्यांचा जवळपास २ कोटी ५३ लाखांचा स्टेक विकणार आहेत. म्हणून या कंपनीचा आयपीओ येणार असून ही कंपनी स्टोक मार्केट मध्ये लिस्टेड होणार असल्याचे म्हटलं जातंय. तर डिसेंबर २०२१ पर्यंत या कंपनीचा संपूर्ण महसूल ४ हजार ९११ करोड होता. मात्र अजून ही कंपनी प्रॉफिट मेकिंग झालेली नाही. कारण या कंपनीची आता सुरुवात असून सुरुवातीला कोणत्याही कंपनीच्या इन्व्हेस्टमेंट त्यांच्या वाढीवर जास्त खर्च होते.\nयेणाऱ्या या आयपीओतून कंपनीचा ५ हजार २३५ करोडचा निधी उभारण्याचा प्रयत्न असणार आहे. यामध्ये ४ हजार कोटी रुपयांचे फ्रेश इश्यू असून ही रक्कम कंपनीच्या विकासासाठी वापरली जाणार आहे. तर उरलेली १ हजार २३५ कोटी रक्कम ही जे कंपनीतून स्टेक बाहेर काढत आहेत त्या स्टेकहोल्डर्सना मिळणार आहे. या कंपनीचा आयपीओ ११ मे रोजी खुला होईल आणि १३ मे पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असणार आहे. आयपीओची किंमत ४६२ ते ४८७ या दरम्यान असून कर्मचाऱ्यांना २५ रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. तर या आयपीओत एका लॉटमध्ये ३० शेअर असणार आहेत म्हणजे जर या आयपीओत गुंतवणूक करायची असेल तर कमीत कमी १४ हजार ६१० रुपये गुंतवावे लागणार आहेत. आणि गुंतवणूकदार एका लॉटपासून पासून ते १३ लॉट पर्यंत या कंपनीचे आयपीओ घेऊ शकणार आहेत.\nशिवसेनेची लिलावतीत दादागिरी; नर्सेस, डॉक्टर, वॉर्ड बॉयना धमकावले\nसदावर्ते यांची नवी संघटना, ‘एसटी कष्टकरी जनसंघ’\nशिवसेनेची लिलावतीत दादागिरी; नर्सेस, डॉक्टर, वॉर्ड बॉयना धमकावले\nमुंबई-पुणे महामार्गावर अपघात, तीन मृत्यू\nतर फॅब इंडिया, कॅपिलरी टेक्नॉलॉजीज, हर्षा इंजिनिअरिंग, इन्फिनॉन बायोफार्मा, अथर इंडस्ट्रीज, सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी, एशियानेट सॅटेलाइट कम्युनिकेशन आणि सनातन टेक्सटाइल्स या आठ कंपन्यांचे लवकरच आयपीओ येणार आहेत.\nपूर्वीचा लेखनवाब तो गियो… सोबत आणखी कोण\nनव्या आयपीओची ‘डेलिव्हरी’ घराघरात\nनवाब तो गियो… सोबत आणखी कोण\nयोगी सरकार देणार,अयोध्येतील चौकाला लता मंगेशकरांचे नाव\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nनव्या आयपीओची ‘डेलिव्हरी’ घराघरात\nनवाब तो गियो… सोबत आणखी कोण\nयोगी सरकार देणार,अयोध्येतील चौकाला लता मंगेशकरांचे नाव\nश्रीलंकेच्या पंतप्रधांनांनी दिला राजीनामा\nसदावर्ते यांची नवी संघटना, ‘एसटी कष्टकरी जनसंघ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pantnagaritimes.com/2019/01/blog-post_33.html", "date_download": "2022-05-18T23:42:45Z", "digest": "sha1:E4P4IKQRAHYP3NWWOA6S6PU7F3LKER5J", "length": 8198, "nlines": 52, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "हुन्नूर येथे व्हीव्हीपॅट वोटिंग मशीन चे प्रात्यक्षिक - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक हुन्नूर येथे व्हीव्हीपॅट वोटिंग मशीन चे प्रात्यक्षिक\nहुन्नूर येथे व्हीव्हीपॅट वोटिंग मशीन चे प्रात्यक्षिक\nमंगळवेढा / मदार सय्यद\nहुन्नूर ता. मंगळवेढा येथे व्ही व्ही पॅट वोटिंग मशीन चे प्रात्यक्षिक गावकामगार तलाठी कार्यालयात दाखवण्यात आले. निवडणुकीदरम्यान मतदारांनी आपण केलेले मतदान त्याच उमेदवाराला किंवा त्याच चिन्हाला मिळाले किंवा नाही हे समजण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदान यंत्रांमध्ये सुधारणा करून मतदारांना आपण केलेले मतदान पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याची मतदारांना माहिती व्हावी यासाठी गावोगावी फिरून या मशीनचे प्रात्यक्षिक सध्या महसूल चे कर्मचारी करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून हुन्नूर येथे उपस्थित ग्रामस्थांना प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.\nबातमी जाहिरात साठी संपर्क साधा मो.नं-9834773995/9970090885\nयावेळी सरपंच शशिकांत काशीद सुरेश चव्हाण,शाहीर यशवंत खताळ,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते संदीप पवार ,भगवान माने,एन.डी.भोसले,शंकर पुजारी, विजय चव्हाण, पोलीस पाटील लक्ष्मण इंगोले, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.\nमंडलाधिकारी एस. एन.घुगे, तलाठी डी.बी.मोरे, जे.के.कल्लाळे, या महसूलच्या कर्मचाऱ्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच नागरिकांनी विचारलेल्या शंकांचे समाधान केले.\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात...\nपत्नीचे चारित्र्यावर संशयाचा राग मनात धरून एसआरपीएफ जवानांचा गोळीबार मध्ये एक ठार , दोन जखमी\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळी बार केल्याची घटना सोलापुर जिल्ह्यातील बार्शी ता...\nमंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा\nमंगळवेढा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी शिक्षक भगिनींचा मेळाव...\nनंदेश्वरचे कामचुकार तलाठी बी.एस.शेख यांना निलंबीत करावे यासाठी रेखा कसबे यांचे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन\nमंगळवेढा / प्रतिनिधी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील रेखा सुनिल कसबे यांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्हीही नावे 7/12 उतार्‍यावर ला...\nजिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nमंगळवेढा / प्रतिनिधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ruturajpatildyp.com/post/%E0%A4%95-%E0%A4%B2-%E0%A4%B9-%E0%A4%AA-%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%B2-%E0%A4%B0-%E0%A4%9C-%E0%A4%AF-%E0%A4%AA-%E0%A4%A7-%E0%A4%AF-%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AF-%E0%A4%A5-%E0%A4%B2-%E0%A4%B8-%E0%A4%AF-%E0%A4%95-%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%B6-%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A4%AE-%E0%A4%A4-%E0%A4%9A-%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%A4-%E0%A4%A8-%E0%A4%89%E0%A4%AD-%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%AF-%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B2-%E0%A4%B2-%E0%A4%AF", "date_download": "2022-05-18T22:31:52Z", "digest": "sha1:36RBFEG7FVELQKDTQTERSKY7V3LPOXPB", "length": 3511, "nlines": 51, "source_domain": "www.ruturajpatildyp.com", "title": "कोल्हापुरतील राज्योपाध्याय नगर येथील संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने उभारण्यात आलेल्या..", "raw_content": "\nकोल्हापुरतील राज्योपाध्याय नगर येथील संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने उभारण्यात आलेल्या..\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरतील राज्योपाध्याय नगर येथील संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने उभारण्यात आलेल्या सुसज्ज ४८ बेड क्षमतेच्या कोरोना केअर सेंटरचे लोकार्पण पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.\nकोरोनाच्या या संकटकाळामध्ये शिवजयंती उत्सवासाठी होणारा खर्च टाळून लोकसहभागातून सेंटरची उभारणी करून संयुक्त उपनगर समितीने एक नवीन सामाजिक पायंडा पाडलाय.\nयावेळी महापालिका आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे, वसंतराव देशमुख माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कांबळे उपाध्यक्ष सचिन चौगुले, आनंदा पाटणकर शांकी मगदूम आदी उपस्थित होते.\nआज डी.वाय.पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूरचे उदघाटन...\nप्रिय डॉक्टर्स, आज १ जुलै, डॉक्टर्स डे. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा..\nचला उठा ... महाराष्ट्र घडवूया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/mother-and-two-daughters-drown-in-dam/", "date_download": "2022-05-18T22:40:50Z", "digest": "sha1:PHGJEE4ZHMK442WGT7ZCBJIWUN5FTFTY", "length": 7146, "nlines": 65, "source_domain": "analysernews.com", "title": "आईसह दोन मुलींचा धरणात बुडून मृत्यू", "raw_content": "\nआईसह दोन मुलींचा धरणात बुडून मृत्यू\nअकोला : धरणाच्या सांडव्यात बुडून आईसह दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना आज (२ मे) सकाळी अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा येथे उघडकीस आली. म्हशीला पाण्यातून बाहेर काढताना एकमेकीला वाचवताना या तिघीही पाण्यात बुडाल्याने ही दुर्घटना घडली. सरिता सुरेश घोगरे (आई), वैशाली सुरेश घोगरे आणि अंजली सुरेश घोगरे (मुली) अशी मृत तिघींची नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.\nबार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा येथील सरिता सुरेश घोगरे (वय ४० वर्षे) आणि त्यांच्या दोन मुली अंजली सुरेश घोगरे (वय १६ वर्षे) आणि वैशाली सुरेश घोगरे (वय १४ वर्षे) या तिघी आपल्या म्हशीचा शोध घेण्यासाठी रविवारी (१ मे) दुपारी तीन वाजता घरातून बाहेर पडल्या. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. कुटुंबातील प्रमुख असलेले सुरेश घोगरे यांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, या तिघींचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर त्यांनी या संदर्भात बार्शीटाकळी पोलिस ठाण्यात या तिघी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.\nदगडपारवा येथील धरणाच्या सांडव्याच्या पाण्यात आज सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गावकऱ्यांना सरिता, अंजली आणि वैशाली या तिघी मायलेकींचे मृतदेह आढळून आले. यासंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन गावकऱ्यांच्या मदतीने या तिघी मायलेकींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.\nमृत सरिता घोगरे आणि त्यांच्या दोन मुली रविवारी (१ मे) दुपारी म्हशी शोधण्यासाठी गेल्या होत्या. म्हशीला धरणाच्या सांडव्यातून बाहेर काढतानाच एकमेकीला वाचवताना तिघीही पाण्यात बुडाल्या. सुरुवातीला मोठी मुलगी अंजली ही पाण्यात बुडाली आणि तिला वाचवण्यासाठी गेलेली तिची आई सरिता आणि लहान बहीण वैशालीही पाण्यात बुडाली. यामुळे तिघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेने घोगरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.\nमोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी भाजपाची बुस्टर सभा : पटोले\nपवारांना हिंदू शब्दाची ॲलर्जी : राज ठाकरे\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील २१ मेची सभा रद्द\nराहुल गांधींना नेत्यांऐवजी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट; हार्दिक पटेलचा निशाणा\nशिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एआयएमआयएमच्या प्रवक्त्याला अटक\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा तडकाफडकी राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t2267/", "date_download": "2022-05-18T22:16:46Z", "digest": "sha1:M6AU6PK5BY25H5UQSFLNSAISN5VPRCVO", "length": 6165, "nlines": 154, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-कुठे आहेस तू?", "raw_content": "\nमनाची कळी माझ्या, उमलायची तुझ्यासाठी थांब्लीये,\nआयुष्यातली सुखाची घडी,वाट तुझी पाहत लाम्ब्लीये.\nपण कुठे आहेस तू\nयेशील ना जीवनी, तेंव्हा कसा असशील\nअसेल नाकावर राग की गोड-गोड हसशील\nपण कुठे आहेस तू\nबोलशील ना तू, तेंव्हा मला अगदी क्षीतीजापलीकडे नेशील,\nअन जगण्यापलीकडचाही आनंद, मला तुझ्या मीठीत देशील.\nपण कुठे आहेस तू\nहसशील ना तू, तेंव्हा आनंदेल तुझ्यासोबत धरती सारी,\nमी ही असेन तुझ्यासोबत, जलात वीर्घलणार्या साखरेपरी.\nपण कुठे आहेस तू\nरागाव्शील ना तू, तेंव्हा भासशील तप्त वाल्वंतापरी,\nमग हळुवार काढेन मी राग तुझा, बर्स्वेन तुझ्यावर प्रेमाच्या सरी.\nपण कुठे आहेस तू\nभासशील कधी पावसाळा तू,भासशील कधी हिवाळा ऋतू ,\nअवघं आयुष्य सहज फुल्वेन मी, हवास फक्त 'जवळ तू'.\nपण कुठे आहेस तू\n खूप स्वप्न बघते ना मी\nस्वप्नात काय अन सत्यात कायफक्त तुलाच शोधते मी.\nपण कुठे आहेस तू\nमन माझे आता,थकले तुला शोधूनी...\nतूच काढ मला आता ,बाहेर या स्वप्नामधुनी...\nRe: कुठे आहेस तू\nRe: कुठे आहेस तू\nRe: कुठे आहेस तू\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: कुठे आहेस तू\nपण कुठे आहेस तू\n खूप स्वप्न बघते ना मी\nस्वप्नात काय अन सत्यात कायफक्त तुलाच शोधते मी.\nपण कुठे आहेस तू\nमन माझे आता,थकले तुला शोधूनी...\nतूच काढ मला आता ,बाहेर या स्वप्नामधुनी...\nRe: कुठे आहेस तू\nRe: कुठे आहेस तू\nRe: कुठे आहेस तू\nपण कुठे आहेस तू\n खूप स्वप्न बघते ना मी\nस्वप्नात काय अन सत्यात कायफक्त तुलाच शोधते मी.\nपण कुठे आहेस तू\nमन माझे आता,थकले तुला शोधूनी...\nतूच काढ मला आता ,बाहेर या स्वप्नामधुनी...\nRe: कुठे आहेस तू\nपन्नास गुणिले दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2020/09/Corona-.html", "date_download": "2022-05-18T22:45:59Z", "digest": "sha1:WZC74OXRP3AND74VH63FGTBJARP7J5B5", "length": 7285, "nlines": 61, "source_domain": "www.mynagar.in", "title": "आतापर्यंत ३६ हजार नगरकर ठणठणीत", "raw_content": "\nआतापर्यंत ३६ हजार नगरकर ठणठणीत\n*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.४१ टक्के*\n*आज ५१८ रुग्णांना डिस्चार्ज तर ५५३ बाधितांची रुग्णसंख्येत भर*\nमाय अहमदनगर वेब टीम\n*अहमदनगर*: जिल्ह्यात आज ५१८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३६ हजार ६७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.४१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५५३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४६०० इतकी झाली आहे.\nजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १०३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १७६ आणि अँटीजेन चाचणीत २७४ रुग्ण बाधीत आढळले.\nजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४७,\nअकोले ०३, जामखेड ०२, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०९, नेवासा ०१, पाथर्डी ०३, राहुरी ०२, संगमनेर ०१, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर ०६, मिलिटरी हॉस्पिटल १४ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nखाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १७६ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ५२,\nअकोले ०१, जामखेड ०४, कर्जत ०४, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण १७, नेवासा १५, पारनेर ११, पाथर्डी ०३, राहाता १२, राहुरी १३, संगमनेर ०५, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर २३ आणि कॅन्टोन्मेंट ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nअँटीजेन चाचणीत आज २७४ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा २३, अकोले २८, जामखेड १७, कर्जत २८, कोपरगाव २०, नगर ग्रामीण २०, नेवासा १५, पारनेर ०४, पाथर्डी २२, राहाता २१, राहुरी ०२, संगमनेर ३८, शेवगाव २०, श्रीगोंदा १६ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nदरम्यान, आज ५१८ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा १०१, अकोले ०३, जामखेड ४४, कर्जत २१, कोपरगाव ३७, नगर ग्रामीण ४५, नेवासा ४४, पारनेर ३५, पाथर्डी ०६, राहाता २८, राहुरी ३४, संगमनेर ४२, शेवगाव ०३, श्रीगोंदा १३ आणि श्रीरामपूर ६२ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nअसा झाला आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात; आमदार म्हणाले मी फक्त....\nपिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल महापालिकेचे दुर्लक्ष ; शिवप्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा\nनिंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी कुस्त्यांचा हगामा राज्यात प्रसिद्ध : दोन दिवस चालणार यात्रोत्सव\nपिंपळगाव माळवी येथे स्थान प्रकट दिनानिमित्त यात्रा महोत्सव\nजेऊर यात्रोत्सवादरम्यान हजारो भाविकांचे दर्शन लाखोंची उलाढाल ; नामदार तनपुरे यांच्याकडून पाण्याची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/accident-to-the-car-of-kirtankar-indorikar-maharaj/", "date_download": "2022-05-18T23:08:52Z", "digest": "sha1:AGDJC5ZUB5SF2JSDWX2TPSA557X66EMW", "length": 6111, "nlines": 64, "source_domain": "analysernews.com", "title": "कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या गाडीला अपघात", "raw_content": "\nकीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या गाडीला अपघात\nजालना : सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या गाडीला जालना जिल्ह्यातील परतूर येथे काल बुधवारी रात्री दहाच्या सुमारास अपघात झाला. सुदैवाने या अपघातातून इंदोरीकर महाराज थोडक्यात बचावले असून, त्यांच्या गाडीचा चालक मात्र जखमी झाला आहे. इंदोरीकर महाराजांची गाडी रस्ता ओलांडणाऱ्या एका ट्रॅक्टरवर आदळून हा अपघात झाला.\nबुधवारी (१३ एप्रिल) रात्री जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील खांडवीवाडी येथे ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी ते आपल्या एम. एच. १२/टी. वाय. १७४४ या क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीने ते खांडवीवाडी येथे जात होते. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास परतूर शहरातील साईनाथ कॉर्नरनजीक एका वळणावर हॉटेल ‘मधुबन’ समोर त्यांच्या स्कार्पिओ गाडीची लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला धडक बसली. या अपघातात इंदोरीकर महाराजांना कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र, त्यांच्या गाडीचा चालक संजय गायकवाड किरकोळ जखमी झाला आहे.\nअपघाताची माहिती मिळताच परतूरचे पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्यासह पोलिस कर्मचारी शाम पांढरपोटे, नरेंद्र चव्हाण, दीपक खरात आदी घटनास्थळावर दाखल झाले. जखमी चालकाला पोलिसांच्या मदतीने शहरातील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.सत्यानंद कराड यांच्या सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या अपघातानंतर इंदोरीकर महाराज यांना दुसऱ्या वाहनाने खांडवीवाडी येथे नेण्यात आले. या ठिकाणी त्यांचे कीर्तन नियोजित वेळेत पार पडले.\nआम्ही दमडीचाही घोटाळा केला नाही : किरीट सोमय्या\nआज रणबीर-आलियाचे लग्न ; सुरतहून आली खास भेट\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील २१ मेची सभा रद्द\nराहुल गांधींना नेत्यांऐवजी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट; हार्दिक पटेलचा निशाणा\nशिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एआयएमआयएमच्या प्रवक्त्याला अटक\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा तडकाफडकी राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/all-school-exams-canceled-in-sri-lanka-know-the-reason-behind-this/", "date_download": "2022-05-18T23:35:10Z", "digest": "sha1:JNUBRUHSGS465QCPGHAWPG77WHN6D6QW", "length": 5391, "nlines": 64, "source_domain": "analysernews.com", "title": "श्रीलंकेत सर्व शालेय परीक्षा रद्द ! जाणून घ्या या मागचं कारण", "raw_content": "\nश्रीलंकेत सर्व शालेय परीक्षा रद्द जाणून घ्या या मागचं कारण\nआंतरराष्ट्रीय- श्रीलंकेने लाखो शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. कोलंबोमध्ये प्रिंटिंग पेपर संपुष्टात आल्याने आणि नवीन पेपरच्या आयातीसाठी निधी नसल्याने हा निर्णय घेण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.\nशिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोमवारपासून एका आठवड्यात नियोजित चाचणी परीक्षा, पेपरच्या तीव्र तुटवड्यामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शाळेतील मुख्याध्यापक मुलांची चाचणी परीक्षा घेऊ शकत नाहीत, कारण प्रिंटिंगसाठी लागणारा कागद आणि शाई आयात करण्यासाठी निधी नाही, असं पश्चिम प्रांताच्या शिक्षण विभागाने सांगितले. या निर्णयामुळे देशातील ४५ लाख विद्यार्थ्यांपैकी सुमारे दोन तृतीयांश विद्यार्थ्यांच्या परीक्षेला फटका बसणार आहे.\nअत्यावश्यक आयातीसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी परकीय चलनाच्या साठ्याच्या कमतरतेमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे श्रीलंकेत अन्न, इंधन आणि औषधांची कमतरता जाणवू लागली आहे. श्रीलंका सध्या सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशाची परकीय चलनाची गंगाजळी जवळपास रिकामी झाली असून चीनसह अनेक देशांच्या कर्जाखाली श्रीलंका दिवाळखोरीच्या मार्गावर आहे.\nपंजाब मंत्रिमंडळाची २५ हजार सरकारीपदे भरण्यास मंजुरी\nहिजाब बंदीवर निकाल देणाऱ्या न्यायमूर्तींना जीवे मारण्याची धमकी\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील २१ मेची सभा रद्द\nराहुल गांधींना नेत्यांऐवजी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट; हार्दिक पटेलचा निशाणा\nशिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एआयएमआयएमच्या प्रवक्त्याला अटक\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा तडकाफडकी राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/atul-patil-died-on-the-cricket-ground-won-the-dhavali-gram-panchayat-election-at-sangali-mhss-514598.html", "date_download": "2022-05-18T22:39:00Z", "digest": "sha1:XPGQWOWM34OTIC2D5UKT4IPQUV2Z6LCY", "length": 10980, "nlines": 102, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "क्रिकेटच्या मैदानात मृत्यू झालेल्या 'अतुल'ने निवडणूक जिंकली, गावकऱ्यांना अश्रू अनावर – News18 लोकमत", "raw_content": "\nक्रिकेटच्या मैदानात मृत्यू झालेल्या 'अतुल'ने निवडणूक जिंकली, गावकऱ्यांना अश्रू अनावर\nक्रिकेटच्या मैदानात मृत्यू झालेल्या 'अतुल'ने निवडणूक जिंकली, गावकऱ्यांना अश्रू अनावर\n'गड आला अन् सिंह गेला', अशी प्रतिक्रिया अतुल पाटील यांच्या मित्र आणि कुटुंबाने व्यक्त करत अश्रूना वाट मोकळी करून दिली.\nसांगली, 18 जानेवारी : 'अरं अतुल जिंकला...'असं म्हणताच अवघ्या गावाला आणि मित्र परिवाराचा अश्रूचा बांध फुटला. कारण, दोन दिवसांपूर्वी सांगलीच्या (Sangali) आटपाडीमध्ये क्रिकेट स्पर्धेदरम्यान खेळत असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने (Heart attack) अतुल पाटील या तरुणाचा मृत्यू झाला होता. अतुल पाटील हे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला (Maharashtra Gram Panchayat election 2021) उभे होते. सोमवारी झालेल्या मतमोजणीत अतुल पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आणि मित्र परिवार आणि गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले. आटपाटी तालुक्यातील ढवळी ग्रामपंचायत निवडणुकीचा मनाला चटका लावून जाणारा निकाल लागला आहे. 17 जानेवारी रोजी अतुल पाटील (वय 35) यांचे क्रिकेट खेळत असताना ह्रदयविकाराच्या धक्काने निधन झाले होते. पण, ग्रामपंचायतीच्या निवडणूक अतुल पाटील यांनी 333 मतं घेऊन दणदणीत विजय मिळवला आहे. अतुल पाटील ज्या पॅनलकडून उभे होते. त्या पॅनलने सुद्धा ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे 'गड आला अन् सिंह गेला', अशी प्रतिक्रिया अतुल पाटील यांच्या मित्र आणि कुटुंबाने व्यक्त करत अश्रूना वाट मोकळी करून दिली. सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने दरवर्षी क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात. यावर्षी त्या आटपाडी येथे सुरू होत्या. तासगाव तालुका संघातून विकेट किपर म्हणून अतुल पाटील खेळत होते. 17 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास सामना सुरू असताना त्यांनी एक बॉल अडवला असता अचानक ते मैदानावरच कोसळले. अतुल पाटील मैदानावर कोसळल्यामुळे इतर खेळाडूंनी त्यांच्याकडे धाव घेतली. त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली होती. अतुल पाटील हे औषध विक्रेते होते. त्याचबरोबर ढवळी गावचे ते उपसरपंच होते. तसंच अतुल पाटील हे खासदार संजय पाटील समर्थक होते आणि ढवळी गावचे माजी उपसरपंच होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ते उमेदवार होते. त्यांच्या अकाली निधनामुळे ढवळी गावात दुखाचे वातावरण आहे. त्यातच अतुल पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा दणक्यात जिंकली आहे. त्यामुळे कुटुबांना अश्रू अनावर झाले.\nमित्रांसोबत लागलेली पैज अंगलट, युवकाने पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली, पण...\nBREAKING : पुण्यात तुर्तास राजगर्जना नाहीच राज ठाकरेंची सभा रद्द\nMaharashtra Weather Forecast: पुढील 3-4 दिवसांत कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यता; या तारखेला येणार Monsoon\nFraud with Farmers : शेतकऱ्यांना फसवल्याचे प्रकरण, नायब तहसीलदार अडकला पोलिसांच्या जाळ्यात\nLive Updates: गुणरत्न सदावर्ते यांना सोलापुरात दाखल दोन्ही प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर\nकेतकी चितळे प्रकरणाला धक्कादायक वळण, पवारांबाबतचा मेसेज कुणी तरी पाठवला, ती व्यक्ती कोण\nकेतकी चितळेला जामीन नाहीच कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय; आजचा मुक्काम जेलमध्येच\nराज ठाकरेंच्या पुण्यातील सभेबाबत मोठी अपडेट, मनसे उद्या करणार महत्त्वाची घोषणा\nजालन्यात अपहरणनाट्याचा थरार, मुलाचं अपहरण केलं आणि मागितली 4 कोटींची खंडणी पण....\nATM मध्ये काळोख केला अन् 17 लाखांची रोकड अवघ्या काही मिनिटात केली गायब, विरारमधील घटना\nकेतकीची FB पोस्ट शेअर करणाऱ्या तरुणालाही पोलिसांनी घेतले ताब्यात, NCP च्या कार्यकर्त्यांनी केली निदर्शनं\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/vidarbha/i-dont-do-illegal-work-so-it-doesnt-matter-if-tukaram-mundhe-or-any-other-officer-comes-to-nagpur-says-devendra-fadnavis-mhak-482533.html", "date_download": "2022-05-18T22:07:52Z", "digest": "sha1:PM4AHLK3LAQQ2REAQT5IVUQ2U3CNEV6W", "length": 10739, "nlines": 108, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "माझी दोन नंबरची कामे नाहीत, नागपूरमध्ये मुंढे किंवा कुणीही आलं तरी फरक पडत नाही- फडणवीस – News18 लोकमत", "raw_content": "\nमाझी दोन नंबरची कामे नाहीत, नागपूरमध्ये मुंढे किंवा कुणीही आलं तरी फरक पडत नाही- फडणवीस\nमाझी दोन नंबरची कामे नाहीत, नागपूरमध्ये मुंढे किंवा कुणीही आलं तरी फरक पडत नाही- फडणवीस\n'कुणी विरोधात बोलले तर त्याच्या मागे बीएमसीला लावलं जातं. महाराष्ट्रात असं सुडाचं राजकारण कधी झालं नाही.'\n'औरंगाबादचं नामांतर झालं नाही हा दोष फडणवीसांचा, कारण..', चंद्रकांत खैरेंची टीका\nवजनावरुन मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांची उडवली खिल्ली, संतापल्या अमृता फडणवीस\nसकाळी 7.12 वाजता केलेलं संजय राऊत यांचं 'ते' Tweet चर्चेत\nफडणवीस सभेतून देणार जशासतसे उत्तर पवारांवर पोस्ट टाकणाऱ्या चितळेला अटक TOP News\nनागपूर 25 सप्टेंबर: आपल्या कामाच्या धडाकेबाज स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेले तुकाराम मुंढे यांची नागपूरहून झालेली बदली चर्चेचा विषय ठरली होती. भाजपचं वर्चस्व असलेल्या महानगर पालिकेवर वचक ठेवण्यासाठीच त्यांना पाठवलं गेलं असंही बोललं जातं होतं. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. फडणवीस म्हणाले, मला त्रास देण्यासाठीच त्यांची नियुक्ती केली जरी असेल तरी माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. याचं कारण म्हणजे माझी दोन नंबर्सची कामे नाहीत. त्यामुळे तुकाराम मुंढे काय किंवा अन्य कुणीही आला तरी मला फरक पडत नाही. हे सरकार सुडाचं राजकारण करते आहे असा आरोपही त्यांनी केला. मीडिया, विरोधीपक्ष, सोशल मीडिया यावर आपल्या विरोधात कुणी बोलूच नये असं सरकारला वाटतं. कुणी विरोधात बोलले तर त्याच्या मागे बीएमसीला लावलं जातं. महाराष्ट्रात असं सुडाचं राजकारण कधी झालं नाही, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. शुक्रवारी मुंबईत बोलतांना फडणवीस काय म्हणाले शेतकरी विधेयकाची अमलबजावणी न करणे हे शेतकरी विरोधी आहे. हे निव्वळ राजकारण आहे. हे इतके दुट्टपी आहेत की काँग्रेसने 2017च्या जाहीरनाम्यात आम्ही जर सत्तेत आलो तर हे करू असं म्हटलं होतं. जर सत्तेत आलो नाही तर हे करू देणार नाही असेही म्हटले पाहिजे होते. आता शेतकरी उत्तर देतील. त्यांना अमलबजावणी करावी लागेल. चिंताजनक शेतकरी विधेयकाची अमलबजावणी न करणे हे शेतकरी विरोधी आहे. हे निव्वळ राजकारण आहे. हे इतके दुट्टपी आहेत की काँग्रेसने 2017च्या जाहीरनाम्यात आम्ही जर सत्तेत आलो तर हे करू असं म्हटलं होतं. जर सत्तेत आलो नाही तर हे करू देणार नाही असेही म्हटले पाहिजे होते. आता शेतकरी उत्तर देतील. त्यांना अमलबजावणी करावी लागेल. चिंताजनक कोरोनापासून बरे झाल्यावर हृदयाचे आजार होण्याचं प्रमाण वाढलं निवडणूक आयोगाने सांगितल्याप्रमाणे कोरोना काळातली बिहारची निवडणूक एक आव्हान आहे. मला विश्वास आहे की मोदीजींवर तिथल्या सामान्य लोकांचा विश्वास आहे. नितीश कुमार आणि सुशील मोदींवर लोकांचा विश्वास आहे. प्रचंड मोठा विजय एनडीएला मिळेल याचा विश्वास आहे\nLive Updates: गुणरत्न सदावर्ते यांना सोलापुरात दाखल दोन्ही प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर\nमित्रांसोबत लागलेली पैज अंगलट, युवकाने पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली, पण...\nBREAKING : पुण्यात तुर्तास राजगर्जना नाहीच राज ठाकरेंची सभा रद्द\nजालन्यात अपहरणनाट्याचा थरार, मुलाचं अपहरण केलं आणि मागितली 4 कोटींची खंडणी पण....\nMaharashtra Weather Forecast: पुढील 3-4 दिवसांत कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यता; या तारखेला येणार Monsoon\nFraud with Farmers : शेतकऱ्यांना फसवल्याचे प्रकरण, नायब तहसीलदार अडकला पोलिसांच्या जाळ्यात\nकेतकी चितळे प्रकरणाला धक्कादायक वळण, पवारांबाबतचा मेसेज कुणी तरी पाठवला, ती व्यक्ती कोण\nराज ठाकरेंच्या पुण्यातील सभेबाबत मोठी अपडेट, मनसे उद्या करणार महत्त्वाची घोषणा\nकेतकीची FB पोस्ट शेअर करणाऱ्या तरुणालाही पोलिसांनी घेतले ताब्यात, NCP च्या कार्यकर्त्यांनी केली निदर्शनं\nATM मध्ये काळोख केला अन् 17 लाखांची रोकड अवघ्या काही मिनिटात केली गायब, विरारमधील घटना\nकेतकी चितळेला जामीन नाहीच कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय; आजचा मुक्काम जेलमध्येच\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathibhau.com/sharad-pawar-information-in-marathi/", "date_download": "2022-05-18T23:30:09Z", "digest": "sha1:VJ2NDTUWUWY4CZJR2OFRPIEMYY55TSHJ", "length": 22334, "nlines": 101, "source_domain": "marathibhau.com", "title": "प्रभावशाली नेते शरद पवार यांची माहिती || Sharad Pawar Information in Marathi", "raw_content": "\nप्रभावशाली नेते शरद पवार यांची माहिती || Sharad Pawar Information in Marathi\nशरद गोविंदराव पवार Sharad Pawar हे ज्येष्ठ भारतीय राजकारणी आहेत. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक आणि अध्यक्ष देखील आहेत. ते तीन वेगवेगळ्या वेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. प्रभावशाली नेते म्हणून आपली ओळख निर्माण करणारे शरद पवार हे केंद्र सरकारचे संरक्षण व कृषिमंत्रीही राहिले आहेत. ते पूर्वी कॉंग्रेस पक्षात होते, परंतु 1999 मध्ये त्यांनी आपल्या ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस’ या राजकीय पक्षाची स्थापना केली. सध्या ते राज्यसभेचे खासदार आहेत आणि तेथेच त्यांच्या पक्षाचे नेतृत्व करीत आहेत. महाराष्ट्रातील राष्ट्रीय राजकारण आणि प्रादेशिक राजकारणावर त्यांची चांगलीच पकड आहे.\nराजकारणाबरोबरच ते क्रिकेट प्रशासनाशीही संबंधित आहे. 2005 ते 2008 या काळात ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि 2010 ते 2012 पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षही होते. 2001 ते 2010 पर्यंत ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि जून 2015 मध्ये पुन्हा एकदा ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले.\nशरद पवार यांचे राजकीय जीवन\nशरद गोविंदराव पवार Sharad Pawar यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी महाराष्ट्रात पुणे येथे झाला. त्यांचे वडील गोविंदराव पवार हे बारामतीच्या शेतकरी सहकारी संघात काम करत होते आणि त्यांची आई शारदाबाई पवार काटेवाडी (बारामतीपासून दहा किमी अंतरावर) कुटूंबातील शेतीची काळजी घेत असत. शरद पवार यांनी पुणे विद्यापीठाच्या बृहन् महाराष्ट्र कॉमर्स कॉलेज (बीएमसीसी) विद्यापीठात शिक्षण घेतले.\nशरद पवार यांचे राजकीय जीवन\nमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चौहान हे शरद पवारांचे राजकीय गुरू मानले जातात. सन १९६७ मध्ये शरद पवार कॉंग्रेस पक्षाच्या तिकिटावर बारामती विधानसभा मतदार संघातून निवडून प्रथमच महाराष्ट्र विधानसभेवर पोहोचले. 1978 मध्ये पवारांनी कॉंग्रेस पक्ष सोडला आणि जनता पक्षाच्या सहकार्याने महाराष्ट्रात युती सरकार स्थापन केले आणि ते प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री झाले. 1980 मध्ये सत्ता परत आल्यानंतर इंदिरा गांधी सरकारने महाराष्ट्र सरकार बरखास्त केले.1980 च्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत आणि ए.आर. अंतुले यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस पक्षाचे सरकार स्थापन झाले.\n1983 मध्ये, पवार भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले (समाजवादी) आणि त्यांनी आयुष्यात प्रथमच बारामती संसदीय मतदारसंघातून लोकसभा निवडणुका जिंकली.1985 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकाही त्यांनी जिंकल्या आणि राज्याच्या राजकारणात लक्ष केंद्रित करण्यासाठी लोकसभा जागेवरून राजीनामा दिला. विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसला (समाजवादी) २८८ पैकी 54 जागा मिळाल्या आणि शरद पवार विरोधी पक्षनेते म्हणून निवडले गेले.\n1987 मध्ये शरद पवार कॉंग्रेस पक्षात परतले. जून 1988 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चौहान यांना केंद्रीय अर्थमंत्री केले, त्यानंतर शरद पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री केले गेले. 1989 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैकी 28 जागांवर कॉंग्रेसने विजय मिळविला. 1990 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीने काँग्रेस ला चांगलीच टक्कर दिली तरीही कॉंग्रेस पक्षाने एकूण 288 पैकी 141 जागा जिंकल्या परंतु पूर्ण बहुमत त्यांना मिळू शकले नाही. शरद पवार यांनी 12 अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले आणि ते मुख्यमंत्री झाले.\n1991 च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली, त्यानंतर पंतप्रधान पदासाठी नरसिम्हा राव आणि एन. डी. तिवारी यांच्यासह शरद पवार यांचेही नाव येऊ लागले. पण कॉंग्रेसच्या संसदीय पक्षाने नरसिंह राव यांना पंतप्रधान म्हणून निवडले आणि शरद पवार यांना संरक्षणमंत्री बनवले गेले. तत्कालीन महाराष्टाचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी पद सोडल्यानंतर मार्च 1993 मध्ये पवार पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ते 6 मार्च 1993 रोजी मुख्यमंत्री झाले, पण काही दिवसांनंतरच महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे 12 मार्च रोजी बॉम्बस्फोट झाला आणि शेकडो लोक ठार झाले.\n1993 नंतर शरद पवारांवर भ्रष्टाचार आणि गुन्हेगारांशी संबंध असल्याचा आरोप झाला. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त जीआर खैरनार यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि गुन्हेगारांना वाचवल्याचा आरोप केला. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी महाराष्ट्र वन विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना नोकरीतून काढून टाकण्याची मागणी केली आणि आंदोलन केले. या मुद्द्यांवरून विरोधकांनीही पवारांवर निशाणा साधला. या सर्व गोष्टींमधून पवारांची राजकीय विश्वासार्हताही पडली.\nपंडित जवाहरलाल नेहरू यांची माहिती\nलोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची माहिती\nमहामानव बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती\n1995 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा युतीने एकूण 138 जागा जिंकल्या तर कॉंग्रेस पक्षाला केवळ 80 जागा जिंकता आल्या. शरद पवार यांना राजीनामा द्यावा लागला आणि मनोहर जोशी हे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. सन 1996 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत शरद पवार हे विधानसभेत विपक्ष नेते होते आणि लोकसभा निवडणुका जिंकल्यानंतर त्यांनी विधानसभेचा राजीनामा दिला होता.\n1998 च्या मध्यावधी निवडणुकांमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस पक्षाने आणि त्याच्या मित्रपक्षांनी महाराष्ट्रातील 48 पैकी 37 जागा जिंकल्या. शरद पवार हे बाराव्या लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून निवडले गेले.\n1999 मध्ये, जेव्हा 12 वी लोकसभा विसर्जित केली गेली आणि निवडणुका जाहीर झाल्या, तेव्हा शरद पवार, तारिक अन्वर आणि पी.ए. संगमा यांनी कॉंग्रेसमध्ये आवाज उठविला की, कॉंग्रेस पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार दुसर्या कोणत्या देशाचे नव्हे तर भारतात जन्मलेले असले पाहिजेत. जून 1999 मध्ये हे तिघे कॉंग्रेसपासून फुटले आणि त्यांनी ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस’ ची स्थापना केली.1999 च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तेव्हा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकत्रितपणे सरकार स्थापन केले.\n2004 च्या लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार यू.पी.ए. या युती सरकारमध्ये रुजू झाले आणि त्यांना कृषीमंत्री करण्यात आले. 2012 मध्ये, त्यांनी युवा उमेदवारांना संधी मिळावी म्हणून 2014 च्या निवडणुका न लढण्याची घोषणा केली.\nशरद पवार यांना कबड्डी, खो-खो, कुस्ती, फुटबॉल आणि क्रिकेट यासारख्या खेळांमध्ये रस आहे आणि ते त्यांच्या प्रशासनाशीही संबंधित आहेत. ते खालील सर्व संस्थांचे प्रमुख राहिलेले आहेत.\nभारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे उपाध्यक्ष\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष\nशरद पवारांच्या राजकीय जीवनात वेळोवेळी त्यांचे नाव विविध वादामध्ये पडले. त्यांच्यावर भ्रष्टाचार, गुन्हेगारांची सुटका, मुद्रांक कागद घोटाळा, जमीन वाटपाच्या वादात सामील असल्याचा आरोप होता.\nशरद पवार यांचे लग्न प्रतिभा शिंदे यांच्याशी झाले आहे. सुप्रिया सुळे हि शरद पवार यांची मुलगी आहे त्या बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हेदेखील महाराष्ट्राच्या राजकारणात प्रमुख व्यक्ती आहेत आणि यापूर्वी ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. शरद पवार यांचा छोटा भाऊ प्रताप पवार हे ‘सकाळ’या मराठी दैनिकाचे संस्थापक आहे.\nआम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आम्ही ते update करू धन्यवाद\nमित्रानो तुमच्याकडे जर sharad pawar शरद पवार यांच्या विषयी अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Sharad Pawar Information in Marathi या article मध्ये upadate करू\nमित्रांनो हि Sharad Pawar Information in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद\nमराठा लग्नांमध्ये लग्नाचे विधी || Maratha Lagna Vidhi\nशेळी पालन योजना 2022 | राष्ट्रीय पशुधन अभियान योजना | कुकुटपालन योजना महाराष्ट्र | Sheli Palan Yojana मराठी | Kukut Palan Yojana महाराष्ट्र\nपाण्याचा एक थेंब ज्या समुद्रामध्ये सामील झाल्याने आपली ओळख गमावते, त्याऐवजी, माणूस ज्या समाजात राहतो त्या समाजातील आपली ओळख गमावत…\nलाचारांच्या फौजा निर्माण करण्यापेक्षा विचारांचा वादळ निर्माण करा ______बदल घडेल___💙🙏🏻🔐\nत्यांच्या आईचे नाव चिमणाबाई आहे तिथे विमलाबाई झालंय\nत्यांचा जन्म कोणत्या जाती मध्ये झाला हे शोधण्याचा मी प्रयत्न केला आहे पण त्यांच्या जाती चा मला कुठेही उल्लेख आढळला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mmkmedia.in/tag/abgshipyardof-gujarat-defrauded-28-banks-of-22/", "date_download": "2022-05-18T22:33:45Z", "digest": "sha1:IPPHLZGRKONRWAVIX6FLYKURMEUC2FW4", "length": 4752, "nlines": 92, "source_domain": "mmkmedia.in", "title": "ABGShipyardof Gujarat defrauded 28 banks of 22 - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nबँकिंग इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा: गुजरातच्या ABG शिपयार्डने तब्बल 28 बँकांना...\nअरतें ना परतें.. : कुठून येतं हे बीज\nप्रवीण दशरथ बांदेकर [email protected] म्हाताऱ्या भागीरथीबायच्या दोन्ही डोळ्यांत फूल पडलं आहे. ठार आंधळी झाली आहे ती. म्हातारीचं नक्की वय किती असावं, कुणालाच सांगता यायचं...\nसुनंदा भोसेकर [email protected]‘चिराग-ए-दैर’ म्हणजे देवळातला दिवा किंवा देवळाचा दिवा. ‘चिराग-ए-दैर’ ही मिर्झा गालिबने बनारस शहराविषयी लिहिलेली मसनवी. या मसनवीत ‘पृथ्वीवरचा स्वर्ग’ असलेल्या बनारसला...\n|| जयश्री हरी जोशीमराठीनं, माझ्या मातृभाषेनं माझं भावविश्व समृद्ध केलं. या संस्कृतीत माझी पाळंमुळं बहरली, वैचारिक आणि सैद्धांतिक संकल्पनांची पायाभरणी झाली. इतर अनेक...\nप्रामाणिक.. मात्र अंकगणिताचा अभाव\nसचिन रोहेकर [email protected]अर्थसंकल्प २०२२-२३दोन वर्षांहून अधिक काळ साहले जात असलेले साथीचे संकट आता तरी पाठ सोडेल काय, हे सांगणे तसे अवघडच. तज्ज्ञ म्हणविणाऱ्या,...\nस्मृती आख्यान : काळजीवाहकांची काळजी\n‘डिमेन्शिया’ टाळण्याविषयी बरीच माहिती घेऊन झाल्यानंतरही एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहतोच, तो म्हणजे रुग्णांची प्रत्यक्ष काळजी घेण्याचा. मंगला जोगळेकर‘डिमेन्शिया’ टाळण्याविषयी बरीच माहिती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/police-search-for-two-missing-girls-nashik-marathi-news", "date_download": "2022-05-18T23:20:24Z", "digest": "sha1:REYW6NPZ2P2ILNGYG63ASI4KYTCTBC42", "length": 9834, "nlines": 157, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोरोनाच्या तणावात पोलीसांची भारी कामगिरी! बेपत्ता दोन मुलींची घडवली आई-वडिलांशी भेट | Sakal", "raw_content": "\nकोरोनाच्या तणावात पोलीसांची भारी कामगिरी बेपत्ता दोन मुलींची घडवली आई-वडिलांशी भेट\nनाशिक रोड : उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींना वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे व सहकाऱ्यांनी शोधून काढले. कोरोना काळातील बंदोबस्त, नाकाबंदी व इतर ताण- तणावातून वेळ काढून पोलिसांनी मुलीचा शोध घेतला व सुखरूप आई- वडिलांच्या ताब्यात दिले. अशा दोन घटना घडल्या.\nकोरोना काळातील ताण-तणावात बेपत्ता दोन मुलीचा पोलिसांकडून शोध\nपहिल्या घटनेत आर्टिलरी सेंटररोडवर राहणारी १४ वर्षाची मुलगी हरवली होती. तिच्या आईने २० एप्रिलला उपनगर पोलिस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार नोंदवली होती. १९ एप्रिलला रात्री घराजवळील साईकिरण दुकानातून काडेपेटी घेऊ येते, असे सांगून मुलगी घराबाहेर पडली होती. तिचा शोध घेऊनही ती सापडली नाही. अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेले, असे तक्रारीत म्हटले होते. मुलीस फूस पळवून नेल्याचा गुन्हा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध दाखल केला होता. पोलिस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे, सहाय्यक निरीक्षक सचिन चौधरी, पोलिस कर्मचारी गायकवाड, बहिरट आदींचे पथक तयार करण्यात आले होते. ही मुलगी मुंबई नाका येथील रुग्णालयात असल्याचे समजले पोलिस तेथे गेल्यावर ही मुलगी जत्रा हॉटेलसमोरील अपार्टमेंटमध्ये असल्याचे समजले. पोलिसांनी तेथे जाऊन तिला ताब्यात घेतले. नंतर पालकांच्या ताब्यात दिले.\nहेही वाचा: 5 वेळा हृदयविकाराचा झटका, मधुमेह असूनही 92 वर्षीय आजोबांचा लढा यशस्वी\nउपनगर पोलिसांनी केले आई-वडिलांच्या स्वाधिन\nदुस-या घटनेत जयभवानीरोडवरील पंधरा वर्षाची मुलगी बेपत्ता होती. तिचे पालक पंचवटीत देवदर्शनासाठी गेले होते. घरी परतल्यावर आपली मुलगी त्यांना दिसली नाही. शोध घेऊनही ती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी उपनगर पोलिस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार दिली होती. पोलिस कर्मचारी गणपत काकड, मधुकर दावले आदींनी शोध घेतला असता ही मुलगी भिवंडी बसस्थानकावर असल्याचे समजले. तेथे जाऊन तिला पोलिसांनी आणले. नंतर पालकांच्या ताब्यात देण्यात आले.\nहेही वाचा: भाजप नगरसेविकेच्या भावाचा कोरोनाने मृत्यू; समर्थकांची हॉस्पिटलमध्ये तोडफोड\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2021/09/15/great-relief-to-the-vehicle-sector-of-the-center-approved-new-pli-scheme-worth-about-rs-26000-crore/", "date_download": "2022-05-18T23:21:05Z", "digest": "sha1:GSCTSHMELZ3FLPKLSLODZ4JZ7NYQNUCZ", "length": 8590, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "केंद्राचा वाहन क्षेत्राला मोठा दिलासा; सुमारे २६ हजार कोटी रुपयांची नवीन पीएलआय योजना मंजूर - Majha Paper", "raw_content": "\nकेंद्राचा वाहन क्षेत्राला मोठा दिलासा; सुमारे २६ हजार कोटी रुपयांची नवीन पीएलआय योजना मंजूर\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर / केंद्र सरकार, पीएलआय योजना, वाहन उत्पादक, सदोष वाहन निर्मिती / September 15, 2021 September 15, 2021\nनवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकारने वाहन क्षेत्राला मोठा दिलासा देताना सुमारे २६ हजार कोटी रुपयांची नवीन पीएलआय योजना मंजूर केल्यामुळे देशातील इलेक्ट्रिक वाहने आणि हायड्रोजन इंधन वाहनांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल. सरकारचा असा अंदाज आहे की, वाहन क्षेत्रामध्ये ७ लाखांहून अधिक रोजगार मंजूर PLI योजनेमुळे निर्माण होण्यास मदत होईल. मागील वर्षी संपूर्ण वाहन उद्योगासाठी घोषित केलेल्या योजनेच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे, ज्यात वाहन उत्पादन आणि त्याच्या सहाय्यक युनिट्सचा समावेश आहे, ज्याची किंमत पाच वर्षांच्या कालावधीसाठी ५७ हजार ४३ कोटी रुपये आहे.\nगेल्या वर्षी ५७ हजार कोटींची सवलत योजना संपूर्ण ऑटो क्षेत्रासाठी जाहीर केली होती. पण ती कमी करुन आता फक्त भारतातील उत्पादित होणाऱ्या हायड्रोजन इंधन वाहनांवर आणि इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मंत्रिमंडळाने या क्षेत्रासाठीची योजना २५ हजार ९३८ कोटी रुपयांपर्यंत कमी केली. या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सवलतीमध्ये इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टीयरिंग सिस्टम, स्वयंचलित ट्रान्समिशन असेंब्ली, सेन्सर्स, सनरूफ, सुपर-कॅपेसिटर, अॅडॅप्टिव्ह फ्रंट लाइटिंग, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ऑटोमॅटिक ब्रेकिंग, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि टक्कर चेतावणी प्रणाली या सर्व घटकांचा समावेश होणार आहे.\nडेलॉईट इंडियाचे भागीदार सौरभ कांचन सरकारने ऑटो क्षेत्रासाठी या योजनेला मंजुरी दिल्याबद्दल म्हणाले, इलेक्ट्रिक वाहने आणि पर्यायी इंधन तसेच एडीएएस, एबीएस आणि एटी सारख्या प्रगत तंत्रज्ञानासारख्या नवीन उत्पादनांना प्रोत्साहन गरजेचे देणे आहे. हे एक स्वागतार्ह पाऊल आहे. यामुळे त्यांचे स्थानिकीकरण होण्यास मदत होईल, ज्यामुळे सुरक्षा आणि ग्राहक अनुभव वाढेल.\nपाच वर्षात ४२ हजार ५०० कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक ऑटो क्षेत्रासाठी ही योजना आणेल आणि दोन लाख कोटी रुपयांहून अधिक वाढीव उत्पादन आणेल. इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला ऑटोमोटिव्ह क्षेत्रासाठी ही योजना मोठी चालना देईल. उद्योगाला प्रगत ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान उत्पादनांच्या स्वदेशी जागतिक पुरवठा साखळीत नवीन गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करेल.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2022/03/08/%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3-%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A4%A7-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A5%82-%E0%A4%B8/", "date_download": "2022-05-18T23:39:32Z", "digest": "sha1:ZRR2OBG2VYO6JZSBZCQ2ZQJJSNPK7QI7", "length": 6395, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "हा दुर्मिळ कडू मध आहे जणू संजीवनी बुटी - Majha Paper", "raw_content": "\nहा दुर्मिळ कडू मध आहे जणू संजीवनी बुटी\nयुवा, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / इटली, औषधी, कडू, कोर्बेजेलो, मध, सार्डिनीया / March 8, 2022 March 8, 2022\nमध आरोग्यासाठी लाभदायक असतो हे आपल्याला माहिती आहे. पण मध म्हणजे गोड असे एक समीकरण आपल्या डोक्यात असते. हजारो वर्षांपासून इटली मधील सार्डिनीया प्रांतात मिळणारा कोर्बेजेलो नावाचा एक मध मात्र चवीला कडू असतो. मात्र या मधाचे गुण पाहिले तर त्याला संजीवनी बुटी म्हणणे चुकीचे ठरणार नाही. सार्डिनीयन हनी या नावाने सुद्धा हा मध ओळखला जातो.\nबीबीसीने या संदर्भात दिलेल्या एका अहवालानुसार कोर्बेजेलो मध कोर्बेजेलो नावाच्या झुडूपांना लागणाऱ्या फुलांपासून मिळतो. या फुलांमधून जमा होणारा मधुरस जमा करणे मधमाश्यांना सहज शक्य होत नाही. या मागचे कारण म्हणजे ही फुले शरद ऋतू फुलतात आणि त्यावेळी जास्त पाउस पडला तर फुलांचा आकार बेल किंवा घंटेप्रमाणे होतो. मधमाश्यांना त्यामुळे फुलात आत घुसणे कठीण होतेच पण पाउस असेल तर मधमाश्या मुळात पोळ्यातून बाहेरच पडत नाहीत. त्यामुळे मध गोळा करण्याचे प्रमाण घटते आणि अगदी कमी प्रमाणात मध मिळतो. यामुळे त्याला दुर्लभ मानले जाते.\nया मधाची चव कडू का असते याचा उलगडा अनेक दिवसांच्या संशोधनात सुद्धा होऊ शकलेला नाही. काही संशोधकांच्या मते फुलांच्या रसातील ग्लाकोसाईड आर्ब्युटीन या पदार्थामुळे मधाची चव कडू आहे. हा मध आरोग्याला अतिशय फायदेशीर आहे. निद्रानाश, खोकला, कफ या विकारांवर या मधाचे सेवन अतिशय प्रभावी ठरते असे सांगितले जाते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2022/03/15/%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%A8-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%8B%E0%A4%B7%E0%A4%AD-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2/", "date_download": "2022-05-18T22:35:20Z", "digest": "sha1:27KVVB4HN4UP5CNOKHM2FCDTIBGWQGSN", "length": 5681, "nlines": 68, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मॅन ऑफ द सिरीज- ऋषभ पंत, पहिला भारतीय विकेटकीपर - Majha Paper", "raw_content": "\nमॅन ऑफ द सिरीज- ऋषभ पंत, पहिला भारतीय विकेटकीपर\nक्रीडा, क्रिकेट, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / ऋषभ पंत, कसोटी मालिका, मॅन ऑफ द सिरीज, विकेट कीपर, श्रीलंका / March 15, 2022 March 15, 2022\nश्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या तीन कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी जिंकून टीम इंडियाने ही मालिका २-० ने जिंकली आहेच पण दुसऱ्या कसोटीत शानदार फलंदाजी करणाऱ्या ऋषभ पंत याला ‘मॅन ऑफ द सिरीज’ निवडले गेले असून ही कामगिरी बजावणारा तो पहिला भारतीय विकेटकीपर बनला आहे. याच सामन्यात ऋषभने भारतासाठी सर्वाधिक वेगवान ५० धावा (२८ चेंडू) काढून नवीन रेकॉर्ड नोंदविले आहे. या कसोटीत ‘मॅन ऑफ द मॅच’ श्रेयस अय्यर ठरला.\nटीम इंडियामध्ये आजपर्यंत धोनी, सय्यद किरमाणी, किरण मोरे, राहुल द्रविड अश्या अनेक दिग्गज खेळाडूंनी विकेटकीपर म्हणून उत्तम कामगिरी बजावली आहे आणि त्यांच्या नावावर अनेक रेकॉर्ड सुद्धा नोंदली गेली आहेत. पण या पैकी कुणाचीच कधी ‘मॅन ऑफ द सिरीज’ म्हणून निवड झालेली नाही असे दिसते. ऋषभ पंत याला या सिरीज मध्ये आत्तापर्यंत तीन डाव खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने १८५ धावा काढल्या. त्याने १२०.१३ च्या स्ट्राईक रेटने ६१.६७ च्या सरासरीने या धावा काढल्या आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2022/03/24/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2022-05-18T23:12:51Z", "digest": "sha1:FMHDLOFWIYXGE3XQYUULNRETQI2NVVLS", "length": 6831, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "युद्धखोर रशियात कंडोमला प्रचंड मागणी, किंमती भडकल्या - Majha Paper", "raw_content": "\nयुद्धखोर रशियात कंडोमला प्रचंड मागणी, किंमती भडकल्या\nआंतरराष्ट्रीय, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / कंडोम, टंचाई, युक्रेन, युद्ध, रशिया / March 24, 2022 March 24, 2022\nयुक्रेन बरोबर युद्ध सुरु करून रशियाने युद्धखोर देश म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली आहे. या युद्धाला २७ दिवस उलटले तरी यातून नक्की काय निकाल लागणार याचा अंदाज आलेला नाही. मात्र रशियात या काळात कंडोम विक्री प्रचंड प्रमाणात वाढली असून गेल्या महिन्यात या विक्रीत १७० टक्के वाढ नोंदविली गेली आहे. रशियात सध्या कंडोमची टंचाई जाणवू लागल्याने त्यांच्या किमती सुद्धा वाढल्या आहेत. परिणामी कंडोमचे रेशनिंग करण्याची पाळी रशियावर आल्याचे सांगितले जात आहे.\nयुक्रेन विरुध्द लष्करी कारवाई केल्याने रशियावर जगातील अनेक देशातील बड्या कंपन्यांनी बहिष्कार घातला आहे. त्यात कंडोम कंपन्या सुद्धा सामील आहेत. ब्रिटीश कंडोम कंपनी रेकीटने रशियातील त्यांचा व्यवसाय अजून सुरु ठेवला आहे पण तो कधी बंद होईल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे भविष्यात कंडोमची टंचाई वाढण्याची भीती रशियन नागरिकांना वाटते आहे. त्यामुळे नागरिक कंडोमची साठवण करू लागले आहेत.\nएका ब्रिटीश वार्तापत्राने दिलेल्या बातमीनुसार नको असलेले गर्भारपण टाळण्यासाठी प्रामुख्याने कंडोमचा वापर अधिक केला जातो. कंडोम टंचाई मुळे कुटुंब नियोजन अडचणीत येईल अशी भीती आहे. त्यामुळे धोका पत्करण्यापेक्षा कंडोम खरेदी करून ठेवण्यास रशियन प्राधान्य देत आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून कंडोम विक्रीत १७० टक्के वाढ झाली आहेच पण पाश्चात्य देशांच्या चलनाच्या तुलनेत रशियन रुबल घसरल्याने कंडोमच्या किमती सुद्धा प्रचंड वाढल्या आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://firstmaharashtra.com/2021/09/21/new-letterbomb-governor-says-law-and-order-has-deteriorated-call-special-sessionupdate/", "date_download": "2022-05-18T21:58:15Z", "digest": "sha1:DABDKO7CZKLELO2EBIGPREIQP6M5OVLI", "length": 13048, "nlines": 131, "source_domain": "firstmaharashtra.com", "title": "नवा लेटरबॉम्ब: राज्यपाल म्हणाले, उद्धवजी कायदा सुव्यवस्था बिघडली, विशेष अधिवेशन बोलवा, – First Maharashtra", "raw_content": "\nनवा लेटरबॉम्ब: राज्यपाल म्हणाले, उद्धवजी कायदा सुव्यवस्था बिघडली, विशेष अधिवेशन बोलवा,\nमुंबई: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री यांनी उद्धव ठाकरेंना विशेष अधिवेशन बोलविण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे आता या विषयानरुन आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे.\nमुंबईतील साकीनाका इथं झालेल्या बलात्कार प्रकरणी, काही दिवसांपूर्वी भाजपच्या महिला आमदारांचं एक शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं होतं. ज्याविषयी एक पत्र राज्यापालांना देण्यात आलं होतं. याच पत्रात महिला सुरक्षेसाठी विशेष अधिवेशन घेण्याची मागणी देखील करण्यात आली होती. हेच पत्र राज्यापालांनी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलं आहे. ज्यावर टिप्पणी करताना त्यांनी महिला सुरक्षा संदर्भात अधिवेशनात चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन बोलावण्याचा विचार होऊ शकतो. असं म्हटलं आहे.\nसाकीनाका बलात्कार प्रकरणानंतर महिला सुरक्षा संदर्भात अधिवेशनात चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन बोलावण्याचा विचार होऊ शकतो अशी टिप्पणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला फॉरवर्ड केलेल्या पत्रावर केली आहे. साकीनाका इथं झालेल्या बलात्कार प्रकरणी काही दिवसांपूर्वी भाजपच्या महिला आमदारांचं एक शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी साकीनाका बलात्कार प्रकरणी विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी राज्यपालांना दिलेल्या पत्रात केली होती.\nहेच पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्री कार्यालयाला फॉरवर्ड केलं आणि त्यात विशेष अधिवेशन बोलविण्याचा विचार होऊ शकतं अशी टिप्पणी या पत्रावर केली आहे. दरम्यान, विशेष अधिवेशन बोलवा असे निर्देश राज्यापालांनी दिले असल्याचं वृत्त काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्यानंतर याबाबत राज्यपाल कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. विशेष अधिवेशन बोलवा अशा सूचना देणारं कुठलंही पत्र राज्यपालांनी लिहिलेलं नाही. असं राज्यपाल कार्यालयाकडून यावेळी सांगण्यात आलं आहे.\nक्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन मिळण्याकरिता क्रीडा संकुलांच्या अनुदानात वाढ – मंत्री…\nसागरी जैवविविधता जपणुकीत कांदळवन प्रतिष्ठानचे काम कौतुकास्पद – उद्धव ठाकरे\nराज्यातील ३ कोविड सेंटरमध्ये १०० कोटीचा भ्रष्टाचार, मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे बोगस…\nमहाविकास आघाडी सरकारकडून धनशक्ती आणि सत्तेचा गैरवापर, भाजपच क्रमांक एकचा पक्ष होता…\nकोरेगाव नगर पंचायतीवर शिवसेनेची सत्ता; आमदार शशिकांत शिंदेंना मोठा धक्का\nमुंबई महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या…\nगोव्यात राष्ट्रवादी स्वबळावर; शिवसेनेसह समविचारी पक्षासोबत युती शक्य – प्रफुल…\nपंतप्रधानांच्या पंजाब प्रवासातील घटना ही घातपाताचाच प्रयत्न – चंद्रकांत पाटील\nअवकाळी पावसाने शेतकरी त्रस्त, पालकमंत्री मात्र राजकारणातच व्यस्त – चंद्रशेखर बावनकुळे\nसंभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून प्रशासनाने आवश्यक तयारी करावी – अमित देशमुख\nफडणवीस भाजपचे प्रभारी म्हणून गोव्यात गेले आणि भाजपमध्ये फूट पडली; संजय राऊतांची खोचक…\n“मुख्यमंत्रीजी, तुम्ही फक्त शाळा सुरु करा, आम्ही काळजी घेतो”; पाचवीच्या…\nमहाआवास अभियानांतर्गत योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी – पालकमंत्री अशोक चव्हाण\nविद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करणार – वर्षा गायकवाड\nखडसेंचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल तसं बरळतात; गिरीश महाजन यांचा जोरदार पलटवार\nपुण्यात अजित पवारांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने म्हाडाच्या ४ हजार २२ घरांची सोडत\n‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…\nज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…\nउद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण\nकोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…\n१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…\n…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…\nनाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…\nप्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…\nक्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन मिळण्याकरिता क्रीडा संकुलांच्या…\nसागरी जैवविविधता जपणुकीत कांदळवन प्रतिष्ठानचे काम कौतुकास्पद…\nराज्यातील ३ कोविड सेंटरमध्ये १०० कोटीचा भ्रष्टाचार,…\nमहाविकास आघाडी सरकारकडून धनशक्ती आणि सत्तेचा गैरवापर, भाजपच…\nकोरेगाव नगर पंचायतीवर शिवसेनेची सत्ता; आमदार शशिकांत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://firstmaharashtra.com/2021/10/01/big-blow-to-punjab-yes-batsman-out-of-the-competition/", "date_download": "2022-05-18T23:37:56Z", "digest": "sha1:AIMROJ5XXUYPY363SDQLWKC4XMVRU5RR", "length": 6794, "nlines": 88, "source_domain": "firstmaharashtra.com", "title": "पंजाबला मोठा धक्का, ‘हा’ धडाकेबाज फलंदाज स्पर्धेतून बाहेर – First Maharashtra", "raw_content": "\nपंजाबला मोठा धक्का, ‘हा’ धडाकेबाज फलंदाज स्पर्धेतून बाहेर\nमुंबई: आज कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स या दोन संघामध्ये यंदाच्या पर्वातील 45 वा सामना खेळवला जात आहे. प्लेऑफमध्ये एन्ट्रीसाठी हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा असताना पंजाब संघाला सामन्यापूर्वीच एक मोठा झटका बसला आहे. त्यांचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याने संपूर्ण आय़पीएल स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्सने त्यांच्या सोशल मीडियाद्वारे गेलचं मत पोस्ट केलं आहे.\nगेलने याबाबतची माहिती संघ व्यवस्थापनाला दिली असून तो म्हणाला, “मागील काही महिने मी विविध स्पर्धांसाठी वेगवेगळ्या बायोबबलमधून फिरत आहे. आधी कॅरेबियन प्रीमियर लीग आणि आता आयपीएल. या सर्वामुळे मी मानसिक दृष्टीने फार थकलो आहे. त्यामुळे स्वत:ला रिफ्रेश करुन आगामी टी20 विश्व चषकात वेस्टइंडीज संघाकडून चांगली कामगिरी करण्याकरता स्वत:ला वेळ देत आहे. मी पंजाब किंग्स संघाच धन्यवाद करतो आणि माझ्या सदीच्छा कायम त्यांच्यासोबत असतील.”\nगेलच्या पोस्टनंतर पंजाब किंग्सनेही त्याच्या निर्णयाचं समर्थन करताना एक पोस्ट लिहीली. ज्यात त्यांनी म्हटलं, “एक संघ म्हणून आम्ही गेलच्या या निर्णयाला समजून घेऊन त्याला पाठिंबा दर्शवतो आहे. आम्ही त्याच्या या निर्णयाचा सन्मान करतो आणि त्याला काही मदत हवी असल्यास नक्कीच करण्याची तयारी दर्शवतो. तसंच आमच्याकडून ‘यूनिव्हर्सल बॉस’ ला आगामी टी20 विश्व चषकासाठी शुभेच्छा”\n'yes' batsman out of the competition‘हा’ धडाकेबाज फलंदाज स्पर्धेतून बाहेरBig blow to Punjabपंजाबला मोठा धक्का\n‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…\nज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…\nउद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण\nकोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…\n१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…\n…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…\nनाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…\nप्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtracrimewatch.com/2022/01/04/%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2022-05-18T23:05:33Z", "digest": "sha1:NTAXP3OPOU3XKMBBEBHUJFMVSSNPEQL3", "length": 6930, "nlines": 60, "source_domain": "maharashtracrimewatch.com", "title": "पैसे न दिल्याने ठेकेदारानेसह दोघांवर कोयत्याने वार करत खुनी हल्ला; कामगारांस अटक. -", "raw_content": "\nYou are here: Home / Uncategorized / पैसे न दिल्याने ठेकेदारानेसह दोघांवर कोयत्याने वार करत खुनी हल्ला; कामगारांस अ...\nपैसे न दिल्याने ठेकेदारानेसह दोघांवर कोयत्याने वार करत खुनी हल्ला; कामगारांस अटक.\nपिंपरी चिंचवड :ठेकेदाराने कामगाराला पैसे दिले नाहीत. या कारणावरून कामगाराने ठरकेदारासोबत हुज्जत घातली. कामगाराला समजावत असताना त्याने समाजवणा-या आणि भांडण सोडविण्यासाठी आलेल्या दोघांवर कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. ही घटना रविवारी (दि. 2) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास गायकवाड नगर, हिंजवडी येथील सोमाणी ड्रीम होम लेबर कॅम्प येथे घडली. पोलिसांनी आरोपी कामगाराला अटक केली आहे.\nअशोक प्रेमलाल बारमण (वय 40, रा. गायकवाड नगर,पुनावळे) असे अटक केलेल्या कामगाराचे नाव आहे. सरजू बली यादव (वय 28, रा. गायकवाड नगर, पुनावळे. मूळ रा. छत्तीसगड), राजेश्वर साकत अशी जखमींची नावे आहेत. सरजू यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अशोक हा गायकवाड नगर, पुनावळे येथील सोमाणी ड्रीम होम या बांधकाम साईटवर काम करत होता. त्याच साईटच्या लेबर कॅम्पमध्ये तो राहण्यास आहे. त्याला गावी जायचे असल्याने त्याने ठेकेदार तय्यापा पुजारी यांच्याकडे पैसे मागितले. पुजारी यांनी अशोकला पैसे दिले नाहीत. त्यावरून त्याने ठेकेदार पुजारी यांच्यासोबत हुज्जत घातली आणि धक्काबुक्की करून लेबर कॅम्पमध्ये आला.\nलेबर कॅम्पमध्ये फिर्यादी सरजू त्याला समजावत होते. त्यावेळी अशोक याने सरजू यांना शिवीगाळ करून कोयत्याने हातावर मारून जखमी केले. त्यावेळी राजेश्वर साकत भांडण सोडविण्यासाठी आले असता अशोक याने राजेश्वर यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अशोकला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मुदळ तपास करीत आहेत.\nपशुधन चिकित्सेबाबत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवा...\nपुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nभाडेतत्वावर मोटार घेऊन त्याची परस्पर विक्री करणाऱ्या दोघांचा पर्दाफाश, ३० लाखाचा मुद्देमाल जप्त\nपोलिसाला धक्काबुक्की करत नोकरी घालवण्याची धमकी\nलग्नाचे आमिष दाखवून 29 वर्षीय महिला... मोठी बातमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://shanmarathi.com/2022/04/04/ankita-lokhande-sasrcha-vdo/", "date_download": "2022-05-18T22:35:58Z", "digest": "sha1:MDTXJ7ML3YNLZR474X6YBJDH56JSVGUJ", "length": 7277, "nlines": 53, "source_domain": "shanmarathi.com", "title": "अंकिता लोखंडेने दाखवली आपल्या सासरची एक झलक, अतिशय सुंदर सजवलेल्या घरामध्ये डान्स करत.. – SHAN MARATHI", "raw_content": "\nअंकिता लोखंडेने दाखवली आपल्या सासरची एक झलक, अतिशय सुंदर सजवलेल्या घरामध्ये डान्स करत..\nटीव्ही आणि बॉलिवूड जगतातील प्रसिद्ध नाव अंकिता लोखंडे सध्या पती विकी जैनसोबत स्मार्ट जोडीमध्ये दिसत आहे. आणि लवकरच ती पवित्र रिश्ता 2 मधून पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. नुकतीच अंकिता लोखंडे तिच्या शोच्या प्रमोशनसाठी कंगना राणौतच्या शो लॉकअपमध्ये पोहोचली. अंकिता लोखंडे तिच्या कामामुळे खूप व्यस्त आहे. अशा परिस्थितीत, अभिनेत्रीने तिच्या सासरचा व्हिडिओ शेअर करून आपल्या पतीची आठवण काढली आहे आणि तिच्या सासरची झलकही दाखवली आहे.\nहिरवी साडी नेसून अंकिता लोखंडे हिने प्रथम घराची रांगोळी काढली आणि नंतर घराचे आणि बागेचे दृश्यही दाखवले. प्रवेशद्वारापासून ते सोफ्यावर बसण्यापर्यंतच्या तिच्या सासरची झलक दाखवणारा व्हिडिओ अंकिताने बनवला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिले – मिसिंग मेरे पिया आणि पिया का घर…\nया व्हिडिओमध्ये अंकिताचा नवरा अंकिताला पैंजण घालताना दिसत आहे, तर दुसऱ्या क्लिपमध्ये अंकिता तिच्या सासरच्या लोकांसोबत डान्स करताना दिसत आहे. सुसंस्कृत सुनेसारखी वेशभूषा केलेली, हातात हिरव्या बांगड्या घातलेली अंकिता लोखंडे खूपच सुंदर दिसत आहे. याआधीही अंकिता लोखंडेने तिच्या सासरच्या घराची झलक दाखवली होती. जिथे सासू-सुनेचे प्रेमळ नाते पाहायला मिळाले.\nतर या नवीन व्हिडिओमध्ये अंकिताने तिच्या घराचा प्रत्येक कोपरा चांगला दाखवला आहे आणि कुटुंबातील सदस्यांसोबतच्या खास बाँडिंगची झलकही दाखवली आहे. अंकिता लोखंडे जेव्हा जेव्हा तिच्या कामातून वेळ काढते तेव्हा तिला तिचा मोकळा वेळ तिच्या कुटुंबियांसोबत आणि सासरच्या मंडळींसोबत घालवायला आवडते.\nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nPrevious Article विराट आणि अनुष्काच्या संपत्तीबद्दल ऐकून थक्क व्हाल, भारतातील सर्वात श्रीमंत जोडप्यांपैकी एक हे…\nNext Article भीषण अपघाताचा ब’ळी ठरलेल्या प्रियसीला भेटायला पोहचला अर्जुन कपूर, म्हणाला माझी…\nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nशिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला ठोकला राम राम\nआता तिसरी पत्नीही राहतीये मुलांसोबत दूर संजय दत्तने स्वतः केला खुलासा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://swayamtalks.org/video/bhau-chaskar-interview/", "date_download": "2022-05-18T22:29:52Z", "digest": "sha1:R5H2VJUNVYSC5M2X5JEHMKUF2TN4B6AY", "length": 8564, "nlines": 126, "source_domain": "swayamtalks.org", "title": "तंत्र व ज्ञान यांच्यातील ACTIVE दुवा (मुलाखत) – Welcome to Swayam Talks", "raw_content": "\n'स्वयं टॉक्स'चे सभासद व्हा \nतंत्र व ज्ञान यांच्यातील ACTIVE दुवा (मुलाखत)\nशालेय शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्याची भावना सर्वत्र तीव्र होत असतानाच, शिक्षणाच्या भविष्याविषयी आश्वस्त वाटावं असं एक नाव म्हणजे भाऊसाहेब चासकर. ग्रामीण-आदिवासी मुलांच्या दृष्टीने शिक्षण प्रक्रिया अधिकाधिक आनंददायी बनविण्यासाठी निरनिराळे विशेष उपक्रम राबवण्यात भाऊंचा नेहमीच पुढाकार असतो. राज्यभरातील हजाराहून अधिक प्रयोगशील शिक्षकांची उर्जा जागृत ठेवून त्यांच्या कृतीशीलतेची मोट बांधणाऱ्या ऍक्टिव्ह टीचर्स फोरम भाऊंच्या पुढाकारातून जन्माला आली आहे. संयोजक. वृत्तपत्रीय लिखाण, माहितीपट, व्याख्याने, चर्चासत्रे, छायाचित्रे, सोशल मिडिया अशा विविध माध्यमांतून शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण आदी क्षेत्रांत होणारे बदल आणि त्यांचे परिणाम हिरीरीने मांडणारे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून भाऊंची ओळख आहे.\nडॉ. उदय निरगुडकर यांनी त्यांच्याशी साधलेला अभ्यासपूर्ण संवाद आपल्याला नक्कीच आवडेल \nसदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०१६ या कार्यक्रमात झाले आहे.\nशालेय शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्याची भावना सर्वत्र तीव्र होत असतानाच, शिक्षणाच्या भविष्याविषयी आश्वस्त वाटावं असं एक नाव म्हणजे भाऊसाहेब चासकर. ग्रामीण-आदिवासी मुलांच्या दृष्टीने शिक्षण प्रक्रिया अधिकाधिक आनंददायी बनविण्यासाठी निरनिराळे विशेष उपक्रम राबवण्यात भाऊंचा नेहमीच पुढाकार असतो. राज्यभरातील हजाराहून अधिक प्रयोगशील शिक्षकांची उर्जा जागृत ठेवून त्यांच्या कृतीशीलतेची मोट बांधणाऱ्या ऍक्टिव्ह टीचर्स फोरम भाऊंच्या पुढाकारातून जन्माला आली आहे. संयोजक. वृत्तपत्रीय लिखाण, माहितीपट, व्याख्याने, चर्चासत्रे, छायाचित्रे, सोशल मिडिया अशा विविध माध्यमांतून शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण आदी क्षेत्रांत होणारे बदल आणि त्यांचे परिणाम हिरीरीने मांडणारे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून भाऊंची ओळख आहे.\nडॉ. उदय निरगुडकर यांनी त्यांच्याशी साधलेला अभ्यासपूर्ण संवाद आपल्याला नक्कीच आवडेल \nसदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०१६ या कार्यक्रमात झाले आहे.\nएकाच ह्या जन्मी जणू\nचोलुटेका ब्रिज आणि आपण\nमराठी भाषा आणि संस्कृती\nमन करा रे प्रसन्न- अर्थात ज्याचे त्याचे आभाळ\nआपल्यातलं एक झाड मरतं तेव्हा\nप्रत्येक गोष्ट जागच्या जागी\nNostalgia – आठवणींचा सुविहीत गुंता\nसुख म्हणजे नक्की काय असतं\nमोठी माणसं मोठी का असतात\nTang Ping- आरामही राम है\nएका नव्या प्रवासाची नांदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/04/blog-post_23.html", "date_download": "2022-05-18T22:40:14Z", "digest": "sha1:3IOGPM7P3IXQ65JJ4J37474UQL5WPD44", "length": 7195, "nlines": 32, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "उद्यापासून पुण्यात राज्यस्तर आर्टिस्टीक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेचा थरार’", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nउद्यापासून पुण्यात राज्यस्तर आर्टिस्टीक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेचा थरार’\nएप्रिल २३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nदिनांक २३ व २४ रोजी पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे ५५ व्या कनिष्ठ व वरिष्ठ गटातील मुला-मुलींच्या स्पर्धा रंगणार आहेत. या स्पर्धेत मुलांच्या १७ वर्षाखालील व १७ वर्षावरील आणि मुलींच्या १५ वर्षाखालील व १५ वर्षावरील मुलींच्या स्पर्धा होणार आहेत. कोविड काळानंतर तब्बल दोन वर्षांनंतर राज्यस्तर अजिंक्यपद स्पर्धा आयोजित केल्या गेल्या असून खेळाडूंनी यासाठी जय्यत तयारी केली आहे असे महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे व सचिव मकरंद जोशी यांनी माहिती दिली.\nया स्पर्धेतूनच दिनांक ८ ते १० मे यादरम्यान अंबाला, हरियाणा येथे होणार्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे. या स्पर्धेत मुलांच्या कनिष्ठ गटात दक्षिण मध्य आशियाई स्पर्धेत पदक मिळवणारा ठाण्याचा ओंकार शिंदे आणि मुंबईचा मानस करंदीकर तसेच वरिष्ठ गटात क्रीडा प्रबोधिनीचा गणेश नवले हे आपले कौशल्य सादर करणार आहेत. मुलींच्या वरिष्ठ गटात नुकत्याच जपान येथे पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झालेली ठाण्याची श्रद्धा तळेकर, आंतराष्ट्रीय खेळाडू वैदेही देऊळकर आणि साईची सिद्धी हत्तेकर ही चित्तथरारक कौशल्य सादर करणार आहेत. सदर स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष श्री. संजय शेटे तसेच पिंपरी चिंचवड जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष श्री. संजय मंगोडेकर यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे सचिव डॉ. मकरंद जोशी, पिंपरी चिंचवड जिम्नॅस्टिक्स संघटनेचे सचिव श्री. संजय शेलार हे उपस्थित असणार आहेत. या स्पर्धेस क्रीडा व युवक सेवा संचालनालय आयुक्त श्री. ओमप्रकाश बकोरीया हे भेट देणार आहेत. सदर सर्धेसाठी साईचे वरिष्ठ प्रशिक्षक श्री. रामकृष्ण लोखंडे हे स्पर्धा प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत तर श्री. प्रवीण ढगे व सौ. संजीवनी पूर्णपात्रे ते तांत्रिक समिती प्रमुख असणार आहेत.राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने स्पर्धा निरीक्षक म्हणून श्री. योगेश शिर्के यांची निवड केली आहे.\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pantnagaritimes.com/2019/04/blog-post_22.html", "date_download": "2022-05-18T23:29:29Z", "digest": "sha1:E6KMINPIMRBBZXXXYIAHZJAKHIFZYJG4", "length": 6337, "nlines": 51, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "हुन्नूर येथील सार्थक राजू जाधव यास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा - Pantnagari Times", "raw_content": "\nHome जाहिरात हुन्नूर येथील सार्थक राजू जाधव यास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा\nहुन्नूर येथील सार्थक राजू जाधव यास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा\nसार्थक राजू जाधव यास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा\nहुन्नूर ता.मंगळवेढा येथील राजू लक्ष्मण जाधव यांचे चिरंजीव सार्थक राजू जाधव यास पाच व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा\nटायगर ग्रुप हुन्नूर, G.S. ग्रुप, जय भीम ग्रुप, हवा ग्रुप हुन्नूर.\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात...\nपत्नीचे चारित्र्यावर संशयाचा राग मनात धरून एसआरपीएफ जवानांचा गोळीबार मध्ये एक ठार , दोन जखमी\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळी बार केल्याची घटना सोलापुर जिल्ह्यातील बार्शी ता...\nमंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा\nमंगळवेढा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी शिक्षक भगिनींचा मेळाव...\nनंदेश्वरचे कामचुकार तलाठी बी.एस.शेख यांना निलंबीत करावे यासाठी रेखा कसबे यांचे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन\nमंगळवेढा / प्रतिनिधी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील रेखा सुनिल कसबे यांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्हीही नावे 7/12 उतार्‍यावर ला...\nजिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nमंगळवेढा / प्रतिनिधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/business-news/article/gold-silver-prices-plunged-as-us-federal-reserve-indicated-rise-in-interest-rate/384781", "date_download": "2022-05-18T23:25:11Z", "digest": "sha1:IXU4KDVPYQTO4YPF2GBTGJPQQGFDN6PA", "length": 15025, "nlines": 102, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Gold Market Update 27 January | Gold Price Today | अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या निर्णयानंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, पाहा किती Gold & Silver prices plunged as US Federal Reserve indicated rise in interest rate", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nGold Price Today | अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या निर्णयानंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, पाहा किती\nGold : सोने (Gold Price)आणि चांदीच्या भावात (Silver Price) आज मोठी घसरण झाली आहे. यूएस फेडरल रिझर्व्हने (US Federal Reserve) व्याजदर वाढीचे (Interest Rate)संकेत दिल्यानंतर सोने आणि चांदीला मोठा फटका बसला. जागतिक दरात झालेली घसरण लक्षात घेता भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर फेब्रुवारीच्या फ्युचर्स सोन्याच्या किमतीत 1.3 टक्क्यांची घसरण झाली, तर किंमत मार्च फ्युचर्स चांदी 1.62 टक्क्यांनी घसरली.\nअमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढवण्याच्या संकेतामुळे जागतिक बाजारावर मोठा परिणाम\nजागतिक शेअर बाजारात घसरण\nसोने आणि चांदीच्या भावातदेखील मोठी घसरण\nGold-Silver Price Update 27 Janauary: नवी दिल्ली : सोने (Gold Price)आणि चांदीच्या भावात (Silver Price) आज मोठी घसरण झाली आहे. यूएस फेडरल रिझर्व्हने (US Federal Reserve) व्याजदर वाढीचे (Interest Rate)संकेत दिल्यानंतर सोने आणि चांदीला मोठा फटका बसला. जागतिक दरात झालेली घसरण लक्षात घेता भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर फेब्रुवारीच्या फ्युचर्स सोन्याच्या किमतीत 1.3 टक्क्यांची घसरण झाली, तर किंमत मार्च फ्युचर्स चांदी 1.62 टक्क्यांनी घसरली. जागतिक बाजारात सोन्याच्या दरात मागील सत्रात १.५ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली, ही दोन महिन्यांतील सर्वोच्च आहे. स्पॉट गोल्ड आज 0.2 टक्क्यांनी घसरून 1,815.41 डॉलर प्रति औंस झाले. (Gold & Silver prices plunged as US Federal Reserve indicated rise in interest rate)\nअमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे धोरण\nफेडरर रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी मार्चपासून व्याजदर वाढवण्याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, दर वाढवल्याने आर्थिक स्थितीवर कोणताही परिणाम होणार नाही. याशिवाय, फेडरल रिझर्व्हचा ताळेबंद कमी करण्याची अंतिम मुदत देखील दाखवली आहे. फेडरल रिझर्व्हच्या निर्णयानंतर जागतिक पातळीवर शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. देशांतर्गत शेअर बाजार 1,100 हून अधिक अंकांनी घसरला आहे.\n27 जानेवारी 2022 रोजी सोन्या-चांदीची किंमत\nयूएस फेडच्या निर्णयानंतर सोन्याचा भाव 600 रुपयांहून अधिक घसरला आहे. एमसीएक्सवर सोन्याचे फ्युचर्स 1.3 टक्क्यांनी किंवा 628 रुपयांनी घसरून 48,223 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. एमसीएक्सवर चांदीचे भाव 1,037 रुपये किंवा 1.62 टक्क्यांनी घसरून 63,034 रुपये प्रति किलोवर आले.\nPF Transfer | जुन्या कंपनीतील पीएफ नव्या खात्यात हस्तातंरित करायचा राहिलांय, ईपीएफओने दिला सोपा मार्ग...\nAir India Handover | टाटांचा महाराजा आजपासून टाटांच्या अंगणात, ६९ वर्षांनी एअर इंडिया टाटांकडे सुपूर्त\n7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार ४९ हजारांनी वाढणार\nउच्च उत्पन्न आणि व्याजदरात वाढ यामुळे व्याजमुक्त सोन्याच्या आवाहनावर परिणाम झाला आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत सोने कमजोर झाले असून फेडच्या निर्णयानंतर रोखे उत्पन्न वाढले आहे. फेडने अपेक्षेप्रमाणे चलनविषयक धोरण अपरिवर्तित ठेवले, परंतु फेडचे अध्यक्ष पॉवेल यांनी मार्चच्या बैठकीत दर वाढीची शक्यता दर्शविली. फेडच्या आक्रमक भूमिकेमुळे सोन्यावर दबाव राहू शकतो.\nइतर मौल्यवान धातूंमध्ये, स्पॉट सिल्व्हर 0.8% घसरून 23.30 डॉलर प्रति औंस झाला, तर प्लॅटिनम 1% घसरून 1,021 डॉलर प्रति औंस झाला.\nभू-राजकीय तणाव सोन्याला मजबूती देतात\nरशिया-युक्रेनमधील भू-राजकीय तणाव बुधवारी जगातील सर्वात मोठ्या सोन्याचा आधार असलेल्या एक्सचेंज-ट्रेडेड फंड SPDR गोल्ड ट्रस्टच्या होल्डिंगसह पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला.\nकाही विश्लेषकांचे म्हणणे आहे की महागाई आणि युक्रेनवरील संभाव्य रशियन आक्रमणासह वाढत्या भू-राजकीय जोखमींपासून बचाव म्हणून सोन्याच्या भावात अजूनही तेजी येऊ शकते. Goldman Sachs Group Inc. ने सोन्यासाठी 12 महिन्यांचा अंदाज 2,000 डॉलर वरून 2,150 डॉलर प्रति औंस केला.\nखरेदी करताना पाहा हॉलमार्क\nसोने खरेदी करताना त्याची गुणवत्ता लक्षात ठेवा. हॉलमार्क पाहूनच सोन्याचे दागिने खरेदी करावेत. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी आहे आणि ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ही भारतातील एकमेव एजन्सी आहे जी हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nPetrol Diesel Price: या दिवसापासून पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार सरकारने जाहीर केली तारीख\nया फळाची शेती अल्पावधीत करेल करोडपती\nMaharashtra Job Alert: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत आहेत या पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख\nMoney Making Idea: स्टेट बॅंक देतेय कमाईची जबरदस्त संधी फक्त ही कागदपत्रे जमा करा, तुम्हाला दरमहा मिळतील 60 हजार...\nEPFO : तुमच्या PF खाते क्रमांकामध्ये दडलेली ही खास माहिती तुम्हाला माहित असलीच पाहिजे, जाणून घ्या...\nIEC 2022 | एचडीएफसीचे केकी मिस्त्री म्हणतात ऐतिहासिकदृष्ट्या स्वस्त दरात मिळतंय गृहकर्ज, रिअल इस्टेटसाठी ही चांगली वेळ\nIEC 2022 | कोरोनाचा बूस्टर डोस आवश्यक, नियामक संस्थांनी मंजूरी देताना आधीसारखीच तत्परताच दाखवावी : अदर पूनावाला\nIEC 2022 | गौतम अदानी म्हणतात, भारत स्वावलंबी होत, जग भारतावर अवलंबून होण्यापर्यतचा पल्ला गाठणार\nIEC 2022 | आरोग्य, शिक्षणापासून ड्रोनपर्यंत सर्वत्र 5G महत्त्वाचे, भारताचे चित्र बदलणार : सुनील मित्तल\nIEC 2022 | भारत हा जागतिक कंपन्यांची पहिली पसंती, देशातील गरीबी हटवणे आणि रोजगार निर्मिती आहे महत्त्वाचे : अनिल अग्रवाल\n50 लाख नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी होणार - एकनाथ शिंदे\nसारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी देणार-अजित पवार\nएकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/career/indian-railways-country-biggest-employer-abolishes-over-72000-posts-in-last-six-years-au177-709314.html", "date_download": "2022-05-18T22:21:46Z", "digest": "sha1:IU42E7DZ5WPSDVJXPRWAJ3FG7M6IURD7", "length": 10082, "nlines": 101, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Career » Indian railways country biggest employer abolishes over 72000 posts in last six years", "raw_content": " पोरं म्हणतायत ‘रोजगार द्या’, भारतीय रेल्वे म्हणते ‘बेरोजगारीच घ्या’ \nरेल्वे नोकरी : भविष्यात रेल्वेत भरतीचे मार्ग बंद झाला आहे. रेल्वेतील आऊटसोर्सिंगमुळे पदांची संख्याही कमी होत आहे. रेल्वे बोर्डाने देशातील सर्व विभागीय रेल्वेची 81 हजार अतिरिक्त पदे काढून टाकण्यास सांगितले आहे.\nदेशातील सर्वात मोठी नोकरदार कंपनी असलेल्या भारतीय रेल्वेने (Indian Railways) गेल्या सहा वर्षांत 72 हजारांहून अधिक पदांवर बंदीचा गाडा फिरवला आहे. ही पदं रेल्वेने रद्द केली आहेत, तर याच कालावधीत 81 हजार पदे ( Railway Jobs) रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. अधिकृत कागदपत्रांनुसार, 2 नुसार, ही सर्व ग्रुप सी आणि डी पदे आहेत जी तंत्रज्ञानामुळे संपली आहेत आणि भविष्यात या पदांसाठी भरती न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सध्या या पदांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या विविध विभागांमध्ये सामावून घेतले जाण्याची शक्यता आहे. रेल्वेचा कारभार आता आधुनिक आणि डिजिटल (Digital) झाल्याने ही पदे रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वेच्या 16 विभागांमध्ये 2015-16 ते 2020-21 या आर्थिक वर्षात 56,888 अनावश्यक पदे रद्द करण्यात आली. या प्रस्तावानुसार आणखी 15 हजार 495 पदे रद्द केली जाणार आहेत.\nउत्तर आणि दक्षिण रेल्वेने इतकी पदे रद्द केली\nउत्तर रेल्वेने (Northern Railway) 9,000 हून अधिक पदे रद्द केली, तर दक्षिण पूर्व रेल्वेने सुमारे 4,677 पदे रद्द केली. दक्षिण रेल्वेने 7,524 पदे रद्द केली असून पूर्व रेल्वेने 5,700 हून अधिक पदे रद्द केली आहेत. सूत्रांनी सांगितले की, आर्थिक वर्ष 2021-22 साठी कर्मचाऱ्यांची अभ्यासाआधारे कामगिरी, ज्यामध्ये एखादे विशिष्ट पद बंद करावेत की नाही हे निर्धारित केले जाते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणखी सुमारे 9 हजार पदे रद्द करण्यात येतील, अशी अपेक्षा आहे.\nआउटसोर्सिंगमुळे रेल्वेतील मंजूर पदांची संख्याही कमी होत आहे. पगार आणि निवृत्ती वेतन या दोन्ही बाबतीत रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या वाहतूकदारासाठी ओझे ठरली आहे. वाहतूकदाराला त्याच्या एकूण उत्पन्नाच्या एक तृतीयांश रक्कम पगार आणि निवृत्तीवेतनावर खर्च करावी लागते. सध्या कामगारांच्या पगारावर मिळणाऱ्या प्रत्येक एक रुपयापैकी 37 पैसे आणि पेन्शनवर 16 पैसे खर्च होतात.\nIPL 2022: ‘मला माहितीय कसं खेळायचं’, KOO वर KL Rahul चा सूचक मेसेज\nCotton : आता कापूस बियाणे विक्रीवरुन वाद, राज्य सरकारच काढणार तोडगा, नेमके प्रकरण काय\nRanbir Alia: आलिया-रणबीरच्या लग्नाला महिना पूर्ण; मिसेस कपूरने पोस्ट केले रोमँटिक फोटो\nTeeth | या 4 गोष्टींमुळे दातांमध्ये पिवळेपणा येतो, हे पदार्थ खाण्याच्या अगोदर नक्कीच विचार करा\nकोसली-दिल्ली एक्स्प्रेसने केले विशेष रेल्वे सेवेचे उद्घाटन\nप्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेतर्फे रेल्वे क्रमांक 14733, श्रीगंगानगर-रेवाडी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक 54,416, रेवाडी- दिल्ली पॅसेंजर गाडी व गाडी क्रमांक 04436, मेरठ कॅन्ट-रेवाडी, गाडी क्रमांक 14734 , रेवाडी-श्रीगंगानगर एक्स्प्रेस या गाड्या चालवण्यात येणार आहेत. उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कॅप्टन शशी किरण यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे क्रमांक 04733, कोसली-दिल्ली एक्सप्रेस 1मे रोजी उद्घाटन विशेष रेल्वे सेवेला माननीय खासदार-रोहतक डॉ. अरविंद कुमार शर्मा यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. ही गाडी सकाळी 11:30 वाजता कोसलीहून सुटेल आणि 15:40 वाजता दिल्ली स्थानकावर पोहोचेल.\nलवकरचं गाईच्या दूध दरात होणार वाढ…\nविना लायसन्सची चालवा ही electric स्कूटर\nनोव्हेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/after-onion-and-potato-tea-prices-also-increases-155426.html", "date_download": "2022-05-18T23:32:51Z", "digest": "sha1:CJ2IHULRVBZKSYLUCPXF62XE2BAJIU52", "length": 7657, "nlines": 92, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Latest news » After onion and potato tea prices also increases", "raw_content": "मुंबईकरांच्या खिशाला कात्री, कांदा, बटाटानंतर आता चहा महागणार\nपेट्रोल, कांदे, बटाटे आणि टोमॅटोनंतर आता तुमचा चहाही महागणार आहे. तुमच्या आवडत्या चहासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.\nमुंबई : पेट्रोल, कांदे, बटाटे आणि टोमॅटोनंतर आता तुमचा चहा ही महागणार आहे. तुमच्या आवडत्या चहासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. चहा आणि कॉफी असोसिएशन (टीसीए), जे मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) मध्ये 5000 हून अधिक चहा आणि कॉफी विक्रेत्यांचे प्रतिनिधित्व करते, त्यांनी आपल्या सदस्यांना कपच्या किंमतीत 1 रुपयांची वाढ करून 2 रुपयांपर्यंत वाढ करण्यास सांगितले आहे (Tea Price Increases).\nदिवसभरात काम करत असलेले मुंबईकर दिवसाला सरासरी चार ते पाच कप चहा घेतात. चहाच्या दरात वाढ झाल्यानंतर मुंबईकरांचा चहाचा खर्च दिवसाला 5 ते 10 रुपयांनी वाढणार आहे (Tea Price Increases).वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अन्नधान्याच्या महागाईचा जर नोव्हेंबरमध्ये 11.8 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत ही वाढ 2 टक्क्यांनी वाढली आहे.\nचहा आणि कॉफी असोसिएशनच्या मते, दूध, साखर, चहाची पाने आणि एलपीजीच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे विक्रेत्यांचा नफा कमी होऊ लागला. म्हणून असोसिएशनकडून विक्रेत्यांना दरवाढीचा सल्ला देण्यात आला. असोसिएशनचा सल्ला आपल्या सदस्यांना बंधनकारक नसतानाही, त्याकडे गांभीर्याने पाहिले जाण्याची शक्यता आहे. चार वर्षांपासून अस्तित्वात असलेला टीसीए चहा विक्रेत्यांना वित्तपुरवठा, स्वच्छता आणि ग्राहक इंटरफेसचा सल्ला देत आहे.\nरस्त्याच्या कडेला असलेला चहा विक्रेता सरासरी 6 रुपये किंवा 7 रुपये प्रति कटिंग चहा विकतो. एका पूर्ण कपची किंमत अगदी दुप्पट आहे, म्हणजेच 12 किंवा 14 रुपये. चहाच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर एका कटिंग चहाची किंमत 7 किंवा 8 रुपये आणि पूर्ण कपची किंमत 14 किंवा 15 रुपये इतकी होईल.\nचहा विक्रेता दिवसाला सरासरी सुमारे 500 कप विकतो. येवले चहा, प्रेमाचा चहा आणि सई अमृततूल्य चहा यांच्यासह काही ब्रांडेड चहा विक्रेते आधीपासून 10 रुपये कप (कटिंग) किंवा त्याहून अधिक किंमतीला चहा विकत आहेत. त्यामुळे आता चहा आणि कॉफी असोसिएशनच्या या सल्ल्यानंतर चहा विक्रेत्यांचा नफा वाढणार असला तरी सामान्य मुंबईकरांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे.\nनर्गिस फाखरीचा ब्रालेस ग्लॅमरम लूक\n‘धर्मवीर’ चित्रपटाचे प्रमोशन धर्मपत्नी सोबत\nप्राजक्ता माळीची दिलखेच स्माईल\nअंकिता लोखंडेचा आपल्या नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/aurangabad/shivsena-mim-video-shiv-senas-problem-with-mims-proposal-jalil-says-then-why-am-i-untouchable-danve-says-there-is-no-hatred-of-muslims-666273.html", "date_download": "2022-05-18T23:33:27Z", "digest": "sha1:THSFVAFADV5TYZJH5TXQHT4VCIEHZMPW", "length": 16957, "nlines": 105, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Maharashtra » Aurangabad » Shivsena MIM Video: Shiv Sena's problem with MIM's proposal? Jalil says, then why am I untouchable? Danve says, there is no hatred of Muslims!", "raw_content": "Shivsena MIM Video : ‘एमआयएम’च्या प्रस्तावानं शिवसेनेची गोची जलील म्हणतात, मग मी अस्पृश्य का जलील म्हणतात, मग मी अस्पृश्य का दानवे म्हणतात, मुस्लिमांचा द्वेष नाही\nअंबादास दानवे आणि इम्तियाज जलील.\n'एमआयएम' खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रस्तावावर महाविकास आघाडीतील पक्षामध्ये तर मतमतांतरे आहेतच. सोबतच भाजपला शिवसेनेवर पुन्हा एकदा हिंदुत्वावरून हल्ला करायची आयती संधी चालून आलीय. त्यामुळे येणाऱ्या काळात ही आघाडीची न शिजलेली दाळ राजकारणात बरीच काळ चर्चेत राहणार हे नक्की. या साऱ्या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीने ने ‘एमआयएम’ खासदार इम्तियाज जलील आणि शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्याशी संवाद साधला. जाणून घेऊ हे दिग्गज काय म्हणतात ते...\nदत्ता कानवटे | Edited By: मनोज कुलकर्णी\nऔरंगाबादः आपल्या साखरपेरणी बोलातून पुढच्याला मंत्रमुग्ध करणारे आणि बोलताना स्वतः विचलित न होता समोरच्याला अस्वस्थ करणारे ‘एमआयएम’ (MIM ) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी शिवसेनेची (Shivsena) गोची केलीय. त्यांनी असा एक प्रस्ताव दिला की, थेट महाविकास आघाडीलाच खिंडीत गाठले. त्यावरून गेल्या दोन दिवसांपासून राज्यात वादंगाचा धुरळा उठलाय. जलील यांनी आज औरंगाबादमध्ये बोलताना आम्ही अस्पृष्य का, असा थेट सवाल शिवसेना आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना केला. तेव्हा दानवे यांनी हा धोरणात्मक आणि विचारसरणीचा प्रश्न आहे. आम्हाला मुस्लिमांचा द्वेष नाही, असे म्हणत उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीही असो. जलील यांच्या प्रस्तावाने महाविकास आघाडीतील पक्षामध्ये तर मतमतांतरे आहेतच. सोबतच भाजपला शिवसेनेवर पुन्हा एकदा हिंदुत्वावरून हल्ला करायची आयती संधी चालून आलीय. त्यामुळे येणाऱ्या काळात ही आघाडीची न शिजलेली दाळ राजकारणात बरीच काळ चर्चेत राहणार हे नक्की.\nराज्याचे आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांनी ‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांची घेतलेली भेट चांगलीच गाजतेय. या भेटीत उत्तर प्रदेशात तुमच्यामुळे भाजप जिंकली, असा आरोप टोपे यांनी ‘एमआयएम’वर केला. हा आरोप खोडून काढण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव देतोय, असे आवाहन खासदार जलील यांनी केले. तसेच ‘तुमच्या तीनचाकी रिक्षाला एक चाक जोडा, मोटर कार करा, बघा कशी चालतेय…’ असा खोचक सल्लाही दिला. शिवसेनेने हा प्रस्ताव फेटाळून लावला. ‘एमआयएम’ला आघाडीत घ्यायचे की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील, असे वक्त्यव्य राजेश टोपे यांनी केले. तर छगन भुजबळांनी थेट जलील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच येण्याचे आवाहन केले. या साऱ्या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीने ‘एमआयएम’ खासदार इम्तियाज जलील आणि शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्याशी संवाद साधला. जाणून घेऊ हे दिग्गज काय म्हणतात ते…\nशिवसेना मुस्लिम द्वेष्टी नाही…\nशिवसेना आमदार अंबादास दानवे म्हणाले की, मंत्रिमंडळात शिवसेनेचे औरंगाबाद येथील मुस्लिम नेते अब्दुल सत्तार आहेत. यापूर्वी अंबरनाथचे शिवसेना नेते साबीर शेख सुद्धा शिवसेनेकडून निवडून आले होते. त्यामुळे शिवसेना मुस्लिमांचा द्वेष करत नाही. जातीयवादी मुस्लिमांचा शिवसेना द्वेष करते. शिवसेना सरसकट सर्व मुस्लिमांचा द्वेष करत नाही. या देशाला, या भारतभूमीला जे प्रामाणिक आहेत. बाकी पक्ष, धर्म हे वेगवेगळे विषय आहेत. शिवसेनेची आणि शिवसेनाप्रमुखांची भूमिका ही मुस्लिमांच्या विरोधाची नाही आहे.\nसत्तार चालतात मग जलील का नाही\nखासदार इम्तियाज जलील म्हणाले की, आम्हालाही माहित आहे की, आज शिवसेना बदलेली आहे. मी हे मान्य करतो, पण अंबादास भाऊ दोन उदाहरणे तुम्हाला देतो. तुमचा इतिहास त्यात आहे. शिवसेना कधी जन्माला आली. त्या जन्मापासून आजपर्यंत किती लोकांचे नाव त्यांनी घेतले. तर साबीरभाई. अरे तीस वर्षांपूर्वी तुम्ही साबीरभाईंना तिकीट दिले आणि पुढची पन्नास वर्षे तुम्ही तेच सांगायचे, आम्ही साबीरभाईंना एकदा दिले होते आणि आता अब्दुल सत्तार. त्यांना मला हे विचारायचे आहे की, तुम्हाला अब्दुल सत्तार चालतात. मग इम्तियाज जलील का चालत नाहीत. त्यांना हात का लावावा वाटत नाही. ते अस्पृष्य का आहेत माझ्या आणि सत्तारांमध्ये असा फरक काय आहे. सत्तारांच्या बाबतीत तुमच्याही सामना अनेक वर्षांपासून जे लिहून आले होते. आठ कॉलमचे बॅनर होते, सत्तारांच्या बाबतीत. आणि त्यांचे प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे सत्तारांबाबत काय बोलले या सगळ्यावरून लक्ष हटवून आता सत्तार खूप स्वच्छ झालेला आहे. आम्ही त्याला स्वीकारतो आहे, ही जी दुटप्पीपणाची भूमिका आहे ना त्याचा मला विरोध आहे.\nआमदार अंबादास दानवे म्हणाले की, आमचा कोणत्याही व्यक्तीला विरोध असायचे कारण नाही. मग ते इम्तियाज जलील असोत की, अब्दुल सत्तार. हा आपला वैचारिक वाद आहे. संघटनेचे जे धोरण आहे त्याविषयी मी चर्चा करतो. त्यांच्या या धोरणाला, विचारसरणीला शिवसेनेचा विरोध आहे.\nआमच्यावर बी टीमचा आरोप का\nखासदास इम्तियाज जलील म्हणाले की, मला चांगले वाटले की, सत्तार भाईंची विचारसरणी खूप चांगली आहे. परिस्थितीप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला असेल. मी त्यांच्या पक्षाबद्दल जास्त बोलू शकत नाही. पण एक वेळ आलेली आहे. मला हेच सांगायचे आहे अंबादास दानवे साहेबांना की आज या देशामध्ये सर्वात घातक कोणता पक्ष असेल, तर तो भारतीय जनता पक्ष आहे आणि आपण जी उत्तर प्रदेशमध्ये जी चूक केली आहे ती महाराष्ट्रात होऊ नये म्हणून मी प्रस्ताव दिला आहे. तुम्ही आमच्या वारंवार बोलता की ही भाजपची बी टीम आहे. पराभव झाला की एमआयएममुळे म्हणतात. भारतीय जनता पक्ष जिकंला की, एमआयएममुळे जिंकला म्हणतात. हे कधीपर्यंत चालणार त्यामुळे आम्ही हा प्रस्ताव दिला. त्यानंतर हे काँग्रेसवाले म्हणतात की तुम्ही धर्मनिरपेक्ष असल्याचे सिद्ध करा. तुम्ही शिवसेनेसोबत जाताना हे धर्मनिरपेक्ष असल्याचे प्रमाणपत्र घेतले होते का त्यामुळे आम्ही हा प्रस्ताव दिला. त्यानंतर हे काँग्रेसवाले म्हणतात की तुम्ही धर्मनिरपेक्ष असल्याचे सिद्ध करा. तुम्ही शिवसेनेसोबत जाताना हे धर्मनिरपेक्ष असल्याचे प्रमाणपत्र घेतले होते का मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसवालेही हेच बोलत आहेत. म्हणजे हे कोण. तुम्हाला पटत असेल, तर प्रस्ताव स्वीकारा. नाही तर रामराम करा. आमचे एकला चलो रे आहेच.\nSpecial Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग\ntv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत\nमहाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nप्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं निधन\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/funeral-procession-of-sindhutai-sapkal-will-be-done-in-pune-at-12-pm-609466.html", "date_download": "2022-05-18T23:10:03Z", "digest": "sha1:BERPCMRQFG242VHIZHO34N5CZLCFKEKX", "length": 9405, "nlines": 99, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Maharashtra » Funeral procession of sindhutai sapkal will be done in pune at 12 pm", "raw_content": "Sindhutai Sapkal Death | दुपारी 12 वाजता सिंधुताई सपकाळ यांच्यावर अंत्यसंस्कार, पुण्यात 2 तास अंत्यदर्शन\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्यांच्या जाण्याने पूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडला असून त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी त्यांचे पार्थित दोन तासांसाठी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.\nपुणे : ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्यांच्या जाण्याने पूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडला असून त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी त्यांचे पार्थिव दोन तासांसाठी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सपकाळ यांच्या पार्थिवावर दुपारी 12 वाजून 10 मिनीटांनी नवी पेठेतील ठोसर पागेल येथे महानुभाव पंथाच्या परंपरेनुसार दफणविधी केला जाईल.\nबाल सदन संस्थेत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार\nअनाथांचा आधार तसेच हजारो लेकरांची माय अशी सिंधुताई सपकाळ यांची ओळख आहे. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत अनाथ मुलांना वाढवलं. त्यांना आईची माया दिली. मात्र त्यांचे निधन झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आज सिंधुताई सपकाळ यांच्यावर अंत्यसंस्कार केला जाणार आहे. त्याआधी त्यांचे पार्थिव सकाळी 9 वाजता नोबल हॉस्पिटलमधून मांजरी येथे नेले जाणार आहे. त्यानंतर सकाळी 9 ते 11 पर्यंत मांजरीच्या बाल सदन संस्थेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल.\nदुपारी 12 वाजून 10 मिनीटांनी अंत्यसंस्कार\nअंत्यदर्शनाची वेळ संपल्यानंतर दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी नवी पेठेतील ठोसर पागेल या भागात त्यांच्यावर महानुभाव पंथाच्या परंपरेनुसार अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या पार्थिवावर दफनविधी केला जाईल.\nसिंधुताईंच्या जाण्याने महाराष्ट्र हळहळला\nसिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनामुळे समाजातील अनाथांच्या डोक्यावर मायेचे मातृछत्र धरणारी माय हरपली आहे. समाजातील हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करुन त्यांच्यावर मायेची पखरण करणाऱ्या सिंधुताईंच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे.\nUddhav Thackeray : माझ्यावर होणाऱ्या टीकेला शांतपणे घेतोय, तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा :उद्धव ठाकरे\nGopichand Padalkar | गोपीचंद पडळकर यांच्यासह भावावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा, फसवणूक केल्याचाही आरोप\nMaharashtra News And Omicron Live Update : नरखेड तालुक्यात आरोग्य निरीक्षकाला मारहाण, गुन्हा दाखल\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nप्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं निधन\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/minor-fluctuations-in-gold-prices-in-nashik-prices-are-likely-to-remain-stable-in-the-coming-weeks-593939.html", "date_download": "2022-05-18T22:20:09Z", "digest": "sha1:IGDND253D7WDWQXLQYAECY5DPO7TBFEI", "length": 9310, "nlines": 97, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Maharashtra » Minor fluctuations in gold prices in Nashik; Prices are likely to remain stable in the coming weeks", "raw_content": "Nashik Gold: सोन्याच्या दरात किरकोळ चढ-उतार; आगामी आठवड्यातही भाव स्थिर राहण्याची शक्यता\nनाशिकच्या सराफा बाजारपेठेत सोन्याच्या दरात किरकोळ चढ-उतार पाहायला मिळत आहे. शनिवारी 24 कॅरेट सोन्याचे भाव 48300 रुपये नोंदवले गेले, तर तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46500 नोंदवले गेले.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: मनोज कुलकर्णी\nनाशिकः नाशिकच्या सराफा बाजारपेठेत सोन्याच्या दरात किरकोळ चढ-उतार पाहायला मिळत आहे. शनिवारी 24 कॅरेट सोन्याचे भाव 48300 रुपये नोंदवले गेले, तर तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46500 नोंदवले गेले. आगामी आठवड्यातही मोठी भाववाढ अपेक्षित नाही.\nदी नाशिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे म्हणाले की, गेल्या सोमवारपासून आज शनिवारपर्यंत सोन्याच्या भावात किरकोळ चढ आणि उतार सुरू आहे. त्यात आज 24 कॅरेट सोन्याचे भाव 48300 रुपये नोंदवले गेले. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46500 नोंदवले गेले. चांदीचे दर किलोमागे 62000 नोंदवले गेले. (सोन्या-चांदीच्या या भावावर 3 टक्के जीएसटी अतिरिक्त असेल.) सोमवारी 5 डिसेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर हे 48800 रुपये होते. त्यानंतर मंगळवारी सोने पुन्हा तीनशे रुपयांनी स्वस्त झाले. बुधवारी आणि गुरुवारीही सोन्याच्या दरात दोनशे ते तीनशे रुपयांची चढ-उतार पाहायला मिळाली. येणाऱ्या आठवड्यातही सोन्याचे भाव खूप वाढणार नाहीत, अशी शक्यता नवसे यांनी वर्तवली. चांदीच्या दरात आठवड्यात साधरणातः किलोमागे दोन हजार रुपयापर्यंतची चढ-उतार आहे. 5 ते 7 डिसेंबरच्या दरम्यान चांदीचे भाव किलोमागे 61200 रुपये नोंदवले गेले. मात्र, आज शनिवारी 11 डिसेंबर रोजी या दरात जवळपास बाराशे रुपयांची भाववाढ पाहायला मिळाली. दरम्यान, आता ग्राहकांनी चक्क घरात बसूनही सोन्याचे भाव कळणार आहेत. त्यासाठी फक्त आपल्याला 8955664433 नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल. त्यानंतर आपल्या फोनवर मेसेज येईल, ज्यात ताजे भाव तपासता येतील.\nआपल्याला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास सरकारनं एक अॅप बनवले आहे. ‘BIS Care App’ हे ग्राहकांना सोन्याच्या शुद्धतेची खात्री पटवून देते. या अॅपच्या माध्यमातून फक्त सोन्याची शुद्धताच नव्हे, तर तुम्हाला तक्रारही करता येणार आहे. या अॅपमध्ये जर लायसन्स, रजिस्ट्रेशन आणि हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक त्याची तक्रार करू शकतात. या अॅपद्वारे ग्राहकांना तात्काळ तक्रार करण्याची सुविधा आणि माहिती मिळते.\nनाशिकच्या सराफा बाजारपेठेत सोन्याच्या भावात किरकोळ चढ-उतार पाहायला मिळत आहे. शनिवारी 24 कॅरेट सोन्याचे भाव 48,300 रुपये नोंदवले गेले, तर तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46500 नोंदवले गेले. चांदीचे दर किलोमागे 62000 नोंदवले गेले. यावर तीन टक्के जीएसटी अतिरिक्त असेल. आगामी आठवड्यातही मोठी भाववाढ अपेक्षित नाही. आता लगीनसराई सुरू झाली आहे. मात्र, तूर्तास तरी ग्राहकांना दिलासा आहे.\n– गिरीश नवसे, अध्यक्ष, दी नाशिक सराफा असोसिएशन\nSpecial Report: जीवन नशीलं, राज्यसत्ता कारस्थान अन् राज्य लोकांना भ्रष्ट करणारं षडयंत्र; सत्य उच्चारून श्वास सोडणाऱ्या ‘लिओ’ची चित्तरकथा\nscam: आदिवासी महामंडळ नोकरभरती घोटाळ्यात 2 बड्या अधिकाऱ्यांवर 5 वर्षांनी गुन्हा, राजकीय पदाधिकाऱ्याला अभय\nलवकरचं गाईच्या दूध दरात होणार वाढ…\nविना लायसन्सची चालवा ही electric स्कूटर\nनोव्हेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/zoting-committee-report-missing-eknath-khadse-in-trouble-493420.html", "date_download": "2022-05-18T23:31:37Z", "digest": "sha1:FQZCGJG5P2W4JLSRIQZSHZQEXPB6TAZQ", "length": 8672, "nlines": 101, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Maharashtra » Mumbai » Zoting committee report missing, eknath khadse in trouble?", "raw_content": "खडसेंना क्लीन चीट देणाऱ्या झोटिंग समितीचा अहवाल गायब; अहवाल मिळत नसल्याने तर्कवितर्कांना उधाण\nराष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना क्लीन चिट देणारा झोटिंग समितीचा अहवाल सापडत नाहीये. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. (zoting committee report missing, eknath khadse in trouble\nसुनील काळे | Edited By: भीमराव गवळी\nमुंबई: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना क्लीन चिट देणारा झोटिंग समितीचा अहवाल सापडत नाहीये. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. हा झोटिंग समितीचा अहवाल गहाळ झाला की कुणी गायब केला अशी शंका कुशंकाही या निमत्ताने घेतली जात आहे. (zoting committee report missing, eknath khadse in trouble\nराष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या जमीन व्यवहाराची चौकशी करण्यासाठी झोटिंग समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने खडसेंना क्लीन चीटही दिली होती. याच प्रकरणात सध्या ईडीकडून खडसेंची चौकशी सुरू आहे. अशावेळी निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी हा अहवाल खडसे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, आता हा अहवालाच सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडत नसल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.\n2017मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोसरी जमिनीच्या चौकशीसाठी झोटिंग समिती नेमली होती. उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती दिनकर झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. झोटिंग समितीने त्यांचा अहवाल 30 जून 2017 रोजी शासनाकडे अहवाल सादर केला होता. या समितीने खडसे यांना क्लिनचीटही दिली होती. दरम्यान, भोसरी जमीन प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने नेमलेल्या झोटिंग समितीवर 45.42 लाखांचा खर्च झाला होता.\nकाय आहे भोसरी जमीन खरेदी प्रकरण\nएकनाथ खडसे हे महसूल मंत्री होते त्यावेळचं हे प्रकरण आहे. भोसरी एमआयडीसीतील सर्व्हे नंबर 52 मधील तीन एकर जागेचा वाद आहे. ही जमीन खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून, तीन कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केली. पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करुन स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये देखील भरण्यात आले. पण ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं उघड झालं. या सर्व प्रकरणानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. (zoting committee report missing, eknath khadse in trouble\nखडसेंच्या अडचणी वाढण्याची चिन्हं, भोसरी जमीन खरेदी प्रकरणाने पुन्हा मान वर काढली\nपंकजा मुंडे वेगळा निर्णय घेतील असं वाटत नाही; वाचा, भाजप नेते राम शिंदे आणखी काय म्हणाले\nVIDEO: पंकजा मुंडेंचं दबावतंत्र नाही, त्या असं काही करणार नाहीत: आशिष शेलार\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nप्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं निधन\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/videos/narayan-rane-tweeted-satyamev-jayate-after-getting-bailed-522131.html", "date_download": "2022-05-18T22:51:27Z", "digest": "sha1:I2DXYA35GBBOUMGOJODVXY5LPZDDVFF3", "length": 7371, "nlines": 99, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Videos » Narayan Rane tweeted Satyamev Jayate After Getting Bailed", "raw_content": "Narayan Rane | ‘सत्यमेव जयते’, जामीन मिळताच नारायण राणे यांचं ट्विट\nजामीन मिळताच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 'सत्यमेव जयते' असं ट्विट केलं. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल अटक करण्यात आली होती. मात्र त्यानंतर रात्री महाडमध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी राणे यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर नारायण राणे यांनी 'सत्यमेव जयते' असं ट्विट केलं.\nजामीन मिळताच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ‘सत्यमेव जयते’ असं ट्विट केलं. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल अटक करण्यात आली होती. मात्र त्यानंतर रात्री महाडमध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी राणे यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर नारायण राणे यांनी ‘सत्यमेव जयते’ असं ट्विट केलं.\n15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर नारायण राणे यांना जामीन देण्यात आलाय. मात्र, 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबरला रायगड गुन्हे शाखेत हजेरी लावावी लागणार आहे. या दरम्यान, कागदपत्रे आणि पुराव्यांसोबत छेडछाड करता येणार नाही, असंही महाड कोर्टानं राणेंना बजावलं आहे. त्यानंतर रात्री 12 च्या सुमारास राणे कोर्टाच्या बाहेर पडले. मात्र त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. तर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांनी माध्यमांशी संवाद साधत राणेंच्या पुढील कार्यक्रमाची आणि जनआशीर्वाद यात्रेबाबत माहिती दिली.\nशिखर धवन लवकरच बॉलीवूड चित्रपटात दिसणार\nअदा शर्माचा बिकनीवरचा लूक पाहिलात का\nतुळजापूरच्या घाटात आर्ची उभी थाटात\nअभिनेता आदिनाथ कोठारेचा सिंगापूरमध्ये नवा फोटोशूट\nराज ठाकरे यांना जाहीर समर्थन\nAnil Parab | राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी तिन्ही पक्षातील नेते निर्णय घेतील : अनिल परब\nSpecial Report | यापुढं हात तोडून हातात देणार, सुप्रिया सुळे आक्रमक-Tv9\nSmriti Irani यांच्याविरोधातील आंदोलन प्रकरणी पुण्यातील कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल\n बंद कर ते...', मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकारांवर संतापले\nSupriya Sule : 'महिलेवर हात उगाराल तर हात तोडून हातात देईन', सुप्रिया सुळेंचा रुद्रावतार; फडणवीस म्हणातात, 'तर त्यांचे स्वागत करु'\nRakhi Sawant Boyfriend:बिग बॉस फेम राखीच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाचा अंकुर; बॉयफ्रेंड आदिल आहे 6 वर्षांनी लहान\nMI vs SRH IPL 2022: मुंबईचे ८ कोटी वसूल होता होता राहिले टीम डेविड आणखी ८ बाॅल खेळला असता तर….VIDEO\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://charudattasawant.com/poems/", "date_download": "2022-05-18T23:17:53Z", "digest": "sha1:6VSFQKKSYXBN45N4WH3J6QCWHNTIEODB", "length": 5758, "nlines": 98, "source_domain": "charudattasawant.com", "title": "काव्यमाला Archives » माझी लेखमाला", "raw_content": "\nआठवणी, लेख, अनुभव, समीक्षा, माहिती इत्यादी\nनवीन कविता, गाणी इत्यादी\nहरवले ते गवसेंच ना – मराठी कविता (Marathi Kavita)\nहीच आजच्या शिवजयंतीच्या निमित्ताने सदिच्छा.\nमराठी कविता: हरवले ते गवसेंच ना (Marathi Kavita)\nकवीयत्री: स्मिता कढे, ठाणे\nसुखधारा – मराठी कविता (Marathi Kavita)\nसुखधारा: मराठी कविता (Marathi Kavita)\nकवीयत्री: सौ. अंजली माधव देशपांडे, नाशिक\nआईचे मन – मराठी कविता (Marathi Kavita)\nआईचे मन – मराठी कविता (Marathi Kavita)\nकवीयत्री: स्मिता कढे, ठाणे\nमराठी कविता – देवाचा पत्ता (Marathi Kavita)\nमराठी कविता – देवाचा पत्ता (Marathi Kavita)\nकवी: स्व. सुधाकर र. रूपदे, पुणे\nआता तुझ्याकडे काहीच मागणे नाही – मराठी कविता (Marathi Kavita)\nमराठी कविता (Marathi Kavita) – आता तुझ्याकडे काहीच मागणे नाही\nकवीयत्री: स्मिता कढे, ठाणे\nहिरण्यगर्भाचे अष्टप्रधान मंडळ – Solar System Poem in Marathi\nहिरण्यगर्भाचे अष्टप्रधान मंडळ – Solar System Poem in Marathi\nकवियत्री यशश्री शैलेश पाटील यांनी ह्या कवितेत लहान मुलांना सूर्यमालेची ओळख करून दिली आहे.\n54,566 वाचकांनी भेट दिली\nमाझी लेखमाला अँड्रॉइड ऍप् डाउनलोड करा\nEnglish (3) Slider (20) अनुभव (11) ई-बुक्स (2) काव्यमाला (7) गडकिल्ले (10) गीतमाला (21) प्रवासमाला (8) बालभारती (7) भावगीते (3) माझे गाव (18) लेखमाला (16) व्यक्ती विशेष (2) शौर्यमाला (2) हिंदी विभाग (5)\nजास्त वाचले गेलेले लेख\nसंगीतकार चित्रगुप्त आणि किशोर कुमार यांची गाणी (Songs of Kishor Kumar and Chitragupta)\nबालभारतीच्या कवितेची गाणी - भाग १ला : इयत्ता १ली - Balbharati Poem Songs 1\nसंगीतकार चित्रगुप्त आणि लतादीदी यांची अविस्मरणीय गाणी (Unforgettable songs of Lata and Chitragupta)\nप्रिय वाचक, आपण आपले लेख आमच्या ब्लॉगवर प्रसिद्ध करू शकता. अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या:\nसूचना: अटी व नियम लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://firstmaharashtra.com/2021/10/08/petrol-diesel-prices-skyrocket-rate-for-the-fourth-day-in-a-row/", "date_download": "2022-05-18T22:46:27Z", "digest": "sha1:3ZK7P2PCV7CY5LCG6S4HJWLQXQFM6KBI", "length": 9341, "nlines": 100, "source_domain": "firstmaharashtra.com", "title": "पेट्रोल-डिझेलचे दर भिडले गगनाला! सलग चौथ्या दिवशी दरात वाढ – First Maharashtra", "raw_content": "\nपेट्रोल-डिझेलचे दर भिडले गगनाला सलग चौथ्या दिवशी दरात वाढ\nमुंबई: पेट्रोलियम कंपन्यांनी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. डिझेलची किंमत ३५ पैसे प्रति लीटरने वाढली आहे, तर पेट्रोलची किंमत ३० पैसे प्रति लीटरने वाढली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल १०३.५४ रुपये प्रति लीटरवर पोचले आहे. तर डिझेलची किंमत ९२.१२ रुपये प्रति लीटर झाली आहे. देशाच्या इतरही शहरांमध्ये आणि भागांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. हैदराबादमध्ये पेट्रोलची किंमत १०७.४१ रुपये प्रति लीटरवर पोचली आहे आणि डिझेलची किंमत १००.१३ रुपये प्रति लीटरवर पोचली आहे.\nआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या NYME क्रूडचा दर 78.17 डॉलर्स प्रतिबॅरल इतका झाला आहे. हा गेल्या सात वर्षांतील उच्चांकी दर आहे. तर ब्रेंट क्रूडची किंमत प्रतिबॅरल 81 डॉलर्स इतकी आहे. कोरोनामुळे खनिज तेलाचे कमी झालेले उत्पादन तातडीने वाढवणे शक्य नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत ब्रेंट क्रूड 90 डॉलर्स प्रतिबॅरलची पातळी गाठेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.\nहैदराबादमध्ये १४ जूनला पेट्रोलच्या किंमतीने १०० रुपये प्रति लीटरचा टप्पा पार केला होता. तेव्हापासून पेट्रोलच्या किंमतीत जवळपास ८ रुपये प्रति लीटरची वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किंमती जवळपास ५ रुपयांनी वाढल्या आहेत. ४ मेपासून इंधनाच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होते आहे. पेट्रोलच्या किंमतीत १३ रुपयांपेक्षा जास्त आणि डिझेलच्या किंमतीत ११ रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.\nपेट्रोलियम कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ करावी लागली असल्याचे म्हटले आहे. मुंबईसह सर्व महानगरांमध्ये इंधनाच्या किंमतीत वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत १०९.५४ रुपये प्रति लीटर आहे तर बंगळूरूमध्ये पेट्रोलची किंमत १०७.१४ रुपये प्रति लीटर आहे. विविध राज्यांमधील करांचे दर वेगवेगळे असतात त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीदेखील वेगवेगळ्या असतात.\n Rate for the fourth day in a rowपेट्रोल-डिझेलचे दर भिडले गगनाला सलग चौथ्या दिवशी दरात वाढ\nकेजरीवाल सरकारचा मोठा निर्णय ; दिल्लीत पेट्रोल तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी स्वत\nपेट्रोल, डिझेलची दरवाढआपल्या भल्यासाठीच; मुख्यमंत्र्यांचा मोदी सरकारला टोला\nपेट्रोल, डिझेलने सगळे विक्रम काढले मोडीत, तुमच्या शहरातील किंमत किती\n‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…\nज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…\nउद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण\nकोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…\n१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…\n…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…\nनाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…\nप्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…\nकेजरीवाल सरकारचा मोठा निर्णय ; दिल्लीत पेट्रोल तब्बल…\nपेट्रोल, डिझेलची दरवाढआपल्या भल्यासाठीच; मुख्यमंत्र्यांचा…\nपेट्रोल, डिझेलने सगळे विक्रम काढले मोडीत, तुमच्या शहरातील…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtracrimewatch.com/2021/10/16/%E0%A4%A8%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-05-19T00:11:45Z", "digest": "sha1:OYTVGOECHO5DFAEANQIKJHT6JDU2KFLR", "length": 10367, "nlines": 60, "source_domain": "maharashtracrimewatch.com", "title": "नूतन इमारतीमधून लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसोबतच लोकाभिमुख कारभार व्हावा – उपमुख्यमंत्री अजित पवार -", "raw_content": "\nYou are here: Home / राज्य / नूतन इमारतीमधून लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसोबतच लोकाभिमुख कारभार व...\nनूतन इमारतीमधून लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसोबतच लोकाभिमुख कारभार व्हावा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nसार्वजनिक सभागृहासाठी १० कोटी रुपयांचा निधी\nपुणे : लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी सोबतच लोकाभिमुख कारभार आंबेगाव पंचायत समितीच्या नूतन सुसज्ज इमारतीतून व्हावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. घोडेगाव येथे सार्वजनिक सभागृहासाठी 10 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.\nआंबेगाव पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ.अमोल कोल्हे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार अतुल बेनके, माजी खासदार\nशिवाजीराव आढळराव पाटील आदी उपस्थित होते. पायाभूत सुविधासाठी निधी कमी पडू देणार नाही असे सांगून उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, आंबेगाव पंचायत समितीची नवी इमारत देखणी व शहराच्या वैभवात घर घालणारी आहे.या इमारतीच्या फर्निचरसाठी आवश्यक निधी देण्यात आला आहे, लवकरच फर्निचरचे काम पूर्ण होईल.\nनागरिकांचे प्रश्न तेवढ्याच तत्परतेने सोडवले गेले पाहिजेत. या इमारतीतून होणारा प्रत्येक निर्णय सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी यांच्या विकासाला चालना देणारा असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\nआंबेगाव व परिसरातील आरोग्य, ग्रामविकास,ऊर्जा आदिवासी विकास, जलसंपदा, पर्यटन विभागाशी संबंधित प्रश्नाबाबत आपण पाठपुरावा करणार असून भीमाशंकर विकास आराखड्याबाबत लवकरच बैठक घेत विकासआराखड्याला गती देण्यात येईल. जिल्ह्यात रस्ते विकासाचे अनेक कामे होत आहेत, या भागातून त्यातील अनेक रस्ते जाणार आहेत. त्यामुळे परिसराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.\nगृहमंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले, आंबेगाव पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपयोग होईल.\nलोकाभिमुख काम या इमारतीच्या माध्यमातून करता येईल. प्रशासकीय अधिकाऱ्याने सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून काम करावे. आंबेगाव येथे 34 कोटी रुपये निधी खर्च करून इंग्रजी माध्यमाची शाळा उभीराहिली आहे. 600 विद्यार्थी क्षमता असलेली या शाळेतून नक्कीच दर्जेदार शिक्षण मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\nयावेळी खासदार डॉ.अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पंचायत समितीचे सभापती संजय गवारी यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाला उपाध्यक्ष रणजित शिवतारे, पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, श्री.किशोर दांगट, उपसभापती,, प्रांत अधिकारी सारंग कोडीलकर, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे उपस्थित होते.\nशासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेचे उद्घाटन\nउपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते शासकीय इंग्रजी माध्यमाच्या शाळेचेही यावेळी उदघाटन करण्यात आले.\nश्री.पवार यांनी शाळेची पाहणी करून सोयीसुविधायुक्त शाळेचा या भागातील विद्यार्थ्यांना निश्चित लाभ होईल,\nअसा विश्वास व्यक्त केला. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांनी शाळेबाबत सविस्तर माहिती दिली.\n बेरोजगारीला कंटाळून पत्नीसह एक वर्षाच्या मुलाची हत्या, नंतर स्वत: गळफास घेऊन के...\nमुळा-मुठा नदीपात्रातील प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे.\n किरकोळ वादातून लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण करुन पत्नीचा खून\nछेडछाडीमुळे अकरावीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या; सैन्यदलात जाऊन देशसेवा करण्याचं स्वप्न अधुरं\nवडिलांना नोकरी लावतो, असे सांगून... सिंघु सीमेवर हत्या: आरोपी सरबजीत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://storymirror.com/read/marathi/story/ekaa-naannyaacyaa-don-baajuu/v1bm9jsh", "date_download": "2022-05-18T23:28:08Z", "digest": "sha1:FUOWNIM6BILAXFISC4OFIVEI64ACJXJ5", "length": 10387, "nlines": 139, "source_domain": "storymirror.com", "title": "एका नाण्याच्या दोन बाजू ... | Marathi Others Story | Akshata alias shubhada Tirodkar", "raw_content": "\nएका नाण्याच्या दोन बाजू ...\nएका नाण्याच्या दोन बाजू ...\nसुखशांती अशक्य फ्रेश नेटनेटकं\n\"काय झालं सावनी अशी गप गप का आहेस काय झालंय मघाशी जेवतांना सुद्धा तू काहीच बोलीस नाही मी तुला असं नाही ग पाहू शकत काय झालं ते सांग तरी\" आपल्या प्रेमापोटी सौरभ सावनीची विचारपूस करत होता.\n\"काही नाही रे सहज\" सावनी उतरली.\n\"काय सहज तूच गप राहणं अशक्य नेहमी मी ऑफिस मधून आल्या नंतर तुच्याकडे एवढ्या गोष्टी असतात सांगायला आज एकपण नाही इम्पोस्सिब्ल सावनी तूच काही तरी बिनसलंय घरी कुणी काही बोल का\n\"नाही रे\" आणि सावनी रडू लागली.\n\"अग हे काय रडतेस कशासाठी काय झालं सांग तरी मला कस कळेल हे अश्रू कशासाठी आहे ते प्लीझ सांग ना\".\n\"हे बघ सौरभ तू उगीच गैरसमज करून घेऊन नकोस पण आज आईच्या बोलल्या त्या मला नाही आवडलं तूला माहित आहे ना आज पर्यंत ह्या एक वर्षात कधी हि आईना मी संधी दिली नाही कि त्या तुला माझ्या बदल काही वाईट बोलतील मला कामाची सवय नव्हती किचन हे माझ्या लिस्ट मध्ये नव्हतं पण लग्नानंतर मी अड्जस्ट केलं शिकले जे मी कधी केलं नाही ते केलं किचनला आपलस केलं एव्हडं करून जेव्हा कोणी बोलत तेव्हा वाईट वाट ना अरे आज मी ऑफिस मधून आले फ्रेश होऊन सरळ किचन मध्ये घुसले आज एक चपाती माझ्या कडे थोडी जळाली तर आई म्हणाल्या काम खूप केली म्हणून होत नाही रीत असायला हवी काही केलं म्हणून नाही होत शिस्त असायला हवी आवड असायला हवी. संसार करणं म्हणजे असच नाही ते केला तर संसार नाही तर गेला उडत आणि असचाच संसार करणार आहे का मी असाच संसार नाही केला उगीच तुला सांगतले चपाती करायला मीच केली असती तर हि जळालीच नसती\".\n\"आता तूच बोल एव्हडं बोलणं गरजेचं होत का\".\nआय नो सावनी तू दुखावलीस पण तुला माहित आहे ना आईला नेटनेटकं आवडत आणि तिचा स्वभाव तसा वाईट नाही ग पण तिला राग आला कि ती पटकन बोलून जाते सो आपण तिला नाही ना बदलू शकत सो तू इग्नोअर कर.\nसौरभ मी आईना वाईट नाही म्हणत आहे रे मान्य आहे त्याना राग येतो पण आपण एवढे चांगले वागून जेव्हा कोणी आपल्याला असे टोचून बोलले तर लागतंच ना मला तुला हे नाही सांगायच होत उगीच तुमच्यात गैरसमज नको मला उगीचच कोणाशी वाईट वागायचं नाही आहे पण आज मी खूप दुखावले म्हूणन माझं मन लागत नव्हतं\". \"चल आजीकडे जाऊया तिच्याशी बोलल्यावर तुझे मन लागेल \".\"बघ हे नको उगीच आजींना कशाला त्रास ह्या सर्वांचा \".\"अग तसं काही नाही मी पण कधी अस्वस्थ वाटत असेल तर तिच्याशी बोलतो तिच्याशी बोलुन खरंच छान वाटत आणि ती ह्या गोष्टी कोणाला सांगणार नाही\"( ते दोघे आजीकडे जातात सौरभ आजीला झालेल्या प्रसंगाची कल्पना देतो तशी आजी त्यांना म्हणते) \"सासू सुनेचं नातं हे एका नाण्याच्या दोन बाजू सारखं असत ह्या दोघांमुळे घराला घरपण असत. तर तंटेपणा पणअसतो.लग्न झालं कि ह्या नात्यात दोन्ही बाजूनी समजुतदारपणा असायला हवा.नवी आलेली मुलगी घरात अड्जस्ट व्हायला थोडा वेळ लागेल ना. आवड निवड राहणीमान सगळ्या बरोबर मिसळायला थोडा वेळ लागेल ना. आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरात अड्जस्ट करणं खूप कठीण काम असत तिला थोडं समजून घ्यायला हवं तरच ती नव्या वातावरणात चांगली रुळेल\".\n\"तसेच नव्या आलेल्या मुलीने घरातल्या लोकांशी आदराने वागायला हवे .तीच घर नाही पण आपल्या स्वभावाने ते घर आपलंस करू शकते. सासू कधी आई बनू शकत नाही आई ती आईच असते पण सासरी थोडीच आई असते पण सासू मैत्रीण तरी बनू शकते ना. हा विचार दोन्ही बाजूनी व्हायला हवा तरच घरात सुखशांती आणि आपलेपणा वसतो एका स्त्रीनेच एका स्त्रीला समजून घ्यायल हवं आणि हो तुच्या सासूवर मी लक्ष ठेवीन तिला पण थोडा डोस देईन\".\nखरच आजी तुमच्याशी बोलून मला बर वाटलं.\n\" सांगितले ना तुला मी सावनी कि माझी आजी ग्रेट आहे म्हणून\".\n\"पळा आता तुच्या आईने जर पहिले तर म्हणेल नातू आणि नातसुनेबरोबर कसली मीटिंग चालली आहे म्हूणन\" आणि दोघेही हसत हसत आजीच्या रूममधून बाहेर पडले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://storymirror.com/read/marathi/story/mnuu/lk25muj6", "date_download": "2022-05-18T23:05:02Z", "digest": "sha1:OQRZWWFGDNBG4RBY24M3EQYBFSZJT437", "length": 26162, "nlines": 122, "source_domain": "storymirror.com", "title": "मनू | Marathi Others Story | SAGAR PAWAR", "raw_content": "\nसंध्याकाळ कार्यरत रचनात्मक व्यसनी\nबालपणीतलं गाव म्हटलं कि आठवते ती शाळेला लागलेली उन्हाळी सुट्टी, कोकणकन्यातला प्रवास आणि महिनाभर तिथल्या हिरवळीत, तिथल्या मातीत घातलेला धुडगूस. साधारणपणे या वर्णनावरून तुम्हाला कळलंच असेल, कि मी कोकणातला आहे. अर्थात माझं गाव म्हणजे कोकणातल्या राजापूर तालुक्यातील लहानसा खेडेगाव - मोरोशी. गुगलमॅपवर सुद्धा न सापडणार माझं हे गाव लहानपणापासूनच माझ्या मनातलं घरं बनून राहिलय. जस प्रत्येकासाठी आपलं गाव मोठं असतंच, तसंच माझं हि आहे.\nजन्मापासून मुंबईत असणारा मी शाळेत असल्यापासूनच उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी पळायचो. अगदी पुढच्या इयत्तेत गेल्या पासूनच म्हणजे जून पासूनच पुढच्या उन्हाळी सुट्टीचा प्लॅन ठरलेला असायचा. मग त्यात क्रिकेट, लपंडाव, पोहणे, आंबे, फणस या असल्या कित्येक शब्दांनी निबंध बनून जायचा. कधी एकदा शेवटचा पेपर होतोय आणि आम्ही गावी पोचतोय, असं सगळं व्हायचं. मग पोचल्यावर किंचित सुद्धा आराम नाही कि आजीने दिलेलं घोटभर पाणी नाही. पोहोचल्या क्षणापासून त्या निबंधातल्या शब्दांप्रमाणे आम्ही कार्यरत व्हायचो. मी, माझा चुलतभाऊ, बहिणी. सगळे आधी गोठा, मग देऊळ आणि मग वाडी असा एक एक टप्पा पूर्ण करत फिरायचो. तशी आमच्या वाडीतली घरं गावातल्या एका कोपऱ्यातच आहेत. सारं गाव एका बाजूला आणि आम्ही एका बाजूला, असं असलं तरी या एका बाजू मध्ये सुद्धा दोन-तीन वाड्या आहेत. आधी हनुमंताचा मंदिर, बाजूला शाळा आणि मग आमची घरं अशी एकूणच वाडीची रचना आहे.\nमाझे आजोबा शेतकरी असले तरी मासेमार व त्यासाठी लागणारे साहित्य ते स्वतः बनवतं. टोपली, सूप यांसारख्या आणखी खूप बांबूच्या वस्तू बनवतं. वेळप्रसंगी कधी सुतार होत, तर कधी तुटकी चप्पल स्वतःच शिवत, ते सर्वगुण संपन्न आहेत, हे म्हणायला काहीच हरकत नव्हती. आजोबांचे हे गुण काकांना सुद्धा अवगत झाले होते. बाबांना मात्र मुंबईत राहिल्याने हि कला जमलीच नाही. आजोबांच्या या गुणांमुळे गावातले सगळे लोक आपल्या कामासाठी आमच्या घरी ये-जा करत. त्यातलाच आमच्याकडे येणार मनू नावाचा गृहस्थ हा वेगळाच महाभाग ठरायचा - मनू कदम.\nबहुतेक खेड्यात तेव्हा तंटामुक्त, व्यसनमुक्त गाव अशी लाट पसरली होती. पण हा मनू कदम या सगळ्याला अपवाद होता. आमच्या गावात व्यसनमुक्ती असताना काहीजण लपून आपला गळा ओला करत होते. पण हा मनू मात्र सगळ्यांसमोरच दारू पिऊन बडबड करायचा. त्याला कशाचीच भीती नव्हती. एकदा तर व्यसनमुक्ती पथक आणि समोर असलेल्या सरपंचांच्या पुढ्यातच त्याने दोन बाटल्या रिचवल्या. खरतर हे मी ऐकून होतो पण ह्यावर विश्वास ठेवायला काहीच हरकत नव्हती. कारण तो माणूस पंतप्रधानांसमोर सुद्धा दारू पिऊन एकटाच बडबडत बसू शकतो. हा विश्वास माझ्या इतकाच सगळ्या गावाला होता.\nएकदा गावात वार्ता पसरली कि मनू कदम गायब झालाय. सगळीकडे शोधाशोध चालू होती. कुणी म्हणत होत बाजारपेठेत गेला असेल, कुणी नदीवर गेला म्हणून सांगत होते. शक्यता असणाऱ्या सगळ्या जागा शोधल्या. मग कोणतरी म्हणाल देवदेवस्की करायला हवी. कुणी म्हणाल पोलीस तक्रार करूया काय झालं असेल तर ते शोधतील. अर्थात कोकण असल्या कारणाने देवदेवस्कीला प्राधान्य देण्यात आलं. सगळे सोपस्कार पार पाडले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्याच बाजूच एक पोरगं सकाळच्या कार्यक्रमाला गेलं तेव्हा तिथल्या झाडावर झोपलेला दिसला. त्या पोराने बोंब उठवली.\n\"मनूतात्याक भूतांन झाडावर लट्कवल्यानं\"\nखाली उतरवल्यावर कळलं याच्या किश्यात आणि गळ्यात बॉटल लटकवली होती आणि हा खूप प्यायला होता. पण काहीजण अजूनही असं म्हणतात कि, दारू प्यायल्याने त्याला भुताने तिथे टाकलं. तर काही जण म्हणतात भूत दारू प्यायलेला जवळ घेतच नाही. खरं खोटं माहित नाही, पण या घटनेमुळे गावातल्या दहा पंधरा जणांनी दारू सोडली होती.\nअशीच एकदा गावात पारध लागली होती. कोकणात शिकारीला पारध म्हणतात. पारध गावच्या बाजूला असणाऱ्या ऐरणीच्या जंगलात लागली होती. सगळे पारधी दबा धरून बसले होते. मनू सुद्धा पारधी म्हणून वरच्या बाजूने जात होता. बडखनदार म्हणजेच बंदूक घेऊन असणारा खालच्या बाजूने वर येत होता. तिथेच जाळीत काहीतरी सळसळल्या सारखं झालं. सगळे स्तब्ध झाले. एकमेकांना खाणाखुणा करू लागले. पारधी, बडखनदार सगळे दबक्या पाऊलाने आवाजाच्या दिशेने जाऊ लागले बादखानदाराने बंदूक तयार ठेवली होती. आता फक्त चाफ ओढायचा बाकी होता. इतक्यात आतून कोणीतरी बाहेर आलं. पारध्यांनी काट्या उचलल्या आणि मारणार इतक्यात ती आकृती माणसासारखी झाली.\n\"ए मारू नका, मी असा - मनू\"\nहा मनू चक्क बाटली घेऊन दारू पीत होता आणि त्याच्या आवाजाने दुसऱ्या जाळीत असणारा अटकीचा म्हणजेच बऱ्याच वजनाचा डुक्कर लांब पळून गेला होता. या कारणाने आण्णा मनूवर भडकले. पण मनूने तो बसलेल्या जाळीतून काढलेली गोणी दाखवली. या गोणीत आण्णांचे दोन महिन्यांपूर्वी हरवलेले नांगराचे खूर, फावडा, कुदळ अश्या अनेक लोखंडी वस्तू सापडल्या. आण्णा खुश झाले. त्या रात्री पारध काय झाली नाही, पण अण्णांनी दारुड्या मनूचं तोंडभरून कौतुक केलं. ती गोणी तिथं कशी आली ते आजतागायत कोणाला कळलं नाही.\nमनू गावात फक्त दारू या एकाच गोष्टीसाठी ओळखला जात नव्हता. तर त्याच्याकडे गाणी गाऊन, डफ वाजवायची कला सुद्धा होती. गावाच्या शिमग्यात सात-आठ दिवस तर तो मंदावरच असायचा. पालखी जिथे जाईल त्या प्रत्येक घरात मनु डफ वाजवून पालखीच्या खेळाचं गाणं म्हणायचा. असा हा मनू गावकऱ्यांच्या कोणत्याच कामाला नाही म्हणायचा नाही. गावातल्या कित्येक म्हाताऱ्या माणसांना मुद्दाम हाक मारायला जायचा. ज्यांची पोरंबाळं मुंबईला गेलेत आणि गावात एकटेच आहेत अश्या कित्येक आजारपणातल्या म्हातार्यांना मनू स्वतःच्या हातावर उचलून गावच्या दवाखान्यात घेऊन जायचा. स्वतःच्या आजारी असलेल्या म्हाताऱ्या आईला चालता येईना म्हणून दुसऱ्या गावात डोंगरातून पाठीवरून घेऊन जायचा. मला मनोमनी वाटायचं याची वाईट सवय म्हणजेच दारू सुटावी, हा व्यसनमुक्त व्हावा. पण सगळं गाव दारू सोडेल, तंटामुक्त होईल. पण मनू मात्र जैसे थे..\nएकदा ऐन आषाढात सगळे गावातले पंढरपूरला जायचं म्हणत होते. मनू सुद्धा तयार झाला. गावातून दोन एसटी कराव्या लागल्या, इतकी माणसं आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला गेली. मनू सगळं पंढरपूर फिरला. विठ्ठल दर्शन घेतलं. तिथल्या वारकऱ्यांची भक्ती आणि श्रद्धा पाहून तो सुद्धा त्यात हरवला. त्याने ठरवलं दारू सोडायची. पंढरपूरला गेलेले सगळे गावकरी एकादशीनंतर परतले. पंढरपूरला जाऊन मनू सुधारला अशी चर्चा सगळ्यांमध्ये रंगली. पण मनू पंढरपूरला गेल्यामुळे त्याच्या आईकडे दुर्लक्ष झालं होत. ती खूपच आजारी पडली होती. गावाच्या दवाखान्यातल्या डॉक्टरने तालुक्याला जावं लागेल असे सांगितले. वेळ फार कमी होता. त्याने ओळखीवर गाडी तयार केली पण आईने तिथंच प्राण सोडला होता. सगळ्या विधी झाल्या. सगळ्यांनी मनूला मदत केली. गावात कोणाच्याच प्रेताला इतकी गर्दी झाली नव्हती. सगळे मनूचं सांत्वन करत होते. पण मनूला मात्र सारखं वाटत होतं कि त्याच्या इथे नसण्याने आई देवाघरी गेली. दुसऱ्या दिवशी मनू खूप दारू पिऊन मोठ्याने रडत होता आणि म्हणत होता, \"पंढरपुराक गेलं नसतंय तर माझी आउस वाचली असती..\"\nमनुची आई जाऊन आता सात आठ वर्ष झाली असावित. पण तो अजूनही कोणत्याना कोणत्या कारणावरून तिची आठवण काढतोच. कधी कोणी आईच्या नावाने शिव्यांनी उद्धार केला तर त्याला म्हणतो \"ए बारबोड्या कित्याक आवशीवरसुन गळीयों देतेस तुझ्या आवशिक असा चव्हाट्यावर आणलां तर चलात काय तुका..\nहा मनू आमच्या इथे कधी आलाच तर त्याच्या गप्पांनी दुपारची संध्याकाळ झालेली हि आम्हाला कळायचीच नाही. आम्ही गुंतून जात असू.. एकदा मला सांगत होता..\n\"व्हयता काय शिक्षण घेतास ना ता भरपूर घे, आणि गावाचा नाव मोठा कर.. तुमच्या महामुंबईत आपल्या या चिचोका एवढ्या गावाचा नाव अभिमानानं घेऊक व्हया.\"\n\" पण मुंबई पेक्षा आपलं गाव बरं.. मला तर इथेच आवडत..\" असं मी माझी आवड दर्शवत त्याला म्हणालो.\n\"अरे काय ठेवला हा या गावात.. ना नोकरी, ना धंदो.. इथल्या मास्तरांका पण कसलाच टेंशन नाय असा, कारण दोनचारच पोराच असतत ना शाळेत.. सगळी मुंबैक पळाली हत.. गांधीजी उगीच म्हणायचे खेड्याकडे चला... खरो गांधी तर मुंबईकच गावतलो ..तू शिक बाबा, मोठा हो..\" मनू हे सगळं तुच्छतेने बोलतोय असं मला आतून वाटत होत. पण हे मनू बोलत होता कि त्याची दारू.., आणि जरी दारू बोलत असेल तर ती एवढं चांगलं आणि टोचेल असं खरं कशी बोलतेय.., आणि जरी दारू बोलत असेल तर ती एवढं चांगलं आणि टोचेल असं खरं कशी बोलतेय.., मग दारू चांगली कि वाईट.., मग दारू चांगली कि वाईट.. या असंख्य प्रश्नांनी माझ्या डोक्यात वादळ उठवलं होत. मनू हा हुशार आहे, त्याला नेहमीच काहीतरी सांगायचं असत. पण त्याच्या रचना कोणालाच कळत नसाव्यात असं माझं मत तयार झालं होत.. कदाचित तो व्यसनी आहे हेच कारण पुरेसं आहे त्याची रचना हि बडबड ठरायला..\nएका उन्हाळी सुट्टीत तर मी राखण म्हणजे काय हे शिकलो.. खरतर हे मी ऐकून होतो कि 'आपल्यावर लक्ष ठेवणाऱ्याला वर्षातून एकदा राखण द्यावी लागते'. वाडीतले सगळे पुरुष जमले होते, गावकर म्हणजेच वाडीतील प्रमुख सुद्धा आले.. कोंबडी, नारळ या गोष्टी घेऊन हळू हळू इतर मंडळी आली आणि आम्ही शेताकडे जायला निघालो... मी मुद्दाम मनू सोबतच चालत होतो.. तो त्यादिवशी सुद्धा दारू प्यायला होता.. काहीजण त्याला ''नको येऊ अंधार आहे\" असं सांगत होते. पण वाडीतल्या सगळ्या कामात पुढे असणारा, इथे तरी कसा मागे राहील.. अंधार पडला होता. बॅटरीच्या प्रकाशावर सगळ्यांनी शेताकडील रस्ता धरला. काहीजण शेतातल्या खळ्यापर्यंत पोचले होते.. आम्ही मात्र मनु सोबत हळू हळू चालत होतो.. मध्येच डांबरी रस्ता लागला, नुकत्याच लावलेल्या रोडलॅम्पमुळे तो रस्ता उजळून निघाला होता. आम्ही बॅटरी बंद केल्या. इतक्यात मनूचा कशावरून तरी तोल गेला... आम्ही त्याला सावरलं, \"मनूतात्या गावात आता रस्त्यारस्त्यावर सुद्धा लाईट आलीय तरी अजून तू धडपडतोयस..\" सचिन उगीचच त्याला चिडवत म्हणाला.. \"हा माका नको शिकवूस.. लाईट इली असली तरी प्रकाश खय अजून पडलो हा..\" मनूच्या या उत्तराने आम्ही रस्त्यावरून शेताच्या वाटेला लागलो.. बाकीच्यांना हि नेहमीची बडबड वाटली. मी मात्र शून्य होऊन चालत राहिलो.. खरतर त्यावेळी नारळ, कोंबडी मनूलाच द्यायला पाहिजे असं मला वाटायला लागलं.\nत्यानंतर मनू प्रत्येकवेळेला माझ्या दृष्टिकोनातून ठळक होत होता. कधी लोकांच्या चर्चेतून, कधी त्याच्या कामातून, कधी निस्वार्थी मदतीतून, तर कधी गावच्या विकासातून. पण गावात लोकांना त्याचा ठळकपणा जाणवत होता तो त्याच्या व्यसनी बडबडीतून.त्याने मला कित्येकदा वेगवेगळे किस्से ऐकवले. सल्ले दिले. मी त्याची ती बडबड अमलात सुद्धा आणलीय. पण \"तू दारू सोड \" हे माझं म्हणणं त्याने कधीच ऐकलं नाही..\nआता उन्हाळी सुट्टी फारशी अनुभवता नाही येत.. 'कामात व्यस्त असतो' हे ठरलेलं कारण आम्हा मुंबईकरांना गाव विसरण्यास पुरेसं झालाय. पण आजही कधी गावाला गेलो तर मनूला भेटल्याशिवाय परतीची गाडी नसतेच. भेटल्यावर आम्ही खूप गप्पा मारतो, त्याने साठवलेले किस्से तो मला ऐकवतो, मुंबईचे हाल हवाल विचारतो. मग मीही त्याला आवर्जून विचारतो \"दारू अजून सोडली नाहीस ना..\" यावर त्याच ठरलेलं उत्तर तो देतो..\"मी दारू सोडलंय तर माका \"दारू सोड\" म्हणानं सांगूक तू गावक येवुचस नाय, तू गाव सोडशीत म्हणानं मी दारू सोडत नाय..\" असं म्हणत मोठ्याने हसत अगदी दारू, गाव या विषयापासून अमेरिकेपर्यंत त्याची बडबड चालूच ठेवतो, मी मात्र त्याच्या दारूच्या वासात त्याच्याच रचनात्मक बोलण्यात भरकटत जातो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://swayamtalks.org/video/radhika-naware-interview/", "date_download": "2022-05-18T23:59:50Z", "digest": "sha1:UOPNENYTLCOUUJ62KRFEN7UFV57VIUBA", "length": 7160, "nlines": 126, "source_domain": "swayamtalks.org", "title": "कारागिरांची रंगीत दुनिया (मुलाखत) – Welcome to Swayam Talks", "raw_content": "\n'स्वयं टॉक्स'चे सभासद व्हा \nकारागिरांची रंगीत दुनिया (मुलाखत)\nभारताच्या खेड्यापाड्यांत लपलेली कारागिरांची रंगीबेरंगी दुनिया पर्यटकांना दाखवण्याचा ध्यास घेतलेली पुण्याची राधिका नवरे. आपल्या \"ट्रेझर्ड हाॕलिडेज\" या पर्यटन संस्थेमार्फत मोजक्या 10-15 जणांच्या गटांमधून पर्यटकांना \"टेक्स्टाईल टुरीझम\"चं एक नवीनच दार तिने उघडलं आहे त्यानिमित्त गावोगावच्या विणकरांशी, कारागिरांशी पर्यटक जोडले जातात आणि पर्यटकांना कारागिरांशी थेट संवाद साधता येतो.\nराधिका नवरे यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.\nसदर व्हिडिओचे चित्रीकरण दिनांक १२ जानेवारी २०२० रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क मुंबई येथे झालेल्या 'पोलाद प्रस्तुत स्वयं' कार्यक्रमात झाले आहे.\nभारताच्या खेड्यापाड्यांत लपलेली कारागिरांची रंगीबेरंगी दुनिया पर्यटकांना दाखवण्याचा ध्यास घेतलेली पुण्याची राधिका नवरे. आपल्या \"ट्रेझर्ड हाॕलिडेज\" या पर्यटन संस्थेमार्फत मोजक्या 10-15 जणांच्या गटांमधून पर्यटकांना \"टेक्स्टाईल टुरीझम\"चं एक नवीनच दार तिने उघडलं आहे त्यानिमित्त गावोगावच्या विणकरांशी, कारागिरांशी पर्यटक जोडले जातात आणि पर्यटकांना कारागिरांशी थेट संवाद साधता येतो.\nराधिका नवरे यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.\nसदर व्हिडिओचे चित्रीकरण दिनांक १२ जानेवारी २०२० रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क मुंबई येथे झालेल्या 'पोलाद प्रस्तुत स्वयं' कार्यक्रमात झाले आहे.\nएकाच ह्या जन्मी जणू\nचोलुटेका ब्रिज आणि आपण\nमराठी भाषा आणि संस्कृती\nमन करा रे प्रसन्न- अर्थात ज्याचे त्याचे आभाळ\nआपल्यातलं एक झाड मरतं तेव्हा\nप्रत्येक गोष्ट जागच्या जागी\nNostalgia – आठवणींचा सुविहीत गुंता\nसुख म्हणजे नक्की काय असतं\nमोठी माणसं मोठी का असतात\nTang Ping- आरामही राम है\nएका नव्या प्रवासाची नांदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.absnewsmarathi.com/rastyanchi-kame-pradhanyane-rabwa-additional-chief-secretary-nandkumar-mahasamvad-by-mnrega.html", "date_download": "2022-05-18T22:16:33Z", "digest": "sha1:ZKSV5HZTCBWI2B4D4AN3KEMAQJVJGCV6", "length": 11669, "nlines": 117, "source_domain": "www.absnewsmarathi.com", "title": "मेळघाटात ‘मनरेगा’द्वारे रस्त्यांची कामे प्राधान्याने राबवा - अपर मुख्य सचिव नंदकुमार - महासंवाद - Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News", "raw_content": "\nमेळघाटात ‘मनरेगा’द्वारे रस्त्यांची कामे प्राधान्याने राबवा – अपर मुख्य सचिव नंदकुमार – महासंवाद\nमेळघाटात ‘मनरेगा’द्वारे रस्त्यांची कामे प्राधान्याने राबवा – अपर मुख्य सचिव नंदकुमार – महासंवाद\nअमरावती, दि. 4 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) मेळघाटात अधिकाधिक रोजगारनिर्मिती होण्यासाठी रस्त्यांची कामे प्राधान्याने राबवावीत, असे निर्देश अपर मुख्य सचिव (रोहयो) नंदकुमार यांनी आज येथे दिले.\nजिल्ह्यातील मनरेगा कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बचत भवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा परिषदेच्या प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रीती देशमुख, मनरेगा उपायुक्त नरेंद्र चापले आदी यावेळी उपस्थित होते.\nमेळघाटात मनरेगातून अधिकाधिक कामे राबविण्याचे निर्देश अपर मुख्य सचिवांनी दिले. ते म्हणाले की, अधिकाधिक रोजगारनिर्मितीबरोबरच पायाभूत सुविधांचा विकास होणे आवश्यक आहे. मेळघाटात मनरेगातून सुमारे 35 कोटी रूपये निधीतून रस्त्यांची कामे राबविण्याचे नियोजन आहे. उद्दिष्टानुसार कामे पूर्ण करावीत. मेळघाटात स्थलांतर रोखण्यासाठी सातत्यपूर्ण कामे राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. कुशल कामांच्या खर्चाच्या नियोजनाबाबत चर्चा यावेळी झाली.\nमनरेगा कामांमध्ये जिल्ह्यात आजमितीला 76 हजार 665 मजूर उपस्थिती आहे. ठिकठिकाणी ग्रामपंचायती, कृषी विभाग, सामाजिक वनीकरण, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जि. प., पाटबंधारे आदींच्या माध्यमातून सुमारे 10 हजार 316 कामे सुरू करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे, आवश्यक तिथे कामांची गरज लक्षात घेऊन नियोजनानुसार कामांना चालना देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.\nरोहयो उपजिल्हाधिकारी राम लंके यांच्यासह सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी व विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.\nउच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घेतला राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या कामाचा आढावा\nसैनिकांच्या शौर्याचा इतिहास नव्या पिढीला प्रेरणा देणारा -महसूलमंत्री बाळासाहेब थोरात\n‘इट राईट’ अभियानाच्या फलकाचे मंत्रालयात उद्घाटन – महासंवाद\nपालकमंत्र्यांच्या पुढाकाराने ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा होणार कायापालट – महासंवाद\n९० टक्के सबसिडीवर ओबीसी व ओपन गटातील शेतकऱ्यांना पशुधन वाटपाचा पथदर्शी प्रकल्प सुरू – महासंवाद\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra Recruitment 2022) बँकेत नोकरी करण्याची संधी देत ​​आहे (Banks Jobs 2022). बँक ऑफ महाराष्ट्रने जनरलिस्ट ऑफिसर्सच्या पदांसाठी भरती आमंत्रित केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने…\nभारतीय सैन्य: भारतीय सैन्य भरती, 12वी पास आणि कायदा पदवीधर, अर्ज करा\nBECIL भरती 2022: BECIL ने 500 पदांसाठी भरती , 25 जानेवारीपर्यंत करा अर्ज\nसेंट्रल रेल्वे अप्रेंटिस भरती2022: दहावी पाससाठी रेल्वेत 2422 पदांची भरती\nबेरोजगार उमेदवारांसाठी तीन दिवशीय ऑनलाईन रोजगाार मेळाव्याचे आयोजन\nरब्बी पीक कर्जाचे वाटप 15 मार्चपर्यंत करा जिल्हाधिकारी शंभरकर यांचे निर्देश\nसोलापूर, दि. 25 (जिमाका): जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक कर्जाचे वाटप बँकांनी 15मार्च 2022पर्यंत त्वरित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिले. नियोजन भवन येथे बँक प्रतिनिधीच्या ऑनलाईन…\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांची मुलाखत\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांची मुलाखत\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची मुलाखत\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची मुलाखत\nIPL 2022 | लखनऊचा कोलकातावर 2 धावांनी थरारक विजय\nत्या 6 सेलिब्रिटी ज्या लग्नापूर्वीच राहिल्या प्रेग्नेंट, आता असं जगतायत आयुष्य\nWomen T20 Challenge | आरती केदारची महिला IPL मध्ये निवड\nVideo Viral : नाना इतक्या आपुलकीनं कुणाचा पाहुणचार करताहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.adda247.com/mr/jobs/current-affairs-quiz-21-4-22/", "date_download": "2022-05-18T22:47:53Z", "digest": "sha1:72RWVJIJYFMO4PSR447KDYGDAC4E6VYH", "length": 22641, "nlines": 318, "source_domain": "www.adda247.com", "title": "\",2===Vt.childNodes.length),k.parseHTML=function(e,t,n){return\"string\"!=typeof e?[]:(\"boolean\"==typeof t&&(n=t,t=!1),t||(y.createHTMLDocument?((r=(t=E.implementation.createHTMLDocument(\"\")).createElement(\"base\")).href=E.location.href,t.head.appendChild(r)):t=E),o=!n&&[],(i=D.exec(e))?[t.createElement(i[1])]:(i=we([e],t,o),o&&o.length&&k(o).remove(),k.merge([],i.childNodes)));var r,i,o},k.fn.load=function(e,t,n){var r,i,o,a=this,s=e.indexOf(\" \");return-1\").append(k.parseHTML(e)).find(r):e)}).always(n&&function(e,t){a.each(function(){n.apply(this,o||[e.responseText,t,e])})}),this},k.each([\"ajaxStart\",\"ajaxStop\",\"ajaxComplete\",\"ajaxError\",\"ajaxSuccess\",\"ajaxSend\"],function(e,t){k.fn[t]=function(e){return this.on(t,e)}}),k.expr.pseudos.animated=function(t){return k.grep(k.timers,function(e){return t===e.elem}).length},k.offset={setOffset:function(e,t,n){var r,i,o,a,s,u,l=k.css(e,\"position\"),c=k(e),f={};\"static\"===l&&(e.style.position=\"relative\"),s=c.offset(),o=k.css(e,\"top\"),u=k.css(e,\"left\"),(\"absolute\"===l||\"fixed\"===l)&&-1<(o+u).indexOf(\"auto\")?(a=(r=c.position()).top,i=r.left):(a=parseFloat(o)||0,i=parseFloat(u)||0),m(t)&&(t=t.call(e,n,k.extend({},s))),null!=t.top&&(f.top=t.top-s.top+a),null!=t.left&&(f.left=t.left-s.left+i),\"using\"in t?t.using.call(e,f):c.css(f)}},k.fn.extend({offset:function(t){if(arguments.length)return void 0===t?this:this.each(function(e){k.offset.setOffset(this,t,e)});var e,n,r=this[0];return r?r.getClientRects().length?(e=r.getBoundingClientRect(),n=r.ownerDocument.defaultView,{top:e.top+n.pageYOffset,left:e.left+n.pageXOffset}):{top:0,left:0}:void 0},position:function(){if(this[0]){var e,t,n,r=this[0],i={top:0,left:0};if(\"fixed\"===k.css(r,\"position\"))t=r.getBoundingClientRect();else{t=this.offset(),n=r.ownerDocument,e=r.offsetParent||n.documentElement;while(e&&(e===n.body||e===n.documentElement)&&\"static\"===k.css(e,\"position\"))e=e.parentNode;e&&e!==r&&1===e.nodeType&&((i=k(e).offset()).top+=k.css(e,\"borderTopWidth\",!0),i.left+=k.css(e,\"borderLeftWidth\",!0))}return{top:t.top-i.top-k.css(r,\"marginTop\",!0),left:t.left-i.left-k.css(r,\"marginLeft\",!0)}}},offsetParent:function(){return this.map(function(){var e=this.offsetParent;while(e&&\"static\"===k.css(e,\"position\"))e=e.offsetParent;return e||ie})}}),k.each({scrollLeft:\"pageXOffset\",scrollTop:\"pageYOffset\"},function(t,i){var o=\"pageYOffset\"===i;k.fn[t]=function(e){return _(this,function(e,t,n){var r;if(x(e)?r=e:9===e.nodeType&&(r=e.defaultView),void 0===n)return r?r[i]:e[t];r?r.scrollTo(o?r.pageXOffset:n,o?n:r.pageYOffset):e[t]=n},t,e,arguments.length)}}),k.each([\"top\",\"left\"],function(e,n){k.cssHooks[n]=ze(y.pixelPosition,function(e,t){if(t)return t=_e(e,n),$e.test(t)?k(e).position()[n]+\"px\":t})}),k.each({Height:\"height\",Width:\"width\"},function(a,s){k.each({padding:\"inner\"+a,content:s,\"\":\"outer\"+a},function(r,o){k.fn[o]=function(e,t){var n=arguments.length&&(r||\"boolean\"!=typeof e),i=r||(!0===e||!0===t?\"margin\":\"border\");return _(this,function(e,t,n){var r;return x(e)?0===o.indexOf(\"outer\")?e[\"inner\"+a]:e.document.documentElement[\"client\"+a]:9===e.nodeType?(r=e.documentElement,Math.max(e.body[\"scroll\"+a],r[\"scroll\"+a],e.body[\"offset\"+a],r[\"offset\"+a],r[\"client\"+a])):void 0===n?k.css(e,t,i):k.style(e,t,n,i)},s,n?e:void 0,n)}})}),k.each(\"blur focus focusin focusout resize scroll click dblclick mousedown mouseup mousemove mouseover mouseout mouseenter mouseleave change select submit keydown keypress keyup contextmenu\".split(\" \"),function(e,n){k.fn[n]=function(e,t){return 0 Current Affairs Quiz In Marathi : 21 April 2022 - For MPSC And Other Competitive Exams | चालू घडामोडी दैनिक क्विझ : 21 एप्रिल 2022 - MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी -", "raw_content": "\nCurrent Affairs Quiz : दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक विषयाचा पुरेपूर सराव करणे कठीण होते. Current Affairs Quiz पुनरावृत्तीची प्रक्रिया जलद करतात आणि आपल्याला नियमितपणे अभ्यासात शक्य नसलेल्या प्रश्नांच्या सहाय्याने तो पूर्ण मुद्दा अभ्यासात घेण्यास मदत होते. Current Affairs Quiz चा सराव केल्यास आपला वेळ वाचतो, आपल्याकडे मॉक टेस्टमध्ये समर्पित करण्यासाठी एक किंवा दोन तास नसल्यास आपण Current Affairs Daily Quiz In Marathi चा प्रयत्न करू शकता. आपल्या सोयीनुसार आपण या Daily Quiz कधीही घेऊ शकता; आपल्याला फक्त 10-12 मिनिटे वाचण्याची आवश्यकता आहे. Current Affairs Quiz In Marathi ने केवळ आपला वेळच वाचवत नाही तर हे आपले सामर्थ्य आणि दुर्बलता दोन्ही प्रतिबिंबित करते.\nसर्व विषय आणि विविध परीक्षांच्या विशिष्ट Daily Quiz in Marathi चा प्रयत्न केला तर आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात जसे की MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB इ. त्यानुसार दररोज तुम्ही Current Affairs Daily Quiz In Marathi बघू शकता. परीक्षेसाठी तयारी वाढविण्यासाठी Current Affairs Quiz In Marathi हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. हे आपला वेग वाढवते आणि फक्त काही आठवड्यांत आपणास आपले गुण आणि क्रमवारीत मोठा फरक दिसेल. Current Affairs Daily Quiz In Marathi आपली तयारी वर्धित करते. तर चला आजची Quiz पाहुयात.\nQ1. पहिल्या आयुष्मान भारत-आरोग्य आणि कल्याण केंद्राचे उद्घाटन ____________ रोजी झाले.\nQ2. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे जागतिक बँकेने 2022 चा जागतिक वाढीचा अंदाज _______% पर्यंत कमी केला आहे.\nQ3. SBI ने सिंडिकेटेड कर्ज सुविधेद्वारे _______________ चा 3 वर्षांचा निधी त्यांच्या IFSC गिफ्ट सिटी शाखेद्वारे “अत्यंत उत्तम किंमतीवर” उभारला आहे.\nQ4. कोणत्या कंपनीने मास्टरकार्ड आणि डिपॉकेटसह जगातील पहिले क्रिप्टो-बॅक्ड पेमेंट कार्ड लॉन्च केले आहे\nQ5. सर्वोत्कृष्ट एंटरप्राइज पेमेंट हब (EPH) तयार करण्यासाठी कोणत्या बँकेने ‘पेमेंट सिस्टम ट्रान्सफॉर्मेशन’ श्रेणी अंतर्गत जागतिक ‘सेलेंट मॉडेल बँक’ पुरस्कार जिंकला आहे\n(a) बँक ऑफ बडोदा\n(b) स्टेट बँक ऑफ इंडिया\nQ6. कॅस्टिल-ला मंचा, स्पेन येथे 48व्या ला रोडा आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय ग्रँडमास्टरचे नाव सांगा.\nQ7. UN चायनीज भाषा दिन दरवर्षी _____ रोजी साजरा केला जातो. कांगजी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दिवस निवडण्यात आला आहे.\nQ8. भारतातील पहिल्या पोर्टेबल सोलर रूफटॉप सिस्टीमचे उद्घाटन कोठे झाले\nQ9. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने FY23 मध्ये भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचा अंदाज _____ पर्यंत कमी केला आहे.\nQ10. खालीलपैकी कोणाची विप्रो इंडियाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे\n स्पर्धात्मक परीक्षेत चांगले गुण मिळण्यासाठी सर्व प्रश्नांचा अभ्यास चांगला केला पाहिजे. Daily Quiz in Marathi हे आपले बळकट क्षेत्र बाहेर आणते आणि त्याकडे लक्ष वेधते जेथे काही लक्ष देणे आवश्यक आहे. Daily Quiz in Marathi चा नियमितपणे प्रयत्न करून, नियमितपणे आपल्या तयारीच्या पातळीचे विश्लेषण करीत आहात. कारण आपल्यासह इतर हजारो इच्छुक रोज त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी या क्विझचा प्रयत्न करतात.\nDaily Quiz in Marathi चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपण प्रश्नमंजुषामध्ये विचारलेले तपशीलवार विषयवार प्रश्न तपासू शकता. हे आपणास आपल्या कमकुवत आणि सशक्त क्षेत्राचे विश्लेषण करण्यास मदत करते, नंतर आपण आपल्या कमकुवत भागावर कार्य करू शकता आणि अधिक गुण मिळविण्यासाठी क्विझवर पुन्हा प्रयत्न करू शकता. तसेच तुम्ही Current Affairs Quiz in Marathi आमच्या Adda247-मराठी App वर सुद्धा प्रयत्न करू शकता. तेथे तुम्ही तुमची Daily Quiz, Quiz ला दिलेल्या वेळेनुसार देऊ शकता.\nAns:Adda247, Marathi हे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व विषयांचे दैनिक\nAns: मराठीतील दैनिक क्विझ च्या माध्यमातून परीक्षार्थी अचूक सराव करू शकतात. जो त्यांना परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवण्यास मदत करेल.\nAns: होय, दैनिक क्विझ हि Adda247, Marathi च्या तज्ज्ञ शिक्षकांकडून बनवली जातात व ती आयोगाच्या परीक्षापद्धतीनुसारच असतात.\nTo download, ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022, please fill the form.\nज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022\nज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022\nMaharashtra Police Constable Syllabus and Exam Pattern 2022, महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2020/08/hVitthal-temple-closed-till-31st-August.html", "date_download": "2022-05-18T23:38:52Z", "digest": "sha1:7F4C6NY6SIT7RDOPTQW6MSAEQWICU5KG", "length": 7617, "nlines": 55, "source_domain": "www.mynagar.in", "title": "...म्हणून विठ्ठल मंदिर 31 ऑगस्टपर्यंत बंदच", "raw_content": "\n...म्हणून विठ्ठल मंदिर 31 ऑगस्टपर्यंत बंदच\nमाय अहमदनगर वेब टीम\nपंढरपूर - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने 31 ऑगस्टपर्यंत संपूर्ण राज्यात लॉकडाऊन वाढविला असून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही 31 ऑगस्टपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार असल्याची माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली.\nकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने 31 ऑगस्टपर्यंत संपूर्ण राज्यात लॉकडाऊन वाढविला आहे. राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सोलापूर जिल्ह्यात व पंढरपूर शहरातदेखील मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. राज्य शासनाने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे 31 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याअनुषंगाने मंदिरे समितीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 31 ऑगस्टपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.\nमात्र, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील लाखो भाविकांच्या भावनेशी संबंधित आहे. त्यामुळे ‘श्रीं’चे नित्योपचार सुरू राहणार आहेत. पहाटे होणारी ‘श्रीं’ची काकडा आरती, नित्यपूजा, महानैवेद्य, पोशाख, धुपारती व शेजारती इथेपर्यंतचे सर्व उपचार, पूजा परंपरेनुसार बजावण्यात येत आहेत. त्याच्या स्वरूपात किंवा पद्धतीत कोणत्याही प्रकारचा खंड न पाडता मंदिरात नित्य म्हणजेच दैनंदिन पूजाअर्चा चालू ठेवण्यात येत आहेत. इतर सणवार, उत्सव परंपरेनुसार साध्या पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे.\nश्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य आ. रामचंद्र कदम, शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, संभाजी शिंदे, आ. सुजितसिंह ठाकूर, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर देशमुख (जळगावकर), अ‍ॅड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ. ‘भागवतभूषण’ अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, साधना भोसले यांच्याशी विचारविनियम करून एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nअसा झाला आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात; आमदार म्हणाले मी फक्त....\nपिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल महापालिकेचे दुर्लक्ष ; शिवप्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा\nनिंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी कुस्त्यांचा हगामा राज्यात प्रसिद्ध : दोन दिवस चालणार यात्रोत्सव\nपिंपळगाव माळवी येथे स्थान प्रकट दिनानिमित्त यात्रा महोत्सव\nजेऊर यात्रोत्सवादरम्यान हजारो भाविकांचे दर्शन लाखोंची उलाढाल ; नामदार तनपुरे यांच्याकडून पाण्याची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/07/Osmanabad-corona-Test-Lab.html", "date_download": "2022-05-18T22:04:56Z", "digest": "sha1:4EQJRGUGMADKNQ3UOEX5KFVUWTYTAZH2", "length": 19099, "nlines": 92, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> उस्मानाबाद उपपरिसर कोविड संशोधन केंद्राला 'आयसीएमआर'ची मंजुरी | Osmanabad Today", "raw_content": "\nउस्मानाबाद उपपरिसर कोविड संशोधन केंद्राला 'आयसीएमआर'ची मंजुरी\nप्रत्यक्ष टेस्टिंगला होणार सुरूवात दोन लॅब असणारे राज्यातील पहिले विद्यापीठ उस्मानाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मर...\nप्रत्यक्ष टेस्टिंगला होणार सुरूवात \nदोन लॅब असणारे राज्यातील पहिले विद्यापीठ\nउस्मानाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपपरिसर येथील कोविड संशोधन केंद्रास (Covid-19 Testing & Research Facility Center) 'आयसीएमआर'ची अंतिम मंजुरी प्राप्त झाली आहे. विद्यापीठाच्या औरंगाबाद परिसरात यापूर्वीच लॅब सुरू झाली असून दोन नॉन मेडिकल लॅब असणारे हे राज्यातील पहिले विद्यापीठ आहे.\nऔरंगाबादसह मराठवाड्यात कोरोना संख्या झपाट्याने वाढत असल्याने या दोन्ही लॅब केव्हा सुरू होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या संदर्भात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर (AIIMS) यांच्यावतीने मंजुरी देण्यात आल्याचे पत्र मंगळवार (दि.२१ ) प्राप्त झाले, अशी माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) यांच्या वतीने 'एम्स'ला कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करण्यास मान्यता देणे बाबतचे अधिकार देण्यात आले आहेत. यासाठी आवश्यक ती तयारी करून मान्यता मिळण्यासाठी विद्यापीठाने पाठपुरावा केला. 'एम्स'च्या टीमने विद्यापीठातील लॅबसाठी उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, यंत्रसामुग्री या संबंधीची संपूर्ण पाहणी करून अहवाल सादर केला. त्यानंतर स्वॅब टेस्टिंग सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे.\n➽➤ टेस्टिंग लॅब दि.२२ पासून कार्यान्वित\nडॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद परिसरातील कोरोना टेस्टिंग लॅब दि.२२ पासून कार्यान्वित होत आहे. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय निंबाळकर यांच्या पुढाकाराने ही लॅब साकारत आहे. विद्यापीठ व सीएसआर फंडातून सदर लॅब साकारली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या कामाचा पाठपुरावा करून उस्मानाबादवासियासाठी लॉकडाऊन काळातील दिलासादायक असे मोठे काम करीत आहेत. कुलगुरू डॉ प्रमोद येवले, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे, उपपरिसर संचालक डॉ. डी. के गायकवाड, नोडल ऑफिसर डॉ. प्रशांत दीक्षित यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी यांचे सहकार्य लाभत आहे.\nया संशोधन केंद्रास लवकरच 'नॅशनल अॅक्रीडिटेशन बोर्ड फॉर टेस्टींग अॅण्ड कॅलीब्रेशन लॅबोरेटरीज' यांच्यावतीने अधिस्वीकृतीचे पत्रही मिळणार आहे. या केंद्रात अगोदरच ट्रायल स्वॅब टेस्टिंग'चे काम सुरु करण्यात आलेले आहे, आता आयएमसीआरची मान्यता मिळाल्याने हे काम गतीने होणार आहे.\n➽➤ विद्यापीठासाठी अभिमानाचा क्षण : कुलगुरू\nडॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कोरोना टेस्टिंग लॅबचे प्रत्यक्ष काम सुरू झाले. आता उस्मानाबाद उपपरिसर येथील टेस्टिंग लॅब सुरू होत आहे, ही सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी व्यक्त केली. मराठवाड्यात व विशेषतः औरंगाबाद, बीड , उस्मानाबाद परिसरासात संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने कोरोना टेस्टिंग व अन्य संशोधन कार्य होणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोना संदर्भात संशोधन या केंद्रात लगेचच सुरू करण्यात येणार आहे. सीएसआर फंडातून कुटी व विद्यापीठाचे वीस लाख असा हा एक कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करून कोविड संशोधन केंद्र तातडीने उभे केल्याबद्दल उस्मानाबाद यांच्या वतीने कुलगुरू, जिल्हाधिकारी, व्यवस्थापण परिषदेचे सर्व सदस्य सीएसआर फंड देणाऱ्या सर्व संस्था यांचा आभारी आहे, असे व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर म्हणाले. आगामी काळात कोविड-19 चा प्रसार रोखण्याकरिता हे संशोधन केंद्र काम करणार असून या कोरोना युध्दात अनेक कोरोनायोध्दे जसे की, डॉक्टर, पोलीस आणि नर्स हे स्वत:च्या जिवावर उदार होऊन प्रतिकुल परिस्थितीत काम करित आहे. आणि या कोरोना योध्यांना काम करत असताना विषाणुचा संसर्ग होतो तेव्हा आपण हा संसर्ग कसा होतो आणि त्याचा प्रसार होण्यास कसा अटकाव करता येईल, या केंद्रात संशोधन करुन या माध्यमातून अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nझेडपीच्या सर्वसाधारण सभेत खुन्नस ... अर्चनाताई विरुद्ध यांच्यात सामना ...\nउस्मानाबाद - आज ( गुरुवार ) रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू आहे. यावेळी सक्षणा सलगर यांनी माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटी...\nवंचित राज्यांमध्ये स्वबळावर निवडणुका लढविणार - रेखाताई ठाकूर\nदुर्बल व दुर्लक्षित घटकांना निवडणुकीमध्ये संधी देऊन विकासाचे राजकारण करणार उस्मानाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय ...\nदाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलोमिटर चालत प्रवास...\nगावापर्यंत बस सोडण्याची बाळासाहेब सुभेदार यांची मागणी उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलो...\nआंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीचा भावाकडून छळ\nउस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकाकडे मांडली कैफियत उस्मानाबाद - आंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे उस्मानाबाद पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल असलेल...\nउस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी\nउस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यामधील ग्रामीण भागात शासनमान्य मद्य विक्री परवाने घेऊन नियमाप्रमाणे मद्य विक्री केली जाते. मात्र तालुक्यातील ...\nउस्मानाबाद : दुकानफोडीतील 4 आरोपी मालासह अटकेत\nउस्मानाबाद - माणिक चौक, उस्मानाबाद येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञातान...\nमूल्यवर्धित कर न भरल्याने विरुद्ध सुनिल फार्म इंजिनिअरिंग गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - व्यापारी श्रीमती जाई दिपक पाटील उर्फ जाई अमर पाटील सोनवणे, मे. सुनिल फार्म इंजिनिअरिंग कंपनी.या व्यवसायाच्या मालक आहेत. व्यवसा...\nभूम तालुक्यात अवैध मद्य विरोधी छापा\nउस्मानाबाद - भूम तालुक्यात हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डोंगराचे बाजूच्या शेतात एक व्यक्ती अवैध मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याची गोपनी...\nउस्मानाबाद नगरपरिषदेचा निधी कोरोनासाठी वर्ग करण्याची मागणी\nउस्मानाबाद - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा २०१९-२० ते २०२०-२१ या वर्षाचा सर्व उस्मानाबाद ...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,55,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,92,स्पेशल न्यूज,16,\nOsmanabad Today : उस्मानाबाद उपपरिसर कोविड संशोधन केंद्राला 'आयसीएमआर'ची मंजुरी\nउस्मानाबाद उपपरिसर कोविड संशोधन केंद्राला 'आयसीएमआर'ची मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://today36garh.com/2020/11/30/book-of-ra-3-automaten-tricks-book-of-ra-spielbewertung/", "date_download": "2022-05-18T22:44:10Z", "digest": "sha1:YFPPD5526TQVST3PYC6QD5ZCS6YKKH6S", "length": 14389, "nlines": 212, "source_domain": "today36garh.com", "title": "Book Of Ra 3 automaten tricks book of ra Spielbewertung | today36garh", "raw_content": "\nस्वामी विवेकानंद एयरपोर्ट पर क्रैश :हादसे में दोनों पायलटों की मौत\n.रायपुर में 10 लाख की लूट का खुलासा : कारोबारी के कैशियर ने ही भतीजे के साथ मिलकर रची थी लूट की साजिश …\nसंगीत जगत को बड़ा झटका : संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा का निधन… पिछले 6 महीनों से किडनी की समस्या से थे पीड़ित..\nCG : 20 लाख रुपए की कीमत के 103 नग मोबाइल...\nToday 36garh रायपुर / धमतरी : साइबर सेल टीम ने मिशन मोबाइल तलाश अभियान के तहत गुम हुए करीब 20 लाख रुपए की कीमत के...\nBig news खेल – खेल में पिता की बन्दूक से गोली...\nCG : BN गोल्ड रियल स्टेट का डायरेक्टर गिरफ्तार … 36...\nअचानक रेणु जोगी की तबीयत बिगड़ी… अस्पताल में कराया गया भर्ती…...\nToday36garh अचानक रेणु जोगी की तबीयत बिगड़ी… अस्पताल में कराया गया भर्ती… बेटे अमित जोगी ने ट्वीट कर दी जानकारी रायपुर जेसीसीजे की राष्ट्रीय अध्यक्ष और...\nNational News अब 6 साल से ऊपर के बच्चों को भी लगेगी कोरोना वैक्सीन...\nToday36garh रायपुर : देश में कोरोना से जंग लगातार जारी है मास्क से लेकर टीकाकरण तक के लिए लोगों को लगातार जागरूक किया जा रहा...\nकोरोना के खिलाफ मिला बड़ा हथियार , भारतीय वैज्ञानिकों का दावा- तैयार कर ली...\nToday36garh एजेंसी : कोरोना वायरस तीसरी लहर के बीच भारतीय वैज्ञानिकों ने एक ऐसी वैक्सीन तैयार करने का दावा किया है जो कोरोना वायरस के...\nState News मनरेगा से पिछले 3 सालों में 43.67 करोड़ मानव दिवस का रोजगार...\nToday36garh कोरोना काल में ग्रामीण अर्थव्यवस्था की संजीवनी बनी मनरेगा, प्रदेश में पिछले वर्ष रिकॉर्ड 30.6 लाख परिवारों के 60.19 लाख श्रमिकों को मिला था...\nToday36garh एजेंसी : चीन के वुहान के वैज्ञानिकों ने अब नए कोरोना वायरस ‘नियोकोव’ ( NeoCoV) को लेकर डराने वाली खबर दी है\ncorona pendemic District Raipur कोरोना संक्रमितों को स्वस्थ होने के 3 महीने बाद लगेगा...\nToday36garh रायपुर : कोरोना संक्रमितों के टीकाकरण के लिए केन्द्रीय स्वास्थ्य मंत्रालय ने गाइडलाइन जारी की है भारत सरकार के स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा...\nCG – नाइट कर्फ्यू ब्रेकिंग : रायपुर और रायगढ़ में आज...\nसरकारी कर्मचारियों के हित में लिए गए 5 बड़े फैसले..इन हैंड...\nसुप्रीम कोर्ट की दो टूक एससी और एसटी की पदोन्नति में...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/virar-3-year-old-baby-girl-drowned-garage-ramp-340121", "date_download": "2022-05-18T23:22:42Z", "digest": "sha1:TOTQUSGN5C2EHNDO6WZICGYEJN7YACNY", "length": 9586, "nlines": 157, "source_domain": "www.esakal.com", "title": "दुर्दैवी घटना, गॅरेजच्या गाडी धुण्याच्या रॅम्पच्या खड्ड्यात पडून चिमुकलीचा मृत्यू | Sakal", "raw_content": "\nविरारमध्ये एक दुर्देवी घटना घडली आहे. विरार पूर्व कणेर परिसरात एका गॅरेजच्या गाडी धुण्याच्या रॅम्पच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडून 3 वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.\nदुर्दैवी घटना, गॅरेजच्या गाडी धुण्याच्या रॅम्पच्या खड्ड्यात पडून चिमुकलीचा मृत्यू\nमुंबईः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वसई- विरार, नालासोपाऱ्यात पावसाची संततधार सुरु आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच विरारमध्ये एक दुर्देवी घटना घडली आहे. विरार पूर्व कणेर परिसरात एका गॅरेजच्या गाडी धुण्याच्या रॅम्पच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडून 3 वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबत विरार पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.\nविरार पूर्व कणेर राई पाडा परिसरात बिपीन राऊत यांचे सिद्धेश नावाचे गॅरेज आहे. याच गॅरेजमध्ये काम करणाऱ्या सुरक्षारक्षकांची 3 वर्षांची आराध्या ही नात खेळता खेळता गाडी धुण्याच्या रॅम्पच्या खड्ड्याजवळ पोहोचली. रॅम्पमध्ये पाणी पाहून ती खेळण्यासाठी पाण्यात उतरली. खड्ड्यात पाणी जास्त असल्याने ती खड्ड्यात पडली आणि यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.\nहेही वाचाः पालघर साधू हत्याकांड प्रकरणः तत्कालीन प्रभारी अधिकारी आनंदराव काळे बडतर्फ\nआराध्या खेळत असताना सुरक्षारक्षक तिचे आजोबा आणि कुटुंबीय त्याच्या घरात झोपले होते. पावसामुळे या रॅम्पमध्ये सतत पाणी जमा होऊन राहते. टाळेबंदी असल्याने गॅरेज बंद होते. तसेच आसपास जवळ कुणी राहत नसल्याने कुणाला तिच्या ओरडण्याचा आवाज आला नाही. जेव्हा तिला शोधण्यासाठी बाहेर पडले तेव्हा ती गॅरेजच्या रॅम्पच्या गाडी धुण्याच्या खड्ड्यात आढळून आली. तिला तातडीने रुग्णालयात नेयात आले. पण डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.\nअधिक वाचाः घंटानाद आंदोलनाची छायाचित्रे पाहिल्यावर समजलं की...शिवसेनेचा भाजपला चिमटा\nया संदर्भात कुणाची तक्रार नसल्याने विरार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून, पुढील तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/04/blog-post_9.html", "date_download": "2022-05-18T23:58:11Z", "digest": "sha1:L6AKN5OBWOO7V66NIEATWIPPOM5CDKJB", "length": 5566, "nlines": 32, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "चाळकेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह पारायण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न.", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nचाळकेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह पारायण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न.\nएप्रिल ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nचाळकेवाडी (कुंभारगाव) ता पाटण येथे अखंड हरिनाम सप्ताह पारायण सोहळा गुरुवार दि 7/4/2022रोजी संपन्न झाला. गेले दोन वर्ष कोविडच्या संसर्गाच्या पार्श्ववभूमीवर सर्व सार्वजनिक, धार्मिक समारंभावर निर्बंध होते त्यामुळे कोणतेही सार्वजनिक समारंभ पार पडले नाहीत परंतु सध्या शासनाने निर्बंध शिथिल केलेने चाळकेवाडी ता पाटण येथे पारायण सोहळा उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. शेवटच्या दिवशी सकाळी श्रीचे पालखीतून \"ज्ञानोबा तुकाराम\" गजर करत मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी गोलरिंगण फुगडी खेळत, दिंडी चाळकेवाडी मान्याचीवाडी मार्गे भक्तिमय वातावरणात परत ज्ञान मंडपात चाळकेवाडी येथे पोहचली. नंतर काल्याचे किर्तन ह भ प यशवंत महाराज कुंभारगावकर यांचे झाले. त्यानंतर 8 दिवस ज्ञानदान केले त्या ह भ प महाराज यांचे मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ, मानपान देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी ज्ञानदान मंडपात ग्रामस्थ, महिला वर्ग, ग्रामस्थ बहूसंख्येने उपस्थित होते.\nया वेळी उपस्थित सर्व भाविक भक्त यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. गेले दोन वर्ष भाविकांना कोरोनाच्या संकटाने कीर्तन, पारायण याचा आनंद घेता आला नाही. यावेळी मात्र सर्व उपस्थित असणाऱ्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून आला. या पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे नियोजन संत चरणरज, ग्रामस्थ मंडळ चाळकेवाडी यांनी केले.\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2021/08/31/%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2022-05-18T23:36:21Z", "digest": "sha1:ASUKQFIK3F4THSKE2LNFTQDLPI6VZ2LT", "length": 6916, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सचिन वाझेला खासगी रुग्णालयात उपचार करून घेण्याची परवानगी - Majha Paper", "raw_content": "\nसचिन वाझेला खासगी रुग्णालयात उपचार करून घेण्याची परवानगी\nमहाराष्ट्र, मुंबई, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / आरोपी, उपचार, एनआयए, सचिन वाझे / August 31, 2021 August 31, 2021\nविशेष एनआयए कोर्टाने सोमवारी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला खासगी रुग्णालयात उपचार करून घेण्याची परवानगी दिली. अंबानी यांच्या अँटेलिया इमारतीसमोर स्फोटकाने भरलेली जीप उभी करणे आणि व्यापारी मनसुख हिरेन याची हत्या या आरोपावरून सचिन वाझे न्यायालयीन कोठडीत आहे.\nवाझे याला हृदयरोगाचा त्रास होत असून त्याने विशेष कोर्टात उपचारासाठी खासगी रुग्णालयात जाण्याची परवानगी मिळावी अशी याचिका दाखल केली होती. यापूर्वी त्याला जेजे रुग्णालयात नेले गेले होते तेव्हा त्याच्यावर बायपास शस्त्रक्रिया करावी लागेल आणि त्यासाठी रुग्णालयात दाखल करावे लागेल असा सल्ला दिला गेला होता. मात्र वाझे याने सरकारी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला होता. त्याऐवजी ठाणे येथील खासगी रुग्णालयात उपचार करून घेण्याची परवानगी मिळावी यासाठी याचिका दाखल केली होती.\nवाझे याचे वकील सुदीप पासबोला यांनी वाझे याचे तीन मेडिकल रिपोर्ट न्यायालयात दाखल केले होते आणि त्याच्यावर त्वरित उपचार न झाल्यास त्याच्या मृत्यूचा धोका असल्याचे सांगितले होते. वाझे जिवंत राहिला नाही तर त्याच्या विरुध्दचा तपास निरुपयोगी ठरेल असेही प्रतिपादन त्यांनी केले होते. वाझेने यावर त्याला स्टेन स्वामी बनायचे नाही असे विधान केले होते.\nएल्गार प्रकरणातील आरोपी स्टेन स्वामी यांना उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू आला होता. ते सुद्धा तळोजा जेल मध्ये न्यायालयीन कोठडीत होते आणि हायकोर्टाने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचा आदेश दिला होता.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://brahmevakya.blogspot.com/2018/03/blog-post_4.html", "date_download": "2022-05-18T23:40:36Z", "digest": "sha1:XWG3DBVCHCYQKRHXQBZTZQ2OUAQGRVW4", "length": 20780, "nlines": 143, "source_domain": "brahmevakya.blogspot.com", "title": "ब्रह्मेवाक्य: श्रीदेवी लेख", "raw_content": "\nगेल्या रविवारची सकाळ भीषण होती. जाग आल्यानंतर पहिली बातमी श्रीदेवीच्या मृत्यूची समजली. एक क्षण काही समजलंच नाही. नंतर अनेक मेसेज आणि बातम्या पाहिल्यावर काय ते कळू लागलं. अचानक पोटात खड्डा पडला. आपल्यातलं काही तरी निसटून, हरवून, संपून गेल्याची ती कळ होती. श्रीदेवी आता या जगात नाही, म्हणजे आपल्या भावविश्वातलंच काही तरी संपल्याची ती जाणीव होती. श्रीदेवीचा हिंदी सिनेमातला सुपरस्टारपदाकडं वाटचाल सुरू होण्याचा काळ आणि आमच्या पिढीतलं टीनएजमधलं पदार्पण जोडीजोडीनं झालं. ‘नगीना’मधला सगळा खेळ बालसुलभ मनाला मोहित करणारा होता, पण त्यानंतर आलेल्या ‘मि. इंडिया’तलं ‘कांटे नहीं कटते ये दिन ये रात...’ म्हणणारी निळ्या साडीतली ओलेती श्रीदेवी कुठं तरी आत काही तरी उसळवून गेली. त्यानंतर ती आमच्या संपूर्ण पिढीची फँटसी झाली. आमच्या वह्यांमध्ये, दप्तरांमध्ये, खोल्यांमध्ये, कपाटांमध्ये वस्तीला आली. त्याआधी आलेल्या ‘हिंमतवाला’नं तिला ‘थंडर थाइज’चा ‘गौरव’ बहाल केला होताच; पण पुढच्या काही वर्षांत आमच्या पिढीला ती संपूर्ण, सदेह आवडू लागली. दोनच वर्षांत ‘चाँदनी’ आला. त्यात स्वित्झर्लंडच्या बर्फाळ डोंगरांवर, पिवळ्या शिफॉन अन् स्लिव्हलेसमधली ती ‘तेरे मेरे होठों पें’ म्हणत ‘अंगडाइयाँ’ घेऊ लागली, तसा आमच्या काळजाचा ठोका चुकत गेला. ‘आपल्याला बायको हवी तर अशी’ हे पेटंट स्वप्न आमच्या पिढीनं ‘श्री’च्या त्या रूपात पाहिलं. ‘चालबाज’मध्ये ती ‘मुहोब्बत में नाम कर जा, तू मेरा नाम लेके मर जा’ म्हणताना, आम्ही खरोखर तिचं नाव घेऊन मरायला तयार झालो होतो.\nश्रीदेवीला तोवर कुठलंही आव्हान नव्हतं. ती निर्विवाद सम्राज्ञी होती. ती अमिताभ किंवा विनोद खन्नासारखी अभिनेत्रींम‌धली ‘सुपरस्टार’ होती. तिच्याआधी थोड्या फार प्रमाणात हेमामालिनीनं हे स्थान मिळवलं होतं; पण ‘श्री’सारखं दुसरं कुणीच नव्हतं. मात्र, १९८८ मध्ये ‘तेजाब’मधून ‘एक दो तीन’ करत एक मुलगी नाचत आली आणि तिनं बघता बघता तो भव्य रूपेरी पडदा व्यापून टाकला. पडद्यासोबतच आमच्या पिढीतल्या बऱ्याच जणांचं मनही काबीज केलं. मग श्रीदेवी थोडी बाजूला पडली. तोवर आमची वयंही वाढली होती. अर्थात नटीमधली ‘स्त्री’ वगैरे कळण्याएवढी प्रगल्भता यायचीच होती. आम्ही पंचविशीत येताना ‘श्री’नं लग्न करून संसारही थाटला होता. नंतर तर ती विस्मरणातच जाऊ लागली. एकविसावं शतक उजाडताना माधुरी अद्याप रूपेरी पडदा गाजवत होती आणि आमची पहिली-वहिली फँटसी दोन मुलींच्या जन्मांनंतर आईपण अनुभवत होती. तेव्हाही तिची ती स्थिती, मनोवस्था वगैरे काही कळण्याचं वय नव्हतंच. खरी ‘श्री’ कळायला अजून बारा वर्षं जावी लागणार होती. गौरी शिंदेच्या ‘इंग्लिश-विंग्लिश’मधून तिनं जोरदार पुनरागमन केलं आणि पुन्हा तिच्या प्रेमात पडायला झालं. या सिनेमातली ‘शशी गोडबोले’ तिनं किती लोभस, गोड साकारली होती आता ‘श्री’च्या भूमिकांमधली खोली, तिचा विचार, तिचं स्त्रीत्व, तिच्या अभिनयातले बारकावे हळूहळू समजू लागले होते; कारण आमची पिढीही पस्तिशीत आली होती. संसारात पडून आम्हालाही आठ-दहा वर्षं झाली होती. तेवढे टक्केटोणपे खाल्ल्यावर, तेवढा संसार केल्यावर ‘शशी’ची घुसमट थोडीफार कळू शकत होती. ही भूमिका करताना श्रीदेवी ४९ वर्षांची होती. तिच्यातली परिपक्व, समृद्ध स्त्री या सिनेमातल्या प्रत्येक फ्रेममध्ये दिसत होती... श्रीदेवी नावाची जादू १५ वर्षांनंतरही संपलेली नाही, हे तिनं दाखवून दिलं...\nमग ‘फ्लॅशबॅक’मध्ये दिसली अवघ्या विशीत असताना तिनं साकारलेली ‘सदमा’मधली ती अचाट भूमिका वयाच्या चौथ्या वर्षापासून कॅमेऱ्याला सामोरी गेलेल्या ‘श्री’साठी अभिनय ही नवी गोष्ट नव्हती; पण ‘सदमा’तल्या भूमिकेतला प्रौढ समंजसपणा तिनं त्या वयात कुठून आणला असेल, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. ‘नगीना’सारख्या आता निव्वळ हास्यास्पद वाटू शकणाऱ्या चित्रपटात तिनं ती ‘इच्छाधारी नागीण’ किती कन्व्हिक्शननं साकारली होती वयाच्या चौथ्या वर्षापासून कॅमेऱ्याला सामोरी गेलेल्या ‘श्री’साठी अभिनय ही नवी गोष्ट नव्हती; पण ‘सदमा’तल्या भूमिकेतला प्रौढ समंजसपणा तिनं त्या वयात कुठून आणला असेल, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. ‘नगीना’सारख्या आता निव्वळ हास्यास्पद वाटू शकणाऱ्या चित्रपटात तिनं ती ‘इच्छाधारी नागीण’ किती कन्व्हिक्शननं साकारली होती अमरीश पुरीची ती बीन सुरू होताना साडीतली ‘श्री’ त्या दरवाजाजवळ उभी राहून आणि नंतर त्या लांबलचक बेडवर पडून तिच्या ‘अंगात येत असलेली’ नागीण ज्या पद्धतीनं दाखवते ते थक्क करणारं होतं... नंतरचं तिचं ते नृत्य तर अफलातूनच. केवळ त्या गाण्यासाठी वारंवार हा सिनेमा पाहणारे लोक होते. ‘मि. इंडिया’तली तिची रिपोर्टर नायिका सीमा तिनं धमाल साकारली. यातल्या पॅरडी गाण्यातला तिचा अभिनय, शेवटी ते घुमणं आणि फुटबॉल पळवल्यावरची तिची ती डरकाळी...\nतिचे आणि अन्नू कपूरचे कित्येक प्रसंग, चॅप्लिनसदृश धमाल आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे ‘कांटे नहीं कटते’मधला तिचा अदृश्य नायकासोबतचा ओलेता रोमान्स आणि हो, तिची ‘हवाहवाई’... ते गाणं विसरणं अशक्यच आणि हो, तिची ‘हवाहवाई’... ते गाणं विसरणं अशक्यच ‘श्री’ने या गाण्यात मादकता आणि काहीसा विनोद यांचं असं काही अफलातून मिश्रण सादर केलं आहे, की बस्स\n‘चालबाज’ तर तिचाच होता. तोवर तिच्या नावाची ब्रँड व्हॅल्यू एवढी वाढली होती, की लोक तिला आता ‘लेडी सुपरस्टार’ म्हणू लागले होते. ‘सीता और गीता’चा रिमेक करण्याचं धाडस केवळ तिच्यामुळं करण्यात आलं होतं. आणि तिनं ते व्यवस्थित पेललं. एवढंच नाही, तर अंजू आणि मंजूवर स्वत:चा स्टॅम्प उमटवला. ‘चालबाज’ प्रचंड हिट झाला. आणि हो, श्रीदेवीसोबत या सिनेमात सनी देओल आणि रजनीकांत असे दोन नायक होते ‘श्री’ची जादू अफाट होती. म्हणून तर पडत्या काळात मेगास्टार अमिताभलाही तिच्यासोबत ‘खुदा गवाह’ करावासा वाटला. यात ही दक्षिण भारतीय असलेली स्त्री अफगाणी तरुणी म्हणून शोभली, हे विशेष. यातल्या तिच्या दुहेरी भूमिकेनंतर नंतर आला यश चोप्रांचा ‘लम्हें’... ‘श्री’ची जादू अफाट होती. म्हणून तर पडत्या काळात मेगास्टार अमिताभलाही तिच्यासोबत ‘खुदा गवाह’ करावासा वाटला. यात ही दक्षिण भारतीय असलेली स्त्री अफगाणी तरुणी म्हणून शोभली, हे विशेष. यातल्या तिच्या दुहेरी भूमिकेनंतर नंतर आला यश चोप्रांचा ‘लम्हें’... काळाच्या पुढचा असलेला हा चित्रपट ‘श्री’च्या कारकिर्दीतला महत्त्वाचा चित्रपट. यातही तिला दुहेरी भूमिका होती. यातली गाणी, श्रीदेवीची नृत्य आणि अभिनय या सगळ्यांचंच कौतुक झालं. नंतर ‘गुमराह’, ‘लाडला’ आणि ‘जुदाई’सारखे काही गाजलेले चित्रपट केल्यानंतर ‘श्री’नं लग्न करून चित्रपटसंन्यासच घेतला. खरं तर तेव्हा ती फक्त पस्तिशीत होती. आपल्याकडचा सिनेमा बदलायला त्याच काळात सुरुवात झाली होती. ‘दिल चाहता है’ हा त्या बदलांची नांदी गाणारा पहिला चित्रपट. त्यानंतर मल्टिप्लेक्सच्या आगमनानं हिंदी सिनेमानिर्मितीची परिमाणंच बदलली. कित्येक प्रयोगशील दिग्दर्शक पुढं आले. किती तरी वेगळे सिनेमे तयार झाले. मात्र, ‘श्री’ यात कुठंच नव्हती. ती तिच्या जुन्या प्रतिमेच्या कैदेतच अडकली होती का काळाच्या पुढचा असलेला हा चित्रपट ‘श्री’च्या कारकिर्दीतला महत्त्वाचा चित्रपट. यातही तिला दुहेरी भूमिका होती. यातली गाणी, श्रीदेवीची नृत्य आणि अभिनय या सगळ्यांचंच कौतुक झालं. नंतर ‘गुमराह’, ‘लाडला’ आणि ‘जुदाई’सारखे काही गाजलेले चित्रपट केल्यानंतर ‘श्री’नं लग्न करून चित्रपटसंन्यासच घेतला. खरं तर तेव्हा ती फक्त पस्तिशीत होती. आपल्याकडचा सिनेमा बदलायला त्याच काळात सुरुवात झाली होती. ‘दिल चाहता है’ हा त्या बदलांची नांदी गाणारा पहिला चित्रपट. त्यानंतर मल्टिप्लेक्सच्या आगमनानं हिंदी सिनेमानिर्मितीची परिमाणंच बदलली. कित्येक प्रयोगशील दिग्दर्शक पुढं आले. किती तरी वेगळे सिनेमे तयार झाले. मात्र, ‘श्री’ यात कुठंच नव्हती. ती तिच्या जुन्या प्रतिमेच्या कैदेतच अडकली होती का की आपल्या दर्जाला, कुवतीला साजेसं काही मिळणारच नाही, अशी (अनाठायीच) भीती तिला वाटत होती की आपल्या दर्जाला, कुवतीला साजेसं काही मिळणारच नाही, अशी (अनाठायीच) भीती तिला वाटत होती अमिताभने आपली दुसरी इनिंग ज्या झोकात सुरू केली आणि जी अजूनही सुरू आहे, तसं ‘श्री’ला का नाही करावंसं वाटलं अमिताभने आपली दुसरी इनिंग ज्या झोकात सुरू केली आणि जी अजूनही सुरू आहे, तसं ‘श्री’ला का नाही करावंसं वाटलं अखेर ती २०१२ आलीच; आणि ज्या पद्धतीनं आली, ते पाहता तिनं त्यापूर्वीची पाच ते सात वर्षं दवडली, असंच वाटतं. आणि आता तर ती ५४ व्या वर्षी हे जग सोडून गेल्यावर तर फारच तीव्रतेनं हे जाणवतंय. खरं तर तिच्यासाठी भूमिका लिहिल्या गेल्या असत्या, एवढं तिचं स्थान मोठं होतं. पण ते तिनं का केलं नाही, या प्रश्नाचं उत्तर आता कधीच मिळणार नाही. या ‘जर-तर’ला आता काही अर्थ नाही, हेही खरंच.\n‘श्री’ मोठी अभिनेत्री होती. तिच्यातलं स्त्रीत्व आव्हान दिल्यासारखं सदैव चेतलेलं दिसे. आपल्या या बलस्थानाची तिला पुरेपूर जाणीव होती. तिच्या ऐन भरातले चित्रपट पाहिले, की हे लक्षात येतं. पण तिनं या स्त्रीत्वाचा आबही राखला. कधीही एका विशिष्ट मर्यादेपेक्षा खाली ती उतरली नाही. ‘सदमा’मध्ये सिल्क स्मिताही आहे. या दोघींचा पुढचा प्रवास पाहिला, तर ‘श्री’मधल्या प्रगल्भतेची साक्ष पटेल. ‘थंडर थाइज’पासून ते ‘वंडर वाइफ’पर्यंतचा ‘श्री’चा प्रवास हा एका अत्यंत बुद्धिमान, प्रगल्भ आणि समंजस स्त्रीचा प्रवास होता, हे पुन:पुन्हा जाणवत राहतं.\nम्हणूनच, मनातल्या ‘चाँदनी’ची फँटसी कधी विरली आणि तिथं या ‘देवी’ची आदरपूर्वक स्थापना झाली, हे गेल्या तीस वर्षांत कधी कळलंच नाही... आणि आता तर ते शरीरही गेलं; उरलाय तो फक्त तिच्या अस्तित्वाचा रातराणीसारखा मनभर दरवळणारा सुगंध...\n('महाराष्ट्र टाइम्स'मध्ये ४ मार्च २०१८ रोजी प्रसिद्ध झालेल्या संपादित लेखाचा मूळ तर्जुमा)\nगेली २४ वर्षं पत्रकारितेत आहे. नियमित सदरं सोडून अन्यत्रही खूप लिखाण होतं... ते कुठं कुठं छापूनही येतं... पण त्याचं एकत्रित संकलन असं कुठं नाही. त्यासाठी हा ब्लॉग... माझे जुने-नवे लेख आणि सिनेमांची परीक्षणं... असं इथं आहे सगळं... तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/actress-kangana-ranaut-says-she-got-a-call-from-akshay-kumar-and-others-commending-her-for-thalaivi-they-cant-openly-praise-due-to-movie-mafia-terror-128396790.html", "date_download": "2022-05-18T23:01:26Z", "digest": "sha1:AK6QSWP3ZIPBQD5FSG2TKPVXQUDJV7ZD", "length": 6957, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "कंगना रनोट म्हणाली - अक्षय कुमारसारख्या बड्या स्टार्सनी सिक्रेट कॉल करुन 'थलायवी'च्या ट्रेलरचे केले कौतुक, मूव्ही माफियांमुळे जाहीरपणे व्यक्त होऊ शकत नाहीत | Actress Kangana Ranaut Says She Got A Call From Akshay Kumar And Others Commending Her For Thalaivi, They Can't Openly Praise Due To Movie Mafia Terror - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकंगनाचा दावा:कंगना रनोट म्हणाली - अक्षय कुमारसारख्या बड्या स्टार्सनी सिक्रेट कॉल करुन 'थलायवी'च्या ट्रेलरचे केले कौतुक, मूव्ही माफियांमुळे जाहीरपणे व्यक्त होऊ शकत नाहीत\nबॉलिवूडमध्ये मूव्ही माफियांची दहशत असल्याचे कंगना म्हणाली आहे.\nअभिनेत्री कंगना रनोटच्या आगामी थलायवी या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरमधील कंगनाच्या अभिनयाचे चाहत्यांसोबत समीक्षकांनीही कौतुक केले होते. आता कंगनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अक्षय कुमार सारख्या बड्या स्टार्सनी सिक्रेट कॉल आणि मेसेज करुन 'थलायवी'च्या ट्रेलरचे कौतुक केल्याचे उघड केले आहे. इतकेच नाही तर बॉलिवूडमध्ये मूव्ही माफियांची दहशत असल्याने अनेक बडे कलाकार माझे जाहीरपणे कौतुक करायला घाबरतात, असेही कंगना म्हणाली आहे.\nअक्षय कुमारसारखे बडे स्टार्स सिक्रेट कॉल करुन करतात कौतुक\nकंगना रनोटने पटकथा लेखक अनिरुद्ध गुहा यांच्या एका पोस्टला उत्तर देताना ही पोस्ट टाकली आहे. अनिरुद्ध गुहा यांनी एका पोस्ट शेअर करत कंगनाचे कौतुक केले आहे. बॉलिवूडच्या विरोधात जाणे तुम्हाला धोक्याचे ठरू शकते अशी एक पोस्ट अनिरुद्ध यांना दिसली. या पोस्टला रिट्विट करत ते म्हणाले, ” कंगना रनोट याला अपवाद आहे, पिढीमध्ये एकदाच होणारी अभिनेत्री.” असे ते म्हणाले आहेत. कंगनाने अनिरुद्ध यांच्या पोस्टला उत्तर देत बॉलिवू़डवर निशाणा साधला. 'बॉलिवूडमध्ये इतके शत्रूत्व आहे की माझी स्तुती करणोही एखाद्याला महागात पडू शकतो. मला सिक्रेट कॉल आणि मेसेज येतात. अक्षय कुमारसारख्या बड्या स्टार्सचेही. त्यांनी थलायवीचो खूप कौतुक केलो पण ते आलिया आणि दीपिकाच्या चित्रपटांप्रमाणे माझे जाहीरपणे कौतुक करू शकत नाहीत. मूव्ही माफियांची दहशत,' असे म्हणत कंगनाने बॉलिवूडमधील गटबाजीवर वक्तव्य केले आहे.\nकलेशी संबंधित क्षेत्राचे उद्दिष्ट कलाच असायला हवे होते\nयानंतर कंगना आणखी एक पोस्ट शेअर करत म्हटले, 'कलेशी संबधित या क्षेत्राचे उदिष्ट कलाच असायला हवे होते. पावरच्या या खेळात आणि राजकारणात सामील न होता, खास करून जेव्हा चित्रपटाची वेळ येते. माझ्या राजकीय आणि आध्यात्मिक विचारांवरून मला लक्ष करून माझा छळ करू नये आणि त्यांनी जर असे केले तर अर्थातच विजय माझाच होईल,” अशा आशयाची पोस्ट कंगनाने केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AF%E0%A5%AD", "date_download": "2022-05-18T22:15:16Z", "digest": "sha1:44WAFHINOEDQZGE6ZM2GXJJF5NRUOLBV", "length": 1991, "nlines": 32, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १२९७ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nजानेवारी ८ - फ्रांस्वा ग्रिमाल्डीच्या सैन्याने मोनॅको काबीज केले. ग्रिमाल्डी घराणे येथपासून २१व्या शतकापर्यंत मोनॅकोचे शासक होते.\nसोपानदेव - मराठी संत, कवी.\nLast edited on १७ एप्रिल २०२२, at २२:४४\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २२:४४ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mmkmedia.in/tag/%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AF%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B0/", "date_download": "2022-05-18T23:33:20Z", "digest": "sha1:O57MEY56FPLJFIN3DSR2S3VPXOXUMKR5", "length": 4904, "nlines": 92, "source_domain": "mmkmedia.in", "title": "रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nHome Tags रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर\nTag: रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर\n‘रनमशीन’ विराटच्या नावे नव्या विक्रमाची नोंद; टी-20 मध्ये 10 हजार धावा...\nआनंदाचे ठायी रंगरेषांचे तरंग..\n‘हंस’, ‘मोहिनी’ आणि ‘नवल’ या मासिकांचे संपादक आनंद अंतरकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या प्रदीर्घ संपादकीय कारकीर्दीचा तसेच त्यांच्या चौफेर व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्या भगिनीने...\nगद्धेपंचविशी : वेदनांचं सजग भान नि सहवेदनांच्या समृद्ध जाणिवा…\nमी समृद्ध झालो. तेव्हापासून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरच्या समाधानाचं इंधन मला आजही ऊर्जा देतंय.’’ || अविनाश नारकर‘‘माझ्या पंचविशीत मी राहत असलेल्या परिसरातील गिरणी कामगारांच्या जगण्याच्या...\n उच्च कंपनांमुळे आयफोनचा कॅमेरा होऊ शकतो खराब\nआयफोन म्हटलं की लोकं डोळे विस्फारुन पाहतात. याला कारण आयफोनमधल्या फोटो क्वालिटी होय. पण तुम्हाला माहितेय आयफोन हाय पॉवर असलेल्या इंजिनमुळे खराब होऊ...\nपुस्तक परीक्षण : नानाविध विषयांचा कॅलिडोस्कोप\nवेगवेगळ्या साहित्यकृतींमधील असे प्रसंग नेमकेपणाने वेचून शिंत्रे यांनी हा लेख लिहिला आहे माधुरी तळवलकर [email protected]संतोष शिंत्रे यांचे ‘बायोस्कोप’ हे पुस्तक म्हणजे काळाच्या विशाल...\nजगणं बदलताना : मी एकटा एकटा ..\nअपर्णा देशपांडे [email protected] ‘‘मला कान हवाय.. शांतपणे माझं ऐकणारा. माझा ताण हलका होईल, अशी समजूत काढणारा. ‘तू बोल, मी ऐकतोय’ म्हणणारा’ कुणी आपल्याला असं...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://brahmevakya.blogspot.com/2014/02/blog-post_15.html", "date_download": "2022-05-18T23:37:19Z", "digest": "sha1:PVPNLRDNRB2XTTOOOGGIOPZAKDBCCE5I", "length": 15197, "nlines": 151, "source_domain": "brahmevakya.blogspot.com", "title": "ब्रह्मेवाक्य: फर्स्ट डे फर्स्ट शो - गुंडे", "raw_content": "\nफर्स्ट डे फर्स्ट शो - गुंडे\nथोडा कोळसा, पण बराचसा हिरा...\nसाचेबद्धपणा किंवा पठडीबाजपणा (ज्याला इंग्रजीत क्लिशे म्हणतात) याला जर कोळसा म्हटलं, तर ‘गुंडे’ या नव्या हिंदी सिनेमात दिग्दर्शक अली अब्बास जफरनं तो भरपूर उगाळला आहे. इतका, की ऐंशीच्या दशकातल्या सिनेमासारखा सिनेमा काढून दाखवा, अशी कुणी स्पर्धा ठेवली असती, तर जफरच्या या सिनेमानं नक्कीच पहिला नंबर मिळवला असता. पण ‘गुंडे’चा विशेष हा, की तो या पठडीबाजपणाच्या घासाघाशीतून पुढं जातो. चांगली पटकथा, खटकेबाज संवाद, खणखणीत अभिनय, ठेकेदार संगीत, प्रेक्षणीय सिनेमॅटोग्राफी या मूलभूत गोष्टींवर काम केल्यानं आणि त्या जमून आल्यानं या उगाळलेल्या कोळशाच्या खाणीतून एका चांगल्या कलाकृतीचा हिरा बाहेर पडतो.\n‘गुंडे’ची गोष्ट आहे विक्रम (रणवीरसिंह) आणि बाला (अर्जुन कपूर) या दोन जीवश्चकंठश्च मित्रांची. १९७१ मध्ये बांगलादेश मुक्तियुद्धानंतर तेथून कलकत्त्यात आलेल्या अनेक निर्वासित मुलांपैकी ही दोन मुलं. मात्र, दोघांच्याही अंगात रगेलपणा आणि मस्ती पुरेपूर. कलकत्त्यात आल्यानंतर कोळशाच्या रूपानं त्यांना जगण्याचा मार्ग सापडतो आणि त्या जीवावर हे दोघं त्या महानगरातले सर्वांत मोठे गुंड बनतात. १९७३ च्या ‘जंजीर’पासून ते १९८७ च्या ‘मि. इंडिया’पर्यंत त्यांचा बालपण ते तरुणपणाचा प्रवास घडतो. (या दोन्ही सिनेमांचे सूचक संदर्भ यात आहेत.) या काळात देशातील आर्थिक, सामाजिक व राजकीय स्थितीही एखाद्या कोळशाच्या भट्टीसारखीच अखंड धगधगती होती. ‘गुंडे’मधल्या प्रत्येक प्रसंगाला या स्थितीचं पूरक व पुरेसं बोलकं नेपथ्य आहे. बांगलादेश युद्धातील विजयानंतर देशाभिमानाचं वारं जोरदार होतं. तिथपासून ते ऐंशीच्या दशकातल्या अशांत, विस्फोटक स्थितीपर्यंत या सिनेमातल्या प्रमुख पात्रांचाही प्रवास घडतो. या दोघांच्या दोस्तीत फूट पाडणारी एक नायिका येते. या दोघांच्या मागावर असलेला एक पोलिस अधिकारी अवतरतो. त्यानंतर उंदीर-मांजराच्या खेळाचाच एक वेगळा अवतार दाखवीत पुढचा सिनेमा पार पडतो.\nक्लिशेचा उल्लेख वर झालाच आहे. या सिनेमाच्या लेटरिंगपासून ते पहिल्या अर्ध्या तासाचा भाग पाहताना, दिग्दर्शकाच्या मनावर असलेली ‘शोले’ची तीव्र पकड लक्षात येते. विशेषतः रेल्वेतल्या मारामारीचे प्रसंग पाहताना तर हे प्रकर्षानं जाणवतं. त्यानंतरही अनेक हिंदी सिनेमांत पाहिलेले प्रसंग आणि त्यांच्या नकला एकेक करून समोर येऊ लागतात. कलकत्त्यात सिनेमा घडत असल्यानं अगदी ‘परिणीता’पासून ते ‘कहानी’ ते ‘बर्फी’पर्यंत आणि धनबादमध्ये एक भाग घडताना ‘काला पत्थर’पासून ते ‘गँग्ज ऑफ वासेपूर’पर्यंत सर्व सिनेमांची भेळ पाहत असल्यासारखं वाटायला लागतं. अगदी मध्यंतराची टिपिकल स्टाइल आणि शेवटाकडे नायिकेबाबत होणारा गौप्यस्फोट हे सगळं सराइत प्रेक्षक अगदी सहज ओळखू शकतो. पण हा अखंड क्लिशेचा मारा ठेवूनही हा सिनेमा आपल्याला खिळवून ठेवील, एवढी काळजी दिग्दर्शकानं घेतल्यानं पैसे वसूल झाल्याशिवाय राहत नाहीत. याचं कारण म्हणजे चांगल्या पटकथेसोबत दिग्दर्शकानं प्रमुख पात्रांवर केलेलं काम. रणवीर, अर्जुन, इरफान आणि प्रियांका चोप्रा या चौघांनीही जबरदस्त काम करून हा सिनेमा तोलला आहे. विशेषतः रणवीर आणि प्रियांका यांचा परफॉर्मन्स झकास झाला आहे. त्यामुळं तोचतोचपणा असूनही सिनेमा कंटाळवाणा होत नाही.\nविक्रम आणि बाला यांच्यातील मैत्रीचा घट्ट धागा हाही या सिनेमाचा कणा आहे. हा धागा अगदी सुरुवातीच्या प्रसंगात लहानग्या विक्रमला बांगलादेशी लष्करी अधिकाऱ्याच्या लैंगिक शोषणापासून बाला वाचवतो, तेथपासून ते शेवटच्या दृश्यापर्यंत कायम राहतो. हे दोघंही परिस्थितीवश गुंड झालेले असतात आणि मूलतः ते निर्मळ मनाचे, अगदी लहान मुलांसारखे निरागस असतात म्हणे. अर्थात हे एकदा म्हणून झालं, की गुंडांचे बाकी सर्व ‘नाजायज’ उद्योग दाखवायला सिनेमावाले मोकळे होतात. अब्बास जफरनं या सिनेमातही हेच केलंय. अर्थात शेवटी गुंडांचं निर्दालन होतंच, तो भाग वेगळा.\nया सिनेमाची सिनेमॅटोग्राफी उत्कृष्ट दर्जाची आहे. कोळसा हा सर्व कथानकाच्या पार्श्वभूमीवर येत असल्यानं काळा आणि प्रेमाचा, हाडवैराचा आणि पराकोटीच्या पॅशनचा रंग म्हणून लाल (रक्तवर्णी) हे दोन रंग पडद्यावर प्राधान्यानं दिसत राहतात. याला आगीच्या धगीचा पिवळा रंग जोड म्हणून येतो. ही अफलातून रंगसंगती या सिनेमाला ‘एक्सेप्शनली’ प्रेक्षणीय बनवते. याशिवाय सोहेल सेनचं ठेकेदार संगीत आहे. त्यातही ‘दिल की बजी घंटी यार’ हे गाणं जमलेलं आहे. या गाण्यातील बॉस्को-सीझरची कोरिओग्राफी अफलातून आहे. विशेषतः त्यातली ती घंटी हातात घेऊन लेझीमसारखी घेतलेली स्टेप एकदम खास\nरणवीर आणि अर्जुन या दोघांचीही कामं चांगली आहेत. त्३यातही रणवीर अधिक प्रभावी आहे. अर्जुन अजून थोडा तयार व्हायचा आहे. पण त्याचे प्रयत्न चांगलेच आहेत. प्रियांका या सिनेमात नेहमीपेक्षा अधिक छान दिसली आहे. तिची वेशभूषाही अप्रतिम आहे. दिल की घंटी गाण्यात तिघांनीही केलेला डान्स मस्त आहे. इरफान यांनी साकारलेला ‘सत्यजित सरकार’ नेहमीप्रमाणे झकास. पण त्याला ‘स्पेशल अॅपिअरन्स’ का म्हटलं आहे, कुणास ठाऊक\nथोडक्यात, हा ‘गुंडे’ एकदा पाहायला हरकत नाही.\nनिर्माता : यशराज फिल्म्स\nदिग्दर्शक : अली अब्बास जफर\nसंगीत : सोहेल सेन\nसिनेमॅटोग्राफी : असीम मिश्रा\nप्रमुख : रणवीरसिंह, अर्जुन कपूर, प्रियांका चोप्रा, इरफान, सौरभ शुक्ला\nदर्जा : *** १/२\n(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे, १५ फेब्रुवारी २०१४)\nफर्स्ट डे फर्स्ट शो - हायवे\nफर्स्ट डे फर्स्ट शो - गुंडे\nफर्स्ट डे फर्स्ट शो - हँसी तो फँसी\nगेली २४ वर्षं पत्रकारितेत आहे. नियमित सदरं सोडून अन्यत्रही खूप लिखाण होतं... ते कुठं कुठं छापूनही येतं... पण त्याचं एकत्रित संकलन असं कुठं नाही. त्यासाठी हा ब्लॉग... माझे जुने-नवे लेख आणि सिनेमांची परीक्षणं... असं इथं आहे सगळं... तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://brahmevakya.blogspot.com/2019/11/blog-post_30.html", "date_download": "2022-05-18T22:28:35Z", "digest": "sha1:47ELSIE54DGHOEGHPPZHXC6M46N5S5AG", "length": 46859, "nlines": 151, "source_domain": "brahmevakya.blogspot.com", "title": "ब्रह्मेवाक्य: चिंतन आदेश दिवाळी २०१९ - लेख", "raw_content": "\nचिंतन आदेश दिवाळी २०१९ - लेख\nजीवन त्यांना कळले हो...\nमाणूस जन्माला आल्यापासून कुणाच्या ना कुणाच्या तरी प्रभावाखाली वाढत असतो. कुणाच्याही प्रभावापासून मुक्त असा माणूस मिळणं कठीणच. आपल्यावर सगळ्यांत आधी आपल्या आईचा व नंतर वडिलांचा प्रभाव पडत असतो. अगदी सुरुवातीपासून याच दोन व्यक्ती आपल्याबरोबर असतात. हे रक्ताचं नातं असल्यानं तो प्रभाव शारीरिक व मानसिक असा दोन्ही पद्धतींनी होतो. नंतर महत्त्वाचा प्रभाव पडतो तो आपल्या भावंडांचा. त्यातही मोठा भाऊ किंवा बहीण असेल तर त्यांचा प्रभाव जास्त पडतो. अनेकांच्या आयुष्यात आई-वडिलांच्या जोडीनं त्यांच्या मोठ्या भावाचा किंवा बहिणीचा प्रभाव महत्त्वाचा असल्याचं दिसून येतं. सचिन तेंडुलकर व त्याचा मोठा भाऊ अजित हे याचं ठळक उदाहरण सांगता येईल. सख्ख्या भावंडांनंतर मग चुलत, मामे, मावस अशी भावंडं, त्यानंतर काका, मामा, मावशी, आत्या, काकू, मामी अशी नाती येतात. हे सगळे लोक अगदी लहानपणापासून आपल्यासोबत असल्यानं त्यांच्यापैकी कु णाचा तरी प्रभाव आपल्यावर पडणं अगदी सहज शक्य असतं. यातल्या कुणाला तरी वाचनाची आवड असते, कुणाला वाद्य वाजविण्याचा छंद असतो, तर कुणाला भटकंतीचा... या सगळ्यांचा आपल्यावर कळत-नकळत प्रभाव पडत असतो. त्यानंतर आपल्या आयुष्यात येणारी महत्त्वाची प्रभावशाली व्यक्ती म्हणजे आपले गुरू, शिक्षक. अनेकांच्या आयुष्यात शिक्षकांचा वाटा फार महत्त्वाचा असतो. शिक्षक अनेक विद्यार्थ्यांचं जीवन अक्षरशः 'घडवत' असतात. शाळेतले, महाविद्यालयांतले सर्व शिक्षक आपल्यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव टाकत असतात. याशिवाय आपण आयुष्यात ज्यांना कधीही भेटलो नाही, अशा व्यक्तींचाही प्रभाव आपल्यावर पडू शकतो. यात इतिहासातील व्यक्तिरेखा असतात, तसेच आपल्या जन्मापूर्वी होऊन गेलेल्या व्यक्तीही असतात. यात छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते स्वामी विवेकानंदांपर्यंत आणि अल्बर्ट आइन्स्टाइनपासून ते महात्मा गांधींपर्यंत हजारो व्यक्तिश्रेष्ठ येऊ शकतात. याशिवाय आपल्या काळातच वावरणाऱ्या, पण आपण त्यांना कधीही भेटू शकू अशी शक्यता नसलेल्याही व्यक्ती आपल्यावर प्रभाव पाडत असतात. यात अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, सुनील गावसकर अशांची नावे सांगता येतील. काही जणांचं आयुष्य अगदी वेगळं, विलक्षण असतं. अशा व्यक्तींचे अनुभव ऐकून आपल्याला त्यांचा हेवा वाटतो. तसं जगावंसं वाटतं. अशा व्यक्तींच्या जीवनशैलीचाही आपल्यावर नकळत प्रभाव पडतो.\nमाझ्या आयुष्यावर वर उल्लेख केलेल्या प्रत्येक घटकाचा कमी-अधिक प्रभाव पडला आहे. आई-वडील, लहानपणीचे शिक्षक हे आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाचे गुरू व प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती असतातच. त्यामुळे मी ते गृहीत धरूनच पुढे लिहितो. आमच्या गावी एक उत्तम दर्जाचं वाचनालय होतं. त्यामुळं अगदी लहानपणापासूनच मला वाचनाची गोडी लागली. बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं 'महाराज' हे पुस्तक वाचून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी कुतूहल निर्माण झालं. एवढं उत्तुंग व्यक्तिमत्त्व या महाराष्ट्रात होऊन गेलं, याचा अभिमान दाटून आला. पुढं महाराजांविषयी विपुल लेखन वाचण्यात आलं. या आभाळाएवढ्या माणसाबद्दलचा आदर वाढतच गेला. शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव एवढा विलक्षण होता, की त्यांच्या जीवनातले एकेक पैलू समजून स्तिमित व्हायला होतं. अजूनही कुठल्याही किल्ल्यावर, गडावर गेलो, की तिथल्या मातीला महाराजांचे चरणस्पर्श झाले असतील, या भावनेनं ऊर दाटून येतो. सिंधुदुर्ग किल्ल्यात महाराजांची पावलं बघून असेच डोळे भरून आले होते. मायमाउलीसारखी रयतेची काळजी घेणारा हा राजा केवढ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आयुष्य झुंजला, हे बघून मी सदैव नतमस्तक होतो. माणसांची अचूक पारख, जीवाला जीव देणारा दिलदार स्वभाव, प्रसंगी दोन पावलं माघार घेण्याचं चातुर्य आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे आईचं स्वप्न साकार करण्यासाठी तळहातावर शिर घेऊन उभ्या आयुष्याचीच केलेली झुंज या सगळ्याच गोष्टींमुळं महाराज मोठे झाले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव कायम आहे आणि राहील.\nपुढं पुस्तकं वाचत असताना अनेक लेखकांच्या लिखाणाने प्रेरित झालो. पण माझ्यावर सर्वाधिक प्रभाव पडला तो विनोदी वाङ्मयाचा. यात चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, द. मा. मिरासदार अशा अनेक लेखकांचे नाव सांगता येईल.\nपण त्यातही माझ्या आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव कुणा एका व्यक्तीचा पडला असेल, तर तो पु. ल. देशपांडे यांचा. केवळ लेखक पुलं नव्हेत, तर पुलंच्या समग्र व्यक्तिमत्त्वाचाच तो प्रभाव होता. अर्थात संपूर्ण महाराष्ट्रच पुलंच्या प्रेमात होता व त्यांना 'महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' असं बिरुदही लाभलं होतं. तेव्हा माझ्यावरचा प्रभाव फार काही वेगळा म्हणता यायचा नाही. पण हा प्रभाव कसा पडत गेला, याची थोडी चिकित्सा जरूर करता येईल.\nपुलंची पुस्तकं वाचताना सर्वांत प्रथम लक्षात आली ती एक गोष्ट. त्यांचं बहुतांश लेखन हे कथा किंवा कादंबरी या स्वरूपात नव्हतं. म्हणजे एका साच्यातील काल्पनिकता त्यांच्या लिखाणात नव्हती. त्यांनी जे जे लिहिलं, त्याला वास्तव जगण्याचा एक अदृश्य धागा सदैव गुंफलेला जाणवायचा. त्यामुळंच मुंबईसारख्या शहरात किंवा चाळीत कधीही न राहिलेल्या माझ्यासारख्या मुलाला 'बटाट्याची चाळ'ही भिडली. कल्पनेच्या जगात त्यांनी नेलं, पण ते अशा स्वरूपात 'अपूर्वाई' व 'पूर्वरंग' हा कित्येक मराठी माणसांनी केलेला पहिला परदेश प्रवास होता. त्याआधी मराठी साहित्यिक परदेशांत गेले नव्हते, असं नाही. पण पुलंनी स्वतःबरोबर आम्हाला तिथं साक्षात फिरवून आणलं. त्यामुळं सुमारे ५०-५५ वर्षांनीही पुलंच्याच या लिखाणाचे संदर्भ संबंधित देशात कुणी गेला तरी आजही लिहिले जातात. 'व्यक्ती आणि वल्ली'सारखं पुलंचं अजरामर पुस्तक फार लहान वयात वाचल्यानं माणसं समजायला मदत झाली. जगात किती वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात आणि त्यांच्यात किती वैविध्य असतं हे पुलंचं लिखाण वाचूनच समजलं. नंतर वय वाढत गेलं, तसं पुलंनी केलेलं गंभीर लेखनही वाचलं. त्यांचे सिनेमे पाहिले, त्यांनी लिहिलेली नाटकं पाहिली, त्यांच्या गाजलेल्या एकपात्री प्रयोगांच्या चित्रफिती नंतर पाहायला मिळाल्या. हे सगळं बघून या माणसाच्या अष्टपैलुत्वाची नव्यानं ओळख घडत गेली. सुनीताबाईंचं 'आहे मनोहर तरी...' हे पुस्तक वाचल्यावर सुरुवातीला सुनीताबाईंचा राग आला होता. पण वयाची प्रगल्भता आल्यानंतर त्या लेखनाचंही मोल कळलं.\nमी दहावीत असताना याच पुलप्रेमातून त्यांना पोस्टकार्ड पाठविण्याचं धाडस मी केलं होतं. महिनाभरानं त्यांचं चक्क उत्तर आलं, तेव्हा मला गगन ठेंगणं झालं. मग मी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालो, तेही त्यांना कळवलं. त्यावर त्यांचं अभिनंदनाचं उत्तर आलं. आता तर मला हर्षवायूच व्हायचा बाकी राहिला होता. पुलंचे ते आशीर्वाद घेऊन मी पुण्यात पुढील शिक्षणासाठी दाखल झालो. एके दिवशी रस्त्यावरच्या फोन बूथवरून थेट त्यांच्या घरी फोन लावला. फोन सुनीताबाईंनी उचलला. 'मला भाईकाकांशी बोलायचंय' असं मी चाचरत चाचरत म्हटलं. थोड्या वेळानं साक्षात पुलं फोनवर आले. त्यांनी माझी अगदी हळुवार आवाजात चौकशी केली. मी कुठं शिकतो, काय करतो विचारलं. मी त्यांना सांगितलं, की मला तुमचं साहित्य आवडतं. त्यावर त्यांनी 'काय आवडलं नेमकं' असं विचारलं. मला उत्तर सुचेना. मग मी 'सगळंच आवडतं' असं ठोकून दिलं. एका हातात रुपयाची आणखी दोन कॉइन धरून मी उभा होतो. युनिव्हर्सिटी रोडवरच्या वर्दळीचा आवाज एका बाजूनं मोठमोठ्यानं येत होता. आणि मी रिसीव्हरला लावलेल्या कानात प्राण आणून माझ्या परमदैवताचं बोलणं ऐकत होतं. हे सगळं बोलणं मिनिटा-दीड मिनिटांचं झालं असेल. नंतर त्यांनी हळुवारपणे 'आता मी ठेवतो हं फोन' असं सांगून फोन बंद केला. त्या वेळी पुलंचं वय ७२-७३ असावं. ते खरोखर थकले होते. त्यांचा सार्वजनिक जीवनातला वावर पूर्ण थांबला होता. त्यानंतर मी पुलंना आणखी दोन पत्रं पाठवली. त्याचीही त्यांनी उत्तरं पाठविली. पण पहिल्या पत्रातला मजकूर आता हळूहळू कमी होत गेला होता. अक्षरांतील थरथर वाढली होती. माझ्या आवडत्या लेखकाची ही शारीरिक विकलता मला सहन झाली नाही. मी नंतर त्यांना पत्रं लिहिणं थांबवलं. त्यांना प्रत्यक्ष भेटायला जायची फार इच्छा होती. पण ते कधी जमलं नाही. त्या काळात ते मुळातच खूप थकले होते. सुनीताबाई अगदी मोजके, जवळचे लोक सोडले तर त्यांना बाहेरच्या कुणाला भेटूही देत नसत, असं ऐकू येई. मग त्या धास्तीपोटी कधी जाणं झालंच नाही. पुढं मी 'सकाळ'मध्ये उपसंपादक म्हणून काम करू लागलो. त्यानंतर वर्ष-दोन वर्षातच पुलंची तब्येत खूप खालावली व त्यांना प्रयाग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पुलंचे ते शेवटचे जवळपास आठ-पंधरा दिवस आम्ही काही पत्रकार रोज 'प्रयाग'ला जायचो. मी पुलंना प्रत्यक्ष असं तिथंच पाहिलं. साधारण दहा मीटर अंतरावरून... काचेपलीकडं एका कॉटवर ते झोपले होते व नाकावर ऑक्सिजन मास्क लावला होता. आयुष्यात रंगबिरंगी मुखवटे घालून जगभरातल्या मराठी रसिकांना सतत हसवत ठेवणाऱ्या या अवलियाचं ते तसं दर्शन मात्र मला अगदी असह्य झालं. काही दिवसांनी पुलं गेले. माझ्या ऑफिसमध्ये मला ही बातमी कळली. चारचौघांत रडण्याची एक मध्यमवर्गीय, घाबरट भीती मनात होती. मग ऑफिसबाहेर आलो. शनिवारवाड्याच्या कॉर्नरवरून घरी जाताना अश्रूंचा बांध फुटला. मनसोक्त रडलो. वास्तविक ते जाणार हे जवळपास स्पष्टच झालं होतं. पण तरीही 'ते आहेत' ही गोष्ट समाधान देणारी होती. आता 'ते नाहीत' ही बाब झेपत नव्हती. माझ्या घरात तोपर्यंत माझ्या आजोबांचे व आजीचे मृत्यू मी पाहिले होते. त्यानंतर एवढे अश्रू कुणासाठीही वाहिले नाहीत. ते वाहिले फक्त पुलंसाठी. पुलं शरीरानं नसले तरी त्यांच्या पुस्तकांच्या, चित्रफितींच्या किंवा चित्रपटांच्या, नाटकांच्या रूपानं आपल्यातच आहेत, याची जाणीव नंतर होऊ लागली आणि खूप दिलासा मिळाला. पुढं मी लिहायला लागलो. सदरं लिहिली, चित्रपट परीक्षणं लिहिली, पुस्तकं लिहिली. कुणी कुणी म्हणायचं, तुझ्या लिखाणावर पुलंचा प्रभाव दिसतो. मला आतून बरं वाटायचं. पण नंतर लक्षात यायचं, आपण नकळत त्यांची नक्कल करतो आहोत का नक्कल करून आपली स्वतःची शैली विकसित होणार नाही. मग प्रयत्नपूर्वक त्या प्रभावापासून दूर जाण्याचा प्रयत्न (फक्त लेखनापुरता) करायला लागलो. मात्र, त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वानं माझ्यावर घातलेली मोहिनी कायमच आहे व राहील.\nपुलंनी मला काय दिलं, असा विचार करायला लागलो, तर एखाद्या कॅलिडोस्कोपमधून पाहावं तसे त्यांनी आपल्या जगण्याला दिलेले विविध रंग व आकार दिसू लागतात. मी गेल्या वर्षी लिहिलेलं 'थ्री चीअर्स' हे विनोदी लेखांचा संग्रह असलेलं पुस्तक पुलंनाच अर्पण केलंय. त्यांच्या जन्मशताब्दीत हा योग यावा, हे मला फार मोठं भाग्य वाटतं. या पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिलेल्या मनोगतात मी पुलंनी माझ्यावर केलेल्या गारूडाबद्दल लिहिलंय. त्याचा थोडा भाग इथं सांगणं औचित्याचं होईल, असं वाटतं. मी लिहिलंय -\n'पुलंनी महाराष्ट्राला निर्मळपणे हसायला शिकवलं. पुलंच्या आधी विनोद नव्हता, असं नाही. मात्र, पुलंनी त्यांच्या आनंदयात्रेसारख्या जगण्यातून हा विनोद नीट समजावून सांगितला. जगण्याकडं पाहण्याची एक अतिशय स्वच्छ, निरोगी दृष्टी दिली. आयुष्य भरभरून जगायला लावणारा मूलमंत्र दिला. खूप लहानपणापासून पु. लं.चं वाचत गेलो आणि जगणं उमगत गेलं. विनोद हा त्यांच्या जगण्यातला केवळ एक भाग होता, हेही कळलं. त्यांची संगीताची आवड, त्यांच्यातला खेळिया, अवलिया चित्रकर्मी, प्रतिभावान रंगकर्मी, कुशल दिग्दर्शक, वक्ता, दाता असे अनेक पैलू नंतर उलगडत गेले आणि या व्यक्तिमत्त्वाविषयीचा आदर वाढतच गेला. एक माणूस आपल्या उण्यापुऱ्या ८० वर्षांच्या आयुष्यात काय काय करू शकतो, याचं पुलंचं आयुष्य हे अत्यंत प्रेरणादायी उदाहरण आहे. पुलंच्या लिखाणातून प्रेरणा घेऊन माझ्यासारखी अनेक मुलं लिहिती झाली आणि याचं संपूर्ण श्रेय त्यांच्या अतिशय नितळ, निखळ, सात्त्विक अशा लिखाणालाच आहे, यात शंका नाही. जगण्यावर विलक्षण प्रेम असल्याशिवाय आणि माणूस म्हणून संपूर्ण विकास झाल्याशिवाय असं लिखाण कुणाच्या हातून लिहून होणार नाही. पुलंनी या मातीवर, मराठी भाषेवर, इथल्या माणसांवर मनापासून प्रेम केलं. जगण्याचं प्रयोजन शिकवलं, कलेचा आस्वाद कसा घ्यावा याचे धडे दिले. गुणग्राहकता कशी असते, हे स्वतःच्या वागणुकीतून दाखवून दिलं. आपणही असं अर्थपूर्ण जगलं पाहिजे, असं त्यांच्या आयुष्याकडं बघून वाटावं, एवढं रसरशीत जगले. पुलंचा विनोद म्हणजे केवळ शाब्दिक कोट्या किंवा शब्दांच्या कसरती करीत साधलेला विनोद नव्हता. जगण्यातली विसंगती टिपत, विसंवादातून नेमका सूर शोधण्याचं कसब त्या विनोदात होतं. त्यांचा विनोद कधीच घायाळ करीत नव्हता. उलट तो निर्विष असा विनोद होता आणि आपल्याला स्वतःवर हसायला शिकवायचा. मराठी जनांच्या मनाची मशागत करीत पु. लं.नी विनोदाची ही दिंडी अभिमानानं आयुष्यभर खांद्यावर मिरविली. ही दिंडी एवढी चैतन्यशील आणि देखणी होती, की मराठी माणूस वारकऱ्यांच्या भक्तिभावाने पुलंच्या मागून विनोदाचे, आनंदाचे गाणे गात गात चालत निघाला. पुलंची ही आनंदयात्रा त्यांच्या ऐहिक अंतानंतरही सुरूच आहे. त्यांच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या रक्तात आता हा आनंदयात्री आहे. पुलंच्या मागं निघालेल्या या प्रचंड दिंडीतला, आनंदयात्रेतला मी एक लहानसा वारकरी आहे, यात्रेकरू आहे. त्यांनी दाखविलेल्या सत्त्व व सत्याच्या निखळ मार्गानं वाट चालण्याचा प्रयत्न करतो आहे. या पुस्तकातले हे सगळे लेख म्हणजे या आनंदयात्रेत उधळलेला अबीर-गुलाल आहे. पु. ल. ज्या काळात जगले त्याहून आजचा काळ किती तरी वेगळा आहे. तंत्रज्ञानाची अफाट प्रगती आणि जगण्याचा वाढलेला वेग श्वास गुदमरवून टाकतो आहे. रुढी-परंपरांचे स्खलन आणि मूल्यांची घसरगुंडी रोजची झाली आहे. माणसा-माणसांतला संवाद वाढण्याऐवजी कमी होताना दिसतो आहे. कुटुंब संस्थेवर वेगवेगळ्या माध्यमातून आघात होत आहेत. अशा वातावरणात सकारात्मक भाव मनात ठेवून जगत राहणं दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे. मात्र, पुलंच्या लिखाणातून ही ऊर्जा आपल्याला सतत मिळत राहते. आयुष्याचा एवढा मंगलमय उत्सव साजरा करण्याऐवजी रडत बसू नका, असंच त्यांचे शब्द आपल्याला सतत सांगतात. जगणं साजरं करण्याची ही दृष्टी पुलंनी आपल्याला दिली, हे त्यांचे ऋण कुठलाही मराटी माणूस कधीच विसरू शकणार नाही.'\nपुलंचा प्रभाव असा केवळ माझ्यासारख्या एका व्यक्तीवर नव्हे, तर सर्व समाजावर पडलेला आहे. या थोर व्यक्तिमत्त्वाकडून शिकण्यासारखं भरपूर आहे. स्वतः पुलंना व्यक्तिपूजेचा तिटकारा होता. मात्र, एखाद्या माणसाच्या गुणांवर ते भरभरून प्रेम करीत. म्हणून तर 'गुण गाईन आवडी'सारखं पुस्तक ते लिहू शकले. महाराष्ट्रातल्या आनंद यादव, दया पवार यासारख्या कित्येक लेखकांना पुलंनी उजेडात आणलं. वैचारिक विचारसरणीनं ते समाजवादी होते. समाजातल्या तळागाळातल्या लोकांविषयी त्यांना आस्था होती. ही आस्था त्यांनी अनेकदा कृतीतून व्यक्त केली होती व लाखो रुपयांच्या देणग्या मुक्त हस्ते दिल्या. पुलं व सुनीताबाईंचं सहजीवनही हेवा वाटावं असं होतं. बोरकरांच्या कवितावाचनाचा कार्यक्रम हे दोघं करीत, तेव्हा महाराष्ट्राचं अवघं सांस्कृतिक वैभव त्या रंगमंचावर अवतरलंय, असं वाटे. कुणी तरी या दोघांना 'महाराष्ट्राचं फर्स्ट कपल' म्हटलंय ते अगदी बरोबर आहे.\nआपल्याला असं जगता यावं, असं मला फार थोड्या माणसांविषयी वाटलेलं आहे. पु. ल. हे त्यात अग्रस्थानी आहेत. वयाच्या पन्नाशीत त्यांनी बंगाली शिकायचा ध्यास घेतला म्हणून मीही ती भाषा गिरवण्याचा (अयशस्वी) प्रयत्न केला. पुलंचं मोठेपण पुन्हा एकदा अधोरेखित होण्यापलीकडं त्यातून अन्य काही निष्पन्न झालं नाही. पण एखाद्या व्यक्तीचा आपल्या आयुष्यावर प्रभाव कसा आणि किती असू शकतो, हे सांगण्यासाठीच केवळ ही बाब इथं नमूद केली.\nपुलंसारखा आणि त्यांच्याएवढा प्रभाव अद्याप कुणाचाच पडला नसला, तरी वयाच्या एका टप्प्यानंतर आणखीही काही लेखक आवडू लागले. त्यात गौरी देशपांडे व मिलिंद बोकील यांचा उल्लेख करावाच लागेल. या दोन्ही थोर स्त्री-पुरुषांचा माझ्यावर पुष्कळ प्रभाव पडला आहे, असं म्हणता येईल. या दोघांच्याही लेखनातून विशेषतः स्त्री व पुरुष नातेसंबंधांच्या अनेकानेक छटा उलगडत गेल्या. गौरीच्या बाबतीत तर तिच्या लेखनासोबतच तिच्या विलक्षण जगण्याचाही सदैव हेवा वाटत आला आहे. वयाच्या पस्तिशीनंतर मी हे दोन्ही लेखक वाचले, हे एका परीनं बरंच झालं. विशेषतः आपल्या एकारलेल्या, सरळसोट मध्यमवर्गीय जगण्यात गौरी किंवा बोकिलांनी लिहिलेले स्त्री-पुरुष येणं जवळपास दुरापास्तच. तसे अनुभवही गाठीला लाभणं दुर्मीळ. पण जग आपल्यासारखं सरळसोट किंवा एकारलेलं नसतंच. त्यामुळं ते समजून घेण्यासाठी या दोघांचं बोट धरणं गरजेचं होतं. ते वेळीच मिळालं. त्यामुळं स्त्रियांविषयीची माझी टिपिकल, पारंपरिक मतं बदलायला पुष्कळ उपयोग झाला. वयानुसार येणारी प्रगल्भता अनेकांच्या विचारांमध्ये परावर्तित होतेच असं नाही. मात्र, गौरी व बोकील वाचल्यानंतर माझ्या विचारांतही बदल झाला, हे मला मान्य करायला हवं. ते बदललेले विचार माझ्या पुढील लेखनातही आपोआप उतरले. त्यामुळं माझ्या जगण्यावर या दोघांचाही प्रभाव आहे, यात शंका नाही.\nक्रिकेट हाही माझा आवडीचा खेळ. अगदी लहानपणापासून हा खेळ बघत आणि खेळत आलोय. क्रिकेटमध्ये माझ्यावर सर्वाधिक प्रभाव पडला तो सुनील मनोहर गावसकर या 'लिटल मास्टर'चा. आमच्या लहानपणी घरी टीव्ही आला तेव्हा टीव्ही सुरू केल्यावर सर्वप्रथम दिसले ते हेच महाशय. सुनील हा आमचा बालपणातला हिरो होता. भारतीय क्रिकेटला सुनील गावसकरनं आत्मसन्मान दिला, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. हेल्मेट न घालता, विंडीजच्या तोफखान्यासमोर उभा राहणारी ही बटूमूर्ती आमच्या अभिमानाचा विषय होती. मला जरा कळायला लागेपर्यंत गावसकर निवृत्तही झाला होता, पण त्याचा थोडा खेळ तरी मी 'लाइव्ह' टीव्हीवर पाहिला आहे. नंतर त्यानं समालोचनात कारकीर्द केली, तीही जोरदार यशस्वी झाली आहे. 'केव्हा थांबावं याचा अचूक निर्णय घेणारा माणूस' म्हणूनही मला गावसकर प्रिय आहे. त्याला मराठीपणाचा अभिमान आहे. पण तरी त्याचं इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व हेवा करावा असं आहे. त्याच्या स्वभावात एक मिश्कीलपणा आहे, तो कॉमेंटरी करत असतानाही सदैव प्रत्ययास येतो. त्याच्या खेळाच्या ज्ञानाविषयी तर काही शंकाच नाही. त्यामुळंच आज सत्तरीतही तो 'आउटडेटेड' झालेला नाही, तर उत्साहानं जगभर फिरत मस्त क्रिकेट व जगणं एंजॉय करत असतो. हे मला फार आवडतं. आपलं म्हातारपण कुणासारखं जावं, तर ते गावसकरसारखं, असंच मला सतत वाटत असतं.\nअसाच काळावर विजय मिळविणारा आणखी एक उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा माणूस म्हणजे अमिताभ बच्चन. विशेषतः 'सेकंड इनिंग'मधला अमिताभ मला विशेष आवडतो. अमिताभमधला एक कुटुंबवत्सल, सुसंस्कृत माणूस सर्वाधिक भावतो. आपण आयुष्याच्या उत्तरार्धात 'ग्रेस' टिकवून जगावं कसं, तर गावसकरप्रमाणेच अमिताभसारखं असं उत्तर माझं मन कायम देतं. अमिताभचं आयुष्यही विलक्षण चढ-उतारांनी भरलेलं आहे. त्यात वैयक्तिक आनंदाचे क्षण आहेत, तशीच दुःखंही आहेत. पण हा माणूस सगळ्या गोष्टींना हसतमुखानं सामोरा गेला आणि आजही किती तरी सहकारी कलाकारांपेक्षा जास्त बिझी आहे. अमिताभ 'आदर्श व यशस्वी भारतीय पुरुषा'चं मूर्तिमंत उदाहरण आहे. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आहे असं म्हणण्यापेक्षा त्याच्या उतारवयातील उत्साहासारखा उत्साह आपल्यालाही लाभावा, असं वाटतं, हे जास्त खरं आहे.\nकवी बा. भ. बोरकर यांच्या शब्दांत सांगायचं, तर 'जीवन त्यांना कळले हो' असं ज्यांच्याविषयी खात्रीनं म्हणता येईल, अशा या सगळ्या मोठमोठ्या व्यक्तिमत्त्वांच्या प्रभावाखाली जगताना, आपणही आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घडवावं आणि भविष्यात कुणी तरी आपल्यावरही 'माझ्यावर श्रीपाद ब्रह्मे यांचा प्रभाव आहे,' असं लिहिण्याइतपत आयुष्यात काही तरी करून दाखवावं, एवढीच इच्छा आहे.\nप्रभावाच्या प्रभावाखाली एवढी अपेक्षा ठीकच म्हणावी ना\n(पूर्वप्रसिद्धी : चिंतन आदेश दिवाळी अंक २०१९)\nचिंतन आदेश दिवाळी २०१९ - लेख\nचपराक दिवाळी अंक २०१९ - लेख\nगेली २४ वर्षं पत्रकारितेत आहे. नियमित सदरं सोडून अन्यत्रही खूप लिखाण होतं... ते कुठं कुठं छापूनही येतं... पण त्याचं एकत्रित संकलन असं कुठं नाही. त्यासाठी हा ब्लॉग... माझे जुने-नवे लेख आणि सिनेमांची परीक्षणं... असं इथं आहे सगळं... तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-pay-and-park-issue-in-aurangabad-3603568-NOR.html", "date_download": "2022-05-19T00:25:06Z", "digest": "sha1:GW3HV77FKW5EKVKZXNKKYF4HOGIB6KGK", "length": 4408, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "‘पे अँड पार्क’ धोरणाला नगरसेवकांचा विरोध | pay and park issue in aurangabad - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n‘पे अँड पार्क’ धोरणाला नगरसेवकांचा विरोध\nऔरंगाबाद - वाहनतळांच्या व्यवस्थेसाठी सरसावलेले आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर हे ‘पे अँड पार्क’ धोरणामुळे कचाट्यात सापडले आहेत. रस्त्याच्या कडेला वाहने उभी करणार्‍यांकडून शुल्क आकारण्याच्या निर्णयाला नगरसेवकांनी कडाडून विरोध केला आहे. तसेच शुल्क आकारणीचा हा निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप स्थायी समितीचे सभापती विकास जैन यांनी केला आहे. या धोरणात्मक निर्णयाला सर्वसाधारण किंवा स्थायी समिती यापैकी एकाही सभागृहाची मान्यता नसल्याने आयुक्त पदाधिकार्‍यांच्या रोषाचे धनी ठरण्याची चिन्हे आहेत. रस्त्यावर उभ्या राहणार्‍या वाहनांसाठी शुल्क आकारण्याबाबतचा कोणताही धोरणात्मक निर्णय या सभागृहाने यापूर्वी घेतलेला नाही. शुल्कनिश्चिती तसेच आकारणीपूर्वी डॉ. भापकर यांनी सभागृहाची मान्यता घेण्याबरोबरच त्याआधी पालिकेतील पाचही पदाधिकार्‍यांसोबत चर्चा करणे अपेक्षित होते. मात्र, डॉ. भापकर यांनी तसे न करता स्वत:च शुल्क निश्चित केले आणि लगेच त्याची अंमलबजावणीही सुरू केली.\nनिराला बाजार येथील रस्त्यावर वाहने उभी राहतात. तेथे शुल्क आकारणीचा प्रयत्न केला तर तो उधळून लावला जाईल, असा इशारा नगरसेवक समीर राजूरकर यांनी दिला आहे. सिडको एन-6 येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी येणार्‍यांकडून पार्किंग शुल्क कसे आकारले जाऊ शकते, असा प्रश्न हुशारसिंग चव्हाण यांनी उपस्थित केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathibhau.com/category/marathi-wishes/page/2/", "date_download": "2022-05-18T22:22:17Z", "digest": "sha1:I7HOYCWWW2QHZMDX4EMXLC2TGRUR2WUG", "length": 8416, "nlines": 93, "source_domain": "marathibhau.com", "title": "BEST Marathi Wishes || मराठी शुभेच्छा - Page 2 of 2 - Marathi bhau", "raw_content": "\nBail Pola Wishes in Marathi:-नमस्कार मित्रानो ,भारत हा एक कृषीप्रधान देश आहे, जिथे शेतीला चांगले …\nTeacher day wishes in Marathi:-मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की, आपण सर्वजण महान शिक्षक डॉ सर्वपल्ली …\nMarathi Birthday wishes:-मित्रांनो तुम्हाला जर आपल्या मित्रांना किव्हा परिवारातील सदस्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवायच्या असेल तर …\nCategories मराठी शुभेच्छा, सुविचार\nThank You For Birthday In Marathi | धन्यवाद संदेश | वाढदिवस आभार:- नमस्कार मित्रांनो आज …\nCategories ब्लॉग्स, मराठी शुभेच्छा\nbhavpurna shradhanjali messages in marathi: नातेवाईक व जवळील व्यक्तीच्या मृत्यूनंतर शोक तर फार होतो. हा …\nशुभ रात्री मराठी शुभेच्छा | शुभ रात्री मराठी मेसेज |Good night Wishes in Marathi| Good …\nCategories ब्लॉग्स, मराठी शुभेच्छा\nIndependence Day Wishes in Marathi || स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा :- 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला …\nजागतिक आदिवासी दिवसाच्या शुभेच्छा || world indigenous day wishes Marathi\nजागतिक आदिवासी दिवसाच्या शुभेच्छा || world Tribal day wishes Marathi:- संयुक्त राष्ट्रसंघटनाने जागतिक आदिवासी समुदायाच्या …\nCategories ब्लॉग्स, मराठी शुभेच्छा\nरक्षाबंधनाच्या शुभेच्छा || Raksha bandhan wishes Marathi:- राखी पोर्णिमा म्हणजे ‘रक्षाबंधन’. हा सण बहीण भावाच्या …\nCategories ब्लॉग्स, मराठी शुभेच्छा\nAmbedkar Jayanti Wishes In Marathi 2022 || बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय …\nCategories ब्लॉग्स, मराठी शुभेच्छा\nविवाहसोहळा असे नाते आहे जे दोन आत्म्यांना एकत्र ठेवते. विवाह म्हणजे सात जन्मांचा एक प्रेमळ …\nCategories ब्लॉग्स, मराठी शुभेच्छा\nमराठा लग्नांमध्ये लग्नाचे विधी || Maratha Lagna Vidhi\nशेळी पालन योजना 2022 | राष्ट्रीय पशुधन अभियान योजना | कुकुटपालन योजना महाराष्ट्र | Sheli Palan Yojana मराठी | Kukut Palan Yojana महाराष्ट्र\nपाण्याचा एक थेंब ज्या समुद्रामध्ये सामील झाल्याने आपली ओळख गमावते, त्याऐवजी, माणूस ज्या समाजात राहतो त्या समाजातील आपली ओळख गमावत…\nलाचारांच्या फौजा निर्माण करण्यापेक्षा विचारांचा वादळ निर्माण करा ______बदल घडेल___💙🙏🏻🔐\nत्यांच्या आईचे नाव चिमणाबाई आहे तिथे विमलाबाई झालंय\nत्यांचा जन्म कोणत्या जाती मध्ये झाला हे शोधण्याचा मी प्रयत्न केला आहे पण त्यांच्या जाती चा मला कुठेही उल्लेख आढळला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/t2428/", "date_download": "2022-05-18T22:02:36Z", "digest": "sha1:4Q2REFCD35ALZ4M2KGSPJI7DBO4FWBBA", "length": 3900, "nlines": 83, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Song,Ghazal & lavani lyrics-वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे - सावरखेड ए&#", "raw_content": "\nवाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे - सावरखेड ए&#\nAuthor Topic: वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे - सावरखेड ए&# (Read 1998 times)\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nवाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे - सावरखेड ए&#\nवाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे\nमातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे\nजल्लोष आहे आता उधाणलेला\nस्वर धुंद झाला मनी छेडलेला\nशहारलेल्या, उधाणलेल्या कसे सावरावे \nदिवसाचा पक्षी अलगद उडे\nहा गाव माझा जुना आठवाचा\nनादात हसऱ्या या वाहत्या नदीचा\nढगात उरले पाऊसगाणे कसे साठवावे \nहातातले हात मन बावरे\nखडकाची माया कशी पाझरे\nभेटीच्या ओढीसाठी श्वासाचे झुंबर हलते\nशब्दांना कळले हे गाणे नवे\nही वेळ आहे मला गुंफणारी\nही धुंद नाती गंधावणारी\nपुन्हा एकदा उरी भेटता कसे आवरावे \nसंगीत - अजय, अतुल\nस्वर - कुणाल गांजावाला\nचित्रपट - सावरखेड एक गाव (२००४)\nवाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे - सावरखेड ए&#\nवाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे - सावरखेड ए&#\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://mulnivasinayak.com/marathi/video-detail.php?id=107", "date_download": "2022-05-18T23:12:21Z", "digest": "sha1:SHDGM2AS442EYFF5O6NZS3O4UBOAQWPL", "length": 5069, "nlines": 75, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nआता पर्यावरण कायद्यात बदल करण्याचे केंद्राचे षड्यंत्र | Environment Impact Assessment Draft 2020\nआता पर्यावरण कायद्यात बदल करण्याचे केंद्राचे षड्यंत्र | Environment Impact Assessment Draft 2020\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nज्ञानवापी मस्जिद आणि शिवलिंग या प्रकरणात 1991चा चा प्रार्थ\nज्ञानवापी मशीद प्रकरणावर वाराणसी न्यायालयाचा आदेश बेका\nकर्नाटकच्या भाजप सरकारने शिक्षणात शालेय मंडळांमधील दहा\nकोरोना आजाराच्या प्रारंभानंतर ज्येष्ठ नागरिकांना तिकी�\nज्ञानवापी प्रकरणात हिंदू एनजीओ पदाधिकाऱ्याला सर्वोच्च\nतथागत गौतम बुध्दांची विचारसरणी आजही जगाला मार्गदर्शकच\nराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजे यांना �\nशहरातील केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कार्यालयांकडे\nबाबरी मस्जिद गमावली पण आता ज्ञानवापी मस्जिद गमावणार ना�\nमहाराष्ट्र सरकारकडून राजभवनला देण्यात येणाऱ्या निधीत व\nअत्त दीप भव: तथागत बुद्धांचा विचारच महत्वाचा\nमग आरएसएसची टोपी काळी कशी\n२०२१-२२ मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या फसवणुकीत\nहेच का अच्छे दिन\nटुकार अभिनेत्री केतकी चितळेवर उस्मानाबादनंतर सातार्‍य�\n२०५० पर्यंत भारतातील सुमारे ४० कोटी महिला, १० कोटी मुलां�\nराजस्थानमधील मंत्रिपुत्र रोहित जोशीला बलात्कार प्रकरण�\nनिष्ठेपायी विष्ठा भक्षण करू नका\nभीमा-कोरेगाव दंगल: मनोहर कुलकर्णी उर्फ भिडेला वाचवण्याच�\nजबाबदारी देऊन कार्यकर्ते घडवण्याची खुबी खापर्डे साहेबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://sra.gov.in/ministerm/detail/8", "date_download": "2022-05-18T23:55:36Z", "digest": "sha1:BR2JJYW47KE66WQUZHJ2L5YGLX3O4OP7", "length": 3346, "nlines": 66, "source_domain": "sra.gov.in", "title": "श्री. सतीश लोखंडे, आयएएस : स्लम पुनर्वास प्राधिकरण (एसआरए)", "raw_content": "\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई\nमहाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ\nमाहितीचा अधिकार कायदा २००५\nजनमाहिती आणि अपिल अधिकारी\nश्री. सतीश लोखंडे, आयएएस\nश्री. सतीश लोखंडे, आय ए एस (मुख्य कार्यकारी अधिकारी, एसआरए)\nनाव: श्री सतीश लोखंडे\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे\n© ही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण-मुंबईची अधिकृत संकेतस्थळ आहे. महाराष्ट्र सर्व हक्क राखीव\nअंतिम अद्यतनित तारीख: 19/05/2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://storymirror.com/read/marathi/poem/bct/claxel57", "date_download": "2022-05-18T23:43:39Z", "digest": "sha1:MXNIDVDPVK6ARTAPH5BL6YPP5SNCNF7U", "length": 9810, "nlines": 344, "source_domain": "storymirror.com", "title": "बचत | Marathi Inspirational Poem | Meena Mahindrakar", "raw_content": "\nभारत संकट ध्येय पैसे भविष्य मैत्री शक्ती नाती बचत सद्विचार\nलागेल बचत या पद्धतीने\nआई कुठे काय क...\nआई कुठे काय क...\nकविता, ताकद, समाधान, सुख, कवितेची शक्ती कविता, ताकद, समाधान, सुख, कवितेची शक्ती\nसुगरणीचे घरटे सुगरणीचे घरटे\nशिवाजी ,महाराजांच्या कार्याचे स्मरण शिवाजी ,महाराजांच्या कार्याचे स्मरण\nकळलंच नाही आम्हाला कधी आम...\nबेकारीचे वर्णन करणारी कविता आणि द्यस्थितीचे भान बेकारीचे वर्णन करणारी कविता आणि द्यस्थितीचे भान\nझाकली मूठ सव्वालाखाची ...\nसहनशीलता आणि त्याची योग्यता सहनशीलता आणि त्याची योग्यता\nवात्सल्य भेटीत वैकुंठ गाठेन वात्सल्य भेटीत वैकुंठ गाठेन\nममता, गोधडी, आई ममता, गोधडी, आई\nजग दिवाळी करते, बाप भिजतो घामात जग दिवाळी करते, बाप भिजतो घामात\nजन्मलास नाव जात धर्माशिवा...\nनायरन सुर्वे यांच्या जीवनप्रवासाची कथा नायरन सुर्वे यांच्या जीवनप्रवासाची कथा\nडोळ्याची किमया डोळ्याची किमया\nसावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या स्मृतीला उजाळा सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या स्मृतीला उजाळा\nज्ञानेश्वरांच्या पसायदानाचा पोवारी बोलीतील अनुवाद ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचा पोवारी बोलीतील अनुवाद\nतळहातावरील रेषांचे भविष्य तळहातावरील रेषांचे भविष्य\nपानगळ, वसंत, वृक्ष, मानव, जगणे, मरणे पानगळ, वसंत, वृक्ष, मानव, जगणे, मरणे\nनिसर्ग कोपतो त्याची भयावह परिणामकता निसर्ग कोपतो त्याची भयावह परिणामकता\nआणि तसेही वखराच्या पासीत गुतलेले वसन त्याला काढावे खुरप्यानेच अजून म्हणून कदाचित.. आणि तसेही वखराच्या पासीत गुतलेले वसन त्याला काढावे खुरप्यानेच अजून म्हणून कदाच...\nजगाचा पोशिंदा शेतकरी आणि त्याचे असामान्यत्व कथन करणारी कविता जगाचा पोशिंदा शेतकरी आणि त्याचे असामान्यत्व कथन करणारी कविता\nलोकराजा राजर्षी शाहु महार...\nलोकराजा राजर्षी शाहू यांनी केलेली सामाजिक क्रांती लोकराजा राजर्षी शाहू यांनी केलेली सामाजिक क्रांती\nशिव छत्रपतीच्या कार्याचे पोवाड्यातून स्मरण शिव छत्रपतीच्या कार्याचे पोवाड्यातून स्मरण\nसुळावरी भुकेच्या कितीदा मरावे... सुळावरी भुकेच्या कितीदा मरावे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.actualidadgadget.com/mr/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2022-05-18T23:03:38Z", "digest": "sha1:OGCNXOEAO5IOXYCWAX2VUPEVSLPLHTLU", "length": 11328, "nlines": 97, "source_domain": "www.actualidadgadget.com", "title": "आपण फेसबुक | लाकोपा उपांत्य फेरीचे अनुसरण करू शकता गॅझेट बातम्या", "raw_content": "\nआपण फेसबुकवर लाकोपा उपांत्य फेरीचे अनुसरण करू शकता\nइग्नासिओ साला | | जनरल\n'Sपल टीव्ही सारख्या सेट टॉप बॉक्ससाठी launchप्लिकेशन बाजारात आणण्याची फेसबुकची भविष्य योजना आहे, मुख्यतः टेलिव्हिजनद्वारे वापरली जाऊ शकणारी सामग्री, मुख्यतः आपल्या अनुप्रयोगांद्वारे उपलब्ध असेल तरीही . ट्विटर अर्ध्या वर्षापासून करत असल्याप्रमाणे, प्लॅटफॉर्म म्हणून अनन्य सामग्री तयार करणे सुरू करणे, तसेच क्रीडा प्रसारणामध्ये पूर्णपणे सामील होणे ही फेसबुकची कल्पना आहे. फेसबुकच्या मूळ कल्पना त्यांच्या अनुपस्थितीमुळे कसे स्पष्ट आहेत हे आम्ही पुन्हा पाहू शकतो. फेसबुकच्या हेतूंचे एक उदाहरण, आम्ही त्यांना त्यामध्ये सापडतो लालिगा आणि मेडियाप्रो सह करार झाला लाकोपा उपांत्य फेरीचे सामने सामाजिक नेटवर्कद्वारे प्रसारित करण्यासाठी.\nहा करार सामाजिक नेटवर्क आणि लालिगाला अनुमती देईल चषक उपांत्य फेरी जलद आणि सहज 40 हून अधिक देशांमध्ये घ्या. ज्या चॅनेलवर आम्ही या उपांत्य फेरीचे अनुसरण करू शकू ते फेसबुक / लालिगा आहे. अशाप्रकारे, लालिगा हे सुनिश्चित करते की सर्व स्पॅनिश फुटबॉल चाहत्यांनी त्याचा पूर्णपणे विनामूल्य आनंद घेऊ शकता, अलिकडच्या वर्षांत हे अगदी विचित्र आहे, परंतु कोपा डेल रे थोडी कमी मानली गेली आहे हे लक्षात घेता, ही चळवळ त्या दृष्टीने करण्याचा प्रयत्न करण्याचा विचार करू शकते अधिक लोकप्रिय.\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना देश जिथून आपण या खेळांचे अनुसरण करू शकता ते आहेतः युनायटेड किंगडम, आयर्लंड, इटली, आईसलँड, बेल्जियम, रशिया, तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान, किर्गिस्तान, कझाकस्तान, आर्मेनिया, बेलारूस, मोल्डोवा, अझरबैजान, बांग्लादेश, भूतान, नेपाळ, मालदीव, इंडोनेशिया, हाँगकाँग, सिंगापूर, मलेशिया, थायलंड , लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिलिपिन्स, ब्राझील, उझबेकिस्तान, लिथुआनिया, लाटविया, एस्टोनिया, अफगाणिस्तान, जॉर्जिया, झेक प्रजासत्ताक, स्लोव्हाकिया, युक्रेन, म्यानमार, कोरिया, चीन, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका.\nहे एक फेसबुकने फुटबॉल सामना प्रसारित करण्याची ही पहिली वेळ नाही, मागील वर्षापासून फेसबुकने महिला सॉकर सामना matchटलिकटो डे माद्रिद फेमेनिनो आणि heथेलिक क्लब यांच्यात प्रसारित केले, जे प्रसारण 2 दशलक्षाहून अधिक लोकांपर्यंत पोहोचले. बार्सिलोनाचा दुसरा टप्पा - éट्लॅटिको डी माद्रिद February फेब्रुवारी रोजी खेळला जाईल, तर अलाव्हस आणि सेल्ता डी व्हिगो यांच्यातील सामना February फेब्रुवारी रोजी फेसबुकवर आनंद घेता येईल.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: गॅझेट बातम्या » जनरल » आपण फेसबुकवर लाकोपा उपांत्य फेरीचे अनुसरण करू शकता\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nमेटो महिन्यापर्यंत मोटो एक्स अद्यतनित होणार नाही\nट्रम्प meme, युनायटेड स्टेट्स अध्यक्ष आपल्या स्वत: च्या meme करा\nआपल्या ईमेलमध्ये तंत्रज्ञान आणि संगणनाबद्दल नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/01/blog-post_23.html", "date_download": "2022-05-18T23:53:31Z", "digest": "sha1:C3M4BMBW637CAWE45KEQOHJPVQ6CPRUO", "length": 12199, "nlines": 56, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "साळमळगेवाडी येथील २१ वर्षीय तरुणाचा निघ्रुण खून । मृतदेहावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न । आर्थिक देवाण-घेवाण किंवा अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असल्याचा संशय", "raw_content": "\nHomeजतवार्तासाळमळगेवाडी येथील २१ वर्षीय तरुणाचा निघ्रुण खून मृतदेहावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न मृतदेहावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न आर्थिक देवाण-घेवाण किंवा अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असल्याचा संशय\nसाळमळगेवाडी येथील २१ वर्षीय तरुणाचा निघ्रुण खून मृतदेहावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न मृतदेहावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न आर्थिक देवाण-घेवाण किंवा अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असल्याचा संशय\nजत/प्रतिनिधी: साळमळगेवाडी ता. जत येथील दूध व्यवसायिक अजित बाबासाहेब खांडेकर (वय २१) याचा धारदार हत्याराने गळा चिरून व पोटात भोसकून निघ्रुणपणे खून करण्यात आला आहे. खून केल्यानंतर त्याच्या मृतदेहावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री साडेआठ ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान साळमळगेवाडी ते खिलारवाडी दरम्यानच्या रस्त्यावर साळमळगेवाडी पासून सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरावर घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा राजू बाबासाहेब खांडेकर यांनी जत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.\nव्यक्तीगत दोष, दूध व्यवसायातील स्पर्धा, आर्थिक देवाण-घेवाण किंवा अनैतिक संबंधातून सदरची घटना घडली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, अजित खांडेकर हा सांळमळगेवाडी ,खिलारवाडी व बिळूर परिसरातील दुचाकी मोटरसायकलवर दूध संकलन करून जिरग्याळ ता. जत येथील दूध डेअरीत घालण्याचा व्यवसाय मागील चार पाच वर्षापासून करत होता. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे दुचाकी मोटरसायकलला घागरी बांधून व त्यांच्या पाठीमागे सिटवर कँन ठेवून सात वाजण्याच्या दरम्यान घरातून तो गेला होता. सदाशिव चमकेरी रा. बिळूर ता. जत यांच्या घरातून दूध संकलन करून सुमारे एक हजार फूट लांब अंतरावर आल्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी अजित खांडेकर यास दुचाकी मोटरसायकल साळमळगेवाडी ते खिलारवाडी दरम्यानच्या रस्त्यावर साळमळगेवाडी पासून सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी त्याला रस्त्यावर आडवून मुख्य रस्त्यापासून सुमारे १०० ते १२५ फुट मोकळ्या जागेत दुचाकी मोटारसायकलसह नेवून त्याच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करून गळा तोडून व डावा हात तोडून आणि पोटात भोसकून निर्घृणपणे खून करण्यात आला आहे.\nशुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान दादासाहेब जाधव शेतजमिनीकडे जात असताना त्यांना अजित खांडेकर याची दुचाकी मोटरसायकल व तो मृतावस्थेत पडलेला आढळून आला त्याने याची माहिती माजी सरपंच आणू खांडेकर व गावकामगार पोलीस पाटील संभाजी ज्ञानू माने यांना दिली. त्यानंतर जत पोलिसांना कळविण्यात आले आहे.\nअजित खांडेकर हा साळमळगेवाडी पासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कित्तुरे मळा येथील शेत जमिनीतील घरात राहात होता तो अविवाहित होता. त्याच्यासमवेत आई, वडील, भाऊ , वहिनी असे एकत्रित राहत होते. सायंकाळी उशिरा अतिरिक्त पोलिस अधीक्षक मनीषा डुबुले, जत विभाग पोलिस उप अधीक्षक रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक उत्तम जाधव व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे.\nखांडेकर याचा खून केल्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु संपूर्ण मृतदेह जळालेला नाही. सदरचे कृत्य एकाच हल्ले खोराचे नसून दोन तीन हल्लेखोर असावेत असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.\nआ. विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन\nडोरली ग्रामपंचायतीचे आडमापी धोरण; मातंग समाज मंदिरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nअखेर जत तहसीलदारपदी जीवन बनसोडे यांचे नियुक्ती जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत संखचे अप्पर तहसील पद अद्याप प्रतीक्षेत\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/03/blog-post_8.html", "date_download": "2022-05-18T22:28:37Z", "digest": "sha1:AKQPUPPO3NVQ47OJ5HZG4XCD2FQLFMYN", "length": 2326, "nlines": 34, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "दैनिक कृष्णाकाठ - जागतिक महिला दिन विशेष", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nदैनिक कृष्णाकाठ - जागतिक महिला दिन विशेष\nमार्च ०८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.pantnagaritimes.com/2020/11/blog-post_2.html", "date_download": "2022-05-18T22:24:18Z", "digest": "sha1:FEITHDKPV4NC7LFT4UBH3IZL7IS33JGU", "length": 9481, "nlines": 52, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "'या' जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत भुजबळ यांचा महत्त्वाचा निर्णय! - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक 'या' जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत भुजबळ यांचा महत्त्वाचा निर्णय\n'या' जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत भुजबळ यांचा महत्त्वाचा निर्णय\nविद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यानंतर राज्यभरात शाळा सुरु करण्यासाठी लगबग सुरु झाली होती. राज्य सरकारकडून कडक नियमावली जाहीर करण्यात आली होती.\nमात्र, दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढताना दिसत असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तसेच, येत्या दोन महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंसह स्थानिक प्रशासनाने अधिक काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे. त्यामुळे वाढत्या धोक्यात शाळा सुरु होणार का असा प्रश्न पुन्हा निर्माण झाल्याने संभ्रम वाढत आहे.\nमुंबईमध्ये ३१ डिसेंबरनंतर, पुण्यात १३ डिसेंबरनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन तर पिंपरी-चिंचवडमध्ये ३० नोव्हेंबरनंतरच शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे तेथील प्रशासनाने स्पष्ट केल्यानंतर उर्वरित महाराष्ट्राबाबत शाळा सुरु करण्याचा निर्णय हा स्थानिक प्रशासनाने घ्यावा असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते.\nशाळा सुरु करण्यासाठी २३ नोव्हेंबर म्हणजेच उद्याची तारीख राज्य सरकारने जाहीर केली होती. अशातच आता नाशिकमधील शाळांबाबत देखील राज्याचे मंत्री व नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील शाळा उघडण्याचा निर्णय पुढे ढकलला तर योग्य ठरेल असे पोलीस, आरोग्य खात्याचं म्हणणं आहे. त्यामुळे 4 जानेवारीला शाळा सुरू करणार असल्याची माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात...\nपत्नीचे चारित्र्यावर संशयाचा राग मनात धरून एसआरपीएफ जवानांचा गोळीबार मध्ये एक ठार , दोन जखमी\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळी बार केल्याची घटना सोलापुर जिल्ह्यातील बार्शी ता...\nमंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा\nमंगळवेढा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी शिक्षक भगिनींचा मेळाव...\nनंदेश्वरचे कामचुकार तलाठी बी.एस.शेख यांना निलंबीत करावे यासाठी रेखा कसबे यांचे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन\nमंगळवेढा / प्रतिनिधी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील रेखा सुनिल कसबे यांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्हीही नावे 7/12 उतार्‍यावर ला...\nजिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nमंगळवेढा / प्रतिनिधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2022/03/Bharat-band-samishra-pratisad-jani.html", "date_download": "2022-05-19T00:01:54Z", "digest": "sha1:2XGYMY5YFUZCTTF64CQH4M3JRQQMVJCP", "length": 13672, "nlines": 75, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "भारत बंद ला संमिश्र प्रतिसाद, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत ! - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome अर्थ राज्य भारत बंद ला संमिश्र प्रतिसाद, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत \nभारत बंद ला संमिश्र प्रतिसाद, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत \nमार्च २९, २०२२ ,अर्थ ,राज्य\nनवी दिल्ली : केंद्रीय कामगार संघटनांनी सोमवारपासून पुकारलेल्या दोन दिवसीय भारत बंदमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात हजारो कामगार दोन दिवसीय देशव्यापी संपाच्या पहिल्या दिवशी सोमवारी पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू सारख्या राज्यांतील अनेक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प झाली होती. कामगार संघटनांनी पुकारलेल्या 48 तासांच्या देशव्यापी बंदनंतर केरळ उच्च न्यायालयाने सोमवारी सरकारी कर्मचाऱ्यांना संपात सहभागी होण्यास मनाई केली आणि राज्य सरकारला तातडीने आदेश जारी करण्याचे निर्देश दिले.\nमहाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, छत्तीसगड, पंजाब, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश यांसारख्या राज्यांच्या अनेक औद्योगिक भागात जोरदार निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्रात अनेक एटीएम मशीनमध्ये रोख रक्कम उपलब्ध होत नव्हती.\nभारत बंदमध्ये राज्यातील 65 टक्के वीज कर्मचारी सहभागी\nराज्यातील 65 टक्के वीज कर्मचाऱ्यांनी भारत बंदमध्ये सहभाग घेतला. केवळ 35 टक्केच कर्मचारी कामावर पोहोचले होते. मुख्य वीजप्रवाहात तांत्रिक सध्या सर्व यंत्रणा सुरळीत सुरू असल्यामुळे काही अडचण नाही. मात्र, अडचण आली तर याचा राज्यभरातील जनतेवर मोठा परिणाम दिसणार आहे. वीज कर्मचारी संपावर गेले असतानाच उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच हा संप कर्मचाऱ्यांनी त्वरित मागे घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.\n7 हजार बँक शाखेतील 30 हजार कर्मचारी संपावर\nऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन सचिव देवीदास तुळजापूरकर यांनी प्रतिक्रिया देत सांगितले आहे की, '7 हजार बँक शाखेतील 30 हजार कर्मचारी संपावर आहेत. आयडीबीआय, बँक ऑफ महाराष्ट्र बँकेतील कर्मचारीही संपावर आहेत. कर्मचाऱ्यांचा बँक खाजगीकरणाला विरोध आहे. ठेवीची सुरक्षितता हवी असेल तर हे आंदोलन आवश्यक आहे.\nकेंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपाचा मात्र आरोग्यसेवा आणि इंधन पुरवठा यासारख्या अत्यावश्यक सेवांवर कोणताही परिणाम झाला नाही. सरकारी कार्यालयांसह शैक्षणिक संस्थांमध्ये त्याचा परिणाम नगण्य होता. काही बँक शाखांमध्ये, विशेषत: मजबूत ट्रेड युनियन चळवळ असलेल्या शहरांमध्ये, 'ओव्हर-द-काउंटर' सार्वजनिक व्यवहार मर्यादित ठेवण्यात आले होते.\nकेंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने सांगितले की, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी देशव्यापी संपामुळे किमान आठ राज्यांमध्ये बंदची परिस्थिती निर्माण झाली. संयुक्त मंचाने सांगितले की, तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओदिशा, आसाम, हरियाणा आणि झारखंडमध्ये बंदसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.\nat मार्च २९, २०२२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nSatara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखत...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज\nSMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Mir...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी\nजुन्नर : जुन्नर - मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील...\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal ...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pantnagaritimes.com/2020/04/blog-post_27.html", "date_download": "2022-05-18T23:59:17Z", "digest": "sha1:Q4MOZJ3QH56FFXJT5JBQCNXYPHKAJU6K", "length": 8087, "nlines": 50, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "ऋतुजा नागनाथ जोध मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत सोलापूर जिल्ह्यात प्रथम - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक ऋतुजा नागनाथ जोध मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत सोलापूर जिल्ह्यात प्रथम\nऋतुजा नागनाथ जोध मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत सोलापूर जिल्ह्यात प्रथम\nइंग्लिश स्कूल मंगळवेढा या प्रशाललेची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी ऋतुजा नागनाथ जोध ही जानेवारी 2020 मध्ये झालेल्या मंथन प्रज्ञाशोध राज्यस्तरीय परीक्षा परीक्षेत 266 गुण मिळवून सोलापूर जिल्ह्यात प्रथम आली आहे ऋतुजा ही नेहमी स्पर्धा परीक्षेत जिल्हा व राज्य स्तरावर यशस्वी होते तिला प्रशालेचे शिक्षक सतीश सावंत,व्ही.डी माने, शिवलिंग राऊत, या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून ऋतुजा ही भोसे महसूल विभागाचे मंडळ अधिकारी नागनाथ जोध यांची कन्या असून तिच्या या यशाबद्दल मंगळवेढा विभागाचे प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार स्वप्निल रावडे,व सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी तसेच इंग्लिश स्कूल मंगळवेढा या संस्थेचे अध्यक्ष सुजित कदम मुख्याध्यापक चव्हाण व मंथन परीक्षा मंगळवेढा केंद्राचे आयोजक शिक्षक दामाजी माळी, यांनी कौतुक व अभिनंदन केले\nभोसे गावचे सर्व ग्रामस्थांनी ऋतुजा जोध हिचे अभिनंदन व कौतुक केले असून तिच्या भावी शिक्षणासाठी शुभेच्छाही दिल्या\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात...\nपत्नीचे चारित्र्यावर संशयाचा राग मनात धरून एसआरपीएफ जवानांचा गोळीबार मध्ये एक ठार , दोन जखमी\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळी बार केल्याची घटना सोलापुर जिल्ह्यातील बार्शी ता...\nमंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा\nमंगळवेढा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी शिक्षक भगिनींचा मेळाव...\nनंदेश्वरचे कामचुकार तलाठी बी.एस.शेख यांना निलंबीत करावे यासाठी रेखा कसबे यांचे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन\nमंगळवेढा / प्रतिनिधी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील रेखा सुनिल कसबे यांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्हीही नावे 7/12 उतार्‍यावर ला...\nजिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nमंगळवेढा / प्रतिनिधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/technology/gadgets/video/isro-launches-pslv-c51-amazonia-1-and-18-co-passenger-satellites-from-satish-dhawan-space-center-sriharikota/337327", "date_download": "2022-05-18T23:15:28Z", "digest": "sha1:2JVCNC47ABIKJ53W5LS4YLEX2FF3BGXN", "length": 8060, "nlines": 85, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " ISRO launches PSLV-C51 Amazonia 1 and 18 co passenger satellites from satish dhawan space center sriharikota", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nPSLV-C51 Amazonia 1: या वर्षातील इस्रोचं पहिलं उपग्रह प्रक्षेपण; PSLV-C51 माध्यमातून 19 उपग्रहांचे प्रक्षेपण\nPSLV-C51 Amazonia 1: भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने (ISRO) आपल्या पीएसएलव्ही सी 51 च्या माध्यमातून अॅमेझॉनिया 1 उपग्रहासह एकूण 19 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले.\n2021 या वर्षात इस्रोची पहिली मोहिम\nपीएसएलव्ही सी-51च्या माध्यमातून एकूण 19 उपग्रहांचे प्रक्षेपण\nश्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजेच इस्रोने अंतराळ क्षेत्रात आपलं आणखी एक महत्वाचं पाऊल टाकलं आहे. आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा (Sriharikota) येथील सतीश धवन या स्पेस सेंटरवरुन (Satish Dhawan Space Centre) इस्रोने पीएसएलव्ही सी 51 (PSLV-C51)च्या माध्यमातून ब्राझीलच्या अॅमेझॉनिया 1 (Amazonia 1) उपग्रहासह एकूण 19 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे.\nउपग्रहावर नरेंद्र मोदींचे छायाचित्र\nब्राझिलच्या अॅमेझॉनिया 1 या उपग्रहासह इतरही 18 उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. या 18 उपग्रहांमध्ये इस्रोचे चार उपग्रह असून तीन उपग्रह हे शैक्षणिक संस्थांशी संबंधित तर एक रेडीएशनचा अभ्यास करणार आहेत. यापैकी एका नॅनो उपग्रहावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आणि नावही आहे.\nअॅमेझॉनिया 1 काय करणार काम\nपीएसएलव्ही-सी51 ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाद्वारे हे प्रक्षेपण करण्यात आले आहे. ब्राझीलच्या स्पेस रिसर्च सेंटरने तयार केलेला अॅमेझॉनिया 1 या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. अॅमेझॉनिया 1 हा ब्राझिलचा पहिला ऑप्टिकल अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह आहे. याच्या माध्यमातून ब्राझीलमधील अॅमेझॉनच्या जंगलात झाडे आणि इतर बदलांवर नजर ठेवण्याचं काम होणार आहे.\nअॅमेझॉनिया 1 उपग्रहाची इतर माहिती\nअॅमेझॉनिया 1 हा ब्राझिलचा ऑप्टिकल अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह\nअॅमेझॉनिया 1 चे वजन ६३७ किलोग्रॅम\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nTata Nano EV नवा लूक, ॲडव्हान्स फीचर्सने लावणार मार्केटमध्ये आग, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स\nजगातल्या टॉप 100 टेक चेंजमेकर्स मध्ये निवडले गेले Koo App चे सह-संस्थापक अप्रमेय राधाकृष्ण\nGoogle Bans Apps: गुगलचा मोठा निर्णय Play Store वरून हटवले हे ॲप्स\nDriving License चे नियम बदलले: नव्या Driving License साठी RTO ला गाडी चालवून दाखवण्याची गरज नाही\nBest Selling Car | मारुती वॅगनआरने ह्युंदाई आणि टाटासह सर्व कंपन्यांना टाकले मागे, झाली सर्वाधिक विक्री, पाहा टॉप 20 कार\n50 लाख नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी होणार - एकनाथ शिंदे\nसारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी देणार-अजित पवार\nएकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/bjp-will-hold-a-grand-march-for-maliks-resignation/", "date_download": "2022-05-18T22:42:47Z", "digest": "sha1:GHVZYCEFBFOMTD3WTIBTSFKM645ZDYPJ", "length": 5147, "nlines": 64, "source_domain": "analysernews.com", "title": "मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपा काढणार भव्य मोर्चा", "raw_content": "\nमलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपा काढणार भव्य मोर्चा\nमुंबई- मागील महिन्या राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने चौकशी करून अटक केली होती. यावर भाजपने त्यांच्या राजिनाम्याची मागणी लावून धरली आहे. यासाठी भाजप उद्या मुंबई येथे विरोट मोेर्चा काढणार आहेत. याप्रकरणी भाजपा नेते आशिष शेलार यांच्यासहित इतर नेत्यांनीही पोलीस आयुक्तांची भेट घेतली.\nदरम्यान राज्याचं अर्थसंकलपीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी भाजप आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून जोरदार घोषणाबाजी करत आहेत.तसेच मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मलिकांच्या राजीनाम्यासाठी राज्य सरकार कोणत्याही प्रकारच्या हालचाली करताना दिसत नसल्याने किंवा मलिकांंवर एवढी कृपा कशासाठी असा सवाल विचारत भाजप उद्या मुंबईत विराट मोर्चा काढणार आहेत.\nया मोर्चाला अद्याप मुंबई पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नाही. याबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “भेट झाली असून अधिकृत परवानगी मागितली आहे. पोलीस न्यायीक पद्धतीने वागतील, राजकीय नाही अशी आमची अपेक्षा आहे. परवानगी न दिल्यास परवानगीशिवाय मोर्चा काढणार”.\nराहुल कनाल हा मुंबईतील ‘नाईट लाईफ’ गॅंगचा सदस्य – नितेश राणे\nशिवसेना नेत्यांच्या ३ निकटवर्तीयांवर आयकरची छापेमारी\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील २१ मेची सभा रद्द\nराहुल गांधींना नेत्यांऐवजी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट; हार्दिक पटेलचा निशाणा\nशिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एआयएमआयएमच्या प्रवक्त्याला अटक\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा तडकाफडकी राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://charudattasawant.com/author/charudattasawant/", "date_download": "2022-05-18T21:58:43Z", "digest": "sha1:UQLMQLKHOE3EUEGONG2IATBGC4M4MDSO", "length": 9155, "nlines": 94, "source_domain": "charudattasawant.com", "title": "Charudatta Sawant » माझी लेखमाला", "raw_content": "\nआठवणी, लेख, अनुभव, समीक्षा, माहिती इत्यादी\nसंगीतकार चित्रगुप्त आणि किशोर कुमार यांची गाणी (Songs of Kishor Kumar and Chitragupta)\nकाही जणांना संगीतकार चित्रगुप्त आणि गायक किशोरकुमार हे समीकरण न पटण्यासारखे आहे. परंतु संगीतकार चित्रगुप्त आणि गायक किशोरकुमार यांच्या जोडीने खूपच छान गाणी रसिकांना दिली आहेत. आजच्या भागात आपण त्याविषयी जाणून घेवूया…….\nसंगीतकार चित्रगुप्त आणि लतादीदी यांची अविस्मरणीय गाणी (Unforgettable songs of Lata and Chitragupta)\nआजचा हा लेख गायिका लता आणि संगीतकार चित्रगुप्त ह्या यशस्वी आणि अजरामर जोडीवर आधारित आहे. १९५५ ते १९७१ ह्या काळात ह्या जोडीने एकापेक्षा एक अशी अवीट अप्रतिम गाणी रसिकांना दिली आहेत. त्याच गाण्यांविषयी आपण आज जाणून घेणार आहोत……\n१०८ हुतात्मांच्या बलिदानाने १ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्र चळवळ लढा यशस्वी झाला आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र एक झाला. महाराष्ट्र राज्याच्या स्थापना करण्यात आली. तेव्हापासून १ मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. अखंड महाराष्ट्राचे स्वप्न साकारणाऱ्या या सर्व १०८ हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम \nगोनीदांच्या ‘रानभुली’ची एक भेट\nगोनीदांच्या ‘रानभुली’ची एक भेट (Gonida’s Raanbhuli) – गोनीदांच्या ‘रानभुली’च्या नायिकेची एक भेट, आणि जुन्या आठवणींना उजाळा\n‘पार्वती धोंडू होगाडे’ उर्फ ‘मनी’ उर्फ ‘रानभुली’ \nलेखन, शब्दांकन: भगवानसूत संजय तळेकर (संजय उवाच).\nलाल बहादूर शास्त्री यांच्या पत्नी ललितादेवी शास्त्री यांनी रचलेली भजने (Bhajans by Lalitadevi Shastri)\nमाजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या पत्नी ललितादेवी शास्त्री यांनी रचलेली आणि लता मंगेशकर आणि रफी यांनी गायलेली भजने\nललितादेवी यांच्या ४ भजनी रचना एच.एम.व्ही.ने १९६६ मध्ये ध्वनिमुद्रित केल्या आहेत. लता मंगेशकर यांनी हिंदी भाषेत फारच कमी गैरफिल्मी गाणी गायली आहेत. त्यापैकी भजन मालिकेत लतादीदींनी ललितादेवींची दोन भजने गायलेली आहेत. ललितादेवींच्या हि भजने ऐकताना त्यांची प्रतिभा आणि विचारसरणी कळून येते. त्यांच्यातील एक दुर्लक्षित झालेल्या पैलू आपण जाणून घेवूया ……\nशहीद दिन – मेरा रंग दे बसंती चोला (Shaheed Din – 23rd March)\nशहीद दिन – मेरा रंग दे बसंती चोला (Shaheed Din – 23rd March):\nभगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू ह्या क्रांतिकारकांना इंग्रज सरकारने दि. २३ मार्च १९३१ रोजी फासावर चढविले. त्यांच्या बलिदानाच्या निमित्ताने २३ मार्च हा दिवस ‘शहीद दिन’ पाळला जातो. त्या निमित्ताने शहीद भगतसिंग आणि त्यांचे साथीदार यांचे स्मरण करूया\n54,559 वाचकांनी भेट दिली\nमाझी लेखमाला अँड्रॉइड ऍप् डाउनलोड करा\nEnglish (3) Slider (20) अनुभव (11) ई-बुक्स (2) काव्यमाला (7) गडकिल्ले (10) गीतमाला (21) प्रवासमाला (8) बालभारती (7) भावगीते (3) माझे गाव (18) लेखमाला (16) व्यक्ती विशेष (2) शौर्यमाला (2) हिंदी विभाग (5)\nजास्त वाचले गेलेले लेख\nसंगीतकार चित्रगुप्त आणि किशोर कुमार यांची गाणी (Songs of Kishor Kumar and Chitragupta)\nबालभारतीच्या कवितेची गाणी - भाग १ला : इयत्ता १ली - Balbharati Poem Songs 1\nमराठी कविता - देवाचा पत्ता (Marathi Kavita)\nप्रिय वाचक, आपण आपले लेख आमच्या ब्लॉगवर प्रसिद्ध करू शकता. अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या:\nसूचना: अटी व नियम लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://shanmarathi.com/2022/02/27/shahid-bday/", "date_download": "2022-05-18T23:43:33Z", "digest": "sha1:32FUTXRLIGPQUVX63H4GHVMBBBSFS7TP", "length": 8360, "nlines": 53, "source_domain": "shanmarathi.com", "title": "शाहिद कपूरला वाढदिवसानिमित्त पत्नी मीराकडून मिळाल्या खास शुभेच्छा, अतिशय रोमँ’टिक फोटो शेअर करून म्हणाली- तु… – SHAN MARATHI", "raw_content": "\nशाहिद कपूरला वाढदिवसानिमित्त पत्नी मीराकडून मिळाल्या खास शुभेच्छा, अतिशय रोमँ’टिक फोटो शेअर करून म्हणाली- तु…\nबॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता शाहिद कपूरने आता त्याच्या आयुष्यातील आणखी एक इनिंग पूर्ण केली आहे. शाहिद 25 फेब्रुवारीला त्याचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी, त्याच्या चाहत्यांनी आणि मित्रांनी सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. त्याच वेळी, अभिनेत्याची पत्नी मीरा राजपूतने देखील त्याच्यासाठी एक विशेष नोट लिहिली आणि त्यांच्या सुट्टीतील काही न पाहिलेले फोटो शेअर केले.\nमीरा राजपूतने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तीन फोटो पोस्ट केले आहेत. यातील एका फोटोमध्ये ती शाहिदसोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसत आहे. इतर दोन फोटोंमध्ये देखणा शाहिद कपूर पोज देताना दिसत आहे. पोस्ट शेअर करताना मीराने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हॅपी बर्थडे लाइफ, तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सर्वोत्तम मिळो कारण तुम्ही सर्वोत्तम आहात.\nसर्वोत्तम बाबा, सर्वोत्तम मित्र, सर्वोत्तम पती, सर्वोत्तम ऋषी… मी तुझ्यावर प्रेम करते.’ शाहिद कपूरने ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ज्यामध्ये तो चॉकलेट बॉयच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री अमृता राव आणि अलिशा होत्या. हा चित्रपट हिट झाला आणि शाहिदच्या अभिनय कारकिर्दीला चांगली सुरुवात झाली.\nशाहिदने आपल्या फिल्मी करिअरमध्ये ‘विवाह’, ‘जब वी मेट’, ‘कमिने’, ‘हैदर’, ‘उडता पंजाब’, ‘कबीर सिंग’ सारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शाहिद कपूरचा ‘जर्सी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. शाहिद ‘जर्सी’मध्ये मृणाल ठाकूर आणि त्याचे वडील पंकज कपूरसोबत दिसणार आहे. हा चित्रपट तमिळ चित्रपट ‘जर्सी’चा बॉलिवूड रिमेक आहे.\nस्पोर्ट्स ड्रामा ‘जर्सी’ गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणार होता, पण कोरोना व्हायरसमुळे रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. हा चित्रपट आता याच वर्षी 14 एप्रिलला रिलीज होणार आहे. याशिवाय शाहिद डिजिटल पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. त्याचवेळी त्याचा आणखी एक प्रोजेक्ट ‘बुल’ 2023 मध्ये रिलीज होणार आहे. आदित्य निंबाळकर यांनी दिग्दर्शन केले आहे.\nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nPrevious Article शिल्पा शेट्टीला पुन्हा बसला जोरदार धक्का, पहिल्या 12 वर्षाच्या अपत्याने घेतला जगाचा निरोप\nNext Article चित्रपट आणि मालिकेतील ही प्रसिद्ध अभिनेत्री लग्नानंतर आता या आलिशान घरामध्ये झाली शिफ्ट, पती मोठा उद्योगपती..\nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nशिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला ठोकला राम राम\nआता तिसरी पत्नीही राहतीये मुलांसोबत दूर संजय दत्तने स्वतः केला खुलासा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/actress-taapsee-pannu-announces-her-production-house-outsiders-films-pvk99", "date_download": "2022-05-18T23:31:36Z", "digest": "sha1:2H3BAJ76G3BQCP3Q6C6XGM5MQL52IGMP", "length": 8185, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "तापसी पन्नूची मोठी घोषणा; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत | Sakal", "raw_content": "\nतापसी पन्नूची मोठी घोषणा; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत\nबॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूचा (taapsee pannu) नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'हसीना दिलरूबा' हा चित्रपट प्रदर्शित झाला. तिच्या या चित्रपटातील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तापसीने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमधून तापसीने तिच्या नव्या प्रॉडक्शन हाऊसची घोषणा केली आहे. 'आऊटसाइडर्स फिल्म्स' असं या प्रॉडक्शन हाऊसचे नाव आहे. तापसीच्या या प्रॉडक्शन हाऊसच्या नावाने सर्वांचे लक्ष वेधले. प्रांजल खांडदियासोबत तापसीने या प्रॉडक्शन हाऊसची सुरूवात केली आहे. प्रांजलने सुपर 30, 83, सूरमा, पीकू आणि मुबारकां या चित्रपटांची निर्मिती केली आहे. (actress taapsee pannu announces her production house outsiders films)\nतापसीने पोस्टमध्ये लिहिले, 'बॉलिवूड चित्रपटसृष्टीमध्ये मला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. मला वाटले नव्हते की मी या चित्रपटसृष्टीमध्ये टिकू शकेन. पण मला लोकांचे प्रेम मिळाले. माझ्या कामावर लोकांनी जे प्रेम दिले त्याबद्दल मी त्यांना काही तरी देऊ इच्छिते. माझ्या आयुष्यात मी काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न करत आहे. 'आऊटसाइडर्स फिल्म्स' हे प्रॉडक्शन हाऊस मी सुरू करणार आहे. मला माहित आहे हे जबाबदारीचे काम आहे. यासाठी मला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे.'\nहेही वाचा: 'मेहंदी लगा के रखना'; पहा राहुल-दिशाचा मेहंदी सोहळा\nलवकरच तापसी रश्मी रॉकेट, लूप लपेटा, दोबारा या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच 'टीकू वेड्स शेरू' या चित्रपटामध्ये तापसी नवाजुद्दीन सिद्दिकीसोबत काम करणार आहे\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/04/blog-post_46.html", "date_download": "2022-05-18T23:35:59Z", "digest": "sha1:SM3HZN7S6LI25KQF4TWPVXXMF666K2YY", "length": 6266, "nlines": 53, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "आ.विक्रमसिंह सावंत यांची परीट कुटूंबास मदत", "raw_content": "\nHomeजतवार्ताआ.विक्रमसिंह सावंत यांची परीट कुटूंबास मदत\nआ.विक्रमसिंह सावंत यांची परीट कुटूंबास मदत\nजत वार्ता न्यूज - April 05, 2021\nजत,प्रतिनिधी: कोतेंवबोबलाद ता.जत येथे दत्ता परिट यांचे घर व हॉटेलला आग लागून फार मोठे नुकसान झाले आहे. यावेळी त्याना संसार उपयोगी साहित्य मदत करताना आमदार विक्रमसिंह (दादा) सावंत.\nअधिक माहिती अशी कि, कोतेंवबोबलाद येथे गावापासून पाचशे मीटर पूर्वेला विजयपूर रोड लागत असलेले दत्ता परीट यांचे छप्पर वजा पत्र राहत्या घरामध्येच हॉटेल व्यवसाय करत होते. रविवारी पहाटे चारच्या दरम्यान अचानक आग लागून अडीच लाखापर्यंत जळून नुकसान झाले आहे.आ सावंत यांनी नुकसानीची पाहणी करत शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.\nयावेळी रामपूर सरपंच कुंडलिक कांबळे, माजी सरपंच मारुती पवार, ग्रा.प.सदस्य रमेश माळी मुरलीधर जगताप, पोलीस पाटील श्रीहरी पाटील, शंकर सावंत, महादेव बिराजदार, बाळू पवार, शामु नरळे उपस्थित होते.\nआ. विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन\nडोरली ग्रामपंचायतीचे आडमापी धोरण; मातंग समाज मंदिरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nअखेर जत तहसीलदारपदी जीवन बनसोडे यांचे नियुक्ती जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत संखचे अप्पर तहसील पद अद्याप प्रतीक्षेत\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/02/blog-post_7.html", "date_download": "2022-05-18T23:10:55Z", "digest": "sha1:PSN7RFQNTNXWAMEXQ6INFTFA3AXMJEJJ", "length": 6859, "nlines": 32, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "शक्ती मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी कडून ग्राहकांची आर्थिक फसवणूक , ढेबेवाडी पोलिसात गुन्हा दाखल.", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nशक्ती मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी कडून ग्राहकांची आर्थिक फसवणूक , ढेबेवाडी पोलिसात गुन्हा दाखल.\nफेब्रुवारी ०७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा :\nतळमावले (ता.पाटण) येथील शक्ती मल्टीपर्पज को ऑपरेटीव्ह सोसायटीने महिलांची फसवणूक केल्याचा गुन्हा ढेबेवाडी पोलीसांत दाखल झाल्याने विभागात खळबळ माजली आहे. भांबुचीवाडी (भोसगाव) येथील ३३ महिलांनी संस्थेविरोधात तक्रार दिल्याने संस्थेचे चेअरमन आणि संचालकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संस्थेने महिलांसह इतर गुंतवणूकदार यांच्या कडून जास्त परतावा देण्याचे अमीष दाखवून पैसे जमा केले. मात्र त्याची मुद्दल अथवा जादा परताव्याची रक्कम न देता गाशा गुंडाळल्याने ठेवीदार अडचणीत सापडले आहेत.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की तळमावले येथील मुख्य बाजारपेठेत पाच वर्षांपूर्वी शक्ती मल्टीपर्रपज को ऑपरेटीव सोसायटी या नावाने सहकार तत्वावर चालणारी संस्था कार्यरत होती. प्रारंभी या संस्थेने जादा परतावा देण्याचे अमीष दाखवून विभागासह पाटण तालुक्यातून मोठी रक्कम जमा केली. त्या गुंतवणूकीची मुदत संपल्यानंतर संस्थेकडे ठेवीदारांनी रक्कम मागणी करण्यास सुरूवात केली. मात्र गुंतवणूकदारांना त्यांची मुद्दल अथवा व्याजाची रक्कम न देताच काही दिवसांतच संस्थेने गाशा गुंडाळला. गुंतवणूकदारांनी वेळोवेळी परताव्याची रक्कम मागणी केली मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेल्याने संस्थेने फसवणूक केल्याची गुंतवणूकदारांची खात्री पटल्याने भांबुचीवाडी (भोसगाव) येथील ३३ महिलांनी सोसायटीचे चेअरमन आणि संचालक यांच्या विरोधात ढेबेवाडी पोलीसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन तलबार करत आहेत. ढेबेवाडी विभागातील गुंतवणूकदारांनी शक्ती मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. या संस्थेमध्ये गुंतवणूक केली असेल तसेच ज्या लोकांच्या संस्थेकडून फसवणूक झालेली असेल अशा लोकांनी तात्काळ ढेबेवाडी पोलीस स्टेशनची संपर्क साधावा असे आवाहन ढेबेवाडी पोलिसांनी केले आहे.\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2020/04/xkd91y.html", "date_download": "2022-05-18T23:12:30Z", "digest": "sha1:FVN2HKWJUJFXDYKXA3BU463MWOU6Q6ST", "length": 7899, "nlines": 35, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "ग्रामीण भागातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे सरसावले .", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nग्रामीण भागातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे सरसावले .\nएप्रिल २८, २०२० • चंद्रकांत चव्हाण\nजनरल प्राक्टिनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडे फेस शिल्ड संच सुपूर्त करताना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले.......\nसातारा, जावळी तालुक्यातील डॉक्टरांना फेस शिल्ड दिले भेट\nसातारा- संपूर्ण जगाला कोरोना या महाभयंकर विषाणूने विळखा घातला असून आपल्या देशातही कोरणामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा गंभीर परिस्थितीत ग्रामीण भागात रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सना कोरोनाचा सर्वात जास्त धोका संभवतो. त्यामुळे सातारा व जावली तालुक्यातील क्लिनिक, दवाखाना चालवणाऱ्या डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले सरसावले असून कोरोनापासून बचाव व्हावा या उद्देशाने सातारा आणि जावळी तालुक्यातील डॉक्टरांना त्यांनी स्वखर्चातून फेस शिल्ड भेट दिले आहेत.\nसातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार ग्रामीण भागात जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांचे दवाखाने, क्लिनिक रुग्णसेवेसाठी सुरु आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ग्रामीण भागातील डॉक्टरांना कोरोना होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे सातारा आणि जावळी तालुक्यातील डॉक्टरांचे कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वखर्चातून या डॉक्टरांना अत्याधुनिक फेस शिल्ड उपलब्ध करून दिली आहेत. याबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जनरल प्रॅक्टिसनर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. जयदीप चव्हाण यांच्याशी काही दिवसांपूर्वी चर्चा केली होती. सातारा व जावली तालुक्यातील डॉक्टरांच्या संख्येबाबत त्यांनी माहितीही घेतली होती. असोसिएशनकडून सातारा आणि जावळी तालुक्यातील डॉक्टरांची यादी प्राप्त झाल्यांनतर आ. अशिवेंद्रसिंहराजे यांनी या डॉक्टरांसाठी फेस शिल्ड उपलब्ध करून दिली आहेत.\nमंगळवारी सकाळी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी हि फेस शिल्ड जनरल प्रॅक्टिसनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय यादव, माजी अध्यक्ष डॉ. जयदीप चव्हाण, सचिव डॉ. तुषार पिसाळ, जावळी तालुकाध्यक्ष डॉ. विलास फरांदे, डॉ. अभिराम पेंढारकर या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्त केली.\nअसोसिएशनच्या मागणीनुसार ५०० फेस शिल्ड आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पदाधिकाऱ्यांकडे दिली असून असोसिएशनमार्फत ही फेस शिल्ड सातारा आणि जावळी तालुक्यातील डॉक्टरांना पोहोच केली जाणार आहेत. या मदतीबद्दल ग्रामीण भागातील डॉक्टरांच्यावतीने आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आभार मानले.\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.yinrich.com/mr/products-1946", "date_download": "2022-05-18T23:47:15Z", "digest": "sha1:NSONX2UN4JTZ26XW6CUTF3SHSTRO5C5V", "length": 11950, "nlines": 133, "source_domain": "www.yinrich.com", "title": "पातळ फिल्म कुकर (BM) निर्माता | यिनरिच", "raw_content": "\nहार्ड कँडी उत्पादन लाइन\nहार्ड कँडी ठेवी ओळ\nहार्ड कँडी डाय-फॉर्मिंग लाइन\nलॉलीपॉप जमा करण्याची ओळ\nफ्लॅट लॉलीपॉप डाय-फॉर्मिंग आणि रॅपिंग मशीन\nटॉफी आणि च्युई कँडी उत्पादन लाइन\nटॉफी जमा करण्याची ओळ\nसॉफ्ट कँडी डाय-फॉर्मिंग लाइन\nच्युई कँडी कट आणि रॅप मशीन\nजेली कँडी उत्पादन लाइन\nजेली कँडी ठेवण्याची ओळ\nजमा केलेली मार्शमॅलो लाइन\nच्युइंग गम आणि बबल गम लाइन\nपिलो प्रकार च्युइंग गम लाइन\nपोकळ प्रकार बबल गम लाइन\nजलद विरघळणारी प्रणाली (आरडीएस)\nफ्लॅश चेंबर कुकर (fcc)\nपातळ फिल्म कुकर (bm)\nबॅचनुसार व्हॅक्यूम कुकिंग युनिट (बीजेसी)\nसतत जेली/मार्शमॅलो कुकर (cjc)\nयुनिव्हर्सल व्हॅक्यूम कुकर (tc)\nसँडविच मशीन (कुकी कॅपर)\nमॅकरॉन फिलिंग आणि कॅपिंग मशीन\nविक्री नंतर सेवा& हमी\nपातळ फिल्म कुकर (bm)\nमुख्यपृष्ठ > उत्पादने > स्वयंपाकघर उपकरणे > पातळ फिल्म कुकर (bm)\nहार्ड कँडी उत्पादन लाइन\nहार्ड कँडी ठेवी ओळ\nहार्ड कँडी डाय-फॉर्मिंग लाइन\nलॉलीपॉप जमा करण्याची ओळ\nफ्लॅट लॉलीपॉप डाय-फॉर्मिंग आणि रॅपिंग मशीन\nटॉफी आणि च्युई कँडी उत्पादन लाइन\nटॉफी जमा करण्याची ओळ\nसॉफ्ट कँडी डाय-फॉर्मिंग लाइन\nच्युई कँडी कट आणि रॅप मशीन\nजेली कँडी उत्पादन लाइन\nजेली कँडी ठेवण्याची ओळ\nजमा केलेली मार्शमॅलो लाइन\nच्युइंग गम आणि बबल गम लाइन\nपिलो प्रकार च्युइंग गम लाइन\nपोकळ प्रकार बबल गम लाइन\nजलद विरघळणारी प्रणाली (आरडीएस)\nफ्लॅश चेंबर कुकर (fcc)\nपातळ फिल्म कुकर (bm)\nबॅचनुसार व्हॅक्यूम कुकिंग युनिट (बीजेसी)\nसतत जेली/मार्शमॅलो कुकर (cjc)\nयुनिव्हर्सल व्हॅक्यूम कुकर (tc)\nसँडविच मशीन (कुकी कॅपर)\nमॅकरॉन फिलिंग आणि कॅपिंग मशीन\nहार्ड कँडी उत्पादन लाइन\nहार्ड कँडी ठेवी ओळ\nहार्ड कँडी डाय-फॉर्मिंग लाइन\nलॉलीपॉप जमा करण्याची ओळ\nफ्लॅट लॉलीपॉप डाय-फॉर्मिंग आणि रॅपिंग मशीन\nटॉफी आणि च्युई कँडी उत्पादन लाइन\nटॉफी जमा करण्याची ओळ\nसॉफ्ट कँडी डाय-फॉर्मिंग लाइन\nच्युई कँडी कट आणि रॅप मशीन\nजेली कँडी उत्पादन लाइन\nजेली कँडी ठेवण्याची ओळ\nजमा केलेली मार्शमॅलो लाइन\nच्युइंग गम आणि बबल गम लाइन\nपिलो प्रकार च्युइंग गम लाइन\nपोकळ प्रकार बबल गम लाइन\nजलद विरघळणारी प्रणाली (आरडीएस)\nफ्लॅश चेंबर कुकर (fcc)\nपातळ फिल्म कुकर (bm)\nबॅचनुसार व्हॅक्यूम कुकिंग युनिट (बीजेसी)\nसतत जेली/मार्शमॅलो कुकर (cjc)\nयुनिव्हर्सल व्हॅक्यूम कुकर (tc)\nसँडविच मशीन (कुकी कॅपर)\nमॅकरॉन फिलिंग आणि कॅपिंग मशीन\nपातळफिल्म कुकर प्रथिने किंवा उष्णता संवेदनशील पदार्थ असलेल्या स्वयंपाक सामग्रीसाठी डिझाइन केलेले आहे. पातळ फिल्म कुकरमध्ये उत्पादनाचा निवास वेळ खूप लहान आहे. प्रणाली सामान्य दाब, दाब, व्हॅक्यूम किंवा पोस्ट-व्हॅक्यूम स्वयंपाकासाठी डिझाइन केलेली आहे. पातळ फिल्म कुकरचा वापर जलद स्वयंपाक परिणाम प्रदान करू शकतो, आणि प्रभाव उत्कृष्ट आहे. या जलद बाष्पीभवनाचा अर्थ असा होतो की साखरेचे रुपांतरण प्रक्रिया किंवा दुग्धजन्य पदार्थ शिजवण्याच्या प्रक्रियेदरम्यान कमीतकमी जाळले जातात.\nयिनरिच ही सर्वोत्तम पातळ फिल्म कुकर उत्पादक आहे, जी स्वयंपाकघरातील उपकरणे, बिस्किट फिलिंग मशीन, चॉकलेट रॅपर आणि उत्कृष्ट बाष्पीभवन प्रभावासह पातळ फिल्म कुकर प्रदान करते.\nपातळ फिल्म कुकर (BM)\nसाखरेचे द्रावण बीएम कुकिंग विभागात सतत दिले जाते, ज्यामध्ये प्री-हीटर, फिल्म कुकर, व्हॅक्यूम सप्लाय सिस्टीम, फीडिंग पंप, डिस्चार्जिंग पंप आणि इत्यादी असतात. सर्व स्वयंपाक परिस्थिती PLC कंट्रोलरद्वारे नियंत्रित केली जाते. फ्रिक्वेंसी इन्व्हर्टरद्वारे नियंत्रित लोडिंग आणि अनलोडिंग पंपद्वारे सर्व वस्तुमान वाहून नेले जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.sanwadnews.com/2019/10/blog-post_15.html", "date_download": "2022-05-18T23:00:03Z", "digest": "sha1:OQQ35N2522ZCXMS6XBMDGAGYRIFSHPE2", "length": 14164, "nlines": 71, "source_domain": "www.sanwadnews.com", "title": "जनतेची सेवा मी अविरतपणे करीत राहणार!एक वेळ जनतेने मला माफ करावे- शैला गोडसे - Sanwad News", "raw_content": "\nलवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल\nसोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९\nHome पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र राजकीय सोलापूर जनतेची सेवा मी अविरतपणे करीत राहणारएक वेळ जनतेने मला माफ करावे- शैला गोडसे\nजनतेची सेवा मी अविरतपणे करीत राहणारएक वेळ जनतेने मला माफ करावे- शैला गोडसे\nMahadev Dhotre ऑक्टोबर ०७, २०१९ पंढरपूर, मंगळवेढा, महाराष्ट्र, राजकीय, सोलापूर,\nमंगळवेढा(प्रतिनिधी )पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेने त्यांचा लोकप्रतिनिधी (आमदार) म्हणून स्वीकारण्याची मनाची तयारी केली होती परंतु पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळवण्याचा मध्ये मी कमी पडले विधानसभेसाठी पहिल्यांदा इच्छुक उमेदवार म्हणून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून पक्ष विरोधामध्ये बंडखोरी करणे संयुक्तिक वाटत नाही म्हणून जनतेच्या आग्रहा खातर अपक्ष उमेदवार म्हणून भरलेला अर्ज जनतेची माफी मागून काढून घेत आहे. एका बाजूला जनतेचा आग्रह आणि दुसऱ्या बाजूला पक्ष विरोधामध्ये बंडखोरी असा कठीण प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाल्याने नेमका काय निर्णय घ्यावा.\nपक्षामध्ये सक्रिय काम केल्यानंतर पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळेल अशी माझ्यासह जनतेला सुद्धा अपेक्षा होती परंतु उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडखोरी केली किंवा उमेदवारी मिळवण्यासाठीच मी पक्षात काम करीत होते असा चुकीचा समज जनतेमध्ये आणि सहकार्‍यांमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही.\nमंगळवेढा भागातील 35 गावाचा पाण्याचा प्रश्न, म्हैसाळ योजनेचा पाण्याचा प्रश्न, उजनीच्या कालव्यावरील पाण्याचा प्रश्न, भीमा नदीच्या पाण्याचा प्रश्न, पंढरपूर तालुक्यातील तिसंगी तलावामध्ये पाणी सोडण्याचा प्रश्न, नीरा भाटगर च्या पाण्याचा प्रश्न, एम आय डी सी चा प्रश्न, युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न, महिलांच्या रोजगाराचा प्रश्न, असे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा पेक्षा पक्षांमध्ये राहूनच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या सहकार्याने प्रयत्न करणे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडून आवाज उठवून प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावणे आजच्या व भविष्यातील राजकीय स्थितीचा विचार करता हे जनतेच्या हिताचे आहे असे माझे मत झाले आहे. मला उमेदवारी देण्यामध्ये पक्षाला अडचणी आल्या असतील किंवा उमेदवारी मिळवण्यामध्ये मी कमी पडले असेल परंतु भविष्य काळामध्ये असा प्रसंग येणार नाही आणि जर असा प्रसंग माझ्यासमोर उभा राहिला तर त्यावेळी मात्र पक्षाचा आदेश पाळणे माझ्यावर बंधनकारक राहणार नाही. आज रोजी माझा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पक्षातील किंवा इतरांचा कोणाचाही दबाव माझ्यावर आलेला नाही. तसेच मी कोणत्याही आमीषाला बळी पडलेली नाही. मी विधानसभेच्या निवडणुकीला प्रथमच पक्षाकडून उमेदवारी मागितली होती. आणि लगेचच बंडखोरी करणे उचित वाटत नाही माझ्यासमोर उभे राहिलेली परिस्थिती आणि वास्तव विचारात घेऊन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील जनतेने एकवेळ मला माफ करावे. उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी खचून जाणार नाही \"करून दाखविले करत राहणार\" या ब्रीद वाक्याप्रमाणे यापुढेही जनतेच्या प्रश्नाला शासन दरबारी वाचा फोडण्याचे काम व जनतेची सेवा मी अविरतपणे करीत राहणार आहे.\nTags # पंढरपूर # मंगळवेढा # महाराष्ट्र # राजकीय # सोलापूर\nBy Mahadev Dhotre येथे ऑक्टोबर ०७, २०१९\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पंढरपूर, मंगळवेढा, महाराष्ट्र, राजकीय, सोलापूर\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nग्रामीण भागातील रस्ते दुरूस्तीसाठी भरीव निधी देणार - आ.समाधान आवताडे\nमंगळवेढा(प्रतिनिधी) : दळणवळण सुविधा अधिक सुलभ आणि गतिमान होण्यासाठी व ग्रामीण भागातील जनतेचा दैनंदिन जीवनमान दर्जा उंचावण्यासाठी तालुक्यात...\nश्रीमंत हिरोजी इटळकर यांची प्रेरणा घेऊन \"शिवक्रांती फौंडेशन\" ची स्थापना- सदाशिव जाधव\n\"शिवक्रांती फौंडेशन\" च्या कामाची सुरूवात महाड येथील पुरगृस्थांना मदत व सेवा करून पुणे(प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज या...\nमंगळवेढा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वतीने कोविड सेंटर साठी ऑक्सिजन कॉंन्संट्रेटर मशीन व मेडिकल गोळ्या आणि आशा वर्कर यांना धान्याचे कीट वितरण समारंभ संपन्न\nमंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने आवाहन केल्यानंतर तालुक्यातील शिक्षक बंधू भगिनींनी उस्फुर...\nवडार समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करा : सुरेश धोत्रे ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संघटनेच्या पिंपरी कार्यालयाचे उद्‌घाटन\nपिंपरी, पुणे (प्रतिनिधी) महाराष्ट्र वडार समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा तसेच अनुसूचित जमातीला लागु असलेल्या सर्व सोयी-सुविधा, सव...\nजोपर्यंत ओबीसींचे आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही- नरेंद्र पवार\nओबीसी भटक्या विमुक्तांच्या महाजागर मेळाव्यात नरेंद्र पवार यांचा शासनाला इशारा मेळाव्याला पंकजा मुंडे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती ला...\nआरोग्य टेक्नॉलजी पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र राजकीय शेती विषयक सोलापूर\nआपले बरेच प्रश्न आणि समस्या चर्चेतून सुटू शकतात. जर संवाद झाला तर प्रश्न आणि समस्या ह्या उद्भवणारच नाहीत. त्यासाठी चांगल्या लोकांचे विचार, प्रयत्न , मेहनत हे समाजापुढे योग्य रीतीने मांडावे लागतील. सध्या असलेले डिजिटल मीडिया , प्रिंट मीडिया आणि टीव्ही मीडिया बर्‍यापैकी आर्थिक गणिते जुळवताना याचे भान ठेवताना दिसत नाहीत.\nपरंतु संवाद न्यूज हे पुर्णपणे डिजिटली चालणारे पोर्टल असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाहिराती आणि जबरदस्तीच्या शुभेच्छा मागणार नाही त्यामुळे कोणताही आर्थिक मोबदला मागितला जाणार नाही.\nआपल्या कार्यक्रमाची माहिती ,फोटो आपण ईमेल , व्हाट्सअप् वर पाठवावी\nचला सामाजिक संवाद घडवण्यासाठी एक पाऊल आपण उचलूया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.yhhydraulicfittings.com/hydraulic-tube-fittings.html", "date_download": "2022-05-18T23:54:22Z", "digest": "sha1:CEY6SY7VPDF7PLEXWNZ22V74HUZB4LFA", "length": 36630, "nlines": 312, "source_domain": "mr.yhhydraulicfittings.com", "title": "हायड्रोलिक ट्यूब फिटिंग्ज - वाईएच हायड्रोलिक", "raw_content": "\nबीएसपी पुरुष / मादी अडॅप्टर\nहायड्रोलिक बोल्ट आणि नट\nहायड्रोलिक निकला फिटिंग फिटिंग\nहायड्रोलिक नळी क्रिमिंग मशीन\nएनपीटी पुरुष / मादी अडॅप्टर\nद्रुत कनेक्ट हायड्रोलिक कपलिंग्ज\nस्टेनलेस स्टील हाइड्रोलिक फिटिंग\nघर » हायड्रोलिक ट्यूब फिटिंग\nहायड्रॉलिक फिटिंग्ज आणि अडॅप्टर्सच्या मूळ उत्पादक म्हणून, YH हाइड्रोलिककडे आपल्या अद्वितीय हायड्रोलिक सिस्टम आवश्यकतांसाठी स्थायी, सर्जनशील उपाय विकसित करण्यासाठी अभियांत्रिकी कौशल्य आणि कौशल्य आहे.\nहायड्रोलिक प्रणालींमध्ये हायड्रोलिक ट्यूब फिटिंग एक आवश्यक भाग आहेत, कारण ते टयूबिंगला इतर घटकांसारखे जोडण्यास मदत करतात, जसे पंप, वाल्व आणि सिलेंडर्स. जेव्हा योग्यरित्या निवडले आणि स्थापित केले जाते तेव्हा ट्यूब आणि पाईप फिटिंग लीक-मुक्त कनेक्शन प्रदान करतात आणि उपकरणांचे आयुष्य वाढवतात. योग्य फिटिंग निवडण्यासाठी नेहमी STAMP (आकार, तापमान, मीडिया आणि दाब) अंतर्गत निवडलेल्या निवड निकषांचे अनुसरण करा.\nवाईएच हायड्रोलिक कंपनीमध्ये, प्रत्येक अनुप्रयोगासाठी आमच्याकडे ट्यूब फिटिंगची मोठी यादी आहे. आपल्यास आवश्यक असलेली विश्वसनीयता प्रदान करण्यासाठी आम्ही केवळ उद्योगातील सर्वोत्तम ब्रँडच आपल्याकडे आणतो. तज्ञांची आमची कार्यसंघ आपल्याला सर्वोत्तम उत्पादन निवड करण्यात मदत करू शकते.\nउपलब्ध उत्पादनांमध्ये समाविष्ट आहे:\n• स्टेनलेस स्टील ट्यूब फिटिंग: भडक नट आणि आतील बाजू, फ्लेरलेस ट्यूब फिटिंग, मेट्रिक फ्लेरेलेस फिटिंग्ज\n• पितळ ट्यूब फिटिंग: फ्लेअर आणि उलटा फ्लेअर नट्स, ईटन कॉम्पप्रेशन फिटिंग, स्वयं-संरेखित फिटिंग्ज, फ्लेरलेस फिटिंग्ज, पुश-कनेक्ट, ट्यूबमध्ये पुश, आणि द्रुत कनेक्ट.\nनर व मादी फिटिंग्ज\nभाग क्रमांक 26711 74 अंश शंकू आसन असलेली एक प्रकारची जेआयसी महिला आहे. आमचे भाग क्रमांक. विजेते (ईटन तसेच) मानकानुसार आहेत. मणुली किंवा पार्करसारख्या इतर ब्रॅण्डसाठी आम्ही किंमतींच्या भावाने आमच्या वस्तू शोधू शकतो. कार्बन स्टील # 45 किंवा आवश्यक असल्यास स्टेनलेस स्टीलपासून नळी फिटिंग केली जाते. आणि तांत्रिक डेटा टेबल वर दर्शविलेले आकार नियमितपणे तयार केले जातात.\n√ भाग क्र .6767 (जेआयसी महिला 74 ° कॉन सीट)\n√ OEM सेवाः प्रसिद्ध कंपन्यांपैकी भाग क्रमांक. तसेच रेखाचित्रे किंवा नमुने उपलब्ध आहेत\n√ नमुने: 5 पीसीएस पेक्षा कमी विनामूल्य आहे; उपलब्ध असल्यास नमुने स्टॉक उत्पादनांमधून आहेत; पुन्हा उत्पादित नमुना भरपूर वेळ (शुल्क आकारले जाते)\n√ पृष्ठभाग उपचार: आगमनाची चांदीची जस्त; आगमन पिवळ्या जस्त; हेक्साव्हलेंट पिवळा जस्त; क्रोम प्ले केले; इलेक्ट्रिक-पॉलिश इ.\n代号 螺纹 ई 胶管 होस बोर 尺 寸 दिशानिर्देश\nभाग क्रमांक थ्रेड ई 公 称 内径 डीएन 标 号 दाश सी एस 1\nडबल फेरले ट्यूब फिटिंग\nवाईएच हायड्रोलिक हा हायड्रोलिक फिटिंगच्या विविध वस्तू तयार करीत आणि विकतो. 26711 डी एक अमेरिकन थ्रेड प्रकार जेआईसी डबल षटकोनी फिटिंग्ज आहे. हा हायड्रोलिक मशीन भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. एसएई जे 514 आणि एमआयएल-एफ-18866 मानकांद्वारे जेआयसी फिटिंगची व्याख्या केली जाते.\nभाग क्रमांक: 26711 डी (डबल हेक्सागोनसह जेआयसी महिला 74 डिग्री कॉण सीट)\n√ अनुप्रयोग: द्रवपदार्थ यंत्रणामध्ये अत्यंत उच्च दाब होसेससाठी वापरले जाते\n√ प्रकार: अतिरिक्त षटकोनीसह 37-अंश भिरकाटी बसण्याची पृष्ठभाग.\n√ स्टॉक: बर्याच आकारांसाठी उपलब्ध\n√ OEM सेवा: YH प्रस्तुत रेखाचित्र किंवा नमुने असलेल्या ग्राहकांना OEM सेवा प्रदान करू शकेल; ग्राहकांच्या खास मागण्यांसाठी डिझाइन केलेली उत्पादने.\n代号 螺纹 ई 胶管 होस बोर 尺 寸 दिशानिर्देश\nभाग क्रमांक थ्रेड ई 公 称 内径 डीएन 标 号 दाश सी एस 1 एस 2\nएसएई नर नळी फिटिंग\nएसएई नर 9 0 अंश शंकुच्या सीट धागासाठी भाग क्र .7811 आहे. यात 1/4 'ते 2' पर्यंतचे आकार समाविष्ट असतात जे बहुतेक hoses आवश्यकता पूर्ण करू शकतात. YH जेआयएस, डीआयएन, मेट्रिक, एसएई थ्रेड प्रकारच्या हायड्रॉलिक फिटिंग्जचे उत्पादन करते. फिटिंग प्रक्रियेचे प्रत्येक चरण सीएनसी मशीनद्वारे पूर्ण केले जाते जे उच्च परिशुद्धता सुनिश्चित करू शकते.\nभाग क्रमांक: 17811 (एसएई पुरुष 9 0 अंश शंकू आसन)\n√ आकार: तांत्रिक डेटा वर दर्शविलेले आयटम नियमितपणे उत्पादित केले जातात. इतर आकार देखील उपलब्ध आहेत\n√ भरणा: 30% टीटी आगाऊ, शिपमेंटपूर्वी 70% टीटी जे सामान्यपणे YH द्वारे स्वीकारले जाते\n√ स्टॉक: स्टॉक उत्पादनांप्रमाणे अनेक थ्रेड प्रकार आणि आकार ठेवले जातात.\n√ चलन: USD (सामान्य); युरो आरएमबी; इतर\n代号 螺纹 ई 胶管 होस बोर 尺 寸 दिशानिर्देश\nभाग क्रमांक थ्रेड ई 公 称 内径 डीएन 标 号 दाश सी एस 1 एस 2\nनर व मादी कनेक्टर\n15611 फिटिंग एनपीटी नर धागा आहेत जे नॅशनल पाईप थ्रेड टेंपरसाठी लहान आहे. एनपीटी हायड्रॉलिक नॉक्स फिटिंग्जवर वापरल्या जाणार्या थ्रेड थ्रेडसाठी एक यूएस मानक आहे. 15611 फिटिंग्जमध्ये 1/4 इंचपासून 2 इंचपर्यंतचे संपूर्ण आकार आहेत जे एक स्टील वायरच्या ब्राय केलेल्या हायड्रोलिक नसासारखे आहेत जसे की 11, आयएसएन, 1 एससी, इत्यादी. हे फिटिंग सीएनसी मशीनद्वारे उत्पादित केले जातात जे योग्यतेनुसार योग्य सहिष्णुता आणि चिकट पृष्ठभाग नियंत्रित करू शकतात.\nभाग क्रमांक: 15611 (एनपीटी पुरुष)\nमानकः विजेता किंवा ईटन उत्पादन मानक. सानुकूल-केंद्रित फिटिंग स्वागत आहे\nरंग: पांढरा; पिवळा; स्लिव्हर (जस्त-प्लेटेड नंतर)\nआकार: तांत्रिक डेटा सारणी वर दर्शविल्या जातात सामान्यपणे उत्पादित केले जातात; इतर देखील उपलब्ध\n代号 螺纹 ई 胶管 होस बोर 尺 寸 दिशानिर्देश\nभाग क्रमांक थ्रेड ई 公 称 内径 डीएन 标 号 दाश सी एस\n26711 एक तुकडा सीरी आहे जेईसी मादी 74 अंश शंकू आसन धागा सह. 26711 एक तुकड्यांची फिटिंग्ज 26711 फिटिंग्ज फ्रेरल्सने गुन्हेगारी मशीनद्वारे केली आहेत. हायड्रॉलिक होसेससह गुंडाळताना लीक टाळण्यासाठी फिटिंग आणि फेरल्सचे अचूक उत्पादन केले जाते. YH ग्राहकांना सर्वोत्तम किंमती आणि सर्वोत्तम गुणवत्ता विकत आहेत.\nभाग क्रमांक: 26711 एक तुकडा (JIC महिला 74 अंश शंकू आसन अभिन्न फिटिंग)\n√ साहित्यः 45 कार्बन स्टील (फिटिंग); 20 कार्बन स्टील (फेरुल); इतर स्वीकार्य\nरंग: पिवळा; पांढरा; चांदी\n√ सरफेस उपचार: जस्त-प्लेटेड; क्रोम प्ले केले\n√ वितरण वेळ: 10 दिवसांच्या आत\n√ करन्सीः डॉलर्स; आरएमबी; युरो इतर लोकप्रिय चलन उपलब्ध\n代号 螺纹 ई 胶管 होस बोर 尺 寸 दिशानिर्देश\nभाग क्रमांक थ्रेड ई 公 称 内径 डीएन 标 号 दाश सी एस 1 एस 2\nलांब प्रकार स्टेनलेस नळी फिटिंग\n17811 एल मालिका एसएई पुरुष 9 0 अंश शंकू आसन लांब प्रकार फिटिंग्ज आहेत. 17811 एल 17811 च्या तुलनेत हेड आकारात जास्त आहेत. YH पूर्ण आकारात आणि हायड्रॉलिक फिटिंग निर्मात्यांच्या वस्तूंमध्ये गुंतलेले आहे. आमच्या कारखान्यात वेगळ्या प्रकार आढळू शकतात. आमची फिटिंग हायड्रॉलिक मशीन, एक्स्कवेटर, लोडर्स आणि इतर खाणींच्या उपकरणात वापरली जातात.\nभाग क्रमांक: 17811 एल (एसएई पुरुष 9 0 अंश शंकू आसन लांब प्रकार)\n√ थ्रेड प्रकार: मेट्रिक; ओआरएफएस जेआयसी; एनपीटी; जेआयएस; बीएसपीटी; बीएसपी; इतर लोकप्रिय प्रकार\n√ आकार: 1/4 'ते 3/4' पर्यंत वाईएच हायड्रोलिकमध्ये मोठ्या प्रमाणावर तयार केले जातात\n√ कोटिंग: पिवळा जस्त-प्लेटेड; पांढरा जस्त-प्लेटेड; क्रोम प्लेटेड\n√ वितरण: 20 दिवसांच्या आत; एफओबी (निंगबो) किंवा इतर अटी उपलब्ध\n代号 螺纹 ई 胶管 होस बोर 尺 寸 दिशानिर्देश\nभाग क्रमांक थ्रेड ई 公 称 内径 डीएन 标 号 दाश सी एस 1\n34211 मालिका फिटिंग्ज ओआरएफएस फ्लॅट सीट आणि नॉन-क्राइम्ड प्रकार आहेत. याएच चे उत्पादन बहुतेक आंतरराष्ट्रीय धागे आणि हायड्रोलिक फिटिंगचे आकार व्यापते. फिटिंगमध्ये उच्च परिशुद्धता, गुळगुळीत पृष्ठभाग आणि आवश्यक सहिष्णुता असते. आम्ही ग्राहकास विकल्या जाणार्या सर्वोत्तम गुणवत्तेची उत्पादने सुनिश्चित करतो जेणेकरून वितरणादरम्यान टकराव टाळण्यासाठी चांगले पॅकिंग करणे देखील महत्वाचे आहे. आम्ही प्लास्टिकच्या कव्हरसह कार्टन्समध्ये फिटिंग्ज तयार करतो.\nभाग क्रमांक: 34211 (ओआरएफएस महिला फ्लॅट सीट; नॉन-क्राइम्प्ड प्रकार)\n√ अनुप्रयोग: 34211 मालिका फिटिंग्ज एक किंवा दोन वायर ब्रेडेड होसेससाठी वापरली जातात; 34212 मालिका एक, दोन किंवा चार वायर ब्रेडेड होसेससाठी उपयुक्त आहेत.\n√ आकार: 1/4 'ते 1.1 / 2' पर्यंत लोकप्रिय विक्री आयटम आहेत.\nरंग: पिवळा; पांढरा; चांदी निळा\n√ कोटिंग: जस्त मस्तक; क्रोम प्ले केले; चित्रकला\n代号 螺纹 ई 胶管 होस बोर 尺 寸 दिशानिर्देश\nभाग क्रमांक थ्रेड ई 公 称 内径 डीएन 标 号 दाश सी एस 1\nजेआयसी महिला कोल्हा फिटिंग्ज\n26791 फिटिंग्ज 9 0 अंश जेसीआय महिला 74 अंश शंकू आसन धागा आहेत. 1/4 'ते 2' पर्यंतचे पूर्ण आकार आमच्या उत्पादनात समाविष्ट आहेत. सर्व हायड्रोलिक फिटिंग 45 कार्बन स्टील आणि स्टेनलेस स्टीलपासून तयार केली जातात. कार्बन स्टीलपासून बनविलेले फोर्जिंग वगळता 20. आमची फिटिंग मुख्यतः जस्त प्लेट आणि क्रोम प्लेटेड असतात. परंतु आम्ही ग्राहकांच्या खास मागण्या पूर्ण करू शकतो.\nभाग क्रमांक: 26 9 7 (9 0 ° जेआयसी महिला 74 ° कॉन सीट)\nV विधानसभा तीव्र कंपन आणि थर्मल झटक्यांतही अगदी चांगली कामगिरी करते\n√ फिटिंगची बरोबरी मेट्रिक किंवा फ्रॅक्शनल ट्यूबशी केली जाऊ शकते\n√ हा सिस्टीम डिस्प्ले स्पिरिट्स आणि रीसाइस्पायल्सनंतर विनामूल्य अखंडता राहिली\n√ इतर संबंधित उत्पादने: 26798-आर 5 (पुन्हा वापरण्यायोग्य फिटिंग); 26711 (सरळ प्रकार); 26792 (सर्पिल नळीसाठी विशेष); 26791 एक तुकडा (फेर्रुएलसह अभिन्न फिटिंग)\n代号 螺纹 ई 胶管 होस बोर 尺 寸 दिशानिर्देश\nभाग क्रमांक थ्रेड ई 公 称 内径 डीएन 标 号 दाश सी एस 1 एच\nएनपीएसएम महिला नळी फिटिंग\n21611 मालिका फिटिंग एनपीएसएम महिला 60 अंश शंकू आहेत. एनपीएसपी एक नॅशनल स्टँडर्ड फ्री-फिटिंग स्ट्रॅटेजिक मेकॅनिकल पाईप थ्रेड आहे जे पाइपिंग कॉन्वेशनला पाइप थ्रेडशी संदर्भित करते जे टॅपर्ड नाही. आणि एनपीएसएम पाइप थ्रेड्स एनपीटी थ्रेड्स म्हणून प्रभावीपणे सील करत नाहीत. कृपया खात्री करा की कोणते धागा प्रकार आवश्यक आहे.\nभाग क्रमांक: 21611 (एनपीएसएम महिला 60 अंश कॉोन)\n√ साहित्य: 45 कार्बन स्टील; सौम्य स्टील; स्टेनलेस स्टील; आवश्यक धातू\n√ बंदर: निंगबो (जवळचा); शांघाय गुआंगझौ\n√ नौवहन कालावधीः एफओबी; सीआयएफ; एफसीए; सीआरएफ\n√ नमुने धोरण: आमच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी 5 पेक्षा कमी तुकडे आहेत\n√ आमचे ध्येय: चांगल्या दर्जाचे उत्पादन प्रदान करणे; चांगली सेवा करण्याचा प्रयत्न करीत आहे.\n代号 螺纹 ई 胶管 होस बोर 尺 寸 दिशानिर्देश\nभाग क्रमांक थ्रेड ई 公 称 内径 डीएन 标 号 दाश सी एस 1\n278 9 8 फिटिंग 9 0 अंश एसएई मादी 9 0 डिग्री शंकूच्या सीट प्रकार आहेत. 278 9 1 फिटिंग्जचे आकार 1/4 'ते 3/4' आकाराचे आहेत जे दररोज वाईएच हायड्रोलिकमध्ये उत्पादित केले जातात. आमच्या उत्पादनात मेट्रिक, बीएसपी, जेआयसी, एनपीटी, ओआरएफएस इत्यादीसारख्या थ्रेड फिटिंग्जच्या विस्तृत श्रेणीचा समावेश आहे. तसेच आम्ही OEM सेवा प्रदान केलेल्या नमुन्यांसह, रेखाचित्रे किंवा आवश्यकतांसह प्रदान करू शकतो.\nभाग क्रमांक: 278 9 1 (9 0 डिग्री सेए महिला 9 0 डिग्री कॉन सीट)\n√ MOQ: प्रत्येक आयटमसाठी 200PCS आवश्यक आहे\n√ किंमती: उद्धृत किंमती सादर केल्या जाणार्या गुणवत्तेसह, सामग्री आणि आवश्यकतानुसार आहेत.\n√ संकुल: प्लास्टिकसह झाकून ठेवलेल्या पेटीमध्ये क्रमाने ठेवून बॉक्समध्ये ठेवा.\n√ वितरण वेळ: मोठ्या किंवा लहान ऑर्डरसाठी 50 दिवसांपेक्षा कमी\nभाग क्रमांक थ्रेड ई होस बोर दिशानिर्देश\n公 称 内径 डीएन 标 号 दाश सी एस 1 एच\nइंटरनलॉकसाठी 26743 फिटिंग्ज 45 अंश जेआयसी महिला 74 अंश शंकू आसन आहेत. हायड्रॉलिक नज कनेक्शनमुळे उच्च दाब मागण्यांसाठी 26743 फिटिंग विशेष आहेत. वाईएच हायड्रोलिक सेवा पुरवण्याचे वचन देण्यासाठी वचनबद्ध आहे जे ग्राहकांच्या अपेक्षा पार करते. कृपया कोणत्याही उत्पादनांची आवश्यकता किंवा सूचनांसाठी आमच्याशी संपर्क साधा.\nभाग क्रमांक: 26743 (45 ° जेआयसी महिला 74 ° कोन सीट इंटरलॉकसाठी)\n√ साहित्य: कार्बन स्टील (20 कार्बन स्टील, 45 कार्बन स्टील); स्टेनलेस स्टील (एसएस 304, एसएस 316)\n√ प्रकार: सरळ, 45 डिग्री कोपर, 9 0 डिग्री कोपर\n√ MOQ धोरण: प्रत्येक आयटमसाठी 300pcs आवश्यक आहे\n√ भरणा टर्म: 50% टीटी आगाऊ, शिपमेंटच्या आधी 50% टीटी; 30% टीटी आगाऊ, शिपमेंटपूर्वी किंवा बी / एल विरुद्ध 70% टीटी.\n代号 螺纹 ई 胶管 होस बोर 尺 寸 दिशानिर्देश\nभाग क्रमांक थ्रेड ई 公 称 内径 डीएन 标 号 दाश सी एस 1 एच\nहायड्रोलिक निकला फिटिंग फिटिंग\nस्टेनलेस स्टील हाइड्रोलिक फिटिंग\nहायड्रोलिक बोल्ट आणि नट\nद्रुत कनेक्ट हायड्रोलिक कपलिंग्ज\nबीएसपी पुरुष / मादी अडॅप्टर\nएनपीटी पुरुष / मादी अडॅप्टर\nहायड्रोलिक नळी क्रिमिंग मशीन\nअरेबिक डच इंग्रजी फ्रेंच जर्मन इटालियन जपानी फारसी पोर्तुगीज रशियन स्पॅनिश तुर्की थाई\nकॉपीराइट © निंगबो वाईएच हायड्रोलिक मशीनरी फॅक्टरी - सर्व हक्क राखीव.\nHangheng.cc | द्वारे डिझाइन केलेले एक्सएमएल साइटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://pahawemanache.com/review/phobia-2016-radhika-apte-marathi-review", "date_download": "2022-05-18T22:29:03Z", "digest": "sha1:CXUMZXNXJAXS7SZQVZS45JDD543S4MBO", "length": 13986, "nlines": 61, "source_domain": "pahawemanache.com", "title": "फोबिया (२०१६): राधिका आपटेचा थरार! | पाहावे मनाचे", "raw_content": "\nफोबिया (२०१६): राधिका आपटेचा थरार\n राधिका आपटेचा 'फोबिया' पाहिलास का\n\"नुसता मस्तं नाही.. झकास ए झकास\n\"'हॉरर'पेक्षा मी त्याला 'सायकॉलॉजिकल थ्रिलर'म्हणेन. पण हो जाम भिती वाटते. हा तर इतका घाबरला होता की एकदा ऑलमोस्ट किंचाळला\n\"जसं काय ही घाबरलीच नव्हती. पण जाम धमाल आली किती दिवसांत असा छान भयपट नव्हता बघितला\"\n\"बापरे, मग जाऊ दे तुम्ही दोघे घाबरलात म्हणजे बघायला नको. कुणी सांगितलंय विकतची दुखणी\"\n\"अरे असं नको करूस बघ म्हणजे मला हॉरर सिनेमे आवडतातच पण हा घाबरट येत नाही कधी, यावेळी थ्रिलर आहे असे सांगून रिव्ह्यूज यायच्या आत फर्स्ट डेला नेला म्हणून आला\"\n\"हो ना यार, पण बरं झालं गेलो. इतकी फाटूनही शेवटापर्यंत उठलो नाही\n जरा थोडी स्टोरी फोडा त्याशिवाय मला धीर यायचा नाही\"\n\"हे बघ मी सांगते फोबिया अनेक बाबतीत वेगळा सिनेमा आहे. तो कसा वगैरे बोलू पण मुख्य म्हणजे यात राधिका आपटेने 'मेहेक' नावाच्या मुलीचा रोल केलाय. ती एक चित्रकार असते. तिच्या चित्रांच्या प्रदर्शनापासून सिनेमा सुरू होतो. त्यानंतर ती आपल्या मैत्रांसोबत गप्पा मारत बसली असता तिला काही भास होऊ लागतात. सिनेमा सुरू होण्याच्या पहिल्या दोनेक मिनिटांत एक अनामिक भिती आपला ताबा घेऊ लागते. त्यात ती आणि तिचा मित्र घरी जात असतात , मित्र मध्ये उतरल्यावर पुढे मेहेक एकटीच टॅक्सीत असते. तिचा डोळा लागतो आणि ते बघून टॅक्सीवाला आडवाटेला टॅक्सी नेतो आणि तिथे मेहेकवर अतिप्रसंग करतो.\"\n यात काय हॉरर आहे\n\"तीच तर गंमत आहे, असं ऐकताना त्यात फार हॉरर काही वाटणार नाही कदाचित पण हे सगळं ज्या वेगात आणि पद्धतीने चित्रित झालंय ते अंगावर येतं. पण होय इथवर भिती अ‍ॅज सच वाटत नसते\"\n\"पुढे या प्रसंगामुळे मेहेकवर मोठा मानसिक आघात होतो आणि तिला 'ऍगोराफोबिया' डिटेक्ट होतो.\"\n\"म्हणजे सुरक्षिततेची भिती. या लोकांना आपल्या सुरक्षिततेबद्दल प्रचंड भिती वाटू लागते मग काहींना उंचीची वाटते, तर काहींना नव्या जागांची. 'आपल्याला इथे धोका आहे' असं त्यांचा मेंदू त्यांना सतत सिग्नल्स देत असतो. अशा लोकांना या काल्पनिक संभाव्य भीतीचे पॅनिकअटॅक्स वेळोवेळी येत असतात. या सिनेमात मेहेकला नव्या माणसांची, घराबाहेर पडण्याचीच भिती वाटू लागते. इतकी की ती दार उघडायलाही भीत असते. अर्थातच याचा त्रास तिच्या बहिणीला होऊ लागतो, तिचा भाचा तिला घाबरू लागतो कारण मेहेक त्यांच्यासोबत राहत असते. डॉक्टर्स तिला ट्रीटमेंट सेंटरला हालवायला सांगतात पण मेहेकच्या मित्राला तसे व्हायला नको असते म्हणून तो तिला त्याच्या मित्राच्या रिकाम्या असलेल्या फ्लॅटवर हलवतो.\"\n या फ्लॅटमध्ये भुताटकी असते अगं मग यात काय वेगळं आहे अगं मग यात काय वेगळं आहे\n\"अरे यात बर्‍याच गोष्टी वेगळ्या आहेत. पण मुख्य म्हणजे होय या फ्लॅटमध्ये आल्यावर तिला तिथे कोणीतरी असल्याचे नि आपण तिथेअसुरक्षित असल्याचे भास होऊ लागतात, मात्र त्याच वेळी ती तिचा फोबिया कमी करायचाही प्रयत्न करत असते. हे भास ऍगोराफ़ोबिया मुळेअसण्याची शक्यता असतेच. तेव्हाच तिला समजते की तिच्या जागी आधी जी रिया नावाची मुलगी राहत होती ती गायब झाली होती. आणि तिचा एक शेजारी रियाच्या प्रेमात आंधळा असतो व वेड लागल्यासारखा मोठ्याने हसत असतो. तिचे हे भास हळूहळू अधिक गहिरे होत जातात आणि एकदा तिला थेट रियाच दिसते.\"\n\"मग काय ते तूच बघ अजून नकोस गं सांगू\"\n\"नाही, नाही सांगत. पण अजून बरंच काही आहे, अभी तो स्टोरी शुरू हुई है पण यानंतर त्या रियाची स्टोरी काय असते पण यानंतर त्या रियाची स्टोरी काय असते शेजारच्याचा रियाच्या गायब होण्यात काही हात असतो का शेजारच्याचा रियाच्या गायब होण्यात काही हात असतो का याचा शोध मेहेक घेते का याचा शोध मेहेक घेते का तिला या अ‍ॅक्रोफोबियातून मुक्ती मिळते का तिला होणारे भास हे खरंच भूत असतात अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं या फिल्ममध्ये आहेत\"\n\"हा प्लॉट इंटरेस्टिंग आहे पण यात वेगळं काय आहे\"\n\"सगळ्यात वेगळं काही असेल तर राधिका आपटे काय आहे यार ती काय आहे यार ती कमाल अख्खा सिनेमा तिने एकटीने खाल्लाय. ती दिसतेही भारी\n तुझ्या फेटिशेस राहूदेत. पण हो हा म्हणतो ते खरंय. राधिका आणि तिचा अभिनय या सिनेमाचा हायलाइट आहे. तिने मेहेकला ज्या प्रकारे उभं केलंय त्याला तोड नाही. मेहकचा हरेक मूड, एका मूड मधून दुसर्‍यात शिरणं, तिचा अ‍ॅक्रोफोबिया, तिला होणारे भास, तिची त्यावर प्रतिक्रिया सगळंच लाजवाब तिने एक बारीकशी चूकही नाही केलीये. एकहाती पेललाय सिनेमा तिने एक बारीकशी चूकही नाही केलीये. एकहाती पेललाय सिनेमा\n\"अरे यार आणि ती दिसतेही छान\"\n\"याची सुई तिथेच अडकलीये. होय ती आहेच छान अभिनेत्री. या सिनेमानंतर अजून बिग बॅनर्स तिला उचलतील हे नक्की. हा सिनेमा मात्र तिने नेमका निवडलाय. यात ती आणि फक्त ती आहे. मला शेजारच्या निक्की नावाच्या मुलीचं काम केलेली 'यशस्वीनी दायमा' सुद्धा आवडली. शिवाय व्यतिरिक्त मला कथा नि पटकथाही आवडली. हॉरर फिल्म आणि सायकॉलॉजिकल थ्रिलर फिल्म यांची सीमारेषा हा सिनेमा पाळतो.\"\n\"म्हणजे साधारणतः भूत, प्रेत वगैरे गोष्टी आल्या की लगेच मांत्रिक, तांत्रिक येतात, किंवा मंतरलेले तावीत येतात नाहीतर जादूच्या रिंग्ज नैतर जादुई पाणी किंवा प्रकाश येतो. इथे तसं काहीच होत नाही. शेवटापर्यंत - अगदी भूत दिसूनही - हा भास आहे की खरंय याच्या सीमारेषेवर प्रेक्षकांना झुलवत, घाबरवत प्रवास चालू राहतो.\"\n\"पण भितीही छान पेरलीये. एका सीनला तर मी इतका दचकलो की तोंडातून बारीकशी किंचाळी फुटायची बाकी होती. कित्येकांची फुटलीही\n\"हा हा माहितीये मला. एका बाजूला तू आणि दुसर्‍या बाजूला बसलेला शेजारी दोघे इतके दचकलात की तुमच्या दचकण्याने मी अधिक दचकले\n\"आणि याचा शेवटही खूप वेगळाय. आणि तो या कथेला व्यवस्थित संपवतो, अधांतरी सोडत नाही हे मी मला फार आवडलं\n\"ओक्के तुम्ही म्हणताय तर सिनेमा नक्की बघेन\n\"बघ बघा आवर्जून थेटरात बघ रात्रीचा शो बघ हा रात्रीचा शो बघ हा\nफोबिया (२०१६) - चित्रपटाची /नाटकाची माहिती\nचित्रपटाचा वेळ: ९९ मिनिटे\nबॉक्स ऑफिसचे आकडे: -\nपिफ २०१५ - पेलो मालो (२०१०) - कुरळ्या केसांची वेल्हाळ कथा\nबॉम्बे वेल्वेट - आपलापण कश्यपशी काडीमोड\nबापजन्म (२०१७): ऑल्मोस्ट बाप सिनेमाचा जन्म\nअलिगढ (२०१६): शब्दोंके अंतराल में...\nCopyright © पाहावे मनाचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/10/blog-post_72.html", "date_download": "2022-05-18T22:26:57Z", "digest": "sha1:BV7AO75IPRFOSZH3HDNC77MN5N37BUGA", "length": 10164, "nlines": 55, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "माजी नगरसेविका सौ.शारदाताई कुंभार यांनी महिलांना चांगले व्यासपीठ उपलब्ध केले; सौ.मिनलदिदी सावंत-पाटील", "raw_content": "\nHomeजतवार्तामाजी नगरसेविका सौ.शारदाताई कुंभार यांनी महिलांना चांगले व्यासपीठ उपलब्ध केले; सौ.मिनलदिदी सावंत-पाटील\nमाजी नगरसेविका सौ.शारदाताई कुंभार यांनी महिलांना चांगले व्यासपीठ उपलब्ध केले; सौ.मिनलदिदी सावंत-पाटील\nजत/प्रतिनिधी: जत नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका शारदाताई कुंभार यानी महिलांसाठी दांडीयास्पर्धा भरवुन महिलांना एकत्र आणण्याचे चांगले काम केले आहे. असे प्रतिपादन विक्रमसिंह दादा सावंत फाउंडेशनच्या संचालीका व आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या भगिनी सौ.मिनलदिदी सावंत (पाटील) यानी केले. त्या जत येथिल सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ पापा कुंभार युवा मंच यांच्या माध्यमातून भरविण्यात आलेल्या दांडीयास्पर्धा व लहानमुलांसाठी वेषभूषण स्पर्धानिमित्त आयोजीत कार्यक्रमात मार्गदर्शन करित होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सौभाग्यवती सौ.वर्षाताई सावंत या उपस्थित होत्या.\nयावेळी बोलताना सौ.मीनलताई सावंत-पाटील म्हणाल्या की, महिलानी दररोजच्या धकाधकीच्या वेळा व गृहीनीची जबाबदारी पार पाडत अशा सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाले पाहिजे. सौ.शारदाताई कुंभार यांनी महिलांना अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन जगण्याचे बळ दिले आहे.\nयावेळी बोलताना आमदार सौभाग्यवती सौ वर्षाताई सावंत म्हणाल्या की, चंद्रकांत कुंभार युवा मंच ने हा चांगला उपक्रम महिलांसाठी राबविला आहे. यामुळे महिलांची करमणूक होत आहे. अशा कार्यक्रमांना महिलानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग घ्यावा असे आवाहन ही त्यानी केले.\nयावेळी माजी जि.प.सदस्या सौ.मिनाक्षीताई अक्की, नगरसेविका सौ.भारती जाधव, शिवनगर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री. चंद्रकांत उर्फ पापा कुंभार,संतोष कुंभार,प्रसाद जेऊर, प्रविण जाधव,श्रीकृष्ण पाटील,इंजिनिअर शरणाप्पा अक्की, माजी नगरसेविका सौ. शारदा कुंभार, योगशिक्षीका सौ.अनुराधा संकपाळ, सौ.वनकुद्रे, आदी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला जत विद्यानगर, शिवनगर, बसवेश्वर नगर, शिक्षक काॅलनी, चैतन्य नगर, कुंभार प्लाॅट येथिल महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nया कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम कुंभार, गौरी जेऊर, सौ.गिता वनकुद्रे,सौ.संपदा कुलकर्णी, श्री. सुभाष शिंदे सर यानी केले. तर आभार च॔द्रकात कुंभार यानी मानले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी दांडीयास्पर्धा अध्यक्षा सौ.शारदा कुंभार व सहकारी महिला त्याचप्रमाणे प्रदिप कोळी,विजय शरण, हरिष चौगुले, संतोष कुंभार, संतोष अंगडी, राजू खडतरे, कुमार नागमोती, पवन कुंभार, ईमरान नदाफ,बबलू कोळी, सुनिल व्हनखंडे यानी परिश्रम घेतले.\nआ. विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन\nडोरली ग्रामपंचायतीचे आडमापी धोरण; मातंग समाज मंदिरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nअखेर जत तहसीलदारपदी जीवन बनसोडे यांचे नियुक्ती जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत संखचे अप्पर तहसील पद अद्याप प्रतीक्षेत\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2021/09/02/abdul-sattars-directive-to-submit-an-immediate-inquiry-into-the-loss-and-submit-a-report-to-the-government/", "date_download": "2022-05-18T23:14:19Z", "digest": "sha1:DRD7YIUJ2ZLEUKS35JKZGIL7HCX57XZX", "length": 8917, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अब्दुल सत्तार यांचे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश - Majha Paper", "raw_content": "\nअब्दुल सत्तार यांचे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश\nमुख्य, महाराष्ट्र / By माझा पेपर / अतिवृष्टी, अब्दुल सत्तार, नुकसान पंचनामा, महाराष्ट्र सरकार, राज्यमंत्री / September 2, 2021 September 2, 2021\nऔरंगाबाद : सोमवार रोजी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील कन्नड, सोयगाव तर जळगाव च्या चाळीसगाव तालुक्याला बसला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली असून नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच नेमकी किती नुकसान झाले याची आकडेवारी समोर येईल त्यानंतर मुख्यमंत्री मदतीची घोषणा करतील असे स्पष्ट करीत नुकसानग्रस्तांना मदत करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.\nढगफुटी सदृश्य पावसामुळे कन्नड, सोयगाव तसेच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे झालेल्या नुकसानीची राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी करून येथील नुकसानग्रस्तांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी कन्नड विधानसभेचे आमदार उदयसिंग चव्हाण,माजी आमदार नितीन पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, जि. प. बांधकाम सभापती किशोर बलांडे, केतन काजे, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहसीलदार संजय वरकड आदी अधिकारी उपस्थित होते.\nहवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने आपत्ती व्यवस्थापनाने सज्ज राहून खबरदारी घ्यावी, कन्नड घाटातील कोसळलेल्या दरड हटवून या मार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करावी, सिंचन प्रकल्पाच्या झालेल्या नुकसानीच्या दुरुस्ती साठी तात्काळ प्रस्ताव सादर करावे, अतिवृष्टी झालेल्या मंडळात आरोग्य विभागाने देखील दक्ष राहण्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले.\nया अतिवृष्टी मध्ये कन्नड तालुक्यातील भिलदरी तलाव फुटून येथे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पाहणी दरम्यान राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भिलदरी गाव ते भिलदरी तलाव असा जवळपास 5 किलोमीटर दुचाकीने प्रवास करत पाहणी केली. भिलदरी तलावाचे झालेल्या नुकसणीची दुरुस्ती करण्यासाठी तात्काळ पंचनामे करावे यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी केले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida/rohit-sharma-gives-priceless-lesson-in-nca-to-under-19-team-adn-96-2724187/lite/", "date_download": "2022-05-18T23:41:03Z", "digest": "sha1:WMXXEL2EVZMAFSSCFPVQ4K2ZUZ4R3OHF", "length": 19688, "nlines": 269, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rohit sharma gives priceless lesson in nca to Under 19 team | मस्तच ना..! टीम इंडियासाठी रोहित बनला 'कोच'; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, “वाह रे हिटमॅन!'' | Loksatta", "raw_content": "गुरुवार, १९ मे, २०२२\nचांगभलं : रंगभूमीच्या सेवेत संहिता पेढी, नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचा उपक्रम\nचावडी : सहावा कोण \nअन्वयार्थ : पाण्याचे सत्ताकारण\nचतु:सूत्र (गांधीवाद) : आदर्श वास्तवात उतरतात तेव्हा...\n टीम इंडियासाठी रोहित बनला ‘कोच’; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, “वाह रे हिटमॅन\nBCCIनं रोहितचे काही फोटो शेअर केले आहेत. यात रोहित खेळाडूंना..\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nभारतीय वनडे संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी होणार नाही. सध्या तो रिहॅब प्रक्रियेसाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे. अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघाचे शिबिरही बंगळुरू येथे सुरू आहे. रोहितने या संघातील खेळाडूंना ‘गुरुज्ञान’ दिले. त्याचे काही फोटो बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. यामध्ये रोहित भारतीय अंडर-१९ संघातील खेळाडूंशी संवाद साधताना दिसत आहे. या संघाला २३ डिसेंबरपासून यूएईमध्ये आशिया कप खेळायचा आहे.\nभारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी २०१८ मध्ये आपल्या प्रशिक्षणात १९ वर्षांखालील संघाला विश्वविजेता बनवले होते. “भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा त्याच्या रिहॅब दरम्यान आशिया कपसाठी तयारी करणाऱ्या अंडर-१९ संघातील खेळाडूंशी बोलत आहे”, असे कॅप्शन बीसीसीआयने या फोटोंना दिले आहे.\nभारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा प्रयोग; व्हीव्हीएस लक्ष्मण होऊ शकतात भारतीय संघाचे नवे प्रशिक्षक\nशिखर धवन, हार्दिक पांड्या यांच्याकडे मोठी जबाबदारी, भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवले जाण्याची शक्यता\nपार्नेलचे पुनरागमन; स्टब्सला संधी\n‘महिला टी-२० चॅलेंज’साठी BCCIकडून तीन संघांची घोषणा; मिताली राज, झुलन गोस्वामी बाहेर\nविराट कोहलीच्या जागी रोहित शर्माला गेल्या आठवड्यात भारतीय वनडे संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. यासोबतच अजिंक्य रहाणेच्या जागी त्याला कसोटी संघाचे उपकर्णधारपदही देण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका ही त्याची कसोटी उपकर्णधार म्हणून पहिली कसोटी ठरली असती. पण हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे तो या मालिकेतून बाहेर पडला. तीन ते चार आठवड्यांत तो बरा होण्याची अपेक्षा आहे. रोहितच्या जागी भारत अ संघाचा कर्णधार प्रियांक पांचाळचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.\nहेही वाचा – VIDEO : हसून हसून दुखेल पोट.. विराटनं घातला इशांतच्या बॅगेत हात अन् मिळालं…\nरोहितप्रमाणेच रवींद्र जडेजाही गुडघ्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. जडेजाची दुखापत बरी होण्यासाठी काही महिने लागू शकतात. जर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली, तर तो आयपीएल २०२२ च्या आसपासच बरा होऊ शकेल. न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेदरम्यान जडेजाला दुखापत झाली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो खेळू शकला नाही.\nमराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nकुमार राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा : महाराष्ट्राला तिहेरी जेतेपद\nइंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : अखेरच्या लढतीत बंगळूरुला विजय अनिवार्य ; विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी गुजरात उत्सुक\nथायलंड खुली बॅडिमटन स्पर्धा : श्रीकांत, सिंधू दुसऱ्या फेरीत ; सायना, प्रणॉयचे आव्हान संपुष्टात\nदुसऱ्या फळीतील खेळाडूंवर मेहनत घेणे गरजेचे ; भारतीय बॅडिमटन प्रशिक्षक विमल कुमार यांची सूचना\nमहिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा : निखत अंतिम फेरीत\nअचलपूर दंगलीच्या ‘सत्यशोधना’नंतरही अनेक प्रश्न अनुत्तरितच..\n१२ वर्षीय मुलाचा गळफास लागून मृत्यू ; साहसी खेळ खेळणे जीवावर बेतले\nचंद्रपुरातील सोनोग्राफी व वैद्यकीय गर्भपात केंद्रावर कारवाई ; तीस दिवसांसाठी गर्भपात केंद्र निलंबित\n‘टाटां’ची पाच ग्राहकोपयोगी वस्तू नाममुद्रा संपादण्यासाठी मोर्चेबांधणी\nनिर्गुतवणूक, खासगीकरणाला वेग शक्य\n‘सेन्सेक्स’मध्ये ११० अंशांची घसरण\n‘पतंजली’च्या खाद्य व्यवसायाची रुची सोयाला ६९० कोटींना विक्री\nPhotos : मौनीचे मेटालिक स्कर्ट आणि टॉपमधील ग्लॅमरस लूकचे फोटो पाहिलेत का\nPhotos : कोट्यावधी रुपयांची मालकीण आहे मानुषी छिल्लर, महागड्या गाड्यांचंही अभिनेत्रीला वेड\nCannes Film Festival 2022 : रेड कार्पेटवर तमन्नाचा जलवा; बॉडीकॉन ड्रेसमधील स्टनिंग लूकने वेधलं लक्ष\nअमरनाथ यात्रा : केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, प्रत्येक यात्रेकरूला ५ लाखांचं विमा कवच\nMaharashtra Latest News : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\n“हुकुमशाहांचा अंत होईल”, कान्स चित्रपट महोत्सवात झेलेन्स्कींचा इशारा\nविश्लेषण : उजनीचे पाणी पुन्हा पेटणार; बारामती-इंदापूरचा फायदा, पण सोलापूर का नाराज\nटीम डेविडचे प्रयत्न व्यर्थ मुंबईचा तीन धावांनी पराभव, विजयामुळे हैदराबादचे आव्हान कायम\nVIDEO: मला जगू द्याल की नाही विचारत राज ठाकरे पत्रकारांवर भडकले\nनिवडणुका पावसाळ्यानंतरच ; निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी\nPhotos : खाकीतील सौंदर्यवती अडकली विवाहबंधनात; PSI पल्लवी जाधव यांच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nमहाराष्ट्रात १० वर्षांत राज्यसभा अथवा विधान परिषदेची प्रत्यक्ष निवडणूक झालीच नाही\nशेवटच्या चेंडूवर बुमराहने करुन दाखवलं, वॉशिंग्टन सुंदरला त्रिफळाचित करुन रचला ‘हा’ नवा विक्रम\nइंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : अखेरच्या लढतीत बंगळूरुला विजय अनिवार्य ; विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी गुजरात उत्सुक\nथायलंड खुली बॅडिमटन स्पर्धा : श्रीकांत, सिंधू दुसऱ्या फेरीत ; सायना, प्रणॉयचे आव्हान संपुष्टात\nदुसऱ्या फळीतील खेळाडूंवर मेहनत घेणे गरजेचे ; भारतीय बॅडिमटन प्रशिक्षक विमल कुमार यांची सूचना\nमहिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा : निखत अंतिम फेरीत\nKKR Vs LSG : केकेआरच्या रिंकू सिंहच्या वादळी खेळीने शेवटपर्यंत रोखून धरायला लावला श्वास; १५ चेंडूत केल्या ४० धावा\nLSG vs KKR : व्यंकटेश अय्यरला बाद करण्यासाठी क्विंटन डी कॉक झाला ‘सुपरमॅन’; फलंदाजीनंतर क्षेत्ररक्षणातही भन्नाट कामगिरी\nLSG vs KKR : सहा वर्षानंतर क्विंटन डी कॉकने IPL मध्ये ठोकले झंझावाती शतक; १४० धावा करत नाबाद परतला\nLSG vs KKR : डी कॉक आणि केएल राहुलने आयपीएलमध्ये रचला इतिहास; २१० धावांची भागेदारी करत केला विक्रम\nIPL 2022 : फिर हेरी फेरीच्या गाण्यावर राजस्थानच्या खेळाडूंचा ऑर्केस्ट्रा; पहा व्हिडिओ\nIPL 2022 : रोहित शर्माच्या वक्तव्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे चाहते का नाराज झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2020/09/Decide-to-implement-the-curfew-order-only-after-discussing-with-the-people-s-representatives-says-minister-ajit-pawar.html", "date_download": "2022-05-18T23:25:00Z", "digest": "sha1:INBWGHXTZDALCFLZUYB6IMEXGAA3GIMW", "length": 10696, "nlines": 58, "source_domain": "www.mynagar.in", "title": "'त्यानंतर'च जमावबंदी आदेश लागू करण्याचा निर्णय घ्या; अजित पवारांनी केली सूचना", "raw_content": "\n'त्यानंतर'च जमावबंदी आदेश लागू करण्याचा निर्णय घ्या; अजित पवारांनी केली सूचना\nमाय अहमदनगर वेब टीम\nपुणे - पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात जमावबंदी आदेश लागू करण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह दोन्ही महापौरांशी चर्चा करुन प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज केली.\nपवार म्हणाले, शहरी भागासह ग्रामीण भागातील कोरोना रुग्णदर व मृत्यूदर कमी होणे गरजेचे असून यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. 'कोरोना'चा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन पुरेसा निधी उपलब्ध करुन देईल. रुग्णांना वेळेत ऑक्सिजनयुक्त खाटा व योग्य उपचार मिळवून देण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणेने गांभीर्याने काम करावे. ग्रामीण भागातील रुग्णांना त्याच भागात उपचार मिळवून देण्यासाठी ग्रामीण रुग्णालयांमध्ये पुरेशा आरोग्य सुविधा व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करुन द्यावीत.\nयेथील ऑक्सिजनयुक्त बेड व अन्य सोयी सुविधांसाठीची अपुरी कामे आरोग्य व सार्वजनिक बांधकाम विभागाने गतीने पूर्ण करुन घ्यावीत, अशी सूचना करुन नवीन बांधकाम पूर्ण झालेल्या नवनिर्मित ग्रामीण रुग्णालयांसाठी विशेष बाब म्हणून तात्काळ पदनिर्मिती करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. जिल्ह्यात गृह सर्वेक्षणावर भर देवून 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिम प्रभावीपणे राबवावी. यात लोकप्रतिनिधींसह स्वयंसेवी संस्था व नागरिकांना सहभागी करुन घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.\nराज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा व साधन सामग्री उपलब्ध असल्याची खात्री जिल्हा शल्यचिकित्सक यांनी करावी. या भागातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना गृह विलगीकरण करण्यात येणाऱ्यांचेही प्रमाण वाढत आहे. गृहविलगीकरण केलेल्या रुग्णांना दुरध्वनीव्दारे संपर्क साधून योग्य ते मार्गदर्शन करुन त्यांची माहिती अद्यावत ठेवावी. याबरोबरच औद्योगिक क्षेत्रातील व खाजगी प्रयोगशाळांमध्ये आढळून येणाऱ्या बाधित रुग्णांची माहिती अद्ययावत ठेवावी. जेणेकरुन संसर्ग रोखणे सोपे होईल.\nराज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शहरी भागातील रुग्णालयांवर ग्रामीण भागातील रुग्णांचा ताण वाढू नये यासाठी ग्रामीण भागातच पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच ऑक्सीजनयुक्त बेड, व्हेंन्टीलेटर व अन्य उपकरणे सुरळीत सुरु ठेवावीत.\nआशा वर्कर व अंगणवाडी सेविका 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' योजनेचे सर्वेक्षण करत आहेत. त्यांचे संरक्षण व इतर महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केली. यावेळी आमदार अशोक पवार, आमदार सुनिल शेळके व आमदार राहुल कुल यांनी ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना वेळेत उपचार व्हावेत यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात असे सांगून आवश्यक त्या सूचना केल्या.\nजिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी शहरी भागासह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण, अति जोखीम व कमी जोखीम नागरिक, कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या तसेच रुग्णदर व मृत्युदराबाबत माहिती देवून ऑक्सिजन पुरवठा नियोजन व बेडची उपलब्धता तसेच उपाययोजनांची माहिती दिली.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nअसा झाला आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात; आमदार म्हणाले मी फक्त....\nपिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल महापालिकेचे दुर्लक्ष ; शिवप्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा\nनिंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी कुस्त्यांचा हगामा राज्यात प्रसिद्ध : दोन दिवस चालणार यात्रोत्सव\nपिंपळगाव माळवी येथे स्थान प्रकट दिनानिमित्त यात्रा महोत्सव\nजेऊर यात्रोत्सवादरम्यान हजारो भाविकांचे दर्शन लाखोंची उलाढाल ; नामदार तनपुरे यांच्याकडून पाण्याची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.yinbuzz.com/recruitment-244-posts-boi-learn-details-31273", "date_download": "2022-05-18T23:25:52Z", "digest": "sha1:A5JYQXYKYOHTPXUREMGHM4ZWZN36VVXO", "length": 11841, "nlines": 155, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Recruitment for 244 posts in BOI; Learn the details | Yin Buzz", "raw_content": "\nBOI मध्ये 244 पदांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती\nBOI मध्ये 244 पदांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती\nपदे, पात्रता, परीक्षा शुल्क, निवड प्रक्रीय या संदर्भात जाणून घेऊया सविस्तर माहिती.\nमुंबई : संपूर्ण देशात बेरोजगारीचा दर वाढत आहे. अशा परिस्थितीत बँक ऑफ इंडियाने रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. त्यासाठी बँक ऑफ इंडियाने 244 पदांसाठी एक जाहिरात प्रसिद्ध केली. ही पदे अधिकारी लेवलची आहेत. त्यामुळे उमेदवरांना अधिकारी होण्याची संधी मिळणार आहे. या संधीच सोन करण्याची सुवर्ण संधी तरुणाईला मिळाली आहे. पदे, पात्रता, परीक्षा शुल्क, निवड प्रक्रीय या संदर्भात जाणून घेऊया सविस्तर माहिती.\nपदाचे नाव आणि तपशील :\nअनु.क्र पदांचे नाव पदे\n1. क्रेडिट ऑफिसर 79\n2. रिस्क मॅनेजर 09\n3. क्रेडिट अॅनालिस्ट 60\n4. इकॉनॉमिक्स/ स्टॅटिस्टिक 96\nसर्वसाधारण उमेदवारांनासाठी 850 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आले\nअनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) इतर मागास वर्ग (OBC) उमेदवारांसाठी 175 रुपये शुल्क आकारण्यात आले\nउमेदवरांची परीक्षा मुख्य आणि मुलाखत दोन टप्प्यांत होणार आहे.\nपरीक्षेत मिळालेल्या गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाईल.\nउमेदवारांची मुख्य परीक्षा 1 तास 50 मिनिटाची असेल.\nइंग्रजी भाषेला 50 गुण, जनरल नॉलेज 50 गुण, प्रोफेशनल नॉलेज 75 गुण अशी मार्कांची विभागणी करण्यात आली.\nइंग्रजी व्यतिरिक्त अन्य पेपर हिंदी आणि इंग्रजी भाषेत असतील.\nइंग्रजी भाषेत मिळालेले गुण मिरीट लिस्टमध्ये ग्राह्य धरले जाणार नाहीत.\nपरीक्षेला निगेटिव्ह गुणांकन पद्धती असणार नाही.\nउमेदवारांनी बँक ऑफ इंडियाच्या https://www.bankofindia.co.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Career चा पर्याय निवडावा. त्यानंतर Recruitment of Officers in various streams up to Scale IV- Project No. 2020-21/2 Notice dated 01.09.2020 यावर क्लिक करावे, एक नवीन पेज ओपन होईल. त्यात CLICK for apply online वर क्लिक करावे. त्यानंतर सविस्तर जाहीरात, ऑनलाईन नोंदणी अर्ज दिसेल. उमेदवारांनी अर्जात दिलेली माहिती सविस्तर भरुन फोटो, स्वाक्षरी अपलोड करावी. त्यानंतर फि भरुन अर्ज सबमीट करावा. उमेदवारांनी नोंदवलेल्या मोबाईल नंबरवर वेळोवेळी लघू संदेश पाठवला जाणार आहे.\nअर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 सप्टेंबर 2020\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nसदगुरु गाडगे महाराज कॉलेज कराडमार्फत वाचन प्रेरणा दिन संपन्न\nसदगुरु गाडगे महाराज कॉलेज, कराडमार्फत वाचन प्रेरणा दिन संपन्न कराडः भारताचे माजी...\nजगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणारे 'थिएटर'\nआयुष्य हा एक रंगमंच आहे आणि तिथे प्रत्येकाला हसण्याचे नाटक करावेच लागते असचं काय ते...\nएमआयटी एडीटी विद्यापीठाचे २५ आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय कंपन्यांसोबत सामंजस्य करार\nएमआयटी एडीटी विद्यापीठाचे २५ आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय कंपन्यांसोबत सामंजस्य करार...\nसकारात्मक आत्मसंवाद जीवन ही मानवाला लाभलेली एक अनमोल देणगी आहे. तिचा चांगला...\nमोकळीक मिळाल्यामुळे मुलींमध्ये सकारात्मक बदल होतो\nओळख एनएसएसचीः डॉ नितीन सदानंद प्रभू तेंडुलकर, एसएनडीटी महिला विद्यापीठ, एनएसएस...\n'या' कारणामुळे प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक बदल\nमुंबई :- कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे प्रवेश प्रकिया...\nपदवी परीक्षेमुळे विद्यार्थी संकटात\nनागपूर :- संपूर्ण जगात कोरोनाच्या संकटाचे प्रादुर्भाव वाढत गेला. त्यामुळेच...\nमुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना आता वाढीव गुण\nमुंबई :- अंतिम वर्षाच्या परीक्षा बाबत विद्यार्थी संभ्रमात आहेत. त्यासाठीच मुंबई...\nWorld Heart Day 2020 : अशी घ्या हृदयाची काळजी\nमुंबई :- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते. पण लॉकडाऊन नंतर...\nUC Browser ला पर्याय IC Browser; लाखो युझर्सनं केलं डाउनलोड\nमुंबई :- केंद्र सरकराने काही दिवसांपूर्वी चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला...\nWorld Heart Day 2020 : हृदयविकाराची भीती वाटते मग जाणून घ्या सविस्तर\nमुंबई :- सध्याची जीवनशैली आणि आहार पध्दतीत बदल झाले आहेत. या नविन जीवशैलीचा थेट...\nअकरावीचे विद्यार्थी गोंधळात; अजून प्रवेश प्रक्रियेबाबत अनिश्र्चितता\nमुंबई :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली होती....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/maharashtra/mumbai/71368/the-movement-of-st-employees-in-the-flash-light-of-mobile/ar", "date_download": "2022-05-18T23:10:59Z", "digest": "sha1:2RFXWL5YRZ7C37Q2Q6UYTMWNPRUK6A7O", "length": 7868, "nlines": 155, "source_domain": "pudhari.news", "title": "मोबाईलच्या फ्लॅश लाईटमध्ये एस.टी. कर्मचार्‍यांचे आंदोलन! - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/महाराष्ट्र/मुंबई/मोबाईलच्या फ्लॅश लाईटमध्ये एस.टी. कर्मचार्‍यांचे आंदोलन\nमोबाईलच्या फ्लॅश लाईटमध्ये एस.टी. कर्मचार्‍यांचे आंदोलन\nआझाद मैदानावर शेकडो एस.टी.कर्मचार्‍यांनी रविवारी रात्री अंधारात\nआझाद मैदानावर शेकडो एस.टी.कर्मचार्‍यांनी रविवारी रात्री अंधारात मोबाईलच्या फ्लॅश लाईट सुरू केल्या. यामुळे आझाद मैदानावरील एस.टी. कर्मचार्‍यांनी एकजुटीचे दर्शन घडविले.\nकोल्हापूर : ओळख वारसास्थळांची… जुना राजवाड्याचा नगारखाना\nयावेळी सदाभाऊ खोत म्हणाले, आझाद मैदानावर हे चांदणं फुललं आहे, ते चांदणं सर्व महाराष्ट्राला दिसू द्या. परिवहनमंत्री अनिल परब यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल. राज्यात सोमवारी सरकारचे 13 वे घालणार तसेच मंगळवारी 14 वे घालण्यात येईल. 15 व्या दिवशी परब यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल\nलवंगी मिरची : ‘परम’ पत्ता\nलाईट सुरू केल्या. यामुळे आझाद मैदानावरील एस.टी. कर्मचार्‍यांनी एकजुटीचे दर्शन घडविले.\nयावेळी सदाभाऊ खोत म्हणाले, आझाद मैदानावर हे चांदणं फुललं आहे, ते चांदणं सर्व महाराष्ट्राला दिसू द्या. परिवहनमंत्री अनिल परब यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल.\nरेल्वेमध्ये नोकरीचे आमीष दाखवून शेतकऱ्यासह चौघांची १८ लाखांना फसवणूक\n‘पाण्यामुळे जिवाची माणसं गमावली, पैसे नको पाणी द्या’; मंत्री आठवलेंना संतप्त कुटुंबाचा सवाल\nराज्यात सोमवारी सरकारचे 13 वे घालणार तसेच मंगळवारी 14 वे घालण्यात येईल. 15 व्या दिवशी परब यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल.\nइफ्फी : पुनरावलोकनात ‘आंद्रे कोंचालवस्की’\nरिव्हाइज्ड रिटर्न दाखल करताय, तर ही माहिती वाचाच…\nहार्दिक पांड्या याला दक्षिण आफ्रिका दौर्‍यातही संधी मिळण्याची शक्यता कमी\nmumbai st bus st bus strike आंदोलन एसटी कर्मतारी आंदोलन\nरेल्वेमध्ये नोकरीचे आमीष दाखवून शेतकऱ्यासह चौघांची १८ लाखांना फसवणूक\nऋता दुर्गुळेने प्रतिक शाह सोबत गुपचुप आवरलं शुभमंगल\n‘पाण्यामुळे जिवाची माणसं गमावली, पैसे नको पाणी द्या’; मंत्री आठवलेंना संतप्त कुटुंबाचा सवाल\nनाशिक : साडेआठ लाखाच्या फसवणूक प्रकरणी तीन महिलांना शिक्षा\nमुंबई : सेक्सॉर्टशन रॅकेटमध्ये अडकला घोड्यांचा प्रशिक्षक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/health/coronavirus-who-gets-vaccine-medicine-remdesivir-against-covid-19", "date_download": "2022-05-18T23:34:52Z", "digest": "sha1:Q7TGASKRJQYZNA5ZVL7PX4AMFUMRNAE7", "length": 6225, "nlines": 150, "source_domain": "www.esakal.com", "title": "रेमेडिसिवीर नेमकं कोणी घ्यावं? डॉक्टर म्हणतात... | Sakal", "raw_content": "\nरेमेडिसिवीर नेमकं कोणी घ्यावं\nकोरोना विषाणूमुळे देशात सध्या बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज हजारोंच्या संख्येने लोकांचा मृत्यू होत आहे. यामध्येच रेमेडिसिवीर या इंजक्शनचा तुटवडा निर्माण होत असल्यामुळे प्रत्येक जण हवालदिल झाला आहे. विशेष म्हणजे याच काळात अनेक अफवादेखील पसरत आहेत. रेमेडिसिवीर मिळालं नाही तर रुग्णाचा मृत्यू होतो असा एक गैरसमज नागरिकांमध्ये पसरत आहे. परंतु, हे इंजक्शन नेमकं कोणी घ्यावं याविषयी डॉक्टरांनी सांगितलं आहे.\nदरम्यान, सकाळ ऑनलाइनशी बोलत असतांना डॉ. प्रविणकुमार जरग यांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली. तसंच कोरोनाविषयी असलेल्या समज-गैरसमज यावरही सत्य परिस्थिती सांगितली.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/02/blog-post_63.html", "date_download": "2022-05-18T23:42:08Z", "digest": "sha1:4QGKLHDN4N24OYWKW7B6JSKMFSOQVQTQ", "length": 7067, "nlines": 52, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "जत शहरातील गांधी चौक ते वाचनालय चौक या रस्त्यावर गतीरोधक तयार करावे; योगेश मोटे", "raw_content": "\nHomeजतवार्ताजत शहरातील गांधी चौक ते वाचनालय चौक या रस्त्यावर गतीरोधक तयार करावे; योगेश मोटे\nजत शहरातील गांधी चौक ते वाचनालय चौक या रस्त्यावर गतीरोधक तयार करावे; योगेश मोटे\nजत/प्रतिनिधी: जत शहरातील गांधी चौक ते वाचनालय चौक या परिसरात मंगळवारी आणि गुरुवारी बाजार भरला जातो. या बाजारासाठी तालुक्यातील अनेक नागरिक येथे येत असतात. तसेच या रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहन चालक वाहन चालवत असतात. तसेच शाळकरी मुले ही मोट्या प्रमाणात जात असतात. त्यामुळे हा रस्ता अपघाताला आमंत्रण देत असतो. याचा नाहक त्रास व्यापारी व शाळकरी मुलांना होत आहे. सदरच्या रस्त्यावर दोन ठिकाणी गती रोधक तयार करावे या मागणीचे निवेदन युवक नेते योगेश बाबा मोटे यांनी जत नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार यांना दिले. यावेळी शिक्षण सभापती प्रकाश माने उपस्थित होते.\nयावेळी बोलताना युवक नेते योगेश बाबा मोटे बोलताना म्हणाले की, गांधी चौक ते वाचनालय चौक या ठिकाणी मंगळवारी व गुरुवारी बाजार भरत असतो. तसेच रस्त्यावरून जात असणाऱ्या शाळकरी मुलांना भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सदरच्या रस्त्यावर तात्काळ गती रोधक तयार करावे असे यावेळी बोलताना मोटे म्हणाले.\nआ. विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन\nडोरली ग्रामपंचायतीचे आडमापी धोरण; मातंग समाज मंदिरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nअखेर जत तहसीलदारपदी जीवन बनसोडे यांचे नियुक्ती जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत संखचे अप्पर तहसील पद अद्याप प्रतीक्षेत\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/rana-couples-bail-to-be-canceled-violation-of-court-order/", "date_download": "2022-05-18T23:42:36Z", "digest": "sha1:PWDIZARHFBCHN355SHX3IIXHKL4NIHGJ", "length": 5219, "nlines": 64, "source_domain": "analysernews.com", "title": "राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होणार?कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन", "raw_content": "\nराणा दाम्पत्याचा जामीन रद्द होणार\nमुंबई : खा. नवनीत राणांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राणा दाम्पत्यानी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता सत्र न्यायालयाने दिलेल्या अटी आणि शर्तीचे उल्लघंन केल्याने राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होणार का, या चर्चेला उधाण आले आहे.\nसरकारी वकील प्रदीप घरत यांनी यावर प्रतिक्रिया देत नवनीत राणांनी न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केलं असल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही तर याविरोधात ते आज न्यायालयात जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.\nदरम्यान, राणा दांपत्याला प्रसार माध्यमाशी संवाद साधता येणार नसून त्यांना या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही मुद्द्यावर भाष्य करता येणार नाही, असे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र, नवनीत राणा यांनी रूग्णालयातून बाहेर येताच मुख्यमंत्र्याना धारेवर धरत तुमच्यात दम असेल तर लोकांमध्ये येऊन निवडून दाखवावं, असं थेट आव्हान दिलं. नवनीत राणांच्या वक्तव्यांमुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.\nमुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर राणा दाम्पत्या विरोधात निवडणूक लढवतो\nमुंबईत दाऊद इब्राहिमच्या साथीदारांवर ‘एनआयए’ची कारवाई\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील २१ मेची सभा रद्द\nराहुल गांधींना नेत्यांऐवजी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट; हार्दिक पटेलचा निशाणा\nशिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एआयएमआयएमच्या प्रवक्त्याला अटक\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा तडकाफडकी राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pahawemanache.com/review/double-set-2015-marathi-video-review", "date_download": "2022-05-18T23:36:10Z", "digest": "sha1:V6PEUL3BZGPU3F5PWWBGTXCLQKNYPQ4G", "length": 3107, "nlines": 29, "source_domain": "pahawemanache.com", "title": "डबल सीट (२०१५): अभिनय तारी त्याला... (व्हिडीयो रिव्ह्यू) | पाहावे मनाचे", "raw_content": "\nडबल सीट (२०१५): अभिनय तारी त्याला... (व्हिडीयो रिव्ह्यू)\n'पाहावे मनाचे' नेहमीच नवं काही घेऊन येत असते. यावेळी सादर आहे एक आगळा वेगळा प्रयोग. दृक श्राव्य परीक्षण अर्थात ऑडियो-व्हीडीयो रिव्ह्यू. अजुन तांत्रिक सफाई शिकतोय पण हा प्रयोग आवडेल अशी आशा आहे.\nवरच्या व्हिडीयो वर क्लिक करा, आणि रिव्ह्यू वाचण्याऐवजी ऐका आमच्या गप्पांतून तुम्हाला समजेल की हा चित्रपट कसा आहे.\nतुम्हाला जर हा प्रयोग आवडला तर अधिकाधिक सफाईदार करण्याचा मानस आहे. तेव्हा जरूर प्रतिक्रिया द्या आणि आम्हाला कळु दे की तुम्हाला या प्रयोगाबद्दल काय वाटते.\nमराठीतील हा पहिला वहिला प्रयोग सर्वत्र शेअर करा\nडबल सीट - चित्रपटाची /नाटकाची माहिती\nकलाकार: अंकुश चौधरी, मुक्ता बर्वे, वंदना गुप्ते\nबॉक्स ऑफिसचे आकडे: -\nडिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी (२०१५): भारताच्या आपल्या गुप्तहेराची आश्वासक सुरूवात\nदृश्यम (२०१५): 'बेतास बात' दृश्यभाषा असलेली गोळीबंद पटकथा\nहिचकी (२०१८): एका व्यावसायिक फॉर्म्युलाचा छान वापर\nएफ़-१/१०४ - आपल्या सो कॉल्ड सहिष्णुतेच्या मर्यादा उघडे पाडणारे नाटक\nCopyright © पाहावे मनाचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/tag/prime-minister", "date_download": "2022-05-18T23:47:20Z", "digest": "sha1:KJ5Z2S7SLANZNMNQ452KP2NJCW3ACE5D", "length": 10155, "nlines": 186, "source_domain": "pudhari.news", "title": "Prime Minister Archives - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n'ट्राय' वर पंतप्रधानांनी जारी केले विशेष टपाल तिकीट\nनवी दिल्ली पुढारी वृत्तसेवा : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या स्थापनेला (ट्राय) 25 वर्षे पूर्ण झाली असून यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या…\nदिगंबर दराडे पुणे : जर्मनीची राजधानी बर्लिन या ठिकाणी मराठी मंडळाने तब्बल दहा कोटी रुपये खर्च करून दीड एकर जागेवर…\nगुजरात निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरु; दर महिन्याला पंतप्रधान करणार दौरा\nनवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : गुजरात विधानसभेसाठी चालू वर्षाच्या अखेरीस निवडणूक होणार असली तरी आतापासूनच भाजपने या निवडणुकीसाठी तयारी सुरु…\nजिहे-कठापूरच्या जलपूजनाचे पंतप्रधानांना निमंत्रण\nखटाव; पुढारी वृत्तसेवा : भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे आणि माढ्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गुरुवारी दिल्लीत देशाचे…\nपंतप्रधान मोदींनी गुढीपाडव्‍याच्‍या दिल्‍या मराठीतून शुभेच्‍छा\nपुढारी ऑनलाईन डेस्‍क : आज राज्‍यात गुढीपाडवा ( Gudi Padwa) सण मोठ्या उत्‍साहात साजरा केला जात आहे. दोन वर्षांनंतर राज्‍य…\nइम्रान खान यांच्‍या भवितव्‍याचा आज फैसला\nपुढारी ऑनलाईन डेस्‍क ; पाकिस्‍तानचे पंतप्रधान इम्रान खान पदावरुन पायउतार होणारी की, विरोधी पक्षांना भारी पडत विश्‍वासदर्शक ठराव जिंकणार याचा फैसला…\nशक्‍तिप्रदर्शन करत इम्रान खान म्‍हणाले, \" मी राजीनामा...\"\nइस्‍लामाबाद : पुढारी ऑनलाईन : पाकिस्‍तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्‍याविरोधात सोमवारी ( दि. २८) संसदेत अविश्‍वास ठराव सादर केला जाणार आहे.…\n...तर दीदी पंतप्रधान झाली असती\nपुणे : पुढारी वृत्तसेवा ‘लतादीदीची बुद्धी खूप कुशाग्र होती. शिकली असती, तर माझी दीदी पंतप्रधान झाली असती. वयाच्या तेराव्या वर्षी…\n३ कोटी गरीब लोकांना पक्की घरे देऊन लखपती बनवले : पंतप्रधान मोदी\nनवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : अर्थसंकल्प २०२२ या विषयावर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यात सरकारच्या कामगिरीबाबत…\nस्मृती इराणींकडून कॉंग्रेसवर हल्लाबोल सुरुच\nनवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा पंजाबमधे पंतप्रधानांच्या सुरक्षेवरुन उठलेले वादंग शांत होण्याची शक्यता सध्या कमीच आहे. पंजाबच्या फिरोजपूरमधे घडलेल्या या प्रकरणावरुन…\nदरवर्षी २६ डिसेंबरला 'वीर बाल दिवस' साजरा केला जाणार : मोदी\nनवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोविंद सिंगजी यांची जयंती अर्थात ‘गुरू पर्वा’निमित्त मोठी घोषणा केली आहे. आता…\n'पंजाब दौऱ्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनीच केला पंतप्रधानांच्या सुरक्षेचा भंग'\nनवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यावरून आणि सुरक्षेच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या प्रश्नावर देशातील राजकीय वातावरण चांगलंच…\nरेल्वेमध्ये नोकरीचे आमीष दाखवून शेतकऱ्यासह चौघांची १८ लाखांना फसवणूक\nऋता दुर्गुळेने प्रतिक शाह सोबत गुपचुप आवरलं शुभमंगल\n‘पाण्यामुळे जिवाची माणसं गमावली, पैसे नको पाणी द्या’; मंत्री आठवलेंना संतप्त कुटुंबाचा सवाल\nनाशिक : साडेआठ लाखाच्या फसवणूक प्रकरणी तीन महिलांना शिक्षा\nमुंबई : सेक्सॉर्टशन रॅकेटमध्ये अडकला घोड्यांचा प्रशिक्षक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://shanmarathi.com/2021/05/07/kishor-kumar-yanchya-tisarya-patni-sobat-mithun-hakraborty-yanni-ka-kele-lagn/", "date_download": "2022-05-18T23:49:56Z", "digest": "sha1:XVJUFGD7ILUXOSNJZSXIGRPH266P7PEX", "length": 7428, "nlines": 51, "source_domain": "shanmarathi.com", "title": "किशोर कुमार यांच्या तिसऱ्या पत्नीसोबत मिथुन चक्रवर्ती यांनी का केले लग्न ? गायकासोबत निर्माण केले वाद !! – SHAN MARATHI", "raw_content": "\nकिशोर कुमार यांच्या तिसऱ्या पत्नीसोबत मिथुन चक्रवर्ती यांनी का केले लग्न गायकासोबत निर्माण केले वाद \nबॉलिवूड अभिनेत्री योगिता बाली यांचे सुंदर डोळे व चेहऱ्यावरील हसू ही त्यांची ओळख होती. योगिता ने 1971 मध्ये ‘ परवाना ‘ चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी अजनबी, अपराधी, कुंवारा बाप, महबुबा आणि जानी दुश्मन सारख्या चित्रपटात काम केले. एवढ्या चांगल्या चित्रपटात काम केल्यानंतर देखील योगिता आपल्या खाजगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली.\nयोगिता बाली शम्मी कपूर यांची पत्नी गीता बाली ची भाची होती. बॉलिवूड मध्ये त्यांच्या चाहणाऱ्यांची काहीच कमी नव्हती. असे असूनही, त्यांना जास्त करून त्या चित्रपटात बघितले गेले, ज्यांना प्रथम श्रेणीच्या अभिनेत्रींनी नाकारले होते. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात चित्रपट दिग्दर्शकांनी योगिता ला ठळक प्रतिकेच्या रुपात प्रस्तुत केले होते.\nएकेकाळी योगिता बाली यांना चित्रपट ‘ जुमना के तीर ‘ मध्ये किशोर कुमार यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. चित्रपट तर अपूर्णच राहिला मात्र किशोर कुमार यांच्या चांगल्या स्वभावाला भुरळ पडून लगेच लग्न केले. मात्र नशिबाला तर काहीतरी दुसरेच मान्य होते. 1976 मध्ये झालेले लग्न 1978 मध्ये मोडले. असे सांगितले जाते की याचे कारण योगिता यांच्या आईचे दैनंदिन जीवनात जास्त दखल देणे. यादरम्यान मिथुन चक्रवर्ती बॉलिवूड मध्ये वर आले होते. मिथुन सोबत योगिता यांचा चित्रपट ‘ ख्वाब ‘ चे चित्रीकरण चालू होते. मिथुन यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. त्यांना देखील पत्नीची गरज भासत होती. मग काय, दोघे एकमेकांना भेटले आणि लग्न केले. यामुळे किशोर कुमार जास्त नाराज झाले व त्यांनी मिथुन यांच्या चित्रपटात गाणे नाही गायले.\nकेवळ ‘या’ व्यक्तीमुळे विशाल निकम ठरला बिगबॉस मराठीचा विजेता, तर जय दुधानेच्या गळ्यात उपविजेत्यापदाची माळ\n‘ त्याने मला 4 तासांपर्यंत…. ‘ या अभिनेत्रीने आपल्या पती सोबतच्या प्रणयरम्य दृश्याबद्दल केला मोठा खुलासा \nव्यायाम करताना कृती सेनन ची स्थिती झाली वाईट.. तरी देखील ट्रेनरला नाही आली दया\nPrevious Article 16 वर्षांच्या ‘ या ‘ अभिनेत्री सोबत लग्न करणार होते शम्मी कपूर ‘ या ‘ एका अटीमुळे अभिनेत्रीने दिला होता नकार..\nNext Article ‘ त्या ‘ अभिनेत्रींया ज्यांचे घटस्फोट खूप राहिले चर्चेत, करिश्मा ने पतीवर लावले गंभीर आरोप \nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nशिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला ठोकला राम राम\nआता तिसरी पत्नीही राहतीये मुलांसोबत दूर संजय दत्तने स्वतः केला खुलासा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/gazette?page=1", "date_download": "2022-05-18T22:23:59Z", "digest": "sha1:Q6OND37KHFAFFTNZZCZZB3WGY5HYG2PP", "length": 3726, "nlines": 103, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "Gazette | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\nअ. जा. व अ. ज. प्रतिबंधक कायदा १९८९ अन्वये दाखल गुन्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/expert/swapnil-shinde/138", "date_download": "2022-05-18T23:24:27Z", "digest": "sha1:RVDCOBLPRKGP2MOJ5FPK5C7TSXWO3WQD", "length": 13871, "nlines": 122, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Times Now Marathi: Latest India News, World News, Sports, Live News & Videos", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nEkdant Sankashti Chaturthi 2022 : उद्या एकदंत संकष्टी चतुर्थी, तारीख लक्षात ठेवा. पूजेची पद्धत, शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\nRajiv Gandhi Assassination case: सर्वोच्च न्यायालयाने राजीव गांधींच्या मारेकऱ्याला का सोडले, समजून घ्या त्याच्या मागची कहाणी\nबटलरची बॅट शांत, तरीही ऑरेंज कॅपच्या यादीत अव्वल\nNight Sweating: रात्री झोपताना घाम येतोय हे असू शकते गंभीर आजारांचे लक्षण\nKGF Chapter 3 सीन 'लीक', राजपाल यादव यशच्या मदतीसाठी उतरला समुद्रात\nNumerology Horoscope 18 मे या बर्थ डेटवाल्या लोकांचे चमकेल नशीब, वाचा अंक ज्योतिष\n\"पप्पा तुम्ही लवकर या, बहिणीचा हात कापला, मान कापण्याची तयारी सुरू, जाणून घ्या काय आहे प्रकरण\nG-Pay ने 30 वर्षीय महिलेच्या हत्येमागील उलगडले गूढ, हाॅटेलचे आॅनलाईन पेमेंट पडलं महागात\nमान्सूनपूर्व पावसाचा आसाममध्ये रुद्रावतार, दोन लाखांहून अधिक लोक बाधित\nसंपलं सगळं... पैलवान सतेंद्रच्या एका चुकीने कुस्ती करिअर ध्वस्त\nहँडसम अभिनेता गश्मिर महाजनीने उलघडले फिटनेस सिक्रेट, इच्छा नसताना असे बनवले सिक्स पॅक्स्\nशिवलिंग सुरक्षित करा, पण..., ज्ञानवापीवर सुप्रीम कोर्टच्या आदेशातील 3 मोठ्या गोष्टी\nTwitter वर ब्लू टिकसाठी हायकोर्टात पोहचले CBI चे निवृत्त डायरेक्टर\nTata Nano EV नवा लूक, ॲडव्हान्स फीचर्सने लावणार मार्केटमध्ये आग, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स\nShikhar Dhawan ची बाॅलिवूडमध्ये एन्ट्री , क्रिकेटच्या मैदानातून थेट सिल्व्हर स्क्रीनवर दिसणार 'गब्बर'\nIPL 2022 : प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी कोणत्या संघाला काय करावे लागेल \nगर्मीत दिलासादायक बातमी.. लिंबाचे भाव पडले, मिळतायंत 30 रुपयांत डझन\nWeekly Horoscope 16 to 22 May 2022 : या आठवड्यात तुमचे स्टार काय सांगतायत, जाणून घ्या कोणाचे नशीब उजळणार\nUddhav Thackeray : भाजपचे हिंदुत्व खोटे, आम्हाला शिकवू नका... मुंबईतील सभेत उद्धव ठाकरेंची गर्जना\nManik Saha Tripura New CM: डेंटिस्ट, माजी कांग्रेसी, क्रिकेट प्रशासक... जाणून घ्या कोण आहेत माणिक साहा जे होणार त्रिपुराचे मुख्यमंत्री\nकार्तिक आर्यन-कियारा अडवाणीने उघड केली एकमेकांची सिक्रेट्स, अशा प्रकारे शूट झाला होता भूल भुलैया २ चा क्लायमॅक्स\nUric Acid Symptoms : पायांच्या तीन समस्या म्हणजे युरिक ॲसिड वाढण्याची चिन्हे, जाणून घ्या कसे नियंत्रित करावे\nIPL मॅच फिक्सिंग प्रकरणात तीन जणांना अटक, CBI कडून पाकिस्तानशी संबंधित फिक्सिंग नेटवर्कचा पर्दाफाश\n...इतक्या दिवसांनी आठवण येतेय, पण जाण्यापूर्वी विचार करावा, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे राज ठाकरेंना आवाहन\n23 मेनंतर शुक्राची बदलेल चाल, या राशींसाठी येणार अच्छेदिन\nHoroscope Today 14 May 2022: कर्क राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण, वाचा तुमचे राशीभविष्य\n'मातोश्री'ची रामदास कदम यांच्यावरील नाराजी कशी झाली दूर, उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सभेसाठी निमंत्रण\nरतन टाटांनी इमोशनल अंदाजात सांगितली Tata Nano ची मनातली गोष्ट\nलग्नात वधू-वरांने मंडपात एन्ट्री करता घेतली आगीत उडी, वऱ्हाडी मंडळींच्या काळजाचं पाणी पाणी...\nहिंदी बोलणारे आमच्याकडे पाणीपुरी विकतात... तामिळनाडूच्या उच्च शिक्षणमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य\n50 लाख नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी होणार - एकनाथ शिंदे\nसारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी देणार-अजित पवार\nएकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\nराशीभविष्य बुधवार १८ मे २०२२, कसा जाईल आजचा दिवस\n'रानबाजार' वेबसीरिजचा ट्रेलर लाँच\nमुंबईत या तारखेला पडणार पाऊस, अंदमानात मान्सून दाखल\nकेतकी चितळेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\nकेतकी चितळेचा मोबाईल आणि लॅपटॉप पोलिसांकडून जप्त\nTamil Nadu Bus Accident : तमिळनाडूत दोन बसेसचा भीषण अपघात, ३० जण जखमी, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल\nकमाईच्या बाबतीत उर्फी जावेदसमोर बॉलिवूड सेलिब्रिटी भरतात पाणी\nशिवलिंग सुरक्षित करा, पण..., ज्ञानवापीवर सुप्रीम कोर्टच्या आदेशातील 3 मोठ्या गोष्टी\nपूनम पांडे ठरली Oops मोमेंटची शिकार, व्हायरल होत आहे वॉर्डरोब मालफंक्शन\nमौलाना तौकीर रझा म्हणाले - हिंदू धर्माची होतेय थट्टा, कारंजे आणि शिवलिंग यातील फरक माहित नाही, असे शिवलिंग सर्वत्र सापडेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://mr.puruimachinery.com/plastic-washing-machine/", "date_download": "2022-05-18T22:12:50Z", "digest": "sha1:VADFNCMTPHUVRSVSHFO2SKC5RV5CYLKD", "length": 16938, "nlines": 216, "source_domain": "mr.puruimachinery.com", "title": " प्लास्टिक वॉशिंग मशीन उत्पादक |चीन प्लास्टिक वॉशिंग मशिन फॅक्टरी आणि पुरवठादार", "raw_content": "\nएमएल प्रकारचे प्लास्टिक पेलेटायझिंग मशीन\nएमएल सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nएमएल दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nएसजे प्रकारचे प्लास्टिक रीसायकलिंग मशीन\nएसजे सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nSJ दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nउच्च टॉर्क TSSK सह-रोटेशन ट्विन स्क्रू एक्सट्रूडर\nपीईटी बाटली फ्लेक्स पेलेटायझिंग\nप्लास्टिक फिल्म्स वॉशिंग लाइन\nपीईटी बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nएचडीपीई बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nलीड ऍसिड बॅटरियांचे रीसायकलिंग मशीन\nएमएल प्रकारचे प्लास्टिक पेलेटायझिंग मशीन\nएमएल सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nएमएल दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nएसजे प्रकारचे प्लास्टिक रीसायकलिंग मशीन\nएसजे सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nSJ दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nउच्च टॉर्क TSSK सह-रोटेशन ट्विन स्क्रू एक्सट्रूडर\nपीईटी बाटली फ्लेक्स पेलेटायझिंग\nप्लास्टिक फिल्म्स वॉशिंग लाइन\nपीईटी बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nएचडीपीई बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nलीड ऍसिड बॅटरियांचे रीसायकलिंग मशीन\nपीपी जंबो बॅग श्रेडिंग क्रस...\nदोन टप्प्यातील प्लास्टिक फिल्म आणि...\nएसजे प्रकार पेलेटायझिंग मशीन...\nएचडीपीई बाटल्या डिटर्जंट बाटल्या...\nपीपी पीई फिल्म रिसायकलिंग एक्सट्रूड...\nएचडीपीई बाटल्या डिटर्जंट बाटल्या आणि दुधाच्या बाटल्या वॉशिंग लाइन साध्या ओळीचे प्लास्टिक रीसायकलिंग मशीन\nएचडीपीई बाटल्या वॉशिंग मशिनचा वापर एचडीपीई दुधाच्या बाटल्यांचे पुनर्वापर, एचडीपीई डिटर्जंट बाटल्या धुण्याची लाइन, एचडीपीई कीटकनाशक बाटल्यांच्या पुनर्वापरासाठी केला जाऊ शकतो.हे ग्राहकांच्या गरजेनुसार सानुकूलित केले जाऊ शकते.ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वोत्तम उपाय देऊ.\nएचडीपीई बाटल्यांचे वर्गीकरण, क्रशर आणि कलर सॉर्टिंग, हॉट वॉशिंग आणि ड्राय फंक्शनसह रीसायकलिंग लाइन\nएचडीपीई बॉटल वॉशिंग लाइनचा प्रत्यक्ष प्रकल्पातून आम्ही जगभरातील आमच्या ग्राहकांसाठी भरपूर अनुभव जमा केला.\nएचडीपीई बाटल्या डिटर्जंटच्या बाटल्या, दुधाच्या बाटल्या इत्यादींपासून गाठींमध्ये येतात. आमची वॉशिंग लाइन बेल ओपनर, मॅग्नेटिक सेपरेटर, प्रीवॉशर, क्रशर, फ्रिक्शन वॉशिंग आणि फ्लोटिंग टँक आणि हॉट वॉशिंग, लेबल सेपरेटर, कलर सॉर्टर आणि इलेक्ट्रिक कॅबिनेटसह पूर्ण आहे.\nआम्ही चीन आणि इतर देशांमध्ये एचडीपीई बाटल्यांचा पुनर्वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी संपूर्ण ओळी तयार केल्या आहेत.ग्राहकांच्या गरजेनुसार, आम्ही लक्ष्य गाठण्यासाठी काही विशिष्ट मशीन जोडू किंवा काढू शकतो.\nPPPE फिल्मसाठी स्क्वीझर, PP विणलेल्या पिशव्या\nस्वच्छ केलेल्या पीपी एलडीपीई, एचडीपीई फिल्म, पीपी विणलेल्या पिशव्या कोरड्या करण्यासाठी मशीन म्हणून, ते साफसफाईच्या सामग्रीच्या आर्द्रतेच्या समस्येचे निराकरण करण्यात मोठी मदत करते.\nपीई आणि पीई सामग्रीसाठी अंतिम ओलावा 3-5% च्या आत आहे.प्लॅस्टिक वॉशिंग लाइनमध्ये ते एक आवश्यक भूमिका बजावते.शेवटची उत्पादने थेट एक्सट्रुडेड पेलेटायझिंगपर्यंत असू शकतात.\nपीपी जंबो बॅग श्रेडिंग क्रशिंग वॉशिंग ड्रायिंग पेलेटिझिंग रिसायकलिंग मशीन\nपुरूई रिसायकलिंग मशीन प्रक्रिया साहित्य: वॉशिंग लाइन पीपी विणलेल्या पिशव्या, फिल्म आणि पीई कचरा पिशवी, फिल्म, पॅकिंग साहित्य आणि काही इतर सैल साहित्य, कृषी फिल्म (1 मिमी), दूध आणि पावडरसह औद्योगिक एलडीपीई फिल्म, एलडीपीई ग्रीन-हाऊससाठी वापरली जाऊ शकते. चित्रपटफूड पॅकेजिंग फिल्म, अॅग्रिकल्चर फिल्म, ग्रीन हाऊस वापरून फिल्म, ऑइल फील्डमध्ये वापरलेली फिल्म, पीपी बॅग, पीई फिल्म, पीपी विणलेली पिशवी, एलडीपीई श्रिंक फिल्म, मल्टीपल फिल्म, नेचर फिल्म किंवा हेवी प्रिंटेड फिल्म, सिमेंट बॅग, तेलकट पिशवी, गलिच्छ पिशवी PURUI रीसायकलिंग मॅक...\nपीपी पीई फिल्म आणि एचडीपीई बाटल्यांसाठी प्लॅस्टिक क्रशर\nप्लास्टिकचा आकार कमी करण्यासाठी प्लॅस्टिक क्रशर मशीन, जसे की पीई अॅग्रीकल्चर फिल्म्स, केळी फिल्म्स आणि पिशव्या, पीपी फिल्म्स, पीपी विणलेल्या पिशव्या इ.\nपीपी, पीई फिल्म आणि पीपी विणलेल्या पिशव्या पुनर्वापर प्रणाली\nया संपूर्ण उत्पादन लाइनचा वापर पीपी/पीई फिल्म, पीपी विणलेल्या पिशव्या क्रश करण्यासाठी, धुण्यासाठी, डिवॉटर करण्यासाठी आणि कोरड्या करण्यासाठी केला जातो ज्या पोस्ट ग्राहक किंवा पोस्ट इंडस्ट्रियलमधून येतात.कच्चा माल कचरा कृषी चित्रपट, कचरा पॅकिंग चित्रपट इत्यादी असू शकतो.\nPURUI वॉशिंग लाइनची साधी रचना, सोपे ऑपरेशन, चांगली कामगिरी, उच्च क्षमता आणि कमी वापर इत्यादी वैशिष्ट्ये आहेत. यामुळे बरीच ऊर्जा आणि श्रम वाचतील.\nकच्चा माल नीट धुऊन कोरडा केल्यावर, तो पेलेटायझिंग लाइनमध्ये जाईल.पेलेटायझिंग लाइन कच्च्या मालावर प्रक्रिया करेल आणि पुढील उत्पादनासाठी छान प्लास्टिक गोळ्या बनवेल.एकतर साहित्य विकले जाईल किंवा नवीन चित्रपट किंवा पिशव्या बनवण्यासाठी.\nपीईटी बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nपीईटी बॉटल वॉशिंग लाइनचा प्रत्यक्ष प्रकल्पातून आम्ही जगभरातील आमच्या ग्राहकांसाठी भरपूर अनुभव जमा केला.\nभारत आणि मायदेशात आम्ही पीईटी बाटल्यांचा पुनर्वापर करणार्‍या ग्राहकांसाठी संपूर्ण ओळी तयार केल्या आहेत.ग्राहकांच्या गरजेनुसार, आम्ही लक्ष्य गाठण्यासाठी काही विशिष्ट मशीन जोडू किंवा काढू शकतो.\nपोस्ट-एग्रीकल्चर फिल्म रिसायकल वॉशिंग प्लांट\nपोस्ट-अॅग्रीकल्चर पीई फिल्म वॉशिंग लाइन प्लास्टिक फिल्म कटिंग, वॉशिंग, रिसायकलिंग मशीन उच्च उत्पादन आणि उत्कृष्ट स्वच्छ क्षमतेसह (500kg/h ते 6500kg/h) संपूर्ण प्लास्टिक रीसायकलिंग लाइनचा वापर पीपी/पीई क्रश करण्यासाठी, धुण्यासाठी, पाणी काढून टाकण्यासाठी आणि कोरडे करण्यासाठी केला जातो. फिल्म, पीपी विणलेली पिशवी प्रक्रिया साहित्य: ही वॉशिंग लाइन पीपी विणलेल्या पिशवी, फिल्म आणि पीई कचरा पिशवी, फिल्म, पॅकेजिंग साहित्य आणि काही इतर सैल साहित्य, कृषी फिल्म (1 मिमी), दूध आणि पावडरसह औद्योगिक एलडीपीई फिल्म, यासाठी वापरली जाऊ शकते. LDPE ग्रीन हाऊस फिल्म...\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nचेंगडू पुरूई पॉलिमर इंजिनियरिंग कं, लि.\nलीड ऍसिड बॅटरियांचे रीसायकलिंग मशीन\n© कॉपीराइट 20102022 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/pankaja-munde-criticizes-state-government-over-obc-reservation/432149/", "date_download": "2022-05-19T00:03:46Z", "digest": "sha1:FG7CXNPWOVAVBRHGWZPJ6LKS3SNSGY3C", "length": 8953, "nlines": 144, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Pankaja Munde criticizes state government over OBC reservation", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र ओबीसी आरक्षणाला धक्का नसून धोका आहे – पंकजा मुंडे\nओबीसी आरक्षणाला धक्का नसून धोका आहे – पंकजा मुंडे\nसर्वोच्च न्यायालायने सांगितले आहे की निवडणुका जाहीर करा. पण तरीही राज्य सरकार आता काय भूमिका घेणार या निवडणुका जाहीर करण्यासाठी राज्य सरकाच्या अख्त्यारीत असणारा निर्णय राज्य सरकार घेणार आहे का या निवडणुका जाहीर करण्यासाठी राज्य सरकाच्या अख्त्यारीत असणारा निर्णय राज्य सरकार घेणार आहे का याकडे आता माझे लक्ष आहे.\nमहाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षमावरून सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. 15 दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने नियवणूक आयोगाला दिले आहेत. यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर निशाना साधला आहे.\nमी पूर्वीच असे भाष्य केले होते, ओबीसी आरक्षणाला धक्का नसून धोका आहे आणि ते आता सत्यात उतरताना दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय या मागची भूमिका महत्वाची आहे. सर्वोच्च न्यायालयात आपण गंभीरपणे ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यात अपयशी ठरलो, असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणासमोरचं प्रश्नचिन्ह हे अजून गूढ होत चाललेलं आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.\nसर्वोच्च न्यायालायने सांगितले आहे की निवडणुका जाहीर करा. पण तरीही राज्य सरकार आता काय भूमिका घेणार या निवडणुका जाहीर करण्यासाठी राज्य सरकाच्या अख्त्यारीत असणारा निर्णय राज्य सरकार घेणार आहे का या निवडणुका जाहीर करण्यासाठी राज्य सरकाच्या अख्त्यारीत असणारा निर्णय राज्य सरकार घेणार आहे का राज्य सरकार मंत्रीमंडळात एक विशेष निर्णय घेऊन, आम्ही ओबीसी आरक्षणाबरोबरच निवडणुका घेऊ अशी भूमिका घेणार का राज्य सरकार मंत्रीमंडळात एक विशेष निर्णय घेऊन, आम्ही ओबीसी आरक्षणाबरोबरच निवडणुका घेऊ अशी भूमिका घेणार का याकडे आता माझे लक्ष आहे. असं ही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n‘रान बाजार’वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज\nवैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत प्राजक्ता माळी\n‘रान बाजार’ वेब सीरिजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसेंची प्रतिक्रिया\nभारतातल्या ‘या’ ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य\nजान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट\nशहरातल्या श्वानांचा ‘गेट टू गेदर’, पोलिस श्वानांच्या कसरती; बघा फोटो\nमहेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन\nरद्द तिकीटांमधून रेल्वे ‘मालामाल’\nउतावळा नवरा गुडघ्याला बाशिंगप्रमाणे यांना सत्तेत येण्याची घाई, अरविंद सावंतांची भाजपवर...\n‘श’ न उच्चारता शिवसेनेला शालजोडीतले\nठाकरेंनाच विजेचे बिल १ लाख रूपये, मागतिली फडणवीस यांच्याकडेच मदत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/mumbai/aditya-thackeray-appeal-about-road-in-palghar-district-tour/433751/", "date_download": "2022-05-18T22:41:07Z", "digest": "sha1:JSFGDXHHICMFLDZWZHQ63KMNBN5UF3AD", "length": 10699, "nlines": 139, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Aditya thackeray appeal about road in palghar district tour", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर पालघर दुर्गम भागातील गावांना मुख्य रस्त्याने जोडणार\nदुर्गम भागातील गावांना मुख्य रस्त्याने जोडणार\nपालघर जिल्हा दौर्‍यात आदित्य ठाकरेंचे आश्वासन\nपालघर जिल्ह्यातील काही भाग दुर्गम क्षेत्रात येतो. अशा भागात पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. यामध्ये रस्ते व आवश्यक असेल तेथे पूल बांधणे गरजेचे असल्यामुळे त्या भागात या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यातील दुर्गम भाग मुख्य रस्त्याशी जोडण्यात येणार असल्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.\nवैतरणा नदीवरील सावर्डे ते दापोरा गावांना जोडणार्‍या लोखंडी पुलाचे लोकार्पण रविवारी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.\nपालघर जिल्ह्यातील बराचसा भाग हा दुर्गम असल्यामुळे दळणवळणाचा मुख्य स्रोत रस्ते व पूल येथे उपलब्ध झाले नाहीत, परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार अशा दुर्गम भागांना मुख्य रस्त्याने जोडले जाणार आहे. यामुळे या भागातील शेतकरी बांधव व स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.\nआदित्य ठाकरे यांनी शहापूर तालुक्यातील माळ, बिवळवाडी, गोलभण या ठिकाणी भेट दिली आणि स्वागताचा कार्यक्रम नको असे सांगत जमिनीवर खाली बसून महिला भगिनींशी थेट संवाद साधला. शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गाव – पाड्यांसाठी दोन वर्षात भावली पाणी योजना होईल. पण त्याआधी आपल्या डोक्यावरचा हंडा खाली कसा उतरेल आपल्या घरापर्यंत पाणी कसे येईल हे पाहण्यासाठी मी आलो असल्याचे आदित्य यांनी यावेली म्हटले. बिवळवाडी येथे पाणीपुरवठ्यासाठी टोपाचीबावडी या विहिरीत टँकरद्वारे पाणी टाकल्यानंतर सोलरपंपने टेकडीवरील गावात पाणी पोहोचविण्यात येईल. तसेच विजेची समस्या सोडविण्यात येईल असे स्पष्ट केले. याशिवाय वनतलाव, जलकुंभ, बंधारे,विहिरी बांधून पाणीटंचाई दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.\nयावेळी कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, आमदार सुनील भुसारा, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी आयुषी सिंह, कार्यकारी अभियंता माधवराव शंखपाळे आदी मान्यवर उपस्थित होते.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n‘रान बाजार’वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज\nवैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत प्राजक्ता माळी\n‘रान बाजार’ वेब सीरिजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसेंची प्रतिक्रिया\nभारतातल्या ‘या’ ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य\nजान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट\nशहरातल्या श्वानांचा ‘गेट टू गेदर’, पोलिस श्वानांच्या कसरती; बघा फोटो\nमहेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन\nकोरोनाबाधित महिलेच्या हृदयातून काढली ७ सेंटीमीटरची गाठ\nरस्त्यातील खड्ड्यांभोवती पांढरी वर्तुळे; सार्वजनिक बांधकाम विभागाने बुजवले खड्डे\nसरावली ग्रामपंचाय सदस्यांचा राजीनाम्याचा इशारा\nकुटीर रुग्णालयात कोविड विभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/palghar/wada-city-thirsty-due-to-severe-water-shortage/431716/", "date_download": "2022-05-18T23:32:45Z", "digest": "sha1:PDPAMRURHCZYDRP2E46EXLMLMGUNQ2T7", "length": 10102, "nlines": 140, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Wada city thirsty due to severe water shortage", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर पालघर भीषण पाणीटंचाईमुळे वाडा शहर तहानलेले\nभीषण पाणीटंचाईमुळे वाडा शहर तहानलेले\nवाडा शहरातील नागरिक पाणी समस्याने त्रस्त झाले असून त्यांनी एक दिवसाआड अंघोळीचा पर्याय निवडला आहे. तरीदेखील याचे लोकप्रतिनिधींना काहीही सोयरसुतक नाही, असे चित्र दिसत आहे.\nवाडा शहरातील नागरिक पाणी समस्याने त्रस्त झाले असून त्यांनी एक दिवसाआड अंघोळीचा पर्याय निवडला आहे. तरीदेखील याचे लोकप्रतिनिधींना काहीही सोयरसुतक नाही, असे चित्र दिसत आहे. वाडा शहराची लोकसंख्या ४० हजाराहून अधिक असून दिवसेंदिवस वाढतच आहे. शहराला प्रामुख्याने वैतरणा नदीतील सिद्धेश्वर बंदाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणी मुबलक पाणी आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीतही भरपूर पाण्याची साठवणूक होत आहे. या साठ्यातून शहरातील इतर नगरांना पाणीपुरवठा सुरळीत होतो. मात्र शिवाजी नगर, शास्त्री नगर, विवेक नगर, सोनार पाडा, शांती नगर, समथॅनगर, विष्णुनगर या नगरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. येथील नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे.\nनगर पंचायतीकडे वेळोवेळी अर्ज, विनंत्या करूनही नेहमीच तांत्रिक कारणे देत दोष दूर करु, लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी आश्वासने दिली जातात. मात्र त्याची पूर्तता केली नसल्याने ही पाणीटंचाई निर्माण झाली आहे.\n– दामोदर पाटील, शिवाजी नगर, रहिवाशी\nया संदर्भात येथील सामाजिक कार्यकर्ते बंड्या सुर्वे यांनी सांगितले की, वाडा शहराची वस्ती वाढल्याने नगरांची संख्याही प्रचंड वाढली आहे. त्यामुळे जुनी पाणी योजना वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यास अपुऱ्या पडत आहेत. त्याकरता प्रत्येक नगरासाठी टाकीपासून स्वतंत्र पाईपलाईन टाकायला हवी. परंतु नगरपंचायत प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्याकारणाने वाडा शहरात पाणीटंचाई जाणवत आहे. पाणीटंचाईमुळे येथील नागरिकांनी आंघोळीला रामराम ठोकला आहे. तर आजूबाजूच्या खेड्यातून नोकरीनिमित्त वाड्यात राहायला आलेल्या रहिवाशांनी वाड्यातील घरे सोडून गावाकडे मुक्कामाला जाण्यास सुरुवात केली आहे.\nसंजय राऊतांसाठी अनुशासनची ऐशी की तैशी करु, आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nराजीव गांधींच्या हत्येसाठी दोषींनी पुरवले होते बॉम्ब\nसुनील गावस्करांकडून तिलक वर्माचे कौतुक; म्हणाले…\nसामाजिक संस्थांकडून न्यायालयात जाण्याचा इशारा\nओबीसी आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला टोला\nभारतातल्या ‘या’ ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य\nजान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट\nशहरातल्या श्वानांचा ‘गेट टू गेदर’, पोलिस श्वानांच्या कसरती; बघा फोटो\nमहेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन\nकारेगाव आरोग्य केंद्राची दुरवस्था; रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टर, कर्मचारीच नाही\nपालघर जिल्हा व्हेंटिलेटरवर; भाजपचा सरकारवर आरोप\nभाईंदर येथे गटारावरील स्लॅब कोसळला\nवसईतील वाल्मिकीनगर समस्यांच्या दुष्टचक्रात\nसमय चौहान हत्या प्रकरण: सुभाषसिंग ठाकूरवर मोक्का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/gazette?page=2", "date_download": "2022-05-18T22:24:42Z", "digest": "sha1:QBVAIF6XJFE4DKLFPHD5ZPQQDH4YWV4E", "length": 3774, "nlines": 103, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "Gazette | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\nअ. जा. व अ. ज. प्रतिबंधक कायदा १९८९ अन्वये दाखल गुन्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/entertainment/bollywood-news/article/famous-kathak-dancer-pandit-birju-maharaj-passed-away-at-the-age-of-83-years/382791", "date_download": "2022-05-18T23:41:57Z", "digest": "sha1:U2YIHGQPNUQOCVASAYFJQSISV2I6FGJ3", "length": 12009, "nlines": 93, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Famous Kathak dancer Pandit Birju Maharaj passed away at the age of 8 Birju Maharaj Passed Away : प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचं 83 व्या वर्षी निधन Famous Kathak dancer Pandit Birju Maharaj passed away at the age of 83 years", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nBirju Maharaj Passed Away : प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचं 83 व्या वर्षी निधन\nFamous Kathak dancer Birju Maharaj Death : प्रसिद्ध कथ्थक (Famous Kathak ) नर्तक (Dancer) पंडित बिरजू महाराज (Pandit Birju Maharaj ) यांचे निधन झाले असून वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पद्मविभूषण पुरस्कार विजेते (Padma Vibhushan Award winners) बिरजू महाराज यांनी रविवारी आणि सोमवारी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला.\nप्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचं निधन |  फोटो सौजन्य: Twitter\nनातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाची माहिती दिली.\nगायक अदनान सामीनंही सोशल मीडिया पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली.\nदेवदास, देढ इश्किया, उमराव जान आणि बाजीराव मस्तानी यांसारख्या चित्रपटांसाठी बिरजू महाराज यांनी नृत्यदिग्दर्शन केलं.\nFamous Kathak dancer Passed Away : मुंबई : प्रसिद्ध कथ्थक (Famous Kathak ) नर्तक (Dancer) पंडित बिरजू महाराज (Pandit Birju Maharaj ) यांचे निधन झाले असून वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पद्मविभूषण पुरस्कार विजेते (Padma Vibhushan Award winners) बिरजू महाराज यांनी रविवारी आणि सोमवारी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. त्यांचे नातू (Grandson) स्वरांश मिश्रा (Swaransh Mishra) यांनी सोशल मीडिया (Social Media) पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. गायक अदनान सामीनंही (Singer Adnan Sami) सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.\nFire on Bachchan Pandey movie set : बच्चन पांडे'च्या सेटवर आग, चित्रपटाच्या पॅचवर्कचे काम सुरू होते-सुदैवाने-कोणतेही नुकसान झाले नाही\n'कहो ना प्यार है' लिहिणारे गीतकार काळाच्या पडद्याआड, अब्राहम अश्क यांचे कोरोनामुळे निधन\nMalaika Arora and Arjun Kapoor : मलायकाची अर्जुन कपूरसोबत लंच डेट, ब्रेकअपच्या बातम्यांना पूर्णविराम\nअदनान सामीने सोशल मीडियावर लिहिले आहे की, \"महान कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाच्या बातमीनं खूप दुःख झालं. आज आपण कलेच्या क्षेत्रातील एक अनोखी संस्था गमावली आहे. त्यांनी आपल्या प्रतिभेने अनेक पिढ्यांना प्रभावित केले आहे. बिरजू महाराज लखनौ घराण्यातील असून त्यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1938 रोजी लखनौ येथे झाला. त्यांचे खरे नाव पंडित बृजमोहन मिश्रा होतं. कथ्थक नर्तक असण्यासोबतच ते शास्त्रीय गायकही होते. बिरजू महाराज यांचे वडील आणि गुरु आच्छान महाराज, काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज हे देखील प्रसिद्ध कथ्थक नर्तक होते. देवदास, देढ इश्किया, उमराव जान आणि बाजीराव मस्तानी यांसारख्या चित्रपटांसाठी बिरजू महाराज यांनी नृत्यदिग्दर्शन केलं.\nयाशिवाय सत्यजित रे यांच्या 'शतरंज के खिलाडी' या चित्रपटातही त्यांनी संगीत दिलं होतं. बिरजू महाराज यांना 1983 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. यासोबतच त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मानही मिळाला आहे. बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड विद्यापीठानेही बिरजू महाराजांना मानद डॉक्टरेट बहाल केली होती. 2012 मध्ये, त्यांना विश्वरूपम चित्रपटातील नृत्य नृत्यदिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 2016 मध्ये, बाजीराव मस्तानीच्या मोहे रंग दो लालने त्यांच्या नृत्यदिग्दर्शनासाठी फिल्मफेअर पुरस्कार जिंकला होता.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nRanbazar trailer launch : प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडितचे बोल्ड सीन्स असलेल्या रान बाजारचा ट्रेलर रिलीज, उत्सुकता शिगेला\nTezaab Remake: अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या चित्रपटाचा होणार रिमेक, निर्माते मुराद खेतानी यांनी दिली माहिती\nMalaika Arjun Wedding: मलायका अरोरा पुन्हा होणार नवरी अर्जुन कपूरशी थाटणार संसार, पाहा लग्नाची तारीख\n75th Cannes Film Festival: कान्स 2022 मध्ये दीपिका पदुकोणची जादू, सब्यसाचीच्या चमकदार साडीमध्ये दिसला रेट्रो लूक\nकमाईच्या बाबतीत उर्फी जावेदसमोर बॉलिवूड सेलिब्रिटी भरतात पाणी\nSSR Case: एक युवा नेता CBIसमोर चौकशीसाठी स्वत: जाण्याची शक्यता, भाजप नेत्याचा दावा\nबी टाऊनच्या कलाकारांनी केले उत्साहात मतदान, इतरांना केले आवाहन\n50 लाख नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी होणार - एकनाथ शिंदे\nसारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी देणार-अजित पवार\nएकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/india-news-international/article/chinas-pla-returns-miram-taron-to-india/384753", "date_download": "2022-05-18T22:28:37Z", "digest": "sha1:BWEFI4YU7HOAQELLJXTBW4FHLBZZ7TZ6", "length": 11390, "nlines": 96, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " China's PLA returns Miram Taron to india चिनी सैन्याने ताब्यात घेतलेल्या तरुण भारतीयाला भारताकडे सोपविले China's PLA returns Miram Taron to india", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nलोकल ते ग्लोबल >\nचिनी सैन्याने ताब्यात घेतलेल्या तरुण भारतीयाला भारताकडे सोपविले\nChina's PLA returns Miram Taron to india : भारतातील अरुणाचल प्रदेशमधून बेपत्ता झालेल्या १७ वर्षांच्या तरुणाला ताब्यात घेतल्याची कबुली चिनी सैन्याने दिली. हा तरुण १८ जानेवारी २०२२ पासून बेपत्ता होता. अखेर या तरुणाला चिनी सैन्याने भारताच्या ताब्यात दिले.\nचिनी सैन्याने ताब्यात घेतलेल्या तरुण भारतीयाला भारताकडे सोपविले\nचिनी सैन्याने ताब्यात घेतलेल्या तरुण भारतीयाला भारताकडे सोपविले\nअरुणाचल प्रदेशमधून बेपत्ता झालेला भारतीय तरुण\n१७ वर्षांचा भारतीय तरुण १८ जानेवारीपासून होता बेपत्ता\nChina's PLA returns Miram Taron to india : नवी दिल्ली : भारतातील अरुणाचल प्रदेशमधून बेपत्ता झालेल्या १७ वर्षांच्या तरुणाला ताब्यात घेतल्याची कबुली चिनी सैन्याने दिली. हा तरुण १८ जानेवारी २०२२ पासून बेपत्ता होता. अखेर या तरुणाला चिनी सैन्याने भारताच्या ताब्यात दिले.\nभारत सरकारने अप्पर सियांग जिल्ह्यातील १७ वर्षांच्या मिराम तारोन (Miram Taron) याची तपासणी सुरू असल्याची माहिती दिली. नियमानुसार वैद्यकीय तपासणीत मिराम सुस्थितीत असल्याची खात्री करुन घेतली जाईल. यानंतर आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून मिरामला घरी जाण्याची परवानगी दिली जाईल.\nयाआधी मिराम बेपत्ता झाल्यावर भारताने हॉटलाइनद्वारे चिनी सैन्याशी संपर्क साधला. सुरुवातीला मिरामविषयी माहिती न देणाऱ्या चीनने काही दिवसांनी त्याला ताब्यात घेतल्याची कबुली दिली.\nमिरामचा मित्र जॉनी येइंग याने दिलेल्या माहितीनुसार चिनी सैन्याच्या पथकाने मिरामचे अपहरण केले होते. पण भारताने तातडीने हालचाली केल्यानंतर चिनी सैन्याने मिरामचा ताबा भारताच्या सैन्याला दिला.\nखासदार तापीर गाओ यांनी मिरामला सुरक्षित घरी आणण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली होती. केंद्र सरकारने मिराम प्रकरणात ठोस माहिती आधारे वेगाने हालचाली सुरू केल्या. यानंतर चिनी सैन्याने मिरामला ताब्यात घेतल्याचे सांगितले. प्रजासत्ताक दिनी भारताने मिरामसाठी पुन्हा एकदा चिनी सैन्याशी हॉटलाइनवरुन संपर्क साधला. यावेळी मिरामचा ताबा कोणत्या वेळी आणि कोणत्या ठिकाणी भारतीय सैन्याला दिली जाईल याची माहिती चिनी सैन्याने दिली. भारताने दबाव कायम ठेवला. अखेर चिनी सैन्याने मिरामला भारतीय सैन्याकडे सोपवले.\n आता QR कोडद्वारे पटवा खऱ्या आणि बनावट औषधांची ओळख, लागू होणार नवा नियम...\nquarantine in metal boxes : चीनमध्ये संस्थात्मक विलगीकरणाच्या नावाखाली कोट्यवधींना धातुच्या बंद खोल्यांमध्ये कोंडले\nTata Group | 'आयपीएल'मध्ये टाटांचा पॉवर प्ले...व्हिवोऐवजी आता टाटा 'आयपीएल'चे प्रायोजक\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nRajiv Gandhi Assassination case: सर्वोच्च न्यायालयाने राजीव गांधींच्या मारेकऱ्याला का सोडले, समजून घ्या त्याच्या मागची कहाणी\nदिल्लीच्या नायब राज्यपालांनी दिला राजीनामा\nTamil Nadu Bus Accident : तमिळनाडूत दोन बसेसचा भीषण अपघात, ३० जण जखमी, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल\nज्ञानवापीचा नवा Video Viral, व्हिडीओत नंदी-शिवलिंग एका रांगेत\nOBC Reservation : मध्य प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसींना राजकीय आरक्षण मंजुर\nTamil Nadu Bus Accident : तमिळनाडूत दोन बसेसचा भीषण अपघात, ३० जण जखमी, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल\nशिवलिंग सुरक्षित करा, पण..., ज्ञानवापीवर सुप्रीम कोर्टच्या आदेशातील 3 मोठ्या गोष्टी\nमौलाना तौकीर रझा म्हणाले - हिंदू धर्माची होतेय थट्टा, कारंजे आणि शिवलिंग यातील फरक माहित नाही, असे शिवलिंग सर्वत्र सापडेल\nपाकिस्तान : कराचीत बॉम्बस्फोट, एक ठार आणि १३ जखमी\n50 लाख नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी होणार - एकनाथ शिंदे\nसारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी देणार-अजित पवार\nएकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/inflation-soared-after-petrol-now-diesel-crosses-hundreds/", "date_download": "2022-05-18T23:45:17Z", "digest": "sha1:WDG3X7NDEAC5EVFIBTBRHSWVOAPNGTSB", "length": 6006, "nlines": 69, "source_domain": "analysernews.com", "title": "महागाईचा मोठा भडका, पेट्रोलनंतर आता डिझेल शंभरीपार", "raw_content": "\nमहागाईचा मोठा भडका, पेट्रोलनंतर आता डिझेल शंभरीपार\nनवी दिल्ली : देशात सलग आठव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे प्रत्येकी ८० पैशांची वाढ झाली आहे. नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर १०१.०१ रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेल ९२.२७ रुपये प्रति लिटर झाले आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर ११५.८८ रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलचा दर वाढून १००.१० रुपये झाला आहे.\nदेशात गेल्या नऊ दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये आठवेळा वाढ झाली आहे. २२ मार्चनंतर केवळ २४ मार्च रोजी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर होते. गेल्या नऊ दिवसांमध्ये इंधनाचे दर तब्बल सहा रुपयांनी महाग झाले आहेत. नव्या दरानुसार मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचे दर हे 100 रुपयांपेक्षा अधिक आहेत.\nपेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकरे तपासा\nइंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.\nआजचे पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकताय. SMS च्या माध्यमातून देखील तुम्हाला नेहमीचे दर कळू शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून ९२२४९९२२४९ या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे.\nशहरातील बांधकामे बंद राहण्याची शक्यता; बिल्डींग कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा संपाचा ईशारा\nऔरंगाबादेत युवा सेनेच्या मेळाव्यानंतर दोन गटात राडा\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील २१ मेची सभा रद्द\nराहुल गांधींना नेत्यांऐवजी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट; हार्दिक पटेलचा निशाणा\nशिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एआयएमआयएमच्या प्रवक्त्याला अटक\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा तडकाफडकी राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nashik/news/sameer-bhujbal-arranged-quarantine-place-in-bhujbal-knowledge-city-hostel-in-nashik-127263312.html", "date_download": "2022-05-19T00:00:34Z", "digest": "sha1:JJSITSG6ZKECGSCLHQUNNCNBNPYPX3OV", "length": 7238, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "समीर भुजबळ यांच्या पुढाकाराने कोरोनासाठी भुजबळ नॉलेज सिटीच्या विद्यार्थी वसतिगृहात पोलिसांसाठी विलगीकरणाची व्यवस्था | Sameer Bhujbal arranged quarantine place in bhujbal knowledge city hostel in nashik - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनाशिक:समीर भुजबळ यांच्या पुढाकाराने कोरोनासाठी भुजबळ नॉलेज सिटीच्या विद्यार्थी वसतिगृहात पोलिसांसाठी विलगीकरणाची व्यवस्था\nआडगाव स्थित मेट भुजबळ नॉलेज सिटी कॉलेज जवळच नाशिक ग्रामीण पोलिसांचे मुख्यालय आहे\nकोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव नाशिक जिल्ह्यात वाढत असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस मात्र 24 तास आपले कर्तव्य बजावत आहे. या पोलिसांसाठी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या सुचनेनुसार मेट भुजबळ नॉलेज सिटीचे संचालक समीर भुजबळ यांनी मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या विद्यार्थी वसतिगृहाचे रुपांतर पोलिस विलगीकरण कक्षात केले आहे. याठिकाणी जवळपास 75 फ्लॅटची व्यवस्था करण्यात आली असून सुमारे 350 पोलिस व त्यांच्या कुटुंबियांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.\nआडगाव स्थित मेट भुजबळ नॉलेज सिटी कॉलेज जवळच नाशिक ग्रामीण पोलिसांचे मुख्यालय आहे. त्यामुळे नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक डॉ.आरती सिंह व पोलीस उपअधीक्षक शामकुमार निपुंगे यांनी लॉकडाऊनच्या काळात आपले कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांची नियमित तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने विलगीकरण कक्षात ठेवण्याची व्यवस्था व्हावी यासाठी मेट भुजबळ नॉलेज सिटीचे वसतिगृह उपलब्ध व्हावे अशी मागणी केली होती.\nत्यानंतर तात्काळ छगन भुजबळ यांच्या सुचनेनुसार मेट भुजबळ नॉलेज सिटीचे संचालक समीर भुजबळ यांनी मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या विद्यार्थी वसतिगृहात पोलिस विलगीकरण कक्षासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत याठिकाणी 75 फ्लॅटची व्यवस्था करून देण्यात आली आहे.\nमेट भुजबळ नॉलेज सिटीच्या वतीने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असतात तसेच आवश्यक त्यावेळी कुठल्याही सामाजिक कार्यात मदतीसाठी ते सदैव तत्पर असतात. कोरोनाच्या कालवधीत सुद्धा मेट भुजबळ नॉलेज सिटीचे विद्यार्थी व संचालकाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चोवीस तास सेवा बजावत असणाऱ्या पोलिसांच्या मदतीसाठी मेट भुजबळ नॉलेज सिटीचे संचालक, व्यवस्थापक व कर्मचारी पुढे सरसावले असून नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वतीने मागणी करण्यात आल्यानंतर तात्काळ विलगीकरण कक्षासाठी विद्यार्थी वसतिगृहातील ७५ फ्लॅटची व्यवस्था करून देण्यात आली असून याठिकाणी 350 पोलिस कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या वसतीगृहात पोलिसांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-aadhaar-card-ragistration-in-anganwadi-3615280-NOR.html", "date_download": "2022-05-19T00:20:35Z", "digest": "sha1:5HVAQ4HUQU4PIIRPU3CB6FONLPSYEJGI", "length": 4904, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "‘आधार’ची नोंदणी अंगणवाडी क्षेत्रात | aadhaar card ragistration in anganwadi - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n‘आधार’ची नोंदणी अंगणवाडी क्षेत्रात\nमुंबई - आधार कार्ड क्रमांकाचा भविष्यातील उपयोग पाहता राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांवर त्यांच्या कार्यक्षेत्रातील माता, किशोरी व बालकांची माहिती विविध नोंद वह्यात भरताना त्यांचा आधार कार्ड क्रमांक नोंद करण्याचा निर्णय शनिवारी राज्य सरकारने घेतला आहे.\nराज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये माता, किशोरी शक्ती योजना, सबला योजनेतील लाभार्थी व बालकांची म्हणजेच गर्भवती स्त्रिया, स्तनदा माता, 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके व किशोर अशी नोंद विविध रजिस्टरमध्ये करताना प्रत्येक गर्भवती स्त्रिया, स्तनदा माता, किशोरी व शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचा आधार कार्ड क्रमांक नोंदवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हाच आधार कार्ड क्रमांक आरोग्य विभागात आरोग्य सेवा दिल्यानंतर बालकांना देण्यात येणार आहे. त्यामुळे लसीकरण, जीवनसत्त्व-अ, जंतनाशक गोळ्या, औषधी इत्यादी जर बालकांना वयोगटाप्रमाणे दिल्या नसतील किंवा अपु-या दिल्या असतील तर त्या सर्व सेवा देण्यासाठी या आधार क्रमांकामुळे पाठपुरावा करता येणार आहे. बालक जर अतितीव्र कमी वजनाचे वा मध्यम तीव्र वजन गटातील असेल तर ग्राम बालविकास केंद्र किंवा बाल उपचार केंद्र इत्यादी ठिकाणी विशेष सेवा देण्यासाठी तसेच नियोजन आणि संनियत्रण करण्यासाठीही आधारकार्ड क्रमांक महत्वाचा ठरणार आहे.\nत्यामुळे अंगणवाडी केंद्रातील एकूण किती लाभार्थ्यांना आधार कार्ड क्रमांक मिळाला हे लक्षात येईल व उर्वरितांसाठी तशी व्यवस्था महसूल विभागामार्फत करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचे महिला आणि बालविकास विभागाच्या एका अधिका-याने सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtracrimewatch.com/2020/12/10/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2022-05-19T00:12:56Z", "digest": "sha1:W6IFJCV3BGKDNBDI7RNVUKHSMRCG4DIZ", "length": 7816, "nlines": 51, "source_domain": "maharashtracrimewatch.com", "title": "कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे -", "raw_content": "\nYou are here: Home / राज्य / कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री उ...\nकोयना जलविद्युत प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nरत्नागिरी: आधुनिक महाराष्ट्राच्या विजेच्या स्वयंपूर्णतेसाठी कोयना विद्युत प्रकल्पाचे योगदान महत्त्वाचे आहे. आगामी काळात या प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोयना विद्युत प्रकल्प टप्पा चार विद्युतगृहाच्या पाहणी दरम्यान दिली.\nयावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, परिवहन व संसदीय कार्यमंत्री अनिल परब, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री (गृह) शंभूराज देसाई, सर्वश्री आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम, वीज निर्मिती कंपनीचे कार्यकारी संचालक संजय खंडारे, कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय मोहिते, रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा, रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग, मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.\nकोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी कोयना नदीवर धरण बांधून पाणी अडविले आहे. या प्रकल्पाचे चार टप्पे आहेत. जास्त मागणीच्यावेळी सर्व मिळुन या टप्प्यातून 1920 MW वीज निर्मिती केली जाऊ शकते. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (म.रा.वि.मं./MSEB) या कंपनीच्या विद्यमाने चालविला जातो. हेळवाक जवळील देशमुखवाडी येथे या प्रकल्पाचा चौथा टप्पा तयार करण्यात आला आहे. सह्याद्री डोंगराच्या पोटात ३०० मीटर खोलीवर हा टप्पा आहे. या टप्प्यातून लेक टॅपिंग पद्धतीने १००० MW (मेगावॉट) वीज निर्मिती केली जाते.\nजलविद्युत केंद्राच्या पाहणीच्यावेळी प्रकल्पाविषयीचे सादरीकरण करण्यात आले. पाहणीवेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक तांत्रिक बाबी अभियंत्यांकडून माहिती करून घेतल्या. जलविद्युत प्रकल्पाच्या पाहणीपूर्वी उपस्थित सर्वांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.\n३१ डिसेंबरपूर्वी नोंदणी केल्यास पुढील चार महिने मुद्रांक सवलत.\nनगरपालिका-नगरपंचायतींच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध करुन देणार- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात\nबेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या तरुणाला अटक, एक पिस्तुल व एक जिवंत काडतुस जप्त\nकोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आवाहन\nराज्यात शनिवारपासून शासकीय रुग्णालयांमधील... मोशीत मटका जुगार अड्यावर पोलिसांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtracrimewatch.com/2021/04/03/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-05-18T22:32:57Z", "digest": "sha1:ZJB5Q3YDMN2VF5GKBUOXI6GMSAYLMFTG", "length": 6237, "nlines": 50, "source_domain": "maharashtracrimewatch.com", "title": "आम्ही गाववाले आहोत, तुझ्याकडे बघतो’ अशी धमकी देत दोन टँकर चालकांकडून दुचाकीस्वाराला बेदम मारहाण -", "raw_content": "\nYou are here: Home / क्राईम / आम्ही गाववाले आहोत, तुझ्याकडे बघतो’ अशी धमकी देत दोन टँकर चालकांकडून दुचाकीस्वा...\nआम्ही गाववाले आहोत, तुझ्याकडे बघतो’ अशी धमकी देत दोन टँकर चालकांकडून दुचाकीस्वाराला बेदम मारहाण\nपिंपरी चिंचवड: भर रस्त्यात दोन टँकर उभे करून एकमेकांसोबत बोलत असलेल्या टँकर चालकांना दुचाकीचा होर्न वाजवून टँकर बाजूला घेण्यास सांगितल्याने दोघांनी मिळून दुचाकीस्वार तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 31) रात्री जाधववाडी चिखली येथे घडली.\nरामकृपाल धुरणसिंग मरकाम (वय 25), शुभम सुरेश बोराटे (वय 27, दोघे रा. जाधववाडी, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. याबाबत रुपेश दिगंबर यादव (वय 27, रा. जाधववाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यादव हे बुधवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास मेडिकल मधून औषधे आणण्यासाठी दुचाकीवरून जात होते. ते जाधववाडी येथील ऐश्वर्यम हमारा माढा सोसायटी येथे आले असता दोन्ही टँकर चालक आरोपी टँकर भर रस्त्यात उभे करून एकमेकांसोबत बोलत होते. त्यावेळी यादव यांनी दुचाकीचा होर्न वाजवून टँकर बाजूला घेण्यास सांगितले. याचा राग आल्याने ‘आम्ही गाववाले आहोत, तुझ्याकडे बघतो’ अशी धमकी देत शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी रामकृपाल याने लोखंडी रॉडने तर आरोपी शुभम याने लाकडाने मारून फिर्यादी यादव यांना जखमी केले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.\nब्रेक दि चेनचा पहिला बळी 'आमची दुकानं बंद, सरकार, कसं भागवायचं 'आमची दुकानं बंद, सरकार, कसं भागवायचं' म्हणत उस्मानाबादमध्ये सलून चालकाची...\nराज्य सरकारचं Mission Begin Again; आजपासून राज्यात जमावबंदी; रात्री 8 वाजल्यापासून 'हे' कडक निर्बंध ...\n‘इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून कोकणच्या विकासासाठी बांधिल – उपमुख्यमंत्री अजित पवार\nभरधाव वेगात स्कॉर्पिओ चालकाचा ताबा सुटला,दुचाकीस्वाराचा मृत्यू\nरायगड प्राधिकरणामार्फत दुर्गराज... पत्नीसोबत सुरू असलेल्या कौटुंबीक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/coronavirus-latest-news/corona-virus-is-more-than-20000-years-old-and-already-infected-many-people-on-earth-research-revealed-data-rm-570861.html", "date_download": "2022-05-18T23:09:02Z", "digest": "sha1:OBWXAWA6RXC4RAWEBUIT7A5MGP62LSWZ", "length": 9100, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "धक्कादायक माहिती समोर! 20 हजार वर्षं जुना आहे कोरोना विषाणू, यापूर्वीही पृथ्वीवर घातलंय थैमान – News18 लोकमत", "raw_content": "\n 20 हजार वर्षं जुना आहे कोरोना विषाणू, यापूर्वीही पृथ्वीवर घातलंय थैमान\n 20 हजार वर्षं जुना आहे कोरोना विषाणू, यापूर्वीही पृथ्वीवर घातलंय थैमान\nकोरोना विषाणू (Corona Virus) तब्बल 20 हजार वर्षांहून अधिक जुना असल्याचा धक्कादायक खुलासा एका संशोधनातून समोर आला आहे.\nअंटार्क्टिकामध्ये 4 महिन्यांची काळोखी रात्र सुरू, पण शास्त्रज्ञ का झालेत खुश\nअभिनेता अक्षय कुमार पुन्हा कोरोनाच्या विळख्यात; वर्षभराने पुन्हा व्हायरसने गाठलं\nसगळीकडे व्हायरल होणाऱ्या Black Hole च्या फोटोमागचं सत्य माहितीय का\nदोन वर्षांत पहिल्यांदाच कोरोना बाधित आढळल्याने खळबळ,पूर्ण उत्तर कोरियात Lockdown\nनवी दिल्ली, 26 जून: SARS-CoV-2 मुळे पसरलेल्या कोविड-19 साथीनं (Corona pandemic) सध्या जगभर थैमान घातलं आहे. आतापर्यंत संपूर्ण जगात 38 लाखाहून अधिक लोकांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू (Corona patients deaths) झाला आहे. कोरोना विषाणूचा उद्भाव अलीकडेच चीनमध्ये झाला असावा, असा आपला समज आहे. पण कोरोना विषाणू तब्बल 20 हजार वर्षांहून अधिक जुना असल्याचा धक्कादायक खुलासा एका संशोधनातून (Research) समोर आला आहे. एवढंच नव्हे, तर कोरोना विषाणूनं यापूर्वीही वेगळ्या रुपात अशाचप्रकारे संपूर्ण जगभर थैमान घातलं होतं. त्यावेळीही असंख्य लोकांचा मृत्यू कोरोना विषाणूमुळे झाला होता. याबाबतच संशोधन अलीकडेच 'करंट बायोलॉजी' या मासिकात प्रकाशित करण्यात आलं आहे. या संशोधनानुसार, कोरोना विषाणूचा उद्भाव 20 हजार वर्षांपूर्वीचा आहे. याबाबतचे अवशेष आधुनिक चीन, जपान आणि व्हियतनाममधील नागरिकांच्या डीएनएमध्ये सापडल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. आधुनिक लोकसंख्येतील 42 जनुकांमध्ये कोरोना विषाणूचे अनुवांशिक घटक सापडले आहेत. यामध्ये MERS आणि SARS या विषाणूंचा देखील समावेश आहे. यामुळे मागील वीस वर्षात अनेक घातक रोगांचा उद्भाव झाल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. कोरोना विषाणूसारख्या साथीशी भविष्यात कशाप्रकारे लढता येईल, याचा माहिती आपल्याला इतिहासात सापडेलेल्या आनुवांशिक घटकांमुळे होऊ शकते, असंही या संशोधनात म्हटलं आहे. संबंधित साथीचे आजार मानवी इतिहासा एवढेच जुने आहेत. यापूर्वीही मानव जातीनं अनेक जागतिक महामारीचा सामना केला आहे. या संशोधनासाठी जगभरातील 26 देशातील 2,500 लोकांचे जनुके संशोधनासाठी घेण्यात आले होते. मानवाच्या शरीरात 42 वेगवेगळ्या जनुकांमध्ये कोरोना विषाणूच्या कुटुंबाचे अंश आढळले आहेत. हेही वाचा-Delta plus चा धोका वाढत असताना पुण्यात तातडीने सुरू झालं मोठं काम जवळपास 25 हजार वर्षांपूर्वी आशिया खंडातील लोकांचे पूर्वज पहिल्याचा कोरोना विषाणूच्या संपर्कात आले होते. संबंधित 42 आनुवंशिक घटक प्रामुख्याने फुफ्फुसांमध्ये आढळतात. ज्यामुळे कोविड -19 विषाणू फुफ्फुसासाठी सर्वाधिक घातक ठरत आहे. हे आनुवंशिक घटक सध्याच्या साथीच्या रोगासाठी कारणीभूत असणाऱ्या SARS-Cov-2 या विषाणूच्या थेट संपर्कात येतात, याची पुष्टीही संशोधकांनी केली आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/dont-drag-us-into-the-shiv-sena-bjp-debate-say-praful-patel-mhss-427468.html", "date_download": "2022-05-18T22:12:06Z", "digest": "sha1:2FSXA7EAG55OKOZW6NX6YTKHC2T22AMR", "length": 8232, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शिवसेना-भाजपच्या वादात आम्हाला ओढू नका, राष्ट्रवादीच्या नेत्याचा सल्ला – News18 लोकमत", "raw_content": "\nशिवसेना-भाजपच्या वादात आम्हाला ओढू नका, राष्ट्रवादीच्या नेत्याचा सल्ला\nशिवसेना-भाजपच्या वादात आम्हाला ओढू नका, राष्ट्रवादीच्या नेत्याचा सल्ला\n'भारतरत्न देऊन सरकार कोणाचा सन्मान करत असेल त्यात वाद उपस्थित करणे योग्य नाही. देशात अनेक महापुरुष होऊन गेले आहेत'\nBREAKING : पोलिसांना मिळणार मुंबईत 50 लाखांमध्ये घर, राज्य सरकारची घोषणा\nमहाराष्ट्रातही OBC आरक्षणासह निवडणुका SC च्या निर्णयानंतर भुजबळांचं मोठं विधान\nपंकजा मुंडेंच्या टोमण्याला आदित्य ठाकरेंनी 'या' शब्दात दिलं उत्तर\nमुंबईतील प्रभाग रचनेवरुन काँग्रेस नाराज, नाना पटोलेंचं थेट शिवसेनेला आव्हान\nशिर्डी, 04 जानेवारी : शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत एकत्र येऊन सरकार स्थापन केलं. त्यानंतर भाजपचे नेते सावरकरांच्या मुद्दावर सेनेवर निशाणा साधत आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी भाजपची कानउघडणी केली आहे. शिवसेना आणि भाजपात जो आधीपासून वाद होता, त्यात आम्हाला उगाच ओढू नका, असा सल्ला पटेल यांनी दिला. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आज शिर्डीमध्ये साईंच्या दर्शनाला आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपला सल्लावजा टोला लगावला. 'भारतरत्न देऊन सरकार कोणाचा सन्मान करत असेल त्यात वाद उपस्थित करणे योग्य नाही. देशात अनेक महापुरुष होऊन गेले आहेत. त्यांना भारतरत्न देण्याबाबत वाद होऊ नये अशी आमची भूमिका आहे' असं पटेल म्हणाले. तीन पक्षाचे सरकार असल्याने सुरुवातीला छोटया मोठ्या समस्या उद्भवत असतात .सर्व आमदारांना मंत्रिपद देणे शक्य नाही. जे शक्य आहे ते तिनही पक्ष करतायत. सोमवार पर्यंत सर्व मंत्री आपल्या खात्याचा कारभार सांभाळतील असा विश्वास प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. तर किमान समान कार्यक्रमावर तिनही पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे वीर सावरकर यांच्या मुद्यावरून सरकारवर काही परिणाम होणार नाही. हे सरकार पाच वर्ष चालेल असंही पटेल म्हणाले. वीर सावरकरांचा बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमी सन्मानच केलेला आहे. त्यामुळे सावरकारांच्या नातवाची भेट उद्धव ठाकरे नाकारतील असं वाटत नाही, असंही पटेल यांनी सांगितलं. शरद पवार यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. शरद पवारांनी काही वरिष्ठ नेत्यांना गृहमंत्री पदाबद्दल विचारले तेव्हा त्यांनी इतर खाते मागितले यापेक्षा वेगळा अर्थ लावू नये, असं मतही पटेल यांनी व्यक्त केलं. नुकतेच शरद पवारांनी राष्ट्रवादीत गृहमंत्रिपद घेण्यास कोणीही इच्छुक नसल्याचं म्हटलं होत त्यावर प्रफुल्ल पटेल यांनी ही प्रतिक्रिया दिली.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:59.95.10.67", "date_download": "2022-05-19T00:15:13Z", "digest": "sha1:RA2IETM7RBWSYNHADJTXGGABIL33ADIO", "length": 6411, "nlines": 49, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:59.95.10.67 - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nआपण मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद.जर आपण केवळ (प्रायोगिक) संपादनाचा प्रयत्न केला असेल तर तो यशस्वी झाला असे दिसते.\nआम्ही आपणास सूचित करू इच्छितो की, आपण सध्या विकिपीडियाचे सदस्य नसल्यामुळे आपला सध्याचा सहभाग संपूर्ण 'अनामिक' स्वरूपाचा न राहता आपल्या संगणकाचा IP पत्ता येथील पानांवर नोंदवला जातो.\nआम्ही तुम्हाला सुचवू इच्छितो की आपण विकिपीडियाचे सदस्य व्हा. त्यामुळे आपली वैयक्तिक चर्चा, पसंती, पहार्‍याची सूची, योगदान इत्यादींची सहज नोंद होते. विकिपीडियावर संपादन करणे, संचिका चढवणे, संकेत स्थळांचा उल्लेख करणे सोपे होते. विकिपीडियावरील विविध सोयीचा फायदा आपल्याला मिळतो.\nआपण \"नवीन नोंदणी किंवा प्रवेश करा\" या दुव्याचा उपयोग करून आपण आपले खाते उघडून सहकार्य कराल असा विश्वास आहे. विकिपीडियाची अधिक माहिती मदत मुख्यालय येथे उपलब्ध आहे व काही मदत लागल्यास कृपया मदतकेंद्राला भेट द्या. आपण {{helpme}} हा कोड आपल्या चर्चापानावर ठेवल्यास, आमचे संपादक स्वत: आपल्याशी संपर्क साधतील. कृपया विकिपीडियावर संपर्क साधताना चार (~~~~); वापरुन आपली सही नोंदवावी..कृपया आमचा हा साहाय्य देण्याचा प्रयत्न आपल्याला कितपत उपयूक्त वाटला ते चावडीत नोंदवा \nहे बोलपान अशा अज्ञात सदस्यासाठी आहे ज्यांनी खाते तयार केले नाही आहे किंवा त्याचा वापर करत नाही आहे. त्याच्या ओळखीसाठी आम्ही आंतरजाल अंकपत्ता वापरतो आहे. असा अंकपत्ता बऱ्याच लोकांच्यात एकच असू शकतो जर आपण अज्ञात सदस्य असाल आणि आपल्याला काही अप्रासंगिक संदेश मिळाला असेल तर कृपया खाते तयार करा किंवा प्रवेश करा ज्यामुळे पुढे असा गैरसमज होणार नाही.\nया पानातील शेवटचा बदल १६ मार्च २००८ रोजी १५:४२ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2022/04/04/following-raj-thackeray-from-narayan-rane/", "date_download": "2022-05-18T23:56:00Z", "digest": "sha1:ICZHYTZT4MDYOEHQLD7WX5E45I7ISRJT", "length": 9036, "nlines": 74, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "नारायण राणेंकडून राज ठाकरेंची पाठराखण - Majha Paper", "raw_content": "\nनारायण राणेंकडून राज ठाकरेंची पाठराखण\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / केंद्रीय मंत्री, नारायण राणे, मनसे प्रमुख, राज ठाकरे / April 4, 2022 April 4, 2022\nमुंबई – गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानातील मनसेच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली. दरम्यान, त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. राज ठाकरेंनी महाविकास आघाडीमधील दोन प्रमुख घटकपक्ष असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. राज्यामध्ये या भाषणानंतर सत्ताधारी विरुद्ध विरोधक म्हणजेच भाजप आणि मनसे असे दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे. या भाषणावर वेगवेगळे नेते व्यक्त होत असतानाच कोकणामध्ये शिवसेनेसोबत ३६ चा आकडा असणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विटवरुन राज यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे.\nगुढी पाडव्याच्या मुहूर्तावर श्रीयुत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारचा पंचनामा केला. महाराष्ट्रातील वास्तववादी चित्र त्यांनी सांगितले, हे काही जणांना झोंबले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिल्या.\nयासंदर्भात तीन ट्विट राणे यांनी केले असून त्यामधून त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधतानाच राज यांनी भाषणातून वास्तव दाखवल्याचे म्हटले आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर श्रीयुत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारचा पंचनामा केला. महाराष्ट्रातील वास्तववादी चित्र त्यांनी सांगितले, हे काही जणांना झोंबले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिल्या, असा टोला राणेंनी पहिल्या ट्विटमधून लगावला आहे.\n२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपाची युती फिसकटल्याच्या मुद्द्यावरुनही राणेंनी शिवसेनेने केलेली ही गद्दारी हिंदुत्वासोबतची होती असे म्हटले आहे. ज्यांनी आयुष्यभर स्वार्थी, सोयीने सत्ता मिळवली त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया द्यावी, हे ही एक आश्चर्य आहे. २०१९ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी गद्दारी केली त्याहीपेक्षा मोठी गद्दारी हिंदुत्वाशी असल्याचे राणे म्हणाले आहेत.\nपदासाठी, पैशासाठी गद्दारी करणाऱ्यांनी राज ठाकरेंना कितीही उत्तर दिले असले, तरी 'गद्दारी ती गद्दारीच'. हे निष्ठेचे राजकारण नाही, हे पद आणि सत्तेसाठीचे राजकारण आहे.\nतसेच, पदासाठी, पैशासाठी गद्दारी करणाऱ्यांनी राज ठाकरेंना कितीही उत्तर दिले असले, तरी ‘गद्दारी ती गद्दारीच’. हे निष्ठेचे राजकारण नाही, हे पद आणि सत्तेसाठीचे राजकारण असल्याचे म्हणत नारायण राणेंनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2022/04/08/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95/", "date_download": "2022-05-18T22:40:28Z", "digest": "sha1:IQFCZNU3RLJVNHR2BW7NUT3ZVHTRKJBY", "length": 7034, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "युक्रेनसाठी मोदींनी सुरक्षा हमीदार बनावे- झेलेन्स्की - Majha Paper", "raw_content": "\nयुक्रेनसाठी मोदींनी सुरक्षा हमीदार बनावे- झेलेन्स्की\nआंतरराष्ट्रीय, मुख्य, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / झेलेन्सी, मोदी, युक्रेन, युद्ध, रशिया, सुरक्षा हमीदार / April 8, 2022 April 8, 2022\nरशिया युक्रेंन युद्ध सुरु झाल्यास आता ४३ दिवस लोटले असताना युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांची भारतीय न्यूज चॅनलला दिलेली मुलाखत चर्चेत आली आहे. यात झेलेन्स्की यांनी भारताचे पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनसाठी सुरक्षा गॅरंटर बनावे अशी मागणी केली आहे. झेलेन्स्की यावेळी रशिया आणि भारत यांच्या संबंधांविषयी बोलताना म्हणतात, भारताचे सोविएत युनियनबरोबर संबंध होते, रशिया बरोबर नाही. मोदींनी युक्रेनसाठी सुरक्षा हमीदार बनावे आणि युक्रेन रशिया करारात रशियाकडून कराराचे उल्लंघन केले गेले तर रशियाचा विरुद्ध उभे राहावे. भारताला युक्रेन आणि रशिया दोघांच्या संबंधात संतुलन ठेवणे अवघड आहे.\nझेलेन्स्की पुढे म्हणतात, संयुक्त राष्टांकडून आमची पूर्ण निराशा झाली आहे. ते नुसते बोलतात आणि नुसती चिंता दाखवितात. रशियाविरुद्ध घातले गेलेले अर्धे निर्बंध निरुपयोगी आहेत. प्रतिबंध घालताना ते अण्वस्त्रा सारखे, अत्याधुनिक हत्यारांप्रमाणे तेज हवेत, नुसता देखावा नको. युक्रेनचे समर्थन करताना रशियाबरोबरचे आर्थिक संबंध सुरूच ठेवले जात आहेत. दुसरा पक्ष कमजोर असेल तर शक्तीशाली पक्ष कोणत्याही बळाचा वापर करण्यास धजावतो. त्यामुळे या युद्धात अण्वस्त्रांचा वापर होऊ शकतो.\nजगाला खरोखर या युद्धाचा अंत व्हावा असे वाटत असेल तर आम्हाला प्रचंड शस्त्रे पुरवली गेली पाहिजेत. आम्हाला रशियाचा कोणताही भाग जिंकायचा नाही पण आमचीच जमीन परत मिळवायची आहे. आम्ही माघार घेणार नाही. आमच्या ज्या ज्या शहरांवर रशियाने कब्जा केला आहे ती आम्हाला परत मिळवायची आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/gazette?page=3", "date_download": "2022-05-18T22:26:11Z", "digest": "sha1:QDXCRIF56A5DDJCZN6D32LMX2TNJFFPP", "length": 3774, "nlines": 103, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "Gazette | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\nअ. जा. व अ. ज. प्रतिबंधक कायदा १९८९ अन्वये दाखल गुन्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-aurangabad-clean-on-mhausur-kitta-news-in-marathi-5085542-NOR.html", "date_download": "2022-05-18T23:42:18Z", "digest": "sha1:ELTZI2BJG22J5T3VUFQXQKPYVFRQAKSO", "length": 9553, "nlines": 82, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "भास्कर ग्राउंड रिपोर्ट: म्हैसूरचा कित्ता, तरच औरंगाबादही स्वच्छ! | Aurangabad Clean on Mhausur Kitta News in Marathi - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभास्कर ग्राउंड रिपोर्ट: म्हैसूरचा कित्ता, तरच औरंगाबादही स्वच्छ\nथेट म्हैसूरहून : शहर स्वच्छतेची वैशिष्ट्ये\nप्राचीन महालांच्या झरोक्यांतून डोकावणारा सांस्कृतिक वारसा, नगररचनेची ऐतिहासिक मांडणी आणि पर्यटनाच्या नकाशावरील वेगळी ओळख. औरंगाबाद आणि म्हैसूर तसे सारखेच. पण वर्तमानात तफावत. अदमासे अौरंगाबादएवढ्याच म्हणजे १२ लाख लोकसंख्येचे म्हैसूर स्वच्छतेत नंबर वन आहे, तर स्मार्ट सिटी होण्याची स्वप्ने पाहणारे औरंगाबाद १९० व्या स्थानी आहे. आमचे वार्ताहर आनंद चौधरी यांनी म्हैसूरला जाऊन केलेले वार्तांकन...\nम्हैसूर नंबर वन, ५२२ लोकांमागे एक कर्मचारी\n1. कल्चर व मानसिकता : स्वच्छता म्हैसूरचे कल्चर, सक्ती नाही\n१८६२ मध्ये पालिका. १०५ वर्षांपूर्वी १९१० मध्ये भूमिगत गटारे. १९०८ मध्ये शहरात पथदिवे. २०१० मध्ये म्हैसूर दुसरे. पाच वर्षांत चंदिगडला मागे टाकून पहिले स्थान मिळवले.\nम्हैसूर पालिकेचे बजेट ८०० कोटी. जनतेला स्वच्छता शुल्क लागत नाही. पालिका तत्पर आहे, तेवढेच येथील लोकही स्वच्छतेचे भोक्ते आहेत.\n२.५ लाख घरांत ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी हिरवे, लाल डस्टबिन दिले. ओल्या कचऱ्यातून खत किंवा बायोगॅस निर्मिती केली जाते.\n2.कार्य आणि देखरेख : घरोघरी जाऊन १०० टक्के कचरा जमा\nम्हैसूरमध्ये रोज घरोघर १०० टक्के कचरा गोळा होतो. २२९३ सफाई कामगारांसोबत अ व ब दर्जाच्या ६० अधिकाऱ्यांची टीम सकाळी ६ ते १.३०पर्यंत फील्डवर असते.\nअ श्रेणीतील ४५ रस्ते व १२ सर्कल्सची रोज स्वच्छता. ब श्रेणीतील ७० रस्ते एक दिवसाआड स्वच्छ.\nक श्रेणीतील १५० रस्ते आठवड्यातून एकदा स्वच्छ केले जातात.\n३. आरोग्य निरीक्षक ४. पर्यावरण अभियंता ५. महसूल निरीक्षक\n3. पायाभूत सुविधा : तक्रारींचाही तत्काळ निपटारा\nजीपीएसयुक्त २० डंपर, २६ टिप्पर, २ काँपेक्ट्रस वााहनांसह ३६६ गाड्या ४०२ टन कचरा जमवतात. रात्री स्वीपिंग मशीनने रस्त्यांची स्वच्छता होते.\nड्रेनेजसाठी 3 जेटलिंग मशीन, ४ डी सिल्टिंग, सेसपुल क्लीनर मशीन, २३ रोडिंग मशीन, २३ टाटा अॅस वाहन व २५९ कर्मचारी. यूजीडीच्या प्रश्नी २३ पथके २४ तास सज्ज.\nस्वच्छता तक्रारींवर अभय हा रॅपिड अॅक्शन फोर्स. ड्रेनेज तुंबल्यास १० एचपीचे सक्शन पंप, इलेक्ट्रिक कटर, हॅमर, टूल किटसह फोर्स हजर.\nऔरंगाबाद: ७५० लोकांमागे एक कर्मचारी, नियम ५०० लोकसंख्येचा\nमनपाचे बजेट : ७२० कोटी रुपये असून दरवर्षी वसुली ५०० कोटी रुपये होते.\nकचरा : शहरातून दररोज ५०० टन पर्यंत उचलला जातो. ८० ते १०० टनांपर्यंत कचरा उचलण्यात मनपा अपयशी असते.\nघरोघर: ५० टक्के कचरा घरोघरी उचलण्यात येतो. किमान २०० ते २५० टन रस्त्यावरून, तर तेवढाच कचरा डोअर टू डोअर घेण्यात येतो.\nलोकसंख्या: शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ११ लाख ४० हजार आहे.\nसफाई कर्मचारी : सफाईच्या कामी १८४० कर्मचारी आहेत. त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी सहा वॉर्ड अधिकारी आहेत.\nकचरा उचलण्याची पद्धत : घंटागाडी, स्कील लोडर, फावडे व टोपल्याने उचलला जातो. रस्त्यावरचा कचरा मजूरच गाडीत टाकतात. हुक लोडरचा क्वचित वापर होतो. यंत्रांची संख्या तुटपुंजी आहे. कचरा वाहतूक ट्रक, ट्रॅक्टरने केली जाते.\nकचरा प्रक्रिया: शहरात असा कोणत्याही प्रकारचा प्रकल्प नाही.\nतक्रार निवारण: तक्रारींसाठी ऑनलाइन पद्धत. नगरसेवकांकडे लोक तक्रार करतात. वर्षभरात पाच ऑनलाइन तक्रारीपैकी तीन तक्रारी सोडवल्याचा मनपाचा दावा.\nड्रेनेज: १५२ गुंठेवारीच्या वसाहती आहेत. यातील ५२ वसाहतींत ड्रेनेज नाही. नवी याेजना प्रस्तावित. शहरात ५२ अधिकृत स्लम वसाहती आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-editorial-for-10th-november-in-divyamarathi-4801484-NOR.html", "date_download": "2022-05-19T00:25:31Z", "digest": "sha1:HKMZUSAYFBNF2NZHDK5DFFG35TX32AQI", "length": 12194, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "टीम मोदी सज्ज (अग्रलेख) | Editorial for 10th november in divyamarathi - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nटीम मोदी सज्ज (अग्रलेख)\nसरकारचा गाडा ओढणारे नेते विश्वासातील, कुशल प्रशासक आणि स्वच्छ प्रतिमेचे असतील, अशी खबरदारी नरेंद्र मोदी यांनी घेतलेली दिसते. आगामी सहा महिने सरकारच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा काळ ठरणार आहे. त्यासाठी सरकारमध्ये टीम मोदी सज्ज झाली तर ते सर्वांच्याच हिताचे आहे.\nसार्वत्रिक निवडणुकीत जनतेला दिलेल्या आश्वासनांचे ओझे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाणवू लागले असून एकट्याच्या करिष्म्यावर हा प्रचंड गाडा हाकणे शक्य नाही, आपल्याला चांगली साथ देणारे साथीदार तर लागतीलच; पण त्यांनी स्वतंत्रपणे निर्णय घेऊन सरकारला वेग दिला पाहिजे, हेही मोदी यांना पटले आहे, याची प्रचिती म्हणजे रविवारी झालेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा पहिलाच विस्तार होय. वेगळा विचार करणारे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना गेल्या सहा महिन्यांत देशाने स्वीकारले आहे आणि देशात सकारात्मक वातावरणही तयार होते आहे. अर्थव्यवस्थेलाही काही प्रमाणात गती आली आहे. मात्र ज्या वेगाची भाषा केली गेली, तो वेग अजूनही दिसत नाही. त्यामुळे सरकारच्या कामकाजावर टीकेला आता सुरुवात झाली आहे. जनतेची नस ओळखणाऱ्या मोदी यांनी हे जाणलेच असणार. त्यामुळेच एरवी राज्य, जात, धर्म अशा संतुलनाला महत्त्व देण्यात येते, मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात, विशेषतः कॅबिनेट मंत्रिपदांवर निर्णय प्रक्रिया वेगवान करण्यासाठी पुढाकार घेणारे, सक्षम आणि विश्वासू सहकारी मोदींनी निवडले आहेत. पक्षावर संपूर्ण नियंत्रण मिळाल्यानंतर आता सरकारला एका दिशेने काम करण्यास भाग पडण्याचा संकल्प यात दिसतो आहे.\nताज्या विस्तारात चार कॅबिनेट, १४ राज्य आणि तीन स्वतंत्र कारभार पाहणारे अशा २१ जणांना मंत्री करण्यात आले. गोव्यात उत्तम कारभार करून दाखवणारे मुख्यमंत्री, उच्चशिक्षित आणि अतिशय साधी राहणी असलेले आणि मोदींचे कट्टर समर्थक असलेले मनोहर पर्रीकर यांना मोदींनी केंद्रात खास बोलावून घेतले आहे. कालपर्यंत शिवसेनेचे असलेले सुरेश प्रभू यांनाही भाजप–शिवसेनेच्या वादाची पार्श्वभूमी असताना एका दिवसात भाजपत घेऊन कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी उद्योग, पर्यावरण आणि ऊर्जा अशी महत्त्वाची खाती अतिशय यशस्वीपणे सांभाळली होती. ऊर्जा क्षेत्रात खासगीकरणाला गती दिल्याशिवाय सरकार वेगाने काम करू शकणार नाही. प्रभू हे खासगीकरणाचे समर्थक आहेत. तसेच अर्थकारणाची सांगड ते चांगली घालू शकतात. असे विषय हाताळणाऱ्या प्रभू यांची शिवसेनेत कोंडी होणे, अगदी साहजिक आहे. तिसरे कॅबिनेट मंत्री जे.पी. नड्डा हे मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शहांच्या जवळचे तसेच संघालाही जवळचे मानले जातात. चौथे कॅबिनेट मंत्रिपद मात्र राजकीय म्हणावे लागेल. चौधरी वीरेंद्रसिंह हे जाट आहेत. हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदी आता जाट नसल्याने त्या समूहाचे समाधान करणे आणि आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीला समोर ठेवून ही निवड केलेली दिसते. नवे राज्य तेलंगणात भाजप वाढण्यासाठी बंडारू दत्तात्रेय यांना तर लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडीदेवी यांना हरवण्याचा पराक्रम केल्याबद्दल बिहारचे राजीव प्रताप रुडी यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. रुडी यांना वाजपेयी मंत्रिमंडळात नागरी हवाई वाहतूक मंत्रिपदाचा अनुभव आहे. भाजप अल्पसंख्याकांच्या विरोधात काम करतो, अशी एक धारणा असून त्याचा प्रतिवाद नेटाने करणारे मुख्तार अब्बास नक्वी यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, असा अंदाज होता. मात्र जेडीयूचे नेते साबीर अली यांना भाजपत प्रवेश देताना वादग्रस्त प्रतिक्रिया दिल्याने नक्वी यांना शिक्षा देण्यात आली आहे, असे दिसते. रामकृपाल यादव यांचा समावेश बिहारच्या पुढील राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. लालूप्रसाद यांचे एकेकाळचे विश्वासू असलेल्या रामकृपाल यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपत येऊन निवडणूक जिंकली. बिहारमध्ये यादव समाज मतदानाच्या टक्क्यात महत्त्वाचा ठरतो. स्वच्छ चेहऱ्याचे हरीभाई चौधरी आणि मोहनभाई कुंडारिया यांच्या समावेशाने गुजरातचा कोटा भरण्यात आला आहे. विशेषतः गुजरातमध्ये प्रबळ असलेल्या पटेल समूहाला कुंडारिया यांच्या समावेशाने खुश करण्यात आले आहे. सर्वच्या सर्व २५ जागा मिळवून देणाऱ्या राजस्थानला पुरेसे स्थान मिळाले नव्हते. आता सांवरलाल जाट, राज्यवर्धनसिंह राठौड यांच्या समावेशाने ती नाराजी दूर करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील रामशंकर कठेरिया, पंजाबमधील विजय सांपला यांच्या समावेशाने दलितांना भाजपत योग्य प्रतिनिधित्व दिले जाते, हा संदेश देण्याचा प्रयत्न आहे. राज्यांचे आणि जातीचे प्रतिनिधित्व ही राजकारणाची अपरिहार्यता मान्य केली तरी हा गाडा ओढणारे नेते विश्वासातील, कुशल प्रशासक आणि स्वच्छ प्रतिमेचे असतील, अशी खबरदारी नरेंद्र मोदी यांनी घेतलेली दिसते. आगामी सहा महिने मोदी सरकारच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा काळ ठरणार आहे. त्यासाठी सरकारमध्ये टीम मोदी सज्ज झाली तर ते सर्वांच्याच हिताचे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-mumbai-local-train-derailed-4744491-NOR.html", "date_download": "2022-05-18T23:20:48Z", "digest": "sha1:IPUURXT5TIDSS2LJMRPXTOAIIEHVKTF5", "length": 2824, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मुंबई : सीएसटी स्टेशनजवळ लोकलचे दोन डबे घसरले, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत | Mumbai Local train derailed - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमुंबई : सीएसटी स्टेशनजवळ लोकलचे दोन डबे घसरले, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nमुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये (सीएसटी) प्रवेश करत असताना लोकल ट्रेनचे दोन डबे घसरले आहेत. यामुळे हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या अपघातात झालेल्या हानीची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन वरील वाहतूक प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर वळविण्यात आली आहे.\nआज रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे स्थानकांवर फार गर्दी नाही. हार्बर मार्गावरील काही स्थानकांवर आज मेगा ब्लॉक आहे. त्यातच या अपघातामुळे प्रवाशांना मात्र त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-please-no-shorts-dress-5085228-NOR.html", "date_download": "2022-05-18T22:10:46Z", "digest": "sha1:BCZ5WXSMFTVJZXXQ3BPYS53HEGYJC7DY", "length": 3443, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मुलींनो, शॉर्ट्स ड्रेस नो प्‍लीज; मुंबईतील कॉलेजने घातली बंदी | Please no shorts dress - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमुलींनो, शॉर्ट्स ड्रेस नो प्‍लीज; मुंबईतील कॉलेजने घातली बंदी\nमुंबई - शॉर्ट्स ड्रेसमुळे युवतींवर अत्‍याचार होण्‍याचे प्रमाण वाढले आहे. त्‍यामुळे मुलींच्‍या सुरक्षेचे कारण देत शहरातील प्रसिद्ध सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाने शॉर्ट्स ड्रेस बंदी घातली आहे. दरम्‍यान, ही बंदी केवळ मुलींसाठीच लागू असून, कॉलेजमध्‍ये बाहेरच्या महाविद्यालयांमधून येणा-या मुलींना हा नियम लागू नाही. त्‍यामुळे विद्यार्थिंनीमधून रोष व्‍यक्‍त केला जात आहे.\nनेमकी का घातली बंदी\nसेंट झेव्हियर्स कॉलेज हे शहरातील प्रसिद्ध कॉलेज आहे. या ठिकाणी दरवर्षी मल्‍हार उत्‍सवाचे आयोजन केले जाते. त्‍यात इतरही कॉलेजचे मुलं-मुली भाग घेतात. यंदा १५ ऑगस्टपासून हा उत्‍सव सुरू झाला आहे. दरम्‍यान या उत्‍सवाच्‍या अनुषंगाने प्राचार्य अँजेले मेन्जिस यांनी सुरक्षेचे कारण देत विद्यार्थिनींच्या शॉर्ट्सवर निर्बंध घातले. मात्र, विद्यार्थिनींनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-award-news-in-marathi-gurbal-tawase-achieve-national-award-divya-marathi-4538550-NOR.html", "date_download": "2022-05-19T00:13:19Z", "digest": "sha1:PDJU6IMZSIT74EI2ESSNECCYAAVH7HVA", "length": 3257, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "गुरुबाळ तावसे यांना राष्ट्रीय पुरस्कार | award news in marathi, gurbal tawase achieve national award, divya marathi - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगुरुबाळ तावसे यांना राष्ट्रीय पुरस्कार\nसोलापूर - सोलापुरातील लोकसेवा हायस्कूलमधील गणित विषयाचे शिक्षक गुरुबाळ तावसे यांना मुंबई येथील राष्ट्रीय मनुष्यबळ विकास लोकसेवा आकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.\nप्राइड ऑफ गुणिजन परिवार अवॉर्डस्चा हा पुरस्कार समारंभ 31 मे रोजी हैदराबाद येथे होणार आहे. त्यानंतर थायलंड येथे गुणिजन दौरा असून मुंबई येथे ग्लोबल गुणिजनांचे परिषद होणार आहे. तावसे यांना आलीकडेच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून त्याअगोदर त्यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, लोकमंगल प्रतिष्ठानकडून शिक्षकरत्न, पंजाबराव देशमुख राष्ट्रीय परिषदेचा पुणे विभागीय पुरस्कार, भीम प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय पुरस्कार, बसवरत्न व सिध्दसंघ प्रतिष्ठानकडून पुरस्कार मिळाले आहेत. पाठय़पुस्तक समीक्षक मंडळात ते समीक्षक आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t343/", "date_download": "2022-05-19T00:03:41Z", "digest": "sha1:M2WSSAPHTPJGDHIY2WTUDR5LWAFANRUT", "length": 3944, "nlines": 93, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-काळ सरतो आहे", "raw_content": "\nकाळ सरतो आहे धीर सुटतो आहे\nह्युद्यातील घर तुझे कोणी तरी लुटतो आहे\nघर तुझेच कधी तुला दाखविता नाही आले\nनिघून गेले कीतेक्क क्षण बोलता नाही आले\nमन झुरते आहे तीळ तीळ तुटते आहे\nकाळ सरतो आहे धीर सुटतो आहे\nह्युद्यातील घर तुझे कोणी तरी लुटतो आहे\nप्रत्येक वेळी मन म्हणायचे आता नको मग\nकधी तरी समजेलच तुला ह्याच आशेवर तग\nआशा फसती आहे निराशा वाढती आहे\nकाळ सरतो आहे धीर सुटतो आहे\nह्युद्यातील घर तुझे कोणी तरी लुटतो आहे\nसंपेल उद्या सारे कारनच नसेल मग भेटायच\nनाही जमले जे इतके दिवसात आता काय सांगायच\nठरवले जेथे नियतीनेच वेगळे आपण व्हायच\nसाग आता या प्ररब्धवर किती मी रडायचे\nप्रशन पड़तो आहे उत्तरासाठी मी झुरतो आहे\nकाळ सरतो आहे धीर सुटतो आहे\nह्युद्यातील घर तुझे कोणी तरी लुटतो आहे\nRe: काळ सरतो आहे\nघर तुझेच कधी तुला दाखविता नाही आले\nनिघून गेले कीतेक्क क्षण बोलता नाही आले\nRe: काळ सरतो आहे\nएकावन्न अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/khandesh/jalgaon-updates/32-thousand-300-voters-21-seats-five-panels-in-the-arena-this-is-gs-the-election-campaign", "date_download": "2022-05-18T22:09:40Z", "digest": "sha1:IKNCXCXAJL6DUISWSLAK4MJHQASS7NPW", "length": 8606, "nlines": 92, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "32 thousand 300 voters, 21 seats, five panels in the arena: this is G.S. The election campaign", "raw_content": "\n32 हजार 300 मतदार, 21 जागा, पाच पॅनल रिंगणात : ही आहे ग.स. निवडणूकीची रणधुमाळी\nपहिल्याच दिवशी 10 उमेदवारी अर्ज दाखल\nजळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (Co-operative Credit Bureau of District Government Servants) अर्थात ग.स.सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत (five-year election) 21 संचालकांसाठी आजपासून अर्ज विक्री व दाखल (Sale and filing of application) करण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी 150 अर्जांची विक्री झाली असून 10 उमेदवारांनी (candidates) अर्ज दाखल केले आहे.\nग.स.सोसायटीच्या रणधुमाळीला (Ranadhumali) दि. 25 मार्चपासून प्रारंभ झाला आहे. 5 स्थानिक मतदार संघ, 11 बाहेरील मतदार संघ, 1अनु.जाती/जमाती मतदार संघ, 2 महिला राखीव मतदार संघ,1 इतर मागासवर्ग मतदार संघ, 1 भटक्या जाती/जमाती व वि.मा.प्र. अशा 21 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया (Election process) राबविण्यात आली आहे.\nदि. 25 ते 31 मार्च दरम्यान सकाळी 11 ते 3 वाजेदरम्यान ग.स.सोसायटीच्या मुख्य शाखेत नामनिर्देशन पत्र विक्री व दाखल (Sale and filing of nomination papers) करण्यात येणार आहे. शुक्रवारी पहिल्या पहिल्याच दिवशी 150 अर्जांची विक्री झाली असून 10 उमेदवारांनी (candidates) अर्जदेखील दाखल केले आहे.\nया उमेदवारांनी दाखल केले अर्ज\nनथ्थू सीताराम पाटील, सुनील अमृत पाटील, संदीप सुकदेव पवार, शैलेश रमेश राणे, गणेश भास्करराव पाटील, प्रवीण आत्माराम पाटील, महेश विठ्ठल पाटील\nतर स्थानिक मतदार संघातून\nउदय मधुकर पाटील, राम रविंद्रनाथ पवार\nतर अनु.जाती/जमाती मतदार संघातून\nअनिल वसंत सुरडकर आदी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. यात सुनील अमृत पाटील यांनी बाहेरील मतदार संघातून दोन अर्ज दाखल केले आहे.\nआज पहिल्याच दिवशी 10 अर्ज दाखल झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी (Returning Officer) तथा उपजिल्हा निबंधक संतोष बिडवई (Santosh Bidwai), सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी के.डी.पाटील, विशेष जिल्हा आडिटर आर.एल.शहा, ग.स.सोसायटीचे प्राधिकृत अधिकारी विजय गवई हे काम पाहात आहेत.\n32 हजार 300 मतदार ठरविणार भवितव्य\nग.स. सोसायटीचा कार्यकाळ 31 ऑगस्ट 2021 रोजी संपुष्टात झालेला आहे. मात्र, कोरोना (Corona) महामारीमुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. आता कोरोनाची लाट ओसरल्याने ग.स.सोसायटीच्या निवडणूक (election) प्रक्रियेला सुरू झाली आहे. 21 जागांसाठी 5 पॅनल रिंगणात उतरले असून या निवडणुकीसाठी यंदा 32 हजार 300 मतदार आहेत. ज्यातील 17 हजार मतदार हे शिक्षक आहेत. या निवडणुकीच्या मैदानात सहकार पॅनल, लोकसहकार, लोकमान्य, प्रगती शिक्षक सेना आणि स्वराज्य पॅनल अशी पंचरंगी लढत रंगणार आहे.\nसहकार गटाचे अध्यक्ष उदय पाटील,लोकसहकार गटाचे अध्यक्ष शामकांत भदाणे,लोकमान्य गटाचे अध्यक्ष गंजीधर पाटील, प्रगती शिक्षक सेना गटाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील आणि स्वराज्य पॅनलप्रमुख आर.के.पाटील असे पाच पॅनलप्रमुख आपआपल्या गटाची धुरा सांभाळीत आहेत.\nग. स. निवडणुकीसाठी रणधुमाळीला आजपासून प्रारंभ झाला असून दि. 25 ते 31 मार्चदरम्यान उमेदवारी अर्ज (Candidature application) दाखल तर दि. 1 एप्रिल रोजी छाननी, दि.4 ते 18 एप्रिलदम्यान माघार आणि दि. 28 एप्रिल रोजी मतदान होऊन दि. 30 एप्रिल रोजी मतमोजणी होवून निकाल घोषित (Results declared)करण्यात येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/khandesh/jalgaon-updates/chalisgaon-st-95-employees-work-in-bus-depot", "date_download": "2022-05-18T23:10:14Z", "digest": "sha1:PNHZBHGNRPU6HBDWRYLC5GGLZGWLLZFJ", "length": 6367, "nlines": 79, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Chalisgaon ST 95% employees work in bus depot", "raw_content": "\nचाळीसगाव आगारातून लालपरिची चाके पुन्हा गतीमान\n८० टक्के बस फेर्‍या पूर्ववत, संपातील ३४३ कर्मचारी कामावर परतले, २३ जण संपात सहभागी\nचाळीसगाव आगारात मागील पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या (ST staff) एसटी कर्मचार्‍यांच्या संपाला लवकरच पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत. आतापर्यंत संपात सहभागी ९५ टक्केे कर्मचारी कामावर परतल्यामुळे चाळीसगाव आगारातून (Chalisgaon Depo) पूर्वीप्रमाणे ८० टक्के बस फेर्‍या पूर्ववत करण्यात आल्या आहेत. तर सोमवारपासून पूर्णता; शंभर टक्के बस फेर्‍या पूर्ववत करण्याचे आगाराचे नियोजन आहे. यामुळे ऐन लग्नसराईमध्ये प्रवशांना सोय झाली असून एसटीचा प्रवास सुखकर होत आहे.\nसंपकरी कर्मचार्‍यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. कामावर परतणार्‍यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेशात नमूद आहे. त्यामुळे आतपर्यंत चाळीसगाव आगारातील संपात सहभागी ३४३ कर्मचारी कामावर परतले आहेत. तर अद्याप २३ कर्मचारी संपात सहभागी आहेत.\nबडतर्फ कर्मचार्‍यांना सुनावणी झाल्यानंतर कामावर घेेतले जात आहे. हळुहळु कर्मचारी कामावर आल्यामुळे चाळीसगाव आगारातून दररोज १५० बसेस सोेडण्यात येत असून १५ हजार कि.मी.चा प्रवास होत आहे. यात सोलापुर, पुणे, बुलढाणा, कल्याण, नाशिक, पुणे, जळगाव, धुळे, पारोळा (Solapur, Pune, Buldhana, Kalyan, Nashik, Pune, Jalgaon, Dhule, Parola) यासह ग्रामीण भागात दरेगाव, कुझर आदि ठिकाणी बससेवा नियमित सुरु करण्यात आली आहे. चाळीसगाव आगारातून आजघडीला ८० टक्के बससेवा पूर्वी प्रमाणे सुरुळीत झाली आहे. तर येत्या सोमवारपासून पूर्वीप्रमाणेच शंभर टक्के बससेवा सुरु करण्याचे आगाराचे नियोजन आहे. नियमित बससेवा सुरु झाल्यामुळे आगाराचे उत्पन्नात वाढ होत असून दररोज चार ते पाच लाख रुपये आगाराला मिळत आहे. शंभर टक्के फेर्‍याचे नियोजन झाल्यास हेच उत्पन्न ८ ते १० लाखांवर जाण्याची शक्यता आहे.\nजवळपास ९५ टक्के कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. उर्वरीतही लवकरच कामावर येण्याची आशा आहे. त्यामुळे सोेमवारपासून चाळीसगाव आगारातून एसटी पूर्ण क्षमतेने धावू लागेल,\nसंदीप निकम, आगार प्रमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/gutkha-and-arms-case-police-cell-shirdi", "date_download": "2022-05-18T23:50:43Z", "digest": "sha1:SPC6RGPKYA7YREPUDIEYTPZ3CUMW4HTG", "length": 6537, "nlines": 77, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "गुटखा व शस्त्र प्रकरणातील दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी", "raw_content": "\nगुटखा व शस्त्र प्रकरणातील दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी\nसाकुरी |शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi\nगुटखा व शस्त्र प्रकरणी शिडि पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना राहता न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक रोहीदास माळी यांनी दिली.\nशहरात परराज्यातून गुटख्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने शिर्डी पोलिसांनी या प्रकरणात 50 हजाराची दुचाकी व दहा हजारांचा देशी बनावटीचा कट्टा पाचशे रुपये किमतीचे जीवत काडतुस, 72 हजारांचा गुटखा पानमसाला 38 हजारांची तंबाखू असा जवळपास दोन लाख 39 हजार पाचशे 90 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. शिर्डी पोलिसांची ही मोठी कारवाई होती. कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली होती.\nयात एकजण फरार आहे. शिर्डी पोलिसांनी आयुष सुनिल केशेसीया (वय 19 रा. इंदौर, मध्यप्रदेश), आशिष अशोकलाल खाबिया (वय 28, रा. शिर्डी) या दोघांना अटक करण्यात आली असून अभय गुप्ता (रा. इंदौर मध्यप्रदेश) हा फरार आहे. यातील दोघांना राहता न्यायालयात हजर केले असता राहता न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक रोहीदास माळी यांनी दिली.\nजिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील, उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. या कारवाईनंतर शिर्डी परीसरात खळबळ उडाली आहे. यापुढील काळात देखील अवैध व्यवसाय रोखण्याची शिर्डी पोलिसांकडून कारवाई सुरू ठेवण्यात येणार असून यात फरार असलेल्या अभय गुप्ता यांचा शोध पोलीसांनी सुरू केला आहे. गावठी कट्टा कोठुन आणला, कोणी दिला, यात आणखी कोणी सहभागी आहे का, यात जप्त करण्यात आलेला गुटखा कोणाकडून खरेदी करण्यात आला, यात आणखी कोणी सहभागी आहे का, यांना कोणाचे पाठबळ आहे का, हे एकमेकांच्या सहवासात किती दिवसांपासून आहे, या गावठी कट्याचा कोठे वापर करण्यात आला आहे का, तो जवळ ठेवण्याचे कारण काय, तसेच एकमेकांशी झालेला मोबाईल संवाद आदीसह विविध बाबी या तपासात पुढे येणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहीदास माळी यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2020/04/oD7f1w.html", "date_download": "2022-05-18T22:12:08Z", "digest": "sha1:OQISZJ5VZXYWKIGPL3B2MZFBCJITU3UP", "length": 8298, "nlines": 32, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "चोरट्या दारूचं लोकेशन कळवा : गृहराज्यमंत्री ना: शंभूराज देसाई.", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nचोरट्या दारूचं लोकेशन कळवा : गृहराज्यमंत्री ना: शंभूराज देसाई.\nएप्रिल २४, २०२० • चंद्रकांत चव्हाण\nढेबेवाडी (सातारा) : 'उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीसांकडून कारवाईचा धडाका सुरू असतानाही बंद काळात चोरट्या मार्गाने येणाऱ्या दारूची उगमस्थाने शोधून त्याची पाळेमुळे खणून काढण्याचे आदेश संबधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. यामध्ये कुणालाही 'सुट्टी' नाही, असे गृह व उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. या संदर्भात तात्काळ कारवाईसाठी मला मोबाईलवर माहिती द्या, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे.\nम्हणाले,'सद्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद काळात देशी-विदेशी दारूची दुकाने, बार, परमीट रूमना सील लावलेले असतानाही चोरट्या पद्धतीने दारू वाहतूक व विक्रीचे प्रकार समोर येत असल्याने पोलीस व उत्पादन शुल्कला अधिक सतर्कतेच्या सुचना दिलेल्या आहेत. त्यांच्या गुप्तचर यंत्रणेलाही मुळाशी जावून माहिती काढण्यास सांगितलेले आहे. आधिकारी-कर्मचारी कमी आणि कामाचा व्याप व कार्यक्षेत्र जास्त अशी उत्पादन शुल्क विभागाची स्थिती आहे. पोलिसांच्या तुलनेत त्यांच्याकडे दहा टक्केही मनुष्यबळ आणि सुविधाही नाहीत. तरीही याप्रश्नी त्यांना सक्त सूचना देवून कामाला लावलेले आहे. ऑफिसमध्ये बसून न राहता फिल्ड वर्कवर भर देण्यास सांगितले आहे. अवैध दारूचा साठा, वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आलेली असून पुढेही ही मोहीम सुरूच राहणार आहे. जिल्हा हद्दी सील केल्या असताना दारू कुठून येतेय, याचा मुळाशी जावून शोध घेतला जात आहे. बंदी उठल्यानंतर दुकानांना लावलेली सील पंचांसमक्ष काढली जाणार आहेत. त्यामध्ये काही भानगडी केलेल्या दिसून आल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल. यामध्ये नियम आणि कायद्याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास जबाबदार असलेल्या कुणालाही सुट्टी नाही हे संबंधितांनी लक्षात घ्यावे. यामध्ये जागरूक नागरिकांची भूमिकाही खुपच महत्वाची असून त्यांनी असे गैरप्रकार कुठे निदर्शनास आल्यास त्याबाबत खात्री झाल्यावर माझ्याशी मोबाईलवरून संपर्क साधावा, संबंधितांवर तात्काळ कारवाई केली जाईल. यामध्ये माहिती देणाराचे नाव गुप्त ठेवले जाईल.त्यांनी अजिबात घाबरण्याचे कारण नाही', असे त्यांनी म्हटले आहे.\nगृह, उत्पादन शुल्कसह विविध खात्यांचा कार्यभार असलेल्या शंभूराज देसाई यांच्यावर वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाशीममधील जबाबदार अधिकाऱ्यांच्या मी सतत संपर्कात असून तेथे यंत्रणेने चांगल्या पद्धतीने परस्थिती हाताळली आहे. कोरोनाच्या संदर्भात राबवलेल्या प्रभावी उपाययोजनांचा वाशीम पॅटर्न अन्य जिल्ह्यासाठी आदर्श ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/gazette?page=4", "date_download": "2022-05-18T22:28:56Z", "digest": "sha1:DUDOV2T2AF5DUICIQDIVRLZUJFPG7ZC4", "length": 3450, "nlines": 90, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "Gazette | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\nअ. जा. व अ. ज. प्रतिबंधक कायदा १९८९ अन्वये दाखल गुन्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.newsdanka.com/politics/raj-thackeray-once-again-clears-his-stand-on-mosque-loudspeakers/53270/", "date_download": "2022-05-18T22:32:31Z", "digest": "sha1:N7JT6KCSRPQVRPIAQQPSJXGTI4QKSHJF", "length": 13407, "nlines": 145, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Raj Thackeray Once Again Clears His Stand On Mosque Loudspeakers", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारणअजानचा आवाज घरातल्या मिक्सर इतकाच हवा\nअजानचा आवाज घरातल्या मिक्सर इतकाच हवा\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nराज ठाकरे यांनी आज त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानातून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. आमचे आंदोलन एका दिवसाचे नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जेवढे अजान झाली तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावणारच हा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. अजान ही घरातील मिक्सरच्या आवाज इतकीच हवी असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तर मुंबईत आज ९० ते ९२ टक्के मशिदींवर सकाळची अजान झाली नाही असा दावा ठाकरे यांनी केला आहे.\nकाय म्हणाले राज ठाकरे\nआज सकाळपासून महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्रा बाहेरून फोन येत आहेत, पोलिसांचे फोन येत आहेत, अनेक ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसेस पाठवतायंत, ताब्यात घेतायंत, पकडत आहेत. हे फक्त आमच्या बाबतीतच का होत्ंय एवढाच आम्हाला प्रश्न आहे. जे कायद्याचे पालन करतायत त्यांना सजा देणार आणि जे पालन करत नाहीयेत त्यांना संरक्षण देणार\nआज मुंबईत ९०-९२ टक्के ठिकाणी सकाळची अजान झाली नाही. आमचे लोकं तयार होते. पण मी त्या मशिदींचे, तिथल्या मौलवींचे आभार मानीन कारण त्यांना आमचा विषय समजला. मुंबईत एकूण ११४० मशिदी आहेत. त्यातल्या १३५ मशिदींमध्ये सकाळी ५ च्या आधी अजान झाली. यांच्यावर सरकार काय कारवाई करणार आहे की फक्त आमच्याच कार्यकर्त्यांना उचलणार आहे\nराणा दाम्पत्याला अटी- शर्तींसह जामीन मंजूर\nनितेश राणेंच्या निशाण्यावर पुन्हा रझा अकादमी, पीएफआय\nराज्यात अनेक ठिकाणी भोंग्याविना अजान\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करा\nपण यावेळी राज ठाकरे यांनी हे सामूहिक प्रयत्नातून घडल्याचे ,म्हटले आहे. पोलिस दलाला धन्यवाद की त्यांनी योग्य ती खबरदारी घेतली , माध्यमांनीही योग्य प्रकारे विषय पोहोचवला. सामूहिक प्रयत्नातून हे घडले. मला क्रेडिट घ्यायचे नाही. पण जो पर्यंत हा विषय निकालात निघत नाही तोवर आम्ही शांत बसणार नाही.\nमहाराष्ट्रात बहुतांशी मशिदी अनधिकृत आहेत. त्यावर भोंग्यांना सरकार परवानगी देते ते अधिकृत. ही गोष्ट कल्पनेच्या बाहेरची आहे. हा विषय फक्त सकाळच्या अजानचा नाहीये. दिवसभर जी काही बांग चालते ती परत चालली तर आमची लोकं हनुमान चालीसा लावणार. पोलीस त्यांना ३६५ दिवसांची परवानगी कशी देऊ शकतात. आम्हाला देताना एका दिवसाची देता. सणांना १०-१२ दिवसांची परवानगी देता. मग यांना वर्षभराची कशी देऊ शकतात\nत्यांनीही रोज परवानगी घ्यावी आणि सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या मर्यादेत अजान व्हावी. जी मर्यादा नागरी वस्तीत ४५ ते ५५ डेसीबलपर्यंत आहे. म्हणजे घरच्या मिक्सरचा जेवढा आवाज असतो तेवढा आवाज. ह्यांना स्पीकर वरून कोणाला ऐकवायच आहे जर म्हणतात आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयाच्या निर्णयानुसार करत आहोत तर कारवाईही त्याच प्रकारे व्हावी.\nहे आंदोलन एका दिवसाचे नाही. यांना वाटत असेल की एक दिवस बांग न झाल्याने आम्ही खुश होऊ तर तसे नाही. आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार यांनी उल्लंघन केले तर आम्ही हनुमान चालीसा लावणार. हा विषय सामाजिक आहे. पण त्यांना धार्मिक वळण द्यायचा यांचा प्रत्यत्न असेल तर आम्हीही त्याला धार्मिक वळण देऊ. मला वातावरण बिघडवण्यात काहीही रस नाही. म्हणूनच औरंगाबादला सभे दरम्यान जेव्हा अजान झाली तेव्हा मी पोलिसांना सांगितले. अन्यथा काय झाले असते\nकधीतरी सभांना, कार्यक्रमाना लाऊड स्पीकर समजू शकतो. पण ३६५ दिवस याचा त्रास महिलांना, विद्यार्थ्यांना, वृद्धांना, आजारी माणसांना होतो. माणुसकीपेक्षा यांचा धर्म मोठा आहे का याचा त्रास महिलांना, विद्यार्थ्यांना, वृद्धांना, आजारी माणसांना होतो. माणुसकीपेक्षा यांचा धर्म मोठा आहे का असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी विचारला आहे.\nपूर्वीचा लेखस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करा\nआणि मागील लेखRBI कडून रेपो रेटमध्ये वाढ\n… धमाका ‘सरसेनापती हंबीरराव ‘च्या ट्रेलरचा\nमध्य प्रदेशला दिलासा, ठाकरे सरकारला दणका\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\n… धमाका ‘सरसेनापती हंबीरराव ‘च्या ट्रेलरचा\nमध्य प्रदेशला दिलासा, ठाकरे सरकारला दणका\n…म्हणून भारताच्या नकाशात दिसतो श्रीलंका\nआता सिमेंट क्षेत्रात ‘अदानी पॉवर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pantnagaritimes.com/2020/11/blog-post_92.html", "date_download": "2022-05-18T23:56:21Z", "digest": "sha1:KXNFBL44KAVSBEMDFBOG35BKNDAO6ZB5", "length": 12839, "nlines": 55, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "विज बिल माफी ,महिला बचत गट कर्ज माफी संदर्भात मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक विज बिल माफी ,महिला बचत गट कर्ज माफी संदर्भात मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा\nविज बिल माफी ,महिला बचत गट कर्ज माफी संदर्भात मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा\nसोलापूर जिल्ह्यातील महिला बचत गटातील महिलांना मायक्रोफायनान्स चे कर्ज माफ करावे व राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे वीज बिल माफ करावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर,मनसे नेते अविनाश अभ्यंकर, प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या वतीने आज बुधवारी हुतात्मा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विराट महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर आल्या होत्या. हलगीचा कडकडाट आणि बचत गटाचे कर्ज माफीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.\nआज बुधवारी सोलापूर शहरातील हुतात्मा चौक येथून मनसेच्या महामोर्चास प्रारंभ झाला. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यांकर, पदवीधर मतदार संघाच्या उमेदवार रूपाली पाटील, प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख , विद्यार्थी सेनेचे अमर कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे,सरचिटणीस किशोर शिंदे, उपाध्यक्ष बाळा शेडगे, आशिष साबळे, विद्यानंद मानकर, बाळासाहेब सरवदे, सुभाष माने,अमोल झाडगे, राहुल अक्कलवडे, अभि रामपूरे,यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा सकाळी साडेअकराच्या सुमारास निघाला. सर्व महिलांच्या हातात विविध मागण्या लिहिलेले फलक व कार्यकर्त्यांच्या हाती भगवे झेंडे होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, वीज बिल माफ झाले पाहिजे, बचत गटाचे कर्ज माफ झाले पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.\nहा मोर्चा हुतात्मा चौक येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सिद्धेश्वर मंदिर परिसर रोड येथून जिल्हाधिकारी कार्यालया येथील पुनम गेट समोर मोर्चाचा समारोप करण्यात आला. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना देण्यात आले. महामोर्चा वेळीस पोलिसांचा तगडा बंदोबस्त दिसून आला.\nसरकारला वीज बिल माफ करावेच लागेल\nमागील आठ महिन्यापासून कोरोना महामारीमुळे हाहाकार माजलेला आहे. त्यामुळे अनेक व्यवसाय बंद पडले त्यामुळे सर्वसामान्य सामान्य व अतिशय बिकट परिस्थिती ओढवली. रोजगारी हातातून गेला अतिवृष्टीमुळे संपूर्ण शेतकरी सर्व बाजूंनी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे लॉकडाऊन कालावधीत घरगुती औद्योगिक, शेतीची संपूर्ण वीज बिल माफ करावे व महिला बचत गटातील महिलांना मायक्रो फायनान्स चे संपूर्ण कर्ज माफ करावे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. वीज बिल माफ हे सरकारला करावाच लागेल, नाहीतर लोक त्यांना माफ करणार नाही, शेवटी लोक निर्णय घेतील-बाळा नांदगावकर, (माजी मंत्री )\nसरकारने वीज बिल माफ करतो असे सांगितले होते पण ते केले नाही, त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे,, महिला बचत गटांना तगादा लावू नका, सक्तीची वसुली करू नका असे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत तरी देखील मायक्रो फायनान्स त्रास देत आहेत हे जर दोन दिवसात थांबले नाही तर मनसे स्टाइल ने उत्तर देऊ,\nबचत गटाचे पैसे आणि वीज बिल कोणीही भरू नये,-दिलीप धोत्रे,प्रदेश सरचिटणीस\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात...\nपत्नीचे चारित्र्यावर संशयाचा राग मनात धरून एसआरपीएफ जवानांचा गोळीबार मध्ये एक ठार , दोन जखमी\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळी बार केल्याची घटना सोलापुर जिल्ह्यातील बार्शी ता...\nमंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा\nमंगळवेढा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी शिक्षक भगिनींचा मेळाव...\nनंदेश्वरचे कामचुकार तलाठी बी.एस.शेख यांना निलंबीत करावे यासाठी रेखा कसबे यांचे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन\nमंगळवेढा / प्रतिनिधी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील रेखा सुनिल कसबे यांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्हीही नावे 7/12 उतार्‍यावर ला...\nजिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nमंगळवेढा / प्रतिनिधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://shriramkrishnakshirsagarmaharaj.com/Pages/Index.aspx", "date_download": "2022-05-18T22:01:05Z", "digest": "sha1:LCTVG45WPEUCHBRLRTYCZ3MSSR4B2U7Z", "length": 4558, "nlines": 35, "source_domain": "shriramkrishnakshirsagarmaharaj.com", "title": "Welcome to Sadguruwani", "raw_content": "|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||\nआपली भाषा निवडा: मराठी हिन्दी English संस्कृत घरपोच ग्रंथसेवा\nजीवनामध्ये सद्गुरु लाभणे फार महत्वाचे असते. त़्यात परमपूज्य सद्गुरु श्रीरामकृष्ण सरस्वती (क्षीरसागर महाराज) यांसारखे सद्गुरु लाभणे फारच भाग्याचे आहे.\nकेवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षाला भूषण ठरावं असं हे व्यक्तिमत्व अहमदनगरमधील सावेडी मार्गावरील वेदांत नगरात शक्तिरुपाने वास्तव्य करुन आहेत. आपल्या सगळ्यांचे सद्गुरु परमपूज्य श्रीरामकृष्ण सरस्वती (क्षीरसागर महाराज) हे आपणांस परमेश्वर स्वरूप आहेत. सद्गुरुंना त्यांच्या गुरुंनी वेदांचे कार्य हाती दिले, हे आपणा सर्वांना परिचित आहे.\nचला, तर मग फुल ना फुलाची पाकळी आपणही या कार्यात काही हातभार लाऊया. चिंतामणी पादूकांच्या रुपात भगवंतांचा प्रत्यक्ष वास असणारे श्रीदत्तात्रेय निवास, वेदाध्ययन आणि अध्यापनाची वेदांत इमारत, नीलवर्णकांतीने पावन महालक्ष्मी मंडप, तपोवन आणि श्रीदत्तक्षेत्र ह्यांचे महात्म्य तसेच सद्गुरुंनी आपल्यासाठी ज्ञानामृत व आशीर्वाद दिले आहेत. त्या ज्ञानगंगेने आपण पारमार्थिक प्रगती साधून सद्गुरु कृपेचा अनुभव घेऊ शकतो. परमपूज्य सद्गुरुंच्या \"दीपासी दीप लाविजे\", परंपरेस अनुसरुन, आपणही ह्या कार्यास हातभार लावूया. सद्गुरुंचे आशीर्वाद, उपदेश, गुरुभक्तांचे अनुभव आपण इतरांपर्यंत पोहचवू. तुम्ही आहात ना आमच्या बरोबर…\nही वेबसाईट अद्ययावत व परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने आपल्या सर्वांच्या सूचना व सहकार्य यांचे स्वागत आहे.\nसद्गुरुंचे जीवन आणि कार्य\nश्री गुरुदेव दत्त अँप्लिकेशन\nश्री दत्त देवस्थान ट्रस्टची प्रकाशने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.filmivideos.in/listing/mol-marathi-film-grand-music-launch-with-starcast-in-mumbai/", "date_download": "2022-05-18T22:39:55Z", "digest": "sha1:FDIC2FKWVJ43QMBHFCRTOYDUD3B3ULTY", "length": 10837, "nlines": 183, "source_domain": "www.filmivideos.in", "title": "Mol Marathi Film Grand Music Launch With Starcast In Mumbai | FILMI VIDEOS IN", "raw_content": "\nमोल चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा प्रचंड उत्साहात संपन्न\nनिर्माता-दिग्दर्शक योगेश कुलकर्णी यांनी मराठी आणि अहिराणी अशा दोन भाषांमध्ये ‘मोल’ या हलक्याफुलक्या सिनेमाची निर्मिती केली आहे. अहिराणी ही खान्देशची बोली भाषा. आपल्या मूळ भाषेत एक तरी चित्रपट असावा या ध्यासातून योगेश कुलकर्णी यांनी हा सिनेमा बनवला आहे. नुकताच या चित्रपटाच्या ध्वनीमुद्रिकांचे प्रकाशन राज्याचे सहकार राज्यमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. यशवंत चव्हाण केंद्रात पार पडलेल्या या सोहळ्याप्रसंगी या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते पारस बाविस्कर आणि समाजसेविका अंजलीताई बाविस्कर यांच्यासह चाळीसगावचे आमदार उन्मेषदादा पाटील, जळगावचे महापौर ललित कोल्हे, अभिनेते मिलिंद शिंदे, गायक नंदेश उमप आणि संगीतकार श्याम क्षीरसागर हेही उपस्थित होते.\nया सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात मराठीतील प्रथितयश अभिनेते आहेतच, पण स्थानिक खान्देशातील जवळपास ५० अभिनेत्यांनाही यात संधी देण्यात आली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन योगेश कुलकर्णी यांनीच केले आहे. व्यसनमुक्तीवर आधारलेल्या या सिनेमात योगेश कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असून त्यांच्यासोबत शीतल अहिरराव, किशोर कदम, नीला पाटील-गोखले, मिलिंद शिंदे, नलिनी कुलकर्णी, रमाकांत देसले, संजय भदाणे, अनिल मोरे आणि राजन पवार यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळतील.\nया सिनेमाचे संगीत अविनाश-विश्वजीत आणि श्याम क्षीरसागर यांनी दिलेले असून यात बहिणाबाई चौधरी, विठ्ठल वाघ, अनिल अवचट, कमलाकर देसले, अश्विनी शेंडे, योगेश कुलकर्णी आणि राजन पवार यांनी गीते लिहिली आहेत. पार्श्वसंगीत अविनाश लोहार, संकलन विजय खोचीकर यांनी केले आहे. पटकथा योगेश कुलकर्णी यांनी लिहिलेली असून संवाद योगेश कुलकर्णी यांनी प्रदीप कंखरे यांच्या साथीने लिहिले आहेत. ———-Wasim Siddique (Fame Media)\nगणेश आचार्या व निर्देशक मनोज शर्मा की डांस बेस्ड फ़िल्म देहाती डिस्को में ऎक्ट्रेस मिनी बंसल भी आएंगी नज़र\nरवि किशन, पवन सिंह के साथ ‘मेरा भारत महान’ लेकर आ रहे हैं विपुल राय और देवेन्द्र तिवारी, जल्द ही होगी रिलीज May 18, 2022\nनिर्माता निर्देशक शुभराज गुप्ता सच्ची कहानी पर बना रहे हैं फिल्म “विशारदा – जर्नी ऑफ एन ऑटिस्टिक चाइल्ड” May 18, 2022\nमॉडल और महिला उद्यमी वंदना भारद्वाज का नया म्यूजिक एल्बम.. May 15, 2022\nउस्मान खान के संगीत से सजा प्यार भरा गीत “जाएं तो जाएं कहाँ” अल्तमश फरीदी ने किया रिकॉर्ड May 15, 2022\n‘गोल्ड डस्ट रिकॉर्ड्स म्यूज़िक’ के अनूठे वीडियो सॉन्ग ‘भाऊ का सिक्का’ में दिखेगा हिंदुस्तानी भाऊ का जलवा May 14, 2022\nअंकुश राजा, काजल राघवानी की फिल्म “तू मेरी मोहब्बत है” का धमाकेदार ट्रेलर हुआ लांच, दिखी प्यार की दीवानगी May 14, 2022\nप्रमोद प्रेमी यादव, मणि भट्टाचार्य और इला पांडेय की भोजपुरी फिल्म घर संसार की मुहूर्त करके शूटिंग शुरू वाराणसी में May 12, 2022\nसिंटा वार्षिक जनरल मीटिंग में दिग्गज अभिनेता अनिल धवन, एरोन बाली, किरण कुमार, पंकज धीर, रत्ना पाठक शाह, स्मिता जयकर, नीना कुलकर्णी, अनीता कंवल को द सिंटा हॉल ऑफ फेम अवार्ड से सम्मानित किया गया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://www.newsdanka.com/vishesh/first-class-ticket-rates-cut-down/52997/", "date_download": "2022-05-19T00:09:50Z", "digest": "sha1:F6M4JWIHHSOVVVHB6T7IJQB7IA4FFZCE", "length": 9067, "nlines": 141, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "First Class Ticket Rates Cut Down", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरविशेषफर्स्ट क्लास लोकलचा प्रवास झाला स्वस्त\nफर्स्ट क्लास लोकलचा प्रवास झाला स्वस्त\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nमुंबईतल्या सर्वसामान्य चाकरमान्यांना नरेंद्र मोदी सरकारने खास गिफ्ट दिले आहे. मुंबईकरांची लाइफलाइन असलेल्या मुंबई लोकांच्या प्रथम श्रेणी प्रवास आता स्वस्त होणार आहे. फर्स्ट क्लासच्या तिकीट दरात कपात करण्यात येणार आहे.\nगुरुवार ५ मे पासून हे नवे बदल लागू केले जाणार आहेत. पण हे बदललेले दर दैंनदिन तिकिटाच्या बाबत असून महिन्याच्या पासच्या किंमतीत कोणतेच बदल करण्यात आलेले नाहीत. लोकलच्या प्रथम श्रेणीच्या तिकीट दरात जवळपास ५० टक्क्यांनी कमतरता करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला फर्स्ट क्लाससाठी कमीत कमी ५० रुपयांचे भाडे आहे ते कमी करून २५ रुपये करण्यात आले आहे.\nXiaomi चिनी कंपनीला ईडीचा दणका\n‘हुतात्मा स्मारक हे राजकीय विधानं करण्यासाठी नाही तर हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आहे’\nहंबीर तू, रणवीर तू…चे नितेश राणेंनी केले प्रकाशन\nपंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र दिनाच्या मराठीतून दिल्या शुभेच्छा\nतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे या अंतराचे भाडे १४० रुपये आहे. जे कमी करून ८५ रुपये करण्यात आले आहे. तर मुंबई ते कल्याण या अंतराचे भाडे १०० रुपये करण्यात आले आहे. जे या आधी १६५ रुपये होते.\nकेंद्र सरकारने आधी एसी लोकलच्या तिकिटाचे दर कमी केले. या दरातही सरकारने ५० टक्क्यांची कपात केली. त्यामुळे उन्हाच्या झळा बसणाऱ्या मुंबईकरांना दिलासा मिळाला होता. रोज तब्बल वातानुकूलित गाडीच्या ८० फेऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गावर धावत असतात. त्यातच आता प्रथम श्रेणीचेही दर कमी करण्यात आल्यामुळे सर्वसामान्यांना मोठी गुड न्यूज मिळाली आहे.\nपूर्वीचा लेखहंबीर तू, रणवीर तू…चे नितेश राणेंनी केले प्रकाशन\nआणि मागील लेखकेजीएफ-२ चित्रपटाने गाठला एक हजार कोटींचा टप्पा\nहम करे सो कायदा\n… धमाका ‘सरसेनापती हंबीरराव ‘च्या ट्रेलरचा\nमध्य प्रदेशला दिलासा, ठाकरे सरकारला दणका\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nहम करे सो कायदा\n… धमाका ‘सरसेनापती हंबीरराव ‘च्या ट्रेलरचा\nमध्य प्रदेशला दिलासा, ठाकरे सरकारला दणका\n…म्हणून भारताच्या नकाशात दिसतो श्रीलंका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/andheri-east-shiv-sena-mla-ramesh-latke-passes-away/434883/", "date_download": "2022-05-18T23:00:18Z", "digest": "sha1:3S27VBLJ5M7RC734MHI3YUIQHNYQFEHD", "length": 12144, "nlines": 147, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Andheri east shiv sena MLA Ramesh Latke passes away", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार रमेश लटके यांचं निधन\nअंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार रमेश लटके यांचं निधन\nआमदार रमेश लटके कुटुंबियांसह दुबईला गेले होते. तिथेच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे.\nअंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील विद्यमान शिवसेना आमदार रमेश लटके यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. आमदार रमेस लटकेंच्या निधानानं शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. आमदार रमेश लटके यांचं पार्थिक मुंबईत आणण्यासाठी तायरी सुरू असून लवकरच त्यांचं पार्थिव मुंबईत आणलं जाणार आहे. रमेस लटके हे 1997 साली प्रथम मुंबई महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले.\nआमदार रमेश लटके कुटुंबियांसह दुबईला गेले होते. तिथेच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. सलग दोन टर्म रमेश लटके हे शिवसेनेचे आमदार राहिले आहेत. भाजपचे उमेदवार सुनील यादव यांचा पराभव करून शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके हे 2014 मध्ये अंधेरी पूर्वमधून महाराष्ट्र विधानसभेवर पहिल्यांदा निवडून आले. यावेळी काँग्रेसचे उमेदवार सुरेश शेट्टी हे तिसऱ्या स्थानावर होते. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार एम. पटेल यांचा पराभव केला. त्यावेळी लटके हे 16 हजार 965 मतांनी विजयी झाले होते.\n1997 मध्ये मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून लटके हे निवडून गेले. त्यानंतरच्या सन 2002 आणि 2009च्या महापालिका निवडणुकीत विजयी झाले आणि महापालिकेत नगरसेवक म्हणून गेले. तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना बढती मिळाली आणि ते विधानसभेच आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर पुढच्याच 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत अंधेरी पूर्वच्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा निवडून दिले.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमदार रमेश लटके यांना श्रद्धांजली\n“शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, आमदार रमेश लटके लढवय्या शिवसैनिक होते. मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणूनही त्यांनी आपल्या कामाने लोकांची मने जिंकली होती. त्याच जोरावर ते आता सलग दोनदा अंधेरी पूर्व मतदारसंघाचे आमदार म्हणून विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. चांगला संपर्क असणारा, विकास कामांचा ध्यास घेतलेला, प्रांजळ, अभ्यासू लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती. त्यांचे अकाली निधन हा त्यांच्या कुटुंबीयांवर आघात आहे. लटके कुटुंबीयांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना. आमदार रमेश लटके यांना भावपूर्ण श्रद्धांजली.”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.\nहेही वाचा – कापूस, सोयाबीनसाठी हजार कोटींचा निधी, राज्यात २७० टॅंकर्सनी पाणीपुरवठा, वाचा मंत्रिमंडळाचे निर्णय\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.\nऊस उत्पादक शेतकऱ्यांना 1 लाखाची मदत करा- सदाभाऊ खोत\nविक्रांत पाटील यांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल\nअर्जुन तेंडुलकरचा मुंबई इंडियन संघाकडून फोटो शेअर\nसाऊथ – बॉलिवूड वादानंतर किच्चा सुदीपचा चित्रपट सलमान खान प्रदर्शित करणार\nभारतातल्या ‘या’ ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य\nजान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट\nशहरातल्या श्वानांचा ‘गेट टू गेदर’, पोलिस श्वानांच्या कसरती; बघा फोटो\nमहेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन\nVideo : ‘माझ्या नवऱ्याची गर्लफ्रेंड’ पाहताच, बायकोने भररस्त्यात केला हंगामा\nMumbai Corona Update: दादर, माहीम,धारावीमधील कोरोना रुग्णांची संख्या २६ वर घसरली\nमणिपूर: भारतीय लष्कराने चार दहशतवाद्यांचा केला खात्मा, अजूनही ऑपरेशन सुरू\nसमाज कल्याण विभागाच्या वसतीगृहांमध्ये सॅनिटायझरचे वाटप\nमुंबईत ५२८ नागरिकांमध्ये करोना सदृश्य लक्षणे; घरीच थांबण्याचे आदेश", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/bjp-likely-to-get-a-chance-vinod-tawde-and-vijaya-rahatkar-for-rajya-sabha-election/435085/", "date_download": "2022-05-18T23:10:29Z", "digest": "sha1:5LBVR3YBGEYGCVNHVPWVQNESCB5VW3J6", "length": 10846, "nlines": 139, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "BJP likely to get a chance Vinod Tawde and Vijaya Rahatkar for Rajya Sabha election", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी राज्यसभा निवडणुकीची घोषणा, भाजपकडून विनोद तावडे, विजया रहाटकर यांना संधी मिळण्याची शक्यता\nराज्यसभा निवडणुकीची घोषणा, भाजपकडून विनोद तावडे, विजया रहाटकर यांना संधी मिळण्याची शक्यता\nराज्यसभा निवडणुकीची घोषणा, भाजपकडून विनोद तावडे, विजया रहाटकर यांना संधी मिळण्याची शक्यता\nदेशातील राज्यसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील ६ राज्यसभेच्या जागांवर निवडणुका जाहीर करण्यात आले आहेत. येत्या १० जूनला राज्यसभेच्या जागांवर मतदान होणार आहे. शिवसेनेकडून संजय राऊत यांना संधी देण्यात येणार आहे. तर भाजपकडून विनोद तावडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा आहे. देशातील १५ राज्यामध्ये ५७ जागांसाठी या निवडणुका होणार आहेत. तर भाजपच्या तीन खासदारांचा कार्यकाळ ३ मे रोजी संपुष्टात आला आहे. याच जागांवर आता निवडणूक जाहीर करण्यात आले.\nराज्यातील ६ राज्यसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांवर निवडणूक जाहीर करण्यात आली असून येत्या ३१ मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. या जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. परंतु एका जागेवर निवडणूक लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील ६ खासदारांचा राज्यसभेवरील कार्यकाळ ३ मे रोजी संपु्ष्टात आला आहे. यामध्ये संजय राऊत, प्रफुल पटेल, पी.चिदंबरम, पियूष गोयल, विनय सहस्रबुद्धे, विकास महतमे यांची मुदत संपली आहे. मुदत संपलेल्या खसादारांपैकी ३ खासदार भाजपचे तर ३ खासदार महाविकास आघाडीचे आहेत.\nदरम्यान यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे आणि विजया रहाटकर यांना राज्यसभेवर जाण्याची संधी देण्यात येऊ शकते. परंतु भाजपकडून पीयूष गोयल केंद्रीय मंत्री असल्यामुळे पुन्हा राज्यसभेवर जाऊ शकतात तर विनय सहस्त्रबुद्धे यांना पुन्हा संधी देण्यात येऊ शकते.\nराज्यसभेच्या निवडणुकीबाबत अधिसूचना २४ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच ३१ मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असेल. १ जूनला अर्जांची छाननी केली जाईल आणि अर्ज मागे घेण्यासाठी ३ जूनपर्यंत वेळ असेल. ५७ जागांवर १० जून रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत मतदान होईल. मतदान झाल्यानंतर लगेच मतमोजणीसुद्धा करण्यात येणार आहे.\nहेही वाचा : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं, १० जूनला होणार मतदान\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमागील २ वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव\n‘रान बाजार’वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज\nवैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत प्राजक्ता माळी\n‘रान बाजार’ वेब सीरिजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसेंची प्रतिक्रिया\nभारतातल्या ‘या’ ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य\nजान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट\nशहरातल्या श्वानांचा ‘गेट टू गेदर’, पोलिस श्वानांच्या कसरती; बघा फोटो\nमहेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन\nलोकमान्य टिळक एक्स्प्रेसला अपघात, ४० प्रवाशी जखमी\nअवनी वाघिणीची शिकार कायदेशीर होती उच्च न्यायालयाचा सरकारला प्रश्न\nआधारकार्डच ठरला विपुलचा स्वगृही परतण्याचा आधार; ठाणे शहर पोलिसांची कामगिरी\n‘शेरशाह’ मधील ‘रातां लंबिया’ गाणं रिलीज, समोर आली सिद्धार्थ कियाराची जबरदस्त...\nरेल्वेत नोकर भरती सांगून ५० जणांना कोट्यवधीला लुटले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/trending/ganesh-acharya-untold-story-hero/433071/", "date_download": "2022-05-18T23:36:19Z", "digest": "sha1:2TZQPA4KC5SX5LZDUPSQOSCQXCXB4E4J", "length": 13090, "nlines": 144, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Ganesh-acharya-untold-story-hero", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ट्रेंडिंग Ganesh Acharya untold story: कोरियोग्राफर गणेश आचार्य झाला हिरो, जाणून घेऊया त्याचा...\nGanesh Acharya untold story: कोरियोग्राफर गणेश आचार्य झाला हिरो, जाणून घेऊया त्याचा नृत्यप्रवास\nप्रसि्द्ध कोरियोग्राफर गणेश आचार्य लवकरच हिरोच्या भूमिकेत झळकणार आहे. आतापर्यंत अनेक बड्या बॉलीवूड स्टार्सला नृत्याचे धडे देणारे गणेश आचार्य ‘देहाती डिस्को’ या चित्रपटातून पहील्यांदाच हिरोची भूमिका साकारणार आहेत. २७ मे ला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.\nगणेश आचार्य यांनी आतापर्यंत माधुरी दिक्षितपासून शाहरुख खान, काजोल ते आताच्या अनुष्का, करिनाला नृत्याचे धडे दिले आहेत. आज बॉलीवूडमधील प्रसिद्ध कोरियाग्राफर म्हणून गणेश आचार्य यांची वेगळी ओळख आहे. त्यांनी कोरियाग्राफ केलेली अनेक गाणी सुपरडुपर झाली आहेत. मात्र आज जरी गणेश आचार्य य़शस्वी कोरियाग्राफर असले तरी त्यांचा हा प्रवास संघर्षमय आहे. ज्याबद्दल त्यांच्या चाहत्यांना फारसे काही माहित नाही.\nगणेश आचार्य याचे वडील दाक्षिणात्य तर आई मुंबईकर आहे. सांताक्रुझमधील प्रभात कॉलोनीत गणेशचे लहानपण गेले. गणेश १० वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी गणेशवर आली. यामुळे गणेशला शिक्षण अर्धवट सोडावे लागले.\nअचानक लहान वयात घराची जबाबदारी अंगावर पडल्याने गणेशने सुरुवातीला मिळेल ते काम करण्यास सुरुवात केली. पण त्यातून घरातील खर्च भागत नव्हता. तसेच तो काळ हा जितेंद्र, अमिताभ बच्चन आणि मिथुन चक्रवर्ती या हिंरोंचा होता. यामुळे गणेशला चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. तसेच चित्रपटात काम करण्याचे पैसेही जास्त मिळतात. यामुळे गणेशने चित्रपटात काम करण्याचे ठरवले. नशीबाने साथ दिली आणि १२ वर्षाच्या गणेशला ज्युनियर आर्टीस्ट म्हणून चित्रपटात पहीली संधी मिळाली.\nनंतर त्याने ग्रुप डान्सर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. गणेशचे नाचण्याचे कौशल्य बघून १७ व्या वर्षी त्याला असिस्टंट डान्स डायरेक्टर म्हणून काम मिळाले. तर १९ व्या वर्षी गणेश डान्स डायरेक्टर बनला. विशेष म्हणजे गणेशचे वडील मुंबईत डान्स डायरेक्टर बनण्यासाठीच आले होते. पण त्यांचे स्वप्न गणेशने पूर्ण केले.\nगणेशला पहीला मोठा ब्रेक मिळाला तो अनाम या चित्रपटात. अभिनेता अरमान कोहली आणि अभिनेत्री आयशा जुल्का या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होत्या.\nत्यानंतर के सी बोकाडिया यांच्या आओ प्यार करे या चित्रपटातील हाथो में आ गया जो कल रुमाल आप का हे गाण गणेशला मिळालं. सैफ अली खान आणि शिल्पा शेट्टी यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्याची कोरियाग्राफी गणेशने केली. गाणे सुपर डुपर हीट झालं आणि गणेशही.\nनंतर गोविंदाने गणेशची ओळख दिग्दर्शक डेविड धवन यांच्याबरोबर करुन दिली. या भेटीने गणेशचे नशीब बदलले. कुली नंबर वन, या चित्रपटातील गोरिया चुरा ना मेरा जिया हे गाणं आणि त्यावरील नृत्य प्रेक्षकांनी अक्षरश डोक्यावर घेतलं. त्यानंतर गणेश आणि गोविंदा ही जोडी हिट झाली.\nत्यानंतर घातक चित्रपटातील ममता कुलकर्णीवर चित्रित करण्यात आलेले कोई जाए तो ले आए हे गाणे गणेशला मिळाले. त्यात नृत्य करण्याची संधीही त्याला मिळाली .\nत्यानंतर गणेशने कधीही मागे पाहीले नाही. २००७ साली त्याला ओंकारा मधील बिपाशाचे बिडी जलइले जिगर से पिया या गाण्यानेही धूम उडवली होती. बिपाशाच्या हॉट बोल्ड अदांनी प्रेक्षक घायाळ झाले.. त्यानंतर अनेक चित्रपट गणेशने केले. भाग मिल्खा भागमध्येही मस्तो का झुंड या गाण्यासाठी गणेशला राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n‘रान बाजार’वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज\nवैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत प्राजक्ता माळी\n‘रान बाजार’ वेब सीरिजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसेंची प्रतिक्रिया\nभारतातल्या ‘या’ ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य\nजान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट\nशहरातल्या श्वानांचा ‘गेट टू गेदर’, पोलिस श्वानांच्या कसरती; बघा फोटो\nमहेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन\nफटाके फोडायचे नसतात तर अंगावर फेकायचे असतात; इथला पॅटर्नच वेगळा आहे,...\nरणवीर सिंगचे ‘नटराज शॉट’चे मीम्स व्हायरल\n‘Whatsapp’ च्या नव्या फीचरमध्ये आता तुमच्याबद्दल कोण काय बोलतयं हे कळणार\nव्हायरल चेक: व्हिडिओत नाचणारे ‘ते’ स्वामी भाजपचे उमेदवार नाहीत\nCorona Heroes: कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी ‘हा’ डॉक्टर राहतोय गाडीत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/salary-hike-in-private-companies-and-industry/articleshow/91531554.cms", "date_download": "2022-05-18T23:39:37Z", "digest": "sha1:2DTZOCSXMHV5Q3B7OS5MPBI2I5KT7W2K", "length": 10782, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n, उद्योगक्षेत्रांत यंदा चांगली वेतनवाढ\nकरोना संकटामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. पण आता उद्योग क्षेत्रातून एक चांगली बातमी आली आहे. यंदा उद्योग क्षेत्रातील नोकरदारांची चांगली वेतनवाढ होण्याची शक्यता आहे.\n, उद्योगक्षेत्रांत यंदा चांगली वेतनवाढ\nवृत्तसंस्था, मुंबई ः नोकरदारांसाठी यंदा खूशखबर असून, करोनापूर्व काळात होत होती, तितकी वार्षिक वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. ही वेतनवाढ ८.१३ टक्के होईल, असे अनुमान 'टीमलीज'च्या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. करोनामुळे विस्कळीत झालेली परिस्थिती आता सावरत असल्यामुळे कंपन्या कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ देतील, असे यात म्हटले आहे. अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, मुंबई आणि पुणे या शहरांत चांगली वेतनवाढ (बारा टक्क्यांपेक्षा अधिक) अपेक्षित आहे.\n'टीमलीज'ने 'जॉब्ज अँड सॅलरी प्रीमियर रिपोर्ट-२०२२' सादर केला आहे. नऊ शहरांतील सतरा क्षेत्रांमधील दोन लाख ६३ हजार कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनाचा आधार घेऊन 'टीमलीज' दर वर्षी अहवाल तयार करते. यंदाच्या अहवालात कर्मचाऱ्यांसाठी चांगला अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा जवळपास सर्व क्षेत्रे कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ देण्याच्या स्थितीत आहेत. कोव्हिडपूर्व काळात होत होती, साधारणत: त्या जवळ जाणारी मध्यम स्तरावरील वेतनवाढ असेल, असे अनुमान यात व्यक्त केले आहे. ई-कॉमर्स आणि टेक स्टार्ट-अप, हेल्थकेअर, आयटी क्षेत्रांत दहा टक्क्यांहून अधिक वेतनवाढ अपेक्षित आहे. तर कृषी, वाहन उद्योग, बँकिंग, अर्थसेवा, विमा, बीपीओ, रिअल इस्टेट, शैक्षणिक क्षेत्र, प्रसारमाध्यमे, ऊर्जा, टेलिकम्युनिकेशन आदी क्षेत्रांत दहा टक्क्यांपेक्षा कमी वाढ अपेक्षित आहे.\nमहत्वाचे लेखरेपो दरवाढ अटळ; वाढत्या महागाईने सामान्यांना आणखी एक झटका बसण्याची शक्यता\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nआयपीएल IPL 2022, KKR vs LSG Live Score : नितीश राणा आऊट, केकेआरला तिसरा धक्का\nAdv: मेगा इलेक्ट्रॉनिक्स डे - ट्रेंडिंग गॅजेट्स आणि ॲक्सेसरिजवर भन्नाट डिल्स\nLive Maharashtra Live Updates: राज ठाकरे यांची पुण्यातील शनिवारी होणारी सभा रद्द\nआयपीएल जीवदानाचा फायदा घेत डीकॉकने साकारले धडाकेबाज शतक, लखनौने केली केकेआरची धुलाई\nमनोरंजन रानबाजारमध्ये लोकांना फक्त एक स्त्री कपडे काढताना दिसतेय, पण... | तेजस्विनी पंडित\nहिंगोली भीषण अपघात: दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एक ठार तीन गंभीर जखमी\nदेश 'राज ठाकरे उत्तर भारतीयांचे शत्रू क्रमांक एक' अयोध्या दौऱ्याला जेडीयूचा विरोध\nअन्य खेळ भारताची दमदार कामगिरी, वर्ल्ड बॉक्सिंग फायनलमध्ये निखत झरीन धडाकेबाज एंट्री, पदक नक्की\nसिंधुदुर्ग छत्रपती संभाजी राजेंना शिवसेनेच्या विनायक राऊतांची ऑफर, म्हणाले\nअप्लायन्सेस या 5 star energy saving ac मुळे गारवा मिळेल फर्स्ट क्लास आणि बिलही होईल कमी\nशिक्षण मोठ्या शहरांमध्ये नवीन नोकरी जॉईन करण्यापूर्वी हे वाचा\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य १९ मे २०२२ : 'या' राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत विशेष लाभ\nकार-बाइक Suhana Khan ते Aarav Kumar, बॉलिवूड सेलिब्रेटींच्या मुलांकडे लग्जरी कार्सचा ताफा\nरिलेशनशिप पुरूषहो, बायकोपासून कायम लपवून ठेवा ‘या’ 5 गोष्टी, नाहीतर भोगावे लागतील भयंकर परिणाम..\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/suhana-khan-khushi-kapoor-agastya-nanda-the-archies-poster-out-zoya-akhtar-film-netflix/articleshow/91560591.cms", "date_download": "2022-05-19T00:00:55Z", "digest": "sha1:G3YTBE6S324B2DEK22HGJYZNBHGPVISC", "length": 14073, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "The Archies Poster Out: Video : सुहाना खान, खुशी कपूर,अगस्त्य नंदा यांचा 'द आर्चिस' लुक पाहिलात का\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nVideo : सुहाना खान, खुशी कपूर,अगस्त्य नंदा यांचा 'द आर्चिस' लुक पाहिलात का\nलोकप्रियतेचे उच्चांक गाठलेल्या द आर्चिस या कॉमिक्समधील पात्रांना भारतीय रूपात आणणारा सिनेमा नेटफ्लिक्सवर झळकणार आहे. यामध्ये सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा हे स्टार किडस अभिनयात डेब्यू करणार आहेत. झोया अख्तरने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाच्या चर्चेला सध्या उधाण आलं आहे.\nVideo : सुहाना खान, खुशी कपूर,अगस्त्य नंदा यांचा 'द आर्चिस' लुक पाहिलात का\nद आर्चिस या लोकप्रिय कॉमिक्सवर येणार सिनेमा\nसुहाना खान, खुशी कपूर, अगस्त्य नंदा यांचा डेब्यू चर्चेत\nझोया अख्तर दिग्दर्शित सिनेमा नेटफ्लिक्सवर झळकणार\nमुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटींइतकीच चाहत्यांमध्ये उत्सुकता असते ती स्टार्सची मुलं काय करताहेत याची. सेलिब्रिटींची मुलं मोठ्या पडद्यावर कधी झळकणार, ते कोणत्या सिनेमातून पदार्पण करणार याविषयी जाणून घेण्यात चाहत्याना कमालीचा उत्साह असतो. त्यात जर किंग खान शाहरूखची मुलगी सुहाना खान, श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर आणि बिग बी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांना पडद्यावर झळकणाऱ्या सिनेमाचा विषय असेल तर चर्चा तर होणारच. या स्टार किडसचा डेब्यू करणारी दिग्दर्शिका झोया अख्तर हीदेखील गीतकार जावेद अख्तर यांची मुलगी आहे. त्यामुळे या सगळ्याच स्टार किडसचं जोरदार पॅकेज द आर्चिस या सिनेमातून प्रेक्षकांना मिळणार आहे.\nशाहरुखच्या लाडक्या अबरामनं जिंकली सगळ्यांची मनं, तुम्हालाही आवडेल हा Video\nद आर्चिस हे लोकप्रिय कॉमिक्स आहे. या कॉमिक्समधील काल्पनिक पात्रांना भारतीय अंदाजात पडद्यावर आणण्यासाठी झोया अख्तरने दिग्दर्शनाची धुरा घेतली आहे. तर सुहाना खान, खुशी कपूर, अगस्त्य नंदा हे या सिनेमातून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ओटीटी प्लाटफॉर्मवर नेटफ्लिक्सवर हा सिनेमा लवकरच येणार आहे. या फिल्मचं वैशिष्ट्य म्हणजे १९६० च्या काळातील चित्र उभं करण्यात आलं आहे. द आर्चिजच्या शूटिंगला एप्रिलमध्ये सुरुवात झाली आणि आता या सिनेमाचं पहिलं पोस्टर समोर आलं आहे. या पोस्टरमध्ये सुहाना, खुशी आणि अगस्त्य रेट्रो लुकमध्ये दिसत आहेत.\nद आर्चिज या कॉमिकमधील पात्रांनी वाचकांना भुरळ घातली आहेच, पण आता ही पात्रं भारतातील लुकमध्ये सिनेमात कशी दिसणार याचीही उत्सुकता आहे. पोस्टरमधून या लुकनेही लक्ष वेधलं आहे. सुहाना खान वेरोनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. खुशी कपूरने या सिनेमात बेट्टी हे पात्र साकारलं आहे. तर अगस्त्य नंदा आर्चिजच्या टायटल रोलमध्ये पहायला मिळणार आहे. याशिवाय या सिनेमात मिहिर आहुजा, डॉट, वेदांग रैना, युवराज मेंडा यांच्याही भूमिका आहेत.\nकेतळी चितळे आहे या दुर्मिळ आजाराने ग्रस्त, स्वत:च दिली माहिती\nनेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. या सिनेमातील कलाकारांचा लुक बघा आणि तुमचा आवडता ड्रेस निवडा असं म्हणत या सिनेमाच्या पोस्टरचं मार्केटिंग केलं आहे. तसंच अमिताभ बच्चन यांनीही त्यांचा नातू अगस्त्य नंदा याच्या अभिनय पदार्पणाबद्दल त्याला खूप शुभेच्छा दिल्या आहेत. या सिनेमाचा व्हिडिओही त्यांनी शेअर केला आहे. अजून एक उदय असं म्हणत त्यांनी अगस्त्यला आशीर्वादही दिले आहेत.\nमहत्वाचे लेखशाहरुखच्या लाडक्या अबरामनं जिंकली सगळ्यांची मनं, तुम्हालाही आवडेल हा Video\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई डॉ. लहानेंचं १ लाखावं ऑपरेशन पाहण्यासाठी मुख्यमंत्री विलासराव थिएटरमध्ये गेले होते\nAdv: मेगा इलेक्ट्रॉनिक्स डे - ट्रेंडिंग गॅजेट्स आणि ॲक्सेसरिजवर भन्नाट डिल्स\nदेश ...तर मी राज ठाकरे यांच्याशी दोन हात केले असते, पैलवान खासदार बृजभूषण गरजले\nदेश 'राज ठाकरे उत्तर भारतीयांचे शत्रू क्रमांक एक' अयोध्या दौऱ्याला जेडीयूचा विरोध\nLive Maharashtra Live Updates: राज ठाकरे यांची पुण्यातील शनिवारी होणारी सभा रद्द\nजळगाव जळगावात आगीचे तांडव; २ फर्निचर १ वेल्डिंग दुकान खाक, लाखो रुपयांचे नुकसान\nसिंधुदुर्ग छत्रपती संभाजी राजेंना शिवसेनेच्या विनायक राऊतांची ऑफर, म्हणाले\nदेश ज्ञानवापी मशिदीतील शिवलिंग प्रकरणी आक्षेपार्ह पोस्ट, एमआयएम नेत्याला पोलिसांकडून अटक\nअन्य खेळ भारताची दमदार कामगिरी, वर्ल्ड बॉक्सिंग फायनलमध्ये निखत झरीन धडाकेबाज एंट्री, पदक नक्की\nहेल्थ तुमचं हसणंही असेल हिऱ्यांसारखं स्पार्कलिंग, वापरा ही toothpaste for white teeth\nशिक्षण मोठ्या शहरांमध्ये नवीन नोकरी जॉईन करण्यापूर्वी हे वाचा\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य १९ मे २०२२ : 'या' राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत विशेष लाभ\nकार-बाइक Suhana Khan ते Aarav Kumar, बॉलिवूड सेलिब्रेटींच्या मुलांकडे लग्जरी कार्सचा ताफा\nरिलेशनशिप पुरूषहो, बायकोपासून कायम लपवून ठेवा ‘या’ 5 गोष्टी, नाहीतर भोगावे लागतील भयंकर परिणाम..\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mmkmedia.in/tag/m/", "date_download": "2022-05-18T23:28:09Z", "digest": "sha1:TW5CUPICH5UWESFLNZ3PMXQXHR7YXZLD", "length": 4536, "nlines": 92, "source_domain": "mmkmedia.in", "title": "M - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\n: मुंबईत कॉलेजमध्ये बुरखाबंदी; एम.पी. शहा कॉलेजने घेतला निर्णय, सपा...\nदीपाली कात्रे [email protected] ‘कटकट करणारी आई’ (२१ ऑगस्ट) या डॉ. अंजली जोशी यांच्या लेखातून मुलांना ‘वळण’ लावण्याचा आईवर असलेला दबाव आणि आईच्या सततच्या मागे...\nएके काळी येवल्या पेक्षाही प्रसिद्ध होते पुण्याचे रेशीम\nदुसऱ्या बाजीरावाने रेशमाचें कापड काढणाऱ्या व विकणाऱ्यांना पैठण व नाशिक जिल्ह्यातील येवले येथून पाचारण केले व पुण्यास स्थायिक होण्यास सांगितले. पुण्यातील रेशमी कापडाच्या उत्पादनाची हीच सुरवात आहे असे मानावयास हरकत नाही.\nश्रद्धांजली : भोगले जे दु:ख…\nशिवाजी गावडे – [email protected]भोगले जे दु:ख त्याला,सुख म्हणावे लागलेएवढे मी भोगिले की,मज हसावे लागलेअपार दु:ख सहन करत हसतमुखाने संघर्षमय जीवन जगत ‘अनाथांची माय’...\nछायाचित्रण हा पुरुषांची मक्तेदारी असलेलाच विषय होता. त्यावेळेस या दोन्ही युवतींनी घराबाहेर पडत, त्यावेळच्या समाजाचे चित्रण केले. विनायक परबडेबोलिना आणि मनोबिना या दोन्ही...\nबालसाहित्यात लेखकाचा कस लागतो…\n|| संजय वाघजगणे, बोलणे, वागणे आणि लिहिणे या चारही कृती परस्परांशी सुसंगत असल्या पाहिजेत. त्यांत विरोधाभास असता कामा नये. तसे जर होत नसेल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A9%E0%A5%AC_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2022-05-18T22:20:27Z", "digest": "sha1:YUPGSVNMMEFOEG4CQBSQCZZ2WEGEI4CV", "length": 2028, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८३६ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १८३६ मधील जन्म\n\"इ.स. १८३६ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ९ पैकी खालील ९ पाने या वर्गात आहेत.\nLast edited on १५ एप्रिल २०१३, at १३:३८\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १३:३८ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2022-05-18T23:17:32Z", "digest": "sha1:TE4N7FHBHGSZFAE4SMIH5GHIBSCGY44N", "length": 5708, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ - विकिपीडिया", "raw_content": "\nसावंतवाडी विधानसभा मतदारसंघ [१]\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९\nदिपक वसंत केसरकर राष्ट्रवादी ६३,४३०\nशिवराम गोपाळ दळवी शिवसेना ४५,०१२\nप्रवीण प्रतापराव भोंसले अपक्ष १९,३६४\nबाबूराव दत्ताराम धुरी जद (धर्मनिरपेक्ष) १,७९२\nसुनील तथा यशवंत वसंत पेडणेकर बसपा १,७८१\n^ \"भारत परिसीमन आयोग यांची अधिसू्चना\" (PDF). Archived from the original (PDF) on ३० जुलैै २०१४. १२ October २००९ रोजी पाहिले. |विदा दिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२२ रोजी २२:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/ahmednagar/fighting-in-sangamners-containment-zone-crime-news", "date_download": "2022-05-18T23:24:24Z", "digest": "sha1:4VIFGEX3KDLB65PIH3YDSURVPBIU4BIU", "length": 9092, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "संगमनेरमध्ये कोरोनाचा कहर, तरी भांडणाचा जोर | Sakal", "raw_content": "\nसंगमनेरमध्ये कोरोनाचा कहर तरी हाणामारीला जोर\nसंगमनेर ः शहरातील अकोले नाका परिसरातील कोविड प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलेल्या क्षेत्रात किरकोळ कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना ( ता. 2 ) घडली. या वेळी प्राणघातक शस्त्रांचाही वापर झाल्याची बाब उघड झाली. या प्रकरणी दोन्ही गटाच्या परस्पर विरोधी फिर्यादीवरुन संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दंगलीसह अन्य कलामान्वये सुमारे 25 जणांवर गुन्हा दाखल झाला असून शस्त्रास्त्र कायद्यान्वये एकाला अटक केली आहे.\nया बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी योगेश मनोहर सूर्यवंशी याने दिलेल्या फिर्यादीनुसार ते व त्याचे वडील मयत आजीच्या दशक्रिया विधीचा फलक लावीत असल्याचा राग आल्याने अतुल सूर्यवंशी, सिद्धार्थ सूर्यवंशी, परिघा सूर्यवंशी, आकाश माळी, मेघनाथ सूर्यवंशी, विघ्नेश सूर्यवंशी, संपत सूर्यवंशी, उज्ज्वला सूर्यवंशी, मथुरा सूर्यवंशी, पूनम माळी, आदित्य सूर्यवंशी, मीना माळी, रुपा माळी, अनिता माळी व गणेश माळी या सोळा जणांनी गैरकायद्याची मंडळी जमा करुन काठ्या, लोखंडी पाईप, लोखंडी कत्तीसह फिर्यादी, त्याचे वडिल मनोहर, आई अरुणा, भाऊ सचिन सूर्यवंशी अशांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ व दमदाटी केली.\nतसेच फिर्यादीच्या घरावर दगड फेकून घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकीचे नुकसान केले. पोलिसांनी या सर्वांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करुन एकाला अटक केली आहे.\nदुसरी तक्रार परिघा सहादू सूर्यवंशी यांनी दाखल केली आहे. त्यानुसार योगेश, सागर, सचिन, विनोद व उमेश मनोहर सूर्यवंशी, शिवानी सूर्यवंशी, शोभा सूर्यवंशी, अरुणा सूर्यवंशी व मनोहर सूर्यवंशी यांना आदित्य संपत सूर्यवंशी याने तुमच्या घरातील सर्व लोक कोविड संक्रमित आहेत. तुम्ही जास्त गर्दी करु नका असे म्हणाल्याचा राग आल्याने त्यांनी काठ्या घेवून फिर्यादी व फिर्यादीचे भाचे आदित्य व सिद्धेश यांना मारहाण करून पूनम माळी हिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण व दमबाजी केली. त्यानुसार या नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/state-excise-department-raids-hatbhatti-tadi-bases-in-pune", "date_download": "2022-05-18T22:30:30Z", "digest": "sha1:M67UY5LDBWBITCDDI2ZWVOBG7M5P554D", "length": 8352, "nlines": 155, "source_domain": "www.esakal.com", "title": "पुण्यात हातभट्टी, ताडी अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे छापे | Sakal", "raw_content": "\nपुण्यात हातभट्टी, ताडी अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे छापे\nपुणे : जिल्ह्यात मद्यविक्रीची दुकाने सध्या बंद असल्यामुळे हातभट्टी आणि ताडी विक्रीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी छापे मारून सुमारे चार लाख रुपयांची हातभट्टी आणि ताडी जप्त केली आहे. जिल्हयात कोरोचा वाढता प्रादुर्भाव तसेच राज्यात संचारबंदी आदेश लागू करण्यात आहेत. जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री दुकाने बंद आहेत. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी अवैध मद्य उत्पादन, विक्री आणि अवैध वाहतूक यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे आणि अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हातभट्टी तयार करणाऱ्या अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले. या ठिकाणावरून सात हजार लिटर दारू तयार करण्याचे रसायन, हातभट्टी आणि ताडी असा सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.\nहेही वाचा: सराफी व्यावसायिक आत्महत्या प्रकरण : प्रवृत्त करणाऱ्या महिलेसह साथीदाराविरुद्ध 'मोक्का'\nतळेगाव दाभाडे परिसरात छापे :\nतसेच, तळेगाव दाभाडे विभागातील चिवळी, साबळेवाडी, कोयाळी, मरकळ आदी ठिकाणी छापे मारून दीड लाखांची गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू तयार करणारे अड्डे नष्ट करण्यात आल्याची माहिती अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली.\nजिल्ह्यात कारवाई करण्यात आलेली ठिकाणे :\nमुंढवा, घोरपडी, कासेवाडी. धनकवडी, आंबेगाव, म्हाळुंगे, बावधन, चिंचवड, भांडगाव, इंदापुर, बारामती, देगाव, आंबी, सुधावडी, उसे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2022/02/26/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%9A-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2022-05-18T22:38:59Z", "digest": "sha1:EODRDDFYKB37WMN6OOMZV7RX4WTYZTZT", "length": 6471, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पाक सेनेत प्रथमच दोन हिंदू अधिकाऱ्यांना पदोन्नती - Majha Paper", "raw_content": "\nपाक सेनेत प्रथमच दोन हिंदू अधिकाऱ्यांना पदोन्नती\nआंतरराष्ट्रीय, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / पाकिस्तान सेना, बढती, हिंदू अधिकारी / February 26, 2022 February 26, 2022\nपाकिस्तानी लष्करात तैनात असलेल्या दोन हिंदू अधिकाऱ्याना प्रथमच लेफ्टनंट कर्नल पदावर बढती दिली गेली आहे. मेजर डॉ.कैलाश कुमार आणि मेजर डॉ. अनिल कुमार यांना लेफ्टनंट कर्नल म्हणून पदोन्नती मिळाली असून पाकिस्तान सेनेच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली आहे.\nपाकिस्तानी स्थानिक मिडियानुसार सिंध प्रांतातील तारपारकार जिल्ह्यातील कैलाश कुमार २०१९ मध्ये हिंदू समुदायातील पहिले मेजर बनले होते. १९८१ साली जन्मलेल्या कैलाश कुमार यांनी लियाकत विद्यापीठातून एमबीबीएस केले असून २००८ मध्ये ते पाकिस्तान लष्करात कॅप्टन बनले. मेजर डॉ. अनिल कुमार २००७ मध्ये पाकिस्तानी सेनेत सामील झाले आहेत. पाकिस्तान टीव्हीने गुरुवारी ट्वीट करून या दोघांच्या बढतीबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार लेफ्टनंट कर्नल पदावर बढती मिळालेले हे पहिलेच हिंदू अधिकारी आहेत.\nपाकिस्तान मध्ये अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समुदायावर सातत्याने अत्याचार होत असल्याच्या बातम्या येत असतात. हिंदू मंदिरांवर हल्ले झाल्याच्या बातम्याही नेहमी येतात. इम्रान सरकार अल्पसंख्यांकाच्या सुरक्षेचा दावा करत असले तरी तेथील कट्टरपंथीयांच्या समोर सरकारचे काही चालत नाही. हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांना धर्मांतर करायला लावायचे आणि त्याच्याबरोबर विवाह करायचा या घटना पाकिस्तान मध्ये सामान्य आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.nbfoodmachine.com/mr/", "date_download": "2022-05-18T22:34:52Z", "digest": "sha1:7PW4SYZ3D7ELVM2P3CMOQE45OIKM2LIS", "length": 8129, "nlines": 163, "source_domain": "www.nbfoodmachine.com", "title": "Siomay मशीन, स्वयंचलित Encrusting मशीन - फक्सिन", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआम्ही प्रसिद्ध ब्रँड एक अन्न यंत्रणा उपक्रम तयार करण्यासाठी कटिबद्ध आहेत. आम्ही ध्येय दिशेने प्रयत्न केले गेले आहे आणि पुढील आमच्या ग्राहकाच्या समाधान आणि विश्वास जिंकण्यासाठी आमच्या मशीन गुणवत्ता सुधारण्यास मदत करेल. आम्ही आमच्या ग्राहकांना आणि घर आणि परदेशात मित्र सहकार्य करण्यासाठी उत्सुक आहेत. आम्ही घट्टपणे की आम्हाला गुणवत्ता निवडा आहे निवडण्यासाठी विश्वास आहे.\nएफएक्स -800 डी स्वयंचलित सिंगल लाइन सिओमाय / सिओमाई / शु ...\nस्वयंचलित ट्रिपल लाइन सिओमाय / सियोमाई / शुमाई माकी ...\nस्वयंचलित डबल लाइन सिओमय / सिओमाई / शुमाई माकी ...\nस्वयंचलित पुडिंग मेकिंग मशीन\nएफएक्स -910 बी स्वयंचलित स्टीम्ड बन उत्पादन लाइन\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nनिंगबो जियांगबेई फक्सिन फूड मशीनरी कं, लि.\nआम्ही आर आणि डी, उत्पादन, विक्री आणि विक्री नंतरची सेवा एकत्रित करणारे एक व्यावसायिक निर्माता आहोत.\nआमच्या कंपनीकडे बर्‍याच मोठ्या प्रमाणात प्रक्रिया उपकरणे आहेत.\nकंपनीची स्थापना झाल्यापासून, ही उत्पादने देशभर विकली गेली आहेत आणि परदेशात निर्यात केली गेली आहेत आणि ग्राहकांनी त्याला मान्यता दिली आहे आणि त्यांची प्रशंसा केली गेली आहे. आमचा असा विश्वास आहे की “गुणवत्ता हा एंटरप्राइझ विकासाचा पाया आहे, आणि एंटरप्राइझ विकासासाठी सचोटी प्रेरक शक्ती आहे. आपल्याला स्वारस्य असल्यास, आपल्या चौकशीचे प्रामाणिकपणे स्वागत करा.\nनिँगबॉ Jiangbei फक्सिन अन्न यंत्राचे कंपनी, लिमिटेड\nपत्ता: झियाशान गाव, होंगटांग गल्ली, जिआंगबेई जिल्हा, निँगबो सिटी, झेजियांग प्रांत (औद्योगिक क्षेत्र अ)\n© कॉपीराईट - 2010-2019: सर्व हक्क राखीव. वैशिष्ट्यीकृत उत्पादने - साइटमॅप - मोबाइल साइट\nचोंदलेले वाफवलेले अंबाडा मशीन , steamed चोंदलेले अंबाडा करून देणे मशीन , स्वयंचलित वाफवलेले चोंदलेले अंबाडा मशीन , पॅन-तळलेले steamed चोंदलेले अंबाडा मशीन , वाफवलेले चोंदलेले अंबाडा मशीन , घरगुती, steamed चोंदलेले अंबाडा मशीन , सर्व उत्पादने\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी Esc Enter दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/business-news/article/rs-1-lakh-invested-in-the-multibagger-stock-of-sel-manufacturing-company-ltd-have-become-rs-14-lakhs-in-1-day/384024", "date_download": "2022-05-18T23:10:20Z", "digest": "sha1:A5WAP5UAYIQLEGJGZFQ2IMUUFY4U3DUQ", "length": 17846, "nlines": 99, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Share Market Investment with high returns | Multibagger Penny Stock | अजब शेअर की गजब कहानी! २४ तासात या शेअरने १ लाखाचे केले १४ लाख...रातोरात गुंतवणुकदार श्रीमंत Rs 1 Lakh invested in the Multibagger stock of Sel Manufacturing Company Ltd have become Rs 14 Lakhs in 1 day", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\n २४ तासात या शेअरने १ लाखाचे केले १४ लाख...रातोरात गुंतवणुकदार श्रीमंत\nInvestment in Penny Stock : असे काही शेअर्स असतात जे थोड्या कालावधीत बंपर तेजी नोंदवत गुंतवणुकदारांना आयुष्यभराची कमाई करून देत असतात. छोट्या शेअरमध्ये (Penny stock)छोटीशी गुंतवणूक करून त्यातून दमदार परतावा घेत कमाई करण्याचे प्रयत्न शेअर बाजारात सर्वच जण करत असतात. काही शेअर्स काही वर्षात कमाई करून देतात तर काही शेअर्स काही आठवड्यातदेखील जबरदस्त परतावा देतात. मात्र असा एक शेअर आहे ज्याने एका रात्रीत गुंतवणुकदारांचे नशीब बदलून टाकले.\nआयुष्यभराची कमाई करून देणारा शेअर\nसध्या आहे पेनी स्टॉकचा बोलबाला, थोड्या अवधीत मोठी कमाई\nया शेअरने वर्षभरात तर कमाई करून दिलीच मात्र एक दिवस असा होता की गुंतवणुकदारांची झाली दिवाळी\nफक्त २४ तासात या शेअरने केले १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे १४ लाख रुपये\nMultibagger Stock 2022 update : मुंबई : शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक चटकन मोठी कमाई करण्याची इच्छा सर्वांनाच असते. असे काही शेअर्स असतात जे थोड्या कालावधीत बंपर तेजी नोंदवत गुंतवणुकदारांना आयुष्यभराची कमाई करून देत असतात. छोट्या शेअरमध्ये (Penny stock)छोटीशी गुंतवणूक करून त्यातून दमदार परतावा घेत कमाई करण्याचे प्रयत्न शेअर बाजारात सर्वच जण करत असतात. काही शेअर्स काही वर्षात कमाई करून देतात तर काही शेअर्स काही आठवड्यातदेखील जबरदस्त परतावा देतात. मात्र असा एक शेअर आहे ज्याने एका रात्रीत गुंतवणुकदारांचे नशीब बदलून टाकले. सेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लि. (Sel Manufacturing Company Ltd) या कंपनीच्या शेअरनेदेखील गुंतवणुकदारांना आयुष्यभराची कमाई करून दिली आहे. या मल्टीबॅगर शेअरने (Multibagger stock) गुंतवणुकदारांना एका रात्रीत आयुष्यभराची कमाई करून दिली होती. (Rs 1 Lakh invested in the Multibagger stock of Sel Manufacturing Company Ltd have become Rs 14 Lakhs in 1 day)\nपेनी स्टॉकमधील (Penny stock)गुंतवणूक काहीवेळा छप्परफाड कमाई करून देत असते. एखाद्या शेअरने केलेली घोडदौड तुम्हाला मोठी कमाई करून देऊ शकते. मात्र असा मल्टीबॅगर शेअर किंवा मल्टीबॅगर पेनी स्टॉक शोधणे हे अवघड असते आणि शिवाय यात जोखीमदेखील मोठी असते.\nशेअरमधील तुफान तेजी आणि बंपर कमाई\nसेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लि. या कंपनीचा छोटासा शेअर मल्टीबॅगर ठरला आहे. या शेअरने मागील १ वर्षात छप्परफाड परतावा दिला आहे. २५ जानेवारी २०२१ हा शेअर १.९० रुपये प्रति शेअरच्या (Share price of Sel Manufacturing Company Ltd)पातळीवर होता. सध्या हा शेअर ८७.४५ रुपयांवर पोचला आहे. एका वर्षात या शेअरच्या किंमतीत जवळपास ४६ पट वाढ झाली आहे. सेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लि.च्या शेअरने या कालावधीत ४,५०० टक्क्यांचा दणदणीत परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे.\nतो दिवस ज्या दिवशी गुंतवणुकदारांचे नशीब पालटले\nमात्र या शेअरने खरी कमाल आणि धमाल दाखवली होती ऑक्टोबर महिन्यात. २७ ऑक्टोबर २०२१ला हा शेअर फक्त ०.३५ रुपये प्रति शेअर म्हणजे ३५ पैसे या किंमतीला उपलब्ध होता. त्यावेळेस हा शेअर २४ तासात आणि त्यानंतरच्या काही महिन्यात आभाळाएवढी उसळी घेईल असे कोणालाही वाटले नव्हते. ज्यांनी त्या काळात या शेअरमध्ये गुंतवणूक केली त्यांची आयुष्यभराची कमाई झाली आहे. २७ ऑक्टोबरला फक्त ३५ पैशांना हा सेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लि.चा (Sel Manufacturing Company Ltd)शेअर त्यानंतरच्या २४ तासातच म्हणजे २८ ऑक्टोबर २०२१ला तब्बल ४.९५ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर जाऊन पोचला. फक्त एका दिवसात या शेअरने १,३१४ टक्क्यांचा परतावा दिला. एका रात्रीत या शेअरची किंमत तब्बल १४ पटींनी वाढली. म्हणजेच २७ ऑक्टोबर २०२१ला या शेअरमध्ये १ लाख रुपयांची केलेली गुंतवणूक दुसऱ्या दिवशी २८ ऑक्टोबरला जवळपास १४ लाख रुपयांची झाली.\nMultibagger Stock | या दमदार शेअरने वर्षभरात दिला १,४०० टक्के परतावा, अजूनही आहे जबरदस्त तेजी...\n हा शेअर नाही, ही तर कमाईची बुलेट ट्रेन...१ लाखाचे झटपट झाले ७४ लाख रुपये\n हा छोटासा शेअर आहे पैशांची खाण... एक लाखाच्या गुंतवणुकीचे झाले ४ कोटी ३२ लाख, घोडदौड सुरूच...\nशेअरचा झंझावात आणि गुंतवणुकदारांची दिवाळी\nया कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना अगदी छोट्या गुंतवणुकीतून मोठी कमाई करून दिली आहे. सेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लि.चे शेअर्स गेल्या एका वर्षात जवळपास ४६ पटीने वाढले आहेत. म्हणजेच जर एखाद्याने वर्षापूर्वी सेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लि.च्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असतील, तर त्या गुंतवणुकीचे मूल्य आज जवळपास ४६ लाख रुपये असते. ऑक्टोबर २०२१ पासून हा शेअर सुसाट सुटला आहे. त्यानंतर दर आठवड्याला या शेअरने मोठी घोडदौड करत आजची पातळी गाठली आहे. अजूही शेअरमध्ये जबरदस्त तेजी आलेली दिसते आहे.\nमागील दीड वर्षात तरुण गुंतवणुकदार आणि नवीन गुंतवणुकदार वर्षभरात मोठ्या प्रमाणात बाजाराकडे आकर्षित झाले आहेत. मागील एका वर्षात मोठ्या संख्येने डीमॅट खाती सुरू झाली आहेत. तरुण गुंतवणुकदार आणि नवीन गुंतवणुकदार वर्षभरात मोठ्या प्रमाणात बाजाराकडे आकर्षित झाले आहेत. मागील एका वर्षात मोठ्या संख्येने डीमॅट खाती सुरू झाली आहेत. कधी नव्हे ते मोठ्या संख्येने सर्वसामान्य गुंतवणुकदार या काळात शेअर बाजाराकडे वळले आहेत. जोखीम आणि परतावा या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात.\n(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nPetrol Diesel Price: या दिवसापासून पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार सरकारने जाहीर केली तारीख\nया फळाची शेती अल्पावधीत करेल करोडपती\nMaharashtra Job Alert: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत आहेत या पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख\nMoney Making Idea: स्टेट बॅंक देतेय कमाईची जबरदस्त संधी फक्त ही कागदपत्रे जमा करा, तुम्हाला दरमहा मिळतील 60 हजार...\nEPFO : तुमच्या PF खाते क्रमांकामध्ये दडलेली ही खास माहिती तुम्हाला माहित असलीच पाहिजे, जाणून घ्या...\nIEC 2022 | एचडीएफसीचे केकी मिस्त्री म्हणतात ऐतिहासिकदृष्ट्या स्वस्त दरात मिळतंय गृहकर्ज, रिअल इस्टेटसाठी ही चांगली वेळ\nIEC 2022 | कोरोनाचा बूस्टर डोस आवश्यक, नियामक संस्थांनी मंजूरी देताना आधीसारखीच तत्परताच दाखवावी : अदर पूनावाला\nIEC 2022 | गौतम अदानी म्हणतात, भारत स्वावलंबी होत, जग भारतावर अवलंबून होण्यापर्यतचा पल्ला गाठणार\nIEC 2022 | आरोग्य, शिक्षणापासून ड्रोनपर्यंत सर्वत्र 5G महत्त्वाचे, भारताचे चित्र बदलणार : सुनील मित्तल\nIEC 2022 | भारत हा जागतिक कंपन्यांची पहिली पसंती, देशातील गरीबी हटवणे आणि रोजगार निर्मिती आहे महत्त्वाचे : अनिल अग्रवाल\n50 लाख नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी होणार - एकनाथ शिंदे\nसारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी देणार-अजित पवार\nएकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.puruimachinery.com/tssk-compounding-machine/", "date_download": "2022-05-18T22:07:08Z", "digest": "sha1:7DPNCCQEMQMPO2TRMJD7LJIZTED4UAPG", "length": 7503, "nlines": 191, "source_domain": "mr.puruimachinery.com", "title": " TSSK कंपाउंडिंग मशीन उत्पादक |चीन TSSK कंपाउंडिंग मशीन फॅक्टरी आणि पुरवठादार", "raw_content": "\nएमएल प्रकारचे प्लास्टिक पेलेटायझिंग मशीन\nएमएल सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nएमएल दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nएसजे प्रकारचे प्लास्टिक रीसायकलिंग मशीन\nएसजे सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nSJ दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nउच्च टॉर्क TSSK सह-रोटेशन ट्विन स्क्रू एक्सट्रूडर\nपीईटी बाटली फ्लेक्स पेलेटायझिंग\nप्लास्टिक फिल्म्स वॉशिंग लाइन\nपीईटी बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nएचडीपीई बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nलीड ऍसिड बॅटरियांचे रीसायकलिंग मशीन\nउच्च टॉर्क TSSK सह-रोटेशन ट्विन स्क्रू एक्सट्रूडर\nएमएल प्रकारचे प्लास्टिक पेलेटायझिंग मशीन\nएमएल सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nएमएल दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nएसजे प्रकारचे प्लास्टिक रीसायकलिंग मशीन\nएसजे सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nSJ दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nउच्च टॉर्क TSSK सह-रोटेशन ट्विन स्क्रू एक्सट्रूडर\nपीईटी बाटली फ्लेक्स पेलेटायझिंग\nप्लास्टिक फिल्म्स वॉशिंग लाइन\nपीईटी बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nएचडीपीई बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nलीड ऍसिड बॅटरियांचे रीसायकलिंग मशीन\nपीपी जंबो बॅग श्रेडिंग क्रस...\nदोन टप्प्यातील प्लास्टिक फिल्म आणि...\nएसजे प्रकार पेलेटायझिंग मशीन...\nएचडीपीई बाटल्या डिटर्जंट बाटल्या...\nपीपी पीई फिल्म रिसायकलिंग एक्सट्रूड...\nTSSK मालिका को-रोटेटिंग डबल/ट्विन स्क्रू एक्सट्रूडर आहे\nTSSK मालिका को-रोटेटिंग डबल/ट्विन स्क्रू एक्स्ट्रूडर आहे, हे आमचे सर्वात लोकप्रिय ट्विन स्क्रू एक्सट्रूडर आहे.यात उत्कृष्ट मिक्सिंग कार्यप्रदर्शन, चांगले स्व-स्वच्छता कार्यप्रदर्शन आणि लवचिक मॉड्यूलर कॉन्फिगरेशन वैशिष्ट्ये आहेत जी त्यांना विविध प्रकारच्या सामग्रीवर प्रक्रिया करण्यासाठी योग्य बनवतात.\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nचेंगडू पुरूई पॉलिमर इंजिनियरिंग कं, लि.\nलीड ऍसिड बॅटरियांचे रीसायकलिंग मशीन\n© कॉपीराइट 20102022 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://www.vanitasamaj.in/library/", "date_download": "2022-05-18T23:15:38Z", "digest": "sha1:JFTWJWO22YKON6BRRGJV4CAFU7P4M5VP", "length": 3581, "nlines": 39, "source_domain": "www.vanitasamaj.in", "title": "वाचनालय - वनिता समाज", "raw_content": "\nवधू वर सूचक मंडळ\nवनिता समाजाच्या वाचनालयात ५ हजारांपेक्षा जास्त मराठी पुस्तके व नियतकालिके आहेत दरवर्षी यात अद्ययावत पुस्तकांची भर पडत असते.\nवाचनालय दर शुक्रवारी ११ ते १ या वेळेत उघडे असते.\n(१५ मे ते १ जुलै या दरम्यान वाचनालयाला सुट्टी असते) वाचनालयाची वार्षिक वर्गणी रू. 300 आहे. तसेच वर्गणीदारांकडून रु. ५०० ठेव म्हणून घेतले जातात.\nएका वेळेस सभासद ४ पुस्तके व ४ मासिके घेऊ शकतात (४ मासिकांच्यात १ नवीन, २ जुनी व १ दिवाळी अंक असावा.) पुस्तके २ महिन्यांहून अधिक काळ परत न केल्यास दंड भरणे बंधनकारक आहे.\nवाचनालयासाठी देणगी द्यायची असेल, अथवा अधिक माहिती हवी असेल तर आमच्याशी संपर्क साधावा.\nवनिता समाज श्रावण विशेषांक\nतू अचला, तू स्वबला\nहरवलेले पत्र 23 एप्रिल 2021\nफेसबुक वर आमचे अनुसरण करा\nनवी दिल्ली इथल्या वनिता समाजाची स्थापना २ फेब्रुवारी १९५३ रोजी कमलाताई प्रधानांकडे झाली.त्यावेळच्या अवघ्या २५ सदस्यांची ही संस्था आज अनेक पटींनी वृद्धिंगत झाली आहे.आज समाजाची सदस्य संख्या साडेतीनशेपेक्षा जास्त आहे […]\nअलीकडे अपलोड केलेले फोटो\nपत्ता: वनिता समाज, 13, लोधी इन्स्टिट्यूशन एरिया,\nलोधी रोड, नवी दिल्ली -110003\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://likeupnews.com/ashi-hi-banwa-banwi-fame-shantanus-sons/", "date_download": "2022-05-18T23:48:25Z", "digest": "sha1:O5MQH7G4J2L565FI6MHRC4V4GZ3FTGMI", "length": 10631, "nlines": 73, "source_domain": "likeupnews.com", "title": "\"बनवाबनवी\" मधील शंतनू आठवतो का..? त्याचा मुलगा करतोय या चित्रपटाद्वारे लवकरच प्रदार्पण. - LikeUp", "raw_content": "\n“बनवाबनवी” मधील शंतनू आठवतो का.. त्याचा मुलगा करतोय या चित्रपटाद्वारे लवकरच प्रदार्पण.\n“बनवाबनवी” मधील शंतनू आठवतो का.. त्याचा मुलगा करतोय या चित्रपटाद्वारे लवकरच प्रदार्पण.\nमित्रहो अनेक कलाकार आपल्या कलेतून लोकप्रिय आणि प्रसिद्ध होतात तर त्यांची मुले पुढे आपल्या आई वडिलांच्या कलेची पारख करून त्या वळणावर चालतात. नुकताच सोशल मीडियावर एक बातमी तुफान व्हायरल होत आहे. ही बाब “बनवाबनवी” चित्रपटातील कलाकाराच्या बाबतीत आहे. हा चित्रपट म्हणजे आजही रसिकांचा जीव की प्राण आहे. या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवली असून आजही हा चित्रपट विशेष प्रसिद्ध आहे. यातील प्रत्येक गोष्ट लोकांच्या मनात घर करून गेली आहे.\nतसेच यातील सचिन, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि यांच्या जोडीला आणखी एक पट्टीचा कलाकार म्हणजे सिद्धार्थ रे हे होय. या चौघांनी या चित्रपटाच्या कथानकाला अगदी पडद्यावर चांगलेच खेळवून ठेवले होते. त्यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी अनेकजण नेहमीच उत्सुक असतात. मात्र यांच्यापैकी लक्ष्मीकांत आणि सिद्धार्थ यांनी खुप वर्षापूर्वी आपला निरोप घेतला आहे मात्र त्यांच्या मुलांनी त्यांच्या कलेचा आदर राखला आहे.\nशंतनू म्हणून प्रसिद्ध झालेले सिद्धार्थ नेहमीच अनेक चित्रपटात दिसले होते. त्यांनी आपला अभिनय खूपशा भूमिकेतून चाहत्यापर्यंत पोहचवला होता. आता त्यांचा मुलगा हे काम करण्यास पात्र झाला असून, त्याने एक लेखक म्हणून कलाक्षेत्रात आपले पाऊल टाकले आहे. १९९९ मध्ये सिद्धार्थ यांनी साऊथची अभिनेत्री शांतीप्रिया हिच्याशी लग्न केले होते. सिद्धार्थ आणि शांतीप्रिया याना शुभम आणि शिष्या अशी दोन मुले आहेत, दोन्हीही मुले खूपच हुशार असून उत्तम कलाकार आहेत.\nमराठी बिग बॉस तिसरा सिझन संपला….महेश मांजरेकर यांचा…\nस्वप्नील जोशी झळकणार या नव्या मालिकेत ‘या’…\nमोठा मुलगा शुभम याला संगीत आणि मॉडेलिंगची फार आवड आहे. तर शिष्याने दिग्दर्शनाचा अभ्यास केला आहे. त्याची लवकरच कबीर खुराणा दिग्दर्शित “ड्रामा” ही शॉर्टफिल्म रिलीज होणार आहे. या फिल्मचे कथानक शिष्या ने लिहले आहे. याची पटकथा आपल्यासाठी नक्कीच उत्सुकता शिगेला पोहचवणारी असणार. यावर त्याची आई अभिनेत्री शांतीप्रिया हीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून तिने आपले मत लिहले आहे.\nती म्हणते की “मला माझ्या शिष्याचा खूप अभिमान वाटतो…..मी माझी एक स्वप्नाने भरलेली स्टोरी बनवलेली आहे……देव नेहमीच तुझ्या पाठीशी राहो…..आईचे प्रेम मिळो…….” सोशल मीडियावर या पोस्टची भरपूर चर्चा सुरू आहे. अनेकजण शिष्याला शुभेच्छा आणि अभिनंदन देत आहेत. त्याच्या कलेचे कौतुक करत आहेत, आता त्याची ही पटकथा कशी असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\nसिद्धार्थ रे यांची ही दोन्ही मुले खूप छान आहेत, त्यांनी त्यांची कला उत्तम रित्या जपली असून त्या दोघांनाही कलाक्षेत्रात यायचे आहे. त्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांची सगळी स्वप्ने पूर्ण होवोत ही सदिच्छा. त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.\n“मंदिरात पाण्याऐवजी वाइन द्या, डेअरी बंद करून काढा वायनरी”….संतापून सदाभाऊ खोतांनी लगावला असा टोला…\nहास्यजत्रेतील तुमचा लाडका चेहरा ‘या’ सुप्रसिद्ध मल्याळम अभिनेत्रीसोबत झळकणार…\nमराठी बिग बॉस तिसरा सिझन संपला….महेश मांजरेकर यांचा तीन वर्षांचा करार…\nस्वप्नील जोशी झळकणार या नव्या मालिकेत ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्री सोबत…\nसैराटची आर्ची….रिंकू राजगुरू या अभिनेत्याला करतेय डेट…. जाणून घ्या कोण…\nबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पुन्हा बनले आजोबा… खूप वर्षांनी पाळणा हलल्याने…\nकैरी खा आणि ‘हे’ रोग पळवा; जाणून घ्या महत्वाची माहिती एका क्लिकवर\nबाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या कचाट्यात; घरात सापडलं एवढ्या कोटींचे घबाड\nआजपासून ‘या’ वयोगटातील लोकांना मिळणार लसीकरणाचा बूस्टर डोस; वाचा महत्वाची माहिती\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन पंतप्रधान\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nerror: कृपया पोस्ट कॉपी करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtracrimewatch.com/2021/07/30/2-590/", "date_download": "2022-05-18T23:00:33Z", "digest": "sha1:CXRRLV737N7GM2FFPY7IKPF6J43FVPYF", "length": 4646, "nlines": 51, "source_domain": "maharashtracrimewatch.com", "title": "भरधाव वाहनाच्या वेगात तरुणाचा मृत्यू,वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल -", "raw_content": "\nYou are here: Home / क्राईम / भरधाव वाहनाच्या वेगात तरुणाचा मृत्यू,वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल...\nभरधाव वाहनाच्या वेगात तरुणाचा मृत्यू,वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल\nसांगवी;अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना औंध हॉस्पिटलसमोर घडली.\nरोहितसिंग गौड (वय २०) असे मृत्यू तरुणाचे नाव आहे. याबाबत मुकेशसिंग शंगरसिंग गौड (वय १९, रा. भोईरवाडी, हिंजवडी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाचा मयत रोहितसिंग बुधवारी पहाटे औंध हॉस्पिटल समोरून जात असताना. त्यावेळी अज्ञात वाहनाने रोहितसिंग याला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रोहितसिंगचा मृत्यू झाला. घटनेची माहिती न देता आरोपी वाहनचालक घटनास्थळावरून पळून गेला.\nपुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.\nआदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेच्या मागण्यांवर शासन सकारात्मक – आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी....\nहडपसर परिसरात टोळीच्या वर्चस्वासाठी खूनाच्या प्रयत्न करणाऱ्या शेख टोळीवर मोक्का\nअट्टल गुंड ऋषिकेश पवार १ वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध\nआई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nमटका अड्ड्यावर भोसरी पोलिसांचा... चक्क पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण,२...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/business/mcx/news/mcx-ipf-present-theta/articleshow/88968419.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2022-05-18T22:46:24Z", "digest": "sha1:CPQAGYR6ZZ5EWV65MMRRTJ2OKXERX73Z", "length": 6283, "nlines": 92, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nMCX IPF सादर करत आहे थेटा\nMCX गुंतवणूकदार संरक्षण निधीद्वारे सार्वजनिक हितासाठी जारी केले.\nमहत्वाचे लेखMCX IPF सादर करत आहे गामा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nजालना दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण; केली तब्बल ४ कोटींची मागणी, पण घडले असे की...\nAdv: मेगा इलेक्ट्रॉनिक्स डे - ट्रेंडिंग गॅजेट्स आणि ॲक्सेसरिजवर भन्नाट डिल्स\nदेश ...तर मी राज ठाकरे यांच्याशी दोन हात केले असते, पैलवान खासदार बृजभूषण गरजले\nकोल्हापूर जयप्रभा स्टुडिओसंदर्भातील मागणीसाठी रंगकर्मींचा सामुदायिक आत्मदहनाचा इशारा\nकोल्हापूर 'ओबीसी आरक्षणाबाबत 'हा' संशय जनतेच्या मनात आहे'; दरेकरांनी डागली तोफ\nLive Maharashtra Live Updates: राज ठाकरे यांची पुण्यातील शनिवारी होणारी सभा रद्द\nउस्मानाबाद 'तुला जिवंत सोडणार नाही, तुझी वाट लावतो', उस्मानाबादमध्ये २ पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये राडा\nमुंबई बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा, उद्धव ठाकरे यांचं आवाहन\nबुलडाणा खेळताना गळफास लागल्याने चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू; परिसरात हळहळ\nअप्लायन्सेस या 5 star energy saving ac मुळे गारवा मिळेल फर्स्ट क्लास आणि बिलही होईल कमी\nशिक्षण मोठ्या शहरांमध्ये नवीन नोकरी जॉईन करण्यापूर्वी हे वाचा\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य १९ मे २०२२ : 'या' राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत विशेष लाभ\nकार-बाइक Suhana Khan ते Aarav Kumar, बॉलिवूड सेलिब्रेटींच्या मुलांकडे लग्जरी कार्सचा ताफा\nरिलेशनशिप पुरूषहो, बायकोपासून कायम लपवून ठेवा ‘या’ 5 गोष्टी, नाहीतर भोगावे लागतील भयंकर परिणाम..\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/bigg-boss-marathi-trupti-desai-was-arrested-for-four-times-know-the-reason-sp-609346.html", "date_download": "2022-05-18T23:29:46Z", "digest": "sha1:7UAAXXCQCJJKZ3LK4XTO544IITVB36NP", "length": 12259, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bigg Boss Marathi 3 मधील 'या' स्पर्धकाने आतापर्यंत 4 वेळा खाल्ली आहे तुरुंगाची हवा – News18 लोकमत", "raw_content": "\nBigg Boss Marathi 3 मधील 'या' स्पर्धकाने आतापर्यंत 4 वेळा खाल्ली आहे तुरुंगाची हवा\nBigg Boss Marathi 3 मधील 'या' स्पर्धकाने आतापर्यंत 4 वेळा खाल्ली आहे तुरुंगाची हवा\nयंदा बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 3) घरात कलाकार मंडळींसह किर्तनकार तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा देखील समावेश आहे. या शोमध्ये सध्या एक अशी स्पर्धक आहे ज्यांनी आतापर्यंत चारवेळा तुरुंगाची हवा खाल्ली आहे..\nतुफान कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्यजत्रा घेणार निरोप कोणता नवीन शो घेणार जागा\nह्रता दुर्गुळेनं प्रतीक शाहसोबत गुपचूप केलं लग्न, लग्नाचे सुंदर फोटो आले समोर\n'मराठी रसिकांनी तुम्हाला कधीच माफ नसतं...' प्रवीण तरडेबद्दल दिग्दर्शकाचे वक्तव्य\nकेतकी चितळेनं मोबाईलमधून तो मेसेज का केला डिलीट पोलिसांच्या तपासाला नवे वळण\nमुंबई, 26 सप्टेंबर: सध्या सगळीकडे बिग बॉस मराठीची (Bigg Boss Marathi 3) चर्चा सुरू आहे. हा शो यामधील स्पर्धकांमुळे वेगळा ठरतो. या शोमध्ये येणारा (Bigg Boss Marathi 3 Latest Update ) प्रत्येक स्पर्धक खा असतो त्याच्याकडे काही तरी नवीन असते. यंदा देखील बिग बॉस मराठीच्या घरात कलाकार मंडळींचा समावेश आहेच मात्र किर्तनकार तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा देखील समावेश आहे. या शोमध्ये सध्या एक अशी स्पर्धक आहे ज्यांना आतापर्यंत चारवेळा अटक झाली आहे. भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Trupti Desai in Bigg Boss Marathi season 3) यांचा आक्रमकपणा त्यांचे महिलांसाठीचे काम सर्वांनी पाहिले आहे. आता त्या बिग बॉस मराठीच्या घरात देखील दिसत आहे. या घरात देखील सुरूवातील शांत दिसणाऱ्या तृप्ती देसाई आता आक्रमक झाल्याच्या दिसत आहेत. त्यांचा घऱातील काही महिला सदस्यांसोबत वाद देखील झाला आहे. तृप्ती देसाई बिग बॉस मराठीच्या घऱात गेल्यापासून सोशल मीडियावर (Trupti Desai on Social Media) चर्चेत आल्या आहेत. तृप्ती देसाईंना त्यांचा आक्रमकपणा बऱ्याचवेळा नडलेला देखील आहे. या बिग बॉसमधीस चर्चेत चेहरा असलेल्या तृप्ती देसाई यांना आता पर्यंत चारवेळा जेलची हवा खावी लागली आहे. त्यांना कोणत्या कारणालाठी जेलमध्ये जावे लागले ..तेही चारवेळा त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहे. Bigg Boss Marathi 3: तृप्ती देसाई आणि शिवलीलामध्ये जोरदार राडा, बाचाबाचीनंतर आता पुढे काय होणार भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना अनेक अंदोलनातून सर्वांनी पाहिले आहे. त्यांनी ण्यातील एसएनडीटी महाविद्यालयातून त्यांनी होम सायन्सची पदवी घेतली आहे. सुरूवातीला तृप्ती देसाई यांनी म्हणजे 2003 मध्ये झोपडपट्टी निर्मूलनासाठी कार्य करणारा क्रांतीवीर संघटनेची साथ देऊन आंदोलन केले. यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती. (Trupti Desai Arrested) तृप्ती देसाई यांनी 2007 मध्ये अजित को-ऑपरेटिव्ह बँकेचा घोटाळा उघडकीस आणला. हा घोटाळा जवळपास पन्नास कोटी रुपयांचा होता. यावेळेसही त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर तृप्ती देसाई यांनी 2010 मध्ये भुमाता ब्रिगेडची स्थापना केली. या भुमाता ब्रिगेडचे कमी काळात 5000 सदस् नोंदवून घेतले होते. या संस्थेची स्थापना करेपर्यंत त्यांचे नाव राज्याच्या घराघऱाचृत परिचित झाले होते. या अंदोलानाच्या माध्यमातून त्यांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. तृप्ती देसाई यांनी अजित पवार यांच्या विरोधातील आंदोलन केले होते. या अंदोलनामुळे देखील त्या चांगल्याच चर्चेत आल्या यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती. मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून तृप्ती देसाई यांनी नेहमीच आक्रमक पवित्रा घेतला आहे. सुरूवातीच्या काळात त्यांनी त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर मंदिरात महिलांना प्रवेश द्यावा, या मागणीसाठी आंदोलन केले होते. त्यांच्या या अंदोलनाची माध्यमांनी मोठी दखल घेतली. मंदिर प्रवेशावरून मोठा वाद निर्माण झाल्यानंतर त्यांना थेट गावाच्या बाहेर अटक करण्यात आली. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात देखील त्यांनी प्रवेश केला होता. यामुळे राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापले होते. तसेच त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न देखील झाला होता. तसेच नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश केला होता. आणि त्यांच्या सोबत काही महिलांना देखील यावेळी त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. बिग बॉस मराठीचे घऱ देखील दुसरी जेलच म्हणावी लागेल. या घऱात देखील स्पर्धकांना बिग बॉसचे नियम पाळावे लागतात. त्यामुळे येणाऱ्या काळात तृप्ती देसाई खेळात कशा पुढे जाणार, तसेच प्रेक्षकांची मने जिंकणार के हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/farmers-upset-on-minister-abdul-sattars-few-minutes-visit-to-chalisgaon-jalgaon-rp-599462.html", "date_download": "2022-05-18T22:44:15Z", "digest": "sha1:ODZY4I7L44BSMQ6YY4JVEUYQOY32FVST", "length": 11756, "nlines": 108, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज्‍यमंत्री अब्‍दुल सत्‍तार आले आणि गेले, वरवरच्या पाहणी दौऱ्यानं शेतकरी संतप्त – News18 लोकमत", "raw_content": "\nराज्‍यमंत्री अब्‍दुल सत्‍तार आले आणि गेले, वरवरच्या पाहणी दौऱ्यानं शेतकरी संतप्त\nराज्‍यमंत्री अब्‍दुल सत्‍तार आले आणि गेले, वरवरच्या पाहणी दौऱ्यानं शेतकरी संतप्त\nपूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्‍यमंत्री अब्‍दुल सत्‍तार (minister abdul sattar) आज आले होते. मात्र, त्यांनी वर-वर काही मिनिटांची पाहणी केली आणि निघून गेल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.\nजळगावात दूध टँकर आणि ट्रकमध्ये जोरदार धडक, पाच जणांचा जागीच मृत्यू\nमित्रच निघाले मारेकरी, इमारतीवरुन ढकलतानाचा CCTV समोर आल्याने हत्येचं गूढ उकललं\nझाडावरुन पडल्याने तरुण गंभीर; जळगावच्या तरुणासोबत काय घडलं वाचा\nघरातील किरकोळ कारण, संतापाच्या भरात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल\nजळगाव, 01 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टी आणि महापूर यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्‍यमंत्री अब्‍दुल सत्‍तार (minister abdul sattar) आज आले होते. मात्र, त्यांनी वर-वर काही मिनिटांची पाहणी केली आणि निघून गेल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच मुख्यमंत्री मदत जाहीर करतील, असं आश्वासन अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिलं. चाळीसगाव (abdul sattar in jalgaon) शहरासह अनेक गाव पुराने वेढले गेले होते. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, याची पाहणी करण्यासाठी राज्‍यमंत्री अब्‍दुल सत्‍तार चाळीसगाव तालुक्‍यात आले. मात्र त्‍यांनी काही वेळ थांबत वरच्‍यावर पाहणी करून लागलीच परतले. त्‍यांनी नुकसानग्रस्‍त शेतकऱ्याशी देखील संवाद न साधताच निघून गेल्‍याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे शेतकरी व नागरिकांनी याबाबत रोष व्‍यक्‍त केला आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळं जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली असून नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच, नेमके किती नुकसान झाले, याची आकडेवारी समोर येईल. त्यानंतर मुख्यमंत्री मदतीची घोषणा करतील, असे स्पष्ट करत नुकसानग्रस्तांना मदत करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले. हे वाचा - बापरे.. क्षणार्धात कोसळली भिंत, तीन तरुण थोडक्यात वाचले; थरारक Video व्हायरल चाळीसगाव तालुका व परिसरात ढगफुटी सदृश्‍य पाऊस झाल्‍याने शेतातील पिकांसह घरं, दुकानांचे मोठे नुकसान झाले. तसेच काहींचे गुरे देखील पुरात वाहून गेली आहे. या सर्व नुकसानग्रस्‍त भागाची पाहणी करण्यासाठी अब्‍दुल सत्‍तार औरंगाबादनंतर चाळीसगाव तालुक्‍यात आले होते. त्‍यांनी सर्व नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत नुकसानीची भरपाई देण्याचे आश्‍वासन दिले.\nFraud with Farmers : शेतकऱ्यांना फसवल्याचे प्रकरण, नायब तहसीलदार अडकला पोलिसांच्या जाळ्यात\nजालन्यात अपहरणनाट्याचा थरार, मुलाचं अपहरण केलं आणि मागितली 4 कोटींची खंडणी पण....\nकेतकी चितळेला जामीन नाहीच कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय; आजचा मुक्काम जेलमध्येच\nकेतकी चितळे प्रकरणाला धक्कादायक वळण, पवारांबाबतचा मेसेज कुणी तरी पाठवला, ती व्यक्ती कोण\nकेतकीची FB पोस्ट शेअर करणाऱ्या तरुणालाही पोलिसांनी घेतले ताब्यात, NCP च्या कार्यकर्त्यांनी केली निदर्शनं\nराज ठाकरेंच्या पुण्यातील सभेबाबत मोठी अपडेट, मनसे उद्या करणार महत्त्वाची घोषणा\nATM मध्ये काळोख केला अन् 17 लाखांची रोकड अवघ्या काही मिनिटात केली गायब, विरारमधील घटना\nMaharashtra Weather Forecast: पुढील 3-4 दिवसांत कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यता; या तारखेला येणार Monsoon\nBREAKING : पुण्यात तुर्तास राजगर्जना नाहीच राज ठाकरेंची सभा रद्द\nLive Updates: गुणरत्न सदावर्ते यांना सोलापुरात दाखल दोन्ही प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर\nमित्रांसोबत लागलेली पैज अंगलट, युवकाने पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली, पण...\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/the-telangana-minister-sneezing-video-viral-people-are-worried-about-the-corona-crisis-mhmg-452860.html", "date_download": "2022-05-19T00:08:19Z", "digest": "sha1:5BXUGTDWVRCDAWQZXMOHKLOBZGCJHMSW", "length": 8075, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Covid - 19 : मंत्री शिंकल्याने अख्ख्या राज्यात घबराट, जनतेकडून केली जातेय विचारपूस – News18 लोकमत", "raw_content": "\nCovid - 19 : मंत्री शिंकल्याने अख्ख्या राज्यात घबराट, जनतेकडून केली जातेय विचारपूस\nCovid - 19 : मंत्री शिंकल्याने अख्ख्या राज्यात घबराट, जनतेकडून केली जातेय विचारपूस\nया मंत्र्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर नागरिकांकडून त्यांना संदेश पाठवले जात आहेत\nभारताच्या सीरिजआधी ICCचा आफ्रिकन खेळाडूला धक्का, 9 महिने बंदी, 31 रनही कापल्या\nदक्षिण आफ्रिका सीरिजसाठी द्रविड नाही, तर हा असणार टीम इंडियाचा कोच\nराजीव गांधी हत्या प्रकरणातील मोठी बातमी; सर्वाच्च न्यायालयाने काय आदेश दिले\nरिक्षाचालकाच्या घरी बिर्याणी खाल्ल्यावर अमेरिकन महिलेची पोस्ट व्हायरल\nनवी दिल्ली, 12 मे : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) देशभरात सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व वाढलं आहे. याशिवाय सर्दीसारख्या साधारण वाटणाऱ्या आजाराबाबतही भीती निर्माण झाली आहे. अशीच एक घटना तेलंगणात घडली आहे. तेलंगणाचे मंत्री केटी रामाराव (KT Rama Rao) यांना कार्यक्रमादरम्यान सलग शिंका आल्या. त्यामुळे जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. केटी रामाराव तेंलगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा मुलगा आहे. ते सत्ताधारी पक्ष तेलंगणा राष्ट्रीय समिती (TRC) चे कार्यकारी अध्यक्ष आणि राज्यातील आयटीमंत्रीदेखील आहेत. सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये केटीरामाराव तोंडावर रुमाल ठेवून सलग शिंकत आहेत. केटीआर म्हणजेच केटी रामराव लॉकडाऊनदरम्यान राज्यातील विविध भागांना भेट देत आहेत. या प्रवासादरम्यान त्यांना सर्दी झाली होती. मात्र कोरोना व्हायरसच्या परिस्थितीत सर्दीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. यामुळे सोशल मीडियावर त्यांना जनेकडून सातत्याने संदेश जात आहेत, की त्यांनी स्वत:ची काळजी घ्या. केटीआरच्या समर्थकांनी ट्विट केलं आहे, - केटीआर सर. तुमच्याच फ्लूची लक्षणे आहे हे ऐकून चिंतेत आहे. तुम्ही कोरोना वॉरियर आहात. कृपया आपल्या तब्येतीची काळजी घ्या. तुम्ही आमचा विश्वास आहात. काळजी घ्या.\nयानंतर केटीआरनेही आपल्या चाहत्यांच्या ट्विटला उत्तर दिलं आहे. ते म्हणतात – मी ठीक आहे. मला एलर्जीमुळे सर्दी झाली होती. मात्र मी माझा प्रवास थांबवू इच्छित नाही. माझ्यामुळे काहींना त्रास झाला. यासाठी मी माफी मागतो. संबंधित -आणखी 31 देशातून भारतीयांना आणणार; मोदी सरकारचे वंदे मातरम मिशन दुसऱ्या टप्प्यात\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.becomeshakespeare.com/product/17-divas-ek-dvandva/?add_to_wishlist=4690&_wpnonce=660357cd93", "date_download": "2022-05-19T00:05:53Z", "digest": "sha1:MX46LJALWRE62J2TB2UKKHGCC2OZXING", "length": 8259, "nlines": 235, "source_domain": "www.becomeshakespeare.com", "title": "17 Divas : Ek Dvandva ! - BecomeShakespeare", "raw_content": "\nमृत्यू ज्यावेळेस आपल्या दाराशी उभा असतो, त्यावेळेस जिवंत असण्याच्या आणि मृत्यूच्या मधलं अंतर अनुभवणं नेमकं काय आणि कसं असू शकतं हे ऋषिकेशने अशा प्रकारे मांडलेलं आहे की वाचकाला देखील त्या घालमेलीची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. ऋषिकेशचा हा १७ दिवसांचा प्रवास फारच ‘डार्क’ आहे, पण त्याच्या झगड्याच्या पहिल्या दिवसापासून ते अखेरपर्यंत या काळ्याकुट्ट अंधाराच्या भोवती असलेली चंदेरी किनार आपलं अस्तित्व दाखवल्याशिवाय राहत नाही. १७ दिवस म्हणजे ऋषिकेशच्या आयुष्यातील भयावह दिवसांचं नुसतं वर्णन नाहीये तर त्या मरणप्राय यातनांमध्ये त्याला काय गवसत गेलं याची अनुभूती आहे. काही काही पानांवर तर त्यानं मांडलेलं आत्मज्ञान हे वाचन थांबवून चिंतन करायला लावतं… अंतर्मुख व्हायला लावतं आणि ही काळकोठडी कशी त्याच्या गाभ्याशी असलेल्या आत्मप्रकाशाला प्रज्वलित करते याचं दर्शन घडवते. (डॉ. प्रदीप पवार यांच्या प्रस्तावनेमधून)\nबी.ए. एम्. एस्; एम्. डी. (आयु)\n१. स्वर्णायु आयुर्वेद चिकित्सालय, कोल्हापूर येथे १५ वर्षांपासून मुख्य आयुर्वेद चिकित्सक म्हणून कार्यरत\n२. शुभंकर पब्लिकेशन्स प्रा. लि. या प्रकाशन संस्थेचे कार्यकारी संचालक\n३. ‘स्वर्णायु’ या वार्षिक आरोग्य विशेषांकाचे मुख्य संपादक\n४. संवेदना फौंडेशन, कोल्हापूर या रस्ते अपघात आणि वाहतूक सुरक्षेसंदर्भात जनजागृती करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत\n५. कॅन्सरमुक्त समाजाचे ध्येय समोर ठेवून, कॅन्सरमुक्ती अभियाना अंतर्गत गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ कॅन्सर रुग्णांमध्ये मोफत आयुर्वेद उपचार व कॅन्सरविषयी जनजागृतीसाठी विविध माध्यमांमधून लेख व व्याख्यानांचे आयोजन\n१. ‘नज़्म – ए – ऋषि’ हा हिंदी कविता आणि गझलांचा संग्रह\n२. ‘१७ दिवस: एक द्वंद्व’ – स्वानुभवावर आधारित कोविड १९ च्या संसर्गादरम्यानचा आत्मकथनपर प्रवास\n३. ‘मला मुलगी हवीय’ : स्त्रीभ्रूणहत्येवर भाष्य करणारी कादंबरी (प्रकाशनाच्या वाटेवर)\n४. ‘विस्मरण’ : अल्झायमर या भयंकर आजारावर भाष्य करणारी कादंबरी (प्रकाशनाच्या वाटेवर)\n५. ‘नाव हरवलेला माणूस’ : लघुकथा संग्रह (प्रकाशनाच्या वाटेवर)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/irrfan-khan-wife-sutapa-sikdar-relative-died-of-covid-19-relative-raged-on-the-system", "date_download": "2022-05-18T23:36:10Z", "digest": "sha1:BFHYD7AA3Z7OTXHHUTVGPWGYDVNXF6I6", "length": 9322, "nlines": 154, "source_domain": "www.esakal.com", "title": "'त्याला बेड मिळाला कुठे?, कारण तो छोटा राजन नाही...' | Sakal", "raw_content": "\n'त्याला बेड मिळाला कुठे, कारण तो छोटा राजन नाही...'\nमुंबई - देशात कोरोनाचा कहर वाढतो आहे. त्याचा फटका अनेक नागरिकांना बसला असून देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. कोरोनातून उभारी घेण्याचा नागरिक प्रयत्न करताना दिसत आहेत. आता बॉलीवूडमधील सेलिब्रेटी कोरोनाग्रस्तांच्या मदतीला धावले आहेत. कोरोनानं सर्वांपुढे गंभीर प्रश्न पडले आहेत. या भयानक आजाराला सामोरं जाताना डोकेदुखी आणखी वाढताना दिसत आहे. कोरोनाचा वेगळा अनुभव प्रसिध्द दिवंगत अभिनेता इरफान खानच्या पत्नीला बसला आहे. तिनं सोशल मीडियावर याबाबतची एक पोस्ट फेसबूकवर शेअर केली आहे. तिच्या त्या पोस्टला चाहत्यांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळताना दिसत आहे.\nइरफान खानची पत्नी सुतापा सिकदर यांनी सांगितले की, माझ्या एका जवळच्या नातेवाईकाला कोरोनाची लागण झाली होती. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले करण्यात आले होते. मात्र व्यवस्थेनं त्याचा बळी घेतला असे सांगता येईल. सध्याच्या घडीला कोरोनाचा कहर वाढतो आहे. त्याच्याशी दोन हात करताना सगळ्यांची तारांबळ उडते आहे. हे सर्वांना माहिती आहे. असे असतानाही एकुण जी व्यवस्था आहे त्याच्या दुरावस्थेलाही तोंड द्यावे लागत आहे. आता अनेक क्षेत्रातील व्यक्ती मदतीचा हात देण्यासाठी पुढे आले आहेत. मात्र एकुण व्यवस्था कशाप्रकारे ढेपाळलीय. त्याचा प्रत्यय दिसून आला आहे.\nमाझ्या एका जवळच्या नातेवाईकाला वेगळ्या अनुभवाला सामोरं जावं लागलं आहे. गैरव्यवस्थेचा फटका त्याला बसला आहे. त्यामुळे त्याचा जीव गेला आहे. यासगळ्या प्रकाराला जबाबदार कोण हा खरा प्रश्न आहे. याविषयावर सुतापा यांनी एक पोस्ट लिहिली आहे. सोशल मीडियावर त्यांची ती लांबलचक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यात त्यांनी राजधानी दिल्लीतील परिस्थितीविषयी भाष्य केलं आहे.\nसुतापा यांनी म्हटलं आहे की, मी समीरच्या चेह-यावरील हास्य कधीही विसरु शकणार नाही. मला नेहमी वाईट वाटत राहिल ते म्हणजे त्याच्यासाठी मला बेड मिळाला नाही. कारण तो छोटा राजन नाही. तो एक प्रामाणिक माणुस आहे. हे सगळं मी विसरणार नाही.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2020/04/CIjd0U.html", "date_download": "2022-05-18T22:09:37Z", "digest": "sha1:WVM2TB5ZTRRZIGFALC735VEMPUA63HYO", "length": 9895, "nlines": 36, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "आरोग्य सेतू ॲप सर्वांनी वापरावे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आवाहन", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nआरोग्य सेतू ॲप सर्वांनी वापरावे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आवाहन\nएप्रिल २२, २०२० • चंद्रकांत चव्हाण\nआरोग्य सेतू ॲप सर्वांनी वापरावे\nजिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आवाहन\nसातारा दि. 22( जि. मा. का ) : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी भारत सरकारने विकसीत केलेले ऑरोग्य सेतू ॲप उपलब्ध करुन दिले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी हे आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन जास्तीत जास्त ॲपचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.\nकोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता भारत सरकारने कोविड- १९ ची माहिती सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करुन देण्यासाठी अॅन्ड्रॉईड व आयओएस प्रणाली धारक मोबाईल धारकांसाठी बहुभाषिक एकूण ११ भाषांमध्ये उपलब्ध असलेले आरोग्य सेतू अॅप विकसित केले आहे. या अॅपची सर्वसाधारण वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. हे अॅप ब्ल्युटुथ टेक्नॉलॉजीवर आधारीत आहे. याव्दारे कोविड- १९ बाधीत रुग्णांच्या भ्रमणध्वनी क्रमांकाच्या संकलित माहितीच्या आधारे जी.पी.एस. टेक्नॉलॉजीव्दारे कोविड बाधीत रुग्ण आसपास आल्यास (साधारणतः सहा फुटाच्या अंतरावर) वापरकर्त्यास धोक्याची सूचना देते. या अॅप मध्ये कोविड- १९ बाधेची स्वः चाचणी सुविधा, प्रतिबंधात्मक उपाययोजना, सामाजिक अंतर बाळगणे व प्रतिबंधासाठी काय करावे किंवा काय करु नये याबाबतची प्रमाणित माहिती वापरकर्त्यास मिळते. स्वः चाचणीमध्ये वापरकर्ता अति धोकादायक स्थितीत आढळल्यास या अॅपव्दारे जवळच्या कोविड तपासणी केंद्राचा क्रमांक उपलब्ध करुन दिला जातो. अथवा तात्काळ १०७५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याबाबत वापरकर्त्यास या अॅपव्दारे सुचविण्यात येते. या अॅप व्दारे कोविड- १९ बाधेच्या अनुषंगाने वापरकर्त्याच्या सर्वसाधारण प्रश्नांची प्रमाणित उत्तरे दिली जातात. तसेच, सर्व राज्यातील हेल्प लाईन क्रमांक उपलब्ध करुन दिले जातात. या ॲप व्दारे लॉक डाऊन काळात वापरकर्त्यास अपरिहार्य परिस्थितीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासल्यास ई- पास व्दारे अर्ज करुन पास मिळविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. हे अॅप पुढीलप्रमाणे डाऊनलोड करण्याची सुविधा आहे.\nआयओएस मोबाईल सिस्टीमसाठी: itms-apps://itunes.apple.com/app/id५०५८२५३५७ व\nहे ॲप कोविड- १९ बाधित रुग्णांचे संकलित केलेल्या भ्रमणध्वनी वापरकर्त्याच्या कक्षेत आल्यानंतर धोक्याची सूचना देत असल्याने, आपल्या अधिपत्याखालील क्षेत्रातील सर्व कोविड-१९ बाधित रुग्ण, संशयीत रुग्ण, विलगीकरण व अलगीकरण असलेल्या तसेच रुग्णालयातून उपचारअंती सोडून देण्यात आलेले सर्व नागरीकांचे भ्रमणध्वनी क्रमांक संकलित करावे. तरी जिल्ह्यातील शासकीय/निमशासकीय कार्यालयातील तसेच महसुल, पोलीस, आरोग्य, नगर पंचायत, नगर परिषद इत्यादी विभागातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी सदरचे अॅप डाऊनलोड करुन घ्यावयाचे आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व सक्षम प्राधिकाऱ्यांनी त्यांचे आधिकार क्षेत्रामध्ये कोविड- १९ बाधित रुग्ण, विलगीकरण कक्षातील सर्व रुग्ण, संस्थामध्ये अलगीकरण करण्यात आलेले सर्व संशयीत बाधित रुग्ण, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेले बाधा मुक्त नागरीक तसेच, आरोग्य सेवा देणारे डॉक्टर्स, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचारी यांनाही जनहितार्थ हे अॅप डाऊनलोड करुन त्याचा वापर करण्याबाबतच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी, सातारा यांनी सर्व संबंधितांना द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.kolaj.in/tag_search.php?v=Navaruna", "date_download": "2022-05-18T23:00:26Z", "digest": "sha1:P3QC6EHB74VTHW5NOXBDEI5FFCUB3WSX", "length": 2949, "nlines": 29, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nऑन ड्युटी ठाण्यात बसून पांडेजी नेमकी कुणाची शिट्टी वाजवतायत\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nसुशांत सिंग राजपूत प्रकरणाची तपासणी सीबीआयकडे देण्याची मागणी पूर्ण झालीय. बिहारचे डिजीपी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी ही मागणी धरून लावली होती. हे गुप्तेश्वर पांडे म्हणजे फारच भन्नाट प्रकरण मानलं जातं. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी २००९मधे त्यांनी वीआरएसही घेतली होती. बिहारमधल्या या लोकप्रिय पोलिस अधिकाऱ्याकडे पाहून सलमान खानच्या चुलबूल पांडेचीच आठवण येते.\nऑन ड्युटी ठाण्यात बसून पांडेजी नेमकी कुणाची शिट्टी वाजवतायत\nसुशांत सिंग राजपूत प्रकरणाची तपासणी सीबीआयकडे देण्याची मागणी पूर्ण झालीय. बिहारचे डिजीपी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी ही मागणी धरून लावली होती. हे गुप्तेश्वर पांडे म्हणजे फारच भन्नाट प्रकरण मानलं जातं. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी २००९मधे त्यांनी वीआरएसही घेतली होती. बिहारमधल्या या लोकप्रिय पोलिस अधिकाऱ्याकडे पाहून सलमान खानच्या चुलबूल पांडेचीच आठवण येते......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle/monsoon-store-live-on-amazon-attractive-offers-on-different-monsoon-products-ttg-97-2574041/lite/", "date_download": "2022-05-18T23:30:39Z", "digest": "sha1:TFKV2AHAYSXW3XSPVY5KB3ROA2S534R4", "length": 18987, "nlines": 261, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Amazon वर मान्सून स्टोअर लाइव्ह; वेगवेगळ्या मान्सून उत्पादनांवर आकर्षक ऑफर्स | Loksatta", "raw_content": "गुरुवार, १९ मे, २०२२\nचांगभलं : रंगभूमीच्या सेवेत संहिता पेढी, नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचा उपक्रम\nचावडी : सहावा कोण \nअन्वयार्थ : पाण्याचे सत्ताकारण\nचतु:सूत्र (गांधीवाद) : आदर्श वास्तवात उतरतात तेव्हा...\nAmazon वर मान्सून स्टोअर लाइव्ह; वेगवेगळ्या मान्सून उत्पादनांवर आकर्षक ऑफर्स\nमान्सूनमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू, ग्रूमिंग उत्पादने आणि बऱ्याच अन्य गोष्टींवर Amazon मान्सून स्टोअरमध्ये ऑफर्स आहेत.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nअॅमेझॉन मान्सून स्टोअर २०२१ (फोटो: Amazon.in)\n३१ ऑगस्ट, २०२१ पर्यंत Amazon.in वर मान्सून स्टोअर लाईव्ह आहे. मान्सूनमध्ये लागणाऱ्या वस्तू, ब्युटी आणि ग्रूमिंग उत्पादने, रेन जॅकेट, ड्राइंग रॅक यासह टीव्ही, अप्लायंसेस, स्मार्टफोन्स, किचनमधील वस्तू, बूक्स आणि बऱ्याच गोष्टींवरील आकर्षक ऑफर्सचा ग्राहक लाभ घेऊ शकतात. ग्राहक अॅमेझॉन शॉपिंग ऍप (केवळ अँड्रॉईड) वर ऍलेक्साचा वापर करून ‘मान्सून स्टोअर’ वापरण्यासाठी आवाजाचासुद्धा वापर करू शकतात. यूजर ऍपवरील माईक आयकॉन टॅप करून म्हणू शकतात – “ऍलेक्सा, मान्सून स्टोअरवर जा”, आणि थेट तुम्ही स्टोअरवर जाल. जाणून घ्या अॅमेझॉन वरील मान्सून स्टोअर मध्ये सहभागी विक्रेत्यांकडील ऑफर्स आणि डील्स.\nवाईल्डक्राफ्ट रेड हायपॅड्री युनिसेक्स रेन जॅकेट – २००० मिमी पर्यंत वॉटरप्रुफ राहू शकणार रेन जॅकेट तुम्हाला आर्द्रतेपासून संरक्षण मिळावे याकरिताही उपयुक्त आहे. तुमच्या महत्वाच्या वस्तू कोरड्या आणि सुरक्षित ठेवण्यासाठी त्यामध्ये डबल फ्लॅप पॉकेट सुद्धा आहे. हे जॅकेट १,७९९ रूपयांना उपलब्ध आहे.\n३ फोर्थ क्लॉथ ड्राइंग रॅक – आता तुमचे कपडे कोरडे करण्यासाठी एकापेक्षा जास्त रॉड असलेल्या या स्टील स्टँडचा वापर करू शकता. हे रॅक वापरण्यास फार सोपे असुन तुमच्या गरजा पूर्ण होण्यासाठी तुम्ही ते वेगवेगळ्या आकारात फोल्ड करू शकता. याव्यतिरीक्त, रॅक सोयीस्करपणे हलवता यावे याकरिता उच्च दर्जाचे चाक आहेत. हे परसनाथ कंपनीचे रॅक २,८४९ रूपयांना खरेदी करु शकता.\nविप्रो कोरल रिचार्जेबल इमरजंसी लाईट – हा कंदील ८४ स्वतंत्र एलईडी लाईटने बनलेला आहे. त्याला स्ट्राँग/डिम लाईटचा अनक्रमे १५-२० तासांचा ऑपरेटींग वेळ आहे, आणि पूर्ण ३६० डिग्री लाईट कव्हरेज आहे. यामुळे लाईट गेल्यावर आणि कँपिंग ट्रीपसाठी उत्तम आहे. त्यामध्ये ऍडजस्ट होणारा ब्राईटनेस नॉब आहे ज्यामुळे तुम्हाला आवश्यक असेल तेव्हा योग्य प्रमाणात प्रकाश मिळण्याची खात्री होते. लाईट गेल्यावर लक्षात येण्यासाठी हा स्टँडबाय लाईट सुलभ आहे, कारण त्यात आपोआप लाईट चालू होते आणि स्वतःच चार्ज होतो. तुमच्या गरजेप्रमाणे वापर करण्यासाठी फोल्ड होणारी हूक हा त्याचा अतिरीक्त फायदा आहे. हा लाईट अॅमेझॉनवर रूपये १,०४९ रूपयांना आहे.\nHIT अँटी मॉस्कीटो रॅकेट – ही रॅकेट स्ट्राँग आणि टिकाऊ असून त्याला ६ महिन्यांची वॉरंटी आहे. त्यामध्ये नेट मेशवर ३,५००V DC व्होल्टेज आहे जी तात्काळ डास मारते तसेच बॅटरी लाइफ दिर्घकालीन असल्याने पूर्ण चार्ज झाल्यावर १ महिना टिकते.\nमराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nआता ऑनलाइन पेमेंटसाठी द्यावा लागू शकतो १६ अंकी क्रमांक; नियमात बदल होण्याची शक्यता\nइंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : अखेरच्या लढतीत बंगळूरुला विजय अनिवार्य ; विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी गुजरात उत्सुक\nथायलंड खुली बॅडिमटन स्पर्धा : श्रीकांत, सिंधू दुसऱ्या फेरीत ; सायना, प्रणॉयचे आव्हान संपुष्टात\nदुसऱ्या फळीतील खेळाडूंवर मेहनत घेणे गरजेचे ; भारतीय बॅडिमटन प्रशिक्षक विमल कुमार यांची सूचना\nमहिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा : निखत अंतिम फेरीत\nअचलपूर दंगलीच्या ‘सत्यशोधना’नंतरही अनेक प्रश्न अनुत्तरितच..\n१२ वर्षीय मुलाचा गळफास लागून मृत्यू ; साहसी खेळ खेळणे जीवावर बेतले\nचंद्रपुरातील सोनोग्राफी व वैद्यकीय गर्भपात केंद्रावर कारवाई ; तीस दिवसांसाठी गर्भपात केंद्र निलंबित\n‘टाटां’ची पाच ग्राहकोपयोगी वस्तू नाममुद्रा संपादण्यासाठी मोर्चेबांधणी\nनिर्गुतवणूक, खासगीकरणाला वेग शक्य\n‘सेन्सेक्स’मध्ये ११० अंशांची घसरण\n‘पतंजली’च्या खाद्य व्यवसायाची रुची सोयाला ६९० कोटींना विक्री\nPhotos : मौनीचे मेटालिक स्कर्ट आणि टॉपमधील ग्लॅमरस लूकचे फोटो पाहिलेत का\nPhotos : कोट्यावधी रुपयांची मालकीण आहे मानुषी छिल्लर, महागड्या गाड्यांचंही अभिनेत्रीला वेड\nCannes Film Festival 2022 : रेड कार्पेटवर तमन्नाचा जलवा; बॉडीकॉन ड्रेसमधील स्टनिंग लूकने वेधलं लक्ष\nअमरनाथ यात्रा : केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, प्रत्येक यात्रेकरूला ५ लाखांचं विमा कवच\nMaharashtra Latest News : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\n“हुकुमशाहांचा अंत होईल”, कान्स चित्रपट महोत्सवात झेलेन्स्कींचा इशारा\nविश्लेषण : उजनीचे पाणी पुन्हा पेटणार; बारामती-इंदापूरचा फायदा, पण सोलापूर का नाराज\nटीम डेविडचे प्रयत्न व्यर्थ मुंबईचा तीन धावांनी पराभव, विजयामुळे हैदराबादचे आव्हान कायम\nVIDEO: मला जगू द्याल की नाही विचारत राज ठाकरे पत्रकारांवर भडकले\nनिवडणुका पावसाळ्यानंतरच ; निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी\nPhotos : खाकीतील सौंदर्यवती अडकली विवाहबंधनात; PSI पल्लवी जाधव यांच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nमहाराष्ट्रात १० वर्षांत राज्यसभा अथवा विधान परिषदेची प्रत्यक्ष निवडणूक झालीच नाही\nशेवटच्या चेंडूवर बुमराहने करुन दाखवलं, वॉशिंग्टन सुंदरला त्रिफळाचित करुन रचला ‘हा’ नवा विक्रम\nआरोग्यवार्ता : मानसिक आरोग्यासाठी काय हवे\n‘कर्क’विश्व : पोटाचा कर्करोग\nसोप्या उपायांनी गाढ झोप शक्य\nHealth Tips : नोकरी करणाऱ्या महिलांनी ‘या’ गोष्टी नक्कीच लक्षात ठेवाव्या\nवयानुसार आहारात करा ‘हे’ बदल; जाणून घ्या कोणत्या वयात कोणते पदार्थ ठरतील उपयुक्त\nWorld Hypertension Day 2022 : उच्च रक्तदाबाच्या ‘या’ ६ लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका\nकमी वयातही उच्च रक्तदाबाचा धोका ; महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये अधिक बाधा; ‘एनएफएचएस’च्या अहवालातील निष्कर्ष\nनैराश्यामुळे स्त्रिया, तरुणांत जुनाट आजार जास्त\nमाश्यांचे सेवन केल्याने वाढते मेंदुची कार्यक्षमता; ‘या’ समस्यांपासूनही होईल सुटका\nगोड आणि रसाळ आंबा कसा ओळखावा आंबे खरेदी करताना ‘या’ टिप्स ठरतील उपयुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.madtravelervik.com/2020/07/blog-post_65.html", "date_download": "2022-05-19T00:08:43Z", "digest": "sha1:NK2GXBQX3OCS45ZLLVI2N6QNKJV7STFN", "length": 9427, "nlines": 282, "source_domain": "www.madtravelervik.com", "title": "जेजुरी", "raw_content": "\nसुपे मुक्कामी \"खैरे\" या नावाचे मराठा पाटील होता .\nत्यांच्या वंशात एक \"भाव्या\" या नावाचा एक मार्तंड भक्त होता .\nतो दर रविवारी सुप्याहून निघून कडेपठारी येत असे.\nमार्तंडास अष्टभावें लीन होऊन पुन्हा सुप्यास जात असे .\nपुढे त्यास येणे कठीण झाले.\nकऱ्हा नदी ओलांडून अलीकडे आला.\nउठल्यावर त्यास घोड्याचे खुर मातीत उमटलेले दिसले.\nत्या ठिकाणास त्याने \"घोडेउड्डाण \"नाव दिले .\nपुढे तो \"जयाद्री \"क्षेत्री (जेजुरी) निघून गेला .\nत्याने झालेला प्रकार गावातील लोकांना सांगितला.\nलोकांनी देवाची विधिवत यात्रा केली .\nपुढे \"विरपाळ \"विरमल्ल या नावाचा एक मार्तंड भक्त होता.\nत्याने सन1381 मध्ये मंदिराच्या आतील गाभऱ्याचे काम केले ..\nखटाव मधील\" राघो बंबाजीस \"दिल्लीच्या बादशाहने जुन्नर प्रांतात बंदोबस्तासाठी नेमले होते.\nतो मोठा मार्तंड भक्त होता.\nत्याने मार्तंडाच्या यात्रेस आला असता.\nत्याच्या मनात आले की या मार्तंडाच्या कृपेने मला सर्व प्राप्त झाले.\nम्हणून या स्थळी आपण काहीतरी पुण्य करावे.\nम्हणून सन1635 मध्ये गाभऱ्याचे काम व पुढील सदरचे काम\nत्याने करवून घेतले .\nसभोवती कोटाचे काम व ओवऱ्या बांधल्या.\nया कामास त्याचे कोट्यवधी रुपये खर्च झाले .\nराघो बंबाजीने पर्वताचे उत्तर बाजूस विहीर बांधली.\nत्या विहिरीस \"फकिरची विहीर \"म्हणतात .\nया राघो बंबाजीस बादशाह \"राजे \"या पदविने सन्मानित केले .\nत्यांच्या वंशास \"खटावकर\" महाराज असे म्हणतात .\nगझनीचा बादशाह याने जेजुरीचा गड फोडण्याचा प्रयत्न केला.\nअसता त्यास ते भुंग्यामुळे शक्य झाले नाही.\nदेवास शरण जाऊन त्याने एक लक्ष रुपयांचा भुंगा तयार करून देवास वाहिला..\nतो पाचूच्या होता .\nव भुंग्याच्या आकाराचा होता.\nएक मराठा साम्राज्याचे शूर योद्धे\nबहिर्जी नाईक - बाजींद भाग १\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - 3\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ११\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - १२\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ५\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ७\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ८\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ९\nशिवकालीन शस्त्र - दांडपट्टा\nअपरिचित इतिहास- \"बाजी बांदल\", \"रायाजी बांदल\" -इतिहासातील निसटलेली पाने\nअपरिचित इतिहास- \"बाजी बांदल\", \"रायाजी बांदल\" -इतिहासातील निसटलेली पाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/collective-efforts-need-to-be-made-for-enrollment-in-nmc-schools-dilip-dive/05031720", "date_download": "2022-05-18T23:41:32Z", "digest": "sha1:2AM35JOQHBI4N4GTCSTRAOGRZGE2K4OC", "length": 7836, "nlines": 54, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "मनपा शाळांतील पटनोंदणीसाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे : प्रा. दिलीप दिवे - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » मनपा शाळांतील पटनोंदणीसाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे : प्रा. दिलीप दिवे\nमनपा शाळांतील पटनोंदणीसाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे : प्रा. दिलीप दिवे\nनागपूर: मनपा शाळांतून अधिक दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षण समितीसह सर्व अधिकारी, शाळा निरीक्षक आणि शिक्षक परिश्रम घेत आहेत. डिजिटायझेशनसाठी सुमारे १५१ शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. आता या शाळांतील पटसंख्या वाढणे अत्यावश्यक आहे. त्यासाठीही समिती सभापती, सदस्य, नगरसेवकांसह अधिकारी आणि शिक्षकांनी सामूहिक प्रयत्न गरजेचे असल्याचे प्रतिपादन शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी केले.\nनागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण समितीची बैठक गुरुवारी (ता. ३) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात पार पडली. सदर बैठकीत ते बोलत होते. बैठकीला समितीच्या उपसभापती भारती बुंडे, सदस्या रिता मुळे, प्रमिला मथरानी, सदस्य राजेंद्र सोनकुसरे, इब्राहिम तौफिक अहमद, नितीन साठवणे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार उपस्थित होत्या.\nनवीन शैक्षणिक वर्षांत मनपा शाळांतील पटसंख्या वाढविण्यासाठी शाळा स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्याचा झोननिहाय आढावा शाळा निरीक्षकांकडून घेण्यात आला. पटसंख्या वाढविण्यासाठी काही शाळांनी परिसरातील वस्त्यांमध्ये काही विशेष उपक्रम राबविले का, कुठल्या शिक्षकांनी स्वत: नगरसेवकांची मदत घेतली का, याबाबतही शाळा निरीक्षकांकडून माहिती घेण्यात आली.\nनागपूर शहरातील सर्व नगरसेवकांना शिक्षकांनी भेटावे. पटसंख्या वाढीसाठी त्यांची मदत घ्यावी. संस्कार वर्ग, उन्हाळी शिबिर किंवा अन्य उपक्रम परिसरात राबवून शाळाबाह्य विद्यार्थ्यांची नोंदणी करावी, असे निर्देश सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी शाळा निरीक्षकांना दिले.\nयावेळी शालेय गणवेश आणि पाठ्यपुस्तकांबाबतचा आढावाही सभापतींनी घेतला. प्राथमिक शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तातडीने प्रकाशित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मनपाअंतर्गत असणाऱ्या शाळा डिजीटल करण्याच्या दृष्टीने मागील शैक्षणिक वर्षात मनपातील सुमारे १५१ शिक्षकांना डिजीटल प्रशिक्षण देण्यात आले. या शिक्षकांनी त्यानंतर त्याचा उपयोग कसा केला, याचीही माहिती सभापती प्रा. दिवे यांनी घेतली. प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांनी त्यांच्या शाळांतील अन्य शिक्षकांना प्रशिक्षित करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.\nबैठकीला सहायक शिक्षणाधिकारी, क्रीडा निरीक्षक व अन्य अधिकारी उपस्थित होते.\n← शासनाकडे प्रलंबित असलेले सर्व प्रकल्प…\nसरकारी नीति के आभाव में मोबाइल रेस्तरां की वैधता का सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.osmanabadtoday.com/2021/02/Osmanabad-Crime-News-25-feb.html", "date_download": "2022-05-18T23:34:50Z", "digest": "sha1:6PQ2CKNOFTREGEVSTGK4V4GHKQUSARR7", "length": 15540, "nlines": 93, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> उस्मानाबाद जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी धोकादायकपणे वाहन उभे करणाऱ्या 5 चालकांवर गुन्हे दाखल | Osmanabad Today", "raw_content": "\nउस्मानाबाद जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी धोकादायकपणे वाहन उभे करणाऱ्या 5 चालकांवर गुन्हे दाखल\nउस्मानाबाद - सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस कोंडी व मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा धोकादायक अवस्थेत वाहने उभी करणाऱ्या व मानवी जिवीतास ...\nउस्मानाबाद - सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस कोंडी व मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा धोकादायक अवस्थेत वाहने उभी करणाऱ्या व मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा प्रकारे वाहनांत मालवाहून नेणाऱ्या 5 चालकांविरुध्द भा.दं.सं. कलम- 283 अंतर्गत खालीलप्रमाणे 5 गुन्हे 24 फेब्रुवारी रोजी नोदवण्यात आले.\nचालक- 1)रमेश सुतार, रा. येणेगुर 2)लखन जाधव, रा. उमरगा यांनी आपापल्या ताब्यातील ॲपे रिक्षा उमरगा बसस्थानकासमोरील महामार्गावर उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्याने उमरगा येथे दोन गुन्हे नोंदवण्यात आले.\nचालक- धनंजय माने, रा. खामकरवाडी, ता. वाशी यांनी आपले पिकअप वाहन येडशी येथील महामार्गावर उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्याने उस्मानाबाद (ग्रा.) येथे गुन्हा नोंदवण्यात आला.\nचालक- सखाराम जाधव, रा. परंडा यांनी आपले पिकअप वाहन वारदवाडी चौकातील रस्त्यावर उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्याने परंडा येथे गुन्हा नोंदवण्यात आला.\nचालक- भिमाशंकर घोडके, रा. नळदुर्ग यांनी टाटा एस वाहना बाहेर आलेल्या अवस्थेत लोखंडी सळयांची नळदुर्ग बसस्थानकासमोरील महामार्गावरुन वाहतूक करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्याने नळदुर्ग येथे गुन्हा नोंदवण्यात आला.\nमनाई आदेशांचे उल्लंघन 33 पोलीस कारवायांत 9,600/-रु. दंड वसूल\nउस्मानाबाद : कोविड- 19 संबंधी प्रशासनाने काढलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष- आपत्ती निवारण प्राधिकरण यांचा आदेश आहे. त्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द दि. 24 फेब्रुवारी 2021 रोजी उस्मानाबाद पोलीस दलातर्फे खालील दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.\n1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 9 कारवायांत- 1,800/- रु. दंड प्राप्त झाला आहे.\n2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: 10 कारवायांत- 5,000/-रु. दंड प्राप्त झाला आहे.\n3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग टाळुन दुकाना समोर गर्दी निर्माण केली इत्यादी प्रकरणांत 14 कारवायांत 2,800/-रु. दंड प्राप्त झाला आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nझेडपीच्या सर्वसाधारण सभेत खुन्नस ... अर्चनाताई विरुद्ध यांच्यात सामना ...\nउस्मानाबाद - आज ( गुरुवार ) रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू आहे. यावेळी सक्षणा सलगर यांनी माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटी...\nवंचित राज्यांमध्ये स्वबळावर निवडणुका लढविणार - रेखाताई ठाकूर\nदुर्बल व दुर्लक्षित घटकांना निवडणुकीमध्ये संधी देऊन विकासाचे राजकारण करणार उस्मानाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय ...\nदाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलोमिटर चालत प्रवास...\nगावापर्यंत बस सोडण्याची बाळासाहेब सुभेदार यांची मागणी उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलो...\nआंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीचा भावाकडून छळ\nउस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकाकडे मांडली कैफियत उस्मानाबाद - आंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे उस्मानाबाद पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल असलेल...\nउस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी\nउस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यामधील ग्रामीण भागात शासनमान्य मद्य विक्री परवाने घेऊन नियमाप्रमाणे मद्य विक्री केली जाते. मात्र तालुक्यातील ...\nउस्मानाबाद : दुकानफोडीतील 4 आरोपी मालासह अटकेत\nउस्मानाबाद - माणिक चौक, उस्मानाबाद येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञातान...\nमूल्यवर्धित कर न भरल्याने विरुद्ध सुनिल फार्म इंजिनिअरिंग गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - व्यापारी श्रीमती जाई दिपक पाटील उर्फ जाई अमर पाटील सोनवणे, मे. सुनिल फार्म इंजिनिअरिंग कंपनी.या व्यवसायाच्या मालक आहेत. व्यवसा...\nभूम तालुक्यात अवैध मद्य विरोधी छापा\nउस्मानाबाद - भूम तालुक्यात हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डोंगराचे बाजूच्या शेतात एक व्यक्ती अवैध मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याची गोपनी...\nउस्मानाबाद नगरपरिषदेचा निधी कोरोनासाठी वर्ग करण्याची मागणी\nउस्मानाबाद - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा २०१९-२० ते २०२०-२१ या वर्षाचा सर्व उस्मानाबाद ...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,55,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,92,स्पेशल न्यूज,16,\nOsmanabad Today : उस्मानाबाद जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी धोकादायकपणे वाहन उभे करणाऱ्या 5 चालकांवर गुन्हे दाखल\nउस्मानाबाद जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी धोकादायकपणे वाहन उभे करणाऱ्या 5 चालकांवर गुन्हे दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/international/22833/%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AB%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A5%80/ar", "date_download": "2022-05-18T22:28:10Z", "digest": "sha1:NZL6W3DH2UD4BO43FDBVSTPLXVMSOWQY", "length": 9267, "nlines": 152, "source_domain": "pudhari.news", "title": "कंगणा राणावत, \"मोदी नसते, तर भारताचीही अवस्था अफगाणिस्तानसारखी...\" - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/आंतरराष्ट्रीय/\"मोदी नसते, तर भारताचीही अवस्था अफगाणिस्तानसारखी झाली असती\"\nकंगणा राणावत, \"मोदी नसते, तर भारताचीही अवस्था अफगाणिस्तानसारखी...\"\nकंगणा राणावत : \"मोदी नसते, तर भारतीचीही अवस्था अफगाणिस्तानसारखी झाली असती\"\nपुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवडची क्वीन कंगणा राणावत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सतत सोशल मीडिया आणि बातम्यामधून झळकत असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. बऱ्याच वेळेला तिला त्यामुळे ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. अफगाणिस्तानमध्ये चाललेल्या तालिबानी कृत्यांवर तिने फेसबुकवरून पोस्ट करून कंगणाने चर्चेला आणखीच फोडणी दिलेली आहे.\nकंगणाने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. इतकंच नाही तर, त्यातं मोठं विधानही केलं आहे की, “हा अफगाणिस्तानातील व्हिडीओ पहा आणि लक्षात घ्या. पाकिस्तान तालिबान्यांचे भरणपोषण करतो, तर अमेरिका त्यांना शस्त्रं पुरवतो. जर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते, तर भारतीचीही अवस्था आजच्या अफगाणिस्तानासारखीच झाली असती”, असं विधान कंगणा राणावत हिने करून सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.\nभारताची तुलना श्रीलंकेशी करत राहुल गांधींची मोदी सरकारवर घणाघाती टीका, म्हणाले..\nचीनी पायलटने ‘ते’ विमान जाणूनबुजून केले क्रॅश, कारण...\nतिच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात काॅमेंट्स, लाईक्स आणि शेअर आलेले आहेत. तसेच एक मोठी चर्चा छेडली गेली आहे. त्याचबरोबर कंगणाने अफगाणिस्तानमधील तालिबान्यांच्या आक्रमणानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.\nअफगाणिस्तान : उडत्या विमानातून तिघेजण कोसळले\nTaliban : तालिबान्यांना पैसा कुठून आणि किती मिळतो\nअफगाणिस्तान : तालिबानचा कब्जा; मलाला युसूफझई काय म्हणाली\nया पोस्टमध्ये कंगणा म्हणते की, “हे चित्र आहे आजचे अफगाणीस्तानमधील राष्ट्राध्यक्षांच्या आलिशान घरातील. फार वर्षांपूर्वी भारतमाता या भटक्या आणि रानटी मुस्लिमांच्या कचाट्यात कशी सापडली असेल, याची स्पष्ट कल्पना या व्हिडीओमधून स्पष्ट कल्पना येते”, असंही विधान कंगणाने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केलं आहे.\nअफगाणिस्तान : देश सोडून जाण्यासाठी नागरिकांची काबूल विमानतळावर गर्दी\nअफगाणिस्तान संघर्ष : तालिबानी आहेत तरी कोण\nआयपीएल स्टार राशीद खान : ‘अफगाणिस्तानमधून माझ्या कुटुंबाला बाहेर नेऊ शकत नाही’\nरेल्वेमध्ये नोकरीचे आमीष दाखवून शेतकऱ्यासह चौघांची १८ लाखांना फसवणूक\nऋता दुर्गुळेने प्रतिक शाह सोबत गुपचुप आवरलं शुभमंगल\n‘पाण्यामुळे जिवाची माणसं गमावली, पैसे नको पाणी द्या’; मंत्री आठवलेंना संतप्त कुटुंबाचा सवाल\nनाशिक : साडेआठ लाखाच्या फसवणूक प्रकरणी तीन महिलांना शिक्षा\nमुंबई : सेक्सॉर्टशन रॅकेटमध्ये अडकला घोड्यांचा प्रशिक्षक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/fashion-lifestyle/article/sambhaji-maharaj-birth-anniversary-tarakhepramane-share-marathi-wishes-on-facebook-whatsapp-instagram-and-social-media-with-your-friend-and-family/406303", "date_download": "2022-05-18T22:58:41Z", "digest": "sha1:TOKVCB7USGBMTFB4T7DYPUOROJD7RASF", "length": 10846, "nlines": 117, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Sambhaji Maharaj Jayanti 2022 massages in marathi sambhaji maharaj birth anniversary tarakhepramane share marathi wishes on facebook, whatsapp, instagram and social media, Sambhaji Maharaj Jayanti 2022 Wishes : संभाजी महाराज तारखेनुसार जयंतीच्या मराठी शुभेच्छा शेअर करा", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nSambhaji Maharaj Jayanti 2022 Wishes : संभाजी महाराज तारखेनुसार जयंतीच्या मराठी शुभेच्छा शेअर करा\nछत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र संभाजी महाराज यांची आज तारखेनुसार जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी सईबई यांचे थोरले चिरंजीव संभाजी राजे यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. आज संभाजी महाराज यांची तारखेनुसार जयंती आहे, यानिमित्ताने जगभर असलेले मराठीजन एकमेकांना शुभेच्छा देतात. संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तन शेअर करा मराठी शुभेच्छा, Facebook Stories, WhatsApp Stories Instagram Stories वर.\nसंभाजी महाराज जयंती 2022\nसंभाजी महाराज जयंती 2022\nआज तारखेनुसार संभाजी महाराजांची जयंती आहे.\nSambhaji Maharaj Jayanti 2022 massages in marathi : मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र संभाजी महाराज यांची आज तारखेप्रमाणे जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी सईबई यांचे थोरले चिरंजीव संभाजी राजे यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे संभाजी महाराज यांनी रणभूमीवर पराक्रम गाजवला. आज संभाजी महाराज यांची तारखेप्रमाणे जयंती आहे, यानिमित्ताने जगभर असलेले मराठीजन एकमेकांना शुभेच्छा देतात. संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तन शेअर करा मराठी शुभेच्छा, Facebook Stories, WhatsApp Stories Instagram Stories वर.\nसंभाजी महाराज जयंतीनिमित्त मानाचा मुजरा\nलाखात एक असे लाख मोलाचे\nअमूल्य शिवरत्न म्हणजे ..\nप्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले,\nदुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले,\nधर्मरक्षणा तुच घेतला जन्म,\nहे संभाजी प्रणाम तूजला कोटी कोटी…\nसंभाजी महाराज जयंतीनिमित्त मानाचा मुजरा\nमन असे ज्याचे कवी जैसे अलवार,\nपरी शत्रुसाठी सदैव हाती तळपती तलवार,\nझेप असे सिंहाची दिसण्यास राजबिंडा,\nस्वराज्य राखण्या हाती भगवा झेंडा,\nशुर,वीर जसे सुर्याचे तेज साजे,\nअसा शोभे आपुला सिंहाचा छावा शंभुराजे\nवाघाचा ठसा होता अरे\nमाझा शंभूराजा कसा होता\nसंभाजी महाराज जयंतीनिमित्त मानाचा मुजरा\nLeopard attack again in Chandrapur: बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनपरिक्षेत्राधिकाऱ्यासह 5 कर्मचाऱ्यांनाचं घरात डांबलं\nराज ठाकरे आणि बाळा नांदगावकरांना धमकीचे पत्र\nDharmveer Movie : टिटवाळा स्टेशन परिसरात रेल्वे अधिकार्‍यांनी धर्मवीर चित्रपटाचे फाडले पोस्टर, शिवसैनिकांनी अधिकार्‍यांना धरले धारेवर\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nVastu Tips: यावेळी चुकूनही घरात कचरा काढू नका, नाहीतर कंगाल व्हाल\nToday in History : Thursday, 19 May 2022 : दिनविशेष : गुरूवार १९, मे २०२२, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले जाणून घ्या आजचे दिनविशेष\nChanakya Niti : संपत्ती आणि सन्मान हवा असल्यास 'या' चुका टाळा\nभारताला कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारी स्मारके\nChanakya Niti: घरात जर ही चिन्हे दिसत असतील तर व्हा सावध तुमच्यावर येऊ शकते आर्थिक संकट...\nहनी केकची रेसिपी: घरीच बनवा सुपर सॉफ्ट केक, जाणून घ्या हनी स्पंज केकची रेसिपी\nStrawberry Cake : नववर्षाच्या पार्टीसाठी घरगुती स्ट्रॉबेरी केक\nWorld Chocolate Day 2021 Wishes: जागतिक चॉकलेट दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास Wishes, Messages, Greeting\nShahu Maharaj Jayanti 2021 Marathi Wishes: छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त कल्याणकारी राजाला मानाचा मुजरा\nAhilyabai Holkar: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीच्या मराठी शुभेच्छा\n50 लाख नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी होणार - एकनाथ शिंदे\nसारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी देणार-अजित पवार\nएकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://beingwedapashi.blogspot.com/2021/", "date_download": "2022-05-18T23:20:58Z", "digest": "sha1:HTDSSSCJBCUHPJFFOOFJQ46A4PBNW53X", "length": 42737, "nlines": 84, "source_domain": "beingwedapashi.blogspot.com", "title": "Being WedaPashi: 2021", "raw_content": "\nकोळेश्वर - पुन्हा-पुन्हा जावं असं ठिकाण\nबऱ्याच दिवसांनी ट्रेक, बऱ्याच दिवसांनी प्रवास आणि बऱ्याच दिवसांनी लिखाण\nगेल्या २-३ वर्षांत बोटावर मोजण्याइतके ट्रेक केलेत, त्यावर लिखाण तर अजिबातच नाही. मुळात आवर्जून लिहावं असं काही फिरलोच नाही. गेलं पूर्ण वर्षच घरी असल्याने तर त्या वेळेचा हिशोबच नाही. लॉकडाऊनमध्ये बरीच रंगरंगोटी शिकलो. 'चित्रकला सोड आणि फिरणं पुन्हा सुरू कर' असे कडवट सल्लेही आलेच. कसंय ना, हल्ली काही झालं की त्याचं खापर कोविडवर फोडलं जातंय, माझं मात्र तसं नाही. माझं 'ट्रेकला न जाणारं अस्वल' गेल्या ३-४ वर्षांपासूनच झालंय. जवळपास ८-१० महिने झाले डोंगर फक्त फोटोतच पाहिले, मग बूटावरची बुरशी पुसून आता ट्रेकला जायचंच असं ठरवून थोडं भीत-भीत का होईना ट्रेकचा प्लॅन केला. हो-नाही म्हणत शेवटी इथून एकटंच निघायचं ठरलं. पाठीवरच ओझं आणि पोटावरचं वजन नुसता आराम फर्मावलेल्या पायांना झेपतंय का ह्याची शंका आली, म्हणून गूपचूप मुक्काम टाळून एकच दिवस भटकायचं ठरवलं. परिणामी बरंच ओझं कमी झालं -- ओझं मुक्कामाच्या क्लिअर गणिताचं आणि सामानचंही. वेळ पाहता नेमकं कोणा काका-मामाच्या घरासमोर/पडवीत मुक्काम ठोकण्यात तथ्य नव्हतं. मग पाण्याची जागा पाहून टेंट लावून राहावं म्हणलं तर यंदा वावर कमी असल्याने जनावराची भिती. तसं भित्यापाठी ब्रम्हराक्षस हो, काय करावं आणि काय करू नये हे माहित असताना खरंतर ह्या भितीला जागा नव्हतीच, पण टाळलं. बऱ्याच मित्रांनी \"यंदाची वेळ चांगली नाही, सोलो न जाता गावातून सोबत घे कोणाला तरी\" असा दम (इतर फुल्या वगळून) दिला. नुकताच आलेला तो कुलंगचा बिबट्याचा विडिओ, हायवेवर होणाऱ्या चोऱ्या-माऱ्या ऐकिवात होत्याच. निमूटपणे गावात फोन करून एकाला सोबत घेण्याची सोय करून ठेवली. जेणेकरून शोधाशोध नको, भले ही शोधाशोध हा ट्रेकचा सगळ्यात आवडीचा भाग असला तरी सध्या नको.\nदोन लोक दोन वेळ पोटभर जेवून उताणे पडतील एवढा खाऊ घेतला. वर काकडी, टोमॅटो आणि संत्री. ४ लीटर पाणी, १ लिटर सरबत. मेडिकल किट, बदलायला शर्ट वगैरे कोंबला की बॅग भरल्यागत वाटलं.\nमध्यरात्री निघायचं टाळून, पहाटे ३.३० ला निघालो. झोपेचं खोबरं नवीन गाडी, मोकळा हायवे. तासाभरात खंबाटकी घाटाच्या पलीकडे पोहोचलो. वाई फाट्यावर आत वळल्यापासून बाईक जपून चालवत असल्याने रस्त्यात बरंच काही दिसलं. मांढरदेवी फाट्याजवळ मोठं काहीतरी आडवं दिसल्याने गाडी थांबवली. एक उदमांजर नुकतंच कोणीतरी उडवलं होतं. road-kill संदर्भात कितीही पोस्ट कोणीही टाकल्या तरी लोकांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. त्याची अजून चिरफाड होण्यापेक्षा बाजूलाच एक कोरडा चर-वजा-खड्डा होता, शेपटला धरून त्याला तिथे आत टाकलं, करायची ती किमया पुढे निसर्ग करेलच.\nभल्या पहाटे सुद्धा लिफ्ट मागणाऱ्यांना डावलून पुढे जाणं जरा विचित्रच वाटत होतं, पण नाईलाज, जोखीम त्यांनाही नको आणि मलाही, खरंतर स्वार्थ जास्त होता. सालाबादप्रमाणे रस्त्यात लागणाऱ्या 'केजंळ' चा नेमका उच्चार ४ वेळ मनात घोकून झाला. नेमकं केजंळ आहे की केंजळ मध्ये डिजिटल रंगाऱ्याचा typo झालाय माहीत नाही, दिवसागणिक मॅप्रोच्या पाट्या वाढत आहेत हे मात्र नक्की. नाही, म्हणजे करवंदीची दाट जाळी उडवायची आणि त्या जागी रंगबिरंगी फुलांची निरूपयोगी विलायती झाडी लावायची आणि आतमध्ये ते सगळं oragnic चं गाजर दाखवायला कसब हवं\nकुडकुडत वाई गाठलं. स्टँडसमोर एक हॉटेल चालू होतं. गुळाच्या ढेपेला मुंगळे लागतात तसे लोक त्या हॉटेलसमोर जमा झाले होते. तिथं पोहे खायचा बेत रद्द करून गाडी जरा लांबच थांबवली. बॅगेतलं बिस्कीट काढलं. महाबळेश्वरकडून एक खचाखच भरलेली ट्रॅव्हल्सची बस येऊन हॉटेल समोर थांबली. बसमधून उतरलेल्या निदान अर्ध्या लोकांचा मास्क दाढीसाठी चुळ भरून लोकांनी हॉटेलच्या समोरच भाग पिचकाऱ्याचा सडा टाकून पवित्र केला, त्यात ३-४ पोलिसही होते. दुकानदाराचा चेहरा एकंदर पाहण्यासारखा झाला होता, पण काही बोलायची सोय नाही, शेवटी धंदा आहे. तसही करोनाचा काळ असो वा नसो, आपण असेच होतो, असेच राहणार. शिक्षणाने प्रगती होते म्हणतात पण ते साफ खोटं आहे. तिथं न थांबण्याची सद्बुद्धी वेळेत आल्याने मनोमन धन्य झालो.\nअसो, जोरकडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो, गावाबाहेर आलो आणि थंडीने कुडकूड सुरू झाली. धोम धरणाच्या पुढे आल्यावर तर हाता-पायाची लाकडं झाली. पहाट झाल्याने बऱ्याच गावात कुठं ना कुठं एखादी आजी स्वेटर घालून, मफलर गुंडाळून पाण्याच्या बंबाजवळ बसून काहीतरी खटाटोप करताना दिसायची. लगेच लहानपणी घालवलेल्या सुट्ट्यांची आठवण झाली. त्या बंबाशी खेळणं हा आवडता कार्यक्रम असायचा गावी. मग ते घासलेटात (रॉकेल/केरोसीन म्हणलं तर फाऊल असतोय) चिंध्या बुडवून त्यात सोडणं असो किंवा असलेल्या इनलेट मध्ये पाणी ओतू-ओतू तो बंब काठोकाठ भरणं असो, नुसती धमाल. हल्ली फारसे दिसत नाहीत तसे बंब.\nप्रत्येक गावात पहाटे धावायला आलेल्या पोरांनी छोटी शेकोटी लावलेली होतीच. ठार गार पडलेले हात शेकायची प्रचंड ईच्छा होती पण थांबायचं तर सोडाच, पाय वर घेऊन गाडी रेटवावी लागली, हर गली का कुत्ता इस वक्त शेर होता है नवीन गाडीला सॉरी म्हणत, फूटरेस्टवर जवळपास उभं राहूनच स्पीडब्रेकर नासल्यागत गाडी तशीच दामटवायची.\nनदीवरचा पूल ओलांडून बलकावडेपाशी धरणाच्या बाजूनं वर आलो तोपर्यंत जवळजवळ उजाडलं होतं. पुढच्या फाट्यावर डावीकडे वळलो, अपेक्षेप्रमाणे रस्ता थोडा कच्चा होताच, कित्येक वर्ष असाच आहे. पुढे वर भैरवनाथाच्या मंदिरापाशी येणारा रस्ता चांगला आहे, मंदिरापाशीच ४-५ मोर दिसले. कॅमेरा नसल्याने चांगले फोटो हुकले. पुढल्या वळणावर पण तेच झालं, गाडी थांबवून gloves काढून मोबाईल काढेपर्यंत सगळं गायब. मग gloves बॅगेत टाकले आणि पुढे आलो तर पुन्हा मोर दिसले. छान व्हिडिओ काढला आणि मग नव्या गाडीचे ४-५ फोटो काढून गावाकडे निघालो.\nगावात मंदिरामागे गाडी उभी करून सपकाळांच्या घरापाशी येऊन त्यांना फोन केला. सपकाळ मामांनी सोबत येणाऱ्या माणसाला बोलवून घेतलं. भावकीतले असल्याने ह्या मामाचं आडनाव सपकाळच. \"गुरं लावून आलो आताच, कापडं बदलतो आणि भाकर खाऊन येतो\" म्हणून मामा घरी गेले.\nमी गाडीपाशी थांबलो होतो, गाडी म्हणली की एरवी गावातली पोरं येतात, हात लावून बघतात, एक चक्कर मारून आणा म्हणतात, ह्यावेळी काहीच नाही. पोरं लांब उभं राहून बघत राहिली. आपण आपल्या फिरण्यापायी ह्यांचं जगणं अवघड करतोय का असं वाटून गेलं. खरंतर वादाचा मुद्दा आहे, पण वाटून गेलं की निदान आपलं पोट भरणं अवलंबून नाही ट्रेकिंगवर, आपण घरी बसावं. साधारण १५ मिनिटात मामा आले. कुठं फिरायचं सांगितल्यावर मामांनी साधारण हातवारे करून दिशेचा अंदाज दिला आणि आम्ही वाटेला लागलो तेव्हा ८ वाजले होते.\nजोर गावातून एका वाटेने कोळेश्वरच्या पठारावर येऊन, अगदी कोकणात पडणाऱ्या कड्यापर्यंत जाऊन मधल्या वाटेने पाण्याचं टाकं आणि कोळेश्वरचं मंदिर पाहायचं आणि मग दुसऱ्या वाटेने खाली जोर गावात यायचं. तसं जोर गावातून कोळेश्वरला जाण्यासाठी निदान ४-५ वाटा आहेत. मामांनी सांगितलेली सगळी नावं मी पहिल्यांदा ऐकत होतो.\nवर चढायला कुंबळंची वाट, कोकण, महादेव मुऱ्हा, अस्वल खिंड आणि रायरेश्वरच्या नाखिंडीची बाजू दिसते ती जागा म्हणजे रवीची पाटी, वाडीच्या वाटेला लागलो की मध्ये जे पाण्याचं बारमाही टाकं लागतं ते भोंबोवण्याचं पाणी, मग तसंच पुढे कोळेश्वर मंदिर, मग वाडीकडे न जाता पुन्हा जोर गावाच्या दिशेने आलो की खाली उतरायला बेटकावणेच्या दऱ्याची वाट. तसं विशेष अंतर नाही. साधारण १४-१५ किलोमीटरचा फेरफटका असेल.\nकोळेश्वरचं पठार एकतर भन्नाट मोठं आहे, फिरायला पुष्कळ जागा. बऱ्याच लोकांना पठारावर फिरणं तेवढं आवडत नाही. काही ऐतिहासिक कुतूहल नसतं, दाट जंगलाचे पट्टे असले तरी सलग असतीलच असं नाही. वाटेवरूनच दरीत किंवा त्या पल्याड काही खास दिसेलच असंही नाही. पण, अशा जागी उगाच धावपळ करण्यातही काही हाशील नाही. पठारावरून फिरणं हा माझा आवडता खेळ. पठारावर फिरताना माझं सगळ्यात आवडतं खेळणं म्हणजे कंपास. बेअरिंग (चाकाचं नाही, ते वेगळं) लावून फिरणं हा प्रकारच भारी आहे. ३० फूट लांबवरच दिसत नसताना भर पावसात, भिरभर वाऱ्यात, दाट धुक्यात लपलेल्या हिरव्यागार पठारावर फिरणं जसं मजेशीर, अगदी तसंच कडक उन्हात, काही ठिकाणी तर अजिबातच झाडं नसलेल्या मोकळ्या पठारावर फिरणं ही वेगळी मजा असते.\nमाथ्यावरून क्षेत्र महाबळेश्वरकडे पाहिलं तर एक सोंड मुख्य पठारापासून थोडं बाहेर येते आणि जोर गावाच्या पुढे घुमटीच्या वाटेवर असणाऱ्या धनगरवाडी कडे उतरते. त्या सोंडेवर बाल्कनीसारख्या जागी येऊन डावीकडे डोकावलं की एक वाट कुंभळजाई मंदिराच्या दिशेला डावीकडे उतरते, हीच कुंबळंची वाट आहे. तसं पाहावं तर मामांच्या म्हणण्यानुसार त्याच्याही पुढे अजून २-३ वाटा आहेत वर जाण्यासाठी पण ही जास्त वापरातली आहे आणि वरच्या टप्प्यात चढ जरा सोपा होतो.\nरस्ता आणि मंदिर डावीकडे ठेवून झाडीत शिरलो. पहिल्या १० मिनिटांतच घाम फुटला. चढ विशेष नाही, पण आपलं वजन पण काही कमी नाही. मामांशी गप्पा चालू होत्या. मामा क्षेत्र महाबळेश्वरला हॉटेलमध्ये कामाला होते. गेल्या वर्षभरात काम नसल्याने ते आता गावातच होते. तसंही ह्या वर्षी पाऊस जास्त झाल्याने शेतावर बरीच कामं होती. मला दहाच मिनिटात घाम फुटलेला पाहून मामांची चाल जरा संथावली. दर शंभर पावलाला दोन-दोन मिनिटं थांबून चालल्याने जरा हायसं वाटलं. रानात बराच बांबू, करवंद, जांभूळ आणि आंबा. फळ अद्याप एकालाही नाही. गचपण अजिबात नाही.\nवाट एका दांडावरून वर आल्यावर एका टप्प्याच्या पोटात थोडी डावीकडे वळते आणि हलकेच आडवे जाऊन एका बाल्कनीसारख्या जागेवर येते. भटक्यांना डोंगरातली बाल्कनी म्हणजे काय हे सांगणे न लागे इथं वारा चांगला असल्याने थोडा रेंगाळलोच. धापा टाकून माझा कुत्रा झाल्याचं मामांना कळलं आणि मग तेच थोडं हवेशीर बसू म्हणाले. बोलता बोलता मामांनी साधारण आर्थरसीट ते केट्स पॉईंटपर्यंतच्या सगळ्या वाटा दाखवल्या. इथं अजून निदान २-३ दिवस भटकंती करायला पुरेल एवढं काही आहे. तासाभरात इथं येऊन टेकलो होतो म्हणजे फारच निवांत आलो म्हणायला हरकत नाही. एरवी अशा पट्ट्यात गवत आणि खुरटी झाडी जाळली जातात. सहज म्हणून मामांना विचारलं की वाट वापरात नाही की यंदा वणवा लावला नाही. मामांनी सांगितलं की हल्ली वनविभागाचे लोकं लक्ष्य ठेवून आहेत, त्यामुळे सद्ध्या तरी कोणी तसं काही केलं नाही. एका अर्थी चांगलंच आहे म्हणा. श्रीखंडाच्या गोळ्या खाऊन आम्ही पुढे निघालो. आता चढ तसा नव्हताच. दोनच मिनिटात एक पुसटशी वाट डावीकडे गेली. मामांनी सांगितलं की तिथं पाणी आहे, जे बारमाही आहे. स्वारी खुश, म्हणलं डोकावून येऊ. गाळातलं पाणी आहे, गाळ थोडा बाजूला सारला की पाणी भरतं. अडीअडचणीला कामी येऊ शकतं.\nपुन्हा मागे येऊन वाटेला लागलो आणि साधारण ५ मिनिटांत पूर्ण पठार नजरेस आलं. तरी वाडी, मंदिर वगैरे असलेल्या ईशान्य दिशेकडला बराच भाग मधल्या टेकाडाच्या मागे लपतो आणि दक्षिण-पूर्व येणाऱ्या भागाचा तर हिशोब वेगळाच, ते फिरायला दिवस कमी पडेल. पठारावर आलो तेव्हा निघून दीड तास झाला होता. एव्हाना मामांनाही माझ्या चालण्याचा अंदाज आला असावा. गेल्या पावसाळ्यात पठारावर झालेल्या बऱ्याच गमतीदार गोष्टी मामांनी सांगितल्या. थोडक्यात सांगायचं झालं तर धुक्यात गवे समोर येणं, सोबत वर आलेलं कुत्रं तब्बल चार दिवसांनी भेदरलेल्या अवस्थेत गावात खाली येणं, खेकडा पार्टीला मुंबईचं पाहुणं येणं, वर गेलेल्या चमूतलं एक नग चूकामूक होऊन वाट हरवून २ दिवस वरच अडकणं काय.. काही म्हणलं तरी जमेची बाजू अशी की ह्यावर्षी शेतीच्या कामातून सवड काढून गावची तरुण मंडळी रानात बरीच फिरली. हल्ली ह्या गावांमधल्या तरुणांमध्ये घाटवाटांबद्दल कुतूहल तसं कमी झाल्याचं दिसून येतं.\nवर आलो तसं मामांनी कोणत्या दिशेला काय आहे हे समजावलं. मामांशी बोलून रवीची पाटी गाठताना नेमकं कुठून कुठे कसं जाणार ह्याचा अंदाज घेतला. खांद्यावर काठी आडवी टाकून त्यावर दोन्ही हात अडकवून मामा रवीच्या पाटीकडे निघाले. मीही घड्याळातल्या कंपासवर नजर टाकून निघालो.\nउन्हाळ्याची सुरुवात म्हणाल्यावर पठार तसं कोरडंच असणार, सोनेरी गवतात वाट न दिसणं गृहीत होतं, मामा मात्र झपाट्याने निघाले होते. वाटेत उजवीकडे थोडा खोलगट भाग आला, कडेला मातीत ससा आणि भेकरचे ठसे. पावसाळ्यात डबकं भरत असणार. जवळच मातीच्या ढेकळामध्ये Stridulation सारखा (चरचर) आवाज झाल्यानं थोडं नीट पाहिलं, फुरसं होतं. मामा थोडं पुढे जाऊन थांबले होते. कॅमरा नसल्याने उगाच मोबाईलवर त्याचे फोटो काढायचा नाद सोडून तसाच पुढे गेलो. मामांनी पाहिला असता तर आधी काठी घातली असती त्यावर हे नक्की.\nवर आल्यापासून साधारण पाऊण तासात आम्ही रवीची पाटी म्हणतात त्या भागात येऊन बसलो होतो. जेमतेम १०:४० वाजले असले तरी भयंकर वातावरण बरंच hazy होतं. रायरेश्वर, लपलेली नाखिंड, अस्वल खिंड, कामथे, महादेव मुऱ्हा, ढवळे, चंद्रगड वगैरे परिचित असलेले डोंगर पाहिले. मामांनी कोळेश्वरच्या ह्या खांद्यावरून रायरेश्वरला थेट चढणारी थोडी अडचणीची वाट असल्याचं पण सांगितलं.\nवाटेवर थोडी सावली पाहून थोडा वेळ बसायचं ठरलं. मग गाव-पुणे-नोकरी अशा गप्पा झाल्या. मामांना त्यांच्या मुलींचं फार कौतुक. त्या आणि गावातल्या अजून काही मुली शिकायला क्षेत्र महाबळेश्वरला आहेत. रोज सकाळी गावातून सगळं चढून जायचं, शाळा करायची, बापाला भेटायचं आणि पुन्हा अंधाराच्या आत घरी यायचं, गावातल्या लहान मुला-मुलींचा अभ्यास घ्यायचा, दिवसभर शेतात किंवा गुरापाठी राबणाऱ्या आईला मदत करायची आणि पास व्हायचं पोरींनी शाळेला ७० टक्के काढल्याचं मूल्य त्यांना पुरेपुर माहीत होतं. वयगाव, जोर, धनगरवाडी, जाधववाडी, बलकावडे गावात मिळून इथली पोरं अभ्यासात अव्वल आहेत. च्यायला आम्हाला सगळं असून माती खाल्ली, अन ही पोरं बघा पोरींनी शाळेला ७० टक्के काढल्याचं मूल्य त्यांना पुरेपुर माहीत होतं. वयगाव, जोर, धनगरवाडी, जाधववाडी, बलकावडे गावात मिळून इथली पोरं अभ्यासात अव्वल आहेत. च्यायला आम्हाला सगळं असून माती खाल्ली, अन ही पोरं बघा मंदिराच्या दिशेने निघालो तेव्हा ११ वाजले होते.\nआलेली वाट उजवीकडे सोडून थोडं डाव्या बाजूला उतारणाऱ्या वाटेला लागलो. पावसाळ्यात फिरायला भन्नाट मजा येईल खरी पण नीट माहीत नसताना धुक्यात ही वाट सापडणं तसं अवघड आहे. सपाटीला लागलो तसं बोलणं कमी झालं, झपझप पुढे निघालो. तरी मामा मध्येच थांबून माहिती सांगतच होते. डावीकडून एक ठळक वाट येऊन मिळाली. तीच वाट कोळेश्वरच्या खांद्यावरून खाली रायरेश्वर आणि कोळेश्वरच्या मधल्या खोगीरात उतरते. त्या वाटेवर पण एक ठिकाणी उजवीकडे वळालो की पिण्याचं पाणी असल्याचं मामांनी सांगितलं. 'जोर - रायरेश्वर - नाखिंड - उलट येऊन जांभळीच्या वाटेने कोळेश्वर - जोर' असा तंगडतोड प्लॅन करू शकतो. मामांना सांगितल्यावर मामा मिश्किल हसले आणि मला सोबत घ्या म्हणजे होईल म्हणाले.\nवाटेत मध्ये गर्द रानाचे २ चांगले पट्टे लागले. कॅनॉपीत घुसतो तिथेच बिबट्याची विष्ठा दिसली. पठारावर तर किती droppings आहेत ह्याचा हिशोब नाही. भेकरं तर भरपूर, खुराचे ठसे आणि टेकडाच्या पोटात असलेल्या दात जंगलात त्यांचा आवाज. इतका वेळ लांब दिसणारं ते टेकाड आता उजव्या बाजूला ठेवून वाट थोडी डावीकडे वळली. गर्द झाडीत एकदम अनपेक्षित असताना पाण्याची जागा दिसते. हेच ते भोंबोवण्याचं पाणी. निवांत वेळ घालवायला, झोप काढायला एक नंबर जागा\nगुरं ह्याच पाण्यावर जगतात म्हणून त्यांना पद्धतशीर बांधलेलं वेगळं डबकं. माणसांना पिण्यासाठी पत्र्याचं झाकण असलेलं छोटं टाकं.\nदुपारचे बारा वाजले होते, आसपास बरीच गुरं होती, आम्ही असल्यानं पाण्यापाशी येईनात. मग पाणी भरून घेतलं आणि आम्ही मंदिरापाशीच थांबायचं ठरवलं. इथून मंदिर फारफार तर १० मिनिटं पुढे आहे. रवीच्या पाटीपासून तासाभरात इथे पोहोचल्याने मामा जरा निवांत होते. मंदिराच्या पाटीपाशी आलो तेव्हा तो आवारातील खांब सोडला आणि ती मंदिराची पाटी वगळता तर इथं मंदिर असेल हे जाणवलं पण नसतं. मंदिराची जागा खास आहे हे वेगळं सांगायलाच नको. चहूकडे दाट झाडी, दगडाचं कुंपण, जिर्णोद्धाराच्या तोकडेपणाचा लवलेश नाही. लाईटसाठी खांब आणि त्यावर सोलार-पॅनल. बूट कुंपणाबाहेर काढूनच आत गेलो, डोकं टेकवलं. जेवायला सगळं शुद्ध (मामांच्या भाषेत, म्हणजे शाकाहारी) असल्याने मामा आवारात सावलीला बसू म्हणाले. आणलेली फळं खाल्ली नसल्याने मामांनी संत्री देवाला दाखवून बाजूला चरत असलेल्या गाईला भरवला आणि जेवण उरकलं.\nजमल्यास ३ पर्यंत वाडीत उतरावं असं मामा बोलून गेले. त्यांना पुढे कोणाच्या शेतात थोडं काम मिळणार असल्याचं कळलं. उगाच आपल्या थोड्या आळसापायी त्यांचं नुकसान करणं चूक वाटलं. वाडीपाशी जाण्यात तसंही काही तथ्य नव्हतं. परतीच्या वाटेला लागलो तेव्हा दुपारचा १ वाजला होता. तरी ऊन तेवढं जाणवत नव्हतं. इथून जोरकडे उतरणारी वाट रोजच्या वापारात असल्याने जमेल तेवढी सावलीतून आणि प्रशस्त आहे. वाटेत एक फाटा फुटून डावीकडे वळतो, ती वाट कोळेश्वरच्या दक्षिण-पूर्व भागातून माडगणीला उतरते. त्या वाटेवर पण एक देवीचं ठाणं असल्याचं सांगितलं, तिथूनही पुढे माडगणी पर्यंत अंतर बऱ्यापैकी आहे. उजवीकडच्या वाटेने दऱ्यापाशी बाहेर आलो, तिथे मात्र ऊन लागलं.\nबेटकवणेचा दरा वापरात का आहे ते पाहता क्षणी कळलं. पठारापासून पहिल्या दीड-दोनशे फूटांत जी काही हेराफेरी आहे. त्यांनतर एक सरळ बोडका दांड आहे जो थेट गावाच्या उजवीकडे रानात उतरतो. उतरायला सुरुवात केली तेव्हा १:४० वाजून गेले होते. ऊन असल्याने साधारण पळतच खाली आलो. गावामागच्या रानात पोहोचलो तेव्हा २ वाजले होते. मामांना समोर वाटेत नाग दिसल्याने त्यांनी अचानक थांबवलं. पण मला दिसेपर्यंत तो गायब. मग वाट सोडून थोडं वरच्या बाजूने वळसा घालून आलो. \"महादेवाला जाऊन आलो, का उगा नागाला काठी लावावी\" म्हणत मामा पुढे निघाले. हे समीकरण माझ्या डोक्यातही आलं नाही. डांबरी रस्त्याला लागलो की मांड्या बोलू लागल्या. फिटनेस अजिबातच नसल्याची पुस्ती मिळाली. एरवी एवढ्याशा उतरणीने फारसा फरक पडत नाही. काठी दामटवत गाव गाठलं तेव्हा मामांना शेताकडे कामावर जाण्याआधी तासभर पडी मारायला वेळ मिळाल्याचं समाधान होतं. मामांनी भाकर खाऊन जाण्याचा आग्रह धरल्याने मीही विशेष विचार केला नाही.\nनिघताना मामांनी नाव आणि नंबर लिहून घेतला. आता गावात कधीही गेलो तरी एक गडी सोबतीला येईलचदुकानवाले सपकाळ मामा वाईला गेले असल्याने फक्त त्यांच्या घरी सुखरूप खाली आल्याचं कळवलं आणि साधारण ४ वाजता परतीच्या प्रवासाला निघालो. रविवारच्या दिवशी लिंबूपाणी पीत दिवसभर बसून राहायला कारण मिळालं होतं.\nमी हे असंख्य वेळा ऐकलं आहे कि ट्रेकिंग हे एकट्यानं नसावंच, त्रिकुट-चौकट तर असावीच. ह्या ट्रेकच ही तसं म्हणता येईल. उतरताना किंवा चढताना पडला असतास तर काय वाटेत काही चावलं असतं तर काय वाटेत काही चावलं असतं तर काय मग नेटवर्क नसतं तर काय मग नेटवर्क नसतं तर काय हे करून मिळालं तरी काय हे करून मिळालं तरी काय आणि असंख्य तत्सम प्रश्न. खरं सांगायचं झालं तरं हे प्रश्न काहींना हा ब्लॉग वाचल्यावर पडू शकतात, फरक एवढाच आहे कि हे प्रश्न मला ट्रेक सुरु करायच्या आधी पडतात, आणि होय, तरीही मी जातो.\n' ह्या प्रश्नाची बरीच उत्तरं आहेत.\n'नाही गेलास तर नाही का चालणार' ह्याचं एकचं उत्तर : नाही चालणार\n' ह्याचं उत्तर माझ्याकडं पण नाही.\nनिसणीची वाट - लिंग्या घाट - देव घाट\nनिसणीची वाट - लिंग्या घाट - देव घाट\nकोळेश्वर - पुन्हा-पुन्हा जावं असं ठिकाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.ruturajpatildyp.com/post/%E0%A4%95-%E0%A4%B2-%E0%A4%B9-%E0%A4%AA-%E0%A4%B0-%E0%A4%A4-%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%B6-%E0%A4%9A-%E0%A4%AE-%E0%A4%B0-%E0%A4%9F-%E0%A4%95-%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B2-%E0%A4%9F-%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%9F-%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%A8-%E0%A4%B2-%E0%A4%AD-%E0%A4%9F-%E0%A4%A6-%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%95-%E0%A4%B2-%E0%A4%B9-%E0%A4%AA-%E0%A4%B0-%E0%A4%A4-%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%9F-%E0%A4%95-%E0%A4%B7-%E0%A4%A4-%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%A6-%E0%A4%A6%E0%A4%B2", "date_download": "2022-05-18T22:32:30Z", "digest": "sha1:EWY7F4PW3HPZTQ7UEH7DVUU5J4K7QAGF", "length": 5447, "nlines": 55, "source_domain": "www.ruturajpatildyp.com", "title": "कोल्हापुरातील अशाच 'मौरी टेक' या मल्टिनॅशनल आयटी कंपनीला भेट देऊन कोल्हापुरातील आयटी क्षेत्राबद्दल..", "raw_content": "\nकोल्हापुरातील अशाच 'मौरी टेक' या मल्टिनॅशनल आयटी कंपनीला भेट देऊन कोल्हापुरातील आयटी क्षेत्राबद्दल..\nकोल्हापूर ही कलानगरी, क्रीडानगरी आणि उद्योगनगरी म्हणून ओळखली जाते, पण याचसोबत या २१ व्या शतकातील आधुनिक अशा आयटी क्षेत्रासाठीचे सुद्धा प्रमुख केंद्र बनावे यासाठी पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रयत्नशील आहोत.\nकोल्हापूरमध्ये सुसज्जसे आयटी पार्क उभारणीसाठी पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेब प्रयत्नशील आहेत. मला विश्वास आहे, येणाऱ्या अल्पकाळातच कोल्हापूरमध्ये मल्टीनॅशनल आयटी कंपन्या पाहायला मिळतील.\nआज, कोल्हापुरातील अशाच 'मौरी टेक' या मल्टिनॅशनल आयटी कंपनीला भेट देऊन कोल्हापुरातील आयटी क्षेत्राबद्दल सविस्तर चर्चा केली. २००५ मध्ये स्थापन झालेली मौरी टेक कंपनी आज तब्बल ८ देशांमध्ये ३ हजारांहून अधिक कर्मचारी असलेली मल्टीनॅशनल कंपनी बनली आहे.\nआयटी क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलेल्या कोल्हापुरातील युवक-युवतींना कोल्हापुरातच जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध कशा करता येतील याबाबत यावेळी सविस्तर चर्चा केली. सोबतच, कोल्हापुरातील आयटी पार्कमध्ये मल्टीनॅशनल आयटी कंपन्यांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा, प्लग अँड प्ले सुविधा, कुशल मनुष्यबळ आदी बाबींबत यावेळी चर्चा झाली.\nकोल्हापुरातील युवक-युवतींना कोल्हापुरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ना. सतेज पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेल्या 'मिशन रोजगार' उपक्रमांबाबत सविस्तर माहिती यावेळी कंपनीच्या संचालकांना दिली.\nयावेळी, मौरी टेकचे संचालक सुरेश सुतार, सहकारी संचालक अभिजीत अलोणे, अभिजीत पाटील आदी उपस्थित होते.\n- आ. ऋतुराज पाटील\nआज डी.वाय.पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूरचे उदघाटन...\nप्रिय डॉक्टर्स, आज १ जुलै, डॉक्टर्स डे. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा..\nचला उठा ... महाराष्ट्र घडवूया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://charudattasawant.com/2021/02/25/mumbai-pune-mumbai-part-2/", "date_download": "2022-05-18T22:27:43Z", "digest": "sha1:AMI2RL7BQ7XNKIPJEJRYYTACV5X7QLKP", "length": 29111, "nlines": 111, "source_domain": "charudattasawant.com", "title": "मुंबई-पुणे पदयात्रा: भाग २ » माझी लेखमाला", "raw_content": "\nआठवणी, लेख, अनुभव, समीक्षा, माहिती इत्यादी\nमुंबई-पुणे पदयात्रा: भाग २\nमुंबई ते पुणे पायी प्रवासाची कथा – भाग २\nआणि १७ मे १९८१ रोजीचा दिवस उजाडला. भल्या पहाटे किंवा साधारण ६ वाजता प्रवास सुरु करावा, म्हणजे दिवसभरात खूप अंतर कापता येईल, म्हणून आदल्या दिवशी रात्री लवकर झोपलो होतो. पण उठून आवरायलाच उशीर झाला. सर्व उरकल्यावर प्रथम देवाच्या आणि नंतर आईवडिलांच्या आणि शेजारील काही वडीलधाऱ्यांच्या पाय पडलो आणि घराबाहेर पाऊल टाकले. तोच समोरचा रमेश कलव पुढे आला. मला म्हणाला, “चारू, जाशील ना बरोबर जमेल ना तुला” त्याच्या चेहऱ्यावरची काळजी जाणवत होती. मी म्हणालो, ” हो जाऊ आम्ही बरोबर, नको घाबरू”. खरेतर रमेशच्या ह्या वागण्याचे मला आश्र्चर्य वाटले होते. तो माझ्यापेक्षा वयाने मोठा होता. आणि वयाने लहान असणाऱ्या माझ्यासारख्यांना तो त्रास द्यायचा. आमची नेहमी भांडणे आणि झटापटी व्हायच्या. आणि आता तो माझी काळजी करतो म्हटल्यावर, मलाच त्याची काळजी वाटू लागली. पहिल्या मजल्यावर प्रमोद तयारच होता. त्याच्याही घरी जाऊन निरोप घेतला. आम्हाला निरोप देण्यासाठी चाळीतले पंचवीस एक जण खाली उतरले होते. सर्वांनी शुभेच्छा दिल्या. येथूनच आम्हाला निरोप द्या असे मी सर्वांना सांगितले. आम्हाला निरोप आणि शुभेच्छा देण्याकरिता चाळीच्या तिन्ही मजल्यावर गॅलरीमध्ये बरेचजण उभे होते. सगळ्या तीसच्या तीस खिडक्या भरलेल्या होत्या. एक वेगळेच वातावरण तयार झाले.\nसर्वांचा निरोप घेतला आणि निघालो. त्यावेळेस सकाळचे साडे आठ वाजले होते. निघण्यास खूपच उशिर झाला होता. म्हणजे सुरुवातच लडखडत झाली होती. मुंबई तशी माझ्या पायाखालचीच होती, त्यामुळे मुंबईतून बाहेर पडेपर्यंत काहीच अडचण नव्हती. आम्ही सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाच्या बाजूच्या चाळीत राहायचो. तिथून सुरुवात केल्यावर सर जे. जे. हॉस्पिटल (Sir J. J. Hospital) मार्गे डॉ. मोहम्मद अली रोडने (Dr. Mohammed Ali Road) भायखळाच्या दिशेने निघालो. आम्हाला केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे तिथून पुढे सरळ राणीबाग, चिंचपोकळी, भारतमाता, परळ, दादर, सायन, चेंबूर ते मानखुर्द हा सरळ रस्ता तसा माहीत होता. तिथून पुढे खाडी पूलमार्गे वाशी आणि त्यापुढील भाग हा मात्र नवीन होता. आम्ही आपले इकडे तिकडे पाहात रमतगमत चालत मार्गक्रमण करत होतो. मुंबईतील एकेक विभाग मागे पडत होता. चेंबूरच्या पुढे जरी रस्ता माहीत नसला तरी देखील येजा करणाऱ्या गाड्यांकडे पाहून पुण्याला जाणारा रस्ता हाच आहे हे न विचारता हि कळत होते. आणि एकदाचा आला तो वाशीला जाणारा खाडीपूल. तेथील मोठा टोल नाका. तेथील गाडयांची गर्दी, हे चित्र तसे आम्हाला नवीनच होते. ते सर्व पाहून खाडीपूलावर आलो. एवढा मोठा पूल देखील प्रथमच पहात होतो. पुलावर मध्यभागी आल्यावर जरा कठड्याजवळ थांबलो. आणि सगळीकडे पाहू लागलो. पुलाच्या खाली खोलवर खाडीचे पाणी लाटांबरोबर हलत होते, एकटक त्याकडे पाहिल्यावर पूल हलल्याचा भास व्ह्यायचा. पाण्यावर सूर्याची किरणे पडून सगळीकडे सोनेरी रंगाच्या लाटा वरखाली होताना पहायला मजा आली. पाण्यावर सूर्याची किरणे कुठून पडतात हे पाहण्यासाठी मान वर करून समोर पाहिले तो, पश्चिमेला सूर्याचा लालसर नारंगी गोळा अस्ताला जात असल्याचे जाणवले, आणि मग मात्र मी दचकलो.\nप्रमोदकडे पहात मी ओरडलो, “प्रमोद, अरे हे काय”. त्याला काहीच जाणवले नाही. तो म्हणाला, “कुठंय काय”. त्याला काहीच जाणवले नाही. तो म्हणाला, “कुठंय काय\n“अरे, तिकडे सूर्य बघ, डुबायची वेळ झाली” मी म्हणालो.\n“अरे, याचा अर्थ आता थोड्याच वेळात सूर्यास्त होवून अंधार पडणार. आणि आपण अजूनही मुंबईतच आहोत. आपल ठरलं होत ना, पहिल्या दिवशी त्या डोंगराच्या पलीकडे पनवेल पर्यंत चालायचे ते. अरे, लोकांना हे कळले तर काय वाटेल त्यांना, जरा आता पाय उचलूया आणि रात्री मुक्कामाला पनवेला पोहोचायचंच”.\nचालण्यात असा उशीर झाला. दिवस संपायला आला तरी आम्ही अजून मुंबईतच, ह्या भावनेने मला माझीच लाज वाटू लागली. (म्हणजे आम्ही आतापर्यंत केवळ २0 कि. मी. अंतर पार केले होते.) अशी चूक आपल्याकडून झाली याचे वाईट वाटू लागले. पण आता हाती असलेला वेळ न दवडता रात्री उशीरापर्यंत पनवेलला पोहोचायचेच ह्या निश्चयाने आम्ही पुढे निघालो. खाडीपूल पार करून वाशी गावात आलो. पुढे गेल्यावर रस्ता उजवीकडे वळतो. तिचे जाईपर्यंत ठार अंधार झाला होता. त्याकाळी तिथे एक छोटे मंदिर होते. ( सध्या तिथे रेल्वे लाईन आहे). मंदिरात चौकशी केली पनवेल किती लांब आहे. तिथला पुजारी म्हणाला, “पनवेल खूप लांब आहे. तुम्हाला कुठे जायचे”. आम्ही पुण्याला निघालो हे त्याला सांगितले. त्यावर तो म्हणाला, “पनवेल खूप लांब आहे, तुम्हाला आज नाही पोहोचता येणार. शिवाय अंधार झाला आहे, रात्री गाड्या वेगात धावतात. तुम्ही आजची रात्र येथेच राहा”.\nवाचा: मुंबई-पुणे-मुंबई – भाग १\nपण मी हट्टाला पेटलो होतो, म्हणालो, “नको. आम्ही निघतो. आज रात्री डोंगराच्या पलीकडे तर जाऊच आम्ही”. असे म्हणून आम्ही तिथे न थांबता निघालो. सावधगिरी म्हणून आम्ही गाड्यांच्या विरुध्द्व दिशेने, म्हणजे मुंबईला येणाऱ्या रस्स्त्याने पुण्याच्या दिशेला चालू लागलो. त्याकाळी तिथे नवीन उपनगरे निर्माण झाली नव्हती. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावरील गाड्यांशिवाय कोणी नव्हतं. चालण्याचा वेग वाढवला, त्यामुळे रात्रीची थंड हवा असून सुद्धा घाम आला. अशा तऱ्हेने चालत चालत बरेच अंतर कापले. पुढे एकदाच तो डोंगर संपला. एक चढ आणि मोठे वळण आले. वळणावरून पुढे आलो तर, खाली मोठे गाव लागले. लांबून दिव्यांचा झगमगाट आणि मोठमोठ्या इमारती पाहून जीवात जीव आला. मनात म्हटलं, “चला, आले एकदाचे पनवेल”.\nउतारावरून खाली आल्यावर जरा शंका यायला लागली. मी पाहिलेले पनवेल हे नाही असे वाटू लागले. मग हे कुठले गाव आले मध्येच तोवर खूप रात्र झाली होती. रात्रीचे ११ वाजले होते. गावात एसटी स्टॅन्ड वगैरे असणारच. तिथे जाऊन पाहूया असे म्हणून डावीकडच्या रस्त्याने आत गेलो. जरा पुढे गेल्यावर लगेचच बसस्टॅण्ड दिसला. ठाणे, वाशी पासून येणाऱ्या स्थानिक बसगाड्या तेथून येजा करता होत्या.\nस्टॅण्डवर जाऊन विचारले. “ह्या गावाचं नाव काय आहे\nस्टॅन्डवरील माणूस, “कोकण भवन”.\n“हे कुठले गाव, नाव कधीच ऐकले नाही”, पनवेल कुठंय मग\n“हे कोकण भवन आहे, म्हणजे सीबीडी बेलापूर. कोकण रेल्वेचे ऑफिस आहे, कोकण भवन बिल्डींग मध्ये. म्हणून कोकण भवन म्हणतात”. “तुम्ही कोण, कुठे निघालात\nमी म्हटले, “आम्ही पुण्याला चालत निघालोय, आणि पनवेल पर्यंत जायचं आहे आज”. आमची माहिती दिली. सोबतची पत्रे दाखविली. तोपर्यंत अजून तीन चार ड्राइवर, कंडक्टर वगैरे तिथे जमा झाले. आमची चौकशी केली.\nमग त्यांनी सांगितले. “पनवेल इथून १२ किलोमीटर वर आहे, खूप रात्र झाली आहे. आता आजची रात्र इथेच काढा. आम्ही पहाटे पर्यंत आहोत तुम्हाला सोबती.”\nअसे म्हणून त्यांच्या विश्रांतीच्या खोलीबाहेर आम्हाला झोपायला सांगितले. चौदा तासांहून अधिक वेळात आम्ही सुमारे ४० किमी अंतर पार केले होते. त्यामुळे पायांचे पार तुकडे पडायची वेळ झाली होती. भूक पण लागली होती. त्यामुळे थोडे फार खाऊन घेतले आणि सकाळी लवकर उठून पनवेल सकाळी सकाळी गाठूया असा विचार केला आणि पायाचे दुखण वगैरे विसरून लगेच झोपी गेलो.\nसकाळी लवकर उठलो, रस्त्यात एखादी नदी लागली तर अंघोळ करू असा विचार करून स्टॅण्डवर तोंड वगैरे धुवून चहा घेतला आणि लगेचच निघालो. माझ्या जवळच्या नोंद वहीमध्ये स्टॅण्डवरील अधिकाऱ्याकडून वेळ नोंदवून शेरा लिहून घेतला. कालच्या अनुभवातून शहाणे होऊन अजिबात वेळ न दवडता, इकडे तिकडे न पहाता आम्ही पनवेलच्या दिशेने मार्गक्रमण केले. साधारण दहा-साडे दहा वाजेपर्यंत पनवेल गाठले. तिथे थोडेफार खाऊन घेतले.\nमजल दरमजल करीत चाललो असताना पनवेलच्या पुढे १८ किलोमीटर अंतरावर चौक नावाचे गाव लागले. गाव जरा मोठे वाटले. गावाच्या बाहेरून बायपास जात होता. उजवीकडे छोटा रस्ता गावात शिरला होता. संध्याकाळ झालीच होती. तेव्हा यापुढे न जाता याच गावात मुक्काम करूया असे ठरवून गावात शिरलो. आता या अनोळखी गावात कशी रात्र काढायची कळेना. पण मनात म्हटले, “बघूया. पहिले गावात तर जाऊ. गावात शाळा किंवा मंदिर असणारच. तिथे जाऊन काढू आजची रात्र. जेवण नाही मिळाले तरी चालेल, बॅगेतले काहीतरी खाऊन झोपू”. गावात आता शिरताच रस्त्याच्या कडेला पाटी दिसली. ‘शिवसेना शाखा चौक, तालुका खालापूर, जिल्हा रायगड, आपले सहर्ष स्वागत करीत आहे’. शिवसेना शाखा या गावात आहे हे कळल्यावर आनंद झाला. मनात म्हटले, “चला सोय झाली, आता शाखेतच मुक्काम करूया”. गावात शाखा कुठे आहे, हे विचारल्यावर आम्हाला घेवून दोन तीन मुले शाखेपर्यंत आले. शाखेत काही तरुण मुले बसली होती. जय महाराष्ट्र करून आमची माहिती दिली. आमच्या मुंबईच्या शाखेचे पत्र दाखविले. ते वाचून शाखेतील उपस्थित मुले एकदम खुश झाली. मुंबईचे शिवसैनिक मुंबई ते पुणे चालत जात आहेत हे ऐकून त्यांना आनंद झाला. लगेच आम्हाला चहा पाणी दिला. तोपर्यंत अंधारले होते.\nमी विचारले, “आजची रात्र आम्ही इथेच शाखेबाहेर झोपलो तर चालेल का\nएक शिवसैनिक म्हणाला,”असे कसे होईल, आम्ही तुमची सर्व सोय करू, जरा वेळ थांबा, शाखाप्रमुख येतीलच इतक्यातच, त्यांना निरोप पोहोचवलाय तुम्ही आल्याचा”.\nमाझ्यावर फारच दडपण आले, ‘आम्ही कोण आणि कुठले, अन स्थानिक शाखाप्रमुख आम्हाला भेटायला येत आहेत म्हणजे काय, अन स्थानिक शाखाप्रमुख आम्हाला भेटायला येत आहेत म्हणजे काय’ त्यांना सामोरे कसे जायचे, काही सुचेना.\nनंतर अडचण नको म्हणून एकाला हळूच विचारले, “इथले शाखाप्रमुख कोण आहेत, त्यांचे नाव काय”.\nदुसरा शिवसैनिक म्हणाला, “त्यांचे नाव ‘देवेंद्र साटम’, ह्याच गावाचे आहेत”.\nइतक्यातच शाखाप्रमुख ‘देवेंद्र साटम” तेथे आले. आल्याबरोबर आमचे अभिनंदन केले आणि थोडी विचारपूस केली. आम्ही त्यांना मुंबईच्या शाखाप्रमुखांचे पत्र आणि आमची नोंदवही दाखवली. त्यांनी नोंदवही मध्ये शेरा लिहिला. स्थानिक शिवसैनिकांना काही सूचना दिल्या, आणि काही लागले तर आमच्या शिवसैनिकांना सांगा तुम्हाला पाहिजे ती मदत मिळेल, असे सांगून निघून गेले. हेच देवेंद्र साटम पुढे कर्जत खालापूर मतदार संघातून तीनवेळा आमदार झाले आहेत.\nमग एका शिवसैनिकाने (आता त्यांचे नाव आठवत नाही) आम्हाला त्याच्या घरी नेले. तिथे आम्हाला त्याच्या घरच्यांनी छान जेवण दिले. त्यांच्या घराच्या व्हरांड्यात अंथरूणे टाकून दिली. (खूप वर्षे झाल्याकारणाने काही संदर्भ विसरलो आहे, त्यातच, जपून ठेवलेली माझी नोंदवही देखील सापडत नाहीय, त्यामुळे माहीती आणि नावांचा थोडा घोटाळा होवू शकतो, त्याबद्दल क्षमस्व).\nतसे फारसे अंतर आज चाललो नव्हतो, पण आज पाय खूप दुखत होते. तेव्हा प्रमोदच्या ताईने दिलेल्या औषधाची आठवण झाली, तिने सांगितले होते कि, “पाय दुखले, तर हे औषध लावा”. औषधाची बाटली काढली, थोडे हातावर घेवून बघितले, आयोडेक्सच्या वासाचे ते एक तेल होते. ते तेल दोघांनी पायांना चोळले. त्याचा चांगलाच घमघमाट सुटला होता. आणि काय आश्चर्य आमचे ठणकणारे पाय आणि पायचे स्नायूंचे दुखणे चमत्कारीकरीत्या पाचच मिनिटात गायब\nअशा तऱ्हेने आमच्या प्रवासाचा दुसरा दिवस संपला. आजच्या दिवसात आम्ही ३० किलोमीटर चाललो होतो. म्हणजे आम्ही दोन दिवसात साधारण ७० किलोमीटर अंतर पार केले होते.\nअसा प्रवास केल्यावर पुण्याला पोहोचणार तरी कधी बघू उद्या, असा विचार करून आणि दिवसभराच्या थकव्याने आम्ही पुढच्या पाचच मिनिटात झोपी गेलो.\nमुंबई-पुणे प्रवास – भाग २ समाप्त.\nआमचा पुढचा प्रवास कसा सुरु झाला …. ते वाचा पुढच्या भागात.\nलेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९\nमुंबईचे माजी महापौर स्वर्गीय राजाभाऊ चिंबुलकर यांनी दिलेले शिफारसपत्र\nहा लेख आपल्याला आवडला असणारच याची मला खात्री आहे. कृपया हा लेख आपल्या मित्रांना सामाईक (Share) करा.\nमजकूर सामाईक करा - आपल्या मित्रांना शेअर करा\nNext Post:मुंबई-पुणे पदयात्रा: भाग ३\nआपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply\tCancel reply\n54,561 वाचकांनी भेट दिली\nमाझी लेखमाला अँड्रॉइड ऍप् डाउनलोड करा\nEnglish (3) Slider (20) अनुभव (11) ई-बुक्स (2) काव्यमाला (7) गडकिल्ले (10) गीतमाला (21) प्रवासमाला (8) बालभारती (7) भावगीते (3) माझे गाव (18) लेखमाला (16) व्यक्ती विशेष (2) शौर्यमाला (2) हिंदी विभाग (5)\nजास्त वाचले गेलेले लेख\nसंगीतकार चित्रगुप्त आणि किशोर कुमार यांची गाणी (Songs of Kishor Kumar and Chitragupta)\nबालभारतीच्या कवितेची गाणी - भाग १ला : इयत्ता १ली - Balbharati Poem Songs 1\nसंगीतकार चित्रगुप्त आणि लतादीदी यांची अविस्मरणीय गाणी (Unforgettable songs of Lata and Chitragupta)\nप्रिय वाचक, आपण आपले लेख आमच्या ब्लॉगवर प्रसिद्ध करू शकता. अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या:\nसूचना: अटी व नियम लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0+%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2022-05-18T22:59:20Z", "digest": "sha1:QYGZUC42UVUVJ4GQAFMRBKNPYKXHYJ6D", "length": 7185, "nlines": 55, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nसुषमा स्वराज यांनी ट्विटरचा एखाद्या शस्त्रासारखा वापर केला\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nट्विटर लेडी, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं ६ ऑगस्ट २०१९ ला वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालं. ट्विटरवर त्या नर्मविनोदी, हजरबाबी भूमिकेसाठी ओळखल्या जात. आपल्या मानवतावादी भूमिकेने तर त्यांनी जगभरात आपले चाहते तयार केले. अल्लानंतर तुमच्याकडूनच मदतीला अपेक्षा आहे, असं अगदी पाकिस्तानातले लोकही त्यांच्याविषयी म्हणत.\nसुषमा स्वराज यांनी ट्विटरचा एखाद्या शस्त्रासारखा वापर केला\nट्विटर लेडी, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं ६ ऑगस्ट २०१९ ला वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालं. ट्विटरवर त्या नर्मविनोदी, हजरबाबी भूमिकेसाठी ओळखल्या जात. आपल्या मानवतावादी भूमिकेने तर त्यांनी जगभरात आपले चाहते तयार केले. अल्लानंतर तुमच्याकडूनच मदतीला अपेक्षा आहे, असं अगदी पाकिस्तानातले लोकही त्यांच्याविषयी म्हणत. .....\nसुषमा स्वराज यांनी ट्विटरचा एका शस्त्रासारखा वापर केला\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nट्विटर लेडी, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी ६ ऑगस्टला वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालं. ट्विटरवर त्या नर्मविनोदी, हजरबाबी भूमिकेसाठी ओळखल्या जात. आपल्या मानवतावादी भूमिकेने तर त्यांनी जगभरात आपले चाहते तयार केले. अल्लानंतर तुमच्याकडूनच मदतीला अपेक्षा आहे, असं अगदी पाकिस्तानातले लोकही त्यांच्याविषयी म्हणत.\nसुषमा स्वराज यांनी ट्विटरचा एका शस्त्रासारखा वापर केला\nट्विटर लेडी, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी ६ ऑगस्टला वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालं. ट्विटरवर त्या नर्मविनोदी, हजरबाबी भूमिकेसाठी ओळखल्या जात. आपल्या मानवतावादी भूमिकेने तर त्यांनी जगभरात आपले चाहते तयार केले. अल्लानंतर तुमच्याकडूनच मदतीला अपेक्षा आहे, असं अगदी पाकिस्तानातले लोकही त्यांच्याविषयी म्हणत. .....\nसुषमा स्वराज यांचं निधन कार्डिएक अरेस्टमुळे, हार्ट अटॅकमुळे नाही\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nमाजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री ६ ऑगस्टला निधन झालं. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांच्या अचानक जाण्यामुळे सगळ्यांना धक्का बसला. त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचं आपण सगळे सहजपणे म्हणतोय. पण त्यांचं निधन कार्डिएक अरेस्टमुळे झालं.\nसुषमा स्वराज यांचं निधन कार्डिएक अरेस्टमुळे, हार्ट अटॅकमुळे नाही\nमाजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री ६ ऑगस्टला निधन झालं. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांच्या अचानक जाण्यामुळे सगळ्यांना धक्का बसला. त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचं आपण सगळे सहजपणे म्हणतोय. पण त्यांचं निधन कार्डिएक अरेस्टमुळे झालं......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8_(%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE)", "date_download": "2022-05-18T21:54:52Z", "digest": "sha1:3DC2R5RQU3JSK67VNGACFPOWCAOOFW4C", "length": 6277, "nlines": 98, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "२ (संख्या) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n२ - दोन ही एक संख्या आहे, ती १ नंतरची आणि ३ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 2 - two .\n० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००\n१०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१०\nक्रमगुणित / फॅक्टोरियल (x\n२ -२ ०.५ १.४१४२१३५६२३७३१ ४ १.२५९६२९९७९९४७४ ८ २\n२ ही सम संख्या आहे.\nफिबोनाची संख्या,०, १, १, २, ३, ५, ८, १३, २१, ३४, ५५, ८९, १४४, ...\nही एकमेव सम मूळ संख्या आहे.\nवेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापरसंपादन करा\n२ हा हेलियम-Heचा अणु क्रमांक आहे.\nद्विमान संख्येचा पाया २ .\nदोन आद्य शाहीर- लव आणि कुश\nदोन अयने- उत्तरायण, दक्षिणायन\nदोन उपासना पद्धति- सगुण, निर्गुण\nदोन गोलार्ध- उत्तर, दक्षिण; तसेच पूर्व, पश्चिम\nदोन चैतन्ये- जीवचैतन्य आणि ब्रह्मचैतन्य\nदोन जगे- ऐहिक आणि पारमार्थिक\nदोन मार्ग- प्रवृत्ति मार्ग, निवृत्ति मार्ग\nदोन पक्ष- शुक्लपक्ष, कृष्णपक्ष\nदोन प्रकारचा विनोद- शब्दनिष्ठ आणि प्रसंगनिष्ठ\nदोन प्रयत्‍न(व्याकरणशास्त्र)- आभ्यंतर, बाह्य\nदोन भारतीय महाकवी- व्यास आणि वाल्मीकी\nक्रमांक दोन हे द्वैत स्थितीचे प्रतीकात्मक प्रतिनिधित्व आहे जे आपण आपल्या मन आणि इंद्रियांद्वारे वस्तुनिष्ठपणे अनुभवतो. हे पुरुष आणि प्रकृती (देव आणि निसर्ग), ब्राह्मण आणि आत्मा हे दोन स्वतंत्र अस्तित्व, जाणता आणि ज्ञात, विषय आणि वस्तू, कर्ता आणि कर्म, स्वतः आणि नसलेले, भूतात्मन (अहंकार किंवा भौतिक आत्म) आणि अंतरात्मन (वास्तविक स्व), शिव आणि शक्ती, विष्णू आणि लक्ष्मी, ब्रह्मा आणि सरस्वती, पृथ्वी आणि आकाश, कारण आणि परिणाम, दिवस आणि रात्र, स्वर्ग आणि नरक, चांगले आणि वाईट, योग्य आणि अयोग्य, ज्ञान आणि अज्ञान, उच्च ज्ञान आणि कमी ज्ञान, जीवन आणि मृत्यू, भ्रम आणि प्रकाश आणि मृत्यु आणि अमरत्व.\nहे सुद्धा पहासंपादन करा\nभारतीय संस्कृतीतील संख्या संकेत\nLast edited on १७ एप्रिल २०२२, at ००:२५\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी ००:२५ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/entertainment/trailer-release-of-major-movie-based-on-the-life-of-major-sandeep-unnikrishnan/434284/", "date_download": "2022-05-18T22:17:12Z", "digest": "sha1:4R67HRHAJUK5VTJTPF3PXAHEY7IAMBXO", "length": 10590, "nlines": 157, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Trailer release of 'Major' movie based on the life of Major Sandeep Unnikrishnan", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर मनोरंजन शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित ‘मेजर’ चित्रपटाचे ट्रेलर रिलीज\nशहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित ‘मेजर’ चित्रपटाचे ट्रेलर रिलीज\n२६/११ च्या मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यात शहिद झालेले आर्मी ऑफिसर मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘मेजर’ असं नाव या चित्रपटाचे असून याचे ट्रेलर सुद्धा नुकतेच रिलीज झाले आहे. मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या २६/११ च्या बॉम्बस्फोट हल्ल्यातील पराक्रमाची आणि बलिदानाची आठवण काढत त्याचा सम्मान करण्यासाठी सलमान खान, महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारमन यांनी आपापल्या भाषेत या चित्रपटाचे ट्रेलर लाँन्च केले आहे.\nअभिनेता महेश बाबू याने हैदराबादमधील इवेंट दरम्यान या चित्रपटाचे ट्रेलर रिवील केले. पृथ्वीराज सुकुमारमन यांनी या चित्रपटाचे ट्रेलर मल्याळम भाषेत लाँन्च केले. अभिनेता सलमान खानने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर या चित्रपटाचे ट्रेलर हिंदी भाषेत लाँन्च करत खाली कॅप्शनमध्ये “#MajorTheFilm चे ट्रेलर लाँन्च करताना मला खूप आनंद होत आहे. टीमला शुभेच्छा.” असं लिहिले आहे.\nमेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित\nमेजर चित्रपटामध्ये मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या संपूर्ण आयुष्यावर आधारित असून संदीप उन्नीकृष्णन यांची मुख्य भूमिका अभिनेता आदिवी शेष याने साकारली आहे. चित्रपटात २६/११ च्या मुंबई आतंकवादी हल्ल्या दाखवलेला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक नक्कीच भावूक होतील.\n३ जून रोजी ३ भाषांमध्ये रिलीज होणार चित्रपट\nमेजर चित्रपटाचे दिग्दर्शन शशि किरण टिक्का यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये आदिवी शेष सोबत, शोभिता धूलिपाला, सई मांजरेकर, प्रकाश राज, रेवती आणि मुरली मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या चित्रपटाची निर्मिती सोनी पिक्चर्श इंटरनॅशनल प्रोडक्शन आणि महेश बाबू यांच्या जीएमबी एंटरटेनमेंट यांनी मिळून केलेली आहे. संदीप उन्नकृष्णन यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट ३ जून रोजी हिंदी, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे.\nहेही वाचा :‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ चा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n‘रान बाजार’वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज\nवैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत प्राजक्ता माळी\n‘रान बाजार’ वेब सीरिजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसेंची प्रतिक्रिया\nभारतातल्या ‘या’ ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य\nजान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट\nशहरातल्या श्वानांचा ‘गेट टू गेदर’, पोलिस श्वानांच्या कसरती; बघा फोटो\nमहेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन\nयुरोप टूरमध्ये सुशांतला भयंकर चित्र दिसलं आणि त्याची तब्येत बिघडू लागली,...\nदिलीप कुमार यांच्या धाकट्या भावाचे कोरोनामुळे निधन\nछपाकची संकटं संपता संपेनात; एक संपलं, दुसरं सुरू झालं\nआता सोनू सूदने सुरू केलं सुपरमार्केट, मिळणार फ्री होम डिलिव्हरी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/mumbai/chief-minister-uddhav-thackeray-has-said-that-the-performance-of-shirdi-airport-is-glorious/434456/", "date_download": "2022-05-18T22:58:25Z", "digest": "sha1:HQ6HBUCTSJJJFYKU44J7LSWVCZFTSRVZ", "length": 14484, "nlines": 142, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Chief Minister Uddhav Thackeray has said that the performance of Shirdi Airport is glorious", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर मुंबई शिर्डी विमानतळाची कामगिरी गौरवास्पद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुक\nशिर्डी विमानतळाची कामगिरी गौरवास्पद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुक\nउद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना ठाकरे यांनी राज्यातील विमानतळ विकासासाठी शासन करत असलेल्या कृती आराखड्यातील कामे प्राधानान्ये पूर्ण करावीत, अशी सूचना केली.\nराज्यातील विमानतळांच्या विकासासाठी राज्य शासनामार्फत व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोल्हापूर, चिपी (सिंधुदुर्ग), नांदेड, गोंदिया आणि नाशिक विमानतळावरून विमानसेवा सुरू असून देशातील प्रमुख तीर्थस्थळ असलेल्या शिर्डी विमानतळाने ११ लाख ५८ हजार प्रवाशांचा टप्पा पार करून गौरवास्पद कामगिरी केली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी काढले.\nउद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना ठाकरे यांनी राज्यातील विमानतळ विकासासाठी शासन करत असलेल्या कृती आराखड्यातील कामे प्राधानान्ये पूर्ण करावीत, अशी सूचना केली. शिर्डी विमानतळावरून ३० एप्रिल २०२२ अखेर ११ लाख ५८ हजार प्रवाशांचा टप्पा पार केला ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे. तसेच शिर्डी येथून कार्गोने भाजीपाला, फुले आणि फळे हे बेंगलोर, चेन्नई व दिल्ली येथे पाठविण्यात येत आहेत. आतापर्यंत शिर्डी वरून कार्गोने १ लाख ७० हजार किलो पर्यंतची शेतमाल देशाच्या इतर भागात नेण्यात आला कौतुकाची बाब आहे. शिर्डी बरोबरच इतर जिल्ह्यातील सुरू असलेली विमानवाहतूक सेवा दर्जेदार असावी यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास विकास कंपनीने लक्ष द्यावे, असे ठाकरे यांनी सांगितले.\nमिहान येथे सद्यस्थितीत सुरू असलेले प्रकल्पांची कामे गतीने करावीत. समृध्दी महामार्गामुळेही नजीकच्या जिल्ह्यात सुरू असलेल्या विमानवाहतूकीस चालना मिळेल. त्यामुळे या भागातील प्रस्तावीत प्रकल्पांची कामे पूर्ण करावीत. कोल्हापूर-रत्नागिरी येथील विमानतळ विस्तारीकरणासाठी सुरू असलेली कार्यवाही, अमरावती विमानतळ धावपट्टीची लांबी वाढविणे ही कामे देखील गतीने करावीत. पालघर येथे सॅटेलाईट विमानतळाचा प्रस्तावित प्रकल्पाबद्दल तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिल्या.\nयावेळी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी सद्यस्थितीत एमएडीसीमार्फत सुरू असलेले आणि भविष्यात राबविण्यात येणारे उपक्रम, मिहानमध्ये सुरू असलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती, केंद्र शासनाची उडाण योजना राबविण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही याबाबत व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पूर्ण केलेल्या विमानतळांचे हस्तांतरण महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे करावे जेणे करून एकाच यंत्रणेकडे विमानसेवेच्या विकासाबाबत काम करता येणे सुलभ होईल असे ही संचालक मंडळाच्या बैठकीत ठरले.\nदरम्यान, शिर्डीतील कामगिरीबद्दल ‘बेस्ट स्टेट विथ अ डेडिकेटेड आउटलूक फॉर द एव्हिएशन सेक्टर’ या श्रेणीत भारत सरकारकडून एमएडीसीला मिळालेले पारितोषिक मुख्यमंत्र्यांनी व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांना प्रदान केला.\nया बैठकीला परिवहन मंत्री ॲड अनिल परब, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, विमानपत्तनच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंग, सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.नितीन जावळे, दूरदृश्यप्रणालीव्दारे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.अनबलगन, नागपूर महापालिका आयुक्त बी.राधाकृष्णन, नागपूर सुधारणा ट्रस्टचे अध्यक्ष मनोजकुमार सूर्यवंशी, नागपूरच्या जिल्हाधिकारी आर.विमला उपस्थित होते.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n‘रान बाजार’वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज\nवैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत प्राजक्ता माळी\n‘रान बाजार’ वेब सीरिजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसेंची प्रतिक्रिया\nभारतातल्या ‘या’ ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य\nजान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट\nशहरातल्या श्वानांचा ‘गेट टू गेदर’, पोलिस श्वानांच्या कसरती; बघा फोटो\nमहेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन\nवालधुनी पुलावर भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू\nआम्ही निर्लज्ज कुळातले नाही, दिलेली वचने पाळणारे – मुख्यमंत्री\nजनतेचे रक्षण करणारे पोलीसच धोक्याच्या घरात\nधक्कादायक; महापालिका शाळांमधील दहावीच्या मुलांचा निकाल घटला\nकल्याणमधील स्कायवॉकच्या तुटलेल्या छताला प्लास्टीक कापडाचा आधार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2020/07/blog-post_363.html", "date_download": "2022-05-18T23:27:33Z", "digest": "sha1:MVGVOYS4EHSIX2UMADIYVD6VHFNUOABS", "length": 7133, "nlines": 54, "source_domain": "www.mynagar.in", "title": "स्थायी समिती निवड सदस्यांपदी यांची वर्णी", "raw_content": "\nस्थायी समिती निवड सदस्यांपदी यांची वर्णी\nमाय अहमदनगर वेब टीम\nअहमदनगर- महापालिका स्थायी समितीच्या रिक्त असलेल्या आठ जागांवर सदस्यांच्या नियुक्त्या गुरुवारी (दि.30) दुपारी झालेल्या ऑनलाईन सभेत करण्यात आल्या आहेत. यामध्ये भाजपाचे 2, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 तर काँग्रेसच्या एका सदस्याचा समावेश आहे. स्थायी समितीच्या आठ सदस्यांच्या जागा गेल्या सहा म हिन्यांपासून रिक्त होत्या. राज्य शासनाच्या 3 जुलैच्या परिपत्रकानुसार या सदस्यांच्या निवडीसाठी गुरुवारी दुपारी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन सभा पार पडली.\nयावेळी सभागृहात उपमहापौर मालनताई ढोणे, आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपायुक्त प्रदीप पठारे, नगर सचिव एस. बी. तडवी, सभागृह नेते स्वप्निल शिंदे आदी उपस्थित होते. सभा सुरू होण्यापुर्वी महापौरांकडे राजकीय पक्षांच्या गटनेत्यांनी बंद पाकीटात आपल्या पक्षाच्या सदस्यांची नावे सादर केली. सभा सुरू झाल्यानंतर महापौर वाकळे यांनी गटनेत्यांकडून प्राप्त झालेल्या नावांची यादी जाहीर केली. त्यानुसार भाजपच्या गटनेत्या मालनताई ढोणे यांनी दिलेल्या पत्रानुसार भाजपच्या वतीने मनोज कोतकर व सोनाबाई शिंदे यांची नावे जाहीर करण्यात आली.\nशिवसेनेच्या गटनेत्या रोहिणी शेंडगे यांच्या पत्रानुसार विजय पठारे व शाम नळकांडे यांची नावे घोषित करण्यात आली. काँग्रेसच्या गटनेत्या सुप्रिया जाधव यांच्या पत्रानुसार सुप्रिया जाधव यांचे नाव जाहीर करण्यात आले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संपत बारस्कर यांच्या पत्रानुसार डॉ. सागर बोरुडे, प्रकाश भागानगरे व परविन कुरेशी यांची नावे जाहीर करण्यात आली. स्थायी समिती सदस्यांच्या रिक्त जागा भरल्यानंतर आता स्थायी समितीत शिवसेनेचे 5, राष्ट्रवादी काँग्रेसचे 5, भाजपाचे 3, काँग्रेसचे 2 व बहुजन समाज पक्षाचे 1 असे 16 सदस्य झाले आहेत. या निवडीनंतर आता स्थायी समिती सभापतीपदाची निवड होणार असून त्यासाठी राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nअसा झाला आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात; आमदार म्हणाले मी फक्त....\nपिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल महापालिकेचे दुर्लक्ष ; शिवप्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा\nनिंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी कुस्त्यांचा हगामा राज्यात प्रसिद्ध : दोन दिवस चालणार यात्रोत्सव\nपिंपळगाव माळवी येथे स्थान प्रकट दिनानिमित्त यात्रा महोत्सव\nजेऊर यात्रोत्सवादरम्यान हजारो भाविकांचे दर्शन लाखोंची उलाढाल ; नामदार तनपुरे यांच्याकडून पाण्याची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.osmanabadtoday.com/2019/02/blog-post.html", "date_download": "2022-05-19T00:04:46Z", "digest": "sha1:BF7RRURPGRR6G5JDTG5XF4MFFHCFVHTR", "length": 13673, "nlines": 92, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> जामिनावर बाहेर असलेल्याने किती बोलावे याचा विचार करायला हवा | Osmanabad Today", "raw_content": "\nजामिनावर बाहेर असलेल्याने किती बोलावे याचा विचार करायला हवा\nनांदेड – नांदेड येथे शुक्रवारी भाजपच्या बूथ प्रमुखांचा मेळावा पार पडला. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बूथ प्रमुखांना संबोधित केले....\nनांदेड – नांदेड येथे शुक्रवारी भाजपच्या बूथ प्रमुखांचा मेळावा पार पडला. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बूथ प्रमुखांना संबोधित केले. देवेंद्र फडणवीस यांनी भाषणातून विरोधकांचा समाचार घेतला. देवेंद्र फडणवीसांनी यावेळी बोलताना विरोधकांच्या सभेला गर्दी होत नाही म्हणून नक्कलाकारांना त्यांना सभेत आणावे लागतात आणि नरेंद्र मोदीजींची स्टाइल ती लोक मारतात. पण या नक्कलाकारांनी एवढेच लक्षात ठेवावे सूर्याकडे पाहून थुंकल्यावर ती थुंकी आपल्याच तोंडावर पडते. याच सभेत फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा देखील खरपूर समाचार घेतला.\nछगन भुजबळ यांना तुरुंगवास हा स्वातंत्र्यलढ्यासाठी नाही तर भ्रष्टाचार केला म्हणून झाला होता. पण त्यांनी एक लक्षात ठेवावे की तुमची निर्दोष मुक्तता झालेली नाही, तर तुम्ही सध्या जामीनावर बाहेर आहात. त्यामुळे आपण किती आणि बोलावे हे लक्षात ठेवले पाहिजे. सारा देश पुलवामा येथील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांबाबत शोक व्यक्त करत असताना विरोधकांनी, आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले खरे; परंतु विरोधक याबाबत राजकारण करत आहे. खरे देशभक्त असाल तर सैन्याच्या पाठीशी उभे राहा, असे त्यांनी सांगितले.\nमुख्य बातमी स्पेशल न्यूज\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nझेडपीच्या सर्वसाधारण सभेत खुन्नस ... अर्चनाताई विरुद्ध यांच्यात सामना ...\nउस्मानाबाद - आज ( गुरुवार ) रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू आहे. यावेळी सक्षणा सलगर यांनी माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटी...\nदाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलोमिटर चालत प्रवास...\nगावापर्यंत बस सोडण्याची बाळासाहेब सुभेदार यांची मागणी उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलो...\nवंचित राज्यांमध्ये स्वबळावर निवडणुका लढविणार - रेखाताई ठाकूर\nदुर्बल व दुर्लक्षित घटकांना निवडणुकीमध्ये संधी देऊन विकासाचे राजकारण करणार उस्मानाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय ...\nउस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी\nउस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यामधील ग्रामीण भागात शासनमान्य मद्य विक्री परवाने घेऊन नियमाप्रमाणे मद्य विक्री केली जाते. मात्र तालुक्यातील ...\nउस्मानाबाद : दुकानफोडीतील 4 आरोपी मालासह अटकेत\nउस्मानाबाद - माणिक चौक, उस्मानाबाद येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञातान...\nRoad Robbery : येरमाळ्याजवळ कार अडवून सशस्त्र दरोडा, सव्वासात लाखांची लूट\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून चोऱ्या आणि दरोड्याच्या घटनेत वाढ झाली आहे. सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावरील ये...\nआंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीचा भावाकडून छळ\nउस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकाकडे मांडली कैफियत उस्मानाबाद - आंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे उस्मानाबाद पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल असलेल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात जुगारविरोधी विशेष मोहिमेदरम्यान 21 गुन्हे दाखल\nउस्मानाबाद - . पोलीस अधीक्षक श्री राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात 20 जानेवारी रोजी जुगार विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली....\nभूम तालुक्यात अवैध मद्य विरोधी छापा\nउस्मानाबाद - भूम तालुक्यात हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डोंगराचे बाजूच्या शेतात एक व्यक्ती अवैध मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याची गोपनी...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,55,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,92,स्पेशल न्यूज,16,\nOsmanabad Today : जामिनावर बाहेर असलेल्याने किती बोलावे याचा विचार करायला हवा\nजामिनावर बाहेर असलेल्याने किती बोलावे याचा विचार करायला हवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.sanwadnews.com/2021/04/blog-post_37.html", "date_download": "2022-05-18T23:30:29Z", "digest": "sha1:52W6AWMHBADQB4TGRF6P7QAFBYDL45X7", "length": 11404, "nlines": 71, "source_domain": "www.sanwadnews.com", "title": "\"शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या दोन्ही दादांना पराभूत करा\"...सौ.शैलाताई गोडसे. - Sanwad News", "raw_content": "\nलवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल\nरविवार, ११ एप्रिल, २०२१\nHome पंढरपूर मंगळवेढा सोलापूर \"शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या दोन्ही दादांना पराभूत करा\"...सौ.शैलाताई गोडसे.\n\"शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या दोन्ही दादांना पराभूत करा\"...सौ.शैलाताई गोडसे.\nMahadev Dhotre एप्रिल ११, २०२१ पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर,\nपंढरपूर(प्रतिनिधी)पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूकीत प्रचारासाठी केंद्रीय मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री व अन्य नेते या मतदारसंघात येऊन जनतेचे,शेतकऱ्यांचे कल्याण करु म्हणू लागले आहेत. इतक्या दिवस झोपी गेलेले हे नेते आता या मतदारसंघात येऊन जनतेचे प्रश्न सोडवू.म्हणत आहेत. ज्या दोन्ही उमेदवार चेअरमनने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. त्यांची ऊसबील थकीत ठेवतात. कामगारांची पगारी देत नाहीत. अशा उमेदवारांसाठी हे मत मागायला आले आहेत. जनता हुशार आहे. या चेअरमनने केलेले पाप आता जनता मतदानाच्या रुपाने उघड केल्याशिवाय रहाणार नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सभासदत्व रद्द करणारे हे चेअरमन ला शेतकऱ्यांचा कळवळा आला आहे. पस्तीस गावच्या पाण्यासाठी कधी अंदोलन केले नाही. ते भूमीपुत्र म्हणू लागले आहेत. भूमीपुत्र कधी शेतकऱ्यांची ऊसबील अडवून ठेवत नसतो.त्यांचे सभासदत्व रद्द करत नसतो.असे हे चेअरमन दादा आता आमदारकीला मत मागत आहे.\nविठ्ठल साखर कारखान्याचे दुसरे दादा कामगारांचे पगारी बुडवणारे ,शेतकऱ्यांचे ऊसबील थकवून त्यांचे आयुष्य उध्वस्त केले आहे. असे हे चेअरमन दादा वारसदार म्हणून आमदारकी मिळवू पहात आहे. अशा लबाड,फसव्या नेत्यांना या निवडणुकीत पराभव करा.मला एकवेळ जनतेची सेवा करण्यासाठी, पस्तीस गावातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी, महिलांना आर्थिक बाबतीत सक्षम करण्यासाठी, बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी फक्त एकदाच संधी द्या.शिट्टी समोरील बटन दाबून मला प्रचंड मताने निवडून द्या. असे आवाहन सौ.शैलाताई गोडसे यांनी तळसंगी,मरवडे ,येड़्राव,येथील प्रचार सभेत सौ.शैलाताई गोडसे यांनी मतदारांना केले\nTags # पंढरपूर # मंगळवेढा # सोलापूर\nBy Mahadev Dhotre येथे एप्रिल ११, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nग्रामीण भागातील रस्ते दुरूस्तीसाठी भरीव निधी देणार - आ.समाधान आवताडे\nमंगळवेढा(प्रतिनिधी) : दळणवळण सुविधा अधिक सुलभ आणि गतिमान होण्यासाठी व ग्रामीण भागातील जनतेचा दैनंदिन जीवनमान दर्जा उंचावण्यासाठी तालुक्यात...\nश्रीमंत हिरोजी इटळकर यांची प्रेरणा घेऊन \"शिवक्रांती फौंडेशन\" ची स्थापना- सदाशिव जाधव\n\"शिवक्रांती फौंडेशन\" च्या कामाची सुरूवात महाड येथील पुरगृस्थांना मदत व सेवा करून पुणे(प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज या...\nमंगळवेढा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वतीने कोविड सेंटर साठी ऑक्सिजन कॉंन्संट्रेटर मशीन व मेडिकल गोळ्या आणि आशा वर्कर यांना धान्याचे कीट वितरण समारंभ संपन्न\nमंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने आवाहन केल्यानंतर तालुक्यातील शिक्षक बंधू भगिनींनी उस्फुर...\nवडार समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करा : सुरेश धोत्रे ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संघटनेच्या पिंपरी कार्यालयाचे उद्‌घाटन\nपिंपरी, पुणे (प्रतिनिधी) महाराष्ट्र वडार समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा तसेच अनुसूचित जमातीला लागु असलेल्या सर्व सोयी-सुविधा, सव...\nजोपर्यंत ओबीसींचे आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही- नरेंद्र पवार\nओबीसी भटक्या विमुक्तांच्या महाजागर मेळाव्यात नरेंद्र पवार यांचा शासनाला इशारा मेळाव्याला पंकजा मुंडे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती ला...\nआरोग्य टेक्नॉलजी पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र राजकीय शेती विषयक सोलापूर\nआपले बरेच प्रश्न आणि समस्या चर्चेतून सुटू शकतात. जर संवाद झाला तर प्रश्न आणि समस्या ह्या उद्भवणारच नाहीत. त्यासाठी चांगल्या लोकांचे विचार, प्रयत्न , मेहनत हे समाजापुढे योग्य रीतीने मांडावे लागतील. सध्या असलेले डिजिटल मीडिया , प्रिंट मीडिया आणि टीव्ही मीडिया बर्‍यापैकी आर्थिक गणिते जुळवताना याचे भान ठेवताना दिसत नाहीत.\nपरंतु संवाद न्यूज हे पुर्णपणे डिजिटली चालणारे पोर्टल असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाहिराती आणि जबरदस्तीच्या शुभेच्छा मागणार नाही त्यामुळे कोणताही आर्थिक मोबदला मागितला जाणार नाही.\nआपल्या कार्यक्रमाची माहिती ,फोटो आपण ईमेल , व्हाट्सअप् वर पाठवावी\nचला सामाजिक संवाद घडवण्यासाठी एक पाऊल आपण उचलूया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-OLY-TOP-britains-andy-murray-3620773-PHO.html", "date_download": "2022-05-18T23:52:41Z", "digest": "sha1:MC3646ETGUU4A7LMOLWL7JHWELW3TCPK", "length": 3784, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "PHOTO : चॅम्पियना हरवून सरळ प्रमिकेकडे गेला मरे | britains andy murray - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPHOTO : चॅम्पियना हरवून सरळ प्रमिकेकडे गेला मरे\nलंडन - अँन्डी मरेने टेनिसच्या पुरूष सिंगलमध्ये ब्रिटेनला गोल्ड मेडल जिकून दिले आणि 104 वर्षांचा दुष्काळ अखेर संपला. अंतिम सामन्यात स्विस किंग रोजर फेडररला 6-2,6-1, 6-4 ने हारवले. या पराभवामुळे फेडररचे ऑलिम्पिक सिंगल्स स्पर्धेत पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले.\nअर्जेटीनाच्या जुआन डेल पोत्रोने या आधीचा नंबर एकचा खेळाडू सर्बिया जोकोविचला 7-5,6-4 ने हरवले होते आणि कास्य पदक पटकविले होते. जगातील नंबर एक असणा-या फेडरर आणि ब्रिटिशचा नंबर एक मरे यांच्या सामनन्या दरम्यान विबल्डन खचाखच भरलेले होते. फेडररने 17 वेळेस ग्रॅडस्लॅम चॅम्पियन आणि 7 वेळेस विबल्डन चॅम्पियने जिंकली आहे. फेडररने मागच्या महिन्यात विंबल्डनच्या अंतिम सामन्यात मरेलाला याच कोर्टवर हरवले होते.\nमरे याच्या आधी टेनिन पुरूष सिंगल्समध्ये ब्रिटेनचा शेवटचा ऑलिम्पिक चॅम्पियन रिची जोसेह हा होता. त्याने 1908 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकले होते. लॉरेंस डोहर्टी (1900) आणि ज़ॉन बोलॅंड (1896) मध्ये या सपर्धेत गोल्ड मेडल जिंकले आहे. फोटोतून पाहा सामना जिंकल्यानंतर सरळ प्रेमिकेकडे धावला अँन्डी मरे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://madreshoy.com/mr/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%8A-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2022-05-18T22:02:05Z", "digest": "sha1:I5H3G2UT3ZX3BVX6WEHVA56V3IUC2HUL", "length": 12275, "nlines": 86, "source_domain": "madreshoy.com", "title": "आपण आपल्या मुलास 6 महिन्यापासून अंडी देऊ शकता | आज माता", "raw_content": "\nआपण 6 महिन्यांपासून आपल्या बाळाला अंडी देऊ शकता\nमॅकरेना | | पोषण, मिश्रित\nLa बालरोगविषयक सल्ल्यांमध्ये बाळाच्या आहारामध्ये अंड्यांचा परिचय हा वारंवार विचारला जाणारा एक प्रश्न आहे आणि बालरोगाचे पोषण, बाळ सुरू होताच पूरक आहार. आपण 10 महिन्यांपूर्वी अंडी न देण्याचा सल्ला वाचला असेल आणि अगदी अचूक नमुना घेऊन (प्रथम शिजवलेले अंड्यातील पिवळ बलक आणि 12 महिन्यांनंतर पांढरे शिजवलेले).\nपरंतु सत्य हे आहे की या शिफारसी सध्या ओलांडल्या आहेत कारण अनेक अभ्यास ज्ञात आहेत जे दरम्यानचे संबंध दर्शवते 6 महिन्यांपासून 'rgeलर्जेनिक' मानले जाणारे पदार्थ आणि एलर्जीचा धोका कमी होण्याची ऑफर द्या. अंड्यासह हेच घडते: उत्कृष्ट पौष्टिक मूल्याचे अन्न ज्यामध्ये उच्च प्रतीचे प्रथिने आणि सर्व आवश्यक अमीनो idsसिड असतात.\nआणि अद्याप असे आहार आहे जे संभाव्यत: असोशी प्रतिक्रिया निर्माण करू शकते आणि आयजीईने मध्यस्थी केली नाही अशा एलर्जी. आत मधॆ SEICAP दस्तऐवज आम्ही ते वाचतो:\nआपल्याला केवळ पांढर्‍या (सर्वात वारंवार), पांढर्‍या आणि पिवळ्या अंड्यातील पिवळ बलक (सर्वात वारंवार येणारा दुसरा) किंवा फक्त जर्दीस (किमान वारंवार) allerलर्जी असू शकते. पांढरी जर्दीपेक्षा जास्त वेळा allerलर्जी असते कारण त्यात जास्त प्रमाणात प्रथिने असतात\n1 6 महिन्यांपासून अंडी.\nबालरोगतज्ञ जेस गॅरिडो मध्ये सुधारते या नोंदणीत काही वर्षांपूर्वी त्यांनी लिहिलेली काही मार्गदर्शक तत्त्वे आणि याचा निष्कर्ष \"असे करण्यास स्वारस्य दर्शवित नाही तोपर्यंत आपण अंडी घेऊ शकता.\" (स्तनपान / कृत्रिम आहार देणे केवळ 6 महिन्यांनंतर नेहमीच बंद होते). फक्त मर्यादा अशी आहे की साल्मोनेलोसिस टाळण्यासाठी ते चांगले शिजले पाहिजे. म्हणूनच सल्लामसलत माता आणि वडिलांना दिलेला आहार पत्रकहे निर्दिष्ट करते की 2 वर्षापूर्वी ते क्रूड देऊ नये.\nअलीकडे जनरलॅटॅट दे कॅटलुन्याने एक चित्र काढले आहे लवकर बालपणात आहारातील शिफारशींसह मार्गदर्शक (0 ते 3 वर्षे), ज्यामधून आपण खाली पाहू शकता की सारणी काढतो, जे त्यास पुष्टी देते अंड्यातील पिवळ बलक आणि पांढरा दोन्ही months महिन्यांपासून येऊ शकतो.\nमी टिप्पणी केल्याप्रमाणे, 6 महिन्यांपासून हे अन्न सादर केल्याने एलर्जीचा धोका कमी होऊ शकतोजरी हे सत्य असले तरी, अंड्यांवरील असोशी प्रतिक्रिया बहुधा एका वर्षाच्या अर्भकामध्ये दिसून येतात. लक्षणे देखील अशीच आहेत इतर giesलर्जी (opटॉपिक त्वचारोग, जळजळ आणि अत्यंत गंभीर परिस्थितीत डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह, पाचक अस्वस्थता आणि apनाफिलेक्सिस यासारख्या अधिक गंभीर अभिव्यक्ती).\nमुलाच्या आईच्या दुधाद्वारे किंवा ट्रेसद्वारे अंड्याच्या संपर्कात आला असेल आणि प्रथमच अंडी खात असतानाच त्याची लक्षणे दिसू शकतात. मग अंडी किंवा पदार्थ असलेले सर्व संपर्क टाळले पाहिजेत (मेरिंग्ज, केक्स, कस्टर्ड इ.), तसेच औषधे किंवा सोया लेसिथिन सारख्या घटकांमध्ये असू शकतात अशा घटकांसह.\nजर आपल्यास एखाद्या मुलास gicलर्जी असेल किंवा इतर कोणत्याही अन्नास isलर्जी असेल तर आपल्याला माहित असावे की संपर्क आणि लक्षणे आढळल्यास आपण डॉक्टरांनी सांगितलेले औषधोपचार कराल आणि आणि एड्रेनालाईन आपण अ‍ॅनाफिलेक्सिस ग्रस्त असल्यास\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आज माता » काळजी » पोषण » आपण 6 महिन्यांपासून आपल्या बाळाला अंडी देऊ शकता\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nप्रत्येक संघर्ष ही आपल्या मुलांबरोबर किंवा जवळ जाण्याची संधी आहे\nआपल्या 4 वर्षांच्या मुलाने त्याची शब्दसंग्रह वाढवते ... आणि म्हणूनच त्याचे वाईट शब्द\nबाळ, माता आणि कुटूंबातील नवीनतम लेख मिळवा.\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mmkmedia.in/tag/%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%97-%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%B3/", "date_download": "2022-05-18T23:10:49Z", "digest": "sha1:4JFVWSXVIIH43NV52J537PQENTAPRWZT", "length": 4877, "nlines": 92, "source_domain": "mmkmedia.in", "title": "ह्युग एडमिड्स भोवळ - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nHome Tags ह्युग एडमिड्स भोवळ\nTag: ह्युग एडमिड्स भोवळ\nHugh Edmeades Faints: आयपीएलचा मेगा ऑक्शन सुरु असताना ह्युग एडमिड्स यांना...\n : नैतिकता.. इकडची आणि तिकडची\nअंजली चिपलकट्टी इंडोनेशियातल्या सुहार्तो यांचं सरकार उलथवल्यानंतर ज्या कट्टरतावाद्यांनी सत्ता ताब्यात घेतली त्यांनी राजकीय विरोधकांच्या कत्तली तर केल्याच, पण गावागावांत संशयावरून सामान्य माणसांच्याही कत्तली...\nपडसाद : डॉक्टरांनी जबाबदारी स्वीकारावी\n८ जानेवारीच्या अंकातील डॉ. किशोर अतनूरकर यांच्या ‘जनजागृती हा मोठा उपाय’ या लेखात म्हटल्याप्रमाणे गर्भवतींच्या लसीकरणासाठी जनजागृती करण्यात आली पाहिजे. हे काम सरकारच्या...\nशुभदा दादरकर [email protected]संगीत रंगभूमीवर आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या जयराम आणि जयमाला शिलेदार या दाम्पत्याच्या कन्या कीर्ती शिलेदार यांनीही घराण्याचा वारसा यशस्वीपणे चालवीत संगीत...\nसोयरे सहचर : माझी बाळं\n‘‘प्राण्यांमध्येच वाढलेल्या माझ्याकडे आज ५ बोके, ३ मांजरी आहेत. मांजरींची ‘डिलिव्हरी’ करण्यापासून त्या पिल्लांना वळण लावणं, त्यांचं उत्तम संगोपन करणं, यात मला अवर्णनीय...\nब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळीतील बिनीचे नेते केशवराव जेधे यांच्या जयंतीचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने डॉ. य. दि. फडकेलिखित ‘केशवराव जेधे चरित्र’ या पुस्तकाच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.actualidadgadget.com/mr/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A0%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2022-05-18T23:29:54Z", "digest": "sha1:I5SZZUWSPBSPN3YIY5WJ5ODJ6UAFBO6E", "length": 22901, "nlines": 145, "source_domain": "www.actualidadgadget.com", "title": "पुस्तके ऑनलाईन कुठे वाचावीत | गॅझेट बातम्या", "raw_content": "\nऑनलाईन पुस्तके कुठे वाचावीत\nइग्नासिओ साला | | तंत्रज्ञान, शिकवण्या\nअलिकडच्या वर्षांत, आम्ही पाहिले आहे की आपला मोबाइल फोन एक डिव्हाइस बनले आहे ज्याद्वारे आम्ही व्यावहारिकरित्या सर्व काही करू शकतोः इंटरनेट ब्राउझर, चित्रे घ्या, इलेक्ट्रॉनिक देयके द्या, आपली शारीरिक क्रियाकलाप प्रमाणित करा ... जरी ती आपल्याला पुस्तके वाचण्यास परवानगी देते, जरी वाचन प्रेमींसाठी आदर्श डिव्हाइस असू शकत नाही.\nइंटरनेटवर आम्हाला बर्‍याच प्रमाणात वेब पृष्ठे आढळू शकतात जी आम्हाला विनामूल्य आणि शुल्क या दोन्ही पुस्तकांवर प्रवेश करण्याची परवानगी देतात. आपण वाचनप्रेमी असल्यास आणि ही सामग्री वापरण्याच्या नवीन मार्गाशी जुळवून घेण्यात व्यवस्थापित असल्यास आम्ही आपल्याला दर्शवू ऑनलाईन पुस्तके कुठे वाचावीत, विनामूल्य आणि सशुल्क दोन्ही.\nआपण वाचलेल्या सर्व पुस्तके भौतिकरित्या घेण्यास आवडत असलेल्या वापरकर्त्यांपैकी आपण नसल्यास, Amazonमेझॉन आम्हाला ऑफर करीत असलेली स्ट्रीमिंग सेवा आपल्या आवडीची असू शकते. Amazonमेझॉन प्रदीप्त अमर्यादित पुस्तक प्रेमी प्रदान करते, 9,99 युरो किंमत असलेली मासिक सदस्यता सेवा आणि आमच्या शैलीवर सर्व शैलीतील 1 दशलक्षाहून अधिक शीर्षके ठेवली आहेत.\nAmazonमेझॉन आम्हाला त्याच्या बुक सबस्क्रिप्शन सेवेची चाचणी एका महिन्यासाठी आणि पूर्णपणे विनामूल्य करण्यास परवानगी देते, एक उत्कृष्ट संधी ही सेवा आम्हाला देत असलेले सर्व फायदे तपासा. ही सेवा वापरण्यासाठी, आम्ही पूर्वी आमच्या स्मार्टफोन किंवा टॅब्लेटवर प्रदीप्त अनुप्रयोग डाउनलोड करणे आवश्यक आहे, डाउनलोड करण्यासाठी पूर्णपणे उपलब्ध अनुप्रयोग.\nआपण प्रदीप्त डिव्हाइसद्वारे देखील या सामग्रीमध्ये प्रवेश करू शकता. आपल्याला कोणते मॉडेल माहित नसेल तर आपल्या गरजा सर्वोत्तम दावे आम्ही हा लेख आपण जेथे दर्शवितो तेथे आपण हा लेख वाचू शकता एक प्रदीप्त खरेदी कसे.\nविकसक: Amazonमेझॉन मोबाइल एलएलसी\n24 साइम्ब्ल्स हा आणखी एक पर्याय आहे जो आमच्याकडे डिजिटल स्वरूपात पुस्तके वाचण्याच्या विल्हेवाटमध्ये आहे आणि जो किंडल अनलिमिटेडने ऑफर केलेल्या पुस्तकांच्या भाड्याने मिळण्याची सुविधा देतो. 24 चिन्हे आमच्या डिजिटल डिव्‍हाइसेसवर वाचण्‍यास सक्षम होण्यासाठी आमच्या दशलक्षाहून अधिक दशलक्ष इलेक्ट्रॉनिक पुस्तके किंवा आमच्या संगणकावर थेट त्याऐवजी आमच्या संगणकावर ठेवतात दरमहा 8,99 युरो.\n24 सिम्बॉल्स आम्हाला ती आमच्या स्वतःच्या अनुप्रयोगाद्वारे आणि त्याद्वारे उपलब्ध करुन देणारी सर्व सामग्री वाचण्याची परवानगी देते अ‍ॅमेझॉन प्रदीप्त डिव्हाइस आणि iOS आणि Android या दोहोंसाठी उपलब्ध आहे. आमच्या संगणकावरील पुस्तके वाचण्यासाठी, आम्हाला कोणताही अनुप्रयोग स्थापित करण्याची आवश्यकता नाही, कारण ब्राउझर स्वतःच ते प्रदर्शित करण्यास प्रभारी असेल.\n24 सिम्बॉल्समध्ये आम्ही हे करू शकतो कोणत्याही शैलीची पुस्तके मिळवा, ते रोमँटिक, ऐतिहासिक, काळी किंवा थ्रिलर कादंब .्या, ग्राफिक कादंबर्‍या आणि कॉमिक्स, चरित्रे आणि संस्मरणे, अर्थशास्त्र, स्वयंपाक, ध्यान, विज्ञान या दोन्ही पुस्तके असू शकतात ... ते दोन्ही ऑफर देत आहेत. सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून आम्ही हव्या त्या सर्व मर्यादा डाउनलोड करू शकतो.\n24 संकेतांना - ऑनलाइन पुस्तकेमुक्त\n24 संकेतांना - ऑनलाइन पुस्तके\neBiblio स्पॅनिश सांस्कृतिक आणि क्रीडा मंत्रालयाची ई-बुक कर्ज सेवा आहे. ही सेवा आम्हाला परवानगी देते एकावेळी 3 पुस्तके डाउनलोड करा, आमच्याकडे प्रत्येक पुस्तके वाचण्यासाठी 21 दिवस आहेत आणि आम्ही ही सेवा 6 वेगवेगळ्या डिव्हाइसवर वापरू शकतो.\nही सेवा वापरण्यासाठी, आम्हाला बाजारातील ताज्या बातम्या मिळू शकतील कोणत्याही सार्वजनिक लायब्ररीचे वापरकर्ते पुस्तके वाचण्यासाठी कोणतेही डिव्हाइस वापरण्यात सक्षम होण्यासाठी, ते संगणक, टॅब्लेट, ई रीडर, स्मार्टफोन असो ...\nEBiblio मध्ये आमच्याकडे आहे एक सर्व प्रकारच्या संपादकीय बातम्यांचा संपूर्ण संग्रह कल्पनारम्य पासून थिएटरपर्यंत, कविता, कथा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, मानवता, आरोग्य, प्रवास, खेळ, संगणकीय, युवा सामग्री, ऑडिओबुक ... कोणत्याही प्रकारची शैली ईबिलिओद्वारे उपलब्ध आहे आणि पूर्णपणे विनामूल्य.\nजर आम्ही पुस्तकांबद्दल बोललो तर आम्ही त्याबद्दल बोलणे थांबवू शकलो नाही पुस्तक घर, सर्वात जुने प्लॅटफॉर्मपैकी एक आणि आमच्याकडे आमच्याकडे असलेले ए सर्व शैलींच्या शीर्षकांची विस्तृत श्रेणी. विनामूल्य उपलब्ध सामग्रीमध्ये प्रवेश करण्यासाठी, आम्ही खाते तयार करणे आवश्यक आहे.\nविनामूल्य पुस्तकांव्यतिरिक्त आमच्याकडे आमच्याकडे पैसे भरण्याची पुस्तकेही मोठ्या प्रमाणात आहेत. प्रत्येकजण पुस्तके श्रेणीनुसार वर्गीकृत आहेत, म्हणून आम्ही शोधत असलेल्या पुस्तकाच्या नेमके शीर्षकाबद्दल आपल्याला माहिती नसल्यास, शोध इंजिनचे आभार मानणे हे अधिक सोपे होईल. ऑनलाइन प्रवेश करण्याव्यतिरिक्त, आम्ही पुस्तके भौतिक स्वरूपात विकत घेऊ शकतो आणि घरी आरामात प्राप्त करू शकतो.\nआम्ही सार्वजनिक डोमेन लेखकांची पुस्तके शोधत असल्यास, सार्वजनिक डोमेन हे सध्या इंटरनेटवर उपलब्ध असलेल्यांपैकी एक आहे. हे आमच्या विल्हेवाटवर एक विस्तृत कॅटलॉग ठेवत नाही, जिथे आम्हाला गॅल्डीज, ब्लास्को इबॅझ, velवेलेनेडा, क्लेरन, बेलेस्ट गाना, vedसिवेदो आणि अलेरकन यांची कामे सापडतात, आम्हाला पुस्तके वेगवेगळ्या स्वरूपात डाउनलोड करण्याची परवानगी देते. (डॉक स्वरूप वगळता) त्यांना कोणत्याही डिव्हाइसवर वाचण्यात सक्षम होण्यासाठी, ते स्मार्टफोन, टॅब्लेट, ई रीडर किंवा संगणक असो.\nजरी सार्वजनिक डोमेनमध्ये सर्वात मुबलक सामग्री उपलब्ध आहे स्पॅनिश मध्ये उपलब्ध आहेआम्हाला पोर्तुगीज, इंग्रजी, इटालियन, स्वीडिश, लॅटिन आणि जर्मन भाषेतही सामग्री आढळू शकते. यात काही शंका नाही की ही वेबसाइट स्पॅनिश भाषेतील साहित्याचे क्लासिक शोधण्यास सर्वात चांगली आहे.\nया नावाच्या मागे, आम्हाला एखादा प्रकल्प सापडला नाही जो पुस्तकांशी संबंधित नव्हता. प्रोजेक्ट गुर्टर्नबर्ग जवळजवळ 60.000 पुस्तके आमच्यासाठी उपलब्ध करुन देते, जरी ती सर्व विनामूल्य आहेत ते सर्व स्पॅनिशमध्ये नाहीत, म्हणून आम्हाला आपल्या भाषेमध्ये उपलब्ध असलेली सामग्री शोधावी लागेल.\nपुस्तके उपलब्ध आहेत ईबुक स्वरूपन, म्हणून आम्हाला फक्त हा अ‍ॅप्लिकेशन आवश्यक आहे जो या पुस्तकाचे स्वरुप वाचतो, जरी बहुतेक मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम त्यास ओळखतात आणि आम्हाला त्यांनी स्थापित केलेल्या मूळ अनुप्रयोगाद्वारे थेट सामग्रीमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देतात. Google Books किंवा Appleपल पुस्तके.\nहे आम्हाला HTML स्वरूपात एक वेब आवृत्ती, प्रतिमेसह आणि त्याशिवाय ईपब आवृत्ती, प्रदीप्त डिव्हाइसची आवृत्ती आणि साध्या मजकूराची ऑफर देखील देते. प्रोजेक्ट गुटेनबर्ग वापरकर्त्यांना मोबाइल आवृत्ती उपलब्ध करते, आमच्या स्मार्टफोन किंवा टॅब्लेटवरून आम्हाला पाहिजे असलेली पुस्तके भेट देण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी आदर्श संगणकावरुन न जाता.\nच्या माध्यमातून विकिस्रोत आमच्याकडे मोठ्या प्रमाणात पुस्तके आहेत. 110.000 पेक्षा जास्त आणि त्या सर्व स्पॅनिश मध्ये. त्यापैकी बरेच क्लासिक आहेत आणि कॉपीराइटच्या अधीन नाहीत. जरी ती आम्हाला पुस्तके डाउनलोड करण्याची शक्यता देते, परंतु ते आवश्यक नाही, कारण कोणतेही अतिरिक्त अनुप्रयोग डाउनलोड केल्याशिवाय आम्ही थेट त्याच्या वेबसाइटवर वाचू शकतो.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: गॅझेट बातम्या » तंत्रज्ञान » ऑनलाईन पुस्तके कुठे वाचावीत\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nOukitel C15 प्रो, एक ठळक किंमतीसह प्रवेश श्रेणी\nनिन्टेन्डो स्विच लाइटः कन्सोलची सर्वात छोटी आणि स्वस्त आवृत्ती\nआपल्या ईमेलमध्ये तंत्रज्ञान आणि संगणनाबद्दल नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.actualidadgadget.com/mr/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2022-05-18T22:52:59Z", "digest": "sha1:XZ7XPTFQFHI4V6NCDFMYQRFEUUG2WA72", "length": 11198, "nlines": 99, "source_domain": "www.actualidadgadget.com", "title": "रेजरने नेक्स्टबिट कंपनीच्या अधिग्रहणाची घोषणा केली गॅझेट बातम्या", "raw_content": "\nरेझरने नेक्स्टबिट कंपनीच्या अधिग्रहणाची घोषणा केली\nजुआन लुईस आर्बोलेडास | | आमच्या विषयी\nनेक्स्टबिट ही त्या कंपन्यांपैकी एक आहे जी एक चांगली कल्पना पासून जन्माला आली आहे आणि खासगी गुंतवणूकदार आणि एकत्रित वित्तपुरवठा अभियानाबद्दल भविष्यातील ग्राहकांच्या सर्व समर्थनांपासून. त्याच्या बाजूने हे सांगणे खरे आहे की हे देखील एक यश आहे टॉम मॉस२०१० पर्यंत गूगलमधील अँड्रॉइड बिझिनेस युनिटची जबाबदारी त्याच्या संस्थापक आहे आणि अँड्रॉइडचे सह-संस्थापक रिच माइनर किंवा एचटीसीचे उपाध्यक्ष स्कॉट क्रॉइल हे त्याच्या संचालक मंडळाचा भाग आहेत.\nकंपनीच्या दिशेने या सर्व लोकांसह आणि मोहक समाधानाद्वारे जटिल समस्या सोडविण्यास सक्षम असलेल्या डिव्हाइसची रचना आणि उत्पादन यासारख्या कल्पना आणि दृष्टिकोनांमुळे, त्याचा जन्म फार पूर्वी झाला नव्हता. नेक्स्टबिट रॉबिनम्हणून मानले जाते प्रथम क्लाउड-आधारित स्मार्टफोन, अशी कल्पना जी बाजारपेठेच्या विशिष्ट क्षेत्राच्या बाबतीत खूप रस दर्शविते आणि शेवटी ती रेझरला आकर्षित करते.\nरेझरच्या नेक्स्टबिट खरेदीची नकारात्मक बाजू ही आहे नेक्स्टबिट रॉबिन बंद होईल.\nआपणास संगणक व्हिडिओ गेम खेळायचे आवडत असेल तर आपण या कॉम्प्लेक्स आणि अत्याधुनिक जगासाठी सर्व प्रकारचे संगणक, परिघीय वस्तू व इतर वस्तूंचे डिझाइन व निर्मितीमध्ये तज्ज्ञ असलेल्या रेझरविषयी ऐकले असेल, ही घोषणा केल्यानंतर आज ही बातमी आहे. नेक्स्टबिट सिस्टम्स इंकची बहुतांश मालमत्ता मिळविली आहे जेणेकरुन त्याची संपूर्ण टीम आता रेझरचा भाग होईल.\nउत्सुकतेने, या प्रकारच्या खरेदीमध्ये सामान्यत: जे घडते त्याऐवजी या वेळी खरेदी किंमतीबद्दल कोणतीही माहिती उघड केली गेली नाही, उदाहरणार्थ, जरी मला माहित आहे की कमीतकमी या क्षणी दोन्ही कंपन्या असा अंदाज बांधल्या गेल्या आहेत. पूर्णपणे स्वतंत्रपणे काम करणे सुरू ठेवेल जरी व्यवसाय युनिट आता रेझरच्या दिशेने अधीन असेल\nटॉम मॉसला याची साक्ष देण्यासाठी बाहेर यावे लागले होते आणि त्याचे शब्द अधिक आशावादी नसते कारण हे अधिग्रहण असे काहीतरी आहे जे त्यांना मोठ्या प्रमाणात संसाधने आणि आंतरराष्ट्रीय प्रोजेक्शन मिळविण्यास अनुमती देईल, असे काहीतरी होते, अन्यथा, अशक्य. अल्प मुदतीसाठी मिळवा. नकारात्मक भाग म्हणून आमच्याकडे ते आहे सध्याचे मालक आणखी एक वर्षाच्या पाठिंब्याचा आनंद लुटतील तरी नेक्स्टबिट रॉबिन बाजारातून मागे घेण्यात येईल.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: गॅझेट बातम्या » जनरल » आमच्या विषयी » रेझरने नेक्स्टबिट कंपनीच्या अधिग्रहणाची घोषणा केली\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nसॅमसंग गॅलेक्सी एस 8 बॅटरी एस 3,250 प्लससाठी 3,750 एमएएच आणि 8 एमएएच असेल\nहे हायपरलूप डिझाइन स्पर्धेचे विजयी प्रस्ताव आहेत\nआपल्या ईमेलमध्ये तंत्रज्ञान आणि संगणनाबद्दल नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/desh-videsh/assam-woman-police-officer-jonmani-rabha-arrested-her-fiance-on-fraud-charges/432829/", "date_download": "2022-05-18T23:43:49Z", "digest": "sha1:XD5QVFNPY7T36MQ3LGP33T5L6G3B7JLA", "length": 10382, "nlines": 147, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Assam woman police officer jonmani rabha arrested her fiance on fraud charges", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी लग्नाआधी महिला पोलिसाकडून होणाऱ्या नवऱ्याला अटक, काय आहे प्रकरण\nलग्नाआधी महिला पोलिसाकडून होणाऱ्या नवऱ्याला अटक, काय आहे प्रकरण\nआसामच्या महिला उपनिरीक्षकाने लग्नाआधीच तिच्या होणाऱ्या नवऱ्याला अटक केली आहे. बनावट ओळखपत्र तयार करून लग्न करण्याचा तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा प्रयत्न होता, असा आरोप करण्यात येत आहे. तसेच त्याने इतर लोकांची देखील फसवणूक केली आहे. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर उपनिरीक्षकाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला अटक केली आहे. बुधवारी सायंकाळी आरोपीला नागाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.\nहे प्रकरण आसाममधील नागाव जिल्ह्यातील आहे. नगाव पोलीस ठाण्याच्या महिला कक्षाच्या प्रभारी उपनिरीक्षक जोनमणी राभा यांनी तिचा नवरा राणा पगला बनावट ओळखपत्र देऊन लग्न करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि लाखो रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.\nजानेवारी २०२१ मध्ये दोघांची भेट\nजॉनमनी राभा यांनी सांगितले की, जानेवारी २०२१ मध्ये माजुली येथे पोस्टिंग करत असताना तिची पगशी भेट झाली. यादरम्यान पगने स्वत:ची ओळख ओएनजीसीचे जनसंपर्क अधिकारी अशी करून दिली. भेटीनंतर काही दिवसांनी पगने जोनमणीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. जो त्याने स्वीकारला होता. यानंतर जॉनमनी आणि पग या दोघांच्या कुटुंबियांची भेट झाली आणि दोघांची ऑक्टोबर २०२१ मध्ये एंगेजमेंट झाली आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये त्याचे लग्न करण्याचे निश्चित झाले होते.\nसुरूवातीला जॉनमनी यांनी पगच्या कार्यशैलीबद्दल शंका घेण्यास सुरूवात केली. कारण जॉनमनी स्वत: जनसंपर्क आणि जाहिरातींमध्ये पदवी प्राप्त केली होती. मंगळवारी तिघांना भेटल्यानंतर तिच्या संशयाचे रूपांतर विश्वासात झाले. या तिघांनी जॉनमनीला सांगितले की, पगने कंत्राट देण्याच्या नावाखाली २५ लाख रूपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर जॉनमनीला पग ओएनजीसीसोबत काम न करण्याचे समजले.\nहेही वाचा : दोन लसींना ९ महिने पूर्ण होण्याआधीच घेता येणार लसीचा बुस्टर डोस; NTAGI ची शिफारस\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.\n‘रान बाजार’वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज\nवैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत प्राजक्ता माळी\n‘रान बाजार’ वेब सीरिजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसेंची प्रतिक्रिया\nभारतातल्या ‘या’ ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य\nजान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट\nशहरातल्या श्वानांचा ‘गेट टू गेदर’, पोलिस श्वानांच्या कसरती; बघा फोटो\nमहेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन\nLICची नवी योजना; ‘बचत प्लस योजन’चे जबरदस्त फायदे, जाणून घ्या एका...\nघ्या आता रियावर चित्रपट, मुंबईत शुटींगलाही झाली सुरूवात\nCorona: दादरमध्ये फेरीवाल्यांमुळे वाढतोय कोरोना\nNagar Panchayat Election : भाजपच्या ४०० पेक्षा जास्त जागा, सत्तेबाहेर असून...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/mumbai/rbi-hikes-repo-rate-by-40-bps/432174/", "date_download": "2022-05-18T23:53:20Z", "digest": "sha1:ZAT3KYWF7D25CKFEJ3WTN4PQBMSGNMYL", "length": 10907, "nlines": 149, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "RBI hikes repo rate by 40 bps", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर मुंबई आरबीआयचा कर्जदारांना मोठा झटका; गृह, वाहन कर्ज महागणार\nआरबीआयचा कर्जदारांना मोठा झटका; गृह, वाहन कर्ज महागणार\nरिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेत रेपो दरवाढीची माहिती दिली. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरबीआयकडून व्याज दरात वाढ करण्यात आली आहे. याचा परिणाम ग्राहकांवर होणार असून कर्जावरील व्याज दर वाढणार असल्याने ग्राहकांच्या ईएमआयमध्येदेखील वाढ होणार आहे.\nपेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीने सर्वसामान्य आधीच त्रासला असताना आता रिझर्व्ह बँकेनेही मोठा झटका दिला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात तब्बल ०.४० टक्के वाढ करण्याची घोषणा बुधवारी केली. त्यामुळे गृहकर्ज आणि वाहनकर्ज महागणार आहे. तसेच विद्यमान कर्जदारांच्या ईएमआयमध्ये वाढ होणार आहे.\nरिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी बुधवारी अचानक पत्रकार परिषद घेऊन रेपो दरात ०.४० टक्के वाढ करण्याची घोषणा केली. रेपो दर आता ४ टक्क्यांवरून ४.४० टक्के झाला आहे. रेपो दर वाढल्यामुळे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणारे कर्ज महाग होणार आहे. त्यामुळे बँका याचा भार आपल्या ग्राहकांवर टाकतील. परिणामी कर्जदारांना महाग दराने कर्ज मिळेल. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे शेअर बाजरातही मोठी पडझड झाली आहे. सेन्सेक्स 1000 अंकानी कोसळला. तर, निफ्टी 330 अंकानी कोसळला.\nशक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मार्च २०२२ मध्ये किरकोळ महागाई वाढून ७ टक्क्यांवर पोहोचली आहे. अनेक महिन्यांपासून चालू असलेल्या रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे गव्हासह अनेक धान्यांच्या किमती वाढल्या आहेत. या युद्धाचा जागतिक पुरवठा साखळीवरही परिणाम झाला आहे.\nरिझर्व्ह बँकेने ऑगस्ट २०१८ नंतर रेपो दरात वाढ केली आहे. साडेचार वर्ष रेपो दर स्थिर होता. त्यामुळे बँकांनीही आपले गृहकर्ज आणि वाहनकर्जाचे दर कमी केले. परिणामी कर्जाचे व्याजदर निचांकी पातळीवर आले. याचा मोठा फायदा कर्जधारकांना झाला.\nरेपो रेट म्हणजे काय\nरेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून कर्ज घेते तो दर. रेपो रेट वाढला याचा अर्थ बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणे असा होतो. तर रेपो रेट कमी झाल्यास बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणारे कर्ज स्वस्त होते.\nरिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय\nरिझर्व बँकही बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n‘रान बाजार’वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज\nवैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत प्राजक्ता माळी\n‘रान बाजार’ वेब सीरिजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसेंची प्रतिक्रिया\nभारतातल्या ‘या’ ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य\nजान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट\nशहरातल्या श्वानांचा ‘गेट टू गेदर’, पोलिस श्वानांच्या कसरती; बघा फोटो\nमहेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन\nराज्यपालांनी केलेली मदत तुटपुंजी; सरसकट मदत करण्याची विरोधकांची मागणी\nआरे मेट्रो कारशेड; दीड वर्षे बॅकफुटला\nउल्हासनगरमधील भटक्या कुत्र्यांसह मांजरांना ‘पॉज’ने केलं रेबिजमुक्त\nमोबाईल चोरामुळे तरुणी ट्रेनमधून पडून जखमी; कुर्ला स्थानकावरील घटना\nBARC करणार मुंबईला ऑक्सिजनचा पुरवठा; खासदार शेवाळेंच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/mahrajabag-tigress-dies/08182332", "date_download": "2022-05-18T22:35:54Z", "digest": "sha1:PVLMLNRXVQRRCWFGPYQXENCBBWTD5VNT", "length": 6018, "nlines": 52, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "महाराजबागेतील अनामिकेचा मृत्यू - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » महाराजबागेतील अनामिकेचा मृत्यू\nनागपूर : महाराज बाग प्राणिसंग्रहालयातील १० वर्षीय माता बिबट ’अनामिका’ हिचा शनिवारी सकाळी आजारपणात मृत्यू झाला. महाराज बाग प्राणिसंग्रहालय परिसरातच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ती तीन महिन्याची असल्यापासूनच महाराज बागेत राहत होती. त्यामुळे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी तिचे अतूट नाते जुळले होते. दोन महिन्यापूर्वीच वाघिण जाई हिचा मृत्यू झाला, आणि आता अनामिकेच्य मृत्यूमुळे येथील डॉक्टर आणि कर्मचारही स्तब्ध आहेत.\nजून २००९ मध्ये भिवापूर येथील कोलारी गावातील शेतकरी नत्थुजी वैरागडे यांच्या उघड्या विहिरीत बिबट्याचे पिल्लू पडले होते. माहिती मिळताच तत्कालीन सहायक वनसंरक्षक सुनील ओहोळ यांनी घटनास्थळी जाऊन त्या छोट्याश्या बिबट्याच्या पिल्लाला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले होते. या अपघातात त्या मादा बिबट्याचे काही हाडं तुटले होते.\nत्यामुळे त्याला महाराज बागेत उपचारासाठी ठेवण्यात आले होते. येथे उपचारानंतर त्याला वाचवण्यात आले. परंतु पाठीवर जखम असल्याने सातत्याने उपचार सुरु होते. त्यामुळे ‘अनामिकेला’ डिस्प्ले मध्ये न ठेवता. मागच्या पिंजºयात ठेवण्यात आले होते. महाराज बागेतच या बिबट्याच्या पिल्लाला अनामिका हे नाव मिळाले.\nमहाराज बागेतील सूत्रानुसार मागील आठ दिवसंपासून अनामिकेची प्रकृती खराब होती. परंतु शनिवारी प्रकृती अधिकच बिघडली. दुपारी १२.३० वाजता तिचा मृत्यू झाला. व्हेटरनरी डॉ. सोनकुसरे यांनी पोस्टमार्टम केल्यानंतर दुपारी ३.३० वाजता महाराज बाग प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी डॉ. बावस्कर आणि इतर पदाधिकारी व अधिकाºयांच्या उपस्थितीत अनामिकेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nसिटी के लिए महारेरा कोर्ट… →\nसरकारी नीति के आभाव में मोबाइल रेस्तरां की वैधता का सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.pantnagaritimes.com/2019/01/blog-post_29.html", "date_download": "2022-05-18T23:16:57Z", "digest": "sha1:MJQHLJ6OOWGA3SCS7SHZWQW3REWRR7D4", "length": 10236, "nlines": 51, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "बीड येथे ३१ जानेवारी रोजी माळी समाजाचा राज्यस्तरीय जाहिर मेळावा - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक बीड येथे ३१ जानेवारी रोजी माळी समाजाचा राज्यस्तरीय जाहिर मेळावा\nबीड येथे ३१ जानेवारी रोजी माळी समाजाचा राज्यस्तरीय जाहिर मेळावा\nबीड ते 31 जानेवारी रोजी माळी समाजाचा राज्यस्तरीय मेळावा .पंकजाताई मुंडे व कल्याण आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा संपन्न होणार\nसावता परिषद आयोजित गुरूवार दि.31 जानेवारी रोजी बीड येथे श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा स्टेडीयम मैदानावर माळी समाजाच्या राज्यस्तरीय जाहिर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंगळवेढा सावता परिषद अध्यक्ष सयाजी बनसोडे यांनी दिली. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी ओ.बी.सी.नेत्या तथा राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे उपस्थित राहणार असून जिल्हयाच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे ही उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.\nसावता परिषदेच्या धोरणानुसार प्रत्येक तीन वर्षाला संघटनेच्या त्रैवार्षिक अधिवेशन व माळी समाज मेळ्याव्याचे आयोजन करण्यात येते. यानुसार होणाया या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे राहणार असून या प्रसंगी आ.भिमराव धोंडे (बीड), आ.अतूल सावे (औरंगाबाद), आ.जयकुमार गोरे (सातारा), आ.योगेश टिळेकर (पुणे),आ.मनिषा चौधरी(मुंबई) आ.देवयानी फरांदे (नाशिक),कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांच्या सह भास्कर आंबेकर ,शंकर बोरकर,दिलीप थोरात, सुहास सिरसाट, तुषार वैद्य, बाळासाहेब माळी, रामप्रसाद थोरात , बाबुराव दुधाळ,सुशिल जवंजाळ,राजेंद्र गिरमे,संजय साडेगावकर ,रंगनाथ धोंडे,आसाराम तळेकर,आजीनाणाआहे. सावता महाराजांचे वंशज श्री रमेश महाराज वसेकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे.बीड येथे माळी समाजाचा राज्यस्तरीय मेळावा प्रथमच होत असल्यामुळे महाराष्ट्रातील समस्त माळी समाजात या मेळाव्याविषयी प्रचंड उत्सुकता असूूून राज्याच्या कानाकोपन्यातून विविध भागातील हजारो च्या संख्येने माळी समाज बांधव सहभागी होणार आहेत. हा मेळावा माळी समाजाचे शक्तीप्रदर्शन ठरेल अशा पध्दतीचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी सावता परिषदेचे कार्यकर्ते व माळी समाज बांधव परिश्रम घेत आहेत.\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात...\nपत्नीचे चारित्र्यावर संशयाचा राग मनात धरून एसआरपीएफ जवानांचा गोळीबार मध्ये एक ठार , दोन जखमी\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळी बार केल्याची घटना सोलापुर जिल्ह्यातील बार्शी ता...\nमंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा\nमंगळवेढा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी शिक्षक भगिनींचा मेळाव...\nनंदेश्वरचे कामचुकार तलाठी बी.एस.शेख यांना निलंबीत करावे यासाठी रेखा कसबे यांचे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन\nमंगळवेढा / प्रतिनिधी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील रेखा सुनिल कसबे यांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्हीही नावे 7/12 उतार्‍यावर ला...\nजिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nमंगळवेढा / प्रतिनिधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/politics/maharashtra-assembly-speaker-post-will-remain-with-congress-says-ncp-chief-sharad-pawar-492285.html", "date_download": "2022-05-18T22:26:47Z", "digest": "sha1:5AY57LJBNJN6HN5TWINERR65JMT2WKCA", "length": 7982, "nlines": 98, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Politics » Maharashtra assembly speaker post will remain with congress says NCP chief Sharad Pawar", "raw_content": " विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार; आता पवारांचाही निर्वाळा\nशरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस\nSharad Pawar | शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा तिढा निकालात काढला. आमचा तीन पक्षांचा निर्णय स्वच्छ झालाय, विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडे राहील. त्यामुळे कुणीही काही बोलायचा संबध नाही.\nबारामती: गेल्या काही दिवसांपासून विधानसभेच्या अध्यक्षपदावरून महाविकासआघाडीतील पक्षांमध्ये सुरु असलेल्या रस्सीखेचीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेस पक्षाकडेच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. ते रविवारी बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (NCP Chief Sharad Pawar on Maharashtra assembly speaker post)\nयावेळी शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा तिढा निकालात काढला. आमचा तीन पक्षांचा निर्णय स्वच्छ झालाय, विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडे राहील. त्यामुळे कुणीही काही बोलायचा संबध नाही. तिन्ही पक्षांनाही काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे, त्या निर्णयावर कायम आहोत, असे शरद पवार यांनी सांगितले.\nयावेळी शरद पवार यांनी देशभरात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सावधपणे भाष्य केले. केंद्र सरकार याबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत यावर भाष्य करणं योग्य राहणार नाही. निर्णय घेण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा आहे, केंद्र सरकार काय करतय यावर आमचं लक्ष आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.\n‘स्वबळाची भाषा करण्यात काहीही गैर नाही’\nमहाविकासआघाडीतील पक्षांनी स्वबळाची भाषा करण्यात काहीही गैर नाही, असे शरद पवार यांनी म्हटले. प्रत्येकजण आपला राजकीय पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न करणार की नाही त्यामुळे ते आपलं बळ वाढवण्याचा प्रयत्नात असणार. आम्ही सरकार एकत्र चालवतो, याचा अर्थ आम्ही पक्ष एकत्रित चालवत नाही. पक्ष आम्ही प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने चालवतो. प्रत्येकाला आपल्या पक्षाची व्याप्ती वाढावी अशी इच्छा असणार.. यात काहीही चुकीचे नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.\nभास्कर जाधवांच्या सुस्साट गाडीला बाळासाहेब थोरातांचा ब्रेक, म्हणाले, ‘काँग्रेसमध्येही असे अनेक भास्कर जाधव\nसमझोताच करायचा नसेल, सोबत राहून पाठीवर सुराच खुपसायचा असेल तर… : नाना पटोले\nभास्कर जाधवांनी विधानसभाध्यक्ष व्हावे, पण निष्पक्ष काम करावे देवेंद्र फडणवीसांनी लगावला टोला\nनर्गिस फाखरीचा ब्रालेस ग्लॅमरम लूक\n‘धर्मवीर’ चित्रपटाचे प्रमोशन धर्मपत्नी सोबत\nप्राजक्ता माळीची दिलखेच स्माईल\nअंकिता लोखंडेचा आपल्या नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://firstmaharashtra.com/2021/11/23/mahavikas-aghadi-government-stabbed-the-obc-community-in-the-back-pankaja-munde/", "date_download": "2022-05-18T22:28:08Z", "digest": "sha1:3FMXNZAXU72VGHG2HNGNJXZJYJHHYQ5G", "length": 13138, "nlines": 131, "source_domain": "firstmaharashtra.com", "title": "‘महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला’ – पंकजा मुंडे – First Maharashtra", "raw_content": "\n‘महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला’ – पंकजा मुंडे\nमुंबई: महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणून संपूर्ण देश महाराष्ट्राकडे बघत असतो. आज महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे त्याचा विचार केला आणि राज्याच्या बाहेर आम्ही कुठे गेलो तर पूर्वी लोक महाराष्ट्राचं उदाहरण देऊन काम करत होते. पण आता लोक मला प्रश्न विचारतात तुमच्या महाराष्ट्रात काय चाललं आहे अशी टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. या सरकारने ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे असाही आरोप पंकजा मुंडे यांनी केला.\nमहाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर जे आघाडीचं सरकार आलं त्या आघाडीच्या सरकारने जनतेच्या हिताच्या मार्गावर जायला हवं होतं. मात्र तसं झालं नाही. अनेक वर्षे राजकारणात ज्यांना जनतेची नाडी माहित आहे असे लोक सत्तेत आहेत. त्यांनी तरी जनतेचे प्रश्न सोडवण्यास मदत करायला हवी होती.\nमात्र जनतेचे प्रश्न सुटताना कुठेही दिसत नाही. सर्वात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे ओबीसी आरक्षणाचा. ओबीसीचं आरक्षण रद्द होण्याचा दुर्दैवी निर्णय या सरकारच्या काळात झाला. हे आरक्षण स्थगित झाल्यापासून रद्द होईपर्यंत जो कालावधी गेला त्यामध्येही हे सरकार ओबीसी आरक्षण वाचवू शकलं असतं. मात्र या सरकारने तसे कोणतेही प्रयत्न केले नाहीत असाही आरोप पंकजा मुंडे यांनी केला.\nया सरकारकडे बड्या मंत्र्याच्या चुकीच्या गोष्टी पाठीशी घालण्यासाठी निधी आहे. मात्र ओबीसी समाजासाठी आयोग नेमून त्यांना द्यायला निधी नाही ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे अशीही खंत यावेळी पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. अजूनही वेळ गेलेली नाही. प्रत्येक वेळी हे सरकार केंद्राकडे बोट दाखवतं त्या सरकारला माझा प्रश्न आहे तुम्हाला इम्पेरिकल डेटा म्हणजे काय हे माहित आहे का मला वाटतं की नाही त्यामुळेच हे केंद्राकडे बोट दाखवत आहेत असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. हे तीन तिघाडा आणि काम बिघाडा सरकार आहे असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.\nक्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन मिळण्याकरिता क्रीडा संकुलांच्या अनुदानात वाढ – मंत्री…\nमहाविकास आघाडी सरकारकडून धनशक्ती आणि सत्तेचा गैरवापर, भाजपच क्रमांक एकचा पक्ष होता…\nकोरेगाव नगर पंचायतीवर शिवसेनेची सत्ता; आमदार शशिकांत शिंदेंना मोठा धक्का\nओबीसी राजकीय आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी, आता हा विषय देशव्यापी – विजय…\nगोव्यात राष्ट्रवादी स्वबळावर; शिवसेनेसह समविचारी पक्षासोबत युती शक्य – प्रफुल…\nपंतप्रधानांच्या पंजाब प्रवासातील घटना ही घातपाताचाच प्रयत्न – चंद्रकांत पाटील\nअवकाळी पावसाने शेतकरी त्रस्त, पालकमंत्री मात्र राजकारणातच व्यस्त – चंद्रशेखर बावनकुळे\nसंभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून प्रशासनाने आवश्यक तयारी करावी – अमित देशमुख\nफडणवीस भाजपचे प्रभारी म्हणून गोव्यात गेले आणि भाजपमध्ये फूट पडली; संजय राऊतांची खोचक…\nमहाआवास अभियानांतर्गत योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी – पालकमंत्री अशोक चव्हाण\nविद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करणार – वर्षा गायकवाड\nखडसेंचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल तसं बरळतात; गिरीश महाजन यांचा जोरदार पलटवार\nपुण्यात अजित पवारांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने म्हाडाच्या ४ हजार २२ घरांची सोडत\nओबीसी, EWS विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाचा आरक्षणावर महत्वाचा…\nओबीसी आरक्षण निश्चित झाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही – खासदार छत्रपती…\nराष्ट्रवादीचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द; मंत्री किंवा नेत्यांनी गर्दी होईल असे…\n‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…\nज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…\nउद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण\nकोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…\n१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…\n…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…\nनाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…\nप्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…\nक्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन मिळण्याकरिता क्रीडा संकुलांच्या…\nमहाविकास आघाडी सरकारकडून धनशक्ती आणि सत्तेचा गैरवापर, भाजपच…\nकोरेगाव नगर पंचायतीवर शिवसेनेची सत्ता; आमदार शशिकांत…\nओबीसी राजकीय आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी, आता हा…\nगोव्यात राष्ट्रवादी स्वबळावर; शिवसेनेसह समविचारी पक्षासोबत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://brahmevakya.blogspot.com/2013/07/blog-post_6.html", "date_download": "2022-05-18T22:19:47Z", "digest": "sha1:546DLF3TQNP6NT3MQXHIH64EFK7HWW5B", "length": 16006, "nlines": 152, "source_domain": "brahmevakya.blogspot.com", "title": "ब्रह्मेवाक्य: फर्स्ट डे फर्स्ट शो - लूटेरा", "raw_content": "\nफर्स्ट डे फर्स्ट शो - लूटेरा\nउत्कट प्रेमाचं रंगलेलं ‘पान’\nसध्याच्या आपल्या धावपळीच्या आयुष्यात निवांतपणा कसा हरवून गेला आहे... आपलं प्रेम, राग, भांडणं, ब्रेक-अप हे सगळं कसं झटपट होत असतं... अशा या एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या सुपरफास्ट दशकात कुणी साठ वर्षांपूर्वीच्या शांत, निवांत आणि उत्कट प्रेमाची गोष्ट सांगू लागला तर... विक्रमादित्य मोटवानी या दिग्दर्शकानं आपल्या ‘लूटेरा’ या नव्या हिंदी चित्रपटात तेच केलंय... आणि खरं सांगू, धावपळीच्या आयुष्यातून एखाद्या सुशेगाद हिलस्टेशनवर वर्षभर राहायला जावं आणि बाहेर बर्फ भुरभुरत असताना, आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात सुंदर सुंदर पुस्तकं वाचत बसावं, असा अनुभव हा सिनेमा देतो. खरं प्रेम नक्की कसं असतं, याचा एक हळुवार प्रत्यय आपल्याला कानात गुज सांगावं, तसा देतो. सिनेमा संपल्यावर प्रत्येकाला आपल्या आयुष्यातल्या सर्वांत प्रिय व्यक्तीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. किंबहुना अशा व्यक्तीच्या हातात हात गुंफून पाहण्याचाच हा सिनेमा आहे. ओ. हेन्रीच्या ‘द लास्ट लीफ’ या प्रसिद्ध कथेचा आधार या सिनेमाला आहे, हे सांगितल्यानंतर शीर्षकात रंगलेलं ‘पान’ असं का म्हटलं आहे, हे लक्षात येईल. हे पान म्हणजे या सिनेमाचा प्राण आहे...\nसिनेमाचा कालखंड आहे वर सांगितल्याप्रमाणं १९५३ चा. बंगालमधील माणिकपूर या गावातील जमीनदार रॉयचौधरी (वरुण चंदा) यांच्या प्रासादतुल्य हवेलीत कथा सुरू होते. रॉयचौधरी यांची एकुलती एक मुलगी पाखी (सोनाक्षी) तिच्या वडिलांसमवेत राहत असते. तरुण वयातच तिला दम्यासारख्या विकारानं ग्रासलेलं असतं. एक दिवस त्यांच्या हवेलीत पुरातत्त्व संशोधक असलेला तरुण वरुण (रणवीरसिंह) आणि त्याचा एक मित्र (विक्रांत मॅसी) येतात. चौधरीसाहेब त्यांना त्यांच्या इस्टेटीतील एका मंदिर परिसरात संशोधनासाठी खणण्याची परवानगी देतात. हळूहळू वरुण आणि पाखी यांचं प्रेम फुलू लागतं. त्यांचा वाङ्निश्चयही ठरतो. मात्र, त्याच वेळी वरुणचा खरा चेहरा कळतो आणि एक धक्का देऊन मध्यंतर होतो. मध्यंतरानंतर गोष्ट डलहौसीला शिफ्ट होते. नायिकेचे वडील मरण पावले आहेत. ती आता एकटीच त्यांच्या डलहौसीतील आलिशान घरात राहतेय. वर्षभराचा काळ लोटलाय. आता नायक पुन्हा एकदा डलहौसीत तिच्या समोर येतो, पण सर्वस्वी वेगळ्या रूपात विश्वासघातासारख्या कठोर प्रहारानं दुभंगलेली त्यांची मनं आणि आत कुठं तरी एकमेकांविषयीचं दडून बसलेलं खरं प्रेम यांची कसोटी आता सुरू होते...\nविक्रमादित्यनं ही गोष्ट छान खुलविली आहे. साठ वर्षांपूर्वीचा कालखंड उभा करणं हे साधं काम नव्हे. मात्र, दिग्दर्शकानं सिनेमाचा पूर्वार्ध अतिशय रम्यपणे सादर केलाय. सिनेमाचा वेग या भागात अत्यंत हळूवार आहे. क्वचितप्रसंगी एवढा संथ सिनेमा आपल्याला चुळबूळही करायला भाग पाडतो. परंतु मध्यंतराला मिळणारा किंचित धक्का आणि त्यानंतर काहीसा थ्रिलर असा उत्तरार्ध यामुळं एकूण भट्टी पुन्हा जमून येते. चित्रपटातील हवेलीचं अंतर्गत चित्रिकरण, नायक-नायिकेची वेषभूषा, व्हिंटेज कार, चित्रकला शिकण्याचे प्रसंग या सर्वांतून दिग्दर्शक तो काळ जिवंत करतो. नायकाच्या खऱ्या रूपाविषयी एक सस्पेन्स त्यानं पहिल्यापासून कायम ठेवलाय. त्यामुळं मध्यंतराला बसणारा धक्का फारसा अनपेक्षित नसला, तरी या कथानकातून नायिकेविषयी पुरेपूर सहानुभूती निर्माण करण्यात दिग्दर्शक यशस्वी होतो. हा हळुवारपणा सिनेमातील कथावस्तूची प्रत काय पातळीवरची आहे, याची आपल्याला सातत्यानं जाणीव करून देत राहतो.\nउत्तरार्ध काहीसा वेगवान आणि पळापळीचा आहे. तुलनेत नायक-नायिकेच्या पुनर्भेटीतून अपेक्षित असलेल्या प्रेमाच्या नव्या प्रत्ययाचा भाग कमी येतो. मात्र, याची सर्व कसर दिग्दर्शकानं क्लायमॅक्सच्या दृश्यांत भरून काढली आहे. या दृश्यामुळं सिनेमा उंची गाठतो. नायकाच्या ‘मास्टरपीस’बरोबरच दिग्दर्शकाच्या कारागिरीलाही आपण तिथं दाद देतो.\nसोनाक्षीला तिची ‘लाइफटाइम’ भूमिका मिळाली आहे. साठच्या दशकातील जमीनदार घराण्यातील अतिश्रीमंत; परंतु एकाकी नायिका पाखी तिनं समरसून साकारली आहे. कोपरापर्यंत लांब ब्लाउज आणि उंची साड्यांमध्ये ती दिसतेही छान. दम्यानं खंगलेली, विश्वासघातानं दुभंगलेली उद्-भवत पाखी तिनं उत्तरार्धात जबरदस्त साकारलीय. रणवीरनंही वरुणची वेगवेगळ्या छटा असलेली भूमिका अगदी जीव ओतून केलीय. उत्तरार्धातील त्याचे लूक अत्यंत प्रभावी. एकाच माणसात कधी कधी दोन टोकाचे स्वभाव असलेली व्यक्तिमत्त्वं वास करून असतात. अशा प्रकारची ही भूमिका रणवीरनं अगदी मेहनतीनं सादर केल्याचं जाणवतं.\nसंगीतकार अमित त्रिवेदी आणि गीतकार अभिजित भट्टाचार्य ही जोडी सध्या फॉर्मात आहे. त्रिवेदींचं संगीत खासच. मोनाली ठाकूरच्या आवाजातलं ‘संवार लूं... मैं संवार लूं’ हे गाणं यापूर्वीच हिट झालं आहे. ते छानच आहे. याशिवाय बाकी गाणी (मोंटा रे, शिकायतें.. इ.) चांगली जमली आहेत. सिनेमॅटोग्राफर महेंद्र शेट्टी यांच्या कॅमेऱ्यानं डलहौसीतील निसर्ग अप्रतिम टिपलाय.\nया झक्कास सिनेमाविषयी तक्रार असलीच तर फक्त एकच. सिनेमाचं नाव एवढं खास नाही. किंबहुना बी ग्रेड मसाला हिंदी सिनेमाचं हे शीर्षक वाटतं. इतक्या काव्यात्म चित्रकादंबरीला तितकंच अभिजात शीर्षक असतं, तर छान वाटलं असतं. (अगदी ‘आखरी पन्ना’ हे भाषांतरित नावही चाललं असतं\nतेव्हा हा सिनेमा नक्की पाहा. हा गडबडगुंडा सिनेमा नाही. भरपूर, निवांत वेळ काढून जा... आणि आपल्या प्रिय व्यक्तीबरोबरच पाहा... प्रेम उत्कट असलं, की ‘पान’ कसं रंगतं, याचा पुन्हा प्रत्यय येईल\nनिर्मिती : बालाजी मोशन पिक्चर्स\nदिग्दर्शक : विक्रमादित्य मोटवानी\nसंगीत : अमित त्रिवेदी\nसिनेमॅटोग्राफर : महेंद्र शेट्टी\nप्रमुख भूमिका : रणवीरसिंह, सोनाक्षी सिन्हा, वरुण चंदा, विक्रांत मॅसी, अदिल हुसेन, चंदा, दिव्या दत्ता आदी.\n(पूर्वप्रसिद्धी - मटा, ६ जुलै, पुणे )\nफर्स्ट डे फर्स्ट शो - भाग मिल्खा भाग\nफर्स्ट डे फर्स्ट शो - लूटेरा\nफर्स्ट डे फर्स्ट शो - घनचक्कर\nगेली २४ वर्षं पत्रकारितेत आहे. नियमित सदरं सोडून अन्यत्रही खूप लिखाण होतं... ते कुठं कुठं छापूनही येतं... पण त्याचं एकत्रित संकलन असं कुठं नाही. त्यासाठी हा ब्लॉग... माझे जुने-नवे लेख आणि सिनेमांची परीक्षणं... असं इथं आहे सगळं... तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/LFW-lfw---talent-box-shows-3625085-PHO.html", "date_download": "2022-05-19T00:32:40Z", "digest": "sha1:A5YSGB5HLVW6LF3K5FDCVESGMR6PM3U4", "length": 2394, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "LFW : टॅलेंट बॉक्स शो | lfw - talent box shows - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nLFW : टॅलेंट बॉक्स शो\nलॅक्मे फॅशन वीकमध्ये शिवान आणि नरेश यांचा शो 'स्पीड' डान्सिंग लेजर्स खास ठरला. हा शो stallion Equus ने इंस्पायर्ड होता. याच कारणामुळॆ रॅम्पचा लुक चमकदार मेटॅलिक करण्यात आला होता. कलेक्शनमधील जे चमकते फॅब्रिक होते ते घोड्याच्या शरीरापासूम प्रेरित होते. मॉडेल्सने या शोमध्ये बिकनी, ड्रेसेस, साड़ी, जंपसुट्स आणि सुंदर गाउन परिधान केले होते.\nयानंतर स्वप्निल शिंदेचे कलेक्शन दाखवण्यात आले. हा शो 'Frozen Fragility’ बॉलिवूडमधील फिफ्टीज आणि सिक्स्टीजच्या हॉरर चित्रपटापासून इंस्पायर्ड होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mahaonline.gov.in/Site/31/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%A8?format=print", "date_download": "2022-05-18T22:33:35Z", "digest": "sha1:B6LSMTLK4V73VXGOZ2NAQ2SUXR4PEMDD", "length": 4977, "nlines": 52, "source_domain": "mahaonline.gov.in", "title": "संकेतस्थळ विकसन- महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहा ई सेवा केंद्र\n\"संकेतस्थळे विकसीत करण्यात आम्हाला साध्य कुशलता\nव्यवस्थापन, मार्गदर्शन सारे प्राप्त सहजता\"\nमहाऑनलाईनमध्ये आम्ही संकेतस्थळे आणि वेब ॲप्लिकेशन्स विकसित करतो आणि त्यांचे व्यवस्थापन करतो. आकर्षक आणि सुंदर वेबसाईट तयार करतानाच त्या हाताळण्यास सोप्या आणि योग्य तो परिणाम साधण्याच्या दृष्टीने सक्षम असतील याची पुरेपूर काळजी घेण्यासाठी आमचे तंत्रकुशल आणि मेहनती मनुष्यबळ सदैव सज्ज असते. आमच्या समाधानी ग्राहकांवर आणि आम्ही केलेल्या कामावर एखादा दृष्टीक्षेप टाकला तरी आमच्या यशस्वी कामाची खात्री अगदी सहज पटेल. संकेतस्थळ संरचना आणि विकसनाच्या क्षेत्रात महाऑनलाईनने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.\nसंकेतस्थळ संरचना, संकेतस्थळ विकसन, संकेतस्थळ फेररचना, सीएमएस,ई-कॉमर्स, वेब ॲप्लिकेशन आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध विभागांची संकेतस्थळे आम्ही विकसित केली आहेत. या वेब सेवांव्यतिरिक्त संबंधित विभागांना आपापली संकेतस्थळे अद्ययावत राखता यावीत यासाठी विभागीय अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि सहाय्य दिले आहे. आपल्यासाठी एक उत्तम संकेतस्थळ विकसीत करण्याबरोबरच ते अद्ययावत राखण्याची पुरेपूर काळजीसुद्धा आम्ही घेतो.\nसीएमएस बेस वेब पोर्टल्स\nजीआयजीडब्ल्यू, डब्ल्यूसीएजी 2.0 अशा मातंसं साठी आवश्यक सर्व मानकांची पूर्तता\nसर्व प्रकारच्या डिव्हाईसना सपोर्ट करणारी प्रतिसादक्षम वेब पोर्टल्स\nएचटीएमएल 5, सीएसएस 3 सारखी अद्ययावत कोडिंग मानके.\nकॉपीराइट © 2018 महाऑनलाईन मर्यादित, महाराष्ट्र राज्य आणि टीसीएस यांच्या संयुक्त उपक्रम, सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/maharashtra/kolhapur/42523/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0/ar", "date_download": "2022-05-18T22:45:50Z", "digest": "sha1:CLGHLREAHA6M5UNAZ6WYBM3BTZL4ANE4", "length": 14971, "nlines": 154, "source_domain": "pudhari.news", "title": "कोल्हापूर महापालिका निवडणूक : प्रभागांचा चेहरा-मोहरा बदलणार - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nकोल्हापूर महापालिका निवडणूक : प्रभागांचा चेहरा-मोहरा बदलणार\nकोल्हापूर ः सतीश सरीकर\nकोल्हापूर महापालिकेची निवडणूक आता त्रिसदस्य प्रभाग रचना पद्धतीने घ्यावी लागणार असल्याने यापूर्वी केलेली एक सदस्य प्रभाग रचना बदलावी लागणार आहे. परिणामी, प्रभागांचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. उत्तरेकडून पूर्वेकडे मग पश्चिमेकडून पुन्हा पूर्वेकडे अशा पद्धतीने प्रभाग रचना होणार आहे. शहरातील 81 प्रभागांच्या चतुःसीमा नव्याने आखाव्या लागणार आहेत. प्रभागाची लोकसंख्या त्या प्रभागाच्या सरासरी 10 टक्के कमी किंवा जास्त या मर्यादेत राहणार आहे. एका प्रभागाची लोकसंख्या सुमारे 20 ते 21 हजार असेल. त्यातील मतदारांना तीन नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत.\nनिवडणुकीसाठी प्रभाग रचना करताना महापालिकेची 2011 च्या जनगणनेनुसारची एकूण लोकसंख्या भागिले महापालिकेची एकूण सदस्य संख्या गुणिले प्रत्येक प्रभागातील सदस्यांची संख्या या सूत्रानुसार प्रभागाची सरासरी लोकसंख्या निश्चित करण्यात येणार आहे. 2011 च्या जनगणनेनुसार कोल्हापूर शहराची लोकसंख्या 5 लाख 49 हजार 236 इतकी आहे. त्यानुसार शहरात सध्या 81 प्रभाग आहेत.\nत्रिसदस्य पद्धतीत प्रभागांची संख्या 27 होणार आहे. सध्या 6 हजार ते 8 हजार 600 लोकसंख्येचा एक प्रभाग आहे. 20 ते 21 हजार लोकसंख्येपर्यंत तीन प्रभाग एकत्र करून त्रिसदस्य पद्धतीत त्यांचा एक प्रभाग करण्यात येईल. एकेका प्रभागात अ, ब, क अशा पद्धतीने रचना होणार आहे.\nत्रिसदस्य प्रभाग रचनेमुळे कोल्हापूर शहरात 27 प्रभाग होणार आहेत. त्यात लोकसंख्येच्या तुलनेत आरक्षित प्रभाग असतील. आरक्षण काढताना 2005, 2010 व 2015 या निवडणुकांतील अनुसूचित जाती प्रवर्गासाठी व सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठीचे आरक्षण वगळून आणि ओबीसीचे मागील दोन निवडणुकांतील म्हणजेच 2010 व 2015 चे आरक्षण वगळून सोडती काढाव्या लागणार आहेत. त्यामुळे यापूर्वी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेली मागील तीन निवडणुकांतील आरक्षणे वगळून सोडती काढाव्या लागतील.\nकाेल्‍हापूर : हेरवाड येथील गायकवाड कुटुंबीयांनी केली विधवा प्रथा बंदी निर्णयाची अंमलबजावणी\nकर्नाटकातील स्वस्त पेट्रोल-डिझेलमुळे सीमाभागातील पंप मालकांना फटका\nकोल्हापूर महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच त्रिसदस्य प्रभाग रचनेनुसार होणार आहे. परंतु, महापौर थेट जनतेतून निवडून द्यावा लागणार नाही. महापौरांची निवड नगरसेवकांच्या संख्याबळावरच अवलंबून राहणार आहे. ज्यांची महापालिकेवर सत्ता त्यांचा महापौर, हे गणित असेल. नव्या सभागृहातील पहिली अडीच वर्षे ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी महापौरपदाचे आरक्षण आहे. परिणामी, नव्या प्रभाग रचनेत ओबीसी महिला असे आरक्षण पडलेल्या प्रभागावर सर्व पक्षांचे विशेष लक्ष असणार आहे. त्या प्रभागातील नगरसेविका भावी महापौर ठरणार आहेत.\nओबीसींसाठी 22 जागा मिळणार\nराज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांत 50 टक्क्यांच्या अधीन राहून राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर महापालिकेत ओबीसी (इतर मागास प्रवर्ग) प्रवर्गाला त्याचा पुरेपूर फायदा होणार आहे. ओबीसींना पूर्वीप्रमाणेच 27 टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. शहरातील 81 प्रभागांच्या तुलनेत 22 जागा ओबीसी प्रवर्गाला मिळतील. परिणामी, नव्या सभागृहातही ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेले 22 नगरसेवक असतील.\nस्थानिक स्वराज्य संस्थांत विविध प्रवर्गांतील लोकप्रतिनिधींसाठी 50 टक्के आरक्षण आहे. अनुसूचित जाती (एस. सी.), अनुसूचित जमाती (एस. टी.) व इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) आदींचा त्यात समावेश आहे. कोल्हापूर महापालिकेत लोकसंख्येच्या तुलनेत अनुसूचित जातीसाठी 13 टक्के आरक्षण आहे. अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या जास्त नसल्याने त्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही. ओबीसींना 27 टक्के आरक्षण आहे.\nकोल्हापूर शहराची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 5 लाख 49 हजार आहे. त्यानुसार महापालिकेचे 81 प्रभाग आहेत. आता नव्या रचनेनुसार 27 प्रभाग होतील. यात अनुसूचित जातीसाठी 11 प्रभाग लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने निश्चित केले जातील. ओबीसाठी 22 प्रभागांवर आरक्षण पडेल. सर्वसाधारण प्रवर्गासाठी (खुला) 48 प्रभाग असतील. सर्व प्रवर्गांत महिलांसाठी 50 टक्के आरक्षण आहे. परिणामी, अनुसूचित जाती प्रवर्गात 6, ओबीसी 11 व ओपन प्रवर्गातील 24 प्रभाग महिलांसाठी राखीव असतील.\nनव्या सभागृहात अडीच वर्षे ओबीसी महिला महापौर\nमहापालिका सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर 2020 ला संपली. तत्पूर्वी, नोव्हेंबर 2019 मध्ये मुंबईत पुढील 2020 ते 2025 या काळातील महापौरपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. कोल्हापूरसह राज्यातील इतर काही महापालिकांचा त्यात समावेश होता. कोल्हापूर महापालिकेच्या पहिल्या अडीच वर्षांतील महापौरपदासाठी ओबीसी महिला असे आरक्षण पडले आहे. कोरोनामुळे 2020 मध्ये निवडणूक झाली नाही. आता महापालिका निवडणूक होऊन नवीन सभागृह अस्तित्वात येईल आणि पहिली सभा होईल. तेथून पुढे अडीच वर्षांसाठी महापौरपदावर ओबीसी महिला आरक्षण लागू असणार आहे.\nरेल्वेमध्ये नोकरीचे आमीष दाखवून शेतकऱ्यासह चौघांची १८ लाखांना फसवणूक\nऋता दुर्गुळेने प्रतिक शाह सोबत गुपचुप आवरलं शुभमंगल\n‘पाण्यामुळे जिवाची माणसं गमावली, पैसे नको पाणी द्या’; मंत्री आठवलेंना संतप्त कुटुंबाचा सवाल\nनाशिक : साडेआठ लाखाच्या फसवणूक प्रकरणी तीन महिलांना शिक्षा\nमुंबई : सेक्सॉर्टशन रॅकेटमध्ये अडकला घोड्यांचा प्रशिक्षक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://shanmarathi.com/2022/01/03/hi-abhinetri-mhantey/", "date_download": "2022-05-18T22:08:45Z", "digest": "sha1:2LFJH6KNK7MQR4M3GJGU3O4GUZVJXXTU", "length": 7471, "nlines": 54, "source_domain": "shanmarathi.com", "title": "ही प्रसिद्ध अभिनेत्री म्हणतेय; मला तैमुर सोबत लग्न करायचे आहे – SHAN MARATHI", "raw_content": "\nही प्रसिद्ध अभिनेत्री म्हणतेय; मला तैमुर सोबत लग्न करायचे आहे\nबॉलिवूड सुपरस्टार सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर खान यांचा मुलगा तैमूर अली खान बर्‍याचदा चर्चेत असतो. त्याच्या ‘क्यूट स्टाईल’ला लोकांनी पसंती दिली आहे आणि म्हणूनच इन्स्टाग्रामवर त्याची छायाचित्रे नेहमी व्हायरल होत असतात. करिना आणि सैफही त्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात.\nमाध्यमांच्या कॅमेराची नजरही तैमूरवर नेहमीच असते. मात्र, आता चक्क एका बॉलिवूड अभिनेत्रीने तैमूरसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बॉलिवूड चित्रपटांमध्ये तिच्या डांन्सने सर्वांना वेड लावणारी अभिनेत्री नोरा फतेहीने तिच्या डांन्सने चाहत्यांची मने नेहमीच जिंकते. यामुळेच आज नोरालाच्या हातात अनेक चित्रपट आहेत.\nमात्र, आता नोराने लग्नाबद्दल विचार करण्यास सुरूवात केली आहे. होय, हे अगदी खरे आहे, नुकताच नोराने तैमूर अली खानशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. करीना कपूर खानच्या चॅट शोमध्ये नोराने तिच्या मनातली इच्छा बोलून दाखवली आहे.\nनोरा म्हणाली की, तैमुर मोठा झाला की, मी त्याच्यासोबत लग्न करणार आहे. हे नोराचे बोलणे ऐकून करिना आश्चर्यचकित झाली, करिना म्हणाली की, ठिक आहे पण तैमूर आता फक्त 4 वर्षाचा आहे त्याला लग्न करायला अजून बराच वेळ आहे. त्यावर नोरा हसत म्हणाली की, हरकत नाही तरीपण मी त्याच्यासाठी थांबेल.\nनोरा फतेहीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झालेतर रेमो डिसूझाच्या ‘स्ट्रीट डांसर थ्रीडी’ चित्रपटात ती दिसली होती. अलीकडेच ती गुरु रंधावाच्या म्युझिक व्हिडिओ सिंगल ‘नाच मेरी राणी’ मध्येही दिसली. नोरा फतेही सध्या अभिषेक दुधैय्या यांच्या ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी करत आहे.\nया चित्रपटात नोरा अजय देवगन, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, शरद केळकर सारख्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.\nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nPrevious Article या अभिनेत्रीच्या प्रेमात पुरुष नाही तर महिला पडली,म्हणाली- मी तिला ओळखते…\nNext Article 43 वर्षांच्या शमिता शेट्टीला अखेर मिळाला जीवनसाथी, वाढदिवसानिमित्त प्रियकरासोबत झाली स्पॉट, बहीण शिल्पा शेट्टीने देखील…\nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nशिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला ठोकला राम राम\nआता तिसरी पत्नीही राहतीये मुलांसोबत दूर संजय दत्तने स्वतः केला खुलासा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2022/01/Fearless-and-fearless-voice-about-human-beings-in-the-poems-in-the-collection-of-poems-Jeevan-Sangharsh.html", "date_download": "2022-05-19T00:00:27Z", "digest": "sha1:F74NA2C4TENOHY2BRKYCMOPEUIZNWFM3", "length": 20873, "nlines": 108, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "'जीवन संघर्ष' कविता संग्रहातील कवितेत मानवा विषयी निर्भय आणि निर्भीड आवाज - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome राज्य 'जीवन संघर्ष' कविता संग्रहातील कवितेत मानवा विषयी निर्भय आणि निर्भीड आवाज\n'जीवन संघर्ष' कविता संग्रहातील कवितेत मानवा विषयी निर्भय आणि निर्भीड आवाज\nजानेवारी १६, २०२२ ,राज्य\nमानवतावादी साहित्य हा भारतीय साहित्याचा प्रेरणादायी आणि प्रोत्साहनदायी अविष्कार आहे. मानवतावादी साहित्यात बहिष्कृत भरताच्या स्वप्नांच्या उजेडाचा झगमगाट आहे. समाजातील विषमतावादी दाहकतेचे दर्शन मानवतावादी साहित्यातून दिसून येते. आंबेडकरवादी साहित्य हे मानवतावादी साहित्य आहे. आंबेडकरवादी कवी नवनाथ रणखांबे यांचा 'जीवन संघर्ष' कविता संग्रह वाचून आनंद गगनात मावेनासा झाला. 'जीवन संघर्ष' कविता संग्रहात वास्तववादी रचना आहे. या संग्रहातील प्रचलित व्यवस्थेची गाणी ऐकल्यावर विचार करायला भाग पडले. अनुभवांची आणि विचारांची शब्दमय सांगड म्हणजेच कविता होय कवी आपल्या 'जीवन संघर्ष ' कविता संग्रहातून जीवनातील पाहिलेले आणि ऐकलेले अनुभव या कविता संग्रहात मांडत आहेत. 'जीवन संघर्ष' या शब्दात जीवन जगतांनाचा संघर्ष लपलेला आहे.\nकवितेच्या रूपाने जीवन संघर्षाची विद्रोही संघर्ष गाथा कवितेत मांडण्याचा यशस्वी प्रयत्न कवीने केल्यामुळे कविता संग्रहास दिलेले 'जीवन संघर्ष' हे शीर्षक अर्थ पूर्ण आहे. 'जीवन संघर्ष' कविता संग्रहातील कवितेत मानवा विषयी निर्भय आणि निर्भीड आवाज आहे. नव्या दमाच्या नवनाथ रणखांबे कवीच्या कविता माणुसकी जपणाऱ्या आणि माणुसकी शिकवणाऱ्या संयमी आहेत तर त्यांनी कवितेतून मानवतावादी विचारांची मशाल पेटवली आहे.\nविशेष लेख : वन निवासींवरील अन्याय थांबवा - डॉ. अजित नवले\nसुसंस्कारित आणि सर्व सामान्य कुटुंबातील कवी नवनाथ रणखांबे यांची ' माय तुला मी पाहिलय' ही कविता वास्तवाचा वेध घेणारी आहे. कवीच्या बाल मनात त्यांच्या आईच्या दुःख, कष्ट, यातनाची जाणीव आजही कवीच्या मनाला स्पर्शून जाते. आई म्हणजे वासल्या त्यागाचे रूप..... 'माया तुला मी पाहिलय' या कवितेत पाहायला मिळते. कवी आपल्या कवितेत म्हणतो ---\nतुझी काया मोलमजुरीने .....\nगरिबीची श्रीमंत स्वप्ने ..... कष्टातून फुलली होती \nस्वप्ने फुलताना माया , त्याला मी पाहिलय\nविशेष लेख : मोदी आणि राहुलच्या पलीकडे पण जग आहे मित्रांनो... - चंद्रकांत झटाले\nमातीवर जीव जोडून जीवापाड प्रेम करणारा शेतकरी आपल्या कविता संग्रहातून शेतकरी आपल्या पुढे उभा कवी करतात. 'माजोऱ्या पाऊसा' या कवितेत कवी म्हणतो ---\nजिथे गरज , तिथे नाहीस ,\nजिथे नको, तिथे आहेस,\nतुझी हानी , सहन होत नाय,\nसोसल्या शिवाय , पर्याय नाय\nआपल्या देशातील पाऊस हा लहरी आहे. आपल्या देशातील बहुतांश शेती ही पाऊसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पाऊस आपली थट्टा करतो. कधी दिशा भूल करतो. पाऊस कधी रुसला की रुसून बसतो तर कधी भरपूर पडून शेतकऱ्यांचे नुकसान होते. शेतकरी शेतात राबतो म्हणून सर्वांची भूक भागते. कवीच्या कवितेतला आंतरिक ओलावा त्यांच्या शब्दामधून पाझरतो.\n नवोदय विद्यालय समितीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १९२५ जागा\nसामाजिक परिस्थितीची व्यथा आणि वेदना कवी नवनाथ रणखांबे यांनी 'जीवन संघर्ष' कविता संग्रहात मांडली आहे. ''डॉ. आंबेडकर' या कवितेतून पिढ्यानपिढ्या एका समाजाला एका वर्गाला आपल्या हक्कापासून आणि मानवी अधिकारापासून कसे दूर ठेवले होते. धर्माच्या नावाखाली नंगा नाच चालला होता ही भावना कवितेच्या हृदयाच्या तळापासून पाझरते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जर जन्माला आले नसते तर पिढ्यानपिढ्याची गुलामगिरी संपुष्टात आलीच नसती. बाबासाहेबांनी दिलेल्या संदेशाने आपण जर वागत राहिले तर आपल्या प्रगतीचा रथ कोणीही थांबवू शकत नाही असा आशय कवितेचा संग्रहाच्या तळाशी आहे.\nकवी नवनाथ रणखांबे यांचा 'जीवन संघर्ष' कविता संग्रह हा अत्यंत उद्बोधक व जीवनाची सत्यता पटवून देणारा आहे.संवेदनशील मनाचे आणि सामाजिक वास्तवतेचे दर्शन घडवणाऱ्या कवितांचा संग्रह म्हणजेच 'जीवन संघर्ष' होय.\n इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५७० जागा\n'बानं शिकवलं' या कवितेत कवी शिक्षणाचे महत्त्व समाजात किती आहे हे पटवून सांगतो. शिक्षणाच्या ज्ञानामुळे चौफेर माणसाचे जगाकडे पाहण्याच्या कक्षा वृदावतात. शिक्षणामुळे आत्मविश्वास निर्माण होतो. शिक्षणामुळे अन्यायाविरुद्ध झगडायला बळ मिळते . शिक्षणामुळे जीवन जगण्याचा मार्ग मिळतो. आणि जीवनातील अंधार दूर होतो. तसेच चांगल्या शिक्षणामुळे चांगली पिढी घडू शकते. शिक्षणातून आपला खरा विकास होतो. कवी शिक्षणाचे महत्त्व पटवून देतांना कवितेत म्हणतो -----\nशिक्षण हिच 'आई '\nआई - वडिलाचे मुलांना घडवण्याचे कष्ट आणि त्यांचे प्रोत्साहन या आठवणींना कविता उजाळा देऊन जाते. कवींच्या वडिलांना वाटते माझ्या मुलाने खूप शिक्षण घेऊन खूप मोठे व्हावे आपल्या कुटुंबाचा आधार बनून घराण्याचे नाव मोठे करावे. प्रगती करून आपल्या वडिलांची स्वप्ने पुर्ण करावीत म्हणून आपल्या मुलाला गाव सोडून मायावी नगरीत पाठवले. या कवितेतून शिक्षणासाठी आणि करियर करण्यासाठी प्रोत्साहन देणारा 'बा' कवितेतून दिसून येतो. बाबासाहेबांच्या चळवळीत आपल्या मुलाने काम करावे लोकांसाठी जगावे आणि बाबासाहेबांच्या चळवळीचा शिलेदर आपल्या मुलाने व्हावे असे वडिलांचे बोल व्यक्त करताना कवी कवितेत पुढीलप्रमाणे व्यक्त होतो आहे ---\nशिक्षण वाघिणीचं दूध आहे\nभीमाच्या चळवळीचा गाभा आहे\nजगणं हेच तुझे जीणं आहे.\nनवनाथा शिलेदार तुला बनणं आहे \nबंपर भरती : ESIC Recruitment 2022 : ईएसआयसीत क्लर्क भरती\nआज नवनाथ रणखांबे आंबेडकरीवादी साहित्यिक म्हणून आपली भूमिका साहित्याच्या माध्यमातून मांडत आहेत. विविध साहित्य संमेलन, कवी संमेलन, वर्तमानपत्र, इ. मधून ते आपले सामाजिक प्रबोधनाचे कार्य करीत आहेत. विविध संस्था आणि संघटनेतून ते समाज प्रबोधन आणि सामाजिक कार्य ही करतांना दिसत आहेत. जीवन संघर्ष कविता संग्रहातील कविता या विविध विषय मांडणाऱ्या असून वाचणीय आहेत.\nपुस्तक - जीवन संघर्ष\nकवी - नवनाथ रणखांबे\nपुस्तक परीक्षण लेखक - नरेश अहिरे,\nदेवगाव, मुरबाड / ठाणे\nat जानेवारी १६, २०२२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nSatara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखत...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज\nSMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Mir...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी\nजुन्नर : जुन्नर - मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील...\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal ...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2022/02/Free-Universal-Travel-Pass-Camp.html", "date_download": "2022-05-18T23:53:13Z", "digest": "sha1:T6SSDNXB2EYKK2CMRKMQJNSMWF3B6IBO", "length": 11344, "nlines": 75, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "मोफत ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास' शिबीराचे आयोजन - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome शहर मोफत ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास' शिबीराचे आयोजन\nमोफत ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास' शिबीराचे आयोजन\nफेब्रुवारी २२, २०२२ ,शहर\nपिंपरी चिंचवड : महाराष्ट्राचे आराध्य ‘छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या’ जयंती निमित्त प्रभाग क्रमांक २७ चिंचवडगाव उद्योगनगर मधील रस्टन काॅलनी, एस.के.एफ. काॅलनी व पवनानगर येथिल कोविडचे दोन डोस झालेल्या रहिवाशांसाठी मोफत ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासचे शिबिर घेण्यात आले होते.\nया शिबिरास अतीशय चांगला प्रतिसाद मिळाला व सुमारे ५०० पेक्षा जास्त नागरिकांना नगरसेवक ॲड.मोरेश्वर ज्ञानेश्वर शेडगे यांच्या वतीने प्रभु रामचंद्र सभागृहात ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासचे’ वाटप करण्यात आले.\nई एस आय रद्द केल्यास कामगारांचा मोठा लढा होईल - काशिनाथ नखाते\nयावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजयुमोचे राष्ट्रीय सदस्य ॲड.विवेकानंद उजळमकर, रस्टन कामगार वसाहत समितीचे माजी अध्यक्ष शिवाजी तोडकर, आ.टी.वाघमारे, मोहन वायकुळे, टाटा मोटोर्स युनियनचे माजी सदस्य व पोलीस मित्र सुभाष मालुसरे, एस.के.एफ. कंपणी, युनियनचे माजी सदस्य राजन पाटील, जेष्ठ नागरिक संघाचे सुर्यकांत पारखी, भाजयुमोचे प्रदेश सदस्य अजित कुलथे, भाजपाचे मंडल सरचिटणीस नंदूकाका भोगले, अतुल मुनोत, सुरेखा जाधव, राघूशेठ चिंचवडे, स्वप्निल शेडगे, पराग जोशी, अतुल कांबळे, चंदू सांगोळकर यांच्या रस्टन कामगार वसाहत समितीचे प्रमुख सदस्य उपस्थित होते.\nअत्यंत उत्साहात पार पडलेल्या ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासचे’ या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे मित्र परिवाराने केले.\nबेकायदेशीर दुचाकी व्यवसायाला परवानगी नाही; सरकार रिक्षा चालकांच्या बाजूने - अजित पवार\nब्रेकिंग : एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलिनीकरणा संदर्भातील अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर\nभारतीय विज्ञान संस्थेच्या विविध पदांच्या १०० जागांसाठी भरती\nat फेब्रुवारी २२, २०२२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nSatara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखत...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज\nSMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Mir...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal ...\nजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी\nजुन्नर : जुन्नर - मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://firstmaharashtra.com/2021/10/24/aryan-khan-drugs-case-aryan-arrested-for-covering-up-big-scams-chhagan-bhujbal-criticizes-bjp/", "date_download": "2022-05-18T22:15:50Z", "digest": "sha1:3F7GESIAGPTR4EHO5HFOR74QYJQOXVRD", "length": 13129, "nlines": 137, "source_domain": "firstmaharashtra.com", "title": "आर्यन खान ड्रग्ज प्रकरण: मोठे घोटाळे झाकण्यासाठी आर्यनला अटक; छगन भुजबळांची भाजपवर टीका – First Maharashtra", "raw_content": "\nआर्यन खान ड्रग्ज प्रकरण: मोठे घोटाळे झाकण्यासाठी आर्यनला अटक; छगन भुजबळांची भाजपवर टीका\nबीड: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला 2 ऑक्टोबरला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. आत्तापर्यंत चारवेळा त्याला जामीन मिळण्यासाठी अर्ज करण्यात आला मात्र तो फेटाळण्यात आला आहे. अशात आर्यन खानच्या अडचणी एकीकडे वाढत असताना दुसरीकडे राज्यातले नेते या प्रकरणी भाजपवर टीकेचे ताशेरे झोडत आहेत.\nदसऱ्याच्या आधी शरद पवारांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांनीही NCB आणि इतर तपास यंत्रणा केंद्राच्या सांगण्यावरून कारवाई करत असल्याचं म्हटलं होतं. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनीही अशाच प्रकारची टीका केली. आता अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही या प्रकरणावरून भाजपला लक्ष्य केलं आहे.\nमोठे घोटाळे झाकण्यासाठीच शाहरुख खानच्या मुलाला म्हणजेच आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. जर शाहरुख खानने जर भाजपमध्ये प्रवेश केला तर त्या ड्रग्जची पिठी साखर होईल अशी खोचक टीका छगन भुजबळ यांनी केली आहे. बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते.\nछगन भुजबळ म्हणाले की, बॉलिवूडला बदनाम करण्याचे काम सध्या सुरू आहे. 30 कोटींचे कोकेन कुणाचं आहे याकडे लक्ष जाऊन नये. त्याचबरोबर मोठ्यांचे पकडलेले घोटाळे दाबण्यासाठी स्टार असणाऱ्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला पकडण्यात आले आहे. जर शाहरुख खान ने भारतीय जनता पार्टी प्रवेश केला तरच त्या ड्रग्सचं देखील पिठी साखर होईल असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.\nबाळासाहेब ठाकरे यांनी ज्या दिवशी घोषणा केली त्याच दिवशी औरंगाबादचं नाव बदललं –…\nतुमच्यात हिंमत असेल तर औरंगाबादच नाव संभाजीनगर करून दाखवाच – खासदार इम्तियाज जलील\nमोठी बातमी: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण\nआर्यन खानच्या अडचणीत वाढ; एनसीबीकडून बँकेचे व्यवहार शोधायला सुरुवात\nमुख्यमंत्र्यांवर कुणाचा दबाव असेल तर त्याविरोधात भाजप आंदोलन करेल; आशिष शेलार…\nकोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन करावे – छगन भुजबळ\nनाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत राहणार – पालकमंत्री छगन…\nक्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन मिळण्याकरिता क्रीडा संकुलांच्या अनुदानात वाढ – मंत्री…\nमहाविकास आघाडी सरकारकडून धनशक्ती आणि सत्तेचा गैरवापर, भाजपच क्रमांक एकचा पक्ष होता…\nकोरेगाव नगर पंचायतीवर शिवसेनेची सत्ता; आमदार शशिकांत शिंदेंना मोठा धक्का\nलसीकरणाची गती वाढविण्यासाठी नियोजन करा – पालकमंत्री छगन भुजबळ\nगोव्यात राष्ट्रवादी स्वबळावर; शिवसेनेसह समविचारी पक्षासोबत युती शक्य – प्रफुल…\nपंतप्रधानांच्या पंजाब प्रवासातील घटना ही घातपाताचाच प्रयत्न – चंद्रकांत पाटील\nअवकाळी पावसाने शेतकरी त्रस्त, पालकमंत्री मात्र राजकारणातच व्यस्त – चंद्रशेखर बावनकुळे\nसंभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून प्रशासनाने आवश्यक तयारी करावी – अमित देशमुख\nफडणवीस भाजपचे प्रभारी म्हणून गोव्यात गेले आणि भाजपमध्ये फूट पडली; संजय राऊतांची खोचक…\nमहाआवास अभियानांतर्गत योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी – पालकमंत्री अशोक चव्हाण\nविद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करणार – वर्षा गायकवाड\nखडसेंचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल तसं बरळतात; गिरीश महाजन यांचा जोरदार पलटवार\nपुण्यात अजित पवारांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने म्हाडाच्या ४ हजार २२ घरांची सोडत\nसुल्ली डिल्स अ‍ॅपवर मुस्लीम तरुणींचा लिलाव; गृहमंत्र्यांचे कारवाईचे आदेश\n‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…\nज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…\nउद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण\nकोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…\n१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…\n…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…\nनाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…\nप्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…\nकोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…\nनाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…\nक्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन मिळण्याकरिता क्रीडा संकुलांच्या…\nमहाविकास आघाडी सरकारकडून धनशक्ती आणि सत्तेचा गैरवापर, भाजपच…\nकोरेगाव नगर पंचायतीवर शिवसेनेची सत्ता; आमदार शशिकांत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AB%E0%A5%A7", "date_download": "2022-05-18T22:12:13Z", "digest": "sha1:2FI47RWTMYDBCN5QWTCQCTDIZSMPBTKT", "length": 2533, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ५१ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक\nदशके: ३० चे - ४० चे - ५० चे - ६० चे - ७० चे\nवर्षे: ४८ - ४९ - ५० - ५१ - ५२ - ५३ - ५४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nऑक्टोबर २४ - टायटस फ्लॅव्हियस डॉमिशियानस, रोमन सम्राट. (मृ. इ.स. ९६)\nLast edited on १७ एप्रिल २०२२, at २२:५५\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २२:५५ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/04/blog-post_19.html", "date_download": "2022-05-18T21:57:52Z", "digest": "sha1:V4UFDSFGZTNEWPS2OHRY2ICYBVHQ3AVU", "length": 9130, "nlines": 35, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "कर्तुत्ववान माजी विद्यार्थी हेच त्या शाळेचे खरे वैभव: डॉ. यशवंत पाटणे", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nकर्तुत्ववान माजी विद्यार्थी हेच त्या शाळेचे खरे वैभव: डॉ. यशवंत पाटणे\nएप्रिल १९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nवाझोली प्राथमिक शाळेतील माजी विद्यार्थी संघ आदर्शवत.\nवाझोली प्राथमिक शाळेचा माजी विद्यार्थीसंघ चांगले काम करत असून संघाच्या सदस्यांनी एका वर्षात शाळेचं रूपडं बदलल आहे. आज विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करणारे कर्तृत्ववान विद्यार्थी हेच शाळेचे खरे वैभव असते. आजचा हा मेळावा म्हणजे शाळेविषयीचा कृतज्ञतेचा आणि प्रेमाचा सोहळा आहे. या संघाच्या माध्यमातून चांगले संस्कारपीठ निर्माण व्हावे आणि चांगली मुलं घडावीत. हा संघ या विभागात इतर शाळांना आदर्शवत राहील असे काम करावे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व प्रसिद्ध वक्ते प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी केले.\nवाझोली ता.पाटण येथे जि. प. प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थी संघाचा मेळावा नुकताच संपन्न झाला यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ढेबेवाडीचे स.पो. नि.संतोष पवार, वांगव्हॅली पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय लोहार, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रवीण पाटील, सरपंच शीतल लोहार, उपसरपंच सविता मोरे, माजी सरपंच अशोक मोरे, पोलिस पाटील विजय सुतार, जयवंत मोरे, सुभाष मोरे, डॉ.संदीप डाकवे, सतिश कचरे, प्रा.सुरेश पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष वसंत पाटील, जयवंत पाटील फौजी, जयवंत मोरे, विलास पाटील, संदीप पाटील सुनील लोहार आदी प्रमुख उपस्थिती होती.\nडॉ.पाटणे पुढे म्हणाले, \"शाळा हे ज्ञानाचे मंदिर असते, येथे गुणवत्ता व विविधता यांना महत्व दिले जाते. मुलांचे जीवन दगडासारखे असते त्याला आकार दिला की सुंदर शिल्प घडते शाळेत कळ्यांची फुल तयार होत असतात. मुलांचे सामर्थ्य ओळखून त्यांना संधी दिली पाहिजे. शिक्षणातून स्वतंत्र विचारांचा सुसंस्कृत सक्षम आणि समजोपयोगी माणूस घडला पाहिजे. आपणास आयुष्याच्या परीक्षेत पास होणारे विद्यार्थी घडवायचे आहेत. जीवनात माणसाने टक्के-टोणपे खावून मिळवलेले यश अतिशय महत्वाचे असते. वाझोली माजी विद्यार्थी संघाचे कार्य कौतुकास्पद आहे. माजी विद्यार्थी मेळावा आपल्या शालेय जीवनातील सोनेरी आठवणी जागवणारा दिवस आणि शाळेविषयी कृतार्थ भावना निर्माण करणारा क्षण असतो. शाळेस ९० वर्षे पूर्ण झाली असून येत्या १० वर्षात शतक महोत्सव साजरा करताना माजी विद्यार्थी संघ आपली शाळा समृध्द सुसज्ज करून इतरांसाठी आदर्श निर्माण करेल. \" असे मत त्यांनी व्यक्त केले.\nयावेळी संजय लोहार यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. आनंदा मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप वीर, सतिश कोकाटे यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. विजय सुतार यांनी आभार मानले. यावेळी डॉ.पाटणे यांच्या हस्ते माजी विद्यार्थी, देणगीदार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आजपर्यंत शिकवणारे शिक्षक राजाराम सावंत, जनार्दन अरबुणे, रत्नमाला थोरात, भारती पाचुपाते, विलास येळवे, रामचंद्र पाटील, दत्तात्रय जोशी, मनीषा जोशी, अधिकराव देसाई, सीमा देसाई, नारायण पाटील, बाळासाहेब मुठे, राजेंद्र पवार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास माजी विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/for-the-third-day-in-a-row-more-than-50000-patients-were-found-in-the-country-srk-94-2510817/", "date_download": "2022-05-18T22:21:17Z", "digest": "sha1:FUXG5C3S3RKE4TM3RPUWUYG5YXV3YFWE", "length": 18630, "nlines": 270, "source_domain": "www.loksatta.com", "title": "करोनाचा कहर सुरुच! देशात सलग तिसऱ्या दिवशी आढळले ५० हजारापेक्षा अधिक रुग्ण | Loksatta", "raw_content": "गुरुवार, १९ मे, २०२२\nचांगभलं : रंगभूमीच्या सेवेत संहिता पेढी, नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचा उपक्रम\nचावडी : सहावा कोण \nअन्वयार्थ : पाण्याचे सत्ताकारण\nचतु:सूत्र (गांधीवाद) : आदर्श वास्तवात उतरतात तेव्हा...\n देशात सलग तिसऱ्या दिवशी आढळले ५० हजारापेक्षा अधिक रुग्ण\nगेल्या २४ तासात ५१ हजार ६६७ नवीन बाधितांची नोंद झाली आहे. तर १३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nआरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आकडेवारी (प्रातिनिधीक फोटो)\nदेशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. मात्र नव्याने आढळलेल्या डेल्टा प्लस करोनाच्या नवीन प्रकारामुळे चिंतेचे वातावरण आहे. डेल्टा प्लस मुळे तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी ५० हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळले. गेल्या २४ तासात ५१ हजार ६६७ नवीन बाधितांची नोंद झाली आहे. तर १३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुjवारी देशात ५४ हजार ६९ करोना बाधित आढळले होते.\nआरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ५१.६६७ नवीन करोनाचे रुग्ण आढळले. तसेच १,३२९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ६४,५२७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. सध्या देशात ६,१२,८६८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.\nहेही वाचा- करोनाचा महिला आणि तरुण नोकरदारांना सर्वाधिक फटका ‘लिंक्डइन’च्या सर्वेक्षणातील चिंताजनक माहिती\nदेशात करोनामुळे मृत्यूचे प्रमाण १.३० टक्के आहे, तर रिकवरी रेट ९६ टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय प्रकरणे सुमारे २ टक्के आहेत. करोना अ‍ॅक्टिव्ह केसेसच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. संसर्ग झालेल्या एकूण संख्येच्या बाबतीतही भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. जगात अमेरीका, ब्राझीलनंतर करोनामुळे सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.\nआतापर्यंत भारतात तीन कोटी ३ लाख ३४ हजार ४४५ रुग्ण आढळले. यापैकी दोन कोटी ९१ लाख २८ हजार २६७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर ६ लाख १२ हजार ८६८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तसेच ३ लाख ९३ हजार ३१० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.\nमराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nखासदारांच्या बनावट शिफारसपत्राच्या मदतीने Confirm करायचे रेल्वे तिकीट; अशी झाली भांडाफोड\nइंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : अखेरच्या लढतीत बंगळूरुला विजय अनिवार्य ; विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी गुजरात उत्सुक\nथायलंड खुली बॅडिमटन स्पर्धा : श्रीकांत, सिंधू दुसऱ्या फेरीत ; सायना, प्रणॉयचे आव्हान संपुष्टात\nदुसऱ्या फळीतील खेळाडूंवर मेहनत घेणे गरजेचे ; भारतीय बॅडिमटन प्रशिक्षक विमल कुमार यांची सूचना\nमहिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा : निखत अंतिम फेरीत\nअचलपूर दंगलीच्या ‘सत्यशोधना’नंतरही अनेक प्रश्न अनुत्तरितच..\n१२ वर्षीय मुलाचा गळफास लागून मृत्यू ; साहसी खेळ खेळणे जीवावर बेतले\nचंद्रपुरातील सोनोग्राफी व वैद्यकीय गर्भपात केंद्रावर कारवाई ; तीस दिवसांसाठी गर्भपात केंद्र निलंबित\n‘वेदांतू’कडून ४२४ कर्मचाऱ्यांची कपात\nमंत्री, आमदारांच्या आशीर्वादाने नागपूर जिल्ह्यात वाळू चोरी ; वाळूमाफियांच्या ‘दादागिरी’त वाढ, महसूल अधिकाऱ्यांवर दबाव\n‘एस अ‍ॅण्ड पी’कडून विकास दर अंदाजात ७.३ टक्क्यांपर्यंत घट\n‘एसआयपी’द्वारे सरलेल्या वर्षांत १.२४ लाख कोटींचा ओघ\nPhotos : मौनीचे मेटालिक स्कर्ट आणि टॉपमधील ग्लॅमरस लूकचे फोटो पाहिलेत का\nPhotos : कोट्यावधी रुपयांची मालकीण आहे मानुषी छिल्लर, महागड्या गाड्यांचंही अभिनेत्रीला वेड\nCannes Film Festival 2022 : रेड कार्पेटवर तमन्नाचा जलवा; बॉडीकॉन ड्रेसमधील स्टनिंग लूकने वेधलं लक्ष\nअमरनाथ यात्रा : केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, प्रत्येक यात्रेकरूला ५ लाखांचं विमा कवच\nMaharashtra Latest News : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\n“हुकुमशाहांचा अंत होईल”, कान्स चित्रपट महोत्सवात झेलेन्स्कींचा इशारा\nविश्लेषण : उजनीचे पाणी पुन्हा पेटणार; बारामती-इंदापूरचा फायदा, पण सोलापूर का नाराज\nटीम डेविडचे प्रयत्न व्यर्थ मुंबईचा तीन धावांनी पराभव, विजयामुळे हैदराबादचे आव्हान कायम\nVIDEO: मला जगू द्याल की नाही विचारत राज ठाकरे पत्रकारांवर भडकले\nनिवडणुका पावसाळ्यानंतरच ; निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी\nPhotos : खाकीतील सौंदर्यवती अडकली विवाहबंधनात; PSI पल्लवी जाधव यांच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nमहाराष्ट्रात १० वर्षांत राज्यसभा अथवा विधान परिषदेची प्रत्यक्ष निवडणूक झालीच नाही\nशेवटच्या चेंडूवर बुमराहने करुन दाखवलं, वॉशिंग्टन सुंदरला त्रिफळाचित करुन रचला ‘हा’ नवा विक्रम\nफिनलँड, स्वीडन यांचा ‘नाटो’च्या सदस्यत्वासाठी औपचारिकरीत्या अर्ज\nइंधनासाठी रांगेत उभे न राहण्याचे श्रीलंकेचे नागरिकांना आवाहन\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा राजीनामा\n‘ज्ञानवापी’बाबत वस्तुस्थिती उघड व्हावी -संघ\nहार्दिक पटेल यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी\nगुजरातमधील कारखान्यात भिंत कोसळून १२ मजूर ठार\nराजीव गांधी हत्या प्रकरणातील पेरारिवलन याच्या सुटकेचे आदेश; घटनेच्या अनुच्छेद १४२ अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर\nनौदलाच्या P8I गस्ती विमानातून राजनाथ सिंहाचा प्रवास, पाणबुडीविरोधी क्षमतांचे घेतलं प्रात्यक्षिक\nपावसाळ्यात नैसर्गिक आपत्तींमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी सज्ज राहा, केंद्राच्या राज्य सरकारांना सूचना\n‘दहशतवादी हा दहशतवादीच असतो’, राजीव गांधींच्या मारेकऱ्याच्या सुटकेवरून काँग्रेसचा भाजपावर निशाणा\nफिनलँड, स्वीडन यांचा ‘नाटो’च्या सदस्यत्वासाठी औपचारिकरीत्या अर्ज\nइंधनासाठी रांगेत उभे न राहण्याचे श्रीलंकेचे नागरिकांना आवाहन\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा राजीनामा\n‘ज्ञानवापी’बाबत वस्तुस्थिती उघड व्हावी -संघ\nहार्दिक पटेल यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी\nगुजरातमधील कारखान्यात भिंत कोसळून १२ मजूर ठार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/34053?page=2", "date_download": "2022-05-18T23:00:56Z", "digest": "sha1:7HJVPVIG72KIZT4UZVZ7OQQIYANV22YH", "length": 12762, "nlines": 195, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली पुस्तकखुणा (बूकमार्क) | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२२\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /Admin-team यांचे रंगीबेरंगी पान /मायबोली पुस्तकखुणा (बूकमार्क)\nमायबोलीचा आणि मायबोलीकरांचा साहित्याशी बराच जुना संबंध आहे. तो अजून दृढ कसा करता येईल, या विचारात असताना पुस्तकखुणा (bookmarks) तयार करण्याचे सुचले.\nया पुस्तकखुणांवर मायबोलीकर कवींच्या कविता असणंच उत्तम, असं वाटलं आणि मायबोलीकर कवींना याबद्दल विचारल्यावर त्यांनीही लगेच परवानगी दिली. त्यातून तयार झाला पुस्तकखुणांचा हा पहिला संच.\nया उपक्रमात आपल्या कवितांचा समावेश करू दिल्याबद्दल पेशवा, मिल्या, नीधप, जयवी, श्यामली आणि बेफिकीर यांचे मनःपूर्वक आभार.\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nपेशव्याचे बूकमार्क खरे तर बुकमेकर्स आहेत...\nपेशवा, मिल्या, नीधप, जयवी,\nपेशवा, मिल्या, नीधप, जयवी, श्यामली आणि बेफिकीर यांचे अभिनंदन\nमायबोली पुस्तकखुणांची कल्पना खरंच अभिनव आहे\nएका खरेदीवर किती बुकमार्क्स\nएका खरेदीवर किती बुकमार्क्स मिळतील ते कळेल का प्रत्येक पुस्तकाला एक की एका खरेदीवर एक म्हणजे त्याप्रमाणे मला पुस्तके एकाच कार्टमध्ये टाकायची की वेगवेगळ्या हे ठरवता येईल.\nछान कल्पना. आता बुकमार्क्स वर\nआता बुकमार्क्स वर रेसेपीज टाकुन त्याचे कुकमार्क्स बनवा.\nबर्‍याच दिवसांनी पेशव्याचे शब्द वाचले आणि ..... काय सांगावं\nमिल्याच्या ओळीही लई झ्याक.\nकुकमार्क्स : अगदी अगदी\nतुझे माबो वर दर्शन झाले\nतुझे माबो वर दर्शन झाले ह्यानेच कीबोर्ड भरून आला आहे....\n>>नुसते बुकमार्क पण विकत घेता\n>>नुसते बुकमार्क पण विकत घेता यायला हवेत.\n@रूनी पॉटर ५०० रू पर्यंतच्या\n५०० रू पर्यंतच्या पुस्तक खरेदीवर १ बुकमार्क\n१०००रू पर्यंतच्या पुस्तक खरेदीवर २ बुकमार्क\n१५०० रु पर्यंतच्या पुस्तक खरेदीवर ३ बुकमार्क\nअसे बुकमार्क दिले जातील\nपेशवा, बुकमार्कवर मावतील अशा\nपेशवा, बुकमार्कवर मावतील अशा साय-फाय कथा लिहिल्या तर ...\nमला हे बुकमार्क उलटे वाटत\nमला हे बुकमार्क उलटे वाटत आहेत . topsy-turvy. or I am wrong\nझकास आयडीया. मृची आयडीया पण\nमृची आयडीया पण छाने. कॅलेंडर आमचं किरणफॉन्टच बनतंच ते वापरता येईल हवं तर.\nमला 'जयवी' ह्यांचा बुकमार्क\nमला 'जयवी' ह्यांचा बुकमार्क मिळाला हे त्यांना मी सांगितलच होतं..तो स्कॅन करेपर्यंत इथे लिहायची थांबले होते.\nपेशवा, जयवी, मिल्या, नीरजा पटवर्धन, बेफिकीर व श्यामली यांचे अभिनंदन आणि मायबोलीचे ह्या उपक्रमाबद्दल मनापासून आभार व खूप कौतुक\nमि स्वतःच्या कविता देऊ\nमि स्वतःच्या कविता देऊ बूकमार्क्स साथि\nवा ... सुंदर ... झक्क्स\nवा ... सुंदर ... झक्क्स ....\nनुस्ते बूकमार्क्स विकाणार का भेट द्यायला पण खुप छान आहे.\nमस्तच कल्पना. सर्व कवींचे\nमस्तच कल्पना. सर्व कवींचे अभिनंदन.\nहे बूकमार्क्स मिळणं आजकाल बंद\nहे बूकमार्क्स मिळणं आजकाल बंद झालयं का कारण मी पुस्तक घेतली तेव्हा मला नाही मिळाले.\nहे बुकमार्क्स आत्ता गेल्या\nहे बुकमार्क्स आत्ता गेल्या महिन्यात हाती पडले. छान आहेत. मला दोन सेट मिळाले होते. एक गिफ्ट दिला. ज्यांना दिला त्यांना पण खूप आवडले.\nपावसाळी हवेने कदाचित पण कागद मऊ पडला आहे. पुन्हा बुकमार्क्स काढले तर लॅमिनेट करून मग वाटप करा कृपया. म्हणजे ते दोरे काढून लॅमिनेट करून त्यावर पंच करून पुन्हा दोरे बांधण्याचा उद्योग करावा लागणार नाही.\nया उपक्रमाचा एक भाग म्हणून\nया उपक्रमाचा एक भाग म्हणून माझ्या ओळी निवडल्याबद्दल मायबोली प्रशासनाला मनःपूर्वक धन्यवाद\nउशीरच झालाय खरतर पण तरी...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-world-tourism-dr-radhika-tipre-marathi-article-3417", "date_download": "2022-05-18T22:00:45Z", "digest": "sha1:2HYIRUN6JKP5R2QTDMZ6VIQHELEE44MY", "length": 32399, "nlines": 115, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik World Tourism Dr. Radhika Tipre Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nएकट्यानं करावी मनमुराद भटकंती\nएकट्यानं करावी मनमुराद भटकंती\nसोमवार, 23 सप्टेंबर 2019\nमी औरंगाबादला असताना मला बऱ्‍याच वेळा गाइड म्हणून अजिंठा आणि वेरूळ लेण्या दाखवण्यासाठी परदेशी पर्यटकांबरोबर जावं लागायचं. औरंगाबादला गाइड म्हणून काम करताना बऱ्‍याचवेळा अगदी एकट्यानं प्रवास करणाऱ्‍या स्त्री पर्यटक असल्या, की आवर्जून त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळायची. या अशा एकट्यादुकट्यानं पर्यटनासाठी म्हणून जगभरातून आलेल्या स्त्रियांच्या बरोबर दोन दिवस घालवल्यानंतर स्वाभाविकपणे खूप गप्पा व्हायच्याच पाश्‍चात्त्य जगतातील स्त्रिया ज्या मोकळेपणानं ‘स्वांत सुखाय’ म्हणून भटकायला बाहेर पडतात, ते पाहिलं आणि मी मनापासून ठरवलं, आपणही स्वत:च्या इच्छेनुसार आवडीच्या जागी भटकायला जायचं. प्रत्येकवेळी कुणाच्या तरी संगतीनंच प्रवास करायला हवा, असं अजिबात नाही. प्रत्येकाला आयुष्यात अनेक गोष्टींसाठी तडजोड करीत जगावं लागतं... पण कधीतरी स्वत:साठी म्हणून चार दिवसांसाठी का होईना, पण स्वतंत्रपणे जगण्याचा प्रयत्न प्रत्येकानं करावा असं मला वाटतं. फक्त स्वत:साठी म्हणून ते चार क्षण जगताना कदाचित ‘स्व’ला नव्यानं ओळखण्याची संधी मिळून जाते... मनात खोलवर दडून बसलेल्या अनेक गोष्टींना पुन्हा एकदा आठवण्याची संधी मिळते... त्याच्या पलीकडं जाऊन आयुष्यात न करता आलेल्या गोष्टी करण्याची हौस भागवता येते...\nबहुतेक वेळेस एकट्यानं प्रवास करायचं धाडस नसतं, म्हणून आपण तडजोड म्हणून एखाद्या ग्रुपबरोबर, एखाद्या नामांकित ट्रॅव्हल कंपनीबरोबर प्रवासाला जाण्याचा पर्याय स्वीकारतो. त्यात गैर असं काहीच नाही. कारण अशामुळं तुमचा प्रवास हा नेहमीच सुखाचा आणि कुठल्याही वाईट गोष्टींचा अडथळा न येता पार पडतो. पण ‘कधीतरी स्वत:ला हवं तसं जगायला पाहिजे,’ असं वाटणाऱ्‍यांसाठी एकट्यानं भटकंतीला जाण्यासारखा दुसरा पर्याय नाही. जेव्हा स्वतःशी संवाद साधायचा असतो, तेव्हा निसर्गाच्या स्पंदनांशी स्वतःला एकरूप करून घ्यावं लागतं... मला वाटतं हा अनुभव घ्यायचा असेल, तर प्रत्येकानं निसर्गाशी जवळीक साधायचा प्रयत्न करायला हवा आणि त्यासाठीचा सोपा मार्ग म्हणजे निसर्गाला भेटायला मोकळ्या मनानं भटकंतीसाठी घराच्या बाहेर पडायचं मला वाटतं हा अनुभव घ्यायचा असेल, तर प्रत्येकानं निसर्गाशी जवळीक साधायचा प्रयत्न करायला हवा आणि त्यासाठीचा सोपा मार्ग म्हणजे निसर्गाला भेटायला मोकळ्या मनानं भटकंतीसाठी घराच्या बाहेर पडायचं आपल्या सुदैवानं आपला देश इतका सुंदर आहे, की उभा जन्म भिरभिर भटकत राहिलो, तरी संपूर्ण देश पाहून होणार नाही. आपल्या या देशात एकट्यानं प्रवासाला जाता येतील अशा अगणित निसर्गरम्य जागा आहेत; तशीच सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची स्थळं आहेत. जेव्हा मनाला काही तरी वेगळं करावं अशी अव्यक्त ओढ जाणवायला लागते, तेव्हा कुणासाठीही न रेंगाळता प्रवासाला निघायची तयारी करावी असं मला मनापासून वाटतं...\nहल्ली एकट्यानं प्रवास करण्याचा हा फंडा समाजात रुळायला लागलाय. कारण आपलं जगणं आता पूर्वीप्रमाणं साधं आणि सुखाचं राहिलं नाही. रोजच्या जीवनात अनेक गोष्टींशी तडजोड करीतच पुढची पावलं टाकावी लागतात. अगदी रोज घड्याळाच्या काट्यावर धावताना लहान लहान गोष्टींचा आनंदही हरवून जातो. खरं तर आनंद उपभोगायला वेळच मिळत नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मग कानकोंडं झालेल्या मनाला, रोजच्या जगण्याच्या वाटेवरील गुदमरून टाकणाऱ्‍या गर्दीतून स्वत:ला बाहेर काढण्यासाठी जिवाची तगमग होऊन जाते. अशावेळी निसर्ग साद घालीत राहतो. हल्ली प्रत्येकाला स्वत:चं व्यवधान पाळावं लागतं. आवड सारखी असू शकते. पण जेव्हा आपल्याला आपल्या मनाचा पीळ सोडवायचा असतो, तेव्हा एकटं राहून तो सोडवण्याइतकं सुख नाही. अशावेळी सर्व पाश मागे सोडून कुठंतरी जावं असं वाटायला लागतं. मला वाटतं हा क्षण निर्णायक निर्णय घेण्याचा असतो. ‘सोलो ट्रॅव्हलिंग’ हा नवा फंडा सुरू झाला आहे, तो याच भावनेतून. हल्ली पती पत्नी दोघंही आपापल्या व्यापात पूर्णपणे दंग असतात. शिवाय आवडी-निवडीतही फरक असतोच. अशावेळी कुणाचीही वाट न पाहता बिनधास्तपणे घराबाहेर पडावं असं मला वाटतं. हल्लीच्या तरुणाईची मानसिकता या दृष्टिकोनातून बऱ्‍यापैकी बदलल्याची दिसून येते. पुरुष याबाबतीत नेहमीच आघाडीवर असतात. कारण त्यांच्या पायाभोवती संसारातील बेड्या नसतात. हवं तेव्हा घराबाहेर पडण्यासाठी पुरुष मंडळी अर्ध्या पायावर तयार असतातच. नोकरीच्या गदारोळातून बाहेर पडण्यासाठी बायको-पोरांना सोडून मजा मारायला जाण्याचे बेत ते नेहमीच आखत असतात. पण, आता स्त्रियांनीसुद्धा पोराबाळांना नवऱ्‍यांच्या ताब्यात सोपवून निदान चारपाच दिवसांसाठी तरी एकट्यानं प्रवासासाठी बाहेर पडायची तयारी करायला हवी. अगदी थोड्या दिवसांसाठी का होईना, स्वत:साठी म्हणून बाहेरच्या जगात मोकळेपणानं भटकायला हवं आहे. याबाबतीत तरुणाईला फारसं काही सांगायची जरुरी आहे, असं अजिबात वाटत नाही. या मंडळींना स्वत:ला काय हवं आणि काय नको हे अगदी बरोबर ठाऊक असतं. आजकालची पोरं बॅकपॅक घेऊन बाहेरचं जग एकट्यानं अनुभवण्यासाठी तयार असतात. पालकांनीही त्यांना हा आनंद घेण्याची संधी नाकारू नये.\nआजकाल इंटरनेटमुळं अवघं विश्‍व इतकं जवळ आलंय, की जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्‍यातून आपण घरच्यांच्या संपर्कात राहू शकतो. घरी बसून जगाच्या पाठीवर कुठं काय आहे, याची माहिती घेऊ शकतो. एखाद्या ठिकाणी जायचं असेल, तर त्याची जय्यत तयारी घरी बसून करू शकतो. कुठं जायचं, कसं जायचं, काय पाहायचं, कुठं राहायचं या सर्व गोष्टी अगदी घरी बसून ठरवता येतात. त्यासाठी घरबसल्या इंटरनेटद्वारे सर्व माहिती उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे प्रवासासाठी एकट्यानं बाहेर पडण्यात कुठलाही धोका आहे, असं मला वाटत नाही. काही संकट निर्माण झालंच, तर मदतीसाठी कुणीही चटकन पुढं येतं. काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी नियम पाळले, तर अडचण येण्याची शक्यता राहत नाही. अगोचरपणा किंवा नको ते धाडस अशा गोष्टी टाळल्या, तर प्रवास आणि भटकंती मजेत पार पडू शकते. तरुण मंडळींनी एकट्यानं प्रवास करताना चटकन कुणावरही विश्‍वास ठेवून नसते धाडस करू नये. त्यातही तरुण मुलींनी टॅक्सी वगैरे ठरवताना नेहमी, राहात असलेल्या हॉटेलच्या मदतीनं किंवा ओळखीनं टॅक्सी ठरवायला हवी. एकटं असताना कुणाबरोबरही जाण्याचं टाळलं पाहिजे. आपण कुठं जाणार आहोत याची माहिती राहत असलेल्या हॉटेलमधील मॅनेजरला दिली पाहिजे. ज्या भागात जायचं असतं तिकडची माहिती हॉटेलमधील स्टाफकडून बाहेर पडण्यापूर्वी घेऊन मगच बाहेर पडलं पाहिजे. स्वतःबरोबर जास्तीची कॅश न ठेवता कार्डांचा वापर केला पाहिजे. मुख्य म्हणजे स्त्रियांनी अंगावर कुठलेही दागिने घालून प्रवासाला निघू नये. अगदी सोन्याचं मंगळसूत्रही घरी ठेवून निघावं. प्रवासाला गेल्यानंतर सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनोळखी व्यक्तीशी गप्पा मारू नये. आपली माहिती कुणालाही देऊ नये. अनोळखी जागी पाण्याचा अंदाज नसलेल्या ठिकाणी पोहण्यासाठी उतरू नये. नदीच्या काठावर जाताना सांभाळावे.\nआजकाल बऱ्‍याच ट्रॅव्हल कंपन्या एकट्यानं प्रवास करावयाचा असल्यास आपल्याला हवी तशी प्रवासाची आयटीनरी म्हणजेच आखणी करून सर्व आरक्षण करून देतात. याला ‘कस्टमाईज्ड हॉलिडे’ असं म्हटलं जातं. आपण फक्त बॅग भरून बाहेर पडायचं धाडस करायला हवं. कस्टमाईज्ड हॉलिडे नको असल्यास बिनधास्तपणे बाहेर पडावं आणि न ठरवता त्या त्या ठिकाणी पोचल्यानंतर योग्य वाटेल तसा पुढचा प्रवास करावा. आपल्यासाठी योग्य तो पर्याय स्वत:लाच ठरवायचा असतो. उत्तर भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथं जाण्यासाठी खरोखरच कुणाच्या मदतीची गरज नाही. उदाहरण द्यायचं झाल्यास ऋषीकेश, हरिद्वार, उत्तरकाशी, गंगोत्री, गोमुख हे सर्किट करण्यासाठी आठ दिवसांची सुट्टी घेऊन आरामात घराबाहेर पडावं. गंगोत्रीपासून गोमुखाचा ट्रेक फार कठीण नाही. तरुण मंडळींना सहज एकट्यानं करता येण्यासारखा आहे. मात्र, त्यासाठी चालण्याची क्षमता हवी. गोमुखाच्या चार किमी अलीकडं असणाऱ्‍या भोजबास येथील आरक्षण हातात असावं. गंगोत्री भोजबास हा चौदा किमीचा ट्रेक करून भोजबासला मुक्काम करायचा. दुसऱ्या दिवशी गोमुखाला जाऊन परत भोजबासला मुक्काम करून तिसऱ्या दिवशी गंगोत्रीला परतायचं. मस्त ट्रेकिंग होतं... थोडं अ‍ॅडव्हेंचर... थोडा हिमालय आणि शिवाय गंगामैय्याचं दर्शन... मात्र जाता-येतानाचं ट्रेन, विमान यांचं आरक्षण करणं अपरिहार्य असतं हे ध्यानात ठेवलेलं बरं. हल्ली विमान प्रवास फार महाग राहिलेला नाही. दूरच्या अंतरासाठी विमानानं जाणं केव्हाही सोईचं असतं. वेळ वाचतो. शक्यतो हॉटेलातील खोलीचं आरक्षण केलेलं बरं. पण नसलं, तरी ऐनवेळी हॉटेल मिळतं. फक्त सामानासहित एकट्यानं धावपळ करणं वयस्क मंडळींसाठी अवघड जाऊ शकतं. चंडीगढ येथे ट्रेन अथवा विमानानं पोचल्यानंतर मनाली, मनालीच्या आजूबाजूची ठिकाणं, मनकर्णिका, शिवाय वाघाबॉर्डर अशी टूर करता येणं सहज शक्य आहे. चंडीगढवरून कालका येथून निघणारी कालका-शिमला ही छोटी ट्रेन घेऊन तुम्ही सिमला आणि आजूबाजूची पर्यटन स्थळं करू शकता. ऋषीकेश, हरिद्वार, डेहराडून, मसुरी हा पर्यायसुद्धा एकट्यानं प्रवास करण्यासाठी खूप छान आहे. जयपूर, उदयपूर, जोधपूर, राणकपूर, माऊंट अबू, रणथंबोर, बिकानेर, जैसलमेर हा प्रवासही मस्त आहे. राजस्थानइतकं सुरक्षित राज्य नाही, असं म्हणावंसं वाटतं. फार दिवस हातात नसतील, तर दिल्ली, आग्रा, फतेपूर सिक्री, तेथून जवळच असलेलं भरतपूर पक्षी अभयारण्य, सारिस्का अभयारण्य आणि जयपूर, हा प्रवासही करता येऊ शकतो.\nमला उत्तरपूर्वेतील राज्यात पुन्हा पुन्हा जायला आवडतं. एकट्यानं भटकंती करायला खूप छान वाटतं. आजही तिकडची परिस्थिती थोडीफार अशांत आहे. पण शेवटी काही गोष्टी नशिबात असतील, तर चुकत नाहीत असं म्हणावं वाटतं. त्यामुळं न घाबरता खुशाल या भागात फिरण्यासाठी जायला काहीच हरकत नाही. मात्र, एकावेळी एकदोन राज्यं एका ट्रीपमध्ये करायला काही हरकत नाही. मेघालय हे राज्य अतिशय सुंदर आहेच. संपूर्ण राज्य पाहायला आठ दिवस लागतातच. आसाम हे सर्वांत सुंदर निसर्गानं नटलेलं राज्य आहे. आसामी लोक स्वभावानं खूप छान असतात. गुवाहाटी येथे शक्यतो विमानानं जावं, म्हणजे खूप वेळ वाचतो. तिथं गेल्यानंतर ज्याला जंगलांची भटकंती करावयाची इच्छा आहे, त्याच्यासाठी खूप वेगवेगळी अभयारण्ये आहेत. काझीरंगा हे ठिकाण असं आहे, की चार दिवस निवांत राहायचं असेल, तरी आसाम टुरिझमची रिसॉर्ट्स खूप सुंदर आणि स्वस्त आहेत. काझीरंगाच्या जोडीला मानस, ओरांग, नामेरी पोबीतारा अशी राष्ट्रीय उद्याने आसाममध्ये आहेत. खुद्द गुवाहाटी शहर, माजुली, शिबसागर, तिनसुखीया, दिब्रुगढ ही ठिकाणं पाहण्यासारखी आहेत.\nमध्यप्रदेशमध्ये झांसी, ग्वालियर, खजुराहो, ओरछा, बांधवगढ, जबलपूर, भेडाघाट हे सर्कल करता येण्यासारखं आहे. ओडिशामध्ये भुवनेश्‍वर, पुरी, चिल्कालेक आणि कोणार्क एकावेळी करणं सहज शक्य आहे. कर्नाटक राज्यामध्ये भटकंतीसाठी अनेक पर्याय आहेत. कारण येथे भरपूर जंगलं आणि हंपी, बदामी, ऐहोळ, पट्टडकल, बेलूर, हळेबीडू यासारखी जागतिक पर्यटनाच्या नकाशावर ‘युनेस्को वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट’ अशी ओळख असणारी पर्यटनस्थळेही आहेत.\nसोलो ट्रॅव्हलिंगसाठी आपल्या आजूबाजूच्या लहान लहान देशांचे अनेक पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहेत. यामध्ये नेपाळ पहिल्या नंबरवर आहे. पण श्रीलंका, मालदीव, भूतान, मॉरिशस, म्यानमार या देशांत प्रवास करणं आपल्यासाठी फारसं खर्चीक नाही. तसंच एकट्यानं प्रवास करताना कुठलीही भीती वाटण्याचं काहीच कारण नाही. मी व माझे पती सुधीर दोघांनी बँकॉक आणि व्हिएतनाम, लाओस आणि कंबोडिया या तीन देशांचा प्रवास पंचवीस दिवसांत पूर्ण केला. यासाठी कुठून कुठं जायचं ते ठरवलं होतं. परंतु, बहुतेक प्रवास उद्या काय करायचं हे आयत्यावेळी ठरवूनच पूर्ण केला. माहिती घ्यायची आणि पुढचं आरक्षण करायचं. असं करून आम्ही व्हिएतनामच्या हनोई शहरापासून प्रवासाला सुरुवात करून बँकॉक येथे संपवला. अतिशय स्वस्तात ही पंचवीस दिवसांची ट्रीप पूर्ण करून मजेत घरी परतलो. यामध्ये बहुतेक प्रवास विमानानं, काही ठिकाणी बसनं आणि काही ठिकाणी बोटीनं केला. जेथे आवश्यकता होती त्या ठिकाणी अर्थातच टॅक्सी वापरली होती. पण कुठंही कशाचाही त्रास झाला नाही. टर्की या देशाचा प्रवासही आम्ही उभयतांनी स्वत: प्लॅन करून अतिशय स्वस्तात आणि कुठल्याही अडचणींशिवाय पूर्ण केला. टर्कीमध्ये एकट्यानं प्रवास करणं सहज शक्य आहे. विशेष म्हणजे नेपाळ वगळता बाकी सर्व देशांमध्ये भारतीय लोकांना अतिशय आदरानं आणि सन्मानानं वागवलं जातं. सर्वांनाच आपले चित्रपट आणि आपल्या खान मंडळींचं अतिशय आकर्षण आहे. टर्की देशातील इस्तंबूल हे अतिशय देखणं शहर पाहण्यासाठी कमीतकमी सहा दिवस तरी लागतात. फारच सुंदर शहर आहे हे. टर्किश लोकही मनानं अगत्यशील आणि वागायला समंजस आहेत. तेथे काही अंतर्गत अडचणी सुरू आहेत. परंतु पर्यटनावर त्याचा काही परिणाम होत नाही.\n‘सोलो ट्रॅव्हल’ हा पर्याय काळाची गरज म्हणूनही पुढे येताना दिसत आहे. काळानुरूप बदलण्याची गरज किती आवश्यक आहे, हे यावरून आपल्या लक्षात येते. निसर्गाशी मनमोकळा रुजवात करायची इच्छा असल्यास कमी खर्चात, भरपूर स्थळं पाहायचं उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून, बॅकपॅकर म्हणून एकट्यानं भटकंती करायला काहीच हरकत नाही... कारण आपल्या देशात आणि देशाबाहेरही खूप काही बघण्यासारखं आहे\nपर्यटन पर्यटक कंपनी निसर्ग नोकरी\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/india-news-international/article/delhi-20-years-old-married-woman-gang-rape-allegedly-swati-maliwal-tweet-delhi-police/384731", "date_download": "2022-05-18T23:58:10Z", "digest": "sha1:YCODZT64YPIPZQ72M26LYGGKPOA4AHDF", "length": 13970, "nlines": 99, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " delhi 20 years old married woman Gang rape allegedly swati maliwal tw married woman assaulted : दिल्लीत २० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार; तोंडाला काळ फासत पीडितेचा गर्दीत विनयभंग, धिंडही काढली delhi 20 years old married woman Gang rape allegedly swati maliwal tweet delhi police", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nलोकल ते ग्लोबल >\nmarried woman assaulted : दिल्लीत २० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार; तोंडाला काळ फासत पीडितेचा गर्दीत विनयभंग, धिंडही काढली\nराजधानी दिल्लीतील (Capital Delhi) कस्तुरबा नगरमध्ये (Kasturba Nagar)महिलेसोबत भयंकर वर्तन केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एका २० वर्षीय विवाहित महिलेला (married woman) पकडून गर्दीत तिचा विनयभंगही करण्यात आला. या महिलेवर सामूहिक बलात्कार (gang rape) झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.\n२० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार,पीडितेची धिंडही काढली |  फोटो सौजन्य: Twitter\nबहिणीच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्कार आणि इतर कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आली.\nपूर्ववैमनस्यातून महिलेसोबत हे वर्तन करण्यात आले.\nदिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी पोलिसांना नोटीस बजावली आहे.\nनवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील (Capital Delhi) कस्तुरबा नगरमध्ये (Kasturba Nagar)महिलेसोबत भयंकर वर्तन केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एका २० वर्षीय विवाहित महिलेला (married woman) पकडून गर्दीत तिचा विनयभंगही करण्यात आला. या महिलेवर सामूहिक बलात्कार (gang rape) झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिलेचं मुंडन देखील करण्यात आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, पूर्व वैमनस्यातून तोंडाला काळ फासून आणि गर्दीत विनयभंग करत महिलेची धिंड काढण्यात आली आहे.\nतळीरामांसाठी खुशखबर, आता 21 दिवसाऐवजी एका वर्षात राहणार फक्त 3 दिवस ड्राय डे, जाणून घ्या नियम\nAdult Films : तुम्हीही प्रौढ चित्रपट पाहात असाल तर सावधान या फसवणुकीचे होऊ शकता बळी\nRailway recruitment scam: प्रसिद्ध Youtuber खान सर यांच्यासह 400 जणांवर FIR दाखल, व्हिडिओ पाहून केली जाळपोळ\nमहिलेच्या लहान बहिणीने पोलिसांना फोन केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिला वाचवले. तिचे समुपदेशन केले जात आहे. बहिणीच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्कार आणि इतर कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. महिलेसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली चार महिलांना अटक करण्यात आली आहे. आणखी काही आरोपींचा शोध सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.\nकस्तूरबा नगर में 20 साल की लड़की का अवैध शराब बेचने वालों द्वारा गैंगरेप किया गया, उसे गंजा कर, चप्पल की माला पहना पूरे इलाक़े में मुँह काला करके घुमाया मैं दिल्ली पुलिस को नोटिस जारी कर रही हूँ मैं दिल्ली पुलिस को नोटिस जारी कर रही हूँ सब अपराधी आदमी औरतों को अरेस्ट किया जाए और लड़की और उसके परिवार को सुरक्षा दी जाए सब अपराधी आदमी औरतों को अरेस्ट किया जाए और लड़की और उसके परिवार को सुरक्षा दी जाए\nपोलिसांनी माध्यामांना दिलेल्या माहितीनुसार, पूर्ववैमनस्यातून महिलेसोबत हे वर्तन केल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित महिला विवाहित आहे. तिला एक मूलही आहे. शेजारी राहणारा एक मुलगा आपल्या बहिणीच्या मागे पडला होता. नंतर त्या मुलाने १२ नोव्हेंबरला आत्महत्या केली होती. आपल्या बहिणीमुळेच मुलाने आत्महत्या केल्याचे मुलाच्या कुटुंबीयांना वाटते आहे, असे पीडितेच्या बहिणीने म्हटले आहे. मुलाच्या आत्महत्येनंतर ही महिला भाड्याने राहत होती.\nया रागातून तेथील नागरिकांना महिलेचे तोंड काळे करत, गळ्यात चपलांचा हार घालून रस्त्यावर धिंड काढण्यात आली.\nया प्रकरणामुळे दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल संतापल्या आहेत. त्यांनी पीडितेची भेट घेऊन तिच्याशी बोलून या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली. 'कस्तुरबा नगरमध्ये अवैध दारू विक्रेत्यांनी २० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला, तिचे मुंडन केले, चपलांचा हार घालून, तोंडाला काळेपासून तिची धिंड काढली. दिल्ली पोलिसांना नोटीस बजावत आहे. सर्व गुन्हेगार स्त्री-पुरुषांना अटक करून पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्यात यावी, असे मालीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nRajiv Gandhi Assassination case: सर्वोच्च न्यायालयाने राजीव गांधींच्या मारेकऱ्याला का सोडले, समजून घ्या त्याच्या मागची कहाणी\nदिल्लीच्या नायब राज्यपालांनी दिला राजीनामा\nTamil Nadu Bus Accident : तमिळनाडूत दोन बसेसचा भीषण अपघात, ३० जण जखमी, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल\nज्ञानवापीचा नवा Video Viral, व्हिडीओत नंदी-शिवलिंग एका रांगेत\nOBC Reservation : मध्य प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसींना राजकीय आरक्षण मंजुर\nTamil Nadu Bus Accident : तमिळनाडूत दोन बसेसचा भीषण अपघात, ३० जण जखमी, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल\nशिवलिंग सुरक्षित करा, पण..., ज्ञानवापीवर सुप्रीम कोर्टच्या आदेशातील 3 मोठ्या गोष्टी\nमौलाना तौकीर रझा म्हणाले - हिंदू धर्माची होतेय थट्टा, कारंजे आणि शिवलिंग यातील फरक माहित नाही, असे शिवलिंग सर्वत्र सापडेल\nपाकिस्तान : कराचीत बॉम्बस्फोट, एक ठार आणि १३ जखमी\n50 लाख नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी होणार - एकनाथ शिंदे\nसारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी देणार-अजित पवार\nएकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t1348/", "date_download": "2022-05-19T00:10:41Z", "digest": "sha1:AF4KCVMQ6YAGLXPTHQ24RPMAMCY6H3NK", "length": 6802, "nlines": 174, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-लाख क्षण अपूरे पडतात-1", "raw_content": "\nलाख क्षण अपूरे पडतात\nलाख क्षण अपूरे पडतात\nलाख क्षण अपूरे पडतात\nपण, एक चुक पुश्कळ आहे\nकिती प्रयास घ्यावे लागतात\nपण, जरासा गर्व पुरा पडतो\nदेवालाही दोष देतो आपण\nकितींदा जिगर दाखवतो आपण\nकिती सराव करावा लागतो\nपण, जरासा आळस कारणीभूत ठरतो\nकितीतरी उत्तरं अपुरी पडतात\nकितीतरी अनुभवातनं जावं लागतं\nआयुष्य कोडं आहे पटण्यासाठी\nविश्वासाची ऊब द्यावी लागते\nएक अविश्वासाचा दगड सक्षम आहे\nते कायमचं उद्धवस्त करण्यासाठी..................\nलाख क्षण अपूरे पडतात\nRe: लाख क्षण अपूरे पडतात\nRe: लाख क्षण अपूरे पडतात\nRe: लाख क्षण अपूरे पडतात\nRe: लाख क्षण अपूरे पडतात\nकितीतरी उत्तरं अपुरी पडतात\nकितीतरी अनुभवातनं जावं लागतं\nआयुष्य कोडं आहे पटण्यासाठी\nविश्वासाची ऊब द्यावी लागते\nएक अविश्वासाचा दगड सक्षम आहे\nते कायमचं उद्धवस्त करण्यासाठी..................\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: लाख क्षण अपूरे पडतात\nRe: लाख क्षण अपूरे पडतात\nRe: लाख क्षण अपूरे पडतात\nदेवालाही दोष देतो आपण\nकितींदा जिगर दाखवतो आपण\nRe: लाख क्षण अपूरे पडतात\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: लाख क्षण अपूरे पडतात\nकिती प्रयास घ्यावे लागतात\nपण, जरासा गर्व पुरा पडतो\nलाख क्षण अपूरे पडतात\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/jayant-patil-gave-advice-on-nana-patoles-criticism/434748/", "date_download": "2022-05-18T23:40:58Z", "digest": "sha1:FGHPD2Q7SUNI3DNLOBJB3PFC6Q4VIOHI", "length": 8810, "nlines": 144, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Jayant Patil gave advice on Nana Patole's criticism", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र टोकाची भूमिका घेणे योग्य नाही, जयंत पाटलांचा नाना पटोलेंना सल्ला\nटोकाची भूमिका घेणे योग्य नाही, जयंत पाटलांचा नाना पटोलेंना सल्ला\nराज्यात भंडारा आणि गोंदिया या जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम मेला पार पडला. गोंदियामध्ये भाजपला राष्ट्रवादीने मदत केल्याने काँग्रेस एकटी पडली. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी घणाघाती टीका केली. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.\nगोंदियामधल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले पाठीत खंजीर खुपसला अशी टीका करत आहेत. मात्र, राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक पातळीवर काही ठिकाणी कमी जास्त होऊ शकते, पण लगेच टोकाची भूमिका घेणे योग्य नाही”, असे जयंत पाटील म्हंटले आहे.\nराज्यात भाजप विरोधात तिन्ही पक्ष एकत्र आहेत, पुढेही तिन्ही पक्ष एकत्र आले पाहिजेत, असा आमचा आग्रह आहे. मात्र, गोंदियामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी का एकत्र जाऊ शकले नाहीत तिथे अशी परिस्थिती का उद्भवली तिथे अशी परिस्थिती का उद्भवली याची सध्या आम्ही माहिती घेत आहे. सध्या प्रफुल्ल पटेल परदेशी गेलेले आहेत. ते परत आल्यानंतर अधिक तपशील घेऊन त्यांच्याशी चर्चा करु, असे जयंत पाटील यांनी सांगितले.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमहाविकास आघाडीच्या सरकारवर प्रवीण दरेकरांचा घणाघात\nहनुमान चालिसा आणि भोंग्याचा मुद्दा उपस्थित करणे हे या लोकांचे राजकीय...\nराजीव गांधींच्या हत्येसाठी दोषींनी पुरवले होते बॉम्ब\nसुनील गावस्करांकडून तिलक वर्माचे कौतुक; म्हणाले…\nभारतातल्या ‘या’ ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य\nजान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट\nशहरातल्या श्वानांचा ‘गेट टू गेदर’, पोलिस श्वानांच्या कसरती; बघा फोटो\nमहेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन\nसमीर वानखेडेंनी जातीचा दाखला जाहीर करावा; नवाब मलिकांचं आव्हान\nराष्ट्रवादी-काँग्रेसची यादी तयार; मात्र शिवसेनेचे संभाव्य मंत्री फोनच्या प्रतिक्षेत\nशिष्यवृत्ती अर्ज तीन दिवसांत मंजूर करा\n‘जाग येवो अंबे, सरकारला जाग येवो’, नवरात्रोत्सवावरुन शेलारांचा ठाकरे सरकारवर निशाणा\nपुण्यातील नियम मोडणाऱ्या ‘या’ तीन बँकांवर RB ने ठोठावला लाखोंचा दंड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2020/08/hNuclear-aircraft-at-China-s-air-base.html", "date_download": "2022-05-18T21:58:08Z", "digest": "sha1:MEHWIT6HF42F5CKOK6H7EJYSCT6IHF3K", "length": 7085, "nlines": 57, "source_domain": "www.mynagar.in", "title": "चीनच्या हवाई तळावर अण्वस्त्रवाहू विमाने", "raw_content": "\nचीनच्या हवाई तळावर अण्वस्त्रवाहू विमाने\nमाय अहमदनगर वेब टीम\nएकीकडे भारताला चर्चेच्या फेर्‍यात चीन अडकवून ठेवत आहे आणि दुसरीकडे ‘एलएसी’लगत युद्धाची सज्जताही पार पाडत आहे. चीनचे हे नापाक इरादे पुन्हा एकदा उघडकीला आले आहेत. उपग्रहाद्वारे टिपण्यात आलेल्या छायाचित्रांनी ड्रॅगनची पोलखोल केली आहे. चीनने भारतीय सीमेपासून जवळ असलेल्या काश्गर हवाई तळावर अणुबॉम्बने सज्ज असलेली अनेक लढाऊ विमाने तैनात ठेवलेली आहेत. ‘ओपन इंटेलिजन्स सोर्स डेस्ट्रेफा’ने ट्विटद्वारे ही छायाचित्रे जारी केल्याने खळबळ उडाली आहे.\nकाश्गर हवाई तळावर चीनचे सामरिक बॉम्बर आणि अन्य अत्याधुनिक तसेच घातक शस्त्रेही या उपग्रहीय छायाचित्रांतून स्पष्टपणे दिसत आहेत. काश्गर हवाई तळावर शियान एच-6 बॉम्बर तैनात आहेत. 6 पैकी दोन विमाने ‘पेलोड’ने सज्ज आहेत. पेलोडने सज्ज असणे म्हणजे बॉम्बने किंवा घातक अण्वस्त्रांनी सज्ज असणे होय. शिवाय, 12 शियान जेएच-7 लढाऊ बॉम्बर आहेत. यातील 2 पेलोडवर आहेत. 4 शेनयांग जे 11/16 लढाऊ विमानेही आहेत. या विमानांची मारक क्षमता 3 हजार 530 किलोमीटर आहे, तर काहींची 6 हजार किलोमीटर आहे.\nचीनकडे याक्षणी 250 लढाऊ विमाने ताशी 2,500 किलोमीटर वेग असलेली आहेत. ही विमाने रशियाच्या ‘एसयू 27 एसके’चीच सुधारित आवृत्ती आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. हवाई हद्दीचे संरक्षण तसेच हवेतून जमिनीवर अचूक मारा करण्यात ही विमाने तरबेज आहेत. सामरिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, चीनला लडाख परिसरात आपल्या वायुसेनेची ताकद वाढवत न्यायची आहे.\nमारक क्षमता अंतराच्या दहापट\nलडाखपासून काश्गर हवाई तळाचे अंतर 600 किलोमीटर आहे. त्यामुळे भारतासोबत सुरू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर चीनने ही लष्करी शस्त्रास्त्रे तसेच लढाऊ बॉम्बर विमाने तैनात केलेली असण्याचा अंदाज बांधायला वाव आहे. ही बॉम्बर विमाने अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असणारी असून, त्यांची मारक क्षमता 6 हजार किलोमीटरपर्यंत आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nअसा झाला आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात; आमदार म्हणाले मी फक्त....\nपिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल महापालिकेचे दुर्लक्ष ; शिवप्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा\nनिंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी कुस्त्यांचा हगामा राज्यात प्रसिद्ध : दोन दिवस चालणार यात्रोत्सव\nपिंपळगाव माळवी येथे स्थान प्रकट दिनानिमित्त यात्रा महोत्सव\nजेऊर यात्रोत्सवादरम्यान हजारो भाविकांचे दर्शन लाखोंची उलाढाल ; नामदार तनपुरे यांच्याकडून पाण्याची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ruturajpatildyp.com/post/%E0%A4%95-%E0%A4%B2-%E0%A4%B9-%E0%A4%AA-%E0%A4%B0-%E0%A4%A4-%E0%A4%B2-%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%95-%E0%A4%9A-%E0%A4%86%E0%A4%B0-%E0%A4%97-%E0%A4%AF-%E0%A4%9A-%E0%A4%97%E0%A4%B2-%E0%A4%B0-%E0%A4%B9-%E0%A4%B5-%E0%A4%AF-%E0%A4%B8-%E0%A4%A0-%E0%A4%B6-%E0%A4%B2-%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%B8-%E0%A4%B8-%E0%A4%8F%E0%A4%9F%E0%A4%B8-%E0%A4%AF-%E0%A4%B8-%E0%A4%AE-%E0%A4%9C-%E0%A4%95-%E0%A4%B8-%E0%A4%B8-%E0%A4%A5-%E0%A4%9A-%E0%A4%AF", "date_download": "2022-05-18T23:52:22Z", "digest": "sha1:4QTM2WNGFK65NHEXFZA7VAJERZSNKD3H", "length": 2850, "nlines": 50, "source_domain": "www.ruturajpatildyp.com", "title": "कोल्हापूरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शेल्टर असोसिएटस् या सामाजिक संस्थेच्या.........", "raw_content": "\nकोल्हापूरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शेल्टर असोसिएटस् या सामाजिक संस्थेच्या.........\nकोल्हापूरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शेल्टर असोसिएटस् या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गरजू कुटूंबांसाठी एक घर एक शौचालय ही मोहीम राबवण्यात येते. या मोहिमेअंतर्गत महापालिका व शेल्टर या संस्थेच्यावतीने आज कसबा बावड्यातील नगरसेवक श्री. संदीप नेजदार यांच्या प्रभागातील, आंबेडकर नगर येथील 80 कुटूंबांना शौचालय बांधण्याचा कामाचा शुभारंभ करण्यात आला.\n- *आमदार ऋतुराज पाटील*\nआज डी.वाय.पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूरचे उदघाटन...\nप्रिय डॉक्टर्स, आज १ जुलै, डॉक्टर्स डे. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा..\nचला उठा ... महाराष्ट्र घडवूया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://likeupnews.com/jyoti-devre/", "date_download": "2022-05-18T22:38:22Z", "digest": "sha1:K6HUJMNPUUPLXH2SCR7X6IFJBB6URKAK", "length": 9021, "nlines": 72, "source_domain": "likeupnews.com", "title": "मोठी बातमी ! तहसीलदार ज्योती देवरेंची 'या' जिल्ह्यात बदली - LikeUp", "raw_content": "\n तहसीलदार ज्योती देवरेंची ‘या’ जिल्ह्यात बदली\n तहसीलदार ज्योती देवरेंची ‘या’ जिल्ह्यात बदली\nनगर : वादग्रस्त ठरलेल्या पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची आज जळगाव येथे बदली करण्यात आली आहे. त्यांनी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे मला आत्महत्या करावीशी वाटते, अशी व्हिडिओ क्लीप व्हायरल केली होती. त्यानंतर त्या वादग्रस्त ठरल्या होत्या. आमदार नीलेश लंके यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्या घटनेची महिला आयोगामार्फत त्रिसदस्यीय समितीने चौकशीही केली. शेवटी देवरे यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे आयुक्त कार्यालयाने कळविले आहे.\nदेवरे या पारनेरला हजर झाल्यापासूनच अनेकदा वादग्रस्त ठरल्या होत्या. ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात त्या हजर झाल्या होत्या. त्याच वेळी त्यांनी केलेल्या विविध कारवाईच्या वेळीही त्या वादग्रस्त ठरल्या होत्या. मात्र त्यांनी कोरोना काळात चांगले काम केले. त्या काळात त्यांनी जनजागृतीसाठी केलेले व्हिडिओ गाजले होते. मात्र त्यांचे आणि लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी यांचे सूत कधीच जुळले नाही. त्यामुळे त्या सतत वादग्रस्त ठरल्या. त्यानंतर तहसील कार्यालयातील तलाठी मंडल अधिकारी व महसूल कर्मचारी संघटनेने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनही केले होते. त्यात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आठ दिवसांनंतर चौकशी करू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते.\nनुकतीच त्यांची, ‘मला लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे आत्महत्या करावीशी वाटते’ ही व्हिडिओ क्लिप राज्यभरात गाजली होती. त्यांनी या क्लिपमध्ये लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांवरही आरोप केले होते. तसेच महिला आयोगाकडे याबाबत चौकशीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी त्रिसदस्यीय महिला अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली होती. त्या समितीनेही देवरे यांच्या आरोपात तथ्य नसल्याचा अहवाल दिल्याने आयुक्तांनी तसे वरिष्ठांना कळविले होते.\nनगर जिल्ह्यात पाच महिन्यात 65 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान\nनगर जिल्ह्यातील २९ गावांमध्ये लॉकडाउन…\nदेवरे यांच्या कथित क्लिपमुळे त्या वादग्रस्त ठरल्यानंतर लंके यांचे समर्थक अॅड. राहुल झावरे, संदीप चौधरी यांनी थेट देवरे यांच्या विरोधात लोकायुक्तांकडे भ्रष्टाचाराची तक्रार केली होती. तसेच काही दिवसांपासून तालुक्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी नगर व नाशिक आयुक्ताकडे तक्रारी केल्या होत्या. इतकेच नव्हे तर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच नाशिक आयुक्तालयासमोर धरणे आंदोलनही केले होते.\nसेलूत निरंकारी मंडळाच्या वतीने वृक्षारोपण\nतुमच्या सारखे नेत्यांचे धुने आम्ही धुणारे नाहीत…\nनगर जिल्ह्यात पाच महिन्यात 65 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान\nनगर जिल्ह्यातील २९ गावांमध्ये लॉकडाउन…\nमी केंद्रात मंत्री आहे तो पर्यंत…. : रामदास आठवले\nपोलीस महानिरीक्षकाकडून संदीप मिटके यांचे कौतुक\nकैरी खा आणि ‘हे’ रोग पळवा; जाणून घ्या महत्वाची माहिती एका क्लिकवर\nबाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या कचाट्यात; घरात सापडलं एवढ्या कोटींचे घबाड\nआजपासून ‘या’ वयोगटातील लोकांना मिळणार लसीकरणाचा बूस्टर डोस; वाचा महत्वाची माहिती\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन पंतप्रधान\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nerror: कृपया पोस्ट कॉपी करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/tailoring-professionals-working-daily-wages-others-farms-due-corona-time-350840", "date_download": "2022-05-18T22:07:09Z", "digest": "sha1:C5TLYHJSOEOS2VM7HDRSDSB2UROQ4MI2", "length": 11398, "nlines": 157, "source_domain": "www.esakal.com", "title": "टेलरिंग व्यवसायिकांची गरजांना कात्री :कोरोनामुळे कारागिरांवर मोलमजुरीची वेळ | Sakal", "raw_content": "\nएरव्ही कपड्यावर कात्री चालवणारांना आपल्या दैनंदिन गरजा कमी करण्यासाठी रोजच्या गरजानांच कात्री लावावी लागत असल्याचे चित्र वाळवा तालुक्‍याच्या ग्रामीण भागात टेलरिंग व्यवसाय करणाऱ्या कारागीरांच्या हलाखीच्या परीस्थितीवरुन दिसून येत आहे.\nटेलरिंग व्यवसायिकांची गरजांना कात्री :कोरोनामुळे कारागिरांवर मोलमजुरीची वेळ\nकिल्लेमच्छिंद्रगड (जि. सांगली) : कोरोनामुळे शासनाने लग्नसमारंभासाठी पाहुण्यारावळ्यांच्या उपस्थितीस मर्यादा घालून दिल्याने लग्नकार्य साध्या पद्धतीने होवू लागली आहेत. लग्नात मानपान राहिला नाही. नववधूवराच्या पोषाखासह आहेर माहेराची कपडे शिवण्यावर मर्यादा आल्या. नववधुवराचे पोषाखही रेडीमेड घेण्यास पसंती दिली जाऊ लागल्याने त्याचा फटका टेलरिंग व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना बसला आहे. नोकरी मिळत नसल्याने शिक्षण घेऊन टेलरिंग व्यवसायाकडे वळलेल्या तरुणांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. एरव्ही कपड्यावर कात्री चालवणारांना आपल्या दैनंदिन गरजा कमी करण्यासाठी रोजच्या गरजानांच कात्री लावावी लागत असल्याचे चित्र वाळवा तालुक्‍याच्या ग्रामीण भागात टेलरिंग व्यवसाय करणाऱ्या कारागीरांच्या हलाखीच्या परीस्थितीवरुन दिसून येत आहे.\nवाळवा तालुका सधन असल्याने मुलामुलींची लग्ने धडाक्‍यात करण्याकडे पालक वर्गाचा कल असतो. लग्नकार्यात घरच्या मंडळीसह नववधूवर, मेहूणे, मुलामुलींचे मामा, जवळचे नातेवाईकांना नवीन कपडे घेण्याची परंपरा आहे. या परंपरेमुळे ग्रामीण भागातील शिवणकाम करणाऱ्या कारागिरांचा उदरनिर्वाह चालतो. तथापि चालूवर्षी कोरोनाचे संकट आले आणि लग्नकार्यासाठी पन्नास लोकांपेक्षा जादा व्यक्तींच्या उपस्थितीवर मर्यादा आल्याने पैपाहूण्यांची उपस्थिती कमी झाली. आहेराचे प्रमाणाच राहिले नसल्यामुळे शिवणावळीची कामे बंद झाली. तसेच लॉकडाऊनच्या काळातील सततच्या बंदमुळे नियमित व्यवसायावर परिणाम होऊन कामेही घटली. त्यामुळे टेलरिंग व्यवसाय अडचणीत आला आहे. ज्या कारांगीरांकडे थोडीफार जमीन आहे, त्यांचे हात आता स्वत:च्या शेतात राबताना दिसत आहेत. मात्र ज्यांच्राकडे जमीन नाही त्यांना उदरनिर्वाहासाठी मोलमजुरीच्या कामावर जाण्याची वेळ आली आहे.\nकोरोनाचे संकट टळल्याशिवाय लग्नकार्ये हौसेने होणार नाहीत. तोपर्यंत कारागीरांनाही कामेही मिळणार नाही. तालुक्‍यातील ताकारीसह भवानीनगर येथील व्यापार पेठेबरोबर रेठरेहरणाक्ष, शिरटे, येडेमच्छिंद्र, नरसिंहपूर तसेच किल्लेमच्छिंद्रगड येथील व्यापारी वसाहत असलेल्या शिवनगरमध्ये शिवणकाम करणाऱ्या शेकडो कारागीरांची जगण्यासाठी इतर कामे करावी लागणार आहेत.\nकोरोनामुळे लग्नात नववधू-वरास तसेच आहेराची कपडे घेवून शिवणे बहुतांश बंद झाले आहे. रेडीमेड कपड्याने वेळ मारुन नेली जातेय. त्यामुळे कापड व्यवसायबरोबर टेलरिंगचा व्यवसायही अडचणीत आला आहे.\n- भुपेश डुबल, कापड दुकानदार, किल्लेमच्छिंद्रगड (शिवनगर)\nसंपादन : युवराज यादव\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.madtravelervik.com/2020/07/%20%20_30.html", "date_download": "2022-05-18T23:30:21Z", "digest": "sha1:B2N6Y7YWFZ622NK4INL6UAH2BUG6NVK3", "length": 10173, "nlines": 264, "source_domain": "www.madtravelervik.com", "title": "सरखेल कान्होजी आंग्रे", "raw_content": "\nHomeसरखेल कान्होजी आंग्रेसरखेल कान्होजी आंग्रे\nआजही सागरी संरक्षण क्षेत्राचा तर विचार नौसेनाधिपती कान्होजी आंग्रे यांच्या आरमार नीतीचा अभ्यास न करता पुढे जाता येत नाही . एक आदर्श आरमार कसे असावे याचा वस्तूपाठच आंग्रेंनी जगाला दाखवून दिला आहे.\nसरखेल या शब्दाचा अर्थ आरमार प्रमुख असा होतो. आंग्रे १८ व्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख होते. आपले अखंड आयुष्य त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढण्यात घालवले. त्याकाळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे, किल्ले काबीज करण्याची परकीय सत्तांमध्ये चढाओढ लागली होती. कान्होजींनी या गोंधळाचा उपयोग आपले आरमार स्थापन करण्यापासून ते संपूर्ण किनारपट्टीवर अनिर्बंध सत्ता गाजवेपर्यंत केला. इंग्रज आणि पोर्तुगीज आरमाराच्या अथक प्रयत्नानंतरही, मरेपर्यंत कान्होजी आंग्रे यांचे मराठा आरमार अजिंक्य राहिले.\n१७०२ – कोचीनमध्ये सहा इंग्रजांसह काही जहाजांवर ताबा.\n१७०६ – जंजिऱ्याच्या सिद्दीवर हल्ला आणि विजय.\n१७१० – ब्रिटिश लढाऊ जहाज गोडोल्फिनशी दोन दिवस झुंज दिल्यानंतर केनेरी बेटांवर (आताचे खांदेरी) कब्जा.\n१७१२ – मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी यांचे खाजगी जहाज पकडले. ३०००० रुपयांच्या खंडणीनंतर सुटका.\n१७१३ – ब्रिटिशांकडून १० किल्ले हस्तगत.\n१७१७ – ब्रिटिशांनी केनेरी बेटांवर केलेला हल्ला असफल. ६०००० रुपयांची खंडणी वसूल केली.\n१७१८ – मुंबई बंदराची नाकेबंदी. येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांकडून कर वसुली.\n१७२० – ब्रिटिशांचा घेरिया (विजयदुर्ग) किल्यावर हल्ला असफल.\n१७२१ – अलिबागवर ब्रिटिश आणि पोर्तुगीज आरमाराचा हल्ला असफल.\n१७२३ – ईगल आणि हंटर या दोन ब्रिटिश जहाजांवर हल्ला.\n१७२९ मध्ये कान्होजी आंग्रेंचा मृत्यू झाला. त्यावेळी सुरतपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत त्यांचे अनिर्बंध वर्चस्व होते.\nअशा या महान योध्याला मानाचा मुजरा .\nकान्होजी आंग्रे सरखेल कान्होजी आंग्रे\nएक मराठा साम्राज्याचे शूर योद्धे\nबहिर्जी नाईक - बाजींद भाग १\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - 3\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ११\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - १२\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ५\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ७\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ८\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ९\nशिवकालीन शस्त्र - दांडपट्टा\nअपरिचित इतिहास- \"बाजी बांदल\", \"रायाजी बांदल\" -इतिहासातील निसटलेली पाने\nअपरिचित इतिहास- \"बाजी बांदल\", \"रायाजी बांदल\" -इतिहासातील निसटलेली पाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.ruturajpatildyp.com/post/%E0%A4%9C-%E0%A4%B7-%E0%A4%A0-%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AE-%E0%A4%B8-%E0%A4%B9-%E0%A4%A4-%E0%A4%AF-%E0%A4%95-%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%95-%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF-%E0%A4%9A-%E0%A4%AF-%E0%A4%A8-%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%9A-%E0%A4%AC-%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%96-%E0%A4%AA-%E0%A4%AE-%E0%A4%A0-%E0%A4%AA-%E0%A4%95%E0%A4%B3", "date_download": "2022-05-18T23:27:38Z", "digest": "sha1:4XFYBCXU7MNIH7MUKDA2SACALUMKD7JR", "length": 2520, "nlines": 49, "source_domain": "www.ruturajpatildyp.com", "title": "जेष्ठ रंगकर्मी, साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या निधनाची बातमी एक खूप मोठी पोकळी............", "raw_content": "\nजेष्ठ रंगकर्मी, साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या निधनाची बातमी एक खूप मोठी पोकळी............\nजेष्ठ रंगकर्मी, साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या निधनाची बातमी एक खूप मोठी पोकळी निर्माण करून जाणारी आहे. आपल्या कलाविष्काराने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वाना खिळवून ठेवणारे एक कलारत्न आपण गमावले. आजवर वाचलेल्या त्यांच्या गूढ कथांमधून ते अविरत स्मरणात राहतील.\nआज डी.वाय.पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूरचे उदघाटन...\nप्रिय डॉक्टर्स, आज १ जुलै, डॉक्टर्स डे. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा..\nचला उठा ... महाराष्ट्र घडवूया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.ruturajpatildyp.com/post/%E0%A4%A8-%E0%A4%AA-%E0%A4%A3-%E0%A4%A4-%E0%A4%AC-%E0%A4%B3%E0%A4%97-%E0%A4%B5-%E0%A4%AF-%E0%A4%A5-%E0%A4%B2-%E0%A4%B8-%E0%A4%AF-%E0%A4%97-%E0%A4%89%E0%A4%AE-%E0%A4%B6-%E0%A4%9A%E0%A4%B5-%E0%A4%B9-%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%AF-%E0%A5%A7%E0%A5%AB-%E0%A4%AF-%E0%A5%AF-%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A4%A7-%E0%A4%AF-%E0%A4%B6-%E0%A4%95%E0%A4%A3-%E0%A4%B1-%E0%A4%AF-%E0%A4%AC-%E0%A4%B2%E0%A4%9A-%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%B0-%E0%A4%A8-%E0%A4%AE-%E0%A4%9D", "date_download": "2022-05-18T22:23:44Z", "digest": "sha1:FWQY4AUQNAQKP5QK6SY5CG4Q7OHDGDSX", "length": 2521, "nlines": 50, "source_domain": "www.ruturajpatildyp.com", "title": "निपाणी (ता. बेळगांव) येथील सुयोग उमेश चव्हाण (वय १५) या ९ वी मध्ये शिकणाऱ्या बालचित्रकाराने माझे....", "raw_content": "\nनिपाणी (ता. बेळगांव) येथील सुयोग उमेश चव्हाण (वय १५) या ९ वी मध्ये शिकणाऱ्या बालचित्रकाराने माझे....\nनिपाणी (ता. बेळगांव) येथील सुयोग उमेश चव्हाण (वय १५) या ९ वी मध्ये शिकणाऱ्या बालचित्रकाराने माझे सुबक असे चित्र काढून मला भेट म्हणून दिले. या बाळ चाहत्याचे प्रेम व निरागसता पाहून माझे मन भारावले होते. त्याच्या या कलेची प्रशंसा करतांना त्याच्याशी मनमोकळा संवाद साधला.\nआज डी.वाय.पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूरचे उदघाटन...\nप्रिय डॉक्टर्स, आज १ जुलै, डॉक्टर्स डे. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा..\nचला उठा ... महाराष्ट्र घडवूया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://likeupnews.com/anushak-sharma-urges-people-to-wear-masks/", "date_download": "2022-05-18T22:36:05Z", "digest": "sha1:7WHYDKRPTMMAG6PNQ5ZQC3SS7REW36MT", "length": 10164, "nlines": 74, "source_domain": "likeupnews.com", "title": "विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने मुंबईतील वाढत्या कोरोना वर व्यक्त केली चिंता, केले 'हे' आवाहन - LikeUp", "raw_content": "\nविराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने मुंबईतील वाढत्या कोरोना वर व्यक्त केली चिंता, केले ‘हे’ आवाहन\nविराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने मुंबईतील वाढत्या कोरोना वर व्यक्त केली चिंता, केले ‘हे’ आवाहन\nमुंबई: राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असल्याने व तसेच अर्थचक्र सुरली सुरु ठेवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना निर्बंध शिथिल केलं होते. मात्र, त्यामुळे बरेच नागरिक मस्कशिवाय गर्दीमध्ये फिरताना दिसत आहेत. परिणामी राज्यातील कोरोना प्रकरणे वाढताना दिसत आहेत.\nमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस संसर्गाची प्रकरणे (COVID-19 Cases in Maharashtra),पुन्हा वाढू लागली आहेत. बीएमसी आणि पोलिसांनी लोकांना कोविड -19 नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले. मुंबई पोलीस आणि बीएमसीचे हे आवाहन बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने सोशल मीडियावर फॉरवर्ड करत लोकांना मास्क घालण्याचे आणि शारीरिक अंतर पाळण्याचे आवाहन केले.\nअनुष्का शर्मा सध्या पती विराट कोहली आणि मुलगी वामिकासोबत लंडनमध्ये आहे. अनुष्काने सर्वांना मास्क घालण्याचे आवाहन केले आहे कारण मुंबईत बरेच लोक मास्कशिवाय फिरताना सापडले आहेत. मुंबई पोलिसांनी मंगळवारी एक ग्राफिक चित्र शेअर केले, ज्यात मास्कशिवाय फिरताना पकडलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस कशी वाढत आहे, हे दर्शवले आहे . मुंबई पोलिसांनी २९ ऑगस्ट रोजी एका दिवसात मास्कशिवाय फिरणाऱ्या 920 लोकांना पकडले.\nमुंबई पोलिसांचे हे ग्राफिक तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर करताना अनुष्का शर्माने लिहिले, “मास्क घाला, इतरांचाही विचार करा.” यासह, तिने आपल्या कॅप्शनमध्ये हात जोडणारे इमोजी देखील समाविष्ट केले आहेत. अनुष्का शर्माप्रमाणेच वरुण धवन, सारा अली खान, कियारा अडवाणी आणि अनिल कपूर सारख्या इतर सेलेब्सनीही त्यांच्या इन्स्टा स्टोरीवर ही पोस्ट शेअर केली आहे आणि त्यांच्या चाहत्यांना मास्क घालण्याचे आवाहन केले.\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त…\nदगडफेक प्रकरणांनंतर गृहमंत्र्यांनी मांडले ‘हे’ 3 मुद्दे;…\nअनुष्का शर्मा आणि विराट कोहली सध्या लंडनमध्ये खूप मजा करत आहेत. दोघेही आपल्या मुलीसह अनेकदा शहरात फिरताना दिसतात. या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर येताच व्हायरल होतात. या वर्षी जानेवारीत त्यांची मुलगी वामिकाचा जन्म झाला. जोडप्याने अद्याप त्यांच्या मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवला नाही. त्यांनी अनेक वेळा मीडियाला आपल्या मुलीचे छायाचित्र न घेण्याचे आवाहन केले आहे.\nवर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अनुष्का शर्मा शेवटी शाहरुख खान आणि कतरिना कैफसोबत ‘झिरो’ चित्रपटात दिसली होती. अणूशक शर्माने अद्याप तिच्या पुढील प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही . मात्र, निर्माती म्हणून तिचा ‘बुलबुल’ आणि ‘पाताल लोक’ ही वेबसीरिज गेल्या वर्षी रिलीज झाली. या दोन्हीची समीक्षकांनी कौतुक केले होते.\nIND vs ENG : चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात होऊ शकतो बदल, जाणून घ्या कशी असेल Playing 11\nपुर ओसरला आणि समोर आली भिषण वास्तवता…\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nदगडफेक प्रकरणांनंतर गृहमंत्र्यांनी मांडले ‘हे’ 3 मुद्दे; आंदोलनकारी कर्मचाऱ्यांबाबत…\nम्हणून अक्षरशः सुप्रिया सुळेंनी एसटी कर्मचाऱ्यांसमोर जोडले हात; म्हणाल्या…\nशरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांची चप्पल, दगड फेक; सुप्रिया सुळे चर्चेला तयार पण\nकैरी खा आणि ‘हे’ रोग पळवा; जाणून घ्या महत्वाची माहिती एका क्लिकवर\nबाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या कचाट्यात; घरात सापडलं एवढ्या कोटींचे घबाड\nआजपासून ‘या’ वयोगटातील लोकांना मिळणार लसीकरणाचा बूस्टर डोस; वाचा महत्वाची माहिती\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन पंतप्रधान\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nerror: कृपया पोस्ट कॉपी करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2022-05-19T00:13:02Z", "digest": "sha1:UQXHV7KUKMO2U67NEZZBDTPJMPS2VIA7", "length": 6186, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पूर्व युरोपीय प्रमाणवेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफिका निळा पश्चिम युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०)\nनिळा पश्चिम युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०)\nपश्चिम युरोपीय उन्हाळी प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००)\nगुलाबी मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००)\nतपकीरी मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००)\nमध्य युरोपीय उन्हाळी प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००)\nपिवळा कालिनिनग्राद प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००)\nसोनेरी पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००)\nपूर्व युरोपीय उन्हाळी प्रमाणवेळ (यूटीसी+०३:००)\nफिका हिरवा मिन्स्क प्रमाणवेळ, मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०३:००)\nफिक्या र्ंगाने दाखवलेले देश उन्हाळी प्रमाणवेळ पाळत नाहीत: अल्जिरिया, बेलारूस, आइसलँड, रशिया, ट्युनिसिया.\nपूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी +२) ही पूर्व युरोपात वापरली जाणारी प्रमाणवेळ आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ सप्टेंबर २०१३ रोजी १६:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://storymirror.com/read/marathi/story/devbaappaas-ptr/jsb879kr", "date_download": "2022-05-18T22:31:56Z", "digest": "sha1:MCW6VVLMB3UY2SLSYQKJKUEFWQIBCG27", "length": 9194, "nlines": 164, "source_domain": "storymirror.com", "title": "देवबाप्पास पत्र... | Marathi Others Story | Deepali Rao", "raw_content": "\nदेवळातले पुजारी काका म्हणतात, देवापुढे उभं राहिलं हात जोडून की त्याला मनातलं सगळं कळतं बरोब्बर. मी खूप वेळा बोललो मनात बाप्पा पण तुझं काही उत्तर येईना. तु ही बिझी असशील कामात.\nमग म्हणलं पत्रच लिहावं तुला.\nबाप्पा त्या रात्री खूप पाऊस पाडलास....मी,आई आणि बाबा झोपलो होतो. अचानक घरात पाणी शिरायला लागलं. घाबरूनच जागे झालो. पाऊस जोर धरत होता..अन् पाण्याची पातळी वाढायला लागली. आम्ही तिघेही मग कपाटावर चढून बसलो. मी आईच्या कुशीत गुरगुटून होतो... घरातल्या पावसाचं तांडव पहात....\nकेव्हातरी गोष्टीत वाचलं होतं.... पापं वाढली जगात की प्रलय होतो, पण बाप्पा मी तर कध्धी कध्धी खोटं बोललो नाही, वाईट वागलो नाही, मग माझ्या घरात प्रलय कशाने झाला\nसगळ्या वस्तू वाहून जात होत्या.\nशेतीची अवजारं, धान्याचे डबे, भांडी-कुंडी...माझं विद्या धन....दसर् याला सरस्वतीचं चित्र काढून पुजलेली पाटीसुद्धा..\nआई खूप रडत होती. बाबा तिला सावरत होता. मला तर काहीच कळत नव्हतं. फक्त एकसारखं डोळं मात्र गळंत होतं.\nतू सगळ्यांचा सांभाळ करतोस..\nपण त्यादिवशी देवघरातून तुलाही पाण्याबरोबर वाहत जाताना पाहिलंय मी.\nरात्र..पाऊस..घरातलं पाणी..डोळ्यातलही.....वाढतच होतं. बाबा म्हणाला,\"पोहत जातो आणि बाहेर काही मदत मिळते का ते बघतो.\"\nमी आणि आई तसेच बसून होतो कितीतरी वेळ.....पाण्याचा रुद्रावतार बघत....\nपहाटे कधीतरी मिल्ट्री चे जवान होडीतुन आले. मला आणि आईला आधार देऊन सुखरूप सुरक्षित जागी हलवलं. तंबू ठोकले होते पूर्ण मैदानभर. सगळीकडे गोंधळ,ओरडाआरड....\nलोकंच लोकं. जत्राच जणू. पण आनंद हरवलेल्या शून्य नजरा. इतकी लोकं की जागा अपुरी पडायला लागली. कोणी काहीबाही खायला देत होती. कोणी कपडे वाटत होतं, कोणी गरजेच्या वस्तू. मदतीला खूप जण धावुन आले होते. लांबच लांब.. रांगच रांग... पळापळी काहीतरी मिळवण्यासाठी..\nपोलीस अडकलेल्या लोकांना शोधून आणत होते कुठून कुठून.\nमी सैरभैर..बाबाला शोधत होतो. नंतर कधीतरी कुणीतरी आईच्या कानात \"ती\" बातमी सांगितली. आई हंबरडा फोडून रडत होती. परत परत मला जवळ घेत होती. उमगत नव्हतं काहीच.\n\"नवरा बी गेला आणि शेत बी गेलं. सारं घरदार पाण्याने नेलं\" आई टाहो फोडत होती....\nलोक म्हणत होते पाण्यात वाहून गेला.\n पट्टीचा पोहणारा तो..... कितीतरी जणांना पोहायला शिकवलंय.\nअन् हे म्हणतात वाहून गेला.\nसगळं खोटं .... खोटं\nअजूनबी डोळं फक्त बाबाच्या वाटेकडे लागलेत.\nआता थोडं सावरलोय. मामाच्या घरी आलोय. आई म्हणते इथंच रहायचं आता. इथलीच शाळा..मला मात्र घराची फार आठवण होते.\nआणि सगळ्यात जास्त बाबाची.\nरोज आठवण करून देतो तुला बाप्पा. पण बहुतेक तू ही बाबा सारखाच मुलखाचा विसरभोळा...\nतो नाही का केव्हाचा गेलाय..\nबरेच दिवस झाले म्हणून शेवटी पत्र लिहायला घेतलं. मी कधीच काही हट्ट करणार नाही, पण देव बाप्पा आता पाऊस परत घेऊन जा आणि आम्हाला आमचा बाबा देऊन जा...\nआणि हो जमलं तर आमचं घर अन् छोटसं शेतसुद्धा....\nन खाता कध्धीपासून जपून ठेवलेला बिस्कीटचा पुडा..बाबासाठीचा....\nप्लीज बाप्पा, माझ्या पत्राचं नक्की..नक्की उत्तर दे. मी वाट पाहतोय कधीचा............\nता. क. - देवळात ठेवतोय पत्र. मला माहितीये पुजारी काका पोस्टमन हायेत तुझे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/02/lead-school.html", "date_download": "2022-05-18T22:25:33Z", "digest": "sha1:WTA64KVMNSE4OJYWE7CUE2YKGR5NOGRK", "length": 8277, "nlines": 53, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "सिध्दार्थ पब्लिक स्कूल जत या सी.बी.एस.ई शाळेत लीड़ स्कूल (Lead School) सॉप्टवेअर चे उद्दघाटन संपन्न", "raw_content": "\nHomeजतवार्तासिध्दार्थ पब्लिक स्कूल जत या सी.बी.एस.ई शाळेत लीड़ स्कूल (Lead School) सॉप्टवेअर चे उद्दघाटन संपन्न\nसिध्दार्थ पब्लिक स्कूल जत या सी.बी.एस.ई शाळेत लीड़ स्कूल (Lead School) सॉप्टवेअर चे उद्दघाटन संपन्न\nजत/प्रतिनिधी: जत येथील श्री.उमाजीराव सनमडीकर मेडीकल फोडेंशन जत, संचलित सिध्दार्थ पब्लिक स्कूल या सी.बी.एस.ई शाळेत दिनांक 19-02-2021 रोजी लीड स्कूल (Lead School ) सॉप्टवेअर चे उद्वघाटन उत्साहात संपन्न झाले.\nसिध्दार्थ पब्लिक स्कूल ही जत मधील एकमेव सी.बी.एस.ई मान्यता प्राप्त शाळा असून जत सारख्या ग्रामीण भागातील मुलांना केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाचा त्याच्या अभ्यासक्रमात जास्तीजास्त उपयोग व्हावा. संगणकाचा व टॅबचा उपयोग करुन ऑनलाईन पध्दतीने अभ्यासक्रम मुलांना करता यावा, यासाठी भारतातील लीड स्कूल (Lead School) या कंपनी च्या अंतर्गत 1500 पेक्षा जास्त इंग्रजी माध्यमाच्या शाळा व सहा लाखापेक्षा जास्त विदयार्थी संख्या, दहा हजार च्या वर शिक्षक, 400 च्या वर शहरामध्ये व 20 राज्यामध्ये लीड स्कूलचे सॉप्टवेअर कार्यरत आहे. अश्या अध्यावत प्रणालीमध्ये सिध्दार्थ पब्लिक स्कूलच्या विदयार्थ्याना डिजिटल अभ्यासक्रम, डिजिटल पुस्तके, राज्यस्तरावरील स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी, नियमित सराव व परीक्षा, शिक्षकासाठी ऑनलाईन वर्ग, विदयार्थ्याचे शंका व समाधानासाठी वेगळे क्लास अश्या प्रकारच्या सुविधा विदयार्थ्याना मिळणार आहेत. तंत्रज्ञानायुक्त लीड स्कूल सॉप्टवेअर प्रणालीमध्ये सिध्दार्थ पब्लिक स्कूल हया शाळेचा प्रथमच समावेश झाला आहे.\nसदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव डॉ.कैलास सनमडीकर साहेब, लीड स्कूलचे तंत्र सहाय्यक अनामिका मॅडम, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.\nआ. विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन\nडोरली ग्रामपंचायतीचे आडमापी धोरण; मातंग समाज मंदिरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nअखेर जत तहसीलदारपदी जीवन बनसोडे यांचे नियुक्ती जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत संखचे अप्पर तहसील पद अद्याप प्रतीक्षेत\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/03/blog-post.html", "date_download": "2022-05-18T21:54:16Z", "digest": "sha1:BJHHBVC76RMDJT3RN3OUCQAI5IDUXUL7", "length": 11943, "nlines": 44, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "यशवंत विचारांचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार समाजातील लोकांना प्रेरणादायी ठरेल - चंद्रकांत चाळके", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nयशवंत विचारांचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार समाजातील लोकांना प्रेरणादायी ठरेल - चंद्रकांत चाळके\nमार्च ०३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nयशवंतराव चव्हाण फौंडेशन मुंबई यांच्यावतीने यशवंतराव चव्हाण पुरस्कारांचे वितरण.\nसाप्ताहिक यशवंतनीती व यशवंतराव चव्हाण फौंडेशन मुंबई यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तींना सन 2021 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.\nरविवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता तळमावले ता. पाटण येथील वांगव्हॅली भवन येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.\nया वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तींचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सहकार व उद्योग क्षेत्रातील मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या वेळी चंद्रकांत चाळके उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले यशवंत विचारांचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार समाजातील लोकांना प्रेरणादायी ठरेल. यातून समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेवकांना नवी ऊर्जा प्राप्त होईल व समाजासाठी अधिक जोमाने काम करता येईल. साप्ताहिक यशवंतनीती व यशवंतराव चव्हाण फौंडेशन मुंबई यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तींना दरवर्षी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते हा खूप मोठा स्तुत्य उपक्रम आहे त्यांच्या उपक्रमास शुभेच्छा व पुरस्कार प्राप्त विविध क्षेत्रातील सर्व समाजसेवकांचे अभिनंदन.\nया सोहळ्यास सहकार, उद्योजक क्षेत्रातील दिग्गज चंद्रकांत चाळके, सुभाष बावडेकर,प्रा.डॉ पतंगे (नागपूर), प्रमोद देशमाने, रामदास शिंगारे, सचिन आचरे,प्रकाश बोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुरेश पवार होते.\nयावेळी पत्रकारीता विभागातून पाटणचे पत्रकार संजय कांबळे, सहकार विभागातून अनिल शिंदे, बाळकृष्ण काजारी, विनोद भालेकर, एम. बी. आचरे, लक्ष्मण घराळ.\nसामाजिक विभागात राहूल शेडगे, दत्ता तोडकर, अधिक कर्पे, सुरेश माने, दत्ता चोरगे, विलास गोडांबे, दीपक कदम, बाबुराव पाटील, मच्छिंद्र गायकवाड, आशिष कोरडे, नम्रता कुलकर्णी, जितेंद्र भालेकर, दिनेश डाकवे, राधिका पन्हाळे, विक्रम वरेकर,रेश्मा डाकवे.\nउद्योजक विभागात वसंतराव बोत्रे, वनिता मोरे, कृष्णा पाचपुते, कला विभागात- प्रशांत कुंभार,क्रिडा विभागात-यश पाटील, सरपंच विभागा मधून स्वाती बावडेकर, संदीप टोळे, अशा सामाजिक,सहकार,उद्योजक,कलाक्रिडा,पत्रकारीता, प्रशासकीय आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.\nप्रारंभी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.\nयावेळी बोलताना फौंडेशनचे अध्यक्ष संजय सावंत म्हणाले गत चार वर्षांपासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तीना यशवंतराव चव्हाण पुरस्काराने गौरविण्यात आले . तळागळात काम करणार्‍या लोकांचा गुणगौरव करून त्यांच्या पाठीवर थाप टाकून त्यांना पुरस्कार रूपाने प्रोत्साहन देणे हा यशवंतराव चव्हाण फौंडेशनचा मुख्य उद्देश आहे.\nस्व. यशवंतराव चव्हाण हे सातारा जिल्ह्याचे सुपूत्र आहेत, त्यांना आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. त्यांच्या महान कार्याचा गौरव म्हणून यशवंतराव चव्हाण फौंडेशनची स्थापना करून चार वर्षांपासून विविध क्षेत्रातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचा गौरव करत आहोत. मुंबई येथे यापूर्वी तीन पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आले होते. त्यास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यस्तरीय पुरस्कार देऊन लोकांच्या कामाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.\nया वेळी सुभाष बावडेकर, चंद्रकांत चाळके, सचिन आचरे, सुरेश पवार व इतर मान्यवरांनी सर्व पुरस्कार प्राप्त पुरस्कारथीॅंना शुभेच्छा दिल्या. यशवंतराव चव्हाण फौंडेशनचे अध्यक्ष संजय सावंत यांनी सर्वांचे स्वागत केले.\nसूत्रसंचालन करताना कविता कचरे यांनी सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या समाजातील कार्याचा आढावा घेतला व त्यांच्या कार्यकर्तृत्वा बद्दल उपस्थितांना माहिती दिली.\nकार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, पुरस्काराथीॅ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे समाजसेविका कविता कचरे यांनी आभार मानले.\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://n7news.com/category/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95/", "date_download": "2022-05-18T22:00:17Z", "digest": "sha1:UOWRS6MPROJQ25MSDIJ37SB2JFUGCA2Q", "length": 37532, "nlines": 634, "source_domain": "n7news.com", "title": "निवडणूक | N7News", "raw_content": "\nतिलाली ग्रामपंचायत सरपंचपदी स्मिता मधुकर पाटील यांची निवड\nनंदुरबार (प्रतिनिधी) – नंदुरबार तालुक्यातील तिलाली (शनिमांडळ) ग्रामपंचायत सरपंच पदावर महाविकास आघाडीच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सौ. स्मिता मधुकर पाटील यांची निवड झाली आहे, पालकमंत्री अँड. के. सी. पाडवी, माजी आमदार चंद्रकांतजी रघुवंशी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजितदादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली व माजी कृ.उ.बा.समिती चेअरमन डॉ. सयाजी मोरे, माजी जि.प. उपाध्यक्ष शंकरराव मोरे व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संतोष उत्तम पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख सोमूभैय्या गिरासे, माजी जि.प. सदस्य प्रविण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते लाला माला भिल, प्राचार्य डॉ.सी.पी.सावंत, जगन पाटील, दिपक पाटील यांच्या सहकार्याने ही निवडणूक संपन्न झाली. यावेळी तिलाली ग्रामस्थ...\nजिल्हा परिषद व पंचायत समिती, पोट निवडणूक 2022 प्रारुप मतदार यादी प्रसिद्धीचा कार्यक्रम जाहीर\nनंदुरबार, (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्हा परिषदेतील निवडणूक विभाग क्र.52 चितवी ता.नवापूर व अक्राणी पंचायत समितीमधील निर्वाचक गण क्रमांक 29 असली ता.अक्राणी मधील रिक्त जागेच्या पोटनिवडणूकीसाठी मा.राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीत प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. असे नायब तहलिसदार (सामान्य) रामजी राठोड यांनी कळविले आहे. सदर कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, तहसिलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालयातील सूचना फलकावर व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयातील संकेतस्थळावर 28 एप्रिल 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादीवर काही चूका असतील तर त्यासंदर्भात 28 एप्रिल 2022 ते 5 मे 2022 पर्यंत संबंधितांकडून हरकती व सूचना तहसिल कार्यालयात मागविण्यात आल्या आहेत. प्राप्त हरकती व सूचना विचारात घेऊन अधिसूचित केलेल्या तारखेस 11 मे 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात...\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यात फडकला शिवसेनेचा भगवा, आदिवासी मंत्रीना मतदारांचा जोरदार धक्का\nओसरली ग्रामपंचायती वर भगवा फडकला, जयश्री गिरासे सरपंच पदावर विराजमान\nविरोधकांच्या गदारोळानंतर नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी कुणाल वसावे यांची निवड\nनगर परिषदेच्या स्वीकृत सदस्य पदी आरिफ शेख याची निवड\nराष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करावे – जिल्हाधिकारी मनीषा खत्री\nनंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी 2022 रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त व्यापक उपक्रमांचे आयोजन करून मतदारांमध्ये जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिल्या. राष्ट्रीय मतदार दिवसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. याबैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजय बागडे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा, मतदारांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी 25 जानेवारी रोजी देशभरात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मतदारांना विशेषत: नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे. मतदार यादीत मतदारांना आपले नाव शोधण्याबाबत मार्गदर्शन करावे. मतदार जनजागृतीसाठी स्थानिक बोलीभाषेत पोस्टर व बॅनर लावण्यात यावेत. शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी निंबध, वक्तृत्व, रांगोळी, चित्रकला, स्पर्धां आयोजित कराव्यात. या दिवशी मताधिकार, लोकशाही संबंधी व्याख्याने, परिसंवादाचे आयोजन करावे. विद्यार्थी आणि नागरिकांसाठी सेल्फी पॉइंट तयार करावेत. दिव्यांग, तृतीयपंथी, तसेच 18 वर्षांवरील नवमतदारांना या दिवशी ई-एपिक कार्डचे वाटप करावेत. उत्कृष्ट कामगिरी करणारे मतदान केंद्रस्तीय अधिकारीचा सत्कार करावा.असे विविध उपक्रमांद्वारे राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन करण्यात यावेत. उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री.बागडे म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये 25 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्याबाबत ग्रामविकास विभागाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व ग्रामपंचायतींनी गावातील महत्वाच्या ठिकाणी राष्ट्रीय मतदान दिनाचे बॅनर, फ्लेक्स लावावेत. ग्रामस्थांमध्ये विशेषत: नवमतदारांमध्ये मताधिकार, निवडणूक लोकशाही याविषयी जनजागृती करावी. राष्ट्रीय मतदार दिवसाविषयी जनजागृती व्हावी म्हणून मताधिकार, लोकशाही याविषयावर रांगोळीचे रेखाटन करावे. ग्रामस्थांसमवेत लोकशाहीवर...\nऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा | भा यु मो मागणी\nधुळे – नंदुरबार विधान परिषदेवर अमरीश भाई पटेल यांची बिनविरोध निवड\nनंदुरबार जिल्ह्यातील 45 ग्रामपंचायतीच्या 57 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित\nनंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्य निवडणूक आयोगाच्या 17 नोव्हेंबर 2021 रोजीच्या आदेशानुसार निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे जिल्ह्यातील 45 ग्रामपंचायतीमधील 57 रिक्त जागासाठी पोटनिवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आलेला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती पुढील प्रमाणे आहेत. अक्राणी तालुक्यातील वरेखेडी बु., अक्कलकुवा तालुक्यातील कोवलीमाळ, खापर, शहादा तालुक्यातील पिंप्री, कमरावद, मलोणी, कर्जोत, सावळदा, लक्कडकोट, करजई, गोदीपूर, शिरुडदिगर, बुपकरी, पाडळदा बु., सोनवल त.बो, मनरद, कोठली त.सा, कानडी त.श, श्रीखेड, सुलतानपूर, कुऱ्हावद त.सा.,वर्ढे त.श, नागझिरी, उधळोद, सारंगखेडा, म्हसावद, विरपूर. तळोदा तालुक्यातील राजविहीर, मालदा, नंदुरबार तालुक्यातील पिंपळोद, धानोरा, ओसर्ली, समशेरपूर, धामळोद, नाशिंदे, लोणखेडा, शिदगव्हाण, कोरीट, घोटाणे, नगांव, करणखेडा, बोराळा. तर नवापूर तालुक्यातील खोलविहीर, बंधारपाडा, निंबोणी या 45 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. ग्रामपंचायतीतील रिक्त पदांच्या पोटनिवडणूक कार्यक्रम असा राहील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिध्द केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेच्या सुधारणा करण्याचा दि.सोमवार 22 नोव्हेंबर 2021 पर्यंत राहील. तहसिलदार सोमवार 22 नोव्हेंबर 2021 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द करतील, नमुना ‘अ’ अ मध्ये नमूद ठिकाणी 30 नोव्हेंबर 2021 (मंगळवार) ते 6 डिसेंबर 2021 (सोमवार) रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागविता व सादर करता येतील. मंगळवार 7 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजेपासून नामनिर्देशनपत्र छाननी करण्यात येईल. गुरुवार 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशपत्र मागे घेता येईल. गुरुवार 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेनंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील. तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी...\nजि.प. उपाध्यक्षपदी ऍड राम रघुवंशी तर अजित नाईक, गणेश पराडके यांची सभापती पदी बिनविरोध निवड\nसर्वपक्षीय निवडणूक लढवण्यास हरकत नाही पण, महाविकास आघाडीलाच प्राधान्य\nमहात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी...\nखरीप हंगामासाठी बियाणे, खते उपलब्ध होण्यासाठी योग्य नियोजन करावे जिल्हाधिकारी मनीषा खत्री...\nतळोदा येथील कालिका माता यात्रोत्सवातील बैल बाजारात करोडोची उलाढाल\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटके विमुक्त जाती जमाती विभागाची बैठक संपन्न\nजिल्हात तापमानाचा पारा 45 अंशच्या वर, दुपारच्या वेळेत अघोषित संचारबंदी\nजागतीक परिचारिका दिना निमित्त परिचारिकाचा करण्यात आला सन्मान\nआवक कमी असून सुद्धा ज्वारीचे भाव घटले\nनंदुरबार रेल्वे स्थानकावर रेक पॉईंटचे उद्घाटन\nमोदलपाडा नूतन प्राथमिक आरोग्य केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन...\nभूमि अभिलेख विभागास रोव्हरची पाच यंत्रे उपलब्ध...\nजिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केली कोषागार कार्यालयाची वार्षिंक तपासणी...\nकै. दगडूशेठ जाधव यांचा ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त जाधव परिवारा तर्फे ताकचे वाटप\nभ्रष्टाचाऱ्यांनी खाल्ला 80 लाखाचा रस्ता, वर्षभरात रस्ता झाला निकृष्ट\nजगतापवाडी परिसरातील नाल्याची स्वच्छता करून काम पूर्ण करा ,अन्यथा आंदोलन करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ईशारा\nनगरपालिके मार्फत अल्पदरात शुद्ध पेयजल योजनेच्या माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुभारंभ\nबकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन...\nकोरोना बाधितांच्या बरे होण्याचा दर 79 टक्क्यापर्यंत पोहोचला...\nजिल्हा प्रशासनातर्फे आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद...\nजागतिक एड्स दिन विविध कार्यक्रमाने साजरा...\nसध्या राज्यात भोग्याच्या मुद्द्यावरून भोंगळ राजकारण सुरू असल्याची मेधा पाटकरांची टीका\nमनसेच्या वतीने शहरातील धुळेनाका परिसरातील हनुमान मंदिरात हनुमान चालीसाचे पठण\nशब्द फिरवल्याने कार्यकर्ते काय आदर्श घेतील;भान ठेवूनच बोलावे, नंदुरबारात एकनाथराव खडसेंचा चंद्रकांत पाटलांना सवाल\nनंदुरबार नगरपालिकेत होत आहे करोडोचा भ्रष्टाचार- मा आ शिरीष चौधरी यांचा आरोप\nजिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन\nनंदुरबार (प्रतिनिधी) :- येथील जिजामाता शिक्षण संस्थेचे जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालय नंदुरबार व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ( ८ मे २०२२) रोजी ” मराठी विज्ञानसाहित्य :– स्वरूप व्याप्ती व बदलते परिप्रेक्ष्य ” या नाविन्यपूर्ण विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे ऑफलाईन आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्राचे उद्घाटन अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. मोना चिमोटे हे करणार आहेत तर यावेळी ज्येष्ठ विज्ञानसाहित्याचे अभ्यासक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय ढोले बीजभाषण करणार आहेत. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई दिलीपराव मोरे राहणार आहेत.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील व शिक्षणशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ.ए.आर. राणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विक्रांत दिलीपराव मोरे, सचिव डॉ. अभिजीत दिलीपराव मोरे, जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीश वेडू देवरे, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे हे चर्चासत्र चार सत्रात होणार आहे पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर फुला बागुल उपप्राचार्य एस पी डी एम महाविद्यालय शिरपूर हे आहेत यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर सचिन गिरी नांदेड वंदना लव्हाळे जळगाव डॉक्टर युवराज पवार शिरपूर डॉक्टर सुरेश मालचे नाशिक यांचे निबंध वाचन होणार आहे दुसऱ्या सत्राच्या अध्यक्ष विज्ञान साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर सुरेंद्र सुदर्शन दिवसे चंद्रपूर हे राहणार आहेत श्री संतोष पाटील शिरपूर दत्तात्रय शिंदे नाशिक डॉक्टर...\nके आर चषक ९ वी राज्यस्तरीय सीनियर लगोरी स्पर्धेचे, नंदुरबारला शानदार उद्घाटन\nसमता सप्ताहाअंतर्गत वकृत्त्व स्पर्धा संपन्न\nसंगणक प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन\nकृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कंपार्टमेंट बंडिंग योजनेच्या कामांमध्ये करोडोंचा भ्रष्टाचार\nजिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी\nअन्न पदार्थामध्ये भेसळ रोखण्यासाठीग्राहकांमध्ये जनजागृती करावी – जिल्हाधिकारी मनीषा खत्री\nजि.प.बांधकाम विभागात लाचलुचपत विभागाकडून दोन अभियंत्यांसह एका खासगी पंटरला 4 लाखांची लाच घेतांना अटक\nनंदुरबार मध्ये दगड उचलून सालदार नेमण्याची प्रथा आजही टिकून\nआयुष्यभर निरोगी राहण्यासाठी नवीन व्यायाम प्रकार\nपावसाळ्यापूर्वीच आवश्यक धान्य व औषधांचा साठा करून ठेवावा – जिल्हाधिकारी मनीषा खत्री\nनंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : मोसमी पावसाच्या आगमनास आता महिनाभराचा कालावधी राहिला आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागासह सर्वच ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा, अन्नधान्य व औषधांचा आतापासूनच पुरेसा साठा करून ठेवावा. पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी प्रत्येक विभागाने कृती आराखडा तयार करावा, 24 तास कार्यरत राहील असा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आज दुपारी मान्सून पूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, डॉ. मैनक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीद खांदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वसंत बोरसे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी सांगितले, नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश भाग हा डोंगराळ आहे. त्यामुळे मान्सून कालावधीत उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत. आपापल्या विभागावर सोपविलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. नैसर्गिक आपत्तीबाबत मागविलेली माहिती सर्व विभागांनी वेळेत सादर करावी. गावनिहाय आराखडे तयार करावेत. त्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील रहिवाशांसाठी स्वस्त धान्य वेळेत उपलब्ध होईल यासाठी आवश्यक साठा उपलब्ध करून ठेवण्याची दक्षता घ्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांमध्ये सर्पदंश प्रतिबंधक लशीसह औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची निगा राखावी. आपत्कालिन उपयोगासाठी पथके तयार ठेवावीत. वीज वितरण कंपनीने वीज वाहक तारांची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. सर्व नगरपालिकांनी पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरिनचा किमान सहा महिने पुरेल एवढा साठा उपलब्ध करुन ठेवावा. गावांमध्ये जलशुद्धीकरणासाठी...\nभारतीय खाद्य निगम मनमाड कडून आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत अन्न योजना आणि सार्वजनिक वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न\nश्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित सप्ताहाची महाआरती ने करण्यात आली सांगता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://kolaj.in/published_article.php?v=Anniversary-of-McDonald%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BDs-restaurantUY5596312", "date_download": "2022-05-18T23:09:31Z", "digest": "sha1:MVHK6ACXPAI3PJ5Z26RZIU25Z5YWVZBN", "length": 3863, "nlines": 66, "source_domain": "kolaj.in", "title": "| Kolaj", "raw_content": "\nवाचन वेळ : मिनिटं\nछत्तीसगढचं हसदेव जंगल वाचवण्यासाठी धडपडतेय आदिवासींची चळवळ\nछत्तीसगढचं हसदेव जंगल वाचवण्यासाठी धडपडतेय आदिवासींची चळवळ\nपं. शिवकुमार शर्मा: त्यांनी सिनेमाच्या गाण्यांतून संगीत घरोघर नेलं\nपं. शिवकुमार शर्मा: त्यांनी सिनेमाच्या गाण्यांतून संगीत घरोघर नेलं\nनदाल आणि जोकोविचला हरवणाऱ्या युवा कार्लोस अल्कारेझची गोष्ट\nनदाल आणि जोकोविचला हरवणाऱ्या युवा कार्लोस अल्कारेझची गोष्ट\nअंतराळ पर्यटनाचं क्षेत्र देणार नव्या व्यवसायांना संधी\nअंतराळ पर्यटनाचं क्षेत्र देणार नव्या व्यवसायांना संधी\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://likeupnews.com/rinku-rajguru-is-dating-the-actor/", "date_download": "2022-05-18T23:22:30Z", "digest": "sha1:MH2MBWWTQVUP4JYFSEFGSKQUDBA7HZWA", "length": 10064, "nlines": 72, "source_domain": "likeupnews.com", "title": "सैराटची आर्ची....रिंकू राजगुरू या अभिनेत्याला करतेय डेट.... जाणून घ्या कोण आहे हा प्रसिद्ध अभिनेता... - LikeUp", "raw_content": "\nसैराटची आर्ची….रिंकू राजगुरू या अभिनेत्याला करतेय डेट…. जाणून घ्या कोण आहे हा प्रसिद्ध अभिनेता…\nसैराटची आर्ची….रिंकू राजगुरू या अभिनेत्याला करतेय डेट…. जाणून घ्या कोण आहे हा प्रसिद्ध अभिनेता…\nमित्रहो मध्यंतरी सर्वत्र गाजलेला चित्रपट “सैराट” आजही प्रचंड चर्चेत असतो. या चित्रपटाने एका रात्रीत प्रसिद्धी मिळवली असून, यातील प्रत्येक गोष्ट विशेष गाजली आहे. शिवाय यातील गाव आणि इथली भाषा सुद्धा भलतीच लोकप्रिय झाली आहे. तसेच सर्वात जास्त यातील मुख्य भूमिकेत झळकलेले कलाकार आर्ची आणि परशा सुद्धा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरले आहेत. या दोघांची जोडी चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली आहे. तसेच यातील सर्व गाणी सुद्धा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.\nयामध्ये बुलेट वरून गाव हिंडणारी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू प्रथमच पडद्यावर आली आणि गाजली सुद्धा. तसेच तिच्या जोडीला असलेला परशा म्हणजेच आकाश ठोसर देखील प्रथमच पडद्यावर झळकला होता. त्याला सुद्धा या चित्रपटातून अभिनयाची संधी मिळून त्याचे करियर प्रसिद्धीच्या मोठ्या टप्प्यावर येऊन उभे आहे. रिंकू आणि आकाश या दोघांनाही अनेक जण पसंत करतात. त्यांची जोडी सोशल मीडियावर देखील खुप लाईक केली जाते.\nमराठी बिग बॉस तिसरा सिझन संपला….महेश मांजरेकर यांचा…\nस्वप्नील जोशी झळकणार या नव्या मालिकेत ‘या’…\nरिंकू चित्रपटानंतर पुन्हा अनेक चित्रपटात दिसली आहे, तसेच काही वेबसिरीज मध्ये सुद्धा दिसली आहे. आकाशला देखील अनेक चित्रपटात पाहण्यात आले आहे. मात्र आता सोशल मीडियावर ही जोड पुन्हा एकदा एकत्र दिसत असून प्रेक्षकांना चर्चेत गुंतवत आहे. त्यांचे खूपसे छान छान एकत्र काढलेले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये ते खूपच सुंदर दिसत आहेत, अभिनेत्री रिंकू आता अभिनेता आकाश ठोसर याला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे.\nते दोघेही एका खास डिनर डेटला गेले असल्याची माहिती मिळाली आहे, त्यांचा खास डिनर डेट विशेष चर्चेत आला आहे. त्या दोघांमध्ये आधीपासूनच खूप घट्ट मैत्री होती, तसेच चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सुद्धा त्यांनी आपली मैत्री कायम ठेवली आहे. मात्र त्यांच्या फोटोतून अनेकांना प्रश्न पडला आहे की यांच्या दोघांमध्ये फक्त मैत्री आहे की हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत.. सोशल मीडियावर यांसारख्या अनेक बातम्या चर्चेला उधाण आणत आहेत.\nरिंकू आणि आकाश यांनी आपल्या डिनर डेट चे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, एवढेच नव्हे तर डेट नंतर रिंकू घरी जाताना सुद्धा आकाशने तिचा एक व्हिडिओ शूट केला आहे आणि लवकरच भेटू अस लिहलं आहे. हा व्हिडीओ सुद्धा खूप व्हायरल झाला असून त्यांच्या जोडीला आणखीन लाईक्स मिळत आहेत. तुम्हाला यावर काय वाटते ते कमेन्ट करून सांगा तसेच आजचा हा लेख कसा वाटला ते देखील नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.\nबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पुन्हा बनले आजोबा… खूप वर्षांनी पाळणा हलल्याने आनंदी वातावरण\nस्वप्नील जोशी झळकणार या नव्या मालिकेत ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्री सोबत साकारणार भूमिका..\nमराठी बिग बॉस तिसरा सिझन संपला….महेश मांजरेकर यांचा तीन वर्षांचा करार…\nस्वप्नील जोशी झळकणार या नव्या मालिकेत ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्री सोबत…\nबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पुन्हा बनले आजोबा… खूप वर्षांनी पाळणा हलल्याने…\nहिंदुस्थानी भाऊच्या नावाने व्हायरल झाली ऑडियो क्लिप…वकिलांच्या स्पष्टीकरणावर…\nकैरी खा आणि ‘हे’ रोग पळवा; जाणून घ्या महत्वाची माहिती एका क्लिकवर\nबाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या कचाट्यात; घरात सापडलं एवढ्या कोटींचे घबाड\nआजपासून ‘या’ वयोगटातील लोकांना मिळणार लसीकरणाचा बूस्टर डोस; वाचा महत्वाची माहिती\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन पंतप्रधान\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nerror: कृपया पोस्ट कॉपी करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t2354/", "date_download": "2022-05-18T23:58:41Z", "digest": "sha1:A2AURRUXADVUWY2WXCZUVPIH3VZNUVT4", "length": 3766, "nlines": 95, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-असे काही क्षण येती", "raw_content": "\nअसे काही क्षण येती\nअसे काही क्षण येती\nअसे काही क्षण येती काळ बनून जीवनात,\nतोडती गुंफलेलं नातं एकाच क्षणात.\nसारे संपून जाते काही कळायच्या आत,\nएका निर्णयाने होतो विश्वासाचा घात.\nलुटून जात सारं विझून जाते वात,\nहे आवरायला सारं कमी पडती दोन हात.\nनियती सुद्धा करते नि:शस्रावर मात,\nत्याला कमी म्हणून कि काय अहंकार करी पक्षपात.\nराख होते आनंदाची आपणच फुलवलेल्या वनात,\nदुख होत जेव्हा तुटते गैरसमजातून नात.\nऋणानुबंध रुजती खोलवर मनामनात.\nवाटते कि जे तुटले ते कधी जुळलेलेच नसतात.\nअसे काही क्षण येती\nRe: असे काही क्षण येती\nनियती सुद्धा करते नि:शस्रावर मात,\nत्याला कमी म्हणून कि काय अहंकार करी पक्षपात.\nRe: असे काही क्षण येती\nनियती सुद्धा करते नि:शस्रावर मात,\nत्याला कमी म्हणून कि काय अहंकार करी पक्षपात.\nअसे काही क्षण येती\nएकावन्न अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/01/blog-post_44.html", "date_download": "2022-05-18T22:49:09Z", "digest": "sha1:OVC7EYJFVH2BLTT37ZMSBOWSNZ3ICK65", "length": 5849, "nlines": 33, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "ताईगडेवाडी परीसरात बिबट्याचा वावर...! ग्रामस्थ भयभीत", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nताईगडेवाडी परीसरात बिबट्याचा वावर...\nजानेवारी २८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :\nतळमावले येथील ताईगडेवाडी परीसरात वाटेवरील शेतात पाणी आणण्यासाठी गेलेल्या मुलास साधारण दोनशे ते तिनशे फुटावर बिबटयाचे पिल्लू दिसले.\nत्याने ती माहिती ग्रामस्थांना दिली ही माहिती तळमावले येथील माजी उपसरपंच संजय भुलुगडे याना समजताच त्यांनी पुढील वनविभागाला बिबट्या बाबत माहिती दिली वनविभागाला माहिती मिळताच तातडीने वनविभागाचे वनपाल सुभाष राऊत, वनसेवक अजित कुंभार, सुरेश सुतार साहेब, वनरक्षक कुंभारगाव विभाग सुभाष पाटील, संजय भुलुगडे, अन्य ग्रामस्थ यांनी फणसाचे शेत या परिसरात पाहणी केली तर त्या ठिकाणी त्यांना बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आले हे ठसे बिबट्याचेच असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले यानंतर वनविभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले की कोणीही एकटे शेतात फिरू नये बिबट्या बाबत काही माहिती मिळाल्यास वनविभागास माहिती दयावी त्या नंतर तातडीने ताईगडेवाडी तळमावले ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभाताई भुलुगडे यांनी बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्या बाबतचे पत्र वनविभाग पाटण यांना देण्यात आले.त्यात त्यांनी म्हटले आहे ग्रामपंचायत ताईगडेवाडी ता पाटण परिसरात बिबट्याचा वावर असून बिबटया भरमानव वस्तीत येत असल्यामुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे बिबट्याचा वावर मानवी वस्तीत वाढल्यामुळे पाळीव जनावरे, मानवी जीवितास धोका निर्माण झाला आहे तरी ग्रामस्थांकडून बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी होत आहे आशा आशयाचे विनंती पत्र वनविभागास देण्यात आले आहे.\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.newsdanka.com/politics/andhra-pradesh-cabinet-ministers-submit-resignation-to-cm-jaganmohan-reddy/51075/", "date_download": "2022-05-18T23:44:19Z", "digest": "sha1:PR5BY4TZKOARBLH4W5FFYUPFD4AZQEOS", "length": 10588, "nlines": 141, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Andhra Pradesh Cabinet Ministers Submit Resignation To Cm Jaganmohan Reddy", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारणआंध्रप्रदेशच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा\nआंध्रप्रदेशच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nआंध्र प्रदेशच्या राजकारणात सध्या मोठ्या हालचाली सुरू आहेत. आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल झाले आहेत. राज्यातल्या संपूर्ण कॅबिनेटने मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याकडे बुधवार, ६ एप्रिल रोजी राजीनामा सुपूर्द केला आहे. यामध्ये २४ मंत्र्यांचा समावेश आहे.\nमुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी संपूर्ण कॅबिनेटमध्ये बदल करण्याची तयारी सुरु केली असून नव्या मंत्रिमंडळात फक्त एक किंवा दोन जुन्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. २०१९ च्या निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या यशानंतर जगनमोहन रेड्डींनी यासंदर्भातली घोषणा केली होती. रेड्डी म्हणाले होते की, त्यांच्या अर्ध्या कार्यकाळातच नवीन टीमची नियुक्ती केली जाईल. तसेच हे नवे बदल २०२१ च्या डिसेंबरमध्येच होणार होते. मात्र, कोरोना महामारीच्या संकटामुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला.\nमुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी बुधवारी संध्याकाळी राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी मंत्रिमंडळातल्या बदलासंदर्भातली माहिती दिली होती. ११ एप्रिलला नव्या मंत्रिमंडळाची स्थापना केली जाण्याची शक्यता आहे. यात नवीन २६ जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका मंत्र्याला कॅबिनेटमध्ये स्थान दिले जाणार आहे. प्रत्येक जात, क्षेत्र, धर्मातल्या महिला, पुरुषांना ही संधी दिली जाणार आहे. २०१९ मध्ये मंत्र्यांना जबाबदारी सोपवतानाच अडीच वर्षासाठी त्यांना मंत्रिपद दिले जात आहे हे त्यांना सांगण्यात आल्याचे मंत्र्यांनी सांगितले होते.\nमुंबई केंद्रशासित करण्याचा डाव; संजय राऊतांचा नवा आरोप\nUNHRC मधून रशिया निलंबित\nइम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर मतदान होणार\nयशवंत जाधवांच्या ४१ मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त\n२०१९ मध्ये जगनमोहन रेड्डींनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सर्वसमावेशक मंत्रिमंडळाची स्थापना केली होती. आता नव्या मंत्रिमंडळातही हेच समीकरण पाहायला मिळू शकतं. जुन्या मंत्रिमंडळात जगनमोहन रेड्डींनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्ग आणि मुस्लिम समुदायातून पाच उपमुख्यमंत्र्यांची निवड केली होती. कॅबिनेटमध्ये तीन महिलांचाही समावेश होता.\nपूर्वीचा लेखमुंबई केंद्रशासित करण्याचा डाव; संजय राऊतांचा नवा आरोप\nआणि मागील लेखमुद्रा योजनेची सात वर्ष १८.६० लाख कोटी रुपयांची कर्ज वितरित\nहम करे सो कायदा\n… धमाका ‘सरसेनापती हंबीरराव ‘च्या ट्रेलरचा\nमध्य प्रदेशला दिलासा, ठाकरे सरकारला दणका\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nहम करे सो कायदा\n… धमाका ‘सरसेनापती हंबीरराव ‘च्या ट्रेलरचा\nमध्य प्रदेशला दिलासा, ठाकरे सरकारला दणका\n…म्हणून भारताच्या नकाशात दिसतो श्रीलंका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pantnagaritimes.com/2019/01/blog-post_10.html", "date_download": "2022-05-18T23:32:06Z", "digest": "sha1:PAQJFHZ7T4SC76PNAL2RX2T4TQ6UNZBX", "length": 9004, "nlines": 50, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "दुष्काळी उपाययोजना करण्यासाठी परमेश्वर वाघमोडे यांचे खडकी येथे उपोषण सुरू - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक दुष्काळी उपाययोजना करण्यासाठी परमेश्वर वाघमोडे यांचे खडकी येथे उपोषण सुरू\nदुष्काळी उपाययोजना करण्यासाठी परमेश्वर वाघमोडे यांचे खडकी येथे उपोषण सुरू\nपाटखळ ता. मंगळवेढा ग्रामपं चायत सदस्य परमेश्वर वाघमोडे यांनी खडकी येथील सतीमाता मंदिरामध्ये उपोषण सुरू केले आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील 24 गावांना पाणी मिळेपर्यंत ही गावे कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त घोषित करावी व या गावामध्ये दुष्काळी उपाययोजना लागू करण्यासाठी पाटखळ येथील हनुमान मंदिरामध्ये सलग चार दिवस उपोषण केले होते. या उपोषणाला विठ्ठल सहकारी कारखान्याचे संचालक भगीरथ भालके शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शैलाताई गोडसे, तहसिलदार आप्पासाहेब समिंदर, तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी भेट देऊन उपोषण सोडण्याची विनंती केली होती, तशिलदार आप्पासाहेब समिंदर यांनी उपोषण स्थळी भेट देऊन या मागण्या शासन दरबारी पाठवणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र काहीही पूर्तता केली नसल्यामुळे मात्र काहीही पूर्तता न केल्याने परमेश्वर वाघमोडे यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. या उपोषणाला या उपोषणाला तब्बल 19 ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायतीने ठरावासह वाघमोडे यांना समर्थन दिले आहे. आज वाघमोडे यांच्या आंदोलनाला दामू कसबे ,सुखदेव बेलदार ,बापू मेटकरी, तानाजी चौगुले, संभाजी मस्के ,अशोक कसबे, दादा भाई शेख, बाळू शिंदे, नानासो कटारे, बंडू मेटकरी, नारायण मस्के, अप्पा वाघमोडे, यांच्यासह तब्बल 35 ते 40 जणांनी या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे.\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात...\nपत्नीचे चारित्र्यावर संशयाचा राग मनात धरून एसआरपीएफ जवानांचा गोळीबार मध्ये एक ठार , दोन जखमी\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळी बार केल्याची घटना सोलापुर जिल्ह्यातील बार्शी ता...\nमंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा\nमंगळवेढा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी शिक्षक भगिनींचा मेळाव...\nनंदेश्वरचे कामचुकार तलाठी बी.एस.शेख यांना निलंबीत करावे यासाठी रेखा कसबे यांचे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन\nमंगळवेढा / प्रतिनिधी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील रेखा सुनिल कसबे यांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्हीही नावे 7/12 उतार्‍यावर ला...\nजिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nमंगळवेढा / प्रतिनिधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ruturajpatildyp.com/post/%E0%A4%AC-%E0%A4%A6-%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%A3-%E0%A4%9A-%E0%A4%AF-%E0%A4%A8-%E0%A4%AE-%E0%A4%A4-%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B0-%E0%A4%B5-%E0%A4%B6-%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AC-%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%A8-%E0%A4%B9-%E0%A4%B0-%E0%A4%A6-%E0%A4%95-%E0%A4%B6-%E0%A4%AD-%E0%A4%9A-%E0%A4%9B", "date_download": "2022-05-18T23:41:22Z", "digest": "sha1:DFTQTDTG67SD37NHBKYXIHQFNQCRB3PW", "length": 2397, "nlines": 51, "source_domain": "www.ruturajpatildyp.com", "title": "बेंदूर सणाच्या निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!", "raw_content": "\nबेंदूर सणाच्या निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा\nकृषी संस्कृतीचे प्रतिक असणारा, वर्षभर खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती सदभावना व्यक्त करण्याचा सण म्हणजे बेंदूर बेंदूर सणाच्या निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा\nआज डी.वाय.पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूरचे उदघाटन...\nप्रिय डॉक्टर्स, आज १ जुलै, डॉक्टर्स डे. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा..\nचला उठा ... महाराष्ट्र घडवूया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://likeupnews.com/gaurav-more-in-malyalam-movie/", "date_download": "2022-05-18T23:49:05Z", "digest": "sha1:INFJMOVWM4OKTRHX3JUFTFLGKK6DDURM", "length": 9420, "nlines": 73, "source_domain": "likeupnews.com", "title": "हास्यजत्रेतील तुमचा लाडका चेहरा 'या' सुप्रसिद्ध मल्याळम अभिनेत्रीसोबत झळकणार... - LikeUp", "raw_content": "\nहास्यजत्रेतील तुमचा लाडका चेहरा ‘या’ सुप्रसिद्ध मल्याळम अभिनेत्रीसोबत झळकणार…\nहास्यजत्रेतील तुमचा लाडका चेहरा ‘या’ सुप्रसिद्ध मल्याळम अभिनेत्रीसोबत झळकणार…\nटेलिव्हिजन क्षेत्रात खूप साऱ्या मालिका नवीन पद्धतीने प्रेक्षकांनच्या समोर प्रेजेंट करून त्याचा नावलौकिक करण्याची एक नविन पद्धत आहे. पण अश्या खुपश्या मालिका आहेत ज्या काही दिवसानंतर सर्वांचा निरोप घेतात त्याच्या आल्याचा गेल्याचा कोणाला काहीच पत्ता लागत नाही. परंतु महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली.\nया शोमधील सर्वच कलाकार अगदी बेफान होऊन प्रेक्षकांना हसवत असतात. या शोमध्ये ज्याच्यावर सर्वात जास्त जोक्स होतात ज्याची खिल्ली उडवली जाते असा गौरव मोरे याचा अभिनय खूप लोकांना आवडत असतो. हास्यजत्रेतील कलाकार वेळोवेळी स्वतःला अजमावून पाहत असतात. हास्यजत्रेमध्ये छोट्या पडद्यावर सर्वाना हसवणारा गौरव मोठ्या पडद्यावर देखील हसवण्यासाठी सज्ज झाला आहे.\nलवकरच महाराष्ट्राची हास्यजत्रा यातील अभिनेता गौरव मोरे हवाहवाई या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात ‘द ग्रेट इंडियन किचन’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेली मल्याळम अभिनेत्री निमिषा संजयनसोबत तो झळकणार आहे.\nमराठी बिग बॉस तिसरा सिझन संपला….महेश मांजरेकर यांचा…\nस्वप्नील जोशी झळकणार या नव्या मालिकेत ‘या’…\nया चित्रपटातद्वारे निमिषा मराठी सिनेसृष्टीत प्रदार्पण करणार आहे. हा चित्रपट तुम्हाला येणाऱ्या १ एप्रिल २०२२ रोजी जवळच्या नाट्यगृहात पाहता येईल. द ग्रेट इंडियन किचन यातील निमिषाचा अभिनय पाहून मराठी दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी तिला मराठी चित्रपटात काम करण्याविषयी विचारणा केली होती.\nयावर निमिषाने होकार देखील कळवला होता. आजपर्यंत अक्षय कुमार, जया प्रदा, हेलन यांसारख्या मोठ्या कलाकारांनी महेश टिळेकर यांच्या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत प्रदार्पण केले आहे. हवाहवाई या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे आशा भोसले यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी या चित्रपटातील एका गाण्याला स्वतःचा आवाज दिला आहे.\nतर महाराष्ट्राची हास्यजत्राद्वारे आपल्या कॉमेडीची छाप सोडणारा गौरव मोरे चित्रपटात छाप सोडण्यास सक्षम ठरेल. त्याच्यासाठी सगळे आतुरता लावून बसले आहेत. गौरव मोरे यांनी आजपर्यंत संजू, बाळकडू, विकी विलींगकर यांसारख्या गाजलेल्या चित्रपटात काम केली आहेत. तर तुम्हाला गौरव मोरे यांचा अभिनय कसा वाटतो..आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. धन्यवाद.\n“बनवाबनवी” मधील शंतनू आठवतो का.. त्याचा मुलगा करतोय या चित्रपटाद्वारे लवकरच प्रदार्पण.\n आता दारू मिळणार सुपर मार्केटमध्ये, फडणवीसांनी घेतली ठाकरे सरकारची शाळा ‘ म्हणाले खपवून घेतले जाणार नाही’.\nमराठी बिग बॉस तिसरा सिझन संपला….महेश मांजरेकर यांचा तीन वर्षांचा करार…\nस्वप्नील जोशी झळकणार या नव्या मालिकेत ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्री सोबत…\nसैराटची आर्ची….रिंकू राजगुरू या अभिनेत्याला करतेय डेट…. जाणून घ्या कोण…\nबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पुन्हा बनले आजोबा… खूप वर्षांनी पाळणा हलल्याने…\nकैरी खा आणि ‘हे’ रोग पळवा; जाणून घ्या महत्वाची माहिती एका क्लिकवर\nबाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या कचाट्यात; घरात सापडलं एवढ्या कोटींचे घबाड\nआजपासून ‘या’ वयोगटातील लोकांना मिळणार लसीकरणाचा बूस्टर डोस; वाचा महत्वाची माहिती\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन पंतप्रधान\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nerror: कृपया पोस्ट कॉपी करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mulnivasinayak.com/marathi/video-detail.php?id=113", "date_download": "2022-05-18T23:05:41Z", "digest": "sha1:JKTBVOIFOZRIVVGBLBBIF6TX6IJF7WE2", "length": 6105, "nlines": 76, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nजातीवादी मानसिकतेतून मातंग जातीतील वृद्धाची हत्या, लातूर जिल्हयातील धक्कादायक घटना\nजातीवादी मानसिकतेतून मातंग समाजातील एका वृध्दाची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण लातूर जिल्ह्यात समोर आले आहे. दरम्यान या हत्या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचे काम लहुजी क्रांती मोर्चाने केले आहे. उभ्या महाराष्ट्रात डाव्या हातावर काळी पट्टी बांधून निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.लहुजी क्रांती मोर्चाने या हत्या प्रकरणाची दखल घेताच पोलीस अखेर खडबडून जागे झाले. पोलीसांनी सापळा रचत आरोपींना अटक केली आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nज्ञानवापी मस्जिद आणि शिवलिंग या प्रकरणात 1991चा चा प्रार्थ\nज्ञानवापी मशीद प्रकरणावर वाराणसी न्यायालयाचा आदेश बेका\nकर्नाटकच्या भाजप सरकारने शिक्षणात शालेय मंडळांमधील दहा\nकोरोना आजाराच्या प्रारंभानंतर ज्येष्ठ नागरिकांना तिकी�\nज्ञानवापी प्रकरणात हिंदू एनजीओ पदाधिकाऱ्याला सर्वोच्च\nतथागत गौतम बुध्दांची विचारसरणी आजही जगाला मार्गदर्शकच\nराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजे यांना �\nशहरातील केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कार्यालयांकडे\nबाबरी मस्जिद गमावली पण आता ज्ञानवापी मस्जिद गमावणार ना�\nमहाराष्ट्र सरकारकडून राजभवनला देण्यात येणाऱ्या निधीत व\nअत्त दीप भव: तथागत बुद्धांचा विचारच महत्वाचा\nमग आरएसएसची टोपी काळी कशी\n२०२१-२२ मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या फसवणुकीत\nहेच का अच्छे दिन\nटुकार अभिनेत्री केतकी चितळेवर उस्मानाबादनंतर सातार्‍य�\n२०५० पर्यंत भारतातील सुमारे ४० कोटी महिला, १० कोटी मुलां�\nराजस्थानमधील मंत्रिपुत्र रोहित जोशीला बलात्कार प्रकरण�\nनिष्ठेपायी विष्ठा भक्षण करू नका\nभीमा-कोरेगाव दंगल: मनोहर कुलकर्णी उर्फ भिडेला वाचवण्याच�\nजबाबदारी देऊन कार्यकर्ते घडवण्याची खुबी खापर्डे साहेबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://shriramkrishnakshirsagarmaharaj.com/Pages/que_and_ans.aspx", "date_download": "2022-05-18T23:14:12Z", "digest": "sha1:BSOKXGBLHAEXHDNIZ5AQOZIZN4LM4TBX", "length": 8341, "nlines": 100, "source_domain": "shriramkrishnakshirsagarmaharaj.com", "title": "que and ans", "raw_content": "|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||\nआपली भाषा निवडा: मराठी हिन्दी English संस्कृत घरपोच ग्रंथसेवा\nगाणगापूरहून परत जातांना डायरेक्ट घरी जावे. ....\nकोणतेही काम करावयास घेतले तर. ....\nमनुष्य संकटात असला म्हणजे देवाची. ....\nदेवाला काय विनंती करावी\nपुष्कळ वेळेला दिवसभर प्रयत्न करुन. ....\nएक व्यक्ती देवाचे कोणतेच काम. ....\nवारंवार संकटातून काही ना काही मार्ग. ....\nभक्ताने भक्ती कशा तऱ्हेने करावी. ....\nपुष्कळ वेळेला दिवसभर प्रयत्न करुन एखाद्या. ....\nजगामध्ये ईश्वर आहे का\nजीवनात स्त्री गुरु करावेत का\nनगरमध्ये काही वर्षांपूर्वी एक व्यक्ती विक्षिप्त रितीने वागत होती.....\nहटवादीपणाने स्मरण केले तर ईश्वरप्राप्ती होईल का\nमनुष्य भ्रमिष्ट व वेडा का बनतो\nआम्ही संसारी व प्रंपचवाईक आहोत. आम्ही उपासना कशी करावी\nएका भक्ताने विचारले की, जप करतांना लक्ष लागत नाही.\nबाहेरगांवी गेल्यानंतर नित्याची उपासना करावी का\nस्वतःहून उपासना करणा-यांना यश का मिळत नाही\nपुष्कळ वेळेला दिवसभर प्रयत्न करुन एखाद्या अडचणीतून.....\nकाही भक्तांची अवस्था अशी असते कि.....\nमहापुरुष सिद्धीकडे कोणत्या नजरेने पाहतात.....\nहवेतील प्रदूषण कमी कसे करावे\nमनाचा क्षुद्रपणा कसा घालवावा\nबाहेर खाल्ल्याने कोणते दोष वाढतात व का\nमंदिरे बांधून त्यात गुरुंची मूर्ती बसवावी का\nप्रपंच हा अध्यात्म मार्गातील अडथळा आहे का\nरात्री झोपताना देवाचे स्मरण करुन का झोपावे\nसत्पुरुषांच्या सहवासात भक्तामध्ये बदल कसा होतो\nगुरुंचे आशीर्वाद कसे घ्यावेत\nसत्पुरुषांच्या सहवासात भक्तामध्ये बदल कसा होतो\nएका धर्मामध्ये उल्लेख केला आहे की....\nआजकाल आत्महत्येचे प्रमाण वाढलेले का दिसते\nएका भक्ताने प. पू. महाराजांना विचारले की,....\nपूजा करण्याअगोदर काय काय काळजी घ्यावी\nउपासना करीत असताना अन्न कमी घ्यावे का\nएका बाहेरगांवच्या भक्ताने विचारले की,....\nस्वतःहून उपासना करणा-यांना यश का मिळत नाही\nकाळजी कमी कशी करावी\nग्रहण काळात आपण कसे वागावे आणि का\nदेवांची कृपा लवकर व्हावी म्हणून काही उपाय योजना आहेत का\nसाधु पुरुष कोणास म्हणावे व का\nधर्म आपले रक्षण केव्हा करील\nनशीबात जसे असेल तसे फळ मिळणारच....\nमला कडक उपासना करावयाची आहे तेव्हा....\nदेवांच्या मूर्तीची काळजी कशी घ्यावी\nगणपतीचा फोटो कसा विकत घ्यावा\nनिरनिराळ्या फोटोमध्ये किंवा मूर्तीसोबत देवदेतांचे .....\nएका अतिसुशिक्षित व्यक्तीने विचारले की .....\nएक गृहस्थ आई वडीलांचे श्राद्ध १ महिन्यानंतर.....\nएका भक्ताने प. पू. महाराजांना विचारले की, आज.....\nजगातील अदृश्य शक्तीचे वाईट परिणाम होऊ.....\nहर्षल ग्रहाचा मानवी जीवनावर काही .....\nयज्ञ करताना वातावरण शुद्ध कसे होते\nघरामध्ये साप, विंचू सारखे विषारी प्राणी निघाले .....\nएका नास्तिक सुशिक्षिताने विचारले की, .....\nकोणत्याही क्षेत्रात व्यवसाय किंवा इतर उद्योग.....\nसामान्य लोकांचे संकल्प पूर्ण का होत नाहीत\nएका कॉलेजमध्ये मी प्रोफेसर आहे. .....\nप्रारब्ध व नियती यात काय फरक आहे\nपरमार्थ आचरताना काय काळजी घ्यावी\nशास्त्रामध्ये ज्या वृक्षांना पवित्र व देववृक्ष .....\nदेवांनी सृष्टी निर्माण केली ती मनुष्याच्या .....\nभगवान श्री दत्तात्रेयांचे फोटोत चार .....\nसद्गुरुंचे जीवन आणि कार्य\nश्री गुरुदेव दत्त अँप्लिकेशन\nश्री दत्त देवस्थान ट्रस्टची प्रकाशने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mmkmedia.in/tag/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%95-2022/", "date_download": "2022-05-18T22:51:42Z", "digest": "sha1:VUHB6AC3TZBHLR3BSDMQ2EV2O423L4Y6", "length": 4762, "nlines": 92, "source_domain": "mmkmedia.in", "title": "व्हॅलेंटाईन वीक 2022 - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nHome Tags व्हॅलेंटाईन वीक 2022\nTag: व्हॅलेंटाईन वीक 2022\nKiss Day 2022 : ‘व्हॅलेंटाईन वीक’मधला खास दिवस, कोरोना काळात ‘असा’...\nसंशोधिका : कुतूहलाचा वारसा जपताना\nरुचिरा सावंतरुचिरा सावंत या ‘मेकशिफ्ट’ या शिक्षण आणि इनोव्हेशन क्षेत्रातील ‘स्टार्टअप’च्या सहसंस्थापक आहेत. सामान्य माणसांसाठी अवकाश विज्ञानाची दारे खुली करण्यासाठी आणि या क्षेत्रातील...\nसोयरे सहचर : पूर्णत्व देणारे चतुष्पाद चिरंजीवी\nडॉ. संजय ओक‘‘ बालपणापासून आतापर्यंत कितीतरी ‘चतुष्पादां’नी मला जीव लावला. अकृत्रिम प्रेम, निरपेक्ष माया आणि स्नेहाळ हक्क यांची शिकवण दिली. कधी कधी वाटतं,...\nमीरा उत्पात ‘कटीवरी हात विटेवरी उभा’ विठ्ठल गरिबातल्या गरीब व्यक्तीलाही आपलासा, प्राणसखा वाटेल असा. साधेपणाचा पुतळाच. पण के वळ ‘भक्तीच्या भुके ल्या’ असलेल्या विठ्ठल-रखुमाईला...\nकरिअर विशेष (कोविडोत्तर संधी) : ‘कचऱ्या’तून करिअर\nरुग्णालये, दवाखाने किंवा अन्य आरोग्य संस्थांमधून बाहेर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याला ‘बायोमेडिकल वेस्ट’ म्हणजे जैव वैद्यकीय कचरा असं संबोधलं जातं. डॉ. गिरीश वालावलकर –...\nआळशीपणामुळे होते खूप नुकसान. बघूया आळशीपणा कसा दूर करायचा.\nकोणतेही काम करायचे अतिशय जीवावर येते का.. थोडावेळ झोपू किंवा लोळू आणि मग कामाला सुरुवात करू.. असे सतत वाटते का.. थोडावेळ झोपू किंवा लोळू आणि मग कामाला सुरुवात करू.. असे सतत वाटते का.. आज नको, उद्याच काहीतरी काम करू.. म्हणून कामाची टाळाटाळ होते का..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8_%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2022-05-18T23:32:56Z", "digest": "sha1:DEZB2XY4M6V5YDK6COM2BBR4LGNIP5EA", "length": 1632, "nlines": 27, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अतिरिक्त पोलीस आयुक्त - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअतिरिक्त पोलीस आयुक्त (Additional Commissioner of Police) (Additional CP) हे पोलीस दलातील अधिकारी पद आहे.\nLast edited on २ नोव्हेंबर २०२१, at २३:२५\nया पानातील शेवटचा बदल २ नोव्हेंबर २०२१ रोजी २३:२५ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://shanmarathi.com/2021/03/19/varsha-husband/", "date_download": "2022-05-18T22:48:26Z", "digest": "sha1:IYZYGWQX3X7R6FBIQG7N6AYUNNTBQO4U", "length": 7201, "nlines": 53, "source_domain": "shanmarathi.com", "title": "वर्षा उसगांवकर यांचे पती आहेत या प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाचे पुत्र, पाहा त्यांचे फोटो – SHAN MARATHI", "raw_content": "\nवर्षा उसगांवकर यांचे पती आहेत या प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाचे पुत्र, पाहा त्यांचे फोटो\nमराठीसह हिंदी सिनेमातही आपल्या अभिनयाने नव्वदचं दशक गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर. त्यांनी आपला अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी विविध भूमिका गाजवल्या. मराठीत ‘गंमत- जंमत’, ‘हमाल दे धमाल’, ‘लपंडाव’, ‘भुताचा भाऊ’ यांसारख्या मराठी चित्रपटात वर्षा उसगांवकर यांनी साकारलेल्या भूमिका रसिकांना भावल्या.\nइतकंच नाही तर मराठीतील या यशामुळे वर्षा उसगांवकर यांच्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीची दारं उघडली. मराठीसह हिंदीतील दिग्गज कलाकारांसह त्या रुपेरी पडद्यावर झळकल्या. ‘परवाने’, ‘तिरंगा’, ‘हस्ती’, ‘दूध का कर्ज’, ‘घर आया मेरा परदेसी’ अशा विविध चित्रपटात वर्षा उसगांवकर यांनी भूमिका साकारल्या.\nएकेकाळी मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये त्यांची गणना केली जात असे. त्यांना आजही प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्यांच्याविषयी जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांना नेहमीच इच्छा असते. छोट्या पडद्यावरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून वर्षा उसगांवकर रसिकांचे भरघोस मनोरंजन करत आहेत.\nवर्षा उसगांवकर या प्रसिद्ध अभिनेत्री असल्या तरी त्या इतर अभिनेत्रीं प्रमाणे सोशल मीडियावर तितक्याशा सक्रिय नाहीत. त्यामुळे त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी खूपच कमी माहिती त्यांच्या चाहत्यांना आहे. आज आम्ही तुम्हाला काही खास गोष्टी सांगणार आहोत.\nवर्षा यांनी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रवीशंकर शर्मा यांचे पुत्र अजय शर्मा यांच्यासोबत लग्न केले असून वर्षा यांचे पती अनेकवेळा तिच्यासोबत फिल्मी समारंभात दिसतात. त्या दोघांच्या लग्नाला जवळजवळ २० वर्षं झाले आहेत. अजय यांचे कुटुंब संगीत क्षेत्राशी संबंधित आहे तर वर्षा यांचे वडील प्रसिद्ध राजकारणी होते.\nमालिका संपल्यावर आता हे काम करत आहे पाठक बाई….\n‘फँड्री’ मधील जब्या आता झालाय मोठा, ओळखायला ही झालाय अवघड\n“गरम बांगड्या गरम बांगड्या” म्हणणारी ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटातील ही चिमुकली आठवतीये का आता दिसते काहीशी अशी\nPrevious Article “गरम बांगड्या गरम बांगड्या” म्हणणारी ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटातील ही चिमुकली आठवतीये का आता दिसते काहीशी अशी\nNext Article ‘फँड्री’ मधील जब्या आता झालाय मोठा, ओळखायला ही झालाय अवघड\nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nशिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला ठोकला राम राम\nआता तिसरी पत्नीही राहतीये मुलांसोबत दूर संजय दत्तने स्वतः केला खुलासा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.essaymarathi.com/2020/11/My-School-Essay-Marathi.html", "date_download": "2022-05-18T23:54:02Z", "digest": "sha1:3ZR7VZZTOIRENXD7C3UG2Q4KKIJLRQI7", "length": 9648, "nlines": 46, "source_domain": "www.essaymarathi.com", "title": "माझी शाळा मराठी निबंध | My School Essay In Marathi - ESSAY MARATHI मराठी निबंध", "raw_content": "\nपरीक्षेत सर्वोत्तम गुणांसह भरघोस यश मिळवुन देणारे सर्व प्रकारचे मराठी निबंध.\nHome शब्दचित्रामक माझी शाळा मराठी निबंध | My School Essay In Marathi\nBy ADMIN बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२०\nकोणत्याही राष्ट्राची खरी संपत्ती म्हणजे त्या राष्ट्रातील मुले ही असते आणि ही संपत्ती शाळेत ठेवलेली असते. जिथे मुले शिकून सवरून सुसंस्कृत आणि सभ्य नागरिक बनतात. देशाच्या प्रगतीत आपला वाटा उचलतात.\nमाझी शाळा घराजवळच आहे. मी चालतच शाळेत जाते. माझी शाळा तीन मजली आहे. शाळेच्या बाहेरच्या भिंती दगड़ी असल्यामुळे इमारत सुंदर दिसते. शाळेत ४० हवेशीर वर्गखोल्या आहेत. शाळेत स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते. प्रत्येक वर्गात कचरा टाकण्यासाठी कचऱ्याचा डबा ठेवलेला असल्यामुळे मुले त्यातच कचरा टाकतात. त्यामुळे वर्ग स्वच्छ राहतो. सर्व वर्गांची रोज साफ सफाई केली जाते.\nआमच्या शाळेत एकूण ३००० विद्यार्थी-विद्यार्थिनी व पाचवी ते बारावीपर्यंत वन आहेत. शिक्षक शिक्षिकांना बसण्यासाठी वेगळी स्टाफ रुम आहे. प्रवेशद्वारापासून थोड्या अंतरावर मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापकाचे कार्यालय आहे. शाळेच्या चहूबाजूस झाडे आहेत. मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस असलेल्या बागेत रंगीबेरंगी फुले असतात. सकाळी शाळेत येताच हिरवीगार हिरवळ आणि रंगी-बेरंगी फुले पाहून मन प्रसन्न होते.\nशाळेत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मोठे मैदान आहे. तिथे कबड्डीपासून, क्रिकेटपर्यंत सगळे खेळ मुले खेळतात. विद्यार्थ्यांना खेळांचे विशेष प्रशिक्षणही दिले जाते. खेळांच्या आंतरशालेय स्पर्धांत आमच्या शाळेने अनेक कप, बक्षिसे मिळविली आहेत. सर्व प्रकाराच्या खेळांचे सर्व साहित्य शाळेत आहे. शाळेत एक मोठे सभागृह आहे. तिथे निरनिराळ्या प्रकारचे बुद्धिप्रद व मनोरंजक कार्यक्रम विद्यार्थी सादर करतात.\nआमची शाळा सकाळी ८ ते दुपारी 2 वाजेपर्यंत असते. गायत्री मंत्राने प्रार्थनेची सुरवात होते. त्यानंतर मुख्याध्यापक वा अन्य शिक्षक सुविचार व त्याच्याशी संबंधित गोष्ट सांगतात. नंतर वर्ग सुरू होतात. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा केली जाते. शाळेच्या सुरक्षिततेसाठी मुख्य दरवाजावर चौकीदार असतो. जवळच असलेल्या फळ्यावर रोज सुविचार लिहिले जातात. जे विद्यार्थ्यांनी अमलात आणावेत अशी अपेक्षा असते.\nआमच्या शाळेत एक ग्रंथालय आहे. ग्रंथालयात वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके येतात. याखेरीज अन्य विषयांवरील पुस्तकेदेखील उपलब्ध आहेत. शाळेतील विद्यार्थी ग्रंथालयाचा भरपूर उपयोग करून घेतात.\nआमच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी डॉक्टर येतात. ते आजारी विद्यार्थ्यावर योग्य उपचार करतात. गरीब विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तके दिली जातात. हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. शिस्तीच्या बाबतीत आमची शाळा खूप कडक आहे.\nरोज विद्यार्थ्यांचे गणवेश, नखे केस आदी पाहिले जाते. विद्यार्थ्यांच्या घरी मासिक अहवाल पाठविला जातो. शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते. त्यावेळी एखाद्या मान्यवर व्यक्तीला बोलावण्यात येते. खेळांच्या स्पर्धा आणि मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. परीक्षेत, खेळात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्यास बक्षिसे दिली जातात. या सर्व वैशिष्ट्यांमुळेच आमची शाळा आदर्श आहे. तिथे आम्ही शिकतो म्हणून आम्हाला तिचा अभिमान आहे.\nतुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला जरूर कळवा तुमचे आमच्‍या ब्‍लॉग बद्दल अभिप्राय असल्‍यास किंंवा काही तक्रार असेल तर ती पण आम्हाला नक्की सांगा आपल्या अभिप्रायाचे आम्ही नेहमी स्वागत करू आणि आवश्‍यकते नुसार बदल घडवून आणू . आमच्या ब्लॉगला भेट देणारा प्रत्येक वाचक आमच्या करीता अतीशय महत्वाचा आहे. तसेच तुम्ही सुद्धा आमच्या ब्लॉगवर लेखन करू शकता आणि आपली ज्ञानरूपी माहिती इथं पर्यंत पोचू शकता. त्‍याकरीता पुढील लिंक वापरावी.\nसंपर्क करण्‍यासाठी येथे क्लीक करा\nDMCA Policy साठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.ruturajpatildyp.com/post/%E0%A4%AE%E0%A4%B0-%E0%A4%A0-%E0%A4%95-%E0%A4%B0-%E0%A4%A4-%E0%A4%AE-%E0%A4%95-%E0%A4%86-%E0%A4%A6-%E0%A4%B2%E0%A4%A8-%E0%A4%A4-%E0%A4%AA-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%AE-%E0%A4%A4-%E0%A4%B0-%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%A4-%E0%A4%9C-%E0%A4%AC-%E0%A4%9F-%E0%A4%A1-%E0%A4%AA-%E0%A4%9F-%E0%A4%B2-%E0%A4%B8-%E0%A4%B9-%E0%A4%AC-%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%AD-%E0%A4%97-%E0%A4%B9-%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%AA-%E0%A4%A0-%E0%A4%AC-%E0%A4%A6-%E0%A4%B2", "date_download": "2022-05-18T23:39:34Z", "digest": "sha1:VNCKOH6MIAOYHFJHNTKDLRLR53DCFLMC", "length": 5682, "nlines": 54, "source_domain": "www.ruturajpatildyp.com", "title": "मराठा क्रांती मूक आंदोलनात पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेबांसोबत सहभागी होऊन पाठिंबा दिला", "raw_content": "\nमराठा क्रांती मूक आंदोलनात पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेबांसोबत सहभागी होऊन पाठिंबा दिला\nआज कोल्हापूरमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ येथे युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या मराठा क्रांती मूक आंदोलनात पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेबांसोबत सहभागी होऊन पाठिंबा दिला.\nराजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याची, त्यांची सर्व अर्थाने प्रगती व्हावी, यासाठी ऐतिहासिक काम केले आणि हाच आदर्श आमच्या सर्वांच्या समोर आहे.\nआजपर्यंत महाराष्ट्राने अनेक गोष्टी राजकारणापलीकडे जाऊन यशस्वी केले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाविकासआघाडी सरकार आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आग्रही आहोतच. पण, आता गरज आहे ती एकदिलाने, एकजुटीने ही लढाई लढण्याची.\nमराठा समाजाच्या आरक्षणासारख्या संवेदनशील मुद्द्याकडे कोणीही राजकीय दृष्टीने पाहू नये, असे मला वाटते. या आधीच्या सरकारने आरक्षणाचा ठराव आणला, तेव्हा सर्वांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून या ठरावाला पाठिंबा दिला त्यामुळेच, महाराष्ट्राच्या विधीमंडळाने कायद्यात रुपांतर तातडीने झाले.\nमराठा आरक्षणाची ही घटनात्मक आणि कायदेशीर लढाईत यशस्वी ठरली, तर संपूर्ण भारतातील विविध समाज घटकांतील कोट्यवधी नागरीकांच्या शिक्षण आणि रोजगाराचा मार्ग प्रशस्त होणार आहे.\nमहाराष्ट्राने आजपर्यंत देशाला पुरोगामी दिशा दिली, असा इतिहास आहे. तोच उज्ज्वल वारसा मराठा आरक्षणाच्या निमित्ताने जपण्याची संधी आहे. मराठा समाजातील हजारो युवक, युवती आणि विद्यार्थी यांची स्वप्ने या मराठा आरक्षण निर्णयाशी जोडली आहेत. त्यामुळे या युवा पिढीचा प्रतिनिधी म्हणून या लढाईत मी मराठा समाजाबरोबर आहे. आपण सर्वजण मिळून ही लढाई नक्की जिंकू असा विश्वास वाटतो.\nआज डी.वाय.पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूरचे उदघाटन...\nप्रिय डॉक्टर्स, आज १ जुलै, डॉक्टर्स डे. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा..\nचला उठा ... महाराष्ट्र घडवूया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/business-news/article/if-you-have-this-coin-of-2-rupees-you-will-get-5-lakhs-sitting-at-home-know-what-to-do/384777", "date_download": "2022-05-18T23:13:59Z", "digest": "sha1:CW65JPKCPAHON4JFW4ZBZ6QIG26AM4GA", "length": 14353, "nlines": 108, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " If you have this coin of 2 rupees, you will get 5 lakhs Old Coins : तुमच्याकडे 2 रुपयांचे हे नाणे असेल तर तुम्हाला घरी बसून मिळतील 5 लाख, जाणून घ्या काय करायचे ते. । If you have this coin of 2 rupees, you will get 5 lakhs sitting at home, know what to do", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nOld Coins : तुमच्याकडे 2 रुपयांचे हे नाणे असेल तर तुम्हाला घरी बसून मिळतील 5 लाख, जाणून घ्या काय करायचे ते\nOld Coins update : तुम्हालाही घरबसल्या झटपट पैसे मिळवून श्रीमंत व्हायचे असेल, तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. एका सोप्या युक्तीने तुम्ही सहज 5 लाख रुपये कमवू शकता\nघरबसल्या 2 रुपयांच्या या नाण्यातून कमवा 5 लाख रुपये |  फोटो सौजन्य: BCCL\nअनेकांना पुरातन वस्तू गोळा करण्याचा छंद असतो\nजुन्या वस्तू विकत घेण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात\n2 रुपयांच्या या नाण्यातून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता\nOld Coins : नवी दिल्ली : तुम्हाला काहीही न करता झटपट पैसे कमवायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अनोख्या बिझनेसबद्दल सांगत आहोत ज्यामध्ये तुम्ही घरबसल्या 5 लाखांपेक्षा जास्त कमवू शकता. तुमच्याकडे काही जुनी नाणी असतील तर ही नाणी तुम्हाला मोठी रक्कम मिळवून देऊ शकतात.\nजुन्या वस्तू प्राचीन वस्तू असतात.\nगोष्टी जुन्या झाल्या की त्या अँटीक पिसेसमध्ये समाविष्ट होतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अशा प्राचीन वस्तूंना खूप मागणी आहे. या पुरातन वस्तूंसाठी तुम्हाला चांगले पैसे मिळतील. अशा परिस्थितीत जर तुम्हाला जुनी नाणी किंवा नोटा जमा करण्याचा छंद असेल तर तुम्ही करोडपती होऊ शकता. या नाण्यांमधून तुम्ही सहज पैसे कसे कमवू शकता.\n2 रुपयांचे हे नाणे लखपती बनवेल\nतुमच्या पिगी बँकेत किंवा पर्समध्ये 1994 च्या सीरिजचे 2 रुपयांचे नाणे असल्यास, तुम्हाला त्वरित 5 लाख रुपये मिळतील. या नाण्यांना मागणी खूप आहे. जागतिक अन्न दिनानिमित्त या नाण्याच्या उलट्या बाजूने डिझाईन बनवण्यात आले आहे. Quikr वेबसाइटवर या दुर्मिळ नाण्यांची किंमत 5 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. यातून कमाई कशी करायची ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.\nया नाण्यांनाही मागणी आहे\nब्रिटीश राजवटीत व्हिक्टोरिया राणीच्या एक रुपयाच्या चांदीच्या नाण्याची किंमत दोन लाख रुपये होती. त्याचप्रमाणे 1918 साली एक रुपयाच्या ब्रिटिश नाण्याचे मूल्य 9 लाख रुपयांवर गेले. ही नाणी ई-कॉमर्स साइट क्विकरवर विकली जात आहेत. या नाण्यांना बाजारात मोठी मागणी आहे. आता ते विक्रेत्यावर आणि खरेदीदारावर अवलंबून आहे की ते किती विकत घेतात आणि विकतात.\nहे नाणे अशा प्रकारे विकले जाईल (OLX)\n1. जर तुमच्याकडे हे 2 रुपयांचे नाणे असेल तर तुम्ही ते OLX वर ऑनलाइन विकू शकता.\n2.या वेबसाइटवर या दुर्मिळ नाण्याला खरेदी करणारा मोठी रक्कम देत आहे.\n3.नाणी विकण्यासाठी तुम्ही प्रथम स्वत:ची Olx वर विक्रेता म्हणून नोंदणी करा.\n4.त्यानंतर नाण्याच्या दोन्ही बाजूंचा फोटो क्लिक करून अपलोड करा.\n6 त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाका.\n7.वेबसाइटवर तुम्ही दिलेल्या माहितीची पडताळणी करा.\n8. ज्याला खरेदी करायची आहे ते तुमच्याशी संपर्क साधतील.\nहे नाणे विका (Quikr)\nजर तुमच्याकडे 2 रुपयांचे नाणे असेल तर तुम्ही ते Quikr या जाहिरात प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन विकू शकता.\nया वेबसाइटवर या दुर्मिळ नाण्याला खरेदीदार मोठी रक्कम देत आहेत.\n2 रुपयाचे नाणे विकण्यासाठी, तुम्ही प्रथम Quikr वर विक्रेता म्हणून स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे.\nयानंतर तुम्हाला नाण्याचा फोटो क्लिक करून अपलोड करावा लागेल.\nयानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाकावा लागेल.\nवेबसाइट तुम्ही दिलेल्या माहितीची पडताळणी करेल.\nवेबसाइटवर 2 पर्याय उपलब्ध\nया वेबसाइटवर 2 प्रकारचे पर्याय आहेत. आता खरेदी करा आणि नाणी खरेदी करण्यासाठी विक्रीची ऑफर द्या. हे नाणे विकण्यासाठी तुम्हाला मेक अ ऑफरवर क्लिक करावे लागेल. तुम्ही नाण्याचा फोटो काढून अपलोड करा. त्यानंतर खरेदीदार तुमच्याशी थेट संपर्क साधेल. अशा प्रकारे तुम्ही तुमचे नाणे विकू शकता. तुम्हाला किती पैसे मिळतील हे जुन्या पुरातन नाण्यांचा ज्यांना छंद आहे त्यांच्यावर अवलंबून आहे. काही वेळा दुर्मिळ नाण्यांसाठी ठरलेल्या किमतीपेक्षा जास्त रुपये मिळण्याचीही शक्यता असते.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nPetrol Diesel Price: या दिवसापासून पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार सरकारने जाहीर केली तारीख\nया फळाची शेती अल्पावधीत करेल करोडपती\nMaharashtra Job Alert: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत आहेत या पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख\nMoney Making Idea: स्टेट बॅंक देतेय कमाईची जबरदस्त संधी फक्त ही कागदपत्रे जमा करा, तुम्हाला दरमहा मिळतील 60 हजार...\nEPFO : तुमच्या PF खाते क्रमांकामध्ये दडलेली ही खास माहिती तुम्हाला माहित असलीच पाहिजे, जाणून घ्या...\nIEC 2022 | एचडीएफसीचे केकी मिस्त्री म्हणतात ऐतिहासिकदृष्ट्या स्वस्त दरात मिळतंय गृहकर्ज, रिअल इस्टेटसाठी ही चांगली वेळ\nIEC 2022 | कोरोनाचा बूस्टर डोस आवश्यक, नियामक संस्थांनी मंजूरी देताना आधीसारखीच तत्परताच दाखवावी : अदर पूनावाला\nIEC 2022 | गौतम अदानी म्हणतात, भारत स्वावलंबी होत, जग भारतावर अवलंबून होण्यापर्यतचा पल्ला गाठणार\nIEC 2022 | आरोग्य, शिक्षणापासून ड्रोनपर्यंत सर्वत्र 5G महत्त्वाचे, भारताचे चित्र बदलणार : सुनील मित्तल\nIEC 2022 | भारत हा जागतिक कंपन्यांची पहिली पसंती, देशातील गरीबी हटवणे आणि रोजगार निर्मिती आहे महत्त्वाचे : अनिल अग्रवाल\n50 लाख नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी होणार - एकनाथ शिंदे\nसारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी देणार-अजित पवार\nएकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mmkmedia.in/tag/railwayaurangabad/", "date_download": "2022-05-18T21:57:41Z", "digest": "sha1:4TVUPUB45HE6X7D4EX6UQLFCJRLFIEV6", "length": 4977, "nlines": 92, "source_domain": "mmkmedia.in", "title": "RailwayAurangabad - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nग्वाही: औरंगाबादच्या उद्योजकांनी दिल्लीत जाऊन घेतली केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट; औरंगाबादसोबत जालन्यामध्येही...\nपुरुष हृदय बाई : वेगळेपणा म्हणजे विषमता नव्हे\nसदराच्या शीर्षकातील ‘हृदय’ म्हणजे मानसिकता. स्त्री-पुरुषांच्या मानसिकतेवर विवेचन करण्याअगोदर माझी मूल्य-वैचारिक भूमिका थोडक्यात सांगतो. || राजीव साने‘स्त्री-पुरुषांच्या स्वभावात लिंगामुळे नैसर्गिक गुणवैशिष्ट्ये नसतातच...\nआयुष्याचा अर्थ : आयुष्याचं न सुटणारं गणित\nगजानन गुर्जरपाध्ये, दहिसर, मुंबईआपला जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नसतो, पण त्यांच्यामधलं संपूर्ण आयुष्य हे आपल्यालाच जगायचं असतं, जन्माबरोबरच आपण माणसांशी, समाजाशी जोडले...\nचवीचवीने.. : अद्भुत ‘रसायन’\nभूषण कोरगांवकर मी आणि माझी नाटय़ व्यवसायातली पार्टनर सावित्री मेधातुल आम्ही दोघेही खवय्ये. लावणी कलाकारांच्या खमंग जेवणाची चटक आम्हाला न लागती तरच नवल. या...\nराज्यातील शहरांचं भविष्य धूसर\nविजया जांगळे – [email protected] सर्वत्रच मोडकळीस आलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, त्यामुळे रस्त्यावर खासगी वाहनांची वाढलेली गर्दी, वीजनिर्मितीबाबत आजही कोळशावर असलेलं अवलंबित्व, तेलशुद्धिकरणाचे प्रकल्प,...\n||अभिजीत ताम्हणे माणसांमध्ये दिसणाऱ्या भावनोद्रेकाची कारणं व्यक्तिगत नसून सामाजिक आहेत, हे दानिश सिद्दीकीनं ओळखल्याखेरीज त्याच्या छायाचित्रांतली चेहरे न दिसूनही विषय स्पष्ट होण्याची खासियत खुलली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A8%E0%A5%AD%E0%A5%A7", "date_download": "2022-05-18T22:34:59Z", "digest": "sha1:4VX2WMJTK56J4B7EOXT6MGRU5O4EDSQB", "length": 2454, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.पू. २७१ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक\nदशके: पू. २९० चे - पू. २८० चे - पू. २७० चे - पू. २६० चे - पू. २५० चे\nवर्षे: पू. २७४ - पू. २७३ - पू. २७२ - पू. २७१ - पू. २७० - पू. २६९ - पू. २६८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nLast edited on १७ एप्रिल २०२२, at २३:०४\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:०४ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/tag/%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8", "date_download": "2022-05-18T22:07:02Z", "digest": "sha1:LRSSOWMTP73IBQ45UXSDQRZHNROMMSOX", "length": 3783, "nlines": 130, "source_domain": "pudhari.news", "title": "कळमना पोलीस Archives - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n४५ वर्षाच्या पुरूषाचे १५ वर्षीय मुलीवर अत्याचार\nठार मारण्याची धमकी देऊन ४५ वर्षीय इसमाने १५ वर्षीय मुलीचे शारीरिक शोषण केले. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर ही घटना उघडकीस…\nरेल्वेमध्ये नोकरीचे आमीष दाखवून शेतकऱ्यासह चौघांची १८ लाखांना फसवणूक\nऋता दुर्गुळेने प्रतिक शाह सोबत गुपचुप आवरलं शुभमंगल\n‘पाण्यामुळे जिवाची माणसं गमावली, पैसे नको पाणी द्या’; मंत्री आठवलेंना संतप्त कुटुंबाचा सवाल\nनाशिक : साडेआठ लाखाच्या फसवणूक प्रकरणी तीन महिलांना शिक्षा\nमुंबई : सेक्सॉर्टशन रॅकेटमध्ये अडकला घोड्यांचा प्रशिक्षक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.ruturajpatildyp.com/post/%E0%A4%95-%E0%A4%B2-%E0%A4%B9-%E0%A4%AA-%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%95-%E0%A4%B7-%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6-%E0%A4%B0%E0%A4%B8-%E0%A4%98-%E0%A4%A4-%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B6-%E0%A4%B5-%E0%A4%B2-%E0%A4%97-%E0%A4%B5-%E0%A4%A4-%E0%A4%B2-%E0%A4%B5-%E0%A4%B5-%E0%A4%A7-%E0%A4%B5-%E0%A4%95-%E0%A4%B8-%E0%A4%95-%E0%A4%AE-%E0%A4%9A-%E0%A4%B6-%E0%A4%AD-%E0%A4%B0-%E0%A4%AD-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%AF-%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B2", "date_download": "2022-05-18T22:24:27Z", "digest": "sha1:VEJALX7MPJJG62JTUY76LY5MXVXV7FVW", "length": 3554, "nlines": 51, "source_domain": "www.ruturajpatildyp.com", "title": "कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील वडकशिवाले गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ आज करण्यात आला.", "raw_content": "\nकोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील वडकशिवाले गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ आज करण्यात आला.\nकोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील वडकशिवाले गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी, पाणंद रस्ता खडीकरण, ग्रामपंचायत परिसर काँक्रिटीकरण व संरक्षण भिंत बांधणे तसेच गावतील वटकेश्वर मंदिर येथे खुले सभागृह बांधणे कामांचा शुभारंभ करण्यात आला.\nयावेळी, सरपंच कृष्णात पाटील, प्रा. निवास पाटील, श्रीपती पाटील, एकनाथ पाटील, बाबासाहेब चौगले, उपसभापती सागर पाटील, संभाजी बोटे, अमर पारळे, राजेंद्र परळे, दत्तात्रय पारळे, धनाजी पाटील, जोतिराम पाटील, प्रदीप पाटील, आनंद पाटील, किरण पाटील, अजित देवकुळे, प्रकाश पाटील, सनी नरके, अशोक कांबळे, अमर पाटील, शिवाजी राजिगरे, गजानन पाटील, जयवंत घाटगे, अशोक किल्लेदार, विश्वास दिंडोर्ले तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.\n- आ. ऋतुराज पाटील\nआज डी.वाय.पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूरचे उदघाटन...\nप्रिय डॉक्टर्स, आज १ जुलै, डॉक्टर्स डे. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा..\nचला उठा ... महाराष्ट्र घडवूया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/ban-on-exports-due-to-rising-wheat-prices-modi-governments-decision/", "date_download": "2022-05-18T23:44:14Z", "digest": "sha1:26NOWHM4ZLWXO7ZC22BXILZYXKBE5HHF", "length": 8726, "nlines": 65, "source_domain": "analysernews.com", "title": "गव्हाच्या किंमती वाढल्यामुळे निर्यातीवर बंदी", "raw_content": "\nगव्हाच्या किंमती वाढल्यामुळे निर्यातीवर बंदी; मोदी सरकारचा निर्णय\nनवी दिल्ली : देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या किंमती वाढल्यामुळे केंद्रातील मोदी सरकारने गव्हाच्या निर्यातीवर तात्काळ बंदी घातली आहे. देशातील गव्हाच्या वाढत्या किमती पाहता मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. आता गहू मुक्त श्रेणीतून प्रतिबंधित श्रेणीत ठेवण्यात आला आहे.\nपरकीय व्यापार महासंचालनालयाने एका अधिसूचनेत म्हटले आहे की, देशाची अन्न सुरक्षा लक्षात घेऊन भारत सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी शेजारी देश आणि गरीब देशांना मदत करण्यासाठी हे करणे आवश्यक होते. मात्र, गरजू देशांना गव्हाची निर्यात सुरूच राहील. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात गव्हाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. भारतातही गव्हाच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. अनेक मोठ्या राज्यांमध्ये सरकारी खरेदीची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू असून, लक्ष्यापेक्षा खूपच कमी गव्हाची खरेदी झाली आहे. याचे कारण म्हणजे शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा (एमएसपी) बाजारात जास्त भाव मिळत आहे. तसेच यावेळी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.\nअनेक कारणांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गव्हाच्या किमतीत अचानक वाढ झाली आहे. त्यामुळे भारतासह शेजारी देश आणि इतर अनेक देशांच्या अन्नसुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. यामुळे सरकारला गव्हाची निर्यात थांबवावी लागली आहे. गहू मुक्त श्रेणीतून प्रतिबंधित श्रेणीत हलवण्यात आला आहे. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांत गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे या दोन्ही देशातून गव्हाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या किंमतीत जवळपास ४० टक्के वाढ झाली आहे आणि रिटेल बाजारात गहू आणि पीठ दोन्ही महाग झाले आहे. भारतातून गव्हाची निर्यात वाढली आहे.\nभारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश आहे. एप्रिल महिन्यातील गहू आणि गव्हाचे पीठ यांचा महागाई दर ९. ५९% इतका होता. हा दर मार्चपेक्षा अधिक होता. जेव्हा की गव्हाच्या खरेदीत ५५ टक्के घट होती. सरकारने गव्हाची एमएसपी २,०१५ रुपये प्रति क्विंटल इतकी केली आहे. व्यापार्‍यांच्या म्हणण्यानुसार, १०५ दशलक्ष टनांच्या तुलनेत यावर्षी देशात ९५ दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुरवठा ठप्प असून, दर वाढू लागले आहेत. कांडला बंदरात गव्हाचा भाव २,५५० रुपये प्रतिक्विंटल आहे. सरकार निर्यात बंद करेल या भीतीने निर्यातदारांनी घाईघाईने माल पाठवण्यास सुरुवात केली होती.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आज मुंबईत सभा; विरोधकांना ‘करारा जवाब’ मिळेल : संजय राऊत\nबाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री, शिष्य कॅबिनेट मंत्री; पण दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक नाही\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील २१ मेची सभा रद्द\nराहुल गांधींना नेत्यांऐवजी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट; हार्दिक पटेलचा निशाणा\nशिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एआयएमआयएमच्या प्रवक्त्याला अटक\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा तडकाफडकी राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%A8+%E0%A4%96%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2022-05-18T23:57:44Z", "digest": "sha1:6P3BWXJ6HTNCDWOJEZJ2NKDJ7UC2RK5O", "length": 2111, "nlines": 29, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nवाचा मटका किंग रतन खत्रीची सगळी कुंडली\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nमटकाकिंग रतन खत्री याचं नुकतंच निधन झालं. मटक्याच्या जुगाराशी हे नाव कायमचं जोडलं गेलं होतं. छोट्यात छोट्या गावांपासून हायफाय महानगरांपर्यत मटक्याचं जाळं आणि जादू आजही ओसरलेली नाही. या मटक्याची आणि त्याचा राजा रतन खत्री ही जन्मकुंडली.\nवाचा मटका किंग रतन खत्रीची सगळी कुंडली\nमटकाकिंग रतन खत्री याचं नुकतंच निधन झालं. मटक्याच्या जुगाराशी हे नाव कायमचं जोडलं गेलं होतं. छोट्यात छोट्या गावांपासून हायफाय महानगरांपर्यत मटक्याचं जाळं आणि जादू आजही ओसरलेली नाही. या मटक्याची आणि त्याचा राजा रतन खत्री ही जन्मकुंडली......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://storymirror.com/read/marathi/story/philn-prem/jponkvak", "date_download": "2022-05-19T00:13:46Z", "digest": "sha1:5HC4O7J3537377IMSJ4JRZQKEGF72P3Y", "length": 58215, "nlines": 410, "source_domain": "storymirror.com", "title": "पहिलं प्रेम | Marathi Tragedy Story | Rajesh Sabale", "raw_content": "\nजगात सर्व प्राणी, पक्षी, माणसं एकमेकांवर प्रेम करतात हे जरी खरं असलं तरी, प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत किंवा कला वेगवेगळी असते नाही आहे.\nप्रेम या शब्दात जरी अडीच अक्षर असली तरी, या अडीच अक्षरात सारं जग सामावून घेण्याची ताकद असते. जे प्रेमात पडले नाहीत त्यांना ते कळणार नाही. पण प्रेम न करणारा माणूस किंवा प्राणी या भूतलावर शोधून सापडणार नाही. प्रत्येक जन्माला आलेला जीव हा थोड्या फार प्रमाणात कोणा ना... कोणावर प्रेम करीत असतोच. हे नाकारता येणार नाही. प्रेमामुळे तर, जगण्याची उर्मी वाढते. प्रेम कधी तारते तर कधी मारते ही.. ज्यांचे जीवन अडकलेले आहे. असे अनेक आणा-भाका घेऊन प्रेम करतात. खऱ्या खोट्या शपथा घेतात. अगदी आकाशातून चंद्र-तारे तोडून आणण्याचे सांगून, मनाला भुरळ घालतात. हे फक्त प्रेम मिळे पर्यंतच असतं हो. एकदा का तुम्ही प्रेमाच्या गळाला लागला की, सर्व कसं जागच्या जागी स्थिरावत आणि उरतात फक्त कटकटी आणि मग प्रेमाचं गणित आणि त्याची उत्तर तर्कांवर उगाळून त्याचा पार चोथा होतो पण उत्तर मिळत नाही. कधी कधी तर, आपण प्रेम का केलं याचं उत्तर शोधता शोधता माणसं म्हातारी होतात. कधी कोर्ट-कचेऱ्या तर, कधी नातेवाईक मंडळींच्या तडजोडीत कोणी एक सुखावतो तर कोणी दिखावतो पण, सुखी जीवनाचा मार्ग मिळत नाही.आणि हे सर्व झालं की, प्रेम कसं करावं आणि कसं करू नये याचे दाखले माणसं देऊ लागतात. मग काय ज्याला काडीची अक्कल नसते तोही सल्ले देऊ लागतो कोणाचा आधार घ्यावा आणि कोणाचा घेऊ नये याची भान कोणालाच राहत नाही आणि प्रेम ही काही ठरवून करण्याची गोष्ट नाही. तसं ही परवूननप्रेम करता येत नाही.\nआता हेच बघा ना सूरज ज्या शाळेत काम करीत होता त्याच शाळेत राधा ही नोकरी करीत होती. हे सूरजच्या घरी कोणालाच माहीत नव्हतं. आता शाळा म्हटलं की, शिक्षक महिला आणि पुरुष असणारच त्यात नवीन ते काय बरोबर ना. सर्व कसं दोन तीन वर्षे खूप छान मजेत चाललं होतं....\nमधल्या काळात सुरजच लग्न झालं. त्याला आता सहा महिने झाले होते. सहा महिन्यांपूर्वी मे महिन्याच्या सुटीत तो गावी आला आणि घरच्या लोकांच्या आग्रहाखातर तो लग्नाच्या बेडीत अडकला होता. आता लग्नाचं वय झालं म्हटल्यावर लग्न होणारचं होतं. पण सुरजच घर म्हणजे सर्व कुटुंब जुन्या वळणाचे घरात सूरज शिवाय कोणीच शिक्षण घेतलं नाही. त्यामुळे सूरज शिकून मोठा झाला याच कौतुक कुटुंबात सर्वानाच होतं. तोही सर्वांना प्रेमानं अहो काहो करीत असे अगदी भावाच्या बायकोला हाक मारताना सुरज म्हणायचा अहो.. वहिनी ऐकलत का जरा मिस्त्री असेल तर, देता का जरा मिस्त्री असेल तर, देता का\nमग वहिनी म्हणायची काय हो नाना... मी तुमची वहिनी ना मग असं या हो जा हो म्हणू नका. मलाबाई एकदम मोठं झाल्यासारखं वाटतं..\nअहो पण तुम्हीं मोठ्याच आहेत ना...सूरज\nपण नको बाई...तुम्ही एवढं शिकला सवरलासा आम्ही बाई आडणी माणसं कसं वाटतं ऐकायला... एखाद्या मडमवाणी...अशी हशी मजक चालत असे.\nएकदा तर, गणपती उत्सवात गावात सूरज अकरावीत असताना त्याने नाटकात हिरोच काम केलं होतं. त्यावेळी मुली किंवा इतर बायका नाटकात काम करण्यासाठी तयार होत नसत ते कमीपणासच वाटायचं.. आता काय आता सर्वच सरमिसळ झाली आहे. असो..पण या नाटकात काम करण्यासाठी म्हण कोण पुण्या-मुंबईहून बाई आणली होती.\nनाटकात सुरजच काम अप्रतिम झालं. पण सुरजच्या बाबांना हे आवडलं नाही. नाटकाच्या स्टेजवर आपला मुलगा एका परक्या बाईच्या गळ्यात हात टाकून एवढ्या गावातल्या लोकांत वावरतो म्हणजे काय..दुसऱ्या दिवशी सुरजच्या बाबांनी सुरजला असा दम भरला की, पुन्हा नाटकाचं नाव जरी घेतलं तरी दहा वेळा विचार करावा लागे.\nसुरज सिगारेट ओढतो हे त्या दिवशी बाबांना कळलं होतं. बिडी कडील न शिवणाऱ्या घरात हा पोरगा चार-चौघात सिगारेटचा धूर त्या बाईच्या तोंडावर सोडतो म्हणजे जणू आपल्या मुलाने मोठा गुन्हाच केला असे वाटल्याने बाबांनी सुरजला जाम धुतला होता. त्यामुळे सूरज आता गावात नाटकात काम करायचं सोडून दिल्यासारखच होत, पण तो जिथं तो नोकरी करीत होता त्या गावात तो सण-उत्सवात नाटकातून काम करीत असे. लहानपणापासून नाटकाची आवड असल्याने तो दमदार अभिनय करायचा त्याचं वागणं, बोलणं, चालणं ही आणि राहायचा सुध्दा एखाद्या होरो सारखा मग काय त्याच्याशी बोलायला मिळावं म्हणून काही तरी कारण काढून तरुण मुली भेटायच्या. त्याच्या कामाबद्दल लोक कौतुक करतात ते सांगायच्या खूप गप्पा रंगायच्या. पण त्याच लग्न झालं अन.....\nहे लग्न तसं सुखा-सुखी झालं नाही. सुरजला अभिनयाची आवड होती. शाळेत विध्यार्थी दशेत असताना त्याने अनेक शालेयस्तरावरील नाटकातून काम केलं होतं. आणि आता ज्या शाळेत तो करीत होता तिथेही तो अधून-मधून आपली नाटकांची हौस भागवत असे. असेच एका कार्यक्रमात राधाची आणि सूरज याची भेट झाली. नाटकाच्या सरावासाठी दोघे एकत्र येऊ लागले. मैत्री वाढत गेली आणि संस्कृतीक कार्यक्रमातून त्याची वाहवा झाली. आणि ते दोघे कधी एकमेकांच्या प्रेमात कधी पडले हे कळलं तेंव्हा खूप उशीर झाला होता. सूरज हा खेडेगावात वाढलेला एका गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा अतिशय नम्र आणि घरात एकटाच शिकलेला असल्याने घरात त्याला खूप आदराची वागणूक होती आणि तोही घरातील आबालवृद्ध मंडळींचा मान ठेवत असे. याचाच आधार घेऊन गावाकडील मंडळींनी त्याचं लग्न परस्पर ठरवलं. आणि आता सुटीत आलाच आहेस तर, मुलगी बघून घे असं सुरजच्या बाबांनी सांगितलं...आणि सुरजच्या डोळ्यासमोर काजवे चमकू लागले. त्याला तो गावातील नाटकातला प्रसंग आठवला आणि सर्व अंगाला दरदरून घाम फुटला. परक्या बाईच्या अंगावर जात ठेवला होता तर, बाबांनी सोलून काढलं होतं बानी आता तर, आखीच्या अख्खी बाई घरी आणायची म्हणजे......नको त्यापेक्षा मुलगी पाहून घेऊ आणि पसंद नाही म्हणून सांगू हे बरं..\nपूर्वीच्या काळी म्हजे पन्नास-साठ वर्षांपूर्वी अशीच लग्न ठरवली जात होती. मोठ्या माणसांनी मुलगी-मुलगा बघून झाल्यावर मुला-मुलींना समोरासमोर भेटू देत म्हणजे फक्त बघायचं ते ही चार-चौघात कसं बघणार. सर्वांच्या नजर आपल्यावर असतात. म्हणजे तोंड दाबून बुक्यांचा मार दुसरं काय..\nएकदा वडील माणसांनी शब्द दिला की खेळ खल्लास. बाकी घरातल्या मंडळींनी फक्त माना डोलविणे याशिवाय दुसरा पर्याय नसे. त्यातून सुरज ही सुटला नाही.\nमे महिन्यातील उन्हाळगाची सुट्टीत सूरज घरी आला आणि बापाने एक दिवस मुलगी बघून ये म्हटल्यावर त्याने पडत्या फळांच्या आज्ञेनुसार चुलत भावाला सोबत घेऊन, स्वारी वधू परीक्षेसाठी सायकलवरून मुलीच्या घरी निघाली. वाटेत गप्पा झाल्यापण माझं एक मुलीवर प्रेम आहे. किंवा तुला कोणी दुसरी मुलगी आवडते का ही चर्चा झाली नाही आणि सुरजनेही सांगितले नाही.\nएकदाची वधू परीक्षा झाली सुरजने मुलगी पसंत केली. काय करणार...मुलीमध्ये नकार देण्यासारखे काही नव्हतेच तर, नकार कसा देणार. आणि नकार दिला असता तर, बाप आणि नातेवाईक मंडळींनी त्याचा पार खिमा केला असता ना...चांगली नाकीडोळी नीट, देखणी सुंदर मुलीला नाही कसं म्हणायचं म्हणून तो गप्प होता. मुलीच्या होकार नकाराचा कोणी त्यावेळी विचार करीत नसत आणि मुलीही मुलगा हो म्हणतो ना मग विषय संपला. सर्व काही मुलांच्या होकार नकारावर आणि आई-बापाच्या मर्जीवर चालत असे.\nमुलाच्या होकार येणं तेवढं बाकी होत तेही झालं आणि घरातील मंडळी सुरजच्या लग्न घाईत अडकून पडली. दाग-दागिने, कपडेलत्ते, लग्नाचा बाजार, लग्नपत्रिका छपाई, लग्न मंडप, वाजंत्री, ब्राह्मण, लग्न मुहुर्त, पत्रिका वाटप हे एका महिनात करायचं होतं. म्हणून घरचे आपापल्या कामात मग्न होते.\nमुलीकडील मंडळींची आता ये जा वाढली होती आणि सूरज हे लग्न कसं थांबवायचं या आचारात होता. पण सांगणार कसं त्या काळी फोनची व्यवस्था नव्हती. प्रत्येक्ष भेटूनच काही गोष्टी सांगितल्या जात होत्या स्नि ही बाब परस्पर सांगण्यासारखी नव्हती. त्यासाठी सुरजने तिथं जाणही महत्वाचं होतं.\nलग्नासाठी मध्ये अजून अवधी होता, म्हणून त्याने नोकरीचे ठिकाण गाठले. घरी कोणालाच सांगितले नाही आणि सांगितलं असत तर, काय संगणार होता तो. घरात नवरा मुलगा दिसत नाही म्हटल्यावर सर्वांची तारांबळ उडाली. आता हे घरात बाबांना कळलं तर...अ रे बाप रे...नको बाबांना यातलं काही कळायला नको असं मोठ्या भावाने विचार केला आणि घरातल्या सर्वांना तोंड बंद ठेंवण्यासाठी बजावलं.\nएक दिवस असाच गेला आणि दुसऱ्या दिवशी घरात चर्चा सुरू झाली. प्रत्येक संशयाने एकमेकाकडे पाहू लागले. तरी घरी सूरज नव्हता. ह बाबांच्या लक्षात आले पण , शेजारी गेला असेल मित्रांकडे असे घरातल्या मंडळीही सारवा-सारव केली आणि रात्र सरली.\nकोणी तरी आपल्याशी खोटं बोलत आहे हे बाबांना जाणवत होत. म्हणून बाबा म्हणाले.\n'सूरज बरोबर मुलगी बघायला कोण गेलं होतं'\nसुरजचा चुलत भाऊ म्हणाला मी, गेलो होतो. पण त्याने काही सांगितलं नाही.\n'म्हणून मी, सांगत असतो की, पोरं-पोरी वयात आली की, त्यांचं उरकवून टाकायचं तर, म्हणतात मला अजून शिकायचं आहे. शिकून काय दिवे लावणार.'\nसुरजच्या चुलत भावाच्या त्याच्या मागे ससेमिरा लागला त्याला हे सर्व माहिती असणार अशी सर्वांची धारणा झाली. म्हणून सोबत जाणाऱ्या सुरजच्या चुलत भावाची कसून चौकशी सुरू झाली पण सुरजने काहीच सांगितले नाही हे सुरजच्या चुलत भावाने सांगूनही त्याच्यावर ठपका आलाच.\nसुरजचा बाप आता चांगलाच खवळला होता. लग्नाचा दिवस हळूहळू जवळ येऊ लागले होते. आणि इकडं नवरा मुलगा घरातून न सांगता निघून गेला. हे मुलीकडे जाऊन सांगणार कोण आणि कसं. काय संगणार मुलगा पळून गेला म्हणून\nआता सूरज जिथं नोकरी करीत होता त्या गावी जाण्याचे ठरलं. सुरजचा मोठा भाऊ आणि सूरज बरोबर मुलगी बघायला गेलेला सुरजचा चुलत बंधू. दोघेही गुप्त हेरासारखे नवख्या गावात आलेले. इथं ओळखीचं कोणीच नाही. आता कोणाला काय आणि कसं विचारायचं. आमचा मुलगा इकडं आला काय म्हणून.. कोण मुलगा ... तुमच कोण..कुठून आला...असे नाना प्रश्न येतील म्हणून शाळा कुठं आहे असं वाचावं म्हणजे मार्ग मिळेल म्हणून गावातल्या पारावर सावलीत बसलेल्या मंडळींना इथं शाळा कुठं आहे असा प्रश्न केला. आणि उत्तर आलं कोण्या गावच पाहुण म्हणायचं नवीन दिसताय गावात म्हणून म्हणलं.\nहो हो नवीन हा ओ पण शाळा कुठं है म्हणलं. सुरजचा बंधूंचा प्रश्न.\nआव पण कनची शाळा, मराठी का इंग्रजी पुन्हा प्रति प्रश्न आला. आता मर्सठी म्हणजेजिल्हा परिषद आणि इंग्रजी म्हणजे माध्यमिक शाळा असं गावाकडे म्हणत्यात.\nइंग्रजी शाळा कुठं आहे.\nआव पाहुणे आता शाळा बंद है ना उन्हाळ्याच्या सुट्टीत सारी आपापल्या गावी गेल्या ती...काय काम व्हत काय\nझालं हे काय आम्हला माहित नाही, पण पाव्हन माणूस सारखाच असत असं म्हणतात.\nबरीच विचारपूस केल्यावर कालच्याला काही मंडळींना गुरूजी आणि शाळेतल्या मास्तरीण बाई दिसल्या होत्या. .असे काही लोक म्हणाले. बरोबर कोण होत तर, म्हणले कोण असणार शाळेला सुट्टी आहे. पण शाळेतल्या मास्तरीन बाई होत्या असलं काहीतरी शाळेचा काम म्हणून आले असतील.\nसुरजच्या मोठ्या बंधूंच्या शोध मोहिमेला काहीच यश येईना असं वाटत असतानाच शाळेचा बाजूला एक केश कर्तनालय दिसलं. सुरजच्या बंधू सोबत आलेला चुलत बंधू सुरजच्या मोठ्या बंधुला म्हणाला..\nआता खूप शोधा-शोध झाली. दोन-चार दिवसात लग्नाच्या घाई गडबडीत दाढी कर्ली नाही. आता हे दुकान समोरच आहे तर, दाढी करून घेतो मग घरी जाऊ या...\nसुरजच्या शोधासाठी आलेले दोघे बंधू दाढी करून घेण्यासाठी केश कर्तनालयात गेले. दुपारची वेळ म्हणून गर्दी नव्हती. आम्ही आल्याबरोबर दाढी करण्यासाठी कारागीर सामुग्री घेऊन आपलं काम करू लागला.\nसुरजच्या भावाने नुसतं बसून राहण्यापेक्षा काही तरी, विचारावं म्हणून तोंड उघडणार तेवढ्यात कारागिराने पहिला प्रश्न केला.\n'काय हो दादा आपण या एरियात नवीन दिसता. या अगोदर कधी दुकानात आला नाही म्हणून, ईचारल राग मनू नका....\nहो हो नवीनच आहोत. भावाच्या नोकरीसाठी आलो होतो. म्हटलं उन्हाळ्याची सुट्टी आहे. मोकळा वेळ आहे तर, एखाद्या शाळेत नोकरी मिळते का पहावं म्हणून भावाला घेऊन आलो होतो. सध्या नोकऱ्यांची लई पंचायत झाली हाय हो.. म्हणून म्हटलं प्रत्येक्ष एखादया संस्था चालकाला भेटून चर्चा करावी. जमलं तर ठीक..\nबस्स सुरजच्या मोठ्या भावाने केलेला प्रश्न कारागिरांच्या मनाचा वेध घेऊन गेला. आणि कारागीर बोलू लागला.\n'काय दादा बोलून राहिले. आता शाळेत नोकरी कमी आणि भानगडीत जास्त झाल्यात. पोरांना शिकून काय उपेग नाय बघा...'\n'का ओ एकदम टोकाचं बोलून गेला की राव'..सुरजचा भाऊ म्हणाला.\n'आ हो तसच झालय आता, काहीं काही गुरुजी लोक, लेकाचे स्वतःला राजेश खन्ना असल्यासारखे वागतात..'\n'जाऊ द्या ओ दादा...ते सांगण्यासारखं नाही.' कारागीर..\nअसं हे तो म्हणाला पण, सर्वच सांगून मोकळा झाला.\nसुरजचा भाऊ.. काय समजायचे ते समजून गेला. आणि संध्याकाळी ते दोघे घरी आले आणि दिवसभर घडलेली कहाणी घरी सांगून टाकली.\nसुरजच्या वडिलांना वाटले आतापर्यंत आपण कमविलेली सर्व अब्रू धुळीला मिळाली. आता नवऱ्या मुलीच्या बापाला सांगून टाकलेलं बरं पण, रात्र झालं होती. नवऱ्या मुलीचे घर दूर होते. सकाळी पहिलं मुलीच्या बापाकडे जाऊन एकदाचं सर्व त्यांच्या कानी घालून मोकळं व्हावं असं ठरलं.\nसकाळ झाली सूर्य उगवायच्याआत निघायला पाहिजे म्हणून सुरजच्या बापाने सुरजच्या मोठ्या भावाला सोबत येण्यासाठी निरोप दिला. पण काय आश्चर्य सूरज आणि त्याचे वडील बाहेर पडायला आणि तोच सूरज घराच्या दारात दत्त म्हणून हजर...\nसुरजला पाहून सुरजच्या वडिलांनी पायातली चप्पल काढून हातात घेतली आणि सुरजच्या डोक्यात मारणार तेवढ्यात सुरजच्या मोठ्या बंधूनी वडिलांचा हात पकडला. म्हणून सूरज वाचला, पण तोंडाचा पट्टा जो सुरू झाला, तो काही बंद होण्याचे नाव घेईना..\nसुरजच्या म्हणण्यानुसार आता त्याची प्रेमिका परत येणार नाही. सर्व मिटले आता लग्न करायला काहीच हरकत नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. मी हे सर्व अगोदरच सांगायला पाहिजे होत पण, मला बाबांची भीती वाटली. म्हणून न सांगताच निघून गेलो...त्यावेळी फोनच आता सारखी व्यवस्था नसल्याने गुंता झाला होता...\nआता सुरजच्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला. तसं लग्नही दणक्यात झालं काहीच अडचण आली नाही. पण सुरजच्या वडिलांनी सुरजला शाळेला हजर होण्यासाठी जाताना तुझी बायको सोबत घेऊन जा म्हणून सांगितलं आणि सुरजची बोलतीच बंद झाली. आता तुझं लग्न झालं आहे खानावळीत जेवण्यापेक्षा आता बायको सोबत घेऊन जा.. तू तिथं आणि ती इथं हे बरं दिसत नाही..\nउन्हाळ्याची सुटी संपली आणि वडिलांनी सांगितल्यावरून सूरज बायकोला घेऊन नोकरीच्या गावी हजर झाला. सुरजने दोन दिवस अगोदर पुढे जाऊन खोलीची व्यवस्था केली होती. सुखांन संसार सुरू झाला. सुरजच्या बायकोला मधल्या घडलेल्या घटनांची काहीच माहिती नव्हती. दोघेही अगदी मजेत होते. ज्या शाळेत सूरज होता तिथून त्याची बदली झाली होती. हे फक्त सुरजला माहीत होतं. सुरजच वागणं एकदम लाघवी होतं, गोड बोलणं, आणि जीवापाड प्रेम करणारा नवरा मिळाला, म्हणून ती देवाचे रोज असभासर मानीत असे. तिला म्हणजे सुरजच्या बायकोला आपला नवरा म्हणजे एक नाटक सिनेमात पाहिलेल्या हिरोसारखा वाटत होता. त्याचं राहणीमानही तसच होतं. तिलाही तो जपत होता. खूप छान आणि चांगलं चाललं होतं. सुरजची आता मगच सर निसटून बायकोच्या प्रेमात सुखावला होता. मध्ये घडून गेलेली घटना एक स्वप्न होते. असे तो समजू लागला होता. आणि त्याच्या बायकोलाच काय कोणालाही पाहता क्षणी तो नाटक सिनेमातला हिरोच आहे असं वाटे. त्याच वागणं बोलणंही तसच होत.\nदिवाळी आली. चार-सहा महिने कसे गेले, ते कळले देखील नाही. काय झालं दिवाळीच्या निमित्ताने सुरजच्या सासऱ्याने मुलीच्या लग्ना नंतरची पहिली दिवाळी असल्याने जावाई आणि मुलीला दिवाळीची सुट्टीत सणासाठी सासरी बोलविले होते...\nदिवाळी सणाला आपल्या गावी जाता येणार नाही पाहून सुरजने दिवाळीच्या सणासाठी गावीच्या घरी भावाच्या लहान मुलांसाठी फटाके आणि फराळ देण्यासाठी एस टी स्टँडवर गेला होता. सुटीत गावी जाणारे कोणी तरी, भेटेल आणि त्यांच्याकडे सर्व सामान देऊन घरी येत होता. बराच वेळ झाला स्टँडवर ओळखीचं माणूस शोधण्यात वेळ गेला...\nसूरज एस टी स्टँडवरून घरी येता येता अंधार पडला होता. घराच्या अंगणात आल्यावर आपली घरात बायको सोबत कोणी तरी, मोठं-मोठ्याने बोलत आहे हे जाणवलं.\nसूरजने घरात हळूच डोकावून पाहिलं तर, काय साक्षात त्याचं पहिलं प्रेम....त्याच्या घरी आणि प्रत्येक्ष त्याचा बायको बरोबर गप्पा मारत होती.... सुरजच्या पाया खालची जमीन कोणी ओढुन घेत आहे, असं क्षणभर वाटलं. काय बोलावं की, नको या मनस्थितीत सूरज होता.\nआता बायकोला कसं समजावून सांगावं हे विचार त्याच्या डोक्यात फेर धरून नाचू लागले. चक्कर येवुन पडेल की काय\nतोच सुरजची बायको म्हणाली ...\n'आ हो आय गप्प का बोला ना\n..' सूरज रडवेल्या स्वरात म्हणाला..\n'मला सगळं कळलं आहे. आता लपवून उपयोग काय तुमचं दोघांचं एवढं प्रेम होतं तर, मला बघायला का आलात तुमचं दोघांचं एवढं प्रेम होतं तर, मला बघायला का आलात आणि नुसतं बघून तरी थांबायचं होत. पोरगी पसंत नाही म्हणून सांगायचं होत ना.. आता हा काय तमाशा हा'\nबरं आलात तर आलात लग्न झालं आता सहा महिने झाले उद्या दिवाळीसाठी माझ्या बाबांकडे जायचं आहे. आता काय करायचं.. काही तरी बोला...ना.....सुरजची बायको.\nसूरज रागाने लाल झाला होता. रागाच्या भरात तो बोलू लागला..\n'आ गं आपलं ठरलं होतं ना...की,..मागचं सर्व विसरून पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करायच म्हणून...'\n'असं तू म्हणाला होता मी नाही. मी फक्त तुझ्या लग्नात येणार नाही. असं म्हणाले होते'.\nत्या दोघांचं बोलणं मध्येच तोडत सुरजची बायको म्हणाली..\n'आता आमचं सर्व बोलणं झालं आहे. आपण तिघांनी एकत्र राहायला काही हरकत नाही. माझी तयारी आहे. आम्ही दोघी आणि तूम्ही आपण सर्व एकत्र एका छताखाली सुखानं राहू. तुम्ही आता यात फाटे फोडू नको. उगाच आई-बाबांची रागावण्याची कारण सांगू नका.'\n'अ गं पण आई-बाबा काय म्हणतील. आई एकवेळ समजून घेईल पण...बाबा तर,... माझा जीवच घेतील. तुला माहीत नाही बाबांचा राग'....सूरज..\nआ हो आता तुम्हाला बाप आणि त्यांचा राग आठवतो आहे पण, यात या बिचाऱ्या ताईचा दोष काय...हे सर्व तुम्ही यांच्यावर प्रेम करायच्या अगोदर करायला हवं होतं. आता त्या कुठं जातील काही कळतंय का पुरुषांना बाईचं मन आणि प्रेम कधीच कळायचं नाही., आणि आता कळलं तरी, आता विचार करण्याची वेळ घेऊन गेली आहे. आता सांगतात बाबांचा राग कसा आहे ते'..सुरजची बायको...\n'अन काय हो'... या इथं आपल्या सोबत राहायला आल्यात हे बाबांना कोण सांगणार आहे. यांना तुमच्या आई-बाबांनी आणि घरातल्या कोणीच पाहिलं नाही. या कोण हे त्यांना कसं कळणार जस जसे दिवस जातील तसं तसे सारं शांत होत जाईल. यावर काळ आणि वेळ हेच औषध आहे.\nआपल्या घरी कोणी आलेच तर, मी सांगेन सर्वांना ही माझी खास मैत्रीण आहे म्हणून..मग कोण कशाला विचारले... या कोण म्हणून....आता विचार करून काहीच उत्तर मिळणासर नाही शांतपणे विचार करा आणि गप गुमान जेवून घ्या....आणि झोपा गप्प.\n'नको नको आता आपलं लग्न झालं आहे. हे चूकीच आहे. तुझा आई-बाबांना काय सांगायचं'....\n'आता हे काय नवीन आणखी'....\n'माझ्या आई-बाबांचं काय... त्यांचं मी बघेन. आता आपण तिघेही एकत्रच राहू...पण चर्चा नको'...सुरजची बायको..\nसुरजला बायकोच म्हणणं काही पटलं नाही. तो म्हणाला.\n'मला हे मान्य नाही. आमचं दोघांचंही ठरलं होतं. आता मागील सगळं विसरायचं. तिला आताच्या आता घरातून जा म्हणावं'..\nसुरजची प्रेमिका जायला तयार होईना. मग दोघांचे भांडण सुरू झाले ते कसं तरी, सुरजच्या बायकोने मध्यस्थी करून मिटविले. म्हणाली.\nआता आपण सकाळी यावर सविस्तर बोलू....आता शांतपणे झोपा बरं....\nसकाळ झाली तशी सुरजची बायको उठून नेहमीप्रमाणे झाडलोट करू लागली. आणि तिच्या हालचालीने आणि बाजूच्या आवाजाने रात्री विचार करीत, उशीरा झोपी गेलेल्या सुरजच्या प्रियशीला जाग आली. ती ही उठली. आणि अंघोळीसाठी गरम पाणी करावं म्हणून स्टो पेटवू लागली. पण काडेपेटी सापडेना म्हणून तिने शोधा शोध सुरू केली. पण काडेपेटी सापडली नाही. सुरजच्या बायकोला विचारावं असं मनात आलं तेवढ्यात बाथरूमचा बंद झाल्याचा आवाज आला, म्हणून ती सुरजला उठवू लागली. पण सूरज काही जागा होईना. तिला वाटलं माझं इथं येणं त्याला आवडलं नसावं. तो रंगात असल्यामुळे बोलत नसेल. म्हणून ती सुरजची बायको बाथरूम मधून बाहेर येण्याची वाट पाहू लागली.\nकाही वेळातच सुरजची बायको बाथरूम मधून बाहेर आली. मग दोघींच्या एकत्र गप्पा झाल्या. घरातली आवरा-आवर करत करत दोघींच्या आळी-पाळीने अंघोळ झाल्या आणि आता आई-बाबांकडे दिवाळीला जायचं म्हणून सुरजची बायको त्याला जागे करू लागली, पण हाकेत जागा होणारा सूरज जागा झाला नाही. तिलाही वाटलं स्वारी रागावली आहे. जरा त्याच्या कला कलाने घावे.\nबायका किती सोशिक असतात बघा....म्हणजे चूक नवऱ्याची असूनही त्याचं प्रेम मिळविण्यासाठी... त्याच माघार घेतात. कितीही मोठं दुःख असलं तरी त्या आपल्या उदरात साठवून ठेवतात. त्यांच्या या अभूतपूर्व प्रेमाला माझं सलाम आहे. जी माता नऊ महिने आपल्या मुलाला वाढविते तीच माता कोणाची तरी, आई, बहीण, बायको किंवा प्रियशी असते. उदरात वाढत असलेले मुलं तिला जड होत नाही. मग नवरा हा तर, फक्त सोबती आहे. राग रुसवा सारं विसरून बायको आई-माऊली, नवऱ्याची आयुष्यभर दाशी होते. तो दारुडा असो की बाईलवेडा त्याने प्रियशील घरी घरी आणलं तरी, आपल्या संसारात तिला सममवून घेते.हे चूक आहे तिला माहीत नाही काय सारं माहित असतं तिला. पण आपली पुरुषप्रधान संस्कृती आणि संस्कार तिला जखडबंध करून ठेवतात. आणि त्या पुरुषरूपी मायाजालात बिचारी सोसत राहते. आणि लपवत राहते पाप जे तिनं कधी केलेलं नाही. त्यांच्या प्रेमाला उपमा नाही. अशा या बाईला सूरजसारखा नवरा मिळाला जो दोघींनाही हवा होता. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.\nसर्व आवरून झाल्यावर सुरजची बायको पुन्हा सुरजला उठवू लागली पण, रात्री पहिल्या प्रमिकेच्या आगमनाने धास्तावलेल्या सूरज, उद्याचे काय या धक्याने कायमचाच झोपी गेलो. तो बाहेर आकाशाच्या अंगणात सूर्य उगवला तरी, पुन्हा जागा झालाच नाही. तो रात्री जो झोपला, तो कायमचंच....पुन्हा जागा न होण्यासाठी....\nपतंग आणि त्याला उडवणाऱ्या मुलामधील भावनिक संवाद... पतंग आणि त्याला उडवणाऱ्या मुलामधील भावनिक संवाद...\nएका इमानदार पोलिसाच्या इमान्दारीची गोष्ट आणि बैमानीच्या कर्माची फळे नमूद करणारी कथा एका इमानदार पोलिसाच्या इमान्दारीची गोष्ट आणि बैमानीच्या कर्माची फळे नमूद करणारी ...\nआजोबा आणि त्यांच्या नातवंडांनी त्यांना दिलेली वागणूक यातून डोळे उघडणारी कथा आजोबा आणि त्यांच्या नातवंडांनी त्यांना दिलेली वागणूक यातून डोळे उघडणारी कथा\nकोरोनातही सकारात्मक विचार करण्याचे सामर्थ्य देणारी कथा कोरोनातही सकारात्मक विचार करण्याचे सामर्थ्य देणारी कथा\nसरोगसी मदर सारख्या अलीकडील महत्त्वाचा विषय सरोगसी मदर सारख्या अलीकडील महत्त्वाचा विषय\nएखाद भाकड जनावर पोसायला जड जातंय , आणि त्याची रेखदेख करून सुद्दा उपयोग नसल्यामुळे जसे त्या जनावराची ... एखाद भाकड जनावर पोसायला जड जातंय , आणि त्याची रेखदेख करून सुद्दा उपयोग नसल्यामुळ...\nवैवाहिक संबंध संपुष्टात येण्याची वास्तविक कारणमीमांसा वैवाहिक संबंध संपुष्टात येण्याची वास्तविक कारणमीमांसा\nआयुष्यातले काही सौदे फायद्याचे ठरतात तर काही तोट्याचे आयुष्यातले काही सौदे फायद्याचे ठरतात तर काही तोट्याचे\nअत्यंत कमी शब्दांत अंतर्मुख करणारी रचना अत्यंत कमी शब्दांत अंतर्मुख करणारी रचना\nथेट काळजाला भिडणारी उत्तम अतिलघुकथा थेट काळजाला भिडणारी उत्तम अतिलघुकथा\nशाळेतल्या पहिल्या प्रेमाची मनाला चटका लावून जाणारी कथा शाळेतल्या पहिल्या प्रेमाची मनाला चटका लावून जाणारी कथा\nपत्नीला आलेल्या आत्मभानाचे चित्रण पत्नीला आलेल्या आत्मभानाचे चित्रण\nएकमेकांना म्हणतोय \"भिंत खचली चूल विझली… मोडला नाही कणा…iपैसे नको सर फक्त लढ म्हणा\" एकमेकांना म्हणतोय \"भिंत खचली चूल विझली… मोडला नाही कणा…iपैसे नको सर फक्त लढ म्हण...\nथांब रं माझ्या राजा, उलीसं थांब. यव्हढी भाकर भाजली की तुलाच देते बग आंदी. थांब रं माझ्या राजा, उलीसं थांब. यव्हढी भाकर भाजली की तुलाच देते बग आंदी.\nलहानपण आणि गरीबी याची विदारक कहाणी लहानपण आणि गरीबी याची विदारक कहाणी\nएका स्त्रीने लिहिलेले भावनिक आत्मचरित्र एका स्त्रीने लिहिलेले भावनिक आत्मचरित्र\nनैना अश्क़ ना हो...\nआज दहा महिन्यांनी तो परत येणार. अक्ख़ी रात्र तिची कड बदलुन बदलुन विस्तरली. ती पहाटेच उठली. अंगण रांग... आज दहा महिन्यांनी तो परत येणार. अक्ख़ी रात्र तिची कड बदलुन बदलुन विस्तरली. ती पह...\nएका स्त्रीच्या आयुष्याची परवडीचे लेखिकेने साहित्यात अधोरेखित केलेले शब्दचित्र एका स्त्रीच्या आयुष्याची परवडीचे लेखिकेने साहित्यात अधोरेखित केलेले शब्दचित्र\nअत्यंत गहिरा आशय असलेली अतिलघुकथा अत्यंत गहिरा आशय असलेली अतिलघुकथा\nअन् ती निबंधात नापास झाली...\nएका ग्रामीण वास्तवाची कथा विदारक सत्य सांगून जाते एका ग्रामीण वास्तवाची कथा विदारक सत्य सांगून जाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida/ipl-2021-mumbai-vs-hyderabad-will-be-played-as-per-schedule-says-bcci", "date_download": "2022-05-18T22:28:30Z", "digest": "sha1:2NLC32NDFWRNMLXO4K7D7RKFVGS6Z276", "length": 9919, "nlines": 157, "source_domain": "www.esakal.com", "title": "KKR टीम 7 दिवस क्वारंटाईन; MIvsSRH लढत ठरल्याप्रमाणेच होणार | Sakal", "raw_content": "\nKKR टीम 7 दिवस क्वारंटाईन; MIvsSRH लढत ठरल्याप्रमाणेच होणार\nकोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघातील काही खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आयपीएल स्पर्धेच काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोलकाता आणि बंगळुरु यांच्यातील सामना स्थगित करण्यात आल्यानंतर स्पर्धेतील इतर सामन्यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला होता. आयपीएल गव्हर्निंग कमिटीने स्पर्धेसंदर्भात मोठी अपडेट्स दिलीये. कोलकाता आणि चेन्नईच्या संघातील सदस्यांचा कोरोना रिपोरिट पॉझिटिव्ह आल्यानंतर आयपीएल गव्हर्निंग कमिटीची एक बैठक झाली. या बैठकीनंतर स्पर्धेतील पुढील सामन्यासंदर्भात माहिती देण्यात आलीये.\nहेही वाचा: IPL 2021 : स्पर्धा संकटात; बायोबबलमध्ये कोरोना आला कसा\nआयपीएल गव्हर्निंग कमिटीने दिलेल्या माहितीनुसार, केकेआरची संपूर्म टीम 7 दिवस क्वारंटाईन असेल. त्यामुळे पुढील सात दिवसांत त्यांचा एकही सामना होणार नाही. मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स यांच्यातील सामना आणि इतर सामने वेळापत्रकानुसारच होईल, अशी माहितीही आयपीएलच्या गव्हर्निंग कमिटीने दिलीये. त्यामुळे आयपीएलच्या बायोबबलमध्ये असणाऱ्या खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतरही स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यावर आयोजक ठाम असल्याचे दिसते. कोलकाता नाईट राइडर्स (KKR) चा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वारियर यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. हे लोक टीमच्या इतर सदस्यांच्या संपर्कात असल्यामुळे टीमवर क्वारंटाईनची वेळ आली आहे.\nहेही वाचा: IPL 2021: आजचा बंगळुरू-कोलकाता सामना रद्द\nसीएसकेच्या ताफ्यातही कोरोनाचा शिरकाव\nचेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या ताफ्यातील तीन सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त सोमवारी समोर आले होते. यात सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन, बॉलिंग कोच एल बालाजी आणि बस क्लीनरच्या रिपोर्टचा समावेश होता. टीममधील इतर सदस्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची माहिती देण्यात आली होती.\nकाय आहे आयपीएल कोविड-19 ची नियमावली\nआयपीएलच्या नियमावलीनुसार, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला 6 दिवस निरीक्षणाखाली ठेवले जाते. यात पहिल्या दिवशीची कोरोना टेस्ट आणि त्यानंतर सहव्या दिवशी होणारी कोरोना टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच त्याला बायोबबलमध्ये असलेल्या संघाला जॉईन होता येते.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/03/blog-post_42.html", "date_download": "2022-05-18T22:39:28Z", "digest": "sha1:2GMWZECQFTJJIMU2JI5OJXPDPSHJYG6N", "length": 5474, "nlines": 33, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "कुंभारगाव विकास सेवा सोसायटीत शेतकरी विकास पॅनेलचा दणदणीत विजय.", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nकुंभारगाव विकास सेवा सोसायटीत शेतकरी विकास पॅनेलचा दणदणीत विजय.\nमार्च ०६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :\nराजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या व पाटण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कुंभारगाव ता पाटण येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूक 2022च्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनेलने मोठा विजय संपादन करून सत्ता अबाधित ठेवली आहे तर विरोधी रयत परिवर्तन पॅनेलला एकही जागा मिळू शकली नाही. विकास सेवा सोसायटीच्या १३ जागांपैकी शेतकरी विकास पॅनलचा एक सदस्य बिनविरोध निवडून आला होता. त्यामुळे 12 जागांसाठी ही अटीतटीची लढत झाली होती.\nदोन्ही पॅनलचे प्रमुख आपलेच पॅनल निवडून येणार असा दावा करत होते मात्र प्रत्यक्ष मतमोजणीनंतर माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खा.श्रीनिवास पाटील यांचे नेतृत्व मानणाऱ्या शेतकरी विकास पॅनलचा १३/० ने विजय झाला तर विरोधी पॅनल ला एकही जागा जिंकण्यात यश आले नाही. शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार खालील प्रमाणे इनामदार रामराव गणपत, चव्हाण बाबासो किसन, चाळके भरत पिलाजी, देसाई जगन्नाथ दत्तात्रय (दादा ), धुमाळ तुकाराम लक्ष्मण, बोर्गे जगन्नाथ गणपती, माटेकर आनंदा तातोबा, यादव रमेश काशिनाथ, धडम शालन आनंदा, सुर्वे जागुबाई दादासो, पुजारी राजेंद्र संपत व कीर्तने शशिकांत तुकाराम.\nनिकाला नंतर विजयी उमेदवार व समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्याची अतिष बाजी करत जल्लोष साजरा केला.\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/aurangabad/tourism-of-naldurg-fort-by-developer-1148476/lite/", "date_download": "2022-05-18T23:51:47Z", "digest": "sha1:7XYKOEBQV5TYNDXTHDTQK5QHVRVRRQF5", "length": 19246, "nlines": 257, "source_domain": "www.loksatta.com", "title": "नळदुर्ग किल्ल्याच्या पर्यटनाला विकासकाकडून चालना | Loksatta", "raw_content": "गुरुवार, १९ मे, २०२२\nचांगभलं : रंगभूमीच्या सेवेत संहिता पेढी, नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचा उपक्रम\nचावडी : सहावा कोण \nअन्वयार्थ : पाण्याचे सत्ताकारण\nचतु:सूत्र (गांधीवाद) : आदर्श वास्तवात उतरतात तेव्हा...\nनळदुर्ग किल्ल्याच्या पर्यटनाला विकासकाकडून चालना\nनर-मादी धबधब्यामुळे देशभरातील पर्यटकांना आपल्याकडे खेचणाऱ्या नळदुर्गच्या किल्ल्यात आता काळ्या पाषाणात बांधलेला कारंज्याचा नवीन हौद सापडला आहे.\nWritten by बबन मिंडे\nनर-मादी धबधब्यामुळे देशभरातील पर्यटकांना आपल्याकडे खेचणाऱ्या नळदुर्गच्या किल्ल्यात आता काळ्या पाषाणात बांधलेला कारंज्याचा नवीन हौद सापडला आहे. पुरातत्त्व विभागाने हा किल्ला एका खासगी कंपनीला पर्यटनाच्या विकासासाठी भाडेतत्त्वाने करारावर दिला आहे. किल्ल्यालगत असलेल्या नदीपात्रातील गाळ काढताना हा आकर्षक हौद समोर आल्यामुळे या किल्ल्यातील काळाच्या पडद्याआड गेलेल्या ऐतिहासिक बाबींना त्यानिमित्ताने उजाळा मिळण्याची शक्यता आहे.\nनळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ला सोलापूर येथील विकासकाने १० वषार्ंच्या भाडेतत्त्व करारावर घेतला आहे. किल्ल्यालगत असलेल्या बोरी नदीतील गाळ काढणे, नदीचे खोलीकरण तसेच रुंदीकरण करण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. नदीपात्रात गाळ काढताना एक मोठा पुरातन व आकर्षक बांधकाम असलेला हौद सापडला आहे. काळ्या पाषाणात बांधलेला हा हौद, त्यातील कारंजाची सोय, त्याशेजारी बसण्यासाठी खोली पाहण्यासाठी इतिहासप्रेमी नागरिकांची गर्दी होत आहे. पुरातत्त्व खात्याच्या अधिकारी गोरे यांनीही या हौदाची पाहणी केली.\nनळदुर्गचा प्राचीन व ऐतिहसिक किल्ला १० वर्षांच्या बीओटी करारावर घेतल्यानंतर युनिटी मल्टीकॉन या विकासक कंपनीने किल्ल्यात पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच प्रेक्षणीय स्थळांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले आहे. कंपनीचे कार्यकारी संचालक कपिल मौलवी यांनी किल्ल्यात व किल्ल्यालगत असणाऱ्या बोरी नदीतील गाळ काढण्याबरोबरच नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याचे काम सुरू केले आहे. बोरी नदी ही एकेकाळी नळदुर्ग शहराची तहान भागवीत होती. मात्र बोरी धरण झाल्यानंतर या नदीकडे प्रशासन तसेच शहरवासीयांचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे या बोरी नदीला अवकळा प्राप्त झाली होती. मागील ५० वर्षांपासून नदीतील गाळ काढला नसल्याने नदी पूर्णपणे गाळाने माखली होती. नदीचे पात्रही अरुंद आहे. मात्र विकासकाने पर्यटकांसाठी नदीत बोटिंग करण्यासाठी गाळ काढण्याबरोबरच नदीपात्राचे रुंदीकरण व खोलीकरण करण्याचे काम सुरू केले. बोरी नदीतील गाळ काढण्याची मागणी शहरवासीयांतून तसेच शेतकऱ्यांमधून गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे केली होती. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने बोरी नदी गाळाने तुडुंब भरली. कंपनीने स्वखर्चाने पाणीमहाल ते अंबाबाई मंदिरापर्यंतच्या अंतरावरील बोरी नदीतील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे बोरी नदीला गतवैभव प्राप्त होणार आहे.\nनदीत असलेल्या १५ बाय ६ फूट लांबी-रुंदीच्या या हौदाची पुरातत्त्व विभागाच्या अधिकारी गोरे यांनी पाहणी करून हौद व १७ बाय ६ लांबी-रुंदी आकारातील खोली ही १७ व्या शतकात बांधली असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.\nमराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nजलदूत राजेंद्रसिंह यांना अनंत भालेराव स्मृती पुरस्कार\nइंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : अखेरच्या लढतीत बंगळूरुला विजय अनिवार्य ; विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी गुजरात उत्सुक\nथायलंड खुली बॅडिमटन स्पर्धा : श्रीकांत, सिंधू दुसऱ्या फेरीत ; सायना, प्रणॉयचे आव्हान संपुष्टात\nदुसऱ्या फळीतील खेळाडूंवर मेहनत घेणे गरजेचे ; भारतीय बॅडिमटन प्रशिक्षक विमल कुमार यांची सूचना\nमहिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा : निखत अंतिम फेरीत\nअचलपूर दंगलीच्या ‘सत्यशोधना’नंतरही अनेक प्रश्न अनुत्तरितच..\n१२ वर्षीय मुलाचा गळफास लागून मृत्यू ; साहसी खेळ खेळणे जीवावर बेतले\nचंद्रपुरातील सोनोग्राफी व वैद्यकीय गर्भपात केंद्रावर कारवाई ; तीस दिवसांसाठी गर्भपात केंद्र निलंबित\n‘टाटां’ची पाच ग्राहकोपयोगी वस्तू नाममुद्रा संपादण्यासाठी मोर्चेबांधणी\nनिर्गुतवणूक, खासगीकरणाला वेग शक्य\n‘सेन्सेक्स’मध्ये ११० अंशांची घसरण\n‘पतंजली’च्या खाद्य व्यवसायाची रुची सोयाला ६९० कोटींना विक्री\nPhotos : मौनीचे मेटालिक स्कर्ट आणि टॉपमधील ग्लॅमरस लूकचे फोटो पाहिलेत का\nPhotos : कोट्यावधी रुपयांची मालकीण आहे मानुषी छिल्लर, महागड्या गाड्यांचंही अभिनेत्रीला वेड\nCannes Film Festival 2022 : रेड कार्पेटवर तमन्नाचा जलवा; बॉडीकॉन ड्रेसमधील स्टनिंग लूकने वेधलं लक्ष\nअमरनाथ यात्रा : केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, प्रत्येक यात्रेकरूला ५ लाखांचं विमा कवच\nMaharashtra Latest News : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\n“हुकुमशाहांचा अंत होईल”, कान्स चित्रपट महोत्सवात झेलेन्स्कींचा इशारा\nविश्लेषण : उजनीचे पाणी पुन्हा पेटणार; बारामती-इंदापूरचा फायदा, पण सोलापूर का नाराज\nटीम डेविडचे प्रयत्न व्यर्थ मुंबईचा तीन धावांनी पराभव, विजयामुळे हैदराबादचे आव्हान कायम\nVIDEO: मला जगू द्याल की नाही विचारत राज ठाकरे पत्रकारांवर भडकले\nनिवडणुका पावसाळ्यानंतरच ; निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी\nPhotos : खाकीतील सौंदर्यवती अडकली विवाहबंधनात; PSI पल्लवी जाधव यांच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nमहाराष्ट्रात १० वर्षांत राज्यसभा अथवा विधान परिषदेची प्रत्यक्ष निवडणूक झालीच नाही\nशेवटच्या चेंडूवर बुमराहने करुन दाखवलं, वॉशिंग्टन सुंदरला त्रिफळाचित करुन रचला ‘हा’ नवा विक्रम\nऔरंगजेबाच्या कबरीवर जाण्यास ५ दिवस मज्जाव\nमुंडके छाटून धड विहिरीत फेकले; आरोपी सहा तासात जेरबंद\nऔरंगाबाद विमानतळाच्या नामांतराची मागणी\nसाडेसहा लाख टन ऊस अजूनही गाळपाविना उभा; ५२ हार्वेस्टरच्या साहाय्याने कापणी सुरू, आतापर्यंत तीन जिल्ह्यांत ४४ लाख टन उसाचे गाळप\nटोमॅटोचे दर शंभरीच्या उंबरठय़ावर; उन्हाच्या फटक्यामुळे शिवार करपले\nशिवसेनेची कोंडी करण्याची भाजपची व्यूहरचना ; सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादमध्ये हंडा मोर्चा\nऔरंगाबादला जूनमध्ये भाजपची बैठक ; अमित शहा यांची उपस्थिती\nतुळजाभवानी मंदिराला नव्याने झळाळी\nशिवसेनेला पाणीप्रश्नी घेरण्याची तयारी; भाजपचा २३ मे रोजी हंडामोर्चा; देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pantnagaritimes.com/2019/10/blog-post_92.html", "date_download": "2022-05-18T23:42:07Z", "digest": "sha1:6XXYAQQFLLR5YBILFUSIGCNM776IOIK5", "length": 9449, "nlines": 53, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "आमदार प्रशांत परिचारक यांची मंगळवेढा शहरात पदयात्रा - Pantnagari Times", "raw_content": "\nHome राजकीय आमदार प्रशांत परिचारक यांची मंगळवेढा शहरात पदयात्रा\nआमदार प्रशांत परिचारक यांची मंगळवेढा शहरात पदयात्रा\nमंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा शहरात व परिसरा मध्ये आ.प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली.\nयाप्रसंगी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा,जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप,माजी नगराध्यक्ष धनंजय खवतोडे, माजी उपनगराध्यक्ष वसंत मुदगुल,सोमनाथ माळी,युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे,शशिकांत चव्हाण, संतोष मोगले,नगरसेवक प्रशांत यादव,सतीश म्हेत्रे,बशीर बागवान,अरुण किल्लेदार,शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकुल,विजय बुरकुल,सुरेश जोशी,डी.के.दत्तू,औदुंबर वाडदेकर,मोहन जोशी,युनुस शेख,चंद्रशेखर कोंडुभैरी,मुझफर काझी,खन्ना माळी,बबलू सुतार,माधवानंद आकळे,नागेश डोंगरे,संभाजी घुले,यांच्यासह विविध संस्था- मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.\nया पदायात्रेस ग्रामदैवत गैबीपीर दर्ग्याचे दर्शन घेऊन सुरुवात करण्यात आली.या पदयात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात युवक व नागरिक सहभागी झाले व काही ठिकाणी वैयक्तिक भेट घेऊन येणाऱ्या काळामध्ये मंगळवेढा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या माध्यमातून आपण विकासकरूयात म्हणत कमळ या चिन्हावर बटन दाबून बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.\nआ.प्रशांत परिचारक यांनी मतदारांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला.घरोघरी जाऊन थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतले .यावेळी गावातील सर्व गट तट विसरून आमदार प्रशांत परिचारक यांच्या कामाची पावती म्हणून पदयात्रेत लोक स्वतः हुन मोठ्या संख्येने सामील झाले होते. या पदयात्रेस युवकांचा भरघोस प्रतिसाद पाहायला मिळाला .\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात...\nपत्नीचे चारित्र्यावर संशयाचा राग मनात धरून एसआरपीएफ जवानांचा गोळीबार मध्ये एक ठार , दोन जखमी\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळी बार केल्याची घटना सोलापुर जिल्ह्यातील बार्शी ता...\nमंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा\nमंगळवेढा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी शिक्षक भगिनींचा मेळाव...\nनंदेश्वरचे कामचुकार तलाठी बी.एस.शेख यांना निलंबीत करावे यासाठी रेखा कसबे यांचे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन\nमंगळवेढा / प्रतिनिधी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील रेखा सुनिल कसबे यांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्हीही नावे 7/12 उतार्‍यावर ला...\nजिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nमंगळवेढा / प्रतिनिधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://firstmaharashtra.com/2021/10/22/the-use-of-investigative-mechanisms-by-the-center-to-annihilate-opponents-dilip-walse-patil-criticizes-bjp/", "date_download": "2022-05-18T22:44:29Z", "digest": "sha1:IHANBJLUW53OJLHL2ZXCAA3UGRHJS7H7", "length": 11770, "nlines": 131, "source_domain": "firstmaharashtra.com", "title": "विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी, केंद्राकडून तपास यंत्रणांचा वापर; दिलीप वळसे पाटलांची भाजपवर टीका – First Maharashtra", "raw_content": "\nविरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी, केंद्राकडून तपास यंत्रणांचा वापर; दिलीप वळसे पाटलांची भाजपवर टीका\nनागरपूर: राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांवर केंद्र सरकारकडून सध्या ईडी, आयकर, एनसीबीसारख्या तपास यंत्रणांचा वापर करून कारवाई केली जात आहे. केंद्र सरकार कडून विरोधकाना विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी एनसीबीसारख्या तपास यंत्रणांचा वापर केली जात असल्याचा आरोप राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे.\nराज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे नागपूर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी दीक्षाभूमी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्राच्या तपास यंत्रणांचा उपयोग विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी होतोय, हे कधी होत नव्हतं, अशी टीका केली.\nराज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तपास यंत्रणांच्या माध्यमातून केल्या जात असलेल्या चौकशीवरून केंद्र सरकावर टीका केली. ते म्हणाले की, केन्द्र सरकार तपास यंत्रणानाचा वापर अशा पद्धतीने करेल याबाबात कधी विचारही केला नव्हता. अशा प्रकारचे काम यापूर्वी कधी झालेही नव्हते, तसेच पाहिलेही नव्हते. मात्र, तसे आज घडत आहे.\nनवाब मलिक यांनी एनसीबीवर आरोपांच्या फैरी झाडून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. यावर बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, “नवाब मलिक यांची NCB विभागा संदर्भात तक्रार आहे असे दिसते. त्यामुळे एनसीबीविरोधात ते सातत्याने आवाज उठवत आहेत, त्याबद्दल बोलत आहेत”.\n‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील सर्वपक्षीय इच्छुकांचा संताप\nमुंबईतील ‘कमला’ इमारत आग दुर्घटना: मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार 7 लाखांची मदत\nउत्पल पर्रिकरांचा भाजपाने केलेला अपमान गोव्याची जनता विसरणार नाही – संजय राऊत\nउत्पल पर्रिकरांचा भाजपाविरोधात बंडाचा झेंडा, पणजीतून अपक्ष लढवणार\nइंडिया गेटवर नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारणार; पंतप्रधान मोदींची घोषणा\nक्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन मिळण्याकरिता क्रीडा संकुलांच्या अनुदानात वाढ – मंत्री…\nगोव्यात भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर; उत्पल पर्रिकरांना नाकारली पणजी उमेदवारी\nभाजपच्या चित्रा वाघ यांच्याकडून रोहित पाटलांचे तोंडभरून कौतुक; म्हणाल्या….\nसाक्रीत नगरपंचायत निकालाला गालबोट, निकालानंतर दोन गटात तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू\nबच्चू कडूंची बुलढाण्यात धडाकेबाज एन्ट्री; भाजपच्या माजी मंत्र्यांवर…\nकोरेगाव नगर पंचायतीवर शिवसेनेची सत्ता; आमदार शशिकांत शिंदेंना मोठा धक्का\nकर्जत नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात; माजी मंत्री राम शिंदे मोठा धक्का\n16 जानेवारी हा दिवस ‘नेशनल स्टार्ट-अप डे’ म्हणून साजरा करणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nतुम्ही कितीही करा हल्ला, पण मजबूत आहे शिवसेनेचा किल्ला – महापौर किशोरी पेडणेकर\nउत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, योगी आदित्यनाथ गोरखपूर…\nमालिकेतून काढल्यानंतर किरण माने घेणार शरद पवारांची भेट\n‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…\nज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…\nउद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण\nकोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…\n१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…\n…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…\nनाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…\nप्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…\n‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…\nमुंबईतील ‘कमला’ इमारत आग दुर्घटना: मृतांच्या कुटुंबीयांना…\nउत्पल पर्रिकरांचा भाजपाने केलेला अपमान गोव्याची जनता विसरणार…\nउत्पल पर्रिकरांचा भाजपाविरोधात बंडाचा झेंडा, पणजीतून अपक्ष…\nइंडिया गेटवर नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा भव्य पुतळा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://shanmarathi.com/2021/05/06/vayachya-44-vya-varshi-dekhil-evdhi-sundar-diste-purv-miss-india/", "date_download": "2022-05-18T22:42:12Z", "digest": "sha1:CCCKDJ3MND2ZQDJTC25ARKWUOLNBHDWK", "length": 6317, "nlines": 51, "source_domain": "shanmarathi.com", "title": "वयाच्या 44 व्या वर्षी देखील एवढी सुंदर दिसते पूर्व मिस इंडिया !! तरुण अभिनेत्रींना देखील देते टक्कर… – SHAN MARATHI", "raw_content": "\nवयाच्या 44 व्या वर्षी देखील एवढी सुंदर दिसते पूर्व मिस इंडिया तरुण अभिनेत्रींना देखील देते टक्कर…\nबॉलिवूड ची सुंदर अभिनेत्री पूजा बत्रा जरी देखील रुपेरी पडद्यापासून दूर असेल मात्र एक काळ असा होता की जेव्हा तिची गणना बॉलिवूड मधील टॉप अभिनेत्रींमध्ये होत होती. पूजा बत्राने बॉलिवूड मधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. मात्र या दिवसात बोलायचे झाले तर अभिनेत्री दिवसांदिवस खूप सुंदर दिसत आहे, जसेकी वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर अजून जास्त चमक येत आहे. तिचे फोटोज सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.\nपुजा बत्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते. विशेषत: इंस्टाग्रामवर ती आपली ताजा अपडेट्स देत राहते. तिचे इंस्टाग्राम खाते बघून असे समजते की ती आपल्या आयुष्यात व्यायामाला आणि योगाला प्राथमिकता देते. म्हणून अभिनेत्री वयाच्या 44 व्या वर्षी देखील खुप फिट आहे. ती जास्तीत जास्त आपले फोटोशूट चे फोटो शेअर करते.\nपुजा बत्रा सन 1993 मध्ये फेमिना मिस इंडिया आंतरराष्ट्रीय नावाचे ताज देखील आपल्या नावावर केले आहे. तिने खूप काळापर्यंत जाहिरातीत देखील काम केले आहे. पुजाने पहिल्यांदा अभिनेता अनिल कपूर आणि तब्बु यांचा चित्रपट ‘ विरासत ‘ मध्ये दिसली होती, जो सन 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता.\nकेवळ ‘या’ व्यक्तीमुळे विशाल निकम ठरला बिगबॉस मराठीचा विजेता, तर जय दुधानेच्या गळ्यात उपविजेत्यापदाची माळ\n‘ त्याने मला 4 तासांपर्यंत…. ‘ या अभिनेत्रीने आपल्या पती सोबतच्या प्रणयरम्य दृश्याबद्दल केला मोठा खुलासा \nव्यायाम करताना कृती सेनन ची स्थिती झाली वाईट.. तरी देखील ट्रेनरला नाही आली दया\nPrevious Article ‘ या ‘ खास गोष्टीमुळे लग्नानंतर आई नाही होऊ शकली आयशा जुल्का खुप वर्षानंतर केला खुलासा..\nNext Article 16 वर्षांच्या ‘ या ‘ अभिनेत्री सोबत लग्न करणार होते शम्मी कपूर ‘ या ‘ एका अटीमुळे अभिनेत्रीने दिला होता नकार..\nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nशिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला ठोकला राम राम\nआता तिसरी पत्नीही राहतीये मुलांसोबत दूर संजय दत्तने स्वतः केला खुलासा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://shanmarathi.com/2021/05/18/rahul-mahajan-yanchi-tisari-patni-natalya-ileana-che-rang-rup-udavun-takel-tumchi-zop/", "date_download": "2022-05-18T23:21:20Z", "digest": "sha1:N6NPKGIGUK2EQFVDWRF5LY3DNACLM2WO", "length": 6671, "nlines": 51, "source_domain": "shanmarathi.com", "title": "राहुल महाजन यांची तिसरी पत्नी नतालिया इलिना चे रंग-रूप उडवून टाकेल तुमची झोप !! फोटो न बघता तुम्हाला पडणार नाही चैन.. – SHAN MARATHI", "raw_content": "\nराहुल महाजन यांची तिसरी पत्नी नतालिया इलिना चे रंग-रूप उडवून टाकेल तुमची झोप फोटो न बघता तुम्हाला पडणार नाही चैन..\nश्वेता सिंह आणि डिंपल गांगुली पासून घटस्फोटानंतर राहुलच्या आयुष्यात परदेशी महिलेचे आगमन झाले. राहुलला नतालिया इलिना वर प्रेम झाले आणि दोघांनी सोबत एका लहान आयोजनात लग्न करून टाकले. नतालिया इलिना कझाखस्तान ची राहणारी आहे. राहुल सोबत लग्नानंतर तिने हिंदू धर्माचा स्वीकार केला. राहुलने इ-टाइम्स ला दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दल माहिती दिली होती. सोबतच म्हणाले होते की ते नतालिया ला भगवान शिव व पार्वती यांच्याबद्दल सांगतात.\nराहुल महाजन यांनी सांगितले होते की नतालिया हिंदू धर्माशी संबंधित ग्रंथ वाचते. ती त्यांच्यासोबत भगवद गीता देखील वाचते. राहुल आणि नतालिया दोघे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. नतालिया एक सुंदर मॉडेल देखील आहे आणि आपले फोटोशूट चे फोटोज देखील शेअर करते. ती यूट्यूबवर देखील खूप सक्रिय आहे, जिथे तिचा बेधडक अंदाज बघायला मिळतो.\nराहुल महाजन ची पत्नी नतालिया पाश्चात्य पेहरावा बरोबरच भारतीय पेहरावात देखील खूप सुंदर दिसते. ती नेहमी आपले साडीतले फोटोज शेअर करते. नतालियाच्या अगोदर राहुल महाजन यांच्या लिंकअप व ब्रेकअपच्या बातम्या नेहमी माध्यमांवर चालू राहत होत्या, मात्र नतालिया आयुष्यात आल्यानंतर राहुलने स्वतःला खूप बदलले आहे. नतालिया आयुष्यात आल्यामुळे राहुल महाजन कौटुंबिक माणूस झाले आहेत. दोघेही आपले आयुष्य मनसोक्तपणे जगतात.\nकेवळ ‘या’ व्यक्तीमुळे विशाल निकम ठरला बिगबॉस मराठीचा विजेता, तर जय दुधानेच्या गळ्यात उपविजेत्यापदाची माळ\n‘ त्याने मला 4 तासांपर्यंत…. ‘ या अभिनेत्रीने आपल्या पती सोबतच्या प्रणयरम्य दृश्याबद्दल केला मोठा खुलासा \nव्यायाम करताना कृती सेनन ची स्थिती झाली वाईट.. तरी देखील ट्रेनरला नाही आली दया\nPrevious Article गीता मां ने लपून केले आहे लग्न फोटोज बघून चाहते झाले हैराण..\nNext Article ‘ या ‘ अंडरवर्ल्ड डॉनच्या प्रेमात वेडी झाली होती ही अभिनेत्री, जाणून घ्या आज दोघे आहेत कुठे \nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nशिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला ठोकला राम राम\nआता तिसरी पत्नीही राहतीये मुलांसोबत दूर संजय दत्तने स्वतः केला खुलासा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://shanmarathi.com/2021/06/07/chitrikaran-kartana-kay-zale-ase/", "date_download": "2022-05-18T22:28:38Z", "digest": "sha1:Y4ZAGX5GTDUVDLJCE7IKZO5655UMZISF", "length": 6466, "nlines": 52, "source_domain": "shanmarathi.com", "title": "चित्रीकरण करताना अचानक काय झाले असे ?? की डचकून उठली सनी लियोनी !! – SHAN MARATHI", "raw_content": "\nचित्रीकरण करताना अचानक काय झाले असे की डचकून उठली सनी लियोनी \nबॉलिवूड ची बेबी डॉल सनी लियोनी ला आपल्या चाहत्यांचे मन कसे जिंकायचे हे अगदी बरोबर माहित आहे. आपल्या चाहत्यांशी संबंध ठेवण्यासाठी ती नेहमी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओज शेयर करत राहते. आता सनी ने पुन्हा एकदा एक मजेदार व्हिडिओ शेयर केला आहे, जो की यावेळेस चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये सनी चित्रीकरणासाठी तयार होत असते तेवढ्यात तिच्यासोबत असे काही होते की ज्याची तिने कल्पनाच केली नव्हती.\nसनी लियोनी चा हा विनोदी व्हिडिओ लोकांना खूप पसंत येत आहे. यामध्ये आपण बघू शकतो की ती आपल्या चित्रीकरणासाठी तयार होताना दिसत आहे आणि तिची कास्टिंग दिग्दर्शक सनी राजनी अचानकपणे मागून येऊन तिच्या कानात गुदगुल्या करते. या कृतीने सनी लियोनी डचकून जाते आणि उठून जाते. आता तिचा हा विनोदी व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.\nया व्हिडिओत सनी लियोनीच्या पेहरावाबद्दल बोलायचे झाले तर यामधे तिने एक वेगवेगळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तुम्ही व्हिडिओत बघू शकता की सनी ची मदत करणारी तिच्या मागे उभी आहे आणि सनी चित्रीकरणासाठी एकदम तयार आहे. आता हा मजेदार व्हिडिओ बघून चाहते खूप हसत आहेत.\nहल्लीच सनी लियोनी ने सोशल मीडियावर काही नवीन फोटोज शेयर केले होते. या फोटोज मध्ये सनी लियोनी धनुष्यबाण चालवताना दिसत आहे. सनी लियोनी हे फोटोज शेयर करताना लिहिले होते की, ‘ तुमच्या हृदयामधून जाईल. ‘\nकेवळ ‘या’ व्यक्तीमुळे विशाल निकम ठरला बिगबॉस मराठीचा विजेता, तर जय दुधानेच्या गळ्यात उपविजेत्यापदाची माळ\n‘ त्याने मला 4 तासांपर्यंत…. ‘ या अभिनेत्रीने आपल्या पती सोबतच्या प्रणयरम्य दृश्याबद्दल केला मोठा खुलासा \nव्यायाम करताना कृती सेनन ची स्थिती झाली वाईट.. तरी देखील ट्रेनरला नाही आली दया\nPrevious Article जून महिन्यात जन्मलेले लोक असतात ‘ या ‘ कामात हुशार जाणून घ्या त्यांच्याबद्दल खास गोष्टी\nNext Article तुम्ही देखील घालत आहात सोन्याचे अलंकार तर तुमच्यावर येऊ शकते संकट\nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nशिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला ठोकला राम राम\nआता तिसरी पत्नीही राहतीये मुलांसोबत दूर संजय दत्तने स्वतः केला खुलासा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/akola/akola-marathi-news-twelve-daughters-perform-last-rites-father-washim-403891", "date_download": "2022-05-18T22:49:47Z", "digest": "sha1:2N53A6KN4OOVSQI3TCC53E5USZNWOT3F", "length": 10852, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "बारा मुलींचा पार्थिवाला खांदा, लाडक्या वडिलांना लेकींचा अखेरचा निरोप | Sakal", "raw_content": "\nअंत्यसंस्काराच्या पुरुषप्रधान संस्कृतीला मागे टाकत बारा मुलींनी लाडक्या पित्याला साश्रू नयनांनी खांदा दिला. वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील शेंदुरजना (आढाव) गावात अंतिम निरोपाचा हा दु:खद प्रसंग हजारो गावकऱ्यांनी अनुभवला.\nबारा मुलींचा पार्थिवाला खांदा, लाडक्या वडिलांना लेकींचा अखेरचा निरोप\nमानोरा (जि.वाशीम) : अंत्यसंस्काराच्या पुरुषप्रधान संस्कृतीला मागे टाकत बारा मुलींनी लाडक्या पित्याला साश्रू नयनांनी खांदा दिला. वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील शेंदुरजना (आढाव) गावात अंतिम निरोपाचा हा दु:खद प्रसंग हजारो गावकऱ्यांनी अनुभवला.\nग्रामीण भागात शिक्षणाची पाळेमुळे रुजवणारे दानशूर सखाराम गणपतराव काळे यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मुलगा नसल्याची कोणतीही उणीव यावेळी त्यांच्या बारा कन्यांनी भासू दिली नाही.\nहेही वाचा - शंकरपाळ्या अन् कारल्याच्या भांडणात छोट्या भावाची एन्ट्री, वाद मिटणार की आणखी वाढणार\nबारा लेकींकडून पित्याला मुखाग्नी\nवाशिम जिल्ह्यातील शेंदुर्जना आढाव येथील सखाराम काळे यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. काळेंना 12 मुली असून, मुलगा नाही. त्यामुळे त्यांच्या मुलींनी पार्थिवाला खांदा देऊन अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत नेले. त्यानंतर पार्थिवाला अग्नीही मुलींनीच दिला. त्यामुळे पंचक्रोशीत हा कुतुहलाचा विषय ठरला आहे.\nहेही वाचा - प्रेमात आंधळा झालेल्या प्रियकरचा असाही प्रताप, धक्कादायक पाऊल उचलल्याने पोलिसांच्याही डोक्याला ताप\nशिक्षणाचा वसा देणारे सखाराम काळे\nसखाराम काळे यांचा जन्म 14 सप्टेंबर 1934 रोजी मानोरा तालुक्यातील शेंदुरजना येथे सधन कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना सामाजिक कार्याची ओढ होती. आपले चुलत बंधू नामदेवराव काळे यांच्या सोबतीने ग्रामीण भागात त्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. खेड्यातील मुलांना उच्च शिक्षण गावातच मिळावे, या ध्येयाने ते प्रेरीत होते. आज आप्पास्वामी शिक्षण संस्थेचा होत असलेला लौकीक सखाराम आणि नामदेवराव काळे यांच्या योग्य नियोजनाचे फलितच.\nहेही वाचा - शाळा उघडल्या पण विद्यार्थी कुठे आहेत शाळेसाठी केवळ 42 हजार पालकांचीच संमती\nसखाराम काळे गेल्या काही दिवसांपासून वयोमानापरत्वे आजारी होते. गुरुवारी त्यांचे निधन झाले. शुक्रवारी अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांच्या बारा मुलींनी अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला. पित्याला खांदा देऊन सर्व अंत्यसंस्कारही पार पाडले. पुरुषप्रधान संस्कृतीला फाटा देत या बारा लाडक्या मुलींनी आपल्या वडिलांना अखेरचा निरोप दिला. हा प्रसंग पाहून उपस्थितांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्याचं दिसून आलं.\n(संपादन - विवेक मेतकर)\nक्लिक करा - अकोला जिल्ह्यातील बातम्या\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/02/blog-post_25.html", "date_download": "2022-05-18T23:45:58Z", "digest": "sha1:X4LYJFPEWP2KLJZTHJVYDUGEEE47KLDY", "length": 7377, "nlines": 52, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "ग्रामपंचायत खर्च वेळेत न सादर केल्यास कारवाई: तहसीलदार सचिन पाटील", "raw_content": "\nHomeजतवार्ताग्रामपंचायत खर्च वेळेत न सादर केल्यास कारवाई: तहसीलदार सचिन पाटील\nग्रामपंचायत खर्च वेळेत न सादर केल्यास कारवाई: तहसीलदार सचिन पाटील\nजत/प्रतिनिधी: तालुक्यातील ग्रामपंचायती निवडणूक दि.१५ जानेवारी २०२१ रोजी झाल्या पण ग्रामपंचायत निवडणूकीत झालेल्या खर्चाची माहिती निवडणूक निकाल लागल्यापासून एक महिन्याच्या आत उमेदवारांनी निवडणूक विभागाकडे सादर न केल्यास सबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहीती निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार सचिन पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.\nत्यांनी पत्रकात म्हटले आहे की, जत तालुक्यात दि.१५/१/२०२१ रोजी ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत. त्या ग्रामपंचायतीमध्ये ज्यांनी उमेदवार म्हणून सहभाग घेतलेले आहेत. त्या सर्व उमेदवारांनी दि.१८ जानेवारी २०२१ निवडणूक निकाल झालेपासून एक महिन्याच्या आत शासनाचे टू व्होटर अॅपवर निवडणूक खर्चाची माहिती नमुना नंबर १/२/३/४ मध्ये भरून त्याची प्रत आरओ / एआरओ यांच्या मार्फत तपासणी अंती आरओ यांच्यामार्फत तपासणी पथकाकडे सादर करावी. जे उमेदवार निवडणुक प्रक्रीयेत आलेल्या खर्चाची माहिती सादर करणार नाहीत. त्यांच्या विरुद्ध कडक कारवाईची तरतूद आहे. त्यामुळे उमेदवारांनी वेळीच खर्चाची माहिती सादर करावी अशी माहीती निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार सचिन पाटील यांनी प्रसिद्ध पत्रकाव्दारे दिले आहे.\nआ. विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन\nडोरली ग्रामपंचायतीचे आडमापी धोरण; मातंग समाज मंदिरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nअखेर जत तहसीलदारपदी जीवन बनसोडे यांचे नियुक्ती जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत संखचे अप्पर तहसील पद अद्याप प्रतीक्षेत\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtracrimewatch.com/2021/11/26/%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A5%AA/", "date_download": "2022-05-19T00:12:49Z", "digest": "sha1:GZ3V7XBOLXUCPI3G2T73MD6DMMUUVFCZ", "length": 8288, "nlines": 55, "source_domain": "maharashtracrimewatch.com", "title": "भिगवण संविधान भवनासाठी ४० लाख रुपयांचा निधी देणार- राज्यमंत्री दत्तात्रय भरणे -", "raw_content": "\nYou are here: Home / राज्य / भिगवण संविधान भवनासाठी ४० लाख रुपयांचा निधी देणार- राज्यमंत्री दत्तात्रय भरणे...\nभिगवण संविधान भवनासाठी ४० लाख रुपयांचा निधी देणार- राज्यमंत्री दत्तात्रय भरणे\nभिगवण : भिगवण (ता.इंदापुर) येथे लवकरच भव्य संविधान भवन उभे केले जाणार असुन त्यासाठी आपण खास बाब म्हणुन ४० लाखाचा निधी देणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भिगवण येथे अमर बौद्ध युवक संघटना यांच्या वतीने भारतीय संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुजन व संविधान वाचन कार्यक्रमात केली.\nकार्यक्रमाच्या सुरुवातीला २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप नागरिकांना व पोलिस अधिकारी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.\nया कार्यक्रमादरम्यान विजय सरपाते यांचा भीम गीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.तसेच राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा खजिनदार सचिन बोगावत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.त्याचबरोबर राष्ट्रवादीचे युवा नेते अजिंक्य माडगे यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना पुस्तक, वही व पेन वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता.\nयावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, विक्रम शेलार,सचिन बोगावत यांनी मनोगत व्यक्त केले.\nकार्यक्रमास पुणे जिल्हा परिषदेचे हनुमंत बंडगर,भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार,तक्रारवाडीचे सरपंच सतीश वाघ,इंदापूर तालुका राष्ट्रवादी उपाध्यक्ष धनंजय थोरात,इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष विजयकुमार गायकवाड ,मा.संरपच प्रशांत शेलार,अजिंक्य माडगे,प्रदीप वाकसे,चंद्रशेखर पवार,बापुराव थोरात,महेश शेंडगे,प्रमोद नरुटे,शरद चितारे,प्रदीप बोरा ,मनोज राक्षे,नितीन काळंगे,रोहित होळकर,मा. सरपंच वंदना शेलार,अरुणा धवडे,ग्रामपंचायत सदस्या निलिमा बोगावत ,डॉ. महेश गाढवे,डॉ. अमोल खानावरे,डॉ. तुळशीदास खारतोडे,आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते\nकार्यक्रमाचे आयोजन अमर बौद्ध युवक संघटनेचे कार्यकर्ते व भिगवण पत्रकार संघाचे मा.अध्यक्ष अमोल कांबळे,रोहित शेलार,संदीप वाघमारे,किरण कांबळे,विशाल शिंदे,अजय शेलार,मंगेश शेलार,संघर्ष धेंडे,प्रेम लोंढे,शुभम शेलार,मंगेश शेलार,गणेश शेलार,रोहन निकाळजे,सनी शेलार आदी कार्यकर्त्यांनी केले होते.\nसंविधान वाचन दादासाहेब थोरात व जान्हवी पोळ यांनी केले.\nसुत्रसंचलन गणेश शेलार प्रास्ताविक सचिन बोगावत यांनी तर आभार गौतम शेलार यांनी मानले.\nहिंजवडी परिसरातील दारुभट्टीवर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा, साडेतीन लाखांचा मुद्देमाल ज...\nकोरोनाचे संकट दूर होऊ दे, सोलापूरचे वैभव पुन्हा येऊ दे; पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे श्री सिद्धरा...\nदोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 11 वर्षाच्या मुलाचा डोक्यात मारहाण करून खून\nउपमुख्यमंत्री कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मिडिया यंत्रणेची गरज नाही : अजित पवार\nकोल्डींक्समध्ये गुंगीचे औषध... नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्याची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindusthanpost.com/special/mumbai-international-airport-to-remain-closed-today-on-may-10-for-pre-monsoon-maintenance/67482/", "date_download": "2022-05-18T23:34:54Z", "digest": "sha1:LLQUI7WPRLAZM6XVDQMYVV2YIXSEDUXY", "length": 10050, "nlines": 110, "source_domain": "marathi.hindusthanpost.com", "title": "Mumbai International Airport To Remain Closed Today On May 10 For Pre Monsoon Maintenance", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nHome विशेष … म्हणून मुंबई विमानतळ राहणार ६ तासांसाठी बंद\n… म्हणून मुंबई विमानतळ राहणार ६ तासांसाठी बंद\nमुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानाच्या दोन्ही धावपट्या आज 10 मे रोजी तब्बल सहा तासांसाठी बंद ठेवल्या जाणार आहेत. या दरम्यान, एकही विमान उड्डाण होणार नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे जवळपास 120 हून अधिक विमानाच्या फेऱ्यांवर परिणाम होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सहा तासांमध्ये देखभाल- दुरुस्तीची कामे केली जाणार आहे. या कामांमुळे विविध कंपन्यांच्या काही विमान सेवा रद्द, तर काहींच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्तापही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.\n(हेही वाचा – Sri Lanka Crisis: पंतप्रधानांसह अनेक मंत्र्यांची घरं आंदोलकांनी पेटवली खासदारासह ५ ठार, शेकडो जखमी)\nकोणत्या वेळात राहणार विमान सेवा बंद\nमान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 10 मे रोजी सहा तासांसाठी सर्व उड्डाणांसाठी बंद राहील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या उद्देशासाठी, दोन्ही रनवे, RWYs 14/32 आणि 09/27, आज 10 मे रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 दरम्यान सर्व फ्लाइट ऑपरेशन्ससाठी बंद राहणार आहेत. मुंबई विमानतळावर RWYs 14/32 आणि 09/27 अशी मुख्य तसेच पर्यायी धावपट्टी आहे.\nम्हणून विमानाची धावपट्टी ठेवली जाते बंद\nकोरोना महामारी ओसरल्यानंतर मुंबई विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले होते. त्यामुळे विमानांच्या फेऱ्या देखील वाढल्या होत्या. त्यानंतर आता पावसाळा तोंडावर आल्याने मान्सूनपूर्व काम आणि धावपट्यांची डागडुजी करणे क्रमप्राप्त आहे. पावसाळय़ात अनेकदा धावपट्टीवर पाणी साचू शकते. यामुळे धावपट्टीवर विमान उतरताना ते घसरण्याचीही शक्यता असते. यामुळे दुर्घटना होण्याचा धोका असतो. खबरदारी म्हणून दरवर्षी पावसाळय़ापूर्वी धावपट्टीच्या देखभाल-दुरुस्तीची कामे विमान प्रशासनाकडून हाती घेण्यात येतात आणि त्यासाठी धावपट्टी बंद ठेवली जात असल्याचे सांगितले जात आहे.\nकामे पूर्ण झाल्यानंतर विमान सेवा पुन्हा सुरू\nसर्व विमान कंपन्यांना आधीच एक NOTAM (उड्डाण करण्यापूर्वी वैमानिकांना जारी केलेली लेखी अधिसूचना) जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, आज संध्याकाळी 5 वाजता दोन धावपट्टीवरील देखभालीची कामे पूर्ण झाल्यानंतर विमान सेवेचे सामान्य कामकाज पुन्हा सुरू होईल. CSMIA ने सर्व प्रवाशांना कोणत्याही गैरसोयी टाळण्यासाठी त्यांच्या संबंधित एअरलाइन्ससह 10 मे च्या फ्लाइटचे वेळापत्रक तपासण्याचा सल्ला दिला आहे.\nपूर्वीचा लेखSri Lanka Crisis: पंतप्रधानांसह अनेक मंत्र्यांची घरं आंदोलकांनी पेटवली खासदारासह ५ ठार, शेकडो जखमी\nपुढील लेखसदाभाऊ खोत म्हणाले, “देशात महागाई कुठंय …लोकांनी दारू पिणं सोडलं का …लोकांनी दारू पिणं सोडलं का\nनखात अडकलेल्या रक्तामुळे सापडला खुनी\nराष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान\n‘असानी’च्या प्रभावाने राज्यात बुधवारी पावसाची शक्यता\nरत्नागिरीत व्हेल सदृश्य माशाचा मृतदेह\nचीनची पाकिस्तानला धमकी; 300 अब्ज दिले नाहीत तर…\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nआता आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौ-यालाही विरोध\nरामाच्या शरणी जाणा-याला…, राज ठाकरेंच्या अयोध्या दौ-याबाबत फडणवीसांची प्रतिक्रिया\nफडणवीस म्हणतात, पवारांच्या सल्ल्याची गरज…\nनखात अडकलेल्या रक्तामुळे सापडला खुनी\nराष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान\nरामाच्या शरणी जाणा-याला…, राज ठाकरेंच्या अयोध्या दौ-याबाबत फडणवीसांची प्रतिक्रिया\nरशियाने दिला ‘या’ देशाला पाण्यात बुडविण्याचा इशारा\nमुंबई-गोरखपूर उन्हाळी विशेष ट्रेन्सच्या डब्यांत वाढ\nआता बीचवर रंगणार कुस्ती स्पर्धा\nनखात अडकलेल्या रक्तामुळे सापडला खुनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mmkmedia.in/tag/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-05-18T22:26:55Z", "digest": "sha1:DPUFQYTOHBHQY5LY3TBVLOGI2MPBS35O", "length": 4786, "nlines": 94, "source_domain": "mmkmedia.in", "title": "केसांची काळजी घेण्याच्या टिप्स - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nHome Tags केसांची काळजी घेण्याच्या टिप्स\nTag: केसांची काळजी घेण्याच्या टिप्स\nHair Growth : केस लांब आणि चमकदार बनवायचे आहेत\nHealth Tips : अनोशेपोटी खा मनुका, होतील ‘हे’ फायदे\nसंशोधिका : समाजासाठी संशोधन\n|| – रुचिरा सावंतशंभरहून अधिक संशोधन लेख, २ पुस्तकं,२ पेटंट्स, पीएच.डी. च्या २० व जवळपास ८० पदव्युत्तर संशोधन प्रकल्पांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन- डॉ. इला...\nस्वातंत्र्यदिन विशेष विश्वंभर चौधरी – [email protected] आपल्या देशाला १९४७ साली स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर १९५० साली राज्यघटना मिळाली. तिच्यामध्ये समता, न्याय आणि बंधुता यांच्याबरोबरच स्वातंत्र्य...\nया मुलीबरोबर बसमध्ये अशी घटना घडली कि आयुष्य बदलले, IPS झाली\nशालिनीने कधीही IPS होण्याचा विचार केला नाही, परंतु तिच्या आयुष्यातील एका घटनेने तिला IPS होण्याचा मार्ग दाखविला.\n– कविता संतोष चव्हाणमी कविता. पहिल्यांदाच लिहिते आहे आमच्या आयुष्याबद्दल. माझं सांगायचं झालं तर, माझा प्रवास म्हणजे कविता मोहनराव देशमुख ते कविता संतोष...\nपडसाद: ‘सोयरे सहचर’च्या निमित्ताने..\nदर शनिवारी प्रसिद्ध होणारे ‘सोयरे सहचर’ हे माझे आवडते सदर आहे. कारण माणसांपेक्षा कुत्रा, मांजर, पक्षी यांची संगत केव्हाही चांगली असते, हे मला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AB%E0%A5%AB", "date_download": "2022-05-19T00:13:34Z", "digest": "sha1:VRXUAPVUHPQ4Z3IGAZIPFPXAUIFPJUH5", "length": 2557, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ५५ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक\nदशके: ३० चे - ४० चे - ५० चे - ६० चे - ७० चे\nवर्षे: ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nरोममधील तत्त्वज्ञ सेबिनस याने नागरिकांच्या हक्कावर तीन पुस्तके लिहीली.\nLast edited on १७ एप्रिल २०२२, at २२:५६\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २२:५६ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.absnewsmarathi.com/rashtrasant-tukdoji-cancer-disease.html", "date_download": "2022-05-18T23:38:46Z", "digest": "sha1:KD5JDUKCOYARXGA5MZM5NLQ4LZIMSUTA", "length": 14307, "nlines": 119, "source_domain": "www.absnewsmarathi.com", "title": "राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर रुग्णालयातील आधुनिक सुविधांसाठी शासनाकडे प्रस्ताव - पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार - महासंवाद - Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News", "raw_content": "\nराष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर रुग्णालयातील आधुनिक सुविधांसाठी शासनाकडे प्रस्ताव – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार – महासंवाद\nराष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर रुग्णालयातील आधुनिक सुविधांसाठी शासनाकडे प्रस्ताव – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार – महासंवाद\nवैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबत मुंबईत बैठक\nदर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देण्याला प्राधान्य\nनागपूर, दि,24: राष्ट्रसंत तुकडोजी प्रादेशिक कर्करोग रुग्णालयाच्या अद्ययावत यंत्रसामुग्रीसाठी आणि इमारत बांधकामासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असून, त्यासंदर्भांत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यासोबत मुंबई येथे बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी आज येथे दिली.\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कर्करोग रुग्णालयाच्या संचालक मंडळाची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.\nविभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा, संचालक मंडळाचे उपाध्यक्ष अशोक क्रिपलानी, सचिव अनिल मालवीय, सहसचिव अरविंद धवड, सदस्य सुरेश शर्मा, रामकृष्ण छांगानी, अतिरिक्त संचालक कृष्णा त्रिमनवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, डॉ. दिवाण, महसूल उपायुक्त मिलिंद साळवे आदी बैठकीला उपस्थित होते.\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कर्करोग रुग्णालय यांच्यात सामंजस्य करार करुन कर्करुग्णांसाठीच्या वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. उपचारासाठी आलेल्या रुग्णाने आर्थिक अडचणीमुळे अर्धवट उपचार घेत परत जावू नये, यासाठी रुग्णालय त्यांच्या निधीतून उपचार करते. रुग्ण बरा करणे हा रुग्णालयाचा मुख्य उद्देश असून, यासाठी या रुग्णालयात अद्ययावत यंत्रसामुग्री आणि अध्यापक वर्ग आवश्यक आहे. शिक्षण आणि उपचार सुविधा उपलब्ध व्हाव्यात. यंत्रसामुग्री अद्ययावत असावी, यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथून अध्यापक वृंद घेण्यात येत असून, रुग्णांवर उपचारासाठी येणारा खर्च रुग्णालयाकडून भागविला जाणार असल्याचे श्री. केदार यांनी सांगितले.\nयापूर्वी रुग्णालयातील उपचारासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री, त्या-त्या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर तसेच इमारतीच्या अद्ययावतीकरणासाठी आतापर्यंत आवश्यक निधी मिळवून दिला आहे. रुग्णालयाची इमारत पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असून, ती लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे. त्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्रावर जावून पाहणी करावी, आणि तसा तत्काळ अहवाल सादर करण्याचे श्री. केदार यांनी यंत्रणेला आदेश दिले. रुग्णालयाच्या अद्ययावतीकरणासाठी आवश्यकता पडल्यास मुंबई येथील टाटा कर्करोग रुग्णालयाचे डॉ. शर्मा यांचीही मदत घेण्यात येईल, असेही श्री. केदार यावेळी म्हणाले.\nउच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घेतला राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या कामाचा आढावा\nसैनिकांच्या शौर्याचा इतिहास नव्या पिढीला प्रेरणा देणारा -महसूलमंत्री बाळासाहेब थोरात\n‘इट राईट’ अभियानाच्या फलकाचे मंत्रालयात उद्घाटन – महासंवाद\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वयंम पाटील यास प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान – महासंवाद\nमंजूर नियतव्ययापेक्षा वार्षिक नियोजनात ६० कोटींची वाढ; अनेक विकासकामांना चालना – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर – महासंवाद\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra Recruitment 2022) बँकेत नोकरी करण्याची संधी देत ​​आहे (Banks Jobs 2022). बँक ऑफ महाराष्ट्रने जनरलिस्ट ऑफिसर्सच्या पदांसाठी भरती आमंत्रित केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने…\nभारतीय सैन्य: भारतीय सैन्य भरती, 12वी पास आणि कायदा पदवीधर, अर्ज करा\nBECIL भरती 2022: BECIL ने 500 पदांसाठी भरती , 25 जानेवारीपर्यंत करा अर्ज\nसेंट्रल रेल्वे अप्रेंटिस भरती2022: दहावी पाससाठी रेल्वेत 2422 पदांची भरती\nबेरोजगार उमेदवारांसाठी तीन दिवशीय ऑनलाईन रोजगाार मेळाव्याचे आयोजन\nरब्बी पीक कर्जाचे वाटप 15 मार्चपर्यंत करा जिल्हाधिकारी शंभरकर यांचे निर्देश\nसोलापूर, दि. 25 (जिमाका): जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक कर्जाचे वाटप बँकांनी 15मार्च 2022पर्यंत त्वरित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिले. नियोजन भवन येथे बँक प्रतिनिधीच्या ऑनलाईन…\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांची मुलाखत\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांची मुलाखत\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची मुलाखत\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची मुलाखत\nIPL 2022 | लखनऊचा कोलकातावर 2 धावांनी थरारक विजय\nत्या 6 सेलिब्रिटी ज्या लग्नापूर्वीच राहिल्या प्रेग्नेंट, आता असं जगतायत आयुष्य\nWomen T20 Challenge | आरती केदारची महिला IPL मध्ये निवड\nVideo Viral : नाना इतक्या आपुलकीनं कुणाचा पाहुणचार करताहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/web-stories/entertainment/unknown-and-interesting-facts-about-actress-neetu-kapoor-read-in-marathi/photostory/91544485.cms", "date_download": "2022-05-18T22:47:14Z", "digest": "sha1:3XPJKPBKFSH7LFN4AD76Q775K7K5KCE7", "length": 4215, "nlines": 33, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": "नीतू कपूर यांच्याबद्दल जाणून घेण्यासारख्या 10 खास गोष्टी | TimesNow Marathi", "raw_content": "नीतू कपूर यांच्याबद्दल जाणून घेण्यासारख्या 10 खास गोष्टी\nनीतू कपूर यांचा जन्म 8 जुलै 1958 रोजी दिल्लीत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दर्शन सिंह आणि आईचे नाव राजी कौर होते. दोघेही आता या जगात नाहीत.\nनीतू कपूर यांनी 1966 मध्ये आलेल्या सूरज या चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यावेळी अभिनेत्री 8 वर्षांची होती.\nनीतू कपूरने 1973 मध्ये आलेल्या रिक्षावाला चित्रपटातून मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी सलग 10 वर्षे हिट चित्रपट दिले.\nनीतू कपूर यांनी 1980 मध्ये बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांच्याशी लग्न केले. त्यानंतर 1983 मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला.\nनीतू कपूर यांनी 26 वर्षांनंतर करिअरमध्ये पुनरागमन केले. 2009 मध्ये 'लव्ह आज कल'द्वारे त्याने इंडस्ट्रीत पुन्हा एंट्री केली.\nनीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांच्यासोबत १२ चित्रपटांमध्ये काम केले. यात 'जब तक है जान', 'अमर अकबर अँथनी', 'दो दूनी चार', 'दुसरा आदमी', 'धन दौलत' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.\nनीतू कपूर आणि ऋषी कपूर यांना दोन मुले आहेत. एक मुलगी रिद्धिमा कपूर साहनी आणि मुलगा रणबीर कपूर. दोघांचे लग्न झाले आहे.\nनीतू कपूर सध्या कलर्स टीव्हीच्या 'डान्स दिवाने ज्युनियर्स' या रिअॅलिटी शोच्या जज आहेत.\nनीतू कपूर यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, वरुण धवन, कियारा अडवाणी आणि अनिल कपूरसोबतचा त्यांचा 'जुग जुग जियो' मोठ्या पडद्यावर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.\nही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद\nNext: ढिंचॅक पूजेच्या नावाने हे ढिंचॅक का\nअशा आणखी स्टोरीज पाहा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mulnivasinayak.com/marathi/video-detail.php?id=119", "date_download": "2022-05-18T23:44:09Z", "digest": "sha1:CAN77GNW2VMAXT4NXOHN4ZBSDWL7ACBY", "length": 5921, "nlines": 75, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\n.. तर मातंगांनी आरएसएसची माती केली असती\nलहुजी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून क्रांतीपिता लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. या निमित्त लहुजी क्रांती मोर्चातर्फ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विविध ठिकाणी महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. दरम्यान लहुजी क्रांती मोर्चाच्या राज्य संयोजिका नंदाताई लोखंडे यांनी आरएसएसवर ताशेरे ओढले. यावेळी लहुजी क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nज्ञानवापी मस्जिद आणि शिवलिंग या प्रकरणात 1991चा चा प्रार्थ\nज्ञानवापी मशीद प्रकरणावर वाराणसी न्यायालयाचा आदेश बेका\nकर्नाटकच्या भाजप सरकारने शिक्षणात शालेय मंडळांमधील दहा\nकोरोना आजाराच्या प्रारंभानंतर ज्येष्ठ नागरिकांना तिकी�\nज्ञानवापी प्रकरणात हिंदू एनजीओ पदाधिकाऱ्याला सर्वोच्च\nतथागत गौतम बुध्दांची विचारसरणी आजही जगाला मार्गदर्शकच\nराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजे यांना �\nशहरातील केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कार्यालयांकडे\nबाबरी मस्जिद गमावली पण आता ज्ञानवापी मस्जिद गमावणार ना�\nमहाराष्ट्र सरकारकडून राजभवनला देण्यात येणाऱ्या निधीत व\nअत्त दीप भव: तथागत बुद्धांचा विचारच महत्वाचा\nमग आरएसएसची टोपी काळी कशी\n२०२१-२२ मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या फसवणुकीत\nहेच का अच्छे दिन\nटुकार अभिनेत्री केतकी चितळेवर उस्मानाबादनंतर सातार्‍य�\n२०५० पर्यंत भारतातील सुमारे ४० कोटी महिला, १० कोटी मुलां�\nराजस्थानमधील मंत्रिपुत्र रोहित जोशीला बलात्कार प्रकरण�\nनिष्ठेपायी विष्ठा भक्षण करू नका\nभीमा-कोरेगाव दंगल: मनोहर कुलकर्णी उर्फ भिडेला वाचवण्याच�\nजबाबदारी देऊन कार्यकर्ते घडवण्याची खुबी खापर्डे साहेबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/09/Help%20with-splitting-unnecessary-expenses.html", "date_download": "2022-05-18T23:14:39Z", "digest": "sha1:PZDZXU4BA6WQVYNU3YJATV7BMKGWUMK6", "length": 7964, "nlines": 53, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "अनावश्यक खर्चाला फाटा देत येळवीच्या अष्टविनायक गणेश मंडळाकडून ‘भगिनी निवेदिता’ला मदत", "raw_content": "\nHomeसमाजकारणअनावश्यक खर्चाला फाटा देत येळवीच्या अष्टविनायक गणेश मंडळाकडून ‘भगिनी निवेदिता’ला मदत\nअनावश्यक खर्चाला फाटा देत येळवीच्या अष्टविनायक गणेश मंडळाकडून ‘भगिनी निवेदिता’ला मदत\nजत/प्रतिनिधी: जत येथील विना अनुदानित तत्वावर चालणाऱ्या भगिनी निवेदिता या मुलीच्या वसतिगृहात सध्या २२ मुली राहतात. या मुलींना मदतीची गरज असल्याचे समजताच तालुक्यातील येळवी येथील श्रीमंत अष्टविनायक गणेश मंडळ व फ्रेंड्स ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अविनाश पोरे व सदस्यांनी भगिनी निवेदिताला भेट देवून त्यांना मदतीचा हात दिला.\nजत येथील ‘भगिनी निवेदिता’ ही अनाथ, निराधार मुलींना आधार देणारी संस्था आहे. या संस्थेला तूर्त शासनाचे अनुदान मिळत नाही. जत येथील सामाजिक कार्यकर्ते परशुराम मोरे, योगेश मक, अमोल कुलकर्णी, भागवत काटकर, निलेश माने यांनी मदतीचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत श्रीमंत अष्टविनायक गणेश मंडळ व फ्रेंड्स ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अविनाश पोरे व सदस्यांनी मदतीचा हात देण्याचा संकल्प केला. यंदा गणेशोत्सव साजरा न करता भगिनी निवेदिता येथील मुलींना जीवनवश्यक किटचे वाटप केले.\nयावेळी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज,सामाजिक कार्यकर्ते योगेश मोटे, श्रीमंत अष्टविनायक गणेश मंडळ व फ्रेंड्स ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अविनाश पोरे, नितिन पोतदार, संतोष पोरे, सागर कोळी, दिपक चव्हाण ,बापू चव्हाण, रमेश चव्हाण, नागेश शिंदे , विनायक तोडकर, संकेत गाममोटे, संतोष जमदाडे, ज्ञानेश्वर माने उपस्थित होते.\nआ. विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन\nडोरली ग्रामपंचायतीचे आडमापी धोरण; मातंग समाज मंदिरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nअखेर जत तहसीलदारपदी जीवन बनसोडे यांचे नियुक्ती जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत संखचे अप्पर तहसील पद अद्याप प्रतीक्षेत\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/daily-update", "date_download": "2022-05-18T22:40:11Z", "digest": "sha1:5OWOBKJ3HCQVGEFXGZEZLHL7GL7FE7MO", "length": 4048, "nlines": 129, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "Daily Update | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\nअ. जा. व अ. ज. प्रतिबंधक कायदा १९८९ अन्वये दाखल गुन्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/raut-reiterates-that-baap-bete-will-go-to-jail/", "date_download": "2022-05-18T22:52:34Z", "digest": "sha1:QIVYQBVUQKFEMRRF4XPUOUB2PZRY2Z54", "length": 5414, "nlines": 63, "source_domain": "analysernews.com", "title": "बाप-बेटे जेलमध्ये जाणार राऊतांचा पुर्नउच्चार", "raw_content": "\nबाप-बेटे जेलमध्ये जाणार राऊतांचा पुर्नउच्चार\nमुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. किरिट सोमय्या यांनी २०१५ मध्ये मुंबई विमानतळाच्या जवळ असलेली HDIL आणि GVK या जमिनीच्या घोटाळ्या संदर्भात वारंवार एमएमआरडीएकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारी २०१६ मध्ये बंद करण्यात आल्या आहेत. त्यानंतर निल सोमय्या हे वाधवन सोबत निकोन इन्फ्रा कंपनीचे बिझनेस पार्टनर बनले. ते आता बोलतायत माझ्या बद्दल कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही असल्याचा सवाल राऊतांनी यावेळी उपस्थिती केला आहे. तसेच किरिट सोमय्या आणि त्याचे पुत्र निल सोमय्या हे लवकरच जेलमध्ये जाणार असल्याचं राऊत म्हणाले.\nसंजय राऊत म्हणाले, किरीट सोमय्यांच्या मुलाने पैसे लाटले आहे. मिस्टर ढवंगाळे यांच्या ७५ कंपन्यांनची यादी मी दिली नागपुरात आहेत ते काय कारवाई केली. देशात ईडीच्या सर्वात जास्त धाडी पडत आहे. पश्चिम बंगालमध्ये ६० लोकांवर धाडी पडल्या आहे. भाजपच्या एकाही नेत्यावर ईडी कारवाई करत नाही. ईडीची जी भानामती आहे, ती कोण चालवत आहे, त्याला लवकरच शिवसेना खुलासा करणार आहे. एका दुधवाल्याने मुंबईत येईन ८ हजार कोटी रुपये कमावले आहे. त्याच्यावर ईडी कारवाई करत नाही. त्यांच्याकडे असा कोणता चष्मा आहे असा संतप्त सवाल राऊतांनी केला.\nशिवसेनेच्या नाराज २५ आमदारांची शिंदे,देसाईंकडून मनधरणी\nईडी महाराष्ट्र , बंगालला टार्गेट करतेय राऊतांचा आरोप\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील २१ मेची सभा रद्द\nराहुल गांधींना नेत्यांऐवजी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट; हार्दिक पटेलचा निशाणा\nशिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एआयएमआयएमच्या प्रवक्त्याला अटक\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा तडकाफडकी राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://brahmevakya.blogspot.com/2016/01/blog-post_10.html", "date_download": "2022-05-18T23:45:42Z", "digest": "sha1:XWM5OZOLHJS4YHIHE74SF3CNFMUIX2HW", "length": 23672, "nlines": 144, "source_domain": "brahmevakya.blogspot.com", "title": "ब्रह्मेवाक्य: 'पिफ'ने काय साधले?", "raw_content": "\nजानेवारी उजाडला, की पुण्यातील चित्रपट रसिकांना पुणे आंतरराष्ट्रीय महोत्सवाची, अर्थात 'पिफ'ची चाहूल लागते. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सवाई गंधर्व महोत्सवाची वाट पाहिली जाते, तशीच आता जानेवारीत 'पिफ'ची वाट पाहिली जाते. आधी खासगी संस्थांमार्फत २००२ मध्ये सुरू झालेला हा महोत्सव आता महाराष्ट्र सरकारचा अधिकृत महोत्सव झाला आहे. गेल्या १४ वर्षांत या महोत्सवानं चांगलंच बाळसं धरलं असून, पुण्यातील सांस्कृतिक उपक्रमांच्या कॅलेंडरमध्ये आता त्याला महत्त्वाचं स्थान मिळालं आहे, यात शंका नाही.\nपुणे शहर गेल्या शतकाच्या सुरुवातीपासूनच चित्रपट व्यवसायाच्या केंद्रस्थानी होतं. प्रभात फिल्म कंपनी आणि तो सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. त्यातूनच पुण्यात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट या राष्ट्रीय संस्थेची स्थापना झाली आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयालाही पुण्यातच आश्रय लाभला. असं असलं, तरी पुण्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरायला सुरुवात होण्यास एकविसावं शतक उजाडावं लागलं, ही गोष्ट आज केवळ आश्चर्याची वाटते. पण २००२ मध्ये सुरेश कलमाडी, डॉ. जब्बार पटेल प्रभृतींच्या पुढाकारानं पुणे फिल्म फाउंडेशनची स्थापना झाली आणि या फाउंडेशननं पुण्यात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरवला. हा महोत्सव आधी डिसेंबरमध्ये होत असे. नंतर तो जानेवारीत व्हायला लागला. (त्यामुळंच २००२ पासून मोजताना पंधराऐवजी १४ वर्षं भरतात. यंदाचा हा महोत्सव चौदावा आहे.)\nभारताचा आंतरराष्ट्रीय महोत्सव, अर्थात इफ्फी देशाच्या वेगवेगळ्या शहरांत भरत असे. तो महोत्सवही २००४ पासून गोव्यात स्थिर झाला. मुंबईत पूर्वीपासूनच अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरतात. उर्वरित महाराष्ट्रात मात्र पुण्याच्या रूपानं खऱ्या अर्थानं प्रथमच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा काय प्रकार असतो, हे महाराष्ट्रवासीयांना आणि विशेषतः पुणेकरांना अनुभवण्यास मिळालं. त्याच वेळी पुण्यात अनेक मल्टिप्लेक्सची उभारणी झाली. त्यामुळं लहान-मोठ्या क्षमतेचे अनेक स्क्रीन उपलब्ध झाले. महोत्सवाद्वारे जगभरातले उत्तमोत्तम सिनेमे पाहायला मिळणं हा एक महत्त्वाचा भाग तर झालाच; पण जगभरातले नामवंत चित्रकर्मी त्यानिमित्तानं पुण्यात येऊ लागले आणि या क्षेत्रात काही करू इच्छिणाऱ्या तरुणांचा त्यांच्याशी किमान संवाद होऊ लागला, ही फार महत्त्वाची गोष्ट 'पिफ'मुळं घडली. विशेषतः मराठीत नंतर ज्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून तरुण पुढं आले आणि त्यांनी एकापेक्षा एक सरस मराठी चित्रपट बनवले, त्याचं थोडं फार तरी श्रेय नक्कीच या महोत्सवाला द्यायला हवं. पूर्वी महोत्सवाला अगदी एका विशिष्ट वर्गातले लोक जात असत. चित्रपटाच्या वर्तुळात वावरणारे किंवा जागतिक नाटक-सिनेमा यांचा सखोल परिचय असणारे आणि आंतरराष्ट्रीय चित्रकर्मींमध्ये उठ-बस असणारे असे मोजकेच लोक चित्रपट महोत्सवाला जात असत. पिफमुळं अगदी सर्वसामान्य, मध्यमवर्गीय माणसं, विशेषतः मुली आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहायला येऊ लागले. ग्रामीण महाराष्ट्राला मुंबईपेक्षा पुणे शहर जास्त जवळ असल्यानं तिथून येणारा, मोजकाच का होईना, पण नवाकोरा प्रेक्षकवर्ग 'पिफ'ला लाभला, हे नक्की. आपल्याकडची सांस्कृतिक दरी अगदी पूर्ण अंशांनी नाही, पण थोडी फार तरी कमी करण्यास या गोष्टीचा हातभार लागला, हे मान्य करायला हवं. शिवाय जागतिक दर्जाचे काही सिनेमे पाहून किमान चित्रसाक्षरता तरी येण्यास मदत होत असते, हेही खरं. याशिवाय गेल्या काही दिवसांत हा महोत्सव तंत्रदृष्ट्या अद्ययावत झाला आहे, हीदेखील चांगली गोष्ट आहे.\nअसं असलं, तरी हा महोत्सवाच्या संदर्भात काही वेगळी निरीक्षणंही नोंदवणं गरजेचं आहे. मी जवळपास दर वर्षी हा महोत्सव पाहत आलोय. उद्-घाटन समारंभापासून ते क्लोजिंग फिल्मपर्यंत आत्मीयतेनं सर्व सोहळे पाहिले आहेत. सुरुवातीच्या काळात या महोत्सवाचं नवथरपण लक्षात घेऊन, आयोजनात होणाऱ्या गडबडी सर्वांनीच समजून घेतल्या आणि सहकार्य केलं हेही पाहिलं आहे. मात्र, काही काळानंतर तरी हे बंद व्हायला हवं होतं. ते तर सोडाच; उलट जेव्हापासून हा महोत्सव सरकारचा अधिकृत महोत्सव झालाय, तेव्हापासून महोत्सवातलं सरकारीपण जागोजागी अधोरेखित होऊ लागलं आहे. वास्तविक सरकारकडून अधिक आणि शाश्वत स्वरूपात आर्थिक निधी मिळू लागल्यानंतर महोत्सवाच्या आयोजनात व्यावसायिकता आणि सफाईदारपणा येणं अपेक्षित होतं. ते राहिलं बाजूला, दर वर्षी तोच तो गोंधळ आणि तेच ते सावरून घेणं दिसतं.\nयाचं एक साधं उदाहरण सांगतो. महोत्सवाचं उद्-घाटन गेली काही वर्षं कोथरूड सिटीप्राइडच्या एक क्रमांकाच्या स्क्रीनमध्ये होतं. तिथं आंतरराष्ट्रीय ज्यूरींना मागं बसवलं जातं आणि सर्व मंत्री वगैरे पुढं बसतात. हे इतकं खटकतं खरं; पण एवढ्या वर्षांत कुणालाही असं वाटलेलं नाही, की यात बदल करावा. दुसरं असं, की सरकार हे आता यजमान आहे, तर पुण्यातले आयोजक मुंबईतून आलेल्या मंत्र्यांचे स्वागत-बिगत करीत बसतात. वास्तविक आंतरराष्ट्रीय ज्यूरींचं स्वागत करून तो विषय संपविला पाहिजे. पण हे सरकारी प्रोटोकॉल पाळण्यात निम्मा सोहळा संपून जातो. मागील वर्षी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनीही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करून, पुढील वर्षापासून मंत्री प्रेक्षकांत बसतील, असं आश्वासन दिलं होतं. ते या वर्षी पाळलं जातं का, ते पाह्यचं. (आणखी एक किरकोळ गोष्ट - पुरस्कार विजेत्यांची एक क्लिप दाखविली जातात. ती पहिल्या झटक्यात नीट चालू झाली, तर 'फाउल' धरला जाईल, अशी भीती संयोजकांना वाटते की काय कोण जाणे) याशिवाय व्हॉलेंटिअरबद्दलही अनेक लोकांची तक्रार असते. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाच्या चित्रकर्मींची त्यांना ओळख असली पाहिजे, ही किमान अपेक्षा आहे. अनेकदा संकोचामुळं महत्त्वाचे दिग्दर्शक, निर्माते आपली ओळख सांगत नाहीत आणि मग त्यांना प्रेक्षागृहात बसायला एक साधी खुर्ची मिळणंही अवघड होतं. याशिवाय सिनेमाची डीव्हीडी नीट प्ले न होणं, कधी तरी एखाद्या सिनेमाची डीव्हीडी वेळेत न पोचणं, त्यामुळं शो रद्द होणं असेही प्रकार सर्रास घडतात. त्यात आणखी सफाई कालपरत्वे खरं तर यायला हवी.\nदुसरी एक तक्रार आयोजकांबाबत नाही; पण प्रेक्षकांबाबत आहे. कोथरूड सिटीप्राइड या एकाच ठिकाणी सर्व प्रेक्षक गर्दी करतात. हे सगळे आजूबाजूलाच राहणारे असतात. त्यामुळं त्यात आपण काही करू शकत नाही म्हणा. पण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला येऊन पुन्हा मराठी चित्रपट पाहायलाच रांगा लावणाऱ्या प्रेक्षकांकडं पाहिल्यावर, महोत्सवाचा हेतूच असफल होतोय की काय, असं वाटू लागतं. बहुतेक वेळा मराठी स्पर्धा विभागात दाखल झालेले सिनेमे अद्याप प्रदर्शित झालेले नसतात. त्यामुळं ते पाहायला ही गर्दी उडते, असं एक कारण सांगितलं जातं. पण मराठी सिनेमे आपल्याला नंतरही पाहायला मिळतातच. त्याऐवजी सहसा पाहायला न मिळणारे इतर देशांतले सिनेमे पाहावेत की नाही पण नाही. आम्ही मराठी सिनेमांसाठीच रांगा लावणार... कठीण आहे मग पण नाही. आम्ही मराठी सिनेमांसाठीच रांगा लावणार... कठीण आहे मग सातशे रुपयांची प्रवेशिका आणि सात मराठी सिनेमे; म्हणजे शंभर रुपयांत एक सिनेमा पडतो, असा हिशेब लावून या महोत्सवाची तिकिटं फाडणारे प्रेक्षक काही कमी नाहीत. त्यांना कसं रोखायचं हा मोठा प्रश्न आहे. लोकशाही असल्यामुळं कुणावर बंदी घालू शकत नाही; पण महोत्सवाचा हेतू सफल होत नाही, हा मुद्दा राहतोच. (यंदा मराठी स्पर्धेतील सिनेमे कोथरूडव्यक्तिरिक्त अन्य प्रेक्षागृहांत दाखवण्याचा विचार करून पाहायला हरकत नाही.) याशिवाय काही बेसिक शिस्त प्रेक्षकांनी पाळावी ही अपेक्षा असते. तीही पूर्ण होताना दिसत नाही. सिनेमा पाहताना डबे उघडून, कवळ्या लावून तुम्ही ऑम्लेट-सँडविचचा ब्रेकफास्ट व प्लास्टिक पिशव्यांचा फडफडाट सुरू केला, तर शेजाऱ्याचा जळफळाट का नाही होणार, सांगा सातशे रुपयांची प्रवेशिका आणि सात मराठी सिनेमे; म्हणजे शंभर रुपयांत एक सिनेमा पडतो, असा हिशेब लावून या महोत्सवाची तिकिटं फाडणारे प्रेक्षक काही कमी नाहीत. त्यांना कसं रोखायचं हा मोठा प्रश्न आहे. लोकशाही असल्यामुळं कुणावर बंदी घालू शकत नाही; पण महोत्सवाचा हेतू सफल होत नाही, हा मुद्दा राहतोच. (यंदा मराठी स्पर्धेतील सिनेमे कोथरूडव्यक्तिरिक्त अन्य प्रेक्षागृहांत दाखवण्याचा विचार करून पाहायला हरकत नाही.) याशिवाय काही बेसिक शिस्त प्रेक्षकांनी पाळावी ही अपेक्षा असते. तीही पूर्ण होताना दिसत नाही. सिनेमा पाहताना डबे उघडून, कवळ्या लावून तुम्ही ऑम्लेट-सँडविचचा ब्रेकफास्ट व प्लास्टिक पिशव्यांचा फडफडाट सुरू केला, तर शेजाऱ्याचा जळफळाट का नाही होणार, सांगा (त्यात समोर काही 'विशेष प्रेक्षणीय' सुरू असेल, तर या आजी-आजोबा मंडळींची फक्त गंमत पाहावी. मी तर तो सिनेमा सुरू पाहताना हा दुसराही सिनेमा एंजॉय करत असतो. असो.) गमतीचा भाग सोडला, तर सिनेमाला अगदी सत्यनारायणाच्या पूजेला बसल्याएवढे नाही, तरी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रेक्षकाएवढे नीट बसले म्हणजे झाले. आंतरराष्ट्रीय चित्रपट पाहण्याची, आपल्याकडं बऱ्याच लोकांना न मिळणारी ही सुसंधी आपल्याला मिळते आहे, हे आपलं भाग्य. ती सार्थकी लावण्यातच आपलीही एक यत्ता वाढते, हे लक्षात असलेले बरे.\n'पिफ'च्या संयोजकांकडून अपेक्षा बऱ्याच आहेत. विशेषतः सिनेमाचा कॅटलॉग दिला, तरी काही महत्त्वाचे सिनेमे सुरू होण्यापूर्वी पाच मिनिटे एखाद्या चांगल्या समीक्षकाने, सिनेतज्ज्ञाने त्या सिनेमाविषयी काही अधिक माहिती सांगावी. सर्वच प्रेक्षक सिनेमाचे जाणकार नसतात. पण त्यांना उत्सुकता नक्की असते. ती शमविण्यासाठी या उपक्रमाची मदत होईल. याशिवाय ग्रामीण भागातून येणारे, तेथील चित्रपटविषयक अभ्यासक्रमाचे किंवा माध्यम शाखांचे विद्यार्थी आवर्जून बोलवावेत. आंतरराष्ट्रीय ज्यूरी किंवा तेथे आलेले निर्माते-दिग्दर्शक यांच्याशी त्यांना चर्चा करण्याची संधी मिळावी. पुण्याव्यतिरिक्त अन्य लहान शहरांत (सातारा, नगर, सांगली, जळगाव इ.) या महोत्सवातील निवडक सिनेमे दाखविण्यास सुरुवात झाली आहे. तो नक्कीच चांगला उपक्रम आहे. मात्र, संवाद आणखी वाढायला हवा. तसं झाल्यास या महोत्सवाचा हेतू नक्कीच यशस्वी होईल, असं वाटतं.\n(पूर्वप्रसिद्धी - १० जानेवारी १६; महाराष्ट्र टाइम्स, पुणे)\nकॉफीशॉप - चार परीक्षणे...\nगेली २४ वर्षं पत्रकारितेत आहे. नियमित सदरं सोडून अन्यत्रही खूप लिखाण होतं... ते कुठं कुठं छापूनही येतं... पण त्याचं एकत्रित संकलन असं कुठं नाही. त्यासाठी हा ब्लॉग... माझे जुने-नवे लेख आणि सिनेमांची परीक्षणं... असं इथं आहे सगळं... तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/lockdwon-3-in-maharashtra-except-for-the-cantonment-zone-in-the-state-liquor-shops-are-open-in-marathwada-but-the-bottle-is-horizontal-127270093.html", "date_download": "2022-05-18T22:41:37Z", "digest": "sha1:YRTT6GIIMMLVPLQK6LK4WF4DXCQ7O4H3", "length": 10641, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "राज्यात कंटेनमेंट झोन वगळता मद्य दुकाने सुरू मराठवाड्यात मात्र बाटली आडवीच! | Lockdwon 3 in maharashtra : Except for the cantonment zone in the state, liquor shops are open in Marathwada, but the bottle is horizontal! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआजपासून नवीन सवलती लागू:राज्यात कंटेनमेंट झोन वगळता मद्य दुकाने सुरू मराठवाड्यात मात्र बाटली आडवीच\nराज्य सरकारकडून परवानगी : जीवनावश्यक वस्तू नसलेली एकाच ओळीतील ५ दुकाने सुरू\nलॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात आजपासून अनेक ठिकाणी झोननिहाय निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. कंटेनमेंट (प्रतिबंधित) क्षेत्र वगळता इतर भागातील जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची एकल (स्टँड अलोन) दुकाने सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यात मद्यविक्रीच्याही दुकानांचा समावेश आहे. कोरोनासंदर्भातील उपाययोजनांसाठी स्थापन केलेल्या टास्कचे प्रमुख भूषण गगराणी यांनी यासंदर्भातील माहिती रविवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, मराठवाड्यात रुग्णवाढीचा वेग पाहता पूर्वीचेच निर्बंध कायम ठेवले आहेत, त्यात कुठलीही शिथिलता दिली जाणार नाही, असे औरंगाबाद विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले.\nकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनचा कालावधी १७ मेपर्यंत कायम असणार आहे. राज्याची रेड, ऑरेंज व ग्रीन अशा श्रेणीत विभागणी केली आहे. रेड झोनमधील दुकाने ४ मेपासून खुली होत आहेत. रेड झोनमधील कंटेनमेंट झोन वगळता बाकीच्या सर्व झोनमध्ये ई-कॉमर्स कंपन्यांना जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यास परवानगी आहे.\nलाॅकडाऊनमुळे राज्याचा १ लाख ४० हजार कोटींचा महसूल बुडण्याचा अंदाज\n> लाॅकडाऊनमुळे राज्याचा १ लाख ४० हजार कोटींचा महसूल बुडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मद्य दुकाने उघडण्यात यावीत, अशी मागणी हाेत होती. उत्पादन शुल्क करांच्या माध्यमातून राज्याला यंदा १९ हजार २२५ कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे.\n> रेड झोनमध्ये मुंबई महानगर, पुणे महानगर, मालेगाव पालिका हा एक भाग आहे. दुसऱ्यात उर्वरित भाग असेल. स्थानिक प्रशासनाने त्यांच्या क्षेत्रातील कंटेनमेंट झोन (इमारत, गल्ली, मोहल्ला, वॉर्ड) तयार केलेेत. दुकानांबाबत सवलती देताना त्याचा विचार करता येईल.\nकंटेनमेंट झोन : पूर्वीप्रमाणेच सर्व निर्बंध कायम. जीवनावश्यक वस्तू नसलेली एकल दुकाने व बांधकामांनाही या झोनमध्ये बंदी असणार आहे. मुंबई व पुणेसह रेड व कंटेनमेंट झोनमधील ब्यूटी पार्लर, केशकर्तनालय, सलून व स्पा सुरू करण्यास अद्याप निर्बंध लागू आहेत.\nइलेक्ट्रॉनिक, मोबाइल, स्टेशनरी आदी दुकाने उघडता येणार\n> जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांबरोबरच रस्त्याच्या एका लेनमधील जीवनावश्यक वस्तू नसलेली व स्वतंत्रपणे असलेली ५ एकल दुकाने सुरू करता येतील. त्यात इलेक्ट्रॉनिक, मोबाइल, स्टेशनरी, मद्यविक्री आदी दुकानांचा समावेश आहे.\n> एका लेनमध्ये पाचपेक्षा जास्त दुकाने सुरू करता येणार नाहीत. त्यात जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांचा समावेश नाही. फिजिकल डिस्टन्सिंग, गर्दी न करणे या नियमांचे पालन करणे आवश्यक. मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट, बाजारातील दुकाने बंदच.\nएकल दुकाने म्हणजे : एकल दुकाने म्हणजे ज्या वस्तीत एका ठिकाणी लागून पाचपेक्षा जास्त दुकाने नाहीत अशी दुकान. दुकान एकल आहे की नाही याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेईल. शॉपिंग कॉम्प्लेक्स, शॉपिंग मॉल येथील दुकाने बंदच राहतील.\nरेड झोन : १४ जिल्हे\nमुंबई, ठाणे, सातारा, पालघर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, जळगाव, नाशिक, धुळे, अकोला, यवतमाळ,\nसिंधुदुर्ग, उस्मानाबाद, गोंदिया, वाशीम, वर्धा, गडचिरोली\nऑरेंज झोन : १६ जिल्हे\nरत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, रायगड, नगर, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, भंडारा, नांदेड, परभणी, नंदुरबार\nमराठवाड्यात आधीचेच लाॅकडाऊन कायम\nऔरंगाबाद | मराठवाड्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सध्याचे लॉकडाऊन पुढेही कायम ठेवावे, असे मत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मुख्यमंत्र्याच्या आढावा बैठकीत व्यक्त केले. तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना लॉकडाऊनमधील पूर्वीचे निर्बंध कायम ठेवून दारू दुकाने बंदच ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. औरंगाबाद रेड झोनमध्ये आहे. रोज रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आैरंगाबादेतही दारू दुकाने बंदच राहतील, असे जिल्हाधिकारी उदय चाैधरी यांनी स्पष्ट केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://firstmaharashtra.com/2021/11/15/nawab-maliks-assassination-bjp-mla-spends-money-to-provoke-riots-in-amravati/", "date_download": "2022-05-18T23:32:31Z", "digest": "sha1:M2KQ2DJXTPWHP2AAW5G3TDIIMGHCMMQ6", "length": 12242, "nlines": 131, "source_domain": "firstmaharashtra.com", "title": "नवाब मलिकांचा गौप्यस्फोट; अमरावतीत दंगली भडकवण्यासाठी भाजप आमदाराने पैसै वाटले! – First Maharashtra", "raw_content": "\nनवाब मलिकांचा गौप्यस्फोट; अमरावतीत दंगली भडकवण्यासाठी भाजप आमदाराने पैसै वाटले\nमुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर अमरावतीत दंगल भडकवल्याचा आरोप केला आहे. भाजपचे नेते अनिल बोंडे यांनीच दंगलीचा कट रचला होता. दंगल भडकवण्यासाठी मुंबईतून पैसे आले होते. भाजपच्या एका आमदाराने हे पैसे वाटले होते, असा गंभीर आणि खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.\nनवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. भाजपने बंदच्या आडून सुनियोजितपणे दंगली भडकवण्याचं काम केलं. पोलिसांनी हा कट उधळून लावला. राज्यात दंगल भडकवण्याचे भाजपचे षडयंत्र होते. राज्यातील जनतेने संयम राखला. त्यामुळे राज्यात इतर ठिकाणी दंगली भडकल्या नाही. अमरावती सोडून कुठेच काही घडलं नाही. अमरावतीत कोणत्याही दोन समुदायात दंगल झाली नाही.\nभाजपचे नेते अनिल बोंडे यांनी 2 तारखेच्या रात्री दंगलीचं षडयंत्रं रचलं. दारु वाटल्या गेली, पैसे वाटण्यात आले… दंगली भडकावल्या गेल्या. पोलीस चौकशीत माहिती मिळाली आहे. मुंबईतून दंगली भडकवण्यासाठी पैसे गेले. आमदाराच्या माध्यमातून या पैशाचं वाटप करण्यात आलं. त्याचीही चौकशी सुरू आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला. सर्व अस्त्र संपल्यानंतर भाजप दंगलीचं राजकारण करत असते. भाजपचे लोक जाणकार आहेत. त्यामुळे ते काहीही करू शकतात, असंही ते म्हणाले.\nत्रिपुरातील घटनेनंतर मुस्लिम समाजात नाराजी होती. त्यामुळे मुस्लिम संघटनांनी बंदचं आवाहन केलं होतं. त्याचे पडसाद उमटले होते. पोलिसांनी घटनेला नियंत्रित केलं. ज्या लोकांनी दगडफेक केली. पोलिसांवर दगडफेक केली. अशा सर्व लोकांविरोधात गुन्हे दाखल करून अटक सुरू केली आहे, असं त्यांनी सांगितलं.\nMoney had come from Mumbai to provoke riotsNawab Malik - WikipediaNawab Malik escalates attack on BJPNCP spokesperson Nawab Malikत्रिपुरादंगल भडकवण्यासाठी मुंबईतून पैसे आले होतेभाजपचे षडयंत्रमलिकांचा गौप्यस्फोट; अमरावतीत दंगली भडकवण्यासाठी भाजप आमदाराने पैसै वाटलेराष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक\nकोरोनाची तिसरी लाट आल्यास भाजपचं जबाबदार- नवाब मालिक\n‘ही प्रजाती फक्त भंगारात आढळते’, मलिकांच्या ट्विटला नितेश राणेंचे ट्विटमधूनच…\nराज्यभरात देवस्थानांच्या जमिनी बळकावण्याचा उद्योग भाजपकडून सुरू – नवाब मलिक\nफडणवीस साहेब तुम्ही जेव्हा शाळेत जात होते, तेव्हा भाजपचे दोनच खासदार होते – नवाब मलिक\n‘लवकरच एका भाजप नेत्याला अटक होणार’ नवाब मलिकांचा रोख कुणाकडे\nसुना है, मेरे घर आज-कल मे सरकारी मेहमान आने वाले है, गांधी लड़े थे गोरों से, हम…\n“कोण आहेत राहुल गांधी मी त्यांना ओळखत नाही”; असदुद्दीन ओवेसींची काँग्रेसवर टीका\nविधानसभा अध्यक्षपदाची निवड हिवाळी अधिवेशनातच – नाना पटोले\nनबाव मलिकांनी काँग्रेसला सल्ला द्यावा अशी त्यांची पात्रताच नाही – बाळासाहेब थोरात\nकेंद्रीय यंत्रणांकडून माझा अनिल देशमुख करण्याचा डाव, नवाब मलिक यांचा गंभीर आरोप\n“मॅडम माझ्याकडे नवाब मलिक आणि दाऊद यांचा फोटो आहे”; क्रांती रेडकर यांना निनावी मेसेज\n“मी दुबईला चाललोय” सरकारी यंत्रणांनी माझ्यावर नजर ठेवावी – नवाब मलिक\nनवाब मलिकांचा गौप्यस्फोट; पहिल्या बायकोच्या कुटूंबाला ड्रग्ज केसमध्ये अडकवण्याची…\nसमीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ: हिंदू की मुस्लिम\n“अमरावतीत येऊन पुन्हा दंगल भडकवायची आहे का” पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा किरीट…\nराज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आवाहन\n‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…\nज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…\nउद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण\nकोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…\n१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…\n…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…\nनाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…\nप्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…\nकोरोनाची तिसरी लाट आल्यास भाजपचं जबाबदार- नवाब मालिक\n‘ही प्रजाती फक्त भंगारात आढळते’, मलिकांच्या ट्विटला नितेश…\nराज्यभरात देवस्थानांच्या जमिनी बळकावण्याचा उद्योग भाजपकडून…\nफडणवीस साहेब तुम्ही जेव्हा शाळेत जात होते, तेव्हा भाजपचे…\n‘लवकरच एका भाजप नेत्याला अटक होणार’ नवाब…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0", "date_download": "2022-05-19T00:15:28Z", "digest": "sha1:LQYQ5WUME7MG52ASN4F2M5CXMGDY7N6N", "length": 3872, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:उपयोजन सॉफ्टवेअर - विकिपीडिया", "raw_content": "\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ मार्च २०१२ रोजी १८:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/05/blog-post_73.html", "date_download": "2022-05-18T23:54:24Z", "digest": "sha1:JZWBLBPR7J4FUCS54JQMJ7RH2XBHHFVL", "length": 4231, "nlines": 33, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "पुस्तकाचं गाव भिलारला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nपुस्तकाचं गाव भिलारला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट\nमे ०७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसातारा | कृष्णाकाठ वृत्तसेवा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज महाबळेश्वर तालुक्यातील पुस्तकांचे गाव भिलारला भेट दिली. भिलार येथे बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना वाचनासाठी खूप चांगली पुस्तके ठेवण्यात आली आहे. भिलार हे आदर्श गाव असून या गावात आल्याचा आपणास आनंद झाला असे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.\nयावेळी राज्यपालांना प्रकल्प कार्यालयात भिलार गावावरील माहितीपट दाखविण्यात आला.\nप्रशांत भिलारे यांच्या मंगलतारा या निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराज गडकिल्ले शिवकालीन इतिहासावर आधारित पुस्तके ठेवण्यात आली आहे. येथेही राज्यपाल कोश्यारी यांनी भेट दिली.\nयावेळी प्रभारी जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, उपजिल्हाधिकारी संगिता चौगुले, तहसिलदार सुषमा पाटील तसेच भिलार येथील ग्रामस्थ उपस्थित होते.\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2020/08/Arogyamantri-tope-matoshri-nidhan-mumbai.html", "date_download": "2022-05-19T00:06:55Z", "digest": "sha1:RFNHMIHA4R3VQ5FECG32GGUPKL6FSCFH", "length": 4583, "nlines": 53, "source_domain": "www.mynagar.in", "title": "आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्रींचे निधन", "raw_content": "\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्रींचे निधन\nमाय अहमदनगर वेब टीम\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई टोपे (७२) यांचे शनिवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर बाॅम्बे हाॅस्पिटल, मुंबई येथे उपचार सुरू होते. हृदयाशी संबंधित आजारामुळे त्यांची प्रकृती खूप खालावली होती. त्यातूनच उपचार सुरू असताना शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुलगी डाॅ. वर्षा देसाई, सून, नातवंडे असा परिवार आहे. अत्यंत मितभाषी म्हणून शारदाताईंची ओळख होती. त्यांच्यावर रविवारी सायंकाळी ४ वाजता कर्मवीर अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना, अंकुशनगर (ता. अंबड) येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nअसा झाला आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात; आमदार म्हणाले मी फक्त....\nपिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल महापालिकेचे दुर्लक्ष ; शिवप्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा\nनिंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी कुस्त्यांचा हगामा राज्यात प्रसिद्ध : दोन दिवस चालणार यात्रोत्सव\nजेऊर यात्रोत्सवादरम्यान हजारो भाविकांचे दर्शन लाखोंची उलाढाल ; नामदार तनपुरे यांच्याकडून पाण्याची सोय\nससेवाडी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी रोहिदास ससे तर व्हाईस चेअरमन पदी नवनाथ ससे यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://firstmaharashtra.com/2021/09/25/fans-are-shocked-to-see-the-ha-hot-bold-look-of-the-ya-actress-who-always-appears-in-a-saree/", "date_download": "2022-05-18T22:10:20Z", "digest": "sha1:5BZE342I5NGTMKQK7QLJIALJEHDELPZN", "length": 6978, "nlines": 85, "source_domain": "firstmaharashtra.com", "title": "नेहमी साडीत दिसणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘हा’ हॉट-बोल्ड लुक पाहून चाहते हैराण! – First Maharashtra", "raw_content": "\nनेहमी साडीत दिसणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘हा’ हॉट-बोल्ड लुक पाहून चाहते हैराण\nमुंबई: ‘दीया और बाती हम’ मालिके मधून पदार्पण करणारी दीपिका सिंह गोयल तिच्या या सिरीयल मधल्या अजरामर व्यक्तिरेखेमुळे अत्यंत संस्कृत आणि सालस व्यक्तिमत्त्व असणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. पण अभिनेत्री म्हटली की ती आपल्या व्यक्तिरेखे प्रमाणे बदल करणारच ना तर खऱ्या आयुष्यात दीपिका अत्यंत हॉट-बोल्ड आहे आणि प्रेक्षकांना तिचे ते रूप सुद्धा खूप जास्त आवडले. सोशल मीडियावर खूप जास्त एक्टीव्ह असणारी दीपिका सतत आपल्या वेगवेगळ्या लुकचे फोटोज टाकत असते आणि तिच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांचे खूप प्रेम देखील मिळते.\nदीपिका सिंगचे केस हे खूप सरळ, रेशमी आणि सिल्की आहेत. दीपिकाचा अवतार हा काहीसा बोल्ड असला तरी तिच्या लुकमध्ये भारतीय नारीची छाप आजही दिसून येतेच. ती आपल्या केसांची वेणी किंवा आंबाडा बांधते. पण गेल्या काही दिवसांत तिने मोकळे केस ठेवून सुद्धा चाहत्यांना वेड लावले आहे.\nटाइट फिटेड टॉप आणि हॉट पँट मध्ये आपल्या सौंदर्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या दीपिका सिंहला पाहताच तिच्यात एखाद्या टीनेजर मुलीची झलक दिसून येते. चेहऱ्यावरचा सालसपणा सोबत हेअर स्टाईल यामुळे तिची क्युटनेस आणि हॉटनेस दोन्ही संतुलित राहिलं आहे. दीपिका सिंहने आपल्या मोकळ्या केसांना फ्रंट पासून बॅक पर्यंत घेऊन जात हलका रॉल केले आहे आणि मग त्यांना हेअर पिनच्या सहाय्याने टक केले आहे. बस्स फक्त ह्या छोट्याश्या स्टेपने तिच्या पूर्ण लुकला अजूनच आकर्षक करून त्यात नवीन ट्विस्ट अॅड केला.\nनेहमी साडीत दिसणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा 'हा' हॉट-बोल्ड लुक पाहून चाहते हैराण\n‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…\nज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…\nउद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण\nकोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…\n१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…\n…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…\nनाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…\nप्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/04/blog-post_23.html", "date_download": "2022-05-18T22:47:15Z", "digest": "sha1:4ADWDJYMBGJFD37NVKKQI6BGTNUGMCCU", "length": 8698, "nlines": 54, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "तालुक्यातील अपुऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या त्वरित भरा; खा. संजय पाटील", "raw_content": "\nHomeजतवार्तातालुक्यातील अपुऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या त्वरित भरा; खा. संजय पाटील\nतालुक्यातील अपुऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या त्वरित भरा; खा. संजय पाटील\nजत वार्ता न्यूज - April 23, 2021\nजत,प्रतिनिधी: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आज रोजी सांगली जिल्ह्याचे खासदार संजय (काका) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जत पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली.\nयावेळी तालुक्यातील अपुऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या भरण्याच्या सूचना खासदार पाटील यांनी दिल्या. जत तालुका हा विस्ताराने व लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा तालुका आहे. ही खूप मोठी अडचण आहे. त्यामुळे लवकरात लवकर पाठीमागील बॅकलॉग भरून घ्यावा. सध्या राज्यात ऑक्सिजनचा खूप मोठा तुटवडा आहे. सर्व नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. रुग्णालयात आलेल्या रुग्णांची तात्काळ दखल घ्या, कारण रुग्ण वाचला पाहिजे. सर्व आरोग्य उपकेंद्रास सक्त सूचना द्या, हलगर्जीपणा बिलकुल चालणार नाही, रुग्णांना उपचार करण्यास वेळ घालवू नका, अशा सक्त सूचना खा.पाटील यांनी आरोग्य विभागाला दिल्या.\nयावेळी आशा वर्करच्या कामाचे कौतुक खासदार संजयकाका पाटील यांनी केले. तिकोंडी उपकेंद्रात कर्मचारी वाढवण्याची मागणी जि. प. सदस्य सरदार पाटील यांनी केली. रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय कांबळे म्हणाले की, जत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपस्थित नसतात. ज्या ठिकाणी कोविड सेंटर उभे केले आहे, त्याठिकाणी बाथरूमची व्यवस्था नाही, कोणत्याही सुविधा नाहीत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे कोविड सेंटर करावे अशी मागणी केली.\nयावेळी आ.विक्रमसिंह सावंत, प्रांताधिकारी प्रशांत आवटी, संखचे अप्पर तहसीलदार तथा जतचे तहसीलदार हणमंत म्हैत्रे, गट विकास अधिकारी अरविंद धारणगुत्तिकर, पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय बंडगर, जि.प.सदस्य सरदार पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिरादार, बाबासाहेब कोडग, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे उपस्थित होते.\nआ. विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन\nडोरली ग्रामपंचायतीचे आडमापी धोरण; मातंग समाज मंदिरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nअखेर जत तहसीलदारपदी जीवन बनसोडे यांचे नियुक्ती जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत संखचे अप्पर तहसील पद अद्याप प्रतीक्षेत\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2022/05/Forest-department-Recruitment-2022-Pench-Tiger-Conservation-Foundation.html", "date_download": "2022-05-18T23:08:31Z", "digest": "sha1:5TMABCKR3RJQGUXBO7TZWHQJF52PU76H", "length": 10316, "nlines": 83, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "वन विभाग, नागपूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, आजच अर्ज करा - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome नोकरी राज्य रोजगार वन विभाग, नागपूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, आजच अर्ज करा\nवन विभाग, नागपूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, आजच अर्ज करा\nमे ०७, २०२२ ,नोकरी ,राज्य ,रोजगार\nForest department Recruitment 2022 : वन विभाग नागपूर (Forest Department, Nagpur) पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान (Pench Tiger Conservation Foundation) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\n• पद संख्या : 04\n• पदाचे नाव : जीवशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, सर्वेक्षण सहाय्यक, स्थापत्य अभियंता.\n• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी. येथे क्लिक करा\n• अधिकृत वेबसाईट :\n• अर्ज करण्याची पद्धत : अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.\n• अधिकृत ई-मेल :\n• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा\n• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मे 2022\nनोकरी मोफत अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9322424178 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'\nजिल्हा परिषद नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 17 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख\nबुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत विविध 112 पदांसाठी भरती, 9 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखती द्वारे होणार निवड \nइंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती, 1 लाख रुपये पगाराची नोकरी\nTags नोकरी# राज्य# रोजगार#\nat मे ०७, २०२२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nTags नोकरी, राज्य, रोजगार\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nSatara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखत...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज\nSMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Mir...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal ...\nजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी\nजुन्नर : जुन्नर - मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pantnagaritimes.com/2020/11/blog-post_21.html", "date_download": "2022-05-18T23:52:10Z", "digest": "sha1:KZB5WADG2BJIPMCVLINNBBCSNJJDPDO2", "length": 11263, "nlines": 55, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "सैनिक भरती ची तयारी करताय?: शारीरिक निकषात केलेले 'हे' मोठे बदल जरूर वाचा - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक सैनिक भरती ची तयारी करताय: शारीरिक निकषात केलेले 'हे' मोठे बदल जरूर वाचा\nसैनिक भरती ची तयारी करताय: शारीरिक निकषात केलेले 'हे' मोठे बदल जरूर वाचा\nभारतीय सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या पुरुष उमेदवारांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. सैनिक पदासाठी भरती होणाऱ्या पुरुष उमेदवारांचे वजन आता त्यांच्या उंचीच्या अनुसार निश्चित होणार आहे. आतापर्यंत हा नियम सैन्यात भरती होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी होता. आता या नियमाला सैनिक पदावर भरती होणाऱ्यांसाठीही लागू करण्यात आला आहे. आतापर्यंत सैन्यात सैनिक पदावर भरतीसाठी पुरुष उमेदवारांचे कमीतकमी वजनाची मर्यादा ही 50 किलो आणि जास्तीतजास्त 62 किलो होती. आता नव्या नियमांनुसार, उंचीनुसार जास्तीतजास्त वजनाची मर्यादा वाढेल.\nसैन्य भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना आता पहिल्यापेक्षा अधिक तंदुरुस्त व्हावं लागेल.\nत्यांना आता कमीतकमी 50 किलो वजानाच्या ऐवजी आपल्या उंचीच्या अनुसार वजनाच्या निकषात सफल व्हावं लागेल. सेना आता आणखी ठोस आणि दमदार उमेदवारांना निवडण्यासाठी म्हणून वजनाच्या निकषांमध्ये बदल करत आहे. सैन्याचे स्वतंत्र भरती बोर्ड दिल्लीने पायलट प्रोजेक्ट म्हणून आपल्या इथे या नियमाची अंमलबजावणी करण्यास सुरवात देखील केली आहे. देशातील इतर सर्व भरती मुख्यालयांना ही सुचना पाठवली गेली आहे.\nखरंतर सैन्याने आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यांच्या भौगोलिक परिस्थितीनुसार तिथल्या उमेदवारांची उंची आणि वजन ठरवलं गेलं आहे. उत्तर प्रदेशातच सैनिक जीडी, सैनिक ट्रेड्समॅन, स्टोअर किपर आणि नर्सिंग सहाय्यक सारख्या पदांसाठी शारिरीक मापदंड ठरवले गेले आहेत. सैनिक जीडी पदासाठी उमेदवाराची कमीतकमी उंची 170 सेमी आणि वजन 50 किलो आहे. तर 62 किलोहून अधिक वजन असेल तर उमेदवाराला अयोग्य ठरवलं जाईल. आता नव्या निकषांनुसार अधिकाधिक वजनाची मर्यादादेखील उंचीसोबत वाढेल.\nउंचीनुसार वजन निश्चित करण्याचा नियम आतापर्यंत सैन्य अधिकाऱ्यांसाठी होता. याशिवाय नौसेना आणि वायुसेनेमध्येही इतर रँकच्या जवानांना भरतीसाठी उंचीच्या अनुसार वजनाचा नियम लागू आहे. याद्वारे सेनेच्या तिन्हीही प्रकारांमधील जवानांमध्ये फिटनेसची एकरुपता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. याआधीही सेनेने यावर्षी एप्रिलपासून मेडीकल निकषांमध्ये काही बदल केले होते.\nउत्तर प्रदेश सारख्या राज्यात जिथे उमेदवारांसाठी कमीतकमी उंची 170 सेमी ठेवली गेली आहे. त्यांचे कमीतकमी वजन 50 किलोहून वाढवून 52 किलो ठेवलं गेलं आहे. यामध्ये 17 ते 20 वर्षे वयाच्या उमेदवारांचे जास्तीतजास्त वजन 63.3 किलो आणि 20 वर्षांहून अधिक वयाच्या उमेदवाराचे वजन 66.5 किलो असेल.\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात...\nपत्नीचे चारित्र्यावर संशयाचा राग मनात धरून एसआरपीएफ जवानांचा गोळीबार मध्ये एक ठार , दोन जखमी\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळी बार केल्याची घटना सोलापुर जिल्ह्यातील बार्शी ता...\nमंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा\nमंगळवेढा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी शिक्षक भगिनींचा मेळाव...\nनंदेश्वरचे कामचुकार तलाठी बी.एस.शेख यांना निलंबीत करावे यासाठी रेखा कसबे यांचे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन\nमंगळवेढा / प्रतिनिधी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील रेखा सुनिल कसबे यांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्हीही नावे 7/12 उतार्‍यावर ला...\nजिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nमंगळवेढा / प्रतिनिधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/union-minister", "date_download": "2022-05-19T00:04:27Z", "digest": "sha1:3WNSH5GSPJNHFOCAWEOO64TFHEVWLICX", "length": 17734, "nlines": 223, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nSpecial Report | मुख्यमंत्रीपद…जात आणि वाद\nमहाराष्ट्रात ब्राह्मण मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा आज भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली. 2019 मध्ये कुणाचा मुख्यमंत्री व्हावा यावरुन वाद झाला ...\nNitin Gadkari on RSS : रतन टाटा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं रुग्णालय, नितीन गडकरींनी सांगितला एक खास किस्सा\nगडकरी यांनी सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रुग्णालयाचा एक जुना किस्सा सांगितला. रतन टाटा यांना संघाच्या एका रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी निमंत्रण देण्यात आलं ...\nनाशिक मार्गावरचा शिंदे टोलनाका होणार बंद; तीन महिन्यांत दिलासा मिळण्याची शक्यता\nपुणे-नाशिक महामर्गावर शिंदे गावाजवळील टोलनाका आणि संगमनेरच्या टोलनाक्यात फक्त 52 किलोमीटरचे अंतर आहे, तर पुणे-सोलापूरच्या दरम्यान 60 किलोमीटरच्या आत सावळेश्वर आणि वरवडे हे दोन टोलनाके ...\nकेंद्रीय मंत्री डॉ. भारती पवारांचा साधेपणा; नाशिकमध्ये चालवले गुऱ्हाळ, पंचक्रोशीत चर्चेचा गोडवा\nराष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आजही गावोगावी पायाला भिंगरी लागल्यागत फिरतात. तिथल्या कार्यकर्त्यांची नावे त्यांना तोंडपाठ असतात. उगीच सारे पवारांचे नाव घेत नाहीत. हा ...\nचर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…\nभाजपने तर नाशिकच्या महापालिकेत पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी आकाश-पाताळ एक केले आहे. त्यात नाशिकमध्ये कालिदास कलामंदिर हे एकमेव नाट्यगृह. याच नाट्यगृहामध्ये एका नगरसेविकाने ऐनवेळेस डॉ. भागवत ...\nVideo | दिशा सालियनवर बलात्कार कोणी केला, सुशांतसिंगच्या इमारतीचे सीसीटीव्ही कॅमेरे कसे गायब, सुशांतसिंगच्या इमारतीचे सीसीटीव्ही कॅमेरे कसे गायब; राणेंचा पुन्हा हल्लाबोल\nकेंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, प्रदीप भालेकर हा तक्रारी करायचे काम करतो. त्याने ट्वीट केले. ते कशा वृत्तीचे आहेत ते दिसेल. राजकीय सूडबुद्धी किंवा ...\nStatue of Equality: स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी म्हणजे समानतेचे प्रतीक; अनुराग ठाकूर\nअनुराग ठाकूर म्हणाले की, आज २१ वे शतक आहे, पण अनेक शतकांपूर्वी दिलेले विचार आजही या जगाला लागू पडतात. समानतेचे प्रतीक असलेल्या स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीची ...\nमध्य रेल्वेप्रकरणी केंद्रीय मंत्री दानवेंना भुजबळांचे साकडे; पत्रातून काय केली मागणी\nमंत्री छगन भुजबळांनी पत्रात म्हटले आहे की, अंडर पास तयार करताना रेल्वेच्या तांत्रिक विभागाने त्याची व्यवहार्यता न पाहता अतिशय चुकीच्या पद्धतीने त्यांचे बांधकाम केले आहे. ...\nVideo : राणेंचा लोकसभेत गडबड घोटाळा; केरळच्या प्रश्नाला तामिळनाडूचे उत्तर, सभापतींनी कसे निस्तारले\nलोकसभा असो की विधानसभा. अनेक गमती-जमती होताना आपण पाहतो. तसाच एक धमाल किस्सा घडला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केरळच्या खासदाराला चक्क तामिळनाडूचे उत्तर ...\nBharati Pawar | देशात लॉकडाऊन लावण्याची परिस्थिती नाही : भारती पवार\nजिथे पॉझिटिव्हिटी रेट जास्त, तिथे लॉकडाऊन अथवा निर्बंध, कंटेन्मेंट झोनबाबत राज्यांनी ताबडतोब निर्णय घ्यावे. जिथे रूग्णसंख्या वाढतेय, तिथे ऑक्सिजन, बेड्सची उपलब्धता आणि अन्य आरोग्य सुविधांचा ...\nSanjeev Balyan| ‘आयोध्या दौऱ्याआधी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी’ TV9\nJaykumar Gore यांच्यावर 9 जूनपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे कोर्टाचे निर्देश-tv9\nSpecial Report | महाराष्ट्रातही ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळणार \nGopichand Padalkar | पवारांचा सल्ला घेतला तर महाराष्ट्राची माती होईल पडळकरांची पवारांवर टीका\nSpecial Report | केतकी चितळेवर 17 ठिकाणी गुन्हे …कुठं कुठं अटक होणार \nSambhaji Raje | छत्रपती संभाजीराजे अपक्षच निवडणूक लढणार, मात्र संभाजीराजे भुमिकेवर ठाम\nSpecial Report | बृजभुषण सिंहांना केद्रीय मंत्र्यांचाही पाठिंबा, राज ठाकरेंच्या दौऱ्याचा विरोध वाढला-tv9\nSpecial Report | धनुभाऊंची पंकजा मुंडेंना जाहीर ऑफर \nलेन्स आणि राजकीय नेते पंकजा मुंडेंनी ‘असा’ लावला संबंध\nVideo : भिती वाटत असेल राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंचा हात पकडून अयोध्येत जावं- दिपाली सय्यद\nSharad Pawar Photo : शरद पवार रमले बाळासाहेबांच्या आठवणीत, पाहा बाळासाहेब ठाकरेंचे दुर्मिळ फोटो\nफोटो गॅलरी6 hours ago\nIPL 2022: Mumbai Indians ने आपल्या सर्वात मोठ्या मॅचविनरला ओळखण्यात चूक कशी केली\nVastu Tips For Money Plant: घरात मनी प्लांट लावताना ‘या’ चूका कधीच करू नका, नाहीतर नुकसान होईल\nTyre Rating : सरकार टायर उद्योगासाठी स्टार रेटिंग नियम आणणार, वाहनांचे मायलेज 10 टक्क्यांनी वाढेल\nHair Care Tips | उन्हाळ्यात केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ खास तेल अत्यंत फायदेशीर\nनाश्त्यात क्रिस्पी बटाटा चाटचा आस्वाद नक्की घ्या, जाणून घ्या खास रेसिपी\nTravelling Tips | उटीला फिरायला जात आहात मग या खास ठिकाणांना नक्कीच भेट द्या\nSkin | चेहऱ्यावरील बारीक छिद्रांची समस्या दूर करण्यासाठी हे फेसपॅक अत्यंत फायदेशीर, वाचा\nDeepika Padukone: ‘तुला चांगल्या मेकअप आर्टिस्टची गरज’; ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मधील लूकवरून दीपिका ट्रोल\nफोटो गॅलरी20 hours ago\nTourist Places | उन्हाळ्याच्या हंगामात या पर्यटन क्षेत्रांना अजिबात भेट देऊ नका\nतुम्हालाही आयकर विभागाची नोटीस आलीये गोंधळून जाऊ नका, ‘असे’ द्या नोटीसीला उत्तर\nHoroscope 19 May 2022: कसा जाईल आजचा दिवस, जाणून घेण्यासाठी आजचं राशीभविष्य वाचाचं\nटीम इंडियामध्ये पुनरागमन करणार का पुजारा इंग्लिश काउंटीमध्ये कमाल करतेय चेतेश्वरची फलंदाजी\nSharad Pawar Photo : शरद पवार रमले बाळासाहेबांच्या आठवणीत, पाहा बाळासाहेब ठाकरेंचे दुर्मिळ फोटो\nफोटो गॅलरी6 hours ago\nजालन्यात थरार नाट्य; चार कोटींची मागणी करत दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण, अवघ्या पाच तासात पोलिसांनी लावला छडा\nLSG vs KKR IPL 2022: लुईसच्या वनहँडेड कॅचमुळे लखनौची टीम प्लेऑफमध्ये, ‘त्या’ अविश्वसनीय झेलचा VIDEO पहा\nBPCL च्या खासगीकरणाला ब्रेक, कंपन्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर; सरकारची ‘ही’ भूमिका\nहिंदू खाटीक समाजातील सर्व जातींना एकाच प्रवर्गातून आरक्षण व सवलती द्या; धनंजय मुंडे यांची केंद्राकडे मागणी\nKetaki Chitale : केतकी चितळेची पोस्ट शेअर करणं महागात, शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह टिपणी करणारा आणखी एक अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtracrimewatch.com/2021/03/27/30260/", "date_download": "2022-05-18T22:12:02Z", "digest": "sha1:JO53Q4TA463AGW4WTK6CPCIZ5HGQKUCX", "length": 8466, "nlines": 52, "source_domain": "maharashtracrimewatch.com", "title": "भारत-इंग्लंड वनडे मॅचवर सट्टा लावणाऱ्या 33 जणांना अटक, 33 लाखाचा मुद्देमाल जप्त -", "raw_content": "\nYou are here: Home / क्राईम / भारत-इंग्लंड वनडे मॅचवर सट्टा लावणाऱ्या 33 जणांना अटक, 33 लाखाचा मुद्देमाल जप्...\nभारत-इंग्लंड वनडे मॅचवर सट्टा लावणाऱ्या 33 जणांना अटक, 33 लाखाचा मुद्देमाल जप्त\nपुणे : शुक्रवारच्या गहुंजे येथील एमसीए मैदानावर भारत – इंग्लंड एकदिवसीय सामन्याच्या वेळी सट्टा लावणाऱ्या विविध राज्यांतील 33 जणांना तीन ठिकाणांहून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.तसेच सट्टा लावण्यासाठी लागणाऱ्या लाखो रुपयांच्या साहित्यासह जवळपास 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे\nपोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, गहुंजे येथील एमसीए मैदानावर भारत – इंग्लंड संघाच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यावर सट्टा लावणा-या विविध राज्यांतील 33 जणांना ताब्यात घेतले आहे. वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या नेतृत्वाखाली तीन टिम तयार करण्यात आल्या. तिन्ही टिमनी हाय राईज बिल्डिंग, एमसीए मैदानाजवळील डोंगरावर तसेच, पुण्यातील लेमन ट्री हॉटेलवर छापा मारुन 33 जणांना ताब्यात घेतले.\nअटक आरोपींमध्ये मध्यप्रदेश मधील 5, हरियाणा 13, राजस्थान 2, महाराष्ट्र 11, उत्तर प्रदेश 1 आणि गोव्यातील एकजण आहे. त्यांच्या जवळून 74 मोबाईल, 3 लॅपटॉप, 1 टॅब, 8 कॅमेरे, 4 दुर्बीण एक स्पीकर आणि चार एन्डेव्हर कार असा एकूण 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच, 1 लाख 26 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ज्यामध्ये डॉलर, दिराम, पॉन्ड या विदेशी चलनाचा समावेश आहे‌‌.\nपोलीस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले, आरोपींनी पोलिसांवर हल्ला देखील केला पण, पोलिसांनी हल्ला परतवून लावत त्यांना ताब्यात घेतले. झिरो टॉलरन्स पॉलिसी अंतर्गत शहरात कोणतीही अवैध गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. अशी कोणतीही घटना निदर्शनास आली तर त्यांच्यावर सक्त कारवाई केली जाईल असा इशारा कृष्णप्रकाश यांनी दिला‌‌.\nही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहाय्यक निरीक्षक अभिजीत जाधव उपनिरीक्षक दीपक कादबाने, हिंजवडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक समाधान कदम, वाकड पोलिस ठाण्याचे कर्मचारी बिभीषण कन्हेरकर, राजेंद्र मारणे, विक्रम जगदाळे, बापूसाहेब धुमाळ, नितीन ढोरजे, दीपक भोसले विजय गंभीरे, विक्रम कुदळ अतिश जाधव, तात्यासाहेब शिंदे, सुरज सुतार, हेमंत डांगे, सागर सूर्यवंशी, श्याम बाबा, रवींद्र पवार, आकाश पांढरे, जनकसिंग गुमलड्डू अमर राणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.\nपिंपरी चिंचवड शहरात रिक्षा प्रवास मीटरप्रमाणे ; पोलीस आयुक्तांनी केला मीटर डाऊन\nमहागडया गाडयांवर महीना जास्त पैश्यांचा मोबदला देण्याचे अमिष दाखवुन गाडया घेवुन जावुन लोकांची फसवणुक ...\nखुनाच्या गुन्ह्यात १ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक, पिंपरी चिंचवड खंडणी विरोधी पथकाची कामगिर...\nडोक्याला रिवॉल्वर लावुन विवाहितेचा गर्भपात, पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल\nमहापालिका कोणाच्या बापाची जहागीर... फॅशन स्ट्रीटला भीषण आग,तब्बल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtracrimewatch.com/2021/07/07/2-293/", "date_download": "2022-05-18T22:34:18Z", "digest": "sha1:G6W32QRK2ET6FKQVWL2CBDNHG4QZWUXT", "length": 5780, "nlines": 52, "source_domain": "maharashtracrimewatch.com", "title": "मुंबई पोलिस दलातील शिपाई अटक,लग्नाचे आमिष दाखवून नातेवाईक तरुणीवर केला बलात्कार -", "raw_content": "\nYou are here: Home / क्राईम / मुंबई पोलिस दलातील शिपाई अटक,लग्नाचे आमिष दाखवून नातेवाईक तरुणीवर केला बलात्कार...\nमुंबई पोलिस दलातील शिपाई अटक,लग्नाचे आमिष दाखवून नातेवाईक तरुणीवर केला बलात्कार\nपुणे;लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी मुंबई पोलिस दलातील एका पोलिस कर्मचाऱ्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. मागील दीड वर्षापासून हा प्रकार सुरू होता.\nसंदीप बळीराम वाघमारे (रा. वरळी) असे अटक करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या लोणी काळभोर पोलीस ठाण्यात याप्रकरणी एका २७ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी हे नातेवाईक आहेत.याच ओळखीचा फायदा घेऊन आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि वेळोवेळी तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले. काही दिवसानंतर पुन्हा आपले लग्न होईल असे सांगून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. या काळात आरोपीने पीडित महिलेच्या आई-वडिलांकडून रोख अडीच लाख रुपये आणि अडीच तोळे सोन्याचे दागिने देखील घेतले आणि त्यांची फसवणूक केली.\nदरम्यान फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीने लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटकही केली आहे. आरोपी पोलिस कर्मचारी मुंबई पोलिस दलात पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहे.\nपुढील तपास लोणी काळभोर पोलिस करत आहेत.\nपुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात काम करणारा निघाला अट्टल मोबाईल चोर\nराज्यस्तरीय पर्यावरण प्रभाव निर्धारण प्राधिकरणाची स्थापना डॉ.दिपक म्हैसेकर यांची विशेषज्ञ अंकन समिती...\nमहाराष्ट्र गॅसवर, ऑक्सिजनसाठी 'हा' प्रयोग करणार : आरोग्य मंत्री राजेश टोपे\nमहिलांद्वारा निर्मित आणि संचलित सौर ऊर्जा कंपनीचे उद्या लोकार्पण\nएकनाथ खडसे यांना ईडीची सिडी चा... पूर्ववैमनस्यातून महिलेचा विनयभंग,आरोपीविरुद्ध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/05/blog-post_2.html", "date_download": "2022-05-18T23:40:49Z", "digest": "sha1:7XNT7I5NUFLRX3YJLJFDQX5VAMLXDMLI", "length": 16448, "nlines": 43, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "माजी विद्यार्थ्यांची त्यागाची भावना पाहून भारावलो : प्राचार्य अभयकुमार साळुंखे", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nमाजी विद्यार्थ्यांची त्यागाची भावना पाहून भारावलो : प्राचार्य अभयकुमार साळुंखे\nमे ०२, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :\nज्या महाविद्यालयामुळे आपण घडलो त्या संस्कार केंद्राप्रती माजी विद्यार्थ्याची त्यागाची भावना पाहून आपण भारावून गेलो. प्राचार्य पी.यु.शेठ, एस.के.कुंभार यांच्यासारखे अनेक समर्थ नेतृत्व करणारे गुरुदेव कार्यकर्ते तळमावल्याच्या निसर्गाशी एकरूप झाले. त्यांच्या श्वासातून, कष्टातून, तपश्चर्येतून नागटेकडीचे नंदनवन झाले. चांगला शिक्षक चांगल्या विद्यार्थ्याला जन्म देतो. संगीताच्या लयीत, तालात जो डुलतो तो खऱ्या अर्थाने जीवन जगतो. असे उद्गार श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य पी.यु.शेठ हे होते. यावेळी व्यासपीठावर डाॅ.बाबुराव गुरव, कौस्तुभ गावडे, आर.के.भोसले, एस.के.कुंभार, आर.व्ही.शेजवळ, प्राचार्य डाॅ.अरुण गाडे, महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य व्ही.जी.सासनुर यांच्या पत्नी श्रीमती सासनुर, मुख्याध्यापक अशोक माने, संघाचे अध्यक्ष राजाभाऊ माने व संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.\nप्राचार्य अभयकुमार साळुंखे पुढे बोलताना म्हणाले, ‘‘शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे आणि थोर देशभक्त काकासाहेब चव्हाण या द्रष्टया नेतृत्वाने काकासाहेब चव्हाण कॉलेज तळमावले या ज्ञानवृक्षाची स्थापना 1969 रोजी केली. तेव्हापासून असंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या स्वप्नरुपी पंखांना बळ देण्याचे काम या महाविद्यालयाने निष्ठापूर्वक केले आहे. या महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात आपले बहुमोल योगदान देत आहेत. याचा संस्थेला सार्थ अभिमान आहे. कॉलेजला माजी प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी - विद्यार्थिनींची समृद्ध परंपरा लाभली आहे. येथील गुरुदेवांचे स्थान विद्यार्थ्यांच्या जीवनात ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ व अटळ आहे. याचा प्रत्यय या कार्यक्रमाच्या निमित्ताने आला.\nयावेळी साहित्य, क्रीडा, शिक्षण, कला, सहकार, शेती आदी क्षेत्रात नैपुण्य प्राप्त केलेल्या मान्यवर माजी विद्यार्थी विद्यार्थ्यांना शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे कृतज्ञता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये प्राचार्य अभयकुमार साळुंखे, अॅड.जनार्दन बोत्रे, पत्रकार डॉ.संदिप डाकवे, सरपंच रविंद्र माने, प्राचार्य आर.के.भोसले, शंकर ढोणे तथा आनंद विंगकर, अॅड.राम होगले, हंबीरराव देसाई सर, संभाजी साळुंखे, कुसूमताई करपे, सर्जेराव यादव, प्राचार्य पी.यु.शेठ, प्रा.डॉ.बाबुराव गुरव एस.के.कुंभार, कै.प्राचार्य व्ही.बी.सासनुर, पोपटराव देशमुख, प्रा.सी. टी.चिकमठ इ.मान्यवरांचा समावेश होता.\nमाझ्या सेवेचा काही काळ तळमावले या ठिकाणी गेला आहे. आयुष्यातील दोन पदव्या मी तळमावले येथे असताना घेतल्या. तळमावलेच्या मातीने आम्हाला ऊर्जा दिली असे गौरवोद्गार सुप्रसिध्द विचारवंत डाॅ.यशवंत पाटणे यांनी काढले.\nयाप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत प्रा.बाबुराव गुरव, प्राचार्य डॉ.राजेंद्र शेजवळ, संभाजी रामचंद्र साळुंखे, अॅड.राम होगले यांनी मनोगते व्यक्त केली. दरम्यान, या कार्यक्रमाला काॅलेजचे अनेक माजी विद्यार्थी, माजी प्राचार्य, शिक्षक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. या शिक्षकांचा शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुस्तक देवून सत्कार करण्यात आला.कार्यक्रमानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.\nकार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य पी.यु.शेठ म्हणाले, ‘‘आयुष्यात आनंदाचे उत्सव फार कमी अनुभवायला मिळतात. माझ्या 10 वर्षाच्या तळमावल्याच्या काळात अनेक आनंदाचे उत्सव अनुभवता आले. या काळात अनेक विचारवंतांचा सहवास लाभला. माझ्या मते शिक्षक, प्राचार्य यांना जगदीशचंद्र बोस यांचा डोळा तर रवींद्रनाथ टागोरांचे हृदय असायला हवे. त्यांच्याच हातून नवनिर्मिती घडते.\nप्रास्ताविक व स्वागत समारंभात माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ माने म्हणाले, ‘‘शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि थोर देशभक्त काकासाहेब चव्हाण या दोन महर्षींच्या पवित्र चरण कमलानी ही नागटेकडी पुनीत झाली आहे. मी आज ज्या क्षेत्रामध्ये उभा आहे तो या माझ्या कॉलेजमुळेच. विद्यार्थी-विद्याथिर्नींच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थी मंडळ सर्वतोपरी सहकार्य करील असे ते म्हणाले. कॉलेज परिसरात प्रशस्त क्रीडासंकुल उभारण्याचे माजी विद्यार्थ्यांचे स्वप्न लवकरच पूर्णत्वाला नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी बोलून दाखविला. समाजोपयोगी शिबीरे, व्याख्यानमाला आयोजन, प्रशिक्षण उपक्रम आदी उपक्रमांना महाविद्यालयास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.\nअनेक वर्षानंतरची गुरुजन, विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या अनोख्या भेटीने सर्वजण आनंदून सुखावून गेले होते. आपल्या गुरुदेवांनी आदर्श जीवन जगत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या ज्ञानाची मोठी गुंतवणूक करुन असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनाला चांगला आकार दिला. सद्भावना, प्रेम, सद्विचार, वासल्य, बंधुभाव या संस्कारासोबतच जीवन जगण्याचे ज्ञान रुजविले. या गुरुऋणातून उतराई होणे अशक्य आहे अशी भावना अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजाभाऊ माने, पी.डी.पाटील, प्रा.ए.बी.कणसे, प्रा.आर.यु.माने, विक्रांत सुपुगडे, प्राचार्य डॉ.अरुण गाडे व वाल्मिकी विद्यामंदिरचे मुख्याध्यापक मा. अशोक माने यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थी व गुरुदेव कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. पाहुण्यांचा परिचय प्रा.उत्तमराव माने यांनी करून दिला. सुत्रसंचालन प्रा.सुरेश रजपूत, प्रा.सुरेश यादव, प्रा.सचिन पुजारी, प्रशांत जंगाणी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्राचार्य आर.के.भोसले यांनी मानले. कार्यक्रमास संस्था पदाधिकारी, माजी प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.\nकाॅलेजचे पहिले प्राचार्य व्ही.बी.सासनुर यांना मरणोत्तर डाॅ.बापूजी साळुंखे कृतज्ञता पुरस्कार देण्यात आला. विशेष म्हणजे याच दिवशी त्यांची पुण्यतिथी होती. या आठवणींने त्यांचे कुटुंबीय भावनिक होवून गेले.\nकाॅलेजचे अनेक माजी प्राचार्य आपल्या कुटूंबियांसह कार्यक्रमाला वेळेत हजर राहिले होते. त्यांचे काॅलेजप्रती असलेले प्रेम यामधून दिसून आले.\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2020/08/Annabhau-sathe-jayanti-mahapor-wakle-abhivadan.html", "date_download": "2022-05-18T23:39:29Z", "digest": "sha1:6IIQQLFV6DZXT7GYLLOZQ2SKCONDAPWE", "length": 5307, "nlines": 53, "source_domain": "www.mynagar.in", "title": "लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांनी प्रबोधनाच्या माध्यमातून एकोपा निर्माण केला ः महापौर वाकळे", "raw_content": "\nलोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांनी प्रबोधनाच्या माध्यमातून एकोपा निर्माण केला ः महापौर वाकळे\nमाय अहमदनगर वेब टीम\nअहमदनगर : लोकमान्य टिळक व साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांनी प्रबोधनाच्या माध्यमातून समाजामध्ये एकोपाची भावना निर्माण केली. लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करुन देखाव्याच्या माध्यमातून सांस्कृतिक, धार्मिक, पौराणिक ही महाराष्ट्राची संस्कृती जगासमोर आणली. तसेच साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांनी पोवाड्याच्या माध्यमातून आपली कला व संस्कृती समाजामध्ये रुजविली. आजच्या युवापिढीत यांच्या विचाराची खरी गरज आहे. युवा पिढीसमोर हे आदर्श व्यक्तिमत्व आहेत, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.\nशहर जिल्हा भाजपाच्यावतीने लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त व साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपा संघटक सरचिटणीस अ‍ॅड. विवेक नाईक, प्रसिद्धीप्रमुख अमित गटणे, पुष्कर कुलकर्णी, शिवाजी आढाव आदी उपस्थित होते.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nअसा झाला आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात; आमदार म्हणाले मी फक्त....\nपिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल महापालिकेचे दुर्लक्ष ; शिवप्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा\nनिंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी कुस्त्यांचा हगामा राज्यात प्रसिद्ध : दोन दिवस चालणार यात्रोत्सव\nपिंपळगाव माळवी येथे स्थान प्रकट दिनानिमित्त यात्रा महोत्सव\nजेऊर यात्रोत्सवादरम्यान हजारो भाविकांचे दर्शन लाखोंची उलाढाल ; नामदार तनपुरे यांच्याकडून पाण्याची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.osmanabadtoday.com/2019/03/blog-post_23.html", "date_download": "2022-05-18T23:23:23Z", "digest": "sha1:LOQ36Y7T7AAOJYX665MHO5VTOGPHP7Z2", "length": 11626, "nlines": 89, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> राणा पाटील आणि ओमराजें निंबाळकर चुलत भाऊ ...मग आडनाव वेगळे कसे ? | Osmanabad Today", "raw_content": "\nराणा पाटील आणि ओमराजें निंबाळकर चुलत भाऊ ...मग आडनाव वेगळे कसे \nउस्मानाबादचे राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे माजी आमदार ओमराजें निंबाळकर हे चुलत भाऊ ...मग दोघांचे आडनाव वेगळे कसे ...\nउस्मानाबादचे राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे माजी आमदार ओमराजें निंबाळकर हे चुलत भाऊ ...मग दोघांचे आडनाव वेगळे कसे \nवाचा इनसाईड स्टोरी फक्त उस्मानाबाद लाइव्ह अँपवर\nअँप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकचा अपर करा....\nवरील लिंक केवळ मोबाईलवर ओपन करा. किंवा प्ले स्टोअरवर जाऊन उस्मानाबाद लाइव्ह किंवा osmanabad live सर्च करा ...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nझेडपीच्या सर्वसाधारण सभेत खुन्नस ... अर्चनाताई विरुद्ध यांच्यात सामना ...\nउस्मानाबाद - आज ( गुरुवार ) रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू आहे. यावेळी सक्षणा सलगर यांनी माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटी...\nवंचित राज्यांमध्ये स्वबळावर निवडणुका लढविणार - रेखाताई ठाकूर\nदुर्बल व दुर्लक्षित घटकांना निवडणुकीमध्ये संधी देऊन विकासाचे राजकारण करणार उस्मानाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय ...\nदाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलोमिटर चालत प्रवास...\nगावापर्यंत बस सोडण्याची बाळासाहेब सुभेदार यांची मागणी उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलो...\nआंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीचा भावाकडून छळ\nउस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकाकडे मांडली कैफियत उस्मानाबाद - आंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे उस्मानाबाद पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल असलेल...\nउस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी\nउस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यामधील ग्रामीण भागात शासनमान्य मद्य विक्री परवाने घेऊन नियमाप्रमाणे मद्य विक्री केली जाते. मात्र तालुक्यातील ...\nउस्मानाबाद : दुकानफोडीतील 4 आरोपी मालासह अटकेत\nउस्मानाबाद - माणिक चौक, उस्मानाबाद येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञातान...\nमूल्यवर्धित कर न भरल्याने विरुद्ध सुनिल फार्म इंजिनिअरिंग गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - व्यापारी श्रीमती जाई दिपक पाटील उर्फ जाई अमर पाटील सोनवणे, मे. सुनिल फार्म इंजिनिअरिंग कंपनी.या व्यवसायाच्या मालक आहेत. व्यवसा...\nभूम तालुक्यात अवैध मद्य विरोधी छापा\nउस्मानाबाद - भूम तालुक्यात हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डोंगराचे बाजूच्या शेतात एक व्यक्ती अवैध मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याची गोपनी...\nउस्मानाबाद नगरपरिषदेचा निधी कोरोनासाठी वर्ग करण्याची मागणी\nउस्मानाबाद - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा २०१९-२० ते २०२०-२१ या वर्षाचा सर्व उस्मानाबाद ...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,55,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,92,स्पेशल न्यूज,16,\nOsmanabad Today : राणा पाटील आणि ओमराजें निंबाळकर चुलत भाऊ ...मग आडनाव वेगळे कसे \nराणा पाटील आणि ओमराजें निंबाळकर चुलत भाऊ ...मग आडनाव वेगळे कसे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/fashion-lifestyle/article/when-is-national-dengue-day-celebrated-find-out-the-reason-for-celebrating-this-day/407078", "date_download": "2022-05-18T22:30:05Z", "digest": "sha1:KRYOXWC4XC2DDVTAW3DI5YREE47QRWWB", "length": 12522, "nlines": 98, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " National Dengue Day 2022 । When is National Dengue Day celebrated, Find out the reason for celebrating this day . National Dengue Day 2022: राष्ट्रीय डेंग्यू दिवस कधी साजरा केला जातो? जाणून घ्या हा दिवस साजरा करण्यामागील उद्देश . Lifestyle News In Marathi", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nNational Dengue Day 2022: राष्ट्रीय डेंग्यू दिवस कधी साजरा केला जातो जाणून घ्या हा दिवस साजरा करण्यामागील उद्देश\n डेंग्यू हा आजच्या काळातील सर्वात गंभीर आजारांपैकी एक आहे. दरवर्षी जगभरात या घातक आजाराने लाखो लोकांचा मृत्यू होतो. डेंग्यूची बहुतांश प्रकरणे पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात नोंदवली जातात आणि याच काळात सर्वात जास्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.\nराष्ट्रीय डेंग्यू दिवस कधी साजरा केला जातो वाचा सविस्तर |  फोटो सौजन्य: BCCL\nडेंग्यू हा आजच्या काळातील सर्वात गंभीर आजारांपैकी एक आहे.\nराष्ट्रीय डेंग्यू दिवस दरवर्षी १६ मे रोजी साजरा केला जातो.\nआरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे दरवर्षी डेंग्यू दिवस साजरा केला जातो.\n मुंबई : डेंग्यू हा आजच्या काळातील सर्वात गंभीर आजारांपैकी एक आहे. दरवर्षी जगभरात या घातक आजाराने लाखो लोकांचा मृत्यू होतो. डेंग्यूची बहुतांश प्रकरणे पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात नोंदवली जातात आणि याच काळात सर्वात जास्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाकडून सातत्याने डेंग्यूबाबत जनजागृती करण्यात येत असते. डेंग्यूच्या अळ्या प्रामुख्याने गोठलेल्या स्वच्छ पाण्यात प्रजनन करतात आणि जुलै ते ऑक्टोबर हा काळ त्यांच्या वाढीसाठी अनुकूल असतो. यामुळेच या काळात खूप काळजी घेणे गरजेचे आहे. (When is National Dengue Day celebrated, Find out the reason for celebrating this day).\nअधिक वाचा : 'गुटखा खा आणि मिळवा पुरस्कार\nया दिवशी साजरा केला जातो राष्ट्रीय डेंग्यू दिवस\nडेंग्यूच्या गंभीर आजाराविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शासन स्तरावर अनेक कार्यक्रम चालवले जातात. राष्ट्रीय डेंग्यू दिवस (National Dengue Day 2022) दरवर्षी १६ मे रोजी म्हणजेच पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना या जीवघेण्या आजाराबाबत जागरूक करणे हा आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे दरवर्षी डेंग्यू दिवस साजरा केला जातो. डेंग्यू आजाराबाबत लोकांमध्ये पूर्वीपेक्षा अधिक जागरूकता आली आहे, तरीही देशाच्या अंतर्गत भागात या आजाराबाबत अधिक जनजागृती करण्याची गरज आहे. डेंग्यू हा एडिस डास चावल्याने होतो.\nडेंग्यूपासून बचावासाठी या गोष्टींची काळजी घ्या\n- डेंग्यूचा डास हा सामान्य डासांपेक्षा वेगळा असतो आणि तो दिवसा चावतो. अशा परिस्थितीत घरामध्ये आणि आजूबाजूला डासांची पैदास होऊ देऊ नका.\n- उन्हाळ्यामुळे जवळपास सर्वच घरांमध्ये कुलरचा वापर केला जातो. कुलरमध्ये पाणी साचल्याने त्यात डेंग्यूच्या अळ्या निर्माण होण्याचा धोका वाढतो. अशा स्थितीत कूलर वापरल्यानंतर लगेचच त्यानंतर त्याचे पाणी खाली करा.\n- घराच्या छतावर ठेवलेल्या कुंड्यांमध्ये किंवा इतर कोणत्याही वस्तूमध्ये पाणी साचू देऊ नका. त्यात डेंग्यूच्या अळ्या जन्माला येतात.\n- तुमच्या घराशिवाय जवळपासच्या ठिकाणी देखील पाणी साचू देऊ नका, अन्यथा त्यातही डेंग्यूच्या अळ्या निर्माण होऊ शकतात.\n- डासांपासून वाचण्यासाठी मच्छरदाणी किंवा फवारणीचा नियमित वापर करा.\nChanakya Niti: या ३ मोठ्या चुका माता लक्ष्मीला तुमच्यापासून ठेवतात दूर, आजपासूनच घाला आळा\nToday in History 14 May : दिनविशेष : १४ मे, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले\nSambhaji Maharaj Jayanti 2022 Marathi Images :संभाजी महाराज जयंती निमित्त शेअर करा मराठी शुभेच्छा\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nVastu Tips: यावेळी चुकूनही घरात कचरा काढू नका, नाहीतर कंगाल व्हाल\nToday in History : Thursday, 19 May 2022 : दिनविशेष : गुरूवार १९, मे २०२२, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले जाणून घ्या आजचे दिनविशेष\nChanakya Niti : संपत्ती आणि सन्मान हवा असल्यास 'या' चुका टाळा\nभारताला कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारी स्मारके\nChanakya Niti: घरात जर ही चिन्हे दिसत असतील तर व्हा सावध तुमच्यावर येऊ शकते आर्थिक संकट...\nहनी केकची रेसिपी: घरीच बनवा सुपर सॉफ्ट केक, जाणून घ्या हनी स्पंज केकची रेसिपी\nStrawberry Cake : नववर्षाच्या पार्टीसाठी घरगुती स्ट्रॉबेरी केक\nWorld Chocolate Day 2021 Wishes: जागतिक चॉकलेट दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास Wishes, Messages, Greeting\nShahu Maharaj Jayanti 2021 Marathi Wishes: छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त कल्याणकारी राजाला मानाचा मुजरा\nAhilyabai Holkar: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीच्या मराठी शुभेच्छा\n50 लाख नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी होणार - एकनाथ शिंदे\nसारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी देणार-अजित पवार\nएकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindusthanpost.com/special/olive-ridley-turtle-chicks-first-time-found-in-ganpatipule-ratnagiri/64443/", "date_download": "2022-05-18T22:37:18Z", "digest": "sha1:AEF6DATXCRCEH7NP2YHTHIR3P2GVO4LV", "length": 9043, "nlines": 108, "source_domain": "marathi.hindusthanpost.com", "title": "Olive Ridley Turtle Chicks First Time Found In Ganpatipule Ratnagiri", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nHome विशेष गणपतीपुळ्यात पहिल्यांदा आढळली ऑलिव्ह रिडले कासवाची पिल्ले\nगणपतीपुळ्यात पहिल्यांदा आढळली ऑलिव्ह रिडले कासवाची पिल्ले\nरत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणा-या आणि नेहमीच पर्यटकांनी गजबजलेल्या गणपतीपुळे किनार्यावर ऑलिव्ह रिडले कासवाची पिल्ले आढळली आहेत. या जिल्ह्यात इतर ठिकाणी आतापर्यंत कासवाची पिल्ले आढळली होती. गणपतीपुळे येथे प्रथमच ती आढळली असल्याचे सांगितले जात आहे. कासव संवर्धनासाठी वन विभागाच्या कांदळवन कक्षामार्फत प्रचार, प्रबोधन सुरू आहे.\nपिल्लांना समुद्रापर्यंत रांगत जाणे अशक्य\nसमुद्र किनारी गावांमध्ये कासवमित्र तयार होत आहेत. जिल्ह्यात सर्वप्रथम वेळास (मंडणगड) येथे कासवाची पिल्ले आढळली. त्यानंतर राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यातील किनाऱ्यांवरही ऑलिव्ह रिडले कासवांनी अंडी घातली आहेत. रत्नागिरी तालुक्यात गावखडी किनार्यांवर प्रदीप डिंगणकर कासवांच्या घरट्यांचे रक्षण करत आहेत. शांत परिसर असलेल्या किना-यावर बहुतांश वेळी कासवे अंडी घालण्यासाठी दाखल होतात. पण गणपतीपुळे येथील गजबजलेल्या किना-यावर एक कासव अंडी घालून गेले होते. रविवारी (दि. २४ एप्रिल) किनार्यावरील प्रभाकर गावकर यांच्या स्टॉलच्या बाजूला कासवांची काही पिल्ले रांगत असल्याचे लक्षात आले. ती पिल्ले रांगत समुद्रापर्यंत जाणे अशक्य होते. किनार्यावर उंट, घोडे यांची रपेट कायमच सुरू असते.\n(हेही वाचा – शरद पवार म्हणाले, “… त्याकरिता इतकं अस्वस्थ व्हायची गरज नाही”)\nजीवरक्षकांच्या पुढाकाराने १७ पिल्ले समुद्रात रवाना\nपर्यटकांना फिरवण्यासाठीच्या गाड्या आणि पर्यटकांचा राबता लक्षात घेता ती पिल्ले समुद्रात जाणे अशक्य होते. त्यामुळे किना-यावरील जीवरक्षक आणि स्टॉलधारकांनी पुढाकार घेऊन १७ पिल्ले समुद्रात सोडली. त्यामुळे त्यांना जीवनदान मिळाले.\nपूर्वीचा लेखगडकरींच्या हस्ते सोलापूरात १० राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्‌घाटन\nपुढील लेखमुंबई, ठाणे, पुणे आणि अहमदनगर पुन्हा अलर्टवर\nआक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकीने न्यायालयालाच केला सवाल, म्हणाली…\nविद्युत इंजिनाने धावली कोकणकन्या एक्स्प्रेस\n‘धर्मवीर’मधला ‘तो’ प्रसंग पाहणं उद्धव ठाकरेंनी टाळलं, चित्रपट अर्धवट सोडून थिएटरबाहेर\n‘लालपरी’च्या संपानंतरही एसटीच्या २१० बसफेऱ्या बंदच\n… तर सॅटलाईट टॅग झालेल्या तीन मादी ऑलिव्ह रिडले कासव एकत्र येणार\nतुम्ही कोणाला ‘टकल्या’ म्हणून चिडवताय तर सावधान\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nआक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकीने न्यायालयालाच केला सवाल, म्हणाली…\nसंपानंतर दीड महिन्यातच ‘लालपरी’ची ५२१ कोटींची कमाई\nविद्युत इंजिनाने धावली कोकणकन्या एक्स्प्रेस\n‘धर्मवीर’मधला ‘तो’ प्रसंग पाहणं उद्धव ठाकरेंनी टाळलं, चित्रपट अर्धवट सोडून थिएटरबाहेर\nThomas Cup: भारताची १४ वेळा जिंकणाऱ्या इंडोनेशियावर मात; मोदींकडून १ कोटींचे...\nविद्युत इंजिनाने धावली कोकणकन्या एक्स्प्रेस\n‘धर्मवीर’मधला ‘तो’ प्रसंग पाहणं उद्धव ठाकरेंनी टाळलं, चित्रपट अर्धवट सोडून थिएटरबाहेर\n… तर सॅटलाईट टॅग झालेल्या तीन मादी ऑलिव्ह रिडले कासव एकत्र...\n‘लालपरी’च्या संपानंतरही एसटीच्या २१० बसफेऱ्या बंदच\nमोबाईल डेटा लवकर संपतोय लगेच बदला या सेटिंग्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.newsdanka.com/videos/nawab-he-is-gone-who-else-is-with-him/53703/", "date_download": "2022-05-18T22:43:00Z", "digest": "sha1:YH2VAVEKSP4M567ZQ7Z6LDLXOTVYBXRB", "length": 6133, "nlines": 151, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Nawab He Is Gone Who Else Is With Him", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरव्हिडीओ गॅलरीनवाब तो गियो... सोबत आणखी कोण\nनवाब तो गियो… सोबत आणखी कोण\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nNIA ने आज केलेल्या कारवाईचा रोख दाऊद इब्राहिमचे शूटर, हवाला ऑपरेटर, बिल्डर आणि दर्ग्याचे ट्रस्टी यांच्याविरोधात होता. आजच्या कारवाईतून एक गोष्ट स्पष्ट झाली की नवाब मलिक यांच्या भोवतीचा फास घट्ट झालाय, आणखी मोठे मासे NIA च्या जाळ्यात आलेत\nपूर्वीचा लेखयोगी सरकार देणार,अयोध्येतील चौकाला लता मंगेशकरांचे नाव\nनवाब तो गियो… सोबत आणखी कोण\nयोगी सरकार देणार,अयोध्येतील चौकाला लता मंगेशकरांचे नाव\nश्रीलंकेच्या पंतप्रधांनांनी दिला राजीनामा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nम्हणून लॉग इन Arpita Kale. बाहेर पडणे\nकृपया आपली टिप्पणी द्या\nनवाब तो गियो… सोबत आणखी कोण\nयोगी सरकार देणार,अयोध्येतील चौकाला लता मंगेशकरांचे नाव\nश्रीलंकेच्या पंतप्रधांनांनी दिला राजीनामा\nसदावर्ते यांची नवी संघटना, ‘एसटी कष्टकरी जनसंघ’\nशिवसेनेची लिलावतीत दादागिरी; नर्सेस, डॉक्टर, वॉर्ड बॉयना धमकावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://mr.puruimachinery.com/pp-pe-film-and-pp-woven-bags-recycling-system-product/", "date_download": "2022-05-18T22:09:25Z", "digest": "sha1:7KF36AL44SZSCSF2LABHS5PP45357GI7", "length": 13463, "nlines": 233, "source_domain": "mr.puruimachinery.com", "title": " चीन PP, PE फिल्म आणि PP विणलेल्या पिशव्या पुनर्वापर प्रणाली निर्मिती आणि कारखाना |पुरुई", "raw_content": "\nएमएल प्रकारचे प्लास्टिक पेलेटायझिंग मशीन\nएमएल सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nएमएल दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nएसजे प्रकारचे प्लास्टिक रीसायकलिंग मशीन\nएसजे सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nSJ दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nउच्च टॉर्क TSSK सह-रोटेशन ट्विन स्क्रू एक्सट्रूडर\nपीईटी बाटली फ्लेक्स पेलेटायझिंग\nप्लास्टिक फिल्म्स वॉशिंग लाइन\nपीईटी बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nएचडीपीई बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nलीड ऍसिड बॅटरियांचे रीसायकलिंग मशीन\nप्लास्टिक फिल्म्स वॉशिंग लाइन\nएमएल प्रकारचे प्लास्टिक पेलेटायझिंग मशीन\nएमएल सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nएमएल दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nएसजे प्रकारचे प्लास्टिक रीसायकलिंग मशीन\nएसजे सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nSJ दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nउच्च टॉर्क TSSK सह-रोटेशन ट्विन स्क्रू एक्सट्रूडर\nपीईटी बाटली फ्लेक्स पेलेटायझिंग\nप्लास्टिक फिल्म्स वॉशिंग लाइन\nपीईटी बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nएचडीपीई बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nलीड ऍसिड बॅटरियांचे रीसायकलिंग मशीन\nपीपी जंबो बॅग श्रेडिंग क्रस...\nदोन टप्प्यातील प्लास्टिक फिल्म आणि...\nएसजे प्रकार पेलेटायझिंग मशीन...\nएचडीपीई बाटल्या डिटर्जंट बाटल्या...\nपीपी पीई फिल्म रिसायकलिंग एक्सट्रूड...\nपीपी, पीई फिल्म आणि पीपी विणलेल्या पिशव्या पुनर्वापर प्रणाली\nया संपूर्ण उत्पादन लाइनचा वापर पीपी/पीई फिल्म, पीपी विणलेल्या पिशव्या क्रश करण्यासाठी, धुण्यासाठी, डिवॉटर करण्यासाठी आणि कोरड्या करण्यासाठी केला जातो ज्या पोस्ट ग्राहक किंवा पोस्ट इंडस्ट्रियलमधून येतात.कच्चा माल कचरा कृषी चित्रपट, कचरा पॅकिंग चित्रपट इत्यादी असू शकतो.\nPURUI वॉशिंग लाइनची साधी रचना, सोपे ऑपरेशन, चांगली कामगिरी, उच्च क्षमता आणि कमी वापर इत्यादी वैशिष्ट्ये आहेत. यामुळे बरीच ऊर्जा आणि श्रम वाचतील.\nकच्चा माल नीट धुऊन कोरडा केल्यावर, तो पेलेटायझिंग लाइनमध्ये जाईल.पेलेटायझिंग लाइन कच्च्या मालावर प्रक्रिया करेल आणि पुढील उत्पादनासाठी छान प्लास्टिक गोळ्या बनवेल.एकतर साहित्य विकले जाईल किंवा नवीन चित्रपट किंवा पिशव्या बनवण्यासाठी.\nआम्हाला ईमेल पाठवा PDF म्हणून डाउनलोड करा\nपीपी, पीई फिल्म आणि पीपी विणलेल्या पिशव्या पुनर्वापर प्रणाली\n4.हाय स्पीड घर्षण वॉशिंग\nवॉशिंग मशीनची मुख्य वैशिष्ट्ये:\nहे फिल्म्सवरील वाळू आणि लेबल स्टिक प्रभावीपणे काढून टाकण्यासाठी डिझाइन केले आहे.धुण्यासाठी पाणी घालेल.\nB. उच्च गती घर्षण धुणे\nचित्रपटांवर लेबले चिकटलेली वाळू काढून टाकण्यासाठी हे डिझाइन केले आहे.धुण्यासाठी पाणी घालावे. (चित्र)\nतो कच्चा माल फ्लोट करेल.आणि कच्च्या मालाच्या परिस्थितीनुसार, आम्ही कचरा आणि वाळू सोडण्यासाठी वायवीय वाल्व जोडू शकतो.पाणी वाचवण्यासाठी स्टेनलेस स्टील साखळीची रचना कचरा सोडण्यासाठी. (चित्र)\nडिवॉटरिंग मशिन प्रॉव्हिअस फ्लोटिंग वॉशिंग टँक नंतर गलिच्छ पाणी, माती आणि लगदा काढून टाकते, जेणेकरून त्यानंतरच्या वॉशिंग टँकमधील पाणी स्वच्छ आहे याची खात्री करण्यासाठी त्यामुळे साफसफाईची कार्यक्षमता सुधारते.\nडिवॉटरिंग मशीनचा वेग 2000rpm सुरळीतपणे चालतो आणि कमी आवाज असतो. (चित्र))\nवॉशिंग सिस्टममध्ये कच्चा माल सुकविण्यासाठी वापरला जाईल.प्रभावीपणे पाणी काढून टाका आणि ओलावा 5% च्या आत ठेवा.पुढील प्लास्टिक पेलेटायझिंग प्रक्रियेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात सुधारेल.(स्क्विजर पिक्चर)\nआउटपुट(kg/h) ५०० ७०० 1000\nकच्चा माल पीई फिल्म्स आणि यार्न, पीपी फिल्म्स आणि यार्न पीई फिल्म्स आणि यार्न, पीपी फिल्म्स आणि यार्न पीई फिल्म्स आणि यार्न, पीपी फिल्म्स आणि यार्न\n(स्क्वीझर चित्र आणि कच्च्या मालाची चित्रे देण्यासाठी)\nमागील: पीईटी बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nपुढे: एचडीपीई बाटल्यांचे वर्गीकरण, क्रशर आणि कलर सॉर्टिंग, हॉट वॉशिंग आणि ड्राय फंक्शनसह रीसायकलिंग लाइन\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा\nPPPE फिल्मसाठी स्क्वीझर, PP विणलेल्या पिशव्या\nएसजे सीरीज पीपी आणि एच साठी सिंगल स्क्रू एक्सट्रूडर आहे...\nTSSK मालिका सह-रोटेटिंग डबल/ट्विन स्क्रू आहे...\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nचेंगडू पुरूई पॉलिमर इंजिनियरिंग कं, लि.\nलीड ऍसिड बॅटरियांचे रीसायकलिंग मशीन\n© कॉपीराइट 20102022 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai/cidco-decided-to-develop-picnic-spot-on-nhava-island-near-navi-mumbai-pmw-88-2514017/lite/", "date_download": "2022-05-18T23:29:09Z", "digest": "sha1:UDKR2PJ5IIFRXDCU4IDS5ARXBLL7XFKF", "length": 18973, "nlines": 261, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मुंबईजवळच्या ‘या’ बेटावर विकसित होणार पिकनिक स्पॉट! | Loksatta", "raw_content": "गुरुवार, १९ मे, २०२२\nचांगभलं : रंगभूमीच्या सेवेत संहिता पेढी, नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचा उपक्रम\nचावडी : सहावा कोण \nअन्वयार्थ : पाण्याचे सत्ताकारण\nचतु:सूत्र (गांधीवाद) : आदर्श वास्तवात उतरतात तेव्हा...\nमुंबईजवळच्या ‘या’ बेटावर विकसित होणार पिकनिक स्पॉट\nउलवेपासून ५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या न्हावा बंदरावर पिकनिक स्पॉट विकसित करण्याचा निर्णय CIDCO नं घेतला आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nन्हावा बंदरावर पिकनिक स्पॉट विकसित होणार (छायाचित्र – गुगल मॅप)\nतसं पाहायला गेलं तर मुंबईकरांसाठी किंव जिवाची मुंबई करणाऱ्या बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांसाठी देखील मुंबईत भेट देण्यासारखी भरपूर ठिकाणं आहेत. मात्र, आता मुंबईकर आणि मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी देखील एक भन्नाट पर्याय मुंबईजवळच तयार होणार आहे. मुंबईजवळचं न्हावा बेट पिकनिक स्पॉट म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. CIDCO च्या माध्यमातून हे काम केलं जात असून त्यासाठी लोकांच्या प्रतिक्रिया मागवण्यात आल्या आहेत. उलवेपासून न्हावा बेटाचं अंतर अवघं ५ किलोमीटर असल्यामुळे भविष्यात हा पिकनिक स्पॉट पूर्णपणे विकसित झाल्यानंतर सगळ्यांसाठीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू शकतो.\nसिडको अर्थात City and Industrial Development Corporation of Maharashtra ने आत्तापर्यंत नवी मुंबईचे १४ नॉड्स विकसित केले आहेत. यापैकी ऐरोली, कोपरखैरणे, वाशी, सानपाडा, नेरूळ आणि सीबीडी बेलापूर हे उत्तरेकडे तर खारघर, कामोठे, कळंबोली, पुष्पक, पनवेल, उलवे आणि द्रोणगिरी यांचा त्यात समावेश होतो. आता न्हावा बंदर देखील पिकनिक स्पॉट किंवा पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याची कामगिरी सिडकोकडे असून त्यासंदर्भात रविवारी सिडकोने विकासकांकडून प्रतिक्रिया मागवण्यात आल्या आहेत.\nन्हावा बेटावर ६० हेक्टर जागा CIDCO कडे\nउलवेपासून ५ किलमीटरवर असणाऱ्या न्हावामध्ये सिडकोकडे अंदाजे ६० हेक्टर जागा आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे न्हावा थेट शिवडीशी जोडलं जातं. तसेच, उलवेशी देखील न्हावा जोडलं गेलं आहे. सिडकोच्या ताब्यात असणारी ६० हेक्टर जागा न्हावा बंदराच्या किनारी भागात आहे. त्यामुळे कोस्टल रेंज रेग्युलेशनची तिथे परवानगी लागू आहे. नवी मुंबई विकास आराखड्यानुसार हा भाग रिजनल पार्क झोनमध्ये येतो. सिडकोनं जारी केलेल्या पत्रकानुसार न्हावा बेटावरील हा पूर्ण भाग पर्यटन विकासासाठी किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी किंवा पिकनिक स्पॉट म्हणून चांगल्या प्रकारे विकसित करता येऊ शकतो.\nशिवडी-न्हावाशेवा सागरी पूल सप्टेंबर २३ मध्ये होणार पूर्ण\nयासंदर्भात गुंतवणूकदारांना आणि विकासकांना आकर्षित करण्यासाठी सिडकोनं हे पत्रक काढलं असून त्यामध्ये या प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. गुंतवणूकदार आणि विकासकांनी २९ जुलै २०२१ पर्यंत यासंदर्भातल्या आपल्या निविदा सादर करण्याचे देखील या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.\nमराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nराज्यात दररोज १५ लाख लसी देण्याची राज्य शासनाची तयारी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nइंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : अखेरच्या लढतीत बंगळूरुला विजय अनिवार्य ; विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी गुजरात उत्सुक\nथायलंड खुली बॅडिमटन स्पर्धा : श्रीकांत, सिंधू दुसऱ्या फेरीत ; सायना, प्रणॉयचे आव्हान संपुष्टात\nदुसऱ्या फळीतील खेळाडूंवर मेहनत घेणे गरजेचे ; भारतीय बॅडिमटन प्रशिक्षक विमल कुमार यांची सूचना\nमहिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा : निखत अंतिम फेरीत\nअचलपूर दंगलीच्या ‘सत्यशोधना’नंतरही अनेक प्रश्न अनुत्तरितच..\n१२ वर्षीय मुलाचा गळफास लागून मृत्यू ; साहसी खेळ खेळणे जीवावर बेतले\nचंद्रपुरातील सोनोग्राफी व वैद्यकीय गर्भपात केंद्रावर कारवाई ; तीस दिवसांसाठी गर्भपात केंद्र निलंबित\n‘टाटां’ची पाच ग्राहकोपयोगी वस्तू नाममुद्रा संपादण्यासाठी मोर्चेबांधणी\nनिर्गुतवणूक, खासगीकरणाला वेग शक्य\n‘सेन्सेक्स’मध्ये ११० अंशांची घसरण\n‘पतंजली’च्या खाद्य व्यवसायाची रुची सोयाला ६९० कोटींना विक्री\nPhotos : मौनीचे मेटालिक स्कर्ट आणि टॉपमधील ग्लॅमरस लूकचे फोटो पाहिलेत का\nPhotos : कोट्यावधी रुपयांची मालकीण आहे मानुषी छिल्लर, महागड्या गाड्यांचंही अभिनेत्रीला वेड\nCannes Film Festival 2022 : रेड कार्पेटवर तमन्नाचा जलवा; बॉडीकॉन ड्रेसमधील स्टनिंग लूकने वेधलं लक्ष\nअमरनाथ यात्रा : केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, प्रत्येक यात्रेकरूला ५ लाखांचं विमा कवच\nMaharashtra Latest News : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\n“हुकुमशाहांचा अंत होईल”, कान्स चित्रपट महोत्सवात झेलेन्स्कींचा इशारा\nविश्लेषण : उजनीचे पाणी पुन्हा पेटणार; बारामती-इंदापूरचा फायदा, पण सोलापूर का नाराज\nटीम डेविडचे प्रयत्न व्यर्थ मुंबईचा तीन धावांनी पराभव, विजयामुळे हैदराबादचे आव्हान कायम\nVIDEO: मला जगू द्याल की नाही विचारत राज ठाकरे पत्रकारांवर भडकले\nनिवडणुका पावसाळ्यानंतरच ; निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी\nPhotos : खाकीतील सौंदर्यवती अडकली विवाहबंधनात; PSI पल्लवी जाधव यांच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nमहाराष्ट्रात १० वर्षांत राज्यसभा अथवा विधान परिषदेची प्रत्यक्ष निवडणूक झालीच नाही\nशेवटच्या चेंडूवर बुमराहने करुन दाखवलं, वॉशिंग्टन सुंदरला त्रिफळाचित करुन रचला ‘हा’ नवा विक्रम\nम्हाडा सोडतीतील विजेत्यांच्या दिलासा ; सोडतीनंतरची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन, ताबा घेण्यासाठीच कार्यालयात यावे लागण्याची शक्यता\n५० टक्के वृक्ष छाटणीच्या प्रतीक्षेत ; आठ हजारांहून अधिक खासगी सोसायटय़ा व सरकारी संस्थांना नोटिसा\nदोन खांबांतील अंतर ६० मीटरच ; सागरी किनारा रस्ता प्रकल्पांतर्गत अंतर पुरेसे असल्याचा निर्वाळा\nप्रसिद्ध ‘के. रुस्तुम आईस्क्रीम’ दुकान बंद होणार\nबीकेसीतील भूखंडाच्या ई लिलावाला पुन्हा मुदतवाढ\nपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार ; काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nमुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या १५० च्या वर\n‘बेस्ट’च्या निर्णयाविरोधात टाटा मोटर्स उच्च न्यायालयात\n‘टनेल लॉण्ड्री’वरून भाजपचे पुन्हा प्रश्नचिन्ह ; निविदा प्रक्रियेच्या पुनर्तपासणीची मागणी\nरेल्वे प्रकल्पांसाठी आणखी १५० कोटी रुपये निधी ; ‘एमएमआरडीए’कडून ‘एमआरव्हीसी’ला निधी वितरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.newsdanka.com/politics/kirit-somaiya-slams-jitendra-awhad/51660/", "date_download": "2022-05-18T22:43:42Z", "digest": "sha1:J62HD6GSBJC2RQC75FI3HUHDN6QDR7ON", "length": 10155, "nlines": 140, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Kirit Somaiya Slams Jitendra Awhad", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारण‘प्रवीण कलमे कुठे आहेत हे जितेंद्र आव्हाड सांगणार आहेत का\n‘प्रवीण कलमे कुठे आहेत हे जितेंद्र आव्हाड सांगणार आहेत का\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nभाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. नंदकिशोर चतुर्वेदी यांचा आणि ठाकरे परिवाराचा कसा संबंध आहे. कंपनींच्या माध्यमातून कसे व्यवहार होतात, यावरून किरीट सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबियांवर निशाणा साधला आहे. त्यानंतर त्यांनी प्रवीण कलमे यांच्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला होता.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत काम करणारे प्रविण कलमे यांच्याबद्दल बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, त्यांनी माझ्याबद्दल अनेक तक्रारी केल्या, उच्च न्यायालयात अनेक आरोप केले. मात्र, हे प्रविण कलमे आज कुठे आहेत, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.\nएसआरएच्या सरकारी कार्यालयातून लपून कागद चोरताना त्यांना पकडण्यात आले होते. एसआरएच्या मुख्य अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्याविरोधात अजून का कारवाई होत नाही, ते कुठे गेले आहेत याचा शोध का घेण्यात येत नाही असे सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत. प्रवीण कलमे कुठे आहेत हे जितेंद्र आव्हाड सांगणार आहेत का असे सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत. प्रवीण कलमे कुठे आहेत हे जितेंद्र आव्हाड सांगणार आहेत का कलमे हे देश सोडून पळाले आहेत. पळून जायला कोणी मदत केली आहे का कलमे हे देश सोडून पळाले आहेत. पळून जायला कोणी मदत केली आहे का असे सवालही किरीट सोमय्या यांनी केले आहेत.\n‘हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीला कुठे लपवले हे मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगावे’\nकर्करोगग्रस्त रुग्णांचा कुटुंबीयांसाठी ‘बाबू आर.एन. सिंह अतिथीगृह’\nएसटी कर्मचारी आत्महत्या प्रकरणी सुओ मोटो खटला भरा\nदेशभरातील १० हजार मंदिरांना मोहित कंबोज देणार लाऊडस्पीकर\nकिरीट सोमय्या यांनी यावेळी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरही प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत हे अनेक आरोप करत असतात. त्यांनी पुरावे दिले की उत्तर देऊ, असे किरीट सोमय्या म्हणाले. ‘माझ्याकडचे पुरावे मी पत्रकारांच्या समोर ठेवतो. उगाच हातात फडकावून दाखवत नाही,’ अशी खोचक टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे.\nपूर्वीचा लेख‘हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीला कुठे लपवले हे मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगावे’\nआणि मागील लेखपाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या दोघांना अटक\n… धमाका ‘सरसेनापती हंबीरराव ‘च्या ट्रेलरचा\nमध्य प्रदेशला दिलासा, ठाकरे सरकारला दणका\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\n… धमाका ‘सरसेनापती हंबीरराव ‘च्या ट्रेलरचा\nमध्य प्रदेशला दिलासा, ठाकरे सरकारला दणका\n…म्हणून भारताच्या नकाशात दिसतो श्रीलंका\nआता सिमेंट क्षेत्रात ‘अदानी पॉवर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ruturajpatildyp.com/post/%E0%A4%95-%E0%A4%B2-%E0%A4%B9-%E0%A4%AA-%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%95-%E0%A4%B7-%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6-%E0%A4%B0%E0%A4%B8-%E0%A4%98-%E0%A4%A4-%E0%A4%B2-%E0%A4%87%E0%A4%B8-%E0%A4%AA-%E0%A4%B0-%E0%A4%B2-%E0%A4%97-%E0%A4%B5-%E0%A4%A4-%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%B8-%E0%A4%A4-%E0%A4%B5-%E0%A4%B5-%E0%A4%B5-%E0%A4%A7-%E0%A4%B5-%E0%A4%95-%E0%A4%B8-%E0%A4%95-%E0%A4%AE-%E0%A4%9A-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%98-%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%AF-%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B2", "date_download": "2022-05-18T23:02:07Z", "digest": "sha1:V6BHAFC67KHJH2K42OU4BKUHNI4ZXYZA", "length": 2817, "nlines": 51, "source_domain": "www.ruturajpatildyp.com", "title": "कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील इस्पुर्ली गावातील रस्ते व विविध विकास कामांचे उदघाटन करण्यात आले.", "raw_content": "\nकोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील इस्पुर्ली गावातील रस्ते व विविध विकास कामांचे उदघाटन करण्यात आले.\nकोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील इस्पुर्ली गावातील रस्ते व विविध विकास कामांचे उदघाटन करण्यात आले.\nयावेळी, एकनाथ पाटील, सरपंच राजाराम पाटील, उपसरपंच राजाराम चौगले, सभापती मीनाक्षी पाटील, माजी उपसभापती सागर पाटील. दिगंबर पाटील, शुभांगी पार्लेकर, सुमन गुरव, जयश्री चिंदये, शंकर मगदूम, प्रदीप शेटे, गजानन पाटील, मनीषा कांबळे, सदाशिव कांबळे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.\n- आ. ऋतुराज पाटील\nआज डी.वाय.पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूरचे उदघाटन...\nप्रिय डॉक्टर्स, आज १ जुलै, डॉक्टर्स डे. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा..\nचला उठा ... महाराष्ट्र घडवूया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-AKO-social-bhavan-will-in-akola-5624356-NOR.html", "date_download": "2022-05-19T00:02:18Z", "digest": "sha1:VNYZADLAC4RAA5XPRL2ETT2B7X4LIPH5", "length": 6041, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मंत्र्यांच्या ‘व्हीसी’मध्येही चर्चेला आला सामाजिक भवनाचा मुद्दा | Social Bhavan will in akola - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमंत्र्यांच्या ‘व्हीसी’मध्येही चर्चेला आला सामाजिक भवनाचा मुद्दा\nअकोला - सामाजिक न्याय भवनाच्या मुद्द्यावर शासनही गंभीर असून हा मुद्दा अलीकडेच पार पडलेल्या समाजकल्याण मंत्र्यांच्या व्हीडीओ कॉन्फरन्सिंगमध्येही (व्हीसी) चर्चीला गेला. बायपासवरील ट्रव्हल स्टँडच्या समोर प्रस्तावित पोलिस वसाहतीला लागून नीमवाडी परिसरात हे भवन तयार होणार आहे.\nसदर जागेची मोजणी फी भरली नाही, म्हणून जागा हस्तांतरीत झाली नाही, असे भूमी अभीलेख खात्याचे म्हणणे होते. तर मोजणीसाठी नेमकी किती रक्कम भरायची, हेच कळविले नसल्याने जागा ताब्यात घ्यायची कशी, असा सामािजक न्याय विभागाचा प्रश्न होता. दोन विभागातील या असमन्वयावर बोट ठेवत ‘दिव्य मराठी’ने हा मुद्दा लावून धरला होता. त्यानंतर प्रारंभी जिल्हािधकाऱ्यांनी आणि आता थेट मंत्र्यांनीच विचारणा करुन न्याय भवनाच्या निर्मितीचा आढावा घेतला.\nसामाजिक न्याय भवनाच्या इमारतीसाठी जानेवारी २०१७ मध्येच नीमवाडीतील हजार ९३८ चौरस मीटर शासकीय जागा मंजूर करण्यात आली आहे. मौजे अकोला, नझूल शीट क्रमांक ४३ प्लॉट क्रमांक बाय आणि बाय मधिल या जागेसाठीचा आदेश २१ जानेवारी रोजीच पारीत झाला. या शासकीय जागेची मोजणी करुन ती समाजकल्याणने आपल्या ताब्यात घ्यावी, असे त्या आदेशात म्हटले होते. परंतु दोन खात्यांमध्ये सुरु झालेल्या पत्रद्वंदामुळे हा विषय अडचणीत आला होता.\nतसे झाले नसते तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असलेल्या एप्रिल महिन्यातच सामािजक न्याय भवनाचे भूमीपूजन उरकले असते. त्यामुळेच भूमी अभीलेख खात्याने सूचविलेल्या मोजणी फीनुसार तुम्ही रक्कम केव्हा भरता, असा थेट प्रश्न जिल्हािधकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गेल्या आठवड्यातच समाज कल्याणला विचारला होता.\nसर्व विभाग येणार एकाच छताखाली\n^सामाजिक न्यायभवन झाल्यानंतर समाज कल्याणचे सर्व विभाग एकाच छताखाली येणार आहेत. माझ्या कार्यालयासह जात पडताळणी विभाग, समाजकल्याणला पुरक असलेली विविध आर्थिक विकास महामंडळांची कार्यालयेही याच इमारतीत स्थापन होणार आहेत. यावलीकर,सहायक आयुक्त, समाजकल्याण अकोला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mmkmedia.in/tag/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93/", "date_download": "2022-05-18T22:00:19Z", "digest": "sha1:DCJC7SGBOKH2BXVTVVTIEDGSL2ZTVIGI", "length": 4891, "nlines": 92, "source_domain": "mmkmedia.in", "title": "रेडिओ - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nआज ‘जागतिक रेडिओ दिवस’ एकेकाळी होता जीवनाचा एक महत्वाचा भाग\nतैवानीज भूषण कोरगांवकर [email protected] मुसळधार पाऊस आणि अतोनात श्रम. अशात समोर आलेला गरमागरम टपरीवरचा चहा म्हणजे अमृतच प्रवासाची, फिरायची, चालायची आवड असली तरी ट्रेकिंगच्या...\nअरतें ना परतें.. : आंधळ्यासि जग अवघेचि आंधळे\nप्रवीण दशरथ बांदेकर ‘तुला प्रणयक्रीडेतलं काही कळत नाही. तू अगदीच नवखी आहेस. काहीच अनुभव नाहीये तुला.’ असं एखादा नवरा रागारागाने बायकोला सांगताना तुमच्या कानावर...\nपुण्यातील शिक्षण संस्थेचं जाळं पश्चिम भागातच का\nस.प.महाविद्यालय, लॉ कॉलेज, कृषी महाविद्यालय, ना.दा ठाकरसी महाविद्यालय, कॉमर्स कॉलेज ही बहुतेक महाविद्यालय पुण्याच्या पश्चिम भागात आढळतात. त्याचप्रमाणे भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था, गोखले राज्यशास्त्र-अर्थशास्त्र संशोधन संस्था याच विभागात स्थापन झाल्या होत्या.\nपडसाद : ‘सरोगसी ही इंडस्ट्री होऊ नये’\n२९ जानेवारीच्या अंकात मंजिरी घरत यांनी ‘सरोगसी’ या विषयाला लेखाद्वारे वाचा फोडली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. या संदर्भात माझे विचार मांडावेसे वाटतात. ‘सरोगसी...\n‘शेणाला गेलेल्या पोरी’ हा चंद्रशेखर कांबळे यांच्या कवितासंग्रहात स्त्री- भावजीवनाचे विविध कंगोरे उलगडून दाखविणाऱ्या कविताच प्रामुख्याने आहेत.या कवितांमधील शेणी या पोरींच्या जगण्याचं प्रतीक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%A4", "date_download": "2022-05-18T23:23:11Z", "digest": "sha1:XMOVBRPTFAYHIRCUGMDITMJOCN2REIWZ", "length": 11733, "nlines": 214, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कर - विकिपीडिया", "raw_content": "\n(करसवलत या पानावरून पुनर्निर्देशित)\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nहा लेख सेवा मिळाल्याबद्दल सरकारला भरावयाचा ’कर’ नामक मोबदला याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कर कर म्हणजे हस्त अथवा हात साठी (निःसंदिग्धीकरण).\nकर म्हणजे शासनाला सेवा पुरवल्याबद्दल देण्याचा एक मोबदला होय. कराच्या मोबदल्यात शासनाकडून त्या प्रमाणात सेवा किंवा वस्तू मिळतीलच, अशी आशा किंवा इच्छा न ठेवता शासनाला कायदेशीरदृष्ट्या दिली जाणारी रक्कम म्हणजेच कर होय[१]. कर हे शासनालाचे महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन आहे. कर दोन प्रकारचे असतात - अप्रत्यक्ष कर व प्रत्यक्ष कर. करांचे वेगवेगळे प्रकार आहेत. वैयक्तिक प्राप्तीकर (आयकर), महामंडळकर, भांडवली नफाकर, भांडवलावरील आणि मालमत्तेवरील कर, खर्चावरील कर, वस्तूंवरील कर, उत्पादनावरील कर, आयातीवरील व निर्यातीवरील कर, विक्रीकर असे वेगवेगळे करांचे प्रकार आहेत. करवसुलीसाठी शासनाकडे यंत्रणा असते. करविषयक सल्लागारही असतात. कर भरण्यासाठी विविध योजना असतात. १ जुलै २०१७ पासून 'एक देश एक कर' प्रणाली सुरू करण्यात आली. कोणताही नवीन कर प्रारंभी फक्त काही ठराविक लोकांच्या ठराविक उत्पन्नावर लावला जातो व नंतर हळूहळू त्याची व्याप्ती वाढवून सर्व लोकांचे त्या प्रकारचे सर्व उत्पन्न करपात्र करण्यात येते.\nहे कर हस्तांतरित होत नाही. उदा: incme tax\nह्याचा कारभार श्रीमंतावर असतो\nश्रीमंता कडून आकारतात व गरिबान वर खर्च करतात\nयाची जागा D.T.C. घेणार होते पण 2010ला व्यापगत झाले\nवस्तू व सेवा यांच्या खरेदी व विक्री वर लागणारे कर म्हणजे अप्रतक्ष्य कर\nयांचा प्रभाव गरीब आणि श्रीमंत दोघांवर सारखाच होतो\nअप्रत्यक्ष्य कराची जागा G.S.T.(GOODS AND SERVICES TAX) ने घेतली\nकरिदिन : मकर संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस. या दिवसाला किंक्रांत असेही म्हंणतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n^ \"कर आकारणी , वसुली व संकलन » नगरपालिका\". नगरपालिका (इंग्रजी भाषेत). 2021-02-28. 2021-09-03 रोजी पाहिले.\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०२२ रोजी २२:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://shanmarathi.com/2022/04/01/kanganaaliya/", "date_download": "2022-05-18T22:18:12Z", "digest": "sha1:LMQDMO5X6BEZLHWAJSHWNFWWDPG2LMQK", "length": 7959, "nlines": 53, "source_domain": "shanmarathi.com", "title": "कडू कंगना झाली गोड, अचानक अलियासाठी निघाले प्रशंसाचे बोल म्हणाली तू… – SHAN MARATHI", "raw_content": "\nकडू कंगना झाली गोड, अचानक अलियासाठी निघाले प्रशंसाचे बोल म्हणाली तू…\nएसएस राजामौली यांचा आरआरआर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दररोज यशाचे नवे रेकॉर्ड बनवत आहे. RRR च्या हिंदी व्हर्जनने रिलीजच्या अवघ्या पाच दिवसात 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. त्याचबरोबर या चित्रपटाने जागतिक स्तरावर 500 कोटींची कमाई केली आहे. राजामौली यांच्या सिनेमॅटिक व्हिजनने आणि त्यांनी पडद्यावर ज्याप्रकारे कथा चित्रित केल्या आहेत त्यामुळे इंडस्ट्री पुन्हा एकदा प्रभावित झाली आहे.\nआता कंगनाने सोशल मीडियावर राजामौली यांच्या स्तुतीसाठी एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये तिने दिग्दर्शकाला सिनेमाच्या इतिहासातील महान फिल्ममेकर म्हटले आहे. कंगनाने इंस्टा स्टोरीमध्ये लिहिले – एसएस राजामौली यांनी हे सिद्ध केले की ते भारताचे महान चित्रपट निर्माता आहेत. त्याने एकही अयशस्वी चित्रपट दिलेला नाही.\nपण, त्याच्याबद्दलची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे यश नाही, तर एक कलाकार म्हणून त्याची नम्रता, एक व्यक्ती म्हणून त्याचा साधेपणा आणि त्याचे देश आणि धर्मावरील प्रेम. भाग्यवान आहे की तुझ्यासारखा आदर्श आहे. कंगनाने स्वतःला त्याचा चाहता असल्याचे सांगितले आहे. कंगनाने पुढे लिहिले की, ती कुटुंबासोबत चित्रपट पाहणार आहे.\nराजामौलीचे वडील केव्ही विजयेंद्र यांनी कंगना राणौतच्या मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी आणि थलैवी या चित्रपटांची पटकथा लिहिली होती. त्याच वेळी, आता सीता- अवताराची स्क्रिप्ट लिहित आहे. कंगना चित्रपटसृष्टीतील तिच्या आवडीनिवडी आणि इंडस्ट्रीबद्दल मोकळेपणाने भाष्य करते. आरआरआर हा चित्रपट वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित केला जात आहे. या चित्रपटाची कथा ब्रिटीश राजवटीच्या काळात 1920 मध्ये बेतलेली आहे.\nचित्रपटात राम चरण आणि एनटीआर ज्युनियर स्वातंत्र्यसैनिकांच्या मुख्य भूमिकेत आहेत. अजय देवगण आणि आलिया भट्ट देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत. त्याचबरोबर अनेक परदेशी कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. कंगनाच्या चित्रपटांबद्दल बोलायचे तर, तिचा पुढचा रिलीज ‘धाकड’ हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.\nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nPrevious Article श्रीदेवीची लाडकी आता करणार या तरुण अभिनेत्या सोबत करणार स्क्रिन शेअर, बवाल..\nNext Article हनिमून नंतर पहिल्यांदाच कतरीना विकीने पोस्ट केले अतिशय रोमँ’टिक फोटोस, समुद्रकिनारी….\nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nशिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला ठोकला राम राम\nआता तिसरी पत्नीही राहतीये मुलांसोबत दूर संजय दत्तने स्वतः केला खुलासा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://shanmarathi.com/category/bollywood/page/15/", "date_download": "2022-05-18T22:42:54Z", "digest": "sha1:QVIHS4XBI72M5MPIV433RBWSNPDRAUVI", "length": 9823, "nlines": 79, "source_domain": "shanmarathi.com", "title": "bollywood – Page 15 – SHAN MARATHI", "raw_content": "\nया आजाराने ग्रस्त आहे नेहा कक्कर, रियालिटी शो दरम्यान केला खुलासा…\nबॉलिवूड गायिका नेहा कक्कर ने नुकताच एका रिएलिटी शोच्या वेळी सांगितले की ती एका आजाराने त्रस्त आहे आणि कधीकधी त्या मुळे ती खूप अस्वस्थ होते. नेहा कक्कर म्हणाली की, तिच्याकडे …\nएकाच इमारतीत राहूनही अमिताभ बच्चनच्या लग्नाला लावली नाही हजेरी ,त्या रात्रीचा रेखाने केला मोठा खुलासा\nरेखा एकाच इमारतीत राहूनही अमिताभ बच्चनच्या लग्नात सहभागी झाली नव्हती. जया बच्चन बद्दल तिने एक मोठा खुलासा केला आहे. बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा जरी जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या …\nकरीना च्या नव्या मुलाला भेटण्यासाठी आली बॉलीवूडची भली मोठी गॅं’ग, या अभिनेत्री ने देखील लावली आहे हजेरी…\nकाही दिवसांपूर्वीच करीना कपूरच्या घरी छोटे अतिथी आले आहेत. करीनाचे कुटुंबिय आणि मित्र बेबी बॉय ला भेटण्यास उत्सुक होते. म्हणूनच बहीण करिश्मा कपूर आणि जवळचे मित्र करीना, सैफ, व तैमूर …\nराजेश खन्ना यांची मृत्यूपूर्वीची होती ही अशी इच्छा, डिंपल कपाडिया आणि जावई अक्षय कुमार ने केली होती पूर्ण…\nराजेश खन्ना बॉलीवूडचा पहिला सुपरस्टार होता. त्याचा स्टारडम असा होता की जवळजवळ प्रत्येक कलाकार तो मिळवण्याचा प्रयत्न करीत असे परंतु त्या टप्प्यावर कोणीही पोहोचू शकला नाही. राजेश खन्ना यांनी एकामागून …\n,घट स्फो- ट होण्या पूर्वीच्या रात्री घडले होते असे काही, स्वतः मालायकाने केला खुलासा\n6 दिवसांपूर्वी मालिका अरोरा, 23 ऑक्टोबर रोजी आपला 47 वा वाढदिवस साजरा केला होता,मलायका तिच्या स्टाइलिश शैली आणि अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत राहिली आहे, पण अरबाज खान सोबत चा तिचा …\nमलायका अरोरासोबत या ठिकाणी दिसला अर्जुन कपूर, मीडिया ला पाहून रागावला अर्जुन…..\n२१ फेब्रुवारीला करीना कपूर दुसऱ्यांदा आई बनली. तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. पण, करीना आणि सैफ अली खान यांनी अद्याप त्यांच्या धाकट्या मुलाचे नाव सांगितलेले नाही. करीना सध्या आपल्या …\n14 वेळा गर्भधारणा अयशस्वी ठरल्यानंतर सलमानमुळे आई बनली ही अभिनेत्री\nकॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी, अभिनेत्री आणि मॉडेल काश्मिरी शाह 49 वर्षांची झाली आहे. त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1971 रोजी मुंबई येथे झाला. जरी त्याला चित्रपटांमध्ये जास्त संधी मिळू शकल्या नाहीत …\nएकेकाळी करत होता वॉचमनचे काम त्यानंतर संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं, बॉलीवूड मधील सर्वात मोठा विलेन…\nडॅनी यांचे खरे नाव शेरिंग फिंटसो डेंगजोंग्पा असे आहे. यांचे नाव उच्चारण्यासाठी अतिशय मेहनत घ्यावी लागत असे व ते नाव पटकन उच्चारता येत नसल्यामुळे जया बच्चन यांनी त्यांचे नामकरण डॅनी …\nकरीनाच्या बाळाला पाहायला आली करीनाची सावत्र मुलगी सारा अली खान आपल्या सावत्र भावासाठी आणले हे गिफ्ट…\nमागच्या 21 फेब्रुवारी रोजी करीना कपूर- खान हिने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये एका गोंडस बाळाला जन्म दिला. करीनाचे हे दुसरे बाळंतपण होते व तिला यावेळी देखील मुलगा झाला आहे. 20 तारखेला …\nआलिया भटचा नवीन चित्रपट गंगुबाई काठीयावाडी मधील आलियाचा वे’श्येचा रोल बघून, शाहरुख खानने दिली अशी प्रतिक्रिया…\nबॉलीवुडची चुलबुली गर्ल असलेली आलिया भट्ट चित्रपटातल्या आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत असते. आलिया भट आपल्या ॲक्टींगच्या कौशल्याने अगदी सुंदर प्रकारे प्रत्येक भूमिका वटवते. बर्‍याचशा बायोपिकमधून आलिया भट्टने आपल्या …\nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nशिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला ठोकला राम राम\nआता तिसरी पत्नीही राहतीये मुलांसोबत दूर संजय दत्तने स्वतः केला खुलासा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://storymirror.com/read/marathi/poem/njrbhett/jbgrlelj", "date_download": "2022-05-18T22:56:14Z", "digest": "sha1:AS4UTLH6UVQU33ZVJ7IIVOV3VPA3MIQU", "length": 7425, "nlines": 332, "source_domain": "storymirror.com", "title": "नजरभेट | Marathi Romance Poem | Savita Jadhav", "raw_content": "\nही वाट दूर जा...\nही वाट दूर जा...\nतू मी आणि चहा\nतू मी आणि चहा\nतुला आठवतं का ग \nजुन्या आठवणी जुन्या आठवणी\nमनाचे आणि कळीचे फुलने मनाचे आणि कळीचे फुलने\nचांदण्यासंगे असण्याचे मोल चांदण्यासंगे असण्याचे मोल\nप्रेमातील ओठ प्रेमातील ओठ\nसहवासातील हवाहवासा क्षण सहवासातील हवाहवासा क्षण\nतिच्या अस्तित्वाच्या पाउलखुणा तिच्या अस्तित्वाच्या पाउलखुणा\nसाथीदारांच्या असण्याचे महत्त्व साथीदारांच्या असण्याचे महत्त्व\nप्रिय किमया तू.... प्रिय किमया तू....\nप्रेमाची भावना प्रेमाची भावना\nमी नवीन जगावे,जीवन जाणीवेचे. मी नवीन जगावे,जीवन जाणीवेचे.\n\" एका प्रेयसीचे पत्र \"\nएका प्रेयसीचे प्रेमपत्र एका प्रेयसीचे प्रेमपत्र\nशुक्रतारा आणि प्रेमाचा अढळपणा शुक्रतारा आणि प्रेमाचा अढळपणा\nतुझं माझं एक विश्व हवं\nप्रेमाची एकात्मता, अमर, जगातील अनेक सत्यासारखे प्रेमाची एकात्मता, अमर, जगातील अनेक सत्यासारखे\nप्रेमाच्या प्रवासाचे गुज प्रेमाच्या प्रवासाचे गुज\nथांब ना , माझ्या सवे \nसोबत थांबण्याची आकांक्षा सोबत थांबण्याची आकांक्षा\nमनातील गुजगोष्टी मनातील गुजगोष्टी\nपाऊस, प्रियकर, आठवणी पाऊस, प्रियकर, आठवणी\nश्रावणास भिजण्याची आणि प्रेमाची आस श्रावणास भिजण्याची आणि प्रेमाची आस\nरुपाचे नयन मनोहर वर्णन रुपाचे नयन मनोहर वर्णन\nजेव्हा प्रियसी सोबती असेल तेव्हा प्रियकरास \"वाटतं काही काळ सारं थांबावं\" जेव्हा प्रियसी सोबती असेल तेव्हा प्रियकरास \"वाटतं काही काळ सारं थांबावं\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://storymirror.com/read/marathi/story/vnsh/tdaubuwl", "date_download": "2022-05-18T22:56:54Z", "digest": "sha1:SMDDNOTAQSUR6SX2S3RCFDDWITEMNEYM", "length": 17134, "nlines": 333, "source_domain": "storymirror.com", "title": "वंश | Marathi Inspirational Story | Swarup Sawant", "raw_content": "\nस्त्री पुरूष समानता अभिमान वंश\nमालतीला प्रसूती वेदना सुरु झाल्या. तिच्या पोटात वेगळाच गोळा आला. वास्तविक पाहता मूल जन्माला येते तेव्हा एक वेगळेच कुतूहल असते. आवड असते. पण मालतीच्या बाबतीत तसे नव्हते. एक तर तिची ही तिसरी वेळ होती. दोन्ही सव्वा वर्षे अंतराचे आणि हे तिसरेही तसेच. मालतीचे मन नवीन येणार्‍या बाळाबाबत अजिबात उत्सुक नव्हते. वेगळीच धडधड तिच्या मनात होती. पहिल्या दोन्ही वेळा कन्यका झाल्या. पहिली जन्माला आली तेव्हा माहेरचा उध्दार झाला होता. कारण तिच्या आईला पहिली तिच मालती झाली होती. मालती दिसायला खूप सुंदर हुशार होती. शिक्षणाला खर्च मग लग्नाला खर्च म्हणून तिला घरून जास्त शिकू दिले नव्हते. त्यामुळे नोकरीही नाही. सर्व पतीराजांवर अवलंबून.\nदुसरी जन्माला आली तेव्हा तिचे पतीराज भेटायलाही आले नाहीत. तिच्या माहेरी दोन नंबर तिचा भाऊ होता. मग काय दिसायला सुंदर असली तरी काय उपयोग वंशाचा दिवा देऊ शकत नाही. तिच्या सासूबाई तर मुलाचे दुसरे लग्न करायला चालल्या होत्या. पण नशिब बलवत्तर तिचे अहोच कबूल झाले नाही.\nपण मग त्या उपकाराखातर आता हे तिसर्‍याचे आगमन. सांगा कुठले कुतूहल आणि कुठला आनंद. डॉक्टरांनी आत घेतले. थोड्या वेळात ती प्रसूतही झाली. कोण जन्माला आले हे समजायच्या आतच तिचे शरीर थंड पडू लागले. तिची प्रकृती बिघडत चालली. तिला आय.सी.यू. मध्ये हलवण्यात आले. सह्या करून पतीराज गायब झाले होते. त्यांना बोलावण्यात आले. चोवीस तासांची मुदत देण्यात आली होती. आत्ता पतिराज भानावर आले. मूल नको पण बायको हवी. सासूबाईंनी तोंड घातलेच. अहो पण सुनेला झाले तरी काय मुलगा की मुलगी. डॉक्टर म्हणाले \"तुम्हाला वंशाचा दिवा मिळाला. पण त्यासाठी सुनेचा जीव वेठीला लावलात. याजागी तुमची मुलगी असती तर. . .\nमनासारखे झाल्यावर सासूबाईंनाही सूनेवर प्रेम येऊ लागले. सूनेच्या जवळ जाऊन तिच्या हातात हात घेऊन लवकर बरी हो मुलगा झालाय. त्याला आपण दोघे मिळून मोठे करू. असा शब्द दिला. पुन्हा तीन मुलांची जबाबदारी आलीच.\nमालतीच्या तब्येतीत सासूबाईंच्या आश्वासक शब्दांमुळे प्रगती होऊ लागली. सहाजिकच मुलगा झाल्यामुळे तिचे कोडकौतुक सुरू झाले. तिच्या मुलीही दिसावयास सुंदर होत्या. तिचा पुन्हा जन्म झाला. तिने त्या दिवशी मनाशी खूणगाठ बांधली, मुली कितीही सुंदर असल्या तरीही त्यांना शिकवायचे त्यांच्या पायावर त्यांना उभे करायचे. त्यांना जाणीवपूर्वक मोठे केले. स्वाभिमान शिकविला. वंशाच्या दिव्याचे सगळीकडून अती लाड झ‍ाले अन् तो जेमतेमच शिकला. मालतीने जरी उचल घेतली तरी ती अधून मधून आजारी असायची. मुली खूप शिकल्या. परदेशी गेल्या. जे बाबा मुलगी झाली म्हणून आले नव्हते त्यांना त्यांच्या आईला जगप्रवास घडवला. छोट्या भावाला धंदा टाकून दिला. वंशाच्या दिव्याला पणतीने सहारा दिला.\nआई सतत आजारी असते म्हणून परत मातृदेशी आल्या. घरात सगळ्या कामाला बाई ठेवली. तिला पूर्ण आराम दिला. अखेर शेवटी बाबांनाही मुलीचे महत्त्व समजले. त्यांची चूक त्यांना कळली. परंतु त्यासाठी मालतीला खूप त्रास सहन करावा लागला.\nपण म्हणतात ना अंत भला तो सब भला.\nप्राणवायूचे महत्व समजावणारी प्रतीकात्मक लघुकथा प्राणवायूचे महत्व समजावणारी प्रतीकात्मक लघुकथा\nएक अप्रतिम, भावनिक, प्रेरणादायक कथा एक अप्रतिम, भावनिक, प्रेरणादायक कथा\nडोळ्यात अंजन घालणारी कथा डोळ्यात अंजन घालणारी कथा\nकाही मुली अशा पण असतात\nजीवनाचं विदारक वास्तव मांडणारी कथा जीवनाचं विदारक वास्तव मांडणारी कथा\nस्त्रीच्या अंतरातील शक्ती जागवणारी प्रेरणादायी कथा स्त्रीच्या अंतरातील शक्ती जागवणारी प्रेरणादायी कथा\nलॉकडाऊनच्या काळातलं वास्तव दाखवत काळजाला चरे पाडणारी कथा लॉकडाऊनच्या काळातलं वास्तव दाखवत काळजाला चरे पाडणारी कथा\nस्वानुभवावर आधारीत, जीवनाचा धडा शिकवणारी कथा स्वानुभवावर आधारीत, जीवनाचा धडा शिकवणारी कथा\nअत्यंत प्रेरणादायी लघुकथा अत्यंत प्रेरणादायी लघुकथा\nस्त्री एका सामाजिक कार्याची केलेली सुरुवात स्त्री एका सामाजिक कार्याची केलेली सुरुवात\nपोटच्या नव्हे तर काळजातल्या लेकींसाठी चूल पेटती ठेवण्याची कहाणी पोटच्या नव्हे तर काळजातल्या लेकींसाठी चूल पेटती ठेवण्याची कहाणी\nमंदा मात्र उठली. दार उघडलं. चुल्ह्यावर पानी तापत ठीवलं. हातात नारळाचा घोळ घेतला अन आंगनवटा झाडू लागल... मंदा मात्र उठली. दार उघडलं. चुल्ह्यावर पानी तापत ठीवलं. हातात नारळाचा घोळ घेतला ...\nसर्वांनी दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. देशपांडे सरांनी व्यर्थ न हो बलिदान असा नारा... सर्वांनी दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. देशपांडे सरांनी व्यर्थ ...\nकोरोनाच्या संकटकाळात जगण्याची प्रेरणा देणारी कथा कोरोनाच्या संकटकाळात जगण्याची प्रेरणा देणारी कथा\nएका वृद्धाश्रमातील महिलेची तिच्या दुःखावर मात करून जगण्याची जिद्द सांगणारी कथा. प्रेमाला वय नसतं. एका वृद्धाश्रमातील महिलेची तिच्या दुःखावर मात करून जगण्याची जिद्द सांगणारी कथा. ...\nप्राण्यांशी समरस होणारी आणि त्यांचे दु:ख समजून घेणारी कथा प्राण्यांशी समरस होणारी आणि त्यांचे दु:ख समजून घेणारी कथा\nएका क्षणांचे विविधांगी महत्त्व एका क्षणांचे विविधांगी महत्त्व\nतृतीयपंथी म्हणून जन्माला आलेलं मूल, समाज, मानसिकता नि आईचं प्रेम दाखवणारी कथा तृतीयपंथी म्हणून जन्माला आलेलं मूल, समाज, मानसिकता नि आईचं प्रेम दाखवणारी कथा\nआधारचं सगळं काम आईच बघते. ती आता डायरेक्टर आहे तिथली. सगळ्यांना फार प्रेमाने समजावून घेते. त्यांना स... आधारचं सगळं काम आईच बघते. ती आता डायरेक्टर आहे तिथली. सगळ्यांना फार प्रेमाने समज...\nजीवनातील रंगाच्या विविध छटांतून मनोभावना टिपणारी कथा जीवनातील रंगाच्या विविध छटांतून मनोभावना टिपणारी कथा\nएक दागिना असाही... मातॄत्...\nमुलगी आणि सावत्र आईची भावविभोर कथा मुलगी आणि सावत्र आईची भावविभोर कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2022/03/Consolation-thousands-students-in-state-government-will-take-back-those-crimes.html", "date_download": "2022-05-18T23:16:32Z", "digest": "sha1:KQTTXO2GPJDEWO4SJ7W7KB63HKSW6IWR", "length": 11017, "nlines": 73, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा, राज्य सरकार “ते” गुन्हे मागे घेणार - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome राज्य राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा, राज्य सरकार “ते” गुन्हे मागे घेणार\nराज्यातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा, राज्य सरकार “ते” गुन्हे मागे घेणार\nमार्च २९, २०२२ ,राज्य\nमुंबई : राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. करोना काळातील लॉकडाउन नियमांचे उल्लंघन केल्यामुळे गुन्हे दाखल झालेल्या सर्व विद्यार्थी, नागरिकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. विद्यार्थ्यांना पासपोर्ट, उच्च शिक्षण घेण्यासाठी अडचण येत असल्यामुळे गृह विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.\nमहाविकास आघाडीतील आणखी दोन मंत्री अडचणीत, गुन्हा दाखल \nकरोना काळात राज्यातील अनेक विद्यार्थ्यांवर कलम 188 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, त्यांना परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे करोना काळातील 188 अंतर्गत दाखल गुन्हे मागे घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एबीपी माझा या वाहिनीवर बोलताना दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच हा विषय मांडला जाईल. याबाबतची प्रक्रिया सुरू असून लवकरच मंत्रिमंडळाचे याबाबतचे आदेश आम्ही घेणार आहोत. असे वळसे-पाटील म्हणाले.\n“वारे रे पाकिटमार मोदी सरकार”, यांची सरकारवर टीका\nदरम्यान, 'राजकीय किंवा बैलगाडा शर्यतीसंबंधी गुन्हे असतील तर ते मागे घेण्यासंबंधी निर्णय झाला आहे. प्रक्रियेप्रमाणे सर्व जिल्हा प्रमुखांकडून शासनाकडे निर्णय येईल. त्यानंतर सरकार निर्णय घेईल. नंतर कोर्टात जाऊन गुन्हे मागे घेतले जातील,' असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे.\nदरवर्षी तीन घरगुती एलपीजी सिलिंडर मोफत देण्याची “यांनी\" केली घोषणा\nat मार्च २९, २०२२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nSatara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखत...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज\nSMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Mir...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal ...\nजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी\nजुन्नर : जुन्नर - मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.newsdanka.com/international/organ-donation-by-a-five-year-old-girl/52913/", "date_download": "2022-05-18T22:51:55Z", "digest": "sha1:ZZJ3IFEI7D7XNAS3TYUQVDGDYLXOCZDA", "length": 9851, "nlines": 134, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Organ Donation By A Five Year Old Girl", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरदेश दुनियापाच वर्षांच्या मुलीने केले अवयव दान\nपाच वर्षांच्या मुलीने केले अवयव दान\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nदिल्ल्लीतील AIIMS रुग्णालयातून एक घटना समोर आली आहे. या रुग्णालयात अनेकजण अवयव दान करतात. मात्र एका अवघ्या पाच वर्षाच्या मुलीने अवयवदान करून दोन लोकांना नवीन जीवनदान दिले आहे. डोक्याला गोळी लागल्याने तिने जगाचा निरोप घेतला पण जाता जाता स्वतःचे अवयव दान करून इतिहास घडवला.\nरॉली असं या चिमुरडीचे नाव असून तिचे वय ५ वर्षे १० महिने होते. १७ एप्रिल रोजी, रॉली नोएडा सेक्टर १२१ मधील त्याच्या घराबाहेर खेळत होती आणि तिचे आई वडील घरात होते. मात्र अचानक मोठा आवाज आला आणि रॉलीचा रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर लगेच तिचे वडील धावत बाहेर गेले असता रॉली रक्ताच्या थारोळ्यात पडला होती. त्यांनतर तिला तात्काळ नोएडातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनतर तिला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले. एम्समध्ये रॉलीच्या डोक्याचे सिटीस्कॅन करण्यात आले असता तिच्या डोक्याला गोळी लागल्याने डोक्याची दोन हाडे मोडली होती.\nएम्स रुग्णालयात दोन दिवस रॉलीवर उपचार सुरु होते. मात्र, शुक्रवारी रॉलीला ब्रेनडेड म्हणून घोषित करण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी रॉलीच्या पालकांना अवयवदानची माहिती दिली. सुरवातीला त्यांना हे पटले नाही मात्र नंतर ते तयार झाल्याचे एम्स रुग्णलयाच्या डॉक्टरांनी सांगितले.\nस्विगीची आता हवाई डिलिव्हरी\nपरीक्षेत पास होण्यासाठी मुलींनी कॉपीचा हा मार्ग निवडला\nटाटा मोटर्स लवकरच बनवणार इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी\nजॅकलिन फर्नांडिसच्या संपत्तीवर ईडीची टाच\nकुटुंबाच्या संमतीनंतर अपोलोमध्ये दाखल असलेल्या मुलाच्या शरीरात रॉलीचे यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. तसेच रॉलीच्या दोन्ही मूत्रपिंड एम्सच्या एकाच रुग्णावर प्रत्यारोपण करण्यात आले.\nपूर्वीचा लेखहनुमान चालिसा पठण करणे राजद्रोह कसा\nआणि मागील लेखबाळासाहेबांचे चिरंजीव मुख्यमंत्री असताना औरंगाबादचे संभाजीनगर का होत नाही\nनवाब मलिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल\nमोदी सरकारचा मोठा निर्णय; गव्हाच्या निर्यातीवरील बंदीमध्ये शिथिलता\nठाकरेंच्या संघावरील टीकेने शिवसेना नेत्याचा ‘ना’राजीनामा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nनवाब मलिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल\nमोदी सरकारचा मोठा निर्णय; गव्हाच्या निर्यातीवरील बंदीमध्ये शिथिलता\nठाकरेंच्या संघावरील टीकेने शिवसेना नेत्याचा ‘ना’राजीनामा\nज्ञानवापी प्रकरणात माहिती लीक केली; आयुक्त मिश्रांची हकालपट्टी\nमंदिर पाडून ज्ञानवापी मशीद उभारल्याचा सलमान खुर्शीद यांचा दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-these-7-measure-do-on-janmashtami-youll-be-good-to-luck-3629387-PHO.html", "date_download": "2022-05-19T00:23:38Z", "digest": "sha1:3EJPN5UFGEL7RNHV7EFCCZZWM4AHBROZ", "length": 2331, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "PHOTOS : जन्माष्टमीच्या दिवशी करा हा उपाय | these-7-measure-do-on-janmashtami-youll-be-good-to-luck - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPHOTOS : जन्माष्टमीच्या दिवशी करा हा उपाय\nभाद्रपद महिन्यात कृष्णपक्षाच्या अष्टमीला जनमाष्टमी हा सण साजरा केला जातो. हा दिवस कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव म्हणून देखील साजरा करण्यात येतो. येत्या 10 ऑगस्ट, शुक्रवारी जनमाष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी भगवान कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय केले गेले तर, मनातील सर्व इच्छा पुर्ण होण्यास मदत होते. तुम्हाला देखील धनवान व्हायचे असेल तर, या दिवशी करा हे उपाय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/health/5-natural-ways-to-control-your-hormones-to-always-be-healthy-and-happy-tips-to-stabilize-your-hormones", "date_download": "2022-05-18T23:37:47Z", "digest": "sha1:E6DRNCQ4XEOKUWDCQEUJUZ34XDYULEVR", "length": 13257, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "नैसर्गिकरित्या ठेवा हार्मोन्सवर नियंत्रण; जाणून घ्या पाच टिप्स | Sakal", "raw_content": "\nनैसर्गिकरित्या ठेवा हार्मोन्सवर नियंत्रण; जाणून घ्या पाच टिप्स\nअसे अनेक वेळा आहेत जेव्हा आपण आपल्या आयुष्यात कमी उत्सुक का आहोत हे समजणे आपल्यास अशक्य होते. जेव्हा आपण एक प्रकारची शारीरिक समस्या शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आम्ही सहसा विसरतो की हार्मोनल बॅलन्स हे एक कारण असू शकते. आपल्या शरीरातील हार्मोन्स हे रासायनिक पदार्थ आहेत जे आपल्याला कसे वाटते आणि प्रतिक्रिया देतात त्यावरील मुख्य भागावर परिणाम करतात. संप्रेरक शरीरात संदेशवाहक, नियंत्रक आणि संयोजक म्हणून कार्य करतात. बर्‍याच प्रकारचे हार्मोन विविध कामांसाठी जबाबदार असतात. त्यापैकी काही टेस्टोस्टेरॉन, एस्ट्रोजेन, एड्रॅलिन, इन्सुलिन आणि कोर्टिसोल आहेत, ते उपासमार, झोपेची भावना नियंत्रित करतात.\nजर आपल्या शरीरात कोणत्याही प्रकारे हार्मोन्सचे असंतुलन असेल तर या सर्व गोष्टींचा त्रास होऊ शकतो. हार्मोनल असंतुलनाची काही सामान्य चिन्हे आणि संकेत म्हणजे वजन नसलेले वजन वाढणे किंवा वजन कमी होणे, भूक बदलणे, केस गळणे, पाचन समस्या, हार्मोनल मुरुम, निद्रानाश सामान्य, थकवा, नैराश्य इ. येथे काही टिपा आहेत ज्याद्वारे आपण आपल्या हार्मोन्सवर नियंत्रण ठेवू शकता.\nआपले हार्मोन्स स्थिर करण्यासाठी प्रभावी टिप्स\nशरीरात सर्व पोषक द्रव्ये महत्त्वपूर्ण असतात आणि म्हणूनच आरोग्य आणि तंदुरुस्ती तज्ञांनी शिल्लक आहार घेण्याची शिफारस केली आहे. तथापि, जेव्हा प्रोटीनचा प्रश्न येतो तेव्हा तो शरीराच्या पॉवरहाउससारख्या पेशींमध्ये बहुतेक कामांसाठी जबाबदार असतो. म्हणूनच शरीराच्या ऊती आणि अवयवांची रचना, कार्य आणि नियमन आवश्यक आहे. जेव्हा आपण शारीरिक आणि भावनिक निचरा झाल्यास प्रथिने समृद्ध असलेले हार्मोन्स खाल्ल्याने तुमचे हार्मोन्स हिरव्यासारखे संतुलन राखू शकतात.\nजास्त ताणामुळे सर्वांना जास्त प्रमाणात खाणे, लठ्ठपणा आणि कधीकधी ओटीपोटात चरबी येते. हे नियंत्रित करण्यासाठी, आपण आपल्या तणावाच्या पातळीवर नियंत्रण ठेवणे शिकणे महत्वाचे आहे. ध्यान, योगामुळे ताणतणाव दूर होण्यास मदत होते.\nसक्रिय राहण्यावर भर द्या\nहोय, जेव्हा आपला मनःस्थिती कमी असेल तेव्हा आपण कदाचित ही उर्जा फारच सक्रिय मिळवू शकाल आणि सक्रिय राहू शकता, परंतु असे काही वेळा आहेत जेव्हा आपल्याला आपल्या उन्नतीसाठी स्वतःला ढकलण्याची आवश्यकता असते. दृढतेसह सामर्थ्य प्रशिक्षण आणि कार्डिओ व्यायाम एकत्र करण्याचा प्रयत्न करा. हे शरीरात डोपामाइन वाढवून आपल्याबद्दल चांगले वाटेल. एकदा आपण आपल्यापेक्षा सक्रिय झाल्यास तणाव कमी होण्याची शक्यता आहे आणि नैराश्याची भावना देखील दूर होईल.\nGoogle ने कोरोना वाॅरियर्सला खास अंदाजात म्हटले Thank You\nचांगली झोप आपल्या रोगप्रतिकारक शक्तीस वाढवू शकते आणि वाढ संप्रेरक सोडू शकते. हे पुढे मेदयुक्त दुरुस्ती आणि तणाव हार्मोन, कॉर्टिसॉल नियंत्रित करण्यास मदत करते. बर्‍याच लोकांना झोपेची अडचण येऊ शकते, असे लोक योगाभ्यास करू शकतात, दिवसा नॅप्स टाळू शकतात. तसेच, आपल्या कॅफिनचा वापर कमी करा.\nअ‍ॅडाप्टोजेन औषधी वनस्पती एक अत्यंत आश्चर्यकारक आणि अद्वितीय उपचार करणारी औषधी वनस्पती आहे ज्यामुळे शरीराला हार्मोन्स संतुलित करण्याची आणि तणावामुळे होणा-या अनेक प्रकारच्या रोगांपासून संरक्षण मिळते. जर आपल्याला अ‍ॅडॉप्टोजेन सहज सापडले नाही तर आपण अश्वगंधा, औषधी मशरूम, रोडिओला आणि पवित्र तुळस अशा काही लोकप्रिय भारतीय औषधी वनस्पती देखील वापरु शकता. या सर्वांचा समान प्रभाव पडण्याची शक्यता आहे आणि थायरॉईडची कार्यक्षमता सुधारू शकते, आपले कोलेस्ट्रॉल कमी करू शकते, चिंता आणि नैराश्य कमी करू शकता.\nडिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/mumbai/navneet-rana-says-first-give-me-report-of-uddhav-thackeray-then-i-give-my-report/433952/", "date_download": "2022-05-18T22:11:05Z", "digest": "sha1:JVEOQXJBE5VUA3GMIRPEIUFY7GVM7VEV", "length": 11682, "nlines": 145, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Navneet Rana says first give me report of uddhav thackeray then I give my report", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर मुंबई तुम्ही आधी उद्धव ठाकरेंचे रिपोर्ट द्या, मग मी माझे रिपोर्ट देते; नवनीत...\nतुम्ही आधी उद्धव ठाकरेंचे रिपोर्ट द्या, मग मी माझे रिपोर्ट देते; नवनीत राणा यांचे शिवसेनेला प्रत्युतर\nआदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनीही रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. एमआरआय रुमधील उपस्थितांना बोलवण्याची मागणी करत त्यांनी एमआरआय खरोखर केला का असा सवाल उपस्थित केला.\nखासदार नवनीत राणा यांनी लिलावात रुग्णालयातील एमआयआर कक्षात काढलेले फोटो समोर आल्याने शिवसेनेने यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मनिषा कायंदे आणि शिवसेना नेत्यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. नवनीत राणांचा एमआरआय काढताना फोटो कुणी काढले एमआरआय रुमपर्यंत कॅमेरा पोहोचलास कसा एमआरआय रुमपर्यंत कॅमेरा पोहोचलास कसा नवनीत राणांना स्पॉंडिलायटीस असताना उशी का दिली नवनीत राणांना स्पॉंडिलायटीस असताना उशी का दिली रुग्णाबरोबर एकालाच राहण्याची परवानगी असताना चार जण कसे होते रुग्णाबरोबर एकालाच राहण्याची परवानगी असताना चार जण कसे होते अशी प्रश्नांची सरबत्ती किशोरी पेडणेकर आणि मनिषा कायंदे यांनी अधिकाऱ्यांवर केली. तसेच त्यांचा तपासण्यांचा रिपोर्ट मिळेपर्यंत आम्ही जाणार नाहीत, असेही सांगितले.\nयावर आता नवी दिल्लीत पोचलेल्या नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी लीलावतीमध्ये एमआरआय केला आहे. पण दोन वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार्यालयात गेले नाहीत म्हणून आम्ही कधी त्यांचा रिपोर्ट मागितला का आधी त्यांनी त्यांचे रिपोर्ट द्यावे मग मला रिपोर्ट मागावा. मी सर्व रिपोर्ट पुराव्यासह देईन. कोणाच्या खासगी रिपोर्ट मागणे सरकारचे काम नाही, अशा शब्दात नवनीत राणा यांनी समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री सत्तेचा गैरवापर करत आहेत. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या घरावर कारवाई करण्यात येते. मुख्यमंत्री उद्या लीलावतीमधील बाकीच्या रुग्णांच्या घराचीही मोजमापणी करु शकतात. त्यांचे सूडबुद्धीचे राजकारण रुग्णालयापर्यंत पोहोचले आहे, अशीही टिका राणा यांनी केली.\nआदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनीही रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. एमआरआय रुमधील उपस्थितांना बोलवण्याची मागणी करत त्यांनी एमआरआय खरोखर केला का असा सवाल उपस्थित केला. त्यावर रुग्णालयाचे सीईओ आणि डॉक्टरांनी हो अस उत्तर दिलं. त्यावेळी राहुल कानाल यांनी या सगळ्याचा पुरावा देण्याची मागणी करत एमआयआर झालंच नाही हे सिद्ध केलं तर असा सवाल उपस्थित केला. त्यावर रुग्णालयाचे सीईओ आणि डॉक्टरांनी हो अस उत्तर दिलं. त्यावेळी राहुल कानाल यांनी या सगळ्याचा पुरावा देण्याची मागणी करत एमआयआर झालंच नाही हे सिद्ध केलं तर असा सवाल उपस्थित केला.\nयादरम्यान, लिलावतीचे सीईओंनी “आम्ही सेक्युरीटी ऑफिसरवर कारवाई करू. पेशंट आत गेला. त्यांच्यासोबत स्टाफ जातो. त्यांना किती वेळ लागेल माहीत असतं. त्यावेळी दुर्देवाने दरवाजा उघडा होता. नेहमी दरवाजा बंद असतो”, असं सीईओने सांगितलं. त्यावर किशोरी पेडणेकर आणि मनिषा कायंदे यांनी आक्षेप घेतला. एमआयआर करताना कधीच दरवाजा उघडा ठेवला जात नाही. मग दरवाजा उघडा होता असं कसं म्हणता असा सवाल त्यांनी केला.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n‘रान बाजार’वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज\nवैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत प्राजक्ता माळी\n‘रान बाजार’ वेब सीरिजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसेंची प्रतिक्रिया\nभारतातल्या ‘या’ ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य\nजान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट\nशहरातल्या श्वानांचा ‘गेट टू गेदर’, पोलिस श्वानांच्या कसरती; बघा फोटो\nमहेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन\nखंडणीप्रकरणी भाजप कार्यकर्ता सुधीर बर्गेला अटक\nसंघाचे स्वयंसेवक ते राज्यपाल \nअण्णाभाऊ साठे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक\nबेस्ट कर्मचार्‍यांसाठी खुशखबर 9100 रुपये मिळणार बोनस\n महाराष्ट्रातील माजरा येथील 31.036 दशलक्ष टन कोळशाचे साठे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.osmanabadtoday.com/2021/03/osmanabad-police-crime-news.html", "date_download": "2022-05-18T23:54:34Z", "digest": "sha1:FDYWPBYC6PEKJC73CV4GAIMUCRARCXA2", "length": 14807, "nlines": 93, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार आणि अवैध मद्य विरोधी कारवाया | Osmanabad Today", "raw_content": "\nउस्मानाबाद जिल्ह्यात जुगार आणि अवैध मद्य विरोधी कारवाया\nजुगार विरोधी कारवाया नळदुर्ग: सुर्यकांत आण्णाराव नळगे, रा. जळकोट, ता. तुळजापूर हे 18 मार्च रोजी जळकोट येथील बसस्थानकाजवळ कल्याण मटका जुगार ...\nनळदुर्ग: सुर्यकांत आण्णाराव नळगे, रा. जळकोट, ता. तुळजापूर हे 18 मार्च रोजी जळकोट येथील बसस्थानकाजवळ कल्याण मटका जुगार चालवण्याच्या उद्देशाने साहित्य व 760 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळले.\nकळंब: सरफराज बाबर सय्यद, रा. कळंब हे 18 मार्च रोजी मदिना चौक, कळंब येथे कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 720 ₹ रक्कम बाळगले असतांना कळंब पो.ठा. च्या पथकास आढळले.\nउस्मानाबाद (ग्रा.): कृष्णा राजेंद्र सुरवसे, रा. आळणी, ता. उस्मानाबाद हे 18 मार्च रोजी गावातील चौकात ढोकी रस्त्यालगत मिलन नाईट मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 360 ₹ रक्कम बाळगले असतांना उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकास आढळले.\nयावरुन पोलीसांनी जुगार साहित्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.\nअवैध मद्य विरोधी कारवाया\nउस्मानाबाद पोलीसांनी काल गुरुवार दि. 18.03.2021 रोजी जिल्हाभरात अवैध मद्य विरोधी 3 कारवाया करुन गुन्ह्यातील अवैध मद्य जप्त करुन 3 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायदा कलम- 65 (ई) अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 3 गुन्हे नोंदवले आहेत.\n1) हावरगाव, ता. कळंब येथील कल्याण रामा पवार हे हावरगा शिवारातील कारखान्याजवळ 10 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 500 ₹) विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना कळंब पो.ठा. च्या पथकास आढळले.\n2) गंजोटी, ता. उमरगा येथील रुकमया हणमया तेलंग हे गुंजोटी शिवारातील कॅनलच्या बाजूस 10 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 900 ₹) विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले.\n3) खानापूर, ता. परंडा येथील शंकर साहेबराव गटकुळ हे सोनारी- आनाळा रस्त्यालगच्या बाजीराव हॉटेलजवळ एका पत्रा शेडमध्ये देशी- विदेशी व बियरच्या एकुण 180 बाटल्या (किं.अं. 17,282 ₹) अवैधपेण विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nझेडपीच्या सर्वसाधारण सभेत खुन्नस ... अर्चनाताई विरुद्ध यांच्यात सामना ...\nउस्मानाबाद - आज ( गुरुवार ) रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू आहे. यावेळी सक्षणा सलगर यांनी माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटी...\nवंचित राज्यांमध्ये स्वबळावर निवडणुका लढविणार - रेखाताई ठाकूर\nदुर्बल व दुर्लक्षित घटकांना निवडणुकीमध्ये संधी देऊन विकासाचे राजकारण करणार उस्मानाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय ...\nदाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलोमिटर चालत प्रवास...\nगावापर्यंत बस सोडण्याची बाळासाहेब सुभेदार यांची मागणी उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलो...\nआंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीचा भावाकडून छळ\nउस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकाकडे मांडली कैफियत उस्मानाबाद - आंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे उस्मानाबाद पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल असलेल...\nउस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी\nउस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यामधील ग्रामीण भागात शासनमान्य मद्य विक्री परवाने घेऊन नियमाप्रमाणे मद्य विक्री केली जाते. मात्र तालुक्यातील ...\nउस्मानाबाद : दुकानफोडीतील 4 आरोपी मालासह अटकेत\nउस्मानाबाद - माणिक चौक, उस्मानाबाद येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञातान...\nमूल्यवर्धित कर न भरल्याने विरुद्ध सुनिल फार्म इंजिनिअरिंग गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - व्यापारी श्रीमती जाई दिपक पाटील उर्फ जाई अमर पाटील सोनवणे, मे. सुनिल फार्म इंजिनिअरिंग कंपनी.या व्यवसायाच्या मालक आहेत. व्यवसा...\nभूम तालुक्यात अवैध मद्य विरोधी छापा\nउस्मानाबाद - भूम तालुक्यात हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डोंगराचे बाजूच्या शेतात एक व्यक्ती अवैध मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याची गोपनी...\nउस्मानाबाद नगरपरिषदेचा निधी कोरोनासाठी वर्ग करण्याची मागणी\nउस्मानाबाद - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा २०१९-२० ते २०२०-२१ या वर्षाचा सर्व उस्मानाबाद ...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,55,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,92,स्पेशल न्यूज,16,\nOsmanabad Today : उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार आणि अवैध मद्य विरोधी कारवाया\nउस्मानाबाद जिल्ह्यात जुगार आणि अवैध मद्य विरोधी कारवाया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/lifestyle-photos/drinking-herbal-tea-is-beneficial-for-your-healthy-life-482644.html", "date_download": "2022-05-19T00:08:17Z", "digest": "sha1:I6QOMSK7BR6RPX4V25626LQNFLAS2V7P", "length": 8923, "nlines": 117, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Photo gallery » Lifestyle photos » Drinking herbal tea is beneficial for your healthy life", "raw_content": "Tea Benefit : आजारांपासून दूर राहण्यासाठी दुधाच्या चहाऐवजी ‘या’ हर्बल टी प्या\nआपल्यातील बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरूवात एक कप चहाने करतात. चहा प्यायल्याशिवाय काम न करण्याची अनेकांना सवय असते. आजकाल लोक नियमित दुधाच्या चहाऐवजी हर्बल चहा पिण्यास प्राधान्य देत आहेत. यामुळे वजनही वाढत नाही आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: अनिश बेंद्रे\nमळमळ आणि पोटदुखीपासून सुटका करण्यासाठी करा या चहाचे सेवन\nआपण आपल्या नियमित चहाऐवजी ग्रीन टी पिऊ शकता. यात कॅटेचिन नावाचे अँटी-ऑक्सिडंट असतात ज्यामुळे शरीरात जळजळ, कर्करोग, टाइप -2 मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्यांचा धोका कमी होतो. हे स्ट्रोकचा धोका कमी करण्यास मदत करते.\nकॅमोमाइल चहामध्ये अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. आपल्याला शांत ठेवण्यासह, ते रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतात. हे नसा शांत करून पाचक प्रणाली वाढविण्यात मदत करते. त्यामध्ये उपस्थित अँटी-ऑक्सिडेंट्स कर्करोगाशी लढण्यासाठी ओळखले जातात.\nआद्रकचा चहा पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आल्याच्या चहामध्ये जिंझोल असते जे कर्करोग, रक्तदाब आणि मधुमेह सारख्या आजारांपासून बचाव करतो. हा चहा पिल्यामुळे सर्दी-ताप, खोकला कमी होतो. तसेच यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.\nपुदीना चहा आपल्या पाचक प्रणालीसाठी फायदेशीर आहे. यात मेन्थॉल आहे जे आतड्यांना आराम देते तसेच पोटदुखी आणि सूज दूर करते. हे अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध आहे जे कर्करोगाशी लढायला मदत करते.\nHair Care Tips | उन्हाळ्यात केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ खास तेल अत्यंत फायदेशीर\nनाश्त्यात क्रिस्पी बटाटा चाटचा आस्वाद नक्की घ्या, जाणून घ्या खास रेसिपी\nTravelling Tips | उटीला फिरायला जात आहात मग या खास ठिकाणांना नक्कीच भेट द्या\nSkin | चेहऱ्यावरील बारीक छिद्रांची समस्या दूर करण्यासाठी हे फेसपॅक अत्यंत फायदेशीर, वाचा\nनर्गिस फाखरीचा ब्रालेस ग्लॅमरम लूक\n‘धर्मवीर’ चित्रपटाचे प्रमोशन धर्मपत्नी सोबत\nप्राजक्ता माळीची दिलखेच स्माईल\nअंकिता लोखंडेचा आपल्या नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाज\nSharad Pawar Photo : शरद पवार रमले बाळासाहेबांच्या आठवणीत, पाहा बाळासाहेब ठाकरेंचे दुर्मिळ फोटो\nIPL 2022: Mumbai Indians ने आपल्या सर्वात मोठ्या मॅचविनरला ओळखण्यात चूक कशी केली\nVastu Tips For Money Plant: घरात मनी प्लांट लावताना ‘या’ चूका कधीच करू नका, नाहीतर नुकसान होईल\nTyre Rating : सरकार टायर उद्योगासाठी स्टार रेटिंग नियम आणणार, वाहनांचे मायलेज 10 टक्क्यांनी वाढेल\nटीम इंडियामध्ये पुनरागमन करणार का पुजारा इंग्लिश काउंटीमध्ये कमाल करतेय चेतेश्वरची फलंदाजी\nLSG vs KKR IPL 2022: लुईसच्या वनहँडेड कॅचमुळे लखनौची टीम प्लेऑफमध्ये, ‘त्या’ अविश्वसनीय झेलचा VIDEO पहा\nSharad Pawar Photo : शरद पवार रमले बाळासाहेबांच्या आठवणीत, पाहा बाळासाहेब ठाकरेंचे दुर्मिळ फोटो\nजालन्यात थरार नाट्य; चार कोटींची मागणी करत दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण, अवघ्या पाच तासात पोलिसांनी लावला छडा\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://brahmevakya.blogspot.com/2020/06/blog-post_26.html", "date_download": "2022-05-18T21:57:40Z", "digest": "sha1:3SFYLYU7P4MPPHVMEYJ6VNGZNQTOUQIQ", "length": 56614, "nlines": 163, "source_domain": "brahmevakya.blogspot.com", "title": "ब्रह्मेवाक्य: दृष्टी-श्रुती दिवाळी १९ - लेख - भाग २", "raw_content": "\nदृष्टी-श्रुती दिवाळी १९ - लेख - भाग २\nनव्वदचं दशक - 'अस्वस्थ' ते 'आश्वस्त'...\nसन १९९१ उजाडलं आणि आखाती युद्ध सुरू झालं. टीव्हीवर पहिल्यांदाच लाइव्ह युद्ध दिसू लागलं. अमेरिकेची ‘क्रूझ’, ‘स्कड’ ही क्षेपणास्त्रं इराकवर भूमीवर कोसळून, तो देश बेचिराख करत होती. शाळेत शिकवता शिकवता काही जाणते शिक्षक या युद्धाबद्दलही चर्चा करीत होते, अभ्यासासोबत हे युद्धही टीव्हीवर पाहा, असं सांगत होते. या धामधुमीतच दहावीची परीक्षा आली. गावातल्या भारी शाळेत परीक्षेचा नंबर आला होता. तेवढा काळ का होईना, अस्मादिकांना त्या भारी शाळेत बसायला मिळालं. तिथल्या सुंदर मुलींकडं बघता आलं, हाच काय तो भाग्ययोग दहावीची परीक्षा संपली आणि मानेवरचं ‘जू’ उतरल्यासारखं झालं. भूगोलाचा पेपर संपल्यावर मला तातडीनं कोणता तरी सिनेमा पाहायचाच होता. तेव्हा एकही धड सिनेमा गावात लागलेला नव्हता. पण संजय दत्तचा 'फतेह' नावाचा टुकार सिनेमा पाहून आम्ही परीक्षा संपल्याचं सेलिब्रेशन केलं. सुट्टी मजेत गेली. निकाल लागला. बरे मार्क होते. ८५ टक्क्यांहून अधिक मार्क पडलेल्यांनी इंजीनिअरिंगला जायचं हा अलिखित दंडक होता. मी पण सोलापूर, औरंगाबाद आणि पुण्याच्या गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकमध्ये अर्ज टाकून ठेवले होते. पण माझा चॉइस पक्का होता - पुणे दहावीची परीक्षा संपली आणि मानेवरचं ‘जू’ उतरल्यासारखं झालं. भूगोलाचा पेपर संपल्यावर मला तातडीनं कोणता तरी सिनेमा पाहायचाच होता. तेव्हा एकही धड सिनेमा गावात लागलेला नव्हता. पण संजय दत्तचा 'फतेह' नावाचा टुकार सिनेमा पाहून आम्ही परीक्षा संपल्याचं सेलिब्रेशन केलं. सुट्टी मजेत गेली. निकाल लागला. बरे मार्क होते. ८५ टक्क्यांहून अधिक मार्क पडलेल्यांनी इंजीनिअरिंगला जायचं हा अलिखित दंडक होता. मी पण सोलापूर, औरंगाबाद आणि पुण्याच्या गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकमध्ये अर्ज टाकून ठेवले होते. पण माझा चॉइस पक्का होता - पुणे पुण्याशिवाय दुसरं शहर मी निवडणं शक्यच नव्हतं.\nमाझ्या आयुष्यातलं दुसरं आणि फार महत्त्वाचं स्थलांतर घडून आलं ते जुलै १९९१ मध्ये. मी पुण्याच्या 'जीपीपी'मध्ये होस्टेलवर राहायला आलो. विशेष म्हणजे तेव्हा सत्तेवर आलेल्या पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी काम केलेल्या डॉ. मनमोहनसिंग नावाच्या नव्या अर्थमंत्र्यांनी देशाचं नशीब बदलवणारा अर्थसंकल्प याच जुलैमध्ये सादर केला होता. अर्थात तेव्हा आम्हाला त्याचं महत्त्व समजणं शक्यच नव्हतं. आम्ही आमच्या रूमवर नवी गादी, नवी बादली, नवे कपडे आणण्यात मग्न झालो होतो. थोड्याच काळात भारतात 'झी' ही पहिली खासगी दूरचित्रवाहिनी सुरू झाली. मी कॉलेज लाइफ एंजॉय करण्याच्या मूडमध्ये नव्हतो. इंजिनीअरिंग काहीही समजत नव्हतं. दहावीपर्यंतची हुशारी कुठे गेली होती, देव जाणे शहरातल्या मुला-मुलींचा स्मार्टनेस पाहून मी दचकलो होतो, विझलो होतो; आत आत संपत चाललो होतो. नगर आणि पुण्यात जमीन-अस्मानाचा फरक होता. आमची शाळा गरिबांची होती. इथं कॉलेजच्या इमारतीपासून ते शिक्षक-शिक्षिकांपर्यंत सगळंच लई भारी शहरातल्या मुला-मुलींचा स्मार्टनेस पाहून मी दचकलो होतो, विझलो होतो; आत आत संपत चाललो होतो. नगर आणि पुण्यात जमीन-अस्मानाचा फरक होता. आमची शाळा गरिबांची होती. इथं कॉलेजच्या इमारतीपासून ते शिक्षक-शिक्षिकांपर्यंत सगळंच लई भारी पहिलं वर्ष कॉमनच असतं. पण मला वर्कशॉपमध्ये जाऊन जॉब करायला आवडायचं. मुलींना आयते जॉब करून देणारी पोरं इथंच पाहिली. मात्र, इंजीनिअरिंगच्या संपूर्ण तीन वर्षांत एकदाही, एकाही मुलीला 'चहा घ्यायला येतेस का पहिलं वर्ष कॉमनच असतं. पण मला वर्कशॉपमध्ये जाऊन जॉब करायला आवडायचं. मुलींना आयते जॉब करून देणारी पोरं इथंच पाहिली. मात्र, इंजीनिअरिंगच्या संपूर्ण तीन वर्षांत एकदाही, एकाही मुलीला 'चहा घ्यायला येतेस का' असं विचारायचाही धीर झाला नाही. तेव्हा एक रुपयाला वडा-पाव आणि एक रुपयाला फुल चहा मिळायचा. घरून पाचशे रुपये मिळायचे. मेसचे २७० रुपये भरून उरलेल्या २३० रुपयांत महिना आरामात निघायचा. मिनी ड्राफ्टर, सायंटिफिक कॅल्क्युलेटर वगैरे खरेदी असली, की जास्त पैसे लागायचे, पण ती सगळी खरेदी आधीच झाली होती. तोवर कॉलेजमध्ये होस्टेलची मुलं आणि 'सिटी'तली मुलं असे गट पडलेच होते. स्लीव्हलेस ब्लाउज घालून वर्गावर येणाऱ्या हाय-फाय मॅडम बघून शिकण्यातलं उरलंसुरलं लक्षही पार कापरासारखं उडून गेलं होतं. त्याच मॅडम अचानक समोर आल्या, तर मात्र अंगाला कापरं भरत होतं. फिजिक्सचे सर मात्र आवडायचे. ते म्हणायचे, नुसती अभ्यासाची पुस्तकं वाचू नका; बाहेर फिरा, जग बघा, सिनेमे बघा... मी त्या सरांचा सल्ला तंतोतंत अमलात आणला.\nराहुल - ७० एमएम तेव्हाचं पुण्यातलं सगळ्यांत भारी थिएटर होतं राहुल तेव्हाचं पुण्यातलं सगळ्यांत भारी थिएटर होतं राहुल आमच्या पॉलिटेक्निकपासून सायकलनी दहा मिनिटांच्या अंतरावर आमच्या पॉलिटेक्निकपासून सायकलनी दहा मिनिटांच्या अंतरावर गणेशखिंड रस्त्यावर सगळा उतारच होता. एक पायडल मारलं, की थेट 'राहुल'पाशी सायकल थांबायची. तिथं सगळे इंग्रजी सिनेमे लागायचे. पण आम्ही १६-१७ वर्षांची मुलं लहान दिसायचो. कधी आत सोडायचे, तर कधी नाही गणेशखिंड रस्त्यावर सगळा उतारच होता. एक पायडल मारलं, की थेट 'राहुल'पाशी सायकल थांबायची. तिथं सगळे इंग्रजी सिनेमे लागायचे. पण आम्ही १६-१७ वर्षांची मुलं लहान दिसायचो. कधी आत सोडायचे, तर कधी नाही एकदा 'टू मून जंक्शन'ला बसायला मिळालं. पहिल्याच दृश्यात बाथरूममधली विवस्त्र नायिका दिसली आणि कानशिलं तापली. माझ्या आयुष्यात मी प्रथमच पडद्यावर नग्न स्त्री पाहिली होती. त्यामुळं माझ्या आयुष्यात या थिएटरचं स्थान किती महत्त्वाचं होतं, हे सांगायला नकोच. अर्थात आम्ही फक्त 'राहुल'ला इंग्रजी सिनेमे बघत होतो, असं नाही. अगदी ट्रिपल सीट सायकलवरून 'प्रभात'ला जाऊन सोळाव्या आठवड्यातही जोरात सुरू असलेला 'माहेरची साडी' पण बघितलाच होता. एक रूम-पार्टनर घरी येताना भलताच भावूक झाला होता. पण हे असे क्षण तसे कमीच. बाकी होस्टेली आयुष्य म्हणजे भर दुपारचं वाळवंटातून चालणं होतं. त्याच वर्षी नानाचा 'प्रहार' प्रदर्शित झाला. या सिनेमात नाना लष्करातून सिव्हील लोकांमध्ये येतो, तेव्हा प्रत्येक वेळी त्याच्या अंगाचा तिळपापड होऊन तो लोकांना मारत सुटतो. तेव्हा आजूबाजूला सगळं असंच चित्र होतं. समाजातलं दूषित, घाणेरडं वातावरण बघून आमच्याही डोक्यात तिडीक जात होती. पण या संतापाला वाट करून देण्यासाठी मार्गच नव्हता. असंच १९९१ संपलं आणि १९९२ उजाडलं. माझं अभ्यासात लक्ष नव्हतंच. ऑस्ट्रेलियात क्रिकेट वर्ल्ड कप सुरू झाला होता. आम्ही पोरं पहाटे चार वाजता सुरू होणाऱ्या मॅचेस 'लाइव्ह' पाहायला युनिव्हर्सिटीच्या होस्टेलवर जायचो. तेव्हा नव्यानंच 'स्टार'चं प्रक्षेपण सुरू झालं होतं. ते प्रक्षेपण पाहताना खास वाटत होतं. सचिन तेंडुलकर नावाचा नवा हिरा सहाव्या नंबरवर येऊन चांगली बॅटिंग करत होता. पाकिस्तानला आपण त्या वर्ल्ड कपमध्ये हरवलं. मियाँदादच्या माकडउड्या गाजल्या. बाकी वर्ल्ड कप आपल्याला तथातथाच गेला. माझी अभ्यासात तीच अवस्था होती. वर्गात शिकवलं, त्यापलीकडं काही अभ्यास करण्यात मला रस वाटत नव्हता. होस्टेलवर खाली पडलेले पेपर वाचण्यात मी टाइमपास करत होतो. वह्यांची मागची पानं भरत होती. आमच्या गॅदरिंगमध्ये थर्ड इयरच्या संदीप खरे नावाच्या मुलानं स्वतः पेटी वाजून, स्वतःचीच कविता असलेलं 'मन तळ्यात मळ्यात' हे गाणं गायलं तेव्हा फार मस्त वाटलं होतं. आम्ही फक्त टाळ्या वाजवत होतो. तेव्हा 'नक्षत्रांचे देणे' कॅसेट बाजारात आली होती. आशाताईंची 'तरुण आहे रात्र अजुनी' वगैरे गाणी ऐकून, त्यावर फुलस्केप लेख लिहिण्याइतपत प्रगती झाली होती. परिणामी, पहिल्या वर्षाचा 'निकाल' लागला. अस्मादिक नापास झाले होते. सपशेल लोटांगण एकदा 'टू मून जंक्शन'ला बसायला मिळालं. पहिल्याच दृश्यात बाथरूममधली विवस्त्र नायिका दिसली आणि कानशिलं तापली. माझ्या आयुष्यात मी प्रथमच पडद्यावर नग्न स्त्री पाहिली होती. त्यामुळं माझ्या आयुष्यात या थिएटरचं स्थान किती महत्त्वाचं होतं, हे सांगायला नकोच. अर्थात आम्ही फक्त 'राहुल'ला इंग्रजी सिनेमे बघत होतो, असं नाही. अगदी ट्रिपल सीट सायकलवरून 'प्रभात'ला जाऊन सोळाव्या आठवड्यातही जोरात सुरू असलेला 'माहेरची साडी' पण बघितलाच होता. एक रूम-पार्टनर घरी येताना भलताच भावूक झाला होता. पण हे असे क्षण तसे कमीच. बाकी होस्टेली आयुष्य म्हणजे भर दुपारचं वाळवंटातून चालणं होतं. त्याच वर्षी नानाचा 'प्रहार' प्रदर्शित झाला. या सिनेमात नाना लष्करातून सिव्हील लोकांमध्ये येतो, तेव्हा प्रत्येक वेळी त्याच्या अंगाचा तिळपापड होऊन तो लोकांना मारत सुटतो. तेव्हा आजूबाजूला सगळं असंच चित्र होतं. समाजातलं दूषित, घाणेरडं वातावरण बघून आमच्याही डोक्यात तिडीक जात होती. पण या संतापाला वाट करून देण्यासाठी मार्गच नव्हता. असंच १९९१ संपलं आणि १९९२ उजाडलं. माझं अभ्यासात लक्ष नव्हतंच. ऑस्ट्रेलियात क्रिकेट वर्ल्ड कप सुरू झाला होता. आम्ही पोरं पहाटे चार वाजता सुरू होणाऱ्या मॅचेस 'लाइव्ह' पाहायला युनिव्हर्सिटीच्या होस्टेलवर जायचो. तेव्हा नव्यानंच 'स्टार'चं प्रक्षेपण सुरू झालं होतं. ते प्रक्षेपण पाहताना खास वाटत होतं. सचिन तेंडुलकर नावाचा नवा हिरा सहाव्या नंबरवर येऊन चांगली बॅटिंग करत होता. पाकिस्तानला आपण त्या वर्ल्ड कपमध्ये हरवलं. मियाँदादच्या माकडउड्या गाजल्या. बाकी वर्ल्ड कप आपल्याला तथातथाच गेला. माझी अभ्यासात तीच अवस्था होती. वर्गात शिकवलं, त्यापलीकडं काही अभ्यास करण्यात मला रस वाटत नव्हता. होस्टेलवर खाली पडलेले पेपर वाचण्यात मी टाइमपास करत होतो. वह्यांची मागची पानं भरत होती. आमच्या गॅदरिंगमध्ये थर्ड इयरच्या संदीप खरे नावाच्या मुलानं स्वतः पेटी वाजून, स्वतःचीच कविता असलेलं 'मन तळ्यात मळ्यात' हे गाणं गायलं तेव्हा फार मस्त वाटलं होतं. आम्ही फक्त टाळ्या वाजवत होतो. तेव्हा 'नक्षत्रांचे देणे' कॅसेट बाजारात आली होती. आशाताईंची 'तरुण आहे रात्र अजुनी' वगैरे गाणी ऐकून, त्यावर फुलस्केप लेख लिहिण्याइतपत प्रगती झाली होती. परिणामी, पहिल्या वर्षाचा 'निकाल' लागला. अस्मादिक नापास झाले होते. सपशेल लोटांगण हा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर झालेला भलताच 'प्रहार' होता. 'राजसा, (परीक्षेत असा) निजलास का रे,' असं स्वतःलाच विचारायची वेळ आली होती.\nनापास झालो, तरी गावी घरी गेलो नाही. लाज वाटली. मग पुण्यातच राहिलो. आमच्या आत्याचा एक छोटा फ्लॅट होता आळंदी रोडवर. तिथं मुक्काम हलवला. तिथून सायकल चालवत सदाशिव पेठेत सायकलवर भिडे क्लासला यायचं. परत जाताना कसब्यात आत्याकडं जेवायचं आणि संध्याकाळचा डबा घेऊन आळंदी रोडवर जायचं. रात्री त्या रिकाम्या फ्लॅटमध्ये, भकासपणे ती गार पोळी-भाजी खायची. काही दिवसांनी आत्याचा जुना टीव्ही तिथं आला आणि किमान रात्रीचा भयाणपणा गेला. शुक्रवारी रात्री दूरदर्शनवर 'प्रौढांसाठीचे' सिनेमे लागायचे. मी शुक्रवारची रात्र उगवायची आतुरतेने वाट पाहायचो. याच ठिकाणी मी माझी पहिली डायरी लिहिली. (ही डायरी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...) स्वतःशीच लढणाऱ्या मुलाचं ते करुण मनोगत होतं. ती डायरी कित्येक दिवस माझ्याकडं होती. तिथून घरी पत्र पाठवताना मी वर 'येरवडा कारागृह ()' असं लिहीत असे. थोडक्यात, पुलंची पुस्तकं वाचून तरारलेली विनोदबुद्धी शाबूत होती. तिनंच तर तारलं नंतर कायम)' असं लिहीत असे. थोडक्यात, पुलंची पुस्तकं वाचून तरारलेली विनोदबुद्धी शाबूत होती. तिनंच तर तारलं नंतर कायम पण हे वाचून घरच्यांना काय वाटत असेल, याचा कधीही विचार मनात आला नाही. पण एकूणच १९९२ हे वर्ष प्रचंड खळबळीचं ठरलं. वैयक्तिक आयुष्यातही आणि देशाच्याही पण हे वाचून घरच्यांना काय वाटत असेल, याचा कधीही विचार मनात आला नाही. पण एकूणच १९९२ हे वर्ष प्रचंड खळबळीचं ठरलं. वैयक्तिक आयुष्यातही आणि देशाच्याही याच वर्षी सहा डिसेंबरला अयोध्येत बाबरी मशीद पडली. देश कायमस्वरूपी बदलला या घटनेनंतर याच वर्षी सहा डिसेंबरला अयोध्येत बाबरी मशीद पडली. देश कायमस्वरूपी बदलला या घटनेनंतर तेव्हा हे कळत नव्हतं. फक्त आजूबाजूला सुरू असलेलं हिंसक थैमान तेवढं दिसत होतं. तोवर सलमान, आमीर आणि शाहरुख या तिन्ही खानांची चित्रपटसृष्टीत चलती सुरू झाली होती. लता-आशा अजून गात होत्या; पण अनुराधा पौडवाल, कुमार सानू, अलका याज्ञिक, उदित नारायण हे गायक आणि नदीम-श्रवण, आनंद-मिलिंद, जतीन-ललित हे संगीतकार हळूहळू आपलं स्थान निर्माण करत होते. 'आशिकी' हा नव्वदमध्ये आलेला चित्रपट मला दहावीमुळं पाहता आला नव्हता; पण त्याच्या गाण्यांनी सगळ्यांना वेड लावलं होतं. कित्येक दिवस 'चित्रहार'मध्ये 'आशिकी'चं गाणं पहिल्यांदा लागायचं. या सगळ्यांत बापमाणूस म्हणावासा एक संगीतकार १९९२ मध्येच अवतरला. चित्रपट होता - रोजा आणि या अवलिया संगीतकाराचं नाव होतं ए. आर. रेहमान तेव्हा हे कळत नव्हतं. फक्त आजूबाजूला सुरू असलेलं हिंसक थैमान तेवढं दिसत होतं. तोवर सलमान, आमीर आणि शाहरुख या तिन्ही खानांची चित्रपटसृष्टीत चलती सुरू झाली होती. लता-आशा अजून गात होत्या; पण अनुराधा पौडवाल, कुमार सानू, अलका याज्ञिक, उदित नारायण हे गायक आणि नदीम-श्रवण, आनंद-मिलिंद, जतीन-ललित हे संगीतकार हळूहळू आपलं स्थान निर्माण करत होते. 'आशिकी' हा नव्वदमध्ये आलेला चित्रपट मला दहावीमुळं पाहता आला नव्हता; पण त्याच्या गाण्यांनी सगळ्यांना वेड लावलं होतं. कित्येक दिवस 'चित्रहार'मध्ये 'आशिकी'चं गाणं पहिल्यांदा लागायचं. या सगळ्यांत बापमाणूस म्हणावासा एक संगीतकार १९९२ मध्येच अवतरला. चित्रपट होता - रोजा आणि या अवलिया संगीतकाराचं नाव होतं ए. आर. रेहमान रेहमानच्या संगीताचा अमीट ठसा या संपूर्ण दशकावर उमटला आहे. पुढचं प्रत्येक वर्ष त्याचा एकेक क्लासिक चित्रपट येत गेला आणि आमची पिढी रेहमानच्या मागे वेडी झाली. 'रोजा'नंतर बॉम्बे, रंगीला, दिल से, ताल, झुबेदा अशा प्रत्येक सिनेमागणीक रेहमान एकेक मास्टरपीस गाणी निर्माण करत होता आणि लता-आशासह भारतातले झाडून सर्व दिग्गज त्याच्याकडे गात होते.\nअशा धाकधुकीतच १९९३ उजाडलं. पु. ल. देशपांडे यांची कथा-पटकथा असलेला शेवटचा चित्रपट 'एक होता विदूषक' एक जानेवारी १९९३ रोजी झळकला. मात्र, दंगलीच्या धामधुमीत तेव्हा तो पाहताच आला नाही. या वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीत मुंबईत पुन्हा दंगली झाल्या. मार्चमध्ये या दंगलींचा सूड म्हणून दाऊदनं मुंबईत १२ तारखेच्या शुक्रवारी भीषण बॉम्बस्फोट घडविले आणि मुंबई पहिल्यांदा दहशतवादाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिकार झाली. देशात हळूहळू काही तरी बिघडत चाललंय, याची एक अस्पष्ट जाणीव कुठं तरी मनात रुजत गेली ती याच काळात. याच वर्षी मे महिन्यात पेपर दिले आणि पास झालो. पुन्हा पुण्यात कॉलेज सुरू झालं. त्या वर्षीचा गणेशोत्सव विशेष होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ती शताब्दी होती. तेव्हा बाबूराव सणस मैदानात भव्य मंडप उभारून, महिनाभर सलग रोज कार्यक्रम ठेवण्यात आले होते. मी रोज तिथं जायचो. बाबामहाराज सातारकरांचं कीर्तन असायचं. रात्री गाण्याचे कार्यक्रम असायचे. त्यातच पं. हृदयनाथ मंगेशकरांचा 'अमृताचा घनु' कार्यक्रम ऐकला. आशा भोसले आणि लतादीदींना 'लाइव्ह' ऐकलं प्रथमच पण हा आनंद काही काळच टिकला. त्याच वर्षी गणपतीत अनंत चतुर्दशीच्या दिवशी, ३० सप्टेंबरला लातूरमध्ये किल्लारीला महाभयंकर भूकंप झाला आणि हजारो लोक ठार झाले. त्या दिवशी पहाटे मी आत्याच्या घरी झोपलो होतो. हा भूकंप मी स्पष्टपणे अनुभवला. तोवर मला भूकंपाचा अनुभव नव्हता. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेलो. दुपारी 'संध्यानंद' आला आणि त्यात बातमी वाचली, तेव्हा कळलं. भूकंपाच्या भयावह कहाण्या आणि पुनर्वसनाचे प्रयत्न याबाबतच्या बातम्या पुढचे कित्येक दिवस पेपरांमधून येत होत्या. माझं कॉलेजमधलं दुसरं वर्ष पहिल्या वर्षाहून भीषण निघालं. फक्त या वेळी काही नवे मित्र मिळाले. ते मैत्र बरेच काळ टिकलं. मला सगळं इंजीनिअरिंग अवघड जात होतं, हे तर उघडच होतं. मला घासून अभ्यास कसा करतात, हे माहिती नव्हतं. मी टीपी करत बसायचो. बाकी मुलं गुपचूप अभ्यास करायची. शेवटी गावाकडच्या एका मित्रानं बाहेर नेलं. चतुःश्रुंगीच्या पायथ्याशी एका बाकड्यावर बसवून भलं-मोठं लेक्चर दिलं. पण काहीही परिणाम झाला नाही.\nबघता बघता १९९४ उजाडलं. उजाडलं तीच एक दुःखद बातमी घेऊन माझी आजी (वडिलांची आई) गेली. आजोबा पाच वर्षांपूर्वीच गेले होते. आता आजीही गेली. गावाकडचे सगळ्यांत घट्ट बंध एका फटक्यात तुटल्यासारखे झाले. मन सैरभैर होऊन गेलं. दोनच दिवसांनी, चार जानेवारीला 'पंचमदा' अर्थात, आर. डी. बर्मन गेले. अर्थात त्यांच्या मृत्यूमुळं झालेला तोटा कळण्याचं ते वय नव्हतं. पुढं त्याच वर्षी आलेल्या त्यांच्या शेवटच्या '१९४२ - ए लव्ह स्टोरी'तील गाण्यांनी आणि विशेषतः मनीषानं आम्हाला वेड लावलं होतं. 'कुछ ना कहो' गाण्यातला मनीषा-अनिल कपूरचा हळुवार, पण तरीही तप्त रोमान्स बघून डोकं झिणझिणलं होतं. मग हळूच हिंदीत ज्याला 'दबे पाँव' म्हणतात, तशी परीक्षा आली आणि पुन्हा माझा त्रिफळा उडवून गेली. सलग दुसऱ्या वर्षीही नापास माझी आजी (वडिलांची आई) गेली. आजोबा पाच वर्षांपूर्वीच गेले होते. आता आजीही गेली. गावाकडचे सगळ्यांत घट्ट बंध एका फटक्यात तुटल्यासारखे झाले. मन सैरभैर होऊन गेलं. दोनच दिवसांनी, चार जानेवारीला 'पंचमदा' अर्थात, आर. डी. बर्मन गेले. अर्थात त्यांच्या मृत्यूमुळं झालेला तोटा कळण्याचं ते वय नव्हतं. पुढं त्याच वर्षी आलेल्या त्यांच्या शेवटच्या '१९४२ - ए लव्ह स्टोरी'तील गाण्यांनी आणि विशेषतः मनीषानं आम्हाला वेड लावलं होतं. 'कुछ ना कहो' गाण्यातला मनीषा-अनिल कपूरचा हळुवार, पण तरीही तप्त रोमान्स बघून डोकं झिणझिणलं होतं. मग हळूच हिंदीत ज्याला 'दबे पाँव' म्हणतात, तशी परीक्षा आली आणि पुन्हा माझा त्रिफळा उडवून गेली. सलग दुसऱ्या वर्षीही नापास आता काही खरं नव्हतं. गुपचूप घरची वाट धरण्याशिवाय पर्याय नव्हता. पुढचे तीन-चार महिने कसे गेले, मला काहीही आठवत नाही. एकच आठवतं, परीक्षेचा निकाल लागल्यानंतर माझ्या रूम पार्टनरनं त्याच्या गावाकडं गळफास लावून आत्महत्या केली होती. वर्षभर एकाच खोलीत राहणारे आम्ही, पण त्याच्या अंतिम दर्शनाला जाऊ शकलो नाही. आतून पूर्ण कोलमडून गेलो होतो. कसा अभ्यास केला, कशी परीक्षा दिली काहीही आठवत नाही. पण या वर्षातला नोव्हेंबर माझ्या आयुष्यातला 'टर्निंग पॉइंट' घेऊनच उगवणार होता. तेव्हा नगरला एक मे १९९४ रोजी धुमधडाक्यात 'लोकसत्ता' सुरू झाला होता. मुंबईचा मोठा ब्रँड असलेल्या या वृत्तपत्रानं नगरमध्ये 'नगरच्या मातीचा, महानगरांच्या धर्तीचा' म्हणत आपली जंगी आवृत्ती सुरू केल्याचं नगरकरांना फार अप्रूप वाटत होतं. सगळे जण फक्त 'लोकसत्ता' वाचत होते तेव्हा नगरमध्ये आता काही खरं नव्हतं. गुपचूप घरची वाट धरण्याशिवाय पर्याय नव्हता. पुढचे तीन-चार महिने कसे गेले, मला काहीही आठवत नाही. एकच आठवतं, परीक्षेचा निकाल लागल्यानंतर माझ्या रूम पार्टनरनं त्याच्या गावाकडं गळफास लावून आत्महत्या केली होती. वर्षभर एकाच खोलीत राहणारे आम्ही, पण त्याच्या अंतिम दर्शनाला जाऊ शकलो नाही. आतून पूर्ण कोलमडून गेलो होतो. कसा अभ्यास केला, कशी परीक्षा दिली काहीही आठवत नाही. पण या वर्षातला नोव्हेंबर माझ्या आयुष्यातला 'टर्निंग पॉइंट' घेऊनच उगवणार होता. तेव्हा नगरला एक मे १९९४ रोजी धुमधडाक्यात 'लोकसत्ता' सुरू झाला होता. मुंबईचा मोठा ब्रँड असलेल्या या वृत्तपत्रानं नगरमध्ये 'नगरच्या मातीचा, महानगरांच्या धर्तीचा' म्हणत आपली जंगी आवृत्ती सुरू केल्याचं नगरकरांना फार अप्रूप वाटत होतं. सगळे जण फक्त 'लोकसत्ता' वाचत होते तेव्हा नगरमध्ये माझ्या इंजिनीअरिंगच्या शिक्षणाचं भवितव्य मला स्पष्ट दिसत होतं. अशातच एक दिवस 'लोकसत्ता'त 'मुद्रितशोधक पाहिजेत' अशी जाहिरात वाचली आणि 'मुद्रितशोधक' म्हणजे काय, त्याचं काम काय असतं, वगैरे काहीही माहिती नसताना अर्ज ठोकून दिला. नाही तरी पुढच्या वर्षी कॉलेज सुरू होईपर्यंत घरी बसून काय करायचं, हा प्रश्न होताच. काही दिवसांनी मला काहीच उत्तर आलेलं नाही, बघून मी स्वतःच 'लोकसत्ता'च्या कार्यालयात गेलो. मी गेल्यावर त्यांनी माझा अर्ज पुन्हा बाहेर काढला. तिथल्या तिथं मला एक बातमी तपासायला दिली. मला प्रूफरीडिंग कसं करतात हे माहिती नव्हतं. पण चुकीचे शब्द कोणते, वाक्यरचना कशी हवी हे कळत होतं. माझा पेपर तपासल्यानंतर त्यांनी तिथल्या तिथं माझा इंटरव्ह्यू घेतला आणि 'उद्यापासून ये' असं सांगितलं. माझा आनंद गगनात मावेना. चार वर्षं सगळीकडून रिजेक्शनच झेलल्यानंतर कुणी तरी मला स्वीकारलं होतं. मला काही तरी येतंय, मी आयुष्यात काही तरी करू शकतो, हा फार मोठा दिलासा आणि विश्वास त्या दहा मिनिटांच्या इंटरव्ह्यूनं मला दिला. मी 'लोकसत्ता'त रीतसर प्रूफरीडर म्हणून नोकरीला लागलो. मला एक हजार रुपये पगार मिळायला लागला. मी सायकलवरून सात किलोमीटर अंतरावरील ऑफिसला जायचो आणि रात्री बाराच्या सुमारास परत यायचो. माझ्या आयुष्यातला हा महत्त्वाचा टप्पा होता. आपण काय करू शकतो, याचा अंदाज मला इथं आला. 'लोकसत्ता'तले सतीश कुलकर्णी माझे फ्रेंड-फिलॉसॉफर-गाइड होते. त्यांनी माझ्या भरकटलेल्या आयुष्याला दिशा दिली. 'लोकसत्ता'तले ते सात-आठ महिने माझ्या आयुष्यात फार महत्त्वाचे ठरले.\nमी तेव्हा नुकतीच १९ वर्षं पूर्ण केली होती. याच वर्षी सुश्मिता सेन आणि ऐश्वर्या राय अनुक्रमे 'मिस युनिव्हर्स' आणि 'मिस वर्ल्ड' झाल्या होत्या. (यातली सुश्मिता मला इतकी आवडली, की तिच्याशीच लग्न करण्याचा निश्चय मी करून टाकला. तो बरेच दिवस टिकला होता.)\nअशातच १९९५ हे वर्ष उजाडलं आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. शरद पवार तेव्हा मुख्यमंत्री होते. सोनईला त्यांची पहिली सभा झाली. त्याची एक जनरल बातमी तिथल्या बातमीदारानं पाठविली होती. मात्र, त्यातलं एक वाक्य - 'जोशी, महाजनांच्या हाती सत्ता देणार का' आमच्या वरिष्ठांनी अचूक हेरलं. त्याचीच हेडलाइन झाली आणि ती 'लोकसत्ता'च्या सर्व आवृत्त्यांत छापून आली. मी हे सर्व बघत होतो. पुढं महाराष्ट्राची निवडणूक फिरली आणि 'जोशी-महाजनां'चीच सत्ता आली. त्यात या बातमीचा फार मोठा वाटा होता, असं मला अजूनही वाटतं. दरम्यान माझा सेकंड इयरचा निकाल लागला आणि मी पास झालो. 'लोकसत्ता'त आधीच सांगितल्याप्रमाणे मी काम सोडलं आणि थर्ड इयरसाठी पुन्हा पुण्यात येऊन दाखल झालो. त्या गणपतीत 'गणपती दूध पीत असल्या'ची जोरदार अफवा सगळीकडं पसरली. आजच्यासारखा सोशल मीडिया नसतानाही अत्यंत वेगानं ही अफवा सगळीकडं पसरली होती. तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी, त्यांच्या घरचा गणपतीही दूध पीत असल्याचं सांगून, टीकाकारांच्या हाती आयतं कोलीत दिलं. दिवाळीच्या आधी आमच्या टेस्ट होत्या. मशिन डिझाइनचा पेपर होता. माझा अभ्यास अजिबात झाला नव्हता. बाहेर कुंद पावसाळी वातावरण होतं. सगळीकडं एक ओलसर उदासपणा दाटला होता. मला रूममध्ये बसून प्रचंड ढवळून यायला लागलं. आपण हे काय करतोय, असं सारखं वाटायला लागलं. हे संपूर्ण वर्ष आपल्याकडून इथं निघणं अशक्य आहे, याची जाणीव झाली आणि मी एक निर्णय घेतला. माझा बाडबिस्तरा गुंडाळून, रूममधलं सगळं सामान घेऊन मी रिक्षा केली आणि तडक शिवाजीनगरला येऊन नगरची बस पकडली. मी इंजिनीअरिंग सोडलं ते कायमचं' आमच्या वरिष्ठांनी अचूक हेरलं. त्याचीच हेडलाइन झाली आणि ती 'लोकसत्ता'च्या सर्व आवृत्त्यांत छापून आली. मी हे सर्व बघत होतो. पुढं महाराष्ट्राची निवडणूक फिरली आणि 'जोशी-महाजनां'चीच सत्ता आली. त्यात या बातमीचा फार मोठा वाटा होता, असं मला अजूनही वाटतं. दरम्यान माझा सेकंड इयरचा निकाल लागला आणि मी पास झालो. 'लोकसत्ता'त आधीच सांगितल्याप्रमाणे मी काम सोडलं आणि थर्ड इयरसाठी पुन्हा पुण्यात येऊन दाखल झालो. त्या गणपतीत 'गणपती दूध पीत असल्या'ची जोरदार अफवा सगळीकडं पसरली. आजच्यासारखा सोशल मीडिया नसतानाही अत्यंत वेगानं ही अफवा सगळीकडं पसरली होती. तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी, त्यांच्या घरचा गणपतीही दूध पीत असल्याचं सांगून, टीकाकारांच्या हाती आयतं कोलीत दिलं. दिवाळीच्या आधी आमच्या टेस्ट होत्या. मशिन डिझाइनचा पेपर होता. माझा अभ्यास अजिबात झाला नव्हता. बाहेर कुंद पावसाळी वातावरण होतं. सगळीकडं एक ओलसर उदासपणा दाटला होता. मला रूममध्ये बसून प्रचंड ढवळून यायला लागलं. आपण हे काय करतोय, असं सारखं वाटायला लागलं. हे संपूर्ण वर्ष आपल्याकडून इथं निघणं अशक्य आहे, याची जाणीव झाली आणि मी एक निर्णय घेतला. माझा बाडबिस्तरा गुंडाळून, रूममधलं सगळं सामान घेऊन मी रिक्षा केली आणि तडक शिवाजीनगरला येऊन नगरची बस पकडली. मी इंजिनीअरिंग सोडलं ते कायमचं त्या दिवसापासून आजतागायत मी 'जीपीपी'मध्ये पुन्हा पाय ठेवलेला नाही. सेकंड इयरला असताना 'मेकॅनिकल'ला मी मिळवून दिलेलं क्विझ काँपिटिशनचं विजेतेपद आणि 'दमां'च्या हस्ते गॅदरिंगमध्ये मिळालेलं त्याचं बक्षीस एवढा एकच चांगला क्षण माझ्या आठवणीत या कॉलेजबाबत राहिला.\nनगरला परत आलो आणि पुन्हा 'लोकसत्ता'त जाऊन उभा राहिलो. तुमच्या भरवशावर सगळं सोडून आलोय, असं सांगितलं आणि पुन्हा नोकरीवर घ्या, म्हणालो. त्यांनी पण लगेच मला कामावर घेतलं. पगारही पाचशे रुपयांनी वाढला. आजूबाजूचं वातावरण हळूहळू बदलताना दिसत होतं. हर्षद मेहताचा गैरव्यवहार घडून गेला होता. सूटकेसमध्ये कोटी रुपये कसे बसू शकतात, यावर जसपाल भट्टी टीव्हीवर त्यांच्या 'शो'मध्ये धमाल कॉमेडी करत होते. (हा माणूस माझ्या आयुष्यात पुढं फार महत्त्वाची भूमिका बजावणार होता, हे तेव्हा ठाऊक नव्हतं.) १९९५ च्या १५ ऑगस्टला तेव्हाचे दूरसंचारमंत्री सुखराम यांनी बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांना दिल्ली ते कोलकता असा मोबाइल कॉल केला आणि भारतात मोबाइलचं युग अवतरलं. तेव्हा बिर्ला एटी अँड टीच्या कृष्णधवल पूर्ण पान जाहिराती पेपरांमध्ये झळकलेल्या आठवतात. पोलिसांच्या वायरलेस सेटसारखे दिसणारे मोठ्या आकाराचे मोबाइल काही जणांकडे दिसू लागले. आउटगोइंगला २४ रुपये मिनिट आणि इनकमिंगला १६ रुपये मिनिट हा दरही चांगलाच लक्षात आहे. यातूनच 'जुगाडू' भारतीयांनी 'मिस कॉल' नावाच्या अद्भुत प्रकाराचा शोध लावला. मला विशीबरोबर मिशी फुटली होती, पण ती राखावी असं कधीच वाटलं नाही. होस्टेलवर मित्रानं दाढी करायला शिकवलं होतं. वडील 'गोदरेज'चा गोल डबीतला साबण आणि 'टोपाझ'चं ब्लेड घेऊन दाढी करताना पाहिले होते. मी मात्र पहिल्यापासून 'यूज अँड थ्रो' रेझरनं दाढी करायला लागलो. भारीतलं शेव्हिंग क्रीम आणि आफ्टरशेव्ह लोशन माझ्याकडं होतं. वडिलांप्रमाणे तुरटी वगैरे कधी मी फिरवली नाही. हे बदल तेव्हा जाणवत नव्हते, पण आजूबाजूचा भवताल असा सूक्ष्मपणे बदलत होता. रामगोपाल वर्माच्या 'रंगीला'त रेहमानच्या तालावर थिरकणाऱ्या अल्पवस्त्रांकित ऊर्मिलाला बघून आम्हाला 'आँ' असं झालं होतं. याच वर्षी दिवाळीत 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' झळकला आणि हे बदल अधिक लखलखीतपणे दृग्गोचर होत गेले. भारतातल्या तमाम मुलींना यातला 'जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी' हा संदेश मनापासून भिडला, पटला\nअशातच १९९६ उजाडलं. मी 'लोकसत्ता'त काम करतच होतो. मला आता 'कॉलेज पोर्च' नावाचं सदर लिहायची संधीही मिळाली होती. मी वेगवेगळ्या कॉलेजांत जाऊन तिथल्या कार्यक्रमांचं वार्तांकन करीत असे. जेव्हा असं काही नसे, तेव्हा मी वेगवेगळ्या विषयांवर ललित लेखन करत असे. या लेखनानं मला आपण लिहू शकतो आणि ते पेपरमध्ये प्रसिद्ध होऊन हजारो वाचकांपर्यंत पोचू शकतं, त्यांना ते आवडू शकतं, हा आत्मविश्वास दिला. तेव्हा आम्ही नगरमधले सगळे पत्रकार सकाळी वाडिया पार्कला क्रिकेट खेळायला जायचो. जानेवारीत नगरला क्रॉम्प्टन करंडक ही मोठी क्रिकेट स्पर्धा भरायची. महाराष्ट्रातले मोठमोठे क्लब यात भाग घ्यायचे. एकदा रोहन गावसकरला जवळून बघण्याची संधी तेव्हा मिळाली होती. एकदा झहीर खान नावाचा श्रीरामपूरचा एक डावखुरा मुलगा फार भारी फास्ट बोलिंग करतो, असं ऐकलं. वाडिया पार्कच्या वरच्या डेकवर बसून मी त्या मुलाची गोलंदाजी पाहिलीसुद्धा होती. याच वर्षी बहिणीचा एमपीएससीचा अर्ज नेऊन देण्याच्या निमित्तानं मला आयुष्यात प्रथमच मुंबईला जाण्याची संधी मिळाली. मी वयाच्या एकविसाव्या वर्षी प्रथम या महानगरीत पाऊल ठेवलं. पॉलिटेक्निकच्या होस्टेलवर असताना एका मित्रानं मला मुंबईचा भलामोठा नकाशा दिला होता. तो नकाशा मी अगदी पाठ करून ठेवला होता. त्यामुळं एकटाच पहिल्यांदा मुंबईत गेलो तरी कुणाला न विचारता, मी बेस्ट, लोकल अशी सगळी सार्वजनिक वाहतुकीची साधनं वापरून मुंबई दिवसभर पालथी घातली. संध्याकाळी दादरला शिवाजी मंदिरला जाऊन साक्षात प्रभाकर पणशीकरांचं 'तो मी नव्हेच' नाटकही पाहिलं. तेव्हा त्याचं तिकीट होतं २० रुपये. (पुढं पाचच वर्षांनी मला पंतांचा एक पूर्ण दिवस सहवास लाभणार आहे आणि त्यांची मुलाखतही घेता येणार आहे, हे तेव्हा गावीही नव्हतं.) मुंबईला माझं जाणं म्हणजे एक प्रकारे विहीर, मोठा तलाव, सरोवर झाल्यानंतर थेट महासागराचं दर्शन घेण्यासारखं होतं. मुंबईच्या दर्शनानं मी स्तिमित होऊन गेलो. मला त्या भव्य शहरानं प्रथमदर्शनीच प्रेमात पाडलं आणि ते प्रेम अजूनही कायम आहे. मुंबईत जाऊन राहावं, तिथं काम करावं अशी तेव्हा प्रचंड इच्छा झाली होती. मात्र, तो योग अजूनपर्यंत तरी काही आलेला नाही. असो.\n१९९७. नगरमध्ये सत्तरावं साहित्य संमेलन भरलं होतं. या संमेलनाच्या तुतारीनंच १९९७ हे वर्ष उजाडलं. नगरच्या संमेलनामुळं मी आयुष्यात प्रथमच साहित्य संमेलन बघितलं. या प्रकाराशी पुढं आपली कायमची नाळ जोडली जाणार आहे, हे तेव्हा अर्थातच माहिती नव्हतं. नगरचं संमेलन प्रचंड गर्दीमुळं गाजलं. ग्रंथदिंडीत भेटलेले विंदा बघून भारावून जायला झालं. गिरीश कार्नाडांचं दमदार उद्घाटनाचं भाषण जोरात गाजलं. 'लोकसत्ता'त आम्ही या संमेलनाचं जोरदार वार्तांकन करीत होतो. पुण्याहूनही ज्येष्ठ-श्रेष्ठ लोक आले होते. त्यांच्या कॉप्या (बातमी) वाचायची, त्यांचं प्रूफरीडिंग करण्याची संधी मला मिळाली. एखाद-दुसऱ्या कार्यक्रमाचं वार्तांकनही मी केल्याचं आठवतंय. शेवटच्या दिवशी साक्षात गुलजारांच्या उपस्थितीत हृदयनाथ मंगेशकरांनी पहाटेपर्यंत रंगविलेली 'भावसरगम'ची मैफल अजूनही लक्षात आहे. या वर्षात आजूबाजूची परिस्थिती झपाट्यानं बदलताना दिसत होती. नरसिंह रावांचं सरकार गेलं होतं आणि वाजपेयींच्या १३ दिवसांच्या सरकारच्या नाट्यानंतर आलेले देवेगौडा तेव्हा पंतप्रधान होते. केंद्रात अस्थिर वातावरण होतं, पण राज्यात बाळासाहेबांचा 'रिमोट कंट्रोल' जोरात होता. पुलंना महाराष्ट्रभूषण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आणि १९९६ च्या शेवटी त्यांनी हा पुरस्कार स्वीकारताना केलेली ठोकशाहीवरची टीका यांचं सावट नगरच्या संमेलनावर होतं. कार्नाडांच्या भाषणात त्यांनी यावर 'सैनिकां'ची गोष्ट सांगून फार सूचक भाष्य केलं होतं. आमच्या घरी तेव्हा छोटा पोर्टेबल ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही होता आणि फक्त अँटेनावरून दिसणारं 'दूरदर्शन' हे एकच चॅनेल होतं. तेव्हा नगरच्या लघुप्रक्षेपकाद्वारे नऊ क्रमांकाच्या चॅनेलवरून दूरदर्शन दिसे. पुण्याच्या सिंहगडवरून होणारं प्रक्षेपण पाच क्रमांकाच्या चॅनेलवरून दिसे. दिल्लीचं प्रक्षेपण झालं, की मुंबई दूरदर्शनचं प्रक्षेपण सुरू होत असे व त्याच्या सूचना या थेट पडद्यावरूनच जाहीर दिल्या जात असत. अनेकदा नगरच्या केंद्रातले लोक मुंबई दूरदर्शनवर 'स्विच' करत नसत. त्यामुळं संध्याकाळचे पाच वाजून गेले, तरी आम्हाला दिल्लीचेच कार्यक्रम दिसत. मग अशा वेळी मी वर जाऊन अँटेना पुण्याच्या (सिंहगडच्या) दिशेनं फिरवी व खाली येऊन पाच क्रमांकाचं चॅनेल लावी. ‘सिंहगड’चे लोक कधी चुकत नसत. त्यामुळं थोडं खरखरीत का होईना, पण मुंबई दूरदर्शन व विशेषतः मराठी सिनेमा बघायला मिळे. आम्ही केबल घेतली नसल्यानं त्या काळातल्या 'झी' वगैरेवरील मालिका मला माहिती नसायच्या. पण काही मित्रांच्या बोलण्यात या मालिकांचे उल्लेख यायचे तेव्हा आपण मागासलेले आहोत, असं वाटायचं. मात्र, या वर्षी भारतात झालेला विल्स वर्ल्ड कप पुरेपूर एंजॉय केला. विशेषतः बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आपण पाकिस्तानचा पुन्हा खात्मा केला, तेव्हा देशभर उसळलेला जल्लोष अभूतपूर्व होता. मात्र, उपांत्य फेरीच्या सामन्यात कोलकत्यात आपण माती खाल्ली आणि कांबळी रडला. लोकांनी स्टेडियम पेटवून द्यायचंच बाकी ठेवलं होतं. त्या कटू आठवणी खूप दिवस छळत राहिल्या.\nपण १९९७ या वर्षानं माझं तिसरं आणि (कदाचित शेवटचं मोठं) स्थित्यंतर घडवून आणलं...\nपुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...\nसुरेखं ....वाचतचं रहावसं वाटतयं...अप्रतिम\nदृष्टी-श्रुती दिवाळी १९ - लेख - भाग ३\nदृष्टी-श्रुती दिवाळी १९ - लेख - भाग २\nदृष्टी-श्रुती दिवाळी १९ - लेख - भाग १\nगेली २४ वर्षं पत्रकारितेत आहे. नियमित सदरं सोडून अन्यत्रही खूप लिखाण होतं... ते कुठं कुठं छापूनही येतं... पण त्याचं एकत्रित संकलन असं कुठं नाही. त्यासाठी हा ब्लॉग... माझे जुने-नवे लेख आणि सिनेमांची परीक्षणं... असं इथं आहे सगळं... तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://firstmaharashtra.com/2021/11/10/ahmednagar-hospital-fire-case-4-arrested-including-medical-officer/", "date_download": "2022-05-18T22:55:01Z", "digest": "sha1:YUXOR3KLRIBJG5MYPVUVXMEIWIIPXZEH", "length": 12698, "nlines": 130, "source_domain": "firstmaharashtra.com", "title": "अहमदनगर रुग्णालय आग प्रकरणात, वैद्यकिय अधिकाऱ्यासह 4 जणांना अटक – First Maharashtra", "raw_content": "\nअहमदनगर रुग्णालय आग प्रकरणात, वैद्यकिय अधिकाऱ्यासह 4 जणांना अटक\nअहमदनगर: अहमदनगरमधील जिल्हा रूग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणी आरोग्य विभागाने कठोर कारवाई केली असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटक झालेल्यांमध्ये एक वैद्यकीय अधिकारी आणि 3 परिचारिकांचा समावेश आहे. वैद्यकिय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना अंनत अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. विशाखा शिंदे आणि सपना पठारे यांचं निलंबन केलं होतं, तर अस्मा शेख आणि चन्ना अनंत यांची सेवा समाप्त केली होती.\nगेल्या आठवड्यात जिल्हा रुग्णालयातील करोना अतिदक्षता विभागात आग लागली होती. त्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी स्वत: गुन्हा दाखल केला होता. अज्ञात आरोपींविरूदध हा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी कालच नगरला भेट देऊन सखोल चौकशी केली होती. मधल्या काळात आरोग्य विभागाकडूनही मिळालेल्या माहितीच्या आधारे कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली. पोलिसांनी संकलित केलेल्या पुराव्यात नावे निष्पन्न झाल्याने मंगळवारी सायंकाळी यातील चौघांना अटक करण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या देखरेखीखाली पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके या घटनेचा तपास करीत आहेत.\nपोलिसांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज हस्तगत गेले होते. त्याची पडताळणी यासोबत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जबाब, मृत आणि रुग्णांच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवून घेण्यात आले. त्यातून नावे निष्पन्न करण्यात आल्याचे सांगण्यात आले. निलंबनाच्या कारवाई विरोधात परिचारिका संघटनेतर्फे सकाळीच आंदोलन करण्यात आले होते. ही कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगत ती मागे घेण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर आता कर्मचाऱ्यांना अटक झाल्याने संघटनेने यावर संताप व्यक्त केला आहे.\n4 arrested including medical officerAhmednagarAhmednagar hospital fire caseHostessMedical officerSuperintendent of Police Manoj Patilअहमदनगरअहमदनगर रुग्णालय आग प्रकरणातपरिचारिकपोलिस अधीक्षक मनोज पाटीलवैद्यकिय अधिकारीवैद्यकिय अधिकाऱ्यासह 4 जणांना अटक\n१८ जानेवारी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांना सावर्जनिक…\nभाजपाचे आमदार आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण\nगारपीट आणि अवकाळी पावसाने 12 जिल्ह्यांना झोडपले, बळीराजा हवालदिल\nकरुणा धनंजय मुंडे यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा; परळीमध्ये निवडणूक लढवणार\nनगरमध्ये महाविकास आघाडीला धक्का; छिंदमच्या जागी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार…\nधक्कादायक: श्रीगोंदा नगरपालिकेच्या माजी महिला नगराध्यक्षाची गळफास घेऊन आत्महत्या\nसहकार आम्ही कोणत्याही समित्या नेमणार नाहीत, अमित शहांनी सांगितला नवा प्लान\nमोठी बातमी: मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना नोकरी, आरोग्यमंत्री राजेश…\nस्वार्थासाठी एकत्र आलेल्या पक्षांचे सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार; सुजय विखेंची…\nराज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी, ‘या’ भागात अवकाळी पावसाचा अंदाज\nराऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांचा डान्स; विखे पाटील…\nपुढचे तीन दिवस राज्यावर पावसाचं संकट, कोकण मुंबईसह अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा\nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचा एसटी संपाला पाठिंबा, म्हणाले….\nराष्ट्रवादी आणि शिवसेनेची मर्जी सांभाळण्यात राऊतांचा घुंगरू सेठ झालाय; चित्रा वाघ…\nनगर रूग्‍णालय अग्‍नितांडव : जिल्हा शल्य चिकित्सकांसह चार जण निलंबित तर दोन जणांची…\nअश्रू ढाळू नका, काय पावलं उचलणार ते सांगा; नगर अग्नितांडवावरुन ‘सामना’तून…\n‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…\nज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…\nउद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण\nकोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…\n१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…\n…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…\nनाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…\nप्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…\n१८ जानेवारी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…\nभाजपाचे आमदार आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण\nगारपीट आणि अवकाळी पावसाने 12 जिल्ह्यांना झोडपले, बळीराजा…\nकरुणा धनंजय मुंडे यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा; परळीमध्ये…\nनगरमध्ये महाविकास आघाडीला धक्का; छिंदमच्या जागी झालेल्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2020/11/Youth4jath.html", "date_download": "2022-05-18T23:29:15Z", "digest": "sha1:U6KUP7YDELK6RN32YP7VQNYAK4ZUN6YJ", "length": 11879, "nlines": 57, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "युथ फॉर जत चे शिष्यवृत्ती वाटपाचे कार्य कौतुकास्पद; डॉ विवेकानंद राऊत", "raw_content": "\nHomeजतवार्तायुथ फॉर जत चे शिष्यवृत्ती वाटपाचे कार्य कौतुकास्पद; डॉ विवेकानंद राऊत\nयुथ फॉर जत चे शिष्यवृत्ती वाटपाचे कार्य कौतुकास्पद; डॉ विवेकानंद राऊत\nविद्यार्थ्यांना मदत करण्याच्या आवाहनाला देश-विदेशातून प्रतिसाद\nजत/प्रतिनिधी: समाजातील आर्थिक दुर्बल कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीसोबतच शैक्षणिक मदत करण्याचे युथ फॉर जतचे कार्य हे नक्कीच कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद राऊत यांनी केले. युथ फॉर जतचा यंदाचा टॅलेंट स्कॉलरशिप सण 2020 वितरण सोहळा त्वचारोग तज्ञ डॉ. सुनील भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत जत येथे नुकताच पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ. विवेकानंद राऊत हे उपस्थित होते.\nज्या मातीत आपण लहानाचे मोठे झालो त्या मातीचे ऋण फेडण्यासाठी आणि जत सारख्या ग्रामीण भागातील गरजू आणि हुशार मुलांना दरवर्षी आर्थिक मदत करण्याच्या हेतूने शिष्यवृत्ती वाटप करण्याच्या ह्या अभिनव उपक्रमाची जतच्या इतिहासात नक्कीच दखल घेतली जाईल. कुठल्या प्रकारे कोणतीही जात, पंथ, वर्ग न पाहता अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्पक्षपणे विद्यार्थी निवडीची प्रक्रिया पार पाडून त्यांना फक्त शिष्यवृत्ती वाटप करून न थांबता त्यांना प्रत्येक पावलागणिक मदत आणि मार्गदर्शन करण्याचे काम युथ फॉर जत करीत आहे. यावेळी डॉ सुनील भोसले यांनीही उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.\nयावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमूख उपस्थिती असणारे मान्यवर डॉक्टर यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान पत्र देऊन यूथ फॉर जत तर्फे सन्मान करणेत आला. युथ फॉर जत ने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत, जत तालुक्याच्या विविध भागातून कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले होते. प्राप्त अर्जांमधून अत्यंत पारदर्शक पध्दतीने विद्यार्थ्यांना गुणांकन करून विजेत्यांची निवड करणेत आली.\nयामध्ये विज्ञान विभागातून कु.राणी उत्तम कांबळे (प्रथम), कु.लक्ष्मी श्रीशैल स्वामी (द्वितीय), कु.मेघा शिवाजी पाटील (तृतीय), अमोल परिस माने (चतुर्थ) तर कला विभागातून कु.लक्ष्मी विष्णू पवार (प्रथम), कु.गीतांजली प्रकाश जाधव (द्वितीय), कु.कुसुम पांडुरंग चव्हाण (तृतीय) तसेच वाणिज्य विभाग कु.शुभांगी आबासाहेब पाटील (प्रथम), कु.रेश्मा सत्याप्पा भोसले (द्वितीय), कु.सौम्या श्रीकांत कुलकर्णी (तृतीय) यांबरोबरच 16 उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.\nयंदाचा शिष्यवृत्ती वाटप सोहळा खऱ्या अर्थाने वेगळा ठरला. विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या आवाहनाला देश-विदेशातून प्रतिसाद मिळाला. अमेरिका आणि इंग्लंड देशातून आलेल्या मदतीच्या जोरावर इतक्या मोठ्या प्रमाणात बक्षिसे वाटण्यात आली. अमेरिकेतून आलेल्या मदतीमुळे शिष्यवृत्ती पात्र प्रत्येक विद्यार्थ्यांस बक्षिसा बरोबरच काही रोपे देण्यात आली. ही रोपे लावून पुढील वर्षी पर्यंत त्याचे संवर्धन केल्यास अधिकची बक्षीसे देण्यात येणार आहेत. वृक्षारोपण व संवर्धन माहिती श्री.भक्तराज गर्जे यांनी उपस्थिताना दिली.\nया कार्यक्रमाला युथ फॉर जत चे अध्यक्ष दिनेश शिंदे, उपाध्यक्ष ऍड राजकुमार म्हमाणे, सचिव अमित बामणे यांच्यासह सचिन जाधव, प्रमोद साळुंखे, जितेंद्र बोराडे, भक्तराज गर्जे, डॉ सतीश मोगली, डॉ संजय व्हनखंडे, सागर चंप्पनवर, अमर जाधव, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भुपेंद्र कांबळे यांनी केले.\nआ. विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन\nडोरली ग्रामपंचायतीचे आडमापी धोरण; मातंग समाज मंदिरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nअखेर जत तहसीलदारपदी जीवन बनसोडे यांचे नियुक्ती जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत संखचे अप्पर तहसील पद अद्याप प्रतीक्षेत\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2020/04/25-4-2020-5-19-lJyMzA.html", "date_download": "2022-05-18T23:10:07Z", "digest": "sha1:ICRD62ZCP7EUOSML4G44ERUFHEUFCBCN", "length": 4450, "nlines": 94, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "दिनांक 25.4.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी.", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nदिनांक 25.4.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी.\nएप्रिल २५, २०२० • चंद्रकांत चव्हाण\nदिनांक 25.4.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी*.\nक्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय , सातारा\n*प्रवासी-152, निकट सहवासीत-677, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-199,आरोग्य सेवक-2 = एकूण 1075*\n14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले-\nकोरोना बाधित अहवाल -\nकोरोना अबाधित अहवाल -\nआलेली प्रवाशी संख्या (दिनांक 24.4.2020) -\nहोम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती -\nहोम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती -\nहोम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती –\nयापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात-\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2022/03/Asani-is-making-a-fast-cyclonic-storm.html", "date_download": "2022-05-18T23:11:52Z", "digest": "sha1:DCL3NZD64Y6ITDW5UQRHNDUBXMMMWIXT", "length": 10165, "nlines": 73, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "\"आसनी\" वेगवान चक्री वादळ घोंगावत येत आहे - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome राज्य राष्ट्रीय हवामान \"आसनी\" वेगवान चक्री वादळ घोंगावत येत आहे\n\"आसनी\" वेगवान चक्री वादळ घोंगावत येत आहे\nमार्च २१, २०२२ ,राज्य ,राष्ट्रीय ,हवामान\nनवी दिल्ली : भारतीय हवामान खात्याने वर्षातील पहिल्या चक्री वादळाबाबत अलर्ट जारी केला आहे. चक्रीवादळ अनेक भागात नाश करू शकते. अंदाजानुसार, 21 मार्चच्या सकाळपर्यंत ते बांगलादेश आणि उत्तर म्यानमारच्या लगतच्या भागाकडे दिशा बदलू शकते.\nचक्रीवादळ आज आणि उद्या ते बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पूर्व भागात तसेच दक्षिण अंदमान समुद्रात कहर करू शकते. चक्रीवादळाला आसनी नाव देण्यात आलं आहे. आजपासून या चक्रीवादळाचा परिणाम जाणवणार आहे. 22 मार्चपर्यंत हे चक्रीवादळ उत्तर आणि उत्तर पश्चिम दिशेनं पुढे सरकेल असा प्राथमिक अंदाज आहे.\nकृषी कायदे मागच्या दाराने लागू करण्याचा प्रयत्न - सीताराम येचुरी\nआसनी (Asani) हे नाव श्रीलंकेनं सुचवलं आहे. भारतीय तटरक्षक दलाने बंगालच्या उपसागरात आणि अंदमान-निकोबार बेटांमधील सर्व खलाशी आणि मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.\nदेशातील विविध राज्यात उष्णतेची लाट आली असून हे वादळ किती वेग घेईल याचा अंदाज नाही. परंतु पश्चिम भारताच्या प्रदेशात तुफानी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.\nआरोग्यवार्ता : कडक उन्हाळ्यात कसे टाळावे आजार, वाचा \nTags राज्य# राष्ट्रीय# हवामान#\nat मार्च २१, २०२२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nTags राज्य, राष्ट्रीय, हवामान\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nSatara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखत...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज\nSMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Mir...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal ...\nजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी\nजुन्नर : जुन्नर - मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://granthottejak.org/pre-collection.html", "date_download": "2022-05-18T23:19:39Z", "digest": "sha1:7ZUQR3KRAU3YY3BWW3SAQXYY2RBKVOQH", "length": 4229, "nlines": 40, "source_domain": "granthottejak.org", "title": "Maharashtra Granthaottejak Sanstha ::: Deccan Vernacular Translation Society", "raw_content": "\nमराठी भाषेचा मूलभूत इतिहास\nमराठी भाषेचा मूलभूत इतिहास\nसंस्थेकडे असलेला अमूल्य वाङ्मयीन ठेवा\nसन १८९४ पासूनची मराठी ग्रंथांची विद्वानांनी केलेली परीक्षणे\nशंभर वर्षांपूर्वीपासूनचे जुने, दुर्मीळ ग्रंथ; एकूण ग्रंथसंख्या ६००० पेक्षा अधिक\nपेशवे दप्तर: शाहू महाराज गादीवर आले तेव्हापासून खडकीच्या लढाईपर्यंत म्हणजे सुमारे ११० वर्षांचा मराठेशाहीचा इतिहास यांत पाहावयास मिळतो. या काळात महाराष्ट्रात सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक स्थिती कशी होती, लोकांची करमणूकीची साधने कोणती होती, राज्यव्यवस्था कशी होती, शेतसा-याची आकारणी व वसूली कशी होत असे, मिठावरील कराविषयी माहिती, सरकार कर्ज कसे काढी व कसे फेडी, दिवाणी व फौजदारी खटले कसे चालत, पोलीस, टपाल, टांकसाळ, धर्मादाय, सडका, औषधोपचार वगैरेची व्यवस्था कशी होती, यांविषयी बरीच व विश्वसनीय माहिती या दप्तरांत मिळते.\nन्यायमूर्ती रानडे यांचा पत्रव्यवहार\nसन १८२५ पासून प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांची १८९६ - ९७ मध्ये तयार केलेली हस्तलिखित ग्रंथसूचि\n३२ प्रकारचे कोश, जुन्या पोथ्या\nविविध विषयांवरील ३० अभ्यासपूर्ण प्रबंध (हस्तलिखित स्वरूपात)\nशंभर वर्षापूर्वीचे काही हस्तलिखित ग्रंथ\nमुखपृष्ठ संस्थेविषयी स्थापना वाङ्मयीन ठेवा संस्थेचे कार्य संस्थेच्या योजना छायाचित्र दालन कार्यकारिणी संपर्क\n© महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था l Site By: Dimension", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://firstmaharashtra.com/2021/09/23/tragic-incident-in-dombivali-gang-rape-of-a-minor-girl-by-29-peopleupdate/", "date_download": "2022-05-19T00:04:31Z", "digest": "sha1:555HTUFQ5PBRAVJRWM65IJ4ALLWLQYNX", "length": 7177, "nlines": 86, "source_domain": "firstmaharashtra.com", "title": "डोंबिवलीत संतापजनक घटना: अल्पवयीन मुलीवर 29 जणांकडून सामूहिक बलात्कार – First Maharashtra", "raw_content": "\nडोंबिवलीत संतापजनक घटना: अल्पवयीन मुलीवर 29 जणांकडून सामूहिक बलात्कार\nडोंबिवली: राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून जवळ असलेल्या डोंबिवलीत तर प्रचंड संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने तर सर्वच हद्द पार केल्यात. एका 15 वर्षाच्या चिमुकलीवर अवघ्या 29 जणांनी वेळोवेळी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपींपैकी काही जणांचे नातेवाईक हे राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे याच राजकीय वजनाचा माज मनात ठेवून आरोपींनी पीडितेवर बलात्कार केला का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.\nडोंबिवलीत 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे डोंबिवली हादरली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन अल्पवयीन मुलांसह 23 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आरोपींमध्ये काही राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर येत आहे.\nआरोपींनी पिडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केला\nजानेवारी महिन्यात पीडित तरुणीवर तिच्या प्रियकराने बलात्कार करत तिचा व्हिडियो काढला होता. हा व्हिडियो या तरुणाने आपल्या मित्रांना दाखवला. या व्हिडियोच्या आधारे आतापर्यंत 29 जणांनी या पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले. बदलापूर, रबाळे, मुरबाड आणि डोंबिवलीत वेगवेगल्या ठिकाणी तिला घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला गेला. मानपाडा पोलिसांनी आतापर्यंत 23 जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यामध्ये दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत. 21 आरोपींच्या अटकेनंतर पोलीस सहा आरोपींच्या शोधात आहेत.\nTragic incident in Dombivali: Gang rape of a minor girl by 29 peopleडोंबिवलीत संतापजनक घटना: अल्पवयीन मुलीवर 29 जणांकडून सामूहिक बलात्कारराजधानी\n‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…\nज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…\nउद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण\nकोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…\n१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…\n…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…\nनाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…\nप्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://likeupnews.com/maharashtra-state-health-department-recruitment-2021/", "date_download": "2022-05-18T22:42:34Z", "digest": "sha1:V7SMPPMVPOEL2YZ65L75IIQOYVY6Z2F4", "length": 7938, "nlines": 74, "source_domain": "likeupnews.com", "title": "Sarkari Naukari 2021: महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागात बंपर भरती; दोन हजारापेक्षा जास्त जागा, जाणून घ्या पूर्ण तपशील - LikeUp", "raw_content": "\nSarkari Naukari 2021: महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागात बंपर भरती; दोन हजारापेक्षा जास्त जागा, जाणून घ्या पूर्ण तपशील\nSarkari Naukari 2021: महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागात बंपर भरती; दोन हजारापेक्षा जास्त जागा, जाणून घ्या पूर्ण तपशील\nमुंबई: कोरोना काळात राज्यातील लाखो लोकांनी रोजगार गमावला. सर्व क्षेत्रात हेच हाल होते. मात्र, आरोग्य विभागात रोजगार काही कमी झाला नाही. उलट आरोग्य विभागात रोजगार वाढत आहे. आरोग्य विभागात काम करू इच्छिणार्‍या उमेदवारांसाठी चांगली संधी चालून आली आहे.\nमहाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने विविध गट क श्रेणीच्या पदभरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 6 ऑगस्ट 2021 पासून या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2021 आहे. सर्व पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.\nएकूण 2725 पदांची भरती\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त…\nदगडफेक प्रकरणांनंतर गृहमंत्र्यांनी मांडले ‘हे’ 3 मुद्दे;…\nगट क श्रेणी अंतर्गत, हाऊस कीपर ड्रेसर, स्टोअर गार्ड, प्रयोगशाळा अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, एक्स-रे तंत्रज्ञ, ब्लड बँक तंत्रज्ञ, ग्रंथपाल आणि इतर पदांच्या एकूण 2725 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. पदांसाठी पीजी डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर आणि इतर शैक्षणिक पात्रता अनिवार्य आहे. भरतीशी संबंधित सविस्तर माहिती अधिकृत अधिसूचनेमध्ये पाहता येईल.\nआरोग्य विभाग भरती 2021 साठी अर्ज कसा करावा\nइच्छुक उमेदवार 6 ते 20 ऑगस्ट 2021 पर्यंत महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या https://arogya.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज सबमिट केल्यानंतर, उमेदवार भविष्यातील संदर्भासाठी अर्जाचा प्रिंटआउट घेऊ शकतात.\n“अमृता फडणवीस यांना सध्या काही काम नाही, भाजपने त्यांना पक्षाचे प्रवक्ते पद द्यावं”, मनीषा कायंदे यांचा टोला\n‘हे’ सत्य समोर आले नसते तर अमृता सिंगने केले असते सनी देओल सोबत लग्न, जाणून घ्या सविस्तर माहिती\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nदगडफेक प्रकरणांनंतर गृहमंत्र्यांनी मांडले ‘हे’ 3 मुद्दे; आंदोलनकारी कर्मचाऱ्यांबाबत…\nम्हणून अक्षरशः सुप्रिया सुळेंनी एसटी कर्मचाऱ्यांसमोर जोडले हात; म्हणाल्या…\nशरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांची चप्पल, दगड फेक; सुप्रिया सुळे चर्चेला तयार पण\nकैरी खा आणि ‘हे’ रोग पळवा; जाणून घ्या महत्वाची माहिती एका क्लिकवर\nबाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या कचाट्यात; घरात सापडलं एवढ्या कोटींचे घबाड\nआजपासून ‘या’ वयोगटातील लोकांना मिळणार लसीकरणाचा बूस्टर डोस; वाचा महत्वाची माहिती\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन पंतप्रधान\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nerror: कृपया पोस्ट कॉपी करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B9", "date_download": "2022-05-18T22:47:38Z", "digest": "sha1:4PCB3MNQAPYVHEXDIES2RDSS35WUWC7W", "length": 5647, "nlines": 174, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कार्ल्सरूह - विकिपीडिया", "raw_content": "\nकार्ल्सरूह हे जर्मनीच्या बाडेन व्युर्टेनबर्ग राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर स्टुटगार्टपासुन ७० किमी पश्चिमेस फ्रान्सच्या सीमेजवळ आहे. येथील विद्यापीठ प्रसिद्ध असून जर्मनीच्या सर्वोत्तम विद्यापीठात त्याची गणना होते. हे शहर विविध प्रकारच्या संशोधन संस्थांकरता प्रसिद्ध आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ मे २०१८ रोजी ००:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://osmanabad.gov.in/mr/notice/%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%B2/", "date_download": "2022-05-18T22:24:38Z", "digest": "sha1:SVVBJZ5XCVJPWWVMKPZBJKTK5CYWW5OM", "length": 4960, "nlines": 114, "source_domain": "osmanabad.gov.in", "title": "सॅनिटरी नॅपकीन डीसोप्झल मशिन / इनसिनेटर मशिन खरेदी करणे. | उस्मानाबाद जिल्हा | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nउस्मानाबाद जिल्हा Osmanabad District\nकृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा\nजिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद\nएसटीडी आणि पिन कोड\nसांस्कृतिक ओळख – उस्मानाबाद जिल्हा\nजिल्हा सूचना विज्ञान केंद्र(NIC)\nसॅनिटरी नॅपकीन डीसोप्झल मशिन / इनसिनेटर मशिन खरेदी करणे.\nसॅनिटरी नॅपकीन डीसोप्झल मशिन / इनसिनेटर मशिन खरेदी करणे.\nसॅनिटरी नॅपकीन डीसोप्झल मशिन / इनसिनेटर मशिन खरेदी करणे.\nसॅनिटरी नॅपकीन डीसोप्झल मशिन / इनसिनेटर मशिन खरेदी करणे.\nसॅनिटरी नॅपकीन डीसोप्झल मशिन / इनसिनेटर मशिन खरेदी करणे.\nजिल्हा प्रशासन मालकीची सामग्री\n© उस्मानाबाद जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 17, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/desh-videsh/rahul-gandhi-and-jyotiraditya-scindia-picture-goes-viral-on-social-media/432552/", "date_download": "2022-05-18T23:04:30Z", "digest": "sha1:L3VT3MJPTHHUDK5F5O6WU77OBWKHM65G", "length": 10644, "nlines": 148, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Rahul gandhi and jyotiraditya scindia picture goes viral on social media", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी ‘त्या पार्टीत’ राहुल गांधींबरोबर होते ज्योतिरादित्य सिंधिया, काय आहे फोटो मागचे सत्य\n‘त्या पार्टीत’ राहुल गांधींबरोबर होते ज्योतिरादित्य सिंधिया, काय आहे फोटो मागचे सत्य\nकाँग्रेस नेते राहुल गांधी हे नेपाळ दौऱ्यावर आहेत. काही दिवसांपूर्वी नेपाळमधील एका क्लबमधून त्यांचा एक व्हिडोओ व्हायरल झाला होता. मात्र, त्यांचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच हा फोटो सोशल मीडियावर युझर्सकडून मोठ्या प्रमाणात ट्विट केला जात आहे. या फोटोमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत ज्योतिरादित्य सिंधिया देखील आहेत.\nहा फोटो नेमका कोणता\nवास्तविक, काँग्रेसचे माजी नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत राहुल गांधी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर काही यूजर्स हा फोटो नेपाळचा असल्याचे सांगत आहेत. ज्योतिष एचएम नावाच्या युझर्सने हा फोटो ट्विट केलाय आणि म्हटले की, नेपाळमध्ये राहुल गांधी जिथे गेले होते, तिथे सिंधियाही लग्नाला गेले आहेत. मात्र, भाजपकडून चर्चांना उधाण आलंय.\nया फोटोमध्ये सिंधिया राहुल गांधींसोबत दिसत आहेत. काही महिला मोबाईलमधून राहुलचा फोटो काढताना दिसत आहेत. त्याचवेळी सिंधिया राहुलच्या उजव्या बाजूला उभे असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने नेपाळमधील एका क्लबमध्ये राहुल गांधींचा व्हिडिओ ट्विट करून त्यांच्यावर हल्लाबोल केला होता.\nकाय आहे फोटो मागचे सत्य\nसिंधियांचा राहुल गांधींसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. हा फोटो २०११चा आहे. या फोटोमध्ये राहुल गांधी तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री शिंदे यांच्यासोबत दिसत आहेत. वास्तविकता, राहुलने भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्या लग्नानंतरच्या सोहळ्याला हजेरी लावली होती. वांगचुकने त्यांच्या बालपणीची मैत्रिण जेजेत्सुन पेमासोबत लग्न केलं होतं. राहुल गांधी त्यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस होते, तर सिंधिया UPA-II सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री होते. सध्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये सिंधिया केंद्रीय मंत्री आहेत.\nहेही वाचा : छत्रपतींच्या गादीचा अवमान करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला, पुण्यात मराठा समाज आक्रमक\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.\n‘रान बाजार’वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज\nवैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत प्राजक्ता माळी\n‘रान बाजार’ वेब सीरिजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसेंची प्रतिक्रिया\nभारतातल्या ‘या’ ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य\nजान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट\nशहरातल्या श्वानांचा ‘गेट टू गेदर’, पोलिस श्वानांच्या कसरती; बघा फोटो\nमहेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन\nMaharashtra Corona Update: राज्यात सोमवारी ८ हजार ७४४ नव्या रुग्णांची नोंद,...\nIndia Schedule 2022: जानेवारीसह वर्षभर होणार क्रिकेटचा धमाका, पाहा सामन्यांचे पूर्ण...\nकचरामुक्त शहरांसाठी राज्यस्तरीय प्रकल्प आराखडा करा\nUp Assembly Elections 2022 : एक नव्हे, सहा गोळ्या मारा, ओवैसींचा...\nफोन टॅपिंगमागचा मुख्य सूत्रधार शोधून काढा, नाना पटोलेंची मागणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/palghar/the-plan-should-not-be-for-the-benefit-of-the-tribal-contractors-k-c-padvi/434696/", "date_download": "2022-05-18T23:19:21Z", "digest": "sha1:A7IEZM6Z6BKWY6QNTPNZCWPCFRUN76X6", "length": 11533, "nlines": 139, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "The plan should not be for the benefit of the tribal contractors - K. C. Padvi", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर पालघर योजना आदिवासी हिताच्या बनवा ठेकेदारांना पोसणाऱ्या नको – के. सी. पाडवी\nयोजना आदिवासी हिताच्या बनवा ठेकेदारांना पोसणाऱ्या नको – के. सी. पाडवी\nआदिवासी विकास विभागाचा करोडो रुपयाचा निधी आस्थापनेवर म्हणजे शासकीय अधिकार्‍यांच्या पगारावर जास्त खर्च होतो. मात्र आदिवासींच्या प्रत्यक्ष विकास कामासाठी निधी कमी पडतो, असे के. सी. पाडवी यांनी बैठकीत म्हटले.\nआदिवासी विकास विभागाचा करोडो रुपयाचा निधी आस्थापनेवर म्हणजे शासकीय अधिकार्‍यांच्या पगारावर जास्त खर्च होतो. मात्र आदिवासींच्या प्रत्यक्ष विकास कामासाठी निधी कमी पडतो, असे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत म्हटले. तर योजना बनवताना त्या आदिवासी कातकऱ्यांच्या हिताच्या व कल्याणाच्या असाव्यात. फक्त ठेकेदारांना पोसणाऱ्या नसाव्यात, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित, बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील, विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनिल भुसारा, पालघर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील नियोजन समितीचे सचिन शिंगडा, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ मंत्रालयातील सचिव आदिवासी विभागातील प्रमुख वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्ह्यातील बांधकाम पाणीपुरवठा अशा विविध विभागातील कार्यकारी अभियंता तसेच उपअभियंता उपस्थित होते.\nराजकारण आणि समाजकारण ही दोन चाके सारखी चालली. तरच समाजाचा विकास होऊ शकतो. आता शिक्षण खूप महत्त्वाचे असून आदिवासी विभागातर्फे इंग्रजी माध्यमाची नर्सरी ते महाविद्यालय शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. आदिवासी माणसाचा विकास करायचा असेल, तर शिक्षणामध्येही बदल करून घेणे गरजेचे आहे. जव्हार-डहाणू प्रकल्पामध्ये अपूर्ण असलेल्या निवासी आश्रम शाळेची इमारती अजून पूर्ण झालेल्या नाहीत. तसेच झालेल्या इमारती अजूनही ताब्यात का घेत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला विचारला.\nया जनता दरबारामध्ये पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधील आदिवासी, शेतकरी, आदिम जमातीमधील कातकरी समाजातील लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. तसेच रस्ते, वीज, नळ, पाणीपुरवठा अशा विविध समस्यांबाबत व जिल्हा प्रशासन मूलभूत प्रश्नाला कसे उदासिन आहेत, हे सांगत आदिवासी विकास मंत्री पाडवी यांच्याकडे तक्रार केली. पालघर जिल्ह्यांमधून मुंबई बडोदा कॉरिडॉर मार्ग, बुलेट ट्रेन इत्यादी अनेक विकास प्रकल्प होत असताना येथील प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याचा फायदा होण्यापेक्षा दलाल व सरकारी अधिकारीच याचा फायदा उठवत असल्याबाबतही शेतकऱ्यांनी तक्रार केली.\nराजद्रोहाच्या कलमाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n‘रान बाजार’वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज\nवैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत प्राजक्ता माळी\n‘रान बाजार’ वेब सीरिजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसेंची प्रतिक्रिया\nभारतातल्या ‘या’ ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य\nजान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट\nशहरातल्या श्वानांचा ‘गेट टू गेदर’, पोलिस श्वानांच्या कसरती; बघा फोटो\nमहेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन\nरिक्त पदांमुळे मोखाडा तालुक्यातील सरकारी कारभार विस्कळीत\nसावर्डे पूलासाठी निधी मंजूर; आदित्य ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर पूलाचा मार्ग मोकळा\nकपासे ते सफाळे मार्गावरील वाहतूक सुरूच राहणार\nपालघर जिल्ह्यात वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम; ४२ वीज चोरांवर कारवाई\nअखेर कान्द्रेभुरे शाळेला ठोकले टाळे; संतप्त पालकांचा उद्रेक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.ruturajpatildyp.com/post/%E0%A4%85%E0%A4%B7-%E0%A4%9F%E0%A4%AA-%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%B5-%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%A6-%E0%A4%AE%E0%A4%AD-%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%AA-%E0%A4%B2-%E0%A4%A6-%E0%A4%B6%E0%A4%AA-%E0%A4%A1-%E0%A4%AF-%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%A4-%E0%A4%A8-%E0%A4%AE-%E0%A4%A4-%E0%A4%A4-%E0%A4%B5-%E0%A4%A8%E0%A4%AE-%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%AD-%E0%A4%B5-%E0%A4%A6%E0%A4%A8", "date_download": "2022-05-19T00:05:35Z", "digest": "sha1:OOQT2ARALHOPTGPF3RGWMIKO3JXOSJSM", "length": 2273, "nlines": 49, "source_domain": "www.ruturajpatildyp.com", "title": "अष्टपैलू कलावंत पद्मभूषण पु. ल. देशपांडे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!", "raw_content": "\nअष्टपैलू कलावंत पद्मभूषण पु. ल. देशपांडे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन\nमराठीतील अग्रगण्य विनोदी लेखक, नाटककार आणि मराठी रंगभूमीशी व चित्रपटसृष्टीशी नट, संगीतकार, पटकथालेखक, दिग्दर्शक इ. नात्यांनी निगडित असलेले अष्टपैलू कलावंत पद्मभूषण पु. ल. देशपांडे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन\nआज डी.वाय.पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूरचे उदघाटन...\nप्रिय डॉक्टर्स, आज १ जुलै, डॉक्टर्स डे. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा..\nचला उठा ... महाराष्ट्र घडवूया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/web-stories/entertainment/who-is-janhvi-kapoor-rumoured-boyfriend-orhan-awatramani/photostory/91534287.cms", "date_download": "2022-05-18T23:41:19Z", "digest": "sha1:2YWFK3C3XOPUPUGLYV7V3QK5VMRTCF3U", "length": 2818, "nlines": 33, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": "कोण आहे जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड | TimesNow Marathi", "raw_content": "कोण आहे जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड\nजान्हवी कपूर व्हायरल फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत\nजान्हवी कपूर आणि ओरहान अवात्रमणि एकत्र दिसल्याची चर्चा, फोटो व्हायरल\nव्हायरल फोटोत जान्हवी शॉर्ट निऑन ड्रेसमध्ये तर ओरहान ब्लॅक शर्ट आणि जान्हवीच्या ड्रेसला मॅचिंग पँटमध्ये\nजान्हवी अलिकडेच उटीला व्हेकेशनवर जाऊन आली. तिच्यासोबत ओरहान आणि धाकटी बहीण खुषी कपूर पण होती\nसामाजिक कार्यकर्ता आहे ओरहान\nओरहान जान्हवी प्रमाणेच सारा अली खानचा मित्र, सारासोबत कोलंबिया विद्यापीठात शिकला होता\nओरहानची पतौडी कुटुंबातील सदस्यांशी पण हे आहे ओळख, पतौडी कुटुंबाच्या नाताळ पार्टीत झाला होता सहभागी\nओरहान ईशा अंबानी, शनाया कपूर, सुहाना खान, अलाविया जाफरी, अलाया फर्निचरवाला, न्यासा देणगणचा मित्र\nओरहानचे सोशल मीडियावर भरपूर फॉलोअर\nही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद\nNext: बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदीचे दुर्मिळ फोटो\nअशा आणखी स्टोरीज पाहा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/web-stories/lifestyle/mothers-day-handmade-greeting-card-ideas/photostory/91375541.cms", "date_download": "2022-05-18T23:36:41Z", "digest": "sha1:CVWT4X56UIB2XUIPKD6TB4JRF6YHQXYC", "length": 2664, "nlines": 33, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": "मदर्स डे हाताने तयार केलेली ग्रीटिंग कार्ड | TimesNow Marathi", "raw_content": "मदर्स डे हाताने तयार केलेली ग्रीटिंग कार्ड\nआकर्षक मदर्स डे ग्रीटिंग कार्ड\nस्केचपेनाने डिझाइन केलेले साधे सोपे आकर्षक मदर्स डे ग्रीटिंग कार्ड\nहृदयाच्या आकाराची ग्रीटिंग कार्ड\nफुग्यांसारखी दिसणारी हृदयाच्या आकाराची ग्रीटिंग कार्ड\nकॅलिग्राफीने सजविलेले आकर्षक ग्रीटिंग कार्ड\nसाधे सोपे ग्रीटिंग कार्ड\nआईला खूप काही सांगणारे साधे सोपे ग्रीटिंग कार्ड\nपेन्सिल आणि कात्रीची कला\nपेन्सिल रेखाटन आणि कात्रीने केलेले कटिंग यामुळे आकर्षक दिसणारे कागदावरचे ग्रीटिंग कार्ड\nआईविषयीचे प्रेम व्यक्त करणारे बेसिक पण आकर्षक ग्रीटिंग कार्ड\nआपले व्यवस्थित संगोपन करणाऱ्या आईचे आभार मानणारे ग्रीटिंग कार्ड\nमदर्स डेसाठी आकर्षक संदेश देणारे साधे सोपे ग्रीटिंग कार्ड\nआईला हसविणारे ग्रीटिंग कार्ड\nआईला सहज हसविणारे ग्रीटिंग कार्ड\nही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद\nNext: हनीमूनची मजा खराब करू शकतात या चुका\nअशा आणखी स्टोरीज पाहा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/web-stories/maharashtra-to-world/hacks-to-keep-house-cool-during-heatwave/photostory/91427148.cms", "date_download": "2022-05-18T23:16:13Z", "digest": "sha1:F5L3DHRZKIQVBJB6ONCT654RFI7FJ24P", "length": 2966, "nlines": 33, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": "उन्हाळ्यात घर थंड ठेवण्याचे सोपे घरगुती उपाय | TimesNow Marathi", "raw_content": "उन्हाळ्यात घर थंड ठेवण्याचे सोपे घरगुती उपाय\nघरात गरम हवा येत असल्यास खिडक्यांचे पडदे लावून घ्या\nपडदे लावले तरी खिडक्यांचे दरवाजे उघडे ठेवून हवा खेळती ठेवा\nमायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन सारखी भरपूर उष्णता निर्माण करणारी यंत्र बंद ठेवा\nदमटपणा नष्ट करणारी यंत्र\nएसी ऐवजी वातावरणातील दमटपणा नष्ट करणारी यंत्र वापरा\nटेबल फॅन सुरू करा आणि त्याच्या जवळ बर्फाच्या तुकड्यांनी भरलेले भांडे अथवा थाळी ठेवा, घरात थंडावा पसरण्यास मदत होईल\nखोलीत असताना चेहऱ्यावर उन येऊ नये म्हणून उशीचा आडोश्यासारखा वापर करू शकता\nओल्या चादरी खिडक्यांजवळ वाळत घातल्यास घरात थंडपणा राहील आणि उन्हाचा त्रास कमी होईल\nएलईडी दिवे वापरा, यामुळे विजेची बचत होईल तसेच घरात निर्माण होणाऱ्या उष्णतेत घट होईल\nघरातील अनावश्यक वस्तू हटवा\nरद्दी, जुन्या वस्तू, वापरात नसलेल्या वस्तू आणि फर्निचर अशा घरातील सर्व अनावश्यक वस्तूंची विल्हेवाट लावा\nही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद\nNext: अभियांत्रिकीची कमाल असलेली भारतीय मंदिरे\nअशा आणखी स्टोरीज पाहा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/viral-news/article/this-optical-illusion-is-about-number-of-horses-will-tell-about-your-personality/406972", "date_download": "2022-05-18T23:42:36Z", "digest": "sha1:7DOTPGXIJEIJ3T2OOMGK3BSC3S6WT7ZH", "length": 13687, "nlines": 100, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Viral News | Optical illusion : This optical illusion is about number of horses, will tell about your personality, या ऑप्टिकल इल्युजन टेस्टमध्ये तुम्ही पाहत असलेल्या घोड्यांची संख्या तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही सांगेल", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nव्हायरल झालं जी >\nOptical illusion : या ऑप्टिकल इल्युजनमध्ये तुम्हाला नेमके किती घोडे दिसतायेत घोड्यांची संख्या तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगेल बरेच काही...\nOptical illusion : ऑप्टिकल भ्रम (Optical illusions) आपल्या मेंदू आणि डोळ्यांना आव्हान देण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. आपण गोष्टी कशा पाहतो त्यावरून आपल्याबद्दल आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल (Personality test) बरेच काही कळते.\nया प्रतिमेत तुम्हाला किती घोडे दिसले\nआपल्या मेंदूला आणि नजरेला भ्रम देण्यासाठी ऑप्टिकल इल्युझन असतात\nया ऑप्टिकल इल्यूझनमध्ये तुम्हाला किती घोडे आहे ते ओळखायचे आहे\nतुम्ही किती घोडे पाहता यावरून तुमच्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी होते\nOptical illusion of 7 horses : नवी दिल्ली : ऑप्टिकल भ्रम (Optical illusions) आपल्या मेंदू आणि डोळ्यांना आव्हान देण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. आपण गोष्टी कशा पाहतो त्यावरून आपल्याबद्दल आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल (Personality test) बरेच काही कळते.\nया ऑप्टिकल भ्रम चाचणीवर एक नजर टाका आणि तुम्हाला दिसत असलेल्या घोड्यांची संख्या मोजा: (This optical illusion is about number of horses, will tell about your personality)\nअधिक वाचा : Viral: आरारा खतरनाक बेवड्याने मध्यरात्री पोलिसांना फोन करून २ थंडगार बिअरची दिली ऑर्डर\nया प्रतिमेत तुम्हाला किती घोडे दिसले\nया प्रतिमेत तुम्ही पाहत असलेल्या घोड्यांची संख्या तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही सांगते. जर तुम्ही फक्त एक घोडा पाहिला असेल, तर तुम्ही असे आहात ज्याचे डोळे मोठ्या चित्रावर आहेत. तुमच्याकडे गोष्टींची खूप व्यापक दृष्टी आहे. तुम्ही निर्णय घेण्यात घाई करत आहात आणि गोष्टींचे मूल्यमापन किंवा खूप खोलवर विचार करत नाही, असे माइंड जर्नलने म्हटले आहे.\nअधिक वाचा : लग्नात वधू-वरांने मंडपात एन्ट्री करता घेतली आगीत उडी, वऱ्हाडी मंडळींच्या काळजाचं पाणी पाणी...\nतुम्हाला दिसणाऱ्या घोड्यांच्या संख्येवर तुमचे व्यक्तिमत्व दिसते\nजर तुम्हाला ऑप्टिकल भ्रमात (Optical illusion)पाच ते 10 घोडे दिसले तर तुमच्यामध्ये परिपूर्णतेचे संकेत आहेत. तुम्ही गोष्टी हलक्या नोटेवर घेत नाही आणि योग्य गोष्टींना महत्त्व द्यायला आवडत नाही. तुमची निर्णय घेण्याची पद्धत तर्कसंगत आणि समजूतदार आहे, माइंड्स जर्नलने जोडले. तुमच्याकडे काम करण्याची एक अव्यवस्थित पद्धत आहे ज्यामुळे कधीकधी अडचणीची परिस्थिती निर्माण होते. परंतु आपण आपले ध्येय साध्य करण्यात व्यवस्थापित करता.\nअधिक वाचा : Viral Video: आलिया भट्टच्या डुप्लिकेटने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण\nतुम्ही नेहमी जाता जाता, तुम्ही कधी धावत असाल आणि इतर वेळी रेंगाळत असाल, पण तुम्ही कधीच थांबत नाही. तुम्ही तुमच्या क्षमतांबद्दल थोडे अतिआत्मविश्वासी बनता पण अपयश कसे स्वीकारायचे हे तुम्हाला माहीत आहे.\nजर तुम्ही 11 किंवा त्याहून अधिक घोडे मोजले तर तुम्ही तीक्ष्ण दृष्टी असलेले व्यक्ती आहात. तुम्हाला अशा गोष्टी लक्षात येतात ज्या इतरांना दिसत नाहीत. तुम्ही जबाबदार आहात आणि लोकांना तुमच्यासोबत काम करायला आवडते. तुम्‍ही अनेकदा अशा परिस्थितीत अडकता जेथे तुम्‍हाला खात्री नसते की तुम्‍ही काहीतरी पुढे चालू ठेवायचे की त्यावर काम करत राहायचे. आपण अंतिम परिणामांवर खरोखर समाधानी नसतो.\nऑप्टिकल भ्रम (Optical illusions) आपल्या मेंदू आणि डोळ्यांना आव्हान देऊन तुमच्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी करण्याच्या उद्देशाने डिझाइन निर्माण करण्यात आलेले आहेत. यातून आपला दृष्टीकोन, नजर, एकाग्रता, वस्तूंकडे पाहण्याची दृष्टी या गोष्टींचा कस लागतो. आपण गोष्टी कशा पाहतो त्यावरून आपल्याबद्दल आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल (Personality test) बरेच काही कळते. तुम्ही देखील तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घ्या.\nया ऑप्टिकल भ्रम चाचणीवर एक नजर टाका\nतुम्ही किती घोडे पाहिले तुमचे व्यक्तिमत्व वर्णनांशी जुळते का\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nViral: शाळकरी मुलींमध्ये 'गँगवॉर', जोरदार चालेल्या लाथा बुक्के आणि लाठ्या-काठ्या , व्हिडिओ पाहून डोकं फिरेल\nKGF Chapter 3 सीन 'लीक', राजपाल यादव यशच्या मदतीसाठी उतरला समुद्रात\n हॉटनेसमुळे महिलेला मिळत नाही काम\n पतीच्या मृत्यूनंतर ३६ वर्षांपासून एक महिला पुरूष बनून वावरतेय; नेमकं काय आहे प्रकरण\nOptical Illusion: या फोटोमध्ये लपले आहेत १० नेत्यांचे चेहरे; चालवा बुद्धी आणि ओळखा चेहरे\nहे आहेत वाॅटर मॅन शंकरलाल, कडक उन्हात सायकलवरून फिरुन भागवतात लोकांची तहान, VIDEO व्हायरल\nModi aayo aur is zulm se nijaat dilayo : अत्याचारांपासून सुटका करा; पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील नागरिकांचे पंतप्रधान मोदींना आवाहन\nउत्तराखंड: पूल कोसळला, वाहने नदीत वाहून गेली\n नागपूरमध्ये १० वर्षांपासून होता एक तालिबानी, एलएमजीसोबत फोटो झाला व्हायरल...\n50 लाख नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी होणार - एकनाथ शिंदे\nसारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी देणार-अजित पवार\nएकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://brahmevakya.blogspot.com/2016/09/blog-post_20.html", "date_download": "2022-05-18T23:29:36Z", "digest": "sha1:ULXUCCQGHX32X5VPRZSK6XQCM2A7HIZT", "length": 21043, "nlines": 144, "source_domain": "brahmevakya.blogspot.com", "title": "ब्रह्मेवाक्य: रविवार पुरवणीतील लेख - 'ट्विटर'सखा", "raw_content": "\nरविवार पुरवणीतील लेख - 'ट्विटर'सखा\nएक ट्विटर अकाउंट द्या मज आणुनी, जे मी हँडलीन स्वप्रेमाने...\n...सध्या टि्वटरवरून काही मोजक्या नेतेमंडळींनी, मंत्र्यांनी आणि इतर ज्येष्ठांनी जी त्वरित प्रतिसादाची कार्यक्षम चळवळ सुरू केली आहे, ती पाहून प्रत्येक भारतीयाच्या मनात वरीलप्रमाणे (केशवसुतांचे शब्द जरा बदलून) भावना आली नसल्यासच नवल.\nयाचं ताजं उदाहरण घडलं ते रेल्वेत. भारतीय रेल्वे म्हणजे एक चमत्कार आहे. रेल्वेच्या डब्यात शिरलं, की अखिल भारताचं दर्शन घडतं. अशाच एका रेल्वेत एक टीसी जादा पैसे घेऊन सीट देत होता. आता सर्व प्रवाशांसाठी ही तर अगदी अंगवळणी पडलेली बाब. किंबहुना टीसी पैसे घेऊन सीट देतो, याची खात्री असल्यामुळंच प्रवासी कन्फर्म तिकीट नसतानाही रेल्वेच्या आरक्षित डब्यात शिरतात. तर ते असो. इथं घडलं ते असं, की अशा एका लाचखाऊ टीसीचा फोटो आणि माहिती कुणा प्रवाशानं ट्विटरवर टाकली आणि त्यात थेट रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनाच टॅग केलं. रेल्वेमंत्री त्वरित प्रतिसाद देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पुढच्याच स्टेशनवर रेल्वेमंत्र्यांनी एक तपास पथक या गाडीत पाठवलं. त्यांनी या टीसीला पकडलं आणि तिथल्या तिथं त्याला कामावरून काढल्याचं पत्र दिलं. आता एवढी अचाट कार्यक्षमता म्हणजे फारच झालं की त्यामुळं लगेच सगळीकडं याच्या बातम्या झाल्या. सुरेश प्रभू हे एक विद्वान, सज्जन आणि अत्यंत कार्यक्षम मंत्री आहेत यात शंका नाही. त्यांनी यापूर्वीही अनेकदा ट्विटरवरील तक्रारींना प्रतिसाद दिला आहे. सुषमा स्वराज याही ट्विटरवर अत्यंत क्रियाशील असलेल्या मंत्री. परदेशात भारतीयांना काहीही अडचण आली, की सुषमा स्वराज त्यांच्या मदतीला धावून जातात आणि त्याचं नेहमीच खूप कौतुकही होतं. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर सध्या निराळ्या कारणांसाठी चर्चेत असले, तरी तेही सामान्यजनांना नेहमीच उपलब्ध असतात आणि अनेकांची कामे मार्गी लावतात, अशीच त्यांची ख्याती आहे. पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान हेही ट्विटरवर क्रियाशील असलेले नेते आहेत. याचं कारण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवर असतात आणि त्यांच्या तंत्रकुशलतेचा प्रत्यय सर्वांनीच घेतला आहे.\nट्विटरवरून थेट नेतेमंडळींकडून असा प्रतिसाद मिळायला लागल्यावर आपण भारतीय लोक गहिवरून येणं अगदी स्वाभाविक आहे. याचं कारण म्हणजे जेवढा नेता वा मंत्री मोठा, तेवढा तो सामान्य माणसासाठी दुर्लभ अशी आपली अनेक वर्षांच्या अनुभवांती खात्री पटली आहे. शिवाय एकदा एखादा नेता मंत्री झाला, की त्याचे हात आभाळाला टेकले अशीच त्याची व आपलीही समजूत होते. साध्या गल्लीतल्या नगरसेवकाचा रुबाब आपण रोजच पाहत असतो. नगरसेवक होण्यापूर्वी सहज चहाच्या टपरीवर गप्पा मारणारा माणूस नंतरच्या पाच वर्षांत कसा चंद्राच्या कलेप्रमाणे बदलत जातो, हेही आपण नेहमी अनुभवत असतो. त्यामुळे नगरसेवकाचा एवढा रुबाब, तर केंद्रीय मंत्र्याचा किती असेल, असं त्रैराशिक मांडून आपण त्याच्या अनुपलब्धतेची किंवा माजाची किंवा रुबाबाची मनातल्या मनात एक प्रत ठरवत असतो. सामान्य माणसानं सरकारी कार्यालयांचे फक्त खेटेच घालायचे, त्याचा वशिला नसेल तर त्याचे काम होणे कठीण याचा नित्य प्रत्यय येत असल्यामुळे मंत्री वगैरे सामान्य माणसाला थेट उत्तर देतील किंवा त्याचं काम सहजपणे करतील, यावर आपला विश्वासच बसत नाही. त्यामुळंच ट्विटरवर केलेल्या एका पोस्टची दखल थेट केंद्रीय मंत्री घेतात आणि संबंधित माणसावर कारवाई होते, याचं कौतुक वाटणारच. आता हे पाहून अनेक लोक मंत्र्यांना ट्विटरवर फॉलो करू लागतील आणि त्यांच्याकडे तक्रारींचा पाऊस पडेल. किंबहुना आत्ताच हे प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं दिसतं आहे. अमुक एका एक्स्प्रेसमध्ये स्वच्छतागृहांमध्ये वास येतोय ते स्टेशनवर माझ्या बाळाला दूधसुद्धा मिळालेलं नाही इथपर्यंत सर्वच ट्विटर तक्रारी आपण पाहिल्या आहेत. रेल्वेमंत्र्यांनी त्यांना जेव्हा जेव्हा शक्य झालं तेव्हा तेव्हा तत्परतेनं कारवाई केलेली आहेच.\nमुद्दा या कार्यक्षम मंत्र्यांचा नाहीच. कारण हे मंत्रिमहोदय केवळ ट्विटरवरच कार्यक्षम नाहीत, हे सर्वांना माहिती आहे. त्यांनी रेल्वे मंत्रालयात काही मूलभूत सुधारणांना प्रारंभ केला आहे, असं चित्र आहे. त्यामुळं त्यांचा प्रश्नच नाही. मुद्दा आहे तो अन्य मंत्र्यांच्या कार्यक्षमतेचा आणि त्याला जोडूनच किती जनतेकडं ही ट्विटरवरून तक्रार करण्याची सोय आहे, हा समाजमाध्यमांची शक्ती आता सर्वांना माहिती आहे. त्याचे फायदे-तोटे आपण गेलं संपूर्ण दशक अनुभवत आहोत. समाजमाध्यमांमुळं, विशेषतः स्मार्टफोनमुळं फार मोठा वर्ग आता एकाच लेव्हलवर आला आहे, हेही लक्षात घ्यायला हवं. तरीही ही सुविधा सर्वांपर्यंत पोचली आहे, असं म्हणणं फारच धार्ष्ट्याचं होईल. त्यामुळं सर्व अडचणी या माध्यमातून संपणार नाहीतच. उदा. तेलंगणमधील एका खेडेगावात वर्षानुवर्षं पाण्याची समस्या आहे. टँकरही वेळेवर येत नाही किंवा त्यात भ्रष्टाचार होतोय. अशा वेळी तिथल्या माणसानं पेयजल मंत्र्यांना ट्विट करून ही समस्या सांगितली, तर त्यांच्याकडेही यावर तत्पर उपाय नसेल. एक गोष्ट मात्र ते जरूर करू शकतील. ती म्हणजे संबंधित यंत्रणेवर कारवाई करू शकतील. सामान्य माणसाला दिलासा हवाय तो याच गोष्टीचा. आपण केलेल्या तक्रारीवर कुठं तरी सरकारी यंत्रणा हलतेय याची त्याला खात्री हवी आहे. ट्विटरनं त्याला ही संधी उपलब्ध करून दिली आहे.\nअर्थात हे दुधारी शस्त्र आहे, याचीही जाणीव हवी. सामान्य जनतेच्या फायद्याची एखादी सोय उपलब्ध करून दिली, की त्याचा गैरफायदा घेणारे दलाल किंवा तत्सम यंत्रणा लगेचच कशी उभी राहते हे आपण माहितीच्या अधिकाराबाबत बघितलं आहे. या अधिकाराचा गैरवापर करून ब्लॅकमेलिंगचा धंदा करणारे कमी नाहीत. म्हणजे पुन्हा तिथं सामान्य माणूस खऱ्या अर्थानं या अधिकारापासून वंचितच राहिलेला आहे. उद्या समाजमाध्यमांच्या या उपायाचंही असंच होण्याचा धोका मोठा आहे. मंत्री ट्विटरवरून दखल घेऊन कारवाई करतात म्हटल्यावर चुकीच्या किंवा एखाद्याला त्रास देण्यासाठीही तक्रारी केल्या जाण्याची शक्यता आपल्याकडं नाकारता येत नाही. अर्थात अशा तक्रारींची शहानिशा करण्याची काळजी कार्यक्षम मंत्री घेतीलच. पण अशा चुकीच्या तक्रारी करणाऱ्यांनाही काही तरी शिक्षा करण्याची तरतूद केलीच पाहिजे, यात शंका नाही. अन्यथा रोगापेक्षा इलाज भयंकर अशी अवस्था व्हायची.\nभारतासारख्या महाकाय देशात वास्तविक या समाजमाध्यमाचा प्लॅटफॉर्म किती तरी चांगल्या गोष्टींसाठी वापरला जाऊ शकतो. सुदैवानं आपले पंतप्रधान तंत्रकौशल्याचं महत्त्व जाणतात. डिजिटल इंडिया किंवा अशा किती तरी घोषणा प्रत्यक्षात आल्यास कारभारातील पारदर्शकता वाढेल. केंद्रीय मंत्रिमंडळ किंवा राज्यांमधील मंत्रिमंडळे जनतेच्या सेवेसाठी आहेत हे भान वाढीला लागेल. जनतेच्या प्रती असलेला प्रतिसादाचा वेळ ('रिस्पॉन्स टाइम') कमी होईल. अर्थात हे करताना जनतेलाही आपल्या कर्तव्यांप्रती जागरूक राहावे लागेल. रेल्वे डब्याचा कोपरा गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी भरायचा आणि दुसरीकडं अस्वच्छतेबद्दल तक्रार करायची असं चालणार नाही. लाच घेणारा गुन्हेगार असतो, तसाच देणाराही असतो. त्यामुळं रेल्वेत ऐन वेळी प्रवास करताना लाच देऊन मी जागा मिळविणार नाही, असा निर्धार आपल्यापैकी सर्वांनीच केला तर रेल्वे हे एक उदाहरण झालं. आपल्या जगण्यातल्या प्रत्येक घटकाशी भ्रष्टाचार या ना त्या स्वरूपात जोडला गेला आहे. त्यामुळं एरवी भ्रष्टाचारात सामील नसलेल्या सामान्य माणसाला कमालीचं वैफल्य येऊ शकतं. ही वैफल्यग्रस्तता टाळण्यासाठी समाजमाध्यमांचा चांगला उपयोग करून घेता येईल; अन्यथा व्हॉट्सअपवर निरर्थक फॉरवर्ड करणारे काही कमी नाहीत. आदर्श समाजव्यवस्थेत सरकार या यंत्रणेबरोबरच तिच्याकडून सेवा बजावून घेणारी जनताही समान जबाबदार असते. मुळात सरकार म्हणजे वेगळी कुणी यंत्रणा नसतेच. ती एका प्रकारे जनतेचेच प्रातिनिधिक रूप असते. त्यामुळं जबाबदारी दोन्ही घटकांची आहे. आपण आदर्श समाजव्यवस्था नाही आहोत. पण त्या दिशेनं सदैव वाटचाल करायला काय हरकत आहे\nटि्वटरसख्याचाही हाच संदेश आहे.\n(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे : १८ सप्टेंबर २०१६)\nरविवार पुरवणीतील लेख - 'ट्विटर'सखा\nगेली २४ वर्षं पत्रकारितेत आहे. नियमित सदरं सोडून अन्यत्रही खूप लिखाण होतं... ते कुठं कुठं छापूनही येतं... पण त्याचं एकत्रित संकलन असं कुठं नाही. त्यासाठी हा ब्लॉग... माझे जुने-नवे लेख आणि सिनेमांची परीक्षणं... असं इथं आहे सगळं... तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://brahmevakya.blogspot.com/2021/03/blog-post_31.html", "date_download": "2022-05-18T22:58:34Z", "digest": "sha1:6SAWBUGCAAPTBBJ437MD3LDU2E3OPVS5", "length": 42799, "nlines": 162, "source_domain": "brahmevakya.blogspot.com", "title": "ब्रह्मेवाक्य: ग्राहकहित दिवाळी अंक २०२० लेख", "raw_content": "\nग्राहकहित दिवाळी अंक २०२० लेख\nयंदाचं हे २०२० हे वर्ष उजाडलं, तेव्हा पुढचं संपूर्ण वर्ष ‘न भूतो न भविष्यति’ अशा एका साथरोगाच्या मुकाबल्यात आपल्याला घालवावं लागणार आहे आणि त्यामुळं संपूर्ण जगात उलथापालथ होणार आहे, असं आपल्याला कुणी सांगितलं असतं, तर विश्वास बसला नसता. पण आता आपण प्रत्यक्षात ही ‘न भूतो...’ अशी अवस्था जगतो आहोत. ‘करोनाव्हायरस डिसीझ १९’ किंवा ‘कोव्हिड १९’ नावाच्या या आजारानं आपलं सगळं जगणंच बदलवून टाकलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांवर त्याचा वेगवेगळा परिणाम झालाय. प्रामुख्यानं चित्रपट, मालिका व नाटक या क्षेत्रांवर त्याचा काय परिणाम झाला व पुढे काय वाढून ठेवलंय, याचा थोडक्यात आढावा या लेखाच्या माध्यमातून घेण्याचा हा प्रयत्न आहे.\nकरोनाच्या साथरोगाचा चित्रपट, नाटक आणि मालिका या सगळ्यांना सर्वाधिक फटका बसला. या तिन्ही गोष्टी वास्तविक आपल्याला अत्यंत प्रिय अगदी आपल्या श्वासाइतक्या महत्त्वाच्या अगदी आपल्या श्वासाइतक्या महत्त्वाच्या मात्र, करोनामुळं त्याच्यावरच घाव बसला. गर्दीची ठिकाणं टाळायची असल्यामुळं चित्रपटगृहं बंद करावी लागली. नाट्यगृहांचीही तीच अवस्था झाली. मालिकांचं चित्रीकरण बंद पडलं. या तिन्ही क्षेत्रांत काम करणाऱ्या अनेक मंडळींवर बेरोजगार व्हायची वेळ आली. मुंबईसारख्या मायानगरीचं चलनवलन पूर्ण ठप्प झालं. मुंबईत रोज काम करून पैसे मिळविणारी लाखो मंडळी आहेत. हे सगळे, एका फटक्यात काम गेल्यानं, अक्षरश: हतबल झाले. शूटिंगचं काम थंडावलं. चित्रनगरी एकदम शांत झाली. एवढी अवाढव्य, अव्याहत सुरू असलेली मोहनगरी एकदम निपचित झाली. करोनापूर्व काळात मुंबई अशी एकदम बंद होईल, असं कुणी सांगितलं असतं, तर त्यावर कुणीही विश्वास ठेवला नसता. मात्र, करोना या साध्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या छोट्याशा विषाणूनं हा ‘पराक्रम’ करून दाखवला. अर्थात सर्व जगावरच संकट आल्यामुळं कलाकारांनीही धीरानंच घेतलं. काम गेलं असलं, तरी इतर क्षेत्रांतील मंडळींचीही तीच अवस्था होती. त्यामुळं केवळ आपल्याच क्षेत्रावर हे संकट आलंय अशी भावना कुणाच्या मनात आली नाही. लॉकडाउनचा पहिला टप्पा सगळ्या देशानंच अत्यंत काटेकोरपणे पार पाडला. मात्र, हे प्रकरण काही तीन-चार आठवड्यांत संपणारं नाही, हे लवकरच सगळ्यांच्या लक्षात आलं. मात्र, हातावर हात ठेवून तरी किती काळ बसणार मात्र, करोनामुळं त्याच्यावरच घाव बसला. गर्दीची ठिकाणं टाळायची असल्यामुळं चित्रपटगृहं बंद करावी लागली. नाट्यगृहांचीही तीच अवस्था झाली. मालिकांचं चित्रीकरण बंद पडलं. या तिन्ही क्षेत्रांत काम करणाऱ्या अनेक मंडळींवर बेरोजगार व्हायची वेळ आली. मुंबईसारख्या मायानगरीचं चलनवलन पूर्ण ठप्प झालं. मुंबईत रोज काम करून पैसे मिळविणारी लाखो मंडळी आहेत. हे सगळे, एका फटक्यात काम गेल्यानं, अक्षरश: हतबल झाले. शूटिंगचं काम थंडावलं. चित्रनगरी एकदम शांत झाली. एवढी अवाढव्य, अव्याहत सुरू असलेली मोहनगरी एकदम निपचित झाली. करोनापूर्व काळात मुंबई अशी एकदम बंद होईल, असं कुणी सांगितलं असतं, तर त्यावर कुणीही विश्वास ठेवला नसता. मात्र, करोना या साध्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या छोट्याशा विषाणूनं हा ‘पराक्रम’ करून दाखवला. अर्थात सर्व जगावरच संकट आल्यामुळं कलाकारांनीही धीरानंच घेतलं. काम गेलं असलं, तरी इतर क्षेत्रांतील मंडळींचीही तीच अवस्था होती. त्यामुळं केवळ आपल्याच क्षेत्रावर हे संकट आलंय अशी भावना कुणाच्या मनात आली नाही. लॉकडाउनचा पहिला टप्पा सगळ्या देशानंच अत्यंत काटेकोरपणे पार पाडला. मात्र, हे प्रकरण काही तीन-चार आठवड्यांत संपणारं नाही, हे लवकरच सगळ्यांच्या लक्षात आलं. मात्र, हातावर हात ठेवून तरी किती काळ बसणार अनेकांनी मग रोजगारासाठी दुसरा मार्ग स्वीकारला. कुणी रिक्षा चालविली, कुणी भाजी विकली, तर कुणी कॅब चालविली\nनाटकासारख्या जिवंत कलेचे या करोनाकाळात सर्वाधिक हाल झाले. समोर प्रेक्षकांच्या जिवंत प्रतिसादावर चालणारी ही रसरशीत कला मराठी माणसाचं नाट्यवेड नव्यानं सांगायला नकोच. मात्र, एका ठिकाणी गर्दी करायची नाही, या करोनाच्या मूलभूत नियमाचा फार मोठा दणका नाट्य क्षेत्राला बसला आणि नाटकं बंदच झाली. नाट्यप्रयोग बंद पडले आणि पुण्या-मुंबईसह राज्यभरातील मोठमोठी नाट्यगृहं अचानक सुनसान झाली. नाटक हाच श्वास असलेल्या अनेक कलावंतांना गुदमरल्यासारखं झालं. एकीकडे करोना आणि दुसरीकडं ही नाटकबंदी मराठी माणसाचं नाट्यवेड नव्यानं सांगायला नकोच. मात्र, एका ठिकाणी गर्दी करायची नाही, या करोनाच्या मूलभूत नियमाचा फार मोठा दणका नाट्य क्षेत्राला बसला आणि नाटकं बंदच झाली. नाट्यप्रयोग बंद पडले आणि पुण्या-मुंबईसह राज्यभरातील मोठमोठी नाट्यगृहं अचानक सुनसान झाली. नाटक हाच श्वास असलेल्या अनेक कलावंतांना गुदमरल्यासारखं झालं. एकीकडे करोना आणि दुसरीकडं ही नाटकबंदी दोन्हीकडून ‘श्वास’ कोंडू लागला. राज्यात बॅकस्टेजला काम करणारे हजारो कामगार आहेत. त्यांच्यावर त्यांची कुटुंबं अवलंबून आहेत. या कामगारांचे करोनाकाळात मोठे हाल झाले. मात्र, नाट्य परिषद आणि तत्सम संस्थांनी संस्थात्मक, तसेच वैयक्तिक पातळीवर मोठी मदत गोळा केली आणि कृतज्ञतेचा भाव म्हणून या कामगारांना ते पैसे दिले. मात्र, ती मदत तरी किती दिवस पुरणार दोन्हीकडून ‘श्वास’ कोंडू लागला. राज्यात बॅकस्टेजला काम करणारे हजारो कामगार आहेत. त्यांच्यावर त्यांची कुटुंबं अवलंबून आहेत. या कामगारांचे करोनाकाळात मोठे हाल झाले. मात्र, नाट्य परिषद आणि तत्सम संस्थांनी संस्थात्मक, तसेच वैयक्तिक पातळीवर मोठी मदत गोळा केली आणि कृतज्ञतेचा भाव म्हणून या कामगारांना ते पैसे दिले. मात्र, ती मदत तरी किती दिवस पुरणार नाटक पुन्हा सुरू होणं हेच या कामगारांसाठी आवश्यक ठरलंय. या कामगारांप्रमाणेच छोट्या छोट्या भूमिका करणाऱ्या अनेक कलावंतांचीही अडचण झाली आहे. अनेकांसाठी पैसे तर महत्त्वाचे असतातच; पण रंगभूमीवर सतत वावर असणं हीदेखील काही जणांसाठी नशा असते. मात्र, प्रयोग बंद झाल्यानं अशा कलावंतांची विलक्षण मानसिक कोंडी झालीय.\nया काळात काही कलावंतांनी वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. वैभव मांगले हा लोकप्रिय अभिनेता तो उत्तम गातो, हे आपल्याला माहिती आहेच. पण लॉकडाउनच्या काळात त्याला स्वत:मधील चित्रकाराचा शोध लागला. आपल्या कोकणातील गावी जाऊन वैभवनं झपाटल्यासारखी चित्रं काढली. ती सगळी चित्रं कुठल्याही उत्तम दर्जाच्या चित्रकाराएवढीच उत्कृष्ट होती. तो केवळ चित्रं काढून थांबला नाही, तर त्यानं यातल्या काही चित्रांची विक्री करून ते पैसे बॅकस्टेज कलाकारांच्या मदतीसाठी दिले. वैभवचा हा गुण या काळामुळंच लखलखीतपणे समोर आला. दुसरा एक लोकप्रिय कलाकार हृषीकेश जोशी याने दिग्दर्शित केलेला ‘नेटक’ हा असाच एक प्रयोग होता. यात एक ऑनलाइन नाटक सादर करण्यात आलं. पाच वेगळ्या ठिकाणी असलेल्या पाच अभिनेत्रींनी हे नाटक सादर केलं. या प्रयोगाला अंगभूत मर्यादा होत्या व तंत्रज्ञानावर बऱ्याच गोष्टी अवलंबून होत्या. मात्र, तरीही नाटकवेड्या रसिकांनी या प्रयोगाचंही उत्स्फूर्त स्वागत केलं. मराठी माणसाचं नाटकवेड यातून लखलखीतपणे समोर आलं. प्रायोगिक नाटकवाल्यांचेही प्रयोग या काळात बंद पडले. पुण्यात सुदर्शन, ज्योत्स्ना भोळे नाट्यगृह या ठिकाणी चालणारे समीप रंगमंचावरचे प्रयोग बंद पडल्यानं नाट्यरसिक हळहळले. हे प्रयोग पुन्हा कधी सुरू होणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. नाटक ही काही जीवनाश्यक बाब नाही, अशी सरकारची बहुतेक समजूत असल्याने करोनाकाळात या कलेकडे, तिच्या पुनरुज्जीवनाकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नसावा. मात्र, माणसाला जगण्यासाठी कलाही तितकीच महत्त्वाची असते; अन्यथा माणसाचं जगणं आणि अन्य जनावरांचं जगणं यात फरक तो काय राहिला तो उत्तम गातो, हे आपल्याला माहिती आहेच. पण लॉकडाउनच्या काळात त्याला स्वत:मधील चित्रकाराचा शोध लागला. आपल्या कोकणातील गावी जाऊन वैभवनं झपाटल्यासारखी चित्रं काढली. ती सगळी चित्रं कुठल्याही उत्तम दर्जाच्या चित्रकाराएवढीच उत्कृष्ट होती. तो केवळ चित्रं काढून थांबला नाही, तर त्यानं यातल्या काही चित्रांची विक्री करून ते पैसे बॅकस्टेज कलाकारांच्या मदतीसाठी दिले. वैभवचा हा गुण या काळामुळंच लखलखीतपणे समोर आला. दुसरा एक लोकप्रिय कलाकार हृषीकेश जोशी याने दिग्दर्शित केलेला ‘नेटक’ हा असाच एक प्रयोग होता. यात एक ऑनलाइन नाटक सादर करण्यात आलं. पाच वेगळ्या ठिकाणी असलेल्या पाच अभिनेत्रींनी हे नाटक सादर केलं. या प्रयोगाला अंगभूत मर्यादा होत्या व तंत्रज्ञानावर बऱ्याच गोष्टी अवलंबून होत्या. मात्र, तरीही नाटकवेड्या रसिकांनी या प्रयोगाचंही उत्स्फूर्त स्वागत केलं. मराठी माणसाचं नाटकवेड यातून लखलखीतपणे समोर आलं. प्रायोगिक नाटकवाल्यांचेही प्रयोग या काळात बंद पडले. पुण्यात सुदर्शन, ज्योत्स्ना भोळे नाट्यगृह या ठिकाणी चालणारे समीप रंगमंचावरचे प्रयोग बंद पडल्यानं नाट्यरसिक हळहळले. हे प्रयोग पुन्हा कधी सुरू होणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. नाटक ही काही जीवनाश्यक बाब नाही, अशी सरकारची बहुतेक समजूत असल्याने करोनाकाळात या कलेकडे, तिच्या पुनरुज्जीवनाकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नसावा. मात्र, माणसाला जगण्यासाठी कलाही तितकीच महत्त्वाची असते; अन्यथा माणसाचं जगणं आणि अन्य जनावरांचं जगणं यात फरक तो काय राहिला आपल्याकडे नाटकाचं स्थान आपल्या सांस्कृतिक भावविश्वात फार मोठं आहे. मराठी माणूस नाटक केवळ बघत नाही, तर तो ते ‘जगतो’. नाटकातली पात्रं त्याच्या जगण्यातली अविभाज्य भाग होऊन जातात. मग ती गडकऱ्यांची सिंधू असो की पुलंची ‘फुलराणी’; कानेटकरांचा ‘लाल्या’ असो, की तात्यासाहेबांचे ‘अप्पासाहेब बेलवलकर... नटसम्राट’ आपल्याकडे नाटकाचं स्थान आपल्या सांस्कृतिक भावविश्वात फार मोठं आहे. मराठी माणूस नाटक केवळ बघत नाही, तर तो ते ‘जगतो’. नाटकातली पात्रं त्याच्या जगण्यातली अविभाज्य भाग होऊन जातात. मग ती गडकऱ्यांची सिंधू असो की पुलंची ‘फुलराणी’; कानेटकरांचा ‘लाल्या’ असो, की तात्यासाहेबांचे ‘अप्पासाहेब बेलवलकर... नटसम्राट’ या सगळ्या व्यक्तिरेखांनी मराठी मनांवर राज्य केलंय. प्रायोगिक नाटकांतून पुढं व्यावसायिक नाटकांत आलेल्या आणि नंतर चित्रपटसृष्टीत गेलेल्या कलावंतांना फार मान मिळतो. याचं कारण तो किंवा ती ‘थिएटर’ करून आलेले आहेत हेच असतं या सगळ्या व्यक्तिरेखांनी मराठी मनांवर राज्य केलंय. प्रायोगिक नाटकांतून पुढं व्यावसायिक नाटकांत आलेल्या आणि नंतर चित्रपटसृष्टीत गेलेल्या कलावंतांना फार मान मिळतो. याचं कारण तो किंवा ती ‘थिएटर’ करून आलेले आहेत हेच असतं गेल्या सहा महिन्यांत मराठी माणसाची नाटकं बघायला न मिळाल्यानं जी सांस्कृतिक उपासमार झालीय ती केवळ दुर्दैवी आहे. नाटकाची ती तिसरी घंटा लवकरच वाजो आणि मराठी प्रेक्षकांना त्यांची आवडीची नाटकं नाट्यगृहांत पुन्हा पाहायला मिळोत, एवढंच आपण म्हणू शकतो.\nटीव्हीवर येणाऱ्या दैनंदिन मालिका हाही आपल्या बऱ्याच प्रेक्षकांच्या रोजच्या जगण्याचा अगदी अविभाज्य भाग झाला आहे. करोनाकाळात आलेल्या लॉकडाउननं या मालिकांवरही संक्रांत आणली. शूटिंगच बंद झाल्यामुळं काही दिवसांतच या मालिकांचं प्रक्षेपणही थांबलं. महत्त्वाच्या वाहिन्यांना आपले जुनेच कार्यक्रम पुन्हा दाखवण्याची वेळ आली. मालिकेचा एक भाग साधारणत: चार-पाच दिवस आधी चित्रित करतात. त्यामुळे अचानक लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर अनेकांकडं पुढील दीर्घकाळ पुरतील एवढे मालिकेचे भाग तयार नव्हतेच. मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलावंतांना प्रतिदिन कामाचे पैसे मिळतात. शूटिंग थांबल्यामुळे सगळ्यांचं हे उत्पन्नही थांबलं. लॉकडाउनचा पूर्ण काळ, म्हणजे जवळपास तीन महिन्यांहून अधिक काळ मालिकांचं चित्रीकरण बंद होतं. त्यामुळं प्रेक्षकांना हा संपूर्ण काळ जुन्या मालिका किंवा चालू मालिकांचे जुनेच भाग पाहावे लागले आणि दुसरीकडं मालिकेशी संबंधित बहुतेकांचं रोजचं उत्पन्न बुडालं. रोजच्या कामावर पोट अवलंबून असणाऱ्या अनेक कामगारांचे यामुळं अतिशय हाल झाले. अनेकांचं काम गेलं. जूनमध्ये लॉकडाउन हळूहळू शिथिल झाल्यानंतर मालिकांच्या चित्रीकरणाला परवानगी मिळाली. मात्र, अनेक नियम, अटी, शर्ती व बंधने घालून एका दृश्यात अधिक व्यक्ती दिसू नयेत याची काळजी घ्यावी लागली. चित्रीकरणाच्या ठिकाणीही मर्यादितच स्टाफला परवानगी देण्यात आली. एखाद्या सेटवर पूर्वी दोन मेकअपमन असतील, तर तिथं आता एकाच मेकअपमनला परवानगी मिळू लागली. स्वाभाविकच एकाचं काम गेलं. असं अनेक बाबतींत झालं. विशेषत: तंत्रज्ञांना मिळणारी कामं घटत गेली.\nमधल्या काळात जुन्या लोकप्रिय कार्यक्रमांचा, मालिकांचा रतीब या वाहिन्यांवरून सुरू झाला. नाट्य क्षेत्रात जसे ‘नेटक’सारखे प्रयोग झाले, तसे मालिकांमध्येही काही प्रयोग झाले. ‘सोनी मराठी’वर ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’सारखी संपूर्णपणे घरी चित्रित केलेली मालिका ‘लॉकडाउन स्पेशल’ म्हणून सादर झाली. इतरही काही छोटे-मोठे प्रयोग झाले; पण ते ‘प्रयोग’ या पातळीवरच मर्यादित राहिले. अर्थात, लॉकडाउनच्या काळात बिघडलेल्या मानसिक स्वास्थ्यावर या प्रयोगांची फुंकरही सुखावह ठरली, ही बाब अलाहिदा\nकरोनापूर्व काळात बहुतेक मालिकांचं चित्रिकरण मुंबईतच - गोरेगावच्या चित्रनगरीत - होत असे. करोनानंतरच्या काळात मात्र मुंबईतील निर्बंध पाहून काही निर्मात्यांनी मुंबईबाहेर शूटिंग युनिट हलवलं आणि बाहेर चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. काही जण गुजरातमध्ये गेले, तर काहींनी कोल्हापूर, सातारा परिसरात तळ ठोकला. अशाच एका मालिकेचं सातारा परिसरात चित्रीकरण सुरू असताना तेथे काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांना करोनाचा संसर्ग झाला आणि त्यातच काही दिवसांत त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी सर्वांसाठीच फार धक्कादायक होती. विशेषत: मालिकांचे चित्रीकरण पुन्हा पूर्वीसारखे सुरू होणार, अशा अपेक्षेत असलेल्या इंडस्ट्रीला या बातमीने मोठाच धक्का बसला. यानंतर निर्बंध काही प्रमाणात पुन्हा कडक झाले. आता पुन्हा ही स्थिती पूर्वपदावर येण्यास किती काळ लागेल, हे सांगणं कठीण होऊन बसलं आहे. सुमारे तीन महिन्यांचं उत्पन्न बुडाल्यानं मालिकांचं बजेटही घटविण्यात आलं आहे. बड्या वाहिन्या किंवा निर्माता संस्था पाठीशी असलेल्या मालिकांची फार हानी झालेली नाही; मात्र असा आधार ज्यांच्यापाशी नाही अशा मालिकांचं बजेट कोलमडलं आहे आणि तेथे काम करणाऱ्या सर्वांनाच मोठा आर्थिक फटका बसला आहे, यात वाद नाही. मालिकांचं बजेट घसरल्यानं या इंडस्ट्रीशी संबंधित सर्वच घटकांना आता आर्थिकदृष्ट्या त्याचा फटका बसणार आहे. विशेषत: दिग्दर्शक, लेखक आदी असंघटित मंडळींना याची मोठी झळ बसते आहे. त्या तुलनेत तंत्रज्ञ आदी मंडळी संघटित असल्यानं त्यांच्या हितांचं थोडं फार संरक्षण होण्यात मदत झालेली दिसते. अर्थात एकूणच आर्थिक झळ मात्र या व्यवसायातील सर्वच घटकांना बसली, ही वस्तुस्थिती उरतेच.\nमालिकांमध्ये अनेक लहान-मोठे कलाकार काम करत असतात. मोठा व्याप असतो. विशेषत: मराठीपेक्षाही हिंदी मालिकांचा पसारा व बजेट मोठं असतं. यापैकी बहुतांश मालिकांचं काम मुंबईतच चालत असल्यानं स्थानिक तंत्रज्ञ व कलाकारांना तिथं काम मिळतंच. करोनामुळं या सर्व घटकांवर प्रतिकूल परिणाम झाला. अनेकांचं काम गेलं. याखेरीज मालिकांमध्ये आज केलेल्या कामाचे पैसे तीन महिन्यांनी देण्याची पद्धत आहे. यातही काही ठिकाणी चोख व्यावसायिकता दिसते, तर काही ठिकाणी ढिला कारभार पाहायला मिळतो. त्यामुळं आपले हक्काचे पैसे मिळविण्यासाठी अनेकांना उगाचच रक्त आटवावं लागतं, असा अनुभव आहे. करोनाकाळात तीन महिने पूर्णपणे थांबलेलं काम आणि तीन महिने उशिरा मिळणारे पैसे यांचा एकत्रित परिणाम मोठा आहे. त्यामुळं मालिकांचं चित्रीकरण जून व जुलैत पुन्हा पूर्वीसारखं सुरू झालं, तेव्हा या इंडस्ट्रीतील अनेकांना अगदी हायसं वाटलं. मात्र, बजेट आणि प्रायोजक कमी झाल्यानं पैशांची आवक पूर्वीसारखी राहिलेली नाही, असंही चित्र आहे. ते सुधारायला अर्थातच काही काळ जावा लागेल. त्यानंतर मात्र या मालिका परत पूर्वीसारख्या जोरदार सुरू होतील; याचं कारण या मालिकांचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. मालिकांचं अर्थकारण मोठं आहे. त्यामुळं ही इंडस्ट्री पुन्हा जोमानं सुरू होईल, अशी सर्वांनाच अपेक्षा आहे. प्रायोगिक रंगभूमी किंवा व्यावसायिक रंगभूमीवरून ज्यांना चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावर जायचं आहे, अशा बहुतेक लहान-मोठ्या कलाकारांना मधली पायरी म्हणून मालिकांमध्ये काम करण्याचा फायदा होतो. याशिवाय पैसे चांगले मिळत असल्यानं उपजीविकेचा मोठा प्रश्न मिटतो. शिवाय मालिका हिंदीतील आणि चांगला टीआरपी मिळविणारी असेल तर देशभरात, कदाचित जगभरात तुमचा चेहरा प्रेक्षकांच्या ओळखीचा होतो. (अर्थात फक्त चेहराच; कारण अनेक मालिकांमध्ये कलाकाराचं नावच दिलं जात नाही. तो एक वेगळाच मुद्दा आहे. असो.) त्यामुळे मालिकांमध्ये काम करण्यासाठी कलाकारांमध्ये, तर मालिकेचे तांत्रिक काम मिळविण्यासाठी तंत्रज्ञांमध्ये मोठी चुरस असते. या इंडस्ट्रीवरही हजारो लोक अवलंबून आहेत. लॉकडाउनचा फटका मोठा असला, तरी ‘शो मस्ट गो ऑन’ या न्यायाने मालिका पुन्हा एकदा बहरू लागतील, यात शंका नसावी.\nरूपेरी पडदा मूक झाला...\nकरोनाचा सर्वाधिक फटका नाटके व मालिकांसोबतच बसला तो चित्रपटांना लॉकडाउन सुरू झाल्यानंतर सार्वजनिक वर्दळीची जी ठिकाणे सर्वांत प्रथम बंद झाली त्यात चित्रपटगृहांचा समावेश होता. करोनाचा संसर्गजन्य आजार भीतीदायक वेगाने पसरत असताना मॉल व मल्टिप्लेक्स सुरू राहणार नव्हतेच. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात चित्रपटगृहे बंद राहणार, हे सर्वांनीच मनोमन मान्य केलं होतं. वास्तविक मार्चच्या शेवटच्या आठवड्यात दहावीच्या परीक्षा संपल्या. यानंतर येणारा काळ म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी. फिल्म इंडस्ट्रीसाठी वर्षातला सर्वांत मोठा सीझन लॉकडाउन सुरू झाल्यानंतर सार्वजनिक वर्दळीची जी ठिकाणे सर्वांत प्रथम बंद झाली त्यात चित्रपटगृहांचा समावेश होता. करोनाचा संसर्गजन्य आजार भीतीदायक वेगाने पसरत असताना मॉल व मल्टिप्लेक्स सुरू राहणार नव्हतेच. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात चित्रपटगृहे बंद राहणार, हे सर्वांनीच मनोमन मान्य केलं होतं. वास्तविक मार्चच्या शेवटच्या आठवड्यात दहावीच्या परीक्षा संपल्या. यानंतर येणारा काळ म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी. फिल्म इंडस्ट्रीसाठी वर्षातला सर्वांत मोठा सीझन नेमका हा सीझन सुरू होतानाच करोनानं घाला घातला आणि चित्रपटगृहांना टाळं लागलं. आता सहा महिन्यांहून अधिक काळ ही फिल्म इंडस्ट्री ठप्प झाली आहे. हिंदी चित्रपटसृष्टी ही जगातील काही बड्या फिल्म इंडस्ट्रींपैकी एक आहे. भारतात दर वर्षी सरासरी दीड ते दोन हजार चित्रपट तयार होतात. त्यांचे वार्षिक उत्पन्न (बॉक्स ऑफिस) साधारण साडेतीन हजार कोटी रुपये एवढं असतं. या इंडस्ट्रीचा एकूण आकार साधारणत: २० हजार कोटी रुपयांचा आहे. त्यातील बहुतांश महसूल आणि उत्पन्न मुंबई शहरातून मिळतं. भारतात साधारणपणे साडेसहा हजार सिंगल स्क्रीन थिएटर आहेत, तर तब्बल २१०० मल्टिप्लेक्स आहेत. या मल्टिप्लेक्समध्ये सरासरी तीन स्क्रीन धरले, तर जवळपास साडेसहा हजार स्क्रीन केवळ मल्टिप्लेक्समध्ये आहेत. देशभरात चित्रपटांचा जो व्यवसाय होतो, त्यातले जवळपास ४५ टक्के उत्पन्न हिंदी चित्रपटांमधून मिळते, तर तेलगू व तमिळ चित्रपट तब्बल ३५ टक्के एवढा वाटा उचलतात. बाकी सर्व भाषांतील चित्रपट मिळून उर्वरित २० टक्के व्यवसाय मिळवतात. या वर्षी मार्च महिन्याच्या मध्यात ही चित्रपटगृहं बंद पडली आणि हे सर्व आर्थिक चक्र ठप्प झालं.\nमुंबईत चित्रपटसृष्टीशी निगडित अनेक लहान-मोठे व्यवसाय आहेत. या व्यवसायांची संख्या शंभरहून अधिक आहे. उदा. विग तयार करणारे आणि पुरवणारे लोक किंवा सेटसाठी कपडे शिवणारे व पुरवणारे शिंपी. चित्रपटांसाठी सेट आदी तयार करणारे सुतार किंवा प्लंबर, इलेक्ट्रिशन आणि यासारखे साधारण शंभरहून अधिक व्यवसाय हिंदी चित्रपटसृष्टीशी निगडित आहेत. मुंबईत तर हजारो जण यात काम करतात आणि रोजी-रोटी कमावतात. यातले अनेक जण वर्षानुवर्षं केवळ चित्रपटांसाठीच काम करतात. त्यांना मागणीच एवढी असते, की अन्य कोणासाठी व्यवसाय करण्याची वेळच त्यांच्यावर येत नाही. अशा हजारो लोकांचं उत्पन्न मार्चमध्ये क्षणार्धात थांबलं. एकपडदा चित्रपटगृहांची अवस्था आधीच बिकट होती. करोनानं आता जणू काही त्यांच्या अस्तित्वावरच घाला घातला. आता हे चक्र पुन्हा कधी सुरू होईल; झाले तरी सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये लोक येणार का, असे अनेक मुद्दे आहेत. विशेषत: महानगरांमध्ये मल्टिप्लेक्समध्येच चित्रपट पाहायची सवय लागलेला प्रेक्षक सिंगल स्क्रीन थिएटरकडे पुन्हा येईल की नाही, अशी भीती आहे. याखेरीज मधल्या काळात अनेक प्रेक्षकांना मोबाइलमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमे बघायची सवय लागली आहे. घरबसल्या हवे ते सिनेमे बघण्याची सोय सहज उपलब्ध असताना, ट्रॅफिक जॅममधून मल्टिप्लेक्सला जाणं, तेथील पार्किंगचा प्रश्न, पार्किंगला मोजावे लागणारं अवाजवी शुल्क, मल्टिप्लेक्सला असलेले जादा तिकीटदर, तेथील खाण्याच्या वस्तूंचे असलेले अवास्तव दर या सगळ्यांना कंटाळा येऊन सिनेमाप्रेमी प्रेक्षक स्वत:च्या घरी एकटा आपल्या मोबाइलवर, आपल्या वेळेनुसार, आपल्या आवडीनुसार सिनेमे पाहू शकतो. हा फार मोठा धोका चित्रपटसृष्टीसमोर तयार झाला आहे. यावर पर्याय म्हणून ओटीटीवरही नव्या रिलीज झालेल्या चित्रपटाला वेगळं शुल्क घ्यायचं, अशी संकल्पना समोर येत आहे. तसं झालं, तर लोक पुन्हा त्याही पर्यायाचा विचार करतील. भारतीय प्रेक्षकांची मानसिकता कमी खर्चात (किंवा शक्यतो फुकट) काय मिळेल ते बघण्याची आहे. त्यामुळे मोफत किंवा अगदी माफक किमतीत सेवा देऊ शकणारे बलाढ्य प्लेअर्सच या खेळात टिकतील, यात शंका नाही.\nअर्थात काही बडे चित्रपट असे असतील, की ते मोठ्या पडद्यावर पाहण्याशिवाय पर्यायच असणार नाही. तेव्हा प्रेक्षक पुन्हा चित्रपटगृहांवर गर्दी करतीलच. पुढील काळात तिकीटदर मात्र वाढलेले असतील, हे सांगायला नकोच. त्यामुळे थिएटरमध्ये जाणं किंवा न जाणं ही पुन्हा प्रेक्षकांसाठी निवडीची संधी देणारी बाब असेल. सिंगल स्क्रीनमधला दंगा, पिटातलं ते वातावरण हे मात्र आता कदाचित ग्रामीण किंवा निमशहरी भागांतच बघायला मिळेल.\nनाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही गोष्टी वरकरणी जीवनावश्यक नसल्या, तरी आपण फार काळ त्यापासून दूर राहू शकत नाही. तसं झालं तर आपलं सांस्कृतिक संचित आटत जातं, हे आपल्या लक्षात येईल. आपल्याला जगण्यासाठी केवळ निरोगी श्वासच लागतो, असं नाही तर आपलं सांस्कृतिक भरणपोषण करणाऱ्या ललितकलाही लागतात. त्यांच्या आस्वादनाने आपण माणूस म्हणून जगण्याची एक वेगळी पातळी गाठू शकतो. आपल्या साध्याशा आयुष्यात विलक्षण आनंद निर्माण करण्याची ताकद या कलांमध्ये आहे. त्यामुळं त्या लवकरात लवकर पूर्ववत सुरू होवोत आणि आपल्याला पूर्वीप्रमाणेच त्याचा भरभरून आनंद लुटायला मिळो, अशीच प्रत्येक रसिकाची इच्छा आहे.\n(पूर्वप्रसिद्धी : ग्राहकहित दिवाळी अंक, २०२०)\nग्राहकहित दिवाळी अंक २०२० लेख\nमटा लॉकडाउन वर्षपूर्ती लेख\nगेली २४ वर्षं पत्रकारितेत आहे. नियमित सदरं सोडून अन्यत्रही खूप लिखाण होतं... ते कुठं कुठं छापूनही येतं... पण त्याचं एकत्रित संकलन असं कुठं नाही. त्यासाठी हा ब्लॉग... माझे जुने-नवे लेख आणि सिनेमांची परीक्षणं... असं इथं आहे सगळं... तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://madreshoy.com/mr/9-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2022-05-18T22:56:22Z", "digest": "sha1:O6CZ6J3MSN2RKREDISKFLSHC7WMKJ7DA", "length": 21970, "nlines": 135, "source_domain": "madreshoy.com", "title": "9 महिन्यांच्या बाळाने काय खावे? | आज माता", "raw_content": "\n9 महिन्यांच्या बाळाने काय खावे\nमिरियम गुआश | | काळजी, पोषण\nबाळ नऊ महिन्यांचे झाल्यावर होईल रांगायला शिकलो आधीच उठ कमी खुर्च्या आणि फर्निचर जसे की लिव्हिंग रूममधील कॉफी टेबल किंवा घरकुलाच्या बाजूला झुकणे. हा एक टप्पा आहे ज्यामध्ये लहान माणूस अधिक ऊर्जा खर्च करतो. तो एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जातो, त्याला एक्सप्लोर करण्यात आणि शोधण्यात सक्षम होण्यासाठी अधिक \"मुक्त\" वाटते.\nघरामध्ये 9 महिन्यांचे बाळ असलेल्या सर्व पालकांसाठी सामान्य नियम आहे तुमचा रक्षक कधीही कमी होऊ देऊ नका कारण या टप्प्यावर बाळांना अन्वेषण करायला आवडते, परंतु त्यांना त्यांच्या सभोवतालच्या धोक्याची पूर्ण कल्पना नसते.\nमी हे लक्षात ठेवू इच्छितो की पालक सहसा त्यांच्या मुलाची आणि इतर मुलांमध्ये तुलना करतात आणि त्यांच्या लहान मुलाने आयुष्याच्या या महिन्यांत केलेली प्रगती इतर मुलांच्या बरोबरीने नसल्यास घाबरतात. प्रिय पालक, प्रत्येक मुलाची स्वतःची लय असते आणि त्यांचा आदर करणे फार महत्वाचे आहे. हे खरे आहे की आम्ही म्हणतो की 9 महिन्यांत ते आधीच चालायला लागतात, तथापि ते नेहमीच असे असणे आवश्यक नाही, हा एक निश्चित नियम नाही तर एक अभिमुखता आहे. बालरोगतज्ञ, भेटी दरम्यान, निरीक्षण करेल सायकोमोटर विकास तुमच्या लहान मुलाचे आणि तो कसा विकसित होत आहे याबद्दल मार्गदर्शन करेल.\n1 ते 9 महिन्यांचे झाल्यावर आम्ही त्यांचा आहार बदलला पाहिजे का\n1.1 ज्या गोष्टी त्यांना नंतर दिल्या जातील, परंतु 9 महिन्यांत त्यांनी खाऊ नये:\n2 9 महिन्यांत अन्न आणि पोषण योजना\n2.0.3 शिजवलेले हॅम (पॉलीफॉस्फेटशिवाय)\n2.0.7 फळे आणि भाज्या\n2.1 9 महिन्यांत संभाव्य आहार योजना.\n3 एकटे खाणे सुरू करण्याची वेळ\nते 9 महिन्यांचे झाल्यावर आम्ही त्यांचा आहार बदलला पाहिजे का\nत्यांच्या आहाराबद्दल, ऊर्जा खर्च ते जे खातात त्यावर परिणाम होतो. ऍलर्जी आणि असहिष्णुता वगळता, 9 महिन्यांत नवजात शिशु कमी-अधिक प्रमाणात त्याच गोष्टी खाईल जे तुम्ही तुमच्या मोठ्या मुलांना देता आणि तुम्ही स्वतः खाता (काही फरकांसह).\nज्या गोष्टी त्यांना नंतर दिल्या जातील, परंतु 9 महिन्यांत त्यांनी खाऊ नये:\nअंडी: अंडी पुढील महिन्यांत सादर केली जाईल (प्रथम अंड्यातील पिवळ बलक आणि नंतर पांढरा).\nसाखर आणि मीठ: मुलांना आरोग्यदायी सवयी देणे महत्त्वाचे आहे. आपण खारटपणा आणि साखरेचा वापर टाळला पाहिजे. या सवयींनी वाढलेल्या मुलांमध्ये लठ्ठपणा वाढण्याची शक्यता कमी असते हे सिद्ध झाले आहे.\nयापैकी सॉसेज, सोलो द शिजवलेले आणि कच्चे हॅम, तसेच degreased, आणि दरम्यान चीज ताजे आणि संरक्षक नसलेले ते निवडणे चांगले.\nया टप्प्यावर विवाद आहे, जसे आपण खाली पाहू. काही बालरोगतज्ञ 9 महिन्यांनंतर काही खाद्यपदार्थ देण्याचा सल्ला देतात कारण ते ऍलर्जी असलेल्या मुलांमध्ये अॅनाफिलेक्टिक शॉक देऊ शकतात. खरं तर, काही वर्षांपूर्वीपर्यंत असे मानले जात होते की टोमॅटो, अंडी, मासे किंवा अगदी स्ट्रॉबेरीसारखे काही संभाव्य अधिक ऍलर्जीजन्य पदार्थ 9 महिने किंवा आयुष्याच्या एक वर्षाच्या आधी आणले जाऊ नयेत.\nसध्या याच्या उलट विचार केला जातो, की हे पदार्थ अन्न सहिष्णुतेला चालना देण्यासाठी दूध सोडण्यापासून आणले जावेत. फक्त मुले सह पॉझिटिव्ह प्रिक टेस्ट वर्ग 1 ऍलर्जीन असलेल्या काही खाद्यपदार्थांमध्ये ही उत्पादने वैद्यकीय देखरेखीखाली आणली पाहिजेत.\nतुमच्या मुलाला घेऊन जाणारा बालरोगतज्ञ तुम्हाला सांगेल की त्याच्यासाठी काय चांगले आहे.\nतरीही, जे कधीही बदलत नाही ते म्हणजे जाण्याच्या नियमाचा आदर करणे हळूहळू एका वेळी एक किंवा अधिक खाद्यपदार्थ सादर करणे, जेणेकरून ते अन्न मुलासाठी समस्या निर्माण करते की नाही हे आम्ही तपासू शकतो.\n9 महिन्यांत अन्न आणि पोषण योजना\nप्राण्यांच्या प्रथिनांचे प्रमाण वाढवता येते. आम्ही तुम्हाला देऊ शकतो एक संपूर्ण दलिया o ताजे मांस 40 ग्रॅम (कच्चे वजन), दिवसातून फक्त एकदाच.\nआम्ही तुम्हाला देऊ शकतो आठवड्यातून 2-3 वेळा ताजे किंवा गोठलेले मासे (डीफ्रॉस्टिंगनंतर वजन केलेले): 40-60 ग्रॅम वाफवलेले किंवा थोडेसे पाणी, भाज्या मिसळून किंवा अगदी लापशी जोडले. हे चांगले आहे की आपण दुबळे मासे ठेवले: हॅक, कॉड, सोल, ट्राउट, प्लेस, सी ब्रीम. काट्यांपासून सावध रहा\nएकसंध किंवा ताजे आणि शुद्ध, जास्तीत जास्त प्रमाणात 20 ग्राम. तुम्ही देऊ शकता मांस बदलण्यासाठी आठवड्यातून 1-2 वेळा.\nआपण मसूर, मटार, सोयाबीन किंवा चणे घालू शकतो भाजी मटनाचा रस्सा करण्यासाठी. ही डिश आठवड्यातून 2 वेळा दिली जाऊ शकते.\nआम्ही सुरू करू शकतो स्टॉप बँड हळूहळू आधीच शिजवलेले पीठ y स्टार्च उत्पादनांकडे जा (गहू, तांदूळ, बार्ली, शब्दलेखन, ओट्स इ.).\nअर्ध-चरबी चीज (उदा. मोझारेला): 35 ग्राम लापशी शिजवण्याच्या शेवटच्या टप्प्यात विरघळली;\nकमी चरबीयुक्त चीज: 40-50 ग्रॅम लापशी शिजवण्याच्या शेवटच्या टप्प्यात विरघळली.\nसर्व भाज्या नेहमी मिसळणे आवश्यक नाही; लापशीमध्ये आपण भाज्यांचे लहान तुकडे करू शकता किंवा काट्याने पुरी बनवू शकता चघळण्यास उत्तेजित करा.\nप्रत्येक वेळी आणि नंतर आपण एक करू शकता सिंगल कलर लापशी एकाच भाजीसह प्युरी बनवणे (केशरी: गाजर किंवा भोपळा; लाल: टोमॅटो; पांढरा: बटाटा किंवा फुलकोबी; हिरवा: झुचीनी, पालक आणि या रंगाच्या इतर भाज्या), ते मुलाची जिज्ञासा उत्तेजित करा आणि विविध चव लक्षात घ्या.\nहे आपल्या आहारात ज्ञात आहे फळे आणि भाज्या मूलभूत भूमिका बजावतात केवळ आतड्यांसंबंधी संक्रमणास अनुकूल असलेल्या फायबर सामग्रीमुळेच नाही तर जीवनसत्त्वे, कॅरोटीनोइड्स आणि फिनॉल्सच्या योगदानामुळे देखील जे एक महत्त्वाचे अँटिऑक्सिडंट कार्य करतात. या गुणधर्मांचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी येथे काही टिपा आहेत:\ncनेहमी हंगामात फळे आणि भाज्या खरेदी करा;\ncफळे आणि भाज्या फ्रीजमध्ये ठेवा.\nनिवडा ताजी किंवा गोठलेली फळे आणि भाज्याकारण कॅन केलेला किंवा काचेची उत्पादने त्यांचे बहुतेक अँटिऑक्सिडेंट गुणधर्म गमावतात;\nla स्टीम किंवा मायक्रोवेव्ह स्वयंपाक ते इतर प्रकारच्या स्वयंपाक (उकळत्या, बेकिंग) पेक्षा त्याचे अँटिऑक्सिडंट गुणधर्म चांगले राखते;\nफळांच्या रसांच्या औद्योगिक उत्पादनात फिनॉलचे जवळजवळ संपूर्ण नुकसान होते: फळांचे रस (अगदी साखरेशिवाय) कधीही ताज्या फळांचा पर्याय मानू नये.\nसंभाव्य उर्जा योजना 9 महिन्यांत.\nबाळाने काही करावे दिवसातून 4-5 जेवण, खालीलप्रमाणे विभागले:\n2 दूध मातृ o निरंतर जेवण (क्रमांक २)\nभाजीपाला मटनाचा रस्सा मध्ये 2 दलिया (दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण);\n1 नाश्ता, मध्य-सकाळी किंवा मध्यान्ह: किसलेले / ठेचलेले सफरचंद, नाशपाती किंवा साखर नसलेली केळी.\nएकटे खाणे सुरू करण्याची वेळ\nजेव्हा तो 9 महिन्यांचा होईल तेव्हा शिकवण्याची वेळ आली आहे एकटे खा, प्लास्टिक किंवा सिलिकॉन कटलरी किंवा अगदी आपल्या हातांनी वापरणे.\nत्याला अन्न देण्याचीही हीच वेळ आहे लहान तुकडे, द्रवीकृत नाही. साहजिकच बुडणे टाळण्यासाठी ते खूप लहान तुकडे असले पाहिजेत.\nमुख्य जेवण आणि रात्रीच्या जेवणाव्यतिरिक्त, 9 महिन्यांच्या बाळाला आहार देणे त्यात दूध किंवा डेरिव्हेटिव्ह्ज (नाश्ता आणि नाश्ता) वर आधारित दोन जेवणांचा देखील समावेश असावा. काय ताजेतवाने, हंगामी फळे, स्मूदी आणि दही यांसारखे निरोगी पदार्थ देण्याचा प्रयत्न करा.\nजरी हा सर्वात वापरला जाणारा आणि सोपा पर्याय आहे, तुम्हाला फळांचे रस मर्यादित करावे लागतील आणि सर्वसाधारणपणे साखरयुक्त पेय.\nशेवटी, जेवणादरम्यान, इव्हीटा मुलाला दुसरा आहार द्या (उदाहरणार्थ कुकीज) जेणेकरून तुमची भूक भागू नये आणि जेंव्हा दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाची वेळ असेल तेव्हा तुम्हाला भूक लागणार नाही.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आज माता » काळजी » पोषण » 9 महिन्यांच्या बाळाने काय खावे\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nडाउन सिंड्रोम असलेल्या मुलासह कसे खेळायचे\nबेबी पोप: आपल्याला माहित असणे आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट\nबाळ, माता आणि कुटूंबातील नवीनतम लेख मिळवा.\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://shanmarathi.com/2021/05/30/ya-bollywood-kalakaranni-lapavun-thevle-hote-lagn/", "date_download": "2022-05-18T22:47:05Z", "digest": "sha1:AKWBTFMV6RMCO4NHHBTXOMZ6BY2FCBET", "length": 7528, "nlines": 57, "source_domain": "shanmarathi.com", "title": "‘ या ‘ बॉलिवूड कलाकारांनी लपवून ठेवले होते लग्न !! खुलासा झाला तर चकित झाले सर्व.. – SHAN MARATHI", "raw_content": "\n‘ या ‘ बॉलिवूड कलाकारांनी लपवून ठेवले होते लग्न खुलासा झाला तर चकित झाले सर्व..\nतसे तर बॉलिवूड कलाकारांचे आयुष्य एका उघड्या पुस्तकासारखे असते. प्रेक्षकांपर्यंत प्रत्येक लहान गोष्ट पोहचते. नेहमी लाइमलाइट मध्ये राहिले तर काही गोष्टी गुपितच ठेवतात. तसेच काही कलाकार असे देखील आहेत ज्यांनी आपल्या लग्नाबद्दल लपवून ठेवले. तसे तर कलाकारांच्या लग्नाचे फोटोज किंवा लग्नाची अफवा आगीसारखी पसरते मात्र काही कलाकार असे देखील आहेत ज्यांना आपले लग्न लपायचे तर होते पण त्यांच्या हाती अपयश आले. आज आम्ही त्याच कलाकारांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपल्या लग्नाची गोष्ट काही दिवसांपर्यंत सर्वांपासून लपवून ठेवली होती..\nमेघना नायडू आणि लुईस\n‘ कलियो का चमन ‘ या गाण्याने लोकप्रिय होणारी अभिनेत्री मेघना नायडू ने पोर्तुगाल टेनिसपटू सोबत गुपचूप पद्धतीने लग्न केले. त्यांनी दोन वर्षापर्यंत आपले लग्न लपवून ठेवले. जेव्हा त्यांच्या लग्नाचे गुपित फोटोज समोर आले तेव्हा या बाबतीत खुलासा झाला. मेघना ने 25 डिसेंबर 2016 रोजी मुंबई मध्ये लग्न केले होते.\nरेखा आणि विनोद मेहरा\nरेखा आणि विनोद मेहरा यांच्या लग्नाबद्दल असे म्हणले जाते की विनोद मेहरा आपल्या आईला रेखाला लग्नासाठी राजी करू शकले नाही. जेव्हा त्यांनी कोलकाता मध्ये लग्न करून सरळ विमानतळावरून रेखाला आपल्या घरी घेऊन गेले आणि रेखा व विनोद मेहरा हे त्यांच्या आई कमला मेहरा यांचे पाय पडू लागले तर त्यांनी यांना धक्का दिला.\nजॉन अब्राहम आणि प्रिया रुंचल\nजॉन अब्राहम हे बिपाशा यांच्या सोबत नातेसंबंधामुळे खूप चर्चेत राहिले मात्र त्यांची लग्न केलेली गोष्ट ही कोणालाच समजली नाही. प्रिया सोबत त्यांच्या लग्नाबद्दल खूप वेळानंतर समजले.\nजुही चावला आणि जय मेहता\nजुही चावला बऱ्याच काळापर्यंत जय मेहता यांना आपला चांगला मित्र आहे असे सांगत राहिली. खूप वेळानंतर हा खुलासा झाला की दोघे पती-पत्नी आहेत.\nकेवळ ‘या’ व्यक्तीमुळे विशाल निकम ठरला बिगबॉस मराठीचा विजेता, तर जय दुधानेच्या गळ्यात उपविजेत्यापदाची माळ\n‘ त्याने मला 4 तासांपर्यंत…. ‘ या अभिनेत्रीने आपल्या पती सोबतच्या प्रणयरम्य दृश्याबद्दल केला मोठा खुलासा \nव्यायाम करताना कृती सेनन ची स्थिती झाली वाईट.. तरी देखील ट्रेनरला नाही आली दया\nPrevious Article ‘ या ‘ अभिनेत्रीकडे मूल जन्माला घालण्यासाठी देखील नव्हते पैसे मुलीने केला धक्कादायक खुलासा\nNext Article जेव्हा पती निक जोनस चा झाला होता अपघात प्रियंकाला बसला होता धक्का..\nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nशिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला ठोकला राम राम\nआता तिसरी पत्नीही राहतीये मुलांसोबत दूर संजय दत्तने स्वतः केला खुलासा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://n7news.com/%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2022-05-19T00:09:22Z", "digest": "sha1:7VXLMNU6JQRUC7C7DFHMH75FD7623ED3", "length": 2408, "nlines": 69, "source_domain": "n7news.com", "title": "एस. टी. कर्मचाऱ्यांना मतदानाचे प्रशिक्षण | N7News", "raw_content": "\nएस. टी. कर्मचाऱ्यांना मतदानाचे प्रशिक्षण\nNextभीम महोत्सवात विनोद बाफनांचा संबंध नाही\nयुवकांनी मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहावे – ऍड. पद्माकर वळवी\nजिल्हा परिषद व पंचायत समिती च्या पोट निवडणुका शांततेत पार, आता लक्ष मतमोजणी कडे\nआ. चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीत नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा\nहे गांजाड सरकार, गांजा पिऊन सरकार चालवता, आ. सदाभाऊ खोत यांची राज्य सरकार वर जहरी टिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.pantnagaritimes.com/2020/11/25-26-22-26.html", "date_download": "2022-05-18T23:25:30Z", "digest": "sha1:W4KFOC5KIPQJCTYJ4VA6FAM5XBEJKVSJ", "length": 10091, "nlines": 52, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "पंढरपूरमध्ये 25, 26 नोव्हेंबरला संचारबंदीचा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव ! 22 ते 26 नोव्हेंबर एस. टी वाहतूकही बंद? - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक पंढरपूरमध्ये 25, 26 नोव्हेंबरला संचारबंदीचा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव 22 ते 26 नोव्हेंबर एस. टी वाहतूकही बंद\nपंढरपूरमध्ये 25, 26 नोव्हेंबरला संचारबंदीचा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव 22 ते 26 नोव्हेंबर एस. टी वाहतूकही बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्तिकी यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने वारकरी येऊन संसर्ग वाढू नये, यासाठी दक्षता म्हणून 25 आणि 26 नोव्हेंबर असे दोन दिवस पंढरपूर शहर आणि लगतच्या आठ खेडेगावांमध्ये संचारबंदी लागू करावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे. याखेरीज 22 पासून 26 नोव्हेंबरपर्यंत पंढरपूरकडे येणारी व जाणारी एसटी वाहतूकही बंद ठेवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nश्री. झेंडे म्हणाले, कोरोनामुळे आषाढी यात्रा होऊ शकली नाही, परंतु प्रतिकात्मकरीत्या वारी साजरी करण्यात आली. परिस्थिती लक्षात घेऊन कोणीही वारकऱ्यांनी यात्रेसाठी पंढरपूरला येऊ नये, असे आवाहन त्या वेळी करण्यात आले होते. त्याचप्रमाणे कोरोनाचा धोका अजून संपला नसल्याने याही वेळी कोणीही वारकऱ्यांनी कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला येऊ नये. 26 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असल्याने 24 नोव्हेंबर रोजी रात्री 12 पासून 26 नोव्हेंबर रोजी रात्री बारा या काळात पंढरपूर शहर आणि लगतच्या आठ खेडेगावांमध्ये संचारबंदी लागू करावी, असा प्रस्ताव जिल्हा पोलिस प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे. लवकरच त्यावर सकारात्मक निर्णय होईल. या काळात अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. वारकरी प्रतिनिधींच्या सोबत सकारात्मक चर्चा झाली असून, त्यांच्या मागण्यांच्या विषयी शासन स्तरावर लवकरच योग्य तोडगा काढला जाईल.\nचार दिवस पंढरपुरात सतराशे पोलिस कर्मचारी आणि अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात केले जाणार आहेत. जिल्हा, तालुका आणि शहराच्या हद्दीवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.\nयाप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम व अन्य पोलिस अधिकारी उपस्थित होते.\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात...\nपत्नीचे चारित्र्यावर संशयाचा राग मनात धरून एसआरपीएफ जवानांचा गोळीबार मध्ये एक ठार , दोन जखमी\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळी बार केल्याची घटना सोलापुर जिल्ह्यातील बार्शी ता...\nमंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा\nमंगळवेढा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी शिक्षक भगिनींचा मेळाव...\nनंदेश्वरचे कामचुकार तलाठी बी.एस.शेख यांना निलंबीत करावे यासाठी रेखा कसबे यांचे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन\nमंगळवेढा / प्रतिनिधी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील रेखा सुनिल कसबे यांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्हीही नावे 7/12 उतार्‍यावर ला...\nजिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nमंगळवेढा / प्रतिनिधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ruturajpatildyp.com/post/%E0%A4%95-%E0%A4%B2-%E0%A4%B9-%E0%A4%AA-%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%AA-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%AE-%E0%A4%A4-%E0%A4%B0-%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%A4-%E0%A4%9C-%E0%A4%AC-%E0%A4%9F-%E0%A4%AA-%E0%A4%9F-%E0%A4%B2-%E0%A4%B8-%E0%A4%B9-%E0%A4%AC-%E0%A4%9A-%E0%A4%AF-%E0%A4%B6-%E0%A4%AD%E0%A4%B9%E0%A4%B8-%E0%A4%A4-%E0%A4%95-%E0%A4%B2-%E0%A4%B9-%E0%A4%AA-%E0%A4%B0-%E0%A4%9C-%E0%A4%B2-%E0%A4%B9-%E0%A4%A7-%E0%A4%95-%E0%A4%B0-%E0%A4%95-%E0%A4%B0-%E0%A4%AF-%E0%A4%B2%E0%A4%AF", "date_download": "2022-05-18T22:01:40Z", "digest": "sha1:AMHAGN26GONXIKPSELXNURPTKE2R27W2", "length": 2216, "nlines": 50, "source_domain": "www.ruturajpatildyp.com", "title": "कोल्हापूरचे पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेबांच्या शुभहस्ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय...", "raw_content": "\nकोल्हापूरचे पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेबांच्या शुभहस्ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय...\nआज कोल्हापूरचे पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेबांच्या शुभहस्ते\nकोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.\nआज डी.वाय.पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूरचे उदघाटन...\nप्रिय डॉक्टर्स, आज १ जुलै, डॉक्टर्स डे. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा..\nचला उठा ... महाराष्ट्र घडवूया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-economy-bhushan-mahajan-marathi-article-5724", "date_download": "2022-05-18T22:25:23Z", "digest": "sha1:WXCAFXZWGRLYDBNPV735CTWJUQJZGAOM", "length": 18609, "nlines": 118, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Economy Bhushan Mahajan Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nथोडी खुशी, थोडा गम...\nथोडी खुशी, थोडा गम...\nभूषण महाजन, शेअर बाजाराचे विश्‍लेषक\nसोमवार, 23 ऑगस्ट 2021\nतेरा ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात निफ्टीने उच्चांकी बंद दिला आणि तेजीवाले अक्षरश: भांगडा करायच्या मूडमधे आले. १६,५०० अंशाचे स्वप्न व अंदाज आपण मागील सप्ताहात वर्तवला आणि चक्क तसेच झाले. पंधरा जून पासून बाजाराने १५,९०० च्या आसपास दीड महिना रेंगाळावे, अन नंतर पुढे १६५०० पर्यंतची वाटचाल फक्त दहा सत्रात करावी याला मुव्हमेंटम किंवा गतीवेगाची कमाल असेच म्हणावे लागेल.\nएखाद्या ढकलस्टार्ट गाडीला धक्का मारताना तिने अचानक वेग घ्यावा आणि ढकलणाऱ्या जवानांना गाडीत बसता येणे कठीण व्हावे तसे काहीसे शेअर बाजाराच्या मागच्या दहा सत्रांमध्ये झाले. ३ ऑगस्ट आणि १३ ऑगस्ट दोन्ही दिवशी तुफान खरेदी झाली. (या दोन दिवशी, परदेशी संस्थांनी अनुक्रमे २११६ कोटी व ८१९ कोटी रुपये बाजारात ओतले) गेला आठवडाभर बाजार स्थिरच होता. शुक्रवारी, १३ ऑगस्ट रोजी मात्र तेजी थांबलीच नाही. निर्देशांकातले, बरेच दिवस तेजीत मोठा सहभाग नसलेले, वजनदार व भारदस्त शेअर ‘टीसीएस’, ‘एलॲण्डटी’, ‘एचसीएल टेक’, ‘लिव्हर’, ‘पॉवर ग्रीड’, ‘रिलायन्स’ आदी निफ्टीला नव्या उच्चांकावर घेऊन गेले. मात्र मागेही निर्देशित केल्याप्रमाणे छोट्या गुंतवणूकदारांचे लाडके स्मॉल व मिड कॅप शेअर्स दहा पावले मागे आले. बाजाराची व्याप्ती कमी झाली. अॅडव्हान्स डिक्लाईन रेशो (वर जाणाऱ्या व खाली येणाऱ्या शेअरचे गुणोत्तर) जवळजवळ एकास तीन झाले. तात्पर्य हे की निर्देशांकाची पातळी जरी आनंद देऊन गेली तरी मिड व स्मॉल कॅप शेअरची सद्दी संपली की काय ही चिंता गुंतवणूकदारांना नव्याने भेडसावू लागली आहे.\nबाजारात क्षेत्रबदल व मार्केट कॅप बदल अधूनमधून होतच असतो. दीड महिना निर्देशांक रेंगाळले याचा अर्थ लार्ज कॅप वा मोठे शेअर एका पातळीवर टिकून होते, बाजाराची भावना तेजीची असल्यामुळे स्मॉल व मिड कॅप वाढत होते. आता लार्ज कॅपने आघाडी सांभाळायचे ठरवल्यामुळे उर्वरित बाजार थोडा नरम झाला इतकेच.\nमागील आठवड्यात मुंबई स्टॉक एक्स्चेंजनेदेखील बाजाराला एक हूल दिली. बाजाराच्या वारेमाप तेजीला लगाम घालण्याच्या उद्देशाने बीएसईचे एक नवे सर्क्युलर आले. यापुढे दर तीन महिन्यांत शेअर किती वर किंवा खाली जाऊ शकेल याचे नवे बंधन घालायचे एक्सचेंजने ठरवले आहे, असे जाहीर झाले. हे बंधन प्रत्येक सप्ताहाअंती, महिन्याअंती व तिमाहीअंती लागू करणार व शेअर तीन महिन्यात कमाल तीस टक्केच वर जाऊ शकणार या शक्यतेमुळे तंबूत घबराट व धावाधाव झाली. आपण गुंतवणूक दीर्घ पल्ल्याची केली आहे हे सोईस्करपणे विसरून, वाढलेला प्रत्येक छोटा व मध्यम भांडवल मूल्याचा शेअर विकायची बाजाराला घाई झाली. सुक्याबरोबर ओलेही जळावे तसे चांगले व्यवस्थापन असलेले शेअरही या विक्रीच्या माऱ्यातून सुटले नाहीत. नऊ ऑगस्टच्या परीपत्रकानंतर, दुसऱ्याच दिवशी; माहिती तंत्रज्ञान क्षेत्र वगळता उर्वरित सर्व क्षेत्रीय निर्देशांक, उदा. सार्वजनिक बँका, धातू, स्मॉल कॅप, मिड कॅप किमान एक ते दोन टक्के घसरले. तब्बल ६०० शेअर खालच्या सर्किटवर बंद झाले. (म्हणजेच इतक्या शेअरमध्ये दिवसातील नीचतम पातळीलादेखील विकत घेणारे कोणीही उरले नाही, मजेची बाब अशी की दोनच दिवसापूर्वी यातल्या अर्ध्याअधिक शेअरमध्ये दिवसातील सर्वोच्च पातळीला कुणी विक्री करायला धजावत नसे.) ही सगळी वाताहत झाल्यानंतर ११ तारखेला एक्सचेंजने स्पष्टीकरण दिले की, हे सर्क्युलर फक्त ‘ड’ दर्जाच्या म्हणजे X, XT, Z, ZP, ZY व Y या ग्रुपच्या शेअरलाच लागू आहे व तेही जर त्या कंपनीचे बाजार भांडवल एक हजार कोटीहून कमी असेल तरच. (सामान्य गुंतवणूकदाराला ‘ड’ दर्जाच्या शेअरमध्ये इतके विविध गट आहेत हेही ठाऊक नसावे.) सुटकेचा निःश्वास सोडत बाजार पुन्हा पूर्ववत झाला. कमी अधिक नुकसानीतून गुंतवणूकदार व सट्टेबाज जरी सावरले असले तरी यातून काही धडे नक्कीच घेता येतील.\nशेअर बाजार हा अल्प काळात फारसा तोलून मापून प्रत्येक शेअरचे मूल्यांकन करीत नाही. तो भावनेत भरकटत जाऊ शकतो. बेन्जामिन ग्रॅहॅमने म्हटल्याप्रमाणे, “In short term, market is not a weighing machine, but a voting machine” हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.\nबाजारातील खचलेल्या मनोवृत्तीचा फायदा घेऊन दीर्घ पल्ल्यासाठी आपल्याला कुठे गुंतवणूक करायची आहे, हे ठरवून; न डगमगता ती केली पाहिजे.\nअफवा आहे की बातमी, अफवा असल्यास तिची संभाव्य शक्याशक्यता, बातमी असल्यास तिचा तपशील, पडताळून पाहणे आवश्यक आहे, अन्यथा नुकसान होऊ शकते.\nअति घबराट व अति लोभातून कुठलीही कृती करणे ही सट्ट्याची पहिली पायरी आहे हे ध्यानात घ्यावे. ‘Restrict your actions in Panic or Fear’ हे कुणीतरी तज्ज्ञाने म्हटले असेलच. म्हटले नसेल तरीही लक्षात ठेवावे.\nशेअर बाजार जोखीमयुक्त आहेच, तेव्हा प्रत्येक निर्णय विचारपूर्वकच घ्यायला हवा.\n‘एपीएल अपोलो’चे तिमाही निकाल मजबूत आहेत. तिमाहीत विक्री १५ टक्के कमी झाली असली तरीही नफा वाढताच आहे. इतर स्पर्धकांची विक्री २२ ते २५ टक्के कमी झाली आहे, म्हणजेच बाजारपेठेतील हिस्साही वाढला असावा. गेली पाच वर्षे कंपनी २५ टक्के विक्री व नफ्यातील वृद्धी दाखवीत आहे. कच्च्या मालाच्या किमती टनामागे पाच हजाराने वाढल्या असल्या तरी तयार मालाची किंमतही टनामागे ८५०० रुपयांनी वाढली आहे. गेल्या तिमाहीपेक्षा नफा २३ टक्के वाढीव आहे. उत्पादन प्रक्रियेत एक पाऊल पुढे जात कच्च्या मालाची काही उत्पादने कंपनी स्वतःच करीत असल्यामुळे ढोबळ नफ्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या तिमाहीत टनामागे ६८०० रुपये ढोबळ नफा झाला. (हा उच्चांक आहे.) हे नफ्याचे प्रमाण पाच हजार रुपये प्रतीटनाच्या खाली येऊ न देता, उलट किमान दहा हजार रुपये प्रती टनपर्यंत पुढील तीन वर्षात वाढवावे अशी आकांक्षा आहे. बुलेट ट्रेन, मोठी इस्पितळे व उद्योग हे कंपनीचे प्रमुख ग्राहक आहेत. भारतभर ११ ठिकाणी कारखाने व ८०० वितरकांचे जाळे पसरले आहे. विक्रीचे पैसे सरासरी सात दिवसात जमा होतात.\nव्यवस्थापनाचे भाष्य व भविष्याबद्दल आत्मविश्वास आपल्याला खरेदीचे बळ देतो. हा शेअर, या क्षेत्रातील इतरांच्या तुलनेत अत्यंत महाग आहे, पण तरीही प्रत्येक खालच्या पातळीवर संग्रहित करावा असा आहे.\n‘सीडीएसएल’, ‘कॅम्स’, ‘डिक्सन’ (आता खाली आला आहे) , तसेच सिमेंटचे शेअर खाली येत आहेत. ‘अल्ट्राटेक’, ‘बिर्ला कॉर्प’ व सर्वकाळ लाडका ‘बजाज फायनान्स’ यांकडे लक्ष असू द्यावे. खाली आलेले मिड कॅप शेअर्स व्यवस्थापन बघून निवडावे. काहीच सुचत नसेल तर आयटी आहेच.\nशेअरबाजाराच्या तत्कालीन लहरीला बिचकून न जाता खरेदीची निवड करावी ही इच्छा.\n(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://charudattasawant.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%A8/", "date_download": "2022-05-18T23:39:21Z", "digest": "sha1:UJYWFSRVE3W5D54TYXSQKED4MVPNQAME", "length": 3652, "nlines": 66, "source_domain": "charudattasawant.com", "title": "संकलन Archives » माझी लेखमाला", "raw_content": "\nआठवणी, लेख, अनुभव, समीक्षा, माहिती इत्यादी\nरयतमित्र श्री. सतीश मुकुंद जोशी यांची पुस्तके – Law Books for Farmers\nरयतमित्र श्री. सतीश मुकुंद जोशी यांची अतिशय उपयुक्त अशी जमीन आणि मालमत्ता विषयक पुस्तके आणि टिपणे.\nशेतकरी आणि नागरिक यांना अतिशय उपयुक्त.\n54,571 वाचकांनी भेट दिली\nमाझी लेखमाला अँड्रॉइड ऍप् डाउनलोड करा\nEnglish (3) Slider (20) अनुभव (11) ई-बुक्स (2) काव्यमाला (7) गडकिल्ले (10) गीतमाला (21) प्रवासमाला (8) बालभारती (7) भावगीते (3) माझे गाव (18) लेखमाला (16) व्यक्ती विशेष (2) शौर्यमाला (2) हिंदी विभाग (5)\nजास्त वाचले गेलेले लेख\nसंगीतकार चित्रगुप्त आणि किशोर कुमार यांची गाणी (Songs of Kishor Kumar and Chitragupta)\nसंगीतकार चित्रगुप्त आणि लतादीदी यांची अविस्मरणीय गाणी (Unforgettable songs of Lata and Chitragupta)\nबालभारतीच्या कवितेची गाणी - भाग १ला : इयत्ता १ली - Balbharati Poem Songs 1\nप्रिय वाचक, आपण आपले लेख आमच्या ब्लॉगवर प्रसिद्ध करू शकता. अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या:\nसूचना: अटी व नियम लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://shanmarathi.com/2021/05/17/geeta-maa-ne-lapun-kele-aahe-lagn/", "date_download": "2022-05-18T23:58:40Z", "digest": "sha1:MX7TED2WJ65MD3VHHPDCRMWKLLWURM6O", "length": 6249, "nlines": 54, "source_domain": "shanmarathi.com", "title": "गीता मां ने लपून केले आहे लग्न ?? फोटोज बघून चाहते झाले हैराण.. – SHAN MARATHI", "raw_content": "\nगीता मां ने लपून केले आहे लग्न फोटोज बघून चाहते झाले हैराण..\nचित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका आहे गीता कपूर. अनेक हिट चित्रपटांत त्यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे आणि आजकाल एक रियालिटी शो देखील जज करत आहे. मात्र गीता कपूर म्हणजेच गीता मां आजकाल कोणत्यातरी वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे.\nगीता मां ने हल्लीच आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून फोटोज शेअर केले आहेत ज्यांना बघून त्यांचे चाहते थक्क झाले आहेत. या फोटोंमध्ये त्यांनी लाल रंगाचा सुट घातला आहे व सोबतच डोक्याला सिंदुर लावले आहे. हे सिंदुर बघून त्यांचे चाहते खूप हैराण आहेत आणि त्यांना जाणून घ्यायचे आहे की त्यांनी लपून छपून लग्न तर नाही केले ना \nगीता मां ने नाही केले आहे लग्न\nनृत्यदिग्दर्शिका गीता मां यांना त्यांचे चाहते वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारत आहेत मात्र जास्त करून टिप्पण्या त्यांच्या सिंदुर लावण्यावर आल्या आहेत. बातम्यांनुसार गीता मां ने आतापर्यंत लग्न नाही केले आहे. अशामध्ये त्यांचे सिंदुर लावणे चाहत्यांना हैराण करू शकते.\nगीता कपूर यांची कारकीर्द\nगीता कपूर यांनी फिजा (2000), अशोका (2001), साथिया (2002), हे बेबी (2007), अलादीन (2009) यांसारख्या असंख्य चित्रपटात नृत्यदिग्दर्शन केले आहे. यावेळी त्या ‘ सुपर डान्सर 4 ‘ मध्ये जज ची भूमिका साकारत आहेत.\nकेवळ ‘या’ व्यक्तीमुळे विशाल निकम ठरला बिगबॉस मराठीचा विजेता, तर जय दुधानेच्या गळ्यात उपविजेत्यापदाची माळ\n‘ त्याने मला 4 तासांपर्यंत…. ‘ या अभिनेत्रीने आपल्या पती सोबतच्या प्रणयरम्य दृश्याबद्दल केला मोठा खुलासा \nव्यायाम करताना कृती सेनन ची स्थिती झाली वाईट.. तरी देखील ट्रेनरला नाही आली दया\nPrevious Article शिल्पा शेट्टीला धक्के मारून घराबाहेर काढत आहेत राज कुंद्रा \nNext Article राहुल महाजन यांची तिसरी पत्नी नतालिया इलिना चे रंग-रूप उडवून टाकेल तुमची झोप फोटो न बघता तुम्हाला पडणार नाही चैन..\nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nशिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला ठोकला राम राम\nआता तिसरी पत्नीही राहतीये मुलांसोबत दूर संजय दत्तने स्वतः केला खुलासा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/five-best-broadband-plans-for-work-from-home-check-details/articleshow/89115693.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article16", "date_download": "2022-05-18T22:41:54Z", "digest": "sha1:MWQ4565KIDBEOVXBRQ4PC2LNX6TXFP2A", "length": 17008, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Broadband: Broadband Plans: वर्क फ्रॉम होमसाठी ‘हे’ आहेत बेस्ट इंटरनेट प्लान्स, कमी किंमतीत जास्त स्पीड आणि ओटीटी बेनिफिट्स - Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nBroadband Plans: वर्क फ्रॉम होमसाठी ‘हे’ आहेत बेस्ट इंटरनेट प्लान्स, कमी किंमतीत जास्त स्पीड आणि ओटीटी बेनिफिट्स\nकरोना व्हायरस महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा-कॉलेज आणि ऑफिस बंद आहेत. करोनामुळे सुरू झालेले वर्क फ्रॉम होम अद्याप सुरूच आहे. तर आता करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे सुरू झालेली कॉलेज पुन्हा बंद करण्यात आले आहे. अशा स्थितीत घरून काम करताना आणि ऑनलाइन क्लासेसमुळे फास्ट इंटरनेट आणि जास्त डेटाची गरज भासते. अनेकदा काम जास्त असल्याने मोबाइल डेटावर करणे शक्य होत नाही. अशा स्थितीमध्ये ब्रॉडबँड प्लान्स घेण्याशिवाय काहीही पर्याय नसतो. वर्क फ्रॉम होममुळे ब्रॉडबँड कनेक्शन घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तुम्ही देखील नवीन ब्रॉडबँड प्लान घेण्याचा विचार करत असाल तर कमी किंमतीत काही चांगले प्लान्स उपलब्ध आहे. विशेष म्हणजे टेलिकॉम कंपन्या देखील ग्राहकांना ब्रॉडबँड प्लान्स उपलब्ध करत आहेत. ओटीटी बेनिफिट्ससह येणारे आणि वर्क फ्रॉम होमसाठी बेस्ट असलेल्या अशाच ५ प्लान्सविषयी जाणून घेऊया.\nBroadband Plans: वर्क फ्रॉम होमसाठी ‘हे’ आहेत बेस्ट इंटरनेट प्लान्स, कमी किंमतीत जास्त स्पीड आणि ओटीटी बेनिफिट्स\nकरोना व्हायरस महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा-कॉलेज आणि ऑफिस बंद आहेत. करोनामुळे सुरू झालेले वर्क फ्रॉम होम अद्याप सुरूच आहे. तर आता करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे सुरू झालेली कॉलेज पुन्हा बंद करण्यात आले आहे. अशा स्थितीत घरून काम करताना आणि ऑनलाइन क्लासेसमुळे फास्ट इंटरनेट आणि जास्त डेटाची गरज भासते. अनेकदा काम जास्त असल्याने मोबाइल डेटावर करणे शक्य होत नाही. अशा स्थितीमध्ये ब्रॉडबँड प्लान्स घेण्याशिवाय काहीही पर्याय नसतो. वर्क फ्रॉम होममुळे ब्रॉडबँड कनेक्शन घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तुम्ही देखील नवीन ब्रॉडबँड प्लान घेण्याचा विचार करत असाल तर कमी किंमतीत काही चांगले प्लान्स उपलब्ध आहे. विशेष म्हणजे टेलिकॉम कंपन्या देखील ग्राहकांना ब्रॉडबँड प्लान्स उपलब्ध करत आहेत. ओटीटी बेनिफिट्ससह येणारे आणि वर्क फ्रॉम होमसाठी बेस्ट असलेल्या अशाच ५ प्लान्सविषयी जाणून घेऊया.\n​३९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान\nसरकारी टेलिकॉम कंपनी BSNL कडे ३९९ रुपये सुरुवाती किंमतीत येणारा शानदार ब्रॉडबँड प्लान आहे. तुम्ही जर कमी किंमतीत वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन क्लासेससाठी प्लान शोधत असाल तर हा एक चांगला पर्याय आहे. BSNL च्या या ब्रॉडबँड प्लानमध्ये तुम्हाला एकूण २०० जीबी डेटा मिळेल. या प्लानमध्ये १० एमबीपीएसच्या स्पीडने डेटा मिळतो. याशिवाय मोफत लँडलाइन कनेक्शन देखील दिले जात आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. डेटा समाप्त झाल्यानंतर २ एमबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता.\n​एअरटेलचा ४९९ रुपयांचा प्लान\nखासगी टेलिकॉम कंपनी Airtel ग्राहकांना कमी किंमतीत शानदार ब्रॉडबँड प्लान्स ऑफर करत आहे. कंपनीकडे ४९९ रुपये सुरुवाती किंमतीत येणारा एंट्री लेव्हल ब्रॉडबँड प्लान आहे. Airtel च्या या प्लानमध्ये ३० दिवस म्हणजे संपूर्ण एक महिन्याची वैधता मिळते. या ब्रॉडबँड प्लानमध्ये ४० Mbps च्या स्पीडने तब्बल ३.३ टीबीपर्यंत अनलिमिटेड इंटरनेट दिले जात आहे. याशिवाय या प्लानमध्ये एअरटेल थँक्स बेनिफिट्ससह शॉ अकॅडेमी आणि विंग म्यूझिकचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे.\nजिओचा ३९९ रुपयांचा प्लान\nटेलिकॉम कंपनी Reliance Jio ला आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाइल प्लान्समुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. Jio कडे कमी किंमतीत फास्ट इंटरनेट स्पीडसह येणारे काही ब्रॉडबँड प्लान्स देखील उपलब्ध आहे. Reliance Jio कडे ३९९ रुपये सुरुवाती किंमतीत येणारा शानदार ब्रॉडबँड प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये यूजर्सला ३० Mbps च्या स्पीडने अनलिमिटेड डेटाचा फायदा मिळत आहे. याशिवाय कॉलिंगचा देखील फायदा मिळतो. प्लानमध्ये कोणतेही ओटीटी बेनिफिट्स मात्र मिळत नाहीत.\n​जिओचा ६९९ रुपयांचा प्लान\nजिओच्या ६९९ रुपयांच्या ब्रॉडबँड प्लानमध्ये १०० एमबीपीएसच्या स्पीडने अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळत आहे. या प्लानमध्ये कोणतेही ओटीटी सबस्क्रिप्शन मिळत नाही. मात्र, जास्त डेटा स्पीडसाठी तुम्ही हा प्लान निवडू शकता.\nजिओचा ६९९ रुपयांचा प्लान\nJio कडे ९९९ रुपये किंमतीचा ब्रॉडबँड प्लान असून, यामध्ये १५० एमबीपीएसच्या स्पीडने अनलिमिटेड डेटा आणि मोफत कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. या प्लानसोबत तब्बल १६ ओटीटी अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. यामध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम, सोनी लिव्ह, डिज्नी+ हॉटस्टार, झी५ आणि अल्ट बालाजी सारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे.\nमहत्वाचे लेखचीनी कंपन्यांची आता खैर नाही, खूपच स्वस्तात लाँच केला ‘या’ देसी कंपनीने मस्त स्मार्टफोन\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nब्रॉडबँड प्लान्स बीएसएनएल जिओ एअरटेल Jio BSNL Broadband Airtel\nअप्लायन्सेस या 5 star energy saving ac मुळे गारवा मिळेल फर्स्ट क्लास आणि बिलही होईल कमी\nAdv: मेगा इलेक्ट्रॉनिक्स डे - ट्रेंडिंग गॅजेट्स आणि ॲक्सेसरिजवर भन्नाट डिल्स\nशिक्षण मोठ्या शहरांमध्ये नवीन नोकरी जॉईन करण्यापूर्वी हे वाचा\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य १९ मे २०२२ : 'या' राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत विशेष लाभ\nकार-बाइक Suhana Khan ते Aarav Kumar, बॉलिवूड सेलिब्रेटींच्या मुलांकडे लग्जरी कार्सचा ताफा\nरिलेशनशिप पुरूषहो, बायकोपासून कायम लपवून ठेवा ‘या’ 5 गोष्टी, नाहीतर भोगावे लागतील भयंकर परिणाम..\nकरिअर न्यूज Top Boarding School: करिना कपूर आणि अन्य अनेक सेलिब्रिटी कोणत्या बोर्डिंग स्कूलमधून शिकले 'हे'आहेत देशातले प्रसिद्ध बोर्डिंग स्कूल\nप्रेग्नंसी/पेरेंटिंग सिंगल फादर असण्याचे तोटे आणि फायदे सांगतोय अभिनेता तुषार कपूर\nमोबाइल Apple चे मोठे अपडेट iPhone यूजर्सना मिळणार अनेक नवीन फीचर्स, जे वाढवतील फोन वापरण्याचा एक्स्पीरियंस\nउस्मानाबाद तुळजाभवानी मंदिर व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हे दाखल करा; तुळजापूरवासीयांची मागणी\nविदेश वृत्त यूक्रेनवरील हल्ले थांबवा,पुतीन यांना अभिनेत्रीची अनोखी ऑफर, नेमकं प्रकरण काय\nकोल्हापूर 'ओबीसी आरक्षणाबाबत 'हा' संशय जनतेच्या मनात आहे'; दरेकरांनी डागली तोफ\nआयपीएल IPL 2022, KKR vs LSG Live Score : केकेआर आयपीएमधून आऊट, लखनौ प्ले ऑफमध्ये दाखल\nनागपूर नागपुरात न्यायाधीशांची पावणे तीन लाखांनी फसवणूक; मोबाइल केला हॅक\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt22/news/mi-vs-csk-ipl-2022-rohit-sharma-was-nervous-when-wickets-fell-in-the-beginning/articleshow/91533848.cms", "date_download": "2022-05-18T23:14:45Z", "digest": "sha1:BZHBWNTYAROLZMQRGSHJ2GUKMDQZOWKQ", "length": 13169, "nlines": 120, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्लेयर ऑफ द डे\nचेन्नईविरुद्ध रोहित शर्मा घाबरला होता; सामन्यानंतर सांगितले कारण...\nमुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी पहिल्या १० चेंडूत चेन्नई सुपर किंग्जच्या ३ विकेट घेतल्या. प्रतिस्पर्धी संघाची ही अवस्था पाहून कर्णधार रोहित शर्मा आनंदी होण्याऐवजी घाबरला होता.\nमुंबईकडून चेन्नईचा ५ विकेटनी पराभव\nचेन्नईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले\nसामन्यानंतर पाहा रोहित शर्मा काय म्हणाला\nमुंबई: आयपीएलमध्ये गुरुवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत झाली. या लढतीत मुंबईने ५ विकेटनी विजय मिळवला आणि चेन्नईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. आयपीएलमधील सर्वात यशस्वी असलेले दोन संघ या वर्षी साखळी फेरीतच बाद झालेत.\nचेन्नईविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने एक धक्कादायक खुलासा केला. क्रिकेट विश्वात हिटमॅन या नावाने ओळखला जाणारा रोहित चक्क घाबरला होता. या सामन्यात चेन्नईने पहिल्या १० चेंडूत ३ विकेट गमावल्या होत्या. चेन्नईच्या विकेट इतक्या झटपट पडल्याने रोहित घाबरला होता. पण त्याला विश्वास होता की या सामन्यात विजय मिळले.\nवाचा- चेन्नईचा मुंबईने नाही तर लाईटने पराभव केला; विरेंद्र सेहवागने BCCIला फटकारले\nजेव्हा सुरुवातीला विकेट पडल्या तेव्हा आम्ही थोडे घाबरलो. पण विश्वास होता की, मॅच जिंक. वानखेडेचे पिच आम्ही ओळखतो. मुंबईने देखील सुरुवातीला लवकर विकेट गमावल्या. ३३ धावांवर त्यांनी ३ विकेट गमावल्या होत्या. पण त्यानंतर तिलक वर्माने नाबाद ३४ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. तिलक वर्माने पहिल्याच वर्षी शानदार कमगिरी केल्याचे रोहित शर्मा म्हणाला.\nवाचा- सुपर मॉडल आहे स्टार फलंदाजाची पत्नी; काही दिवसांपूर्वी दिला बाळाला जन्म\nचेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी म्हणाला, विकेट कसे ही असले तरी १३० पेक्षा कमी धावांचा बचाव करणे अवघड असते. मी गोलंदाजांना प्रतिस्पर्धी संघावर दबाव ठेवण्यास सांगितले. युवा गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. अनुभवासोबत त्यांना शिकण्यास बरच काही मिळेल.\nवाचा- विजयानंतर जे बोलू नये ते बोलला श्रेयस अय्यर\nबाहेर झालेला दुसरा संघ\nमुंबईकडून झालेल्या या पराभवामुळे आयपीएल २०२२मधून बाहेर पडलेला चेन्नई हा दुसरा संघ ठरला. याआधी मुंबईने पहिल्या ८ लढती गमावल्याने ते प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर झाले होते. आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहोचता आले नाही. याआधी २०२०मध्ये ते प्लेऑफमध्ये पोहोचू शकले नव्हते.\nवाचा- एका रात्रीत झाले नाही अश्विनचे पहिले टी-२०मधील अर्धशतक; २०२१ साली सुरू...\nसामन्याच्या सुरुवातीला लाईट गेल्याने सुरुवातीची काही षटके डीआरएस सुविधा उपलब्ध नव्हती. याच काळात चेन्नईने ३ विकेट गमावल्या होत्या.\nमहत्वाचे लेखचेन्नईचा मुंबईने नाही तर लाईटने पराभव केला; विरेंद्र सेहवागने BCCIला फटकारले\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nआयपीएल ‘ख्रिस गेलला पण सेटल व्हायला वेळ लागतो’;ईशान किशन अस का म्हणाला, जाणून घ्या...\nAdv: मेगा इलेक्ट्रॉनिक्स डे - ट्रेंडिंग गॅजेट्स आणि ॲक्सेसरिजवर भन्नाट डिल्स\nदेश सुप्रीम कोर्टानं राजीव गांधींच्या मारेकऱ्याला का सोडलं सुटकेमागचं नेमकं कारण काय\nजळगाव जळगावात आगीचे तांडव; २ फर्निचर १ वेल्डिंग दुकान खाक, लाखो रुपयांचे नुकसान\nसिंधुदुर्ग ... तर संभाजीराजेंना शिवसेना राज्यसभेच्या दुसर्‍या जागेसाठी उमेदवारी देईल: राऊत\nLive Maharashtra Live Updates: राज ठाकरे यांची पुण्यातील शनिवारी होणारी सभा रद्द\nहिंगोली भीषण अपघात: दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एक ठार तीन गंभीर जखमी\nपुणे वसंत मोरेंना भेटीची वेळ दिली, न भेटताच राज ठाकरे मुंबईकडे रवाना\nअन्य खेळ भारताची ऐतिहासिक कामगिरी, वर्ल्ड फायनलमध्ये पोहोचणारी निखत झरीन ठरली पहिलीच महिला...\nहेल्थ तुमचं हसणंही असेल हिऱ्यांसारखं स्पार्कलिंग, वापरा ही toothpaste for white teeth\nशिक्षण मोठ्या शहरांमध्ये नवीन नोकरी जॉईन करण्यापूर्वी हे वाचा\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य १९ मे २०२२ : 'या' राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत विशेष लाभ\nकार-बाइक Suhana Khan ते Aarav Kumar, बॉलिवूड सेलिब्रेटींच्या मुलांकडे लग्जरी कार्सचा ताफा\nरिलेशनशिप पुरूषहो, बायकोपासून कायम लपवून ठेवा ‘या’ 5 गोष्टी, नाहीतर भोगावे लागतील भयंकर परिणाम..\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E", "date_download": "2022-05-18T22:07:22Z", "digest": "sha1:WQVLVD2Q26M3KJ7IK23M6MWWZSZJKTEQ", "length": 3105, "nlines": 29, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nहर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र\nवाचन वेळ : ८ मिनिटं\nजगातले सगळे देश लॉकडाऊन करून आपल्या नागरिकांमधे कोरोना वायरसचं संक्रमण होऊ नये यासाठी झटतायत. पण स्वीडनला मात्र आपल्या जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लागण व्हावी, असं वाटतंय. कोरोनापासून वाचण्यासाठी स्वीडन हर्ड इम्युनिटीचा सामाजिक प्रयोग करतोय. असा प्रयोग भारताने केला तर ते कोरोना युद्धातलं ब्रम्हास्त्र ठरेल अशी चर्चा केली जातेय. पण स्वीडनप्रमाणे भारताला यात यश मिळू शकेल\nहर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र\nजगातले सगळे देश लॉकडाऊन करून आपल्या नागरिकांमधे कोरोना वायरसचं संक्रमण होऊ नये यासाठी झटतायत. पण स्वीडनला मात्र आपल्या जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लागण व्हावी, असं वाटतंय. कोरोनापासून वाचण्यासाठी स्वीडन हर्ड इम्युनिटीचा सामाजिक प्रयोग करतोय. असा प्रयोग भारताने केला तर ते कोरोना युद्धातलं ब्रम्हास्त्र ठरेल अशी चर्चा केली जातेय. पण स्वीडनप्रमाणे भारताला यात यश मिळू शकेल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/video/govt-pawan-hans-helicopter-company-privatisation/432640/", "date_download": "2022-05-18T22:49:29Z", "digest": "sha1:WCI5NM4J5JOUFWBYRVHAJSLUJ4IBHEZE", "length": 7752, "nlines": 151, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Govt. pawan hans helicopter company privatisation", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर व्हिडिओ पवनहंस कंपनी विकण्यामागे कारण काय\nपवनहंस कंपनी विकण्यामागे कारण काय\n‘रान बाजार’वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज\nवैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत प्राजक्ता माळी\n‘रान बाजार’ वेब सीरिजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसेंची प्रतिक्रिया\nOBCआरक्षणासंदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nदेशातील अनेक हेलिकॉप्टर अपघातांसाठी कुप्रसिद्ध असलेली एकमेव सरकारी हेलिकॉप्टर कंपनी पवनहंस अखेर विक्रीस गेली आहे. गेली अनेक वर्षे ही कंपनी सरकारसाठी सेवा देत होती. मात्र ही कंपनी आता स्टार ९ मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकली आहे. त्यामुळे पवनहंस कंपनी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. मात्र ही कंपनी विकण्यामागचे कारण काय आहे तसेच आत्तापर्यंत या हेलिकॉप्टरमुळे किती अपघात घडले ते आपण जाणून घेऊ…\nमागील लेखNational Sikh Day: १४ एप्रिल हा दिवस राष्ट्रीय शीख दिन म्हणून घोषित केला जावा, अमेरिकेत खासदारांची मागणी\nपुढील लेखरवी राणा तळोजा कारागृहातून थेट नवनीत राणांच्या भेटीला, नवनीत राणांना अश्रू अनावर\n‘रान बाजार’वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज\nवैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत प्राजक्ता माळी\n‘रान बाजार’ वेब सीरिजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसेंची प्रतिक्रिया\nभारतातल्या ‘या’ ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य\nजान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट\nशहरातल्या श्वानांचा ‘गेट टू गेदर’, पोलिस श्वानांच्या कसरती; बघा फोटो\nमहेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन\nमुंबईतील अंध मुलांनी साजरी केली गोकुळाष्टमी\nमुंबई CP कडून नवनीत राणांचा व्हिडिओ व्हायरल\nभिवंडीमध्ये पेपरच्या गोडाऊनला भीषण आग\nआयुष्मान खुरानाचा याच्या ‘अनेक’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nलालबागचा राजा पाद्यपूजन सोहळा – सुधीर साळवींची प्रतिक्रिया", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.newsdanka.com/politics/mangalprabhat-lodha-and-bjp-leaders-demand-removing-loudspeakers-from-mosque/50290/", "date_download": "2022-05-18T23:03:01Z", "digest": "sha1:ACB6XKAAF5X2XFERPEDJGWTP7W7BE4HL", "length": 10844, "nlines": 141, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Mangalprabhat Lodha And Bjp Leaders Demand Removing Loudspeakers From Mosque", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरधर्म संस्कृतीलाऊड स्पीकरवरून अजानला बंदी आणा\nलाऊड स्पीकरवरून अजानला बंदी आणा\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nभाजपाच्या शिष्टमंडळाने केली पोलिस आयुक्तांकडे मागणी\nगुढी पाडवा, राम नवमी आणि डॉ. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्याची परवानगी तसेच लाऊड स्पीकरवर अजान बंद करण्याची मागणी मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे केली आहे. मंगळवारी हे शिष्टमंडळ संध्याकाळी संजय पांडे यांना आयुक्तालयात भेटले.\nआपल्या या मागणीचे पत्रक त्यांनी पोलिस आयुक्तांना दिले आणि गुढी पाडवा, राम नवमी, आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमांसाठी परवानगी देण्याची मागणी केली. कार्यक्रमांच्या परवानगी संदर्भात स्पष्ट असे आदेश नसल्यामुळे तशी परवानगी मिळावी, अशी मागणी या शिष्टमंडळाच्या माध्यमातून करण्यात आली. मशिदींवर बसवलेल्या लाऊड स्पीकरवरून देण्यात येणारी अजान बंद करण्याची मागणीही त्यांनी केली. या शिष्टमंडळात मुंबई भाजपाचे प्रभारी आणि आमदार अतुल भातखळकर, आमदार राहुल नार्वेकर, कालिदास कोळंबकर, मुंबई भाजपा उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी उपस्थित होते.\nमशिदींवरील भोंगे हटविण्याबाबत भाजपा नेते मोहित कंबोज यांनीही मागणी केली आहे. विशेषतः वांद्रे, वर्सोवा आणि मोहम्मद अली रोड येथील मशिदींवर ही कारवाई करण्यात यावी, असे ते म्हणाले आहेत. या मागणीसंदर्भात एक व्हिडिओ ट्विट करून, ध्वनी प्रदूषणाविरोधात मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी नवीन मोहीम हाती घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.\nमहाराष्ट्रातील या ठिकाणांवर होणार ग्रीनफिल्ड विमानतळ\nनरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पाच लाख लोकांनी केला गृहप्रवेश\nकोकणातील रिफायनरी…शिवसेना ताकाला जाऊन भांड का लपवतेय\nमोहित कंबोज यांची मागणी; मशिदींवर बेकायदेशीर भोंगे हटवा\nसणसमारंभांबाबत परवानगीची स्पष्टता नसल्यामुळे आमदार आशीष शेलार यांनी टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, गुढीपाडवा नववर्षाच्या शोभा यात्रा निघतात. राम जन्माला देखील मिरवणुका निघतात, पण यांच्या परवानगीची स्पष्टता नसल्याचे आशिष शेलारांनी म्हटले. मुंबई तर १० मार्च ते ८ एप्रिल पर्यंत सरळ जमावबंदीचे आदेश दिले आहेत. याचे कारण असे दिले आहे की, आतंकवादी हे ड्रोन किंवा अन्य माध्यमांचा वापर करून हल्ला करणार आहेत. त्यांच्याकडे ही माहिती असेलही खरं काय ते माहित नाही, असे शेलार म्हणाले आहेत.\nपूर्वीचा लेखकोकणातील रिफायनरी…शिवसेना ताकाला जाऊन भांड का लपवतेय\nआणि मागील लेखछत्तीसगड मधील बलात्कार, खून प्रकरणात बाबा खान अटकेत\n… धमाका ‘सरसेनापती हंबीरराव ‘च्या ट्रेलरचा\nमध्य प्रदेशला दिलासा, ठाकरे सरकारला दणका\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\n… धमाका ‘सरसेनापती हंबीरराव ‘च्या ट्रेलरचा\nमध्य प्रदेशला दिलासा, ठाकरे सरकारला दणका\n…म्हणून भारताच्या नकाशात दिसतो श्रीलंका\nआता सिमेंट क्षेत्रात ‘अदानी पॉवर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/09/job.html", "date_download": "2022-05-18T22:05:54Z", "digest": "sha1:FEHI4WWW25TPY7QSZIVKAVEBNR62YCFR", "length": 17243, "nlines": 131, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> उस्मानाबाद : खाजगी क्षेत्रात 402 पदे भरण्यासाठी इच्छुक पुरुष उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती | Osmanabad Today", "raw_content": "\nउस्मानाबाद : खाजगी क्षेत्रात 402 पदे भरण्यासाठी इच्छुक पुरुष उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती\nउस्मानाबाद - सध् या राज्यभरात कोव्हीड - 19 प्रादूर्भावामुळे स्थलांतरीत कामगारांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभु...\nउस्मानाबाद -सध्या राज्यभरात कोव्हीड - 19 प्रादूर्भावामुळे स्थलांतरीत कामगारांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभुमीवर अनेक कारखाने/कंपन्या यांना आवश्यक मनुष्यबळाची मोठया प्रमाणवर कमतरता भासत आहे. तसेच सद्य:स्थितीत उस्मानाबाद जिल्हयात स्वगावी स्थलांतरीत झालेल्या नोकरी/कामगार/मजुर वर्गाचा रोजगाराचा प्रश्न निमार्ण झालेला असून तो तातडीने सोडवणे गरजेचे आहे.\nया उपाय योजनांचा भाग म्हणून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,उस्मानाबाद आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद यांचे संयुक्त विद्यमाने खाजगी क्षेत्रातील नामांकित प्रतिथयश उद्योजक/ कंपनी यांचेकडील 402 पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक पुरूष उमेदवारांच्या ऑनलाईन पध्दतीने (स्काईप/व्हॉटसअप/फोनकॉल) माध्यमातून मुलाखती घेउन निवड प्रकिया करणार आहेत.\n10 वी/12 वी पास.\n· वेतन :- पद व शैक्षणिक योग्यतेनूसार राहील.\n· सुविधा:- कॅन्टीन, निवास, ट्रान्सपोर्टेशन इ. सुविधा याबाबत संबधित कंपनीच्या नियमानुसार, ऑनलाईन/फोनकॉल मुलाखतीच्या वेळी कंपनीचे अधिकारी सविस्तर माहिती व मार्गदर्शन करतील.\n· कार्यालयाचा संपर्कासाठी दुरध्वनी क्र : 02472 – 222236\n· महत्वाची सुचना -दिनांक 29 सप्टेंबर 2020 ते 05ऑक्टोबर 2020 पर्यंत उमेदवार ऑनलाईन अप्लाय करू शकतील. त्यानंतर संबधित उद्योजक/कपंन्याकडून मुलाखती/ निवड याबद्दल उमेदवारास वेळोवेळी कळविण्यात येऊन पुढील प्रकिया करण्यात येईल.\nया ऑनलाईन मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांनी कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या\nसंकेतस्थळावर जॉबसिकर रजिस्ट्रेशन (एम्प्लॉयमेंट नोंदणी) करुन आपल्या प्रोफाईल मध्ये शैक्षणिक पात्रतेची नोंद करणे अनिवार्य आहे. वैयक्तिक माहिती शैक्षणिक पात्रतेचा\nतपशील मोबाईल, ई-मेल, पत्ता अद्यावत करावा. त्यानंतर मेळाव्यात ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी पुढीलप्रमाणे स्टेप्स कराव्यात.\nया ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी सहभागी व्हावे असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nझेडपीच्या सर्वसाधारण सभेत खुन्नस ... अर्चनाताई विरुद्ध यांच्यात सामना ...\nउस्मानाबाद - आज ( गुरुवार ) रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू आहे. यावेळी सक्षणा सलगर यांनी माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटी...\nवंचित राज्यांमध्ये स्वबळावर निवडणुका लढविणार - रेखाताई ठाकूर\nदुर्बल व दुर्लक्षित घटकांना निवडणुकीमध्ये संधी देऊन विकासाचे राजकारण करणार उस्मानाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय ...\nदाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलोमिटर चालत प्रवास...\nगावापर्यंत बस सोडण्याची बाळासाहेब सुभेदार यांची मागणी उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलो...\nआंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीचा भावाकडून छळ\nउस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकाकडे मांडली कैफियत उस्मानाबाद - आंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे उस्मानाबाद पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल असलेल...\nउस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी\nउस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यामधील ग्रामीण भागात शासनमान्य मद्य विक्री परवाने घेऊन नियमाप्रमाणे मद्य विक्री केली जाते. मात्र तालुक्यातील ...\nउस्मानाबाद : दुकानफोडीतील 4 आरोपी मालासह अटकेत\nउस्मानाबाद - माणिक चौक, उस्मानाबाद येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञातान...\nमूल्यवर्धित कर न भरल्याने विरुद्ध सुनिल फार्म इंजिनिअरिंग गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - व्यापारी श्रीमती जाई दिपक पाटील उर्फ जाई अमर पाटील सोनवणे, मे. सुनिल फार्म इंजिनिअरिंग कंपनी.या व्यवसायाच्या मालक आहेत. व्यवसा...\nभूम तालुक्यात अवैध मद्य विरोधी छापा\nउस्मानाबाद - भूम तालुक्यात हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डोंगराचे बाजूच्या शेतात एक व्यक्ती अवैध मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याची गोपनी...\nउस्मानाबाद नगरपरिषदेचा निधी कोरोनासाठी वर्ग करण्याची मागणी\nउस्मानाबाद - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा २०१९-२० ते २०२०-२१ या वर्षाचा सर्व उस्मानाबाद ...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,55,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,92,स्पेशल न्यूज,16,\nOsmanabad Today : उस्मानाबाद : खाजगी क्षेत्रात 402 पदे भरण्यासाठी इच्छुक पुरुष उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती\nउस्मानाबाद : खाजगी क्षेत्रात 402 पदे भरण्यासाठी इच्छुक पुरुष उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://firstmaharashtra.com/2021/09/25/following-the-school-now-the-state-cinema-will-start-from-this-date-the-decision-of-the-state-government/", "date_download": "2022-05-18T22:43:53Z", "digest": "sha1:4S6PPXXZWP55IQN55OYIDUL2Y2OURE3E", "length": 7348, "nlines": 86, "source_domain": "firstmaharashtra.com", "title": "शाळे पाठोपाठ आता, राज्यातील चित्रपटगृह ‘या’ तारखेपासून होणार सुरू, राज्य सरकारचा निर्णय – First Maharashtra", "raw_content": "\nशाळे पाठोपाठ आता, राज्यातील चित्रपटगृह ‘या’ तारखेपासून होणार सुरू, राज्य सरकारचा निर्णय\nमुंबई: राज्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आलेली असून, राज्य सरकारने हळूहळू जनजीवन पूर्णपणे पूर्वपदावर आणण्याच्या दिशेनं पावलं टाकण्यास सुरूवात केली आहे. शाळा आणि धार्मिक स्थळं सुरु करण्याच्या निर्णयानंतर आता चित्रपट व नाट्यगृहांना सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.\nकोरोनाची दुसरी लाट राज्यात ओसरली आहे. मात्र, तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्यानं राज्य सरकारने निर्बंध शिथील करताना सावध पावलं टाकली होती. राज्यातील परिस्थिती आटोक्यात आल्याचं चित्र असून, राज्य सरकारनेही हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी निर्बंध शिथील करण्यास सुरूवात केली आहे.\nदरम्यान आज सकाळी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. आता, 4 ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करुन शाळा सुरु होतील. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्यानं राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.\nराज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात एकदा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी तो निर्णय स्थगित करण्यात आला होता. मुख्यमंत्री यांनी कोरोनाचे नियमांचं पालन करुन शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षीपासून शाळा बंद होत्या. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बहुतांश ठिकाणी लसीकरण झालं आहे. शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचं लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.\n‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…\nज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…\nउद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण\nकोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…\n१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…\n…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…\nनाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…\nप्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://shanmarathi.com/2021/05/22/hritik-roshan-chi-hi-abhinetri-zali-aahe-aaji/", "date_download": "2022-05-18T21:57:27Z", "digest": "sha1:57TKZJQAGRWFMHTNORNRPAASWMP3OMD4", "length": 8135, "nlines": 51, "source_domain": "shanmarathi.com", "title": "हृतिक रोशनची ‘ ही ‘ अभिनेत्री झाली आहे आजी !! एकेकाळी दोघांचे अफेयर राहिले होते चर्चेत – SHAN MARATHI", "raw_content": "\nहृतिक रोशनची ‘ ही ‘ अभिनेत्री झाली आहे आजी एकेकाळी दोघांचे अफेयर राहिले होते चर्चेत\nबॉलिवूड चित्रपटसृष्टीचे दरवाजे हे प्रत्येकासाठी उघडे आहेत म्हणून अनेकवेळा परदेशी अभिनेत्रींया देखील आपले नशीब बघण्यासाठी हिंदी चित्रपटात येऊन जातात. बॉलिवूड मध्ये अनेक कमी विदेशी अभिनेत्रीया आल्या आहेत ज्यांचा हिंदी चित्रपटात प्रवास हा बऱ्याच काळापर्यंत चालला असेल. नेहमी परदेशी अभिनेत्रींची कारकीर्द एक-दोन चित्रपटांपूर्तीच मर्यादित राहते. तेच काही परदेशी अभिनेत्रींना चित्रपटात प्रमुख भूमिका दिली जाते. यामधे एक नाव सामील आहे मैक्सिन अभिनेत्री बारबरा मोरी चे जी बॉलिवूड मध्ये यशस्वी कारकिर्द नाही बनवू शकली. बारबरा हृतिक रोशन चा चित्रपट काइट्स मध्ये दिसली होती. या चित्रपटाने जरी पडद्यावर चांगले यश मिळवले नसेल, मात्र बारबरा मोरी खूप चर्चेत राहिली होती. 21 मे 2010 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने हल्लीच 11 वर्ष पूर्ण केले आहेत.\nचित्रपट काइट्स मध्ये बारबरा मोरी आणि हृतिक रोशन यांच्यासोबत कंगना राणावत देखील दिसली होती. बारबराने या चित्रपटापासून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते. यानंतर ती कोणत्याच हिंदी चित्रपटात दिसली नाही. तथापि हा चित्रपट हिट नाही होऊ शकला नव्हता मात्र हृतिक रोशन सोबत अफेयरच्या बातम्यांनी आणि आपल्या जबरदस्त सुंदरतेने बारबरा हिंदी प्रेक्षकांमध्ये खूप चर्चेत राहिली होती.\nया चित्रपटात दाखवले गेले होते की दोन लोक आप-आपले देश सोडून अमेरिकेत आप-आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जातात. याच दरम्यान दुसऱ्याची भाषा न जाणता दोघांना एकमेकांसोबत प्रेम होऊन जाते. हृतिक आणि बारबरा यांची चित्रपटात केमिस्ट्री खूप पसंत केले गेले होते आणि खऱ्या आयुष्यात देखील दोघांच्याही अफेयरच्या बातम्या समोर आल्या होत्या. बारबरा 1996 मध्ये सर्जियो मेयर सोबत नातेसंबंधात होती ज्यापासून त्यांना एक मुलगा झाला सर्जियो मेयर मोरी. सर्वात विशेष गोष्ट ही आहे की सर्जियो मेयर मोरी ची एक मुलगी देखील आहे. जिचे नाव मिला मेयर आहे. बारबरा मात्र 39 व्या वर्षीच आजी झाली होती. यावेळी बारबरा ही 43 वर्षांची आहे, मात्र तिच्या सुंदतेत काहीच कमी आली नाही आहे.\nकेवळ ‘या’ व्यक्तीमुळे विशाल निकम ठरला बिगबॉस मराठीचा विजेता, तर जय दुधानेच्या गळ्यात उपविजेत्यापदाची माळ\n‘ त्याने मला 4 तासांपर्यंत…. ‘ या अभिनेत्रीने आपल्या पती सोबतच्या प्रणयरम्य दृश्याबद्दल केला मोठा खुलासा \nव्यायाम करताना कृती सेनन ची स्थिती झाली वाईट.. तरी देखील ट्रेनरला नाही आली दया\nPrevious Article जान्हवी कपूर ने आपल्या ब्रा मध्ये मोबाईल ठेऊन चालवली सायकल व्हिडिओ मध्ये बघा एकदम कुल अंदाज..\nNext Article कार्यक्रमादरम्यान Oops क्षणाचा शिकार झाली ‘ ही ‘ अभिनेत्री, फोटोज झाले व्हायरल\nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nशिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला ठोकला राम राम\nआता तिसरी पत्नीही राहतीये मुलांसोबत दूर संजय दत्तने स्वतः केला खुलासा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/aditya-thackerays-visit-to-ayodhya-on-10-june", "date_download": "2022-05-18T23:00:10Z", "digest": "sha1:PZDXCXPPEFP67V5BAWUWYZG2CAL7ATVW", "length": 4211, "nlines": 81, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ठरलं! आदित्य ठाकरे १० जूनला अयोध्या दौऱ्यावर | Aditya Thackeray's visit to Ayodhya on 10 June", "raw_content": "\n आदित्य ठाकरे १० जूनला अयोध्या दौऱ्यावर\nपर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) १० जूनला अयोध्या (Ayodhya) दौरा करणार असल्याची माहिती शिवसेना (Shivsena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे...\nसंजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या दौऱ्यावरून टीका केली आहे. अयोध्येत नकली भावनेतून जाणाऱ्यांना रामलल्लाचा आशीर्वाद मिळत नाही, त्यांना विरोध होणार, असे त्यांनी म्हटले आहे.\nमुख्यमंत्र्यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवावी; नवनीत राणांचे थेट आव्हान\nते पुढे म्हणाले की, प्रभू श्रीराम सर्वांचे आहेत. उत्तर प्रदेशात असली-नकली बनार कोणी लावले माहित नाही. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या दौऱ्यासाठी १० जूनची तारीख ठरत आहे.\nसंजय राऊत चवन्नी छाप माणूस; काय म्हणाले रवी राणा\nत्यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार, आणि शिवसेना, युवसेनेचे कार्यकर्तेही अयोध्येला जाणार असल्याची माहिती संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. या दौऱ्यानिमित्त अयोध्येत (Ayodhya) जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरु आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/funds-will-be-available-to-zilla-parishad-groups", "date_download": "2022-05-18T23:46:13Z", "digest": "sha1:NT72IQCIAG3VS7YAFLAATRLEALKI6BUT", "length": 7322, "nlines": 78, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Funds will be available to Zilla Parishad groups", "raw_content": "\nजिल्हा परिषदेच्या गटांना निधी उपलब्ध होणार\nमाजी जिल्हा परिषद सदस्यांचे ( Former Zilla Parishad Members ) ज्या सेस निधीकडे ( Cess Funds )लक्ष लागून होते, त्यांचे सेस निधीचे जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व गटांना समान वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 72 गटांना प्रत्येकी 9.75 लाखांचा सेस निधी उपलब्ध होणार आहे. पुढील आठवड्यामध्ये या कामांच्या प्र. मा.( प्रशासकीय मान्यता) जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांना दिल्या जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले .\nजिल्हा परिषदेवर प्रशासक राजवट सुरू झाल्यानंतर तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षांनी शिफारस केलेल्या कामांच्या सर्वच प्रशासकीय मान्यता रद्द करत, सर्व 72 गटांना सेस निधीचे समान वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 72 गटांना प्रत्येकी 9.75 लाखांचा सेस उपलब्ध मिळणार आहे.\nजिल्हा परिषदेच्या स्वनिधीतील साधारणपणे आठ कोटी रुपये बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले होते. सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार या विभागामार्फत सदस्यांनी सूचविलेली कामे केली जातात. मात्र, सर्वसाधारण सभेने या कामांचे वाटप करण्याचे अधिकार अध्यक्षांना दिले होते. ही कामे जिल्ह्यात सर्व गटांमध्ये समान पध्दतीने करण्याचेही स्पष्ट केले होते. असे असतानाही तत्कालीन अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी मात्र सभासदांनी दिलेल्या पत्रांवर शिफारस करताना असमान पध्दतीने सेस निधीचे वाटप केल्याची तक्रार तत्कालीन भाजप गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी केली होती.\nत्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी मागविलेल्या अहवालात सदर कामांचे वाटप ठरावानुसार झाले नसल्याचे समोर आले. सभेच्या ठरावानुसार समान वाटप होण्याऐवजी निधीचे असमान वाटप करण्यात आले. यामुळे ठरावानुसार नसलेली व पावणे दहा लाखांच्यावर निधी असलेली सर्वच कामे रद्द करण्याची भूमिका प्रशासनाने घेत माजी अध्यक्षांना दणका दिला.\nसर्व सदस्यांच्या गटात सेसचे समान वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. समान वाटपानुसार प्रत्येक माजी सदस्यांच्या गटाला 9.75 लाख रुपयांचा सेस निधी मिळणार आहे. याबाबत प्रशासनाने 27 मार्च 2022 रोजी यापूर्वी दिलेल्या प्रशासकीय मान्यता रद्द करत, गटनिहाय समान निधी वाटप करत असल्याची फाईल तयार करत त्यास मान्यता घेतली आहे. या फाईलीला त्याबाबतची मान्यताही झाली असून पुढील आठवड्यात या कामांच्या प्रशासकीय मान्यता देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर कार्यारंभ आदेश देऊन, प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होईल, असे सांगण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/rahata-panchayat-samiti-state-level-awards-rahata", "date_download": "2022-05-19T00:05:15Z", "digest": "sha1:NWKII4UATF4Q7TLU2BIO6DWCLUKGPNTX", "length": 9018, "nlines": 80, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "राहाता पंचायत समितीला राज्यस्तरीय 4 लाखांचा पुरस्कार", "raw_content": "\nराहाता पंचायत समितीला राज्यस्तरीय 4 लाखांचा पुरस्कार\nराहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata\nराज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान स्पर्धेत राहाता पंचायत समितीला 4 लाख रुपयांचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.\nशासनाच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहनपर परितोषिक देवून सन्मानित करण्यात येते. सन 2021-22 या वर्षात पंचायत समितीच्या माध्यमातून लोकांच्या समस्यांचे केलेले निराकरण, कोविड संकटात केलेली मदत, महिला बचत गटाकरिता विक्री प्रदर्शन आणि घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी अशा स्तरावर मुल्यमापन करण्यात आले होते. राहाता पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करून समस्या सोडविण्यासाठी प्रशासन सदैव कार्यरत असते.\nकोविड संकटातही विविध विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी जीवावर उदार होऊन शासन नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी कोविड योध्दा बनून समाजासाठी केलेले काम खूपच महत्वपूर्ण ठरले. महिला बचत गटाकरिता पंचायत समितीच्या माध्यमातून सदैव वेगवेगळ्या उपक्रमातून सुरू असलेल्या प्रोत्साहनपर कामामुळे कोविड संकटातही महिला बचतगटांनी तालुक्यात मालाचे उत्पादन करून विविध प्रदर्शनातून त्याची विक्री केली आणि या चळवळीत वेगळेपण जपले.\nलाभार्थींना घरकुल योजनेतून घर मिळावीत म्हणून प्रशासकीय स्तरावर गतिमानतेन पाठपुरावा केल्यामुळेच तालुक्यात या योजनांची यशस्वीता समोर आली. या सर्व मूल्यमापनात राहाता पंचायत समिती सरस ठरल्याने राज्यस्तरीय पातळीवर चार लाख रुपयांच्या पुरस्काराने गौरव झाला असल्याचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी सांगितले. पंचायत समितीच्या माध्यमातून परप्रांतीय कामगारांना श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून त्यांच्या गावी सुखरूप पोहचविण्याचे यशस्वी काम झाले आणि कमी कालावधीमध्ये सर्वाधिक लसीकरण करण्यात पंचायत समितीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.\nकेंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आ. विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी महिला बचत गटाकरिता पंचायत समितीच्या माध्यमातून केलेल्या कामाचे वेगळेपण स्वयंसिध्दा या ब्रॅडनेमच्या माध्यमातून राज्यात नव्हे तर देशभर पोहचल्याने या कामाचा फायदा पंचायत समितीच्या प्रशासकीय कामाकरिता झाल्याचे शेवाळे म्हणाले.\nपंचायत समितीला मिळालेल्या पुरस्काराबद्दल माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह सर्व आजी माजी पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.\nराहाता तालुक्यात पंचायत समितीच्या माध्यमातून काम करताना पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांमध्ये चांगला संवाद राहिल्याने योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे होते. प्रशासनातले दैनंदिन काम आणि संकट म्हणून येणार्‍या प्रत्येक आव्हानाला तोंड देऊन अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी केलेल्या कामाचे प्रतिबिंब या पुरस्कारात असल्याचे शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/shrirampur-market-committee-administrator-appointed", "date_download": "2022-05-18T23:37:18Z", "digest": "sha1:Y52HI5YV6W6YE5YMWMZUMCY33MD2JGO3", "length": 3581, "nlines": 75, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "श्रीरामपूर बाजार समितीवर अखेर प्रशासक नियुक्त", "raw_content": "\nश्रीरामपूर बाजार समितीवर अखेर प्रशासक नियुक्त\nश्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर अखेर प्रशासकाची नियुक्ती झाली असून सहायक निबंधक रुद्राक्ष यांनी प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारला आहे.\nश्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजारसमिती संचालक मंडळाची मुदत 2019 मध्येच संपली होती. मात्र करोनामुळे संचालक मंडळास मुदतवाढ मिळाली. त्यानंतरही काही अन्य कारणाने संचालक मंडळास तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती.आता अखेर सहकार खात्याने निर्णय घेऊन ज्या बाजार समित्यांची मुदत संपलेली आहे तेथे प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश झाले आहेत.\nश्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सहायक निबंधक रुद्राक्ष यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांनी पदाचा कार्यभार घेतला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=personal-protective-equipment-kit-is-doctors-armorFP9833158", "date_download": "2022-05-18T22:32:09Z", "digest": "sha1:HAGFEUKOUFKC4G2FH7ZAV3TVYWPO3MJB", "length": 29742, "nlines": 148, "source_domain": "www.kolaj.in", "title": "डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!| Kolaj", "raw_content": "\nडॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nकोरोनाच्या युद्धात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी हा कसोटीचा काळ आहे. कोरोना बाधितांना या वायरसच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी ही सगळी मंडळी शर्थीचे प्रयत्न करताहेत. दुसरीकडे त्यांना स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागत आहे. कोरोनापासून स्वतःचं संरक्षण करायचं तर त्यासाठी पीपीई किट महत्वाचं ठरतंय. पण या किटची सध्या जगभरात कमतरता भासत आहे.\nजगभरात कोरोना वायरसचं संकट वाढत चाललंय. आजची आकडेवारी विचारात घ्यायची तर कोरोना वायरसचा संसर्ग झालेल्यांच्या संख्येनं १६ लाखाचा आकडा पार केलाय. तर मृतांची संख्या उद्या, परवा लाखाच्या घरात जाईल. हे संकट इथंच थांबत नाही. सगळीकडे आरोग्यासाठी अत्यावश्यक असलेल्या वेंटिलेटर, मास्क, पीपीई किट सारख्या साधनांचीही कमतरता भासतेय.\nभारतालाही या गोष्टी आयात कराव्या लागत आहेत. आम्ही लोकांचे जीव वाचवतो ओ, पण आम्हाला पीपीई किट द्या, अशी आर्जवं करणारी पत्रं डॉक्टरांना लिहावी लागतायत. यावरून एकूण परिस्थितीचा अंदाज येऊ शकेल. सध्या पीपीई किटची मागणी जोर धरतेय.\nहेही वाचा : आव्हाडांनी करमुसेला ठोकल्यानं ट्रोलिंगची कीड संपणार का\nपीपीई किट हे डॉक्टरांचं संरक्षक कवच\nपीपीई म्हणजेच 'पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट'. स्वतःचं संरक्षण करणारं हे किट आहे. एखादी लढाई लढायची तर सैन्याला तयारीनिशी मैदानात उतरावं लागतं. कोणत्याही संसर्गापासून बचाव करायचा तर तयारीही तशीच लागते.\nफूड अँड ड्रग एडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेतली एक महत्वाची संस्था आहे. सार्वजनिक आरोग्याच्या सेवा आणि त्याचा प्रसार करण्याचं काम ही संस्था करत असते. एफडीएच्या मते, पीपीई किटमुळे मानवी त्वचा, तोंड, नाक किंवा डोळे यांचं बॅक्टेरियाच्या संसर्गापासून बचाव होतो. पीपीई हे दिसायला एखाद्या सूटसारखं आहे. कोणत्याही व्यक्तीला गंभीर आजार होतो तेव्हा त्यापासून बचाव करायचा तर अत्यावश्यक साधनांची गरज असते. पीपीई किट त्यातलाच एक प्रकार आहे.\nपेशंटला आजारातून बाहेर काढायचं झालं तर डॉक्टरांचे प्रयत्न महत्वाचे ठरतात. तसंच पेशंटपासून होणारा रोगाचा संसर्ग टाळायचा तर डॉक्टरला पीपीई किट अर्थात सूटची गरज असते. या सूटची बांधणी काही विशेष पद्धतीनं केली जाते. अनेक रोगांच्या उपचार किंवा महत्वाच्या वेळी अशा प्रकारचे किट वापरले जातात. केवळ आरोग्य क्षेत्रापुरते किट मर्यादित नाहीत. इतर अनेक कारणांसाठीही या किटचा वापर केला जातो. केमिकल, इलेक्ट्रिक तसंच कोणतंही इन्फेक्शन टाळण्यासाठी वेगवेगळे किट वापरले जातात.\nकिटमधे असतात या गोष्टी\nसंपूर्ण शरीराचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने पीपीई किट महत्वाचं ठरतं. या किटमुळे बाहेरच्या हवेशी असलेला संपर्क टाळता येतो. यात प्रामुख्याने हॅन्ड ग्लोव्ज, गॉगल, गाऊन, एप्रॉन, वर्क शूज असतात. सध्या कोरोना वायरसच्या भीतीमुळे घरचं काही सामान आणायचं तर माणसं मास्क लावून जाताना दिसतात. हे मास्क साध्या प्रकारातले आहेत. काही घरच्या घरीही तयार केले जातात. पण संसर्ग झालेल्या बाधितांना उपचार करताना असे मास्क वापरले जात नाहीत.\nपीपीई किटमधले मास्क हे स्टँडर्ड दर्जाचे असतात. याबद्दलची माहिती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या साईटवर उपलब्ध आहे. किट कसं वापरायचं याची नियमावली तयार करण्यात आलीय.\nएन ९५ हा मास्क सध्या डॉक्टरांकडून मोठ्या प्रमाणात वापरला जातोय. त्याला मागणीही अधिक आहे. हवेत पसरून इन्फेक्शन करणाऱ्या ९५% विषाणूंपासून हा मास्क संरक्षण करू शकतो. शिवाय मास्कच्या आजूबाजूने बाहेरची हवा आतमधे येऊ शकते अशा प्रकारे हा मास्क तयार करण्यात आलंय. यात अजून एक एफएफपी प्रकारातला मास्क असतो. जो धुळीचे कण आणि हवेतल्या वेगवेगळ्या वायरसपासून संरक्षण करतो. एफएफपी १, एफएफपी २ आणि एफएफपी ३ असे त्याचे प्रकार असतात. एफएफपी २ हा मास्क पीपीई किटमधे वापरला जातो.\nथोडक्यात काय तर डोक्यापासून पायापर्यंत सगळ्या शरीराचं संरक्षण करणाऱ्या गोष्टी या किटमधे असतात. आपल्या शरीराचा कोणताही अवयव खुला राहू नये, अशी बांधणी या किटची असते.\nहे कोरोना स्पेशलही वाचाः\nकोरोनाचा प्रादुर्भाव ही माणसाचीच चूक आहे\nकोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं\nएकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का\nकोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात\nकोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे\nभारताची इटली बनणाऱ्या राजस्थाननं तर कोरोनाविरुद्ध भिलवाडा मॉडेल बनवलं\nकोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय\nयाही गोष्टी ठरतायत महत्वाच्या\nपीपीई किट हे एकदा वापरल्यावर पुन्हा वापरता येत नाही. अर्थात याला काही अपवाद आहेत. पण सामान्यपणे पीपीई हे केवळ एकदा वापरण्यासाठीच डिझाइन केले जातात. असं 'एफडीए'नं स्पष्ट केलंय. एफडीएसोबतच डब्ल्यूएचओनंही पीपीई वापरा संदर्भात काही नियमावली तयार केलीय. ग्लोव्ज फाटलेले किंवा खराब झाले असल्यास ते काढून टाकायला हवेत. रुग्णांची तपासणी केल्यावर ग्लोव्ज बदलून त्याजागी नवीन घालण्यापूर्वी हात स्वच्छ करायला हवेत. अशा अनेक गोष्टींची खबरदारी मास्क, गॉगल, अप्रॉन वापरताना घ्यावी लागते.\nपीपीई किट याआधी आपल्या देशात तयार होत नव्हते. आते हे किट भारतात तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येतंय असं सरकारने स्पष्ट केलंय. जगभरातली मागणीही मोठी आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ३० मार्चला याबाबत एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं होतं. त्यात त्यांनी सरकार यासंदर्भात काय पावलं टाकतंय हे सांगताना काही आकडेवारीही दिलीय.\nसध्या देशभरातल्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमधे ३.३४ लाख पीपीई उपलब्ध आहेत. याआधी सरकारनं ६०,००० किटची खरेदी केलीय. इंडियन रेडक्रॉस सोसायटीने चीनकडून १०,००० पीपीईची व्यवस्था केलीय. परराष्ट्र मंत्रालयाकडून त्यासाठी प्रयत्न चालू असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय.\nएन ९५ मास्क पुन्हा वापरता येतो\n'मेड अर्काइव' हे आरोग्य विज्ञानातलं एक सर्वर आहे. अमेरिकेतल्या येल युनिवर्सिटीसोबत इतर काही संस्थांनी त्याची स्थापना केलीय. २७ मार्चला 'मेड अर्काइव'नं एक नवं संशोधन पुढे आणलंय. याचा संदर्भ हेल्थ डॉट कॉम या साईटने दिलाय. येल मेडिकल डॉक्टरांच्या मते, एकदा वापरल्यानंतर एन ९५ या मास्कचा उपयोग पुन्हा करता येऊ शकतो.\nहायड्रोजन पॅरॉक्साईडचा वापरून तयार केलेल्या एन ९५ मास्कचं पुन्हा निर्जंतुकीकरण करता येतं असं हे संशोधन म्हणतं. जगभरात एन ९५ मास्कचा तुटवडा निर्माण होत असताना अशा प्रकारचं संशोधन हे महत्त्वाचं आहे. एन ९५ मास्कच्या किमती या भरमसाठ आहेत. शिवाय डॉक्टरांसाठी हे मास्क अत्यावश्यक आहे. त्याचा तुटवडा निर्माण होणं हे त्यांच्या वैयक्तिक आरोग्याच्या दृष्टीनेही घातक आहे. अर्थात हे मास्क काही सर्वसामान्य लोकांसाठी नाहीय हेही तितकंच खरं.\nहेही वाचा : तबलीगने भारतात कोरोना पसरवण्याचा कट केलाय का\nपीपीईचा तुटवडा आरोग्यासाठी हानिकारक\nगेल्या आठवड्याभरापासून पीपीई किट हा शब्द चर्चेत आहे. त्याला कारणही तसंच आहे. कोणताही रोग वाढण्याच्या काळात पेशंटवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी ते महत्वाचं ठरतं. सध्या भारतातच नाही तर जगभरात अशा पीपीई उपकरणांची कमतरता आहे. २७ फेब्रुवारीला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात डब्ल्यूएचओनं काही मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. शिवाय सगळ्या देशांना वैद्यकीय उपकरणांचा पुरेसा साठा करण्याचा सल्लाही दिला. तरीही मास्क आणि हॅन्ड ग्लोव्जसारख्या गोष्टींची निर्यात भारताने सुरूच ठेवली होती. १९ मार्चला सरकारने वेंटिलेटरची निर्यात थांबवली. आज या सगळ्याचा गंभीर परिणाम दिसतोय.\nदिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्स अर्थात एम्सच्या डॉक्टरांनी याबाबत सरकारला वेळीच सावध केलं होतं. सध्या कोरोना वायरसचं संकट अधिक गडद होत जातंय. आरोग्य सुविधाही म्हणाव्या तितक्या पुरेशा नाहीत. अमेरिकेसारखा शक्तिशाली देश मलेरियावरच्या हायड्रोक्सिक्लोरोक्विन औषधासाठी भारताला धमकीची भाषा वापरू लागलाय. अशा स्थितीत आपल्याकडे पीपीईचा तुटवडा निर्माण होणं हे वैयक्तिक आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे.\nदेशाचं आरोग्य मंत्रालय काय म्हणतंय\nकोरोना वायरसच्या पार्श्वभुमीवर आरोग्य मंत्रालयाकडून रोज पत्रकार परिषद घेऊन माहिती शेअर केली जातेय. सध्या देशभरात पीपीई किटचा मोठा तुटवडा भासतोय. याबद्दल काल केंद्रीय आरोग्य खात्याचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यांनी पीपीई आणि वेंटिलेटरचा अभाव लक्षात घेऊन त्याचा पुरवठा सुरू करण्यात आला असल्याचं म्हटलंय. तसंच प्रत्येकाला पीपीईची गरज नाही. पीपीई किटची संख्या कितीही असली तरी ती सर्वांना देता येत नाही हेही त्यांनी स्पष्ट केलंय.\nयाबद्दलच्या काही मार्गदर्शक सूचनाही आरोग्यविभागाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आल्यात. जिथं जास्त जोखीम आहे अशा आरोग्य विभागांमधे या किटची गरज आहे. इतर परिस्थितीत मास्क आणि हॅन्ड ग्लोव्ज पुरेसं असल्याचं अग्रवाल यांचं म्हणजेच सरकारचं म्हणणंय. शिवाय सरकार पीपीई किट इतर राज्यांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतंय. असंही ते म्हणताहेत.\nकोरोनाच्या संकट काळात एकत्रित लढा देण्याऐवजी राज्य सरकारं आपल्यावर अवलंबून कशी राहतील हा प्रयत्न केंद्र सरकार करताना दिसतंय. आता राज्यांना स्वतः पीपीई किट, वेंटिलेटर, मास्क खरेदी करता येणार नाहीत. त्यासाठी त्यांना केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असेल. तसा जीआरच केंद्र सरकारनं काढलाय. त्यामुळे राज्य सरकारांकडून ओरडं होतेय. केंद्र सरकार आणि राज्य सरकारला यावर लवकरात लवकर तोडगा काढावा लागणार आहे. कारण देशात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होतोय.\nकोरोनाः मुस्लिम माऊली कुछ तो सोचोना, बोलोना\nआपण आधीच दिवे लावलेत, आतातरी डोकं लावूया\nरघुराम राजन सांगताहेत, लाॅकडाऊननंतर देशाला सावरण्याचा प्लॅन\nकोरोनाच्या युद्धात लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या स्त्रियाच खऱ्या वीरांगना\nपॅथॉलॉजीविषयी ४ : ब्लड बँकमुळे जीवन आणि पोस्टमॉर्टममुळे मृत्यू समजतो\nशेतकऱ्याच्या पोरासाठी झटणाऱ्या पंजाबरावांचा वारसदार विदर्भाला कधी मिळणार\nपं. शिवकुमार शर्मा: त्यांनी सिनेमाच्या गाण्यांतून संगीत घरोघर नेलं\nपं. शिवकुमार शर्मा: त्यांनी सिनेमाच्या गाण्यांतून संगीत घरोघर नेलं\nनदाल आणि जोकोविचला हरवणाऱ्या युवा कार्लोस अल्कारेझची गोष्ट\nनदाल आणि जोकोविचला हरवणाऱ्या युवा कार्लोस अल्कारेझची गोष्ट\nअंतराळ पर्यटनाचं क्षेत्र देणार नव्या व्यवसायांना संधी\nअंतराळ पर्यटनाचं क्षेत्र देणार नव्या व्यवसायांना संधी\nपामतेलाच्या संकटामुळे महागाईचा भडका उडालाय\nपामतेलाच्या संकटामुळे महागाईचा भडका उडालाय\nछत्तीसगढचं हसदेव जंगल वाचवण्यासाठी धडपडतेय आदिवासींची चळवळ\nछत्तीसगढचं हसदेव जंगल वाचवण्यासाठी धडपडतेय आदिवासींची चळवळ\nपं. शिवकुमार शर्मा: त्यांनी सिनेमाच्या गाण्यांतून संगीत घरोघर नेलं\nपं. शिवकुमार शर्मा: त्यांनी सिनेमाच्या गाण्यांतून संगीत घरोघर नेलं\nनदाल आणि जोकोविचला हरवणाऱ्या युवा कार्लोस अल्कारेझची गोष्ट\nनदाल आणि जोकोविचला हरवणाऱ्या युवा कार्लोस अल्कारेझची गोष्ट\nअंतराळ पर्यटनाचं क्षेत्र देणार नव्या व्यवसायांना संधी\nअंतराळ पर्यटनाचं क्षेत्र देणार नव्या व्यवसायांना संधी\nछत्तीसगढचं हसदेव जंगल वाचवण्यासाठी धडपडतेय आदिवासींची चळवळ\nछत्तीसगढचं हसदेव जंगल वाचवण्यासाठी धडपडतेय आदिवासींची चळवळ\nभारतीय पत्रकारांना पुलित्झर, कोरोनातल्या निर्भीड फोटोग्राफीचा सन्मान\nभारतीय पत्रकारांना पुलित्झर, कोरोनातल्या निर्भीड फोटोग्राफीचा सन्मान\nपंजाबमधल्या मानवी सांगाड्यांमुळे १८५७च्या क्रूर इतिहासाची आठवण\nपंजाबमधल्या मानवी सांगाड्यांमुळे १८५७च्या क्रूर इतिहासाची आठवण\nचीन-सोलोमन सुरक्षा करारामुळे ऑस्ट्रेलिया-अमेरिकेचं टेंशन का वाढलंय\nचीन-सोलोमन सुरक्षा करारामुळे ऑस्ट्रेलिया-अमेरिकेचं टेंशन का वाढलंय\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2022/03/Vehicles-from-Maharashtra-go-to-Gujarat-directly-to-fill-up-with-petrol-and-diese.html", "date_download": "2022-05-18T22:53:46Z", "digest": "sha1:MZLL6IN3PKZICSUOHK26KDCPVIRHD7OW", "length": 11445, "nlines": 71, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "महाराष्ट्रातील वाहने पेट्रोल डिझेल भरण्यासाठी जातायत ते थेट गुजरात मध्ये ! - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome राज्य महाराष्ट्रातील वाहने पेट्रोल डिझेल भरण्यासाठी जातायत ते थेट गुजरात मध्ये \nमहाराष्ट्रातील वाहने पेट्रोल डिझेल भरण्यासाठी जातायत ते थेट गुजरात मध्ये \nमार्च २३, २०२२ ,राज्य\nनंदुरबार: गुजरातमध्ये वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे तिथे नेमके इंधनाचे दर किती दिवस स्थिर राहतात, याकडे संपूर्ण देशाची नजर लागली आहे. एकूण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंधनांच्या दरांचा मतांवरही परिणाम होण्याची शक्यताही असते. त्यामुळे इंधनाचे दर आवाक्यात ठेवणं, हे सरकारसमोरचंही मोठं आव्हान असणार आहे.\nनंदुरबार जिल्ह्यात 110.91 रुपये पेट्रोलचे दर आहेत. तर डिझेलचा दर 94 रुपये 69 पैसे आहे. नंदूरबार जिल्हापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गुजरात राज्यात पेट्रोल 96 रुपये 99 पैसे तर डिझेल 89 रुपये दरानं विकलं जातंय. त्यामुळे नंदुरबार शहरातील आणि जिल्ह्यातील अनेक नागरिक गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल भरण्यासाठी जात आहेत.\nगुजरात मधील पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी वाहन धारकांच्या रांगा लागलेल्या बघायला मिळतायत. तर गुजरात आणि महाराष्ट्र सीमेवरील महाराष्ट्र राज्यामधील पेट्रोल पंप ओस पडलेत.\nमहाराष्ट्रातील कोल्हापूरसह मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या शहरांत पेट्रोलचे दर हे जवळपास 111 रुपयांच्या आसपास आहेत. तर डिझेलचे दरही लवकरच शंभरीपार जातील की काय अशी भीती महाराष्ट्रातील जनतेला वाटू लागली आहे. मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक आणि कोल्हापुरात डिझेलचे दर हे 94 ते 95 रुपयांच्या दरम्यान आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांत पेट्रोलची झालेली दरवाढ ही अनेक गोष्टींवर परिणाम करते. त्यामुळे भाज्य, फळ, धान्य यांचेही दर वाढण्याची दाट शक्यता आहे. अशात नंदुरबारसह गुजरातच्या सीमेलगतच्या भागातील राज्यातील जनता गुजरातमध्ये स्वस्त पेट्रोल खरेदीसाठी पसंती देत असल्याचं बघायला मिळतंय.\nat मार्च २३, २०२२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nSatara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखत...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज\nSMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Mir...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal ...\nजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी\nजुन्नर : जुन्नर - मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/spiritual-adhyatmik/these-three-zodiac-signs-are-born-champions-and-had-leadership-quality-447079.html", "date_download": "2022-05-18T22:40:15Z", "digest": "sha1:I437PZKXVGHXQJEPX53HPIXQXC7ESULI", "length": 10938, "nlines": 104, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Spiritual adhyatmik » These three zodiac signs are born champions and had leadership quality", "raw_content": "Zodiac Signs | या 3 राशीचे लोक जन्मापासूनच असतात चँपियन, तुमची राशी तर नाही यात\nवैदिक ज्योतिषानुसार, 12 राशी असतात (Three Zodiac Signs Born Champions). प्रत्येक व्यक्तीचा संबंध यापैखी कुठल्या ना कुठल्या राशीसोबत असतो. ज्या नक्षत्रात ती व्यक्ती जन्माला येते त्यानुसार ठेवण्यात येणाऱ्या नावाने जी राशी असते त्याला जन्मरास म्हणतात.\nमुंबई : वैदिक ज्योतिषानुसार, 12 राशी असतात (Three Zodiac Signs Born Champions). प्रत्येक व्यक्तीचा संबंध यापैखी कुठल्या ना कुठल्या राशीसोबत असतो. ज्या नक्षत्रात ती व्यक्ती जन्माला येते त्यानुसार ठेवण्यात येणाऱ्या नावाने जी राशी असते त्याला जन्मरास म्हणतात. ज्योतिषानुसार, जन्मरासचा एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर मोठा परिणाम होतो. तिचा स्वभाव, गुण आणि व्यक्तिमत्त्वावर त्याच्या राशीचा खूप प्रभाव असतो (These Three Zodiac Signs Are Born Champions And Had Leadership Quality).\nयाच आधारे ज्योतिषाचार्य गणना करुन व्यक्तीचा स्वभाव आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित सर्व गोष्टी अगोदरच सांगतात. ज्योतिषशास्त्रानुसार, तीन राशी चिन्हांना चॅम्पियन मानले जाते. कारण त्यांच्याकडे जन्मापासूनच नेतृत्व क्षमता असते. त्यांचे भविष्य त्यांच्या संगोपन, संस्कृती आणि वातावरणानुसार तयार होते. परंतु जिथेही ते जातात तिथे त्यांचा प्रभाव पाडतो आणि लोकांनाही ते लक्षात राहतात. चला त्यांच्या गुणधर्मांबद्दल जाणून घेऊया –\nमंगळ राशीचा स्वामी आहे. हे लोक जन्मापासून खूप उत्साही, दृढनिश्चयी आणि प्रभावी असतात. हे जिथेही जातात तिथे ते लोकांमध्ये आपलं स्थान मिळवतात. त्यांच्यात आश्चर्यकारक नेतृत्व गुण पाहायला मिळतो. त्यांच्या गुणांमुळेच ते ज्या क्षेत्रात जातात त्या ठिकाणी त्यांना उच्च स्थान मिळते. जे काही काम करण्याचा त्यांचा निर्धार आहे ते पूर्ण केल्यावरच थांबतात. काही वेळा, त्यांचा आक्रमक स्वभाव त्यांच्या प्रगतीस अडथळा आणतो, परंतु काही पद्धती वापरुन ते अशा काही परिस्थितीवर मात करतात.\nसूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे. हे लोक जन्मापासूनच तेजस्वी आणि स्वतंत्र स्वभावाचे असतात. जर आपण त्याच्या स्वभावाची तुलना एका राजाशी केली, तर ते चूक होणार नाही. हे लोक नेहमीच उच्च पदावर जातात. ते जेथे जेथे जातात तेथे सहजपणे लोकांचा विश्वास जिंकतात आणि आपले वर्चस्व प्रस्थापित करतात. त्यांचे विरोधकही कमी नाहीत, परंतु त्यांच्या विरोधकांकडून अजिबात घाबरत नाहीत. त्यांना समाजात खूप आदर मिळतो.\nज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीचा स्वामी देखील मंगळ आहे. ज्यामुळे त्यांचा स्वभाव जरा उग्र असतो. परंतु हे लोक कठीण परिश्रम करणारे असतात आणि त्यांच्या कठोर परिश्रमांनी ते लोकांचा विश्वास जिंकून आपला प्रभाव पाडतात. हे ज्या क्षेत्राशी जोडले जातात, तिथे ते लवकरच अधिपत्य गाजवतात, कारण त्यांच्याकडे जन्मापासूनच नेतृत्त्व क्षमतेचा गुण आहे. आव्हानात्मक परिस्थितीतही या राशीचे लोक ठोस निर्णय घेण्यास सक्षम असतात. ते कोणाच्याही कामात हस्तक्षेप करीत नाहीत किंवा त्यांच्या कामात कोणाचा हस्तक्षेप सहन करत नाहीत. जर कुणी त्यांच्याशी पंगा घेतला, तर ते त्यांची जागा दाखवूनच राहातात.\nZodiac Signs | या 4 राशीते लोक नेहमी राहतात टेंशन फ्री, कधीही नकारात्मकतेला स्वत:वर वर्चस्व स्थापित करु देत नाहीतhttps://t.co/3IiFI3C16z#ZodiacSigns\nटीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…\nZodiac Signs | ‘या’ 4 राशीचे लोक आपल्या जोडीदाराबाबत असतात खूप पझेसिव्ह, जाणून घ्या त्या राशींबाबत\nZodiac Signs | या 4 राशीचे लोक नेहमी राहतात शांत आणि स्थिर, दिखाव्यापासून राहतात दूर…\nZodiac Signs | या 4 राशीचे लोक असतात उत्तम श्रोते, नेहमी तुम्हाला साथ देतील…\nनर्गिस फाखरीचा ब्रालेस ग्लॅमरम लूक\n‘धर्मवीर’ चित्रपटाचे प्रमोशन धर्मपत्नी सोबत\nप्राजक्ता माळीची दिलखेच स्माईल\nअंकिता लोखंडेचा आपल्या नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://brahmevakya.blogspot.com/2016/05/blog-post.html", "date_download": "2022-05-18T23:17:09Z", "digest": "sha1:K2XU642H6UTVLWDC66SUE32GM5YBIQQN", "length": 16129, "nlines": 155, "source_domain": "brahmevakya.blogspot.com", "title": "ब्रह्मेवाक्य: लघुकथा - वळीव", "raw_content": "\nमे महिन्याचे अखेरचे दिवस. उकाडा 'मी' म्हणत होता. सगळ्यांचीच काहिली काहिली होत होती. माणसं सोडा, पण दुपारच्या वेळी चिटपाखरूपण रस्त्यावर दिसत नव्हतं. आमच्या वाड्यातल्या विहिरीचं पाणी पार तळाला गेलं होतं. सगळी झाडं शुष्क दिसत होती. बाभळींवर धुळीचे थरच्या थर साठले होते. 'पाणी पाणी' होत होतं. नुसतं पाणी पिऊनच पोट फुगत होतं. जेवण जातच नव्हतं. दुपारच्या वेळी आईचा डोळा लागलेला असतो. शेजारी-पाजारीही जरा सामसूमच असते. अशा वेळी बाहेर सटकायला चांगली संधी असते. तसा मी सटकलो. पाय चांगलेच भाजत होते. आत्ताच्या चप्पलचा अंगठा तुटलाय. बाबा नवी घेऊन देणारेत. पण शाळा चालू झाल्यावर तोपर्यंत मातीत पाय बचकत हुंदडायला मजा येते.\nआमच्या गावच्या पेठेतून सरळ खाली गेलं, की विठ्ठलाचं मंदिर आहे. पेठेत सामसूमच होती. मंदिरात दोन-तीन म्हातारबुवा लवंडले होते. मंदिराच्या दारासमोरूनच मोठ्ठं गटार वाहत होतं. तिथं वर वर अगदी नितळ पाणी वाहतं. मी त्यात पाय बुचकळले. जरा गार वाटलं. तसाच पुढं गेलो. मंदिर मागं टाकलं, की जिल्ह्याच्या गावाकडं जाणारा हमरस्ता लागतो. तिथल्या मैलाच्या दगडावर बसायला मी नेहमी येतो. रस्ता ओलांडला, की म्हशींचं तळं लागतं. या तळ्यात सदा न् कदा म्हशी डुंबत असतात, म्हणून हे म्हशीचं तळं आत्ताही तिथं भरपूर म्हशी निवांत डुंबत होत्याच. शेजारी दलदलीत झुडपं माजली होती. तळ्याकाठी वळसा घालायला बैलगाडीवाट आहे. त्या वाटेनं गेलं, की सोपानरावांची आमराई लागते. या आमराईत भर उन्हाळ्यातही कसं गार वाटतं आत्ताही तिथं भरपूर म्हशी निवांत डुंबत होत्याच. शेजारी दलदलीत झुडपं माजली होती. तळ्याकाठी वळसा घालायला बैलगाडीवाट आहे. त्या वाटेनं गेलं, की सोपानरावांची आमराई लागते. या आमराईत भर उन्हाळ्यातही कसं गार वाटतं आमची गँग एरवीही इथं येतेच. पण कुणी सोबत नसताना मला इथं येऊन बसायला आवडतं. आम्ही पलीकडच्या मोकळ्या जागेत क्रिकेट खेळायला ग्राउंड तयार केलंय. खेळत नसलो, की आमराईत येऊन बसतो. आताही मी माझ्या नेहमीच्या 'केशऱ्या'खाली येऊन बसलो. उन्हामुळं दूरवर नुसतं पिवळं पिवळंच दिसत होतं सगळं. पाखरं तर कुठं गेली होती, कुणास ठाऊक आमची गँग एरवीही इथं येतेच. पण कुणी सोबत नसताना मला इथं येऊन बसायला आवडतं. आम्ही पलीकडच्या मोकळ्या जागेत क्रिकेट खेळायला ग्राउंड तयार केलंय. खेळत नसलो, की आमराईत येऊन बसतो. आताही मी माझ्या नेहमीच्या 'केशऱ्या'खाली येऊन बसलो. उन्हामुळं दूरवर नुसतं पिवळं पिवळंच दिसत होतं सगळं. पाखरं तर कुठं गेली होती, कुणास ठाऊक असल्या शांततेचा आवाज ऐकायला मला फार आवडतं. विमानात बसल्यावर असं वाटत असेल, असं मला उगीचच वाटतं असल्या शांततेचा आवाज ऐकायला मला फार आवडतं. विमानात बसल्यावर असं वाटत असेल, असं मला उगीचच वाटतं इथं येऊन बसलं, की मला दिवसासुद्धा स्वप्न पडतं. त्यात 'चित्रहार'मधल्या नट्याच बऱ्याचदा दिसतात. पण आमच्या वर्गातली सुशीसुद्धा दिसते. सुशी दिसते बाकी मस्त इथं येऊन बसलं, की मला दिवसासुद्धा स्वप्न पडतं. त्यात 'चित्रहार'मधल्या नट्याच बऱ्याचदा दिसतात. पण आमच्या वर्गातली सुशीसुद्धा दिसते. सुशी दिसते बाकी मस्त फक्त तिला त्या दोन लांबड्या वेण्या शोभत नाहीत. तिचा 'बॉबकट' असता, तर ती कशी दिसली असती, हे मी इथं डोळ्यांपुढं आणत राहतो.\nआजच्या या पिवळ्या-पिवळ्या दृश्यांत सुशी कुठंच दिसत नव्हती. शेतांत, त्यापलीकडं, त्याच्याही पलीकडं पार डोंगरांपर्यंत सगळीकडं नुसताच रखरखीतपणा भरला होता. अशा वातावरणात मला भयंकर तहान लागते; पण मी तसाच बसून राहतो. बाबा ओरडले, की म्हणतात, 'आता जीभ टाळूला चिकटली का तुझी' पण असल्या उन्हात माझी जीभ नेहमीच टाळूला चिकटते. खरं तर आंबे खाऊन खाऊन जीभ अशी जडावते, की बोलावंसंसुद्धा वाटत नाही. आंब्यांच्या आंबट-तुरट चवी जिभेवरून जाऊच नयेत, असं वाटतं. पूर्वी मी मे महिन्यात आमच्या शेतातल्या दगडी विहिरीत पोहायला शिकायला जायचो. पण हल्ली विहिरीचं पाणीच आटलंय. आणि मला का कोण जाणे, पोहायला आवडतही नाही फारसं' पण असल्या उन्हात माझी जीभ नेहमीच टाळूला चिकटते. खरं तर आंबे खाऊन खाऊन जीभ अशी जडावते, की बोलावंसंसुद्धा वाटत नाही. आंब्यांच्या आंबट-तुरट चवी जिभेवरून जाऊच नयेत, असं वाटतं. पूर्वी मी मे महिन्यात आमच्या शेतातल्या दगडी विहिरीत पोहायला शिकायला जायचो. पण हल्ली विहिरीचं पाणीच आटलंय. आणि मला का कोण जाणे, पोहायला आवडतही नाही फारसं त्यात आमच्या विहिरीत तर पोरांची ही गर्दी असायची. सारखे आपले हात-पाय दुसऱ्याला लागायचे. त्यात काय डुंबत बसायचं त्यात आमच्या विहिरीत तर पोरांची ही गर्दी असायची. सारखे आपले हात-पाय दुसऱ्याला लागायचे. त्यात काय डुंबत बसायचं मग मी मामाकडं कॅरम खेळायला शिकलो. पण पुढच्या वर्षीच त्यातली मजा गेली. आता फक्त इथं येऊन डोळ्यांपुढं 'चित्रहार' आणत पडून राहावंसं वाटतं.\nअचानक या शांततेला भेदत मोठ्ठी वावटळ आली. बचकाभर धूळ डोळ्यांत गेली. डोळे चोळून चोळून लाल लाल झाले. नीट दिसायला लागेपर्यंत बघतो, तर मघाचं ऊन कुठल्या कुठं गायब झालं होतं. सोसाट्याचा वारा सुटला होता. वर आकाशात एक मोठ्ठा काळा ढग चाल करून आला होता. कसले कसले आवाज यायला लागले गडगडायला लागलं. कुठून तरी दुरून मातीचा ओला वास नाकात शिरला. इतकं छान वाटलं गडगडायला लागलं. कुठून तरी दुरून मातीचा ओला वास नाकात शिरला. इतकं छान वाटलं तेवढ्यात 'टप टप' आवाज करीत मोठमोठे थेंब अंगावर पडायला लागले. विजा कडकडू लागल्या. विजा कोसळत असताना झाडाखाली उभं राहू नये, म्हणून मी पटकन झाडाखालून आमच्या ग्राउंडवर गेलो. आता पाऊस जोरातच कोसळायला लागला होता. मी न ठरवतासुद्धा आपोआप 'गाड्या गाड्या भिंगोऱ्या' करीत गोल फिरायला लागलो. पावसानं चिंब भिजलो होतो... कपडे ओलेकच्च झाले होते. डोळे मिटूनच घेतले होते... अचानक मला कुणी तरी उचललं तेवढ्यात 'टप टप' आवाज करीत मोठमोठे थेंब अंगावर पडायला लागले. विजा कडकडू लागल्या. विजा कोसळत असताना झाडाखाली उभं राहू नये, म्हणून मी पटकन झाडाखालून आमच्या ग्राउंडवर गेलो. आता पाऊस जोरातच कोसळायला लागला होता. मी न ठरवतासुद्धा आपोआप 'गाड्या गाड्या भिंगोऱ्या' करीत गोल फिरायला लागलो. पावसानं चिंब भिजलो होतो... कपडे ओलेकच्च झाले होते. डोळे मिटूनच घेतले होते... अचानक मला कुणी तरी उचललं मी जणू पिसासारखा तरंगत ढगांकडे निघालो. ढगांच्याही वर आलो. खाली सगळीकडं हिरवीगार पृथ्वी दिसत होती. हळूहळू मी डोंगररांगांच्या वर आलो. हा सह्याद्री पर्वत बहुतेक मी जणू पिसासारखा तरंगत ढगांकडे निघालो. ढगांच्याही वर आलो. खाली सगळीकडं हिरवीगार पृथ्वी दिसत होती. हळूहळू मी डोंगररांगांच्या वर आलो. हा सह्याद्री पर्वत बहुतेक शिवरायांचे गड-कोट दिसू लागले. हा टॉवर असलेला सिंहगड, मग हा तोरणा, शेजारचा गरुडासारखे पंख पसरलेला राजगड... मग हे मोठ्ठं शहर कोणतं शिवरायांचे गड-कोट दिसू लागले. हा टॉवर असलेला सिंहगड, मग हा तोरणा, शेजारचा गरुडासारखे पंख पसरलेला राजगड... मग हे मोठ्ठं शहर कोणतं ही तर मुंबई शेजारी अथांग पसरलेला अरबी समुद्र... हे काय मी हळूहळू समुद्रावर उतरलो... समुद्राच्याही खाली... इथंही पाऊस पडतोय... शिंपले उघडले जातायत... मोत्यांमागून मोती बाहेर पडतायत... आणि... चक्क सुशी... इथं मी हळूहळू समुद्रावर उतरलो... समुद्राच्याही खाली... इथंही पाऊस पडतोय... शिंपले उघडले जातायत... मोत्यांमागून मोती बाहेर पडतायत... आणि... चक्क सुशी... इथं तीही समुद्रदेवतेच्या वेषात गॅदरिंगमध्ये तिनं डिट्टो असलीच पांढरी साडी नेसली होती मी भारावून सुशीकडं बघतच राह्यलो. या सुशीनं चक्क 'बॉबकट' केला होता मी भारावून सुशीकडं बघतच राह्यलो. या सुशीनं चक्क 'बॉबकट' केला होता मी तिच्याजवळ गेलो... मला तिला जवळ घ्यायचं होतं... तिच्या केसांतून हात फिरवायचे होते... पण छे मी तिच्याजवळ गेलो... मला तिला जवळ घ्यायचं होतं... तिच्या केसांतून हात फिरवायचे होते... पण छे मला पुन्हा कुणी तरी उचललं आणि समुद्राबाहेर काढलं. समुद्रावरही जोरदार पाऊस पडत होता. समुद्रावरचा पाऊस मी कधीच बघितला नव्हता. देव तरी काय मला पुन्हा कुणी तरी उचललं आणि समुद्राबाहेर काढलं. समुद्रावरही जोरदार पाऊस पडत होता. समुद्रावरचा पाऊस मी कधीच बघितला नव्हता. देव तरी काय समुद्रावर पाऊस म्हणजे निव्वळ पाणी वाया घालवणं समुद्रावर पाऊस म्हणजे निव्वळ पाणी वाया घालवणं हळूहळू समुद्रही आटला. तिथं आता आमचं ग्राउंड दिसायला लागलं. हळूहळू मी गोल फिरायचा थांबलो. डोळे उघडून बघितलं, तर पाऊस थांबला होता... स्वच्छ, पिवळं सोन्यासारखं ऊन पडलं होतं.... आकाशात सुरेखसं इंद्रधनुष्य उगवलं होतं... समोर एक कण्हेरीचं फूल नुकतंच उमललं होतं... जणू माझ्याकडं बघून हसत होतं...\nघरी गेलो तर आई कुणाला तरी सांगत होती... 'चिरंजीवांना शिंगं फुटलीयत' मी लगेच आरशात बघितलं आणि मनसोक्त हसलो\nललित लेखन छानच करता .कथाही लिहायला हरकत नाही.आम्हाला वाचायला आवडतील.\nगेली २४ वर्षं पत्रकारितेत आहे. नियमित सदरं सोडून अन्यत्रही खूप लिखाण होतं... ते कुठं कुठं छापूनही येतं... पण त्याचं एकत्रित संकलन असं कुठं नाही. त्यासाठी हा ब्लॉग... माझे जुने-नवे लेख आणि सिनेमांची परीक्षणं... असं इथं आहे सगळं... तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://brahmevakya.blogspot.com/2020/06/blog-post_74.html", "date_download": "2022-05-18T23:41:14Z", "digest": "sha1:6GOZPSCQVPXMZWYWOZJUM6XSI54GG6HN", "length": 29505, "nlines": 156, "source_domain": "brahmevakya.blogspot.com", "title": "ब्रह्मेवाक्य: दृष्टी-श्रुती दिवाळी १९ - लेख - भाग ३", "raw_content": "\nदृष्टी-श्रुती दिवाळी १९ - लेख - भाग ३\nनव्वदचं दशक - 'अस्वस्थ' ते 'आश्वस्त'...\nमाझं तिसरं आणि (कदाचित शेवटचं मोठं) स्थित्यंतर १९९७ या वर्षानं घडवून आणलं. मी नगर कायमचं सोडलं आणि 'पुणे लोकसत्ता'त रुजू झालो. त्यामागं काही कारणं होती. छोट्या तलावात मी राहू नये, असं माझ्या गुरुजींना वाटत होतं. त्यांचा सल्ला मी ऐकला आणि पुण्यात आलो. तिथं आल्यानंतर दीडच महिन्यात माझी 'सकाळ'मध्ये प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून निवड झाली. 'सकाळ'तर्फे तेव्हा रीतसर प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. 'सकाळ'तर्फे ही दीर्घ काळानं केली जात असलेली भरती होती, असंही कळलं. 'सकाळ'शेजारी असलेल्या एच. व्ही. देसाई कॉलेजात आम्हाला शंभर मार्कांचा पेपर देण्यात आला होता व त्या कॉलेजच्या वर्गात बसून तीन तासांत आम्ही तो पेपर सोडवला होता. या परीक्षेला खूप लोक आले होते. त्यात अनेक सीनियर मंडळीही दिसत होती. माझा डिप्लोमा अर्धवट सुटल्यानं मी १९९६ मध्ये नगरला न्यू आर्टस कॉलेजमध्ये असलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या केंद्रात बी. ए.च्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता. 'सकाळ'च्या परीक्षेत मी पहिला आलो आणि तिथं माझी प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून निवड झाली. एक सप्टेंबर १९९७ रोजी मी 'सकाळ'मध्ये रुजू झालो. माझ्यासोबत श्रीपाद कुलकर्णी, मंदार कुलकर्णी, संजय आवटे, संजीव ओहोळ व सूरश्री चांडक असे पाच जण होते. आम्ही रुजू झालो, त्याच्या आदल्याच दिवशी लेडी डायनाचा अपघाती मृत्यू झाला होता. त्याचीच ठळक बातमी अंकात होती. मी पहिल्याच दिवशी 'सकाळ'च्या ग्रंथालयात जाऊन माणूस चंद्रावर उतरला त्या दिवशीचा अंक पाहायला मागितला. तेव्हाचे ग्रंथपाल सुरेश जाधव यांनीही तत्परतेनं मला तो अंक काढून दाखवला होता. 'लोकसत्ता'तले विनायक लिमये यांच्या ओळखीनं भाऊमहाराज बोळात ओक वाड्यात कॉट बेसिसवर मी राहत होतो. तिथून मी अरोरा टॉवर्सला 'लोकसत्ता'च्या ऑफिसात सायकलवर जात असे. आता 'सकाळ'चं ऑफिस एकदमच जवळ आलं. मी तर अनेकदा तुळशीबाग, जोगेश्वरीच्या बोळातून चालत ऑफिसात जात असे. तेव्हाचे सहसंपादक राजीव साबडे यांच्या हाताखाली आमचं प्रशिक्षण सुरू झालं. इथून पुढं मी खऱ्या अर्थानं 'बातमी'शी जोडला गेलो. या दिवसानंतरच्या प्रत्येक मोठ्या घडामोडीचा मला या ना त्या प्रकारे साक्षीदार होता आलं. त्यावर लिहिता आलं.\nसन १९९७ या वर्षी भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला. तेव्हा रूमवर राहत असताना मी पहिल्यापासून सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स व टाइम्स ऑफ इंडिया हे चार पेपर रोज घ्यायचो. (ही परंपरा आजही चालू आहे.) त्या वर्षी 'टाइम्स ऑफ इंडिया'नं १५ ऑगस्टला शंभर पानांचा बंपर अंक काढला होता. तो अंक आणि त्यातल्या अत्याधुनिक जाहिराती पाहून माझे डोळे विस्फारले होते. आपल्या आजूबाजूचा भवताल वेगानं बदलत असल्याची त्या जाहिराती ही ठळक खूण होती. दुसरीकडं कुसुमाग्रजांची 'स्वातंत्र्यदेवीची विनवणी' ही कविता आमच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती आणि तीही अफाट लोकप्रिय झाली होती. तेव्हा ही कविता सर्व शासकीय कार्यालयांत लावण्याचं फर्मान तेव्हाच्या राज्य सरकारनं काढल्याचं आठवतं. बाकी 'टाइम्स'च्या जाहिरातींतल्या सगळ्याच गोष्टी आमच्यापर्यंत आल्या नसल्या, तरी महानगरांमध्ये हा बदल घडतोय हे आम्हाला दिसत होतं. याच वर्षी दिल्लीत पहिला मॉल आणि पीव्हीआर हे पहिलं मल्टिप्लेक्स उभारण्यात आलं. पुणंही झपाट्यानं बदलत होतंच. पुण्याची वस्ती आता चहूबाजूंनी वाढत होती. मी १९९७ मध्ये बहुसंख्य ठिकाणी सायकलवरूनच बातमीदारी केल्याचं मला आठवतंय. मात्र, १९९४ ला बालेवाडी स्टेडियम उभं राहिलं आणि कात्रज-देहूरोड बायपासच्या दोन्ही बाजूला तेव्हा वैराण माळरान होतं, ते हळूहळू इमारतींनी व्यापू लागलं. यश चोप्रांच्या 'दिल तो पागल है'नं याच वर्षी आम्हाला 'पागल' करून टाकलं होतं. नायिकांचे कपडे तोकडे होत चालले होते. शहरांमध्ये त्या फॅशनचं प्रतिबिंब आता लगोलग पडलेलं दिसू लागलं होतं. मोबाइलनं सर्व जग व्यापण्यापूर्वी पेजर नावाचा एक प्रकार याच काळात आला आणि धुमकेतूसारखा अंतर्धानही पावला. 'सकाळ'मध्ये नोकरीचे सुरुवातीचे दिवस मी फार एंजॉय केले. मी, मंदार, श्रीपाद आम्हाला कधीही कुठल्याही गोष्टीचा कंटाळा नसायचा. आम्ही बॅचलर व रूमवर राहणारे असल्यानं दिवसाचा बराच काळ ऑफिसमध्येच पडीक असायचो. कुठलंही काम करायला आम्ही नाही म्हटलं नाही. गावभर फिरायचो. जवळपास प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम अटेंड केलाच पाहिजे, असं आम्हाला वाटायचं. आम्ही छोट्या शहरांतून आलेली मुलं होतो. आमचं सांस्कृतिक कुपोषण लपलेलं नव्हतं. मग आम्ही पुण्यात आल्यावर या गोष्टी भरभरून लुटायला सुरुवात केली. सवाई गंधर्व, 'बालगंधर्व'ची नाटकं, मंगला किंवा 'प्रभात'चे सिनेमे, एनएफएआयमधले वेगळे सिनेमे यातलं काही आम्ही चुकवलं नाही. 'सकाळ'मध्ये अगदी सुरुवातीलाच 'झलक' हे सांस्कृतिक डायरीचं काम माझ्याकडं आलं. त्यानिमित्तानं शहरातल्या सांस्कृतिक वर्तुळातील बहुसंख्य लोकांची ओळख झाली, ती आजतागायत टिकून आहे. 'सकाळ'चा रुबाब पुण्यात तेव्हा एवढा होता, की 'सकाळ'चा बातमीदार येतोय म्हणून पत्रकार परिषदा थांबलेल्या आहेत. मी स्वतः याचा अनेकदा अनुभव घेतलाय. 'सकाळ' ही आमची 'मास्टर की' होती. 'सकाळ'मधून आलो म्हटल्यावर सगळीकडची कुलपं निघायची. आम्ही याचा चांगल्या अर्थानं भरपूर फायदा करून घेतला. आम्हाला बाकी काहीच नको होतं. आम्हाला फक्त सगळीकडं उपस्थित राहायचं होतं आणि सगळं भरभरून अनुभवायचं होतं. तेव्हाची माझी डायरी आज नुसती वाचली, तरी दमायला होतं. तेव्हा मी प्रत्यक्ष ते सगळं करत होतो. कंटाळा नावाची गोष्टच माहिती नव्हती. पण या भरभरून जगण्याची, सगळ्या चांगल्या गोष्टींचा आस्वाद घेण्याची ही जी सवय लागली, तिचा आयुष्यभर फार मोलाचा उपयोग झाला. पत्रकारिता करीत असताना सर्वांत महत्त्वाचं काय असतं, तर ते कुतूहल. आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या गोष्टींबाबत लहान मुलासारखं कुतूहल पाहिजे. माझ्या ठायी ते भरपूर होतं आणि त्यामुळंच मला भरपूर बघावंसं वाटायचं, लिहावंसं वाटायचं. तेव्हाचं हे संचित पुष्कळ पुरलं.\nबघता बघता १९९८ उजाडलं. आमच्या ऑफिसमध्ये मार्च महिन्यात आणखी २२ जणांची 'मेगाभरती' झाली. आम्ही लगेच 'सीनियर' झालो. हा सगळा शिकण्याचा काळ होता, जडणघडणीचा काळ होता. ऑफिसमध्ये वरिष्ठ सांगतील ती प्रत्येक गोष्ट आम्ही केली. आजूबाजूचं जग बदलत होतं. लोक सढळ हातानं खर्च करताना दिसत होते. पुणे ते मुंबई एक्स्प्रेस-वे बांधायचं बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. या एक्स्प्रेस-वेच्या कामाचा शुभारंभ याच वर्षात झाला. तेव्हाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी हे काम वेगात पूर्ण करायचं ठरवलं. त्यांनी मुंबईतही ५५ उड्डाणपूल बांधल्यानं लोक त्यांना 'ब्रिज'भूषण गडकरी म्हणायला लागले होते. याच वर्षी केंद्रातलं (देवेगौडा जाऊन आलेलं) गुजराल सरकार कोसळलं आणि पुन्हा निवडणुका झाल्या. या वेळी लोकांनी वाजपेयींच्या बाजूनं झुकतं माप दिलं. तरीही त्यांना माया, ममता व जयललिता या तिघींचा पाठिंबा घ्यावा लागला. मार्च १९९८ मध्ये वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि सोनिया गांधी विजनवासातून बाहेर येऊन प्रथमच काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या. तेव्हा 'सकाळ'मध्ये या दोघांविषयीचा माहितीपर लेख लिहिण्याची संधी मला मिळाली.\nएप्रिलमध्ये शारजात सचिन तेंडुलकर नावाचं वादळ आलं आणि त्यानं शेन वॉर्नच्या ऑस्ट्रेलियाचा दोनदा कचरा करून, भारताला अजिंक्यपद मिळवून दिलं. पंचविशीचा हा तरुण आता देशाचा 'यूथ आयकॉन' झाला होता. दोन वर्षांपूर्वीच इंग्लंड दौऱ्यात आणखी दोन हिरे भारतीय संघाला गवसले होते. राहुल द्रविड आणि सौरभ गांगुली... १९९६ च्या वर्ल्ड कप सेमीफायनलला रडणारा भारत आता दिसत नव्हता. उलट सचिनच्या त्या 'डेझर्ट स्टॉर्म' म्हणून नंतर प्रसिद्ध पावलेल्या दोन झंझावाती शतकांनी सगळा माहौलच बदलवून टाकला. याच वर्षात करण जोहर नामक दिग्दर्शकाचा 'कुछ कुछ होता है' हा सिनेमा आला आणि या चित्रपटानं भारतीय चित्रपटसृष्टीतील मनोरंजनाचे सगळे आयामच बदलले. 'कुछ कुछ' तुफान हिट झाला. 'राहुल' आणि 'अंजली' घराघरांत पोचले. याच काळात भारतात पेप्सी आणि कोला या अमेरिकी जायंट शीतपेय कंपन्यांचं 'युद्ध' सुरू झालं होतं. क्रिकेट संघाच्या स्पॉन्सरशिपपासून ते रस्त्यावरच्या बसस्टॉपवरील होर्डिंगपर्यंत सगळीकडं पेप्सी किंवा कोका-कोला दिसायला लागले होते. ही शीतपेयं पिणं म्हणजे 'कूल' असणं असं समस्त तरुणाईला वाटायला लागलं होतं. 'लहर पेप्सी'च्या जाहिरातीत 'आहा' म्हणत रेमो फर्नांडिस आणि जूही चावला नाचू लागले होते. जागतिकीकरण स्वीकारल्याच्या घटनेला आता सात-आठ वर्षं उलटून गेली होती आणि सरकारं बदलली तरी धोरण बदललं नव्हतं. देशाचा सुस्त पहुडलेला हत्ती भांडवलवादी अर्थव्यवस्थेमुळं हळूहळू हालचाल करायला लागला होता. याच वर्षी मे महिन्यात पोखरणमध्ये भारताने पाच अणुचाचण्या केल्या. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या अणुचाचण्यांद्वारे पंतप्रधान वाजपेयींनी जगाला भारताच्या सामर्थ्याची पुन्हा एक चुणूक दाखविली होती.\nसन १९९९. या वर्षी एक मार्च रोजी आम्ही 'सकाळ'मध्ये परमनंट झालो. आयुष्याची इतिकर्तव्यता झाली, असं वाटायचा तो काळ होता. दीड वर्ष राबल्यावर आम्ही कायम झालो होतो, त्यामुळं असं वाटणं स्वाभाविक होतं. याच वर्षात मे महिन्यात मी माझ्या बी. ए.च्या तिसऱ्या वर्षाची परीक्षा दिली आणि फर्स्ट क्लासमध्ये पास झालो. आता मला आणि मंदारला रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारितेची पदवी घेण्याचे वेध लागले होते. त्याप्रमाणे आम्ही जूनमध्ये या कोर्सची प्रवेश परीक्षा दिली. तेव्हा आमच्या सुदैवानं अरुण साधू या विभागाचे प्रमुख होते. त्यांनी आमचा इंटरव्ह्यू घेतला आणि कोर्ससाठी आमची निवडही केली. या कोर्ससाठी मी दाखल झालो, हा आयुष्यातला आणखी एक महत्त्वाचा टप्पा. वयाची चोविशी आली, तरी माझं शिक्षण सुरूच होतं. पण एकीकडं नोकरी करत असल्यानं हा सगळा प्रवास आता आनंददायी वाटत होता. याच वर्षी पुन्हा एकदा लोकसभा निवडणुका झाल्या आणि वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. या वेळी मात्र त्यांना जनतेनं बऱ्यापैकी बहुमत दिलं होतं. 'रानडे'मध्ये दिवसा कॉलेज आणि दुपारी ऑफिस अशा धावपळीत हे वर्ष कसं संपलं ते कळलंही नाही. याच वर्षी सुभाष घईंचा 'ताल' प्रदर्शित झाला. राज्यात मनोहर जोशी जाऊन धडाकेबाज नारायण राणे मुख्यमंत्री झाले होते. या सरकारनं मुदत पूर्ण होण्याआधीच निवडणुका जाहीर करायला लावल्या आणि त्यात युतीचा निसटता पराभव झाला. (पुढची पंधरा वर्षं राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्य केलं.) याच वर्षी जूनमध्ये शरद पवार यांनी सोनियांच्या परदेशी मूळ असल्याच्या मुद्द्यावरून स्वतंत्र 'राष्ट्रवादी काँग्रेस' हा पक्ष स्थापन केला. यामुळं राज्यातील राजकारणाचे आयामच बदलले...\n...या सगळ्या वेगवान घडामोडी घडत असताना २००० हे वर्ष उजाडलं. नव्वदचं दशक संपलं होतं आणि जग या विसाव्या शतकातील शेवटच्या वर्षात शिरलं होतं. आज मागं वळून पाहताना लक्षात येतं, की आज आपला जो काही भला-बुरा पिंड घडला आहे, तो या नव्वदच्या दशकानं घडवला आहे. 'अस्वस्थ' ते 'आश्वस्त' असा हा प्रवास होता. वयाच्या चौदा वर्षांसारख्या अत्यंत अस्वस्थ, अस्थिर वयापासून ते चोविसाव्या वर्षापर्यंत, थोडक्यात आयुष्याला स्थैर्य देण्यापर्यंतचा हा प्रवास होता. माझ्यासोबत किंवा माझ्या आगे-मागे तीन-चार वर्षं जन्मलेल्या सर्वांनी या काळात असाच प्रवास केला असेल. तपशील निराळे असतील, पण आपला रस्ता हाच होता. साध्या रस्त्यावरून आपण सहापदरी एक्प्रेस-वेवर येऊन दाखल झालो होतो. आता इथं सीटबेल्ट घट्ट बांधायचे होते आणि गाडी सुसाट सोडायची होती... तोही प्रवास भन्नाटच झाला... पण त्याविषयी नंतर केव्हा तरी..\nतूर्त मला घडविणाऱ्या आणि काही अविस्मरणीय आठवणी देणाऱ्या या दशकाबद्दल केवळ आणि केवळ कृतज्ञता\nसुरेख.....पुढच्या दशकाचा प्रवास वाचण्यास आम्ही आहोत ....शुभेच्छा \nदृष्टी-श्रुती दिवाळी १९ - लेख - भाग ३\nदृष्टी-श्रुती दिवाळी १९ - लेख - भाग २\nदृष्टी-श्रुती दिवाळी १९ - लेख - भाग १\nगेली २४ वर्षं पत्रकारितेत आहे. नियमित सदरं सोडून अन्यत्रही खूप लिखाण होतं... ते कुठं कुठं छापूनही येतं... पण त्याचं एकत्रित संकलन असं कुठं नाही. त्यासाठी हा ब्लॉग... माझे जुने-नवे लेख आणि सिनेमांची परीक्षणं... असं इथं आहे सगळं... तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://charudattasawant.com/stories/my-village/", "date_download": "2022-05-18T22:21:51Z", "digest": "sha1:DWZG3ZCDA6TJHJOC5AZHSQTLCZ473DYZ", "length": 6511, "nlines": 92, "source_domain": "charudattasawant.com", "title": "माझे गाव Archives » माझी लेखमाला", "raw_content": "\nआठवणी, लेख, अनुभव, समीक्षा, माहिती इत्यादी\nमाझे गाव: भाग १ : नानाच्या गावाला जावूया (My Village)\nउन्हाळ्यात काही जण मामाच्या गावाला जायचे, आम्ही नानाच्या गावाला जायचो. म्हणजे आमच्या मूळ गावी. तिथले प्रसंग आणि व्यक्ती आजही मनात स्थान पटकावून आहेत ….\nIN VILLAGE – माझे गाव: भाग २ : गावात प्रवेश\nमागील भागात आपण वाचले कि, आम्ही बैलगाडीने प्रवास करीत आमच्या गावी पोहोचलो. बैलगाडी आमच्या घरासमोर उभी राहिली … आता पुढे ….\nमाझे गाव: भाग ३ : आमची मावशी\nमला दरवर्षी एक सवंगडी भेटत असे. मग अख्खी सुट्टी त्याच्याच बरोबर. मग मी अख्खी सुट्टी मजा करायचो. ती कशी\nपण त्या अगोदर मावशीच्या घरी जायचे आहे ना …\nमाझे गाव: भाग ४ : गोठ्यातली कामे\nआता मी ताजातवाना झालेलो असायचो. मग घरात थोडी कामे करायचो. तसे पाहाता मुंबईत लहानाचा मोठा झालेलो मी गावाकडची कामे करणे शक्यच नसायचे. मग मी काय करायचो\nमाझे गाव: भाग ५ : चला कैऱ्या खायाला\nएखादा मित्र पुढे यायचा अन म्हणायचा, “शेतावर जायचं का, कैऱ्या खायला”. एवढे निमंत्रण मिळाल्यावर घरात कोण थांबणार”. एवढे निमंत्रण मिळाल्यावर घरात कोण थांबणार मग व्हायची आमची शेतावर एक सफर ….\nमाझे गाव: भाग ६: गावातील व्यक्तिमत्वे\nमाझी सुट्टी मस्त खेळण्यात आणि खाण्यात जायची. अजूनही खूप धमाल आहेत शेतातली.\nपण त्या अगोदर आपण गावातल्या व्यक्तींची ओळख करून घेवूयात ….\n54,559 वाचकांनी भेट दिली\nमाझी लेखमाला अँड्रॉइड ऍप् डाउनलोड करा\nEnglish (3) Slider (20) अनुभव (11) ई-बुक्स (2) काव्यमाला (7) गडकिल्ले (10) गीतमाला (21) प्रवासमाला (8) बालभारती (7) भावगीते (3) माझे गाव (18) लेखमाला (16) व्यक्ती विशेष (2) शौर्यमाला (2) हिंदी विभाग (5)\nजास्त वाचले गेलेले लेख\nसंगीतकार चित्रगुप्त आणि किशोर कुमार यांची गाणी (Songs of Kishor Kumar and Chitragupta)\nबालभारतीच्या कवितेची गाणी - भाग १ला : इयत्ता १ली - Balbharati Poem Songs 1\nसंगीतकार चित्रगुप्त आणि लतादीदी यांची अविस्मरणीय गाणी (Unforgettable songs of Lata and Chitragupta)\nप्रिय वाचक, आपण आपले लेख आमच्या ब्लॉगवर प्रसिद्ध करू शकता. अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या:\nसूचना: अटी व नियम लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://maharashtracrimewatch.com/2021/01/14/%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2022-05-18T23:03:16Z", "digest": "sha1:46IYANL7APQYN3D7ZX4RE34MPPMCM2WS", "length": 7556, "nlines": 51, "source_domain": "maharashtracrimewatch.com", "title": "लसीकरणासाठी पुणे जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण लसीकरण प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या सूचना -", "raw_content": "\nYou are here: Home / राज्य / लसीकरणासाठी पुणे जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण लसीकरण प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याच्या जिल्हाधिक...\nलसीकरणासाठी पुणे जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण लसीकरण प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या सूचना\nपुणे : आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीच्या पहिल्या टप्प्यातील प्रत्यक्ष लसीकरणाला १६ जानेवारी २०२० रोजी सुरुवात होणार आहे. लसीकरणासाठी पुणे जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून संबंधित विभागांनी बिनचुक काम करुन लसीकरण प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या\nकोविड-१९ लसीकरण मोहिम जिल्हा कृतीदल समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हेक्षण वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन खाडे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. सचिन एडके, ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.\nडॉ.देशमुख म्हणाले, 16 जानेवारी रोजी पहिला डोस देण्यात येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देखील वेळेत देण्याचे नियोजन करावे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण प्रक्रिया सुरळीतपणे राबवावी, असे सांगून डॉ. देशमुख म्हणाले, लसीकरण प्रक्रियेत सहभागी संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून लसीकरणाचे काम चोखपणे पार पाडावे. यासाठी सूक्ष्म नियोजन करुन त्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी. लस साठवणूक केंद्राच्या ठिकाणी विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा, अशा सूचना करुन विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.\nजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी लसीकरणासाठी करण्यात आलेल्या तयारीबाबत सविस्तर माहिती दिली.\nअर्थसंकल्प नव्हे आगामी निवडणुकीचा जाहिरनामा; महाराष्ट्राला सापत्न वागणूक – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमि...\nअनुदानित दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू – सामाजिक न्यायमंत्र...\nशिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद; विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत येण्या...\n कोरेगांव, फलटण, माण, खटाव, कराड तालुक्यातील सरपंच – उपसरपंच पदाच्या निवडी ‘स्थगित’; जिल्...\nपहिल्या टप्यातील लस देण्यासाठी... ‘बर्ड फ्लू’ बाबत कोणत्याही अफवांना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtracrimewatch.com/2021/06/21/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-2/", "date_download": "2022-05-18T22:21:09Z", "digest": "sha1:AEB5DI6DMLTZJ272S2ZVUGZK7B2L5RNV", "length": 5760, "nlines": 50, "source_domain": "maharashtracrimewatch.com", "title": "बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक, 1 पिस्तूल, 4 काडतुसे व एक मॅक्झिन जप्त ; भोसरी पोलिसाची कामगिरी -", "raw_content": "\nYou are here: Home / क्राईम / बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक, 1 पिस्तूल, 4 काडतुसे व एक मॅक्झिन जप्त ; भ...\nबेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक, 1 पिस्तूल, 4 काडतुसे व एक मॅक्झिन जप्त ; भोसरी पोलिसाची कामगिरी\nपिंपरी चिंचवड : विक्री करण्यासाठी बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 34 हजाराचे एक पिस्तूल, 4 काडतुसे व एक मॅक्झिन जप्त केले आहे.ही कारवाई रविवारी (दि. 20) दुपारी साडेतीनच्या सुमारास भोसरी गावातील गावजत्रा मैदान येथे करण्यात आली.\nयोगेश शिवाजी दाभाडे (वय, 22), निलेश पुंडलिक चव्हाण (वय 21), जगदीश बाळू शेळके (वय 21, तिघेही रा. भोसरी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी सागर भोसले यांनी याप्रकरणी भोसरी पोलीसात फिर्याद दिली आहे.\nपोलीसांनी माहितीनुसार, आरोपी हे विक्रीसाठी बेकायदेशीर शस्त्र बाळगत असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत तिघांनाही पकडले. त्यांच्याकडून 1 पिस्तूल, 4 काडतुसे तसेच एक मॅक्झिन असा 34 हजाराचा माल जप्त केला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 15 ते 28 जून या काळात घातक शस्त्र बाळगण्यास मनाई असतानाही या तिघांना शस्त्र बाळगून नियमांचे उल्लंघन केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.\nकंपन्यांना पाणी पुरविण्याच्या वादातून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या ३ जणांना अटक\nधडक कारवाईनंतर मुंबई पोलिसांचे ट्वीट करत पार्टी करणाऱ्यांना सूचक इशारा\nअक्षय बोऱ्हाडेच्या अडचणीत वाढ; आता जुन्नरमध्ये दाखल झाला बलात्काराचा गुन्हा\nसेवा विकास बँक बोगस कर्ज वाटपातील ४२९.५७ कोटी रूपयांच्या गैरव्यवहार\n उद्योजक अविनाश भोसलेंची... महाराष्ट्रात उद्यापासून १८ वर्षावरील...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mmkmedia.in/tag/6th-defeat/", "date_download": "2022-05-18T22:44:00Z", "digest": "sha1:45EI25Z4U4TANJTZGWZ2YXMWT5WQBFBL", "length": 4559, "nlines": 94, "source_domain": "mmkmedia.in", "title": "6th defeat - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nIPL 2021 Playoffs: मुंबईने विजय मिळवला पण…; पाहा कोणते संघ निश्चित...\nIPL 2021 Playoffs: …तर मुंबई इंडियन्स स्पर्धेतून पडणार बाहेर; CSK, RCB...\nरफ स्केचेस् : प्रोसेस process\nगोधडीच्या आतल्या पायापासल्या गुहेत अंधारात शांततेला शोधित ध्यानस्थ साधू बसला आहे. सुभाष अवचट Subhash.awchat @gmail.comरेखाचित्र : अन्वर हुसेनप्रदर्शन संपले की बेभरोशी दिवसांना सुरुवात...\nज्याच्या त्याच्या ‘कॉफी बीन्स’\n‘परफ्युम’च्या दुकानात बऱ्याच प्रकारचे परफ्युम्स, अत्तरं हुंगली की त्यानंतर सुवास ओळखू येत नाहीत. || सारिका कुलकर्णी ‘करोना’मध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांना तासंतास लॅपटॉप आणि...\nअरतें ना परतें.. : कुठून येतं हे बीज\nप्रवीण दशरथ बांदेकर [email protected] म्हाताऱ्या भागीरथीबायच्या दोन्ही डोळ्यांत फूल पडलं आहे. ठार आंधळी झाली आहे ती. म्हातारीचं नक्की वय किती असावं, कुणालाच सांगता यायचं...\nपडसाद : औषधाचे कौतुक की जाहिरात\n’ (लोकरंग, २७ मार्च) या लेखात एका औषधी गोळीची जन्मकथा मांडली आहे. हे औषध लैंगिक समस्या दूर करणारे असल्याने या औषधाचे गुणदोष...\nतंत्रज्ञान : सेल की फेल\nआदित्य बिवलकर – [email protected] ऑनलाइन शॉपिंग आणि डिजिटल स्टोअर्सकडून स्वातंत्र्य दिनाच्या आसपास वेगवेगळ्या सेल्सची घोषणा केली जाते. ४० ते ५० टक्के डिस्काऊंट, मोठय़ा ऑफर्स,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://petsguide.info/mr/", "date_download": "2022-05-18T23:41:17Z", "digest": "sha1:KIYJMZXDV6DT2GUTKHKVST2H3USOOOF6", "length": 20281, "nlines": 221, "source_domain": "petsguide.info", "title": "घर - पाळीव प्राणी मार्गदर्शक - पाळीव प्राणी तज्ञांकडून नवीनतम पाळीव प्राणी सल्ला", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन करा\nआपला ई - मेल\nबुधवार, मे 18, 2022\nसाइन इन करा / सामील व्हा\n आपल्या खात्यात लॉग इन करा\nआपला ई - मेल\nपासवर्ड तुम्हाल इमेल द्वारा पाठवला जाईल.\nपाळीव प्राणी मार्गदर्शक - पाळीव प्राणी तज्ञांकडून नवीनतम पाळीव प्राणी सल्ला\nएका कुटुंबात किती कुत्रे आहेत - पाळीव प्राणी मार्गदर्शक\nपाळीव प्राणी मार्गदर्शक - जुलै 24, 2021\n7 मसाले आणि औषधी वनस्पती जे तुमच्या कुत्र्याच्या किंवा मांजरीच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत (उघड)\nपाळीव प्राणी मार्गदर्शक - नोव्हेंबर 29, 2021\n7 मध्ये प्रवासासाठी शीर्ष 2022 सर्वोत्तम मांजर आणि कुत्रा वाहक [पुनरावलोकने]\nपाळीव प्राणी मार्गदर्शक - फेब्रुवारी 17, 2022\nब्लॅक मेन कून मांजर: एक मार्गदर्शक\nमांजरी पाळीव प्राणी मार्गदर्शक - 13 शकते, 2022 0\nमांजरींमधील उंदीर अल्सरसाठी उपचार - जाणून घेण्यासाठी 5 टिपा\nमांजरी पाळीव प्राणी मार्गदर्शक - 12 शकते, 2022 0\nमांजरींतील कृंतकांच्या व्रणासाठी उपचार मांजरींतील कृंतक व्रण, ज्याला इनडोलेंट अल्सर असेही म्हणतात, हे गंभीर दिसणारे व्रण आहेत जे तुमच्या मांजरीच्या ओठांवर परिणाम करतात. ते भाग आहेत...\nCapybara ची किंमत किती आहे\nप्राणी पाळीव प्राणी मार्गदर्शक - 12 शकते, 2022 0\nCapybara ची किंमत किती आहे कॅपीबारा हा तुलनेने नवीन पाळीव प्राणी आहे आणि पाळीव प्राण्यांच्या उद्योगात लोकप्रिय होत आहे. मूळतः दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील, हा अनोखा प्राणी...\nCapybara बद्दल 5 महत्वाच्या तथ्ये तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे\nप्राणी पाळीव प्राणी मार्गदर्शक - 12 शकते, 2022 0\nCapybara बद्दल महत्वाची तथ्ये जर तुम्ही विचार करत असाल की या मोहक प्राण्याला कशामुळे टिक होते, तर वाचा. Capybaras शाकाहारी आहेत. ते लहान कुटुंब गटात राहतात आणि जलद जलतरणपटू आहेत. ते...\nकॅपीबारा इतर प्राण्यांपेक्षा वेगळे काय आहे\nप्राणी पाळीव प्राणी मार्गदर्शक - 12 शकते, 2022 0\nकॅपीबारा इतर प्राण्यांपेक्षा वेगळे काय आहे जर तुम्ही कधी विचार केला असेल की कॅपीबारास काय खास बनवते, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. हा लेख अर्ध-जलीय शाकाहारी प्राण्यांची सामाजिकता आणि...\nCapybara चांगले पाळीव प्राणी आहेत - जाणून घेण्यासाठी 5 टिपा\nपाळीव प्राणी मार्गदर्शक - 12 शकते, 2022\nतुम्ही तुमच्या कुत्र्याला तुमच्याकडे हसवू शकता\nपाळीव प्राणी मार्गदर्शक - फेब्रुवारी 13, 2022\nब्लॅक मेन कून मांजर: एक मार्गदर्शक\nपाळीव प्राणी मार्गदर्शक - 13 शकते, 2022 0\nद ब्लॅक मेन कून मांजर: एक मार्गदर्शक तुमच्या आदर्श मांजरीचे वर्णन करण्यासाठी काही शब्द काय असतील ते प्रचंड, चपळ आणि लवचिक असेल का ते प्रचंड, चपळ आणि लवचिक असेल का\nमांजरींमध्ये उंदीरांच्या अल्सरवर उपचार - 5 टिपा...\nपाळीव प्राणी मार्गदर्शक - 12 शकते, 2022 0\nमांजरींमधील कृंतकांच्या व्रणावर उपचार\nCapybara ची किंमत किती आहे\nपाळीव प्राणी मार्गदर्शक - 12 शकते, 2022 0\nCapybara ची किंमत किती आहे कॅपीबारा हा तुलनेने नवीन पाळीव प्राणी आहे आणि पाळीव प्राण्यांच्या उद्योगात लोकप्रिय होत आहे. मूळचे दक्षिण आणि मध्य...\nCapybara बद्दल 5 महत्वाच्या तथ्ये तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे\nपाळीव प्राणी मार्गदर्शक - 12 शकते, 2022 0\nCapybara बद्दल महत्वाची तथ्ये जर तुम्ही विचार करत असाल की या मोहक प्राण्याला कशामुळे टिक होते, तर वाचा. Capybaras शाकाहारी आहेत. ते लहान कुटुंबात राहतात...\nकॅपीबारा इतर प्राण्यांपेक्षा वेगळे काय आहे\nपाळीव प्राणी मार्गदर्शक - 12 शकते, 2022 0\nकॅपीबारा इतर प्राण्यांपेक्षा वेगळे काय आहे जर तुम्ही कधी विचार केला असेल की कॅपीबारास काय खास बनवते, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. हा लेख स्पष्ट करेल ...\nCapybara चांगले पाळीव प्राणी आहेत - जाणून घेण्यासाठी 5 टिपा\nपाळीव प्राणी मार्गदर्शक - 12 शकते, 2022 0\nCapybara चांगले पाळीव प्राणी आहेत कॅपीबारा चांगले पाळीव प्राणी आहेत का कॅपीबारा चांगले पाळीव प्राणी आहेत का हे प्राणी खूप हुशार आहेत आणि त्यांना पट्ट्यावर चालण्याचे प्रशिक्षण दिले जाऊ शकते. त्यांनाही आवडते...\nब्लॅक मेन कून मांजर: एक मार्गदर्शक\nमांजरी पाळीव प्राणी मार्गदर्शक - 13 शकते, 2022 0\nद ब्लॅक मेन कून मांजर: एक मार्गदर्शक तुमच्या आदर्श मांजरीचे वर्णन करण्यासाठी काही शब्द काय असतील ते प्रचंड, मऊ आणि लवचिक असेल का ते प्रचंड, मऊ आणि लवचिक असेल का माझ्याकडे परिपूर्ण जाती आहे...\nमांजरींमधील उंदीर अल्सरसाठी उपचार - जाणून घेण्यासाठी 5 टिपा\nमांजरी पाळीव प्राणी मार्गदर्शक - 12 शकते, 2022 0\nमांजरींतील कृंतकांच्या व्रणासाठी उपचार मांजरींतील कृंतक व्रण, ज्याला इनडोलेंट अल्सर असेही म्हणतात, हे गंभीर दिसणारे व्रण आहेत जे तुमच्या मांजरीच्या ओठांवर परिणाम करतात. ते भाग आहेत...\nCapybara ची किंमत किती आहे\nप्राणी पाळीव प्राणी मार्गदर्शक - 12 शकते, 2022 0\nCapybara ची किंमत किती आहे कॅपीबारा हा तुलनेने नवीन पाळीव प्राणी आहे आणि पाळीव प्राण्यांच्या उद्योगात लोकप्रिय होत आहे. मूळतः दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील, हा अनोखा प्राणी...\nCapybara बद्दल 5 महत्वाच्या तथ्ये तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे\nप्राणी पाळीव प्राणी मार्गदर्शक - 12 शकते, 2022 0\nCapybara बद्दल महत्वाची तथ्ये जर तुम्ही विचार करत असाल की या मोहक प्राण्याला कशामुळे टिक होते, तर वाचा. Capybaras शाकाहारी आहेत. ते लहान कुटुंब गटात राहतात आणि जलद जलतरणपटू आहेत. ते...\nकॅपीबारा इतर प्राण्यांपेक्षा वेगळे काय आहे\nप्राणी पाळीव प्राणी मार्गदर्शक - 12 शकते, 2022 0\nकॅपीबारा इतर प्राण्यांपेक्षा वेगळे काय आहे जर तुम्ही कधी विचार केला असेल की कॅपीबारास काय खास बनवते, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. हा लेख अर्ध-जलीय शाकाहारी प्राण्यांची सामाजिकता आणि...\nCapybara चांगले पाळीव प्राणी आहेत - जाणून घेण्यासाठी 5 टिपा\nप्राणी पाळीव प्राणी मार्गदर्शक - 12 शकते, 2022 0\nCapybara चांगले पाळीव प्राणी आहेत कॅपीबारा चांगले पाळीव प्राणी आहेत का कॅपीबारा चांगले पाळीव प्राणी आहेत का हे प्राणी खूप हुशार आहेत आणि त्यांना पट्ट्यावर चालण्याचे प्रशिक्षण दिले जाऊ शकते. त्यांना इतर कॅपीबारा देखील आवडतात आणि असू शकतात...\nब्लॅक मेन कून मांजर: एक मार्गदर्शक\nमांजरींमधील उंदीर अल्सरसाठी उपचार - जाणून घेण्यासाठी 5 टिपा\nCapybara ची किंमत किती आहे\nCapybara बद्दल 5 महत्वाच्या तथ्ये तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे\nब्लॅक मेन कून मांजर: एक मार्गदर्शक\nमांजरींमध्ये उंदीरांच्या अल्सरवर उपचार - 5 टिपा...\nCapybara ची किंमत किती आहे\nमाकडांना केळी का आवडतात - माकडे केळी खातात का - माकडे केळी खातात का\nजगातील शीर्ष 10 सर्वात लोकप्रिय ससाच्या जाती\nजगातील शीर्ष 10 सर्वात महागड्या कुत्र्यांच्या जाती: का आहेत...\nपाळीव प्राणी मार्गदर्शक - पाळीव प्राण्यांच्या तज्ञांकडून नवीनतम पाळीव प्राण्यांचा सल्ला शोधा: सर्व प्रकारच्या पाळीव प्राणी आणि प्राण्यांबद्दल ट्रेंडिंग विषय आणि कथा शोधा..आजच तुमच्या पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यायची आणि त्यांची देखभाल कशी करायची ते शोधा\nआमच्याशी संपर्क साधा: petsguideinfo@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://shanmarathi.com/2022/02/06/lata-mangeshkar-nidhan/", "date_download": "2022-05-18T22:33:47Z", "digest": "sha1:CXH2Y5EVUONT3FXO332BOISGDQWU7YFN", "length": 10085, "nlines": 54, "source_domain": "shanmarathi.com", "title": "भारताचा आवाज हरपला! गानसम्राज्ञी आणि ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी घेतला अखेरचा श्वास, हॉस्पिटलबाहेर आता… – SHAN MARATHI", "raw_content": "\n गानसम्राज्ञी आणि ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी घेतला अखेरचा श्वास, हॉस्पिटलबाहेर आता…\nस्वरा कोकिला या नावाने प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर, ज्यांना भारतरत्न आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्या जीवनाची लढाई आता हरल्या आहे. 92 वर्षांच्या लता मंगेशकर आता या जगात नाहीत. ८ जानेवारी रोजी लता मंगेशकर या कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या, त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जगभरातील त्यांचे चाहते लता दीदी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत होते.\nत्या आयसीयूमध्ये होत्या आणि त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले होते. जवळपास महिनाभर हॉस्पिटलमध्ये आयुष्याशी झुंज दिल्यानंतर लता मंगेशकर पराभूत झाल्या. ही दु:खद बातमी येताच केवळ बॉलीवूडचे स्टार्सच नाही तर सगळेच चक्रावून गेले. सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही बातमी ऐकून चाहत्यांना अश्रू आवरता येत नसल्याची चित्रेही अनेक ठिकाणांहून समोर येत आहेत.\n28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूर येथे प्रसिद्ध संगीतकार दीनानाथ मंगेशकर यांच्या घरी जन्मलेल्या लता मंगेशकर यांनी 36 भाषांमधील 50 हजाराहून अधिक गाण्यांना आपला आवाज दिला. लतादीदींनी लहान वयातच त्यांच्या आवाजाने आणि सुराच्या जोरावर गाण्यात प्रभुत्व मिळवले होते. एक काळ असा होता की, लता मंगेशकरांचे गाणे नसलेले क्वचितच चित्रपट असेल.\nलता मंगेशकर 13 वर्षांच्या असताना त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचे नि’धन झाले. यानंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांना ‘पहली मंगलगोर’ या चित्रपटातून पदार्पण केले. लता मंगेशकर यांची पहिली कमाई 25 रुपये होती. 1942 मध्ये आलेल्या ‘किती हसाल’ या मराठी चित्रपटासाठी तिने गाणे गायले होते. वयाच्या 18 व्या वर्षी मास्टर गुलाम हैदर यांनी मजबूर चित्रपटातील ‘इंग्लिश छोरा चला गया’ या गाण्यात मुकेशसोबत गाण्याची संधी दिली.\nलता मंगेशकर यांची प्रकृती खालावल्याची बातमी जेव्हा समोर अली तेव्हापासून चाहते त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत होते. लता ताई लवकर बरे व्हाव्यात यासाठी संपूर्ण बॉलिवूड प्रार्थना करत होते. अलीकडेच अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि तिची आजी लताजींना भेटण्यासाठी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दिसली होती. यादरम्यान अभिनेत्री खूपच अस्वस्थ दिसत होती.\nत्याचबरोबर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनीही लता मंगेशकर यांची मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात भेट घेतली होती. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत मीडियासोबत अपडेट शेअर करताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले होते की, “त्यांनी पंतप्रधान मोदींचा संदेश त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवला आहे आणि त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आम्ही सर्वजण त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो.”\nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nPrevious Article ट्रेंडिंग गाण्यावर सिझ’लिंग डान्स करून अभिनेत्री उर्फी जावेदने पुन्हा एकदा चाहत्यांना केले हैराण, वेगाने व्हायरल होत आहे व्हिडीओ..\nNext Article लग्नानंतर लागेचंच गाऊन परिधान करून अतिशय मनमोहन अवतारात दिसली ही प्रसिद्ध अभिनेत्री, चाहत्यांची उडाली झोप\nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nशिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला ठोकला राम राम\nआता तिसरी पत्नीही राहतीये मुलांसोबत दूर संजय दत्तने स्वतः केला खुलासा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/pnr", "date_download": "2022-05-18T22:53:15Z", "digest": "sha1:3JLBFVMS3BGSYD2XBKHAVBCR2M7SVIT5", "length": 3553, "nlines": 82, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "पीएनआर स्थिती | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\nअ. जा. व अ. ज. प्रतिबंधक कायदा १९८९ अन्वये दाखल गुन्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/all-party-meeting-of-thackeray-government-today/", "date_download": "2022-05-18T23:24:32Z", "digest": "sha1:PTULGJYNCBAHM23Z2XRAZY5Z6IXUTX6L", "length": 5968, "nlines": 66, "source_domain": "analysernews.com", "title": "भोंग्यावरील गदारोळावर ठाकरे सरकारची आज सर्व पक्षीय बैठक", "raw_content": "\nभोंग्यावरील गदारोळावर ठाकरे सरकारची आज सर्व पक्षीय बैठक\nआज झालेल्या बैठकीत सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत भोंगे चालू ठेवता येणार आहेत अस सांगण्यात आल फक्त आवाजाची मर्यादा पाळावी लागणार आहे. हा कायदा सर्वांसाठी समान आहे असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.\nराष्ट्रीय पातळीवर जर हा निर्णय घेतला किंवा त्याला देशात लागू केला तर राज्या-राज्यांमध्ये वेगवेगळी परिस्थिती राहणार नाही. त्यामुळे आवश्यकता असलेल्या सर्व पक्षांनी शिष्टमंडळ घेऊन केंद्रातल्या प्रमुख नेत्यांना त्यांनी भेटावे, त्यानंतर त्यांनी देशपातळीवर ही भुमिका स्पष्ट करावी, अशी राज्य सरकारची भुमिका असल्याचे गृहमंत्री म्हणाले.\nत्याचबरोबर ते याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी बोलणार आहे. सध्या आहेत त्या गाईडसलाईन्स पुराशा आहेत की, नाही किंवा त्यात काही आवश्यकता आहे का कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग झाला तर पोलिस कारवाई करण्यात येईल.\nकेंद्राचे हे जे जज्मेंट पर्यावरणाच्या संदर्भातला आहे. नॉईस पोलिसांच्या संदर्भातला आहे. त्यामुळे हे सगळे जीआर पर्यावरण विभागाने काढले आहे. गृहखाते त्याची अमलबजावणी करण्याचे काम करतो आहे. असे पाटील म्हणाले. त्याच बरोबर रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंगे वाजवायला सुप्रीम कोर्टाने बंदी घातली आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंसह राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर तसेच खासदार इम्तियाज जलिल या बैठकीला मात्र गैरहजर होते.\nमहाराष्ट्रात हिटलरशाही सुरू; मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावरच मुंबईत हल्ले\nमहाराष्ट्रात असे वातावरण कधीच पाहिले नव्हते : शरद पवार\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील २१ मेची सभा रद्द\nराहुल गांधींना नेत्यांऐवजी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट; हार्दिक पटेलचा निशाणा\nशिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एआयएमआयएमच्या प्रवक्त्याला अटक\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा तडकाफडकी राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/ELEC-MAHE-maharashtra-state-legislative-assembly-speaker-election-controversy-4803312-NOR.html", "date_download": "2022-05-19T00:33:05Z", "digest": "sha1:SSR7DZRYLLEF4HX3BEZ4U6JUSDG6B5JM", "length": 7016, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "स्थिती जैसे थे: सेना आमदारांना उद्या विधानसभेत उपस्थितीचे आदेश, उद्धव यांच्या निर्णयाकडे लक्ष | Maharashtra State Legislative Assembly Speaker Election Controversy - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nस्थिती जैसे थे: सेना आमदारांना उद्या विधानसभेत उपस्थितीचे आदेश, उद्धव यांच्या निर्णयाकडे लक्ष\nमुंबई - भाजप सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली सेना आमदारांची बैठक संपली आहे. 'शिवालय' येथे जवळपास तासभर चाललेल्या बैठकीत काय निर्णय घेण्यात आला याकडे सगळ्याची लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या या बैठकीला सर्व नवनिर्वाचित आमदार उपस्थित होते. भाजपला पाठिंबा द्यायचा की, विरोधीपक्षात बसायचे याचा निर्णया सस्पेन्स अद्याप कायम आहे. शिवसेनेने भाजपला बुधवारी सकाळपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे.\nशिवसेनेच्या सर्व आमदारांसाठी एक व्हिप जारी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.\nसेनेच्या सर्व आमदारांना बुधवारी सकाळी 9 वाजता विधानभवनात उपस्थित राहाण्याचे आदेश देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. विधानसभा ‍सभापतींची बुधवारी सकाळी निवडणूक घेण्यात येणार आहे.\nदरम्यान, भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी भाजपचा विश्वासदर्शक ठराव संमत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. काँग्रेस सोडून कोणत्याही पक्षाचा पाठिंबा आम्हाला मान्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nउद्धव ठाकरे यांनी सोमवारी विरोधीपक्षनेतेपदावरही शिवसेना दावा सांगणार असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर आज (मंगळवार) विधानसभा अध्यक्षपदासाठीही त्यांनी पारनेरचे आमदार विजय औटी यांचा अर्ज दाखल केला. त्यामुळे एकीकडे भाजपसोबत सत्तेत सहभागाची चर्चा सुरु असतानाच शिवसेना संमातर राजकारण करत आहे.\nमुख्यमंत्री शिवसेना नेत्यांशी चर्चा करणार\nविधानसभा अध्यक्षांची निवड बिनविरोध होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना नेत्यांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्वतः सांगितल्याचा दावा एका मराठी वृत्तवाहिनीने केला आहे. पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे हरिभाऊ बागडे यांची बिनविरोध निवड व्हावी यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे.\nआज दुपारी तीन पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ होती. भाजपकडून औरंगाबादमधील फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे, शिवसेनेकडून विजय औटी आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी अर्ज दाखल केला आहे. बुधवारी सकाळी 10 पर्यंत अर्ज मागे घेण्यासाठीची मुदत आहे.\nपुढील स्लाइडमध्ये, शिवसेनेशिवाय भाजप जिंकणार विश्वासदर्शक ठराव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-how-make-paneer-barfi-5086196-PHO.html", "date_download": "2022-05-19T00:11:13Z", "digest": "sha1:A34WPRXPEZEC7ZRBU6EHLQ6CN76GAGDN", "length": 2789, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "फक्त 30 मिनटांत बनवा स्वादीष्ट पनीर बर्फी... | how make paneer barfi - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nफक्त 30 मिनटांत बनवा स्वादीष्ट पनीर बर्फी...\nगोड पदार्थ खाण्याची आवड असाणा-या लोकांना बर्फी खुप आवडते. तुम्ही अनेक प्रकारची बर्फी बनवु शकता. जर तुम्हाला पनीरची बर्फी बनवायची असेल तर तुम्ही घरीसुद्धा बनवु शकता. हो, हे खरे आहे. पनीर बर्फी तुम्ही ओव्हन किंवा फ्राइंग पॅनमध्ये बनवु शकता. ही टेस्टी पनीर बर्फी बनण्यासाठी फक्त 30 मिनिटे लागतील. तुम्ही फ्रीजमध्ये अनेक दिवस ही ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊया पनीर बर्फी कशी बनवावी.\n- पनीर आणि 8 कप दूध मिक्स केलेले.\n- 2 स्लाइस पांढरे ब्रेड.\n- 3-4 कप साखर.\n- 6 बारीक केलेल्या हिरव्या इलायची.\n- 1-4 चमचे कप स्लाइस बदाम\n- 1-2 चमचे बटर\nपुढील स्लाईडवर वाचा... कशी बनवावी पनीर बर्फी... याची कृती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-dr-4641868-NOR.html", "date_download": "2022-05-18T23:11:52Z", "digest": "sha1:RUTKTLZ26W2MI6YWM4MHIVSKEPLHIAJZ", "length": 12155, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "... तर हा दोष नेमका कुणाचा? | Dr. D.G. Dhule Article About Women Health, XY, XX - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n... तर हा दोष नेमका कुणाचा\n'महत्त्वाची बाब अशी की पुरुषाला असलेल्या अनेक वाईट सवयीमुळे जसे दारू, तंबाखू, सिगारेट इत्यादींचे सेवन, खानपानाच्या सवयी, बाहेरख्यालीपणा यामुळे य गुणसूत्रांवर फार मोठा वाईट परिणाम होऊन ते य गुणसूत्र आणखीनच अशक्त / दुबळे होते.'\nआपल्या देशात असंख्य गोष्टींबद्दल गैरसमज पसरलेले असून ते इतके पक्के झालेत की अशा अडाणी गैरसमजांना कमी करणे वा नष्ट करणे अशक्यप्राय होऊन बसले आहे. मुलगा किंवा मुलगी जन्मासंबंधीदेखील अनेक गैरसमज आहेत. एखाद्या मातेला जर मुलीच होत असतील तर त्याचा सर्व दोष फक्त मातेलाच दिला जातो. तिचा छळ होतो, तिचे जगणे मुश्किल केले जाते. मातेच्या उदरात वाढणारे बाळ हे स्त्रीलिंगी किंवा पुलिंग आहे हे कसे निश्चित होते मुलगी होण्यात माता जबाबदार असते का मुलगी होण्यात माता जबाबदार असते का इत्यादी प्रश्नांची उत्तरे वैज्ञानिक संशोधनामुळे केव्हाच मिळाली आहेत. मुलगा किंवा मुलीच्या जन्मासंबंधी निसर्गाची योजना कशा प्रकारे विकसित झाली हे आपण बघू.\nआपले शरीर हे असंख्य पेशींचे (सेल्स) बनलेले आहे. प्रत्येक पेशींमध्ये असलेल्या महत्त्वाच्या अनेक घटकांसोबतच मानवाची गुणसूत्रे (क्रोमोजोम्स) देखील असतात. या गुणसूत्रांची संख्या 46 एवढी असते. ही गुणसूत्रे दोन दोनच्या जोड्यांच्या रूपात असतात. म्हणजेच प्रत्येक पेशींमध्ये गुणसूत्रांच्या 23 जोड्या (म्हणजे 46 गुणसूत्रे) असतात. त्यापैकी 22 जोड्या (म्हणजे 44 गुणसूत्रे) या शरीराची वाढ होणे आनुवंशिकता येणे इत्यादी गुणधर्मासाठी आवश्यक असतात. अशा या 22 जोड्यांना आटोझोम्स म्हणतात. उरलेल्या दोन गुणसूत्रांची जोडी (म्हणजे 23 वी जोडी) ही फार महत्त्वाची असते. माता-पित्यांच्या या गुणसूत्रांमुळेच गर्भातील अर्भक स्त्रीलिंगी अथवा पुलिंग निर्माण होत असते. म्हणूनच या दोन गुणसूत्रांना ‘लिंगनिर्मिती गुणसूत्रे’ (सेक्स क्रोमोजोम्स) म्हणतात. विशेष विलक्षण बाब म्हणजे पुरुषांमधील ही दोन गुणसूत्रे (म्हणजे 23वी जोडी)सारखी नसतात, तर ती वेगवेगळ्या प्रकारची असतात. त्यातील एक गुणसूत्र ‘क्ष’ (७) तर दुसरे गुणसूत्र ‘य’ (८) असते. म्हणून पुरुषातील गुणसूत्रांची जोडी ‘क्षय’(७ ८) अशी असून ते 50 - 50 टक्के असतात. स्त्रीमध्ये देखील दोन गुणसूत्रांची एक जोडी (23 वी जोडी) असून यातील दोन्हीही गुणसूत्रे एकाच प्रकारची असतात. त्याला ‘क्षक्ष’(७७) म्हणतात व ते देखील प्रत्येकी 50 टक्के असतात.\nस्त्री-पुरुषांच्या गुणसूत्रांची योजना खालीलप्रमाणे असते\nमातेच्या गर्भात मुलगी व मुलगा यांच्या निर्मितीची प्रक्रिया खालीलप्रमाणे होत असते\n जेव्हा पित्याचे क्ष गुणसूत्र व मातेचे क्ष गुणसूत्र यांचा मिलाप होतो तेव्हा मुलगी जन्मास येते.\n जेव्हा पित्याकडील असलेले य गुणसूत्र व मातेकडील क्ष गुणसूत्रांचा मिलाप होतो तेव्हा मुलगा जन्मास येतो.\n म्हणजेच मुलगा होण्यासाठी पित्याचे य गुणसूत्रच कारणीभूत असते. निसर्गाच्या या सुंदर योजनेमुळे पृथ्वीवर मानव वंश हा सतत वाढत राहतो. स्त्री-पुरुष संख्या समतोल राखली जाते. असे नसते तर काय झाले असते हे पाहू.\nपुरुषामध्ये क्ष आणि य ही दोन भिन्न प्रकारची गुणसूत्रे असतात. त्यापैकी य गुणसूत्रापासून मुलगा जन्मास येतो. संशोधनांती असे स्पष्ट झाले आहे की, य गुणसूत्र हे निसर्गत:च क्ष गुणसूत्रापेक्षा आकाराने लहान असते. आणि क्ष गुणसूत्रामध्ये असलेल्या जिन्स (आनुवंशिकता वाहक) या घटकांपेक्षा कितीतरी पटीने कमी जिन्स य ह्या गुणसूत्रात समाविष्ट असतात. त्याचप्रमाणे य हा क्ष पेक्षा बराच दुबळा / अशक्त असतो. महत्त्वाची बाब अशी की पुरुषाला असलेल्या अनेक वाईट सवयीमुळे जसे दारू, तंबाखू, सिगारेट इत्यादींचे सेवन, खानपानाच्या सवयी, बाहेरख्यालीपणा यामुळे य गुणसूत्रांवर फार मोठा वाईट परिणाम होऊन ते य गुणसूत्र आणखीनच अशक्त / दुबळे होते. त्याची स्वाभाविक चंचलता देखील कमी होते आणि याचीच परिणीती मुलगा न होण्यास होते. पित्याचे य गुणसूत्र किती सशक्त आहे, किती निरोगी आहे. यावरच मुलगा होणे वा न होणे अवलंबून असते. यात मातेचा काय दोष\n...तर पृथ्वीवर मानव दिसला असता का\nनिसर्गाने जर पुरुषांमधील दोन्ही गुणसूत्र क्षय ऐवजी फक्त यय चीच निर्मिती केली असती तर काय झाले असते पित्याकडे असलेल्या दोन्ही यय गुणसूत्रे मातेच्या क्षक्ष गुणसूत्रांशी एकरुप होऊन फक्त पुरुषांची निर्मिती झाली असती. आणि अर्थातच स्त्रीच्या अभावी मानव निर्मितीच थांबून पृथ्वी निर्मनुष्य राहिली असती.\n पण तसे होत नाही, याला कारण आहे निसर्गाची योजना. स्त्री-पुरुष निर्मितीची अत्यंत आकर्षक योजना निसर्गाने निर्माण केलेली आहे. म्हणूनच मानव समाजाचे आज पृथ्वीवर अस्तित्व आहे. ते टिकून आहे. वाढत आहे.\n आपल्या लक्षात आले असेल की, मुलगी होण्यामध्ये पित्याचा सहभाग मोठा असून पिताच कारणीभूत असतो. निसर्गाची योजनाच तशी आहे. म्हणून मुलीला जन्म देणार्‍या मातेला दोष देणे किती हास्यास्पद आहे \n(लेखक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, रसायन शास्त्र विभागाचे, माजी विभागप्रमुख आहेत.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-IFTM-naryan-rane-speaks-about-dhanjay-munde-and-other-issues-at-aurangabad-5810426-PHO.html", "date_download": "2022-05-18T22:50:10Z", "digest": "sha1:JZTN5R4RF4G3ASLBWPS5TRKXLEIKRCJ3", "length": 3695, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "धनंजय मुंडेंनी मला \\'स्वाभिमान\\' शिकवू नये, सुरू झालो तर अवघड; नारायण राणेंचा \\'प्रहार\\' | naryan rane speaks about dhanjay munde and other issues at aurangabad - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nधनंजय मुंडेंनी मला \\'स्वाभिमान\\' शिकवू नये, सुरू झालो तर अवघड; नारायण राणेंचा \\'प्रहार\\'\nऔरंगाबाद- धनंजय मुंडे खूप लहान आहेत, त्यांनी उगाच माझ्यावर बोलू नये मी सुरु झालो तर अवघड होईल आणि किमान त्यांनी मला स्वाभिमान शिकवू नये, अशा शब्दात नारायण राणे यांनी धनंजय मुंडे याना टोला दिला. धनंजय मुंडे यांनी नारायण राणेंच्या आज होणाऱ्या सभेवर टीका केली होती.\n...तर काही फरक पडणार नाही\nमी स्वतः मंत्रिमंडळ समावेशाची वाट पाहतोय. काही दिवसा आधीही चर्चा झाली, आता ते लवकरात लवकर म्हणाले, आता बघूया किती लवकर ते असे राणे यांनी मंत्रीमंडळातील समावेशाबाबत म्हटले आहे. शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर काही फरक पडणार नाही, असा दावाही त्यांनी केला. मराठवाडा मागासलेपणासाठी शिवसेनाइतकेच भाजप ही जबाबदार असल्याचे ते म्हणाले. 4 वेळा खासदार राहिलेले खैरे आदित्य ठाकरेंच्या पाय पडतात. खैरे आणि अभ्यासाचा संबध काय, असे मत राणेंनी व्यक्त केले.\nपुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-javarkheda-murder-case-isse-at-nagar-4801517-NOR.html", "date_download": "2022-05-19T00:17:51Z", "digest": "sha1:BCWBYIXTRW7M5KEQ2JQZDDAZGUGHQ7FI", "length": 3581, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "जवखेडे हत्याकांडाचा तपास लावावा | javarkheda murder case isse at nagar - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजवखेडे हत्याकांडाचा तपास लावावा\nनगर - पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे झालेल्या तिहेरी दलित हत्याकांडाचा तातडीने तपास लावावा, अशी मागणी रुद्राक्ष सामाजिक युवा प्रतिष्ठान अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.\nया तिहेरी हत्यांकाडाचा लवकर तपास लावून घटनेमागील सत्यता समोर आणावी. या हत्याकांडामुळे संपूर्ण जिल्हा भयभीत झाला आहे. अशा घटना पुढील काळात घडू नयेत, दरोडेखोर तसेच हत्याकांड घडवून आणणाऱ्या आरोपींवर कायद्याचा धाक बसला पाहिजे. रात्रीच्या वेळी जिल्हाभर पोलिसांची गस्त वाढवावी, असेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात केली आहे. निवेदन देताना हर्षवर्धन कोतकर, मनोज पवार, अजित कोतकर, ऋषिकेश कोतकर, अभिजित काळे, संदेश शिंदे, गाैरव कार्ले, योगेश कोतकर, चैतन्य सांगळे, वैभव गुंड, राजेंद्र पाटील अादी उपस्थित होते.\nअतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना निवेदन देताना हर्षवर्धन कोतकर, मनोज पवार, अजित कोतकर, ऋषिकेश कोतकर, अभिजित काळे, संदेश शिंदे आदी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-BIH-boy-converted-in-girl-for-illegal-work-5424874-PHO.html", "date_download": "2022-05-19T00:09:01Z", "digest": "sha1:UMA3YM2EOSDKM3SCSSA4NHQWGZNTXAQQ", "length": 3584, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "अवैध रॅकेट चालवण्‍यासाठी तो बनला महिला, जाणून घ्‍या या सुंदर फोटोमागील सत्‍य | boy converted in girl for illegal work - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअवैध रॅकेट चालवण्‍यासाठी तो बनला महिला, जाणून घ्‍या या सुंदर फोटोमागील सत्‍य\nपाटणा- बिहारच्‍या पाटणामध्‍ये एक पुरूष महिला बनून अवैध धंदे करत असल्‍याचे समोर आले आहे. तुम्‍हाला हा फोटो एका सुंदर महिलेचा वाटेल पण या मागील सत्‍य काही वेगळेच आहे. ही महिला नव्‍हे तर, अविनाशकुमार नावाचा पुरूष आहे. या पुरूषाने केलेल्‍या कारनाम्‍यांमुळे पोलिसही गोंधळून गेले आहेत. पोलिसांना गुप्‍तहेराकडून अविनाशचा फोटो मिळाला होता. पोलिसांना माहिती मिळाली होती की, हा पुरूष महिला बनून रॅकेट चालवतो.\nका घेतो महिलेचे रूप..\n- अविनाश हा महिलेचे रुप घेऊन मद्य तस्‍करीचे काम करत होता.\n- तो मोनिका बनून शहरात कित्‍येक रॅकेट चालवत होता.\n- बोगस ओळखपत्र, आधार कार्डही तो तयार करत असायचा.\n- बिहारच्‍या सुल्तानगंज पोलिसांनी शुक्रवारी त्‍याच्‍या ऑफिसवर छापेमारी करून त्‍याला अटक केली.\nपुढील स्‍लाइड्सवर पाहा, अविनाशचे महिलेच्‍या रुपातील फोटो व पोलिसांनी जप्‍त केलेले साहित्‍य..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-kavin-pietersen-e-mail-leaked-divya-marathi-4769890-NOR.html", "date_download": "2022-05-19T00:30:53Z", "digest": "sha1:VP5GDPV2C4IW3PWGZW5WQ3SMOOJ66RSC", "length": 5774, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "केविन पीटरसनसंबंधीचा ई-मेल लीक ! ड्रेसिंग रूममध्ये येऊन युवा खेळाडूंना शिवीगाळ करायचा | Kavin Pietersen e-mail leaked, Divya Marathi - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकेविन पीटरसनसंबंधीचा ई-मेल लीक ड्रेसिंग रूममध्ये येऊन युवा खेळाडूंना शिवीगाळ करायचा\nलंडन - माजी इंग्लिश क्रिकेटपटू केविन पीटरसनविरुद्धचा एक ई-मेल लीक झाला आहे. यात मागच्या अ‍ॅशेस मालिकेदरम्यान केविन पीटरसनच्या वाईट वर्तणुकीचा उल्लेख आहे. चौथ्या कसोटीत लवकर बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये येऊन केपीने युवा खेळाडूंना शिवीगाळही केली होती, अशी माहिती या ईमेलमध्ये आहे.\nक्रिकइन्फोला मिळालेला हा मेल माजी कोच अँडी फ्लॉवर यांनी केलेला नसल्याचे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे. हा त्याच्या वकिलाने तयार केलेला मेल असून हा गोपनीय होता, असे ईसीबीने सांगितले.\nअ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर संघातील खेळाडूंनी केपीला त्याच्या १०० व्या कसोटीच्या आनंदात एक भेटवस्तू दिली होती. ड्रेसिंग रूममध्ये यापेक्षा उत्तम वातावरण मी कधीही पाहिले नाही, असे त्या वेळी केपीने म्हटल्याचे ईमेलमध्ये आहे.\nदुसरीकडे केपीने हा मेल खोटा असल्याचे म्हटले आहे. जे काही घडत आहे ते अत्यंत लाजिरवाणे आहे. ज्याने कोणी मेल केला आहे त्याला कुकच्या नावाचे स्पेलिंगही नीट लिहिता आलेले नाही. याबाबत मी काहीच विचार करू शकत नाही. हा मेल एक विनोद आहे, असे केपीने म्हटले. विशेष म्हणजे पीटरसनने आपल्या आत्मकथेत ड्रेसिंग रूममध्ये काही खेळाडू दहशत पसरवत असल्याचा आरोप केला आहे.\nपुनरागमनाचा मार्ग बंद : हुसेन\nपीटरसनची आत्मकथा प्रसिद्ध झाल्यानंतर माजी कर्णधार नासेर हुसेनने त्यावर नाराजी व्यक्त करताना विरोधही दर्शवला. आता संघात केपीच्या पुनरागमनाचे मार्ग मला दिसत नाहीत. केपी आणि इतर खेळाडूंत आपसांत सन्मान राहिलेला नाही. यामुळे पुनरागमन शक्य दिसत नाही, असे हुसेनने नमूद केले.\nएकूणच प्रकरणात माजी कर्णधार मायकेल वॉनने केविन पीटरसनची पाठराखण केली आहे. केपीबाबत जे प्रकार चर्चेत येत आहे, ते दुर्देवी आहे. ड्रेसिंग रुममध्ये प्रकरण योग्यपणे हाताळता आले असते, असे वॉन म्हणाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/jail-prisoners-issue-in-pune-5986707.html", "date_download": "2022-05-18T23:06:24Z", "digest": "sha1:TL34J5XGY4SGN6XYJKSLW7R6LYGQ74IF", "length": 10747, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "माओवाद्यांकडून कारागृहामधील अन्य कैद्यांच्या भावना भडकवण्याचा धोका | Jail prisoners issue in pune - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमाओवाद्यांकडून कारागृहामधील अन्य कैद्यांच्या भावना भडकवण्याचा धोका\nपुणे - सीपीआय माओवादी या बंदी घालण्यात अालेल्या संघटनेशी संबंधित असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेले सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, सुधीर ढवळे, शाेमा सेन, राेना विल्सन, सुधा भारद्वाज, अरुण परेरा, व्हर्नन गाेन्साल्विस हे सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात अाहेत. हे कैदी यापूर्वीच कारागृहात असलेले नक्षलवादी के. मुरलीधरन, अरुण भेलके, कांचन ननावरे यांच्याशी संगनमत करून कारागृहातील इतर कैद्यांच्या भावना भडकवून त्यांना बंदी घालण्यात अालेल्या संघटनेशी जाेडू शकतात. त्यामुळे कारागृहाची सुरक्षा धाेक्यात येऊ शकते. त्यामुळे ढवळे, गडलिंग, सेन, राऊत यांना दुसऱ्या कारागृहात हलवण्यात यावे, असा अर्ज येरवडा कारागृह प्रशासनाने पुणे न्यायालयास दिला अाहे. कारागृहातील अपुऱ्या पाेलिस मनुष्यबळामुळे संबंधितांच्या सुरक्षिततेसाठी तारेवरची कसरत प्रशासनाला करावी लागत असून माअाेवाद्यांच्या सततच्या न्यायालयातील तक्रारींमुळे कारागृह अधिकारी त्रस्त झाल्याचे चित्र अाहे.\nयेरवडा कारागृहातील सर्व कैद्यांची सुरक्षितताअाणि कायदा व सुव्यवस्था महत्त्वपूर्ण असल्याने संबंधित कैद्यांना अाैरंगाबाद, नाशिक काेल्हापूर कारागृहात हलवण्यात यावे, अशी मागणी न्यायालयाकडे कारागृहाने केली आहे. अद्याप त्यावर काेणताही निर्णय न झाल्याने कारागृह अधिकारी हवालदिल झाले अाहेत. या तिन्ही कारागृहांत व्हिडिअाे काॅन्फरन्सिंगची सुविधा उपलब्ध असून पुणे न्यायालयातील सुनावणीवेळी त्यांची व्हिडिअाे काॅन्फरन्सिंग सुनावणी झाल्यास कारागृह प्रशासनाचा ताण कमी हाेर्इल, असे सुचवण्यात अाले अाहे. सीपीअाय माअाेवादी या बंदी घालण्यात अालेल्या संघटनेचे सदर सदस्य बेकायदेशीरीत्या बंदी घातलेल्या संघटनेचे कामकाज करत असून देशाची अखंडता, सुरक्षितता अाणि सार्वभाैमत्व धाेक्यात अाणू शकतात, असेही सांगण्यात अाले अाहे.\nगडलिंग, राऊतकडून तक्रारींचा पाढा\nयेरवडा कारागृहात बंदी असलेले सुरेंद्र गडलिंग व महेश राऊत सातत्याने विविध तक्रारी, मागण्यांचे अर्ज न्यायालयात देत अाहेत. गडलिंगने पुस्तके, अावश्यक दैनंदिन गाेष्टी मिळत नाहीत, अस्वच्छतेचे साम्राज्य अशा विविध तक्रारी केल्या अाहेत. कारागृहात ड्रायफ्रूट देण्याची त्याची मागणी नुकतीच न्यायाधीशांनी फेटाळून लावली. कारागृहात सायबर कायद्याचे शिक्षण घ्यावयाचे असून त्यासाठी लॅपटाॅप, वायफायची त्याने केलेली मागणीही फेटाळली. तर, अापणास रुग्णालयात नेले जात नाही, तज्ज्ञ डाॅक्टरांचा सल्ला घेऊ देत नाही, विविध चाचण्यांची परवानगी देत नाही, रुग्णालयाची कागदपत्रे मिळत नाहीत, अशा तक्रारी महेश राऊतकडून येत आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासन वारंवारच्या तक्रारींनी त्रस्त झाले अाहे.\nतुरुंगाची क्षमता २३२३ कैद्यांची, भरणा मात्र ५५०० बंदीवानांचा\nयेरवडा मध्यवर्ती कारागृहाची पुरुष कैद्यांची क्षमता २३२३, तर महिला कारागृहाची क्षमता १२६ अाहे. मात्र, प्रत्यक्षात सध्या कारागृहात ५,५०० पेक्षा अधिक कैदी असून त्याचा अतिरिक्त साेयी-सुविधांचा ताण कारागृह प्रशासनावर पडत अाहे. फाशीची शिक्षा सुनावण्यात अालेले ४० ते ४५ कैदी, मुंबर्इ बाॅम्बस्फाेट खटल्यातील कैदी, काेपर्डी गुन्ह्याचे कैदी येरवडा कारागृहात अतिसुरक्षित बराकीत ठेवण्यात अालेले अाहेत. तर, गजा मारणे टाेळी, नीलेश घायवळ टाेळी, बाेडके टाेळी, माळवदकर-दांगट टाेळी, माेहाेळ टाेळी, भार्इ ठाकूर टाेळी, अरुण गवळी टाेळीतील गंभीर गुन्ह्यांतील अाराेपी येरवडा कारागृहात असून त्यांची पुणे सत्र न्यायालयात सुनावणी सुरू अाहे.\nएक हजार पोलिसांची गरज, प्रत्यक्षात सुरक्षेत ४५० तैनात\nयेरवडा कारागृहातील साडेपाच हजार कैद्यांवर देखरेख ठेवण्यासाठी १ हजार पाेलिस कर्मचाऱ्यांची अावश्यकता अाहे. मात्र, प्रत्यक्षात ४५० पाेलिसच उपलब्ध असल्याने विविध अडचणींचा सामना करावा लागत अाहे. महत्त्वपूर्ण कैद्यांच्या सुरक्षेकरिता प्रत्येक कैद्यामागे एक पाेलिस, पाेलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या रजा, अाजारपण यामुळे अपुऱ्या मनुष्यबळाची समस्या कारागृहास भेडसावत अाहे. त्यामुळे अतिरिक्त ५०० मनुष्यबळ देण्यात यावे, असा प्रस्ताव कारागृह प्रशासनाने दिला अाहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/the-doctor-who-has-been-in-coma-for-seven-years-has-brought-the-girl-on-the-stretcher-5987605.html", "date_download": "2022-05-19T00:33:18Z", "digest": "sha1:WODQ4IL4RR5IC5B7IIPPCUP7PVCF3IZS", "length": 5915, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "सात वर्षांपासून कोमात असलेल्या डॉक्टर मुलीस स्ट्रेचरवर आणून घडवले साईदर्शन | The doctor who has been in coma for seven years has brought the girl on the stretcher - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसात वर्षांपासून कोमात असलेल्या डॉक्टर मुलीस स्ट्रेचरवर आणून घडवले साईदर्शन\nशिर्डी - वैद्यकीय उपचारानेही काहीच फरक पडत नसल्याने एका दांपत्याने त्यांच्या व्यवसायाने डॉक्टर असलेल्या मुलीला स्ट्रेचरवरून थेट साईदरबारात आणून दर्शन घडवले. त्या वेळी मंदिरात उपस्थित असलेल्या हजारो साईभक्तांनी या मुलीच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी साईबाबांचरणी प्रार्थना केली. स्ट्रेचरवरून थेट साईबाबांच्या दर्शनासाठी येण्याचा हा संस्थानच्या इतिहासातील कदाचित पहिलाच प्रसंग असल्याची सर्वत्र चर्चा आहे.\nवर्धा शहरात राहणारे बाबाराव मुंगल यांना दोन मुली आहेत. ते एसटी महामंडळात लेखा विभागातून लिपिक पदावरून सेवानिवृत्त झाले. मोठी मुलगी शीतलने बालरोगतज्ज्ञ म्हणून एमडीपर्यंत शिक्षण घेतले आणि मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात बालरोग विभागात आयसीयू इन्चार्ज म्हणून रुजू झाली. दरम्यान, तिने लग्नही केले. सर्व काही आनंदात असतानाच ७ वर्षांपूर्वी रुग्णालयाची पायरी उतरत असताना पाय घसरला आणि शीतल खाली पडून कोमात गेली. तिच्या आईवडिलांनी मागील ७ वर्षांत तिला देशातील अनेक नामांकित रुग्णालयांत उपचारासाठी नेले. मात्र, पदरी निराशाच आली. अखेर त्यांनी तिला घरीच ठेवत सेवा सुरू केली. बाबाराव यांचे मित्र आणि साई सेवक म्हणून काम केलेले मुंबई येथील भाटिया यांनी या कुटुंबीयांना साईदरबारी येण्याची विनंती केली. त्यानुसार मुंगल कुटुंबीय थेट वर्ध्याहून रुग्णवाहिका घेऊन साईदरबारी पोहोचले. कोमात असणाऱ्या शीतलला स्ट्रेचरवरून बुधवारी साई मंदिरात आणण्यात आले. या ठिकाणी साई समाधीसमोर शीतलला नेत आपली मुलगी बरी व्हावी, यासाठी साईबाबांना साकडे घातले.\nबाबा नक्कीच तिला बरे करतील\nशीतलच्या आई आणि वडिलांनी सांगितले की, साईबाबांचे आशीर्वाद आमच्या कुटुंबावर असल्याने शीतलच्या प्रकृतीत बाबा नक्कीच सुधारणा करतील, असा आत्मविश्वास आहे. मंदिरात उपस्थित असलेल्या भाविकांनीही या वेळी शीतलसाठी प्रार्थना केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/tips-tricks/follow-these-steps-to-use-five-numbers-in-phone-read-details/articleshow/88949206.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article15", "date_download": "2022-05-18T23:49:33Z", "digest": "sha1:2RHWHH3MXG2WE3LX65HPGZQNQJ6JGJ3U", "length": 13890, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nE Sim Trick: जाणून घ्या एकाच वेळी फोनमध्ये ५ नंबर्स कसे वापरायचे, पाहा टिप्स\n तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये दोन- तीन नाही तर तब्बल ५ पर्यंत सिम वापरू शकता. आज आम्ही तुम्हाला फोनमध्ये ५ सिम कसे वापरायचे याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. पाहा टिप्स.\nआजकाल अनेक स्मार्टफोन्स असतात ड्युअल सिम\nतुम्ही वापरू शकता एकावेळी ५ ई सिम\nयाकरिता फॉलो करा सोप्प्या टिप्स\nनवी दिल्ली : पूर्वी लोक ड्युअल सिम वापरण्यासाठी प्रत्येकी दोन फोन ठेवायचे. पण, आता बहुतेक स्मार्टफोन ड्युअल सिम आहेत. त्यात Apple iPhone ने एक पाऊल पुढे टाकत ई-सिमची सुविधा प्रदान केली. जी नंतर Samsung, Google आणि Motorola उपकरणांमध्ये देखील उपलब्ध होऊ लागली. iOS १२.१ किंवा नंतर चालणारे सर्व iPhones फिजिकल सिमसह e-SIM ला सपोर्ट देतात. येथे आम्ही तुम्हाला E-SIM म्हणजे काय आणि E-SIM द्वारे एकाच फोनमध्ये ५ फोन नंबर कसे वापरू शकता हे सांगणार आहोत.\nवाचा: Instagram Tips: इंस्टाग्रामवर इतरांपासून ऑनलाइन स्टेटस लपवायचेय सोप्पे आहे, फॉलो करा या कूल टिप्स\nई-सिम म्हणजे एम्बेडेड सबस्क्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल. ई-सिम हे मोबाईल फोनमध्ये स्थापित केलेले आभासी,व्हर्च्युअल सिम आहे. हे प्रत्यक्ष सिम कार्डसारखे नसते. सुविधा त्यापेक्षा कमी नसल्या तरी. ई-सिम खरेदी कॉलिंग आणि मेसेजिंगसह सर्व काम करेल. परंतु, तुम्हाला ते फोनमध्ये ठेवायची गरज भासणार नाही. हे दूरसंचार कंपनीद्वारे ओव्हर-द-एअर (ओटीए) सक्रिय करते.\nई-सिमचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही तुमची सिम कंपनी (टेलिकॉम ऑपरेटर) बदलल्यास, तुम्हाला सिम कार्ड बदलावे लागणार नाही. यासोबतच फोन तुटल्यास किंवा ओला झाल्यास या सिमवर परिणाम होत नाही. एकुणच, त्याचे नुकसान होण्याची भीती नाही.\nएका फोनमध्ये ५ नंबर कसे वापरायचे \nई-सिमला सपोर्ट करणाऱ्या डिव्हाईसेसमध्ये तुम्ही एकाच वेळी अनेक ई-सिम चालवू शकता. विशेषत: iPhone. उदाहरणार्थ, फिजिकल स्लॉटमध्ये तुम्ही एक सिम वापरू शकता. तर, इतर व्हर्च्युअल ई-सिम स्लॉटमध्ये तुम्ही एकाधिक ई-सिम जोडू शकता (भारतातील Jio या वैशिष्ट्याला समर्थन देते). .येथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे एका वेळी फक्त एकच ई-सिम काम करेल. जे आपण इच्छिता तेव्हा स्विच करू शकता.\nJio वेबसाइटनुसार, \"तुम्ही एका डिव्‍हाइसमध्‍ये एकाधिक eSIM प्रोफाईल तयार करू शकता. परंतु, एका डिव्‍हाइसमध्‍ये ३ eSIM प्रोफाईल असण्‍याची शिफारस केली जाते. कोणत्याही वेळी केवळ १ e-SIM प्रोफाईल सक्रिय असेल. फोनमध्ये ई-सिम वापरण्यासाठी तुम्हाला सेटिंग्जमध्ये जाऊन मोबाइल प्लान जोडावा लागेल. यानंतर, तुम्ही तुमच्या ईमेल आयडीवर पाठवलेला QR कोड स्कॅन करून सिम वापरू शकता. तुम्ही एका फोनमध्ये अनेक ई-सिम मोबाइल प्लान जोडू शकता. T-Mobile (American Telecom Company) नुसार, तुम्ही एकावेळी १० e-SIM प्रोफाइल जोडू शकता.\nवाचा: Laptop Offers : नवीन लॅपटॉप खरेदी करायचंय तर पाहा 'हे' बेस्ट ऑप्शन्स, Flipkart सेलमध्ये मिळतोय मोठा डिस्काउंट\nवाचा: Smartphone Network: खराब नेटवर्कमुळे ऑफिसचा महत्वाचा कॉल वारंवर ड्रॉप होत असेल तर वापरा या भन्नाट ट्रिक्स, नेटवर्क चालेल सुपरफास्ट\nवाचा: Smartphone Offers खूपच कमी किमतीत घरी आणता येतील हे लेटेस्ट स्मार्टफोन्स, पाहा या टॉप १० डील्स\nमहत्वाचे लेखMoney Earning Apps: मस्तच घरबसल्या करू शकता कमाई, ‘हे’ १० अ‍ॅप्स येतील उपयोगी, पाहा लिस्ट\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nअप्लायन्सेस या 5 star energy saving ac मुळे गारवा मिळेल फर्स्ट क्लास आणि बिलही होईल कमी\nAdv: मेगा इलेक्ट्रॉनिक्स डे - ट्रेंडिंग गॅजेट्स आणि ॲक्सेसरिजवर भन्नाट डिल्स\nशिक्षण मोठ्या शहरांमध्ये नवीन नोकरी जॉईन करण्यापूर्वी हे वाचा\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य १९ मे २०२२ : 'या' राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत विशेष लाभ\nकार-बाइक Suhana Khan ते Aarav Kumar, बॉलिवूड सेलिब्रेटींच्या मुलांकडे लग्जरी कार्सचा ताफा\nरिलेशनशिप पुरूषहो, बायकोपासून कायम लपवून ठेवा ‘या’ 5 गोष्टी, नाहीतर भोगावे लागतील भयंकर परिणाम..\nकरिअर न्यूज Top Boarding School: करिना कपूर आणि अन्य अनेक सेलिब्रिटी कोणत्या बोर्डिंग स्कूलमधून शिकले 'हे'आहेत देशातले प्रसिद्ध बोर्डिंग स्कूल\nप्रेग्नंसी/पेरेंटिंग सिंगल फादर असण्याचे तोटे आणि फायदे सांगतोय अभिनेता तुषार कपूर\nमोबाइल Apple चे मोठे अपडेट iPhone यूजर्सना मिळणार अनेक नवीन फीचर्स, जे वाढवतील फोन वापरण्याचा एक्स्पीरियंस\nदेश ...तर मी राज ठाकरे यांच्याशी दोन हात केले असते, पैलवान खासदार बृजभूषण गरजले\nकोल्हापूर जयप्रभा स्टुडिओसंदर्भातील मागणीसाठी रंगकर्मींचा सामुदायिक आत्मदहनाचा इशारा\nजालना दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण; केली तब्बल ४ कोटींची मागणी, पण घडले असे की...\nमुंबई बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा, उद्धव ठाकरे यांचं आवाहन\nआयपीएल IPL 2022, KKR vs LSG Live Score : केकेआर आयपीएमधून आऊट, लखनौ प्ले ऑफमध्ये दाखल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/western-maharastra/coronavirus-number-increased-in-maharashtra-total-number-is-112-5-more-suspects-found-in-sangli-mhrd-443429.html", "date_download": "2022-05-18T23:54:20Z", "digest": "sha1:J43SYX2VAVJLK2NU5F6CC7BKJYAYUMWM", "length": 11371, "nlines": 107, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या आज पुन्हा वाढली, एकाच कुटुंबातील 5 जणांना लागण coronavirus number increased in maharashtra total number is 112 5 more suspects found in sangli mhrd – News18 लोकमत", "raw_content": "\nमहाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या आज पुन्हा वाढली, एकाच कुटुंबातील 5 जणांना लागण\nमहाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या आज पुन्हा वाढली, एकाच कुटुंबातील 5 जणांना लागण\nशरीरावरील एका छोट्याशा तिळाने वाचवला मॉडेलचा जीव; भयंकर आजाराचं वेळीच झालं निदान\nअभिनेता अक्षय कुमार पुन्हा कोरोनाच्या विळख्यात; वर्षभराने पुन्हा व्हायरसने गाठलं\nLive Updates : दिल्लीतल्या आगीत 16 जणांचा मृत्यू, आगीवर अद्यापही नियंत्रण नाहीच\n13 वर्षांचा मुलगा 66 दिवस घरात एकटाच राहिला आणि चमत्कार घडला, घडलं असं काही...\nसांगली, 25 मार्च : देशभरात कोरोनाव्हायरस या आजाराने थैमान घातलं असताना महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या आज पुन्हा वाढली आहे. कोरोनाचे आणखी 5 नवे रुग्ण समोर आले आहे. त्यामुळे आता राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 112 वर पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. सांगली इस्लामपूर इथल्या एकाच कुटुंबातील 5 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, आज पुण्यात दोन जण कोरोनाच्या आजारातून बरे होऊन सुखरूप घरी गेले आहेत. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातील जनतेच्या चिंता वाढल्या आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांना घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात येत आहे. आपल्या देशातून कोरोनाला पळवून लावण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा महत्त्वाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घेण्यात आला. हे वाचा - Fact Check : इटलीच्या रस्त्यावर पडलाय मृतांचा खच हे आहे व्हायरल फोटोमागचे सत्य सगळ्याच राज्यामध्ये जनता कर्फ्यूनंतर कलम 144 लागू करण्यात आला. 5 पेक्षा अधिक लोक एकावेळी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. पण आता कोणालाही घराच्या बाहेर पडता येणार नाही. प्रत्येकाने जिथे आहे तिथेच सुरक्षित राहणं बंधनकारक असल्याची घोषण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मुंबई सारख्या गर्दीच्या ठिकाणी याचा धोका अधिक असल्याने सरकारने काल लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच देशभरातील सर्व लांब पल्ल्यांच्या गाड्या देखील रद्द करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. हे वाचा - Fact Check : इटलीच्या रस्त्यावर पडलाय मृतांचा खच हे आहे व्हायरल फोटोमागचे सत्य सगळ्याच राज्यामध्ये जनता कर्फ्यूनंतर कलम 144 लागू करण्यात आला. 5 पेक्षा अधिक लोक एकावेळी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. पण आता कोणालाही घराच्या बाहेर पडता येणार नाही. प्रत्येकाने जिथे आहे तिथेच सुरक्षित राहणं बंधनकारक असल्याची घोषण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मुंबई सारख्या गर्दीच्या ठिकाणी याचा धोका अधिक असल्याने सरकारने काल लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच देशभरातील सर्व लांब पल्ल्यांच्या गाड्या देखील रद्द करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. हे वाचा - Fact Check : इटलीच्या रस्त्यावर पडलाय मृतांचा खच हे आहे व्हायरल फोटोमागचे सत्य कोरोनाचं संकट हे महाराष्ट्रावर अधिक आहे. त्यामुळे यावर नियंत्रण मिळवायचं असेल तर लोकांनी सहकार्य करण्याची अधिक गरज आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत लोकांना विनंती केली होती की, 'गरज असेल तरच बाहेर पडा.'\nकेतकी चितळेला जामीन नाहीच कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय; आजचा मुक्काम जेलमध्येच\nराज ठाकरेंच्या पुण्यातील सभेबाबत मोठी अपडेट, मनसे उद्या करणार महत्त्वाची घोषणा\nMaharashtra Weather Forecast: पुढील 3-4 दिवसांत कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यता; या तारखेला येणार Monsoon\nकेतकीची FB पोस्ट शेअर करणाऱ्या तरुणालाही पोलिसांनी घेतले ताब्यात, NCP च्या कार्यकर्त्यांनी केली निदर्शनं\nLive Updates: गुणरत्न सदावर्ते यांना सोलापुरात दाखल दोन्ही प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर\nBREAKING : पुण्यात तुर्तास राजगर्जना नाहीच राज ठाकरेंची सभा रद्द\nमित्रांसोबत लागलेली पैज अंगलट, युवकाने पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली, पण...\nFraud with Farmers : शेतकऱ्यांना फसवल्याचे प्रकरण, नायब तहसीलदार अडकला पोलिसांच्या जाळ्यात\nकेतकी चितळे प्रकरणाला धक्कादायक वळण, पवारांबाबतचा मेसेज कुणी तरी पाठवला, ती व्यक्ती कोण\nजालन्यात अपहरणनाट्याचा थरार, मुलाचं अपहरण केलं आणि मागितली 4 कोटींची खंडणी पण....\nATM मध्ये काळोख केला अन् 17 लाखांची रोकड अवघ्या काही मिनिटात केली गायब, विरारमधील घटना\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/global-task-force-for-india-coronavirus-battle-40-american-companies-ceo-come-forward-gh-544865.html", "date_download": "2022-05-18T23:08:23Z", "digest": "sha1:EPEBFAAXDQDHTD37Y264RMP5QU7F2JTT", "length": 15190, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारतासाठी आता Global Tast Force: कोविडयुद्धात साथ देण्यासाठी 40 अमेरिकी कंपन्यांचे CEO करणार मदत – News18 लोकमत", "raw_content": "\nभारतासाठी आता Global Tast Force: कोविडयुद्धात साथ देण्यासाठी 40 अमेरिकी कंपन्यांचे CEO करणार मदत\nभारतासाठी आता Global Tast Force: कोविडयुद्धात साथ देण्यासाठी 40 अमेरिकी कंपन्यांचे CEO करणार मदत\nभारताला साहाय्य करण्यासाठी अमेरिकेत खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रांच्या भागीदारीतून हा ग्लोबल टास्कफोर्स निर्माण करण्यात आला आहे.\nभारताच्या सीरिजआधी ICCचा आफ्रिकन खेळाडूला धक्का, 9 महिने बंदी, 31 रनही कापल्या\nदक्षिण आफ्रिका सीरिजसाठी द्रविड नाही, तर हा असणार टीम इंडियाचा कोच\nराजीव गांधी हत्या प्रकरणातील मोठी बातमी; सर्वाच्च न्यायालयाने काय आदेश दिले\nरिक्षाचालकाच्या घरी बिर्याणी खाल्ल्यावर अमेरिकन महिलेची पोस्ट व्हायरल\nनवी दिल्ली, 28 एप्रिल: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आता भारतात गंभीर स्वरूप धारण केलं आहे. भारताला कोरोनाविरुद्धच्या लढाईत मदत करण्याकरिता अमेरिकेतल्या 40 आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (CEO)एकत्र येऊन ग्लोबल टास्कफोर्स (Global Task Force) अर्थात जागतिक कृती दलाची स्थापना केली आहे. यूएसचेंबर ऑफ कॉमर्सची (US chamber of Commerce) यूएस-इंडिया बिझनेस कौन्सिल, यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरम अँड बिझनेस राउंडटेबल या सर्वांचा हा एकत्रित उपक्रमआहे. येत्या काही आठवड्यांत भारताला 20हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स मिळवून देण्याची ग्वाही सोमवारी (26एप्रिल) झालेल्या या टास्क फोर्सच्या बैठकीत देण्यात आली. 'डेलॉइट'चे (Deloitte CEO) सीईओ पुनीत रेंजेन (Puneet Renjen) यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. भारतात सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाने (Corona Second Wave)रौद्र रूप धारण केलं आहे. या पार्श्वभूमीवर, भारताला आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या वैद्यकीय बाबी, लशी, ऑक्सिजन आणि जीवरक्षणासाठी अन्य साह्य करण्यासाठी अमेरिकेत खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रांच्या भागीदारीतून हा ग्लोबल टास्कफोर्स निर्माण करण्यात आला आहे. ग्लोबल टास्क फोर्स ऑन पँडेमिक रिस्पॉन्स - मोबिलायझिंग फॉर इंडिया' असं या टास्क फोर्सचं नाव आहे. Explainer : देशात कोरोना वेगानं का पसरतोय; डबल म्युटंट व्हेरियंट ठरतोय कारणीभूत अशा प्रकारचा एखाद्या विशिष्ट देशापुरता, तिथल्या सार्वजनिक आरोग्याच्या विपरीत परिस्थितीशी लढण्यासाठी दुसऱ्या देशात तयार झालेला हा पहिला ग्लोबल टास्कफोर्स आहे. अमेरिकेचे गृहसचिव टोनी ब्लिंकन (Tony Blinken)यांनी या टास्कफोर्सच्या बैठकीला संबोधित केलं. अमेरिकेतल्या खासगी क्षेत्रातल्याकंपन्यांच्या क्षमता आणि तज्ज्ञता यांचा भारतातल्या कोविड-19 (Covid19) स्थितीशी लढण्यासाठी कसा वापर करून घेता येऊ शकतो, याबद्दल टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा झाली,अशी माहिती ब्लिंकन यांनी ट्विटद्वारे दिली आहे. 'अनेकअमेरिकी कंपन्या एकत्र आल्या आहेत. शक्य त्या सर्व मार्गांनी सर्वोत्तममदत करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलं आहे. पंतप्रधान म्हणालेत्याप्रमाणे, 'पहिल्या लाटेशी यशस्वीपणे लढल्यानंतर आत्मविश्वास वाढलाहोता;मात्र दुसऱ्या लाटेने देशाला हलवलं आहे.' अशा स्थितीत शक्य त्या सर्वमार्गांनी मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे,' असं रेंजेन यांनी एका प्रश्नालाउत्तर देताना सांगितलं. पहिला मुद्दा ऑक्सिजनच्या तुटवड्याचा आणिकॉन्सन्ट्रेटरचा आहे. म्हणूनच20हजार कॉन्सन्ट्रेटर येत्या काही आठवड्यांतभारताला देण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे,असं रेंजेन यांनी सांगितलं. त्यापैकी पहिले 1000 कॉन्सन्ट्रेटर्स (Oxygen Concentrates)याच आठवड्यात भारतात पोहोचतील. तसंच, पाच मेपर्यंत आणखी 11 हजार कॉन्सन्ट्रेटर्सहीपोहोचतील,असं त्यांनी स्पष्ट केलं. Explainer : भारताला लसनिर्मितीसाठी अमेरिकेतून लागणार घटक, निर्यातबंदीमुळे अडचण किमान 25 हजार कॉन्सन्ट्रेटर्स देणं हे आमचं उद्दिष्ट असून, शक्य झाल्यास त्यापेक्षाही अधिक कॉन्सन्ट्रेटर्स आम्ही देणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं. दुसरा मुद्दा 10 लिटर आणि 45 लिटर क्षमतेच्या ऑक्सिजन सिलिंडर्सचा आणि मॉनिटरिंग किट्सच्या पुरवठ्याचा आहे,असं ते म्हणाले. 'या कंपन्या एकत्र आल्या आहेत हे पाहून खूप आनंद वाटतो,' असंही त्यांनी सांगितलं. लॉकडाऊनचे नियम मोडणं पडलं भारी; बॉलिवूड अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्यात झालेल्या फोनवरील चर्चेबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला. अमेरिकेने भारताला तातडीने मदत करण्याच्या घेतलेल्या भूमिकेचं स्वागत करून दोन्ही देश परस्परांचे नैसर्गिक मित्र असल्याचं रेंजेन यांनी सांगितलं. डेलॉइटचे सीईओ रेंजेन हरियाणातल्या रोहतक इथले असून, तिथल्या त्यांच्या अनेक नातेवाईकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तसंच डेलॉइटच्या भारतातल्या 2000 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 'लशी, वैद्यकीय मदत, होम टेस्टिंग किट्स मिळण्यासाठी आम्ही साह्य करत आहोत. भारतात मोठ्या स्वरूपात काम करत असलेल्या सर्व संस्था/कंपन्या हे करत आहेत. सगळ्या मल्टिनॅशनल कंपन्यांनी हे करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची भूमिकाघेतली आहे. भारतीय टॅलेंटलाही सलाम,' असं रेंजेन यांनी सांगितलं. ग्लोबल टास्क फोर्समध्ये रिटेल, ई-कॉमर्स, फार्मास्युटिकल, टेक्नॉलॉजी आणि मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांचा सहभाग आहे. जागतिक संकटातून बाहेर पडण्यासाठी जागतिक पातळीवरून प्रतिसाद मिळणं गरजेचं आहे. अमेरिकन बिझनेस कम्युनिटी तेच करत आहे, असं यूएस चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षा सुझान क्लार्क यांनी सांगितलं. अमेरिकेत असलेले भारताचे राजदूत तरणजित सिंग संधू (Taranjit Singh Sandhu) यांच्याशी अमेरिकी कंपन्या समन्वय साधत आहेत. त्यांच्याकडून देशाच्या गरजा जाणून घेऊन त्यापूर्ण करण्याच्या दिशेने पावलं उचलली जात असल्याचं रेंजेन यांनी स्पष्ट केलं. भारत आणि भारतीय यावर मात करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/rekha-dudhane-meet-to-antara-on-jiv-maza-guntala-set-see-photos-mhad-610511.html", "date_download": "2022-05-18T22:49:35Z", "digest": "sha1:OPBVMPB3QRAY3WRY65ZTH72F74UHHAVZ", "length": 7355, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'ती माझी ग्रेट भेट'; रेखा दुधाणेनं 'जीव माझा गुंतला' फेम अंतराला दिलं मोठं सरप्राईज – News18 लोकमत", "raw_content": "\n'ती माझी ग्रेट भेट'; रेखा दुधाणेनं 'जीव माझा गुंतला' फेम अंतराला दिलं मोठं सरप्राईज\n'जीव माझा गुंतला' ही मराठी मालिका चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेने रसिकांचं मन जिंकलं आहे. मालिकेतील अंतराचा स्पष्ट, प्रेम, जबाबदारीची जाणीव असणारा स्वभाव सर्वच चाहत्यांना आवडतो. त्यामुळे मालिकेने कमी वेळेत चांगली प्रसिद्धी मिळवली आहे.\n'तुझ्यात जीव गुंतला' ही मराठी मालिका चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेने रसिकांचं मन जिंकलं आहे. मालिकेतील अंतराचा स्पष्ट, प्रेम, जबाबदारीची जाणीव असणारा स्वभाव सर्वच चाहत्यांना आवडतो. त्यामुळे मालिकेने कमी वेळेत चांगली प्रसिद्धी मिळवली आहे.\nमालिकेत अंतराचा रांगडा कोल्हापुरी स्वभाव दाखवण्यात आला आहे. अंतरा रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाला हातभार लावत असते, एक महिला रिक्षाचालक म्हणून कोणती आव्हाने येतात. यामध्ये किती हिम्मत आई धाडस लागतं. तसेच कोणकोणत्या प्रसंगांतून जात आपलं काम चोख बजवावं लागतं हे यातून उत्तम रेखाटण्यात आलं आहे\nमालिकेत अंतराची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री योगिता चव्हाणने. या भूमिकेसाठी तिला विशेष मेहनत घ्यावी लागली आहे. यासाठी योगिताने रिक्षा चालवायला शिकली आहे. इतकंच नव्हे तर तिच्यासमोर मोठं आव्हान होतं ते म्हणजे त्यांच्यासारखे हावभाव, भाषा मात्र सरावाने योगितला तेही आत्मसात झालं आहे.\nनुकताच योगिताला सेटवर एक मोठं सरप्राईज मिळालं आहे. योगिताला भेटण्यासाठी चक्क सेटवर महाराष्ट्राची पहिली महिला रिक्षाचालक रेखा दुधाने आल्या होत्या. त्यांना पाहून योगितला अंतराचं संपूर्ण आयुष्य आठवलं. रेखा यांनी आपल्या कुटुंबासाठी हा अनोखा मार्ग अवलंबला होता. त्यांना भेटून योगिताचा आनंद गगनात मावत नव्हता.\nयाबद्दल बोलताना योगिताने म्हटलं आहे, 'त्या अचानक सेटवर माझ्या रूममध्ये मला भेटण्यासाठी आल्या, त्यांची डॅशिंग पर्सनॅलिटी पाहून मी निःशब्द झाले. मला काहीच सुचत नव्हतं. त्यांच्या चेहऱ्यावर एक अनोखं तेज होतं. त्या किल्ली फिरवत एका स्मितहास्यासह माझ्या रूममध्ये आल्या. मी त्यांना पाहतच राहिले'.\nत्यांनी माझ्या भूमिकेचं कौतुक केलं यावेळी मी माझ्या डोळ्यातील अश्रू मोठ्या कष्टाने रोखले. तसेच त्यांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्रातील रसिकांच्या प्रेमाने मला 'अंतरा' साकारणं सोपं होई. मी या भूमिकेला अजून न्याय देऊ शकेन. मालिकेतलं रांगड्या रिक्षाचालक अंतराने सर्वांच्याच मनात घर केलं आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/ahmednagar/corona-warriors-became-the-village-in-parner-taluka", "date_download": "2022-05-18T22:37:48Z", "digest": "sha1:CE2IU7TH4Y26HFDEM3LWZJ2IQEIWAH5S", "length": 9154, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "कान्हूरपठार, निघोजसह पाच गावेच बनली वॉरिअर्स | Sakal", "raw_content": "\nकान्हूरपठार, निघोजसह पाच गावेच बनली वॉरिअर्स\nटाकळी ढोकेश्‍वर ः पारनेर तालुक्‍यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ग्रामस्थांच्या पुढाकारातून कोविड सेंटर सुरू करण्यास कान्हूर पठार, कर्जुले हर्या, निघोज, शिरापूर, चोंभूत ही गावे सरसावली आहेत.\nतालुक्‍यात आमदार नीलेश लंके यांच्या पुढाकारातून भाळवणी येथे अकराशे बेडचे शरदचंद्र पवार कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. खंडोबा देवस्थान, कर्जुले हर्या येथील मातोश्री रुग्णालयात शासनामार्फत कोविड सेंटर चालविण्यात येत आहे. मात्र, रुग्णवाढीचा वेग पाहता, गावांनी पुढाकार घेण्याची गरज ओळखून, कान्हूर पठार येथे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ऍड. आझाद ठुबे यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 100 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.\nशिरापूर येथे लोकवर्गणीतून 50 बेडचे सेंटर सुरू होणार आहे. त्यातील 25 बेड ऑक्‍सिजन सुविधायुक्त असतील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मधुकर उचाळे यांनी दिली.\nचोंभूत येथेही उद्योजक सुनील शेळके यांच्या पुढाकारातून 10 बेडचे सुसज्ज कोविड आयसोलेशन सेंटर उभारण्यात आले आहे. कर्जुले हर्या येथे ग्रामस्थांनी, तर निघोज येथे सचिन वराळ यांनी कोविड सेंटरसाठी पुढाकार घेतला आहे. लवकरच सेंटर सुरू होणार आहेत.\n\"गाव वाचवू या, कोविड हद्दपार करू या' या सकारात्मक मोहिमेत शिरापूर, कान्हूर पठार, चोंभूत आदी गावे सहभागी झाली आहेत. तालुक्‍यातील इतरही गावांनी या गावांचा आदर्श घ्यावा.\n- ज्योती देवरे, तहसीलदार, पारनेर\nलोकवर्गणी, सामाजिक संस्था, सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड सेंटर सुरू केले आहे. प्रशासनावरील ताण या माध्यमातून कमी होईल. सर्वांनी एकत्र येऊन कोरोना हद्दपार करावा.\n- ऍड. आझाद ठुबे, माजी जिल्हा परिषद सदस्य\nकोविड रुग्णांना बेड मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे गावाचे आरोग्य महत्त्वाचे आहे, हे ओळखून ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. लोकवर्गणीतून कोविड सेंटर सुरू करणार आहोत.\n- मधुकर उचाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य\nबातमीदार - सनी सोनावळे\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/08/Burning-of-the-symbolic-statue-of-Minister-Narayan-Rane.html", "date_download": "2022-05-19T00:07:28Z", "digest": "sha1:DX6ZADQJSRJXAMUJT3BK6YHYQCW6VOT2", "length": 7857, "nlines": 53, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "जत येथे शिवसेनेच्या वतीने मंत्री नारायण राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन", "raw_content": "\nHomeसांगलीजत येथे शिवसेनेच्या वतीने मंत्री नारायण राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन\nजत येथे शिवसेनेच्या वतीने मंत्री नारायण राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन\nजत/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरलेबाबत मंत्री नारायण राणे यांचा शिवसेना, युवासेना जत तालुक्याचे वतीने जाहीर निषेध करण्यात आला. तसेच नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे जोडे मारुन दहन करण्यात आले.\nयावेळी बोलताना युवा सेना जत तालुका पश्चिम विभाग प्रमुख सचिन मदने यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची काम करण्याची पद्धत खूप चांगले आहे. ते संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या विश्वासाला पात्र असे लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. विरोधकांना त्यांचे काम डोळ्यात खुपत आहे. आणि भाजपच्या वरीष्ठ नेत्यांची मर्जी संपादन करण्याच्या हेतुने नारायण राणे हे माथेफिरूसारखे वक्तव्य करत फिरत आहेत.\nशिवसेना नेतृत्व हे संयमी आहे. आजपर्यंत काहीही झाले तरी शिवसेना सबुरीने घेत आहे. याचा अर्थ असा नाही की कायपण कराल व बोलाल आणि ते शिवसैनिक सहन करेल. शिवसेना ही कडवट शिवसैनिकांची फौज आहे. त्यांच्यासारखी लाळघोटेपणा करणारी गद्दार लबाड लांडग्याचा कळप नाही. आता जशाच तसे उत्तर दिले जाईल. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय सावंत,तालुका संघटक अमित दुधाळ, विजयराजे चव्हाण ,जत शहर प्रमुख ज्ञानेश्वर धुमाळ, सरचिटणीस रोहित पाचंगे, शिवसेना जेष्ठ नेते दिनकर पतंगे आदी पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nआ. विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन\nडोरली ग्रामपंचायतीचे आडमापी धोरण; मातंग समाज मंदिरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nआय.एम.ए. ने पुकारलेल्या संपामध्ये आयुष डॉक्टर सहभागी होणार नाहीत\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2020/04/5-AG0O5Z.html", "date_download": "2022-05-18T22:31:32Z", "digest": "sha1:VUGDBQZ5K5FOPBW5IFJIPVELYQM4OPSY", "length": 5665, "nlines": 36, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "कराड तालुक्यात कोरोनाचा हाहाकार.आज 5 रुग्ण पॉझिटिव्ह.", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nकराड तालुक्यात कोरोनाचा हाहाकार.आज 5 रुग्ण पॉझिटिव्ह.\nएप्रिल २८, २०२० • चंद्रकांत चव्हाण\nसातारा जिल्ह्याला कोरोनाचा विळखा. आज आणखी 6 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह.सातारा 41,तर कराड 30.\nकराड दि: कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या कऱ्हाड तालुक्यातील वनवासमाची आणि आगाशिवनगर येथील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज आणखी पाच रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाच्या तपासणी अहवालातुन समोर आले आहे. कऱ्हाडात कोरोनाची साखळी थांबायलाच तयार नाही. एकट्या कऱ्हाड तालुक्यात कोरोनाबाधित रूणांची संख्या 30 झाली आहे.\nकऱ्हाड तालुक्याची चिंता अधिकच वाढली असून हा तालुका जिल्ह्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण असलेला तालुका बनला आहे. जिल्हा प्रशासनाने कऱ्हाडवर लक्ष केंद्रीत केले आहे.\nवनवासमाची आणि आगाशिवनगर येथील बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होतआहे. परिणामी ती दोन्ही गावे कऱ्हाड तालुक्यासाठी कोरोना हॉटस्पॉटच बनली आहेत.\nसंबंधित दोन्ही ठिकाणीच कोरोनाबाधितांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे तेथील साखळी तोडण्याचे आव्हानच प्रशासना समोर होवून बसले आहे.\nआज त्यामध्ये आणखी पाच रुग्णांची वाढ झाली असून वनवासमाची व आगाशिवनगर येथील रुग्णांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील बाधितांची संख्या 30 वर पोचली आहे.\nदरम्यान, पुणे येथून प्रवास करुन आलेल्या फलटण येथील 28 वर्षीय युवक कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे बीजे वैद्यकिय महाविद्यालयातून आलेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळेे सातारा जिल्ह्याची कोरोना बाधित संख्या 41 इतकी झाली आहे.\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/new-ott-platform-going-launch-soon-dedecated-special-marathi-content-318098?amp", "date_download": "2022-05-18T23:39:50Z", "digest": "sha1:HKRGZJODPWBL27XWPZMSZV3VWXJHQ3AO", "length": 10425, "nlines": 157, "source_domain": "www.esakal.com", "title": "'म मनाचा, म मराठीचा'; खास मराठीसाठी येतोय नवा ओटीटी प्लॅटफॉर्म... | Sakal", "raw_content": "\nमराठी प्रेक्षकांना आपल्या भाषेतील चित्रपट, नाटक, वेबसीरीज लघुपट एका क्लिकवर येथे उपलब्ध होणार आहेत. केवळ मनोरंजन नाही तर पाककला, व्यायाम, लहान मुलाचे माहितीपर कार्यक्रम असे सर्व काही या ओटीटीवर उपलब्ध असेल.\n'म मनाचा, म मराठीचा'; खास मराठीसाठी येतोय नवा ओटीटी प्लॅटफॉर्म...\nमुंबई : सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत आहे. एकापाठोपाठ एक हिंदी चित्रपट ओटीटीवर जात आहेत. परंतु तेथे मराठी चित्रपटांना म्हणावी तशी किंमत मिळत नाही किंबहुना मराठी चित्रपटांना तेथे डावलले जात आहे. त्यामुळे आता प्लॅनेट मराठीने खास मराठीतील ओटीटी प्लॅटफॉर्म आणण्याचा निर्णय घेतला आहे. 'म मनाचा, म मराठीचा' ही टॅगलाईन घेऊन मराठी कलेला प्राधान्य देण्याचा उद्देश या ओटीटी प्लॅटफॉर्मचा आहे. भारतातील हा पहिलावहिला मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म असणार आहे.\nमालगाडी ठरली मसीहा; लॉकडाऊनमध्येही रेल्वेने अनेक रुग्णांपर्यंत पोहोचविले औषध...\nमराठी प्रेक्षकांना आपल्या भाषेतील चित्रपट, नाटक, वेबसीरीज लघुपट एका क्लिकवर येथे उपलब्ध होणार आहेत. केवळ मनोरंजन नाही तर पाककला, व्यायाम, लहान मुलाचे माहितीपर कार्यक्रम असे सर्व काही या ओटीटीवर उपलब्ध असेल. निर्माते अक्षय बर्दापूरकर, अभिनेता पुष्कर श्रोत्री व संगीत संयोजक आदित्य ओक यांच्या संकल्पनेतून ही कल्पना आकाराला आली आहे. विनायक दाबके, अमोद ओक हेही टीममध्ये आहेत.\nबॉलीवूडवर शोककळा; चित्रपट निर्माते हरीश शहा यांचे निधन...\nनिर्माते अक्षय बर्दापूरकर म्हणाले, \"मराठी चित्रपट वितरणाच्या बाबतीत काही प्रमाणात मागे पडत असल्यामुळे आपल्या चित्रपटांच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवरील गणितही मागे पडतात असं चित्र आहे. त्यामुळे वितरणाच्या वेळी खर्च होणारा पैसा हा चित्रपटासाठी वापरला जाऊ शकतो. ओटीटीच्या माध्यमातून हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहचवला जाऊ शकतो. शिवाय, यातून रोजगाराच्या संधी आणि नव्या टॅलेंटलाही वाव मिळेल आणि मराठीपण जपत हे माध्यम कायम प्रेक्षकांसाठी आणि मराठी कलाकारांसाठी काम करत राहील\".\nमुंबईत कोरोना रुग्णांसाठी जम्बो सुविधा; तब्बल 'इतक्या' खाटांचे मुख्यमंत्र्यांनी केले लोकार्पण...\nअभिनेता पुष्कर श्रोत्री म्हणतात, ''प्लॅनेट मराठी हे बदलत्या काळबरोबर बदलत्या मराठी मनोरंजनाची नवी परिभाषा लिहीत आहे''. पुष्कर सेलर प्लॅनेट मराठी सर्व्हिसेस प्रा. लि.चे सीईओदेखील आहेत. संगीत संयोजक आदित्य ओक म्हणाले, \"प्लॅनेट मराठी ओटीटी हे पहिला-वहिला संपूर्णतः मराठीपण जपणारं माध्यम आहे. प्रेक्षकांनाही आमचा हा प्रयत्न नक्की आवडेल अशी मला खात्री वाटते\".\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad/blood-group-whatsapp-group-in-aurangabad-relatives-get-blood-joining-the-group", "date_download": "2022-05-18T22:55:55Z", "digest": "sha1:XAROPIVBDTFBP5IVZ7M74ZB37XNIFMYS", "length": 9070, "nlines": 154, "source_domain": "www.esakal.com", "title": "रक्तगटानुसार WhatsApp Group तयार, नातेवाईकांची धावपळ झाली कमी | Sakal", "raw_content": "\nरक्तगटानुसार WhatsApp Group तयार, नातेवाईकांची धावपळ झाली कमी\nऔरंगाबाद: एखादा रुग्ण रूग्णालयात असतो तेव्हा त्याच्या नातेवाईकांची रक्तासाठी धावपळ सुरू होते. ही धावपळ कमी करण्याच्या उद्देशाने जिल्हा माहेश्वरी युवा संघटनने पुढाकार घेतला आहे. रक्तदाता शोधणे सोपे व्हावे यासाठी जिल्हा माहेश्वरी युवा संघटनने जिल्हय़ातील सर्व रक्तदात्यांना एकत्र आणण्यासाठी प्रत्येक रक्त गटानुसार व्हॉटसअॅप ग्रूप बनवले आहे. रक्तासोबतच प्लाझ्माचीही व्यवस्था करण्याचा प्रयत्न युवा संघटनेकडून केला जात आहे.\nजिल्हा माहेश्वरी युवा संघटन सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते. युवा संघटनकडे युवकांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे. याचा फायदा व्हावा म्हणून संघटनतर्फे ही मोहीम राबवली जात आहे. या ग्रुपमध्ये जिल्ह्यतील कोणताही व्यक्ती सामील होऊ शकतो. ज्या रक्तदात्याचा जो रक्तगट आहे त्यानुसार तो रक्तदाता त्या ग्रूपमध्ये लिंकद्वारे सामील होतो. ज्या व्यक्तीला रक्ताची गरज आहे तो व्यक्ती या ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधतो व ताबडतोब संबंधित पदाधिकारी त्या व्हॉटसॲप ग्रूपमध्ये सविस्तर माहिती टाकून रक्तदाता मिळवून देण्याचा प्रयत्न करतो.\nहेही वाचा: औरंगाबादेत दिवसभरात रेकॉर्डब्रेक लसीकरण, साडेअकरा हजार जणांनी घेतली लस\nजास्तीत जास्त रक्तदात्यांनी या ग्रूपमध्ये सामील व्हावे, असे आवाहन जिल्हा माहेश्वरी युवा संघटनचे अध्यक्ष बजरंग नावंदर, सचिव वैभव मंडोरा, कोषाध्यक्ष सीए रामकुमार राठी, या योजनेचे प्रकल्पप्रमुख अ‍ॅड. अक्षय बाहेती, विक्रम बजाज, सचिन तोतला, धिरज राठी यांनी केले आहे. ज्या रक्तदात्यांना या ग्रुप मध्ये सामील व्हायचे असेल त्यांनी या योजनेचे प्रकल्प प्रमुख अ‍ॅड. अक्षय बाहेती यांना ९५२३३४४४४४ किंवा विक्रम बजाज यांना ९७६३००१२३४ या क्रमांकावर फक्त मेसेज करावा, त्या रक्तदात्याला त्या संबंधित ग्रुप मध्ये सामील करून घेण्यात येईल अशी माहिती संघटनतर्फे देण्यात आली.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.kolaj.in/tag_search.php?v=Today%20in%20history", "date_download": "2022-05-19T00:03:41Z", "digest": "sha1:34N7CPZTJMQYVFBV5Z5Z2XO5IVS3WSYH", "length": 147006, "nlines": 1094, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nफेसबुकचं व्यसन लावणाऱ्या मार्क झुकेरबर्गची प्रेरणादायी गोष्ट\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nसोशल नेटवर्किंग साईटचा बाप म्हणजे मार्क झुकेरबर्ग याचा आज जन्मदिन. त्याने फेसबुकसारखं कम्युनिकेशनचं एक एडवान्स टुल बनवलं. पण आज ही साईट एक कंपनी झालीय. एक मोठा उद्योग उभा केलाय. जवळपास प्रत्येक देशात एक ऑफिस आहे. प्रत्येक देशासाठी, देशातल्या लोकांसाठी स्वतंत्रपणे काम सुरुय. तर या सगळ्यांची सुरवात कशी झाली\nफेसबुकचं व्यसन लावणाऱ्या मार्क झुकेरबर्गची प्रेरणादायी गोष्ट\nसोशल नेटवर्किंग साईटचा बाप म्हणजे मार्क झुकेरबर्ग याचा आज जन्मदिन. त्याने फेसबुकसारखं कम्युनिकेशनचं एक एडवान्स टुल बनवलं. पण आज ही साईट एक कंपनी झालीय. एक मोठा उद्योग उभा केलाय. जवळपास प्रत्येक देशात एक ऑफिस आहे. प्रत्येक देशासाठी, देशातल्या लोकांसाठी स्वतंत्रपणे काम सुरुय. तर या सगळ्यांची सुरवात कशी झाली\nबड्डे गर्ल हरमनप्रीत: बदलत्या इंडियाची डॅशिंग कॅप्टन\nवाचन वेळ : ७ मिनिटं\n८ मार्च हा जागतिक महिला दिन. याच दिवशी टी २० वर्ल्ड कपची फायनल आहे. त्यात ऑस्ट्रेलियाशी लढणाऱ्या टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौरचा वाढदिवसही आला आहे. टीम इंडिया फायनल जिंकून कॅप्टनला बड्डेचं गिफ्ट देणार का हे कुतूहल आहे. हरमनप्रीत आणि तिच्या टीमच्या खेळाने जगाला आधीच जिंकून घेतलंय.\nबड्डे गर्ल हरमनप्रीत: बदलत्या इंडियाची डॅशिंग कॅप्टन\n८ मार्च हा जागतिक महिला दिन. याच दिवशी टी २० वर्ल्ड कपची फायनल आहे. त्यात ऑस्ट्रेलियाशी लढणाऱ्या टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौरचा वाढदिवसही आला आहे. टीम इंडिया फायनल जिंकून कॅप्टनला बड्डेचं गिफ्ट देणार का हे कुतूहल आहे. हरमनप्रीत आणि तिच्या टीमच्या खेळाने जगाला आधीच जिंकून घेतलंय. .....\nभाई माधवराव बागलांनी कोल्हापुरात उभारला बाबासाहेबांचा देशातला पहिला पुतळा\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nआज २८ मे. भाई माधवरावजी बागल यांची आज सव्वाशेवी जयंती. कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनंतर नाव घ्यावं असं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे भाई माधवरावजी बागल. राजकारणात असूनही ते कधी आमदार, खासदार, मंत्री झाले नाहीत. किंगमेकरचीच भूमिका त्यांनी घेतली. कोल्हापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा देशातला पहिला पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला.\nभाई माधवराव बागलांनी कोल्हापुरात उभारला बाबासाहेबांचा देशातला पहिला पुतळा\nआज २८ मे. भाई माधवरावजी बागल यांची आज सव्वाशेवी जयंती. कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनंतर नाव घ्यावं असं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे भाई माधवरावजी बागल. राजकारणात असूनही ते कधी आमदार, खासदार, मंत्री झाले नाहीत. किंगमेकरचीच भूमिका त्यांनी घेतली. कोल्हापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा देशातला पहिला पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला......\nद इन्टरप्रिटेशन ऑफ ड्रीम्सः स्वप्नांमधून जगण्याचा अर्थ लावायला शिकवणारं पुस्तक\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nमाणसाच्या जन्माएवढाच स्वप्नांचा इतिहास आहे. मानवी मनाशी निगडित असलेल्या स्वप्नांचा उलगडा करणं अजून सुरूच आहे. या सगळ्या संशोधनाच्या केंद्रस्थानी सिग्मंड फ्रॉइड यांचं द इन्टरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स हे पुस्तक आहे. आज ६ मे हा फ्रॉइडचा जन्मदिवस. यानिमित्ताने स्वप्नांचा अर्थ लावायला शिकवणाऱ्या या पुस्तकाचा हा परिचय.\nद इन्टरप्रिटेशन ऑफ ड्रीम्सः स्वप्नांमधून जगण्याचा अर्थ लावायला शिकवणारं पुस्तक\nमाणसाच्या जन्माएवढाच स्वप्नांचा इतिहास आहे. मानवी मनाशी निगडित असलेल्या स्वप्नांचा उलगडा करणं अजून सुरूच आहे. या सगळ्या संशोधनाच्या केंद्रस्थानी सिग्मंड फ्रॉइड यांचं द इन्टरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स हे पुस्तक आहे. आज ६ मे हा फ्रॉइडचा जन्मदिवस. यानिमित्ताने स्वप्नांचा अर्थ लावायला शिकवणाऱ्या या पुस्तकाचा हा परिचय......\n'मुंबई आमचीच', असं आम्ही मुंबईचे मराठी लोक का म्हणतो\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nमुंबई महाराष्ट्राशी जोडली जावी, यासाठी मुंबईतल्या मराठी माणसाने तरुण रक्तांचे बळी दिलेत. वर्षानुवर्षं बलिदान दिलंय. शिव्या खाल्ल्यात. शांतपणे अपमान सहन केलेत. म्हणून आम्ही मुंबईचे मराठी लोक आजही अभिमानाने म्हणतो की मुंबई आमचीच. मुंबई सगळ्यांची आहे, हे आम्हालाही माहिती आहे, तरीही आम्ही असं म्हणतोच. त्याला कारण असलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातल्या या प्रेरणादायी आणि वेदनादायी आठवणी.\n'मुंबई आमचीच', असं आम्ही मुंबईचे मराठी लोक का म्हणतो\nमुंबई महाराष्ट्राशी जोडली जावी, यासाठी मुंबईतल्या मराठी माणसाने तरुण रक्तांचे बळी दिलेत. वर्षानुवर्षं बलिदान दिलंय. शिव्या खाल्ल्यात. शांतपणे अपमान सहन केलेत. म्हणून आम्ही मुंबईचे मराठी लोक आजही अभिमानाने म्हणतो की मुंबई आमचीच. मुंबई सगळ्यांची आहे, हे आम्हालाही माहिती आहे, तरीही आम्ही असं म्हणतोच. त्याला कारण असलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातल्या या प्रेरणादायी आणि वेदनादायी आठवणी......\nआज रेल्वेचा हॅपी बड्डे, तिला विश केलंय ना\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nआजपासून बरोबर १६६ वर्षांपूर्वी मुंबईपासून ठाण्यापर्यंत भारतीय भूमीवर पहिली रेल्वे धावली. तेव्हा काही जण तिला भुताटकी मानून घाबरले काहींनी चाक्या म्हसोबा म्हणून तिची पूजा केली. पण ती आज आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा भाग बनलीय. आपल्या देशाला प्रगतीकडे घेऊन जाणाऱ्या आणि बांधून ठेवणाऱ्या आपल्या रेल्वेला हॅपी बर्थडे म्हणायलाच हवं ना\nआज रेल्वेचा हॅपी बड्डे, तिला विश केलंय ना\nआजपासून बरोबर १६६ वर्षांपूर्वी मुंबईपासून ठाण्यापर्यंत भारतीय भूमीवर पहिली रेल्वे धावली. तेव्हा काही जण तिला भुताटकी मानून घाबरले काहींनी चाक्या म्हसोबा म्हणून तिची पूजा केली. पण ती आज आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा भाग बनलीय. आपल्या देशाला प्रगतीकडे घेऊन जाणाऱ्या आणि बांधून ठेवणाऱ्या आपल्या रेल्वेला हॅपी बर्थडे म्हणायलाच हवं ना\n`मी तुले सांगून ठेवतो, येणारा काळ मराठी गझलचाच आहे`\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nमराठी गझलचे खलिफा सुरेश भट यांची भटांची गझल असो, गीतं किंवा कविता, मराठी रसिकाला त्यांनी बेधुंद केलं. त्यांच्या गझलने तर मराठी काव्यजगताला नवं वळण लावलं. आज १५ एप्रिल भटांचा जन्मदिन. यानिमित्तानं भटांचा मराठी गझलचा वारसा पुढे नेणारे गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा हा लेख.\n`मी तुले सांगून ठेवतो, येणारा काळ मराठी गझलचाच आहे`\nमराठी गझलचे खलिफा सुरेश भट यांची भटांची गझल असो, गीतं किंवा कविता, मराठी रसिकाला त्यांनी बेधुंद केलं. त्यांच्या गझलने तर मराठी काव्यजगताला नवं वळण लावलं. आज १५ एप्रिल भटांचा जन्मदिन. यानिमित्तानं भटांचा मराठी गझलचा वारसा पुढे नेणारे गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा हा लेख. .....\nमहाराजा सयाजीरावः पहिले आणि एकमेव\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nमहाराजा सयाजीराव गायकवाड यांची कारकीर्द अनेक बाबतीत वेगळी तर होतीच, पण देशाच्या सर्व प्रकारच्या सुधारणांची पायाभरणी करणारी होती. देशाच्या आधुनिकतेचा पाया रचण्यात सयाजीरावांचं योगदान अमुल्य आहे. त्यांनी घेतलेले असेच काही निर्णय हे त्यांच्या दुरदृष्टीची साक्ष देतात. सयाजीराव गायकवाड महाराज जयंती विशेष.\nमहाराजा सयाजीरावः पहिले आणि एकमेव\nमहाराजा सयाजीराव गायकवाड यांची कारकीर्द अनेक बाबतीत वेगळी तर होतीच, पण देशाच्या सर्व प्रकारच्या सुधारणांची पायाभरणी करणारी होती. देशाच्या आधुनिकतेचा पाया रचण्यात सयाजीरावांचं योगदान अमुल्य आहे. त्यांनी घेतलेले असेच काही निर्णय हे त्यांच्या दुरदृष्टीची साक्ष देतात. सयाजीराव गायकवाड महाराज जयंती विशेष......\nआपण खरंच सावित्रीच्या लेकी आहोत का\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nएकोणिसाव्या शतकात सावित्रीबाई फुलेंनी मुली लिहित्या-वाचत्या केल्या नसत्या तर आज आपल्यालाही शिकता आलं नसतं, हे खरंच आहे. त्या अर्थी शिकणारी प्रत्येक मुलगी सावित्रीची लेकच आहे. पण केवळ शिकून साक्षर होणं, शैक्षणिक पदव्या मिळवून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं, म्हणजे सावित्रीची लेक होणं आहे का आज सावित्रीबाई फुलेंचा स्मृतीदिन.\nआपण खरंच सावित्रीच्या लेकी आहोत का\nएकोणिसाव्या शतकात सावित्रीबाई फुलेंनी मुली लिहित्या-वाचत्या केल्या नसत्या तर आज आपल्यालाही शिकता आलं नसतं, हे खरंच आहे. त्या अर्थी शिकणारी प्रत्येक मुलगी सावित्रीची लेकच आहे. पण केवळ शिकून साक्षर होणं, शैक्षणिक पदव्या मिळवून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं, म्हणजे सावित्रीची लेक होणं आहे का आज सावित्रीबाई फुलेंचा स्मृतीदिन......\nडिजिटल युगातही गवर्न्मेंट प्रिंटिंग प्रेसकडे पुढच्या दहा वर्षांचं काम\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nआज जागतिक छपाई दिन साजरा होतोय. छपाईचं आधुनिक तंत्र विकसित करून माणसाच्या जगण्यात क्रांती घडवणाऱ्या जोहान्स गटेनबर्गची आठवण करायचा हा दिवस. त्यानिमित्ताने मुंबईच्या गवर्न्मेंट प्रिंटिंग प्रेसचे व्यवस्थापक रुपेंद्र मोरे यांच्याशी बोलून छपाईच्या क्षेत्रात घडणारे बदल समजून घेतले आहेत.\nडिजिटल युगातही गवर्न्मेंट प्रिंटिंग प्रेसकडे पुढच्या दहा वर्षांचं काम\nआज जागतिक छपाई दिन साजरा होतोय. छपाईचं आधुनिक तंत्र विकसित करून माणसाच्या जगण्यात क्रांती घडवणाऱ्या जोहान्स गटेनबर्गची आठवण करायचा हा दिवस. त्यानिमित्ताने मुंबईच्या गवर्न्मेंट प्रिंटिंग प्रेसचे व्यवस्थापक रुपेंद्र मोरे यांच्याशी बोलून छपाईच्या क्षेत्रात घडणारे बदल समजून घेतले आहेत......\nफैज अहमद फैजः जगणं समृद्ध करणारा शायर\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nआज फैज अहमद फैज यांचा जन्मदिन. फैजच्या गजलांनी आणि गीतांनी माणसाचं जगणं समृद्ध केलं. उर्दू गजलेला नव्या उंचीवर नेणारा हा शायर साध्या माणसाला जगण्याचं तत्त्वज्ञान शिकवत राहिला. बोल की लब्ज आजाद हैं, असं सांगणारी त्याची कविता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कधीच न संपणारा अविष्कार बनलीय.\nफैज अहमद फैजः जगणं समृद्ध करणारा शायर\nआज फैज अहमद फैज यांचा जन्मदिन. फैजच्या गजलांनी आणि गीतांनी माणसाचं जगणं समृद्ध केलं. उर्दू गजलेला नव्या उंचीवर नेणारा हा शायर साध्या माणसाला जगण्याचं तत्त्वज्ञान शिकवत राहिला. बोल की लब्ज आजाद हैं, असं सांगणारी त्याची कविता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कधीच न संपणारा अविष्कार बनलीय. .....\nमामासाहेब जगदाळेः गावोगावी ज्ञानगंगा पोचवणारे कर्मवीर\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nआज ४ फेब्रुवारी. बार्शी ते उस्मानाबाद परिसरातल्या गावागावात शाळांचं जाळं उभारणारे कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचा जन्मदिन. घरोघर धान्य मागून त्यांनी बोर्डिंग उभी केली. त्या परिसरातली बहुजनांची पहिली पिढी मामांमुळेच शिकली. प्रचंड कष्टाने उभारलेल्या शिक्षणसंस्था आजही उत्तम सुरू आहेत आणि मामासाहेबांना आदरांजली म्हणून हा दिवस समाजदिन म्हणून साजरा करत आहेत.\nमामासाहेब जगदाळेः गावोगावी ज्ञानगंगा पोचवणारे कर्मवीर\nआज ४ फेब्रुवारी. बार्शी ते उस्मानाबाद परिसरातल्या गावागावात शाळांचं जाळं उभारणारे कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचा जन्मदिन. घरोघर धान्य मागून त्यांनी बोर्डिंग उभी केली. त्या परिसरातली बहुजनांची पहिली पिढी मामांमुळेच शिकली. प्रचंड कष्टाने उभारलेल्या शिक्षणसंस्था आजही उत्तम सुरू आहेत आणि मामासाहेबांना आदरांजली म्हणून हा दिवस समाजदिन म्हणून साजरा करत आहेत......\nपंच्याहत्तरीतही दिमाखात उभा हावडा ब्रिज\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nहावडा ब्रिजने पाहिलं नाही असं काही नाही. आणि हावडा ब्रिज पाहिला नाही तो कुणी नाही, असं बंगालमधे म्हणतात. आजच्याच दिवशी म्हणजे ३ फेब्रुवारीला १९४३ मधे हा पूल सामान्यांसाठी खुला झाला. त्याच्यासारखी बांधणी असलेला जगातला अधिक रहदारीचा आणि जास्त लांबीचा हा सहावा पूल आहे. त्याचबरोबर तो कोलकात्याच्या समाज आणि संस्कृतीचं एक विभिन्न अंग बनून डौलाने उभा आहे.\nपंच्याहत्तरीतही दिमाखात उभा हावडा ब्रिज\nहावडा ब्रिजने पाहिलं नाही असं काही नाही. आणि हावडा ब्रिज पाहिला नाही तो कुणी नाही, असं बंगालमधे म्हणतात. आजच्याच दिवशी म्हणजे ३ फेब्रुवारीला १९४३ मधे हा पूल सामान्यांसाठी खुला झाला. त्याच्यासारखी बांधणी असलेला जगातला अधिक रहदारीचा आणि जास्त लांबीचा हा सहावा पूल आहे. त्याचबरोबर तो कोलकात्याच्या समाज आणि संस्कृतीचं एक विभिन्न अंग बनून डौलाने उभा आहे......\nराकेश शर्मांच्या बायोपिकमुळे बॉलीवूडमधे नवी ‘स्पेस’\nवाचन वेळ : ८ मिनिटं\nसध्या भारतीय सिनेमांमधे चरित्रपट अर्थात बायोपिकची लाट आलीय. आपल्या आसपासच्या व्यक्तिकेंद्रीत घडामोडींनी हे प्रेरणादायी बायोपिकविश्व उभं केलंय. अंतराळात पाऊल ठेवून भारताचं नाव रोशन करणाऱ्या राकेश शर्मा यांच्यावरही लवकरच बायोपिक येऊ घातलाय. शाहरूख खान त्यात राकेश शर्मांचं काम करतोय. आज राकेश शर्मांचा सत्तरावा वाढदिवस.\nराकेश शर्मांच्या बायोपिकमुळे बॉलीवूडमधे नवी ‘स्पेस’\nसध्या भारतीय सिनेमांमधे चरित्रपट अर्थात बायोपिकची लाट आलीय. आपल्या आसपासच्या व्यक्तिकेंद्रीत घडामोडींनी हे प्रेरणादायी बायोपिकविश्व उभं केलंय. अंतराळात पाऊल ठेवून भारताचं नाव रोशन करणाऱ्या राकेश शर्मा यांच्यावरही लवकरच बायोपिक येऊ घातलाय. शाहरूख खान त्यात राकेश शर्मांचं काम करतोय. आज राकेश शर्मांचा सत्तरावा वाढदिवस......\n६ जानेवारीः याच दिवशी पहिल्या तारेने इतिहास घडला\nवाचन वेळ : ९ मिनिटं\n६ जानेवारीला संदेशवहनातली एक महत्त्वाची घटना घडलीय. १८३८ला पहिला आधुनिक टेलिग्राम म्हणजे तार पाठवली गेली. आता तार बंद झाली असली, तरी तिनेच अत्याधुनिक आयटी टेक्नॉलॉजीचा पाया रचलाय. तारसेवेचा आणि तिचा निर्माता सॅम्युएल मोर्स याची गोष्ट वाचण्यासारखीच आहे.\n६ जानेवारीः याच दिवशी पहिल्या तारेने इतिहास घडला\n६ जानेवारीला संदेशवहनातली एक महत्त्वाची घटना घडलीय. १८३८ला पहिला आधुनिक टेलिग्राम म्हणजे तार पाठवली गेली. आता तार बंद झाली असली, तरी तिनेच अत्याधुनिक आयटी टेक्नॉलॉजीचा पाया रचलाय. तारसेवेचा आणि तिचा निर्माता सॅम्युएल मोर्स याची गोष्ट वाचण्यासारखीच आहे. .....\nऑन द स्पॉट भीमा कोरेगावः भय संपवणारी अस्मितेची ओढ\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nएक जानेवारी आली की आंबेडकरी जनतेला ओढ लागते ती भीमा कोरेगावची. विजयस्तंभाला अभिवादन करून पूर्वजांनी गाजवलेल्या शौर्याला डोळ्यात साठवून पुन्हा नव्या उमेदीने लढण्याची ऊर्जा घेऊन जाते. गेल्या वर्षीच्या दंगलीनंतरही आंबेडकरी जनता मागे हटलेली नाही. उलट देशभरातून जास्त संख्येने तिचा ओढा वाढलाय. भीमा कोरेगावचा हा ऑन द स्पॉट रिपोर्ट.\nऑन द स्पॉट भीमा कोरेगावः भय संपवणारी अस्मितेची ओढ\nएक जानेवारी आली की आंबेडकरी जनतेला ओढ लागते ती भीमा कोरेगावची. विजयस्तंभाला अभिवादन करून पूर्वजांनी गाजवलेल्या शौर्याला डोळ्यात साठवून पुन्हा नव्या उमेदीने लढण्याची ऊर्जा घेऊन जाते. गेल्या वर्षीच्या दंगलीनंतरही आंबेडकरी जनता मागे हटलेली नाही. उलट देशभरातून जास्त संख्येने तिचा ओढा वाढलाय. भीमा कोरेगावचा हा ऑन द स्पॉट रिपोर्ट. .....\nबहुजनांच्या पहिल्या वृत्तपत्राचा वारसा धुळीला\nवाचन वेळ : ९ मिनिटं\nज्यांना मुख्य प्रवाहातल्या मीडियामधे स्थानच नव्हतं अशा कोट्यवधी लोकांना सोशल मीडियाने आवाज दिलाय. तेच काम एकोणिसाव्या शतकात दीनबंधू या वर्तमानपत्राने केलं होतं. तोपर्यंत मराठी वर्तमानपत्रं पांढरपेशी अभिजनांच्याच हातात होती. महात्मा जोतीराव फुलेंच्या प्रेरणेने १ जानेवारी १८७७ला सुरू झालेलं दीनबंधू हे कष्टकरी बहुजनांचं पहिलं नियतकालिक होतं. आज १४२ वर्षांनी त्या बंडखोर पत्राच्या पुण्यातल्या दुर्लक्षित अवशेषांचा घेतलेला शोध.\nबहुजनांच्या पहिल्या वृत्तपत्राचा वारसा धुळीला\nज्यांना मुख्य प्रवाहातल्या मीडियामधे स्थानच नव्हतं अशा कोट्यवधी लोकांना सोशल मीडियाने आवाज दिलाय. तेच काम एकोणिसाव्या शतकात दीनबंधू या वर्तमानपत्राने केलं होतं. तोपर्यंत मराठी वर्तमानपत्रं पांढरपेशी अभिजनांच्याच हातात होती. महात्मा जोतीराव फुलेंच्या प्रेरणेने १ जानेवारी १८७७ला सुरू झालेलं दीनबंधू हे कष्टकरी बहुजनांचं पहिलं नियतकालिक होतं. आज १४२ वर्षांनी त्या बंडखोर पत्राच्या पुण्यातल्या दुर्लक्षित अवशेषांचा घेतलेला शोध. .....\n३१ डिसेंबर: आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ३१ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n३१ डिसेंबर: आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ३१ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n३० डिसेंबर: आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ३० डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n३० डिसेंबर: आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ३० डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n२९ डिसेंबर: आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २९ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n२९ डिसेंबर: आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २९ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n२८ डिसेंबर: आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २८ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n२८ डिसेंबर: आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २८ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n२७ डिसेंबर: आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २७ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n२७ डिसेंबर: आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २७ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n२६ डिसेंबर: आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २६ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n२६ डिसेंबर: आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २६ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n२५ डिसेंबर: आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २५ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n२५ डिसेंबर: आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २५ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n२४ डिसेंबर: आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २४ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n२४ डिसेंबर: आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २४ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n२२ डिसेंबरः आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २२ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n२२ डिसेंबरः आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २२ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n२० डिसेंबरः आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २० डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n२० डिसेंबरः आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २० डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n१९ डिसेंबरः आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १९ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n१९ डिसेंबरः आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १९ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n१८ डिसेंबर: आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १८ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n१८ डिसेंबर: आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १८ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n१७ डिसेंबर: आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १७ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n१७ डिसेंबर: आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १७ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n१६ डिसेंबरः आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १६ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n१६ डिसेंबरः आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १६ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n१५ डिसेंबरः आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १५ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n१५ डिसेंबरः आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १५ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n१४ डिसेंबरः आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १४ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n१४ डिसेंबरः आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १४ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n१३ डिसेंबरः आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १३ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n१३ डिसेंबरः आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १३ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n१२ डिसेंबरः आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १२ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n१२ डिसेंबरः आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १२ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n११ डिसेंबरः आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ११ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n११ डिसेंबरः आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ११ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n१० डिसेंबरः आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १० डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n१० डिसेंबरः आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १० डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n९ डिसेंबरः आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ९ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n९ डिसेंबरः आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ९ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n८ डिसेंबरः आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ८ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n८ डिसेंबरः आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ८ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n७ डिसेंबरः आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ७ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n७ डिसेंबरः आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ७ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n६ डिसेंबरः आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ६ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n६ डिसेंबरः आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ६ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n५ डिसेंबरः आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ५ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n५ डिसेंबरः आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ५ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n४ डिसेंबरः आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ४ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n४ डिसेंबरः आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ४ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n३ डिसेंबर: आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ३ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n३ डिसेंबर: आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ३ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n२ डिसेंबर: आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n२ डिसेंबर: आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n१ डिसेंबर: आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n१ डिसेंबर: आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n३० नोव्हेंबरः आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ३० नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n३० नोव्हेंबरः आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ३० नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n२८ नोव्हेंबरः आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २८ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n२८ नोव्हेंबरः आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २८ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n२७ नोव्हेंबरः आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २७ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n२७ नोव्हेंबरः आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २७ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n२६ नोव्हेंबरः आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २६ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n२६ नोव्हेंबरः आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २६ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n२५ नोव्हेंबरः आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २५ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n२५ नोव्हेंबरः आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २५ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n२४ नोव्हेंबरः आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २४ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n२४ नोव्हेंबरः आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २४ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n२२ नोव्हेंबरः आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २२ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n२२ नोव्हेंबरः आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २२ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n२१ नोव्हेंबर : इतिहासात आज\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २१ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n२१ नोव्हेंबर : इतिहासात आज\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २१ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n२० नोव्हेंबरः इतिहासात आज\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २० नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n२० नोव्हेंबरः इतिहासात आज\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २० नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n१९ नोव्हेंबरः इतिहासात आज\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १९ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n१९ नोव्हेंबरः इतिहासात आज\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १९ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n१८ नोव्हेंबर : आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १८ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n१८ नोव्हेंबर : आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १८ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n१७ नोव्हेंबर : आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १७ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n१७ नोव्हेंबर : आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १७ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n१६ नोव्हेंबर : आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १६ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n१६ नोव्हेंबर : आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १६ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n१५ नोव्हेंबर : आजचा इतिहास\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १५ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n१५ नोव्हेंबर : आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १५ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n१४ नोव्हेंबरः इतिहासात आज\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १४ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n१४ नोव्हेंबरः इतिहासात आज\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १४ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n१३ नोव्हेंबरः आजचा इतिहास\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १३ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n१३ नोव्हेंबरः आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १३ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n१२ नोव्हेंबरः आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १२ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n१२ नोव्हेंबरः आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १२ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n११ नोव्हेंबरः आजचा इतिहास\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ११ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n११ नोव्हेंबरः आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ११ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n१० नोव्हेंबरः आजचा इतिहास\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १० नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n१० नोव्हेंबरः आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १० नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n९ नोव्हेंबरः आजचा इतिहास\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ९ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n९ नोव्हेंबरः आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ९ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......\n७ नोव्हेंबरः आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ७ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या.\n७ नोव्हेंबरः आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ७ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या......\n६ नोव्हेंबर : आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ६ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. दिनकर पाटील, भालबा केळकर, जयराम शिलेदार, बस्ती वामन शेणॉय आणि डेट्रॉईट शहर यांच्याविषयीच्या.\n६ नोव्हेंबर : आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ६ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. दिनकर पाटील, भालबा केळकर, जयराम शिलेदार, बस्ती वामन शेणॉय आणि डेट्रॉईट शहर यांच्याविषयीच्या......\n४ नोव्हेंबर : आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ४ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. वासुदेव बळवंत फडके, जमनालाल बजाज, विजया मेहता, तब्बू आणि माल्कम मार्शल यांच्याविषयी.\n४ नोव्हेंबर : आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ४ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. वासुदेव बळवंत फडके, जमनालाल बजाज, विजया मेहता, तब्बू आणि माल्कम मार्शल यांच्याविषयी......\n३ नोव्हेंबर : आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ३ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. पृथ्वीराज कपूर, अमर्त्य सेन, लक्ष्मीकांत कुडाळकर, अडॉल्फ डॅस्लर आणि शेवरोलेट कंपनी यांच्याविषयीच्या.\n३ नोव्हेंबर : आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ३ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. पृथ्वीराज कपूर, अमर्त्य सेन, लक्ष्मीकांत कुडाळकर, अडॉल्फ डॅस्लर आणि शेवरोलेट कंपनी यांच्याविषयीच्या......\n२ नोव्हेंबर : आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. अरुण शौरी, आबासाहेब गरवारे, अन्नू मलिक, योगेशवर दत्त आणि ईशा देओल यांच्याविषयीच्या.\n२ नोव्हेंबर : आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. अरुण शौरी, आबासाहेब गरवारे, अन्नू मलिक, योगेशवर दत्त आणि ईशा देओल यांच्याविषयीच्या......\n१ नोव्हेंबर : आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. अरुण कोलटकर, वीवीएस लक्ष्मण, पद्मिनी कोल्हापुरे, नीता अंबानी आणि टीम कूक यांच्याविषयीच्या.\n१ नोव्हेंबर : आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. अरुण कोलटकर, वीवीएस लक्ष्मण, पद्मिनी कोल्हापुरे, नीता अंबानी आणि टीम कूक यांच्याविषयीच्या......\n३१ ऑक्टोबर : आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ३१ ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. इंदिरा गांधी, सी. के. नायडू, जी. माधवन नायर, एसडी बर्मन आणि अमृता प्रीतम यांच्याविषयीच्या.\n३१ ऑक्टोबर : आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ३१ ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. इंदिरा गांधी, सी. के. नायडू, जी. माधवन नायर, एसडी बर्मन आणि अमृता प्रीतम यांच्याविषयीच्या......\n३० ऑक्टोबर : आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज 30 ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. होमी भाभा, बेगम अख्तर, भाऊ पाध्ये, कोर्टनी वॉल्श आणि जगातली पहिली किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यांच्याविषयीच्या.\n३० ऑक्टोबर : आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज 30 ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. होमी भाभा, बेगम अख्तर, भाऊ पाध्ये, कोर्टनी वॉल्श आणि जगातली पहिली किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यांच्याविषयीच्या......\n२९ ऑक्टोबर : आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २९ ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. जोसेफ गोबेल्स, कमलादेवी चटोपाध्याय, विजेंदर सिंग, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था आणि चीनचं एक मूल धोरण यांच्याविषयीच्या.\n२९ ऑक्टोबर : आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २९ ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. जोसेफ गोबेल्स, कमलादेवी चटोपाध्याय, विजेंदर सिंग, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था आणि चीनचं एक मूल धोरण यांच्याविषयीच्या......\n२८ ऑक्टोबर : आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २८ ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. भगिनी निवेदिता, अशोक चव्हाण, इंदिरा नुई, बिल गेट्स आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी यांच्याविषयीच्या.\n२८ ऑक्टोबर : आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २८ ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. भगिनी निवेदिता, अशोक चव्हाण, इंदिरा नुई, बिल गेट्स आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी यांच्याविषयीच्या......\n२७ ऑक्टोबर : आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २७ ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. के. आर. नारायणन, भा. रा. तांबे, अनुराधा पौडवाल, अरविंद मफतलाल आणि इरफान पठाण यांच्याविषयीच्या.\n२७ ऑक्टोबर : आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २७ ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. के. आर. नारायणन, भा. रा. तांबे, अनुराधा पौडवाल, अरविंद मफतलाल आणि इरफान पठाण यांच्याविषयीच्या......\n२६ ऑक्टोबर : आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २६ ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. गणेश शंकर विद्यार्थी, अनंत भालेराव, ह्रदयनाथ मंगेशकर, लक्ष्मीकांत बेर्डे आणि रवीना टंडन यांच्याविषयीच्या.\n२६ ऑक्टोबर : आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २६ ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. गणेश शंकर विद्यार्थी, अनंत भालेराव, ह्रदयनाथ मंगेशकर, लक्ष्मीकांत बेर्डे आणि रवीना टंडन यांच्याविषयीच्या......\n२५ ऑक्टोबर : आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २५ ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. पाब्लो पिकासो, साहिर लुधियानवी, अपर्णा सेन, जसपाल भट्टी आणि भारतातली पहिली लोकसभा निवडणूक यांच्याविषयीच्या.\n२५ ऑक्टोबर : आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २५ ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. पाब्लो पिकासो, साहिर लुधियानवी, अपर्णा सेन, जसपाल भट्टी आणि भारतातली पहिली लोकसभा निवडणूक यांच्याविषयीच्या......\n२४ ऑक्टोबर : आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २४ ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. कॉमन मॅन आर. के. लक्ष्मण, मल्लिका शेरावत, इस्मत चुगताई, मार्क टुली आणि संयुक्त राष्ट्र यांच्याविषयीच्या.\n२४ ऑक्टोबर : आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २४ ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. कॉमन मॅन आर. के. लक्ष्मण, मल्लिका शेरावत, इस्मत चुगताई, मार्क टुली आणि संयुक्त राष्ट्र यांच्याविषयीच्या......\n२१ ऑक्टोबर : आजचा इतिहास\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nपंतप्रधानांच्या हस्ते फक्त स्वातंत्र्यदिनालाच लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला जातो. पण त्याला अपवाद करत आज नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवत आहेत. कारण आज आझाद हिंद सेनेच्या स्थापनेला ७५ वर्षं पूर्ण होत आहेत. आझाद हिंद स्थापनेची स्थापना करणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबरोबरच आज आठवण काढायला हवी, ती यश चोप्रा, शम्मी कपूर, वामनराव पै आणि अल्फ्रेड नोबल यांचीही.\n२१ ऑक्टोबर : आजचा इतिहास\nपंतप्रधानांच्या हस्ते फक्त स्वातंत्र्यदिनालाच लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला जातो. पण त्याला अपवाद करत आज नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवत आहेत. कारण आज आझाद हिंद सेनेच्या स्थापनेला ७५ वर्षं पूर्ण होत आहेत. आझाद हिंद स्थापनेची स्थापना करणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबरोबरच आज आठवण काढायला हवी, ती यश चोप्रा, शम्मी कपूर, वामनराव पै आणि अल्फ्रेड नोबल यांचीही......\n२० ऑक्टोबरः आजचा इतिहास\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज 20 ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. शाहीर अमरशेख, नवज्योतसिंग सिद्धू, वीरेंद्र सेहवाग, बाबा कदम, सिद्धार्थ शंकर रे यांच्याविषयीच्या.\n२० ऑक्टोबरः आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज 20 ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. शाहीर अमरशेख, नवज्योतसिंग सिद्धू, वीरेंद्र सेहवाग, बाबा कदम, सिद्धार्थ शंकर रे यांच्याविषयीच्या......\n१८ ऑक्टोबरः आजच्या इतिहासात काय आहे\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १८ ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, थॉमस अल्वा एडिसन, ओम पुरी, मार्टिना नवरातिलोवा आणि वीरप्पन यांच्या विषयीच्या.\n१८ ऑक्टोबरः आजच्या इतिहासात काय आहे\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १८ ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, थॉमस अल्वा एडिसन, ओम पुरी, मार्टिना नवरातिलोवा आणि वीरप्पन यांच्या विषयीच्या......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://brahmevakya.blogspot.com/2020/09/blog-post_30.html", "date_download": "2022-05-18T23:54:37Z", "digest": "sha1:FRJECGPE3474MPC2QIFZR6GONPOIP2OM", "length": 32020, "nlines": 165, "source_domain": "brahmevakya.blogspot.com", "title": "ब्रह्मेवाक्य: व्यंगचित्रांवरील लेख", "raw_content": "\nमाणसाला वाचायच्या आधी पाहायला येतं. म्हणजेच एखादा लेख वाचण्यापूर्वीच तो एखादं चित्र पाहू शकतो आणि त्याचा अर्थही जाणू शकतो. त्या अर्थानं व्यंगचित्रकला ही लेखनाच्याही आधीची कला आहे, असं म्हणावं लागेल. शिवाय हजार शब्दांचा लेख जे काम करू शकणार नाही, ते एक व्यंगचित्र करू शकतं.\nलहानपणी वृत्तपत्रांत पहिल्या पानावर येणाऱ्या पॉकेट कार्टूनच्या माध्यमातून व्यंगचित्रांची आपली पहिली ओळख होते. कित्येकदा पानावरची मुख्य बातमी कोणती हे वाचण्यापूर्वी आपण अनेकदा हे कार्टून पाहतो आणि मगच इतरत्र वळतो. याचं कारण म्हणजे आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित एखादा मुद्दा त्यात हलक्याफुलक्या रीतीनं मांडलेला असतो. आदल्या दिवशी घडलेल्या एखाद्या घटनेवर काही टिप्पणी असते. ती वाचून आणि ते व्यंगचित्र पाहून आपल्या चेहऱ्यावर हलकेच हसू उमटतं. दिवसाची सुरुवात प्रसन्न होते, सकारात्मक होते. व्यंगचित्रातून अगदी मोजक्या शब्दांत फार मोठी प्रतिक्रिया व्यक्त केलेली असते. अनेकदा ती सर्वसामान्य माणसाच्या मनातलंच काही तरी सांगणारी असते आणि त्यामुळंच ती प्रत्ययकारक ठरते.\nव्यंगचित्राची कला म्हणजे विसंगती टिपण्याची कला यासाठी फार उच्च दर्जाची बुद्धिमत्ता लागते. अवतीभोवती काय चाललंय, याचं भान असावं लागतं. विसंगती टिपायची म्हणजे आधी संगती माहिती असावी लागते. घरातील गृहिणी जसं धान्य निवडून त्यातले खडे फेकून देते, तसंच व्यंगचित्रकाराला समाजातलं जे जे काही टोचणारं, बोचणारं आहे, ते चित्राद्वारे मांडून ते दूर करण्याचं आवाहन समाजाला करावं लागतं. ही प्रक्रिया आपोआप होते. चित्र पाहताना आपल्या अबोध मनात त्यातली विसंगती ठसत जाते आणि प्रत्यक्ष जगण्यात अशी विसंगती न ठेवण्याकडं आपला कल वाढतो.\nव्यंगचित्रकाराची चित्रकला आणि शब्दांवर सारखीच हुकूमत असावी लागते. व्यंगचित्रात चित्र श्रेष्ठ की त्यासोबत लिहिलेले संवाद जास्त श्रेष्ठ, असा वाद कधी कधी उपस्थित केला जातो. माझ्या मते, त्यातलं चित्र हेच श्रेष्ठ याचं कारण या प्रकाराचं नावच मुळी व्यंग'चित्र' असं आहे; व्यंग'शब्द' किंवा व्यंग'वाक्य' नाही याचं कारण या प्रकाराचं नावच मुळी व्यंग'चित्र' असं आहे; व्यंग'शब्द' किंवा व्यंग'वाक्य' नाही म्हणजे व्यंगचित्रात शब्द नसतील, तर चालतं. एकही शब्द नसलेलं व्यंगचित्र असू शकतं आणि ते अनेकदा असतंही... आणि ते सर्वश्रेष्ठही असू शकतं. पण चित्र नसेल आणि केवळ संवाद किंवा एखादं विनोदी वाक्य असेल, तर त्याला आपण व्यंगचित्र म्हणू शकणार नाही. तो केवळ शाब्दिक विनोद झाला. अनेक व्यंगचित्रकार शाब्दिक कोट्या किंवा शब्दांच्या कसरतीवर भर देताना दिसतात. पण ती दुय्यम गोष्ट आहे, हे वाचकांनीही सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. एकही शब्द सोबत नसेल, तरी ते व्यंगचित्र तुमच्याशी बोललं पाहिजे. जगातील सर्वोत्तम व्यंगचित्रकारांची उदाहरणं घेतली तर ती केवळ चित्रांतूनच अधिक बोलतात, हे आपल्या लक्षात येईल. अर्थात आपल्याकडं बोलक्या व्यंगचित्रांची परंपरा आहे. तीही चांगलीच असतात. पण शब्दांना चांगल्या रेषांची जोड मिळणं मात्र आवश्यक असतं. खरं तर हे सूर आणि ताल यांच्यासारखं आहे. दोन्हींच्या मिलाफातून अजोड संगीत तयार होतं. तसं चित्र आणि शब्द यांच्या संयोगातून एक दर्जेदार व्यंगचित्र तयार होऊ शकतं, असं म्हणायला हरकत नाही.\nआपल्याकडं दिवाळी अंकांमध्ये व्यंगचित्रं देण्याची परंपरा आहे. माझ्या माहितीनुसार, अगदी पहिल्या दिवाळी अंकातही व्यंगचित्र होतंच. त्यामुळं व्यंगचित्रांना दिवाळी अंकांत हक्काची जागा असते. व्यंगचित्रांच्या उपस्थितीमुळं दिवाळी अंकांचा दर्जा उंचावण्यास मदतच झाली आहे. 'आवाज'सारख्या दिवाळी अंकातल्या 'त्या खिडक्या' हे एके काळी फार आकर्षण होतं. त्या 'खिडकीच्या आड' दडलंय काय, हे पाहण्याची उत्सुकता असे. अनेक घरांत तर हा अंक जणू काही प्रौढांसाठीच असल्यासारखा चोरून वाचला जाई. सूचक व चावट लैंगिक संदर्भ असल्यानं ते तसं होत असावं. (आजच्या पिढीला ती चित्रं दाखवली तर कदाचित त्यांच्या दृष्टीनं ती बालिश ठरतील. तर ते असो.) आमच्या लहानपणी मात्र गोल, घाटदार आणि सौष्ठवपूर्ण सौंदर्यवती स्त्रिया पाहण्याची ती नामी संधी असायची. व्यंगचित्रकारही फार प्रेमानं त्या बायकांच्या पडलेल्या पदराचे आणि आतल्या ऐवजाचे चित्र रंगवीत असत. हा व्यंगचित्रांचा एक प्रकार झाला. बाकी आत पानोपानी समोर येणाऱ्या इतर विनोदी व्यंगचित्रांचं वाचन करणं हाही निश्चितच आनंदाचा भाग असायचा. या व्यंगचित्रांना कुठलेही विषय वर्ज्य नसत. साधारणतः महागाई, संसारी माणसांचे व्याप-ताप, नट-नट्या आणि राजकारण हे तर हातखंडा विषय एखादे शहर, तिथल्या लोकांचे स्वभाव, सवयी हेही व्यंगचित्रांचे विषय असतात. पुण्यातल्या मिठाईच्या एका प्रसिद्ध दुकानाविषयी एका दिवाळी अंकात पाहिलेलं व्यंगचित्र अद्याप माझ्या स्मरणात आहे. हे दुकान दुपारी एक ते चार बंद असण्याबद्दल फेमस आहे. तेव्हा व्यंगचित्रकारानं थोडं नाव बदलून या दुकानाचं चित्र काढलं. समोर फायर ब्रिगेडचा माणूस आग विझवायला आत चालला आहे, असं दाखवलं. घड्याळात दुपारचा एक वाजलेला दिसतो आहे आणि दुकानाचे मालक दारात उभे राहून त्या फायर ब्रिगेडच्या माणसावर खेकसत आहेत - 'आग विझवायची एवढी हौस होती तर एकच्या आत यायचं एखादे शहर, तिथल्या लोकांचे स्वभाव, सवयी हेही व्यंगचित्रांचे विषय असतात. पुण्यातल्या मिठाईच्या एका प्रसिद्ध दुकानाविषयी एका दिवाळी अंकात पाहिलेलं व्यंगचित्र अद्याप माझ्या स्मरणात आहे. हे दुकान दुपारी एक ते चार बंद असण्याबद्दल फेमस आहे. तेव्हा व्यंगचित्रकारानं थोडं नाव बदलून या दुकानाचं चित्र काढलं. समोर फायर ब्रिगेडचा माणूस आग विझवायला आत चालला आहे, असं दाखवलं. घड्याळात दुपारचा एक वाजलेला दिसतो आहे आणि दुकानाचे मालक दारात उभे राहून त्या फायर ब्रिगेडच्या माणसावर खेकसत आहेत - 'आग विझवायची एवढी हौस होती तर एकच्या आत यायचं' हा अर्थातच अतिशयोक्ती अलंकार वापरून केलेला विनोद होता. पण तो कायमचा लक्षात राहिलाय तो व्यंगचित्रकारानं या घटनेतलं व्यंग नेमकं हेरल्यामुळं.\nभारतात व्यंगचित्रं म्हटलं, की काही नावं हमखास ओठांवर येतात. शंकर, आर. के. लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे, मारिओ मिरांडा यांच्यापासून ते मराठीत शि. द. फडणीस, वसंत सरवटे, मंगेश तेंडुलकर, खलील खान, विवेक मेहेत्रे, हरिश्चंद्र लचके, प्रभाकर झळके, चारुहास पंडित, प्रभाकर वाडेकर, विकास सबनीस आणि प्रशांत कुलकर्णींपर्यंत अनेक नावं आठवतात. पुलंच्या पुस्तकांत वसंत सरवटेंची व्यंगचित्रं असत. अपूर्वाई, पूर्वरंग, व्यक्ती आणि वल्ली, असामी असा मी आणि विशेषतः बटाट्याची चाळ या पुस्तकांत सरवटेंनी काढलेली चित्रं अफलातून आहेत. पुलंचा विनोद आणि सरवट्यांची चित्रं एखाद्या उत्तम चित्रात मिसळून आलेल्या रंगांप्रमाणे यात एकमेकांत सामावून गेली आहेत हे लक्षात येईल. गंमत म्हणजे ती व्यक्तिचित्रणं वाचून आपल्या डोळ्यांसमोर जशी व्यक्ती उभी राहील, साधारण त्याच्या अगदी जवळ जाणारं व्यंगचित्र सरवट्यांनी काढलेलं आपल्याला दिसून येतं. हा तादात्म्यभाव अपूर्व आहे. बटाट्याच्या चाळीची सरवट्यांनी काढलेली चित्रं तर अक्षर वाङ्मय म्हणून मिरवावीत एवढी अप्रतिम आहेत. लेखकाला कदाचित शब्दांच्या जंजाळातून जे सांगता येत नाही, ते व्यंगचित्रकार आपल्या रेषांनी दाखवू शकतो. लेखकाची प्रतिमासृष्टी शब्दांनी आकार घेते, तर व्यंगचित्रकाराची रेषांनी, एवढाच काय तो फरक मात्र, जेव्हा या दोन्हींमध्ये संकल्पनाचं अद्वैत होतं, तेव्हा वाचकालाही परमानंद होतो. पुलंचे लेख आणि सरवटेंची चित्रं यांनी आपल्याला हा आनंद अपरंपार दिला आहे.\nबाळासाहेब ठाकरे यांनी काढलेली राजकीय व्यंगचित्रं नंतरच्या काळात संग्रहाच्या रूपानं आम्हाला पाहायला मिळाली. बाळासाहेबांची रेष जबरदस्त होती. इंदिरा गांधींच्या राजवटीत नऊ राज्यांत काँग्रेस सरकारांचा पाडाव झाला आणि तिथं विरोधी पक्षांचे मुख्यमंत्री आले, तेव्हा बाळासाहेबांनी काढलेलं 'नाकी नऊ आले' हे व्यंगचित्र आजही अनेकांच्या स्मरणात असेल. यात इंदिराजींचं मूळचंच लांब नाक आणखी मोठ्ठं करून दाखवलं होतं आणि त्या नाकावर हे नऊ मुख्यमंत्री बसलेले दाखवले होते. उत्तम व्यंगचित्र कल्पना आणि शाब्दिक कोटी यांचा अचाट संगम या व्यंगचित्रात झाला होता आणि म्हणूनच ते आज जवळपास ५० वर्षांनीही लोकांच्या लक्षात राहिलंय.\nवृत्तपत्रांतील कार्टून स्ट्रिप हा प्रकार पाश्चात्त्य देशांत आणि अमेरिकेत लोकप्रिय आहे. आपल्याकडं मराठीत तो जास्त रुजवला आणि लोकप्रिय केला तो चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर यांनी. 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध होणारा 'चिंटू' तमाम मराठी वाचकांमध्ये लोकप्रिय झाला. 'चिंटू'च्या लोकप्रियतेनं अगदी लवकरच कळस गाठला. पुलं गेल्यानंतरचा निःशब्द 'चिंटू' आजही लोकांच्या लक्षात आहे. मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि ऐतिहासिक यश मिळविणारी कार्टून स्ट्रिप म्हणूनच 'चिंटू'चा उल्लेख करावा लागेल. मराठी मध्यमवर्गीय लोकांची मानसिकता, वृत्तपत्राचा वाचकवर्ग, त्यांच्या आवडी-निवडी, त्यांच्या जगण्यातले प्रसंग यांचा एवढा जबरदस्त अभ्यास आणि निरीक्षण पंडित-वाडेकर जोडीनं केलं होतं, की हा 'चिंटू' एकदाही म्हणजे एकदाही कधी फसला नाही. प्रत्येक वेळी तो आनंदच देत गेला. यशाचं एवढं सातत्य राखणं ही कमालीची कौतुकास्पद गोष्ट आहे. मराठी वाचकांसाठी 'चिंटू' हा आता केवळ एक कार्टून स्ट्रिपमधला मुलगा नाही, तर त्याहीपलीकडे जाऊन घरातल्या एखाद्या सदस्यासारखा झाला आहे. केवळ चिंटूच नव्हे, तर यात पंडित-वाडेकर जोडीनं तयार केलेल्या सगळ्याच व्यक्तिरेखा फारच ठसठशीत लक्षात राहिल्या आहेत. चिंटू मालिकेवरून पुढं चित्रपटही तयार झाले. मराठीत तरी ही अभूतपूर्व गोष्ट होती. एक तर चारुहास पंडितांची रेष फारच गोड आहे. अशीच गोड रेष शि. द. फडणीसांचीही आहे. ठसठशीत आणि सामान्य प्रेक्षकांना एकदम अपील होईल, अशी ही सुंदर रेष आहे. त्यामुळंच फडणीसांची 'हसरी गॅलरी' काय, किंवा पंडित-वाडेकरांचा 'चिंटू' काय, मराठी घरांत आणि मनांत अढळ स्थान मिळवून आहेत.\nवृत्तपत्रांत पान १ वर येणाऱ्या पॉकेट कार्टूनच्या बाबतीत आर. के. लक्ष्मण यांचं स्थान भारतीय व्यंगचित्रांच्या इतिहासात तरी ध्रुवताऱ्यासारखं आहे, असंच म्हणावं लागेल. आर. के. लक्ष्मण यांनी साकारलेला आणि सदैव अबोल असणारा 'कॉमन मॅन' ही आता एक जिवंत दंतकथा झाली आहे. लक्ष्मण यांच्या या 'कॉमन मॅन'नं पन्नास वर्षांहून अधिक काळ भारतीयांची सकाळ हसरी केली. केवळ हसरी केली असं म्हणता येणार नाही. प्रसंगी उद्विग्न केलं, असहाय केलं, हताश केलं, चीड आणली, संताप आणला, रडू आणलं... थोडक्यात, आमच्या सर्व भावभावना लक्ष्मण यांनी त्यांच्या या छोट्याशा चित्रातून मांडल्या. उत्कृष्ट व्यंगचित्रकार कसा असावा, याचं लक्ष्मण हे जितंजागतं उदाहरण होते. लक्ष्मण यांच्यानंतर ठाकरे कुटुंबाची व्यंगचित्रकला रसिकांना भावली. खुद्द बाळासाहेब आणि नंतर राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रांनी मराठी जनांना दीर्घकाळ भुरळ घातली. बाळासाहेबांनी तर व्यंगचित्रांना वाहिलेलं 'मार्मिक' हे नियतकालिकच सुरू केलं. माझ्या माहितीनुसार, ते मराठीतलं पहिलं आणि एवढा दीर्घकाळ सुरू असलेलं एकमेव व्यंगचित्र नियतकालिक होय. 'मार्मिक'मध्ये प्रामुख्यानं राजकीय व्यंगचित्रं असतात. मात्र, तसा कुठलाही विषय या नियतकालिकाला वर्ज्य नाही. बाळासाहेबांप्रमाणंच राज ठाकरे यांचीही रेष ताकदवान, पण लयबद्ध आहे. तिच्या एका फटकाऱ्यात अनेकांना घायाळ करण्याचं सामर्थ्य आहे. अर्थात बाळासाहेबांप्रमाणंच राजही पूर्णवेळ राजकारणात उतरल्यानं त्यांच्यातील व्यंगचित्रकारावर तसा अन्यायच झाला आहे. मात्र, या राजकारणाच्या धकाधकीतही ते मधूनच एखादं व्यंगचित्र काढतात, तेव्हा त्यांच्यातला कलाकारही सुखावत असणार.\nअलीकडच्या काळात 'लोकसत्ता'त येणारी प्रशांत कुलकर्णी यांची व्यंगचित्रं अतिशय बोलकी आणि परिणामकारक वाटतात. प्रशांत कुलकर्णी यांची राजकीय, सामाजिक समज उत्तम आणि रेषांचं भान पक्कं आहे. त्यामुळं त्यांनी हाताळलेले विषय हमखास चेहऱ्यावर हसू फुलवतात. विकास सबनीस हेही माझे आवडते व्यंगचित्रकार होते. सध्या ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये नुकतीच सुरू झालेली तंबी दुराई यांची ‘असं बोललात’ ही नवी व्यंगचित्रमालिकाही वाचकांचं लक्ष वेधून घेते आहे. मराठीत अनेक नियतकालिकांमध्ये अनेक वर्षं दिसणारं आणखी एक नाव म्हणजे खलील खान. खलील खान यांचीही व्यंगचित्रं जबरदस्त असतात. त्यांचा तो 'ट्रेडमार्क' छोटा कुत्राही अफलातून आहे. याशिवाय महाराष्ट्रात अनेक नामवंत व्यंगचित्रकार आज चांगलं काम करीत आहेत. त्या सर्वांचाच नामोल्लेख माझ्या अज्ञानामुळं इथं करणं शक्य नाही. तरीही हे सर्वच कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्य सर्वांना हसवताहेत आणि आपलं मनोरंजन करताहेत, यात शंकाच नाही.\nस्वतःच्या चुकांवर किंवा व्यंगांवर किंवा विसंगतीवर हसणारा समाज हा सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ असतो, असं म्हणतात. याचं कारण आपल्या चुका किंवा विसंगती समजायलाही एक बौद्धिक कुवत लागते. ब्रिटिश समाजाचं उदाहरण याबाबत एक आदर्श उदाहरण म्हणता येईल. एरवी रुक्ष असलेल्या साहेबाला स्वतःवर हसणं जमतं. मराठी समाजात हेच काम आपले व्यंगचित्रकार करीत आहेत. ते नसते, तर आपल्या सामाजिक जीवनातलं ते एक फार व्यंग ठरलं असतं, यात वाद नाही.\n(एका नियतकालिकासाठी दिवाळी अंकासाठी दोन-तीन वर्षांपूर्वी लिहिलेला, पण प्रसिद्ध न झालेला हा लेख आहे.)\n(वि. सू. - व्याकरणदृष्ट्या व्यंग्यचित्र हा शब्द बरोबर आहे. पण व्यंगचित्र हा शब्द रूढ आहे. म्हणून या लेखात तो तसाच वापरला आहे.)\nआज जागतिक व्यंग्यचित्र दिन आहे.आपला लेख वाचून मस्तं वाटलं. आपलं लिखाण नेहमी अधून मधून वाचत असतो,छान लेखन शैली आहे.मराठी व्याकरणावर लिहिलेले लेख खूप उपयुक्त माहितीप्रद आहेत.\nनेहमीप्रमाणेच उत्तम आहे,समयोचित, खुसखुशीत..👌\nनेहमीप्रमाणेच उत्तम आणि खुसखुशीत लेख.\nगेली २४ वर्षं पत्रकारितेत आहे. नियमित सदरं सोडून अन्यत्रही खूप लिखाण होतं... ते कुठं कुठं छापूनही येतं... पण त्याचं एकत्रित संकलन असं कुठं नाही. त्यासाठी हा ब्लॉग... माझे जुने-नवे लेख आणि सिनेमांची परीक्षणं... असं इथं आहे सगळं... तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathibhau.com/sardar-vallabhbhai-patel-information-in-marathi/", "date_download": "2022-05-18T22:49:56Z", "digest": "sha1:LW75MQQ2V2UTB6XZ3GXOEDWNSL2345AD", "length": 31199, "nlines": 116, "source_domain": "marathibhau.com", "title": "सरदार वल्लभभाई पटेल || Sardar vallabhbhai patel information in Marathi", "raw_content": "\nSardar vallabhbhai patel information in marathi || लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल:-गुलाम भारत स्वतंत्र करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिलेले सरदार वल्लभभाई पटेल कोणाला माहित नाही ते स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि भारताचे महान स्वातंत्र्यसेनानी होते. आणि स्वतंत्र भारताचे उपपंतप्रधान म्हणून त्यांनी शेकडो राज्ये भारतीय संघात विलीन केली.\nआम्ही आपणास सांगतो की त्याच्या अतुलनीय आणि आश्चर्यकारक मुत्सद्दी कौशल्य आणि धोरणात्मक चिकाटीमुळे त्यांना ‘आयर्न मॅन‘ Iron Man असेही नाव देण्यात आले.\nआज, या लेखात, आम्ही आपल्याला थोर भारतीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनाशी संबंधित संघर्ष, त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण गोष्टी, त्यांचे स्वातंत्र्यक्रमातील त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आणि कर्तृत्व याबद्दल सांगणार आहोत.\nसरदार पटेल यांची माहिती\nसरदार वल्लभभाई पटेल प्रारंभिक जीवन || Early Life\nराजकीय जीवनात प्रवेश || Entry In Politics\nसरदार वल्लभभाई पटेल यांची माहिती\nखेडा सत्याग्रह आणि बरडोली विद्रोहाचे यशस्वीपणे नेतृत्व केले.1922, 1924 आणि 1927 मध्ये अहमदाबाद महानगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले, 1931 मध्ये कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री बनले, भारताचे राजकीय एकीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली.\nपहिले उपपंतप्रधान आणि भारताचे गृहमंत्री सरदार पटेल हे लोहपुरुष म्हणूनही लोकप्रिय आहेत. त्यांचे संपूर्ण नाव वल्लभभाई पटेल होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री झाले. भारताच्या राजकीय एकीकरनासाठी त्यांना श्रेय दिले जाते.\nसरदार पटेल यांची माहिती\nनाव सरदार वल्लभभाई पटेल\nजन्म 31 ऑक्टोबर 1875 नाडियाड, गुजरात\nमृत्यू 15 डिसेंबर 1950 (बॉम्बे)\nवडिलांचे नाव जवाहरभाई पटेल\nमुलं दहीभाई पटेल (मुलगा), मनिबेन पटेल (मुली)\nशिक्षण एन.के. हायस्कूल, पेटलाड, इन्स ऑफ कोर्ट, लंडन, इंग्लंड\nपुस्तकं राष्ट्र के विचार, वल्लभभाई पटेल, वल्लभभाई पटेल के संग्रहित कार्य, 15 खंड\nस्मारक स्टॅच्यू ऑफ युनिटी (Statue of Unity)\nसरदार वल्लभभाई पटेल प्रारंभिक जीवन || Early Life\nवल्लभभाई पटेल यांचा जन्म गुजरातमधील नाडियाड या छोट्याशा गावात 31 ऑक्टोबर 1875 रोजी झाला होता. त्यांचे वडील झावरभाई शेतकरी होते आणि आई लाडबाई एक सामान्य स्त्री. सरदार वल्लभ भाई यांचे प्रारंभिक शिक्षण करमसड येथे झाले. त्यानंतर त्यांनी पेटलाडमधील एका शाळेत प्रवेश केला. दोन वर्षानंतर, ते नाडियाड शहरातील हायस्कूलमध्ये दाखल झाले . 1896 मध्ये त्यांनी हायस्कूलची परीक्षा उत्तीर्ण केली. सरदार वल्लभभाई पटेल हे एक हुशार विद्यार्थी होते.\nवल्लभभाईंना वकील व्हायचे होते आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना इंग्लंडला जायचे होते परंतु त्यांच्याकडे भारतीय महाविद्यालयात प्रवेश घेण्या इतकेही आर्थिक साधन नव्हते. त्या काळीं उमेदवार वैयक्तिकरित्या अभ्यास करून वकिलीच्या परीक्षेस बसू शकत होते. म्हणूनच सरदार वल्लभभाई पटेल यांनी एका ओळखीच्या वकिलांकडून पुस्तके घेतली आणि घरीच अभ्यास करण्यास सुरवात केली. वेळोवेळी ते न्यायालयांच्या कामकाजातही सहभागी झाले व वकिलांचे युक्तिवाद काळजीपूर्वक ऐकले. त्यानंतर वल्लभ भाईंनी वकिली परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली.\nराजकीय जीवनात प्रवेश || Entry In Politics\nयानंतर सरदार पटेल यांनी गोध्रामध्ये वकिली सुरू केली आणि लवकरच ते एक प्रशिध्द वकिल झाले. त्याचे लग्न झाबरबाशी झाला. 1904 मध्ये मुलगी मनिबेन आणि मुलगा दह्या भाई यांचा जन्म 1905 मध्ये झाला. वल्लभ भाईंनी आपला मोठा भाऊ विठ्ठलभाई जो स्वत: वकील होता, त्याला कायद्याच्या उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविले. पत्नीचे निधन झाले तेव्हा पटेल अवघ्या 33 वर्षांचे होते. त्यांना पुन्हा लग्न करण्याची इच्छा नव्हती. मोठा भाऊ परत आल्यानंतर वल्लभ भाई इंग्लंडला गेले आणि त्यांनी परिश्रमपूर्वक अभ्यास केला आणि कायदेशीर परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला.\nसरदार पटेल 1913 मध्ये भारतात परतले आणि अहमदाबादमध्ये वकिली सुरू केली. ते लवकरच लोकप्रिय झाले . आपल्या मित्रांच्या आग्रहावरून पटेल यांनी 1917 मध्ये अहमदाबादच्या सैनिटेशन कमिश्नरची निवडणूक लढविली आणि ती जिंकली. गांधीजींच्या चंपारण सत्याग्रहाच्या यशाने सरदार पटेल हे खूप प्रभावित झाले. 1918 मध्ये गुजरातच्या खेडा विभागात दुष्काळ पडला होता. शेतकऱ्यांनी इंग्रजांकडे करातून सवलत मागितली पण ब्रिटीश सरकारने नकार दिला. गांधीजींनी शेतकर्‍यांचा मुद्दा उपस्थित केला परंतु ते आपला सर्व वेळ खेड्यात घालवू शकत नव्हते, म्हणून त्यांच्या अनुपस्थितीत हा संघर्ष घडवून आणणार्‍या एका व्यक्तीची ते शोध घेत होते. यावेळी सरदार पटेल यांनी स्वेच्छेने पुढे येऊन संघर्षाचे नेतृत्व केले. अशा प्रकारे सरदार पटेल यांनी आपला यशस्वी वकिली व्यवसाय सोडून सामाजिक जीवनात प्रवेश केला.\nखेडामधील शेतकर्‍यांच्या संघर्षाचे वल्लभभावाने यशस्वीरित्या नेतृत्व केले ज्याचा परिणाम ब्रिटिश सरकारने महसूल वसुलीवर बंदी आणून कर मागे घेण्यास सुरुवात केली आणि हा संघर्ष 1919 मध्ये संपला. खेडा सत्याग्रहातून वल्लभभाई पटेल राष्ट्रीय नायक म्हणून उदयास आले. वल्लभ भाईंनी गांधीजींच्या असहकार चळवळीला पाठिंबा दर्शविला आणि गुजरात कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून अहमदाबाद येथे ब्रिटीश वस्तूंवर बहिष्कार घालण्यास मदत केली. त्यांनी आपले परदेशी कपडे टाकून खादी घालायला सुरुवात केली. 1922, 1924 आणि 1927 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल अहमदाबाद महानगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. त्यांच्या कार्यकाळात अहमदाबादमधील वीजपुरवठा वाढला आणि शिक्षणात सुधारणा झाली. ड्रेनेज व स्वच्छता यंत्रणेचा विस्तार शहरभर करण्यात आला.\n<—-दादाभाई नौरोजी यांची माहिती—->\n<—-सुभाष चन्द्र बोस यांची माहिती—->\n1928 मध्ये गुजरातमधील बारडोली तालुका पूर आणि दुष्काळात त्रस्त होता. संकटांच्या या घटनेत ब्रिटीश सरकारने महसूल करात तीस टक्के वाढ केली. सरदार पटेल हे शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ बाहेर आले व त्यांनी राज्यपाल यांना कर कमी करण्याची विनंती केली. राज्यपालांनी याला नकार दिला आणि सरकारने कर संकलनाच्या दिवसाचीही घोषणा केली. सरदार पटेल यांनी शेतकर्‍यांना एकत्र केले आणि करांचा एक रुपयाही न भरण्यास सांगितले. सरकारने हा संघर्ष दडपण्याचा प्रयत्न केला पण शेवटी वल्लभभाई पटेल यांच्यासमोर ब्रिटिश सरकार झुकले. बारदोली येथे या संघर्ष दरम्यान आणि नंतरच्या विजयामुळे सरदार पटेल यांचा राजकीय प्रभाव संपूर्ण देशावर निर्माण झाला . पटेल यांचे सहकारी आणि अनुयायी आता त्यांना सरदार म्हणून बोलवू लागले.\n1930 मध्ये मीठाच्या सत्याग्रहाच्या वेळी त्यांना अटक करण्यात आली होती, ज्यामुळे संपूर्ण गुजरातमध्ये आंदोलन तीव्र झाले आणि ब्रिटिश सरकार यांना गांधी व पटेल यांना सोडण्यास भाग पाडले. यानंतर पुन्हा एकदा त्यांना मुंबईत अटक करण्यात आली. 1931 मध्ये गांधी-इर्विन करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर सरदार पटेल यांना तुरूंगातून सुटका करण्यात आली व 1931 मध्ये कराची येथे झालेल्या अधिवेशनात ते कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. लंडनमधील गोलमेज परिषदेच्या अयशस्वी ठरल्याबद्दल जानेवारी 1932 मध्ये गांधीजी आणि सरदार पटेल यांना अटक करण्यात आली आणि येरवडाच्या मध्यवर्ती कारागृहात तुरूंगात टाकले गेले. कारावासाच्या या कालावधीत सरदार पटेल आणि महात्मा गांधी एकमेकांच्या जवळ आले आणि दोघांमधील आपुलकी, विश्वास आणि प्रेम यांचा सखोल बंध निर्माण झाला. सरदार पटेल अखेर जुलै 1934 मध्ये मुक्त झाले.\nऑगस्ट 1942 मध्ये कॉंग्रेसने भारत छोडो आंदोलन सुरू केले. सरकारने वल्लभभाई पटेल यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांना तुरूंगात टाकले. सर्व नेत्यांना तीन वर्षांनी सोडण्यात आले. १ ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आणि सरदार पटेल उपपंतप्रधान होते. याव्यतिरिक्त, ते गृह मंत्रालय, माहिती व प्रसारण मंत्रालय आणि राज्यांचे प्रभारी देखील होते.\nस्वातंत्र्याच्या वेळी भारतामध्ये एकूण 565 राज्ये होती. या राज्यावर वर राज्य करणारे काही महाराज व नवाब जागरूक आणि देशभक्त होते परंतु त्यांच्यातील बरेच लोक संपत्ती व सत्तेच्या नशेमध्ये होते. जेव्हा ब्रिटीशांनी भारत सोडला तेव्हा ते स्वतंत्र राज्यकर्ता होण्याचे स्वप्न पाहत होते. स्वतंत्र भारत सरकारने त्यांना समान दर्जा द्यावा, असा युक्तिवाद त्यांनी केला. त्यातील काही जणांनी आपले प्रतिनिधी संयुक्त राष्ट्र संघटनेत पाठविण्याच्या योजनेच्या मर्यादेपर्यंत गेले.\nपटेल यांनी भारताच्या राजांना देशभक्त होण्याचे आवाहन केले आणि देशाच्या स्वातंत्र्यात सामील होण्यासाठी आणि केवळ आपल्या प्रजेच्या भविष्याची काळजी घेणाऱ्या जबाबदार राज्यकर्त्यासारखे वागायला सांगितले. त्यांनी 565 राजांच्या राजांना हे स्पष्ट केले की त्यांचे स्वतंत्र राज्याचे स्वप्न अशक्य आहे आणि भारतीय प्रजासत्ताकाचा भाग होणेच हेच केवळ त्यांच्यासाठी चांगले आहे. त्यानंतर त्यांनी मोठ्या बुद्धिमत्तेनि आणि राजकीय दूरदृष्टीने छोट्या छोट्या राज्यांची स्थापना केली. या उपक्रमात संस्थेतील लोकसुद्धा त्यांच्या सोबत होते. ज्यांना सुरुवातीला भारतात येण्याची इच्छा नव्हती अशे हैदराबादच्या निजाम आणि जुनागडच्या नवाबांवर त्यांनी नियंत्रण ठेवले आणि त्यांना भारत देशामध्ये शामिल करून घेतले.\nत्यांनी कोणतेही रक्तपात न करता विखुरलेल्या देशाचे एकत्रीकरण केले. या प्रचंड कार्याच्या कर्तृत्वासाठी सरदार पटेल यांना आयर्न मॅन ही पदवी मिळाली.\nसरदार पटेल यांचे 15 डिसेंबर 1950 रोजी हृदयविकारामुळे निधन झाले.\nसरदार पटेल यांना 1991 मध्ये त्यांच्या देशाच्या सेवेबद्दल भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nसरदार वल्लभभाई पटेल यांची माहिती\n1913 मध्ये ते लंडनमधून पदवीधर झाले आणि पदवी संपादनानंतर ते भारतात परतले.\nलखनऊमधील राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनात 1916 मध्ये वल्लभभाईंनी गुजरातचे प्रतिनिधित्व केले.\n1917 मध्ये ते अहमदाबाद नगरपालिकेत निवडून गेले.\n1917 मध्ये त्यांनी खेडा सत्याग्रहात भाग घेतला, त्यांनी साराबंदी चळवळीचे नेतृत्व केले, शेवटी सरकारला नतमस्तक व्हावे लागले, सर्व कर मागे घेण्यात आले, सरदारांनी त्यांच्या नेतृत्वात ही चळवळ जिंकली, जून 1918 मध्ये शेतकऱ्यांनी विजय साजरा केला आणि गांधीजींना बोलवून त्यांच्या हस्ते . वल्लभभाई यांना मानपत्र देण्यात आले.\n1919 मध्ये, वल्लभभाईंनी रोलेट कायद्याच्या निषेधार्थ अहमदाबादमध्ये मोठा मोर्चा काढला.\n1920 मध्ये गांधीजींनी असहकार चळवळ सुरू केली, या असहकार चळवळीत वल्लभभाईंनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी वाहून घेतले, त्यांनी महिन्याला हजारो रुपये मिळवून देणारी वकीली सोडून दिली.\n1921 मध्ये ते गुजरात प्रांतीय कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले.\n1923 मध्ये, तिरंग्यावर बंदी घालण्यासाठी ब्रिटीश सरकारने कायदा केला, हजारो सत्याग्रह नागपूरला वेगवेगळ्या ठिकाणांहून गोळा केले आणि तीन महिने पूर्ण उत्सुकतेने लढा सुरू केला, सरकारने हे युद्ध दडपण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.\n1931 मध्ये कराची येथे झालेल्या राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष वल्लभभाई होते.\n1942 मध्ये ‘भारत छोडो’ आंदोलनात भाग घेण्यासाठी त्यांना तुरूंगात जावे लागले.\n1946 मध्ये स्थापन झालेल्या मध्यंतरी कार्यकारी मंत्रिमंडळात ते गृहमंत्री होते, ते घटना समितीचे सदस्यही होते.\n1 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, स्वातंत्र्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळात त्यांना उपपंतप्रधान पदाची पदवी मिळाली, त्यांना गृह मंत्रालय, माहिती व प्रसारण मंत्रालय आणि राज्यांचे प्रभारी देखील केले गेले.\nस्वातंत्र्यानंतर वल्लभभाईंनी भारतातील 600 संस्थान विलीनीकरण केले, हैदराबाद संस्था देखील 17 सप्टेंबर 1948 रोजी त्यांच्या police action कृतीमुळे भारतात विलीन झाले .\nमित्रानो आम्हाला आशा आहे कि तुम्हाला सरदार वल्लभभाई पटेल यांची माहिती Sardar vallabhbhai patel information in marathi आवडली असेल. तुमच्याकडे त्यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या पोस्ट मध्ये update करू धन्यवाद\nमराठा लग्नांमध्ये लग्नाचे विधी || Maratha Lagna Vidhi\nशेळी पालन योजना 2022 | राष्ट्रीय पशुधन अभियान योजना | कुकुटपालन योजना महाराष्ट्र | Sheli Palan Yojana मराठी | Kukut Palan Yojana महाराष्ट्र\nपाण्याचा एक थेंब ज्या समुद्रामध्ये सामील झाल्याने आपली ओळख गमावते, त्याऐवजी, माणूस ज्या समाजात राहतो त्या समाजातील आपली ओळख गमावत…\nलाचारांच्या फौजा निर्माण करण्यापेक्षा विचारांचा वादळ निर्माण करा ______बदल घडेल___💙🙏🏻🔐\nत्यांच्या आईचे नाव चिमणाबाई आहे तिथे विमलाबाई झालंय\nत्यांचा जन्म कोणत्या जाती मध्ये झाला हे शोधण्याचा मी प्रयत्न केला आहे पण त्यांच्या जाती चा मला कुठेही उल्लेख आढळला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2021/08/25/blacklist-contractors-who-do-not-work-on-time-directed-by-nitin-raut/", "date_download": "2022-05-18T22:45:49Z", "digest": "sha1:KECCK4AZIFC3PCJ6QTRL4X52FUWWDMVK", "length": 6234, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "वेळेत कामे न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका; नितीन राऊत यांचे निर्देश - Majha Paper", "raw_content": "\nवेळेत कामे न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका; नितीन राऊत यांचे निर्देश\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / ऊर्जामंत्री, कंत्राटदार, काळी यादी, नितीन राऊत, महाराष्ट्र सरकार / August 25, 2021 August 25, 2021\nमुंबई : कार्यादेश दिलेली कामे वेळेत पूर्ण करण्यात विलंब करणाऱ्या कंत्राटदारांमुळे जनतेला त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अशा कंत्राटदारांची माहिती घेऊन त्यांना काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या पैठण विधानसभा मतदारसंघातील ऊर्जा विभागाच्या कामाची आज आढावा बैठक त्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.\nपैठण तालुक्यातील दरकवाडी, औरंगपूरवाडी, रहाटगाव येथील ३३/११ के.व्ही.चे उपकेंद्र उभारण्याच्या मागणीच्या प्रस्तावाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी मंत्री संदिपान भुमरे यांना दिली. पैठण तालुक्यातील नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम त्वरित करण्यात यावे तसेच सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश डॉ.नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिले.\nयावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडे हे प्रत्यक्ष तर औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2020/08/Ahmednagar-corona-apdet-nagar-pozitiv-nigetiv.html", "date_download": "2022-05-18T22:18:17Z", "digest": "sha1:5GJXRRABQDYD2K5ODWGWUJNWTV6KVAGN", "length": 5079, "nlines": 54, "source_domain": "www.mynagar.in", "title": "जिल्ह्यातील २७९ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज ; २४ रुग्ण वाढले", "raw_content": "\nजिल्ह्यातील २७९ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज ; २४ रुग्ण वाढले\nमाय अहमदनगर वेब टीम\nअहमदनगर: जिल्ह्यात काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी बारा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २४ ने वाढ झाली दरम्यान, आज जिल्ह्यातील २७९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ३६३९ इतकी झाली आहे.\nबाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०९ (सिव्हिल हडको ०१, निर्मल नगर ०१, माळीवाडा ०१, पाईप लाईन रोड ०१, गुलमोहर रोड ०१, कायनेटिक चौक ०१, कासारवाडी पंपिग स्टेशन ०१, नगर शहर १, शिवाजीनगर कल्याण रोड ०१), नेवासा १३ (तरवडी ०१, कुकाणा ०१, जैनपुर ०३ पाचेगाव ०१, नेवासा फाटा ०२, सोनई ०१), जामखेड ०२ ( शहर ०१, डोण गाव ०१) अशा २४ रुग्णांचा समावेश आहे.\nदरम्यान, आज २७९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, मनपा ११७, संगमनेर ३८, राहाता १८, पाथर्डी १४, नगर ग्रा.२१, श्रीरामपूर ०५, कॅन्टोन्मेंट २३, नेवासा १, श्रीगोंदा १, पारनेर १०, अकोले १२, राहुरी ७, शेवगाव ४, कोपरगाव ५, कर्जत ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nअसा झाला आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात; आमदार म्हणाले मी फक्त....\nपिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल महापालिकेचे दुर्लक्ष ; शिवप्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा\nनिंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी कुस्त्यांचा हगामा राज्यात प्रसिद्ध : दोन दिवस चालणार यात्रोत्सव\nपिंपळगाव माळवी येथे स्थान प्रकट दिनानिमित्त यात्रा महोत्सव\nजेऊर यात्रोत्सवादरम्यान हजारो भाविकांचे दर्शन लाखोंची उलाढाल ; नामदार तनपुरे यांच्याकडून पाण्याची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.newsdanka.com/politics/atul-bhatkhalkar-slams-shivsena-and-bmc/54093/", "date_download": "2022-05-18T22:54:34Z", "digest": "sha1:K36TY7R7QIRV273JXIUJD2LUQK5ICT5M", "length": 10617, "nlines": 137, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Atul Bhatkhalkar Slams Shivsena And Bmc", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारण'पाणी पाजण्याच्या बाता मारण्यापेक्षा शिवसनेने मुंबईकरांना पिण्याचं शुद्ध पाणी द्यावं'\n‘पाणी पाजण्याच्या बाता मारण्यापेक्षा शिवसनेने मुंबईकरांना पिण्याचं शुद्ध पाणी द्यावं’\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nमुंबईत २०२१ ते २०२२ या वर्षात महापालिकेकडे तब्बल १० हजार पाण्यासंबंधीच्या तक्रारी आल्या आहेत. मालाड, कांदिवली भागातून सर्वाधिक तक्रारी आल्या असून कुलाबा, परळ येथून तक्रारी कमी आल्याचे अहवालात समोर आले आहे. मुंबईला पुरवठा होत असलेल्या पाण्यापैकी सुमारे २५ ते २७ टक्के पाणी हे गळतीत वाया जाते. तर काही जलवाहिन्या या नाले आणि गटारांच्या जवळून जातात त्यामुळे पाण्यामध्ये दुषित पाणी मिसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nजलवाहिन्यांची दुरावस्था यामुळे मुंबईकरांना दुषित पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत असून तब्बल १० हजार तक्रारी वर्षभरात पालिकेकडे केल्या आहेत. यावरून भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत महानगरपालिकेला आणि शिवसेनेला टोला लगावला आहे.\n“भूमिगत जलवाहिन्यांमधून होणारी गळती आणि नाले, गटारातून जलवाहिन्यांमध्ये शिरणारे दूषित पाणी यामुळे गेल्या वर्षभरात महापालिकेकडे सुमारे १० हजार दूषित पाण्याच्या तक्रारी आल्या आहेत. शिवसेनेने विरोधकांना ऊठसूट पाणी पाजण्याच्या बाता मारण्यापेक्षा मुंबईकरांना पिण्याचे शुद्ध पाणी द्यावे,” असा सणसणीत टोला अतुल भातखळकर यांनी महापालिकेला आणि शिवसेनेला लगावला आहे.\nभूमिगत जलवाहिन्यांमधून होणारी गळती आणि नाले, गटारातून जलवाहिन्यांमध्ये शिरणारे दूषित पाणी यामुळे गेल्या वर्षभरात महापालिकेकडे सुमारे १० हजार दूषित पाण्याच्या तक्रारी आल्या आहेत.\nशिवसेनेने विरोधकांना ऊठसूट पाणी पाजण्याच्या बाता मारण्यापेक्षा मुंबईकरांना पिण्याचे शुद्ध पाणी द्यावे. pic.twitter.com/F76sMleLFT\nचारधामचे व्हीआयपी दर्शन आता बंद\nसह्याद्रीचा कडा, श्वास रोखूनी खडा आला सरसेनापती हंबीररावचा जबरदस्त ट्रेलर\nज्ञानवापी मशिदीचे पहिल्या दिवसाचे सर्वेक्षण पूर्ण\n“हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी अकबरुद्दीनचे दात पाडावे”\nअहवालाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत एकूण १० हजार ८२९ तक्रारी आल्या आहेत. १० हजार ३२९ तक्रारींचे निराकरण करण्यात आले. तर केवळ ५१९ तक्रारी शिल्लक असल्याचे अहवालात म्हटले आहे.\nपूर्वीचा लेखपुढील जुलैमध्ये खुला होणार काचेचा झुलता पूल\n‘पाणी पाजण्याच्या बाता मारण्यापेक्षा शिवसनेने मुंबईकरांना पिण्याचं शुद्ध पाणी द्यावं’\nपुढील जुलैमध्ये खुला होणार काचेचा झुलता पूल\nचारधामचे व्हीआयपी दर्शन आता बंद\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\n‘पाणी पाजण्याच्या बाता मारण्यापेक्षा शिवसनेने मुंबईकरांना पिण्याचं शुद्ध पाणी द्यावं’\nपुढील जुलैमध्ये खुला होणार काचेचा झुलता पूल\nचारधामचे व्हीआयपी दर्शन आता बंद\nयशवंत जाधवांची मालमत्ता वाढत वाढत वाढे\nराष्ट्रवादीचा रमणा निखील वागळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%9C_%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2022-05-18T23:52:58Z", "digest": "sha1:2D4NIA3A2HYJWYDXMW53AJGHGL334WCM", "length": 4370, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अनुज शर्माला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nअनुज शर्माला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख अनुज शर्मा या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसोनू निगम ‎ (← दुवे | संपादन)\nअनू मलिक ‎ (← दुवे | संपादन)\nमिनी माथुर ‎ (← दुवे | संपादन)\nइंडियन आयडॉल २ ‎ (← दुवे | संपादन)\nफराह खान ‎ (← दुवे | संपादन)\nसंदीप आचार्य ‎ (← दुवे | संपादन)\nएन.सी. कारुण्य ‎ (← दुवे | संपादन)\nअमेय दाते ‎ (← दुवे | संपादन)\nअंतरा मित्रा ‎ (← दुवे | संपादन)\nमीनल जैन ‎ (← दुवे | संपादन)\nरवि श्रीकृष्ण त्रिपाठी ‎ (← दुवे | संपादन)\nपन्ना गिल ‎ (← दुवे | संपादन)\nमोनाली ठाकुर ‎ (← दुवे | संपादन)\nनेहा कक्कर ‎ (← दुवे | संपादन)\nयशश्री भावे ‎ (← दुवे | संपादन)\nसागर सावरकर ‎ (← दुवे | संपादन)\nअमन वर्मा ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:इंडियन आयडॉल २ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://storymirror.com/read/marathi/poem/hunddaablii-tii/r1s34bix", "date_download": "2022-05-18T22:07:05Z", "digest": "sha1:2CBVBSYFXZGNCPQQADWNJNKAHL4ROJ72", "length": 9535, "nlines": 343, "source_domain": "storymirror.com", "title": "हुंडाबळी ती | Marathi Tragedy Poem | काव्य रजनी", "raw_content": "\nपैशाची मागणी केली जाते\nसतत मागूनही अपयश येता\nशेवटी लेक हुंडाबळी ठरते\nउलट्या हाताने हुंडा घेतात\nहुंडा स्विकारीत नाही म्हणत\nहकनाक बळी पडते तेव्हा\nअसली चेहरे उघडे पडतात\nलेकिला त्रास होऊ नये म्हणून\nगप्प बसण्यात अर्थ नसतो-\nकशा अंतरी बोचती यार जखमा, रिते राहिले ना जराही रकाने कशा अंतरी बोचती यार जखमा, रिते राहिले ना जराही रकाने\nशालेय शिक्षकांची दशा शालेय शिक्षकांची दशा\nकवीची अगतिकता, आत्मा, शब्दांची तुच्छ किंमत, निर्दयी जग कवीची अगतिकता, आत्मा, शब्दांची तुच्छ किंमत, निर्दयी जग\nशेतकऱ्याची बिकट अवस्था शेतकऱ्याची बिकट अवस्था\nशेतकरी, नापिकी, गरीबी, नेतागिरी शेतकरी, नापिकी, गरीबी, नेतागिरी\nएका विनाअनुदानित तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकाची शोकांतिका एका विनाअनुदानित तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकाची शोकांतिका\nशिकार, शिकारी, जंगल, संवेदनशील पशुपक्षी शिकार, शिकारी, जंगल, संवेदनशील पशुपक्षी\nमी आणि ती रोज भेटतो\nअत्यंत सुंदर रूपकात्मक लघुकथा अत्यंत सुंदर रूपकात्मक लघुकथा\nस्त्रीचे मन, सर्वच स्त्रिया, गिधाडे, अपमान, अवहेलना, शरीर स्त्रीचे मन, सर्वच स्त्रिया, गिधाडे, अपमान, अवहेलना, शरीर\nधर्मा पाटील या सामान्य शेतकऱ्यांची झालेली शोकांतिका धर्मा पाटील या सामान्य शेतकऱ्यांची झालेली शोकांतिका\nमाणसाचा नैतिक , सामाजिक , राजकीय अध;पतनावर भाष्य करणारी गजल माणसाचा नैतिक , सामाजिक , राजकीय अध;पतनावर भाष्य करणारी गजल\nवृक्ष लागवडीचा संदेश वृक्ष लागवडीचा संदेश\nराज्य परिवहन बस, दंगल, अत्याचार, तोडफोड, खंत, उपाय राज्य परिवहन बस, दंगल, अत्याचार, तोडफोड, खंत, उपाय\nदगडाचा देव, त्याची कैफियत पण भक्तांची गाऱ्हाणी दगडाचा देव, त्याची कैफियत पण भक्तांची गाऱ्हाणी\nरुसु नको अवंदा तरी\nपावसाला विनंती पावसाला विनंती\nहिडीस शृंगारिक लिहिणारे लेखक, स्त्रीला कमी लेखणारे, मागे खेचणारे, उपभोगी, सामर्थ्यवान स्त्री हिडीस शृंगारिक लिहिणारे लेखक, स्त्रीला कमी लेखणारे, मागे खेचणारे, उपभोगी, सामर्थ...\nहो मी स्टंटबाजी करतोय\nशेती आणि शेतकरी यांची शोकांतिका शेती आणि शेतकरी यांची शोकांतिका\nजीवन जगणे मृत्यू शैय्या जाणीव जीवन जगणे मृत्यू शैय्या जाणीव\nशेती आणि शेतकर्याची व्यथा शेती आणि शेतकर्याची व्यथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://storymirror.com/read/marathi/poem/ttimb/f0v1g3md", "date_download": "2022-05-19T00:11:13Z", "digest": "sha1:JOK47GXCAAOBMWKOV47TETMWZMLYQ66R", "length": 4214, "nlines": 154, "source_domain": "storymirror.com", "title": "टिम्ब | Marathi Others Poem | Akash Wankhede", "raw_content": "\nजग सब्र कविता मराठी मानसिक घडी रुग्ण मराठीकविता टिम्ब शतकोत्तर\nशतकोत्तर पाहिला असा वर्षारंभ \nआयुष्यावर लावले पूर्णविरामाचे टिम्ब \nसगळीकडे उठली नुस्ती बोंबाबोंब\nजग झाले मानसिक रुग्ण \nसारे जण स्वतःमध्ये मग्न\nनिस्तेज चेहरे कसे भग्न \nहा मुहूर्ताचा समय अशुभ\nशतकोत्तर पाहिला असा वर्षारंभ \nबंद शब्द पडता कानी \nमनात येते चीड भरून \nसोसायचे तोवर सोसले सारे\nअजून किती राखावी सब्र\nशतकोत्तर पाहिला असा वर्षारंभ \nखरंच धडकी भरते उरात\nबघता सुनसान सारे रस्ते\nचौक नेहमीचा वेगळाच दिसते \nबिना आगीचा उठलाय डोंब \nशतकोत्तर पाहिला असा वर्षारंभ \nनातं नातं नाही राहिलं \nअशी कशी स्थिती उदभवली \nअपेक्षा आणि विश्वास गेला \nतरी गुपचूप पाहतो हेरंब \nशतकोत्तर पाहिला असा वर्षारंभ \nहातगाडी ते हवाई जहाज \nसगळ्यावर पडली आज गाज \nकोलमडली बघा नियमित घडी \nहोईल कधी नव्याने प्रारंभ \nशतकोत्तर पाहिला असा वर्षारंभ \nमी अजून हरलो ...\nमी अजून हरलो ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/business-news/article/huge-sale-off-in-cryptocurrency-market-luna-losses-99-value/406990", "date_download": "2022-05-18T23:18:18Z", "digest": "sha1:HLZ3XEBI5ATRLWSCZU5XTC2EJSOTCCVW", "length": 14688, "nlines": 109, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Cryptocurrency | Cryptocurrency Update : Huge sale off in Cryptocurrency market, Luna losses 99% value, क्रिप्टोकरन्सी बाजारात विक्रीची त्सुनामी, टेरा लुना थेट 7000 ते 80 पैशांवर...", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nCryptocurrency Crash : क्रिप्टोकरन्सी बाजारात विक्रीची त्सुनामी, टेरा लुनाचे मूल्य 7000 रुपयांवरून थेट 80 पैशांवर...\nCryptocurrency : महागाईत (Inflation)होत असलेल्या वाढीच्या चिंतेमुळे जगातील वित्तीय बाजारपेठांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. याला शेअर बाजार (Share Market)आणि क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency)हे दोन्हीही अपवाद नाहीत. क्रिप्टोकरन्सीच्या बाजारपेठेला (Cryptocurrency Market)कडक नियमांमध्ये वाढ होत असल्याचा फटका बसतो आहे. कडक नियमांच्या भीतीपोटी एक आठवड्यापासून क्रिप्टोकरन्सीच्या बाजाराला जबरदस्त विक्रीचा सामना करावा लागतो आहे.\nकिप्टोकरन्सीची बाजारपेठ झाली क्रॅश\nटेरा लुनाचे मूल्य थेट 7000 रुपयांवरून 80 पैशांवर आले\nसर्व क्रिप्टोकरन्सीचा वाजला बॅंड\nCryptocurrency Crash : न्यूयॉर्क : महागाईत (Inflation)होत असलेल्या वाढीच्या चिंतेमुळे जगातील वित्तीय बाजारपेठांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. याला शेअर बाजार (Share Market)आणि क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency)हे दोन्हीही अपवाद नाहीत. क्रिप्टोकरन्सीच्या बाजारपेठेला (Cryptocurrency Market)कडक नियमांमध्ये वाढ होत असल्याचा फटका बसतो आहे. कडक नियमांच्या भीतीपोटी एक आठवड्यापासून क्रिप्टोकरन्सीच्या बाजाराला जबरदस्त विक्रीचा सामना करावा लागतो आहे. बहुतेक क्रिप्टोकरन्सी 25 ते 30 टक्के घसरण नोंदवत व्यवहार करत आहेत. तर काही क्रिप्टोकरन्सी तर 50-60 टक्क्यांपर्यंत आपटली आहेत. यामध्येच स्टेबल कॉइनमध्ये गणना केली जात असलेली लुना (Luna)नावाची क्रिप्टोकरन्सी तर 99 टक्क्यांनी घसरली आहे. (Huge sale off in Cryptocurrency market, Luna losses 99% value)\nअधिक वाचा : Elon Musk : ट्विटरच्या सौद्याला नवे वळण...बनावट अकाउंटची आकडेवारी समोर येईपर्यत ट्विटरची डील स्थगित, इलॉन मस्कचे धक्कादायक ट्विट\nटेरा लुना शून्याजवळ पोचला\nटेरा लुनामध्ये (Tera Luna) सर्वात जास्त घसरण दिसली आहे. गेल्या आठवडाभरात टेरा लुनाचे मूल्य सुमारे सात हजार रुपयांवरून थेट 50 पैशांपर्यंत घसरले आहेत. गेल्या 24 तासांत हे चलन 99.66 टक्क्यांनी घसरले आहे. गुरुवारी, लुना 48.61 टक्‍क्‍यांनी घसरली होती आणि आदल्या दिवशी 50 टक्‍क्‍यांहून अधिक घसरली होती.\nगेल्या दोन-तीन महिन्यांपासून, जागतिक नियमन दबाव, कराचा फटका यासारख्या चर्चांमुळे क्रिप्टो बाजार आपली चमक गमावते आहे. अनेक क्रिप्टो एक्सचेंजेसवर व्हॉल्यूममध्ये मोठी घट झाली. मात्र गेल्या आठवडाभरापासून सुरू झालेली भीतीपोटीची विक्री काही थांबवण्याचे नाव घेत नाही. जणूकाही क्रिप्टोकरन्सीच्या बाजारपेठेत विक्रीची सुनामीच आली आहे.\nअधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 13 May 2022: सोन्यात किंचित घसरण, आणखी घसरण्याची चिन्हे, खरेदीची संधी, पाहा ताजा भाव\nक्रिप्टोकरन्सीचे जागतिक मार्केट कॅप म्हणजे बाजारमूल्याच्या सर्वोच्च पातळीबद्दल बोलायचे तर, 9 नोव्हेंबर 2021 रोजी ते 2.93 ट्रिलियन डॉलरच्या विक्रमी पातळीवर होते. आतापर्यंत हा आकडा जवळपास 60 टक्क्यांवर आला आहे. क्रिप्टोकरन्सीचे एकूण बाजारमूल्य आज 1.23 ट्रिलियन डॉलरवर घसरले आहे.\nगुरुवारी बिटकॉइनच्या किंमतीत 8.66 टक्क्यांची मोठी घसरण झाली. बिटकॉइन कोसळून त्याचे मूल्य 28,647 डॉलरवर आले होते. एका आठवड्यात बिटकॉइन 28.18 वर घसरला आहे, तर इथरियम 32.82 पर्यंत घसरला आहे.\nअधिक वाचा : रतन टाटांनी इमोशनल अंदाजात सांगितली Tata Nano ची मनातली गोष्ट\nक्रिप्टोकरन्सीच्या या अभूतपूर्व घसरणीमुळे गुंतवणुकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ते धडाधड क्रिप्टोकरन्सीची विक्री करत आहेत. यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या बाजारपेठेवर आणखी दबाव निर्माण होत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. या तडाख्यातून कोणतीही क्रिप्टोकरन्सी वाचू शकलेली नाही.\nविविध क्रिप्टोकरन्सी किती टक्क्यांनी खाली आल्या आहेत आणि सध्या त्यांचे मूल्य किती झाले आहे ते पाहूया-\nटेरा लुना 99.66% वरून 80 पैशांवर घसरला\nमॅटिक 21.02% घसरून 80.014 रुपयांवर आहे\nसेलोना 18.73% घसरून 6,268.87 रुपयांवर आहे\nसमजा तो 16.10% घसरून 59.36 रुपयांवर आहे\nशिबा इनू 15.45% घसरून 0.000892 रुपयांवर आहे\nXRP 13.690% घसरून 30.14 रुपयांवर आहे\nइथरियम 12.90% घसरून 1.54,735 रुपयांवर आहे\nADA 5.32% घसरून 37.62 रुपयांवर आहे\nडॉजकॉइन 8.48% घसरून 6.40 रुपयांवर आहे\nबिटकॉइन 6% घसरून 22,68,477 रुपयांवर आहे\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nPetrol Diesel Price: या दिवसापासून पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार सरकारने जाहीर केली तारीख\nया फळाची शेती अल्पावधीत करेल करोडपती\nMaharashtra Job Alert: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत आहेत या पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख\nMoney Making Idea: स्टेट बॅंक देतेय कमाईची जबरदस्त संधी फक्त ही कागदपत्रे जमा करा, तुम्हाला दरमहा मिळतील 60 हजार...\nEPFO : तुमच्या PF खाते क्रमांकामध्ये दडलेली ही खास माहिती तुम्हाला माहित असलीच पाहिजे, जाणून घ्या...\nIEC 2022 | एचडीएफसीचे केकी मिस्त्री म्हणतात ऐतिहासिकदृष्ट्या स्वस्त दरात मिळतंय गृहकर्ज, रिअल इस्टेटसाठी ही चांगली वेळ\nIEC 2022 | कोरोनाचा बूस्टर डोस आवश्यक, नियामक संस्थांनी मंजूरी देताना आधीसारखीच तत्परताच दाखवावी : अदर पूनावाला\nIEC 2022 | गौतम अदानी म्हणतात, भारत स्वावलंबी होत, जग भारतावर अवलंबून होण्यापर्यतचा पल्ला गाठणार\nIEC 2022 | आरोग्य, शिक्षणापासून ड्रोनपर्यंत सर्वत्र 5G महत्त्वाचे, भारताचे चित्र बदलणार : सुनील मित्तल\nIEC 2022 | भारत हा जागतिक कंपन्यांची पहिली पसंती, देशातील गरीबी हटवणे आणि रोजगार निर्मिती आहे महत्त्वाचे : अनिल अग्रवाल\n50 लाख नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी होणार - एकनाथ शिंदे\nसारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी देणार-अजित पवार\nएकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/solapur-news/article/pandharpur-result-will-bhalke-or-samadhan-avtade-avtade-is-leading-in-the-15th-round/345224", "date_download": "2022-05-18T23:45:11Z", "digest": "sha1:CWHFEBGFGPUN22CCIKVYEL4SNOY6LC47", "length": 12814, "nlines": 91, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Pandharpur Result Will Bhalke or Samadhan Avtade Pandharpur Result : भालके की समाधान आवताडे? सध्या आवताडे यांना पंधराव्या फेरीअखेर आघाडी Pandharpur Result Will Bhalke or Samadhan Avtade Avtade is leading in the 15th r", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nPandharpur Result :भाजप विजयाच्या उंबरठ्यावर; २५ व्या फेरीअखेर आवताडेंना ६ हजार ३३४ मतांची आघाडी\nदेशात आज ५ राज्यांच्या निकालांची चर्चा आणि उत्सुकता आहे. मात्र, त्यासोबतच महाराष्ट्रातील पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या निकालाची उत्सुकता सर्वांना लागली आहे.\nPandharpur :भारत भालके की समाधान आवताडे आवताडेंना आघाडी |  फोटो सौजन्य: Times Now\nपंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल\nएक्झिट पोलनुसार समाधान आवताडेंना मिळणार विजय\nपंधराव्या फेरीअखेर आवताडेंना आघाडी\nपंढरपूर: देशात आज ५ राज्यांच्या निकालांची चर्चा आणि उत्सुकता आहे. मात्र, त्यासोबतच महाराष्ट्रातील पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या निकालाची उत्सुकता सर्वांना लागली आहे. पंढरपुरात सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भाजपाकडून समाधान अवताडे आणि महाविकासआघाडीकडून भगीरथ भालके यांच्यात थेट सामना पाहायला मिळत आहे. नियमांप्रमाणे आधी पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भाजपाच्या समाधान आवताडे यांना २५ व्या फेरीअखेर भाजपाच्या अवताडे यांच्याकडे ६ हजार ३३४ मतांनी आघाडी आहे. सतराव्या फेरीपर्यंत अवताडेंना ७५ हजार ७३ मतं मिळाली तर भालकेंना एकूण ६८ हजार ७३९ मतं मिळाली\nयापुर्वी . भाजपाच्या समाधान आवताडे यांना पंधराव्या फेरीअखेर ३ हजार ८०० मतांची आघाडी मिळाली. मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या फेरीत भाजपाच्या समाधान अवताडेंनी ४५० मतांनी आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत अवताडेंना २ हजार ८४४ तर भालकेंना २ हजार ४९४ मतं मिळाली. दुसऱ्या फेरीत मात्र भालकेंनी ५०० हून आधिक मतांची आघाडी मिळवली. दुसऱ्या फेरीत भालकेंना ३ हजार ११२ तर अवताडेंना २ हजार ६४८ मतं मिळाली. तिसऱ्या फेरीअखेरीस भालकेंनी ६३५ मतांची आघाडी मिळवलीय. भालकेंना तिसऱ्या फेरीनंतर एकूण ८ हजार ६१३ मते मिळाली आहेत तर आवताडेंना ७ हजार ९७८ मते मिळाली आहेत.\nपंढरपूरमध्ये जयंत पाटलांच्या सभेत तुफान गर्दी, सोशल डिस्टंसिंगचे तीनतेरा\n'सत्ता बदलायची माझ्यावर सोडा,आपण बदलू,' देवेंद्र फडणवीसांना सत्ता परिवर्तनाचा विश्वास\nपंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत 'एवढे' झाले मतदान\nराष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचं निधन झाल्याने पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. या निवडणुकीत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली. भालके यांच्या उमेदवारीला शिवसेना आणि काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. तर भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे.\nअसा आहे एक्झिट पोलचा अंदाज\nया निवडणुकीनंतर पुण्याच्या 'द स्ट्रेलेमा' या संस्थेने एक्झिट पोल जाहीर केला आहे. त्यानुसार भगीरथ भालके यांना ९५५०८, समाधान आवताडे यांना ९८९४६, अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर आवताडे यांना ७१२४, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे यांना ८६१९, अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांना ६५९६ आणि इतरांना ८६९३ मते मिळणार आहे. एक्झिट पोलनुसार समाधान आवताडे हे ३४३८ मताधिक्य घेऊन विजयी होणार असल्याचे म्हटले आहे. म्हणजे दोन टक्के मतांनी आवताडे यांचा विजय होताना दिसत आहे.\nकुणाला किती टक्के मतदान\nएक्झिट पोलनुसार समधान आवताडे यांना पंढरपूर शहरात ४५ टक्के, पंढरपूर ग्रामीणमध्ये ३६ टक्के आणि मंगळवेढ्यात ४६ टक्के असे त्यांना सरासरी ४४ टक्के मतदान होताना दिसत आहे. तर भगीरथ भालके यांना पंढरपूर शहरात ४७ टक्के, पंढरपूर ग्रामीणमध्ये ४३ टक्के आणि मंगळवेढ्यात ४० टक्के असे त्यांना सरासरी ४२ टक्के मतदान होताना दिसत आहे. तर सिद्धेश्वर आवताडे यांना सरासरी ३ टक्के, सचिन शिंदे यांना सरासरी ४ टक्के, शैला गोडसे यांना सरासरी 3 टक्के आणि इतरांना सरासरी ४ टक्के मतदान होताना दिसत आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nपोलिसांना 50 लाखांचे घर नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या, पोलिसांच्या कुटुंबियांची मागणी\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले, धडावेगळे शीर करून केला होता खून\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी करण्यासोबतच ‘ईज ऑफ डुईंग बिजनेस’ कक्षही स्थापन होणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी करण्यासोबतच ‘ईज ऑफ डुईंग बिजनेस’ कक्षही स्थापन होणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती\nAjit Pawar : ‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या’ योजनांना भरीव निधी देणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही\n50 लाख नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी होणार - एकनाथ शिंदे\nसारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी देणार-अजित पवार\nएकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/spiritual-adhyatmik/saturday-astro-tips-donate-these-things-on-saturday-to-pleased-lord-shanidev-465489.html", "date_download": "2022-05-18T22:33:22Z", "digest": "sha1:QJJBC7IZYJPDJTKDWJW5UCDFXKD7TVG2", "length": 8792, "nlines": 108, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Spiritual adhyatmik » Saturday astro tips donate these things on saturday to pleased lord shanidev", "raw_content": "Saturday Astro Tips | शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी शनिवारी ‘या’ वस्तू दान करा\nशनिवारचा दिवस हा शनिदेवाला समर्पित असतो (Saturday Astro Tips). या दिवशी पूजा केल्याने तुमचे सर्व त्रास दूर होतात. भगवान शनिवेद यांना न्यायाचे देव म्हटले जाते.\nमुंबई : शनिवारचा दिवस हा शनिदेवाला समर्पित असतो (Saturday Astro Tips). या दिवशी पूजा केल्याने तुमचे सर्व त्रास दूर होतात. भगवान शनिवेद यांना न्यायाचे देव म्हटले जाते. मान्यता आहे की भगवान शनिदेव सर्वांच्या त्यांच्या कर्मांनुसार फळ देतात. जर एखाद्या व्यक्तीवर शनिचा वाईट परिणाम होत असेल तर त्या व्यक्तीला अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागतात. त्यामुळे शनिवारी बरेच लोक शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय करतात (Saturday Astro Tips Donate These Things On Saturday To Pleased Lord Shanidev).\nया दिवशी असे कोणतेही काम केले जाऊ नये ज्यामुळे भगवान शनिदेव नाराज होतील. शनिवारी काही वस्तू आहेत ज्या दान केल्याने आपले सर्व त्रास दूर होतात. शनिवारी कोणत्या वस्तू दान कराव्यात हे सांगूया –\nशनिवारी काळी तिळ दान करणे अत्यंत शुभ आहे. या दिवशी काळी तिळ दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि राहू-केतूचा दोषही शांत होतो.\nगहू, तांदूळ, मका, काळी उडीद आणि इतर वस्तुंचा समावेश असणारे सात प्रकारचे धान्य शनिवारी दान करावे. या दिवशी गरजू लोकांना धान्य दान केल्याने शनि दोषाचा प्रभाव कमी होतो आणि शनिदेव प्रसन्न होतात.\nशनिवारी लोखंडी वस्तू दान करणे किंवा खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी लोखंडापासून बनवलेल्या वस्तूंचे दान केल्याने कुंडलीतील शनि दोषांच्या समस्येपासून मुक्त होते.\nशनिवारी बूट आणि चप्पल दान करणे खूप शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की, काळ्या रंगाचे बूट दान करणे खूप शुभ मानले जाते, यामुळे तुम्हाला सर्वत्र यश मिळेल.\n✳️ निळ्या रंगाची फुले\nशनिचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी निळ्या रंगाची फुले अर्थात अपराजिता आणि काळ्या फुलांचे दान करणे शुभ आहे. असे मानले जाते की, या दिवशी निळ्या फुलांचे दान करणे खूप शुभ आहे. शनिवारी निळ्या रंगाचे फूल अर्पण केल्याने सर्व त्रास दूर होतात.\nVastu Tips | वास्तुदोष दूर करण्यासाठी घरात हनुमानजींचा फोटो लावा, सर्व समस्या होतील दूरhttps://t.co/udfYEvjNWy#VastuTips #LordHanuman\nटीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…\nLord Shanidev | शनिदेवांच्या प्रकोपापासून वाचायचं असेल तर दशरथकृत शनिस्तोत्राचं पठण करा, जाणून घ्या याबाबतची माहिती\nShanidev | ‘या’ लोकांवर शनिदेव राहतात प्रसन्न, पूर्ण होतात सर्व मनोकामना…\nShanidev | शनिदेवाला तेल का अर्पण करतात जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा…\nनर्गिस फाखरीचा ब्रालेस ग्लॅमरम लूक\n‘धर्मवीर’ चित्रपटाचे प्रमोशन धर्मपत्नी सोबत\nप्राजक्ता माळीची दिलखेच स्माईल\nअंकिता लोखंडेचा आपल्या नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.puruimachinery.com/hdpe-bottle-flakes-washing-line/", "date_download": "2022-05-18T23:08:36Z", "digest": "sha1:Y3FITWVEGWW2ZSKZO4DZ3AVEOKFCCCWL", "length": 9468, "nlines": 195, "source_domain": "mr.puruimachinery.com", "title": " एचडीपीई बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन उत्पादक |चायना एचडीपीई बॉटल फ्लेक्स वॉशिंग लाइन फॅक्टरी आणि सप्लायर्स", "raw_content": "\nएमएल प्रकारचे प्लास्टिक पेलेटायझिंग मशीन\nएमएल सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nएमएल दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nएसजे प्रकारचे प्लास्टिक रीसायकलिंग मशीन\nएसजे सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nSJ दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nउच्च टॉर्क TSSK सह-रोटेशन ट्विन स्क्रू एक्सट्रूडर\nपीईटी बाटली फ्लेक्स पेलेटायझिंग\nप्लास्टिक फिल्म्स वॉशिंग लाइन\nपीईटी बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nएचडीपीई बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nलीड ऍसिड बॅटरियांचे रीसायकलिंग मशीन\nएचडीपीई बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nएचडीपीई बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nएमएल प्रकारचे प्लास्टिक पेलेटायझिंग मशीन\nएमएल सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nएमएल दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nएसजे प्रकारचे प्लास्टिक रीसायकलिंग मशीन\nएसजे सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nSJ दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nउच्च टॉर्क TSSK सह-रोटेशन ट्विन स्क्रू एक्सट्रूडर\nपीईटी बाटली फ्लेक्स पेलेटायझिंग\nप्लास्टिक फिल्म्स वॉशिंग लाइन\nपीईटी बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nएचडीपीई बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nलीड ऍसिड बॅटरियांचे रीसायकलिंग मशीन\nपीपी जंबो बॅग श्रेडिंग क्रस...\nदोन टप्प्यातील प्लास्टिक फिल्म आणि...\nएसजे प्रकार पेलेटायझिंग मशीन...\nएचडीपीई बाटल्या डिटर्जंट बाटल्या...\nपीपी पीई फिल्म रिसायकलिंग एक्सट्रूड...\nएचडीपीई बाटल्या डिटर्जंट बाटल्या आणि दुधाच्या बाटल्या वॉशिंग लाइन साध्या ओळीचे प्लास्टिक रीसायकलिंग मशीन\nएचडीपीई बाटल्या वॉशिंग मशिनचा वापर एचडीपीई दुधाच्या बाटल्यांचे पुनर्वापर, एचडीपीई डिटर्जंट बाटल्या धुण्याची लाइन, एचडीपीई कीटकनाशक बाटल्यांच्या पुनर्वापरासाठी केला जाऊ शकतो.हे ग्राहकांच्या गरजेनुसार सानुकूलित केले जाऊ शकते.ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वोत्तम उपाय देऊ.\nएचडीपीई बाटल्यांचे वर्गीकरण, क्रशर आणि कलर सॉर्टिंग, हॉट वॉशिंग आणि ड्राय फंक्शनसह रीसायकलिंग लाइन\nएचडीपीई बॉटल वॉशिंग लाइनचा प्रत्यक्ष प्रकल्पातून आम्ही जगभरातील आमच्या ग्राहकांसाठी भरपूर अनुभव जमा केला.\nएचडीपीई बाटल्या डिटर्जंटच्या बाटल्या, दुधाच्या बाटल्या इत्यादींपासून गाठींमध्ये येतात. आमची वॉशिंग लाइन बेल ओपनर, मॅग्नेटिक सेपरेटर, प्रीवॉशर, क्रशर, फ्रिक्शन वॉशिंग आणि फ्लोटिंग टँक आणि हॉट वॉशिंग, लेबल सेपरेटर, कलर सॉर्टर आणि इलेक्ट्रिक कॅबिनेटसह पूर्ण आहे.\nआम्ही चीन आणि इतर देशांमध्ये एचडीपीई बाटल्यांचा पुनर्वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी संपूर्ण ओळी तयार केल्या आहेत.ग्राहकांच्या गरजेनुसार, आम्ही लक्ष्य गाठण्यासाठी काही विशिष्ट मशीन जोडू किंवा काढू शकतो.\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nचेंगडू पुरूई पॉलिमर इंजिनियरिंग कं, लि.\nलीड ऍसिड बॅटरियांचे रीसायकलिंग मशीन\n© कॉपीराइट 20102022 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://mr.puruimachinery.com/pet-bottle-flakes-washing-line/", "date_download": "2022-05-18T23:41:41Z", "digest": "sha1:NHY6QJM5F7VBQXMTFI4YXCOFMMRHI5XY", "length": 7450, "nlines": 191, "source_domain": "mr.puruimachinery.com", "title": " पीईटी बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन उत्पादक |चायना पीईटी बॉटल फ्लेक्स वॉशिंग लाइन फॅक्टरी आणि सप्लायर्स", "raw_content": "\nएमएल प्रकारचे प्लास्टिक पेलेटायझिंग मशीन\nएमएल सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nएमएल दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nएसजे प्रकारचे प्लास्टिक रीसायकलिंग मशीन\nएसजे सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nSJ दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nउच्च टॉर्क TSSK सह-रोटेशन ट्विन स्क्रू एक्सट्रूडर\nपीईटी बाटली फ्लेक्स पेलेटायझिंग\nप्लास्टिक फिल्म्स वॉशिंग लाइन\nपीईटी बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nएचडीपीई बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nलीड ऍसिड बॅटरियांचे रीसायकलिंग मशीन\nपीईटी बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nपीईटी बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nएमएल प्रकारचे प्लास्टिक पेलेटायझिंग मशीन\nएमएल सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nएमएल दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nएसजे प्रकारचे प्लास्टिक रीसायकलिंग मशीन\nएसजे सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nSJ दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nउच्च टॉर्क TSSK सह-रोटेशन ट्विन स्क्रू एक्सट्रूडर\nपीईटी बाटली फ्लेक्स पेलेटायझिंग\nप्लास्टिक फिल्म्स वॉशिंग लाइन\nपीईटी बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nएचडीपीई बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nलीड ऍसिड बॅटरियांचे रीसायकलिंग मशीन\nपीपी जंबो बॅग श्रेडिंग क्रस...\nदोन टप्प्यातील प्लास्टिक फिल्म आणि...\nएसजे प्रकार पेलेटायझिंग मशीन...\nएचडीपीई बाटल्या डिटर्जंट बाटल्या...\nपीपी पीई फिल्म रिसायकलिंग एक्सट्रूड...\nपीईटी बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nपीईटी बॉटल वॉशिंग लाइनचा प्रत्यक्ष प्रकल्पातून आम्ही जगभरातील आमच्या ग्राहकांसाठी भरपूर अनुभव जमा केला.\nभारत आणि मायदेशात आम्ही पीईटी बाटल्यांचा पुनर्वापर करणार्‍या ग्राहकांसाठी संपूर्ण ओळी तयार केल्या आहेत.ग्राहकांच्या गरजेनुसार, आम्ही लक्ष्य गाठण्यासाठी काही विशिष्ट मशीन जोडू किंवा काढू शकतो.\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nचेंगडू पुरूई पॉलिमर इंजिनियरिंग कं, लि.\nलीड ऍसिड बॅटरियांचे रीसायकलिंग मशीन\n© कॉपीराइट 20102022 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.essaymarathi.com/2022/01/vidyarthi-aani-chitrpat-marathi-nibandh.html", "date_download": "2022-05-18T23:02:15Z", "digest": "sha1:FYMLZ5Y7K2UHGYQUZE4K6OQINTOT25L6", "length": 16302, "nlines": 58, "source_domain": "www.essaymarathi.com", "title": "विद्यार्थी व चित्रपट मराठी निबंध | Vidyarthi Aani Chitrpat Marathi Nibandh - ESSAY MARATHI मराठी निबंध", "raw_content": "\nपरीक्षेत सर्वोत्तम गुणांसह भरघोस यश मिळवुन देणारे सर्व प्रकारचे मराठी निबंध.\nHome कथनात्मक विद्यार्थी व चित्रपट मराठी निबंध | Vidyarthi Aani Chitrpat Marathi Nibandh\nBy ADMIN सोमवार, १० जानेवारी, २०२२\nनमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण विद्यार्थी व चित्रपट मराठी निबंध बघणार आहोत. 'दोन व्यक्तींनी एकाच वेळी खिडकीतून पाहिले. एकाने जमीन पाहिली व दुसऱ्याने चकाकणारे तारे' असे खलील जिब्रान यांनी म्हटले आहे. अशीच अवस्था चित्रपट बघणाऱ्यांची आहे.\nनजरेला जे दिसते त्यापेक्षा नजरेला काय कळते हे महत्त्वाचे आहे.प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतातच. आजच्या विज्ञानयुगात नवनवीन साधने, तंत्र, नवे शोध उपलब्ध आहेत. त्यांचे फायदे जसे आहेत. तसेच तोटेही आहेत.\nचित्रपट बघून त्यातून काय घ्यायचे हा विवेक आपण बाळगायला हवा. चित्रपटासंबंधी विद्यार्थ्यांची मनस्वी ओढ अशी जबरदस्त झाली आहे की बहुतांशी विद्यार्थी स्वतःचे कर्तव्य , ध्येय, वास्तवता विसरतात.तीन तासाच्या कल्पनाविश्वातच आयुष्याचा आनंद शोधतात.\nचित्रपट अस्तित्वात आले ते लोकशिक्षणाचे प्रभावी साधन म्हणून पौराणिक, सामाजिक, कौटुंबिक कथा, समस्या त्यांतून मांडल्या गेल्या. तेंव्हाचे निर्माते, दिग्दर्शक आदर्शवादी होते.आताचे स्वरूप बदलत चालले आहे.\nप्रेक्षकांना खेचणारे प्रवाह पतित करणारे दरोडे, बलात्कार, खून, वासना, अत्याचार यांचा मसाला भरून रंगविलेले चित्रपट येत आहेत.कोवळी मने चुरडली जात आहेत.संस्काराचा वृक्ष उन्मळून पडत आहे. नायक-नायिका, खलनायक यांचे अनुकरण होत आहे.\nशैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या देशामध्ये समाजप्रबोधन व लोकशिक्षण यासाठी चित्रपटाचा उपयोग होऊ शकतो. तसा तो करणे आवश्यकही आहे. पण ही नाण्याची दुसरी बाजू झाली.स्वतःच्या खडतर जीवनाचा आपल्याला तात्पुरता विसर पाडणाऱ्या चित्रपटामुळे आपण स्वप्नरंजक होण्याची शक्यता असते.\nअसे चित्रपट विशेषतः युवकयुवंतीवर विपरित परिणाम करतात.त्यामुळे काल्पनिक चित्रपटातील कथा , प्रसंग यांची सांगड ते वास्तव आयुष्याशी घालू पाहतात.इथेच नेमकी गल्लत होते. चित्रपटांची मोहिनी आणि चित्रपटात दाखविण्यात येणारा कृत्रिम झगमगाट म्हणजे कोवळ्या तरूणपिढीला दाखविले गेलेले प्रलोभनच होय.\nचित्रपटाच्या कुशीतून जन्मलेले 'फॅशन' हे नवे बाळ याचं बारसं प्रत्येक जण हवं तसं करतात. खरं तर माणसाच्या 'दिसण्या पेक्षा त्याचं ‘असणं' महत्त्वाचं याचं बारसं प्रत्येक जण हवं तसं करतात. खरं तर माणसाच्या 'दिसण्या पेक्षा त्याचं ‘असणं' महत्त्वाचं पणआजकाल अंतरंगापेक्षा बहिरंगापर्यंत नजर फेकली जात आहे. क्रियाशीलता कमी होऊन वेळेचा अपव्यय होत आहे.\nचित्रपटांमुळे मुले क्रीडांगणाला दुरावली. व्यायाम , खेळ, वाचन ही त्रिसूत्री सोडून हल्ली सिनेमागृहाबरोबरच वेळी-अवेळी, दिवसा किंवा रात्री दूरदर्शनवर दाखविल्या जाणाऱ्या चित्रपटात तरुण पिढी गुंतत चालली आहे.शारीरिक व मानसिक विकासाच्या दृष्टीने हे हानिकारक आहे.\nमुलांनी कोणते चित्रपट बघायचे याबाबत पालकही जागरूक हवेत.वाचन , व्याख्याने , परिसंवाद यामुळे विद्यार्थी प्रगल्भ होतो.पण चित्रपटांनी मुलांना पांगळे केले आहे. चांगले छंद, व्यक्तिमत्त्व विकास, ज्ञानार्जन यांत घालवायचा वेळ मुले चित्रपट पाहण्यात घालवीत आहेत.\nआजचे चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या अधिक लाभप्रद होण्याच्या प्रयत्नात आहेत. सेन्सॉर बोर्डच्या कात्रीला धार राहिलेली नाही. बीभत्स नृत्ये कोवळ्या युवा पिढीला वेडीवाकडी नाचवीत आहेत. ताल सुटला आहे. संस्काराची गळचेपी सुरू झाली आहे.\nहाणामारी, खून , बलात्कार यांनी रसरसलेले चित्रपट बघण्याकडे तरुण पिढीचा कल आहे. कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून बघावे असे 'बागबान' सारखे थोडेच चित्रपट आहेत. चित्रपट हा समाजाचा आरसा असतो , संस्कृतीचे दर्शन असते.\nचित्रपट म्हणजे प्रणय , विरह, अत्याचार , खून यांचे दर्शन नव्हे. प्रत्येक कथेत कुठेतरी अर्धसत्य दडलेलं असतं. खरं तर काय घ्यावं हेच महत्त्वाचं. नाही तर चित्रपटाचा भस्मासुर आपल्याला भस्म केल्याशिवाय राहणार नाही\nकुटुंबनियोजन , निरक्षरता या समस्येवर अनेक चित्रपट निघालेत 'अंगुठाछाप' सारख्या चित्रपटाने निरक्षरतेच्या प्रश्नावर प्रकाश टाकला. मदर इंडियाने' आई प्रसंगी कुपुत्राला गोळीही घालू शकते हे दाखविले. चित्रपट बघतांना 'नीर-क्षीर विवेक' बाळगून चांगले ते घ्यावे हे केले तरच चांगले विद्यार्थ्यांनी मनोरंजनाआधी अभ्यासाला प्राधान्य दिले पाहिजे. निखळ मनोरंजन मनाला फुलविते , प्रसन्न करते तर बीभत्स प्रदर्शन मनाला कीड लावते.\nराजा हरिश्चंद्र, भक्त प्रल्हाद, गांधी असे छान चित्रपटही आहेत. नवे ते हवे हा मानवी स्वभाव आहे. पण काही मर्यादा जाणून घेतल्या तर 'मोर नाचतो म्हणून लांडोरीने नाचू नये' याची जाणीव होईल. आज भरमसाट पैसा ओतून चित्रपट-निर्माते चित्रपट काढतात.\nगर्दी खेचणारे चित्रपट त्यांना हवे आहेत.पण तरूणांनी पाऊल उचलतांना वाट कोठे जाते हा क्षणभर विचार करावा. मनोरंजनासाठी संस्कृतीची सभ्यतेची होळी मात्र होऊ देता कामा नये. आपली ध्येये महत्त्वाची आहेत ; हे न विसरता मनोरंजनाची गोडी जरूर चाखावी पण त्यांच व्यसन होऊ देता कामा नये. नाही तर आजच्या चित्रपटरूपी आरसेमहालाच्या लोभस काचा संस्काराला रक्तबंबाळ करून सोडतील.मला वाटतं\nचित्रपटाचं तारू, क्षितिजाशी भिडे प्रवाहाची धार वळे, उगमाच्या कडे पिकोनिया भोवताल अत्याचार जन्मती नाही सोसवत कळा, बावरली माती.... आजच्या चित्रपटातील बीभत्सपणा किळस आणणारा आहे. कमीत कमी कपड्यातील देहप्रदर्शन, बीभत्स गाणी गल्लीबोळात संस्कृतीची धिंड काढीत आहेत.\nसभ्यता, शालीनता यांच्यावर प्रहार सुरू झाला आहे. मुलींना भर रस्त्यात छेडण्याचे प्रकार खूप वाढले आहेत. दारू, गर्द यांच्या विळख्यात तरुण पिढी जखडली जात आहेत. चित्रपटसृष्टीतील चमकदमक, पैसा यांच्या मोहजालात फसून 'मॉडेलिंग' च्या नावाखाली युवतींची फसवणूक होत आहे.\nवस्तुतः प्रत्येक कथेत घेण्यासारखा बोध असतोच त्या कडे लक्ष केंद्रित केले पाहिजे.कथा मांडतांना पैशांच्या तराजूचा भारी पल्ला गाठण्यासाठी संस्कृतीला मातीत मोल करू पाहणारे चित्रपटव्यावसायिक का बरे असे करीत आहेत कारण असे चित्रपट बघण्यासाठी गर्दी करणारेही आपणच आहोत.\nमाझ्या शब्दात\"बाजार सभ्यतेचा भरला खरा, संस्कृती विक्रीत निघाली ज्ञान-रंजनाच्या नावाखाली विकृतीची वरात निघाली\" मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद\nतुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला जरूर कळवा तुमचे आमच्‍या ब्‍लॉग बद्दल अभिप्राय असल्‍यास किंंवा काही तक्रार असेल तर ती पण आम्हाला नक्की सांगा आपल्या अभिप्रायाचे आम्ही नेहमी स्वागत करू आणि आवश्‍यकते नुसार बदल घडवून आणू . आमच्या ब्लॉगला भेट देणारा प्रत्येक वाचक आमच्या करीता अतीशय महत्वाचा आहे. तसेच तुम्ही सुद्धा आमच्या ब्लॉगवर लेखन करू शकता आणि आपली ज्ञानरूपी माहिती इथं पर्यंत पोचू शकता. त्‍याकरीता पुढील लिंक वापरावी.\nसंपर्क करण्‍यासाठी येथे क्लीक करा\nDMCA Policy साठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2020/06/blog-post_261.html", "date_download": "2022-05-18T22:09:47Z", "digest": "sha1:INCL2HY3UVTEGD63VFBGTCVF2VPNRM56", "length": 7423, "nlines": 54, "source_domain": "www.mynagar.in", "title": "मी पक्ष सोडला म्हणून थोरतांना पद", "raw_content": "\nमी पक्ष सोडला म्हणून थोरतांना पद\nमाय अहमदनगर वेब टीम\nलोणी– नेहरु, गांधींचे विचार सोडून कॉंग्रेस पक्षाच्‍या प्रदेशअध्‍यक्षांना मातोश्रीच्‍या दारात जावे लागते हिच मोठी शोकांतिका आहे. थोरातांचे पक्षात काय स्‍थान आहे याबद्दल न बोललेच बरे, मी पक्ष सोडला म्‍हणुन त्‍यांना पद मिळाले. आता मंत्री पद टि‍कविण्‍यासाठी त्‍यांची धडपड आहे. कोण कोणाच्‍या पाया पडतो हे पाहणारे आ.थोरात मुख्‍यमंत्र्यांच्‍या बंगल्‍यात थांबुन काय करत होते भ्रष्टाचाराच्‍या फाईल काढु नयेत म्‍हणुन मुख्यमंत्र्यांचे पाय दाबत होते की, भाजप मध्‍ये घ्‍या म्‍हणुन विनवणी करत होते यावरही त्‍यांनी बोलले पाहीजे असे आव्‍हान माजीमंत्री आ.विखे पाटील यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या टीकेला प्रत्युत्तरात दिले आहे.\nसत्‍तेत सहभाग असलेल्‍या राष्‍ट्रीय पक्षाच्‍या प्रदेश अध्‍यक्षाला आठ आठ दिवस मुख्‍यमंत्री भेटीची वेळ देत नाहीत हेच मोठे दुर्दैव असल्‍याकडे लक्ष वेधून येवढी लाचारी पत्‍करुन सत्‍तेत का राहाता सत्‍तेत आम्‍हाला स्‍थान राहुद्या यासाठीच आता मातोश्रीवर वा-या सुरु असल्‍याची टिका आ.विखे पाटील यांनी केली.मागील पाच वर्षे त्‍यांना सभागृहात बोलण्‍यासही वेळ नव्‍हता. त्‍यांच्‍या मंत्रीपदाच्‍या कार्यकाळातील कारभारावर कॅगने ताशेरे ओढले आहेत. भ्रष्‍टाचाराच्‍या फाईल बाहेर येवू नयेत यासाठीच ते मागील युती सरकारच्‍या विरोधात शब्‍दही काढण्‍याची हिम्‍मत दाखवु शकले नसल्‍याचा थेट आरोप आ.विखे पाटील यांनी केला.\nमुख्‍यमंत्र्यांच्‍या बंगल्‍यात थांबुन थोरात काय करत होते भ्रष्‍टाचाराच्‍या फाईल बाहेर येवू नयेत म्‍हणून मुख्‍यमंत्र्यांचे पाय दाबत होते की भाजप प्रवेशाची बोलणी करत होते यावरही आ.थोरातांनी बोलले पाहीजे असा सल्‍ला आ.विखे पाटील यांनी दिला. महसुल मंत्री असताना मागील कार्यकाळात खासगी सचिव असलेले सेवानिवृत्‍त आधिकारी पुन्‍हा थोरातांच्‍या कार्यालयात कसे, स्‍वेच्‍छा निवृत्‍ती घेतलेल्‍या आधिका-यांना पुन्‍हा घेण्‍याचे गौडबंगाल काय, हे एकदा राज्‍यातील जनतेला कळु द्या अशा शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडले.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nअसा झाला आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात; आमदार म्हणाले मी फक्त....\nपिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल महापालिकेचे दुर्लक्ष ; शिवप्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा\nनिंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी कुस्त्यांचा हगामा राज्यात प्रसिद्ध : दोन दिवस चालणार यात्रोत्सव\nपिंपळगाव माळवी येथे स्थान प्रकट दिनानिमित्त यात्रा महोत्सव\nजेऊर यात्रोत्सवादरम्यान हजारो भाविकांचे दर्शन लाखोंची उलाढाल ; नामदार तनपुरे यांच्याकडून पाण्याची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2020/08/Bjp-dhoodha-aandolan-manoj-kokate.html", "date_download": "2022-05-18T23:00:02Z", "digest": "sha1:T3KQ2GMPQWMIJWYE2XMHIAQ7RRIUNSUK", "length": 7810, "nlines": 55, "source_domain": "www.mynagar.in", "title": "सरकारविरोधात भाजपाचे महाएल्गार आंदोलन", "raw_content": "\nसरकारविरोधात भाजपाचे महाएल्गार आंदोलन\nमाय अहमदनगर वेब टीम\nअहमदनगर - नगर तालुक्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांच्या वतीने नगर जामखेड रोडवरील टाकळी काझी येथे रास्ता रोको करत महाएल्गार आंदोलनाद्वारे राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यात आला.\nया वेळी भाजपा तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, जिल्हा उपाध्यक्ष शामराव पिंपळे, जिल्हा सचिव अनिल लांडगे, रासपचे तालुकाध्यक्ष संजय वाघमोडे, जेष्ठनेते बाजीराव हजारे, रमेश पिंपळे, यांच्यासह सुभाष निमसे, पोपट साठे, पोपट बनकर, अनिल शेडाळे, बाळासाहेब ठोंबरे, सचिन लांडगे, राजेंद्र कोकाटे, आर एस कोकाटे, पोपट शेळके, अनिल गर्जे, शिवाजी बेरड, गणेश खांदवे, किरण गांगर्डे, महेश लांडगे, राजेंद्र लांडगे, मयूर वागस्कर, विनायक म्हस्के, लक्ष्मण कांबळे, गणेश भालसिंग, संदीप म्हस्के, भरत कोकाटे, विजय गाडे, मनोज म्हस्के, सागर गावडे, राहुल गुंड, शुभम शेळके, मनोज गावडे, बाप्पू कोकाटे, संतोष कोकाटे आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nराज्यात कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने दुधाचे दर ३२ रुपयांवरून १७ ते १८ रुपयांवर आले आहेत. त्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळणे कठीण झाले आहे. यामुळेच दुधाचा दर प्रतिलिटर ३०-३५ रुपये करा, गायीच्या दुधाला सरसकट प्रती लिटर १० रुपये अनुदान द्या, दुध भुकटीला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान द्या या मागण्यासाठी भाजपा व मित्रपक्षांच्या वतीने आंदोलन महाएल्गार करण्यात आले.\nयावेळी बोलताना कोकाटे म्हणाले की, “कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शेतकरी प्रचंड अडचणीत असताना राज्य सरकाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिलेले आहे, भाजपा सरकारच्या काळात दुधाला ३-४ वेळा दरवाढ देण्यात आलेली होती, परंतू सद्य परस्थितीत दुधापेक्षा पाण्याची बाटली महाग झालेली असताना देखील राज्यातील महाविकास आघाडी सरकार दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून त्याना अपमानास्पद वगणून देण्याचे पाप करत आहे. राज्य सरकार जो पर्यंत दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही तो पर्यंत आम्ही या विषयावरून मागे हटणार नसून वेळ पडल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविणार असल्याचे प्रतिपादन या वेळी कोकाटे यांनी केले.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nअसा झाला आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात; आमदार म्हणाले मी फक्त....\nपिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल महापालिकेचे दुर्लक्ष ; शिवप्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा\nनिंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी कुस्त्यांचा हगामा राज्यात प्रसिद्ध : दोन दिवस चालणार यात्रोत्सव\nपिंपळगाव माळवी येथे स्थान प्रकट दिनानिमित्त यात्रा महोत्सव\nजेऊर यात्रोत्सवादरम्यान हजारो भाविकांचे दर्शन लाखोंची उलाढाल ; नामदार तनपुरे यांच्याकडून पाण्याची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.actualidadgadget.com/mr/%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F-7-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A2%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-05-19T00:04:20Z", "digest": "sha1:LUNCM47VN2O6SLCGGBRF7IVJYNOL34LM", "length": 11594, "nlines": 100, "source_domain": "www.actualidadgadget.com", "title": "गॅलेक्सी नोट 7 मध्ये बॅटरीमध्ये दोन गंभीर समस्या आल्या गॅझेट बातम्या", "raw_content": "\nगॅलेक्सी नोट 7 रिसर्चमध्ये बॅटरीच्या दोन भिन्न समस्या आढळल्या\nमॅन्युएल रमीरेझ | | जनरल , आमच्या विषयी\nजेव्हा गॅलेक्सी नोट 7 च्या सर्व समस्या उद्भवल्या, तेव्हा टर्मिनलच्या आग आणि स्फोटांमुळे होणा damage्या नुकसानीस कमी करण्यास सक्षम असणे सॅमसंगला कठीण होते. जरी आपणास देखील त्याकडे दृष्टीकोनातून पहावे लागेल आणि माहित असेल की सॅमसंगची समस्या आहे दुसर्‍या कंपनीमध्ये घडू शकते असे काहीतरी आणि हे आपल्याला बॅटरीसह पातळ स्मार्टफोन बनविण्याच्या मर्यादांपैकी एक जाणून घेण्यासाठी रस्त्यावर आणते.\nसॅमसंग शेवटी जाहीर केले आहे टीप 7 क्रॅशवर कंपनीच्या तपासणीचे निकाल आणि एक मनोरंजक निष्कर्ष समोर आला आहे. समस्या बॅटरीची होती आणि ही दोन वेगळ्या समस्या होती ज्यामुळे या घटना घडल्या. मूळ नोट 7 बैटरी होती housings खूप लहान इलेक्ट्रोड असेंब्लीची व्यवस्था करण्यासाठी, ज्यामुळे थर्मल बिघाड आणि सामान्य वापरासह शॉर्ट सर्किट होते.\nबोनस म्हणून, पेशींचे नकारात्मक इलेक्ट्रोड होते रचनेत चुकीच्या पद्धतीने ठेवलेले बॅटरी परंतु सर्वात उत्सुक आणि गंभीर गोष्ट अशी होती की पुढे काय घडले कारण मूळ मॉडेलमधील त्या समस्या जेव्हा त्या सदोष युनिट्सच्या जागी चांगल्या झाल्या पाहिजेत त्या जागी बदलल्या गेल्या.\nकंपनी बॅटरीसाठी दुसर्‍या निर्मात्याकडे गेली आणि नवीन सेलमध्ये वेल्डिंग मध्ये समस्या पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड यामुळे सीलिंग टेप क्रॅक झाला, म्हणून काही पेशी 100% संरक्षित नव्हती.\nटीप 7 मध्ये दोन उत्पादकांच्या बॅटरी कशा समाविष्ट केल्या गेल्या आहेत हे सॅमसंगने दर्शविले आहे चाचण्या सुरू आहेत वापरकर्ता क्रॅशची प्रतिकृती बनवण्यासाठी. लॅबमध्ये घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये यूएसबी पोर्टचे ओव्हरलोड करणे, डिव्हाइस केसशिवाय, किंवा आयरिस स्कॅनरचे थर्मल इफेक्ट मोजणे देखील समाविष्ट होते. लॅबमध्ये सामान्य फोन वापराची प्रतिकृती बनवण्यासाठी त्याने सॉफ्टवेअरमध्ये अल्गोरिदम देखील तयार केला.\nजेणेकरून ही समस्या पुन्हा होणार नाही, सॅमसंगने तयार केले आहे एक गट ज्यास बॅटरीची जाणीव असेल उद्योग तज्ञांच्या मदतीने आणि बॅटरीच्या सुरक्षिततेची पडताळणी करण्यासाठी आठ-बिंदू चाचणी टप्प्यात. आपण नवीन उत्पादनांमधील प्रत्येक मुख्य घटकास त्यांची सुरक्षा तपासण्यासाठी आणि सत्यापित करण्यासाठी कार्यसंघ नियुक्त कराल.\nकोरियन कंपनीला स्वतःला खात्री आहे की ही समस्या आहे आसन्न गॅलेक्सी एस 8 वर पुनरावृत्ती होणार नाही. तर चला अशी आशा करूया की अशी परिस्थिती आहे आणि या कंपनीचे संचालक बाजारात येण्याच्या दिवसात बोटांनी ओलांडू शकत नाहीत.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: गॅझेट बातम्या » जनरल » गॅलेक्सी नोट 7 रिसर्चमध्ये बॅटरीच्या दोन भिन्न समस्या आढळल्या\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nसॅमसंगने पुष्टी केली की ते MWC वर गॅलेक्सी एस 8 अधिकृतपणे सादर करणार नाहीत\nलूमिया श्रेणी पुन्हा एकदा अमेरिकन विंडोज स्टोअरमध्ये उपलब्ध आहे\nआपल्या ईमेलमध्ये तंत्रज्ञान आणि संगणनाबद्दल नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.madtravelervik.com/2020/07/blog-post_1.html", "date_download": "2022-05-18T23:56:55Z", "digest": "sha1:WZCR3DBDVF377T7MOXRAIOMJPZWGHOHE", "length": 9937, "nlines": 261, "source_domain": "www.madtravelervik.com", "title": "शिवकालीन शस्त्र - दांडपट्टा", "raw_content": "\nHomeशिवकालीन शस्त्र - दांडपट्टाशिवकालीन शस्त्र - दांडपट्टा\nशिवकालीन शस्त्र - दांडपट्टा\nहे एक मराठ्यांच सर्वात आवडीच हत्यार. याची भेदकता तलवारीहुन जहाल. उभ्या हिंदुस्थानात या शस्त्रावर मराठ्यांइतके नियंत्रण कोणाचेच नाही. मुघल राजपुत लोकांमध्येही हे हत्यार असायचे. पण मराठे यात जास्त कुशल अन तरबेज होते. पट्टा फ़िरवणे मोठे\nकौशल्याचे काम आहे खुप कसब आणि अभ्यास असलेला माणुस पटटा व्यवस्थित फिरवू शकतो.\nपुर्वीचे मावळे १६ हात लांब पट्टाही वापरत, याला बेल्ट प्रमाणे कंबरेभोवती गुंडाळले जाई,सय्यद बंडा ला जिवा महालाने १६ हात लांबुन कलम केले होते.छोट्याश्या लिंबाचे दोन तुकडे पट्ट्याने होतात.\nआपण मराठीत पटाइत हा शब्द वापरतो, म्हणजे तरबेज. मुळात पट्टे चालवण्यात वाकबगार असलेल्या लोकांना पटाईत असे म्हणले जाते. तोच शब्द पुढे आपल्या बोली भाषेत रुढ झाला.\nमराठी हशमांमध्ये एक म्हण होती “धारकरी” म्हणजे जे व्यक्ती तलवार, भाला, तीर-कमान अथवा अजुन काही अशा ४-५ हत्यारांमध्ये तरबेज असली की\nयांना “धारकरी” गणले जायचे. अन अजुन एक म्हण होती की “दहा धारकरी तर एक पट्टेकरी” यावरुनच पटाईताला काय मान असेल हे लक्षात येते\nपट्ट्याची लांबी ५ फ़ुट असते, त्याचे पाते ४ फ़ुट असुन त्याची मुठ म्हणजे खोबळा साधारण १ फुटाचा असतो, याचे पाते लवचिक असते, पण लवचिक असले तरी याच्या कौशल्याने केलेल्या वाराने उभा माणुस चिरला जावु शकतो, गर्दन देखिल कटू शकते.\nपट्टा चालवणारा जणु काही आपल्या भोवती १० फुटांचा पोलादी घेर उभा करतो, यात प्रवेशल्यावर साक्षात मृत्युच \nदोन्ही हातात पट्टा घेणारा पटाईत हा अतिकुशल समजला जातो, याचे कौशल्य अन प्रहार क्षमता साहजिकच दुप्पट असते.\nयाची काही वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे याचे पाते जरी लवचिक असले तरी पण याची वार करण्याची तलवारीपेक्षा जास्त असते\nमराठ्यांचा इतिहास शिवकालीन शस्त्र - दांडपट्टा\nएक मराठा साम्राज्याचे शूर योद्धे\nबहिर्जी नाईक - बाजींद भाग १\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - 3\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ११\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - १२\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ५\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ७\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ८\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ९\nशिवकालीन शस्त्र - दांडपट्टा\nअपरिचित इतिहास- \"बाजी बांदल\", \"रायाजी बांदल\" -इतिहासातील निसटलेली पाने\nअपरिचित इतिहास- \"बाजी बांदल\", \"रायाजी बांदल\" -इतिहासातील निसटलेली पाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2022/03/Big-news-Petrol-and-diesel-prices-rise-for-second-day-in-a-row.html", "date_download": "2022-05-18T22:28:01Z", "digest": "sha1:4HB4JGJLIDKR5K4UVMAPA6XB7RWOLW2W", "length": 10048, "nlines": 73, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "मोठी बातमी : सलग दुसऱ्या दिवशीही पेट्रोल डिझेल दरवाढ, महागाईही वाढणार ! - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome राज्य राष्ट्रीय मोठी बातमी : सलग दुसऱ्या दिवशीही पेट्रोल डिझेल दरवाढ, महागाईही वाढणार \nमोठी बातमी : सलग दुसऱ्या दिवशीही पेट्रोल डिझेल दरवाढ, महागाईही वाढणार \nमार्च २३, २०२२ ,राज्य ,राष्ट्रीय\nनवी दिल्ली : सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल 84 तर डिझेल 83 पैशांनी महागणार आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून देशात नवे दर लागू होणार आहेत. मंगळवारीही पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. युक्रेन - रशिया युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 114 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचल्या आहेत.\nपंजाब, उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होणार असल्याची शक्यता आता खरी ठरली आहे. तसेच आगामी काळात पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.\nकिरकोळ बाजारात आज (दि.२३) सकाळपासून पेट्रोल 84 तर डिझेल 83 पैसे प्रति लिटरने वाढ होणार आहे. घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात 25 रुपयांची वाढ झाली आहे.\nमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य अधिवेशन संपन्न, नवनिर्वाचित राज्य सचिव आणि कमिटी जाहीर \nनिवडणुका संपल्या, इंधन गॅस दरवाढीचा दणका\nआरोग्यवार्ता : कडक उन्हाळ्यात कसे टाळावे आजार, वाचा \nat मार्च २३, २०२२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nSatara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखत...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज\nSMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Mir...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal ...\nजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी\nजुन्नर : जुन्नर - मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2022/04/Sadhu-Vaswani-Institute-of-Management-Studies-for-Girls-SVIMS-Pune-recruitment-2022.html", "date_download": "2022-05-18T23:09:13Z", "digest": "sha1:OPVUAMPTVXLPYFPO3KAI5T77SWDKQPXO", "length": 11617, "nlines": 107, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "Pune Nokari : साधू वासवानी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज फॉर गर्ल्स, पुणे मध्ये विविध पदांसाठी भरती - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome नोकरी राज्य रोजगार Pune Nokari : साधू वासवानी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज फॉर गर्ल्स, पुणे मध्ये विविध पदांसाठी भरती\nPune Nokari : साधू वासवानी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज फॉर गर्ल्स, पुणे मध्ये विविध पदांसाठी भरती\nएप्रिल २९, २०२२ ,नोकरी ,राज्य ,रोजगार\nSVIMS Pune Recruitment 2022 : साधू वासवानी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज फॉर गर्ल्स (Sadhu Vaswani Institute of Management Studies for Girls) मध्ये विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.\n• पद संख्या : 05\n• पदाचे नाव :\n1. सहाय्यक प्राध्यापक : 01\n2. ग्रंथपाल - 01\n3. नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर - 01\n4. रिसेप्शनिस्ट कम अॅडमिनिस्ट्रेशन - 01\n• शैक्षणिक पात्रता :\n5. शिपाई - दहावी पास + अनुभव\n• नोकरीचे ठिकाण : पुणे\n• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन\n• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा\n• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 मे 2022, संध्याकाळी 5:00 वाजता किंवा त्यापूर्वी पाठवावेत.\n• अर्ज पाठविण्याचा पत्ता : सदस्य सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे, जुनी मध्यवर्ती इमारत, 5 बी.जे.रोड, तळ मजला, पुणे -411 001\nराज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज \nपुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा दलात 90 पदांसाठी भरती, 1 लाख रूपये पगाराच्या नोकरीची संधी\nबँक ऑफ इंडिया, कोल्हापूर मध्ये 696 जागांसाठी मेगा भरती, आजच अर्ज करा \nTags नोकरी# राज्य# रोजगार#\nat एप्रिल २९, २०२२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nTags नोकरी, राज्य, रोजगार\nअनामित ६ मे, २०२२ रोजी ३:५० AM\nअनामित ६ मे, २०२२ रोजी ३:५२ AM\nअनामित ६ मे, २०२२ रोजी ३:५५ AM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nSatara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखत...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज\nSMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Mir...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal ...\nजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी\nजुन्नर : जुन्नर - मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/aurangabad-news/article/latur-crime-news-the-young-man-was-stabbed/384006", "date_download": "2022-05-18T23:52:02Z", "digest": "sha1:KG7YGS3A5HBWGZ36IVEWGU65TLDYFSVV", "length": 11881, "nlines": 91, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " धक्कादायक ! लातुरात तरुणावर कोयत्याने सपासप वार , भरदिवसा रक्ताचा पडला सडा latur crime news , The young man was stabbed", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\n लातुरात तरुणावर कोयत्याने सपासप वार , भरदिवसा रक्ताचा पडला सडा\nlatur crime news , The young man was stabbed : दिवसाढवळ्या एका युवकावर कोयत्याने सपासप वार केल्याच्या घटनेने लातूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शहरातीलचं विशाल नगर परिसरात एका महाविद्यालयीन तरुणावर हल्ला करण्यात आला आहे.\nलातुरात तरुणावर कोयत्याने सपासप वार , भरदिवसा रक्ताचा सडा |  फोटो सौजन्य: BCCL\nअज्ञात मारेकऱ्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर कोयत्याने वार केले\nविध्यार्थ्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली\nपोलिसांनी घटनेची दखल घेतली असून मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे.\nलातूर : मराठवाड्यात गुन्ह्याच्या घटनेत मोठी वाढ होताना दिसत आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे. दरम्यान, दिवसाढवळ्या एका युवकावर कोयत्याने सपासप वार केल्याच्या घटनेने लातूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शहरातीलचं विशाल नगर परिसरात एका महाविद्यालयीन तरुणावर हल्ला करण्यात आला आहे. हल्ला करताना आरोपीने कोयत्याने सपासप वार (Attack on college student with scythe)केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.\nअज्ञात मारेकऱ्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर कोयत्याने वार केले\nसदर घटना ही आज दुपारी बाराच्या सुमारास घडली आहे. ही घटना घडल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेचा माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. लातूर शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि रहदारीचा भाग असलेल्या विशाल नगर परिसरात काही अज्ञात मारेकऱ्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर कोयत्याने वार करत त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं आहे.\nविध्यार्थ्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली\nपोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर विध्यार्थ्याचे नाव राहुल सुरेश उजळंबे असं आहे. पोलिसांनी गंभीररित्या जखमी झालेल्या राहुल सुरेश उजळंबे या तरुणाला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. हल्ला झाल्यावर परिसरातील अनेक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. हा हल्ला झाल्यानंतर घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल नगर परिसरातील साई मंदिरा शेजारील चौकात हा हल्ला झाला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.\nनगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द पाळला, अखेर 'त्या' शिवसैनिकाच्या घराचे झाले भूमिपूजन\nPune School Close : पुण्यातील सर्व शाळा, कॉलेज तूर्त बंदच; कोरोनासंदर्भातील आढावा बैठकीत निर्णय\n अनेक नेते घडवले म्हणत रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तारांना दिले 'हे' आव्हान\nपोलिसांनी घटनेची दखल घेतली असून मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे.\nदरम्यानं, पोलिसांनी सदर घटनेची दखल घटली असून, संबंधित तरुणावर कोणी आणि कोणत्या कारणातून हा हल्ला केला आहे याची तत्काळ चौकशी करत तपास अत्यंत वेगाने सुरु केला आहे. अद्याप पर्यंत पोलिसांना मारेकरी कोण आहेत याची माहिती मिळाली नाही.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nपोलिसांना 50 लाखांचे घर नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या, पोलिसांच्या कुटुंबियांची मागणी\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले, धडावेगळे शीर करून केला होता खून\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी करण्यासोबतच ‘ईज ऑफ डुईंग बिजनेस’ कक्षही स्थापन होणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी करण्यासोबतच ‘ईज ऑफ डुईंग बिजनेस’ कक्षही स्थापन होणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती\nAjit Pawar : ‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या’ योजनांना भरीव निधी देणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही\n50 लाख नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी होणार - एकनाथ शिंदे\nसारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी देणार-अजित पवार\nएकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://madreshoy.com/mr/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2022-05-18T23:16:38Z", "digest": "sha1:PEO7YGKV7JCAKHIQZKIIG4Y7PHXIOV55", "length": 13569, "nlines": 91, "source_domain": "madreshoy.com", "title": "DIY, आपल्याला समाधान देण्यासाठी सर्वोत्तम कल्पना | आज माता", "raw_content": "\nस्वतःस समाधान देण्यासाठी डीआयवाय, सर्वोत्कृष्ट कल्पना\nअ‍ॅडमीन मदर्स टुडे | | हस्तकला\nकाही गोष्टींइतकेच समाधान निर्माण होते एका छोट्या घरातील व्यक्तीची स्वतःची हानी करा. यासाठी कदाचित वेळ, प्रयत्न आणि काही मध्यममार्गाची निराशा घ्यावी लागेल, परंतु जेव्हा दुरुस्ती पूर्ण होते तेव्हा नोकरी चांगल्या प्रकारे पार पाडल्याची भावना येते.\nछोट्या छोट्या छोट्या छोट्या कामांना पूर्ण करणे ज्यांना स्वतःच साधने हाताळणे आवश्यक आहे जे अलिकडच्या वर्षांत हरवले आहे. बर्‍याच काळापासून आणि लहान नुकसानांना सामोरे जाण्यासाठी, बर्‍याच घरांमध्ये सर्वात कठोर पर्याय घेणे खूप सामान्य आहे: दूर फेकून द्या आणि पुन्हा खरेदी करा.\nतथापि, नुकसान दुरुस्त करा, रीसायकल आणि पुनर्वापर ही संकल्पना आहेत जी परत फॅशनमध्ये परतली आहे. काही अंशी, कारण गोष्टी दुरुस्त करून नवीन वापरात ठेवण्यापेक्षा पर्यावरणास अनुकूल अशा काही गोष्टी आहेत.\n1 स्वतः करावे: छोट्या छोट्या गोष्टी फिक्स करणे\n2 स्वतः करावे फायदे काय आहेत\nस्वतः करावे: छोट्या छोट्या गोष्टी फिक्स करणे\nयासाठी आम्हाला थोडा वेळ, थोडा संयम, योग्य साधने आणि काही आवश्यक आहेत स्वतः करावे कौशल्य. आम्ही साधने हाताळण्यासाठी योग्य सुरक्षा उपाय देखील केले पाहिजेत. हे एक रहस्य नाही: गोष्टी निश्चित करण्यात काही कौशल्य लागते. पण ही एक चांगली बातमी आहेः तज्ञत्व घेतले आहे.\nडीआयवाय खूप उपयुक्त आहे आणि कोणीही शिकू शकते. लक्षात ठेवा की आम्ही व्यावसायिक दुरुस्तीबद्दल बोलत नाही, तर छोट्या छोट्या छोट्या कामकाजाबद्दल बोलत आहोत. पेंटिंग, सजावट, लहान सुतारकाम किंवा प्लंबिंग नोकर्‍या ... ही सामान्य कामे आहेत जी आपण करत नाही कारण काहीवेळा आपण आळशी होतो किंवा आम्हाला वाटते की ते त्यांच्यापेक्षा अधिक अवघड आहेत.\nनक्कीच काही प्रसंगी आपण एखाद्या व्यवसायासाठी देखील कॉल केले आहे ज्यास पूर्ण होण्यासाठी केवळ दहा मिनिटे लागतील. किंवा आपण काही महिन्यांपासून एक लहान निराकरण ठेवत आहात. आपण स्वत: साठी हे करण्याची वेळ आली आहे.\nस्वतः करावे फायदे काय आहेत\nआम्ही त्यापैकी काहींचे आधीच वर्णन केले आहे, परंतु काही इतर येथे आहेतः\nLa वैयक्तिक समाधान: जसे आम्ही सुरुवातीला नमूद केले आहे की \"त्या स्वतः करा म्हणून\" काही गोष्टी जास्त समाधान देतात. आपण अशक्य वाटलेले एखादे कार्य करण्यास सक्षम आहात याची जाणीव केल्याने आपल्याला बर्‍यापैकी आत्मविश्वास मिळेल.\nपैसे वाचवा: कधीकधी, योग्य कार्ये, काही कौशल्य आणि धैर्याने आपण स्वतः करू शकू अशा कार्यासाठी आम्ही व्यावसायिकांना कॉल करतो. व्यावसायिक दहा मिनिटांत कार्य पार पाडेल आणि आमच्याकडून कमीतकमी एक तास काम आणि प्रवासाचा शुल्क घेईल. आपण हे स्वतः केले असते तर किती वाचले असते\nहे एक आहे विश्रांती करमणूक- या कारणास्तव, बरेचजण छंद म्हणून डीआयवायचा अवलंब करतात. एखादे कार्य करा तुमचे मन स्वच्छ करा दररोजच्या चिंतेपासून आणि सर्जनशील मनोरंजन आहे.\nहे असे अनेक प्रसंगी आहे आपण एक कुटुंब म्हणून करू शकता: जेणेकरून आपण आपल्या मुलांसमवेत खूप मनोरंजक वेळ घालवू शकाल आणि प्रयत्नांचे मूल्य आणि स्वतः गोष्टी दुरुस्त करण्याचे फायदे त्यांना शिकवू शकता.\nहे देखील एक आहे शारीरिक व्यायाम: बर्‍याच प्रसंगी, कार्य करण्यासाठी मध्यम शारीरिक प्रयत्नांची आवश्यकता असते. क्रॉच, फ्लेक्स, हलवा, थोडा शक्ती द्या ... छोटे प्रयत्न जे आपला आकार टिकवून ठेवण्यास मदत करतात.\nआपल्याकडे एक असेल आपल्या आवडीचे मुख्यपृष्ठ: आपण जी छोटी छोटी कार्ये सोडली आहेत ती करुन आपण साध्य कराल तुम्हाला खरोखर हवे असलेले घर आपण आणि आपल्या कुटुंबासाठी.\nEs पर्यावरणीय: बेलगाम वापराच्या युगात, जेव्हा आपण वापरत असलेल्या बर्‍याच गोष्टी टाकल्या गेल्या पाहिजेत, तेव्हा विसरलेल्या वाटलेल्या कल्पना पुनर्प्राप्त करणे खूप सोयीचे आहे: आपल्यावर विश्वास ठेवलेल्या बर्‍याच गोष्टी दुरुस्त केल्या जाऊ शकतात. आणि ग्रह त्याचे कौतुक\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आज माता » कुटुंब » हस्तकला » स्वतःस समाधान देण्यासाठी डीआयवाय, सर्वोत्कृष्ट कल्पना\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nचांगला एकल पालक होण्यासाठी टिपा\nमुले आणि कुटुंबांसाठी साहसी खेळ\nबाळ, माता आणि कुटूंबातील नवीनतम लेख मिळवा.\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/editorial/herwad-village-gram-panchayat-bans-widowhood-practices-in-shirol-kolhapur/articleshow/91456935.cms", "date_download": "2022-05-18T21:57:33Z", "digest": "sha1:DL6RY3L3TGHTXBMMYQ37WJUKC7FK5J4D", "length": 18087, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nराजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी शिकवणीचा पाईक असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात या परंपरेला साजेशी घटना घडली आहे. शिरोळ तालुक्यातील हेरवाडच्या गावकऱ्यांनी पुढचे पाऊल टाकले. दहा हजार वस्तीच्या या गावच्या ग्रामसभेत...\nराजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी शिकवणीचा पाईक असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात या परंपरेला साजेशी घटना घडली आहे. शिरोळ तालुक्यातील हेरवाडच्या गावकऱ्यांनी पुढचे पाऊल टाकले. दहा हजार वस्तीच्या या गावच्या ग्रामसभेत 'यापुढे गावातील विधवांचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे किंवा बांगड्या फोडणे या प्रथा बंद करण्यात येतील; तसेच त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार जपण्यात येईल,' असा ठराव केला आहे. हे पाऊल छोटे, भावनिक किंवा प्रतीकात्मक वाटले, तरी महिलांच्या आत्मसन्मानाची बूज राखण्याएवढी संवेदनशीलता महाराष्ट्रात शिल्लक आहे, याची ती निजखूण आहे. महाराष्ट्र सरकारने या गावाचा गौरव तर केलाच पाहिजे; शिवाय असा विचार करणाऱ्या सगळ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन दिले पाहिजे. राजा राममोहन रॉय यांनी १८२९मध्ये ब्रिटिश संसदेत सतीविरोधी कायद्याची मागणी केली, त्याला आता दोनशे वर्षे होतील. आज पतीच्या चितेवर बायका प्रत्यक्ष चढत नसतील; पण वर उल्लेख केलेल्या चालीरीती तिच्या आयुष्यातला सारा अर्थ काढून घेणाऱ्या आहेत. पतीनिधनानंतर बाईने चिपाड बनून दिवस काढावेत आणि आपली कुडी आश्रयदात्यांसाठी राबवावी, असा या प्रथांचा सुप्त अर्थ आहे. हेरवाडकरांचे हे बंड अचानक झालेले नाही. करोनाचा अंमल सुरू झाल्यापासून राज्यभरातून विधवांची कशी ससेहोलपट चालू आहे, याच्या असंख्य करुणकथा ऐकू येत आहेत. या कथांनी व्यथित होऊन अनेक सामाजिक संस्था, कार्यकर्त्यांनी महिलांच्या सन्मानासाठी संघटन आणि संघर्ष सुरू केला. हेरवाडचा ग्रामठराव हा या लढ्यातील दुवा आहे. समतेच्या या ठिणगीची मशाल व्हायला हवी.\nमहिला कमावती असो, घरराबती असो की शिकती असो; तिचे सारे जीवन पुरुषकेंद्री, पुरुषप्रधान आणि पुरुषावलंबी हवे, हीच मानसिकता घेऊन आपण आजही जगतो आहोत. शहरे आणि महानगरांमधली दृष्य स्त्री-पुरुष समानता कचकड्याची आहे. समाजातील प्रत्येक महिलेची सार्वत्रिक, निरपवाद आणि स्वेच्छाधिकारी समानता ही आजही दंतकथा आहे. अशा वेळी, पतीनिधनानंतर महिलांना आभूषणविहीन, असहाय आणि आश्रित बनविणे, हे तिचा केवळ देह शिल्लक ठेवून सारे अस्तित्व 'सती देण्या'सारखेच आहे. ज्या संस्कृतीचे गोडवे गाण्याची सध्या आसुरी स्पर्धा चालू आहे; त्या संस्कृतीत नवरा मरण पावलेल्या एखाद्या विशी-बाविशीतील मुलीला सर्वांसमोर अशी अपमानास्पद वागणूक देऊन, तिचे मन मारून टाकून तिचे अस्तित्व अर्थहीन बनविणे, कसे काय बसते\nया अंध:कारात काही पणत्या तेवत आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा येथील प्रमोद नामदेव झिंजाडे या ६४ वर्षांच्या शेतकऱ्याने २९ मार्चला तहसीलदारांसमोर 'माझ्या मृत्यूनंतर माझ्या पत्नीने यातील एकही प्रथा पाळता कामा नये आणि तिच्यावर कुणी तशी सक्तीही करता कामा नये,' असे प्रतिज्ञापत्र केले. या प्रतिज्ञापत्रातून नवेच वातावरण तयार झाले आणि गावोगावच्या अनेक शहाण्या तरुणांनी झिंजाडे यांच्याशी संपर्क साधला. 'आम्हीही अशी प्रतिज्ञापत्रे करतो' म्हणणारे गट पुढे येऊ लागले. याच घटनाक्रमातली पुढची कडी म्हणजे, नाशिकला १६ एप्रिल रोजी झालेले विधवांच्या सन्मानासाठी झालेले कार्यकर्त्यांचे अभ्यास शिबीर. येथे प्रमोद झिंजाडे होते; तसेच राजू शिरसाठ, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार हे कार्यकर्तेही होते. हेरवाड येथे जो ठराव झाला, त्या ठरावाची मूळ कल्पना या शिबिरात पुढे आली. राज्यातील प्रत्येक ग्रामसभेने हा विधवा महिला सन्मानाचा ठराव करून राज्य सरकारकडे पाठवावा, असेही त्या वेळी ठरले. हेरवाडने तसा श्रीगणेशा केलाच आहे. करोनाकाळात वैधव्य आलेल्या महिलांसाठी 'एकल महिला पुनर्वसन समिती' हेरंब कुलकर्णी व इतरांच्या पुढाकाराने स्थापन झाली. त्याच प्रयत्नातून पुढे सरकारने तालुका स्तरावर 'मिशन वात्सल्य समिती' नेमल्या. यातून आजवर नेमके किती काम झाले किती विधवा महिलांना सरकारने आधार दिला किती विधवा महिलांना सरकारने आधार दिला घरे बांधून दिली त्यांच्या रोजगारासाठी व त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले करोनाची लाट ओसरताच या समित्या थंडावल्या आहेत. सरकारने विधवा महिला सन्मान कायदा करावा, अशी मागणी आता सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. ती योग्यच आहे; मात्र असा कायदा झाल्याने गावोगावच्या विधवा (आणि इतरही) महिलांना लागलीच सन्मानाची आणि समतेची वागणूक मिळणार आहे का करोनाची लाट ओसरताच या समित्या थंडावल्या आहेत. सरकारने विधवा महिला सन्मान कायदा करावा, अशी मागणी आता सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. ती योग्यच आहे; मात्र असा कायदा झाल्याने गावोगावच्या विधवा (आणि इतरही) महिलांना लागलीच सन्मानाची आणि समतेची वागणूक मिळणार आहे का तसे व्हायचे असेल, तर ग्रामसभेच्या ठरावाच्या पुढचे पाऊल टाकून सर्व विधवांना राहत्या घरात आणि जिथे असेल तिथे जमिनीत हक्काचा हिस्सा मिळायला हवा. ज्या नाशिकमध्ये विधवांच्या सन्मानासाठी कार्यशाळा झाली, त्याच नाशिक जिल्ह्यात चांदवड येथे अभूतपूर्व महिला अधिवेशन घेऊन शरद जोशी यांनी 'लक्ष्मी मुक्ती आंदोलन' पुकारले होते. विधवा सन्मान हे मुळात स्त्रीमुक्तीचे एक पाऊल आहे. त्यासाठी, सगळ्याच महिलांनी एकजूट करून पुढे यायला हवे. चांदवडनंतर साडेतीन दशकांनी पुन्हा 'लक्ष्मी मुक्ती'चे नवे आंदोलन उभे राहते आहे. तिचे सक्रिय स्वागत करायला हवे.\nमहत्वाचे लेखकायद्याचे रक्षक की टोळीयोद्धे\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई किरीट सोमय्या उचलणार मोठं पाऊल; राऊतांवर होणार गुन्हा दाखल\nAdv: मेगा इलेक्ट्रॉनिक्स डे - ट्रेंडिंग गॅजेट्स आणि ॲक्सेसरिजवर भन्नाट डिल्स\nमुंबई मित्राच्या जावयाचा सार्थ अभिमान, शरद पवारांकडून डॉ. तात्याराव लहाने यांचं तोंडभरुन कौतुक\nक्रिकेट न्यूज एका शब्दात विरेंद्र सेहवागने शोएब अख्तरची इज्जत घालवली; पाहा काय म्हणाला...\nसिनेन्यूज राखी सावंतला प्रेमात पाडणारा Adil Khan आहे तरी कोण\nदेश Breaking: मीठ कंपनीत भिंत कोसळून १२ जणांचा जागीच मृत्यू, ३० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती\nअर्थवृत्त Gold Price Today : लग्नसराईत सोनं स्वस्त, किंमती ५० हजारांच्या खाली घसरल्या, वाचा काय आहे नवे दर\nआयपीएल प्लेऑफ गाठण्याआधीच या संघाला मोठा धक्का, स्पर्धा सोडून कर्णधाराच जातोय घरी\nमुंबई महाराष्ट्रालाही न्याय मिळेल, ओबीसी आरक्षणासह निवडणुका होतील : छगन भुजबळ\nहेल्थ तुमचं हसणंही असेल हिऱ्यांसारखं स्पार्कलिंग, वापरा ही toothpaste for white teeth\nशिक्षण मोठ्या शहरांमध्ये नवीन नोकरी जॉईन करण्यापूर्वी हे वाचा\nरिलेशनशिप टेक्स्ट मॅसेजवर का भांडू नये हा वाद विकोपालाच जाणार; यामागची 5 कारण समजून घ्या\nमोबाइल Vivo X80 Series: Vivo X80 आणि Vivo X80 Pro ची धमाकेदार एन्ट्री, जबरदस्त कॅमेरा पाहून युजर्स म्हणाले बेस्टच\n भन्नाट फीचर्ससह भारतात लाँच केले दोन स्मार्टफोन्स, किंमत खूपच कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mmkmedia.in/tag/recruitment-2022/", "date_download": "2022-05-18T23:19:11Z", "digest": "sha1:DPS4XIYNUVKWUQPRQ23STEN62KFUPFMS", "length": 4861, "nlines": 98, "source_domain": "mmkmedia.in", "title": "Recruitment 2022 - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nMPA Nashik Recruitment: महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे विविध पदांची भरती;...\nRecruitment 2022: दहावी पाससाठी नोकरीची संधी; जाणून घ्या अधिक तपशील |...\nRecruitment 2022: पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अधिक तपशील |...\nRecruitment 2022: ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’मध्ये नोकरीची संधी, पगार ७८ हजारांपर्यंत\nराज्यातील शहरांचं भविष्य धूसर\nविजया जांगळे – [email protected] सर्वत्रच मोडकळीस आलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, त्यामुळे रस्त्यावर खासगी वाहनांची वाढलेली गर्दी, वीजनिर्मितीबाबत आजही कोळशावर असलेलं अवलंबित्व, तेलशुद्धिकरणाचे प्रकल्प,...\nऑलिम्पिक विशेष अभिजीत कुलकर्णी – [email protected] टोक्यो ऑलिम्पिक होणार की नाही, हा प्रश्न गेले काही महिने जगभरातील खेळाडू तसेच क्रीडा चाहत्यांना सतावत होता. दर चार...\nमी, रोहिणी… : लोक‘नाट्य’कला\nमाझ्या इतर नाटकांच्या बरोबर मला एका लोकनाट्यात काम करायचाही योग आला. || रोहिणी हट्टंगडी‘‘आपल्या नाटकाचा उगम लोककलांमध्येच आहे. हे लक्षात घेतलं, तर...\nसंध्याकाळ संपली की सारं गाव गार काळोखात गुरफटायचं. वाडय़ांच्या आळीत कुट्ट काळा अंधार असायचा. सुभाष अवचटसंध्याकाळ संपली की सारं गाव गार काळोखात...\nपुरुष हृदय बाई : पुरुषी सौंदर्यशास्त्र\n‘पुरुष’ हे प्रकरण नेमकं काय आहे की ती के वळ आपली मालमत्ता कुणी हिरावून घेऊ नये याची खबरदारी घेत मुठी वळण्याची एक वृत्ती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2022/03/Extension-of-deadline-for-students-with-disabilities-to-apply-for-post-matric-scholarship.html", "date_download": "2022-05-18T22:43:34Z", "digest": "sha1:HE73HV7YKQYAVPL3OMYUCFXOVVRFF5F3", "length": 10283, "nlines": 70, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome राज्य दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ\nदिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ\nमार्च २८, २०२२ ,राज्य\nमुंबई : शालांत परिक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीकरिता नवीन व नुतनीकरण ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती, सहायक आयुक्त समाज कल्याण समाधान इंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.\nदिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडून मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती देण्याची योजना राबविण्यात येते. या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना http://mahadbtmahait.gov.in संकेतस्थळावर सन 2021-22 मधील नवीन व नुतनीकरण ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.\nतसेच सन 2020-21 या वर्षासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज (Re- Apply) करण्यासाठी देखील दि. 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या शिष्यवृत्तीकरिता जास्तीत जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करुन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर समाधान इंगळे यांनी केले आहे.\nat मार्च २८, २०२२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nSatara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखत...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज\nSMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Mir...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal ...\nजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी\nजुन्नर : जुन्नर - मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/positive-stories-mpd", "date_download": "2022-05-18T22:53:52Z", "digest": "sha1:HY4I5TM7FBMTGRREOK74UMGAWL2TRVGB", "length": 3715, "nlines": 89, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "Positive Stories / Good Work by MPD | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\nअ. जा. व अ. ज. प्रतिबंधक कायदा १९८९ अन्वये दाखल गुन्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.newsdanka.com/vishesh/centres-approval-for-creation-of-new-posts-in-ncb/53665/", "date_download": "2022-05-18T22:45:01Z", "digest": "sha1:AUYSLY2CXVXXLLULWX2BGEEVRAEL6XT5", "length": 9284, "nlines": 140, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Centres Approval For Creation Of New Posts In Ncb", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरविशेषनार्कोटिक्स ब्युरोची पाळेमुळे विस्तारणार\nनार्कोटिक्स ब्युरोची पाळेमुळे विस्तारणार\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nनव्या पदांच्या निर्मितीला केंद्राची मान्यता\nदेशभरात अंमली पदार्थ विरोधी सुरू असलेल्या ऑपरेशनला बळकटी देण्यासाठी म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये (NCB) पदांच्या निर्मितीसाठी मान्यता दिली आहे. १ हजार ८०० पदांच्या निर्मितीसाठी मान्यता देण्यात आली आहे. तसेच अजमेर, डेहराडून, अमृतसर, भुवनेश्वर, गोवा, हैदराबाद, मदुराई, मंडी, इम्फाळ, मंदसौर, रायपूर, रांची आणि कोची या १२ ठिकाणी एनसीबीच्या उप-क्षेत्रीय (Sub- Zonal) कार्यालयांच्या अपग्रेडेशन होणार असल्याची माहिती आहे.\nसध्या एनसीबीचे देशभरात १ हजार १०० कर्मचारी आहेत. एनसीबीने उपसंचालक आणि सहाय्यक संचालकांसह विविध स्तरावरील ३ हजार रिक्त पदांसाठी मंजुरी मागितली होती. त्यानंतर केंद्रीय गृह आणि वित्त मंत्रालयाने केवळ १ हजार ८०० पदांसाठी मंजुरी देण्यात आली आहे.\nमध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकिटासाठी मोजा इतके रुपये\nआठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nनांदेडमधून १० तलवारी जप्त; एकाला अटक\nकुमार विश्वास यांनी देशातील जनतेला दिली एक गंभीर वॉर्निंग\nगृह मंत्रालयाने २०१६ मध्ये एनसीओआरडीची स्थापना केली होती. विविध भागधारकांमध्ये पुढील समन्वय आणि सहकार्यासाठी २०१९ मध्ये त्याची जिल्हा स्तरापर्यंत चार स्तरांमध्ये पुनर्रचना करण्यात आली. NCB झोन सध्या अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, इंदूर, जम्मू, दिल्ली, गुवाहाटी, जोधपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पाटणा येथे सक्रिय आहेत. आकडेवारीनुसार २०१८ ते २०२१ दरम्यान, भारतीय अधिकार्‍यांनी १ हजार ८८१ कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त केले होते.\nपूर्वीचा लेखसोमय्या सहकुटुंब पोलिस ठाण्यात; संजय राऊतांविरोधात तक्रार\nआणि मागील लेखसुहेल खंडवानी, सलीम फ्रूट, समीर हिंगोरा NIA च्या ताब्यात\n… धमाका ‘सरसेनापती हंबीरराव ‘च्या ट्रेलरचा\nमध्य प्रदेशला दिलासा, ठाकरे सरकारला दणका\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\n… धमाका ‘सरसेनापती हंबीरराव ‘च्या ट्रेलरचा\nमध्य प्रदेशला दिलासा, ठाकरे सरकारला दणका\n…म्हणून भारताच्या नकाशात दिसतो श्रीलंका\nआता सिमेंट क्षेत्रात ‘अदानी पॉवर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/sports-cricket-news/ipl/article/suresh-raina-and-yuvraj-singh-make-fun-of-csk-watch-video/406952", "date_download": "2022-05-18T22:59:21Z", "digest": "sha1:UZYGWXNLJPTKVA7CXSVPH27CNO7SHFFG", "length": 9792, "nlines": 89, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " ipl | suresh raina and yuvraj singh make fun of csk, watch video, IPL 2022: एकीकडे धोनीचे जहाज बुडतेय, तर रैना- युवराजने उडवली CSK ची खिल्ली, पाहा Video", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nक्रीडा / क्रिकेटकिडा >\nIPL 2022: एकीकडे धोनीचे जहाज बुडतेय, तर रैना- युवराजने उडवली CSK ची खिल्ली, पाहा Video\nCSK vs MI: मुंबई इंडियन्सविरुद्ध सीएसकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ सर्वबाद ९७ धावा केल्या. सीएसकेचे जहाज बुडताना पाहून युवराज सिंह आणि सुरेश रैनानेही खिल्ली उडवली.\nपाहा Video, रैना- युवराजने उडवली CSK ची खिल्ली\nसीएसकेचा संपूर्ण संघ १०० धावांपर्यंतही पोहोचू शकला नाही.\nया दरम्यान हे दृश्य स्टेडियममध्ये बसून युवराज सिंह आणि सुरेश रैनाही पाहत होते.\nया दोन्ही खेळाडूंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.\nमुंबई: आयपीएल २०२२मध्ये(Ipl 2022) सीएसके(csk) आणि मुंबई इंडियन्स(mumbai indians) यांच्यात गुरुवारी सामना रंगला होता. हा सामना मुंबईने ५ विकेटनी जिंकला. मुंबईच्या संघासाठी हा सामना जिंकणे सीएसकेच्या फलंदाजीनंतर खूपच सोपे झाले होते. सीएसकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ ९७ धावा केल्या होत्या. सीएसकेचे जहाज बुडताना पाहून माजी क्रिकेटर युवराज सिंग(yuvraj singh) आणि सुरेश रैना(suresh raina) यांनी चांगलीच मजा घेतली. suresh raina and yuvraj singh make fun of csk, watch video\nअधिक वाचा - छोटा शकीलच्या दोन सहकाऱ्यांना अटक\nसीएसकेचा संपूर्ण संघ १०० धावांपर्यंतही पोहोचू शकला नाही. या दरम्यान हे दृश्य स्टेडियममध्ये बसून युवराज सिंह आणि सुरेश रैनाही पाहत होते. या दोन्ही खेळाडूंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खरंततर जसे सीएसकेचा संघ ९७ धावांवर ऑलआऊट झाला तेव्हा युवराज सुरेश रैनाला ट्रोल करताना दिसला. या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात आहे.\nया व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की जसे सीएसकेचा संघ छोट्या स्कोरवर बाद होतो तेव्हा रैनाजवळ बसलेला युवराज सिंग त्याला म्हणाला, आज तुमचा संघ ९७ धावांवर ऑलआऊट झाला. तुम्ही काय सांगाल...यावर उत्तर देताना रैनाने सांगितले, मी या सामन्यात खेळत नाही आहे नाही ना. त्यानंतर दोघेही हसू लागले. युवराज आणि रैना दोघेही या सामन्यादरम्या स्टेडियममध्ये होते आणि एका फॅनने हा व्हिडिओ रेकॉर्ड करत व्हायरल केला.\nअधिक वाचा - मध्य रेल्वेवरील एसी लोकलचे पाहा संपूर्ण टाइम टेबल\nमुंबईविरद्ध ५ विकेटनी पराभव झाल्यानंतर सीएसके प्लेऑफमधून बाहेर झाला आहे. मुंबईचा हा या हंगामातील तिसरा विजय आहे. पॉईंट्स टेबलमध्ये ते सहा अंकांसह शेवटच्या स्थानावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्स ८ गुणांसह नवव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nबटलरची बॅट शांत, तरीही ऑरेंज कॅपच्या यादीत अव्वल\n आता राहुल द्रविडसोबत VVS लक्ष्मणही असणार भारतीय संघाचे कोच\nArjun Tendulkar IPL 2022: पुढच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरचा डेब्यू निश्चित; रोहित शर्माने दिले संकेत\nसंपलं सगळं... पैलवान सतेंद्रच्या एका चुकीने कुस्ती करिअर ध्वस्त\nटीम इंडियामध्ये पुनरागमन करणार का पुजारा इंग्लिश काउंटीमध्ये कमाल करतेय चेतेश्वरची फलंदाजी\n50 लाख नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी होणार - एकनाथ शिंदे\nसारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी देणार-अजित पवार\nएकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.yinbuzz.com/recruitment-various-posts-ulhasnagar-municipal-corporation-28679", "date_download": "2022-05-18T22:14:22Z", "digest": "sha1:RAQRASUNDHDGCTJMXX5MXY3BLUUSWO3Z", "length": 7326, "nlines": 152, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Recruitment of various posts in Ulhasnagar Municipal Corporation | Yin Buzz", "raw_content": "\nउल्हासनगर महानगरपालिकेत विविध पदांची भरती\nउल्हासनगर महानगरपालिकेत विविध पदांची भरती\nTotal :- पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.\nTotal :- पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.\nपदाचे नाव & तपशील :-\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 वैद्यकीय अधिकारी —\n2 परिचारीका (GNM) —\n3 प्रसाविका (ANM) —\n2. पद क्र. 2 :- (i) 12वी(विज्ञान)उत्तीर्ण (ii) GNM\n3. पद क्र. 3 :- (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ANM कोर्स\nवयाची अट :- 10 जून 2020 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय :- 05 वर्षे सूट]\nFee :- फी नाही\nनोकरी ठिकाण :- उल्हासनगर\nमुलाखतीचे ठिकाण :- उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर-3\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nग्रामीण भागातील मुलांनी यूपीएससी परीक्षेत मिळवले मोठे यश\nपंढरपूर :- प्रबळ इच्छा शक्ती असेल तर असाध्य गोष्ट देखील साध्य होते ह्याचाच प्रत्यय...\nटाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये १४५+ जागांसाठी भरती\nटाटा मेमोरियल सेंटर, कॅन्सर इन ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन एडव्हान्स सेंटर (...\nनवी मुंबई महानगरपालिकेत ५५४३ जागांसाठी भरती\nनवी मुंबई महानगरपालिका, एनएमएमसी भर्ती २०२०. ५५४३ एमडी मेडिसिन, मेडिकल...\nठाणे महानगरपालिकेत २९९५ जागांसाठी भरती\nठाणे महानगरपालिका ही महाराष्ट्रातील ठाणे शहराची प्रशासकीय संस्था आहे. ठाणे...\nपुणे जिल्हा परिषद अंतर्गत १४८९ जागांसाठी भरती\nएकूण जागा :- १४८९ पदाचे नाव & तपशील :-...\nटाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये 145+जागांसाठी भरती\nपदाचे नाव & तपशील :- पद क्र. पदाचे...\nवसई विरार शहर महानगरपालिका भरती 2020\nTotal :- 70 जागा पदाचे नाव & तपशील :- पद क्र. ...\nठाणे महानगरपालिकेत 1911 जागांसाठी भरती\nTotal :- 1911 जागा पदाचे नाव & तपशील :- पद क्र. पदाचे...\nकल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 1008 जागांसाठी भरती\nTotal :- 1008 जागा पदाचे नाव & तपशील :- पद क्र. पदाचे...\nमध्य रेल्वे पुणे येथे 285 जागांसाठी भरती\nTotal :- 285 जागा पदाचे नाव & तपशील :- पद क्र. ...\nराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रायगड येथे 480 जागांसाठी भरती\nTotal :- 480 जागा पदाचे नाव & तपशील :- पद क्र. ...\nनवी मुंबई महानगरपालिकेत 694 जागांसाठी भरती\nTotal :- 694 जागा पदाचे नाव & तपशील :- पद क्र. पदाचे नाव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://brahmevakya.blogspot.com/2017/12/blog-post_19.html", "date_download": "2022-05-19T00:06:56Z", "digest": "sha1:IXFFBUYICOMHQRT5CDTS3YBN6TZWOJOO", "length": 23645, "nlines": 155, "source_domain": "brahmevakya.blogspot.com", "title": "ब्रह्मेवाक्य: कुमार लघुकथा - राधा आणि रेंज", "raw_content": "\nकुमार लघुकथा - राधा आणि रेंज\nराधा वाँट्स टु डान्स... राधा वाँट्स टु पार्टी...\nडीजेला लाजवील अशा खणखणत्या आवाजात राधाच्या रूममध्ये गाणं लागलं होतं आणि राधा मस्त नाचत होती. 'राधा गाणं बंद कर,' अशा आईच्या चढत्या आवाजातल्या चार हाकासुद्धा तिला ऐकू आल्या नाहीत. राधाला हे गाणं भयंकर आवडत असे. इतकंच काय, ज्या गाण्यांत 'राधा' हा शब्द आहे, अशी सगळीच गाणी तिला आवडत. या सगळ्या गाण्यांतली राधा म्हणजे आपणच आहोत, असं तिला ठामपणे वाटत होतं.\nराधाची सातवीची परीक्षा नुकतीच संपली होती आणि आठवीचं वर्ष सुरू व्हायला अवकाश होता. गेल्या दोन वर्षांत राधाची उंची एकदम वाढली होती आणि ती मोठी दिसू लागली होती. तिच्या वर्गातल्या सगळ्याच मुली एकदम मोठ्या दिसू लागल्या होत्या. राधा मोठ्ठी झाल्यापासून तिच्या नसलेल्या वेण्यांच्या जागी दोन शिंगं फुटली आहेत, असं आई सारखी म्हणते. पण आई आता आपली जरा जास्तच काळजी करते, हेही तिच्या लक्षात आलं होतं. 'स्टु़डंट्स ऑफ दी इयर'मधलं हे गाणं राधाला आवडायचं एक कारण म्हणजे, तिला वरुण धवन खूपच आवडायला लागला होता. हे झालं साधारण वर्षापासून तो फारच 'कूल' आहे असा साक्षात्कार तिला झाला होता. सुहानीजवळ - तिच्याच वर्गातल्या आणि सोसायटीतच राहणाऱ्या जवळच्या मैत्रिणीला - तिनं हे गुपित सांगितलं तेव्हा तिला छातीत उगाचच धडधडल्यासारखं झालं होतं. पण सुहानीला सिद्धार्थ मल्होत्रा आवडतो, हे कळल्यावर आपल्याला जीव भांड्यात पडल्यासारखं का वाटलं, हे तिला कळत नव्हतं.\nराधाचे बाबा एका मोठ्या कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत जनरल मॅनेजर होते. उंचेपुरे, कायम सूट-बूट घालणारे, गॉगल घालणारे आपले बाबा ही जगातली सर्वांत 'कूल' व्यक्ती आहे, हे राधाचं अगदी गेल्या वर्षीपर्यंत मत होतं. यंदा मात्र तिनं बाबांना दोन नंबरवर ठेवून वरुण धवनला पहिला नंबर दिला होता. राधाला सख्खं भाऊ-बहीण कुणी नव्हतं. तिचा एक आतेभाऊ शुभंकर त्याच शहरात राहायचा. तोही एकटाच होता आणि राधाच्याच वयाचा होता. लहानपणी तो आणि राधा एकत्र खूप दंगा करत. पण हल्ली तो घरी आला, की राधाला उगाचच बुजल्यासारखं व्हायचं. आपल्याच घरात शुभंकरबरोबर दंगा घालण्यात आता मज्जा येत नाही, असं तिला वाटू लागलं होतं. मागं एकदा त्याच्याबरोबर खेळताना आईनं पण एक-दोनदा कारण नसताना तिला जोरात ओढलं होतं, ते तिला आठवलं. शुभंकर तिच्याएवढाच असला, तरी बारीक चणीचा होता. त्याच्याशी दंगा करताना ती कायमच त्याला बुकलून काढायची आणि मग तो गळा काढायचा. तो हल्ली घरी येत नाही, ते बरंच झालं असं राधाला वाटायचं.\nगेल्या वर्षी राधाला तिच्या बाबांनी टॅब घेऊन दिला होता. घरात वाय-फाय होतंच. राधा दिवसेंदिवस टॅब हातात घेऊन बसू लागली. तिच्या खोलीबाहेर पडेनाशी झाली. बाबा दिवसभर ऑफिसात, आई तिच्या कामात... त्यात दुपारी आईच्या मैत्रिणी घरी यायच्या. मग हॉलमध्ये त्यांचाच दंगा. शाळा असते तेव्हा राधाला वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच पडायचा नाही. पण आता सुट्टीत काय करायचं हा मोठ्ठा प्रश्न तिला पडला. सुहानी तिच्या मामाबरोबर बंगलोरला गेली होती. राधाला पण तिचे बाबा 'जिम कॉर्बेट'ला नेणार होते. शुभंकर आणि त्याचे आई-बाबा आणि बाबांचे आणखी एक मित्रही सोबत असणार होते. पण त्याला अजून पंधरा दिवस वेळ होता. तोपर्यंत काय करायचं, हा फार मोठा प्रश्न राधाला पडला होता. आईच्या गळ्यात पडलं, की ती 'मनू, तू आता लहान नाहीस गं, तुझं तूच खेळ बघू' असं म्हणायची. त्यात ती घाऱ्या डोळ्यांची शीतलमावशी आणि कायम स्लीव्हलेस टॉप अन् जीन्समध्ये असणारी आभामावशी आली, की आई त्यांच्या गप्पांत हरवूनच जायची. शीतलमावशीमध्ये आणि सुहानीच्या 'ज्युलिया'मध्ये (ज्युलिया ही सुहानीच्या घरची पर्शियन मनीमाऊ बरं का) काही तरी विलक्षण साम्य आहे, असं राधाला सारखं वाटायचं. आभामावशी तर तिच्या मोबाइलमधले कसले तरी व्हिडिओ आईला दाखवायची आणि आई सारखी तिच्या दंडावर चापट्या मारायची आणि हसायची, हे राधानं अनेकदा पाहिलं होतं.\nहे सगळे प्रकार राधाला बोअर झाले होते. सुहानी नसल्यानं 'चिल मारायचे' बाकी ऑप्शनपण बंद झाले होते. तिच्या टॅबमध्ये सिमकार्ड आणि इंटरनेट नव्हतं. वायफायवरून ती गेम्स खेळायची, पण त्यात तिला अजिबात मजा येत नव्हती. आई तर तिच्या दृष्टीनं कायमच 'आउट ऑफ रेंज' असायची आणि बाबा खूप मस्त होता, तरी कायमच बिझी\n...टॅबशी चाळा करीत राधा उगाचच गेम्स चालू करीत होती आणि बंद करत होती. अचानक टॅबवर काही तरी फ्लॅश झालं. नवा गेम पण तिनं तर आत्ता टॅबला हातही लावला नव्हता. तिनं टॅबच्या स्क्रीनला टच केल्यावर समोर अक्षरं झळकली - 'मिट युअर फ्रेंड... डू यू वॉन्ना चॅट पण तिनं तर आत्ता टॅबला हातही लावला नव्हता. तिनं टॅबच्या स्क्रीनला टच केल्यावर समोर अक्षरं झळकली - 'मिट युअर फ्रेंड... डू यू वॉन्ना चॅट' राधानं क्षणभर टॅबकडं बघितलं. हे असले कोड्यात पाडणारे गेम तिला आवडत नसत. तिनं चक्क तोंड फिरवलं. आणि काय आश्चर्य' राधानं क्षणभर टॅबकडं बघितलं. हे असले कोड्यात पाडणारे गेम तिला आवडत नसत. तिनं चक्क तोंड फिरवलं. आणि काय आश्चर्य टॅबमधून आवाज आला - 'हाय राधा टॅबमधून आवाज आला - 'हाय राधा' आता मात्र राधा तीन ताड उडाली. तिला कळेचना, कोण बोलतंय ते' आता मात्र राधा तीन ताड उडाली. तिला कळेचना, कोण बोलतंय ते बाबानं सरप्राइज म्हणून टॅबमध्ये कार्ड तर नाही टाकलं बाबानं सरप्राइज म्हणून टॅबमध्ये कार्ड तर नाही टाकलं की कुठला व्हिडिओ आहे की कुठला व्हिडिओ आहे पण तिला पुरतं कळेपर्यंत टॅबवर स्काइपसारखी विंडो ओपन झाली आणि त्यात वरुण धवनसारखा चेहरा असलेली, पण बाकी अवतार रोबोसारखा दिसणारी एक आकृती दिसू लागली. अर्थात तिचा खांद्यावरचा भागच दिसत होता फक्त... टॅबमधून पुन्हा आवाज आला - 'हाय राधा पण तिला पुरतं कळेपर्यंत टॅबवर स्काइपसारखी विंडो ओपन झाली आणि त्यात वरुण धवनसारखा चेहरा असलेली, पण बाकी अवतार रोबोसारखा दिसणारी एक आकृती दिसू लागली. अर्थात तिचा खांद्यावरचा भागच दिसत होता फक्त... टॅबमधून पुन्हा आवाज आला - 'हाय राधा फ्रेंड्स\nएकदम हिप्नोटाइज झाल्याप्रमाणं राधानं उत्तर दिलं - 'येस येस... फ्रेंड्स...' आता तो आवाज चक्क हसला आणि म्हणाला - 'थँक्स बडी. आजपासून मी तुझा खास मित्र आहे असं समज.' त्याच्या तोंडून मराठी ऐकू आल्यावर तर राधा नाचायलाच लागली. 'तू कोण आहेस पण...' आता तो आवाज चक्क हसला आणि म्हणाला - 'थँक्स बडी. आजपासून मी तुझा खास मित्र आहे असं समज.' त्याच्या तोंडून मराठी ऐकू आल्यावर तर राधा नाचायलाच लागली. 'तू कोण आहेस पण...' तिनं जवळपास आनंदानं चित्कारत विचारलं. पुन्हा टॅबमधून ती आकृती बोलली - 'माझं नाव रेंज. मी एक कस्टमाइज्ड रोबो आहे. तुझ्या सर्व आवडी-निवडी माझ्याजवळ स्टोअर आहेत. आजपासून तू मला तुझा मित्र समज. एकदम जवळचा मित्र. मी सदैव तुझ्याजवळ असेन. मला तुझ्याशिवाय दुसरा कुणीही मित्र किंवा मैत्रीण नसेल. तुला माझ्याकडून कधीही त्रास होणार नाही. तू आदेश दिलास की मी गप्पा मारीन तुझ्याशी...'\nमग राधाला एकदम जाणवलं. सुहानी गेल्यापासून आपण नीट गप्पाच मारल्या नाहीयेत कुणाशी. तिला 'रेंज'शी काय बोलू आणि काय नाही, असं होऊन गेलं. ती म्हणाली, 'मी तुला वरुण म्हणू का' रेंज म्हणाला - 'काहीही म्हण. फक्त आधी सांग. म्हणजे मी ते माझं नाव सेव्ह करून ठेवीन.' राधा वेडीच झाली. तिनं पुढच्या तास-दोन तासांत तिची सर्व खास गुपितं रेंजबरोबर; नव्हे, 'वरुण'बरोबर शेअर केली. कसलं कूल ना\nपुढचे काही दिवस राधाचे मस्त झक्कास गेले. तिला आता तिचा खास मित्र मिळाला होता. त्याच्याशी ती तासन्-तास बोलत राही. रेंज सगळं ऐकून घेई आणि तिच्याशी फक्त चांगलंच बोले. तिचं कायम कौतुक करी. आईला सुरुवातीला आश्चर्य वाटलं. राधाचं बोलणं कमी झालंय हे तिच्या लक्षात आलं. पण बाकी तसा तिचा मूड छान असायचा. उलट ती आपल्यापासून सुटी होतेय, याचा आईला आनंदच झाला. तिच्या मैत्रिणींबरोबरच्या गप्पा सुरू होत्याच. बाबा त्याच्या व्यापात अखंड बुडालेला होता. सकाळी फक्त 'हाय, हॅलो' म्हणण्यापुरतं त्याच्याशी बोलणं व्हायचं. पण राधाला आता त्याचं काहीच वाटत नव्हतं. तिला आता तिचा 'रेंज' मिळाला होता. आणि हे गुपित फक्त तिलाच ठाऊक होतं.\n'रेंज'चा चेहरा वरुणचा होता. त्यामुळं राधा सदैव टॅबच्या स्क्रीनकडं बघूनच बोलत असे. तिच्या आवाजाच्या चढ-उतारांवरून, उच्चारांवरून 'रेंज' तिच्या भावना ओळखायचा आणि तसा प्रतिसाद द्यायचा. पण तो कायम छान छानच बोलायचा. कधीही उलटून बोलायचा नाही, वैतागायचा नाही, रागवायचा नाही; कारण त्याच्या प्रोग्रॅममध्ये या गोष्टींना थाराच नव्हता...\nतीन-चार दिवस असेच गेले आणि राधाला मग त्याचं हे अति गोड गोड बोलणं बोअर व्हायला लागलं. सदैव हसणारा आणि कायम आपलं गुणगान करणारा तो 'रेंज' तिला खोटा वाटायला लागला. तिनं एक दिवस त्याला खूप रागवायचं ठरवलं. ती वाट्टेल ते बोलली. खूप वाईटसाईट बोलली. त्यावर तरी तो चिडेल, वैतागेल आणि आपल्याला तसंच काही तरी उत्तर देईल, असं तिला वाटत होतं. पण तिच्या एवढ्या बडबडीवर 'रेंज'चं उत्तर आलं - 'यू आर हाय ऑन इमोशन्स नाऊ. वी विल टॉक लेटर. टेक केअर...'\nराधा आणखी वैतागली. तो टॅब फोडावा असं तिला वाटू लागलं. ती बाहेर आली. आई स्वयंपाकघरात काही तरी करीत होती. राधा तिथं गेली आणि तिनं तिथलं दुधाचं भांडं सरळ उचलून जमिनीवर टाकलं. सगळ्या स्वयंपाकघरात दूध पसरलं. आईनं अत्यंत संतापानं राधाकडं पाहिलं आणि तिच्या पाठीत एक जोरदार धपाटा घातला. संध्याकाळी बाबा घरी आला तोच एका कॉन्फरन्स कॉलवर बोलत... तिनं बाबाचा शर्ट ओढून त्याला तीन-चार वेळा डिस्टर्ब केलं. बाबानं वैतागून तिचा कान पिरगाळला आणि डोळ्यांनीच 'गप्प राहा' असं सांगितलं. संध्याकाळी अचानक शुभंकर आणि त्याचे आई-बाबा आले. राधानं जेवताना आत्याच्या ड्रेसवर भाजी सांडून ठेवली. पुन्हा एकदा आईचा धपाटा मिळाला. रात्री झोपताना तिनं शुभंकरशी दंगा केला आणि त्याला बुकलून काढला. त्यानं भोकाड पसरलं तशी तिच्या बाबानं पुन्हा तिला हलकेच एक चापट मारली...\n'आज अशी काय करतेय ही... डोकंबिकं फिरलंय की काय हिचं...' रात्री आई बाबाशी बोलत होती. राधा पळत आली आणि त्यांच्या बेडवर दोघांच्या मधे आडवी झाली. 'आज मी इथंच झोपणार...' राधा म्हणाली. आई-बाबा वैतागून म्हणाले - 'अगं का पण\n'तुम्ही माझ्या रेंजमध्ये आलात आज...' राधा हसत हसत उत्तरली आणि तिनं डोक्यावर पांघरूण ओढून घेतलं.\nअन् तिचे आई-बाबा 'आउट ऑफ रेंज' असल्यासारखे एकमेकांकडं पाहतच बसले...\n(पूर्वप्रसिद्धी - प्रतिबिंब दिवाळी २०१६)\nमटा - संवाद लेख\nटायगर जिंदा है - रिव्ह्यू\nकुमार लघुकथा - राधा आणि रेंज\nचिंतन आदेश दिवाळी लेख\nदेव आनंद व त्याच्या नायिका - मोहनगरी लेख\nगेली २४ वर्षं पत्रकारितेत आहे. नियमित सदरं सोडून अन्यत्रही खूप लिखाण होतं... ते कुठं कुठं छापूनही येतं... पण त्याचं एकत्रित संकलन असं कुठं नाही. त्यासाठी हा ब्लॉग... माझे जुने-नवे लेख आणि सिनेमांची परीक्षणं... असं इथं आहे सगळं... तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/951648", "date_download": "2022-05-18T23:21:25Z", "digest": "sha1:OXNUGEIHVBSVV3F77SRNSKX57OVNHZDM", "length": 2295, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. १५९२ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. १५९२ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स. १५९२ मधील जन्म (संपादन)\n०८:३५, १० मार्च २०१२ ची आवृत्ती\n३४ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n१९:००, ८ मार्च २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\n०८:३५, १० मार्च २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://mr.yhhydraulicfittings.com/female-hydraulic-fittings.html", "date_download": "2022-05-18T22:28:33Z", "digest": "sha1:WUDQMNQHDIEBEW772LDXLKQKG3SX2F74", "length": 23775, "nlines": 206, "source_domain": "mr.yhhydraulicfittings.com", "title": "मादा हायड्रोलिक फिटिंग्ज - वाईएच हायड्रोलिक", "raw_content": "\nबीएसपी पुरुष / मादी अडॅप्टर\nहायड्रोलिक बोल्ट आणि नट\nहायड्रोलिक निकला फिटिंग फिटिंग\nहायड्रोलिक नळी क्रिमिंग मशीन\nएनपीटी पुरुष / मादी अडॅप्टर\nद्रुत कनेक्ट हायड्रोलिक कपलिंग्ज\nस्टेनलेस स्टील हाइड्रोलिक फिटिंग\nघर » मादा हायड्रोलिक फिटिंग\nआपल्या वायवीय आणि हायड्रोलिक असेंब्ली आमच्या हायड्रॉलिक अडॅप्टर्स, फिटिंग्ज आणि कपलिंग्जच्या उत्कृष्ट श्रेणीसह हलवून ठेवा. या विभागात समाकलित केलेला नलिका फिटिंग, नळी क्लॅम्प, द्रुत जोड जोडणी आणि आतील बाजू आहेत.\n22611 डी फिटिंग बीएसपी मादी 60 अंश शंकु आहे जे दुहेरी षटकोनीसह आहे. 22611 डी फिटिंग उच्च दाब हायड्रॉलिक होसेसच्या मागण्यांसाठी खास आहेत. 22611 डी फिटिंग 1/4 'ते 2' च्या आकारासह तयार केली जातात जे मशीन कनेक्शनच्या बर्याच आवश्यकता पूर्ण करू शकतात. 22611 डी फिटिंग्ज जस्त प्लेट, क्रोम प्लेटेड आणि निकेल प्लेटेड आहेत.\nभाग क्रमांक: 22611 डी (डबल हेक्सागोनसह बीएसपी मादा 60 ° कॉन)\n√ संबंधित बाबी: 22611 (एक षटकोनी); 22612 डी (सर्पिल नळीसाठी दुहेरी षटकोनी); इतर कृपया आमच्या कॅटलॉगचा संदर्भ घ्या.\n√ रंग पर्याय: पांढरा, पिवळा, चांदी, रंगीत\n√ सामग्री: 45 कार्बन स्टील, 20 कार्बन स्टील, स्टेनलेस स्टील्स\n√ वितरण वेळ: या आयटमसाठी 20 दिवसांपेक्षा कमी; स्टॉक उत्पादनांसाठी 5 दिवसांपेक्षा कमी.\nभाग क्रमांक थ्रेड ई होस बोर दिशानिर्देश\n公 称 内径 डीएन 标 号 दाश सी एस 1 एस 2\n45 डिग्री बीएसपी महिला\n22641 हे YH कारखानामध्ये तयार केलेले लोकप्रिय फिटिंग प्रकार आहेत आणि जगभरात स्वीकारले जातात. 22641 फिटिंग 45 ° बीएसपी मादी 30 ° कोन धागा प्रकारासह आहेत. आम्ही बहुतांश मशीन कनेक्शन मागणी पूर्ण करण्यासाठी पूर्ण आकार ऑफर करतो. आम्ही वाजवी किंमतींसह केवळ गुणवत्तापूर्ण उत्पादने प्रदान करीत नाही तर चांगली सेवा देखील देतो. कोणत्याही टिप्पण्या किंवा सूचनांसह आम्हाला सल्ला देण्यास संकोच करू नका.\nभाग क्रमांक: 22641 (45 डिग्री बीएसपी महिला 60 ° कोन)\n√ संबंधित बाबी: 22642 (एक, दोन किंवा चार तारांच्या होसेससाठी फिटिंग); 22611 (सरळ प्रकार); 22 9 6 (9 0 डिग्री कोहळ)\n√ स्टॉकची स्थिती: आम्ही बहुतेक वस्तू स्टॉक उत्पादना म्हणून ठेवल्या आहेत ज्यामुळे ते वितरण वेळेस कमी करू शकतील\n√ नमुने: 5pcs पेक्षा कमी साठी उपलब्ध\n√ वितरण वेळ: स्टॉक आयटमसाठी 5 दिवसांपेक्षा कमी; मोठ्या किंवा लहान ऑर्डरसाठी एका महिन्यापेक्षा कमी.\n√ वितरण पोर्ट: निन्बो; शांघाय गुआंगझौ\n代号 螺纹 ई 胶管 होस बोर 尺 寸 दिशानिर्देश\nभाग क्रमांक थ्रेड ई 公 称 内径 डीएन 标 号 दाश सी एस एच\nबसपा फ्लॅट सीट कनेक्टर\n22211 मालिका फिटिंग बीएसपी मादी धागा सपाट चेहरा आहे. आम्ही विविध पाईप्स किंवा नलिका जोडण्यासाठी वापरल्या जाणार्या स्विवेल मादा फ्लॅट सीट निपल षटकोनी बीएसपीची विस्तृत श्रेणी ऑफर करतो. हे फिटिंग विविध पेट्रोकेमिकल आणि इतर उद्योगांमध्ये अनुप्रयोग शोधण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. हे फिटिंग अत्यंत टिकाऊ आणि उच्च दाब हाताळणी आहेत.\nभाग क्रमांक: 22211 (बीएसपी महिला फ्लॅट सीट)\n√ उपलब्ध होसेस: 1 एसएन (आर 1 एटी); 2 एसएन (आर 2 एटी); आर 16; आर 17; प्रेशर वॉश होसेस; आर 7; आर 8; कमी दाब R3 नळी\n√ उपलब्ध फेर्यूल: एक किंवा दोन स्टीलच्या वायरच्या ब्रॅडेड होसेससाठी फेर्यूल (00110; 00210; 00100; 00200 वाईएच भाग क्रमांक)\n√ प्रकार: फेर्यूलसह गुन्हेगार किंवा गैर-गुन्हेगारांसाठी उपलब्ध\n√ वितरण वेळ: 20 दिवसांपेक्षा कमी; एफओबी (निंगबो) किंवा सीआयएफ (ग्राहकांचे पोर्ट) साठी समर्थन\nरंग: पांढरा (जस्त-प्लेटेड); यलो (जस्त-प्लेटेड); चांदी (क्रोम प्लेट केलेले)\n代号 螺纹 ई 胶管 होस बोर 尺 寸 दिशानिर्देश\nभाग क्रमांक थ्रेड ई 公 称 内径 डीएन 标 号 दाश सी एस\nहायड्रोलिक मादी नळी फिटिंग\nबीएसपी मादी 60 अंश शंकूऐवजी 22611 एक स्टीलच्या वायरच्या बाहेरील हायड्रॉलिक होसेससाठी आहे ज्यामुळे फरक संबंधित आकारात गुंडाळल्यानंतर नली असेंब्ली बनवितात. यहा कारखानामध्ये 22611 मालिका फिटिंगचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे झाले आहे. विजेत्या तसेच ईटन मानकांसाठी हायड्रोलिक फिटिंगची निर्मिती केली जाते.\nभाग क्रमांक: 22611 (बीएसपी महिला 60 अंश कॉोन)\n√ संबंधित उत्पादने: 22612 (सर्पिल नळीसाठी देखील); 22 9 6 (9 0 डिग्री कोहळ); 22641 (45 अंश कोहळ)\n√ MOQ: पुनर्सत्पादित वस्तूंसाठी 300PCS एक आयटम\n√ वापर: नळी असेंब्ली बनविण्यासाठी उच्च दाब hoses साठी वापरले\n√ फायदा: चिकट पृष्ठभाग समाप्त; चांगली भौतिक गुणवत्ता; निश्चितपणे उत्पादित.\n代号 螺纹 ई 胶管 होस बोर 尺 寸 दिशानिर्देश\nभाग क्रमांक थ्रेड ई 公 称 内径 डीएन 标 号 दाश सी एस\nबीएसपी मल्टीसायल इंटीग्रल फिटिंग\n22111 एक तुकडा बीएसपी मादा मल्टीसिअल अभिन्न फिटिंग आहे. YH दैनिक उत्पादनामध्ये 04 ते 24 पर्यंत पूर्ण आकाराचा समावेश आहे. 22111 एक तुकड्याचा एक आयटम 22111 फिटिंग आणि संबंधित फेरल्स एकत्र गुंडाळलेला आहे. हे नळी असेंब्ली थेट करण्यासाठी वापरली जाऊ शकते. सौम्य स्टील, स्टेनलेस स्टील, पितळ, अॅल्युमिनियम इत्यादी सामग्रीमध्ये एक तुकडा फिटिंग येतात.\nभाग क्रमांक: 22111 एक तुकडा (बीएसपी मादा मल्टीसायल इंटीग्रल फिटिंग)\n√ प्रक्रिया साधन: कच्चा माल कटिंग मशीन; सीएनसी प्रक्रिया मशीन; crimping मशीन\n√ नमुना: स्टॉक स्थितीनुसार 3 पेक्षा कमी तुकडे विनामूल्य आहेत\n√ पृष्ठभाग: गुळगुळीत पृष्ठभागाची उच्च तपमान\n√ कोटिंग: जिंक-प्लेटेड; क्रोम-प्लेटेड; स्प्रे पेंटिंग\n代号 螺纹 ई 胶管 होस बोर 尺 寸 दिशानिर्देश\nभाग क्रमांक थ्रेड ई 公 称 内径 डीएन 标 号 दाश सी एस 1 एस 2\nबीएसपी महिला हाइड्रोलिक फिटिंग्ज\nभाग क्रमांक 2626 9 वाईएच कारखानामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादित आहे आणि त्याचे थ्रेड प्रकार बीएसपी आहे. 22 9 6 9 एक 9 0 डिग्री कोहनी फिटिंग प्रकार आहे ज्यामध्ये तांत्रिक डेटा टेबलमध्ये दर्शविलेले सुमारे 10 आकार समाविष्ट आहेत (केवळ संदर्भासाठी, ग्राहक डिझाइन केलेले आकार स्वागत आहेत). प्रत्येक आकाराचा खनन उद्योगात होज असेंब्ली उत्पादन मध्ये वापरल्या जाणार्या एका विशिष्ट फिटिंगच्या स्वरूपात उत्पादित केला जाऊ शकतो.\nभाग क्रमांक: 22 9 6 1 (9 0 डिग्री बीएसपी महिला 60 ° कोन)\n√ साहित्य: कार्बन स्टील (# 20; # 45); स्टेनलेस स्टील (एसएस 304; एसएस 316); पितळ\n√ कोटिंग: जिंक-प्लेटेड; क्रोम प्लेट केलेले (सीआर 6 फिटिंग्जवर कोट करण्याची परवानगी नाही)\n√ आकार: मानक आकार तांत्रिक डेटा सारणीवर दर्शविले. किंवा ग्राहकांनी डिझाइन आकार\n√ शिपिंग: लोकप्रिय वितरण अटींसाठी 10 दिवसांनी ऑर्डर पूर्ण केली\n代号 螺纹 ई 胶管 होस बोर 尺 寸 दिशानिर्देश\nभाग क्रमांक थ्रेड ई 公 称 内径 डीएन 标 号 दाश सी एस एच\nबसपा एक तुकडा फिटिंग\n22611 एक तुकड्यांच्या फिटिंगमध्ये ब्रिटिश धागा प्रकार फिटिंग आणि एक तुकडा फिटिंग फेरुल डिझाइन केलेले आहे. लोकप्रिय आकार मोठ्या प्रमाणात YH कारखानामध्ये तयार केले जातात आणि जगभरातील ग्राहकांचे स्वागत करतात. फिटिंग आणि फेर्यूल सर्व सीएनसी मशीन्सने एकत्रित केल्या नंतर एकत्रितपणे एकत्रित केले. आमच्या इ-कॅटलॉगवरुन मिळणार्या विक्रीसाठी तत्सम अभिन्न फिटिंग उपलब्ध आहेत.\nभाग क्रमांक: 22611 एक तुकडा (बीएसपी महिला 60 अंश कॉन इंटीग्रल फिटिंग)\n√ थ्रेड प्रकार: मेट्रिक, बीएसपी, बीएसपीटी, जेआयसी, ओआरएफएस, जेआयएस इ.\n√ वैशिष्ट्ये: गुळगुळीत पृष्ठभागाचे उच्च अंश; आत प्रवेश न करता स्वच्छ वापरात ठेवले नाही\nBefore पॅकेजच्या आधी आयामांवर उत्पादनांचे 100% निरीक्षण केले जाते\n√ ब्रँड: YH (अधिकृततेचे प्रमाणपत्र प्रदान केले असल्यास कोणतेही किंवा इतर ब्रॅण्ड ठीक आहेत)\n代号 螺纹 ई 胶管 होस बोर 尺 寸 दिशानिर्देश\nभाग क्रमांक थ्रेड ई 公 称 内径 डीएन 标 号 दाश सी एस 1 एस 2\nहायड्रोलिक निकला फिटिंग फिटिंग\nस्टेनलेस स्टील हाइड्रोलिक फिटिंग\nहायड्रोलिक बोल्ट आणि नट\nद्रुत कनेक्ट हायड्रोलिक कपलिंग्ज\nबीएसपी पुरुष / मादी अडॅप्टर\nएनपीटी पुरुष / मादी अडॅप्टर\nहायड्रोलिक नळी क्रिमिंग मशीन\nअरेबिक डच इंग्रजी फ्रेंच जर्मन इटालियन जपानी फारसी पोर्तुगीज रशियन स्पॅनिश तुर्की थाई\nकॉपीराइट © निंगबो वाईएच हायड्रोलिक मशीनरी फॅक्टरी - सर्व हक्क राखीव.\nHangheng.cc | द्वारे डिझाइन केलेले एक्सएमएल साइटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/man-climbs-bsnl-tower-to-demand-maratha-reservation/08071110", "date_download": "2022-05-18T23:13:13Z", "digest": "sha1:6K72R5ZFKJWP7MHYQFMRNLBAR26OZ2CC", "length": 4429, "nlines": 51, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "मराठा आंदोलक बीएसएनएलच्या टॉवरवर चढला - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » मराठा आंदोलक बीएसएनएलच्या टॉवरवर चढला\nमराठा आंदोलक बीएसएनएलच्या टॉवरवर चढला\nअमरावती: राज्यभरात पेटलेल्या मराठा आंदोलनांचं लोन अमरावतीमध्ये पोहोचलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात राज्य सरकार टाळाटाळ करत असल्यानं संतप्त मराठा आंदोलक आज मंगळवारी बीएसएनएलच्या टॉवरवर चढला.\nसकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्या वतीने येत्या ९ तारखेला अमरावती बंद पुकारण्यात आला असून बंद पूर्वी मराठा समाजाच्या बैठका सुरू असतानाच निलेश भेंडे (३०) हा तरुण आज सरकार विरोधात संताप व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारत दूरसंचार निगम लिमिटेडच्या कार्यालय परिसरात पोहोचला. सरकार विरोधात घोषणा देत तो तेथील उंच टॉवर वर चढला. या घटनेची माहिती मिळताच मराठा समाजचे कार्यकर्ते, पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.\nआंदोलक निलेश हा टॉवरवर उभा असल्यानं यंत्रणेवरील ताण वाढला. दरम्यान, निलेश भेंडे हा बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे.\n← बहन के बर्थडे पर मेज…\nसरकारी नीति के आभाव में मोबाइल रेस्तरां की वैधता का सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://www.pantnagaritimes.com/2019/10/blog-post_21.html", "date_download": "2022-05-18T23:37:07Z", "digest": "sha1:W7Y76F7IZIGS6TZE3XBOQG2226H5MMYI", "length": 8973, "nlines": 52, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "मोहिते-पाटील गटाचा परिचारकांना पाठिंबा - Pantnagari Times", "raw_content": "\nHome राजकीय मोहिते-पाटील गटाचा परिचारकांना पाठिंबा\nमोहिते-पाटील गटाचा परिचारकांना पाठिंबा\nविधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक व आ.प्रशांत परिचारक यांनी माजी उपमुख्यमंंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अकलूज येथील निवासस्थानी भेट घेतली असता विजयसिंह मोहिते-पाटील यांनी परिचारकांना या निवडणुकीत सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन देत मोहिते-पाटील गट परिचारकांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली आहे.\nयावेळी माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, राष्ट्रवादीचे माजी प्रांतिक सदस्य राहुल शहा, संत दामाजी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन सुर्यकांत ठेंगील, जि.प.सदस्य वसंतनाना देशमुख, जिल्हा दूध संघाचे संचालक जयंत साळे मंगळवेढयाचे माजी सभापती राजाराम जगताप, राष्ट्रवादीचे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष दिपक वाडदेकर, राष्ट्रवादी युवकचे माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष भारत पाटील, माजी शहराध्यक्ष अजित जगताप, मुझफ्फर काझी, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.सुजित कदम, राष्ट्रवादीचे नगरसेवक बशीर बागवान, माजी नगरसेवक अ‍ॅड.धनंजय हजारे, विजय-प्रताप युवा मंचचे तालुकाध्यक्ष आण्णासाहेब नांगरे, शहराध्यक्ष विजय बुरकुल, डोंगरगावचे माजी उपसरपंच शिवाजी जाधव, युवक नेते बाबा कोंडुभैरी, खन्ना माळी, सद्दाम मकानदार, अविनाश माने आदि उपस्थित होते.\nदरम्यान, आमदार भारत भालके हे राष्ट्रवादीचे उमेदवार असून राष्ट्रवादीतील अनेक आजी माजी पदाधिकारी भालकेंना ऐन निवडणुकीत सोडून जात असल्यामुळे भालकेंचे टेंशन वाढले आहे.\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात...\nपत्नीचे चारित्र्यावर संशयाचा राग मनात धरून एसआरपीएफ जवानांचा गोळीबार मध्ये एक ठार , दोन जखमी\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळी बार केल्याची घटना सोलापुर जिल्ह्यातील बार्शी ता...\nमंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा\nमंगळवेढा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी शिक्षक भगिनींचा मेळाव...\nनंदेश्वरचे कामचुकार तलाठी बी.एस.शेख यांना निलंबीत करावे यासाठी रेखा कसबे यांचे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन\nमंगळवेढा / प्रतिनिधी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील रेखा सुनिल कसबे यांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्हीही नावे 7/12 उतार्‍यावर ला...\nजिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nमंगळवेढा / प्रतिनिधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-raj-rang-prakash-pawar-marathi-article-6215", "date_download": "2022-05-18T22:40:20Z", "digest": "sha1:YEUOSAFS5GWUDTLOXS6BYQ3XQPRV6SZS", "length": 18595, "nlines": 111, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Raj-Rang Prakash Pawar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 7 फेब्रुवारी 2022\n‘ब्रजभूमी’ म्हणजे पश्चिम उत्तर प्रदेश किंवा हरित प्रदेश होय. येथील राजकारणावर श्रीकृष्णाचा प्रभाव राहिलेला आहे. परंतु पन्नाशीच्या दशकाच्या तुलनेत आज-काल उत्तर प्रदेशाचे राजकारण आमूलाग्र बदललेले दिसते. पश्चिम उत्तर प्रदेश (हरित प्रदेश) हा एक राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा उपप्रदेश आहे. पूर्व उत्तर प्रदेश आणि अवध उत्तर प्रदेश यापेक्षा हा उपप्रदेश आर्थिक दृष्ट्या प्रगत आहे.\nपॉल ब्रास यांनी सुरुवातीला उत्तर प्रदेशाच्या राजकारणाचा अभ्यास केला होता. त्यांनी ‘अॅन इंडियन पोलिटिकल लाइफ: चरण सिंग अॅण्ड काँग्रेस पॉलिटिक्स 1937 टू 1961’ हे राजकीय चरित्र लिहिले. या चरित्रात ‘जाट’ ही जात वर्चस्वशाली असल्याचे चित्र त्यांनी रेखाटले होते. पश्चिम उत्तर प्रदेशातील चाळीस विधानसभा मतदारसंघात जाट या जातीचा प्रभाव आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील तीस पैकी पंधरा जिल्ह्यांमध्ये जाट समाजाचे दहा ते पंधरा टक्के संख्या बळ आहे. परंतु तरीही जाट समूह आज वर्चस्वशाली जात नाही. या भागातील राजकारणाचे, हिंदू लोकसंख्या बळ आणि मध्यमवर्ग हे दोन मुख्य आधार नव्याने उदयास आले आहेत. या दोन घटकांच्या भोवती उत्तर प्रदेशातील हरित प्रदेशात नवीन राजकारण उभे राहिलेले आहे.\nहिंदुत्व व विकासाचे प्रारूप\nहरित प्रदेशात जाट समाज वर्चस्वशाली आहे (जातीचे संख्याबळ, उसाची शेती), हे एक पोलादी मिथक होते. हे मिथक वितळत गेले. या ऐवजी हिंदुत्व व विकास ही दोन नवीन तत्त्वे घडवली गेली. या गोष्टीमुळे जाट राजकारण धरसोडीचे घडू लागले. या फेरबदलाची चार वैशिष्ट्ये दिसतात. एक, जाट समूह जवळपास बाराशे समुदायांचा मिळून बनलेला आहे. ढोबळ मानाने या समुदायात हिंदू, मुस्लिम आणि शीख अशा तीन राजकीय अस्मिता आहेत. या तीन अस्मितांमुळे जाट समुदायाचे राजकीय वर्तन वेगवेगळे घडते. ही गोष्ट भाजपने समजून घेतलेली आहे. भाजपने जातीच्या जागी हिंदू लोकसंख्या बळाचे तत्त्व राजकारण घडवण्यासाठी वापरले. दोन, भाजपने पश्चिम उत्तर प्रदेशाचा राजकीय व सामाजिक भूगोल नव्याने समजून घेतलेला आहे.\nपश्चिम उत्तर प्रदेशाचे दोन भाग आहेत. अ) बागपत, मुझफ्फरनगर, शामली, मेरठ, बिजनोर, गाझियाबाद, हापूर, बुलंदशहर, मथुरा, अलिगड, हाथरस, आग्रा, मुरादाबाद या भागात जाट लोकसंख्या राजकीय दृष्ट्या प्रभावी ठरते. आ) रामपूर, अमरोहा, सहारणपूर, गौतम बुद्ध नगर या भागात जाट लोकसंख्या राजकीय दृष्ट्या प्रभावी ठरत नाही. तसेच एकूण लोकसंख्येमध्ये हरित प्रदेशात जाटांची लोकसंख्या इतर सर्व जातींच्या तुलनेत राजकीय दृष्ट्या प्रभावी ठरणारी नाही. हे लक्षात घेऊन भाजपने ‘जाट’ या अस्मितेच्या ऐवजी ‘हिंदू’ ही अस्मिता या विभागात अधोरेखित केली. आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठी भाजपने सतरा जाट उमेदवार दिलेले आहेत. परंतु भाजपने त्यांची ओळख ‘हिंदू’ अशी निर्माण केलेली आहे. राष्ट्रीय लोकदलाने बारा जाट उमेदवार दिले आहेत, तर समाजवादी पक्षाच्या उमेदवारांपैकी सहा उमेदवार जाट आहेत. राष्ट्रीय लोकदल व समाजवादी पक्ष यांच्या उमेदवारांची ओळख जात केंद्रित आहे. तर भाजपच्या उमेदवाराची ओळख हिंदू केंद्रित आहे. म्हणजे जात विरुद्ध हिंदुत्व हा सामाजिक आखाडा उदयाला आला. तीन, पश्चिम उत्तर प्रदेशामध्ये जाट हा समूह १९८९पासून सातत्याने वेगवेगळ्या भूमिका घेताना दिसतो. अजित सिंग हे काही काळ व्ही.पी. सिंग यांच्या बरोबर राहिले. त्यांनी १९९५मध्ये काँग्रेस पक्षाबरोबर जाणे पसंत केले. त्यानंतर त्यांनी भारतीय किसान कामगार पक्ष स्थापन केला. नंतर त्यांनी राष्ट्रीय लोकदल पक्षाची स्थापना केली. मायावती यांच्या सरकारमध्ये अजित सिंग यांनी सहभाग घेतला. पुढे त्यांनी वाजपेयी मंत्रिमंडळाशी जुळवून घेतले. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात भाजपबरोबर तर एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात काँग्रेसबरोबर मैत्री केली (२०११). धरसोड हे त्यांच्या राजकारणाचे खास वैशिष्ट्ये दिसते. चार, जाट समूहाचे राजकारण अस्थिर आहे. जाट समूहाचे राजकारण गेल्या तीस वर्षात एकसंघपणे घडलेले नाही. हा जाट समूहाच्या राजकारणाचा ताजा इतिहास आहे. असे का झाले याचे कारण बदललेल्या नवीन वर्गरचनेत दिसते.\nपश्चिम उत्तर प्रदेशात नवीन वर्ग रचना उदयास आली आहे. हा नवीन वर्ग उच्च श्रीमंत प्रकारचा आहे. तसेच या भागातील मध्यमवर्ग देखील श्रीमंत आहे. पश्चिम उत्तर प्रदेशाच्या तुलनेत उत्तर प्रदेशातील इतर उपप्रदेश मागास आहेत. या संदर्भातील काही निवडक उदाहरणे महत्त्वाची आहेत. एक, पश्चिम उत्तर प्रदेशातील कृषी औद्योगिक समाजात अंतर्गत बदल झाले आहेत. पश्चिम उत्तर प्रदेश म्हणजे ‘ब्रजभूमी’ असे वर्णन केले जाते. यमुना नदीच्या खोऱ्यातील हा प्रदेश आहे. या प्रदेशात पाणी उपलब्ध आहे. या प्रदेशात उसाची शेती केली जाते. यामुळे या प्रदेशात साठ-सत्तरच्या दशकात कृषी-औद्योगिक समाजाची निर्मिती झाली. या प्रदेशात कृषी औद्योगिक समाजात १९९० नंतर बदल घडत आहेत. तीन कृषी कायद्यांना विरोध करणारे आंदोलन या भागात झाले. तीन कृषी कायद्यांना विरोध हा मुद्दा भाजपविरोधी दिसत असला, तरी बदललेल्या वर्गरचनेमुळे हा मुद्दा या भागात पूर्णपणे भाजपच्या विरोधात काम करेल असे दिसत नाही. दोन, १९९७मध्ये अजित सिंग यांनी भारतीय किसान कामगार पक्ष स्थापन केला तेव्हा त्यांनी शेतकरी आणि कामगार यांच्या ऐक्याची संकल्पना मांडली. त्यानंतर त्यांनी लोकदल या पक्षाची स्थापना केली. किसान आणि कामगार या संकल्पनांच्या ऐवजी त्यांनी ‘लोक’ ही संकल्पना राजकारणात महत्त्वाची मानली. अजित सिंग यांची ‘लोक’ ही संकल्पना निसरडी होती, त्यामुळे अजित सिंग यांना काँग्रेस, भाजप, बहुजन समाज पक्ष यांच्या बरोबर समझोते करावे लागले. ही त्यांची वाटचाल, त्यांच्या पक्षाला अखिलेश यादव यांच्या पक्षाबरोबर युती करण्यापर्यंत घेऊन आली आहे. जयंत चौधरी अशा या निसरड्या संकल्पनेवर आधारित राजकारण करत आहेत. तीन, गेल्या सत्तर वर्षांमध्ये पश्चिम उत्तर प्रदेशात भांडवली विकास झाला आहे. उत्तर प्रदेशचा हा भाग दिल्लीला जोडून आहे. तसेच ब्रजभूमीमुळे सेवा क्षेत्राचा विकास झाला आहे. या बदलामुळे मध्यमवर्गाची लोकसंख्या वाढली. या भागातील मध्यमवर्ग १९९० नंतर जन्मलेला आहे. या मध्यमवर्गाला कल्याणकारी राज्याबद्दल राग आहे. हा वर्ग जाटांचे नेतृत्वही मान्य करत नाही. तसेच भाजपची राजकारणाकडे पाहण्याची दृष्टी हिंदुत्व आणि विकास अशी दुहेरी आहे. यामुळे हिंदुत्वाची ओळख आणि विकासाची आकांक्षा अशा दुहेरी चौकटीत पश्चिम उत्तर प्रदेशाचे राजकारण घडवले जाते. दुसऱ्या शब्दात येथील मागास जातींच्या ऐक्याचे राजकारण घडवणे अवघड आहे. जयंत चौधरी आणि अखिलेश यादव यांचा जाट-यादव ऐक्याचा प्रयोग आणि हिंदुत्व-विकास प्रयोग यांनी संपूर्ण राजकारण व्यापलेले आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/national/corona-vaccine-roadmap-entire-cost-of-the-corona-vaccination-will-be-borne-by-central-government-328715.html", "date_download": "2022-05-18T23:30:21Z", "digest": "sha1:MPZGACPKMUEYJPXG4STJJ5ZHRZLE3U5L", "length": 38823, "nlines": 515, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nKetaki Chitale : केतकी चितळेची पोस्ट शेअर करणं महागात, शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह टिपणी करणारा आणखी एक अटकेत\nGyanvapi raw: ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेचा अहवाल उद्या कोर्टात; तळघराचा सर्व्हे करा, कारंजा असेल तर पाण्याची टाकी दाखवा, हिंदू पक्षकारांची मागणी\nजालन्यात थरार नाट्य; चार कोटींची मागणी करत दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण, अवघ्या पाच तासात पोलिसांनी लावला छडा\nSharad Pawar Photo : शरद पवार रमले बाळासाहेबांच्या आठवणीत, पाहा बाळासाहेब ठाकरेंचे दुर्मिळ फोटो\nLSG vs KKR IPL 2022: लुईसच्या वनहँडेड कॅचमुळे लखनौची टीम प्लेऑफमध्ये, 'त्या' अविश्वसनीय झेलचा VIDEO पहा\nGold Bond : नो लॉकर, नो टॅक्स; दराच्या अस्थिरतेतं व्याज हमखास: वाचा- गोल्ड बाँडची वैशिष्ट्ये\nBPCL च्या खासगीकरणाला ब्रेक, कंपन्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर; सरकारची ‘ही’ भूमिका\nहिंदू खाटीक समाजातील सर्व जातींना एकाच प्रवर्गातून आरक्षण व सवलती द्या; धनंजय मुंडे यांची केंद्राकडे मागणी\nटीम इंडियामध्ये पुनरागमन करणार का पुजारा इंग्लिश काउंटीमध्ये कमाल करतेय चेतेश्वरची फलंदाजी\nBPCL च्या खासगीकरणाला ब्रेक, कंपन्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर; सरकारची ‘ही’ भूमिका\nSanjeev Dwivedi: मोटार वाहन विमा घोटाळ्यांमुळे केंद्राचे 216 कोटी रुपयांचे नुकसान; संजीव द्विवेदी यांचा दावा\nGold Bond : नो लॉकर, नो टॅक्स; दराच्या अस्थिरतेतं व्याज हमखास: वाचा- गोल्ड बाँडची वैशिष्ट्ये\nMSP : यंदा केवळ 17 लाख शेतकऱ्यांनी विकला एमएसपीवर गहू; इतर शेतकऱ्यांनी आधिक नफ्यासाठी कसा विकला आपला गहू\nFD Interest Rate : “वाचाल तर कमवाल” ‘या’ बँकेकडून ग्राहकांना मिळतय एफडीवर अधिक व्याज\nKetaki Chitale : केतकी चितळेची पोस्ट शेअर करणं महागात, शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह टिपणी करणारा आणखी एक अटकेत\nRajyasabha Election : राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदारांचं महत्व वाढलं, मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी बोलवली बैठक\nमहाराष्ट्र 6 hours ago\nRamdas Athawale : ‘संभाजीराजे शिवसेनेत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही’, रामदास आठवलेंचं वक्तव्य; भाजपनं 6 वर्षे राज्यसभा दिल्याचीही करुन दिली आठवण\nRaj Thackeray : “माझ्यासमोर राज ठाकरे उंदीर, त्यांनी रावणापेक्षाही जास्त अत्याचार केले” बृजभूषण सिंह यांचं पुन्हा कडवं आव्हान\nमहाराष्ट्र 8 hours ago\nसरसंघचालक मोहन भागवतांच्या बंगाल दौऱ्यावरुन वाद, त्यांचा अजेंडा जाणून घ्या, दंगली नकोत, ममतांचे पोलिसांना निर्देश, भाजपाची ममतांवर टीका\nstop widow practice : विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी शासन निर्णय; महाराष्ट्राचे पुरोगामी पाऊल; कोल्हापूरच्या हेरवाड ग्रामपंचायतीने घेतला होता निर्णय\nKetki Chitale : केतकीला तो मेसेज पाठवणारी ती व्यक्ती कोण\nSanjeev Balyan| ‘आयोध्या दौऱ्याआधी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी’ TV9\nJaykumar Gore यांच्यावर 9 जूनपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे कोर्टाचे निर्देश-tv9\nSpecial Report | महाराष्ट्रातही ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळणार \nGopichand Padalkar | पवारांचा सल्ला घेतला तर महाराष्ट्राची माती होईल पडळकरांची पवारांवर टीका\nSpecial Report | केतकी चितळेवर 17 ठिकाणी गुन्हे …कुठं कुठं अटक होणार \nSambhaji Raje | छत्रपती संभाजीराजे अपक्षच निवडणूक लढणार, मात्र संभाजीराजे भुमिकेवर ठाम\nSpecial Report | बृजभुषण सिंहांना केद्रीय मंत्र्यांचाही पाठिंबा, राज ठाकरेंच्या दौऱ्याचा विरोध वाढला-tv9\nSpecial Report | धनुभाऊंची पंकजा मुंडेंना जाहीर ऑफर \nजालन्यात थरार नाट्य; चार कोटींची मागणी करत दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण, अवघ्या पाच तासात पोलिसांनी लावला छडा\nKetki Chitale : केतकीला तो मेसेज पाठवणारी ती व्यक्ती कोण\nछेडछाडीपासून वाचण्यासाठी चालत्या ट्रेनमधून विद्यार्थिनीने मारली उडी, मुलीने सांगितले, शरिराला स्पर्श करत होते, त्यामुळे…\nअमेरिकेत गोऱ्या मुलाने भारतीय विद्यार्थ्याचा गळा दाबला, 4 मिनिटे तडफडत होता मुलगा, शाळेने तीन दिवसांसाठी त्यालाच केले सस्पेंड, गळा दाबणाऱ्याला मात्र..\nआंतरराष्ट्रीय 8 hours ago\nNagpur Police : चोरीला गेलेले 10 लाखाचे सोन्याचे दागिने परत मिळाले नागपूर पोलिसांची कामगिरी; मालकाचा आनंद गगनात मावेना\nSharad Pawar Photo : शरद पवार रमले बाळासाहेबांच्या आठवणीत, पाहा बाळासाहेब ठाकरेंचे दुर्मिळ फोटो\nफोटो गॅलरी 5 hours ago\nIPL 2022: Mumbai Indians ने आपल्या सर्वात मोठ्या मॅचविनरला ओळखण्यात चूक कशी केली\nVastu Tips For Money Plant: घरात मनी प्लांट लावताना ‘या’ चूका कधीच करू नका, नाहीतर नुकसान होईल\nTyre Rating : सरकार टायर उद्योगासाठी स्टार रेटिंग नियम आणणार, वाहनांचे मायलेज 10 टक्क्यांनी वाढेल\nHair Care Tips | उन्हाळ्यात केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ खास तेल अत्यंत फायदेशीर\nनाश्त्यात क्रिस्पी बटाटा चाटचा आस्वाद नक्की घ्या, जाणून घ्या खास रेसिपी\nTravelling Tips | उटीला फिरायला जात आहात मग या खास ठिकाणांना नक्कीच भेट द्या\nSkin | चेहऱ्यावरील बारीक छिद्रांची समस्या दूर करण्यासाठी हे फेसपॅक अत्यंत फायदेशीर, वाचा\nटीम इंडियामध्ये पुनरागमन करणार का पुजारा इंग्लिश काउंटीमध्ये कमाल करतेय चेतेश्वरची फलंदाजी\nLSG vs KKR IPL 2022: लुईसच्या वनहँडेड कॅचमुळे लखनौची टीम प्लेऑफमध्ये, ‘त्या’ अविश्वसनीय झेलचा VIDEO पहा\nLSG vs KKR IPL 2022: डि कॉक-राहुलने KKR च्या बॉलर्सची पिसं काढली, बिनबाद 210 धावा ठोकल्या, पहा VIDEO\nAndrew Symonds death: ‘जेवणा बरोबर हेडनच्या बायकोकडे पण पाहता येतं’, अँड्र्यू सायमन्ड्सचं भुवया उंचावणारं ते विधान\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल यांना झटका, सर्वोच्च न्यायालयाने फुटबॉल संघटनेच्या अध्यक्ष पदावरुन हटवलं\nनर्गिस फाखरीचा ब्रालेस ग्लॅमरम लूक\n'धर्मवीर' चित्रपटाचे प्रमोशन धर्मपत्नी सोबत\nप्राजक्ता माळीची दिलखेच स्माईल\nअंकिता लोखंडेचा आपल्या नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाज\nईशा गुप्ताचा मादक अंदाज\nहिंदू खाटीक समाजातील सर्व जातींना एकाच प्रवर्गातून आरक्षण व सवलती द्या; धनंजय मुंडे यांची केंद्राकडे मागणी\nडोंबिवलीत ज्वेलर्स व्यापाऱ्यावर दिवसाढवळ्या चाकूहल्ला, हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत झाली कैद\nVirar Crime : विरारमध्ये पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकावर फेरीवाल्यांचा हल्ला, अनाधिकृत फेरीवाल्यांना लगाम कधी लागणार\nअल्पवयीन मुलीवर निफाडमध्ये गँगरेप; संशयित पोलिसांच्या ताब्यात, 22 मे पर्यंत पोलीस कोठडी\nSambhajiRaje Chatrapati : संभाजीराजे छत्रपती अपक्षच लढणार, शिवसेनेच्या ऑफरनंतरही भूमिकेवर ठाम; आकेडवारीचं गणित कसं सुटणार\nउल्हासनगरात विधवा महिलेवर कात्रीने वार; प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून हल्ला; हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद\nNana Patole : मध्यप्रदेशातील ओबीसी आरक्षणावर काँग्रेसची शंका; नाना म्हणतात, चार दिवसात काय चमत्कार घडला\nRaanBaazaar: राजकीय खेळ बघायला मजा येणार; ‘रानबाजार’च्या ट्रेलरवर प्रतिक्रियांचा पाऊस\n मलायका-अर्जुन ‘या’ महिन्यात लग्नबंधनात अडकणार\nDharmaveer: ‘पश्या बघ काय कमावलंयस तू’, ‘धर्मवीर’चं कौतुक करताना अभिनेत्याच्या आईच्या डोळ्यात पाणी\nKGF Chapter 2: जे भल्याभल्यांना जमलं नाही ते ‘रॉकी भाई’ने करून दाखवलं, कमाईच्या आकड्याने डोळे विस्फारतील\nTu Tevha Tashi: ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतील माई मावशीने जिंकली प्रेक्षकांची मनं, सोशल मीडियावर होतेय चर्चा\nGyanvapi raw: ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेचा अहवाल उद्या कोर्टात; तळघराचा सर्व्हे करा, कारंजा असेल तर पाण्याची टाकी दाखवा, हिंदू पक्षकारांची मागणी\nराष्ट्रीय 6 hours ago\nDnyanvapi Mosque : एमआयएम नेते दानिश कुरेशीला अटक, कथित ‘शिवलिंगा’बाबत वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कारवाई\nराष्ट्रीय 6 hours ago\nछेडछाडीपासून वाचण्यासाठी चालत्या ट्रेनमधून विद्यार्थिनीने मारली उडी, मुलीने सांगितले, शरिराला स्पर्श करत होते, त्यामुळे…\nRaj Thackeray : “माझ्यासमोर राज ठाकरे उंदीर, त्यांनी रावणापेक्षाही जास्त अत्याचार केले” बृजभूषण सिंह यांचं पुन्हा कडवं आव्हान\nमहाराष्ट्र 8 hours ago\nसरसंघचालक मोहन भागवतांच्या बंगाल दौऱ्यावरुन वाद, त्यांचा अजेंडा जाणून घ्या, दंगली नकोत, ममतांचे पोलिसांना निर्देश, भाजपाची ममतांवर टीका\nRaj Thackeray : बृजभूषण सिंह यांना आवरा, राज ठाकरेंसाठी कांचनगिरी यांची थेट मोदींना साद, मोदी कांचनगिरींचं ऐकणार\nमहाराष्ट्र 10 hours ago\nGyanvapi Masjid Case: कोर्ट कमिश्नरच्या आदेशाने जो सर्वे झाला त्यावेळी मी आत गेलो होतो… : ज्ञानवापीतील पक्षकार सोहनलाल सिंह आर्या\nHoroscope 18 May 2022: काम करताना चिडणं टाळा, योग व ध्यान करा\nराशीभविष्य 24 hours ago\nHoroscope 18 May 2022: घरातील वातावरण चांगले राहील, दिवस धावपळीत जाईल\nराशीभविष्य 24 hours ago\nHoroscope 18 May 2022: दैनंदिन कामं वेळेत पूर्ण करा, तब्येतीची काळजी घ्या\nराशीभविष्य 24 hours ago\nHoroscope 18 May 2022: आरोग्याची काळजी घ्या, कामं वेळेवर पूर्ण करा\nराशीभविष्य 24 hours ago\nDaily Horoscope 17 May 2022: प्रकृती जपा, गुंतवणूक करताना सावधान\nराशीभविष्य 2 days ago\nगुगल क्लाउडच्या माध्यमातून मिळणार सिरीयल 1 ई-बाईकला नवीन बूस्टर\nTyre Rating : सरकार टायर उद्योगासाठी स्टार रेटिंग नियम आणणार, वाहनांचे मायलेज 10 टक्क्यांनी वाढेल\nCar : बिहारमध्ये कार मालकांची संख्या कमी, देशात किती टक्के घरांमध्ये कार\nPower Bikes : बाईक भारी, बाईक्सची पॉवर भारी, बाईक्सची विक्री पण लईच भारी 1000cc पेक्षा जास्त पॉवर, विक्रीत मोठी वाढ\nPower Bikes : 1000cc पेक्षा जास्त पॉवरच्या बाईक्सची धूम… विक्रीत मोठी वाढ\nInflation : इंधनाचे दर कमी करू शकत नसलो तरी, दुचाकीचा मायलेज नक्कीच वाढवू शकतो… जाणून घ्या कसे\nSecond Hand Scooter : 30 हजारांहून कमी किमतीत मिळवा होंडा ॲक्टिव्हासह ‘या’ चार स्कूटर… जाणून घ्या ऑफर\nNashik, Chandwad Yatra : महादेव, पार्वती, रावण, वेताळ, खंडेराय थेट भेटीला; चांदवडचा आखाडी उत्सव दणक्यात\nVastu Tips For Money Plant: घरात मनी प्लांट लावताना ‘या’ चूका कधीच करू नका, नाहीतर नुकसान होईल\nपत्नी, मुलगा आणि सच्चा मित्र… या तिघांची साथ असेल तर आणखी काय हवंय; चाणक्यांनी दिलेला हा सल्ला वाचाच\nDaily Panchang : 18 मे, 2022 जाणून घ्या आजचे पंचांग, शुभ मुहूर्त , राहु काळ आजची तिथी आणि ग्रह\nPandharpur Birudev Yatra | आष्टीमध्ये श्री विठ्ठल बिरुदेव यात्रेला उत्साहात सुरूवात\nअध्यात्म 2 days ago\nChanakya Niti: भरवसा ठेवा, एकमेकांचा अपमान करू नका, सुखी संसाराचा चाणक्य मंत्र वाचाच\nअध्यात्म 2 days ago\nNarad Jayanti 2022: नारदमुनींनी शिकवली जगाला लोकहिताची पत्रकारिता; वाचा नारदमुनींची पत्रकारिता कशी होती\nअध्यात्म 2 days ago\n Vivo X80 सिरीज फ्लॅगशिप चिपसेटसह भारतात आली, मजा करा…\nDizo Wireless Dash : डिझो वायरलेस डॅश नेकबँड भारतात लाँच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या\nएलन मस्कचा ट्विट बॉम्ब, 20% ट्विटर अकाऊंट फेक; 44 बिलियन डॉलर वरुन यू-टर्न\nInstagram : मित्राची इन्स्टा स्टोरी पहा त्याला कळणारही नाही, जाणून घ्या इन्स्टाचा फंडा\nAadhaar Card : आधारला मोबाईल नंबर लिंक करण्याचा त्रास संपला, टेन्शन घेऊ नका, फक्त हे करा…\nSamsung TV : ‘सॅमसंग बिग टीव्‍ही डेज’ मोठ्या स्क्रिन आकाराच्‍या टेलिव्हिजन्‍सवरील आकर्षक ऑफर्स, जाणून घ्या…\nApple iPhone SEवर फ्लिपकार्टवर सूट मिळते, तुम्ही खरेदी करावं का\nभाव घटला, अख्खं पीक जनावरांच्या गोठ्यात, 10 रुपयांना चार टरबुज विकण्याची वेळ, शेतकरी हवालदिल\nMSP : यंदा केवळ 17 लाख शेतकऱ्यांनी विकला एमएसपीवर गहू; इतर शेतकऱ्यांनी आधिक नफ्यासाठी कसा विकला आपला गहू\nKisan Sanman Nidhi : पीएम-किसान योजनेचे पैसे मिळण्यापूर्वीच… 82 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000-2000 रुपये\nNanded | हे काय भलतंच केळीचं पिक घेतल्यास ब्रह्मदेवाचा प्रकोप केळीचं पिक घेतल्यास ब्रह्मदेवाचा प्रकोप नांदेडमधल्या येळेगावकरांना कसली ही भीती\nअन्य जिल्हे 17 hours ago\nएक मेनंतर गाळप झालेल्या उसाला प्रति टनामागे 200 रुपयांचे अनुदान ; संपूर्ण गाळप होईपर्यंत कारखाने सुरू ठेवा, मुख्यमंत्र्यांचे आदेश\nWheat Price: गव्हाने महागाईलाही रडवले; निर्यातीवर बंदी तरीही गव्हाचे भाव गगनाला\n…तर मुंबईकरांपासून लिची कोसो दूर राहणार काय आहे कारण\nअमेरिकेत गोऱ्या मुलाने भारतीय विद्यार्थ्याचा गळा दाबला, 4 मिनिटे तडफडत होता मुलगा, शाळेने तीन दिवसांसाठी त्यालाच केले सस्पेंड, गळा दाबणाऱ्याला मात्र..\nआंतरराष्ट्रीय 8 hours ago\n132 प्रवांशाचा मृत्यू घेणाऱ्या चिनी विमान अपघाताचे काय आहे रहस्य, चीनने जाणूनबुजून विमान पाडल्याचा अमेरिकेचा दावा\nआंतरराष्ट्रीय 9 hours ago\nChina Air Crash | विमान जाणुनबुजून 29000 फुटांनी खाली 132 प्रवाशांचा जीव घेणाऱ्या चीन विमान दुर्घटनेबद्दल धक्कादायक दावे\nआंतरराष्ट्रीय 19 hours ago\nपाकिस्तानमध्ये ईशनिंदा केल्याप्रकरणी दोघांना अटक; सोशल मीडियावर पैगंबर आणि कुराणचा अपमान केल्याचा आरोप\nआंतरराष्ट्रीय 1 day ago\nBomb Blast in Karachi : पाकिस्तानमध्ये कराचीत स्फोट, एक ठार, 10 जण जखमी\nआंतरराष्ट्रीय 2 days ago\nsri lanka crisis : श्रीलंकेतील स्थिती गंभीर, सोमवारी रात्रीपासून संपूर्ण देश कर्फ्यू खाली\nआंतरराष्ट्रीय 2 days ago\nNorth Korea Covid Cases:उत्तर कोरियामध्ये वाढत्या कोरोनामुळे तणावात जुलमी किम; लष्कराला दिला हा आदेश\nआंतरराष्ट्रीय 3 days ago\nJobs : गुड मॉर्निंग एका चांगल्या संस्थेत 462 जागांसाठी भरती प्रक्रिया, एक जागा नक्कीच मिळू शकते\nरशिया, युक्रेन युद्धामुळे खतांच्या दरात भरमसाठ वाढ; वाढत्या दराची शेतकऱ्यांना धास्ती\n यंदा राज्यात मान्सून 10 दिवस आधीच दाखल होणार\nProfessional Courses : इतर मागास, बहुजन कल्याण मंञालयाकडून नवीन 64 व्यावसायिक, कृषी अभ्यासक्रमांना मान्यता इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री\nJalna | जालन्यातील सीड हबचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार, कृषी मंत्री दादा भुसे यांचं आश्वासन, मुबलक बियाणं व खतांचा पुरवठा\nअन्य जिल्हे4 weeks ago\nRecord food production : चालू आर्थिक वर्षात विक्रमी धान्य उत्पादनाचे लक्ष्य; पावसाने साथ दिल्यास 32.8 कोटी टन धान्य निर्मितीचा अंदाज\nSpecial Report | महाराष्ट्रातही ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळणार \nSpecial Report | केतकी चितळेवर 17 ठिकाणी गुन्हे …कुठं कुठं अटक होणार \nSpecial Report | बृजभुषण सिंहांना केद्रीय मंत्र्यांचाही पाठिंबा, राज ठाकरेंच्या दौऱ्याचा विरोध वाढला-tv9\nSpecial Report | धनुभाऊंची पंकजा मुंडेंना जाहीर ऑफर \nOBC Reservation: ओबीसी आरक्षणाचं घोडं ज्या कारणासाठी अडलं, ती ट्रिपल टेस्ट म्हणजे नेमकं काय\nOBC Reservation: मध्यप्रदेश सरकारने असं काय केलं की ज्यामुळे ओबीसींना आरक्षण मिळालं; महाराष्ट्र सरकार कुठे कमी पडले\nAurangzeb: कुणी जीव दिला, कुणी निर्वासीत मेलं, औरंगजेबाच्या ‘खऱ्या’ औलादींचं नेमकं काय झालं\nओपिनियन 1 day ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t1333/", "date_download": "2022-05-18T23:36:11Z", "digest": "sha1:RJYKZB2PPOEAS7U2FR243QIYCKBFVIRJ", "length": 6115, "nlines": 156, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-विसरु नकोस तू मला", "raw_content": "\nविसरु नकोस तू मला\nविसरु नकोस तू मला\nविसरु नकोस तू मला\nइतकेच सांगणे आहे तुला\nविसरु नकोस तू मला\nकोमेजुन मात्र जावू नकोस\nइतकेच सांगणे आहे तुला\nविसरु नकोस तू मला\nनाही जमणार परत कधी भेटायला\nनाही जमणार एकमेकांना पहायला\nइतकेच सांगणे आहे तुला\nटालू नकोस तू मला\nशेवटचच आहे हे भेटण\nइतकेच सांगणे आहे तुला\nरमता आले हरक़त नाही\nपण विसरु नकोस तू मला\nविसरु नकोस तू मला\nRe: विसरु नकोस तू मला\nइतकेच सांगणे आहे तुला\nरमता आले हरक़त नाही\nपण विसरु नकोस तू मला\nRe: विसरु नकोस तू मला\nRe: विसरु नकोस तू मला\nविसरु नकोस तू मला\nइतकेच सांगणे आहे तुला\nविसरु नकोस तू मला\nकोमेजुन मात्र जावू नकोस\nइतकेच सांगणे आहे तुला\nविसरु नकोस तू मला\nनाही जमणार परत कधी भेटायला\nनाही जमणार एकमेकांना पहायला\nइतकेच सांगणे आहे तुला\nटालू नकोस तू मला\nशेवटचच आहे हे भेटण\nइतकेच सांगणे आहे तुला\nरमता आले हरक़त नाही\nपण विसरु नकोस तू मला\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: विसरु नकोस तू मला\nRe: विसरु नकोस तू मला\nविसरु नकोस तू मला\nअकरा वजा दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://shanmarathi.com/2022/03/29/ankita-lokhande-new-home/", "date_download": "2022-05-19T00:12:13Z", "digest": "sha1:TTINMCMITID7JJJ5LR5FTOWJGA6RM45H", "length": 7265, "nlines": 52, "source_domain": "shanmarathi.com", "title": "नवविवाहित अभिनेत्री अंकिता लोखंडेने लग्नानंतर घेतले नवीन घर, आतील अतिशय सुंदर फोटोज केले शेअर… – SHAN MARATHI", "raw_content": "\nनवविवाहित अभिनेत्री अंकिता लोखंडेने लग्नानंतर घेतले नवीन घर, आतील अतिशय सुंदर फोटोज केले शेअर…\nटेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडेने 14 डिसेंबर 2021 रोजी बिझनेसमन विकी जैनसोबत लग्न केले. काही दिवसांपूर्वीच विकी जैनने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, तो अंकितासोबत दोन वर्षांपासून त्यांच्या घरी राहत आहे आणि लवकरच ते दोघेही त्यांच्या नवीन घरात शिफ्ट होणार आहेत. दरम्यान, अंकिताने आपल्या नवीन घराचा एक फोटो शेअर केला आहे, हे पाहून हे जोडपे लवकरच या घरात शिफ्ट होणार आहे असा अंदाज बांधला जात आहे.\nअंकिता लोखंडे अनेकदा तिचे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. सध्या तिने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती विकी जैनसोबत तिच्या नवीन घराच्या बाल्कनीत उभी आहे. या बाल्कनीतूनही मुंबई शहराचे सुंदर दृश्य दिसते. यादरम्यान दोघेही एकमेकांचा हात धरून बाल्कनीत पोज देताना दिसत आहेत. यामध्ये अंकिता ऑरेंज कलरच्या सलवार सूटमध्ये आहे, तर विकीने व्हाइट कलरचा टी-शर्ट आणि पॅन्ट घातली आहे.\nअंकिताने या फोटोसोबत नुकतेच एक घर आणि हार्ट इमोजी टाकले असून लवकरच असे लिहिले आहे. अंकिताच्या या पोस्टवर तिचे चाहते आणि मित्र तिला नवीन घरासाठी शुभेच्छा देत आहेत. कपलच्या पोस्टवर मोनालिसाने लिहिले की, वाह… भव्य पार्टीची वाट पाहत आहे. यासोबतच माही विजने लिहिले की, तुझी स्वप्ने. यासोबतच अनेक स्टार्सनी या फोटोवर कमेंट केल्या आहेत.\nविकी आणि अंकिताने दोन वर्षांपूर्वी नवीन घर घेतले होते, पण कोरोना महामारीमुळे काम पूर्ण न झाल्यामुळे ते त्यांच्या घरी शिफ्ट होऊ शकले नाहीत. आता लवकरच दोघेही त्यांच्या नवीन घरात शिफ्ट होणार आहेत. त्याच वेळी, दोन्ही स्टार्स सध्या पल्सच्या ‘स्मार्ट जोडी’ शोमध्ये दिसत आहेत.\nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nPrevious Article तैमुरने भावाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून…\nNext Article दि’वंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या मुलीने अतिशय अनोख्या रीतीने केला वाढदिवस साजरा, फोटोज होत आहेत वेगाने व्हायरल..\nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nशिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला ठोकला राम राम\nआता तिसरी पत्नीही राहतीये मुलांसोबत दूर संजय दत्तने स्वतः केला खुलासा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/khandesh/jalgaon-updates/update-breaking-news-gs-hanging-position-in-the-society-there-will-be-a-run-for-power", "date_download": "2022-05-18T23:24:56Z", "digest": "sha1:WE24UQSERS6QWCBOV73BRKVOLV4FS7LQ", "length": 7766, "nlines": 98, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Update Breaking news: G.S. Hanging position in the society: There will be a run for power", "raw_content": "\nUpdate Breaking news : ग.स. सोसायटीत त्रिशंकू स्थिती : सत्ता स्थापनेसाठी होणार पळवापळवी\nसहकार गट 9 , लोकसहकार गट 6, प्रगती शिक्षक सेना गट 6 जागांवर विजयी\nजळगाव jalgaon प्रतिनिधी -\nग.स.सोसायटीच्या (Co-operative Credit Bureau of District Government Servants) चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत (Elections) धक्कादायक निकाल (Shocking results) समोर आला आहे. या निवडणुकीत दिग्गजांना पराभवाचा फटका बसला असून काही दिग्गजांनी विजयाची हॅटट्रिक केली आहे. या निवडणुकीत सहकार गटाला (Sahakar) नऊ तर लोकसहकार गटाला (Lok Sahakar) 6 आणि प्रगती शिक्षक सेनेला (Pragati Shikshak Sena) 6 जागांवर विजय (Won) मिळाला आहे.\nतर लोकमान्य गट,स्वराज्य पॅनल, अपक्ष उमेदवारांचा सुपडा साफ झाला आहे. ग.स. मध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्याने घोडेबाजाराला ऊत येणार आहे. ग.स.वर कोणाचा झेंडा फडकणार याकडे आता लक्ष लागले आहे.\nग.स. सोसायटीच्या निवडणुकीत 21 जागांसाठी 115 उमेदवार रिंगणात होते.पहाटे पाच वाजेपर्यंत मतमोजणी सुरू होती. या नुसार मतदारसंघ निहाय उमेदवारांना मिळालेली मते अशी\nयात बाहेरील मतदारसंघातून अजय सोमवंशी 64 95 मते, महेश पाटील 6105 मते, रविंद्र सोनवणे 5999, भाईदास पाटील 5882, ज्ञानेश्वर सोनवणे 5882मते, योगेश इंगळे 5825 मते, अनिल गायकवाड पाटील 5716मते, अजय देशमुख 5602मते, विश्वास पाटील 5444 मते, निलेश पाटील 5382मते, मंगेश भोईटे 5242 मते मिळवून विजयी झाले आहेत. या मतदारसंघात वैद्य मते 23775 तर अवैध मते 1612 झाली आहेत.\nस्थानिक मतदार संघातून उदय पाटील 8243 मते, योगेश सनेर 6961 मते, सुनील सूर्यवंशी 6934 मते, अजबसिंग पाटील 6608 मते, मनोज माळी 6466 मते मिळवून विजयी झाले आहेत.\nया मतदार संघात वैध मते 24381 तर अवैध मते 1006 आहेत.\nमहिला राखीव मतदार संघ\nमहिला राखीव मतदार संघात प्रतिभा सुर्वे 8740 मते, रागिणी चव्हाण 5953 मते मिळवून विजयी झाले आहेत. यात अवैध मते 2490 तर 797 अवैध मते झाली आहेत.\nइतर मागास वर्ग मतदार संघ\nइतर मागास वर्ग मतदार संघातून रावसाहेब पाटील 10244 मते मिळून विजय झाले आहेत.प्रतिस्पर्धी विलास नेरकर यांचा पराभव केला आहे. वैध मते 24401 तर 986 मते बाद झाली आहेत.\nअनुसूचित जाती, जमाती मतदार संघ\nअनुसूचित जाती, जमाती मतदार संघातून विजय पवार यांना 8322 मते मिळवून विजयी झाले आहेत. या मतदार संघात वैध मते 24369 तर 1018 मते बाद झाली आहेत.\nविमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग गट\nविमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग गटातून अमरसिंग पवार 58151 मतांनी विजयी झाले आहेत. या मतदारसंघात वैध मते 23845 तर 1542 बाद झाली आहेत.\nया निवडणुकीत दिग्गज पराभूत झाले असून यात माजी संचालक विलास नेरकर, एन.एस. पाटील, सुनील अमृत पाटील, सुनील निंबा पाटील, कल्पना पाटील, यशवंत सपकाळे, अनिल सुरडकर, सुभाष जाधव तर स्वराज्य पॅनल प्रमुख आर.के.पाटील यांचा समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/02/blog-post_13.html", "date_download": "2022-05-18T22:19:19Z", "digest": "sha1:VCNLIQQOZC5EZ5S3GDGMCPTKE3LQRNZX", "length": 14692, "nlines": 43, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "काकासाहेब चव्हाण हे पाटण तालुक्यासाठी लाभलेले दुरदृष्टीचे नेतृत्व - प्रतापभाऊ देसाई", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nकाकासाहेब चव्हाण हे पाटण तालुक्यासाठी लाभलेले दुरदृष्टीचे नेतृत्व - प्रतापभाऊ देसाई\nफेब्रुवारी १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nथोर देशभक्त स्वातंत्र्य सेनानी कै.बी.एन तथा काकासाहेब चव्हाण हे पाटण तालुक्यासाठी लाभलेले दुरदृष्टीचे व धडाडीचे नेते होते असे प्रतिपादन पाटण पंचायत समितीचे उपसभापती प्रतापभाऊ देसाई यांनी व्यक्त केले.\nते काकासाहेब चव्हाण कॉलेज,तळमावले या ठिकाणी आयोजित काकासाहेब चव्हाण यांच्या ५१ व्या पुण्यस्मरणा निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.\nयावेळी पाटण पंचायत समितीचे उपसभापती प्रतापभाऊ देसाई, प्राचार्य आर के भोसले,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरूण गाडे, के.सी.कॉलेज,तळमावले विकास समितीचे सदस्य आणि कॉलेजचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.\nयावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पुढे देसाई म्हणाले कि काकासाहेब चव्हाण यांच्या ५१ व्या पुण्यस्मरणा निमित्ताने काकांच्या कार्याचा इतिहास व काकांनी केलेल्या राजकीय,सामाजिक, शैक्षणिक क्रांतीने बदल केला त्या जुन्या गोष्टींचा व आताच्या गोष्टींचा मिलाप घालून विद्यार्थ्यांनी भावी शैक्षणिक ,सामाजिक राजकीय व वाटचालीत कार्य करत असताना काकांचा इतिहास विसरून चालणार नाही असे आवाहन केले.मला घडविण्यात काकांच्या विचांराचा वारसा व वसा महत्त्वाचा आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nमहाविद्यालयात १२ फ्रेबुवारी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांनी \" ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार \" हे ब्रीद वाक्य घेऊन पाटण तालुक्यातील वांगखोऱ्यातील कुंभारगावचे सुपूत्र थोर देशभक्त स्वातंत्र्य सेनानी बी.एन.तथा काकासाहेब चव्हाण या दोन्ही समाजसेवकांनी एकमेकांच्या हातात हात घालून व साथ देऊन या वांगखोऱ्यात तळमावले या ठिकाणी प्रथम सन १९५८ साली श्री वाल्मिकी विद्यामंदिर आणि नंतर सन १९६९ साली काकासाहेब चव्हाण कॉलेज या दोन्ही संस्कार क्रेंदाची स्थापना करून , खेडोपाडी,डोंगरी, दुर्गम व भुकंपप्रवण क्षेत्रातील गोरगरीब, दीनदलीत, कष्टकरी शेतकरी आणि माथाडींच्या मुलांच्या करीता शिक्षणाची कवाडे खुले करून इथल्या मुलांच्यात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक क्रांती केली आणि हा भाग शैक्षणिक दृष्ट्या सुजलाम - सुफलाम करून टाकला.\nथोर देशभक्त कै.बी.एन तथा काकासाहेब चव्हाण या महामानवानी केलेल्या सामाजिक,राजकीय, शैक्षणिक प्रगतीचा, परिवर्तनाचा आणि क्रांतीचा कार्याचा पाढा येणाऱ्या विद्यार्थ्यांना काकासाहेब चव्हाण यांचे व्यक्तीमत्व इतिहास समजावा या करिता पुण्यतिथीच्या निमित्ताने दोन्ही संकुलाच्या वतीने संयुक्त विद्यमानाने व्याख्यान व पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम आयोजित केला गेला होता.\nमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरूण गाडे यांच्या मार्गदर्शन सांस्कृतिक विभागांतर्गत हा कार्यक्रम आयोजित केला जातो. यावेळी के.सी.कॉलेज,तळमावलेचे माजी विद्यार्थी काकासाहेब चव्हाण यांचे नातु व उद्योजक राजेश चव्हाण, माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ माने, अँड ए.पी. पाटील, अँड राम होगले, महादेव पानवळ, उपसरपंच अंकुश अतकरी, प्रा. पी आर सावंत, सखाराम माटेकर,पत्रकार श्रीकांत पाटील, प्रा उत्तमराव माने, संपादक प्रदिप माने, अरूण शिबे इ.उपस्थित होते.\nकार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे व मान्यवर मंडळी यांच्या शुभहस्ते प्रतिमा पुजनाने झाली तदनंतर शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे स्वरचित संस्थाप्रार्थना व स्वागतगीत श्री वा.वि.तळमावले यांच्या संगीतमंचानी सादर केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुणे व प्रमुख उपस्थितांचे स्वागत कॉलेजचे प्राचार्य डॉ अरूण गाडे व श्री मुख्याध्यापक ए बी माने यांनी केले.\nयावेळी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री राजाभाऊ माने , अँड ए पी पाटील, अँड राम होगले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.\nकार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य आर के भोसले आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले कि, काकासाहेब चव्हाण यांच्या ५१ व्या पुण्यतिथी निमित्ताने वांग खोरे सुजलाम - सुफलाम होण्यासाठी काकांचे मोठे योगदान आहे.काकासाहेब हे थोर देशभक्त स्वातंत्र्य सेनानी म्हणून प्रसिद्ध होते त्याच बरोबर शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे व काकासाहेब चव्हाण या थोर महामानवामुळे या विभागातील लोकांच्यात शैक्षणिक, सामाजिक ,आर्थीक क्रांती झाली.तसेच माझ्या संपूर्ण कुंटबावरती काकासाहेब चव्हाण यांचे मोठे उपकार आहेत हे आम्ही जन्मभर विसरू शकणार नाही व त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकणार नाही. काकांनी स्वातंत्र्य पुर्व काळात व स्वतंत्र उत्तर काळात मोलाची भुमिका बजावली आणि पाटण पंचायत समितीचे १ ले सभापती बनले तसेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे अध्यक्ष सुध्दा झाले एवढी मोठी व्यक्ती भविष्यात होणे नाही. काकांच्या या कार्याबद्दल माझे शतशः विनम्र अभिवादन.\nयावेळी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. पारितोषिकाचे वाचन प्रा सचिन पुजारी सरांनी केले तसेच या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा सौ बी.एस.सालवाडगी व प्रा सचिन पुजारी यांनी केले, तसेच कार्यक्रमाचे आभार श्री वा वि तळमावलेचे मुख्याध्यापक श्री अशोक माने सरांनी मानले.\nया कार्यक्रमात दोन्ही संकुलातील आजी - माजी विद्यार्थी, गुरूदेव कार्यकर्ते, विविध गावचे सरपंच,उपसरपंच,सदस्य, मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nहा कार्यक्रम यशस्वी कार्यक्रम पार पाडण्यासाठी दोन्ही संकुलातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी या सर्वांचे मोलाचे योगदान लाभले.\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/crime/bhandup-employee-theft-gold-ornaments-and-diamonds-cost-of-53-lakh-arrested-by-police-in-24-hours-396453.html", "date_download": "2022-05-18T23:55:15Z", "digest": "sha1:RHJSTJGJLRBAQCQSG4YNZ2MSWYOGRKWE", "length": 7631, "nlines": 99, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Crime » Bhandup employee theft gold ornaments and diamonds cost of 53 lakh arrested by police in 24 hours", "raw_content": "विश्वासातील नोकराकडून विश्वासघात, 53 लाखांचे हिरे-दागिने लंपास, 24 तासात नोकराला अटक\nया नोकराने तब्बल 53 लाख 80 हजार रुपयांचे दागिने आणि हिरे लंपास केले होते.\nमुंबई : भांडुपमध्ये सराफा मालकाचा विश्वासघात करुन सोन्याचे दागिने आणि हिऱ्यांची चोरी (Employee Theft Gold Ornaments And Diamonds) करणाऱ्या नोकराला पोलिसांनी अवघ्या 24 तासात गजाआड केलं आहे. भांडुप पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली. या नोकराने तब्बल 53 लाख 80 हजार रुपयांचे दागिने आणि हिरे लंपास केले होते (Employee Theft Gold Ornaments And Diamonds).\nभांडुप पश्चिमेला अंकित कोठारी यांचा हिरे तसेच सोन्या-चांदीचे दागिने बनवण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात गेल्या दोन वर्षांपासून विपीन मकवाना नावाचा व्यक्ती कामाला होता. त्याच्यावर कोठारी यांचा विश्वास असल्याने तयार केलेले हिरे किंवा इतर दागिने ते विपीनच्या हस्ते सराफा दुकानदारांना पाठवत असत.\nनेहमी प्रमाणे 8 फेब्रुवारीला विपीन 53 लाख रुपयांचे दागिने कोठारी त्यांच्याकडून घेऊन सराफा दुकांदाराना देण्यासाठी निघाला पण खूप वेळ होऊन तो परत न आल्याने त्यांनी भांडुप पोलिसात तक्रार दिली. उच्चाधिकाऱ्यांकडून सूत्रे हलली आणि पोलिसांनी 3 पथक तयार केली. सर्व सीसीटीव्ही आणि तांत्रिक बाजू तपासून आरोपी गुजरातच्या अहमदाबाद येथे गेल्याचं प्रथमदर्शनी दिसले. पोलीस अहमदाबादला पोहचले. पण, आरोपी विपीनच्या लक्षात आले की, पोलीस आपला पाठलाग करत आहेत. तो पुन्हा मुंबईत आला आणि ठाण्याच्या नौपाडा विभागात असलेल्या वन खात्याच्या कार्यालयाजवळ लपला असा सुगावा लागला (Employee Theft Gold Ornaments And Diamonds).\nपोलिसांनी कौशल्य पणाला लावून त्याला 24 तासाच्या आत अटक केली आणि चोरलेली संपूर्ण मालमत्ता म्हणजे 53 लाख 80 हजाराचे दागिने हस्तगत केले, अशी माहिती परिमंडळ 7 चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली.\nएटीएम कार्डचे क्लोनिंग करुन लाखो रुपये हडपणारी टोळी गजाआड, 74 एटीएम कार्डसह क्लोनिंग मशीन जप्तhttps://t.co/a7qQ5a4Qaj@BEEDPOLICE #Crime #fraud\nनागपूरमध्ये ब्रँडेड खाद्य तेलाच्या डब्यातून भेसळयुक्त तेलाची विक्री, प्रशासनाची धडक कारवाई\nमुंबईच्या धडाकेबाज पोलिसांची दणकेबाज कामगिरी, तीन दिवसात दहा कुख्यात गुंडांच्या मुसक्या आवळल्या\nआठ जणांची नावं लिहून सांगलीत सराफाची आत्महत्या\nनर्गिस फाखरीचा ब्रालेस ग्लॅमरम लूक\n‘धर्मवीर’ चित्रपटाचे प्रमोशन धर्मपत्नी सोबत\nप्राजक्ता माळीची दिलखेच स्माईल\nअंकिता लोखंडेचा आपल्या नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.yuebangglass.com/faqs/", "date_download": "2022-05-18T23:00:51Z", "digest": "sha1:SG5SC5OVWFDC6UKRUDJKCZD2IM5IOGDP", "length": 6246, "nlines": 168, "source_domain": "mr.yuebangglass.com", "title": "YueBang फ्रीझर ग्लास दरवाजा - Deqing Yuebang Glass Co., Ltd.", "raw_content": "\nसरळ फ्रीझर/कूलर ग्लास डोअर\nवॉक-इन फ्रीझर/कूलर ग्लास डोअर\nवेंडिंग मशीन काचेचा दरवाजा\nछाती फ्रीझर काचेचा दरवाजा\nवाइन कॅबिनेट काचेचा दरवाजा\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nतुम्ही व्यापारी कंपनी किंवा निर्माता आहात\nआमच्याकडे 15 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेली आमची स्वतःची काच आणि काचेच्या दरवाजाची फॅक्टरी आहे\nआपण चाचणीसाठी नमुना देऊ शकता\nनमुने सुमारे 7-15 कामकाजाच्या दिवसात प्रदान केले जाऊ शकतात. नमुन्यांसाठी उच्च किंमतीमुळे, खरेदीदाराने नमुना आणि मालवाहतूक खर्च घेणे आवश्यक आहे.\nतुम्ही कोणती सेवा देऊ शकता\nआम्ही OEM/ODM सेवा पुरवू शकतो, आम्ही तुमच्या रेखांकनानुसार उत्पादने तयार करू शकतो.\nतुमची पॅकेज पद्धत काय आहे\nसामान्यतः आम्ही EPE फोम + सीवर्थी वुडन केस (प्लायवुड कार्टन) वापरतो, आम्ही सानुकूलित देखील स्वीकारू शकतो.\nडिलिव्हरीनंतर तुम्ही किती काळ ऑर्डर प्राप्त करू शकता\nएक्सप्रेसने: एक्सप्रेसने तुमच्या ऑफिसमध्ये येण्यासाठी ४-७ दिवस (FedEx, DHL, TNT, इ.)\nहवाई मार्गे: तुमच्या जवळच्या विमानतळावर पोहोचण्यासाठी ४-७ दिवस\nसमुद्रमार्गे: समुद्रमार्गे निर्दिष्ट बंदरावर पोहोचण्यासाठी सुमारे ३० दिवस\nतुमच्याकडे काही हमी आहे का\nआमच्याकडे आमच्या सर्व उत्पादनांसाठी 15 महिन्यांची मर्यादित वॉरंटी आहे. वॉरंटीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमच्याशी थेट संपर्क साधा\nतुमच्या पेमेंट अटी काय आहेत\nप्रोफॉर्मा इनव्हॉइसची पुष्टी झाल्यानंतर 30% ठेव + वितरणापूर्वी 70% शिल्लक\nPayPal (फक्त नमुना ऑर्डरसाठी)\nऑर्डरची पुष्टी झाल्यानंतर तुम्ही किती काळ डिलिव्हरी करू शकता\nऑर्डरच्या प्रमाणात पेमेंट मिळाल्यानंतर सुमारे 15-35 कामकाजाच्या दिवसात वितरण केले जाऊ शकते.\nआमच्यासोबत काम करायचे आहे का\nकिंगडून गाव, झोंगगुआन टाउन, डेकिंग काउंटी, झेजियांग प्रांत, प्र.\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nवैशिष्ट्यीकृत उत्पादने - साइट मॅप\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/a-billion-people-banded-together-for-humanity-in-diversity-their-stories-should-inspire-us-lifelong-576332.html", "date_download": "2022-05-19T00:07:20Z", "digest": "sha1:MOW2NH5Y4UMZNG4FZD4OFEVDQK3CIW36", "length": 15559, "nlines": 74, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वैविध्य असूनही करोडो लोकांनी मानवतेसाठी एकत्र येत आदर्श घालून दिला आहे- त्यांच्या कथा आपल्याला Lifelong प्रेरणा देतील! – News18 लोकमत", "raw_content": "\nवैविध्य असूनही करोडो लोकांनी मानवतेसाठी एकत्र येत आदर्श घालून दिला आहे- त्यांच्या कथा आपल्याला Lifelong प्रेरणा देतील\nवैविध्य असूनही करोडो लोकांनी मानवतेसाठी एकत्र येत आदर्श घालून दिला आहे- त्यांच्या कथा आपल्याला Lifelong प्रेरणा देतील\nदेशभरात असंख्य व्यक्ती त्यांच्यासाठी अपरिचित असलेल्या लोकांच्या मदतीसाठी धावून आल्या. त्यांनी औषधे, ऑक्सिजन, हॉस्पिटल बेड्स पुरवले तसेच अगदी आपल्या नातलगांच्या अंत्यसंस्कारांसाठी लांबच लांब रांगेत उभ्या असणाऱ्या लोकांना आधार दिला.\nकोविड-19चा भारताला जोरदार फटका बसला. आपल्या सारख्या सामर्थ्यवान लोकांनाही या रोगाने दुर्बल बनवले आहे. अपरिचित आणि जवळच्या संपर्काच्या परिघातून दूर लोटलेल्या व्यक्तींकडून मदतीचा हात मिळाला. खरेतर, आपल्या प्रियजनांना वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या कुटुंबांना या कठीण प्रसंगाने जीवन आणि मृत्यू यांमधील अंतर दाखवून दिले आहे. देशभरात असंख्य व्यक्ती त्यांच्यासाठी अपरिचित असलेल्या लोकांच्या मदतीसाठी धावून आल्या. त्यांनी औषधे, ऑक्सिजन, हॉस्पिटल बेड्स पुरवले तसेच अगदी आपल्या नातलगांच्या अंत्यसंस्कारांसाठी लांबच लांब रांगेत उभ्या असणाऱ्या लोकांना आधार दिला. जात, पंथ किंवा सामाजिक स्थितीचा विचार न करता इतरांच्या मदतीला धावून आलेल्या या बहाद्दरांचे आभार मानावे तितके कमीच आहेत. त्यांच्यामुळे आम्हांला मानवतेचा खरा अर्थ समजला. ज्यांनी संसाधने तयार केली, ज्येष्ठांसाठी कनेक्ट अँड केअर सिस्टीम तयार केली आणि आपल्या उदरनिर्वाहासाठीच्या अत्यावश्यक गरजांच्या पूर्ततेची जबाबदारी अचानक येऊन पडलेल्या गृहिणी आणि ड्रायव्हर्ससाठी अॅप्स आणि व्यवसायसुद्धा निर्माण केले. प्रसारमाध्यमे जेव्हा मोठ्या बातम्यांना महत्त्व देत होती तेव्हाच हजारो सामान्य लोकांनी पुढे येऊन गरजवंतांना मदत करण्याचा उपक्रम हाती घेतला. कोविडग्रस्त रुग्ण आणि गरजूंना जीवनावश्यक शिधा, औषधे आणि अन्य जीवनावश्यक साधनांचे वितरण करण्यासाठी आपल्या घरापासून मैलोन्मैल सायकलवरून प्रवास करणाऱ्या हैदराबादमधील Air India( एअर इंडिया)चे निवृत्त कर्मचारी, केआर श्रीनिवास राव( 70 वर्षे) यांच्यासारख्या अनेक लोकांच्या सत्यकथा आपण ऐकलेल्या आहेत. अन्य एका प्रकरणी, आपल्या समुदायासाठी मदत करण्यास सुरुवात केलेल्या युवकांच्या एका समुहाला त्यांच्यापर्यंत पोहोचणाऱ्या मोठ्या संख्येतील लोकांना मदत करण्यासाठी आपली क्षमता वाढवण्याची गरज वाटू लागली. अर्णव प्रणीत हा विद्यार्थी आणि प्रारंभिक प्रशासकांनी पडताळलेल्या वास्तव संसाधनांचा एक डेटाबेस तयार केला. त्याच्याबरोबर अयान खान, आदित्य अगरवाल, सुदिप्तो घोष, मुदित अगरवाल, हरभजनसिंग पुजारी, देबोध्वनी मिश्रा, देबादित्य हलदर, विश्वम श्रीवास्तव, जयदित्य झा, आदित्य गांधी, शिवम सोळंकी, प्रखर भार्गव, अवी सहगल आणि ईप्सिता चौधरी यांनी कार्य केले. त्यांनी मदतीसाठी, ऑक्सिजन मिळवण्यासाठी, गंभीर प्रकरणांच्या हाताळणीसाठी कुठे जावे आणि बऱ्याच बाबतीत जनजागृती करण्यासाठी सोशल मिडीयाचा पुरेपूर वापर केला. या उत्साही, सज्जन युवकांच्या चमूमध्ये शेकडो स्वयंसेवक सहभागी होऊन त्यांना बळकटी मिळाली आणि त्यांनी सर्वाधिक म्हणजे दररोज 20 गंभीर रुग्ण हाताळले. पुढच्या काळात त्यांनी एक वेबसाईट आणि एक हेल्पलाईनही तयार केली आहे जेणेकरून सोशल मिडिया न वापरणाऱ्या गरजूंपर्यंत पोहचता येईल. हे सर्व एवढ्यावरच थांबत नाही. काहीजण याच्याही पुढे गेले आहेत. पुण्यातील अक्षय कोठावळे या रिक्षाचालकाने आपल्या लग्नासाठी साठवलेले 2 लाख रुपये खर्च करून गेल्यावर्षीच्या मार्च महिन्यापासून 1550 पेक्षा अधिक कुटुंबांना अन्न आणि शिधा वितरीत केला आहे. आणि आजही तो शहरातील स्थलांतरित कामगारांना अन्नाची पाकिटे वितरीत करीत आहे. लाखो लोक या व्हायरसशी लढत असताना अगदी अनपेक्षित ठिकाणांहूनही मदत मिळाली. श्रीमती जेमिनीबेन जोशी या गुजरातमधील 71 वर्षीय निवृत्त परिचारिकेने आघाडीच्या आरोग्य सेवकांचा कार्यभार खूपच वाढला होता आणि रुग्णांच्या तुलनेने त्यांची संख्या कमी होती. एक मुठी जोखीम स्वीकारून, त्यांनी एका रुग्णालयात पुन्हा एकदा एक नर्स म्हणून रुजू झाल्या आणि त्या औषधे व ऑक्सिजनचे व्यवस्थापन आणि चाचण्यांचे नमुने घेण्यामध्ये दररोजचे 12 तास व्यतीत करतात. सर्वांत वाईट परिस्थितीमध्ये, हजारो लोक मरण पावत होते. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा होता आणि रुग्णांना बेड मिळवण्यासाठी स्वतःच ऑक्सिजनची करण्यास सांगितले जात होते. त्याच ठिकाणी बिहारमधील ‘ऑक्सिजन मॅन’ गौरव राय सारखे देवदूत होते. आपल्या साठवलेल्या 1.25 लाख रुपयांमधून त्याने ऑक्सिजन सिलिंडर्स खरेदी करून ते त्याच्या राज्यातील अत्यवस्थ रुग्णांना वितरीत केले. त्याचा फोन सतत खणखणत होता, पण त्याच्या आत्यंतिक गरज असलेल्या व्यक्तींना मदत करण्याच्या दृढनिश्चयाने ज्यांना मदतीचा अन्य कोणताही स्त्रोत उपलब्ध नाही अशा किमान 1500 अत्यवस्थ रुग्णांचा जीव वाचवला. आपल्यापैकी प्रत्येकाला बहुधा अशा अद्वितीय सत्यकथा माहिती आहेत. या उल्लेखनीय निःस्वार्थ सत्यकथा रेकॉर्ड करून त्या सर्वांपर्यंत पोहचवल्या पाहिजेत असे Lifelong Online ला वाटते. या सत्यकथा ऑनलाईन पद्धतीने एकत्रित करणे हा त्यांच्या सेवा आणि साहसाला अभिवादन करण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच एक उत्तम मार्ग आहे. हा संग्रह मानवतेच्या या प्रकरणामधील एक महत्त्वाचा भाग ठरू शकेल, आणि जेव्हा आपण हे पान उघडू तेव्हा ते वाचू शकू, आणि त्यांच्या सर्वोत्तम कामामधून प्रेरणा घेऊ शकू. जर अशा अज्ञात लोकांशी आपलीही गाठ पडली असेल की, ज्यांनी अशा कठीण प्रसंगी आपल्याला मदत केली तर, #NeverForgetLifelong या हॅशटॅगसह कोणत्याही सोशल मिडिया प्लॅटफॉर्म वर ते शेअर करा किंवा myhero@lifelongindia.com वर ते मेल करा. आम्ही या सत्यकथांमधील हजारो अज्ञात लोकांचे आभार मानतो ज्यांनी या देशाला आत्यंतिक गरजेच्या वेळी मदतीचा हात दिला. This article has been created by Studio18 on behalf of Lifelong Online\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/blackmailing-a-woman-her-boyfriend-killed-at-dahisar-mumbai-mhss-427517.html", "date_download": "2022-05-18T22:22:59Z", "digest": "sha1:KDITOPFOSLFM5O5RTZJWL7VELI3RNMFH", "length": 13812, "nlines": 108, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बारमध्ये काम करणारी महिला करत होती ब्लॅकमेलिंग, प्रियकराने तिच्याच घरात तिला संपवलं – News18 लोकमत", "raw_content": "\nबारमध्ये काम करणारी महिला करत होती ब्लॅकमेलिंग, प्रियकराने तिच्याच घरात तिला संपवलं\nबारमध्ये काम करणारी महिला करत होती ब्लॅकमेलिंग, प्रियकराने तिच्याच घरात तिला संपवलं\nपश्चिम येथे जाऊन पोलिसांनी त्याला जेरबंद केले. पोलिसांनी जेव्हा खाक्या दाखवल्या तेव्हा परेशनं खुनाची कबुली दिली\nIPL 2022 : रोहित शर्माच्या त्या वक्तव्यावर का भडकले RCB चे फॅन्स\n'ते घाणेरडा स्पर्श करीत होते', मुलीने ट्रेनमधून मारली उडी; प्रकृती गंभीर\nIPL : संघर्ष करणाऱ्या इशानला आठवला युनिव्हर्स बॉस, गेलसोबत केली स्वत:ची तुलना\nअवैध दारूचा शोध घेत होते अधिकारी, मात्र असं काही सापडलं की, सर्वजण हैराण\nसत्यम सिंग, प्रतिनिधी मुंबई, 04 जानेवारी : मुंबईतील दहिसर जनकल्याण इमारतीमधील महिलेच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांनी यश आलं आहे. परेश रोहिदास असं पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचं नाव असून, पैशाच्या वादातून त्याने या महिलेची हत्या करून पश्चिम बंगालला पळ काढला होता. दहिसरच्या जनकल्याण इमारतीत 6 दिवसांपूर्वी बारमध्ये काम करणारी एक महिला मृतावस्थेत आढळली. घरातून काही दागिने आणि वस्तू गायब असल्याचं तिच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आलं. त्या नंतर दहिसर पोलिसांनी तपास सुरू केला. घटनास्थळी पोलिसांना मद्याची एक बाटली आणि दोन ग्लास आढळले. त्यावरून पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजद्वारे परेश रोहिदास याची ओळख पटवली आणि त्याचा शोध सुरू केला. पश्चिम येथे जाऊन पोलिसांनी त्याला जेरबंद केले. पोलिसांनी जेव्हा खाक्या दाखवल्या तेव्हा परेशनं खुनाची कबुली दिली आहे. रोजीना शेख असं या मृत महिलेचं नाव आहे. तीन वर्षांपूर्वी परेशची बारमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या रोजीना शेख सोबत त्याची ओळख झाली होती. तो नियमित तिच्या घरी जात असे. त्यानंतर दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. काही दिवसांनी ती परेशला सतत ब्लॅकमेल करत होती. सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून त्याने तिचा काटा काढण्याचं ठरवलं. रोजीना ही परेशकडे पैशांसाठी तगादा लावत असे. शनिवारी तिच्या घरी पार्टी केली आणि त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर परेशने टॉवेलने तिचा गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर परेश मृत महिलेचे सोने, पैसे आणि मोबाईल घेऊन कोलकाता फरार झाला होता.पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे. पोलिसांच्या व्हॅनला कारची धडक दरम्यान, मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज एक विचित्र अपघात झाला. जोगेश्वरी इथं पोलिसांनी नाकाबंदी केली होती. तेव्हा सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास एक स्विफ्ट डिझायर या गाडीने पाठीमागून पोलिसांच्या व्हॅनला जोरात धडक दिली. यात कर्तव्यावर असलेले दोन पोलीस आणि एक महिला प्रवाशी जखमी झाली. तिन्ही जखमीवर जवळचा ट्रामा रुग्णालय इथं उपचार सुरू आहेत. पुढील कारवाई जोगेश्वरी पोलीस करत आहे. मुंबईत 8 लाखांचा गुटखा जप्त दरम्यान, मुंबईतील साकीनाका भागात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला लाखो रुपये किंमतीचा गुटखा आणि तंबाखू जन्य पदार्थांनी भरलेला टेम्पो गुन्हे शाखा 8 पथकाने जप्त केला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस गुन्हे शाखेला माहिती मिळाली होती की, मुंबईतील काजुपाडा साकीनाका याठिकाणी गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्याकरिता टेम्पो येणार आहे. सदर माहितीच्या अनुषंगाने सापळा रचून साकीनाका भागातून एक टेम्पोसह चालकाला अटक करण्यात आली आहे. सदर टेम्पोमध्ये गुटखा जन्य पदार्थ असल्याची खात्री झाल्याने तात्काळ अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी यांना पाचारण करण्यात आले. टेम्पोमध्ये तपासणी केली असता गोण्यांमध्ये 8 लाख 20 हजार माल ताब्यात घेण्यात आला आहे. या टेम्पो चालकाचा विरोधात साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करून पुढील तपास साकीनाका पोलीस करत आहेत.\nOBC Reservation साठी राज्य सरकारला आली जाग, मध्यप्रदेश प्रमाणे सुप्रीम कोर्टात मांडणार भूमिका\n आईचं लहानपणीचं स्वप्न पुन्हा जिवंत केलं, अन् मी जिंकले\nराज्यसभेत जाण्यासाठी संभाजीराजेंसमोर शिवसेनेचाच पर्याय सेना खासदाराचे सूचक विधान\nMaharashtra Weather Forecast: पुढील 3-4 दिवसांत कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यता; या तारखेला येणार Monsoon\nBREAKING : जितेंद्र आव्हाडांच्या घोषणेवर पुन्हा एकदा शिवसेना नाराज, आदित्य ठाकरेंना फटका बसण्याची शक्यता\nDhanajay Munde आणि Pankaja Munde भावंडांमध्ये 'गोडवा'; जाहीर कार्यक्रमात ताईच्या डोक्यात धनंजय यांनी मारली मायेची टपली\nराज्यसभा निवडणुकीच्या आखाड्यात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची एंट्री, अपक्ष आमदारांना 'वर्षा'वर बोलावले\nOBC Reservation: मध्यप्रदेशात ओबीसी आरक्षणासह निवडणुकीचा मार्ग मोकळा, महाराष्ट्रातील निवडणुकांचं काय \nकेतकी चितळेनं मोबाईलमधून तो मेसेज का केला डिलीट पोलिसांच्या तपासाला नवे वळण\nBREAKING : पोलिसांना मिळणार मुंबईत 50 लाखांमध्ये घर, राज्य सरकारची घोषणा\n चहा पावडरमध्ये रसायनाची भेसळ; 85 हजार किंमतीचा तब्बल 430 किलो साठा मुंबईत जप्त\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mmkmedia.in/tag/ipl-2021-playoffs/", "date_download": "2022-05-18T23:33:52Z", "digest": "sha1:6YTHKNWTIWIRA36G7IS3P2D4RV3NQ2LC", "length": 5564, "nlines": 102, "source_domain": "mmkmedia.in", "title": "IPL 2021 Playoffs - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nIPL 2021 : आता ‘प्लेऑफ्स’चा रंगणार थरार; नवा विजेता मिळण्याची शक्यता\nIPL 2021 Playoffs: सर्व सामन्यांनंतर मुंबई, KKR, पंजाब, राजस्थानचे १२-१२ गुण...\nIPL 2021 Playoffs: …तर शेवटचा सामना खेळण्याआधी आजच ‘मुंबई इंडियन्स’ होणार...\nMI vs RR : मुंबईसाठी फक्त विजय उपयोगाचा नाही तर…; जाणून...\nIPL 2021 Playoffs: मुंबईने विजय मिळवला पण…; पाहा कोणते संघ निश्चित...\nIPL 2021 Playoffs: …तर मुंबई इंडियन्स स्पर्धेतून पडणार बाहेर; CSK, RCB...\nशुक्र हर्षलचा केंद्र योग हा स्वच्छंदपणे आणि मनमोकळेपणाने जगण्याचा उत्साह देणारा योग आहे; परंतु मर्यादा ओलांडू नका. सोनल चितळे – [email protected]मेष शुक्र हर्षलचा...\nShelf च्या एका कोपऱ्यात जेव्हा Slambook सापडते…\nTv समोर गाढवा सारखा लोळत होतो म्हणून आई म्हणाली तेवढं अस्ताव्यस्त झालेले bookshelf तरी आवरायला घे मी अगदी उत्साहाने पुलंचे विनोद, मिराजदारांच्या कथा,...\nबरेच काही सांगणाऱ्या कविता\n|| सुजाता राणेकवी प्रमोदकुमार अणेराव यांच्या ‘काही सांगताच येत नाही’ या कवितासंग्रहाचे वर्णन ‘अभावग्रस्ततेच्या खाणाखुणांनी भरलेली, सर्वसामान्य माणसाच्या तुटक्याफुटक्या जगण्याची संवेदनशीलतेने केलेली अभिव्यक्ती’...\nपॅशन फॅशन : नव्या कापडांची नांदी\nमृणाल भगत [email protected]अननस किंवा कॉफीपासून तयार होणाऱ्या गोष्टींची नावे सांगा, असा प्रश्न कोणी विचारला, तर तुमचं उत्तर काय असेल अर्थात सरबतापासून ते केकपर्यंतच्या...\nअफगाणिस्तान, तालिबान आणि इस्लामिक राष्ट्रवाद\nअफगाणिस्तानमधील सर्वात मोठा आणि प्रभावी वांशिक गट हा पश्तु आहे. श्रीकांत परांजपेअफगाणिस्तानमध्ये पुनश्च तालिबानी राजवट प्रस्थापित झाल्याने जागतिक पटावर नवी समीकरणे उदयाला येणार,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://mmkmedia.in/tag/parliament-building/", "date_download": "2022-05-18T23:49:40Z", "digest": "sha1:45KLU2U3IFN6K3FFUIYRFDUFRACHNB72", "length": 4688, "nlines": 92, "source_domain": "mmkmedia.in", "title": "Parliament Building - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nनवीन संसद पाहण्यासाठी गेलेल्या मोदींचे 10 फोटो: अमेरिकेतून परतल्यानंतर पंतप्रधानांनी पाहिले...\nचवीचवीने… : जो जे वांछील तो ते ‘खावो’…\n|| भूषण कोरगांवकरखाणं हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. नुसतं खाणंच नव्हे तर त्यावर बोलणं, ऐकणं, वाचणं, पाहणं… अगदी जाता-येता नुसताच वास घेणंही तितकंच प्रिय....\nसमष्टी समज : हित-अहिताचा शोध\nसामाजिक, राजकीय संघर्षांत त्या-त्या समूहापाशी इच्छाशक्ती, उपलब्ध साधनसामुग्री, एकजुटीचं सामर्थ्य इत्यादी गोष्टी, संघर्ष चालेल तितका काळ पुरतील इतक्या तर असाव्या लागतातच. –...\nविनायक परब – @vinayakparab / [email protected]जगातील सर्वात उंचावरची युद्धभूमी असलेल्या सियाचीनच्या निर्लष्करीकरणाची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे या खेपेस ती भारतीय...\nगद्धेपंचविशी : वेदनांचं सजग भान नि सहवेदनांच्या समृद्ध जाणिवा…\nमी समृद्ध झालो. तेव्हापासून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरच्या समाधानाचं इंधन मला आजही ऊर्जा देतंय.’’ || अविनाश नारकर‘‘माझ्या पंचविशीत मी राहत असलेल्या परिसरातील गिरणी कामगारांच्या जगण्याच्या...\nअरतें ना परतें.. : आंधळ्यासि जग अवघेचि आंधळे\nप्रवीण दशरथ बांदेकर ‘तुला प्रणयक्रीडेतलं काही कळत नाही. तू अगदीच नवखी आहेस. काहीच अनुभव नाहीये तुला.’ असं एखादा नवरा रागारागाने बायकोला सांगताना तुमच्या कानावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.osmanabadtoday.com/2021/01/Osmanabad-Crime-Police-21-1-2021.html", "date_download": "2022-05-18T22:54:35Z", "digest": "sha1:HCCDJB66QQFQZWDJIUQNFMNLSGXP2YLK", "length": 21589, "nlines": 104, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> उस्मानाबाद जिल्ह्यात जुगारविरोधी विशेष मोहिमेदरम्यान 21 गुन्हे दाखल | Osmanabad Today", "raw_content": "\nउस्मानाबाद जिल्ह्यात जुगारविरोधी विशेष मोहिमेदरम्यान 21 गुन्हे दाखल\nउस्मानाबाद - . पोलीस अधीक्षक श्री राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात 20 जानेवारी रोजी जुगार विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली....\nउस्मानाबाद - . पोलीस अधीक्षक श्री राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात 20 जानेवारी रोजी जुगार विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. यात पोलीसांनी जुगार साहित्य व 17,795 ₹ रोख रक्कम जप्त करुन महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खालील व्यक्तींविरुध्द 21 गुन्हे संबंधीत पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले.\nपोलीस ठाणे, ढोकी: राजेंद्र ढवारे हे ढोकी येथील पेट्रोल पंप चौकात जुगार चालवण्याच्या उद्देशाने कल्याण मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 450 ₹ बाळगले असतांना आढळले.\nपोलीस ठाणे, उमरगा: संजय जाधव व सतीष राठोड हे बलसूर तांडा, ता. उमरगा येथील पत्रा शेडसमोर जुगार चालवण्याच्या उद्देशाने कल्याण मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 4,190 ₹ बाळगले असतांना आढळले.\nपोलीस ठाणे, लोहारा: अजित राजपूत हे माकणी, ता. लोहारा येथील आपल्या पानटपरीसमोर तर रसुल सय्यद हे माकणी चौकात जुगार चालवण्याच्या उद्देशाने कल्याण मटका जुगार साहित्य व एकुण रोख रक्कम 1,480 ₹ बाळगले असतांना आढळले.\nखंडु कदम हे भातागळी येथील चौकात जुगार चालवण्याच्या उद्देशाने कल्याण मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 850 ₹ बाळगले असतांना आढळले.\nपोलीस ठाणे, भुम: सुधाकर शेळके हे गोलाई चौक, भुम येथे तर साहिल पठाण हे साठे गल्लीत जुगार चालवण्याच्या उद्देशाने कल्याण मटका जुगार साहित्य व एकुण रोख रक्कम 785 ₹ बाळगले असतांना आढळले.\nपोलीस ठाणे, कळंब: महेबुब अत्तार हे कळंब बसस्थानकासमोरील टपरीसमोर जुगार चालवण्याच्या उद्देशाने कल्याण मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 1,290 ₹ बाळगले असतांना आढळले.\nपोलीस ठाणे, परंडा: कांतीलाल सोनवणे हे देवळाली, ता. परंडा येथे जुगार चालवण्याच्या उद्देशाने कल्याण मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 520 ₹ बाळगले असतांना आढळले.\nपोलीस ठाणे, वाशी: शिवानंद आसवले हे पारा येथील बीएसएनएल मनोरा परिसरात जुगार चालवण्याच्या उद्देशाने कल्याण मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 660 ₹ बाळगले असतांना आढळले.\nपोलीस ठाणे, येरमाळा: अमर पलंगे हे येरमाळा येथील पत्रा शेडमध्ये जुगार चालवण्याच्या उद्देशाने कल्याण मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 965 ₹ बाळगले असतांना आढळले.\nपोलीस ठाणे, नळदुर्ग: अंकुश घोडके हे अणदुर, ता. तुळजापूर येथे जुगार चालवण्याच्या उद्देशाने कल्याण मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 730 ₹ बाळगले असतांना आढळले.\nपोलीस ठाणे, तुळजापूर: संग्राम नाईकवाडी हे तुळजापूर येथील दिपक चौकात जुगार चालवण्याच्या उद्देशाने मिलन मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 510 ₹ बाळगले असतांना आढळले.\nविठ्ठल देवकर हे वासुदेव गल्लीत जुगार चालवण्याच्या उद्देशाने मिलन मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 860 ₹ बाळगले असतांना आढळले.\nपोलीस ठाणे, आनंदनगर: भानुदास वाघमारे हे शहरातील शिफा पानटपरी समोर जुगार चालवण्याच्या उद्देशाने कल्याण मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 420 ₹ बाळगले असतांना आढळले.\nपोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): राजु पारसे हे देशपांडे स्थानक येथे जुगार चालवण्याच्या उद्देशाने कल्याण मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 700 ₹ बाळगले असतांना आढळले.\nपोलीस ठाणे, बेंबळी: ज्ञानेश्वर गुंड हे पाडोळी येथे जुगार चालवण्याच्या उद्देशाने कल्याण मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 885 ₹ बाळगले असतांना आढळले.\nपोलीस ठाणे, शिराढोन: गणपत वाघमारे हे गावातील दिलखुश पानटपरी समोर, रोहित वाघमारे हे गावातीलच आपल्या पानटपरी समोर तर जगन्नाथ बोदांडे हे आपल्या पानटपरीत जुगार चालवण्याच्या उद्देशाने कल्याण मटका जुगार साहित्य व एकुण रोख रक्कम 2,040 ₹ बाळगले असतांना आढळले.\nपोलीस ठाणे, मुरुम: शिवशंकर विरभद्रप्पा हे येणेगुर येथील हनुमान चौकात जुगार चालवण्याच्या उद्देशाने मिलन मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 460 ₹ बाळगले असतांना आढळले.\n“अवैध मद्य विरोधी कारवाई.”\nपोलीस ठाणे, शिराढोन: अवैध गावठी दारु निर्मीती होत असल्याच्या खबरेवरुन शिराढोन पो.ठा. च्या पथकाने 20 जानेवारी रोजी शिराढोन पारधी पिढी वस्तीवर 3 वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले. यावेळी शिराढोन पारधी पिढी येथील रहिवासी 1)सिंधुबाई नाना काळे 2)सिमा अरुण काळे 3)सुभाष दत्ता काळे हे तीघे शिराढोन पारधी पिढी येथे 3 वेगळ्या ठिकाणी 3 बॅरेल मधील एकुण 400 लि. मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थ आणि एकुण 35 लि. अवैध गावठी दारु व निर्मीती वस्तू (साहित्यासह किं.अं. 8,550 ₹) बाळगले असतांना पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थ जागीच ओतून नष्ट केला तर साहित्य व मद्य जप्त करुन नमूद आरोपींविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा अंतर्गत स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.\nपोलीस ठाणे, उमरगा: अतिश रामराव चौधरी, रा. कदेर, ता. उमरगा हे 19 जानेवारी रोजी आपल्या राहत्या घराजवळ विदेशी दारुच्या 102 बाटल्या (किं.अं. 11,600 ₹) विनापरवाना बाळगले असतांना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन उमरगा पोलीसांनी विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त करुन नमूद आरोपीविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nझेडपीच्या सर्वसाधारण सभेत खुन्नस ... अर्चनाताई विरुद्ध यांच्यात सामना ...\nउस्मानाबाद - आज ( गुरुवार ) रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू आहे. यावेळी सक्षणा सलगर यांनी माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटी...\nवंचित राज्यांमध्ये स्वबळावर निवडणुका लढविणार - रेखाताई ठाकूर\nदुर्बल व दुर्लक्षित घटकांना निवडणुकीमध्ये संधी देऊन विकासाचे राजकारण करणार उस्मानाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय ...\nदाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलोमिटर चालत प्रवास...\nगावापर्यंत बस सोडण्याची बाळासाहेब सुभेदार यांची मागणी उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलो...\nआंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीचा भावाकडून छळ\nउस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकाकडे मांडली कैफियत उस्मानाबाद - आंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे उस्मानाबाद पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल असलेल...\nउस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी\nउस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यामधील ग्रामीण भागात शासनमान्य मद्य विक्री परवाने घेऊन नियमाप्रमाणे मद्य विक्री केली जाते. मात्र तालुक्यातील ...\nउस्मानाबाद : दुकानफोडीतील 4 आरोपी मालासह अटकेत\nउस्मानाबाद - माणिक चौक, उस्मानाबाद येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञातान...\nमूल्यवर्धित कर न भरल्याने विरुद्ध सुनिल फार्म इंजिनिअरिंग गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - व्यापारी श्रीमती जाई दिपक पाटील उर्फ जाई अमर पाटील सोनवणे, मे. सुनिल फार्म इंजिनिअरिंग कंपनी.या व्यवसायाच्या मालक आहेत. व्यवसा...\nभूम तालुक्यात अवैध मद्य विरोधी छापा\nउस्मानाबाद - भूम तालुक्यात हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डोंगराचे बाजूच्या शेतात एक व्यक्ती अवैध मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याची गोपनी...\nउस्मानाबाद नगरपरिषदेचा निधी कोरोनासाठी वर्ग करण्याची मागणी\nउस्मानाबाद - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा २०१९-२० ते २०२०-२१ या वर्षाचा सर्व उस्मानाबाद ...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,55,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,92,स्पेशल न्यूज,16,\nOsmanabad Today : उस्मानाबाद जिल्ह्यात जुगारविरोधी विशेष मोहिमेदरम्यान 21 गुन्हे दाखल\nउस्मानाबाद जिल्ह्यात जुगारविरोधी विशेष मोहिमेदरम्यान 21 गुन्हे दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://aisiakshare.com/node/7720?page=0&order=title&sort=asc", "date_download": "2022-05-18T22:41:22Z", "digest": "sha1:36WHFDD6CAWQN2DSJKWIZ5FQEXJDLR7B", "length": 10547, "nlines": 126, "source_domain": "aisiakshare.com", "title": " करोना फोटोफीचर - स्वॉब सेंटर - मंदार देशपांडे | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nकरोना फोटोफीचर - स्वॉब सेंटर - मंदार देशपांडे\nकरोनाच्या काळात स्वॉब टेस्टिंग हा प्रकार आपल्या परिचयाचा झाला. जिथे स्वॉब घेतले जातात त्या केंद्रात काम करणाऱ्यांना सतत PPE घालून वावरावं लागतं, नाही तर त्यांना संसर्ग होण्याचा धोका संभवतो. मंदार देशपांडे या पुण्यातील फोटोग्राफरने अशाच एका केंद्रात काढलेले हे बोलके फोटो आपल्याला बातम्यांच्या पलीकडचं वास्तव दाखवतात.\nसर्व छायाचित्रे प्रताधिकार मंदार देशपांडे.\nपुढचे फोटोफीचर - आळंदी\nहे बोलके फोटो आपल्याला\nहे बोलके फोटो आपल्याला बातम्यांच्या पलीकडचं वास्तव दाखवतात.\n- होय. मंदार देशपांडेनी चांगले मांडले आहेत. पाचव्या फोटोत शाळेच्या आवारात ठेवलेले रुग्ण कसे उदास दिसत आहेत. आणि सहाव्यातले ते बाळ आपल्याकडे बघतंय ते हलवणारं आहे.\nकचरा धुणे/फवारणेही खूप काळजीचे आहेच.\nजागेवरच एखादे कचरा जाळणारे मशिन असायला हवे असं मला वाटतंय.\n ते बाळ काय गोड आहे.\n ते बाळ काय गोड आहे. त्याला त्या वॉर्डात पाहून, वाईट वाटलं. मुलगी वाटते चेहऱ्यावरुन.\nफोटो पाहिल्यावर, 'स्वॉब नवा, घास नवा (कोरोनाचा)' हे भयाण वास्तव जाणवते.\nथॉमस चषक स्पर्धेतील ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय बॅडमिंटन चमूचे हार्दिक अभिनंदन\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\nजन्मदिवस : पर्शियन कवी उमर खय्याम (१०४८), छ. संभाजी आणि येसुबाई यांचे पुत्र छत्रपती शाहू (१६८२), गणितज्ञ, क्रियाशील विचारवंत, युद्धविरोधी प्रचारक, नोबेलविजेता बर्ट्रांड रसल (१८७२), कथाकार विठ्ठल सीताराम गुर्जर (१८८५), सिनेदिग्दर्शक फ्रँक काप्रा (१८९७), पिच्युटरी ग्रंथीतील स्त्रावांवर संशोधन करणारे नोबेलविजेते व्हिन्सेंट द्यु व्हिन्यो (१९०१), माजी पंतप्रधान एच्. डी. देवेगौडा (१९३३), अभिनेत्री फरीदा जलाल (१९४९), क्रिकेटपटू ग्रॅहॅम डिली (१९५९)\nमृत्युदिवस : मलेरियाचे रोगजंतू शोधून काढणारे नोबेलविजेते आल्फोंस लाव्हेराँ (१९२२), नागार्जुनसागर धरणाचे स्थापत्य अभियंता कानुरी लक्ष्मण राव (१९८६), पहिल्या भारतीय सिनेअभिनेत्री कमलाबाई गोखले (१९९७), पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते रामचंद्र सप्रे (१९९४)\nआंतरराष्ट्रीय एड्स लसीकरण दिवस.\n१९१० : पृथ्वी हॅले या धूमकेतूच्या शेपटातून गेली.\n१९१२ : दादासाहेब तोरणे यांचे नाट्यचित्रीकरण \"श्री पुंडलिक\"चे मुंबईत प्रदर्शन.\n१९४० : 'संत ज्ञानेश्वर' चित्रपट मुंबई-पुण्यात प्रदर्शित.\n१९४४ : क्रीमिआतील तातार लोकांना सोव्हिएत रशियाने हाकलून लावले. उझबेकिस्तान व इतर ठिकाणी त्यांचे स्थलांतर केले. त्यामुळे आज क्रीमिआत रशियन लोकांचे प्रमाण अधिक आहे.\n१९७२ : कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना.\n१९७४ : पोखरण येथे यशस्वी अणुचाचणी; आण्विक शस्त्र असणारा भारत जगातला सहावा देश बनला.\n१९९८ : पुण्याच्या सुरेंद्र चव्हाणने जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले. ही कामगिरी करणारा तो पहिला मराठी युवक ठरला.\nआजच्या राजकारणाविषयी - आलँ बादियु (भाग २)\nआनंदी असण्यासाठी जग बदलायलाच हवं का - आलँ बादियु (भाग ३)\nआय. आय. टी.त गणित शिकवताना (गणिताच्या निमित्ताने – भाग १२)\nकोव्हिड व आर्थिक धोरणांची बदलणारी दिशा\nक्विअर डेटिंग ॲप्स - एक 'Indian' क्रांती\nगरज ही शोधाची जननी : आधुनिक वैद्यक संशोधनाचा संक्षिप्त आढावा\nचंगळवाद : त्यात दडलेले सौंदर्य आणि राजकारण\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/maharashtra/kokan/5687/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%9C%E0%A4%A3-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8/ar", "date_download": "2022-05-18T22:54:19Z", "digest": "sha1:OCJT32R7SMMULFIQYMLBU442D3BOSSOQ", "length": 13310, "nlines": 173, "source_domain": "pudhari.news", "title": "राजापूर : पुराच्या पाण्यात एकजण गेला वाहून, दुकानांचे नुकसान - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/महाराष्ट्र/कोकण/राजापूर : पुराच्या पाण्यात एकजण गेला वाहून\nराजापूर : पुराच्या पाण्यात एकजण गेला वाहून, दुकानांचे नुकसान\nराजापूर परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.\nराजापूर ; पुढारी वृत्तसेवा : राजापूर तालुका आणि शहर परिसरात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राजापूर परिसरात रविवारपासून पडणाऱ्या पावसामुळे एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला. पावसामध्ये अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्याने यावर्षी दुसर्‍यांदा शहराला वेढा घातला आहे. काल रात्री उशीरा जवाहर चौकामध्ये धडक देणार्‍या पुराच्या पाण्याने आज सकाळपर्यंत ठिय्या मांडला आहे.\nसहा महिन्यांची झाली अनुष्का विराटची लेक; विराटने शेअर केले वामिकाचे सुंदर फोटो\nसहा महिन्यांची झाली अनुष्का विराटची लेक; विराटने शेअर केले वामिकाचे सुंदर फोटो\nजवाहर चौकात पुराच्या पाणी\nजवाहर चौकात पुराच्या पाण्याचा सुमारे सात तासाहून अधिक काळ शहराला वेढा राहिला आहे. सतंतधार पावसाने पुरस्थितीमध्ये वाढ होत आहे. शहरासह तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. वाढत्या पुराच्या पाण्याने व्यापार्‍यांची मात्र, त्रेधातिरपीट उडविली आहे.\nऋता दुर्गुळेने प्रतिक शाह सोबत गुपचुप आवरलं शुभमंगल\nऔरंगाबदेत 'इसिस'चा अल्पवयीन हस्तक दोषी : प्रसादात विष कालवण्याचा होता कट\nराजापूर तालुका तहसीलदार प्रतिभा वराळे म्हणाल्या की, पुराच्या पाण्यात कोंढेतड पुलाजवळून आज सोमवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास एकजण वाहून गेला असून त्याचा शोध सुरू आहे.\nकुख्यात गुंड पप्पू वाडेकर याचा खून, पुणे शहरात खळबळ\nपरशुराम घाटात दरड कोसळून महामार्गावरील वाहतूक विस्कळीत\nनद्याना पूराचे पाणी आल्याने पात्राबाहेर\nदरम्यान तालुक्यातील जवळच्या सर्व गावांत कोणी मिसिंग असल्यास तत्काळ माहिती पोलिस स्टेशनवर द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.\nपावसामध्ये अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्याने यावर्षी दुसर्‍यांदा शहराला वेढा घातला आहे.\nशहरातील बंदरधक्का, मुंशीनाका परिसर, वरचीपेठ परिसर, शिवाजीपथ आदी भाग पूराच्या पाण्याखाली आहे. तर, शहरालगतचा शीळ, गोठणेदोनिवडे-चिखलगाव आदी गावांचा संपर्क तुटला आहे. उन्हाळे, दोनिवडे पंचक्रोशीतील गावांना जोडणारा रस्ताही पाण्याखाली गेल्याने त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.\nरत्नागिरी जिल्ह्यात आज रेड अ‍ॅलर्ट\nसांगली जिल्ह्यात पावसाची हजेरी\nनद्यांच्या काठावरील भातशेती पाण्याखाली गेली आहे. दरम्यान, नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, तहसिलदार प्रतिभा वराळे आदींनी शहरातील पुरस्थितीची पाहणी करून लोकांसह व्यापार्‍यांना सतर्कततेचा इशारा दिला आहे.\nगेले दोन दिवस तालुक्यामध्ये सततधारा पाऊस पडत आहे.\nअर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होऊन शहरामध्ये पूर आला.\nशहरातील शिवाजीपथ रस्त्यासह बंदरधक्का, मुन्शी नाका, वरचीपेठ परिसरासह कोदवली नदीच्या काठावरील टपर्‍या काल सायंकाळी पाण्याखाली गेल्या आहेत.\nहतनूर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस, १६ दरवाजे उघडले\nस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कोरोना स्थिती पाहून : नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे\nरात्री पूराच्या वाढलेल्या पाण्याने शहराला वेढा घातल्याने जवाहर चौकाचा संपर्क तुटला आहे. त्यामध्ये सुमारे अडीच ते तीन फूट उंचीचे पाणी जवाहर चौकात साठले आहे.\nनदीच्या पलिकडील लोकवस्तीचा शहरातील अलीकडील लोकवस्तीशी संपर्क तुटला.\nशिवाजी पथ रस्त्यावरील अनेक दुकानांमध्ये पुराचे पाणी घुसले. पूराच्या पाण्याचा वेग आणि पातळी सातत्याने वाढत असल्याने व्यापार्‍यांनी दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरूवात केली आहे. शहरानजीकच्या शीळ, गोठणेदोनिवडे, उन्हाळे, दोनिवडे, चिखलगाव, पन्हळेतर्फ राजापूर, गोवळ, शिवणे आदी गावांमधील भातशेती आणि गावांना जोडणारे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या गावांमधीलही जनजीवन विस्कळीत झाले आहे.\nहे ही वाचा :\nस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कोरोना स्थिती पाहून : नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे\nमराठा आरक्षण आंदोलनातील सर्व गुन्हे ठाकरे सरकार सरसकट मागे घेणार\nपुणे : राजकीय गुरू रघुनाथ येंमुल याला अटक\nहे ही पाहा :\nमहात्म्या फुल्यांचे अनेक सहकारी वारकरी होते…\npaus rain rajapur कोकण पाऊस पूर रत्नागिरी राजापूर\nरेल्वेमध्ये नोकरीचे आमीष दाखवून शेतकऱ्यासह चौघांची १८ लाखांना फसवणूक\nऋता दुर्गुळेने प्रतिक शाह सोबत गुपचुप आवरलं शुभमंगल\n‘पाण्यामुळे जिवाची माणसं गमावली, पैसे नको पाणी द्या’; मंत्री आठवलेंना संतप्त कुटुंबाचा सवाल\nनाशिक : साडेआठ लाखाच्या फसवणूक प्रकरणी तीन महिलांना शिक्षा\nमुंबई : सेक्सॉर्टशन रॅकेटमध्ये अडकला घोड्यांचा प्रशिक्षक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.essaymarathi.com/search/label/information", "date_download": "2022-05-18T22:31:48Z", "digest": "sha1:FUUYJSILIRV4K5MDKLVJ7LIVUGMWBO6F", "length": 3014, "nlines": 38, "source_domain": "www.essaymarathi.com", "title": "ESSAY MARATHI मराठी निबंध: information", "raw_content": "\nपरीक्षेत सर्वोत्तम गुणांसह भरघोस यश मिळवुन देणारे सर्व प्रकारचे मराठी निबंध.\ninformation लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\ninformation लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nBy ADMIN शनिवार, २३ एप्रिल, २०२२\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nतुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला जरूर कळवा तुमचे आमच्‍या ब्‍लॉग बद्दल अभिप्राय असल्‍यास किंंवा काही तक्रार असेल तर ती पण आम्हाला नक्की सांगा आपल्या अभिप्रायाचे आम्ही नेहमी स्वागत करू आणि आवश्‍यकते नुसार बदल घडवून आणू . आमच्या ब्लॉगला भेट देणारा प्रत्येक वाचक आमच्या करीता अतीशय महत्वाचा आहे. तसेच तुम्ही सुद्धा आमच्या ब्लॉगवर लेखन करू शकता आणि आपली ज्ञानरूपी माहिती इथं पर्यंत पोचू शकता. त्‍याकरीता पुढील लिंक वापरावी.\nसंपर्क करण्‍यासाठी येथे क्लीक करा\nDMCA Policy साठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/01/blog-post_21.html", "date_download": "2022-05-19T00:03:47Z", "digest": "sha1:XEQCF7TNUI2SV4AAU3F2ZZ6U3NUIOFPS", "length": 5364, "nlines": 32, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "पाटणमधील प्रलंबित कामे त्वरीत पूर्ण करण्याचे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nपाटणमधील प्रलंबित कामे त्वरीत पूर्ण करण्याचे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश\nजानेवारी २१, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसातारा दि. 20 (जिमाका) : पाटण विधानसभा मतदारसंघासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध केला आहे. मतदार संघातील प्रलंबित कामे त्वरीत पूर्ण करावीत विशेषत: रस्त्यांची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.\nजिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज पाटण विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचा आढावा श्री. देसाई यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, सार्वजनिक बांधकाम विभाग (पश्चिम) संजय सोनवणे यांच्यासह महसूल, जिल्हा परिषदेकडील संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.\nपाटण विधानसभा मतदार संघातील ज्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत त्या कामांचे उपयोगीता प्रमाणपत्र वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात यावे, अशा सूचना करुन श्री. देसाई म्हणाले जी कामे मंजूर आहेत त्या कामांची लवकरात लवकर तांत्रिक मान्यता घ्यावी. जी मंजूर व अपूर्ण कामे आहेत ती येत्या फेब्रुवारी अखेर पूर्ण करुन याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी या बैठकीत केल्या.\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनसहकार पतसंस्थेच्या वतीने जिजाऊ वस्तीगृहातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2020/08/Russia-public-vaccinations-begin-between-August-12-and-14.html", "date_download": "2022-05-18T23:43:11Z", "digest": "sha1:FRAIECIGJV5OMDLSLCW3U7PEDQ5KX7O2", "length": 5527, "nlines": 53, "source_domain": "www.mynagar.in", "title": "कोरोना लसीत रशियाची आगेकूच", "raw_content": "\nकोरोना लसीत रशियाची आगेकूच\nमाय अहमदनगर वेब टीम\nमॉस्को - सध्या अमेरिका, रशिया, ब्रिटन, भारतासह अनेक देशांतून कोरोनावर लस तयार करण्यासाठी दिवसरात्र एक केले गेले आहेत. एकीकडे, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीने तिसर्‍या टप्प्यातील चाचणीला सुरुवातही केली आहे. अमेरिकेतील मॉडर्नाची लसही या दिशेने पुढे आहे. प्रत्यक्षात मात्र रशियाने या सर्वांवर कडी केली असून, या देशाने 12 ते 14 ऑगस्टदरम्यान सार्वजनिक लसीकरण सुरू होईल, अशा बेताने तयारी चालविली आहे.\nरशियाकडून रशियात 3 कोटी डोस तयार केले जात आहेत. 17 कोटी डोस परदेशात बनविण्याचा रशियाचा मानस आहे. ‘रशिया डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड’चे प्रमुख किरिल दिमित्रीव्ह यांनी सांगितले की, एका महिन्यासाठी 38 लोकांवरील पहिली चाचणीही या आठवड्यात पूर्ण झाली. लस सुरक्षित आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारी आहे, हे निष्पन्न झाले आहे. आता तिसर्‍या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. रशिया, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीतील हजारो लोक यात स्वयंसेवक म्हणून सहभागी होत आहेत. सप्टेंबरअखेरपर्यंत रशियाने पुरेसे डोस तयार केलेले असतील, असे गॅमलेई सेंटरचे प्रमुख अ‍ॅलेक्झेंडर गिंट्झबर्ग यांनी सांगितले. 12 ते 14 ऑगस्टदरम्यान लसीचे वितरण सुरू होईल, अशीही त्यांची अपेक्षा आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nअसा झाला आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात; आमदार म्हणाले मी फक्त....\nपिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल महापालिकेचे दुर्लक्ष ; शिवप्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा\nनिंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी कुस्त्यांचा हगामा राज्यात प्रसिद्ध : दोन दिवस चालणार यात्रोत्सव\nपिंपळगाव माळवी येथे स्थान प्रकट दिनानिमित्त यात्रा महोत्सव\nजेऊर यात्रोत्सवादरम्यान हजारो भाविकांचे दर्शन लाखोंची उलाढाल ; नामदार तनपुरे यांच्याकडून पाण्याची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.newsdanka.com/videos/kakad-aarti-and-political-drums/53372/", "date_download": "2022-05-18T21:55:11Z", "digest": "sha1:ACT7IYV53WQ2LXDSOTRZQHJS3CFWWK7P", "length": 6090, "nlines": 136, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Kakad Aarti And Political Drums", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानकाकड आरती आणि राजकीय ढोल\nकाकड आरती आणि राजकीय ढोल\nसावरकर स्मारकात काँग्रेस हवी कशाला\nमल्लखांबातील नवे ‘युवा’ नेतृत्व\nमशिदींवरचे भोंगे उतरवा नाहीतर हनुमान चालिसा म्हणू असा इशारा राज ठाकरे यांनी दिल्यानंतर आता मंदिरांना कसा त्याचा फटका बसतो आहे असे म्हणत मुद्द्याला वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न होतो आहे.\nपूर्वीचा लेखमुस्लिम तरुणीशी लग्न केले म्हणून तिच्या भावाने केली हिंदू तरुणाची हत्या\nआणि मागील लेख‘मशिदींवर भोंगे लावणे हा मूलभूत अधिकार नाही’\n… धमाका ‘सरसेनापती हंबीरराव ‘च्या ट्रेलरचा\nमध्य प्रदेशला दिलासा, ठाकरे सरकारला दणका\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\n… धमाका ‘सरसेनापती हंबीरराव ‘च्या ट्रेलरचा\nमध्य प्रदेशला दिलासा, ठाकरे सरकारला दणका\n…म्हणून भारताच्या नकाशात दिसतो श्रीलंका\nआता सिमेंट क्षेत्रात ‘अदानी पॉवर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.pantnagaritimes.com/2020/11/blog-post_18.html", "date_download": "2022-05-18T23:49:53Z", "digest": "sha1:OCUV4LFHVWXBKOHFRDRGDXECNH67JAQA", "length": 10523, "nlines": 55, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "वीज बील माफीचा प्रस्ताव एका मंत्र्याने दाबून ठेवला -प्रकाश आंबेडकर - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक वीज बील माफीचा प्रस्ताव एका मंत्र्याने दाबून ठेवला -प्रकाश आंबेडकर\nवीज बील माफीचा प्रस्ताव एका मंत्र्याने दाबून ठेवला -प्रकाश आंबेडकर\nकाेराेना काळात महावितरणकडून देण्यात आलेल्या वीज बिलांपैकी ५० टक्के बिल माफ करता येऊ शकते, असा प्रस्ताव महावितरण कंपनीने राज्य शासनाकडे दिला आहे; मात्र हा प्रस्ताव राज्यातील एका मंत्र्याने दाबून ठेवला आहे, असा आराेप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.\nअकाेल्यात आयाेजित पत्रकार परिषदेत बाेलताना त्यांनी राज्य शासनाच्या निर्णयक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला. ते म्हणाले की काेराेनाचा प्रसार थांबविण्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आले हाेते. या काळात विजेचा वापर कमी झाला. सारे उद्याेग ठप्प हाेते\nअनेकांचे राेजगार गेले. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी वीज बिलात माफी मिळावी, अशी मागणी हाेती राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनीही या संदर्भात सकारात्मक भूमिका घेेतली हाेती. त्यानुसार महावितरणने अर्धे वीज बील माफ केल्यास फारसा बाेझा येणार नाही व ताे बाेझा सहन करता येऊ शकेल, असा प्रस्ताव तयार करून ताे शासनाकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यापर्यंत पाेहा नये यासाठी एका बडया मंत्र्याने ताे दाबून ठेवला असल्याचा गंभीर आराेप त्यांनी केला या मंत्र्याचे नाव जाहिर न करता त्यांनी मुख्यमंत्र्यांना शाेध घेण्याचे आाव्हान दिले राज्याचा काराभाार मुख्य मंत्री चालवतात की एक मंत्री हे उद्धव ठाकरे यांनी जाहिर करावे असे आवाहनही त्यांनी केले\nकाेराेना काळात वीज बिलात माफी देण्यात येईल अशी भाषा करणाऱ्या उर्जामंत्र्यानी आता वीज बील भरावेच लागेल अशी ताठर भमिका घेतली आहे प्रत्यक्षात वीज मंत्र्यांनाच खात्याची माहिती नाही त्यांच्या अखत्यारीतील महावितरण कंपनी ने केलेला प्रस्तावही त्यांना ठावूक नाही तसेच या खात्याची काेंडी हाेत असल्याचीही माहिती आहे त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील काॅंग्रेसचीच वीज गेली आहे असा टाेला त्यांनी हाणला\nतर वंचीत वीज जाेडून देइल\nवीजबील भरण्याची सक्ती हाेत असेल तर काेणीही वीज बील भरू नये ज्यांची वीज कापल्या जाईल त्यांची वीज जाेडून देण्याची जबाबदारी वंचीत बहूजन आघाडी घेत असल्याची भूमिका अॲड आंबेडकर यांनी मांडली\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात...\nपत्नीचे चारित्र्यावर संशयाचा राग मनात धरून एसआरपीएफ जवानांचा गोळीबार मध्ये एक ठार , दोन जखमी\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळी बार केल्याची घटना सोलापुर जिल्ह्यातील बार्शी ता...\nमंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा\nमंगळवेढा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी शिक्षक भगिनींचा मेळाव...\nनंदेश्वरचे कामचुकार तलाठी बी.एस.शेख यांना निलंबीत करावे यासाठी रेखा कसबे यांचे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन\nमंगळवेढा / प्रतिनिधी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील रेखा सुनिल कसबे यांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्हीही नावे 7/12 उतार्‍यावर ला...\nजिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nमंगळवेढा / प्रतिनिधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.shikshanvivek.com/Encyc/2022/4/21/Recycling-school-and-you.html", "date_download": "2022-05-18T22:34:57Z", "digest": "sha1:MGII3W5B6ZKQMDL2O6IANCD4RR3S33MC", "length": 9423, "nlines": 14, "source_domain": "www.shikshanvivek.com", "title": " पुनर्वापर, शाळा आणि आपण - शिक्षण विवेक", "raw_content": "पुनर्वापर, शाळा आणि आपण\nकचरा हा शब्द आपण वाया गेलेला, टाकाऊ किंवा निरुपयोगी अशा अर्थाने रोजच्या व्यवहारात वापरतो. घरगुती कचऱ्याचा प्रवास हा घरातील साठवणीपासून ते महानगरपालिकेच्या गाड्यांमधून, कचऱ्यासाठी विशिष्ट अशा ठरलेल्या ठिकाणी (dumping ground ) गोळा करणे इथपर्यंत होतो. या सर्व कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे विघटन करून त्याचा ऊर्जा किंवा खतासाठी उपयोग करणे हे जरी शक्य असले तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना यात खूप अडचणी येतात. त्याला प्रमुख कारण म्हणजे दिवसेंदिवस वाढत जाणारे घरगुती कचऱ्याचे प्रमाण, अयोग्य किंवा अपुरे नियोजन व तो साठवण्यासाठी असलेली अपुरी जागा हे आहे. यामुळे परिसरातील लोकांमध्ये विविध प्रकारचे रोग होतात किंवा आरोग्याला घातक असे प्रदुषणकारक वायू त्यामधून निर्माण होतात. या सर्व गोष्टींकडे गंभीरपणे पाहण्याची गरज आहे. यासाठी कचऱ्याचे प्रमाण मुळातच कमी करणे (reduce), उपलब्ध कचऱ्यामधील काही घटकांचा पुनर्वापर (refuse) किंवा काही भागावर विशिष्ट प्रक्रिया करून त्यापासून उपयुक्त वस्तू बनवणे (recycle) हा विधायक मार्ग असू शकतो. Reduce, Reuse, Recycle यालाच इंग्रजीमध्ये ३’R ची तत्वे असे म्हणतात. या सर्व गोष्टींची यशस्वीरीत्या अंमलबजावणी करण्याची महानगरपालिका, स्वयंसेवी संस्था व आपण सर्वसामान्य नागरिक यांची जबाबदारी महत्वाची असून त्यामध्ये परस्पर संयोजन असणे महत्त्वाचे आहे.\nशाळा हा आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे. पुढील आयुष्यात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे संस्कार शाळेमध्ये घडवले जातात. परिसर स्वच्छ ठेवणे, पर्यावरण रक्षण, तसेच ३’R तत्त्वे वापरून कचऱ्याचे योग्य प्रकारे नियोजन याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये होणे आवश्यक आहे. ही त्यांची सामाजिक जबाबदारी आहे. यातून मिळणारे शिक्षण त्यांना समाजातील एक जागरूक नागरिक बनवण्याच्या दृष्टिने उपयुक्त ठरते.\nशाळा व त्यातील शिक्षक, विद्यार्थी, इतर कर्मचारी या समस्येकडे कोणत्या दृष्टीने पाहू शकतात याचा आपण विचार करू :\nरोजच्या वापरातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे आपण ओला व सुका या मुख्य प्रकारात वर्गीकरण केले पाहिजे. शाळेमध्ये निर्माण होणारा ओला कचरा म्हणजे डब्यातील व कँन्टीनमधील राहिलेले खाद्यपदार्थ, परिसरातील पालापाचोळा इत्यादी एकत्र करून त्याचे योग्य प्रकारे विघटन करून त्यांचे रुपांतर उपयुक्त अशा खतांमध्ये करता येऊ शकते.\nवाया जाणारे कागद उदा. वापरलेल्या वाह्यांतील कोरी पाने, प्रिंट आउट्स, माहितीपत्रके यांची साठवण करून रद्दीला देता येऊ शकतात. इतर लहान – सहन कागदाचा लगदा करून विविध आकर्षक व उपयोगी वस्तू उदा. पेन स्टँण्ङ, फुलदाणी इत्यादी बनवता येतात. कागदाच्या पिशव्या बनवून त्याचा वापर वापर रोजच्या व्यवहारात म्हणजे भेट वस्तू देण्यासाठी, छोट्या छोट्या वस्तू आणण्यासाठी करता येणे शक्य आहे.\nनिरुपयोगी प्लास्टिकच्या बाटल्यांचा उदा. शापू, तेल, खाद्यपदार्थ पाण्याच्या व शीतपेयाच्या बाटल्या कागदाच्या सहाय्याने पेन स्टँड फुलदाणी यांसारख्या उपयुक्त वस्तू बनवण्यासाठी उपयोग करता येऊ शकतो. तसेच छोट्या छोट्या फुलझाडांची लागवण ही या बाटल्यांमध्ये करू शकतो.\nवापरात नसलेले सुस्थितीतील कपडे योग्य त्या सेवाभावी संस्थांना देऊ शकतो किंवा वापर करून आकर्षक पिशव्या, पायपुसणी छोटे रुमाल इत्यादी बनवू शकतो. या पिश्व्याचा वापर आपण रोजच्या व्यवहारात केलं, तर प्लॅस्टिक पिशव्यांचा वापरला आळा बसू शकतो.\nहल्लीच्या युगात वापरात नसलेले, बिघडलेले मोबाल, वायर, संगणक, विजेचे दिवे, बॅटरी, सी. डी. इत्यादींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याला आपण ई- कचरा असे म्हणतो. यामध्ये घातक प्रकारची रसायने असतात. ज्यांचे सर्वसामान्यपणे नियोजन करणे कठीण आहे. खराब झालेल्या सी.डी.पासून वॉल हॉगिंग, पेनस्टँण्ङ सारख्या अनेक शोभिवंत वस्तू बनवता येतात.\nवरील सर्व गोष्टींचा अभ्यास करून; तसेच वृत्तपत्रे, मासिक व इंटरनेट यातून उपलब्ध होणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करून कचरा नियोजन व पुनर्वापर यांचे प्रशिक्षण शाळांमध्ये देता येऊ शकते.\nवाया जाणाऱ्या वस्तूंचा योग्य प्रकारे वापर करून पिशव्या, पेनस्टँण्ङ, फुलदाणी, दागिने इत्यादी वस्तू मी प्रत्यक्ष बनवल्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/entertainment/bollywood-news/article/allu-arjuns-ala-vaikunthapuramlo-will-have-its-tv-premiere-see-when-and-where-it-will-be-released/384022", "date_download": "2022-05-18T22:42:31Z", "digest": "sha1:LWYYXLXVAYI5IAELF67FSEKFYDWGNU37", "length": 11546, "nlines": 95, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Allu Arjun's 'Ala Vaikunthapuramlo' to premiere on TV Ala Vaikunthapurramuloo: अल्लू अर्जुनच्या 'अला वैकुंठपुरमलो'चा टीव्हीवर होणार प्रीमियर, कधी आणि कुठे रिलीज होणार पाहा.", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nAla Vaikunthapurramuloo: अल्लू अर्जुनच्या 'अला वैकुंठपुरमलो'चा टीव्हीवर होणार प्रीमियर, कधी आणि कुठे रिलीज होणार पाहा.\nAla Vaikunthapurramuloo update: अल्लू अर्जुनच्या 'अला वैकुंठपुरमलो' टीव्हीवर रिलीज होणार आहे. चाहत्यांना हा सिनेमा घरात बसून पाहता येणार आहे. या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.\nअल्लू अर्जुनचा 'अला वैकुंठपुरमलो' टीव्हीवर रिलीज होणार |  फोटो सौजन्य: BCCL\nअल्लू अर्जुनच्या 'अला वैकुंठपुरमलो'चा टीव्हीवर होणार प्रीमियर\nप्रेक्षकांना सिनेमा घरी बसून पाहता येणार\nअल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना झाले नॅशनल क्रश\nAla Vaikunthapurramuloo will release on Television : पुष्पा : द राइज (Pushpa: The Rise) या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. स्टायलिश अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna)यांनी या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चित्रपटातील गाण्यांपासून ते संवादांपर्यंत ते सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. अशा परिस्थितीत अल्लू अर्जुनचा 'आला वैकुंठपुरमुलू' (Ala Vaikunthapurramuloo)हा चित्रपट हिंदीत रिलीज करण्याची तयारी सुरू झाली होती. मात्र हा सिनेमा, थिएटरमध्ये रिलीज होणार नसल्याचं जाहीर केले आहे. त्यामुळे चाहत्यांचा थोडासा हिरमोड झाला.\nदरम्यान, अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रेक्षकांना आता हा सिनेमा घरात बसून पाहता येणार आहे.\nअला वैकुंठपुरमलो टीव्हीवर रिलीज होणार आहे\nगोल्डमाइन्स टेलिफिल्म्सने एक ट्विट केले आहे.या ट्विटमध्ये \"अला वैकुंठपुरमलो\" चे अपडेट आहे. या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, 'अला वैकुंठपुरमलो (हिंदी) थिएटरमध्ये रिलीज होणार नाही. मात्र, चाहत्यांचे प्रेम लक्षात घेऊन हा चित्रपट 6 फेब्रुवारीला 'धिंचक टीव्ही'वर रिलीज होणार आहे. \" हे ट्विट समोर आल्यानंतर चाहते उत्साहित झाले आहेत.\n'अला वैकुंतापुरमुलू'चे रिलीज रद्द\nअल्लू अर्जुनचा मेगा हिट चित्रपट 'अला वैकुंठपुरमलो' ची हिंदी आवृत्ती २६ जानेवारीला रिलीज होणार होती. मात्र आता त्याबाबत अपडेट आले आहे. गोल्डमाइन्स टेलिफिल्मच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आले आहे. गोल्डमाइन्सचे प्रवर्तक मनीष शाह आणि शहजादाच्या निर्मात्यांनी संयुक्तपणे निर्णय घेतला आहे की 'अला वैकुंठपुरमलो' ची हिंदी आवृत्ती थिएटरमध्ये रिलीज केली जाणार नाही. या निर्णयाबद्दल शहजादा मेकर्स मनीष शहा यांचे आभार मानत आहेत.\n'अला वैकुंतापुरुलु' नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे\nअला वैकुंठापुरामुलू, जो सध्या नेटफ्लिक्सवर आहे, हा २०२० मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. अभिनेत्याचा पुष्पा हा चित्रपट सुपरडुपर हिट असल्याने,\nनिर्मात्यांनी अला वैकुंठापुरामुलू हिंदीमध्ये रिलीज करण्याची योजना आखली होती. परंतु आता हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार नसून टीव्हीवर या सिनेमाचा प्रीमियर होईल.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nRanbazar trailer launch : प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडितचे बोल्ड सीन्स असलेल्या रान बाजारचा ट्रेलर रिलीज, उत्सुकता शिगेला\nTezaab Remake: अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या चित्रपटाचा होणार रिमेक, निर्माते मुराद खेतानी यांनी दिली माहिती\nMalaika Arjun Wedding: मलायका अरोरा पुन्हा होणार नवरी अर्जुन कपूरशी थाटणार संसार, पाहा लग्नाची तारीख\n75th Cannes Film Festival: कान्स 2022 मध्ये दीपिका पदुकोणची जादू, सब्यसाचीच्या चमकदार साडीमध्ये दिसला रेट्रो लूक\nकमाईच्या बाबतीत उर्फी जावेदसमोर बॉलिवूड सेलिब्रिटी भरतात पाणी\nSSR Case: एक युवा नेता CBIसमोर चौकशीसाठी स्वत: जाण्याची शक्यता, भाजप नेत्याचा दावा\nबी टाऊनच्या कलाकारांनी केले उत्साहात मतदान, इतरांना केले आवाहन\n50 लाख नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी होणार - एकनाथ शिंदे\nसारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी देणार-अजित पवार\nएकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t1561/", "date_download": "2022-05-18T23:34:09Z", "digest": "sha1:U57SHRASHBXV2R6FDDJ43KOASKKBTB5P", "length": 4560, "nlines": 130, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-आकर्षण आणि प्रेम..", "raw_content": "\nयात एक रेघ असते..\nपुसट की ठळक ...\nती आपण मारायची असते..\nआकर्षणाच्या बोगद्यातून जात ही असेल...\nपण त्या गहि-या मोहजालात\nतुला तुझा मार्ग खरच का गवसेल\nआपण उगीच वाहून जातो..\nपण. थोड्याच दिवसान्नी कळत...\nखरतर अस काहीच नव्हत..\nम्रुगजळाच्या मागे उगीच धावत असतो..\nपण तो तर फ़क्त एक आभास असतो\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: आकर्षण आणि प्रेम..\nRe: आकर्षण आणि प्रेम..\nRe: आकर्षण आणि प्रेम..\nRe: आकर्षण आणि प्रेम..\nRe: आकर्षण आणि प्रेम..\nयात एक रेघ असते..\nपुसट की ठळक ...\nती आपण मारायची असते..\nआकर्षणाच्या बोगद्यातून जात ही असेल...\nपण त्या गहि-या मोहजालात\nतुला तुझा मार्ग खरच का गवसेल\nआपण उगीच वाहून जातो..\nपण. थोड्याच दिवसान्नी कळत...\nखरतर अस काहीच नव्हत..\nम्रुगजळाच्या मागे उगीच धावत असतो..\nपण तो तर फ़क्त एक आभास असतो\nपन्नास गुणिले दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://mmkmedia.in/tag/rahul-bajaj-death/", "date_download": "2022-05-18T22:35:48Z", "digest": "sha1:COMT6DVA6WBZVJJGIR3S4G5VF6EVHYQV", "length": 5085, "nlines": 94, "source_domain": "mmkmedia.in", "title": "Rahul Bajaj Death - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nहमारा बजाज: औरंगाबादचे औद्योगिक क्षेत्र ‘बुलंद’ करणारे राहुल बजाज यांचे निधन\nRahul Bajaj Death | ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन\nपुण्यातील शिक्षण संस्थेचं जाळं पश्चिम भागातच का\nस.प.महाविद्यालय, लॉ कॉलेज, कृषी महाविद्यालय, ना.दा ठाकरसी महाविद्यालय, कॉमर्स कॉलेज ही बहुतेक महाविद्यालय पुण्याच्या पश्चिम भागात आढळतात. त्याचप्रमाणे भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था, गोखले राज्यशास्त्र-अर्थशास्त्र संशोधन संस्था याच विभागात स्थापन झाल्या होत्या.\nनिमित्त : पँडोराच्या पेटीत दडलंय काय\nपी. वैद्यनाथन अय्यर – [email protected]पनामा पेपर्सपाठोपाठ पँडोरा पेपर्सने जागतिक अर्थ धुरळा उडवून दिला. त्यात भारतातील अनेक नामांकित चेहरे संशयाच्या भोवऱ्यात सापडले. टॅक्स हेवन...\nगद्धेपंचविशी : सखोल पोकळीतली स्वजाणीव\n|| सचिन कुंडलकर ‘‘ते तरंगते वय होते. कुणाहीमुळे मी ‘सिड्युस’ होऊ शकत असे. कुणाहीमुळे ‘इंप्रेस’ होत होतो. त्याच काळात बऱ्याचशा जवळच्या मित्रांनी ‘हिला विचारून...\nतुम बिलकुल हम जैसे निकले..\nरवींद्र रुक्मिणी पंढरीनाथभारतात आज मुस्लीम धर्म, संस्कृती, त्यातून आलेले साहित्य, कला यांबद्दल तीव्र द्वेषभाव बाळगणाऱ्यांची पैदास वाढते आहे. शतकानुशतके इथली माणसं आणि मुस्लीम...\nतंत्रज्ञान : विचारांचा वेध घेणारे तंत्रज्ञान\nआदित्य बिवलकर – [email protected]एआय, व्हीआर, रोबोटिक्स यांचा वापर वाढला तर त्याचा फायदा ग्राहकांना मोठय़ा प्रमाणावर होऊ शकेल असा अंदाज गेल्या काही वर्षांत अनेक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://pahawemanache.com/review/sairat-2016-review", "date_download": "2022-05-18T23:34:52Z", "digest": "sha1:HVQ45LX6PM6E7B5XITOVKLDFBORBI7R6", "length": 20547, "nlines": 33, "source_domain": "pahawemanache.com", "title": "सैराट(२०१६): एक वास्तव प्रेमकथा | पाहावे मनाचे", "raw_content": "\nसैराट(२०१६): एक वास्तव प्रेमकथा\n यावर बर्‍याचदा बर्‍याच कलाकारांनी आपल्यापुढे मांडलंय, सांगितलंय लिहिलंय. माझ्यासाठी समाज म्हणा वा संस्कृती म्हणा ती म्हणजे 'मी' आहे. प्रत्येकापुढे जन्मापासून वेगवेगळ्या गोष्टीचा संस्कार होत असतो. शुभंकरोतीपासून ते निखळ मैत्रीपर्यंत आणि जातींच्या उतरंडीपासून ते त्याच्या निरर्थकतेपर्यंत अनेक गोष्टींचा परिणाम या समाजातील प्रत्येक 'मी' वर होत असतो. प्रत्येक मी कडे परंपरा पुढे चालवायची की तिला टांग मारून किंवा ती पूर्ण अव्हेरून किंवा वाकवून काही नवं करायचं असे दोन पर्याय असतात. जेव्हा बहुसंख्ये मी दुसरा पर्याय निवडतात तेव्हा समाज व/वा संस्कृती बदलली असे आपण म्हणतो. कोणताही समाज एखाद्या नदीसारखा अनेक प्रतलांवर वाहत असतो. संथ न हालू शकणारा गाळ असलेला परंपरावादी 'मी' जितका खरा आहे तितकाच त्या गाळात रुतून न बसता मात्र त्या गाळासोबतच वेगळ्या वाटेने, वेगळ्या वेगाने वाहू पाहणारा \"मी\" सुद्धा खरा आहे. या दोन 'मी' ची झकाझकी अनिवार्य आणि अटळ आहे. जेव्हा नवीन प्रवाह मोठ्या प्रमाणात येतो तेव्हा अर्थातच त्या पुराची परिणिती जुना गाळ नदीच्या किनार्‍यावर फेकला जाण्यात होते आणि त्याची जागा नवे पाणी व जमा होऊ लागलेला नवा गाळ घेतो. पण जुना गाळ बाहेर फेकणे इतके सहज होत नाही. त्यामुळे जुना गाळ जोवर बाहेर फेकला जात नाही तोवरच्या घासाघिशीने पात्र प्रचंड गढुळतं. सध्याचा आपला समाजही याच गढूळतेला सामोरा जातोय. या बदलत्या ढवळलेल्या समाजाचं भेदक नि तरीही रंजक चित्रण म्हणजे 'सैराट'\nभारतात या गाळातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे जात आणि नागराज मंजूळेच्या सिनेमांमध्ये ही जात एक पात्रच बनून सिनेमाभर असते. तीच सिनेमा घडवते आणि बिघडवते. 'सैराट' मध्येसुद्धा जात हे एक पात्र आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन अनेक बाबतीत हा चित्रपट वैशिष्ट्यपूर्ण आहे. या परीक्षणात मी कथावस्तू अजिबात देणार नाहीये. यातील अनेक गोष्टी या थेट बघण्यातच मजा आहे. तेव्हा ज्यांनी चित्रपट बघितलेला नाही त्यांनी इथेच वाचन थांबवावे आणि आधी तडक जाऊन सिनेमा बघून यावा अजिबात चुकवू नये.\nसगळ्यात आधी या चित्रपटाची लांबी बरीच चर्चेत आहे. अनेकांना हा लांबलेला चित्रपट वाटतोय - त्यातही दुसरा भाग लांबल्याचे अनेकांचे मत आहे. माझ्या मते तसे अजिबात नाही. खरंतर या चित्रपटांत दोन वेगळ्या आणि एका चित्रपटात त्या एकमेकांना पूरक ठरतील का अशी शंका यावी अश्या दोन भिन्न शैलींमध्ये आहे. चित्रपट पाहताना मला अनेकदा 'मसान' ची आठवण झाली. तिथे दोन कथासुत्रे दोन ढंगात एकमेकांच्या समांतर वाहत असतात. इथेही मध्यांतराच्या आधी आणि नंतर अशा दोन वेगळ्या शैली आहेत आणि दोन्हींचे आपले असे महत्त्व आहे. दुसर्‍या भागाचा वेग हा पहिल्याच्या तुलनेत संथ आहे हे खरे पण त्यातही अनावश्यक असे एकही दृश्य नाही. इतका वेळ गाव व परिसरात असताना असलेली भिती आणि वर वर्णन केलेल्या गाळातील 'जात' हे दोन्ही घटक अचानक इथे विरळ होतात. भिती किंवा असुरक्षिततेचे अस्तित्व प्रेक्षकाच्या मनात किंचित जिवंत असले तरी या संथ वेगामुळे, घडणार्‍या घटनांमुळे तो जरा सैलावतो. पहिल्या भागानंतर एकदम अ‍ॅलर्ट झालेल्या प्रेक्षकाला लोडा-तक्क्यांना टेकवून सैलावणं भाग पाडलं जातं. लहान गावातून अचानक बदललेला शहराचा मोठा पट, नवे नाते, जुन्या गाठोड्याला वाहून नव्या जगात उभे राहणारे जोडपे,वेगळेच प्रश्न, आणि नात्यांमधील नवे चढ उतार याला त्या कथेतील पात्रांइतकाच प्रेक्षकही सरावणे गरजेचे ठरते. आणि पात्र व प्रेक्षक जेव्हा सुखान्ताकडे डोळे लावून बसतो तेव्हाच नागराज एक खणखणीत थप्पड लगावतो. तेव्हा यातील एक सेकंदही लांबी कमी करू नये असे माझे स्पष्ट मत आहे.\nदुसर्‍या एका गोष्टीसाठी सैराट महत्त्वाचा आहे तो म्हणजे बहुतांश गोष्टींमध्ये 'स्टिरीओटाईप' मोडून काढणे. सशक्त स्त्री व्यक्तिरेखा आता भारतीय प्रेक्षकाला नवी राहिलेली नाही. मात्र त्यातही अर्चना अर्थात अर्चीच्या भूमिकेत रिंकू राजगुरू प्रचंड भाव खाऊन जाते. मुळात हे पात्रच मोठ्या नजाकतीने लिहिलंय. गावच्या पाटलाची पोर, तिचा गावभरचा दरारा, अंगात रुजलेली बेदरकार वृत्ती एकीकडे आणि स्वतंत्र विचारांची, आधुनिक, हुशार व प्रचंड चिकाटी असणारी एक शहाणी स्त्री अशा दोन प्रकारच्या व्यक्तिरेखा एकत्र होऊन ही भूमिका प्रेमकथेतील समर्पण करणार्‍या टिपिकल 'हिरॉईन'च्या स्टिरीयोटाइपला तर ती मोडतेच. त्याच सोबत सिनेमाच्या पूर्वार्धात ती 'माजावर आलेली मादी' ही भूमिकाही उत्तम वठवते. आपल्यात इंटरेस्टेड असणार्‍या नरांपैकी आपल्या नजरेत भरलेल्या व हळूहळू आवडू लागलेल्या नराला नवनवी आव्हाने देणे, त्याला अचंबित करणे, त्याला खिजवणे, त्याला झुलवणे, त्याच्यातल्या नराला पूर्ण कह्यात घेऊन मगच त्याचं होणं या बाबी मराठी चित्रपटांत नावाला राहिल्या आहेत. हीच मुलगी पुढे एकीकडे नवख्या जागी व आतापर्यंत राहिलेल्या परिस्थितीपेक्षा हलाखीच्या परिस्थितीत आल्यावरही आपला ताठ कणा आणि नावीन्यामुळे आलेली हुरहुर भिती यांचा मिलाफ तिच्या पात्रात कमाल उतरला आहे.\nपण हिरॉईनपेक्षा मला वैशिष्ट्यपूर्ण वाटले ते यातील हीरोची अर्थात आकाश ठोसर याने साकारलेली परश्याची भूमिका - अभिनयाइतकंच त्या भूमिकेचं लेखनएकीकडे रंगेल, आनंदी, हुशार आणि अर्चीच्या प्रेमात पागल झालेला मुलगा, पुढे जबाबदार प्रियकर वगैरे भूमिका आहेच. मधल्या एका वळणानंतर चित्रपटाच्या हीरोने मुलांचा सांभाळ करत स्कूटरवर मागे बसणे व हिरॉईनने स्कूटर चालवणे अश्या लहानसहान प्रसंगांतून एक पुरुष म्हणून - एक 'हीरो' म्हणून अनेक स्टिरियोटाईप तो उधळून लावतो. आपल्या प्रेयसीवर अतिप्रसंग होताना हा हीरो प्रतिकाराचा प्रयत्न करतो पण फार काही करू न शकणे काय किंवा प्रेयसीला जेवण येतच नाही म्हणून एकट्याने जेवण शिजवणे काय किंवा आत्महत्या करण्याची हिंमत नसणे काय किंवा भाज्या घेऊन येण्यासारखी घरगुती कामे करणे किंवा पाहुण्यांना ट्रेमध्ये चहा सर्व करणे काय अशा गोष्टी हा हीरो अगदी आनंदाने व अभिमानाने करतो. यात त्याचा राग, संशय आदी भावनाही वास्तवदर्शी आहे. 'हीरो बाईवर कध्धी कध्धी हात उगारत नै कित्ती कित्ती सत्शील' असा काहीही आव इथे नाही. असा अत्यंत माणसासारखा हीरो लिहिणे हे मला तुलनेने दिमाखदार हिरॉइन लिहिण्यापेक्षा अधिक कठिण काम वाटले आणि ते झक्क उतरले आहे\nया सिनेमाबद्दल आणखी एक गोष्ट म्हणजे ही एक 'प्रेमकथा' आहे. प्रेमकथा हा प्रकार मराठीत नवा म्हणावा लागेल इतका दुर्मिळ आहे. म्हणजे प्रत्येक चित्रपटात प्रेम असतेच पण ते मालगाडीसारखे मुख्य एक्सप्रेसला रस्ता द्यायला सायडिंगला टाकलेले असते. नुसते इतकेच नाही तर मराठी (व पंजाबट्ट हिंदीही) चित्रपटांतील प्रेम इतकी कृत्रिम आणि बोलबच्चन असते की ते धादांत स्पॉन्सर्ड वाटते. एकतर 'स्वप्नील' मठ्ठ नि मधाळ गोग्गोड धादांत शोकेसी प्रेमकथा नाहीतर 'टाईमपास'छाप मराठी सीरियलचं शूटिंग नी पटकथा असावी अशा प्रेमकथा याच्या पलीकडे आपली गाडी काही सरकत नाही. सिनेमातली प्रेमकथा रसरशीत आणि जिवंत आहे. ती चित्रपटाच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत दोघांमधील प्रेम आणि नाते यावरून हा चित्रपट जराही आपला फोकस हलू देत नाही. कोणत्याही उपकथाकाची ठिगळं न जोडता - किंबहुना प्रेमकथा हेच एक ठिगळ असल्यासारखे न वापरता - एक रसरशीत प्रेमकथा काय जादू करते हे मराठी प्रेक्षक ऑलमोस्ट विसरलाच आहे. दोन व्यक्तीममधील प्रेम, त्याचा कैफ, झिंग वगैरे रंगवताना बाकी पात्रांचं त्यांच्या प्रेमाबद्दलचं मत एका उपदेशपर वाक्यानेही ऐकवले जात नाही (ते कृतीतून दिसते). दुसरे असे की प्रेमावर फोकस असूनही ते प्रेम एका वास्तव जगात घडते. फेसबुक, मोबाईल, त्याचा बॅलन्स, मोठ्या शहरातील झोपडपट्ट्या, फसवाफसवी, भली बुरी माणसे यांच्या सानिद्ध्यात ते घडते. मैत्री, माया, असूया, राग, सत्तेचा माज, जातीपाती या सार्‍याच्या ताणतणावांसोबत त्या प्रेमाचा प्रवास चालू असतो आणि त्यामुळेच तो सच्चा ठरतो.\nशेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिटेलिंग ही तर मंजुळेची खासियत म्हणावी लागेल. अतिशय बारीक सारीक प्रसंगांतून तो प्रेम ज्या नजाकतीने उभं करतो त्याला तोड नाही. त्या नात्याचा, घटनांचा भवताल व त्या भवतालातील अनेक गोष्टींचं डिटेलिंग कमाल आहे ही तर मंजुळेची खासियत म्हणावी लागेल. अतिशय बारीक सारीक प्रसंगांतून तो प्रेम ज्या नजाकतीने उभं करतो त्याला तोड नाही. त्या नात्याचा, घटनांचा भवताल व त्या भवतालातील अनेक गोष्टींचं डिटेलिंग कमाल आहे मग ते जाती नुसार साड्या नेसण्याच्या पद्धती असोत वा जातीनुसार बायकांच्या गळ्यात असणारे दागिने असोत. जात पंचायतीची भाषा असो, क्रिकेट म्याचची कॉमेंट्री देण्याची पद्धत असो की \"पाटलाची पोर तुला आत्याबाई म्हणती\" अशासारखे कहर नेमके संवाद असोत - मंजुळे रॉक्स\nथोडक्यात काय, दोन चोख चित्रपटांनंतर मंजुळे हा जराही-चुकवू-नये अश्या फारच मोजक्या भारतीय दिग्दर्शकांच्या यादीत जाऊन बसला आहे\nसैराट (२०१६) - चित्रपटाची /नाटकाची माहिती\nकलाकार: आकाश ठोसर, रिंकू राजगुरू\nचित्रपटाचा वेळ: २ तास ५० मिनिटे\nबॉक्स ऑफिसचे आकडे: -\nमेन डोन्ट क्राय: (पिफ २०१८ उद्घाटनाचा सिनेमा ): भावनांची रोलर कोस्टर राईड\nबॉम्बे वेल्वेट - आपलापण कश्यपशी काडीमोड\nजाऊ द्या ना बाळासाहेब (२०१६): ब्रिंग इट ऑन\nAIB नॉकआउट व रोस्टिंगः भारतासाठी नवा विधा व नव्या माध्यमाचा उदय\nCopyright © पाहावे मनाचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/the-australian-article-on-india-covid-cases-baseless-says-govt", "date_download": "2022-05-18T21:57:22Z", "digest": "sha1:KF6F6E6OP25M4L2VCTWT3TSTG7AXP43Q", "length": 10387, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "'मोदींच्या निर्णयामुळे शेकडोंचे जीव वाचले', ऑस्ट्रेलियन माध्यमांना भारताने खडसावलं | Sakal", "raw_content": "\n'मोदींच्या निर्णयामुळे शेकडोंचे जीव वाचले', ऑस्ट्रेलियन माध्यमांना भारताने खडसावलं\nभारतात सध्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव अतिशय भयावह आहे. दररोज तीन लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. तर तीन हजारांच्या आसपास रुग्णांचा मृत्यू होत आहे. अपुऱ्या आरोग्य सुविधेमुळेही रुग्णांची परवड होत आहे. भारतामधील कोरोना संकाटाला ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार ठरवत, याबाबतचा एक लेख छापला आहे. ऑस्ट्रेलियातील भारतीय उच्चायोगानं याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय उच्चायोगानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली भूमिका मांडली आहे. उच्चायोगानं ऑस्ट्रेलियन मिडियानं छापलेल्या रिपोर्टला आधारहीन, दुर्भावनापूर्ण आणि निंदनीय म्हटलं आहे.\n''लॉकडाउन हटवून मोदी यांनी भारताला सर्वनाशाकडे ढकलेय'' या मथळ्याकाली सोमवारी ऑस्ट्रेलियातील एका वर्तमानपत्रात लेख प्रसिद्ध झाला होता. कुंभमेळा आणि निवडणूक प्रचारसभा- रॅली भारतामधी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जबाबदार असल्याचं लेखात म्हटलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याला दुर्लक्ष केल्याचा ठपकाही या लेखात ठेवला आहे.\nऑस्ट्रेलियातील भारतीय उच्चायोगानं सोमवारी वृत्तमानपत्राचे संपादक क्रिस्टोफर डोरे यांना पत्र लिहिलं. यामध्ये कोरोना लढाईमध्ये भारतानं अवलंबलेल्या पद्धतीला चुकीचं म्हटल्याचा आरोप केला. कोरोनावर मात करण्यासाठी भारतानं अनेक उपाययोजना केल्या आहेत. गेल्यावर्षी मार्च महिन्यात लावण्यात आलेल्या लॉकडाउनपासून यंदा सुरु असलेल्या लसीकरणापर्यंतच्या सर्व गोष्टींचा लेखाजोखा पत्रात मांडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी घेतलेल्या निर्णायामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचले असून याचं जगभरातून कौतुक करण्यात आलं आहे, असेही पत्रात म्हटलं आहे.\nभारतामध्ये कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव अतिशय भयावह असून दिवसागणिक रुग्णसंख्या वाढतच आहे. मागील दहा दिवसांपासून देशात दररोज तीन लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे. मागील 24 तासांत देशांमध्ये तीन लाख 23 हजार 144 नवीन रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक कोटी 76 लाख 36 हजार 307 इतकी झाली आहे. देशात सध्या 28 लैख 82 हजार रुग्ण उपचाराधिन आहेत. मागील 24 तासांत देशात 2771 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वर्षभरात कोरोनामुळे एक लाख 97 हजार 894 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/chicago-allergy-policy-institute-air-quality-life-index-report-about-mumbai-pune-nagpur", "date_download": "2022-05-18T22:27:50Z", "digest": "sha1:VNS37FQGQ5CI4DC6SSBXJH3DZV2W56OM", "length": 12167, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "एक धक्कादायक अहवाल ! मुंबईकरांचे आयुष्य 3 वर्षांनी कमी होणार ? पुणेकरांनो तुमच्याबद्दल काय लिहिलंय माहितीये ? | Sakal", "raw_content": "\nएखाद्या परिसरातील हवेची गुणवत्ता जर 2.5 (धुळीकण) 'पीएम'च्यावर गेली तर हे जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशांचं उल्लंघन समजलं जातं.\n मुंबईकरांचे आयुष्य 3 वर्षांनी कमी होणार पुणेकरांनो तुमच्याबद्दल काय लिहिलंय माहितीये \nमुंबई : हवेच्या वाढत्या प्रदुषणाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने काही निर्देश दिले आहेत. हे निर्देश पाळणे महत्वाचे आहे. अन्यथा मुंबई उपनगरात राहणाऱ्या लोकांचे आयुष्य तिन वर्षांनी कमी होण्याचा धोका आहे. शिकागोमधील ऍलर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या एअर क्वालिटी लाईफ इंडेक्स उपकरणाने दर्शविलेल्या डेटामधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.\nएखाद्या परिसरातील हवेची गुणवत्ता जर 2.5 (धुळीकण) 'पीएम'च्यावर गेली तर हे जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशांचं उल्लंघन समजलं जातं. यानुसार पुण्यातील लोकांचे आयुष्य 3 वर्ष 4 महिने, कोल्हापूर 2 वर्ष 15 दिवस, नागपूर 3 वर्ष 6 महिने आणि नाशिक मधिल लोकांचे आयुष्य 3 वर्षांनी कमी होण्याचा धोका आहे.\nमोठी बातमी - \"ऍप डाउनलोड करा आणि रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण तपासा\", असा मेसेज जर तुम्हाला आला असेल तर सावधान...\nजागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO च्या मानांंकनानुसार 10 मायक्रोग्रँम प्रति क्युबिक मिटर गुणवत्तेची हवा ही शुद्ध हवा मानली जाते. भारतातील हेवेची गुणवत्ता मात्र 40 मायक्रोग्रँम पर क्युबिक मिटरवर आहे, अश्या हवेत 2.5 'पीएम'चे प्रमाण हे अधिक असून अशा हवेचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. गेल्या दोन दशकात भारतातील प्रदुषणाच्या पातळीत 42 ट्क्क्यांनी वाढ झाली आहे. कोविड 19 महामारीच्या काळात याचा धोका हा अधिक वाढला आहे. देशातील वेगवेगळ्या शहरांतील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास करून संशोधकांनी हा अहवाल बनवला आहे.\nदेशातील अनेक शहरांतील प्रदुषणाची पातळी वाढली असून अधिकतर म्हणजे 84 टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या ही प्रदुषित शहरांत राहत असल्याचे ही अभ्यासात समोर आले आहे. हवेची गुणवत्ता राखण्यासाठी त्यातील 2.5 पीएम चे प्रमाण कमी करणे महत्वाचे आहे. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे निर्देश पाळणे महत्वाचे आहे. त्यासह मुंबईच्या हवेतील 2.5 पीएम चा स्तर कमी करणे महत्वाचे आहे. 2018 मध्ये मुंबईतील हवेत 2.5 पीएम चे प्रमाण हे 45.7 टक्के इतके होते.\nमोठी बातमी - कोरोनाची 'उलटी गिनती' कधी सुरु होणार आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केला 'मोठा' खुलासा...\nराष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत 2019 ला हवेतील 2.5 पीएम चे प्रमाण 20 ते 30 टक्कयांनी कमी करण्याचे उद्दीष्ट डोळ्यांसमोर ठेऊऩ कार्यक्रम हाती घेण्यात आला. तसेच 102 शहरांतील हवेची गुणवत्ता ही 2024 पर्यंत 10 पीएम च्या खाली आणण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. हवेच्या गुणवत्तेत जर का 25 टक्के सुधार झाला तर देशातील लोकांचे आयुष्यमान हे साधारणता दीड तर दिल्लीकरांचे आयुष्यमान हे 3 वर्षांनी वाढणार आहे.\nधोक्याची पातळी ही आपण यापुर्वीच ओलांडली आहे. प्रकल्पांच्या नावाखाली जी पर्यावरणाची हानी होतेय ती न भरून निघणारी आहे. यामुळे प्रदुषणाची पातळी वाढतेय. यातून आपण धडा घेणे महत्वाचे असून पर्यावरणाला हानी पोहोचवणारे प्रकल्प आपण तात्काळ थांबवायला हवेत. यासाठी लोक चळवळ ऊभी राहायला हवी. असं पृथ्वी रक्षक चळवळीचे निमंत्रक डॉक्टर गिरीश राऊत म्हणालेत.\n( संकलन - सुमित बागुल )\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/galleries/gallery/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%AA-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AD", "date_download": "2022-05-18T22:26:54Z", "digest": "sha1:HSHY2W27JW3R34MBRAIPQGHXHEBQ5VHI", "length": 3449, "nlines": 74, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "नागपूर रेल्वे पोलिस कल्याण पेट्रोल पंप उद्घाटन समारंभ ... | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nनागपूर रेल्वे पोलिस कल्याण पेट्रोल पंप उद्घाटन समारंभ ...\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\nअ. जा. व अ. ज. प्रतिबंधक कायदा १९८९ अन्वये दाखल गुन्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.pantnagaritimes.com/2019/04/blog-post_44.html", "date_download": "2022-05-18T23:13:12Z", "digest": "sha1:34WZDAQ2PNRG5W5O45SCW7TI26G4K3NM", "length": 9974, "nlines": 56, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "मंत्री गिरीश महाजन यांच्या सभेत व्यासपीठावरच तुफानी हाणामारी - Pantnagari Times", "raw_content": "\nHome राजकीय मंत्री गिरीश महाजन यांच्या सभेत व्यासपीठावरच तुफानी हाणामारी\nमंत्री गिरीश महाजन यांच्या सभेत व्यासपीठावरच तुफानी हाणामारी\nमंत्री गिरीश महाजन यांच्या सभेत व्यासपीठावरच तुफानी हाणामारी\nजलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या समोरच भारतीय जनता पक्षामधील जळगाव जिल्ह्यामधील अंतर्गत यादवी समोर आली. भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या समर्थकांनी माजी आमदार बी. एस. पाटील यांना मारहाण केली. यावेळी स्टेजकडे धावून आलेल्या कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी गिरीश महाजन यांनी हात उगारला.\nजळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे भारतीय जनता पक्षाकडून सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शिवसेना आमदार गुलाबराव पाटील उपस्थित होते. यावेळीच भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या समर्थकांनी माजी आमदार बी. एस. पाटील यांना जबर मारहाण केली.\nयावेळी स्वतः वाघ पाटील यांना लाथा मारताना दिसून येत होते. माजी आमदार बी. एस. पाटील यांना व्यासपीठावरून खाली खेचण्याचा प्रयत्न केला. पक्षातंर्गत गटबाजी आणि नाराजीनाट्यातून ही हाणामारी झाल्याचे बोलले जात आहे.\nकार्यकर्त्यांची पोलिसांसोबतही झटापट झाली. पोलीसही खाली पडले. गिरिश महाजन यांनी कार्यकर्त्यांना नियंत्रित करताना कार्यकर्त्यांना ढकलले. स्वतः गिरीश महाजन यांच्यावर कार्यकर्त्यांना खाली ढकलण्याची नामुष्की आली.\nजळगावातील भाजपमधील खदखद काही दिवसांपूर्वीच समोर आली. काँग्रेस पाठोपाठ भाजपनेही आपला उमेदवार बदलला. भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघात आमदार स्मिता वाघ यांच्याऐवजी आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली आहे. उदय वाघ स्मिता वाघ यांचे पती आहेत.\nकाही दिवसांपूर्वी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर असताना, त्यांना डावलून त्यांच्या जागी भाजपने 3 एप्रिलला उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली. भाजपने विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. मात्र आता स्मिता वाघ यांच्याही तिकीटावर खाट मारुन, उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात...\nपत्नीचे चारित्र्यावर संशयाचा राग मनात धरून एसआरपीएफ जवानांचा गोळीबार मध्ये एक ठार , दोन जखमी\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळी बार केल्याची घटना सोलापुर जिल्ह्यातील बार्शी ता...\nमंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा\nमंगळवेढा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी शिक्षक भगिनींचा मेळाव...\nनंदेश्वरचे कामचुकार तलाठी बी.एस.शेख यांना निलंबीत करावे यासाठी रेखा कसबे यांचे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन\nमंगळवेढा / प्रतिनिधी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील रेखा सुनिल कसबे यांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्हीही नावे 7/12 उतार्‍यावर ला...\nजिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nमंगळवेढा / प्रतिनिधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=Waroli+mataka", "date_download": "2022-05-18T22:36:59Z", "digest": "sha1:YPU6UYRMULTIBG2EJYUKBSUDYX5RU4EX", "length": 2087, "nlines": 29, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nवाचा मटका किंग रतन खत्रीची सगळी कुंडली\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nमटकाकिंग रतन खत्री याचं नुकतंच निधन झालं. मटक्याच्या जुगाराशी हे नाव कायमचं जोडलं गेलं होतं. छोट्यात छोट्या गावांपासून हायफाय महानगरांपर्यत मटक्याचं जाळं आणि जादू आजही ओसरलेली नाही. या मटक्याची आणि त्याचा राजा रतन खत्री ही जन्मकुंडली.\nवाचा मटका किंग रतन खत्रीची सगळी कुंडली\nमटकाकिंग रतन खत्री याचं नुकतंच निधन झालं. मटक्याच्या जुगाराशी हे नाव कायमचं जोडलं गेलं होतं. छोट्यात छोट्या गावांपासून हायफाय महानगरांपर्यत मटक्याचं जाळं आणि जादू आजही ओसरलेली नाही. या मटक्याची आणि त्याचा राजा रतन खत्री ही जन्मकुंडली......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mmkmedia.in/tag/yogi-adityanath-cabinet/", "date_download": "2022-05-18T22:22:31Z", "digest": "sha1:LVPIUSUAKO2ZJW2AFDTCQX5YWYYJIMXW", "length": 4822, "nlines": 92, "source_domain": "mmkmedia.in", "title": "Yogi Adityanath Cabinet - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nयोगींच्या 7 नव्या मंत्र्यांनी घेतली शपथ: तीन ओबीसी, 2 दलित, एक...\nधर्मराज पाटील..तरुण वन्यजीव संशोधक, नदी संवर्धन आणि पक्ष्यांविषयी तळमळीने काम करणारा वन्यप्रेमी आणि कवी. सौमित्र [email protected]धर्मराज पाटील..तरुण वन्यजीव संशोधक, नदी संवर्धन आणि पक्ष्यांविषयी...\nदखल : खडतर व्रतस्था\n‘सत्यभामा’ ही डॉ. श्रीनिवास आठल्ये यांची बाळ गंगाधर टिळक यांची पत्नी सत्यभामाबाई यांच्यावर लिहिलेली कादंबरी होय. टिळकांसारख्या महान व्यक्तीची सहधर्मचारिणी ही भूमिका बजावणं...\nवसुंधरेच्या लेकी : घेतला वसा टाकू नको\n‘‘पर्यावरणऱ्हासाच्या खुणा ठळक होत असताना त्या पुसून टाकण्यासाठी धडपडणाऱ्या छोटय़ा आणि तरुण मुलींविषयीचं हे सदर लिहिताना स्त्रीमधील नवनिर्मिती आणि संवर्धनाची मूलभूत तळमळ मला...\nजोतिबांचे लेक : वंचितांचा आवाज\nउत्तर प्रदेशच्या रामपूर येथे जन्मलेल्या बिलालनं दिल्ली विश्वविद्यालयातून ‘राज्यशास्त्र’ विषयात पदवी घेतली. || हरीश सदानीझोपडपट्टीवासीयांचे आणि या वस्त्यांच्या पुनर्वसनाचे प्रश्न गंभीरच. मुंबईत झोपडपट्टीवासीयांच्या...\nव्यर्थ चिंता नको रे : मरणाच्या नावानं चांगभलं\nजवळजवळ ४-५ हजार वर्षांपूर्वीच्या सुमेरियन संस्कृतीतला गिल्गमेश हा मोठा बलवान राजा. || डॉ. आशीष देशपांडेप्रत्यक्ष मरणापेक्षा ‘मरणक्षणा’ची माणसाला अधिक भीती असते, असं...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://shanmarathi.com/2022/04/05/arjun-to-meet-malayka/", "date_download": "2022-05-18T22:41:32Z", "digest": "sha1:DZKWL66FHTWBDZ2TSDXP5ZRPQR4BX4ZA", "length": 7418, "nlines": 52, "source_domain": "shanmarathi.com", "title": "भीषण अपघाताचा ब’ळी ठरलेल्या प्रियसीला भेटायला पोहचला अर्जुन कपूर, म्हणाला माझी… – SHAN MARATHI", "raw_content": "\nभीषण अपघाताचा ब’ळी ठरलेल्या प्रियसीला भेटायला पोहचला अर्जुन कपूर, म्हणाला माझी…\nनुकतीच मॉडेल-अभिनेत्री मलायका अरोरा एका अपघाताची ब’ळी ठरली. मलायकाचा शनिवारी खोपोली एक्स्प्रेस वेवर कार अपघात झाला. अपघातानंतर तिला तातडीने मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. एक दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर डिस्चार्ज मिळाल्यानंतर ती घरी पोहोचली आहे, ही दिलासादायक बाब आहे. मलायका घरी येताच तिच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अर्जुन कपूर तेथे पोहोचला.\nमलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी जगासमोर खुलेपणाने आपले प्रेम व्यक्त केले आहे. अपघातानंतर मलायका दुखात आहे. अशा अवस्थेत अर्जुन तीची प्रकृती विचारण्यासाठी कसा पोहोचणार नाही रविवारी मलायका हॉस्पिटलमधून घरी आली आणि सोमवारी अर्जुन तिला भेटायला गेला. काळ्या जीन्समध्ये काळा चष्मा आणि स्काय ब्लू कलरचा चेक शर्ट घातलेला अर्जुन मलायकाच्या घराबाहेर दिसला.\nअपघातानंतर अर्जुनची मलाइकाची त्वरित भेट ही त्यांच्यातील खोल बंधांची एक छोटीशी झलक आहे. सुरुवातीपासूनच अर्जुन मलायकाची काळजी घेणारा आणि तिच्यासाठी प्रोटेक्टिव्ह आहे. जेव्हा जगाने त्यांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केले होते. अर्जुनने प्रत्येकाला निर्दोषपणे तोंड दिले आहे. आशा आहे की मलायका लवकरच बरी होईल आणि हे जोडपे एकत्र हँग आउट करताना दिसेल.\nमलायकाच्या अपघातानंतर तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये मलायका व्हीलचेअरवर बसलेली दिसत आहे. त्याच्या कपाळावर पट्टी बांधलेली आहे. मलायकाचे फोटो पाहून अनेकजण टेन्शन आले. पण काळजी करण्यासारखे काही नाही. या अपघातात अभिनेत्रीला किरकोळ दुखापत झाली होती, मात्र आता ती पूर्वीपेक्षा बरी आहे. अर्जुनपूर्वी मलायकाची बहीण अमृता अरोराही तीला भेटायला गेली होती.\nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nPrevious Article अंकिता लोखंडेने दाखवली आपल्या सासरची एक झलक, अतिशय सुंदर सजवलेल्या घरामध्ये डान्स करत..\nNext Article स्वाभिमान मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्रीने अभिनयानंतर आता राजकारणामध्ये टाकले पाऊल, उपमुख्यमंत्रीच्या हस्ते झाले स्वागत..\nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nशिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला ठोकला राम राम\nआता तिसरी पत्नीही राहतीये मुलांसोबत दूर संजय दत्तने स्वतः केला खुलासा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/03/blog-post_28.html", "date_download": "2022-05-18T23:02:18Z", "digest": "sha1:K3L2UPRCT6LML52EVDMZW5I5QGAKCTHZ", "length": 7501, "nlines": 53, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "खैरावमध्ये गॅस स्फोट:; आमदार विक्रमसिंह सावंत याचा मदतीचा हात", "raw_content": "\nHomeजतवार्ताखैरावमध्ये गॅस स्फोट:; आमदार विक्रमसिंह सावंत याचा मदतीचा हात\nखैरावमध्ये गॅस स्फोट:; आमदार विक्रमसिंह सावंत याचा मदतीचा हात\nजत वार्ता न्यूज - March 28, 2021\nजत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील खैराव येथे गॅसचा स्फोट होवून दीपक बाळू ढगे यांचे पत्र्याचे घर जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली. या घटनेत ढगे यांचे संपूर्ण घर जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.\nयावेळी या घटनेची माहिती मिळताच तातडीने आमदार विक्रमसिंह सावंत, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब कोडग, खैरावचे सरपंच राजू घुटूकडे, कोडीबा घुटूकडे, भारत शिरसागर, जैनू मुलाणी, येळवीचे उपसरपंच सुनील अकंलगी, दीपक अकंलगी, प्रवीण तोडकर, आदीजन घटनास्थळी भेट देऊन ढगे कुटूंबियांना धीर देत, स्वखर्चातून जीवनावश्यक वस्तू देण्यात आलय. खैराव येथे दीपक ढगे यांची वस्ती आहे. पत्र्याचे घर आहे. शनिवारी ढगे यांच्या घरातील महिला या गॅसवर दूध तापवत असताना गॅसने अचानक पेट घेतला व काही कळायच्या आत गॅसचा स्फोट झाला. या गॅस स्फोटात काही वेळातच पत्र्याच्या शेडला आगीने वेढले या दुर्घटनेत ढगे यांनी घरात आणून ठेवलेले रोख १ लाख ७६ हजार रुपये, तीन तोळे सोने, दीड ते दोन लाखाचे संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले.\nयावेळी आमदार विक्रमसिंह सावंत बोलताना म्हणाले की, ढगे कुटुंबियांना शासनाच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी पर्यत करू असे आश्वासन आमदार सावंत यांनी दिले.\nआ. विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन\nडोरली ग्रामपंचायतीचे आडमापी धोरण; मातंग समाज मंदिरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nअखेर जत तहसीलदारपदी जीवन बनसोडे यांचे नियुक्ती जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत संखचे अप्पर तहसील पद अद्याप प्रतीक्षेत\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ruturajpatildyp.com/post/%E0%A4%95-%E0%A4%B7-%E0%A4%B5-%E0%A4%AD-%E0%A4%97-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AB-%E0%A4%AA-%E0%A4%B0%E0%A4%B8-%E0%A4%95-%E0%A4%B0-%E0%A4%AE-%E0%A4%B3-%E0%A4%B2-%E0%A4%B2-%E0%A4%AF-%E0%A4%B6-%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1-%E0%A4%AF-%E0%A4%9A-%E0%A4%B8%E0%A4%A4-%E0%A4%9C-%E0%A4%95-%E0%A4%B7-%E0%A4%AA-%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A4%AE-%E0%A4%A8%E0%A4%9A-%E0%A4%A8-%E0%A4%B9-%E0%A4%A6-%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%97-%E0%A4%B0%E0%A4%B5-%E0%A4%A3-%E0%A4%AF-%E0%A4%A4%E0%A4%86%E0%A4%B2", "date_download": "2022-05-18T22:39:45Z", "digest": "sha1:7IKGXALBWSWD3K4GWJCQNT5U4U4KL2RN", "length": 3023, "nlines": 50, "source_domain": "www.ruturajpatildyp.com", "title": "कृषी विभागातर्फे पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यांचे सतेज कृषी प्रदर्शनात सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यातआले", "raw_content": "\nकृषी विभागातर्फे पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यांचे सतेज कृषी प्रदर्शनात सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यातआले\nकृषी क्षेत्रातील विविध पिकांचे कमी खर्चात जास्त उत्पादन घेणाऱ्या, नवीन संशोधनातून बियाणांच्या जाती विकसित केलेल्या, परदेशी बाजारपेठेमध्ये आपल्या उत्कृष्ठ मालाची निर्यात करणाऱ्या अशा विविध उल्लेखनीय कामगिरी करून आर्थिक समृद्धी केल्याबद्दल ज्या शेतकऱ्यांना शासकीय व निमशासकीय कृषी विभागातर्फे पुरस्कार मिळालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आज सतेज कृषी प्रदर्शनात सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.\n- आमदार ऋतुराज पाटील\nआज डी.वाय.पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूरचे उदघाटन...\nप्रिय डॉक्टर्स, आज १ जुलै, डॉक्टर्स डे. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा..\nचला उठा ... महाराष्ट्र घडवूया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://firstmaharashtra.com/author/team-first-maharashtra/page/2/", "date_download": "2022-05-18T22:52:39Z", "digest": "sha1:NMPRGCJWJ33G3R737KDRWLII3LA3GV62", "length": 8560, "nlines": 120, "source_domain": "firstmaharashtra.com", "title": "Team First Maharashtra – Page 2 – First Maharashtra", "raw_content": "\nमुंबईतील ‘कमला’ इमारत आग दुर्घटना: मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार 7 लाखांची मदत\nमुंबई: मुंबईच्या ताडदेव परिसरातील कमला इमारतीत आज भीषण आगीची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला…\n‘कोविडमुक्त गाव’ अभियान पुणे विभागातही राबवावे – उपमुख्यमंत्री अजित पवार\nपुणे: जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेने जिल्ह्यात यशस्वीपणे राबविलेले कोविडमुक्त गाव अभियान उपयुक्त असून पुणे…\nमुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र माहीतही नाही तरी ते टॉप फाईव्हमध्ये आले कसे\nमुंबई: देशातील टॉप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या समावेशावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी…\nनाशिक महापालिकेकडून म्हाडाचे ७०० कोटींचे नुकसान; आव्हाडांचा आरोप\nनाशिक: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाशिक महापालिकेवर एक-दोन नव्हे, तर तब्बल ७०० कोटी रुपयांच्या…\nपुण्यात सर्व शाळा-महाविद्यालये बंदच राहणार – मुरलीधर मोहोळ\nपुणे: कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय आज…\nउत्पल पर्रिकरांचा भाजपाने केलेला अपमान गोव्याची जनता विसरणार नाही – संजय राऊत\nपणजी: गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर झाल्यानंतर आता राजकीय…\nदिल्ली येथील आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम…\nनवी दिल्ली: भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, दिल्ली येथे आज आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेमध्ये…\nज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचे निधन, वयाच्या 70 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nपुणे: ज्येष्ठ गायिका आणि संगीत नाट्यात मोलाची कामागिरी केलेल्या किर्ती शिलेदार यांचं आज ( शनिवारी ) निधन झालं…\nमुंबईतील ताडदेव परिसरातील 20 मजली इमारतीला भीषण आग; 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर 15…\nमुंबई: मुंबईतल्या ताडदेव परिसरात इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. 20 मजली इमारतीच्या 18व्या मजल्यावर ही…\nउत्पल पर्रिकरांचा भाजपाविरोधात बंडाचा झेंडा, पणजीतून अपक्ष लढवणार\nपणजी: गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पणजी…\n‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…\nज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…\nउद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण\nकोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…\n१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…\n…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…\nनाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…\nप्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF+%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2022-05-18T22:59:55Z", "digest": "sha1:FBFBTW6ZCSOGYG4APLGJNA6H4ID3WC7X", "length": 2153, "nlines": 29, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nवाचा मटका किंग रतन खत्रीची सगळी कुंडली\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nमटकाकिंग रतन खत्री याचं नुकतंच निधन झालं. मटक्याच्या जुगाराशी हे नाव कायमचं जोडलं गेलं होतं. छोट्यात छोट्या गावांपासून हायफाय महानगरांपर्यत मटक्याचं जाळं आणि जादू आजही ओसरलेली नाही. या मटक्याची आणि त्याचा राजा रतन खत्री ही जन्मकुंडली.\nवाचा मटका किंग रतन खत्रीची सगळी कुंडली\nमटकाकिंग रतन खत्री याचं नुकतंच निधन झालं. मटक्याच्या जुगाराशी हे नाव कायमचं जोडलं गेलं होतं. छोट्यात छोट्या गावांपासून हायफाय महानगरांपर्यत मटक्याचं जाळं आणि जादू आजही ओसरलेली नाही. या मटक्याची आणि त्याचा राजा रतन खत्री ही जन्मकुंडली......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t1383/", "date_download": "2022-05-18T23:24:47Z", "digest": "sha1:34W2Z4EGU2H7OMKPXKLZLDPTKVE5I2KM", "length": 2868, "nlines": 88, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-आता काही बोलू नकोस", "raw_content": "\nआता काही बोलू नकोस\nआता काही बोलू नकोस\nआता काही बोलू नकोस\nया एकांताला बोलू दे\nशब्दंची कास केव्हाच सुटली\nआता स्पंदनेही लंघून जाऊ\nमग निर्वातासही व्यापून उरेल\nत्या अनंताला बोलू दे.\nआता काही बोलू नकोस\nया एकांताला बोलू दे\nआता काही बोलू नकोस\nRe: आता काही बोलू नकोस\nRe: आता काही बोलू नकोस\nआता काही बोलू नकोस\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://www.absnewsmarathi.com/10-rupees-thali-and-300-units-mofat-visa-samajwadi-party.html", "date_download": "2022-05-19T00:01:44Z", "digest": "sha1:GXHPBJCAKM5ZO5GFIW7YBM6TRRVQKRVM", "length": 30816, "nlines": 154, "source_domain": "www.absnewsmarathi.com", "title": "10 रुपयात थाळी आणि 300 यूनिट मोफत वीज, समाजवादी पक्षाच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस - Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News", "raw_content": "\n10 रुपयात थाळी आणि 300 यूनिट मोफत वीज, समाजवादी पक्षाच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस\n10 रुपयात थाळी आणि 300 यूनिट मोफत वीज, समाजवादी पक्षाच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस\nलखनौ : यूपी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या (UP Assembly Election 2022) आधी समाजवादी पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. पक्षाध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी लखनौमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध करताना अनेक मोठी आश्वासने दिली. (samajwadi party manifesto 2022)\nअखिलेश यादव म्हणाले, ‘आम्ही सत्य आणि अतूट वचन घेऊन लोकांमध्ये जात आहोत. सपाने दिलेली सर्व आश्वासने सरकार स्थापन झाल्यावर पूर्ण केली आहेत. मी आज उत्तर प्रदेशातील शेतकरी आणि जनतेसमोर वचनपत्र ठेवत आहे.\n‘शेतकऱ्यांना 15 दिवसांत पैसे मिळतील’\nशेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून अखिलेश यादव म्हणाले, ‘सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचा एमएसपी निश्चित केला जाईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 15 दिवसांत पैसे दिले जातील. 4 वर्षात सर्व शेतकरी कर्जमुक्त होणार. शेतकऱ्यांना 2 पोती डीएपी आणि 5 पोती युरिया मोफत देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना सिंचनाची वीज मोफत दिली जाईल. गेल्या वर्षी झालेल्या आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ शेतकरी स्मारक बांधण्यात येणार आहे.\nते म्हणाले, सर्व बीपीएल कुटुंबांना दरवर्षी 2 सिलिंडर मोफत दिले जातील. मुलींचे केजी ते पीजीपर्यंतचे शिक्षण मोफत केले जाणार आहे. कन्या विद्या धन दिले जाईल आणि इंटरमिजिएट उत्तीर्ण झाल्यावर मुलींना एकरकमी 36,000 रुपये दिले जातील. समाजवादी कॅन्टीन आणि किराणा दुकाने सुरू केली जातील. गरजूंना 10 रुपयांत समाजवादी थाळी दिली जाईल आणि किराणा दुकानापेक्षा कमी दरात रेशन दिले जाईल.\n‘सर्व गावे आणि शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार’\nयूपीमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत अखिलेश यादव म्हणाले, ‘एका वर्षात सर्व गावे आणि शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. राज्यात डायल 112 अधिक बळकट करण्यात येणार आहे. सर्व पोलीस ठाणे व तहसील भ्रष्टाचारमुक्त करण्यात येणार आहेत. महिलांवरील गुन्ह्यांबाबत झिरो टॉलरन्स धोरण अवलंबले जाईल.\nशिक्षणाबाबत अखिलेश यादव यांनी वचन दिले की, ‘आम्ही प्रत्येक जिल्ह्यात मॉडेल स्कूल बनवू. सर्व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लॅपटॉप मोफत दिले जाणार आहेत. सर्व जिल्ह्यांमध्ये सैनिकी शाळा सुरू केल्या जातील. 2027 पर्यंत, यूपी 100 टक्के साक्षर राज्य होईल. सर्व वर्गांना पर्यावरण शिक्षण सक्तीचे केले जाईल. यूपीमध्ये, शिक्षण क्षेत्रातील सर्व रिक्त पदांवर 1 वर्षात नियुक्ती केली जाईल. कंत्राटी व अल्प मुदतीच्या नोकऱ्या बंद करून कायमस्वरूपी नोकऱ्या दिल्या जातील. शाळेतील शिक्षकांना 5 हजार रुपये दरमहा मानधन विना वित्त दिले जाणार आहे.\n‘लोकांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार’ (Free Electricity upto 300 Unit)\nसर्व गरीबांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा दिल्या जातील आणि सर्व कुटुंबांना 300 युनिट वीज मोफत दिली जाईल, असेही ते म्हणाले. राज्यात 24 तास वीज पुरवठ्याची व्यवस्था करण्यात येईल. शहरांमध्ये मोफत वाय-फाय झोन उभारले जातील आणि यूपीमध्ये जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू केली जाईल. सर्व 18 विभागात सुपर स्पेशालिटी रुग्णालये उभारण्यात येणार आहेत. राज्यात 108 आणि 102 रुग्णवाहिका अद्ययावत करण्यात येणार आहेत. यासोबतच रुग्णवाहिकांची संख्याही वाढवण्यात येणार आहे.\nअखिलेश यादव म्हणाले, ‘सर्व जिल्ह्यांमध्ये किसान मार्केट उभारले जातील. प्रत्येक जिल्ह्यात स्मार्ट व्हिलेज क्लस्टर उभारले जातील. गाईच्या दुधाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार त्यावर 3-4 रुपये अधिक देण्याची व्यवस्था करेल. राज्यात समाजवादी अंत्योदय योजना सुरू होणार आहे. कडधान्य, तांदूळ, गहू, तेल आदी वस्तूंचेही आश्वासन दिले आहे.\n‘पोलिसात महिला भरतीसाठी मोहीम राबवणार’\nपोलीस दलात महिलांसाठी विशेष भरती मोहीम राबविण्यात येणार. पोलिसांच्या अंतर्गत महिला पोलिसांची स्वतंत्र तुकडी तयार करण्यात येणार आहे. यूपी पोलिस दलात महिलांना 33 टक्के आरक्षण दिले जाणार आहे. सर्व पोलिसांना आठवडाभरात साप्ताहिक सुट्टी दिली जाईल. मुख्यमंत्री सार्वजनिक सुरक्षा कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. हा सेल गुन्हेगारीविरोधात काम करेल.\nअखिलेश यादव म्हणाले, ‘आम्ही संपूर्ण यूपीमध्ये एक्सप्रेसवेचे जाळे तयार करू आणि ते जनतेला समर्पित करू. यूपीच्या कोणत्याही कोपऱ्यातून लखनौला पोहोचायला 5-5:30 तास लागतील. 2024 पर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा मुख्यालयाला जोडण्यासाठी 4 लेन रस्ते बांधले जातील. सायकल महामार्गांचे जाळे देखील तयार केले जाईल. महिलांना वार्षिक 18,000 रुपये पेन्शन दिली जाईल. फिरोजाबादमध्ये ग्लास सिटी बनवली जाईल.\n‘मोठ्या शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू होणार’\nते म्हणाले, ‘आग्रा, प्रयागराज आणि इतर मोठ्या शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू केली जाईल. यासोबतच आग्रा, प्रयागराज, मथुरा यासह इतर ठिकाणी रिव्हरफ्रंट्स बांधण्यात येणार आहेत. वाराणसीमध्येही रिव्हरफ्रंट बांधण्यात येणार आहे. कोरड्या पडलेल्या नद्या आणि जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.\n‘मीडिया आणि वकिलांसाठी धोरण आणणार’\nअखिलेश यादव म्हणाले, ‘यूपीमध्ये सपा सरकार आल्यानंतर व्यापारी सुरक्षा आयोगाची स्थापना केली जाईल. मोठ्या शहरांमध्ये वकिलांसाठी ग्रुप हाऊसिंगची व्यवस्था केली जाईल. माध्यमांनाही सुविधा मिळाव्यात यासाठी माध्यम धोरण आणले जाईल. IT क्षेत्रात 22 लाख चांगल्या नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. यूपी सरकारमध्ये 11 लाख पदे रिक्त आहेत, ती सर्व भरली जातील. हरित दल तयार केले जाईल, नद्या आणि जंगलांचे संरक्षण करण्यासाठी शहरांची गर्दी कमी केली जाईल, यावर धोरण ठरवण्याचे काम केले जाईल.\n‘निषाद आणि केवट समाजाला मदत करणार’\nनिषाद आणि केवट समाजातील लोकांनाही आर्थिक मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. विश्वकर्मा समाजातील लोकांनाही आर्थिक मदत केली जाणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी धोरण आणणार.\nआमदार अरुण लाड यांच्या वतीने शासनाला आमदार निधीतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, डॉक्टर व रुग्णसेवक यांना PPE कीट तसेच गरीब गरजू महिलांना अन्न धान्य वाटप\nशिक्षकेतर संघटनेकडून 7 व्या वेतन आयोगासाठी आंदोलनाची हाक\nभारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना\nकृषी पंप वीज थकबाकीच्या ५० टक्के रक्कम भरल्यास वीज बील कोरे होणार – पालकमंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद\nअनेक वर्षांचा अबोला सुटला, वाद मिटला… दीदी- आशाताई एकमेकिंना भेटल्या आणि….\nमुलींना वडिलांच्या संपत्तीत कधी वाटा मिळत नाही कायदा काय सांगतो\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra Recruitment 2022) बँकेत नोकरी करण्याची संधी देत ​​आहे (Banks Jobs 2022). बँक ऑफ महाराष्ट्रने जनरलिस्ट ऑफिसर्सच्या पदांसाठी भरती आमंत्रित केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने…\nभारतीय सैन्य: भारतीय सैन्य भरती, 12वी पास आणि कायदा पदवीधर, अर्ज करा\nBECIL भरती 2022: BECIL ने 500 पदांसाठी भरती , 25 जानेवारीपर्यंत करा अर्ज\nसेंट्रल रेल्वे अप्रेंटिस भरती2022: दहावी पाससाठी रेल्वेत 2422 पदांची भरती\nबेरोजगार उमेदवारांसाठी तीन दिवशीय ऑनलाईन रोजगाार मेळाव्याचे आयोजन\nरब्बी पीक कर्जाचे वाटप 15 मार्चपर्यंत करा जिल्हाधिकारी शंभरकर यांचे निर्देश\nसोलापूर, दि. 25 (जिमाका): जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक कर्जाचे वाटप बँकांनी 15मार्च 2022पर्यंत त्वरित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिले. नियोजन भवन येथे बँक प्रतिनिधीच्या ऑनलाईन…\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांची मुलाखत\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांची मुलाखत\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची मुलाखत\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची मुलाखत\nIPL 2022 | लखनऊचा कोलकातावर 2 धावांनी थरारक विजय\nत्या 6 सेलिब्रिटी ज्या लग्नापूर्वीच राहिल्या प्रेग्नेंट, आता असं जगतायत आयुष्य\nWomen T20 Challenge | आरती केदारची महिला IPL मध्ये निवड\nVideo Viral : नाना इतक्या आपुलकीनं कुणाचा पाहुणचार करताहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/09/Andur-Suicide-young-man.html", "date_download": "2022-05-18T22:42:20Z", "digest": "sha1:MYEOG3TZCNOZP54IF3ABIT7A3HSPTSHZ", "length": 12834, "nlines": 93, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> अणदूर : बायको घटस्फोटीत असल्याचे समजताच नवऱ्याची आत्महत्या | Osmanabad Today", "raw_content": "\nअणदूर : बायको घटस्फोटीत असल्याचे समजताच नवऱ्याची आत्महत्या\nनळदुर्ग: लग्न झालेल्या बायकोचा आपल्यासोबतचा दुसरा विवाह असून, बायको घटस्फोटीत असल्याचे समजताच नवऱ्याने आत्महत्या केल्याची घटना अणदूर ता. तु...\nनळदुर्ग: लग्न झालेल्या बायकोचा आपल्यासोबतचा दुसरा विवाह असून, बायको घटस्फोटीत असल्याचे समजताच नवऱ्याने आत्महत्या केल्याची घटना अणदूर ता. तुळजापूर येथे घडली.\nहरी लक्ष्मण साळुंके, वय 27 वर्षे, रा. अणदुर, ता. तुळजापूर यांनी दि. 23-24 सप्टेंबर या कालावधीत गाव शिवारातील गोलाई पणन येथील झाडास गळफास घेउन आत्महत्या केली होती. त्यांच्या पत्नीचा यापुर्वीच पहिला विवाह झाला होता.\nही हकीकत सासु- सासरे व अन्य चौघे व्यक्ती यांनी हरी साळुंके यांच्यापासुन लपवून ठेवली होती. याच फसवणुकीमुळे हरी याने नैराश्याच्या भरात आत्महत्या केली आहे. यामुळे त्याच्या आत्महत्येस सासरकडील 6 लोक जबाबदार आहेत. अशा मजकुराच्या अंबिका वाघमोडे (मयताची बहिण) यांनी दि. 25.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.\nआत्महत्या हा पर्याय नव्हता... यासाठी अनेक पर्याय निघु शकले असते...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nझेडपीच्या सर्वसाधारण सभेत खुन्नस ... अर्चनाताई विरुद्ध यांच्यात सामना ...\nउस्मानाबाद - आज ( गुरुवार ) रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू आहे. यावेळी सक्षणा सलगर यांनी माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटी...\nवंचित राज्यांमध्ये स्वबळावर निवडणुका लढविणार - रेखाताई ठाकूर\nदुर्बल व दुर्लक्षित घटकांना निवडणुकीमध्ये संधी देऊन विकासाचे राजकारण करणार उस्मानाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय ...\nदाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलोमिटर चालत प्रवास...\nगावापर्यंत बस सोडण्याची बाळासाहेब सुभेदार यांची मागणी उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलो...\nआंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीचा भावाकडून छळ\nउस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकाकडे मांडली कैफियत उस्मानाबाद - आंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे उस्मानाबाद पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल असलेल...\nउस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी\nउस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यामधील ग्रामीण भागात शासनमान्य मद्य विक्री परवाने घेऊन नियमाप्रमाणे मद्य विक्री केली जाते. मात्र तालुक्यातील ...\nउस्मानाबाद : दुकानफोडीतील 4 आरोपी मालासह अटकेत\nउस्मानाबाद - माणिक चौक, उस्मानाबाद येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञातान...\nमूल्यवर्धित कर न भरल्याने विरुद्ध सुनिल फार्म इंजिनिअरिंग गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - व्यापारी श्रीमती जाई दिपक पाटील उर्फ जाई अमर पाटील सोनवणे, मे. सुनिल फार्म इंजिनिअरिंग कंपनी.या व्यवसायाच्या मालक आहेत. व्यवसा...\nभूम तालुक्यात अवैध मद्य विरोधी छापा\nउस्मानाबाद - भूम तालुक्यात हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डोंगराचे बाजूच्या शेतात एक व्यक्ती अवैध मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याची गोपनी...\nउस्मानाबाद नगरपरिषदेचा निधी कोरोनासाठी वर्ग करण्याची मागणी\nउस्मानाबाद - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा २०१९-२० ते २०२०-२१ या वर्षाचा सर्व उस्मानाबाद ...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,55,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,92,स्पेशल न्यूज,16,\nOsmanabad Today : अणदूर : बायको घटस्फोटीत असल्याचे समजताच नवऱ्याची आत्महत्या\nअणदूर : बायको घटस्फोटीत असल्याचे समजताच नवऱ्याची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://firstmaharashtra.com/2021/10/23/inflation-soared-and-after-14-years-the-price-of-caskets-also-went-up/", "date_download": "2022-05-18T23:35:15Z", "digest": "sha1:O5QCR44FYPPFXR7UFJHC437KBSXHHQIQ", "length": 8190, "nlines": 92, "source_domain": "firstmaharashtra.com", "title": "महागाईचा भडका, तब्बल १४ वर्षांनी काडीपेट्यांची किंमतही वाढली – First Maharashtra", "raw_content": "\nमहागाईचा भडका, तब्बल १४ वर्षांनी काडीपेट्यांची किंमतही वाढली\nमुंबई: आधीच महागाईने सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. त्यात आणखी एकदा जनतेच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, भाज्यांनंतर आता अत्यंत जीवनावश्यक वस्तू असणाऱ्या काडीपेट्यांचा भडका उडाला आहे. तब्बल १४ वर्षांनंतर काडीपेट्यांच्या किमती वाढल्या आहेत. याआधी २००७ साली काडीपेट्यांच्या दरात वाढ झाली होती.\nकच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे ही वाढ करण्यात आल्याचे उद्योगाच्या प्रतिनिधींनी म्हटले आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, १ डिसेंबरपासून काडीपेट किंमत एक रुपयांनी वाढेल. या वाढीनंतर काडीपेट्यांची नवीन किंमत एक रुपयाने वाढवण्याचा निर्णय ऑल इंडिया चेंबर ऑफ मॅचेसच्या बैठकीत घेण्यात आला.\nपाच प्रमुख मॅचबॉक्स उद्योग संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीत सामील होते. काडीपेट्यांची किंमत वाढवण्याचा निर्णय त्यांनी एकमताने घेतला आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने किमतींमध्ये वाढ करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यतः लाल फॉस्फरस, मेण, बॉक्स बोर्ड इ. या सर्व कच्च्या मालाचे भाव वाढले आहेत. किंबहुना, डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे वाहतूकही महाग झाली आहे. यामुळेच कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत.\nसुमारे १४ वर्षांनंतर काडीपेट्यांच्या किमती वाढणार आहेत. अहवालानुसार, काडीपेट्यांची किंमत २००७ साली वाढवण्यात आली होती. त्यानंतर काडीपेट्यांची किंमत ५० पैशांनी वाढवण्यात आली. दरम्यान, या सर्वांमध्ये सर्वसामानांचे बजेट पुन्हा एकदा कोलमडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.\n१४ वर्षांनंतर काडीपेट्यांच्या किमती वाढणारand after 14 yearsInflation soaredthe price of caskets also went upकच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे ही वाढ करण्यातखाद्यतेलट्रोलडिझेलडिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे वाहतूकही महाग झाली आहे.तब्बल १४ वर्षांनी काडीपेट्यांची किंमतही वाढलीभाज्यांनंतर आता अत्यंत जीवनावश्यक वस्तू अमहागाईचा भडकायाआधी २००७ साली काडीपेट्यांच्या दरात वाढ झाली होती.\nऐन दिवाळीत महागाईचा भडका, पुण्यात डिझेल 100 रूपये 8 पैसे तर पेट्रोल 110 रूपये 92 पैसे\n‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…\nज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…\nउद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण\nकोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…\n१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…\n…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…\nनाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…\nप्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…\nऐन दिवाळीत महागाईचा भडका, पुण्यात डिझेल 100 रूपये 8 पैसे तर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/tag/actress-shweta-shinde", "date_download": "2022-05-18T23:30:53Z", "digest": "sha1:VEAJN4C3FL4DXF53GF6ZEN5234RZSJ6W", "length": 6743, "nlines": 155, "source_domain": "pudhari.news", "title": "actress shweta shinde Archives - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nगालावर खळी डोळ्यात धुंदी, श्वेताच्या एका इशाऱ्याची वाट पाहताहेत नेटकरी\nपुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री श्वेता शिंदे ही (Shweta Shinde) नेहमी आपल्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत असते. चाहत्यांना…\nShweta Shinde❤️🔥💚 : श्वेता शिंदेची लेहवारी, कडाक्याच्या थंडीत स्लिव्हलेज ब्लाऊज आणि...\nपुढारी ऑनलाईन मराठी अभिनेत्री श्वेता शिंदे ही (Shweta Shinde) नेहमाी आपल्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत राहते. चाहत्यांना घायाळ करणारे तिचे एकापेक्षा…\nदेवमाणूस परत येतोय, दुसऱ्या भागाची पहिली झलक आली समोर\nझी मराठी वरील क्राईम थ्रिलर मालिका ‘देवमाणूस’ने १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. पण या मालिकेचा दुसरा भाग येत…\nडॉक्टर डॉन श्वेता शिंदेचा ग्लॅमरस लूक व्हायरल\nमराठी मालिकांतील आघाडीची अभिनेत्री श्वेता शिंदे सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असेत. तिचे इन्स्टाग्रामवरील फोटो चर्चेत असतात. श्वेता शिंदे हिने आज…\nडॉलीबाई श्रीखंड लई गोडय श्वेता शिंदे हिच्या सेक्सी नऊवारीनं मन झालं उधाण\nपुढारी ऑनलाईन : काही दिवसांपूर्वी विदाऊट ब्लाऊज साडीवर फोटोशूट केल्याने अभिनेत्री श्वेता शिंदे चर्चेत आली होती. आता श्वेता शिंदे पुन्हा…\nनो ब्रा, नो ब्लाउज; डॉक्टर डॉनचा हटके लूक; फोटो व्हायरल\nपुढारी ऑनलाईन डेस्क : ‘डॉक्टर डॉन’ मालिकेतून सर्वांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्वेता शिंदे सध्या तिच्या नो ब्रा, नो ब्लाऊज या…\nरेल्वेमध्ये नोकरीचे आमीष दाखवून शेतकऱ्यासह चौघांची १८ लाखांना फसवणूक\nऋता दुर्गुळेने प्रतिक शाह सोबत गुपचुप आवरलं शुभमंगल\n‘पाण्यामुळे जिवाची माणसं गमावली, पैसे नको पाणी द्या’; मंत्री आठवलेंना संतप्त कुटुंबाचा सवाल\nनाशिक : साडेआठ लाखाच्या फसवणूक प्रकरणी तीन महिलांना शिक्षा\nमुंबई : सेक्सॉर्टशन रॅकेटमध्ये अडकला घोड्यांचा प्रशिक्षक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/03/blog-post_52.html", "date_download": "2022-05-18T23:07:05Z", "digest": "sha1:33L4DL7OGXGFPGXFMNAYTIXQDR3F7WLT", "length": 8738, "nlines": 36, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "सर्वच क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत हे अभिमानास्पद : डॉ. शैलजा पाटील", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nसर्वच क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत हे अभिमानास्पद : डॉ. शैलजा पाटील\nमार्च १२, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nश्री संतकृपा अभियांत्रिकी महाविद्यालयात महिला दिन उत्साहात संपन्न.\nकराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :\nप्राचीन काळापासून महिलांवर अत्याचार होत आहेत. कारण महिला शांत व सोशिक असतात. मात्र सध्या परिस्थिती बदलली आहे. 21 व्या शतकातील महिला स्वतंत्र विचाराच्या, सुशिक्षित व पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत हे अभिमानास्पद आहे. सर्वच क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत मात्र सध्याच्या काळात घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढले ही शोकांतिका आहे असे प्रतिपादन डॉ. शैलजा पाटील यांनी व्यक्त केले.\nघोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा अभियांत्रिकी महाविद्यालयात महिला दिनानिमित्त महिला मेळावा व आजादी का अमृत महोत्सव या केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत रांगोळी स्पर्धा व विद्यार्थिनीच्या वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून सौ.शैलजा पाटील उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. यावेळी त्यांच्या हस्ते रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.\nयावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षिका, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी पुढे उपस्थितांना मार्गदर्शन करताना शैलजा पाटील म्हणाल्या आजची स्त्री स्वातंत्र्य आहे. तिला सर्व क्षेत्रात संधी आहे या स्वातंत्र्याचा गैरवापर होऊ नये याचे सर्वांनी भान ठेवणे काळाची गरज आहे. आजच्या स्त्रीला एकत्र कुटुंब पद्धती नकोशी आहे तिला एकटेपण हवे आहे हा विचार थांबवून कुटुंबातील सर्व सदस्यांना आपले मानून आनंदात राहणे पसंत केले पाहिजे. आपली समाजव्यवस्था बळकट व ऐक्याची आहे. कुटुंबातील नाती जोपासणे गरजेचे आहे आपली संस्कृती विचारपूर्वक बनवली आहे सर्वांनी नातेसंबंध टिकवले पाहिजे. स्त्री कोमल आहे पण कमजोर निश्चित नाही सध्या काळ बदलला आहे तुटणारे संसार थांबवणे काळाची गरज आहे. सर्वांनी महाभारत, रामायण, गीता वाचली पाहिजे घरामध्ये वातावरण चांगले ठेवा, चांगली संस्कृती जोपासूया असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी दिला.\nयावेळी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेल्या मुलींचे शैलजा पाटील यांनी कौतुक केले. यावेळी वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थिनींनी महिला सक्षमीकरणावर भाषणे केली. या वेळी त्यांनी महिलांचा वर्षातून एकदा सन्मान न होता वर्षातील 365 दिवस व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.\nयावेळी प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. व महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त केल्या.सदर कार्यक्रम सांस्कृतिक कमिटी प्रमुख पूनम यादव यांच्या कमिटीतील सदस्यांनी यशस्वी पार पाडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सीमा शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार भाग्यश्री पाटील यांनी मांनले.\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/51916?page=1", "date_download": "2022-05-18T23:43:49Z", "digest": "sha1:DH562KMUECGEZT7K3LT24QAF2CQMK4XB", "length": 12646, "nlines": 233, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रंगीत पेन्सिल्स - मेपल लीफ | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२२\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीत पेन्सिल्स - मेपल लीफ\nरंगीत पेन्सिल्स - मेपल लीफ\nहे चित्र मी कालच पूर्ण केलं. अनेक महिन्यांपासून पेंडींग होतं हे चित्र. माध्यम अ‍ॅज युज्वल कलर्ड पेन्सिल्स.\nरंगीत पेन्सिल्स - मोनार्क फुलपाखरु: http://www.maayboli.com/node/49375\nवरच्या सगळ्यांनां +१ .. हे\nवरच्या सगळ्यांनां +१ .. हे चित्र आहे असं वाटतंच नाही .. विशेषतः पाण्याचे थेंब ..\nमस्त चित्र. हे आतापर्यंतच\nमस्त चित्र. हे आतापर्यंतच सगळ्यात बेस्ट आहे.\n चित्रातले बारकावे, विशेषत: थेंब, भन्नाट आहेत\nतुमची सगळी चित्रं इतकी हुबेहूब आणि खरी वाटणारी असतात की पेन्सिल्स वापरून काढली आहेत यावर बघताक्षणी विश्वास बसत नाही\nकौतुक करायला शब्द नाहीत.\nकौतुक करायला शब्द नाहीत. अप्रतिम पेक्षा अजुन चांगला शब्द असेल तर तोच घ्या इथे.\n पानावरचे दवबिंदू/पाण्याचे थेंब काय हुबेहूब आलेत\nहे नक्की चित्र आहे की फोटो\nहे नक्की चित्र आहे की फोटो कसलं हुबेहूब काढलंय प्रशंसा करायला शब्द नाहीत माझ्याकडे\nहे नक्की चित्र आहे\nमनापासुन अभिनंदन.. अतिशय सुंदर कला आहे तुझ्या हातात.\n पाण्याचे थेंब अगदी खरे खुरे वाटत आहेत\n पाण्याचे थेंब काय छान\n पाण्याचे थेंब काय छान जमलेत\nजणू चित्रावर पाण्याचे थेंब\nजणू चित्रावर पाण्याचे थेंब किंवा फोटोच.. अतीसुंदर..\nमला तर हे चित्र वाटतच नाही.\nमला तर हे चित्र वाटतच नाही. पानावर पडलेल्या पाण्याचा तर अजीबात वाटत नाही. अस वाटत फोटोच काढलायस खरा. काय अप्रतिम कला आहे ग तुझ्यात. हॅट्स ऑफ.\nकेवळ अफाट आहे हे _/\\_ असं\nकेवळ अफाट आहे हे _/\\_\nअसं वाटतंय, की स्क्रोल-डाऊन केलं तरी ते थेंब घरंगळतील ...\nपाण्याचे थेंब खरेच वाटतायेत\nपाण्याचे थेंब खरेच वाटतायेत\nवर्षा, पाण्याचे थेंब खरेखुरे\nवर्षा, पाण्याचे थेंब खरेखुरे वाटतातचेत पण पानावरच्या शिरा...त्या अगदी सह्ही जमल्याएत.\nवर्षा कसल भारी चित्र\nवर्षा कसल भारी चित्र काढतेस..\nफक्त कलर्ड पेन्सिल्स वापरून\nफक्त कलर्ड पेन्सिल्स वापरून इतक सुंदर चित्र. ग्रेट. दवबिंदू तर नंबर वन.\nकेवळ ग्रेट, अप्रतिम ....\nकेवळ ग्रेट, अप्रतिम .... प्रचंड आवडले...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/about/kanpur/", "date_download": "2022-05-18T23:42:14Z", "digest": "sha1:JCOCE7D233ZCLHHEJ7ALQIXJLPH72VQA", "length": 17012, "nlines": 292, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Kanpur News: Kanpur News in Marathi, Photos, Latest News Headlines about Kanpur Loksatta.com | Loksatta", "raw_content": "गुरुवार, १९ मे, २०२२\nचांगभलं : रंगभूमीच्या सेवेत संहिता पेढी, नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचा उपक्रम\nचावडी : सहावा कोण \nअन्वयार्थ : पाण्याचे सत्ताकारण\nचतु:सूत्र (गांधीवाद) : आदर्श वास्तवात उतरतात तेव्हा...\nआयआयटी कानपूरला १०० कोटींची देणगी देणारे ‘राकेश गंगवाल’ कोण आहेत माहिती आहे का\nहा निधी स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजीसाठी वापरला जाणार असून आयआयटी कानपूरमध्ये यासाठी एक इमारत तयार केली जात आहे.\nIND vs NZ : कानपूरच्या मैदानावर शुबमन गिल बनला ‘सुपरमॅन’; सूर मारत घेतला अफलातून झेल; पाहा VIDEO\nसामन्याच्या पाचव्या दिवशी उमेश यादवनं भारताला यश मिळवून दिलं. त्यानं सॉमरविलेला शॉर्ट बॉल टाकला, तेव्हा…\nIND vs NZ 1st Test : कानपूर कसोटी ‘ड्रॉ’; रंगतदार सामन्यात एका विकेटनं लांबला भारताचा विजय\nग्रीन पार्क मैदानावर चाहत्यांना अनुभवायला मिळाला कसोटी क्रिकेटचा थरार\nVIDEO : ‘‘I am so SORRY…”, भारताच्या विकेटकीपरनं कॅमेऱ्यासमोर अश्विनची मागितली माफी; नक्की घडलं काय\nबीसीसीआयनं भरत-अश्विनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.\nIND vs NZ 1st Test : भारताची झुंजार फलंदाजी; चौथ्या दिवसअखेर न्यूझीलंडचा सलामीवीर माघारी\nकानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर खेळवला जातोय सामना\nIND vs NZ : “सूर्यकुमारला द्रविडसमोर हजर करा”, वसीम जाफरची मागणी; अक्षरची ‘ती’ चूक पकडली\nअक्षरनं कानपूर कसोटीच्या पहिल्या डावात पाच बळी घेतले. सामन्यानंतर तो अश्विनशी बोलत होता. तेव्हा जाफरनं…\nIND vs NZ : शिस्त म्हणजे शिस्त.. तडफदार IPS अधिकाऱ्यानं गाजवला सामन्याचा दुसरा दिवस; वाचा कारण\nकानपूरमध्ये सुरू असलेल्या कसोटीचा पहिला दिवस ‘गुटखा मॅन’मुळं चर्चेत राहिला, तर दुसरा दिवस…\nIND vs NZ 1st Test : न्यूझीलंडचा पहिला डाव २९६ धावांवर आटोपला; अक्षर पटेलचा ‘पंच’\nकानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर खेळवला जातोय सामना\nIND vs NZ : “माझ्या तोंडात गुटखा नव्हता, तर…”, VIRAL झालेल्या ‘त्या’ व्यक्तीची ओळख पटली; सोबत बसलेली महिला…\nकानपूर स्टेडियममध्ये ‘गुटखा मॅन’चा व्हिडिओ व्हायरल झाला. पोलिसांनीही या व्यक्तीचा शोध सुरू केला होता.\nIND vs NZ : “१० रुपये की पेप्सी, अय्यर भाई sexy”, चाहत्यांच्या घोषणेनं कानपूरचं मैदान दुमदुमलं; पाहा VIDEO\nपदार्पणाच्या कसोटी सामन्यात श्रेयसनं शानदार शतक ठोकलं. मैदानात उपस्थित असलेल्या चाहत्यांनी त्याचा जयजयकार केला.\nIND vs NZ : अजून एक मुंबईकर.. श्रेयस अय्यरचं पदार्पणात कसोटी शतक; याआधी सर्वांच्या लाडक्या हिटमॅननं…\nकानपूर कसोटीत श्रेयसनं १३ चौकार आणि २ षटकारांसह १०५ धावांची खेळी केली.\nIND vs NZ 1st Test : न्यूझीलंडचं भारताला चोख प्रत्युत्तर; दुसऱ्या दिवसअखेर लॅथम आणि यंगची अर्धशतके\nकानपूरमध्ये खेळवला जातोय सामना\nइंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : अखेरच्या लढतीत बंगळूरुला विजय अनिवार्य ; विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी गुजरात उत्सुक\nथायलंड खुली बॅडिमटन स्पर्धा : श्रीकांत, सिंधू दुसऱ्या फेरीत ; सायना, प्रणॉयचे आव्हान संपुष्टात\nदुसऱ्या फळीतील खेळाडूंवर मेहनत घेणे गरजेचे ; भारतीय बॅडिमटन प्रशिक्षक विमल कुमार यांची सूचना\nमहिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा : निखत अंतिम फेरीत\nअचलपूर दंगलीच्या ‘सत्यशोधना’नंतरही अनेक प्रश्न अनुत्तरितच..\n१२ वर्षीय मुलाचा गळफास लागून मृत्यू ; साहसी खेळ खेळणे जीवावर बेतले\nचंद्रपुरातील सोनोग्राफी व वैद्यकीय गर्भपात केंद्रावर कारवाई ; तीस दिवसांसाठी गर्भपात केंद्र निलंबित\n‘टाटां’ची पाच ग्राहकोपयोगी वस्तू नाममुद्रा संपादण्यासाठी मोर्चेबांधणी\nनिर्गुतवणूक, खासगीकरणाला वेग शक्य\n‘सेन्सेक्स’मध्ये ११० अंशांची घसरण\n‘पतंजली’च्या खाद्य व्यवसायाची रुची सोयाला ६९० कोटींना विक्री\nPhotos : मौनीचे मेटालिक स्कर्ट आणि टॉपमधील ग्लॅमरस लूकचे फोटो पाहिलेत का\nPhotos : कोट्यावधी रुपयांची मालकीण आहे मानुषी छिल्लर, महागड्या गाड्यांचंही अभिनेत्रीला वेड\nCannes Film Festival 2022 : रेड कार्पेटवर तमन्नाचा जलवा; बॉडीकॉन ड्रेसमधील स्टनिंग लूकने वेधलं लक्ष\nअमरनाथ यात्रा : केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, प्रत्येक यात्रेकरूला ५ लाखांचं विमा कवच\nMaharashtra Latest News : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\n“हुकुमशाहांचा अंत होईल”, कान्स चित्रपट महोत्सवात झेलेन्स्कींचा इशारा\nविश्लेषण : उजनीचे पाणी पुन्हा पेटणार; बारामती-इंदापूरचा फायदा, पण सोलापूर का नाराज\nटीम डेविडचे प्रयत्न व्यर्थ मुंबईचा तीन धावांनी पराभव, विजयामुळे हैदराबादचे आव्हान कायम\nVIDEO: मला जगू द्याल की नाही विचारत राज ठाकरे पत्रकारांवर भडकले\nनिवडणुका पावसाळ्यानंतरच ; निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी\nPhotos : खाकीतील सौंदर्यवती अडकली विवाहबंधनात; PSI पल्लवी जाधव यांच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nमहाराष्ट्रात १० वर्षांत राज्यसभा अथवा विधान परिषदेची प्रत्यक्ष निवडणूक झालीच नाही\nशेवटच्या चेंडूवर बुमराहने करुन दाखवलं, वॉशिंग्टन सुंदरला त्रिफळाचित करुन रचला ‘हा’ नवा विक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/06/Osmanabad-cime-news.html", "date_download": "2022-05-18T23:12:52Z", "digest": "sha1:KDDOJTNNVJOVD6ICUH4KSAD6F3LGIZQZ", "length": 14601, "nlines": 86, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल | Osmanabad Today", "raw_content": "\nउस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल\nपोलीस ठाणे, आंबी: शामल गोलेकर, रा. जेजला, ता. भुम यांना दि. 28.06.2020 रोजी 11.30 वा. सु. मौजे तिंत्रज शिवारात गावकरी- दत्ता लांडे,...\nपोलीस ठाणे, आंबी: शामल गोलेकर, रा. जेजला, ता. भुम यांना दि. 28.06.2020 रोजी 11.30 वा. सु. मौजे तिंत्रज शिवारात गावकरी- दत्ता लांडे, मनोहर साबळे, सचिन साबळे, कैलास साबळे, सचिन लांडे या सर्वांनी बेकायदेशीर जमाव जमवून रहदारीच्या व पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शामल गोलेकर यांचे दिर- लक्ष्मण गोलेकर मारहाण सोडवण्यास आले असता त्यांनाही नमूद आरोपींनी दगडाने तोंडावर मारुन जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शामल गोलेकर यांच्या फिर्यादीवरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 28.06.2020 रोजी नोंदवला आहे.\nपोलीस ठाणे, परंडा: मिनाज शौकत शेख, रा. तांबेवाडी, ता. भुम हे दि. 25.06.2020 रोजी 11.00 वा. सु. आपल्या राहत्या घरी असतांना हसन निलंगे, समीर निलंगे, बशीर निलंगे, मुन्ना निलंगे, चौघे रा. माणकेश्वर, ता. भुम यांनी मिनाज शेख यांच्या घरी गेले. मागील भांडणाची कुरापत काढून मिनाज शेख यांना शिवीगाळ करुन, काठीने, लोखंडी गजाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मिनाज शेख यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमूद चौघांविरुध्द गुन्हा दि. 28.06.2020 रोजी नोंदवला आहे.\nपोलीस ठाणे, बेंबळी: बालाजी किसन सिरस्कर, रा. उमरे गव्हाण, ता. उस्मानाबाद हे दि. 08.06.2020 रोजी दुपारी 12.30 वा. सु. मौजे उमरे गव्हाण येथील आपल्या शेतात होते. यावेळी गावकरी- संजय चौधरी, चंद्रकांत चौधरी, तुषार चौधरी, पांडुरंग चौधरी अशा चौघांनी बालाजी सिरस्कर यांच्या शेताचा बांध फोडण्याच्या कारणावरुन बालाजी सिरस्कर यांसह त्यांच्या पत्नीस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या बालाजी सिरस्कर यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या (एम.एल.सी.) जबाबावरुन नमूद चौघांविरुध्द गुन्हा दि. 29.06.2020 रोजी नोंदवला आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nझेडपीच्या सर्वसाधारण सभेत खुन्नस ... अर्चनाताई विरुद्ध यांच्यात सामना ...\nउस्मानाबाद - आज ( गुरुवार ) रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू आहे. यावेळी सक्षणा सलगर यांनी माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटी...\nवंचित राज्यांमध्ये स्वबळावर निवडणुका लढविणार - रेखाताई ठाकूर\nदुर्बल व दुर्लक्षित घटकांना निवडणुकीमध्ये संधी देऊन विकासाचे राजकारण करणार उस्मानाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय ...\nदाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलोमिटर चालत प्रवास...\nगावापर्यंत बस सोडण्याची बाळासाहेब सुभेदार यांची मागणी उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलो...\nआंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीचा भावाकडून छळ\nउस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकाकडे मांडली कैफियत उस्मानाबाद - आंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे उस्मानाबाद पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल असलेल...\nउस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी\nउस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यामधील ग्रामीण भागात शासनमान्य मद्य विक्री परवाने घेऊन नियमाप्रमाणे मद्य विक्री केली जाते. मात्र तालुक्यातील ...\nउस्मानाबाद : दुकानफोडीतील 4 आरोपी मालासह अटकेत\nउस्मानाबाद - माणिक चौक, उस्मानाबाद येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञातान...\nमूल्यवर्धित कर न भरल्याने विरुद्ध सुनिल फार्म इंजिनिअरिंग गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - व्यापारी श्रीमती जाई दिपक पाटील उर्फ जाई अमर पाटील सोनवणे, मे. सुनिल फार्म इंजिनिअरिंग कंपनी.या व्यवसायाच्या मालक आहेत. व्यवसा...\nभूम तालुक्यात अवैध मद्य विरोधी छापा\nउस्मानाबाद - भूम तालुक्यात हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डोंगराचे बाजूच्या शेतात एक व्यक्ती अवैध मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याची गोपनी...\nउस्मानाबाद नगरपरिषदेचा निधी कोरोनासाठी वर्ग करण्याची मागणी\nउस्मानाबाद - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा २०१९-२० ते २०२०-२१ या वर्षाचा सर्व उस्मानाबाद ...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,55,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,92,स्पेशल न्यूज,16,\nOsmanabad Today : उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल\nउस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.ruturajpatildyp.com/post/%E0%A4%B6%E0%A4%B0-%E0%A4%B0-%E0%A4%B2-%E0%A4%A4-%E0%A4%A6-%E0%A4%B0-%E0%A4%B8-%E0%A4%A4-%E0%A4%A0-%E0%A4%B5%E0%A4%A3-%E0%A4%AF-%E0%A4%B8-%E0%A4%A0-%E0%A4%AF-%E0%A4%97-%E0%A4%85%E0%A4%A4-%E0%A4%AF-%E0%A4%A4-%E0%A4%AA-%E0%A4%B0%E0%A4%AD-%E0%A4%B5-%E0%A4%86%E0%A4%B9-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%AF-%E0%A4%A6-%E0%A4%A8-%E0%A4%A6-%E0%A4%A8-%E0%A4%9C-%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%A4-%E0%A4%AF-%E0%A4%97-%E0%A4%86%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B8-%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%AF-%E0%A4%9A", "date_download": "2022-05-18T22:21:29Z", "digest": "sha1:6AH6JU6KLPRCLFKFAIIPMDPLUEOVLC3T", "length": 2132, "nlines": 49, "source_domain": "www.ruturajpatildyp.com", "title": "शरीराला तंदुरूस्त ठेवण्यासाठी योग अत्यंत प्रभावी आहे. आपल्या दैनंदिन जीवनात योग आत्मसात करण्याचा....", "raw_content": "\nशरीराला तंदुरूस्त ठेवण्यासाठी योग अत्यंत प्रभावी आहे. आपल्या दैनंदिन जीवनात योग आत्मसात करण्याचा....\nशरीराला तंदुरूस्त ठेवण्यासाठी योग अत्यंत प्रभावी आहे. आपल्या दैनंदिन जीवनात योग आत्मसात करण्याचा निश्चय करूयात.\nआज डी.वाय.पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूरचे उदघाटन...\nप्रिय डॉक्टर्स, आज १ जुलै, डॉक्टर्स डे. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा..\nचला उठा ... महाराष्ट्र घडवूया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/business-news/article/irctc-cancelled-the-trains-check-the-lsi-before-starting-your-journey/382857", "date_download": "2022-05-18T22:43:49Z", "digest": "sha1:LD4DQQCNFLZVZEQCWOYRKATUOHCQ4FTJ", "length": 14449, "nlines": 100, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Indian Railways | IRCTC Trains Cancelled List : जाणून घ्या कोणत्या ट्रेन रद्द झाल्या, वेळापत्रक बदलले, प्रवास करण्यापूर्वी संपूर्ण यादी जाणून घ्या IRCTC cancelled the trains, check the lsi before starting your journey", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nIRCTC Trains Cancelled List : जाणून घ्या कोणत्या ट्रेन रद्द झाल्या, वेळापत्रक बदलले, प्रवास करण्यापूर्वी संपूर्ण यादी जाणून घ्या\nIndian Railway : देशात दररोज लाखो लोक ट्रेनने प्रवास करतात आणि अशा परिस्थितीत, जर तुम्हाला हे आधीच माहित नसेल तर रेल्वे स्टेशनवर गेल्यावर तुमचा त्रास वाढू शकतो. तुम्ही ज्या ट्रेनने प्रवास करणार होता ती आज रद्द झाली (Cancelled trains) आहे हे ऐनवेळी लक्षात आल्यास तुमची तारांबळ उडू शकते. त्यामुळे आज कोणती ट्रेन रद्द झाली आहे किंवा कोणत्या ट्रेनचे मार्ग वळवले आहेत, हे प्रवास करण्यापूर्वी ट्रेनची स्थिती तपासणे महत्त्वाचे आहे.\nरेल्वे रद्द केल्या अनेक ट्रेन, बदलले मार्ग\nरेल्वेने रद्द केल्या अनेक ट्रेन, बदलले मार्ग\nवेबसाइट किंवा अॅपवर जाऊन करा चेक\nवेळापत्रक, रद्द केलेल्या गाड्यांची यादी पाहायची पद्धत\nIRCTC Trains Cancelled List, Jan 17: नवी दिल्ली : देशाच्या विविध भागांमध्ये, रेल्वेने (Indian Railway)सोमवारी अनेक गाड्या (Train) रद्द केल्या, अनेकांचे मार्ग बदलले आणि काहींचे मार्ग वळवले. देशात दररोज लाखो लोक ट्रेनने प्रवास करतात आणि अशा परिस्थितीत, जर तुम्हाला हे आधीच माहित नसेल तर रेल्वे स्टेशनवर गेल्यावर तुमचा त्रास वाढू शकतो. तुम्ही ज्या ट्रेनने प्रवास करणार होता ती आज रद्द झाली (Cancelled trains) आहे हे ऐनवेळी लक्षात आल्यास तुमची तारांबळ उडू शकते. त्यामुळे आज कोणती ट्रेन रद्द झाली आहे किंवा कोणत्या ट्रेनचे मार्ग वळवले आहेत, हे प्रवास करण्यापूर्वी ट्रेनची स्थिती तपासणे महत्त्वाचे आहे. (IRCTC cancelled the trains, check the lsi before starting your journey)\nवेबसाइट किंवा अॅपवर तपासा माहिती\nजर आपण सोमवारी (१७ जानेवारी, २०२२) रेल्वेने रद्द केलेल्या, पुनर्निर्धारित केलेल्या किंवा वळवलेल्या गाड्यांबद्दल बोललो, तर ते सहजपणे डिजिटल पद्धतीने तपासले जाऊ शकतात. तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर हे काम आणखी सोपे होते. तुम्ही ते https://enquiry.indianrail.gov.in/mntes किंवा NTES अॅप द्वारे तपासू शकता, जिथे तुम्हाला फक्त ट्रेन नंबर टाकून तुमच्याशी संबंधित ट्रेनची संपूर्ण माहिती मिळेल. याशिवाय, तुम्ही १७ जानेवारीला पूर्ण किंवा अंशतः रद्द केलेल्या गाड्यांची यादी देखील तपासू शकता आणि त्यानुसार तुमच्या प्रवासाची योजना करू शकता.\nअशाप्रकारे रद्द, वेळापत्रक, वळवलेल्या गाड्यांची संपूर्ण यादी तपासा -\nस्क्रीनच्या उजव्या बाजूला वरच्या पॅनलवर तुम्हाला Exceptional Trains लिहिलेले दिसेल, जिथे तुम्हाला क्लिक करावे लागेल\nयावर क्लिक केल्यावर तुमच्याकडे अनेक पर्याय असतील, त्यापैकी एक रद्द केलेल्या गाड्यांचा पर्याय असेल, जर तुम्हाला रद्द झालेल्या गाड्यांची यादी पहायची असेल, तर त्यावर क्लिक करा.\nपूर्ण किंवा आंशिक पर्याय निवडा आणि वेळ, मार्ग आणि इतर तपशीलांसह गाड्यांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी त्यावर क्लिक करा.\nयानंतर, रद्द केलेल्या, पुनर्निर्धारित आणि वळवलेल्या गाड्यांची यादी तुमच्या स्क्रीनवर उघडेल, ज्यामुळे तुम्हाला आवश्यक असलेली माहिती मिळू शकेल.\nआज रद्द झालेल्या गाड्यांबद्दल सांगायचे तर, सोमवार, १७ जानेवारी २०२२ रोजी, ३७३ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. चार गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून चार गाड्या वळवण्यात आल्या आहेत. येथे हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की रद्द करणे, रीशेड्यूल आणि वळवण्याशी संबंधित माहिती सतत अद्यतनित केली जाते आणि त्यामुळे वेळोवेळी संख्या बदलू शकते. कृपया अचूक माहितीसाठी वेबसाइट तपासा.\nरेल्वे विभाग दररोज बदल करण्यात आलेल्या किंवा रद्द करण्यात आलेल्या गाड्यांची माहिती जाहीर करत असते. त्यामुळे तुम्ही जर रेल्वेने प्रवास करणार असाल तर रेल्वे गाड्यांची माहिती करून घ्या.\nDriving License: जर तुमच्याकडे भारताचा ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर तुम्ही या टॉप १५ देशांमध्ये चालवू शकता गाडी\nElon Musk | महाराष्ट्र आणि बंगालने इलॉन मस्कला दिले आमंत्रण, टेस्लाच्या सीईओने भारतातील आव्हानांचा केला उल्लेख\nAadhaar-Ration Link | रेशन कार्डला आधारशी लिंक करा घरी बसून, होतील अनेक फायदे\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nPetrol Diesel Price: या दिवसापासून पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार सरकारने जाहीर केली तारीख\nया फळाची शेती अल्पावधीत करेल करोडपती\nMaharashtra Job Alert: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत आहेत या पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख\nMoney Making Idea: स्टेट बॅंक देतेय कमाईची जबरदस्त संधी फक्त ही कागदपत्रे जमा करा, तुम्हाला दरमहा मिळतील 60 हजार...\nEPFO : तुमच्या PF खाते क्रमांकामध्ये दडलेली ही खास माहिती तुम्हाला माहित असलीच पाहिजे, जाणून घ्या...\nIEC 2022 | एचडीएफसीचे केकी मिस्त्री म्हणतात ऐतिहासिकदृष्ट्या स्वस्त दरात मिळतंय गृहकर्ज, रिअल इस्टेटसाठी ही चांगली वेळ\nIEC 2022 | कोरोनाचा बूस्टर डोस आवश्यक, नियामक संस्थांनी मंजूरी देताना आधीसारखीच तत्परताच दाखवावी : अदर पूनावाला\nIEC 2022 | गौतम अदानी म्हणतात, भारत स्वावलंबी होत, जग भारतावर अवलंबून होण्यापर्यतचा पल्ला गाठणार\nIEC 2022 | आरोग्य, शिक्षणापासून ड्रोनपर्यंत सर्वत्र 5G महत्त्वाचे, भारताचे चित्र बदलणार : सुनील मित्तल\nIEC 2022 | भारत हा जागतिक कंपन्यांची पहिली पसंती, देशातील गरीबी हटवणे आणि रोजगार निर्मिती आहे महत्त्वाचे : अनिल अग्रवाल\n50 लाख नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी होणार - एकनाथ शिंदे\nसारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी देणार-अजित पवार\nएकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.puruimachinery.com/news/happy-new-year-purui-plastic-recycling-machine/", "date_download": "2022-05-18T22:10:18Z", "digest": "sha1:IL4VNPXAU2ROPDMGCFHWTNUSYX45YT6B", "length": 8612, "nlines": 168, "source_domain": "mr.puruimachinery.com", "title": " बातम्या - नवीन वर्षाच्या शुभेच्छा!PURUI प्लास्टिक रिसायकलिंग मशीन", "raw_content": "\nएमएल प्रकारचे प्लास्टिक पेलेटायझिंग मशीन\nएमएल सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nएमएल दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nएसजे प्रकारचे प्लास्टिक रीसायकलिंग मशीन\nएसजे सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nSJ दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nउच्च टॉर्क TSSK सह-रोटेशन ट्विन स्क्रू एक्सट्रूडर\nपीईटी बाटली फ्लेक्स पेलेटायझिंग\nप्लास्टिक फिल्म्स वॉशिंग लाइन\nपीईटी बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nएचडीपीई बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nलीड ऍसिड बॅटरियांचे रीसायकलिंग मशीन\nPURUI प्लास्टिक रिसायकलिंग मशीन\nPURUI प्लास्टिक रिसायकलिंग मशीन\n2022 ला नवीन वर्ष आहे.सर्व देशांच्या कार्बन न्यूट्रल प्रयत्नांमुळे प्लास्टिक रिसायकलिंगला संधी मिळेल.\nजागतिक तापमान वाढतच चालले आहे, आणि निसर्ग आपत्ती आपल्याला पर्यावरण संरक्षणाकडे अधिक लक्ष देण्यास भाग पाडते.सर्व राष्ट्रांतील बहुतेक सरकारे, मर्यादेच्या संसाधनासाठी, विशेषतः प्लास्टिकच्या पुनर्वापरासाठी पुनर्वापराची विनंती करतात.जरी काही प्लॅस्टिक रिसायकलिंग हे डिग्रेड रिसायकलिंग आहे, जसे की टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्या.परंतु यामुळे नवीन सामग्री वापरण्याऐवजी मोठ्या प्रमाणात संसाधनांचा परतावा मिळेल.सामान्यत: काही नवीन भाग आणि काही रीसायकल आणि रीग्राइंड यांत्रिक, रासायनिक सुरक्षिततेमध्ये स्वीकार्य आणि जगातील सर्व लोकांसाठी फायदेशीर आहे कारण आपण एकमेकांशी जोडलेले आहोत आणि जगात राहतो.\nनवीन वर्षात, आमचे प्लास्टिक पेलेटायझिंग मशीन काही सुधारणा करते, जसे की सुरक्षित नियंत्रण, ऑनलाइन स्थापना, विक्रीनंतरची सेवा आणि क्षमता वाढवणे इ. प्रथम सुरक्षित नियंत्रण म्हणजे इलेक्ट्रिक पार्ट्स आंतरराष्ट्रीय ब्रँड वापरतात आणि मोठ्या क्षमतेसह.दुसरे म्हणजे, ऑनलाइन इन्स्टॉलेशन मदत हे एक चांगले साधन असेल कारण साथीच्या रोगाचा विषाणू अजूनही जगभर गाजत आहे.तिसरे म्हणजे विक्रीनंतरच्या सेवेला चांगला आणि द्रुत प्रतिसाद आमच्या नवीन आणि नियमित ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद देतो.एक्सट्रूडरची क्षमता वाढल्याने मशीन अधिक स्पर्धात्मक आणि पैशासाठी मूल्यवान बनते.\nएचडीपीई आणि पीईटी बाटल्या वॉशिंग लाइन आणि पेलेटायझिंग मशीन, एलडीपीई आणि एचडीपीई फिल्म्स, पीपी फिल्म्स आणि बॅग वॉशिंग लाइन आणि पेलेटायझिंग मशीन यासारख्या प्लास्टिक रिसायकलिंग मशीनमध्ये भरपूर अनुभव आणि प्रगत तंत्रज्ञानासह 2006 पासून PURUI ची स्थापना करण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी, कृपया आमच्याशी संपर्क साधा.\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nचेंगडू पुरूई पॉलिमर इंजिनियरिंग कं, लि.\nलीड ऍसिड बॅटरियांचे रीसायकलिंग मशीन\n© कॉपीराइट 20102022 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/19-year-old-strangled-to-death-in-nanded-district/", "date_download": "2022-05-18T23:05:20Z", "digest": "sha1:CRZ353KMZGIQIZ6L6BYVFEUTTC5LSDWQ", "length": 5564, "nlines": 64, "source_domain": "analysernews.com", "title": "नांदेड जिल्ह्यात १९ वर्षीय तरुणाची गळा चिरून हत्या", "raw_content": "\nक्राईम नांदेड मराठवाडा महाराष्ट्र\nनांदेड जिल्ह्यात १९ वर्षीय तरुणाची गळा चिरून हत्या\nनांदेड : नांदेड जिल्ह्यातील अमदुरा गावातील एका १९ वर्षीय तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना आज उघडकीस आली आहे. चंद्रकांत शंकर पवार असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो पाच दिवसांपासून बेपत्ता होता. आज सकाळी गावातील झुडपात त्याचा मृतदेह आढळून आला.\nमिळालेल्या माहितीनुसार, मुदखेड तालुक्यातील अमदुरा गावातील रहिवासी चंद्रकांत शंकर पवार हा २९ एप्रिल रोजी घरातून किराणा सामान आणण्यासाठी बाहेर पडला होता. मात्र, नंतर तो घरी परतलाच नाही. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने चंद्रकांतच्या कुटुंबियांनी नातेवाईक तसेच मित्रमंडळीकडे त्याचा शोध घेतला. मात्र, तो तिथेही आला नसल्याचे त्यांना कळाले. अखेर पवार कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेत चंद्रकांत बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. तेव्हा पासून पोलिस चंद्रकांतचा शोध घेत होते.\nदरम्यान, तब्बल पाच दिवसांनी म्हणजे आज मंगळवारी (३ मे) चंद्रकांतचा मृतदेह गावातील झुडूपात आढळून आला. एका अज्ञात व्यक्तीने चंद्रकांतचा धारधार शस्त्राने गळा चिरून खून केल्याचे समोर आले. याप्रकरणी चंद्रकांतचे वडील शंकर पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चंद्रकातच्या हत्येने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.\n’ व्हॉट्सॲपवर स्टेट्स ठेवून तरुणाने केली आत्महत्या\nराज्यातील अनेक भागात पहाटे भोंग्याविना अजान\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील २१ मेची सभा रद्द\nराहुल गांधींना नेत्यांऐवजी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट; हार्दिक पटेलचा निशाणा\nशिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एआयएमआयएमच्या प्रवक्त्याला अटक\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा तडकाफडकी राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://likeupnews.com/parbhani-paus/", "date_download": "2022-05-18T23:23:12Z", "digest": "sha1:JCNOUDP5MT3Y47NFDDH6IBSTLIZEWX6C", "length": 7497, "nlines": 72, "source_domain": "likeupnews.com", "title": "परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस;सहा मंडळांत अतिवृष्टी,नद्यांना पूर आल्याने अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प - LikeUp", "raw_content": "\nपरभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस;सहा मंडळांत अतिवृष्टी,नद्यांना पूर आल्याने अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प\nपरभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस;सहा मंडळांत अतिवृष्टी,नद्यांना पूर आल्याने अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प\nपरभणी जिल्ह्यात सोमवारी झालेल्या जोरदार पावसानंतर रात्रभर संततधार सुरू होती. त्यानंतर मंगळवारी (दि.28) पहाटेपासूनच दिवसभर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच होता. जिल्ह्यात मंगळवारी (दि.28) सकाळी 11वाजून 29 मिनिटा पर्यंतच्या 24 तासांत सरासरी 44 मिमी पावसाची नोंद झाली आहे.\nयात जिल्ह्यातील कावलगाव (93.5 मिमी), चुडावा (81.5 मिमी), आवलगाव (71.3 मिमी), पेठशिवणी (68.3), पूर्णा (67 मिमी), वडगाव (66.8 मिमी) या सहा मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या जोरदार पावसाने आधीच ओसंडून वाहणारे नदी, नाले आणि ओढे यांना अनेक ठिकाणी पूर येण्याची शक्यता निर्माण झाली होती.\nसेलूत कराटे बेल्ट वितरण सोहळा संपन्न ईगल फाऊंडेशनचा अभिनव…\nऋषीश्वर ज्वेलर्सच्या पाणपोई जलसेवेचे उद्घाटन\nदरम्यान, मंगळवारी सकाळच्या सुमारास पूर्णा- नांदेड रोडवर चुडावा येथील नदीला पुर आल्याने वाहतूक ठप्प झाली. तर आहेरवाडी -पूर्णा हा मार्गही बंद झाला. इंद्रायणी नदीला पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला होता. पालम तालुक्यात ही पुयनी, लेंडी नदीला पूर आल्याने 10 ते 12 गावांचा संपर्क तुटला. सोनपेठ तालुक्यातील सोनपेठ – विटा खु., शेळगाव – थडी उककडगाव, लोहिग्राम, उककडगाव आदी गावचे मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.\nशिवाय सेलू तालुक्यातील हदगाव – केदारवाडी, सेलू – मोरेगाव, राजेवाडी – वालुर, इरळद – सोन्ना ह्या मार्गांवरील वाहतुक बंद झाली आहे. शिवाय सततच्या पावसाने आणि नदी, नाले दुथडी भरून वाहत असल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेक भागात शेत पिके पाण्याखाली गेली आहेत.\nराज्यात उद्या पासून पावसाचा जोर ओसरेल – पंजाब डख\nयेलदरी, निम्न दुधना प्रकल्प 100 टक्के भरले; मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू\nसेलूत कराटे बेल्ट वितरण सोहळा संपन्न ईगल फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम\nऋषीश्वर ज्वेलर्सच्या पाणपोई जलसेवेचे उद्घाटन\nसेलूतील शिवाजी नगरात ७७ किलो गांजा जप्त ७ लाख ७९ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलीसांच्या…\nवेटर खून प्रकरणातील दोन आरोपी अवघ्या पाच तासात गजाआड – सेलू येथील घटना\nकैरी खा आणि ‘हे’ रोग पळवा; जाणून घ्या महत्वाची माहिती एका क्लिकवर\nबाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या कचाट्यात; घरात सापडलं एवढ्या कोटींचे घबाड\nआजपासून ‘या’ वयोगटातील लोकांना मिळणार लसीकरणाचा बूस्टर डोस; वाचा महत्वाची माहिती\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन पंतप्रधान\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nerror: कृपया पोस्ट कॉपी करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2022-05-18T23:53:05Z", "digest": "sha1:AFCXDLPOI2KKC73PRQ3SVF6A4AYSQ5PR", "length": 2032, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सदस्य:प्रियांका लगशेट्टी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n१५ सप्टेंबर २०१७ पासूनचा सदस्य\nसदस्य नाव : प्रियांका चंद्रकांत लगशेठ्ठी\nमो नं  : ९८९०७२९४८७\nमाझं नाव प्रियांका आहे. मी सोलापूर विद्यापिठात पत्रकारिता या विभागात शिकत आहे.\nLast edited on १५ सप्टेंबर २०१७, at १३:३६\nया पानातील शेवटचा बदल १५ सप्टेंबर २०१७ रोजी १३:३६ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%AC_%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BE", "date_download": "2022-05-19T00:06:09Z", "digest": "sha1:TC6ZKJTBSHZKNXUUGB35RAESGZT4BXBZ", "length": 6416, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हबीब बुरग्विबा - विकिपीडिया", "raw_content": "\n२५ जुलै १९५७ – ७ नोव्हेंबर १९८७\nझिने एल अबिदिन बेन अली\n३ ऑगस्ट १९०३ (1903-08-03)\n८ एप्रिल, २००० (वय ७४)\nहबीब बुरग्विबा (अरबी: حبيب بورقيبة‎‎; ३ ऑगस्ट, इ.स. १९०३ - ६ एप्रिल, इ.स. २०००) हा उत्तर आफ्रिकेमधील ट्युनिसिया देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. फ्रान्सपासून ट्युनिसियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. स्वातंत्र्यानंतर आपल्या ३० वर्षांच्या प्रदीर्घ कार्यकाळात त्याने ट्युनिसियावर हुकुमशहाच्या थाटात सत्ता गाजवली.\n१९८७ साली पंतप्रधान झिने एल अबिदिन बेन अलीने बुरग्विबाच्या म्हातारपणाचे कारण देऊन त्याला राष्ट्राध्यक्षपदावरून हाकलले.\nइ.स. १९०३ मधील जन्म\nइ.स. २००० मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० मे २०२० रोजी १८:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://pahawemanache.com/review/pawn-sacrifice-2014-review", "date_download": "2022-05-18T22:59:22Z", "digest": "sha1:D73S2JKG42UMHLPIM55E3R3Q7SE6IGZN", "length": 15269, "nlines": 33, "source_domain": "pahawemanache.com", "title": "पॉन सॅक्रीफाइस(२०१४): एक राजा जेव्हा प्यादे बनतो | पाहावे मनाचे", "raw_content": "\nपॉन सॅक्रीफाइस(२०१४): एक राजा जेव्हा प्यादे बनतो\nएम. एफ. हुसेन त्याच्या प्रिय मातृभूमीपासून दूर लंडनमध्ये वारला. चार्ली चॅप्लिनला आक्रमक उजव्या राष्ट्रवादी लोकांनी 'कम्युनिस्ट' ठरवलं होतं. तस्लिमा नसरीनची मातृभूमीची परतीची वाट कायमची बंद झाली आहे. आयुष्यात काहीही चमकदार न केलेली माणसं आणि 'आम्ही कर भरतो' ही देशभक्तीची व्याख्या असणारे लोक आपल्या जातीची, धर्माची, राष्ट्रवादाची 'कलेक्टिव' जबाबदारी एखादा कलाकार, साहित्यिक किंवा खेळाडूच्या खांद्यावर का टाकत असावेत, हा प्रश्न मला कायमच पडत आला आहे. नव्याने हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे हुसेनच्या वाढदिवसाच्या दिवशी गूगलने केलेल्या डूडलवरून झालेला वाद आणि बॉबी फिशर या महान बुद्धिबळपटूवर बनलेला 'पॉन सॅक्रीफाइस' हा चित्रपट.\nबॉबी फिशर हा जितका जिनियस खेळाडू होता तितकाच विक्षिप्त माणूस होता. लहरी आणि तापट असलेला फिशर, बुद्धिबळातली अभेद्य रशियन मक्तेदारी मोडून काढणारा फिशर, शीतयुद्धाच्या काळात अमेरिकन राष्ट्रवादाचं प्रतीक बनलेला फिशर, मोठ्या सामन्यांना उशिरा येणारा फिशर, सामना संपल्यावर बोरीस स्पास्कीला घड्याळ भेट देणारा फिशर, स्वतःच्या देशातून हद्दपार झालेला फिशर, अमेरिकन भूमीवरील ९/११च्या हल्ल्याचं समर्थन करणारा फिशर... अशा असंख्य वेगवेगळ्या छटा फिशर या नावाच्या विक्षिप्त अवलियाच्या व्यक्तिमत्त्वाला होत्या. यापूर्वीपण बॉबी फिशरवर काही चित्रपट बनले आहेत. पण 'पॉन सॅक्रीफाइस' ह्या सगळ्या चित्रपटांमध्ये निर्विवादपणे उजवा आहे. ह्याचं श्रेय अर्थातच दिग्दर्शक एडवर्ड झ्विकचं आणि मुख्य भूमिकेत असणाऱ्या टोबी मॅग्वायर या कलाकाराचं.\nदिग्दर्शक एडवर्ड झ्विक एका मुलाखतीत म्हणाला की, ”इतिहासाच्या एका टप्प्यावर बॉबी फिशर हा पृथ्वीतलावरचा सर्वाधिक लोकप्रिय मनुष्य होता. फिशर हा जीनियसपणा आणि वेडेपणा यांच्या दरम्यानच्या कुठल्यातरी टप्प्यावर रेंगाळत राहिला.” दुसऱ्या वाक्यात झ्विकने फिशरचे विश्लेषण जे केले आहे त्याभोवती चित्रपट फिरतो.\nबॉबी फिशरचे (टोबी मॅग्वायर) बालपण, त्याच्या आईसोबत (लिली राबे ) असणारं प्रेम आणि राग या परस्परविरोधी छटांचं नातं, फिशरच्या बालपणापासून सुरू झालेली त्याची बुद्धिबळामधली हेवा वाटण्यासारखी कारकीर्द, त्याचं भीती आणि संशयानं भरलेलं उत्तरायुष्य अशा अनेक महत्त्वाच्या टप्प्यांना चित्रपट स्पर्श करतो. पण चित्रपटाचा हायलाईट आहे तो 'फाईट ऑफ द सेन्चुरी' म्हणून ज्या लढतीची इतिहासात नोंद झाली, ती बॉबी फिशर - बोरीस स्पास्की यांच्यातली आईसलँडमध्ये जगतज्जेतेपदासाठी झालेली लढत. जेव्हा ही लढत सुरू होणार होती, तेव्हा सोविएत युनियन आणि अमेरिका यांच्यादरम्यान शीतयुद्ध ऐन भरात होतं. बुद्धिबळामधलं विश्वविजेतेपद ही रशियन खेळाडूंची मक्तेदारी समजली जात होती. जेव्हा बॉबी फिशरने बोरीस स्पास्कीला लढतीसाठी आव्हान दिलं, तेव्हा ह्या लढतीला या दोन महासत्तांमधल्या आणि दोन विचारसरणींमधल्या लढाईचं स्वरूप प्राप्त झालं. अवघ्या जगाचे डोळे या लढतीवर खिळले होते. ह्या लढतीअगोदर आणि लढतीदरम्यान झालेल्या पडद्याआडच्या हालचाली चित्रपटात मोठ्या प्रभावीपणे दाखवल्या आहेत. फिशरला आक्रमक राष्ट्रवादी यंत्रणा कशी राष्ट्रवादाच्या घोड्यावर बसवते, यादरम्यानची फिशरची अस्थिर आणि दोलायमान मनःस्थिती, खेळाच्या स्पर्धेत राजसत्तेचा होणारा हस्तक्षेप या गोष्टी अप्रतिमपणे दाखवल्या आहेत. वास्तविक हा जितका चित्रपट जितका टोबी मॅग्वायरचा आहे, तितकाच बोरीस स्पास्कीच्या भूमिकेमधल्या लिव श्रायबर या अफलातून अभिनेत्याचापण आहे. निव्वळ प्रतिस्पर्धी गोटातला असल्यामुळे बोरीस स्पास्कीला खलनायक बनवण्याचं दिग्दर्शकाने आणि पटकथाकारांनी कटाक्षाने टाळ्लं आहे. आपण इतिहासातील एका महत्त्वाच्या घटनेचं चित्रीकरण करत आहोत आणि ते अस्सल असणं ही आपली जबाबदारी आहे याची दिग्दर्शकाला असणारी जाणीव ठायी-ठायी दिसते. अतिशय कमी संवाद असूनही आपल्या देहबोलीतून आणि नजरफेकीतून लिव श्रायबरने ज्या नजाकतीने थंडगार व्यवसायिक खेळाडू साकारला आहे त्याला तोड नाही.\nस्पास्कीविरुद्ध लढत जिंकणं हे फिशरच्या आयुष्यातलं शिखर असेल, तर फिशरचं पुढचं सगळं आयुष्य म्हणजे न संपणारा उतार आहे. काही कारणांमुळे तो अमेरिकाविरोधी बनत गेला. सरकारनेपण त्याच्याविरुद्ध नख्या काढल्या. जे प्राक्तन हुसेन, तस्लिमा नसरीनच्या नशिबी आलं; तेच फिशरच्यापण वाट्यालापण आलं. आपल्यावर हेरगिरी केली जातआहे या भीतीने तो पछाडला गेला. फिशरच्या आयुष्यातला हा काळाकुट्ट कालखंड पडद्यावर बघताना प्रेक्षक अस्वस्थ होतात. काही भूमिकांवर नटाचा ठसा उमटतो, तर काही नटांवरच त्यांच्या एका भूमिकेचा ठसा उमटून राहतो. टोबी मॅग्वायर हा गुणी अभिनेता दुसऱ्या प्रकारात मोडतो. स्पायडरमॅनच्या भूमिकेचा ठसा या गुणवान नटाला अंगावर वागवावा लागणार असं वाटत होतं, पण त्याने साकारलेल्या बॉबी फिशरच्या अप्रतिम भूमिकेने त्याच्या टीकाकारांना चोख उत्तर दिलं आहे .\nहा चित्रपट पाहण्यासाठी तुम्हांला बुद्धिबळाचं तांत्रिक ज्ञान असण्याची काहीही गरज नाही ही अजून एक महत्त्वाची बाब. दिग्दर्शक एडवर्ड झ्विकने यापूर्वी 'द लास्ट सामुराई ', 'डिफायंस' यांसारखे काही चांगले चित्रपट दिले आहेत. अप्रतिम चित्रित केलेले युद्धप्रसंग हे त्याच्या चित्रपटाचं वैशिष्ट्य. पण ६४ घरांच्या युद्धाचे प्रसंगपण चांगले चित्रित करून, त्याने आपण किती प्रतिभावान दिग्दर्शक आहोत हेच सिद्ध केलं आहे. एकूणच 'पॉन सॅक्रीफाइस' हा आदर्श असा चरित्रपट आहे. मुळीच चुकवू नये असा.\nजाता-जाता आपल्याकडे बनणाऱ्या चरित्रपटांची तुलना हॉलीवूडमध्ये बनणाऱ्या चरित्रपटांशी करण्याचा मोह आवरत नाही. आपल्याकडचे चरित्रपट (’मेरी कोम’, ’भाग मिल्खा भाग’) हे चरित्रनायक किंवा चरित्रनायिकेचं प्रमाणाबाहेर उदात्तीकरण करण्यात धन्यता मानतात. मुख्य पात्रांच्या सम्यक चित्रीकरणात आपल्या दिग्दर्शकांना फारसा रस नसतो. पण त्यामुळे हे चरित्रपट कमी आणि ’प्रपोगंडा-पट’ जास्त बनतात. व्यक्तिपूजा हा ज्या देशाचा स्थायीभाव आहे, तिथे काही वेगळं घडण्याची अपेक्षापण देशातल्या सुजाण प्रेक्षकांनी ठेवू नये का, हा प्रश्न 'पॉन सॅक्रीफाइस' पाहिल्यानंतर पडायला लागतो .\n(’मी मराठी लाईव्ह’मध्ये पूर्वप्रकाशित)\nपॉन सॅक्रीफाइस - चित्रपटाची /नाटकाची माहिती\nकलाकार: टोबी मॅग्वायर, लिली राबे, लिव श्रायबर\nचित्रपटाचा वेळ: ११५ मिनिटे\nबॉक्स ऑफिसचे आकडे: -\nटीव्हीवरची टीका (हाउस ऑफ कार्ड्स - बीबीसी - १९९०)\nजन्माच्या रहस्यमय उगमाकडे… स्टोरीज वी टेल\n‘सॅक्रेड गेम्स' सीझन-१ (२०१८): हळूहळू भिनत जाणारं ड्रग\nसंजू (२०१८): कुछ तो लोग कहेंगे...\nCopyright © पाहावे मनाचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2022/01/%20%20%20%20%20%20%20%2088%20posts%20of%20various%20posts%20in%20Indira%20Gandhi%20Government%20College%20Nagpur.html", "date_download": "2022-05-18T22:05:29Z", "digest": "sha1:SUHBPWDKKJT2CM3LIIVZQSJBK3EZBQL4", "length": 11172, "nlines": 80, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयात विविध पदांच्या ८८ जागा ! आजच अर्ज करा!! - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome अर्थ नोकरी नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयात विविध पदांच्या ८८ जागा \nनागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयात विविध पदांच्या ८८ जागा \nजानेवारी २३, २०२२ ,अर्थ ,नोकरी\nइंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय, नागपूर (IGGMC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८८ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या सहाय्यक प्राध्यापक पदाकरिता थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून इतर पदाकरिता विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत\nविविध पदांच्या एकूण ८८ जागा\nसहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी I, II, III, हाऊस ऑफिसर आणि रजिस्ट्रार पदाच्या जागा\nशैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.\n10 वी पास 12 वी पासांना खुशखबर.. नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ३०७ जागा\nमुलाखतीची तारीख – दिनांक २४ जानेवारी २०२२ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.\nमुलाखतीचा पत्ता (सहायक प्राध्यापक)– जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखती घेण्यात येतील.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख– दिनांक २४ जानेवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.\n10 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी परीक्षेविना मिळेल रेल्वेत नोकरी, 2422 जागा; आजच अर्ज करा \nअर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, डीन, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.\nजाहिरातीसाठी येथे क्लिक करा\nमुली रात्री एकांतात मोबाइलवर काय सर्च करतात या चार गोष्टी आहेत\n ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडियात ५०० पदांसाठी भरती \nat जानेवारी २३, २०२२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nSatara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखत...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज\nSMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Mir...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal ...\nजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी\nजुन्नर : जुन्नर - मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2022/03/Ten-members-of-Maharashtra-Legislative-Coutire-soon.html", "date_download": "2022-05-18T22:34:47Z", "digest": "sha1:Y6P2F4KZTF72EPTU6UCM4CGC62NGOJNS", "length": 11461, "nlines": 78, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "महाराष्ट्र विधान परिषदेतून १० सदस्य निवृत्त ! - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome राजकारण महाराष्ट्र विधान परिषदेतून १० सदस्य निवृत्त \nमहाराष्ट्र विधान परिषदेतून १० सदस्य निवृत्त \nमार्च २४, २०२२ ,राजकारण\nमुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेतून दहा सदस्य लवकरच निवृत्त होत असून या सर्व सदस्यांना निरोगी व दीर्घायुष्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.\nराज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा सुरू असून या वर्षी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांचे एकूण १० आमदारांच्या सदस्यत्वाची मुदत जून व जुलै महिन्यात संपत आहे. त्यामध्ये शिवसेनेचे ठाण्याचे आमदार रवींद्र फाटक यांची मुदत ८ जून २०२२ रोजी संपत असून अन्य ९ आमदारांच्या सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०२० रोजी संपत आहे. मुख्य म्हणजे सभापती रामराजे निंबाळकर, विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची सुद्धा सदस्यत्वाची मुदत ७ जुलै रोजी संपत आहे. यासर्व सदस्यांना परंपरेनुसार विधिमंडळाच्या प्रांगणात फोटो सेशन करून निरोप समारंभ करण्यात आला. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, सभापती रामराजे निंबाळकर, उपसभापती नीलम गोऱ्हे उपस्थित होते.\nकेंद्र सरकारच्या धोरणांविरोधात कामगारांचा 28 आणि 29 मार्च रोजी देशव्यापी संप \nकुठल्या पक्षाचे किती सदस्य\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - १) रामराजे प्रतापसिंह नाईक- निंबाळकर, २) संजय पंडितराव दौंड.\nशिवसेना - १) रवींद्र सदानंद फाटक, २) सुभाष राजाराम देसाई, ३) दिवाकर नारायण रावते.\nभारतीय जनता पार्टी - १) प्रविण यशवंत दरेकर, २) सदाशिव रामचंद्र खोत, ३) सुजितसिंग मानसिंग ठाकूर, ४) विनायक तुकाराम मेटे, ५) प्रसाद मिनेश लाड.\nगोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती\n रोज सेक्स करण्याचे हे आहेत 9 फायदे\nआरोग्यवार्ता : कडक उन्हाळ्यात कसे टाळावे आजार, वाचा \n 31 मार्च नंतर कोणताही नवा आदेश नाही केंद्राचे सर्व राज्यांना पत्र \nat मार्च २४, २०२२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nSatara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखत...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज\nSMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Mir...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal ...\nजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी\nजुन्नर : जुन्नर - मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2022/05/Immediately-start-fellowships-for-tribal-research-students-Tribal-Rights-National-Forum-demands-from-the-state-government.html", "date_download": "2022-05-19T00:02:54Z", "digest": "sha1:ESI6MRJMIGPICJVBQWNXFPF54X6MSRS4", "length": 12571, "nlines": 81, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप तातडीने सुरू करा - आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाची राज्य सरकारकडे मागणी - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome जिल्हा राज्य शिक्षण आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप तातडीने सुरू करा - आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाची राज्य सरकारकडे मागणी\nआदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप तातडीने सुरू करा - आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाची राज्य सरकारकडे मागणी\nमे ०८, २०२२ ,जिल्हा ,राज्य ,शिक्षण\nघोडेगाव : आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना (tribal research students) फेलोशिप तातडीने सुरू करा (Immediately start fellowships), अशी आग्रही मागणी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच (Tribal Rights National Forum) च्या वतीने राज्य सरकारकडे (State Government) मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसे निवेदन आंबेगाव तहसील कार्यालय यांच्याकडे देण्यात आले आहे.\nआदिवासी संशोधक विद्यार्थी दि.2 मे 2022 पासून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे येथे दुसऱ्यांदा धरणे आंदोलनास बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनाला आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच, पुणे च्या आंबेगाव तालुका समितीने पाठींबा जाहीर दिला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्या तत्काळ सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.\nआदिवासी संशोधक विद्यार्थ्यांच्या आंदोलनास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य सचिवांनी दिली भेट\nनिवेदन देतेवेळी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे राजू घोडे, अविनाश गवारी, शंकर काठे, संदीप काठे, प्रा.स्नेहल साबळे हे उपस्थित होते.\n• निवेदनातील मागण्या पुढीलप्रमाणे :\n१. अनुसूचित जमातीच्या (ST) पीएच.डी संशोधक विद्यार्थ्यांना तत्काळ अधिछात्रवृत्ती देण्यात यावी.\n२. महाराष्ट्रातील सर्व कृषी व अकृषी विद्यापीठामध्ये अनुसूचित जमातीच्या (ST) राखीव जागेवर पीएच.डी प्रवेशाकरिता जातवैधता प्रमाणपत्र अनिर्वाय करण्यात यावे.\nSarkari Naukri: रमन विज्ञान केंद्र व तारामंडल, नागपूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 12 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख\n३. रखडलेली एस.टी विशेष भरती तात्काळ सुरू करावी.\nवरील मागण्या त्वरित मान्य न झाल्यास, आदिवासी अधिकार राष्टीय मंचाच्या वतीने व्यापक स्तरावर आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.\nजिल्हा परिषद जालना अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज \nजिल्हा परिषद नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 17 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख\nइंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती, 1 लाख रुपये पगाराची नोकरी\nTags जिल्हा# राज्य# शिक्षण#\nat मे ०८, २०२२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nTags जिल्हा, राज्य, शिक्षण\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nSatara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखत...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज\nSMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Mir...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी\nजुन्नर : जुन्नर - मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील...\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal ...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2021/09/10/sharing-the-dialogue-of-satya-movie-nitesh-rane-gave-a-warning-to-the-opposition/", "date_download": "2022-05-19T00:04:43Z", "digest": "sha1:XQQQ7JYB4BM2QZTQDXNZL6ZSXVA7LGA3", "length": 9773, "nlines": 76, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सत्या चित्रपटातील डायलॉग शेअर करत नितेश राणे यांनी विरोधकांना दिला इशारा - Majha Paper", "raw_content": "\nसत्या चित्रपटातील डायलॉग शेअर करत नितेश राणे यांनी विरोधकांना दिला इशारा\nमुख्य, मुंबई, व्हिडिओ / By माझा पेपर / नितेश राणे, भाजप आमदार, महाविकास आघाडी सरकार, लुकआऊट नोटीस / September 10, 2021 September 10, 2021\nमुंबई – केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या विरोधात ‘डीएचएफएल’ कर्ज प्रकरणी पुणे पोलिसांकडून लुकआउट नोटिस जारी करण्यात आली. पुणे गुन्हे शाखेने ही नोटीस कंपनीकडून घेतलेले ६५ कोटींचं कर्ज थकवल्याप्रकरणी पाठवली आहे. ही तक्रार दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने नोंदवली होती. २५ कोटींचे कर्ज आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडने घेतले होते. तर आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडच्या नीलम राणे या सहअर्जदार होत्या. या कर्जाची परतफेड न केल्यामुळे तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, यावर नितेश राणे यांनी सत्या चित्रपटातील डायलॉग शेअर करत ट्विटरच्या माध्यमातून विरोधकांना इशारा दिला आहे.\nकाल याप्रकरणी नितेश राणे यांनी थेट ठाकरे सरकारला देखील इशारा दिला होता. हे सर्क्यूलर कुणी काढले असेल, यावर बोलतांना नितेश राणे म्हणाले, सर्क्यूलर कुणी काढले हे ठाकरे सरकारला विचारा. आम्ही यांची झोप उडवत आहोत. आता यांचे सगळे भ्रष्टाचाराचे विषय बाहेर निघणार असल्यामुळे अडचणी आमच्या वाढणार की ठाकरे सरकारच्या वाढणार हे तुम्हाला येणाऱ्या दिवसात कळेल. तसेच लुकआउट नोटिस संदर्भात आम्ही उच्च न्यायालयात बोलू, या गोष्टींशी आमचा सबंध नाही.\nदरम्यान बदनामीच्या खटल्यासाठी तयार राहा असे, आव्हान देखील नितेश राणे यांनी आज दिले आहे. बदनामीच्या खटल्यासाठी तयार राहा कारण हे लुकआउट परिपत्रक आहे, नोटीस नाही न्यायालयात भेटू माझ्या मित्रांनो, असे ट्विट देखील राणे यांनी केली आहे.\nतसेच त्यांनी सर्क्यूलर आम्हाला नाही तर विमानतळ प्राधिकरणाला पाठवली आहे. त्यामुळे आम्हाला प्रवास करता येणार की नाही हे त्यांना ठरवावे लागणार आहे. आम्ही महाराष्ट्र सोडून जाणार नाही. ठाकरे सरकार महाराष्ट्र बुडवायला निघाले आहे. वर्षानुवर्षे कर भरुन, अधिकृत व्यवसाय करुन आम्ही राजकारण करतो. यांच्यासारखे काळे धंदे आम्ही करत नाही. असे म्हणत नितेश राणे यांनी नितेश राणे एबीपी माझासोबत बोलताना काल ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता.\nनितेश राणे म्हणाले, पुणे पोलिसांनी हे सर्क्यूलर काढले आहे. पण मुंबई ब्रांचमध्ये आमचे डीएचएफएलचे खाते असल्यामुळे पुणे क्राईम ब्रांचला हा अधिकार कसा, तसेच आम्ही ५ महिन्यापुर्वी सबंधित बँकेला आम्हाला लोन सेटल करायचे असल्याचे अधिकृत पत्र दिलेले आहे. त्यामुळे अशा नोटिसीचा उपयोग नाही. या प्रकराणात आम्ही उच्च न्यायालयात जाऊन आव्हान देणार आहोत. नारायण राणेंच्या कुटुंबाच्या अडचणी नाही, तर आता क्राईम ब्रांचची अडचण होणार, महाविकास आघाडीची अडचण होणार आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2022/02/03/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A8/", "date_download": "2022-05-18T23:35:43Z", "digest": "sha1:GV777GB6A42ZTCAACNJ7N74XY3UZAAWM", "length": 6788, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "रामदेवबाबांच्या पतंजलीने आणली क्रेडीट कार्ड - Majha Paper", "raw_content": "\nरामदेवबाबांच्या पतंजलीने आणली क्रेडीट कार्ड\nअर्थ, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / क्रेडीट कार्ड, पंजाब बँक, पतंजली, रामदेवबाबा / February 3, 2022 February 3, 2022\nबाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेडने क्रेडीट कार्ड जारी केली असून सरकारी क्षेत्रातील दोन नंबरची पंजाब नॅशनल बँक आणि नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांच्यासोबत त्यासाठी सहकार्य करार केला आहे. या दोन्ही संस्थांसह पतंजलीचे को ब्रांडेड क्रेडीट कार्ड लाँच केले गेले आहे. ही कार्ड रु पे प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. विजा आणि मास्टर कार्ड प्लॅटफॉर्मवर सुद्धा क्रेडीट कार्ड जारी करता येतात पण पतंजलीने त्यासाठी स्वदेशी प्लॅटफॉर्मला प्राधान्य दिल्याचे समजते. म्हणून पतंजलीने पेमेंट गेटवे या देशी कंपनी एनपीसीआयची निवड केली आहे.\nपतंजली क्रेडीट कार्ड दोन व्हेरीयंट मध्ये आहेत. पीएनबी रूपे प्लॅटीनम आणि पीएनबी रूपे सिलेक्ट असे हे दोन व्हेरीयंट असून अन्य क्रेडीट कार्ड प्रमाणे कॅशबॅक, लोयल्टी पॉइंट, इन्शुरन्स कव्हर सह अनेक फायदे ग्राहकाला मिळणार आहेत. खरेदी, ऑनलाईन शॉपिंग, रोख काढणे अशी सर्व कामे यावर करता येतील आणि शिवाय पतंजली स्टोर मधून खरेदी केल्यास विशेष फायदे मिळणार आहेत. कार्ड लाँच झाल्याच्या तीन महिन्याच्या आत कार्ड घेतले तर पतंजली माल खरेदीवर २ टक्के सूट मिळेल पण त्यासाठी २५०० रु.ची खरेदी करावी लागेल.\nसिलेक्ट व्हेरीयंट वर विमानतळावर लाउंज अॅक्सेस मिळणार असून अॅड ऑन कार्ड सुविधा आहे. विमा कव्हर मोफत असून अपघाती मृत्यू साठी २ लाखाचे विमा कव्हर आहे. असे समजते. प्लॅटीनम कार्डवर क्रेडीट मर्यादा २५ हजार ते ५ लाख तर सिलेक्टवर ५० हजार ते १० लाख अशी आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2020/09/News-bollywood-star-amitabh-bachchan-is-the-new-voice-of-amazons-alexa.html", "date_download": "2022-05-18T22:51:45Z", "digest": "sha1:GNTU7XSAPOEO4NOSXEPMIPIKC76CTBWL", "length": 5751, "nlines": 54, "source_domain": "www.mynagar.in", "title": "अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्सावर ऐकायला मिळणार अमिताभ बच्चन यांचा आवाज", "raw_content": "\nअ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्सावर ऐकायला मिळणार अमिताभ बच्चन यांचा आवाज\nमाय अहमदनगर वेब टीम\nमुंबई - 'देवीयों और सज्जनों...' हे शब्द तुम्ही बिग बींच्या त्या खास टोनमध्येच वाचले असणार; ज्याप्रमाणे ते केबीसीमध्ये आपल्या भारदस्त आवाजात उच्चारतात. प्रेक्षकांच्या लाडक्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमातून घराघरामध्ये पोहचलेला अमिताभ बच्चन यांचा हाच आवाज आता थेट अ‍ॅलेक्साच्या माध्यमातून सर्वांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे.\nहोय, खरोखरच आता अमिताभ यांचा आवाज अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्सावर ऐकायला मिळणार आहे.अ‍ॅमेझॉनच्या व्हॉइस असिस्टंट सर्व्हिसनं अलेक्सासाठी पहिल्यांदाच भारतीय कलाकाराच्या आवाजाची निवड केली आहे. 'बच्चन अलेक्सा' असं या नविन फिचरचं नाव ठेवण्यात आलं आहे.\n'बच्चन अलेक्सा' २०२१ पासून ग्राहकांना वापरता येणार आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांच्या आवाजात जोक, हवामानासंदर्भात माहिती आणि कविता ऐकता येणार आहेत. यासाठी ग्राहकांना काही रक्कम भरावी लागणार आहे. \"Alexa, say hello to Mr. Amitabh Bachchan\" या व्हॉइस कमांडच्या मदतीने ही सुविधा अ‍ॅक्टीव्हेट करता येणार आहे. 'टेक्नॉलॉजीमुळे मला नेहमीच नवीन गोष्टींसह जोडण्याची संधी दिली आहे. या नवीन टेक्नॉलॉजीमुळे आणखी लोकांपर्यंत मला पोहोचता येईल याचा मला विशेष आनंद आहे', असं या कराराबद्दल बोलताना अमिताभ बच्चन यांनी सांगितलं.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nअसा झाला आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात; आमदार म्हणाले मी फक्त....\nपिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल महापालिकेचे दुर्लक्ष ; शिवप्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा\nनिंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी कुस्त्यांचा हगामा राज्यात प्रसिद्ध : दोन दिवस चालणार यात्रोत्सव\nपिंपळगाव माळवी येथे स्थान प्रकट दिनानिमित्त यात्रा महोत्सव\nजेऊर यात्रोत्सवादरम्यान हजारो भाविकांचे दर्शन लाखोंची उलाढाल ; नामदार तनपुरे यांच्याकडून पाण्याची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://shriramkrishnakshirsagarmaharaj.com/Publications/application_prakashan.aspx", "date_download": "2022-05-18T23:38:41Z", "digest": "sha1:E6BG5F7A2QJQ3I2CQRVYMFM7YQCUVURR", "length": 6765, "nlines": 46, "source_domain": "shriramkrishnakshirsagarmaharaj.com", "title": "application prakashan", "raw_content": "|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||\nआपली भाषा निवडा: मराठी हिन्दी English संस्कृत घरपोच ग्रंथसेवा\nश्री गुरुदेव दत्त अँप्लिकेशन\nपरमपूज्य श्री गुरुदेवांचे अमूल्य मार्गदर्शन प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावे या उद्देशाने सुरु केलेल्या ANDROID APPLICATION बाबत सविस्तर माहिती देत आहोत.\nउद्देश- Whatsapp किंवा तत्सम साधनांवर येणाऱ्या पोस्ट आणि इमेजेस असताना APPLICATION सुरु करण्याचा वेगळा प्रयत्न कशासाठी केला तर Whatsapp वर येणाऱ्या पोस्ट सगळ्यांना साठवून ठेवता येत नाहीत. मोबाईल बिघडला अथवा अन्य काही कारणांनी CHAT HISTORY आणि PHOTO हे DELETE होतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन APPLICATION सुरु केले आहे.\nपर्याय- यात मुख्य ४ पर्याय आहेत.\nपर्याय क्र.१) सद्गुरूंचे जीवन आणि कार्य- यात परमपूज्य गुरुदेवांच्या कार्याचा थोडक्यात परिचय आणि APPLICATION सुरु करण्याचा उद्देश दिला आहे.\nपर्याय क्र. २) नामजप- यात श्री गुरुदेव दत्त आणि दिगंबरा दिगंबरा हा जप दिला आहे. जो APPLICATION बंद करेपर्यंत सुरु राहू शकतो.\nपर्याय क्र. ३) स्तोत्रे- या सदरात परमपूजनीय गुरुदेवांच्या आवाजात दोन स्तोत्रे १) गुरुपरंपरा स्तोत्र २) दक्षिणामूर्ती स्तोत्र दिले आहे तसेच परमपूज्य श्री रामकृष्ण स्तोत्र दिलेल आहे.\nपर्याय क्र. ४) सद्गुरूवाणी - यात दररोज एका विषयावर परमपूज्य गुरुदेवांचे मार्गदर्शन पोस्ट होत आहे. हा दररोज बदलणारा भाग आहे. ज्यात तुम्ही APPLICATION सुरु झाल्यापासून आजच्या (चालू) तारखेपर्यंतचे सर्व विषय पाहू शकता.\nपर्याय क्र. ५) अधिक माहिती व संपर्क- यामध्ये थेट वेबसाईटला जोडण्यासाठी लिंक दिली आहे. वेबसाईटवर अपडेट होणा-या नवीन पोस्ट एका क्लिकवर सर्वांना प्राप्त करुन दिले आहे.\n१) हे पूर्णतः OFFLINE आहे. त्यासाठी कोणतेही internet charge लागत नाहीत. साधारण १ महिन्यानंतर पुढच्या पोस्टसाठी ONLINE UPDATE घावी.\n२) या APPLICATION वरील सर्व पोस्ट ह्या जुने अमृतकण आणि जुन्या, अधिकृत परंतु आता सर्वांकरिता उपलब्ध होऊ न शकणाऱ्या ग्रंथांमधून घेतल्या आहेत.\n३) मनुष्यत्वाच्या मर्यादांमुळे आणि तत्कालीन मुद्रण चुकांमुळे माहितीमध्ये क्वचित प्रसंगी तफावत जाणवू शकेल. ती सुद्धा जाणवू नये या करिता आम्ही सातत्याने \"परमपूज्य गुरुदेवांच्या दीर्घकाळ सहवासात असणाऱ्या गुरुभक्तांचे मार्गदर्शन\" घेत आहोत.\n४) ह्या APPLICATION चा उद्देश केवळ आणि केवळ परमपूज्य गुरुदेवांचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचावे, श्री दत्त देवस्थानात पोहोचलेल्या, पोहोचत असलेल्या आणि न पोहोचलेल्या सर्वांनाच परमपूज्य गुरुदेवांचे अमुल्य मार्गदर्शन रोज प्राप्त व्हावे. इतका उदात्त आहे.\nसद्गुरुंचे जीवन आणि कार्य\nश्री गुरुदेव दत्त अँप्लिकेशन\nश्री दत्त देवस्थान ट्रस्टची प्रकाशने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://madreshoy.com/mr/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2022-05-18T23:18:01Z", "digest": "sha1:OCL63RRPNDYLT3GWGLSVQ7YAOQOKZV43", "length": 14627, "nlines": 90, "source_domain": "madreshoy.com", "title": "बाळाला चिरडल्याशिवाय अन्न देणे कसे सुरू करावे | आज माता", "raw_content": "\nअन्न क्रश न करता बाळाला कसे खायला द्यावे\nटॉय टोरेस | | बाळ, पोषण\nअन्न शिजवल्याशिवाय बाळाला पोसणे सुरू करण्यासाठी, अत्यंत महत्वाचे मुद्दे विचारात घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, बाळाचे वय कितीही असो, बसल्यावर सरळ उभे राहिले पाहिजे. त्यानंतरच आपण खात्री करू शकतो की बाळ सुरक्षितपणे गिळू शकेल. काही बाळांना 4 किंवा 5 महिन्यांच्या आसपास ही क्षमता प्राप्त होते, परंतु प्रत्येकाची स्वतःची लय असते आणि एकमेकांच्या काळाचा आदर करणे आवश्यक आहे.\nतज्ञांचे म्हणणे असे आहे की सहा महिन्यांपासून बाळ आईच्या दुधाशिवाय किंवा फॉर्म्युलाशिवाय इतर पदार्थ वापरून पाहण्यास तयार आहे. परंतु हे बाळाच्या पचनसंस्थेच्या परिपक्वतावर आधारित आहे, ऐवजी गिळण्याची किंवा बसून राहण्याची तुमची क्षमता. तथापि, जेव्हा आपण प्युरीज आणि ग्राउंड फूडसह प्रारंभ करता तेव्हा ते घन पदार्थांसारखे नसते.\n1 तुम्ही बाळाला कच्चे अन्न द्यावे का\n1.1 माझ्या बाळाला चिरडल्याशिवाय कसे खायला द्यावे\n1.2 संपूर्ण अन्न ग्राउंड पदार्थांसह एकत्र करा\nतुम्ही बाळाला कच्चे अन्न द्यावे का\nआता काही काळापासून, बाळांना पूरक आहार देण्याची पद्धत बदलली आहे. आतापर्यंत, सर्वकाही कुचलेल्या अन्नावर आधारित होते, बालरोगतज्ञांनी ते निर्दिष्ट केले, आता जास्तीत जास्त कुटुंबे संपूर्ण घन पदार्थांसह परिचय निवडतात. यालाच म्हणून ओळखले जाते \"बेबी लेड वीनिंग\" आणि या क्षणी प्रसिद्ध आणि प्रभावशाली लोकांमध्ये हा पहिला पर्याय आहे.\nया प्रकारच्या पूरक आहारामध्ये कमीतकमी तयारीसह संपूर्ण खाद्यपदार्थांचा समावेश होतो जेणेकरून ते धोकादायक नसेल. नेहमी प्रयत्न केला जातो की अन्नाने त्याचा आकार, त्याचा पोत आणि त्याची खास चव कायम राखली जाते. कारण बाळ करू शकता तुमच्या सर्व संवेदना विकसित झालेल्या अनुभवाचा आनंद घ्या त्याच वेळी जेव्हा ते प्रौढांप्रमाणे खाऊ लागते.\nपिसाळलेल्यांच्या संदर्भात एक फायदा असा आहे की बाळाला अन्न सापडते, त्याला स्पर्श करता येतो, त्याचा वास आणि चव त्याच्या मूळ स्वरूपात शोधता येते. जेव्हा अन्न ठेचले जाते तेव्हा त्याचा पोत बदलतो आणि बर्याच बाबतीत त्याची चव बदलते, विशेषतः जर ते नेहमीप्रमाणे इतर पदार्थांमध्ये मिसळले जाते. या पद्धतीचा आणखी एक फायदा म्हणजे बाळ स्वतःचे नियमन करते आणि त्याला जे आवश्यक आहे ते खातो.\nमाझ्या बाळाला चिरडल्याशिवाय कसे खायला द्यावे\nजर तुम्हाला तुमच्या बाळाला कच्च्या पदार्थांची चव चाखायची असेल तर तुम्ही काही गोष्टींचा विचार केला पाहिजे खालील सारख्या अत्यंत महत्वाच्या बाबी.\nअन्न शिजवले पाहिजे जेणेकरून गिळणे आणि पचवणे कठीण नाही. बटाटे, गाजर किंवा रताळ्यासारख्या हिरव्या भाज्या आणि भाज्यांपासून सुरुवात करा. सहज चव शोषून घेणारे आणि शिजवलेले किंवा भाजलेले पदार्थ कोमल असतात आणि गुदमरण्याचा धोका कमी असतो.\nमला तुमच्या अन्नाचा आस्वाद घेऊ द्या. जर तुमच्या बाळाने आधीच अन्न वापरून पाहिले असेल आणि तुम्हाला माहीत असेल की तो ते चांगले सहन करतो, तर तुम्ही त्याला इतर मार्गांनी वापरू देऊ शकता. मोठी माणसे काय खातात याबद्दल लहान मुलांना उत्सुकता असते, त्यांना उघड्या हातांनी तुमची प्लेट चाखू द्या, त्यांची बोटे चोखू द्या आणि काही वेळातच ते खाल्लेले अन्न शोधा.\nसंपूर्ण तुकडे मांस किंवा मासे. जेव्हा मांस किंवा मासे चाखण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही त्यांना ते पीसल्याशिवाय खाऊ देखील देऊ शकता. मांस ग्रील्ड केले जाऊ शकते, एक चिकन टेंडरलॉइन सुरू करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. ग्रील्ड फिश हा एक चांगला पर्याय आहे, हॅक किंवा कोंबडा यासारख्या सौम्य चव असलेले पांढरे मासे निवडा.\nसंपूर्ण अन्न ग्राउंड पदार्थांसह एकत्र करा\nबाळ किंवा लहान मुलांच्या बाबतीत कोणताही सामान्य नियम नाही, कारण प्रत्येक एक पूर्णपणे भिन्न आहे. हे खूप महत्वाचे आहे प्रत्येकाच्या गरजा विचारात घ्या आणि त्यांच्या वेळेचा आदर करा प्रत्येक प्रश्नात. काही बाळांना अन्नाबद्दल खूप उत्सुकता असते आणि ते संपूर्ण अन्नाचा आनंद घेतात. इतर मॅश केलेले पसंत करतात आणि संपूर्ण पदार्थ वापरण्यास नाखूष असतात.\nआपल्या बाळाला त्याच्या स्वत: च्या गतीने अन्न शोधू द्या, महत्वाची गोष्ट म्हणजे तो चांगला आहार देतो आणि दबावाशिवाय अन्नाचा आनंद घ्या. लक्षात ठेवा की वर्षापर्यंत दूध हे अन्नाचे मुख्य स्त्रोत असले पाहिजे, म्हणून तुमच्याकडे वेळ आहे की त्याला हळूहळू, घाई न करता आणि त्याच्या स्वत: च्या गतीने अन्न शोधू द्या.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आज माता » काळजी » पोषण » अन्न क्रश न करता बाळाला कसे खायला द्यावे\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nसावत्र भाऊ: सोबत राहण्यासाठी टिपा\nजेव्हा पौगंडावस्था सुरू होते\nबाळ, माता आणि कुटूंबातील नवीनतम लेख मिळवा.\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A9%E0%A5%AC%E0%A5%A9", "date_download": "2022-05-18T22:10:33Z", "digest": "sha1:KXX7UAAHSZLKGT3WO37ZRHH6SJFDRAEA", "length": 2454, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ३६३ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक\nदशके: पू. ३८० चे - पू. ३७० चे - पू. ३६० चे - पू. ३५० चे - पू. ३४० चे\nवर्षे: पू. ३६६ - पू. ३६५ - पू. ३६४ - पू. ३६३ - पू. ३६२ - पू. ३६१ - पू. ३६०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nLast edited on १७ एप्रिल २०२२, at २३:०५\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:०५ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://swayamtalks.org/video/pallavi-vartak/", "date_download": "2022-05-18T23:49:56Z", "digest": "sha1:CY6SZN3VNCNYOI6PKH4HWVAIGW2RZ36M", "length": 7975, "nlines": 126, "source_domain": "swayamtalks.org", "title": "यशाचे शिखर – Welcome to Swayam Talks", "raw_content": "\n'स्वयं टॉक्स'चे सभासद व्हा \nशालेय जीवनात साहसी खेळांशी ओळख झालेल्या पल्लवी वर्तक यांनी इयत्ता दहावीपासून गिर्यारोहणाला सुरुवात केली. २००१ मध्ये त्यांनी प्रस्तरारोहण - म्हणजे - rock climbing - केलं आणि त्यानंतर त्यांच्या यशाचा आलेख सह्याद्रीतील सुळक्यांइतकाच उंच उंच जात राहिला पुरुषांचं वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात आपण कुठेही कमी पडू नये म्हणून पल्लवी यांनी गिर्यारोहणाचे रीतसर प्रशिक्षण तर घेतलेच शिवाय इतर महिलांनी या क्षेत्रात यावे यासाठी सक्रिय पुढाकार घेतला. सह्याद्रीमधील १०० हुन अधिक सुळक्यांवर यशस्वी आरोहण करणाऱ्या पल्लवी वर्तक या महाराष्ट्रातील पहिल्या महिला आहेत पुरुषांचं वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात आपण कुठेही कमी पडू नये म्हणून पल्लवी यांनी गिर्यारोहणाचे रीतसर प्रशिक्षण तर घेतलेच शिवाय इतर महिलांनी या क्षेत्रात यावे यासाठी सक्रिय पुढाकार घेतला. सह्याद्रीमधील १०० हुन अधिक सुळक्यांवर यशस्वी आरोहण करणाऱ्या पल्लवी वर्तक या महाराष्ट्रातील पहिल्या महिला आहेत क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा 'शिवछत्रपती पुरस्कार 'देऊन महाराष्ट्र शासनाने पल्लवी यांच्या धाडसाला व जिद्दीला सन्मानित केले आहे.\nसदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स नाशिक ' - सप्टेंबर २०१७ या कार्यक्रमात झाले आहे.\nशालेय जीवनात साहसी खेळांशी ओळख झालेल्या पल्लवी वर्तक यांनी इयत्ता दहावीपासून गिर्यारोहणाला सुरुवात केली. २००१ मध्ये त्यांनी प्रस्तरारोहण - म्हणजे - rock climbing - केलं आणि त्यानंतर त्यांच्या यशाचा आलेख सह्याद्रीतील सुळक्यांइतकाच उंच उंच जात राहिला पुरुषांचं वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात आपण कुठेही कमी पडू नये म्हणून पल्लवी यांनी गिर्यारोहणाचे रीतसर प्रशिक्षण तर घेतलेच शिवाय इतर महिलांनी या क्षेत्रात यावे यासाठी सक्रिय पुढाकार घेतला. सह्याद्रीमधील १०० हुन अधिक सुळक्यांवर यशस्वी आरोहण करणाऱ्या पल्लवी वर्तक या महाराष्ट्रातील पहिल्या महिला आहेत पुरुषांचं वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात आपण कुठेही कमी पडू नये म्हणून पल्लवी यांनी गिर्यारोहणाचे रीतसर प्रशिक्षण तर घेतलेच शिवाय इतर महिलांनी या क्षेत्रात यावे यासाठी सक्रिय पुढाकार घेतला. सह्याद्रीमधील १०० हुन अधिक सुळक्यांवर यशस्वी आरोहण करणाऱ्या पल्लवी वर्तक या महाराष्ट्रातील पहिल्या महिला आहेत क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा 'शिवछत्रपती पुरस्कार 'देऊन महाराष्ट्र शासनाने पल्लवी यांच्या धाडसाला व जिद्दीला सन्मानित केले आहे.\nसदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स नाशिक ' - सप्टेंबर २०१७ या कार्यक्रमात झाले आहे.\nएकाच ह्या जन्मी जणू\nचोलुटेका ब्रिज आणि आपण\nमराठी भाषा आणि संस्कृती\nमन करा रे प्रसन्न- अर्थात ज्याचे त्याचे आभाळ\nआपल्यातलं एक झाड मरतं तेव्हा\nप्रत्येक गोष्ट जागच्या जागी\nNostalgia – आठवणींचा सुविहीत गुंता\nसुख म्हणजे नक्की काय असतं\nमोठी माणसं मोठी का असतात\nTang Ping- आरामही राम है\nएका नव्या प्रवासाची नांदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.madtravelervik.com/2020/07/%20%20.html", "date_download": "2022-05-19T00:09:13Z", "digest": "sha1:3VUKKFF3PLPWWYENFGOHEO67YM7IEPVY", "length": 12244, "nlines": 265, "source_domain": "www.madtravelervik.com", "title": "शूरवीर रामजी पांगेरा", "raw_content": "\nHomeशूरवीर रामजी पांगेराशूरवीर रामजी पांगेरा\nदिलेरखान सुमारे तीस हजार पठाणी फौज घेऊन बऱ्हाणपुराहून निघाला आणि नाशिक जिल्ह्यात घुसला.\nया भागातील अनेक किल्ले मराठ्यांनी कब्जात घेतलेले होते. त्यातीलच कण्हेरा गड या नावाचा डोंगरी किल्ला\nमराठ्यांच्या ताब्यात होता. दिलेरखान हा कण्हेरा घेण्यासाठी सुसाट निघाला. दिलेर हा अत्यंतकडवा आणि हट्टी असा सरदार होता.\nकण्हेऱ्याच्या परिसरातच सपाटीवर महाराजांचा एक जिवलग शिलेदार अवघ्या सातशे मराठा पायदळानिशी तळ ठोकून होता.\nकारण मोगलांच्या फौजा केव्हा स्वराज्यात घुसतील याचा नेम नव्हता म्हणून ही सातशेची तुकडी गस्तीवर राहिली होती. या तुकडीचा नेता होते रामजी पांगेरा.\nहा रामजी विलक्षण शूर होते. प्रतापगडच्या युद्धात अफझलखानच्या सैन्याविरुद्ध जावळीच्या जंगलात या वाघाने भयंकर थैमान घातले होते. त्यांनी पराक्रमाची शर्थ केली. तेच हे रामजी पांगेरा कण्हेऱ्यापाशी होते.\nएक दिवस दिवसाउजेडी त्यांना हेरांनी खबर दिली की, औरंगजेबाचा खासा सरदार दिलेरखान पठाण भलं मोठं घोडदळ घेऊन कण्हेऱ्यावर चालून येत आहे. दिलेरची फौज खरोखरच मोठी होती. त्याच्यापुढे रामजीची फौज चिमूटभरच होती. ही खानाच्या आक्रमणाची खबर मिळताच खरे म्हणजे रामजीने आपल्या सैन्यानिशी शेजारच्याच आपल्या कण्हेरा गडावर जाऊन बसायला हरकत नव्हती. ते सोयीचे आणि निर्धास्त ठरले असते.\nपण रामजी पांगेऱ्यातला वाघोबा चवताळून उठला. ते आपल्या चिमूटभर मावळ्यांपुढे उभे राहीले. दिलेरखान मोठ्या फौजेनिशी चालून येतोय हे त्या चिमुकल्या मराठा तुकडीला समजलेच होते. रामजी आपल्या लोकांच्या पुढे उभे राहिले आणि मोठ्या आवेशात ते गरजले, \"मर्दांनो , खानाशी झुंजायचंय, जे जातीचे असतील , ( म्हणजे जे जातिवंत योद्धे असतील ) ते येतील. मर्दांनो , लढाल त्याला सोन्याची कडी, पळाल त्याला चोळी बांगडी\" असे बोलून रामजीने आपल्या अंगावरचा अंगरखा काढून फाडून फेकला. डोईचे मुंडासेही फेकले. अन् दोन्ही हातात हत्यारे घेऊन त्याने एकच हरहर केला. साक्षात जणू भवानीच संचरली. अवघ्या मराठा सैन्यानेही तसेच केले.\nमूतिर्मंत वीरश्रीने कल्लोळ मांडला. उघडे बोडके होऊन मराठा सैन्य भयभयाट करू लागले. अन् दिलेरखान आलाच. वणव्यासारखे युद्ध पेटले. तलवारबाजीने दिलेरखान थक्कच झाला. त्याला पुन्हा एकदा पुरंदरगड अन् मुरारबाजी देशपांडे आठवले. झुंज शथीर्ची चालली होती. पण मराठ्यांचा आणि रामजीचा आवेश दारूच्या कोठारासारखा भडकला होता.\nअखेर हट्टी दिलेर हटला. त्याचे सैन्य पळत सुटले. दिलेरलाही माघार घ्यावी लागली. रामजी पांगेरा दाखवून दिले की,\nकण्हेरा गड सुरक्षित होता . दिलेरखानची सावलीही शिवू शकली नाही. अशी माणसं महाराजांनी मावळ मुलखातून वेचून वेचून मिळविली होती.\nनमन या वाघाच काळीज असलेल्या आणि इतिहासात दुर्लक्षित राहिलेल्या शूरवीराला.\nमराठ्यांचा इतिहास शूरवीर रामजी पांगेरा\nएक मराठा साम्राज्याचे शूर योद्धे\nबहिर्जी नाईक - बाजींद भाग १\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - 3\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ११\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - १२\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ५\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ७\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ८\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ९\nशिवकालीन शस्त्र - दांडपट्टा\nअपरिचित इतिहास- \"बाजी बांदल\", \"रायाजी बांदल\" -इतिहासातील निसटलेली पाने\nअपरिचित इतिहास- \"बाजी बांदल\", \"रायाजी बांदल\" -इतिहासातील निसटलेली पाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.pantnagaritimes.com/2020/12/blog-post_24.html", "date_download": "2022-05-18T22:26:25Z", "digest": "sha1:PAGAMACCZMGOGOIXIAAOCKR6PK7QRQES", "length": 7367, "nlines": 50, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "सोलापूर : वैरागमध्ये सात लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक सोलापूर : वैरागमध्ये सात लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास\nसोलापूर : वैरागमध्ये सात लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास\nबार्शी तालुक्यातील वैराग येथील विनय चंद्रकांत गोवर्धन यांच्या सोने चांदीच्या दुकानावर बुधवारच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला. यात पंधरा हजाराच्या रोख रकमेसह सुमारे सहा ते सात लाख रुपयांची चांदी लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.\nया दरोड्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अरुण सुधाकर व उपनिरीक्षक राजेंद्र राठोड यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळाला भेट दिली. अधिक तपासाकरिता श्वान पथक व ठसे तज्ञ दाखल झाले आहेत. यापुर्वी २००८ विनय चंद्रकांत गोवर्धन यांच्या व उदय गोवर्धन यांच्या दुकानावर दिवसा सहा वाजता दरोडा टाकून सुमारे पाच कोटींचे सोने व चांदीचे दागिने लुटले होते. परत गतवर्षी देखील येथेच चोरी झाली होती.\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात...\nपत्नीचे चारित्र्यावर संशयाचा राग मनात धरून एसआरपीएफ जवानांचा गोळीबार मध्ये एक ठार , दोन जखमी\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळी बार केल्याची घटना सोलापुर जिल्ह्यातील बार्शी ता...\nमंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा\nमंगळवेढा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी शिक्षक भगिनींचा मेळाव...\nनंदेश्वरचे कामचुकार तलाठी बी.एस.शेख यांना निलंबीत करावे यासाठी रेखा कसबे यांचे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन\nमंगळवेढा / प्रतिनिधी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील रेखा सुनिल कसबे यांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्हीही नावे 7/12 उतार्‍यावर ला...\nजिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nमंगळवेढा / प्रतिनिधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.rnhhospital.com/blog/", "date_download": "2022-05-18T23:06:09Z", "digest": "sha1:GJXVWPCRKRM5JH5KOCF4BUHVY4AECHHD", "length": 7830, "nlines": 166, "source_domain": "www.rnhhospital.com", "title": "Blog – RNH Hospital – The Best Orthopaedic Hospital in Nagpur", "raw_content": "\nजागतिक काचबिंदू सप्ताह विशेष पूर्वनिदान आणि योग्य औषधोपचारांति काचबिंदूपासून दृष्टीचे रक्षण शक्यडोळ्याच्या नेत्रगोलातील दाब वाढल्याने डोळ्याच्या ऑप्टिक नर्व्ह म्हणजे डोळ्यापासून..\nमोतिबिंदू डोळ्यांचा सामान्यपणे आढळणारा विकार आहे. परिवारात आपल्याला मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करवून घेणारे काका-मामा-आज्जी नक्कीच भेटले असतील. शिवाय मोतीबिंदूची शस्त्रक्रिया लेजरद्वारे केली असेही अनेकांकडून\nलहान मुलांमध्ये चष्म्याचे वाढते प्रमाण...\nहल्ली लहान वयातच चष्मा लागतोय्. शाळेत डोळ्यांची तपासणी झाली की कळते की, चष्म्याचा नंबर निघालाय की नाही… मात्र, त्यापूर्वी देखील चष्म्याचा नंबर असण्याची शक्यता असते. बाळाच्या जन्मानंतर सहा महिन्यात डोळे बर्‍यापैकी..\nचष्म्याचा नंबर घालवण्यासाठी लेजर सर्जरी किती उपयुक्त...\nचष्म्याचा नंबर घालविण्यासाठी लेजर सर्जरीचा मार्ग आपणास ठावूक असेलच. त्या अनुषंगाने डोळ्यांचा नंबर घालविण्यासाठी लेजर सर्जरी किती उपयुक्त आहे, याचा उहापोह प्रस्तुत लेखात करणार आहे..\nअलिकडल्या काळात जीवनशैलीचे विकार वाढत आहेत. त्यामध्ये मधूमेहाचे प्रमाण लक्षणीय आहे. मात्र, आजही समाजात मधूमेह आणि डोळ्यांच्या विकारांच्या संबंधांबद्दल फारशी जागृती नाही. खरं सांगायचं तर मधूमेह या रोगाचा डोळ्यांवर दुरगामी परिणाम होतो. मधूमेहाने ग्रसित असलेल्या रुग्णांना डोळ्यांचे..\nडोळ्यांची नियमित काळजी (Regular Eye Care)\nये काली काली आंखे… हे गाणे सर्वांनी एकले आहे. मात्र, याच डोळ्यांची काळजी घेण्याची जेव्हा वेळ येते; तेव्हा आपण सपेशल दुर्लक्ष करतो. डोळे हा फार नाजूक अवयव आहे. वाढत्या वयात तर ते अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे लहानग्यांचा आहार..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/expert/tushar-ovhal/137", "date_download": "2022-05-18T22:33:02Z", "digest": "sha1:RRCAN6C2Y3SU6BXLIKHP5TGNIF4ZRFH5", "length": 15000, "nlines": 122, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Times Now Marathi: Latest India News, World News, Sports, Live News & Videos", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी करण्यासोबतच ‘ईज ऑफ डुईंग बिजनेस’ कक्षही स्थापन होणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती\nAjit Pawar : ‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या’ योजनांना भरीव निधी देणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही\nCorona Cases in Maharashtra : राज्यात कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू, सक्रिय रुग्णांची संख्या दीड हजारच्या पार\nToday in History : Thursday, 19 May 2022 : दिनविशेष : गुरूवार १९, मे २०२२, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले जाणून घ्या आजचे दिनविशेष\nTamil Nadu Bus Accident : तमिळनाडूत दोन बसेसचा भीषण अपघात, ३० जण जखमी, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल\nOBC Reservation : मध्य प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसींना राजकीय आरक्षण मंजुर\nMaharashtra Job Alert: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत आहेत या पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख\nHow To Prevent Hair Loss: तरुणांनो वेळीच व्हा सावध, या चुकांमुळे गळतात केस, वाचा खास टिप्स\nHardik Patel : हार्दिक पटेलचा काँग्रेसमधून राजीनामा, काँग्रेस नेते मोबाईलमधे मश्गुल असतात, दिल्लीतील्या नेत्यासांठी चिकन सॅण्डविच मिळाले का याचीच फक्त चिंता असल्याचा आरोप\nRajesh Tope : ग्रामीण रूग्णालयांतही मिळणार दातांवर उपचार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश\nCorona Cases in Maharashtra : राज्यात दीड हजारहून अधिक सक्रिय रुग्ण, आज शुन्य कोरोना मृत्यू\nCorona Cases in Maharashtra : राज्यात दीड हजारहून अधिक सक्रिय रुग्ण, आज शुन्य कोरोना मृत्यू\nToday in History : Wednesday, 18 May 2022 : दिनविशेष : बुधवार, १८, मे २०२२, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले जाणून घ्या आजचे दिनविशेष\nElection in Maharashtra : पावसाळ्यानंतर मुंबई, ठाण्याची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने दिले हे आदेश\nKetaki Chitale : केतकी चितळेच्या घरात पोहोचले गुन्हे शाखेचे पोलीस, लॅपटॉपट आणि इतर साहित्य केले जप्त\nMonsoon Update 2022 : मुंबईत या तारखेला पडणार पाऊस, अंदमानात मान्सून दाखल\nAjit Pawar : शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण करण्याचा शासनाचा प्रयत्न - उपमुख्यमंत्री अजित पवार\nCorona Mimbai Model कोविडविरुद्ध लढ्यासाठी ‘मुंबई मॉडेल’ ची यशोगाथा जगासमोर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nNana Patole : महाविकास आघाडीतले वाद आले चव्हाट्यावर, नाना पटोलेंच्या वक्त्यव्यामुळे आघाडीत बिघाडी असल्याचे झाले स्पष्ट\nToday in History : Tuesday, 17 May 2022 : दिनविशेष : मंगळवार, १७ मे २०२२, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले जाणून घ्या आजचे दिनविशेष\nCorona Cases in Maharashtra : राज्यात कोरोना सक्रिय रुग्णांचा आलेख वरच, २४ तासांत शुन्य मृत्यू, १० जिल्ह्यांत शुन्य रुग्ण\nKetaki Chitale : अतिउत्साह नडला, शोध आणि फोडा म्हणणार्‍या राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍याची उचलबांगडी\nKetaki Chitale : केतकीने शरद पवारांचा उल्लेख केलेलाच नाही, तृप्ती देसाई यांनी घेतली बाजू, राष्ट्रवादीच्या कर्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी\nDigital Rape : ८१ वर्षीय वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर डिजिटल बलात्कार, पोलिसांकडून अटक\nRaveena Tondon : अकबरुद्दीन ओवैसीचे अभिनेत्री रवीना टंडन कडून समर्थन, ट्विट करुन म्हणाली...\nLunar Eclipse 2022 : म्हणून लागतं चंद्र ग्रहण, जाणून या मागील शास्त्रीय कारण नासाचा खास व्हिडीओ\nBuddha Purnima 2022 Wishes : बुद्ध पौर्णिमेनिमित्त WhatsApp, Facebook, Instagram आणि सोशल मीडियावर शेअर करा मराठी शुभेच्छा\nBuddha Purnima 2022 Wishes : बुद्ध पौर्णिमेनिमित्त WhatsApp Stories, Instagram Stories Facebook आणि सोशल मीडियावर शेअर करा मराठी शुभेच्छा\nBuddha Purnima 2022 Quotes : बुद्ध पौर्णिमेनिमित्त WhatsApp Stories, Instagram Stories Facebook आणि सोशल मीडियावर शेअर करा गौतम बुद्धांचे सुविचार\n50 लाख नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी होणार - एकनाथ शिंदे\nसारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी देणार-अजित पवार\nएकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\nराशीभविष्य बुधवार १८ मे २०२२, कसा जाईल आजचा दिवस\nमुंबईत या तारखेला पडणार पाऊस, अंदमानात मान्सून दाखल\nकेतकी चितळेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\n'रानबाजार' वेबसीरिजचा ट्रेलर लाँच\nकेतकी चितळेचा मोबाईल आणि लॅपटॉप पोलिसांकडून जप्त\nTamil Nadu Bus Accident : तमिळनाडूत दोन बसेसचा भीषण अपघात, ३० जण जखमी, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल\nकमाईच्या बाबतीत उर्फी जावेदसमोर बॉलिवूड सेलिब्रिटी भरतात पाणी\nशिवलिंग सुरक्षित करा, पण..., ज्ञानवापीवर सुप्रीम कोर्टच्या आदेशातील 3 मोठ्या गोष्टी\nपूनम पांडे ठरली Oops मोमेंटची शिकार, व्हायरल होत आहे वॉर्डरोब मालफंक्शन\nमौलाना तौकीर रझा म्हणाले - हिंदू धर्माची होतेय थट्टा, कारंजे आणि शिवलिंग यातील फरक माहित नाही, असे शिवलिंग सर्वत्र सापडेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/horoscope-spirituality/photo-gallery/narsimha-jayanti-2022-share-marathi-wishes-on-whatsapp-instagram-facebook-and-social-media/406339", "date_download": "2022-05-18T23:56:16Z", "digest": "sha1:QYNDMOHYWV5BW4UHI4F7QOCD3EUWW7PE", "length": 5296, "nlines": 82, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " narsimha jayanti 2022 marathi wishes । narsimha jayanti 2022 share marathi wishes on WhatsApp Instagram Facebook and social media Narasimha Chaturdashi 2022: नृसिंह जयंती निमित्त सोशल मीडियावर शेअर करा मराठी शुभेच्छा", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nNarasimha Chaturdashi 2022 imges in marathi : नृसिंह जयंती निमित्त सोशल मीडियावर शेअर करा मराठी शुभेच्छा\nहिंदू धर्मानुसार नरसिंह जयंती दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुल्क चतुर्दशीच्या तिथीला साजरी केली जाते. या निमित्ताने facebook story, whatsapp story and instagrama story तसेच सोशल मीडियावर मराठी शुभेच्छा शेअर करा.\n(फोटो सौजन्य : BCCL)\n(फोटो सौजन्य : BCCL)\n(फोटो सौजन्य : BCCL)\n(फोटो सौजन्य : BCCL)\n(फोटो सौजन्य : BCCL)\nअजून बरेच काही धर्म-कर्म-भविष्य फोटोज गैलरीज\nSant Tukdoji Maharaj Jayanti 2022 : संत तुकडोजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा\nBuddha Purnima 2022 Quotes : बुद्ध पौर्णिमेनिमित्त WhatsApp Stories, Instagram Stories Facebook आणि सोशल मीडियावर शेअर करा गौतम बुद्धांचे सुविचार\nपोलिसांना 50 लाखांचे घर नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या, पोलिसांच्या कुटुंबियांची मागणी\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले, धडावेगळे शीर करून केला होता खून\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी करण्यासोबतच ‘ईज ऑफ डुईंग बिजनेस’ कक्षही स्थापन होणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती\nAjit Pawar : ‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या’ योजनांना भरीव निधी देणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही\nEkdant Sankashti Chaturthi 2022 : उद्या एकदंत संकष्टी चतुर्थी, तारीख लक्षात ठेवा. पूजेची पद्धत, शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/china-warns-pakistan-firms-gave-warning-to-if-due-not-paid-will-not-supply-power-shutdown-power-plant/articleshow/91475914.cms?utm_source=mostreadwidget", "date_download": "2022-05-18T22:14:32Z", "digest": "sha1:5WTWLBUCZRNPVGTVUSNBKS4XRTVRWQHA", "length": 13808, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआमचं ३०० अब्ज रुपयांचं वीज बिल द्या, अन्यथा अंधारात जावं लागेल,चीनची पाकिस्तानला धमकी\nपाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त वीज पुरवठ्याची मागणी केली होती. मात्र, वीज कंपन्यांनी पहिल्यांदा वीजबिल थकबाकीची रक्कम भरण्यास सांगत नकार दिला.\nचीनच्या कंपन्यांची पाकला धमकी\nपाकिस्तान अंधारात जाणार, चीनची धमकी\nवीज कंपनीची ३०० अब्ज रुपयांची धमकी\nचीनच्या कंपनीची वीज बंद करण्याचा इशारा\nइस्लामाबाद :पाकिस्तान आणि चीन यांच्यातील तणाव आता समोर येत आहे. पाकिस्तान देखील श्रीलंकेसारखं आर्थिक संकटात आलं आहे. चीनच्या कंपन्यांनी पाकिस्तान सरकारनं ३०० अब्ज रुपयांची थकबाकी दिली नाही तर वीज पुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे. इमरान खान यांच्या सरकारच्या काळात पाकिस्तानवरील कर्ज वाढला आहे. पाकिस्तानवरील एकूण कर्जापैकी २० टक्के कर्ज चीनचं आहे.\nचीनच्या दोन डझनहून अधिक कंपन्या पाकिस्तानमध्ये काम करत आहेत. पाकिस्तान सरकारनं ३०० अब्ज रुपयांची थकबाकी न दिल्यास आम्हाला वीज प्रकल्प बंद करावे लागतील, असं म्हटलं आहे. जोपर्यंत आमची थकबाकी दिली जात नाही तोपर्यंत आम्ही वीज प्रकल्प सुरु करणार नाही, असा इशारा वीज कंपन्यांनी दला आहे. चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर अंतर्गत ३० चिनी कंपन्यांनी पाकिस्तानात व्यवसाय सुरु केला आहे.\nश्रीलंकेत भयानक स्थिती, रस्त्यावर दिसताच गोळी मारण्याचे आदेश\nरेल्वे, ऊर्जा आणि दळवळण क्षेत्रात चीनच्या कंपन्यांनी प्रवेश केला आहे. समोवारी पाकिस्तानचे योजना आणि विकास मंत्री एहसान इकबाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कंपन्यांनी स्पष्टपणे पाक सरकारला धमकी दिली आहे. याशिवाय वीज कंपन्यांनी पाकिस्तानच्या मंत्र्यांसमोर वीज प्रक्रिया आणि टॅक्स संदर्भातील अडचणी मांडल्या.\nपाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त वीज पुरवठ्याची मागणी केली होती. मात्र, कंपन्यांनी थकबाकीच्या रकमेचा मुद्दा उपस्थित करत याला नकार दिला. कंपन्यांनी इंधनांच्या वाढत्या कंपन्या, कोळश्याचे वाढलेले दर याचा दाखला देत वीज पुरवठ्यासाठी अ‌ॅडव्हान्स रक्कम देण्याची मागणी केली. कोळसा उत्पादकांनी कोळशाचा साठा कमी असल्याचं सांगत उत्पादन वाढवल्यास, उपलब्ध कोळसा देखील संपून जाईल, असं म्हटलं.\nपुतीन रशियात मार्शल लॉ लागू करण्याची शक्यता, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांचा दावा\nकराचा दर जास्त असल्यानं कंपन्या नाराज\nचीनच्या कंपन्यांनी थकबाकी दिली गेली नसल्याचं सांगितलं आहे. करोना महामारीमुळं आर्थिकदृष्ट्या संकट आलं असून जादा कर असल्यानं नवी संकट आल्याचं वीज कंपन्यांची अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानच्या मत्र्यांनी शाहबाज शरीफ यांची दखल घेतली असून वीज कंपन्यांची थकित रक्कम दिली जाईल, असं म्हटलं.\nठाकरे बंधूंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिलीय; यूपीतल्या महंतांची टीका\nमहत्वाचे लेखपुतीन रशियात मार्शल लॉ लागू करण्याची शक्यता, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांचा दावा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nLive Maharashtra Live Updates: राज ठाकरे यांची पुण्यातील शनिवारी होणारी सभा रद्द\nAdv: मेगा इलेक्ट्रॉनिक्स डे - ट्रेंडिंग गॅजेट्स आणि ॲक्सेसरिजवर भन्नाट डिल्स\nकोल्हापूर जयप्रभा स्टुडिओसंदर्भातील मागणीसाठी रंगकर्मींचा सामुदायिक आत्मदहनाचा इशारा\nदेश ...तर मी राज ठाकरे यांच्याशी दोन हात केले असते, पैलवान खासदार बृजभूषण गरजले\nउस्मानाबाद 'तुला जिवंत सोडणार नाही, तुझी वाट लावतो', उस्मानाबादमध्ये २ पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये राडा\nजालना दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण; केली तब्बल ४ कोटींची मागणी, पण घडले असे की...\nउस्मानाबाद तुळजाभवानी मंदिर व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हे दाखल करा; तुळजापूरवासीयांची मागणी\nदेश गोळीबारामुळं ६ वर्षाच्या मुलीला गमावलं, पण एका निर्णयानं ५ जणांना जीवदान मिळालं\nआयपीएल फक्त एका 'त्या' चेंडूमुळे केकेआरचा संघ आयपीएमधून आऊटफक्त 'त्या' एका चेंडूमुळे केकेआरचा संघ आयपीएमधून आऊट, लखनौ दिमाखात प्ले ऑफमध्ये दाखल, लखनौ दिमाखात प्ले ऑफमध्ये दाखल\nअप्लायन्सेस या 5 star energy saving ac मुळे गारवा मिळेल फर्स्ट क्लास आणि बिलही होईल कमी\nशिक्षण मोठ्या शहरांमध्ये नवीन नोकरी जॉईन करण्यापूर्वी हे वाचा\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य १९ मे २०२२ : 'या' राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत विशेष लाभ\nकार-बाइक Suhana Khan ते Aarav Kumar, बॉलिवूड सेलिब्रेटींच्या मुलांकडे लग्जरी कार्सचा ताफा\nरिलेशनशिप पुरूषहो, बायकोपासून कायम लपवून ठेवा ‘या’ 5 गोष्टी, नाहीतर भोगावे लागतील भयंकर परिणाम..\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/pm-narendra-modi-will-use-his-influence-to-end-the-russia-ukraine-war-says-denmark-pm/articleshow/91300372.cms", "date_download": "2022-05-19T00:02:06Z", "digest": "sha1:MNAPBFGYWELC2IW6BSCTATTBFQHV3BLN", "length": 12498, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "युद्ध समाप्तीसाठी मोदी आपला प्रभाव वापरतील; डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली अपेक्षा - pm narendra modi will use his influence to end the russia-ukraine war says denmark pm | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nयुद्ध समाप्तीसाठी मोदी आपला प्रभाव वापरतील; डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली अपेक्षा\nयुक्रेन युद्धासह अनेक प्रादेशिक व जागतिक विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.\nतीन दिवसांच्या युरोप दौऱ्यात मोदी मंगळवारी डेन्मार्कमध्ये दाखल\nडेन्मार्कच्या पंतप्रधानांसोबत संयुक्त पत्रकार परिषद\nअनेक प्रादेशिक आणि जागतिक विषयांवर चर्चा\n'युक्रेनमध्ये तातडीने युद्धबंदी व्हावी आणि वाटाघाटी आणि राजनैतिक मार्गाने या संघर्षावर तोडगा काढावा,' असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी मंगळवारी येथे केले. तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यात मोदी मंगळवारी डेन्मार्कमध्ये दाखल झाले. डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेड्रिकसन यांच्यासमवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी बोलत होते.\n'युद्ध समाप्त करण्यासाठी रशियावर दबाव आणणे आणि नागरिकांचे हत्याकांड थांबविण्यासाठी मोदी आपला प्रभाव वापरतील,' अशी आशा फ्रेड्रिकसन यांनी व्यक्त केली. युक्रेन युद्धासह अनेक प्रादेशिक आणि जागतिक विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. दोन्ही देशांदरम्यान व्यापार आणि पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रात सहकार्य वाढविण्याच्या मुद्द्यांचा यामध्ये समावेश होता. फ्रेड्रिकसन यांचे सरकारी निवासस्थान असणाऱ्या मेरिनबर्ग येथे ही चर्चा पार पडली. 'युक्रेनमध्ये तातडीने युद्धबंदी व्हावी आणि संवादाच्या आणि राजनयाच्या मार्गाने या समस्येवर तोडगा काढण्यात यावा, असे आवाहन आम्ही करतो,' असे मोदी म्हणाले. युक्रेनमध्ये सध्या सुरू असलेल्या मानवी संकटाविषयी दोन्ही देशांनी चिंता व्यक्त केली. भारत-युरोपीय महासंघ यांच्यातील मुक्त व्यापार करार लवकरात लवकर प्रत्यक्षात येईल, अशी आशाही मोदींनी व्यक्त केली. 'हिंद-प्रशांत क्षेत्र मुक्त, खुला, व्यापक आणि नियमांवर आधारित असे असावे, यावरही दोन्ही नेत्यांचे मतैक्य झाले. मोदी आज, बुधवारी इंडो-नॉर्डिक शिखर परिषदेतही सहभागी होणार आहेत.\nसमाजमाध्यमांवर फोमो (फीअर ऑफ मिसिंग आउट) ही संकल्पना वापरली जाते. तिचा वापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॅनिश कंपन्यांना उद्देशून केला. 'भारतात गुंतवणूक करण्याची संधी चुकवू नका,' असे आवाहन त्यांनी केले. भारतात हरित ऊर्जा तंत्रज्ञान, शीतगृह साखळी, जहाज वाहतूक आणि बंदरे विकास या क्षेत्रांत गुंतवणुकीसाठी मोठा वाव आहे, असे त्यांनी 'इंडिया-डेन्मार्क बिझनेस फोरम'समोर सांगितले.\nमहत्वाचे लेखराहुल गांधींच्या बाजूला असलेली महिला कोण सोशल मीडियावर उलट सुलट दावे, काँग्रेसचंही प्रत्युत्तर\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nयुरोप दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी डेन्मार्क pm narendra modi modi news europe visit denmark\nकोल्हापूर जयप्रभा स्टुडिओसंदर्भातील मागणीसाठी रंगकर्मींचा सामुदायिक आत्मदहनाचा इशारा\nAdv: मेगा इलेक्ट्रॉनिक्स डे - ट्रेंडिंग गॅजेट्स आणि ॲक्सेसरिजवर भन्नाट डिल्स\nउस्मानाबाद 'तुला जिवंत सोडणार नाही, तुझी वाट लावतो', उस्मानाबादमध्ये २ पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये राडा\nमनोरंजन रानबाजारमध्ये लोकांना फक्त एक स्त्री कपडे काढताना दिसतेय, पण... | तेजस्विनी पंडित\nउस्मानाबाद तुळजाभवानी मंदिर व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हे दाखल करा; तुळजापूरवासीयांची मागणी\nबुलडाणा खेळताना गळफास लागल्याने चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू; परिसरात हळहळ\nLive Maharashtra Live Updates: राज ठाकरे यांची पुण्यातील शनिवारी होणारी सभा रद्द\nनागपूर नागपुरात न्यायाधीशांची पावणे तीन लाखांनी फसवणूक; मोबाइल केला हॅक\nमुंबई बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा, उद्धव ठाकरे यांचं आवाहन\nअप्लायन्सेस या 5 star energy saving ac मुळे गारवा मिळेल फर्स्ट क्लास आणि बिलही होईल कमी\nशिक्षण मोठ्या शहरांमध्ये नवीन नोकरी जॉईन करण्यापूर्वी हे वाचा\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य १९ मे २०२२ : 'या' राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत विशेष लाभ\nकार-बाइक Suhana Khan ते Aarav Kumar, बॉलिवूड सेलिब्रेटींच्या मुलांकडे लग्जरी कार्सचा ताफा\nरिलेशनशिप पुरूषहो, बायकोपासून कायम लपवून ठेवा ‘या’ 5 गोष्टी, नाहीतर भोगावे लागतील भयंकर परिणाम..\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/chanda-shri-ganesh-seva-society-voting-chanda", "date_download": "2022-05-18T23:12:16Z", "digest": "sha1:FAQZG2CG6IDQRZA25RSSZC52X75JYTM5", "length": 4598, "nlines": 78, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "चांदा येथील श्री गणेश सेवा सोसायटीसाठी 14 मे रोजी मतदान", "raw_content": "\nचांदा येथील श्री गणेश सेवा सोसायटीसाठी 14 मे रोजी मतदान\nएका अपक्षासह दोन पॅनलमध्ये होणार सरळ लढत\nनेवासा तालुक्यातील चांदा येथील श्री गणेश विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक होणार हे आता निश्चित झाले असून अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी 13 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.\nएकूण 13 जागांसाठी 70 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. अर्ज माघारीच्या दिवसअखेर 13 जागांसाठी दोन पॅनलचे मिळून 26 उमेदवार व एक अपक्ष असे 27 उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत.\nसत्ताधारी श्री सोमेश्वर शेतकरी सहकारी पॅनलचे नेतृत्व माजी सभापती कारभारी जावळे, अनिलराव अडसुरे, मुळा कारखान्याचे संचालक बाबुराव चौधरी, तंटामुक्ती अध्यक्ष मोहनराव भगत आदी करत असून विरोधी जनसेवा शेतकरी पॅनेलचे नेतृत्व राष्ट्रवादी सेलचे अध्यक्ष भाऊसाहेब जावळे, उपसरपंच चांगदेव दहातोंडे, भाजपाचे कैलास दहातोंडे हे करत आहेत.\nएकीकडे उन्हाचा पारा चढलेला असताना आता सोसायटीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीतने राजकीय पाराही चांगलाच तापणार आहे. 14 मे रोजी मतदान होणार असून प्रचाराची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जी. एम. नांगरे हे काम पाहत असून सचिव विजय भोपे हे त्यांना सहकार्य करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ruturajpatildyp.com/post/%E0%A4%AE%E0%A4%B9-%E0%A4%AE-%E0%A4%A8%E0%A4%B5-%E0%A4%A1-%E0%A4%AC-%E0%A4%AC-%E0%A4%B8-%E0%A4%B9-%E0%A4%AC-%E0%A4%86-%E0%A4%AC-%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF-%E0%A4%9A-%E0%A4%AF-%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A6-%E0%A4%B5-%E0%A4%AF-%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%A4-%E0%A4%A8-%E0%A4%AE-%E0%A4%A4-%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%95-%E0%A4%B2-%E0%A4%B9-%E0%A4%AA-%E0%A4%B0-%E0%A4%A4-%E0%A4%B2-%E0%A4%90%E0%A4%A4-%E0%A4%B9-%E0%A4%B8-%E0%A4%95-%E0%A4%AC-%E0%A4%A6-%E0%A4%9A-%E0%A4%95", "date_download": "2022-05-18T22:17:01Z", "digest": "sha1:QVCHSTUG5BKA4WOZZ5HYAXQM5LGPFWZP", "length": 4878, "nlines": 53, "source_domain": "www.ruturajpatildyp.com", "title": "महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त आज कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक...", "raw_content": "\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त आज कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक...\nभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त आज कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक येथील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.\nकोल्हापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा जगातील एकमेव असा पुतळा आहे, जो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीमध्ये उभारण्यात आला असून दस्तुरखुद्द बाबासाहेबांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना याठिकाणी भेट दिली होती .\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांचे कार्य आणि विचार सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजेत, ही भावना ठेवून थोर समाजसुधारक भाई माधवराव बागल यांनी 9 डिसेंबर 1950 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतीराव फुले यांचे ब्रॉन्झमधील दोन पुतळे बिंदू चौक येथे उभे केले.\nयावेळी, पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी नगरसेवक अशोक जाधव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. शरद गायकवाड, शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, सदानंद दिघे, डी.जी.भास्कर ,प्राचार्य विश्वास देशमुख, रूपालीताई वायदंडे, संजय जिरंगे, बाळासो भोसले, जयसिंग जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत खोत, गोकूळचे माजी संचालक बाबासो चौगले, खंडेराव जगदाळे आदी उपस्थित होते.\n- आमदार ऋतुराज पाटील\nआज डी.वाय.पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूरचे उदघाटन...\nप्रिय डॉक्टर्स, आज १ जुलै, डॉक्टर्स डे. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा..\nचला उठा ... महाराष्ट्र घडवूया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/changing-captain-cost-congress-dearly-sharad-pawar/", "date_download": "2022-05-18T23:39:43Z", "digest": "sha1:DR3SDBXINB4YTCAVQTW5DXKSRUY6CDX4", "length": 9745, "nlines": 66, "source_domain": "analysernews.com", "title": "कॅप्टन बदलणे काँग्रेसला महागात पडले : शरद पवार", "raw_content": "\nकॅप्टन बदलणे काँग्रेसला महागात पडले : शरद पवार\nमुंबईः उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. या निवडणुकीत पाच पैकी चार राज्यांत भाजपने जवळपास स्पष्ट बहुमत मिळवल्याचे दिसत आहे. या निकालांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. त्यांनी पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे.\nशरद पवार म्हणाले की, पंजाबमध्ये वेगळे चित्र बघायला मिळत आहे. पंजाबमध्ये जे चित्र आहे ते भाजपला अनुकूल असून काँग्रेसला झटका देणारे आहे. अरविंद केंजरीवाल यांचे दिल्लीतील जे सरकार आहे त्याबाबत दिल्लीतील सामान्य नागरिकांची मते ही केंजरीवाल यांच्या पक्षाच्या बाजुने असतात. पंजाब या सीमेवरील राज्यात दिल्लीच्या कामाचा परिणाम झाल्याचे स्पष्ट दिसत आहे .दिल्लीतील सुविधांमुळे पंजाबमधील नागरिकांनी आम आदमी पक्षाला कौल दिला आणि ‘आप’ला स्वीकारले आहे. पंजाब सोडला तर बाकीच्या ठिकाणी जे पक्ष सध्या सत्तेत आहेत त्यांनाच पुन्हा समर्थन देण्याची भूमिका त्या त्या राज्यातील जनतेने घेतली, त्यामुळे पुन्हा एकदा भाजपचे राज्य प्रस्थापित झाले आहे.\nदिल्लीत कृषी विधेयकांच्या विरोधात एक मोठे आंदोलन झाले होते. या आंदोलनात सर्वात मोठा सहभाग पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचा होता. पंजाबमधील शेतकऱ्यांच्या मनात जो राग होता तो या निवडणुकीत दिसून आला. पंजाबमध्ये नागिरकांनी भाजप आणि काँग्रेसला पराभूत करत नव्या पक्षाला संधी दिली असेही शरद पवार म्हणाले.\nपुढे शरद पवार म्हणाले की, काँग्रेसच्या हातात असलेले हे राज्य हातातून जाण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये महत्वाचे म्हणजे क्रिकेटर आणि मूळचे भाजपवासी नवज्योतसिंह सिद्धू यांना प्रदेश अध्यक्ष बनवले आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यापुढे आव्हान उभे केले. या दोघांमधून विस्तवही जात नसल्याने अमरिंदर सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसने लगेचच चन्नी यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. अमरिंदर सिंह यांनी स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला असून भाजपसोबत युती करून निवडणुक लढवली. दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधन कमिटीचे मनजिंदर सिंह सिरसाही भाजपमध्ये सामिल झाले. तसेच अमरेंद्रसिंहसारख्या प्रभावशाली नेत्याला दूर करणे काँग्रेसची चूक झाली. दिल्लीत जे आंदोलन झाले त्यात पंजाबचा फार मोठा भाग सहभागी झाला होता. किसान आंदोलनाचा स्पष्ट परिणाम झालेला दिसतोय. म्हणून लोकांनी भाजप काँग्रेसला नाकारत ‘आप’ला सत्ता दिली. पंजाबच्या शेतकऱ्यांत केंद्र सरकारविषयी राग होता. असं पवार म्हणाले. युपीत अखिलेशची चूक अजिबात वाटत नाही, ते एकटा लढलेत तिथे, जी मत त्याला पडलीत त्याचा त्यानं सकारात्मक विचार करावा, ज्यांच्या लोकशाहीवर विश्वास आहे ते माझ्यासारखे लोक या निकालाच स्वीकार करतील. मिनिमम कॉमन प्रोग्रामनुसार पुन्हा कामे सुरू करावी लागतील असे पवार म्हणाले.\n‘महाराष्ट्र बाकी है तो महाराष्ट्र तैयार है’ असे म्हणत शरद पवारांनी भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रतिक्रिया देत म्हटलं होतं, उत्तरप्रदेश तो बाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है.\nभविष्यात आप काँग्रेसची जागा घेणार, आपच्या नेत्याचे विधान\nदेवभूमीत भाजपला बहूमत, रावतांच्या पराभवाने काँग्रेसला धक्का\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील २१ मेची सभा रद्द\nराहुल गांधींना नेत्यांऐवजी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट; हार्दिक पटेलचा निशाणा\nशिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एआयएमआयएमच्या प्रवक्त्याला अटक\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा तडकाफडकी राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/hitlerism-begins-in-maharashtra-attacks-in-mumbai-at-the-behest-of-the-chief-minister/", "date_download": "2022-05-18T23:11:32Z", "digest": "sha1:6TENUPDKXDIFXLI747GUMETG4D6NWZIV", "length": 11001, "nlines": 68, "source_domain": "analysernews.com", "title": "महाराष्ट्रात हिटलरशाही सुरू; मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावरच मुंबईत हल्ले", "raw_content": "\nमहाराष्ट्रात हिटलरशाही सुरू; मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावरच मुंबईत हल्ले\nमुंबई : महाराष्ट्रात हिटलरशाही सुरू आहे, विरोधी पक्षांना संपवण्याचा घाट सुरू आहे. भाजप नेत्यांना टार्गेट केले जात आहे. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते पोलिस संरक्षणात आमच्या नेत्यांवर हल्ले करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर सर्व काही सुरू आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.\nदेवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) मुंबईत भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. तसेच भोंग्याच्या प्रश्नावर राज्य सरकारने आज आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर भाजपने बहिष्कार का टाकला, याचे कारणदेखील सांगितले. गृहमंत्री वळसे पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. मात्र, या गृहमंत्र्यांना काही अधिकार तरी आहेत का मुंबईत जे काही चाललेय ते सगळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यावर चालले आहे. गृहमंत्र्यांनी बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला मुख्यमंत्रीच उपस्थित राहिले नाहीत. मग ही बैठक टाइमपाससाठी होती का मुंबईत जे काही चाललेय ते सगळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यावर चालले आहे. गृहमंत्र्यांनी बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला मुख्यमंत्रीच उपस्थित राहिले नाहीत. मग ही बैठक टाइमपाससाठी होती का असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला आहे.\nसरकारने संवादाला जागाच ठेवली नाही\nराज्यातील गोंधळावरून थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करून फडणवीस म्हणाले, राज्याच्या गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीचे निमंत्रण आम्हाला दिले होते. मात्र, राज्यात गेल्या चार-पाच दिवसांमध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्या पाहून या सरकारने संवादाला काही जागा ठेवली आहे असे आम्हाला वाटत नाही. कोणी जर हिटलरी प्रवृत्तीनेच वागायचे ठरवले असेल तर त्यांच्याशी संवादापेक्षा संघर्ष केलेलाच बरा, अशी आमची मानसिकता झाल्याने आम्ही आजच्या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते पोलिस संरक्षणात आमच्या नेत्यांवर हल्ले करत असतील आणि त्यानंतरही एफआयआर दाखल करण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागत असेल तर अशा बैठकींना जाऊन फायदा काय, असे म्हणत फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.\nमहाराष्ट्रात अशी परिस्थिती आम्ही कधीच बघितील नाही की सरकार पक्षाचे लोक, पोलिस संरक्षणात विरोधी पक्ष आपल्या भ्रष्टाचारावर बोलतो म्हणून जीवे मारण्यासाठी हल्ला करत आहेत. आम्ही पोलखोल यात्रा काढली, या यात्रेच्या माध्यमातून मुंबई महापालिकेतील सगळा भ्रष्टाचार आम्ही जनतेसमोर मांडला. लोकशाहीत यापेक्षा वेगळे काय करायचे असते पण ज्यांना लोकशाही मान्य नाही त्यांनी आमच्या पोलखोल सभांवर हल्ला केला. आमच्या पोलखोल रथावर हल्ला केला आणि त्यांना असे वाटतेय, की अशाप्रकारचे हल्ले करून आम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलणे बंद करू, तर हा गैरसमज त्यांनी मनातून काढून टाकावा. भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाई सुरूच राहील, असेही फडणवीस म्हणाले.\nपोलिसांचा ठाकरे सरकारकडून मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग\nज्या प्रकारे किरीट सोमय्यांवर हल्ला झाला. पोलिसांच्या समक्ष झेड सुरक्षा असलेल्यावर हल्ला केला जातो. मोहित कंबोज यांच्यावर मॉब लिंचिंगचा प्रयत्न झाला. या सगळ्या गोष्टी आपण जर बघितल्या तर, आणि हे मुंबईतच सुरू आहे असे नाही. राज्यात सर्वदूर भाजपच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना लक्ष्य करून, त्यांच्यावर केसेस नोंदवल्या जात आहेत. मग कधी प्रवीण दरेकरांवर केस टाकली जाते, उच्च न्यायालयाने दिलासा दिला तर उच्च न्यायालयावर आरोप केला जातो. इतक्या खालच्या स्तरावर आता ही नेते मंडळी पोहचली आहे. रणजीतसिंग नाईक-निंबाळकरांविरोधात आठ खोट्या तक्रारी केल्या गेल्या, एकाही तक्रारीत दम नाही. पोलिसांचा दुरुपयोग हा मोठ्या प्रमाणावर चालला आहे आणि हा दुरुपयोगच आहे. कारण यांची एकही केस टिकली नाही, टिकूच शकत नाही. कारण, धादांत खोट्या केसेस टाकणे सुरू आहे, असा आरोप फडणवीसांनी यावेळी केला.\nमाझ्यावरील हल्ल्याचे पुरावे केंद्रीय गृहसचिवांना सादर : किरीट सोमय्या\nभोंग्यावरील गदारोळावर ठाकरे सरकारची आज सर्व पक्षीय बैठक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील २१ मेची सभा रद्द\nराहुल गांधींना नेत्यांऐवजी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट; हार्दिक पटेलचा निशाणा\nशिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एआयएमआयएमच्या प्रवक्त्याला अटक\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा तडकाफडकी राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://beingwedapashi.blogspot.com/2015/03/", "date_download": "2022-05-18T23:20:21Z", "digest": "sha1:DFEXJIPLT3LUQQ5HVCWHGY7M7Y2YFN7L", "length": 42026, "nlines": 97, "source_domain": "beingwedapashi.blogspot.com", "title": "Being WedaPashi: March 2015", "raw_content": "\nनिसणीची वाट - लिंग्या घाट - देव घाट\nपंधरा दिवसांपूर्वी झालेला ऊन्हाळ्यातला पावसाळी ट्रेक म्हणजे आधीच थंडीनं थरथर कापणारे हात, त्यात हे \"धामणओहोळ\" ज्याचा लोकांनी \"धामणहोळ\" किंवा \"धामणवहाळ\" असा अपभ्रंश केला आहे, त्याचं कोडं ह्या ब्लॉगमध्ये नेमकं खरडवणं म्हणजे खरंच अवघड काम आहे. असो, हाती घेतलं तर तसं अवघड नाही. त्याला नेमकी सुरुवात कुठून आणि कशी करू हे कोडं काही सुटत नाही, आणि त्याच विचारात बघता-बघता कधी मी त्या टुमदार आणि देखण्या गावात जाऊन पोहोचतो ह्याचा पत्ता लागत नाही, टेबलावर ठेवलेली कॉफी गळाभेटीसाठी ताटकळत राहून गार पडते.\nह्या सगळ्या प्रकरणात प्रमुख कलाकार आहेत धामणओहोळ गावातले शेडगे आणि काळे कुटुंबीय आणि मग आपला चमू: रोहन, सागर, मनोज, प्रिती, राजस, यज्ञेश, पवन आणि मी.\nपुण्याच्या दक्षिण-पश्चिमेला, (एका) मानवाने निसर्गाची केलेली हेळसांड ज्याला लोकं \"लवासा टाऊनशिप\" म्हणतात, त्याच्या पलीकडे साधारण १६ किलोमीटरवर धामणओहोळ आहे. बहुतांश जागा बड्या-धेंड्यांना विकल्या गेल्या असल्या तरीही लवासा प्रकल्पावर स्टे आणून पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील अशा ६६ गावांची जी यादी केली गेली आहे, त्यात धामणओहोळची वर्णी लागली आहे.\nअसो, माझी आणि धामणओहोळची ओळख आहे ती फक्त घाट-वाटांमुळे. त्यापैकी मी एकच वाट केली होती, ज्याला मी लिंग्याघाट समजत होतो. ती वाट तशी ट्रेकर्सच्या ऐकण्यात-माहितीत असलेली, आणि देवघाट तसा ब-यांपैकी अनोळखी.\nमी, मनोज, रोहन, सागर आणि प्रिती ह्या वाटा करण्याच्या हेतूने धामणओहोळला पोहोचलो. “मी याआधी केलेली वाट नक्की लिंग्याघाटाची होती का” ह्यातल्या प्रश्नचिन्हाचं उत्तर हे ह्या एकूण कोड्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. गावात विचारपूस केल्यावर आणखीकाही नावं कानावर पडली: निसणीची वाट आणि चिपाचं दार. मग मात्र आम्ही ख-या अर्थानं मामांच्या मागे प्रश्नाची सरबत्ती मांडली. ह्यातनं भरपूर अशा गोष्टी कळल्या किजिथं पाळंदे सरांच्या पुस्तकातल्या काही डीटेल्स, काही ब्लॉग्स आणि गावक-यांनी सांगितलेली माहिती ह्यात तफावत आढळली. मग (स्व-समाधानासाठी) त्याची शहानिशा करण्यासाठी आम्ही हा आणि ह्या पुढचा वीकेंड पण बूक करून टाकला. एका खेपेला २-२ वाटा केल्या तर इथल्या चारही वाटा होणार होत्या. चिपाचं दार पुढच्या खेपेसाठी ठेऊन आम्ही आधी देवघाट (जो खरंतर लिंग्याघाट आहे असा खुलासा आम्हाला ट्रेक करून गावात परतल्यावर झाला) आणि निसणीची वाट (जिला मी लिंग्या घाट समजत होतो) हा कार्यक्रम उरकायचं ठरवलं.\nमामांशी बरीच चर्चा करून झाल्यावर मी सुध्दा बुचकळ्यात पडला होतो की मी नेमकं कोणत्या वाटेत जोडं झिजवलंय. हा, आता “कोणती पण वाट चढलो असू, त्यात काय एवढं” असा प्रकार ज्यांचा असेल, हे कोडं त्यांच्यासाठी तर नक्कीच नाहीये, नाकाच्या शेंड्यावर राग येउन अगदी काढता पाय घेतला तरी चालेल. मग शेवटी आम्ही मामांना आम्हाला लिंग्याघाटाच्या तोंडाशी सोडायला भाग पाडलं. लांबवर दिसणार्या एका टॉवरकडे बोट दाखवत मी मामांना म्हणालो की मी तिथून वर आलो होतो. तीच निसणीची वाट आहे असं मामांनी पुन्हा एकदा सांगितलं. घाट उतरायला सुरुवात होते अगदी तिथेच वाघजाई देवीचं छोटं मंदिरवजा स्थान सुद्धा आहे.\nमग त्यांच्या मते देवघाट कोणता ह्या प्रश्नाला उत्तर म्हणून मामांनी आम्हाला तिथून जवळचं असलेल्या एका नाळेच्या तोंडाशी आणून उभं केलं. मामांचा निरोप घेऊन आम्ही त्या वाटेनं खाली उतरायला सुरुवातकेली. दगड रचून बनवलेलीटिपिकल वाट, एखाद्या घाटवाटेला साजेशी अशी ही वाट. अगदी मधोमध उभ्या असलेल्या सुळक्यापासून अजून खाली उतरून गेल्यावर उजव्या हाताला एक भली-मोठी नैसर्गिक गुहा दिसली. अत्यंत देखणी अशी जागा. आपोआप वाट सोडून पाय गुहेकडे वळाले हे सांगायला नको. गुहेच्या पोटाशी मातीत प्राण्यांच्या पायाचे ठसे दिसले, पण आवडअसली तरीही अज्ञानापोटी ते नीट ओळखता आले नाहीत. जमेल तेवढे फोटो काढून, पोटाचे थोडे चोचले पुरवून, द्राक्ष अक्षरशः गिळून मुखशुद्धी केली आणि आम्ही तिथून काढता पाय घेतला. गुहेनंतर नळी उतरत असताना अचानक वाट नाहीशी झाली. तिथून धबधब्याच्या वाटेनं थोडं खाली उतरल्यावर अचानक मोठा टप्पा दिसला. मग थोडी शोधाशोध केल्यावर वरच्या झाडीत वाट मिळाली. तिच्याने आम्ही पुढे गेलो आणि ओढा/नाळ खाली उजवीकडे राहून गेली. त्याच वाटेने जंगल तुडवत आम्ही एका फाट्याशी आलो.\n“ही डावीकडची वाट वर त्या टॉवरपाशी जाते, मी ह्याच वाटेने वर गेलोय आधी. उजवीकडे कुर्डूगड.\", असं म्हणून मी छानसा दगड पाहून त्यावर बसकण मारली.\nआमच्यापैकी फक्त मी आणि प्रितीने कुर्डूगड केला असल्याने कुर्डुगड पहायचं ठरलं. गेल्या खेपेला वेळेअभावी मी निव्वळ भोज्जा करून आलो होतो, मात्र ह्यावेळेस कुर्डूगड एकदा नीट पहायची संधी आयती चालून आली होती. हा किल्ला मा वळ खोर्याचे वतनदार श्री. बाजी पासलकर ह्यांच्या देखरेखीखाली होता. ही गोष्ट मला तोंडपाठ आहे असं मी म्हणत नाहीये पण धामणओहोळ गावातल्या किती पोरांना हे माहित असेल देव जाणे. कदाचित त्यांना हे ही माहित नसेल कि वरसगाव धरणाच्या जलाशयाला बाजीपासलकरांचं नाव का दिलं गेलं. जलाशयाला नाव दिलं गेलं पण दुर्दैवाने त्यांचा जुना वाडा आणि जमीन त्याच पाण्याखाली बुडाली आहे.\nमग ठरल्याप्रमाणे आम्ही कुर्डूगड पाहुन किल्ल्यावरच जेवणाचा कार्यक्रम उरकला, आणि कुर्डाई देवीच्या मंदिरापासून ११ नंबरच्या बसने पुन्हा त्याच फाट्यापाशी आलो. सुर्य आग ओकत असल्याने गाडीचं रेडीएटर मजबूत तापलं होतं, मग गटागट पाणी पिउन ते गार केलं आणि हाश-हुश करत करत थोडा वेळ आराम केला. सुमारे अर्धा तास अळ्ळम-टळ्ळम केल्यावर मग पुन्हा तिथून चालते झालो. अगदी ठळक, नियमित वापरातली आणिकमी-अधिक चढणीची ही वाट.\nकुर्डूपेठेतून घाटमाथ्यावर येण्यासाठी जेमतेम पाउण- एक तास लागतो. वाटेत एका अवघड ठिकाणी लाकडाचे वासे बसवून पाय ठेवायला जागा केली आहे तर काही ठिकाणी दगड रचूनपाय-या केल्या आहेत. ही वाट चढुन आम्ही धामणओहोळला पोहोचलो. ह्याच वाटेला गावकरी निसणीची वाट म्हणतात.\nगावात परतल्यावर झालेल्या चर्चेपासून ह्या कोड्याला खरी सुरुवात झाली. \"आम्ही देवघाटानं खाली गेलो\" असं ऐकल्याक्षणी आम्हाला गावातल्या काही जाणकार मंडळींनी ते शक्य नसल्याचा टोला हाणला. त्यांच्याशी बरीच चर्चा केल्यावर आम्हाला मामांनी केलेली लबाडी कळली. मामांनी आम्हाला सकाळी देवघाटाऐवजी लिंग्याघाटाच्या तोंडाशी सोडलं होतं. मग आमच्या ज्ञानात भर पडली कि नाळेत थोडं खाली उतरल्यावर एक जेमतेम २०-२५ फुटाचा सुळका दिसतो, त्याला अनुसरून त्या वाटेला लिंग्याघाट असं नाव पडलं. मुद्दा निघालाच होता म्हणून हातासरशी त्यांनी आम्हाला देवघाटाचा अप्रोच कुठून आहे ते सांगितलं.\n“निसणीची वाट म्हणजेच देवघाट का हो” तर ह्याचं सरळसोट उत्तर “नाही” असं आहे. त्याचं आकलन आम्हाला दुस-या खेपेला झालं\nह्या खेपेला मात्र सगळे सोबती वेगळे होते. यज्ञेश, राजस, पवन, प्रिती आणि पाऊस. ह्यातल्या सगळ्यात जास्त त्रासदायक ठरू शकणा-यांमध्ये पावसाचा नंबर सगळ्यात वर. पवन आणि मी शनिवार दुपार पासूनच धामणओहोळात ठाण मांडुन बसलो होतो. आम्ही पुन्हा मामांना गाठलं.\n“मामा, ह्यावेळेस देवघाटानं खाली जायचं”, मी पिल्लु सोडलं.\nमामांनी आधी बाहेर पावसाकडे नजर फिरवली आणि मग पु. लं. च्या “मुंबईकर-पुणेकर-नागपूरकर”मध्ये “पुण्यातल्या दुकानात गि-हाईक कसा दुय्यम असतो” ह्याचं जसं वर्णन आहे अगदी तसं दुर्लक्ष करून ब-याच वेळानंतर आमच्याकडे करड्या नजरेनं पाहिलं.\n“नाही जमायचं. कोण बी जात नाही तिथं. लय आधी गुरं लावाया जायचं, आता ते बी नाही. लय आधी त्या तिथं चौर्यापाशी उंबर्डीतनं गावातलं मानुस गुरं वर आणायचं आता ते बी न्हाई येत”, मामांचा सपशेल नकार. म्हातार्यानं तंबाखू मळून चुरा करावा अगदी तसं आमच्या कार्यक्रमावर पाणी सोडलं गेलं होतं.\nतरी आम्ही काही माघार घेतली नाही, नेटाने खोदून-खोदून माहिती विचारली. त्या दरम्यान देवघाटाची वाट किती अवघड आणि त्याहून किती माजलेली आहे ह्याचं कीर्तन आमच्यासमोर गायलं गेलं. पावसामुळे शेतीची कामं अडकून पडल्याने गावातली बरीच पुरुष मंडळी जमली. ते एकाच स्वरात सांगत होते की त्या वाटेनं उंबर्डीपर्यंत आजवर एकही व्यक्ती गेली नाहीये गेल्या ३५-४० वर्षांत, खुद्द मामाही नाही. माजलेलं गवत, मोडलेली वाट, नाकावरचा ऊतार, आणि त्यात हा अवकाळी पाऊस.\nदुपार आम्ही आसपासची मंदिरं, विहिरी पाहण्यात आणि वॉचटॉवरवर बसून घालवणं पसंत केलं. शांत गाणी (अर्थातच, कानात हेडफोन टाकून) ऐकत तिथं किंवा अशाच कुण्या आडगावी घालवलेली दुपार ही खोलीत भर्र पंख्याखाली लोळत घालवलेल्या आळशी दुपारीपेक्षा खूपच जास्त सुखदायी ठरते. त्यातलं गाणं ही अर्थातच सेकंडरी गोष्ट. सेकंडरी म्हणजेच दुय्यम असं म्हणायला हरकत नाही. पण इथं दुय्यम जरा सावत्र पोराला वापरावा तसा शब्द वाटतो.\nसंध्याकाळी पावसामुळे गावाबाहेर फेरफटका मारता आला नाही आणि नाईलाजानं पायाची भिंगरी काळेंच्या व्हरांड्यात अडखळली. मस्त गप्पा रंगल्या. दिवेलागणीची वेळ झाली आणि जवळ-जवळ रिकामी झाल्यावर खळखळ वाजणा-या काडेपेटीतून कशा चार-पाच काड्या निघतात, तशी ती स्वारगेटहून ३.३० ला निघालेली धामणओहोळची एस.टी. आली आणि बसमधून इन-मीन-तीन डोकी उतरली. दिवसात ही स्वारगेटहून इथं येणारी एकमेव एस.टी. ही मुक्कामी येउन पहाटे ५. ४५ ला निघते.\nरात्री झोपण्याआधी एस. टी. चालक आणि वाहक काका, नथु काळे मामा आणि आमच्या पुन्हा गप्पा रंगल्या. साधे डिझेलचे पण पैसे निघत नसताना नुकसान सोसून ह्या आणि खरंतर ह्याहून अधिक आडगावात सेवा अविरत चालू ठेवण्याबद्दल एस.टी.चे आभार मानावे तेवढे कमी. निदान ट्रेकर्स तरी ह्याला नक्कीच दुजोरा देतील. ह्या गप्पांमध्ये आम्हाला सोबत होती कान खाली पाडून बोटभर-वितभर सरकत, हात-पाय ताणत आमच्या सतरंजीवर आलेला काळे काकांचा आळसावलेला भुभू राजा, अर्धा डझन मोठ्या कोंबड्या (जिवंत) आणि त्यांची पिल्लावळं ह्यांची.\nउरलेल्या ३ स्टूजेसना येता-येता रात्र झाली. रात्रभर बाहेर पाऊस कोसळतच होता आणि कुत्रं गोणपाटावर झोपतं तसं मुटकूळं करुन आम्ही कसंतरी कुडकुडत डुलक्या काढत होतो. पहाटे ५.४५ म्हणजे अगदी वेळेवर एस.टी. निघून गेली. पाऊस चालूच होता. सकाळी पाऊसत्याचं काम संपवून जरा ओसरला तसं आम्ही स्वतःहून जायची मानसिक तयारी करून, पुन्हा पाण्यात दगड टाकायचा म्हणून मामांशी बोलायला सुरुवात केली. शेवटी, पूर्ण वाट नाही पण निदान चौर्यापर्यंत सोडायला मामा तयार झाले. वाटेत पाण्याची टाकी आहेत त्या जागेलाच गावातले लोक चौर्या म्हणतात. ह्यावेळेस शंकर मामांचे आडनाव बंधू, मारुती शेडगे सुद्धा आमच्या सोबतीला होते. सोबत हुशार आणि तरतरीत दिसणारे २ कुत्रे, शंकर मामांचा पांढरा ‘राजा’ आणि मारुती मामांचा काळा ‘काळ्या’. आम्ही घाटमाथ्याकडे धूम ठोकली.\nनिसणी आणि लिंग्याघाटाच्या वाटा डावीकडे ठेऊन आम्ही उजवीकडे असलेल्या टेकाडाकडे वळलो. अगदी टेकाडावर न जाता त्याच्या पोटातल्या कारवीतून वाट काढत आम्ही एका नाळेशी पोहोचलो. ह्या भागाला गावातले लोक दुर्गाडी म्हणतात. मामांपाठोपाठ आम्ही नाळेतून खाली उतरायला सुरुवात केली. पुन्हा पावसाला सुरुवात झाली होती आणि त्यामुळे नाळेतला चिखल आणि चिकट झालेले दगड-गोटे ह्यामुळे एकूणच आमची गाडी हळूहळू पुढे जात होती. मामा आपले टपाटप ह्या दगडावरून त्या दगडावर उड्या मारत उतरत होते. साधारणतः ३० मिनिटे तसा प्रकार केल्यावर आम्ही उजवीकडच्या पदरात शिरलो. कारवीतून वाट काढत एका मोकळ्या जागी आलो. तिथून लिंग्याघाटाच्या अगदी समोरची नाळ दिसली. पावसाळ्यात इथून धबधब्यांचा प्रताप पाहून डोळ्याचं पारणं फिटेल अशी ती जागा. तसंच कारवीतून पुढे आल्यावर एक मोकळा माळ लागला. गेल्या रविवारी साधारण ह्याच वेळी माझी आणि प्रितीची चर्चा झाली होती की इथं येता येईल का आणि आज आम्ही तिथं होतो, अर्थात मामांच्या मदतीमुळेच.\nब-याच वेळा असं होतं की आपण काहीतरी ठरवतो आणि नंतर त्याला तडीस नेत नाही. ट्रेकचं पण तसंच आहे. ठरवा, पोतडी भरा आणि निघा. ट्रेकला जाण्यापूर्वी माहिती घेणे जरुरी आहे. पण, कधीकधी आपण खूप अभ्यास करत बसतो आणि ट्रेक तसाच राहून जातो. माझं वैयक्तिक मत (खास करून घाटवाटांबद्दल) असं आहे की त्या-त्या वाटेची माहिती आणि अजून नवीन वाटा त्या-त्या जागी जाऊन पहिल्या आणि गावच्या वयस्कर माणसांशी चर्चा केल्यावर चांगल्याच कळतात. बाकी अभ्यास तर चालूच असतो की आपला. इथल्या लिखाणाप्रमाणे आम्ही तिथंही इथं-तिथं वाट सोडून फेरफटका मारला, फोटो-फोटो खेळलो. इतक्यात मामांनी न राहवून हाळी दिली. दोन्ही मामा पाण्याच्या टाक्यापाशी उभे होते. चांगलेच मोठे असे एक आणि त्याहून थोडे छोटेखानी असे एक अशी २ पाण्याची टाकी पाहून ही वाट वापरातली होती ह्यावर मला नक्की विश्वास बसला.\nआम्हाला वाटलं की आता इथून पुढे वाट आम्हालाच शोधावी लागणार, पण मामा अजून पुढे जात राहिले आणि त्यांनी खात्री केली की ते आम्हाला योग्य वाटेला लावूनच परततील. त्यांनी आमच्यासाठी आत्तापर्यंत केलेली २-३ तासाची मरमर त्यांना वाटणा-या आपुलकीची ग्वाही देत होती. ऐनाच्या झाडांची जागा आता बोच-या काट्याच्या झुडपांनी घेतली, डोक्यावर पाऊस चालूच. १५ मिनिटं कसं तरी अंगविक्षेप करत आम्ही एका नाळेच्या तोंडाशी आलो.\nमामांनी आम्हाला त्या नळीतून सरळ खाली जायला सांगितलं, “अजिबात हिकडं-तिकडं व्ह्यायचं न्हाई, कणा-कणा खाली जाते वाट. बरं का म्याडम, न्हाई गावली वाट तर पुना वरी या. वरी यायची वाट सापडंल ना\nत्यांचा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो. मी आणि यज्ञेश वाट पाहायला पुढे सरसावलो. पोटात कावळे ओरडायला लागले होते पण पावसामुळे एकंदरच सगळं सुसह्य झालं होतं. आम्ही थोडं खाली उतरलो आणि वाट पाहायला थांबलो तितक्यात वरून मामांचा आवाज आला. ते अजूनही कड्यावरून आमच्यावर लक्ष्य ठेवून होते. काय देवमाणसं आहेत हल्लीच एक विनोद वाचण्यात आला होता. जगात फक्त २ च लोकांना तुमची काळजी असते. एक म्हणजे आई आणि दुसरा म्हणजे तो माणूस जो तुम्हाला सांगतो, \"भावा, स्टॅंड काढ स्टॅंड.\" तसंच ट्रेकला आल्यावर आईनंतर सगळ्यात जास्त काळजी असते ती गावातल्या काही प्रेमळ लोकांना.\nपावसामुळे त्यांचा आवाज काही आमच्या कानी येईना, पण मग तरीही सगळं कळल्यासारखं माना डोलावून आम्ही मामांना परत जायला सांगितलं आणि खाली उतरायला लागलो. धबधब्यातून खाली उतरताना कसरत होत होती पण थकवा अजिबात जाणवत नव्हता. मामांच्या सांगण्यानुसार आम्ही नाळेतूनच खाली उतरत होतो आणि तसंही दुसरीकडे कुठे वाटाण्याला काहीच वाव नव्हता. उजवीकडच्या भिंताडाला लागून नळीने आम्ही खाली उतरत आलो. मामांचा निरोप घेतल्यापासून साधारणतः तासभर दगड-गोट्यातून उतरल्यावर आम्ही कोकणात उतरलो. तिथं डावीकडून अजून एक मोठा ओढा येउन मिळतो. लिंग्या घाट आणि त्या समोरच्या ३-४ घळींचं पाणी पिऊन हा ओढा पावसाळ्यात दुथडी भरून वाहत असताना ओलांडणे म्हणजे मोठ्या जिकिरीचं काम असावं ह्यात तिळमात्र शंका नाही.\nनिसटत्या दगडातून पुढे उंबर्डीकडे जाणारी वाट सोडून आम्ही डावीकडच्या डोंगराकडे म्हणजेच निसणीच्या वाटेकडे आमचा मोर्चा वळवला. सगळे विसाव्याला आणि खादाडीला बसायच्या तयारीत असताना मी वाट पाहायची म्हणून डावीकडे घुसखोरी केली. सवयीप्रमाणे तसाच अजून थोडं, अजून थोडं असं करत काट्यातून घुसत मी वाट शोधून काढली. खात्री करण्यासाठी थोडंसं पुढं जाऊ म्हणून मी अगदी पाच मिनिटं पुढे गेलो आणि अचानक एका जागी येउन थबकलो. सुरुवातीला काही चौरसाकृती दगडं दिसली, मग नेमकं काय प्रकरण आहे ते पाहण्यासाठी अजून फेरफटका मारला आणि पुरता वेडा झालो. एकावर एक अगदी पध्दतशीर रचलेली दगड, जुन्या पडक्या बांधकामाचे अवशेष, कोरीव पाय-या इ. मग कुठे दिवा पेटला डोक्यात कि आपण कोळी राज्याच्या दरबारापाशी आलोय. मामांनी आधीच्या बोलण्यात त्याचा उल्लेख केला होता. मग मात्र सगळ्यांना आपलंसं करण्यासाठी खाली धूम ठोकली. तोपर्यंत खालची मंडळी वाट पाहतच होती. त्यांनी त्यांचं थोबाड उघडून माझी कानउघडणी करण्याआधी मी वरच्या गमतीची बडबडगीते गायली. मग मला लाडू आणि खजूर आणि अजून ब-याच प्रकारचा खाऊ पुरवण्यात आला. तो अक्षरशः हादडल्यावर पुढच्या पाचंच मिनिटात आम्ही वर चढत होतो.\nराजवाड्याच्या भागात बक्कळ फिरून खूप समाधानी झालो होतो, हरपलेलं भान घड्याळ बघून पुन्हा आकडेमोडीत गुंतलं. आता निघायला हवं. अगदी जेमतेम अर्धा तास वामकुक्षी घेऊन पाऊस पुन्हा पूर्ण तयारीनिशी हजर झाला. ज्याप्रकारे अंधारून आलं होतं ते पाहता चिपाचं दार हुकणार होतं. पण मला त्याची खंत नव्हती. अशावेळी मी एक गोष्ट आठवतो: Harvey Voge ने म्हणलं आहे, \"Mountains will always be there, the trick is to make sure you are too\".\nसमाधानी मनाने आम्ही राजवाड्यामागची सोंड चढायला घेतली. माझ्या आणि प्रितीच्या अंदाजाप्रमाणे त्या वाटेने आम्ही कुर्डूपेठहून निसणीच्या वाटेकडे जाणा-या पाऊलवाटेवर येणार होतो, आणि तसंच झालं. पण ही चढाई जरा छातीवर येत होती, त्यात आम्ही दमलेलो. अगदी सर्वसाधारण गतीने आम्ही वर चढून येताना पाऊण तास कसा गेला ते कळलंच नाही. निसणीच्या वाटेला ही वाट येउन मिळते तिथं उंबराचं मोठं झाड आहे हे मामांनी आम्हाला आधी म्हणजे मागच्या आठवड्यात सांगितलं होतं. धन्य आहेत ते. मग काय गेल्या आठवड्यातच तुडवलेल्या वाटेने डोळ्याचे पारणे फिटतील असं दृश्य पाहत आम्ही टॉवरपर्यंत आलो. पाऊस आता दडी मारून बसला होता. चीपाचं दार पण झालं असतं अशी कुरकुर लागली खरी पण जास्त वेळ नाही. तिथंच निवांत जागी बसून गप्पा मारत जेवण उरकल्यावर थकवा कुठच्या कुठं पळून गेला होता. गावात परत आल्यावर मामांनी आग्रहानं पाजलेला चहा, काळे मामांनी केलेलं कौतुक आपुलकीचा एक ठेवा कायमस्वरूपी देऊ करून गेला. भेट लवकरच होणार होती हे आम्हाला माहित होतंच. चिपाचं दार उघडलं होतं.\nतुम्ही म्हणत असाल कि ह्याला मी कोडं का म्हणतोय साधा तर ट्रेक आहे. घाट माथ्यावर एक गाव, गावातून ४ घाटवाटा असं नेहमीचंच समीकरण. माझ्यासाठी तरी हे एक कोडं होतं आणि त्याला बरीच कारणे आहेत.\n१. 'चिपाचं दार' ही कोणत्याही पुस्तकात उल्लेख नसलेली वाट. मान्य आहे कि अश्या बर्याच वाटा आहेत सह्याद्रीमध्ये.\n२. लिंग्याघाटाला देवघाट समजणे, निसणीच्या वाटेला लिंग्याघाट समजणे, निसणीची वाट आणि देवघाट ह्या दोन्ही एकच असा गैरसमज.\n३. लिंग्याघाटाला तसं नाव का दिलं गेलं असेल ह्याबद्दल असणारं दुमत.\n४. जरा लांब पण सोपी असली तरी सहजा-सहजी देवघाटाची वाट\nदाखवण्याबद्दल गावकर्यांत असलेली उदासीनता.\n५. दुर्लक्षित अवस्थेत व विशेष माहित नसलेला कोळी राज्याचा राजवाडा. खरंतर राजवाडा म्हणण्यासारखं तिथं काही उरलं नाहीये, पण भेट द्यावी अशी जागा ती नक्कीच आहे.\nनिसणीची वाट - लिंग्या घाट - देव घाट\nनिसणीची वाट - लिंग्या घाट - देव घाट\nनिसणीची वाट - लिंग्या घाट - देव घाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://brahmevakya.blogspot.com/2016/01/blog-post_20.html", "date_download": "2022-05-19T00:07:21Z", "digest": "sha1:UEQSPDXIBDC5P5ZVGMVWYAHP75P3GHOB", "length": 44812, "nlines": 190, "source_domain": "brahmevakya.blogspot.com", "title": "ब्रह्मेवाक्य: कॉफीशॉप - चार परीक्षणे...", "raw_content": "\nकॉफीशॉप - चार परीक्षणे...\nवर्तमानपत्रांत नियमित सदर लिहिणाऱ्या लेखकावर काही बंधने असतात. मुख्य बंधन असते ते शब्दमर्यादेचे. संपादकांनी जेवढी शब्दसंख्या ठरवून दिलेली असेल त्या शब्दमर्यादेतच लेखकाला आपला विषय फुलवावा लागतो. आपला विषय अगदी नेमकेपणाने वाचकांपर्यंत पोचवावा लागतो. तो विषय तेवढ्या शब्दमर्यादेतच रंजक बनवावा लागतो. त्या शब्दसंख्येच्या बंधनात राहूनच त्याला आपला विषय रंजक बनवावा लागाते आणि अर्थपूर्णही बनवावा लागतो. ‘कॉफीशॉप’ या पुस्तकातील छोट्या छोट्या लेखांत ही किमया श्रीपाद ब्रह्मे यांना उत्तम प्रकारे साधता आली आहे. या लेखांचे लेखन काही वर्षांपूर्वी झाले होते. ते लेख पुस्तकरूपात नुकतेच वाचकांच्या हाती येत आहेत. सर्व लेखांचे विषय पाच-सात वर्षांपूर्वीचे असले तरी शैलीच्या रंजकतेमुळे ते आज वाचतानाही ताजे आणि टवटवीत वाटतात. लेख पुस्तकात समाविष्ट करताना लेखकाने त्यांचे विषयवार गट पाडले आहेत. पण त्या गटांचा विचार न करता लेख वाचले, तरी ते तेवढेच रंजक आणि टवटवीत वाटतात. खरेदी, पर्यटनस्थळाचा प्रवास, नवनव्या हौसिंग कॉम्प्लेक्सच्या उत्कंठावर्धक पण फसव्या जाहिराती, ‘एकावर दोन फुकट’सारख्या योजना, महागाई, राजकारण, क्रिकेट इ. रोजच्या जीवनाला भिडलेले विषयच या लेखांतून नव्या दृष्टिकोनातून वाचकांना भेटतात. पुस्तकातला कोणताही लेख काढा आणि वाचू लागा. तो नावीन्यपूर्ण विषय गमतीदार शैलीत लेखकाने तुमच्यासमोर ठेवल्याचे आढळेल. ‘मांजराला न घाबरणारा उंदीर शास्त्रज्ञांनी तयार केला,’ अशी बातमी लेखकाच्या वाचनात आली. त्यावरून लेखकाने काही नवे न घाबरणारे प्राणी तयार करायला शास्त्रज्ञांना सुचवले. त्यात बायकोला न घाबरणारा नवरा, बॉसलाच घाबरवणारा क्लार्क, ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला हरवणारा क्रिकेट संघ, वाहतूक पोलिस नसतानाही सिग्नलला थांबणारा पुणेरी वाहनचालक असे ‘प्राणी’ बनवायला लेखक सुचवतो. यातला खरा टोमणा आहे, चिमटा काढलेला आहे तो ‘खास’ पुणेकर वाहनचालकांना खुसखुशीत शैलीत काढलेला चिमटा, असा टोमणा प्रत्येक लेखातच भेटतो. या टोमण्यामुळे, चिमट्यामुळेच लेख मार्मिक आणि रंजक बनतात.\nशब्दांवर केलेल्या कोट्या ही या लेखातली आणखी एक गंमत आहे. उदा. १) मंडळी हळूहळू गप्पांत ‘रम’ली २) आमच्या मनात मात्र आंब्याविषयी कोणतीही ‘अढी’ नाही, ३) हापूस आंबा खाताना खाणाऱ्याने आपली ‘पायरी’ ओळखावी, ४) सध्याचे लग्नसमारंभ म्हणजे यजमानांना आपल्या बँक बॅलन्सचं रुखवत मांडण्याची संधीच २) आमच्या मनात मात्र आंब्याविषयी कोणतीही ‘अढी’ नाही, ३) हापूस आंबा खाताना खाणाऱ्याने आपली ‘पायरी’ ओळखावी, ४) सध्याचे लग्नसमारंभ म्हणजे यजमानांना आपल्या बँक बॅलन्सचं रुखवत मांडण्याची संधीच अशा लग्नसमारंभात जाणारेही त्याच ‘तोळा’-मोलाचे असतात, ५) आपल्याला आंब्यात ‘रस’ आहे हे समोरच्या पार्टीला व्यवस्थित पटवून देता आले पाहिजे.\nजवळजवळ प्रत्येक लेखातच अशा श‌ाब्दिक कोट्या आढळतात.\nकाही प्रसिद्ध लेखकांच्या खास अशा शैलीची विडंबने करणारेही काही लेख या पुस्तकात आहेत. उदा. आचार्य अत्रे, मिरासदार, कवी ग्रेस. या लेखकांच्या शैलीची नस ब्रह्मे यांनी बरोब्बर ओळखली आहे आणि त्या शैलीचे नमुने पेश केले आहेत. त्यापैकी ग्रेस यांच्या गद्यलेखनाच्या शैलीचे विडंबन एकदम टॉप ग्रेस यांच्या गद्यलेखनाचा अर्थ कधीच कोणाला लावता आला नाही. ग्रेसच्या गद्यलेखनाचा हा ‘गुणधर्म’ ब्रह्मे यांनी अचूक पकडला आहे.\nचालू घडामोडींवर आधारित हलक्या-फुलक्या शैलीतील लेखानामागे लेखकाची काही अशी वि‌शिष्ट अशी भूमिका नसते. काही तरी गंमत करणे एवढाच मर्यादित हेतू असतो. पण आपल्या या शैलीतील लेखनाच्या मुळाशी एक सामाजिक हेतू आहे, असे आपल्या प्रास्ताविक निवेदनात लेखकाने म्हटले आहे. समकालीन, राजकीय, सामाजिक, आर्थिक घटनांवरचे मि‌श्कील शैलीचे भाष्य असे या लेखांचे स्वरूप असले, तरी या घटनांचे दस्तावेजीकरण (डॉक्युमेंटेशन) भावी पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल, असे लेखकाला वाटते. म्हणून आपण तात्कालिक विषयांवरचे हे लेख पुस्तकात संग्रहित केले आहेत, असे लेखक म्हणतो. मलाही ही भूमिका पटली. हे लेख २००७-१० या चार वर्षांतले आहेत. एका लेखात तूरडाळ ५० रुपये किलो झाली, असा उल्लेख आहे. सध्या तूरडाळ १५०ते २०० रुपये किलोपर्यंत वाढली आहे. अवघ्या पाच-सहा वर्षांत महागाई चारपट वाढली, हे सहजच या उल्लेखामुळे लक्षात येते. आणखीही एक उल्लेख लेखकाने प्रस्तावनेत केला आहे, तो सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या अधिक अर्थपूर्ण आहे. लेखक म्हणतो, १९९० च्या सुमारास मुक्त अर्थव्यवस्था आली. त्यानंतर समाजात अनेक बदल झाले. या सर्व बदलांना आजचे तरुण पिढी सहज सामोरी गेली. संकटे आली तरी तरुण पिढीने ती झेलली आणि जगण्याचा उत्सव साजरा करण्याची वृत्ती कायम ठेवली. या सामाजिक आशयामुळे हे तत्कालीन विषयावरचे हसत्या-खेळत्या शैलीतले लेख पुस्तकरूपाने संग्रहित करणे आपणाला आवश्यक वाटले. मुक्त अर्थव्यवस्थेमुळे होणारे सामाजिक बदल समजून घ्यायचा लेखकाचा हा दृष्टिकोन मला स्वतःलाही उपयोगी पडला.\n(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, संवाद पुरवणी - १७ जानेवारी २०१६)\nखुसखुशीत वाचनीय लेखांचे पुस्तक\n‘कॉफीशॉप’ हे श्रीपाद ब्रह्मे यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. श्रीपाद ब्रह्मे यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्राच्या रविवारच्या अंकात केलेल्या सदर लेखनातले हे लेख. २००७ ते २०१० या काळात हे लेख प्रसिद्ध झाले होते. कॉन्टिनेन्टल प्रकाशनने हे लेख पुस्तकरूपाने वाचकांसमोर आणले आहेत.\n‘कॉफीशॉप’ : क्वचित् गेलो असेन. कारण आयुष्यातल्या वयाच्या आकड्यात एकदाच कधी तरी सहा आणि तीन एकमेकांसमोर बघून अगदी पाय बाहेर काढून डान्सताहेत अशी केवळ मनोकल्पना असल्याने या वयात त्या तरुणाईत आम्हा महाताऱ्यांचा तो काय निभाव लागणार पण कोणी तरी कधी तरी एका यंगिस्तानमधल्या रहिवाशाने - शेलिब्रेटीने - आम्हाला चर्चेसाठी तिथे बोलावले होते. म्हणून कॉफीशॉपची तोंडओळख. असो.\nआता ‘कॉफीशॉप’ म्हटले की गप्पाटप्पा, गुदगुल्या, टपल्या, तिरकस टोमणे यात रंगलेली आनंदी तरुण मंडळी. अशा गप्पांत रंगलेली स्माईली चेहऱ्यांनी व्यापलेली टेबले या ‘कॉफीशॉप’मध्ये आढळणार.\nएरवी ‘कॉफीशॉप’ म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची कॉफी मिळण्याचे ठिकाण असायचे, म्हणजे आमच्यासारख्या दोन कानांमध्ये पसरलेल्या थंडगार, पण विरळ झालेल्या केसाळ बर्फाच्या डोक्यांत तरी हीच कल्पना. आमच्या डोक्यात अमृततुल्यमधे स्पेशल चहा आणि काचेच्या बरणीतले क्रीमरोल मिळण्याचे ठिकाण. मात्र, ब्रह्म्यांच्या ‘कॉफीशॉप’मध्ये चविष्ट पदार्थपण, नव्हे, खाद्यपदार्थच आहेत.\nब्रह्मे यांच्या या ‘कॉफीशॉप’ मध्ये सुरुवात झाली आहे ती ‘हसऱ्या दसऱ्या’ने. एका वेगळ्या सीमोल्लंघनाचा हा दिलखुलास आनंद. खुसखुशीत, चमचमीत, कुरमुरीत, कुरकुरीत, चवदार, लज्जतदार आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे पचनेबल खाद्य वाचकांसाठी या स्पेशल ‘कॉफीशॉप’ मध्ये उपलब्ध झाले आहे. यातले मसालेदार पदार्थ वाचकांच्या डोळ्यातल्या/मनातल्या चवख्याली जिभेला रसरशीत खाद्य पुरवतात. अर्थात् आम्लपित्ताचा त्रास होणार नाही, अशी उत्तम रसाकृती यात वापरल्याने जसपाल भट्टींना जशी भट्टी जमून गेली तशीच येथे लेखकाला जमली आहे.\nव्हॉट्सअप-फेसबुक साइझचे हे बारा पंचेस (१२ बाय ५) लेख दहा गटांतून वाचकांना भेटतात. आपल्यातल्या आणि आजूबाजूच्या माणूस नावाच्या विविध वकूबजातीच्या मनोवृत्तीतील विसंगती नेमकेपणाने शोधून त्यावर नेमक्या शब्दांत भाष्य करण्याचे कौशल्य ब्रह्मे यांनी साधले आहे.\nवाचकांना प्रश्न पडेल की, ह्या अगदी अलीकडचे लेखन असलेल्या पुस्तकातील लेखांचा उल्लेख ‘ऐसी अक्षरे’मध्ये कसा हे का तुम्ही वाचायला सांगताय हे का तुम्ही वाचायला सांगताय खरं म्हणजे ‘ऐसी अक्षरे’साठी अपेक्षित असलेले लेखन कसे असायला हवे, त्यासाठी नव्या लेखकांनी ऐसी अक्षरे वाचायला हवे. भाषा, आशय, लेखनाची गुणवत्ता जी जातिवंत वाचकांना अपेक्षित असते, तसे लेखन ‘ऐसी अक्षरे’मध्ये प्रसिद्ध करायला का नाही आवडणार खरं म्हणजे ‘ऐसी अक्षरे’साठी अपेक्षित असलेले लेखन कसे असायला हवे, त्यासाठी नव्या लेखकांनी ऐसी अक्षरे वाचायला हवे. भाषा, आशय, लेखनाची गुणवत्ता जी जातिवंत वाचकांना अपेक्षित असते, तसे लेखन ‘ऐसी अक्षरे’मध्ये प्रसिद्ध करायला का नाही आवडणार ‘कॉफीशॉप’चे लेखन त्या अपेक्षा पूर्ण करते असे जाणवल्याने, या पुस्तकाची वाचकांना माहिती द्यायलाच हवी, हा हेतू. ब्रह्मे यांच्यासारख्या नव्या पिढीतल्या लेखकाने ज्या सहजतेने हे लेख लिहिले आहेत, ते केवळ वाचनवेड्यांनाच आवडतील असे नाही. ‘आमच्या काळातले लेखक जसे दर्जेदार लेखन करायचे तसे आत्ता कुठे हो वाचायला मिळते ‘कॉफीशॉप’चे लेखन त्या अपेक्षा पूर्ण करते असे जाणवल्याने, या पुस्तकाची वाचकांना माहिती द्यायलाच हवी, हा हेतू. ब्रह्मे यांच्यासारख्या नव्या पिढीतल्या लेखकाने ज्या सहजतेने हे लेख लिहिले आहेत, ते केवळ वाचनवेड्यांनाच आवडतील असे नाही. ‘आमच्या काळातले लेखक जसे दर्जेदार लेखन करायचे तसे आत्ता कुठे हो वाचायला मिळते’ अशी टिप्पणी करणाऱ्यांना, साठीशांती झालेल्यांना हे लेख आवडतील. सहस्रचंद्राची सुवर्णफुले डोक्यावर उधळल्या गेलेल्या वाचकांनाही आवडतील. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आंग्लाळलेल्या, संगणकाळलेल्या, वाचनापासून दूर गेलेल्या तिशी-चाळिशीतील पिढीलाही हे लेख नक्की आवडतील असे आहेत. हे छान छोटे, गोड मोठे असे लेख वाचनाचा आनंद नक्की देतील अशी खात्री वाटते.\nम्हणजे असे आहे तरी काय या पुस्तकात सध्याच्या मोबाइल युगात सभोवताली घडणाऱ्या नित्यनैमित्तिक घटना, त्यातून समोर आलेल्या वास्तवाचे होणारे दर्शन ह्या छोटेखानी लेखांत होते. मनुष्यस्वभाव, समाजस्वभाव, समाजातली खुळचटं, विसंगती या नेमक्या समजू शकतील; पण त्यावरचं भाष्य खुबीने शब्दांत मांडणे, त्या लिखाणाला एक लय प्राप्त करून देणे हे अवघड असते. श्रीपाद ब्रह्मे यांना ते छान जमते. आडनावात ब्रह्म आणि नाव श्रीपाद म्हणजे साक्षात गुरुर्ब्रह्मा. त्यामुळे या विसंगती उत्कृष्ट लेखनाच्या, मांडणीच्या भिंगातून मोठ्या करून दाखवण्याचे कसब ब्रह्म्यांच्या लेखनात दिसून येते. टपली कशी मारावी, लाडीक चिमटा कसा काढावा, हळूच नेत्रपल्लवी कशी करावी, मिश्किली कशी करता यायला हवी यांचा एक सुंदर पाठ ब्रह्म्यांच्या लेखनशैलीतून ‘कॉफीशॉप’ मध्ये शिकायला मिळतो.\nमध्यमवर्गीयांच्या कल्पनेच्या हास्यास्पद - खरं म्हणजे केविलवाण्या भरारीची, स्वप्नांची, अपेक्षाभंगांची, कुणीही उपहास करावा अशा दैवगतीची लेखकाला उत्तम जाण आहे. मध्यमवर्गीय कट्टा-चर्चांची नेमकी समज लेखकाला आहे. मध्यमवर्गीय स्वभावाची नेमकी नस लेखकाला कळल्याचे जाणवते. लेखनशैली प्रवाही आहे. पत्रकार असल्याने भोवतालची सखोल माहिती लेखकाला आहेच. त्याचबरोबर विविध विषयांचे, दिग्गज साहित्यिकांचे लेख नुसतेच वाचले नसून लेखकाने अभ्यासले आहेत हे कळते. काही लेखांतला चावटपणाही खुलून दिसतो. हे लेख वाचता वाचता लेखकाला त्या फेमस ‘मुझे गाजर का हलवा पसंद है’वाल्या डायलॉगसारखे विचारावेसे वाटते, की ‘तुम्हें कैसे पता चला की मुझे भी ऐसाच लगता है\n’, ‘श.. श.. शॉपिंग’, ‘ऋतू हिरवा’, ‘साईऽऽ सुट्ट्यो’, ‘खेळखंडोबा’ अशा दहा विषय गटांमधून येणारे सर्वच लेख वाचनीय आहेत. ‘दिवाळी’, ‘रंगीला रे’, ‘मॅड मॅड वर्ल्ड’, ‘क्या कूल है हम’, ‘वाईच रशिक’, ‘हुकी हुकी सी ज़िंदगी’, ‘३६५ - (८/३) = ०’ हे लेख वाचल्यावर वाटतं की लेखकाच्या अंगणात पुलं, अत्रे येऊन गोष्टी सांगत होते की काय न कळे. लेखकाचा ‘मोरू’ आर. के. लक्ष्मणच्या कॉमन मॅनसारखा अवतरतो. त्याच्या समस्या लेखक सहज चिमटीत पकडून दाखवतो. हायफाय क्लासची सुखासीनताही लेखकाला अशीच चिमटीत पकडून दाखवता येते. हेलपटायटिस, भारोत्तोलन यासारखे शब्द गंमत आणतात.\nतुम्हा आम्हाला अगदी नकोशा झालेल्या उत्सवी खणखणाटावर लिहिताना लेखकाने ज्ञानोबांच्या ‘भिंती’चा मोठ्या खुबीने वापर केलाय. शेवटच्या ‘त्यांची क्षमा मागून’ या विषय गटातले, ‘हसा लेको हसा’, ‘उगाच तंटा कशाला’, ‘मृगजळ’ लाजबाब. ‘श्वासाचं गाणं’ सुरेख.\nआम्हा वाचकांना जसे साहित्य वाचायला आवडते, तसे साहित्य नव्या पिढीने दिले तर आम्ही का नाही त्याचे गुणगान करावे समीक्षक नसलो म्हणुनि काय जहाले सामान्य का होईना, वाचक तर आहोत. काय आवडले, ते सांगायला कुणाची हरकत सामान्य का होईना, वाचक तर आहोत. काय आवडले, ते सांगायला कुणाची हरकत बघा, दैनंदिन जीवनातल्या आजूबाजूच्या घटनांमुळे वैताग आणणाऱ्या चिडचिड रोगावर हे ब्रह्मेबाण औषध वापरून तुमची कळी खुलतेय का\n(पूर्वप्रसिद्धी - बेलवलकर हाउसिंगचे ऐसी अक्षरे नियतकालिक, जानेवारी-फेब्रुवारी २०१६)\nजगणं रिफ्रेश करणारं लज्जतदार 'काॅफीशाॅप'\nनाक्यावरच्या टपरीवर कटिं​ग चहा पिऊन तृप्तीचे ढेकर देणार्‍या मराठी माणसाची नवीन पिढी झगमगत्या लज्जतदार '​कॉफीशॉप​'​मध्ये कधी समरसून गेली हे, त्याचं त्यालाही कळलं नाही.\n ​त्याच्या नुसत्या उच्चारानेच मनात उत्साह, चैतन्य आणि नवतेचा गंध दरवळतो. कारण ​'​कॉफीशॉप​'मध्ये अनुभवायला मिळतो मैत्रीचा दिलासा, नात्याचा ओलावा आणि प्रेमाचा फुलोरा. मन प्रसन्न करणारा असाच लज्जतदार गंध मराठी वाचकांना अनुभवायला मिळतो आहे तो ​'​कॉफीशॉप​' या ललित लेख संग्रहाच्या माध्यमातून. पत्रकार श्रीपाद ब्रह्मे यांच्या अनुभवी, तिरकस आणि तितक्याच नर्मविनोदी लेखणीतून सिद्ध झालेले ​'​कॉफीशॉप​'​'​मधील छोटेखानी ललित लेख म्हणजे तुमच्या-माझ्यासारख्या सर्वसामान्यांच्या विचार आणि कृतीवर नेमकेपणाने केलेले भाष्य आहे. मात्र​, हे भाष्य करत असताना त्यात कोणताही अभिनिवेश नाही की, प्रबोधनाचे डोस पाजण्याचा आविर्भावही नाही. या ललित लेखनाला विषयाचे बंधन नाही; पण मानवी वृत्ती हा त्याचा केंद्रबिंदू आहे. पुलं म्हणाले त्याप्रमाणे, 'नियतीच्या फसवणु​कीतून, हसवणुकीशिवाय आपल्या हाती काही येत नाही,' याचा प्रत्यय हे ललित निबंध वाचताना आपल्याला हमखास येतो. कारण यातला प्रत्येक विषय हा आयुष्य साधेपणाने, मोकळ्या मनाने आणि सकारात्मकतेने जगणार्‍या सर्वसामान्यांच्या भूमिकेशी जोडला गेला आहे.\n​याच सर्वसामान्य मध्यमवर्गाचं प्रतिनिधित्व करणारा लेखक मध्यवर्ती भूमिकेतून आपल्याशी संवाद साधतो. लेखकाचं मराठमोळं घर, त्या घरातल्या व्यक्ती, तिथं साजरे होणारे विविध सण, सभोवतालच्या राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक घडामोडी या सगळ्यांविषयी केलेले भाष्य आणि नोंदवलेली निरीक्षणं '​कॉफीशॉप​'​मध्ये वाचायला मिळतात. आपल्याच भोवतीचं हे जग वाचकाला इतकं जवळचं वाटतं, की समोर आरसा ठेवून आपल्याच विश्वाचं प्रतिबिंब न्याहाळण्याचा आनंद त्यातून मिळतो.​\nएके काळी मराठी माणसाच्या घरातल्या चुलीवर केवळ विशिष्ट समारंभाच्या, मुख्यतः हळदी-कुंकवाच्या वगैरे निमित्ताने (किंवा क्वचित घरातील एखाद्या व्यक्तीच्या पोटदुखीवरील उपाय म्हणून) कॉफी उकळली जायची. त्या​ ​काळी वाण्याच्या दुकानात वडी स्वरूपात मिळणार्‍या या कॉफीला एकमेव दरवळ लाभायचा तो जायफळाचा. आल्याचा चहा आणि जायफळाची कॉफी एवढाच काय तो चॉईस होता. पण कालौघात कॉफीचे असंख्य प्रकार आणि स्वाद आपल्यासमोर आले आणि आपल्या मूडप्रमाणे पाहिजे तशा कॉफीचा आस्वाद घेण्याचा चॉईस आपल्याला मिळाला. कॉफीचं हे पुराण इतक्या विस्तारानं लिहिण्याचं कारण म्हणजे या असंख्य प्रकारच्या कॉफीप्रमाणे 'कॉफीशॉप​' वाचतानाही आपल्या मूडप्रमाणे या पुस्तकातील एखादा लेख वाचावा आणि रिफ्रेश व्हावं इतकं ते वैविध्यपूर्ण आहे.\nश्रीपाद ब्रह्मे यांना पत्रकारितेच्या निमित्ताने प्रसिद्ध विनोदी लेखक आणि कलाकार जसपाल भट्टी यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. ही मुलाखत फारच भन्नाट झाली. मुख्य म्हणजे या मुलाखतीतून जसपाल भट्टी यांचा कोणत्याही समस्येकडे बघण्याचा दृ​ष्टिकोन, त्यातून व्यक्त होणारी आयुष्याविषयीची सकारात्मकता यामुळे त्यांनाही नवा दृष्टिकोन मिळाला.\n​थोडेथोडके नाही तर सुमारे १७६​ रविवार श्रीपाद ब्रह्मे​ यांनी हे सदर लिहिलं. ​पदोपदी भेटणारा यातला मोरू पहिल्या एक-एकदोन लेखातच आपल्याशी इतकी पक्की दोस्ती करून घेतो की, क्वचित असलेली त्याची गैरहजेरी ​चुकल्या-चुकल्या सारखी वाटते. ​​प्रत्येक पुस्तकाचा आपला स्वतःचा असा एक माहोल असतो आणि खरं तर असा माहोल तयार करणं आणि शेवटपर्यंत तो टिकवून ठेवणं यातच लेखकाचं कसब आणि त्याचं यश लपलेलं असतं. '​कॉफीशॉप​'मध्ये या चिरतरुण, उत्साही आणि सेलिब्रे​टिं​ग माहोलचा प्रत्यय पदोपदी येतो. कारण कधी इथल्या वाफाळत्या काफीचे एकएक घोट रिचवत खूप मह​त्त्वाच्या गोष्टींवर टाकलेला प्रकाश आपल्या मनाच्या तळाशी साचलेला अंधार दूर करतो, तर कधी कोल्ड कॉफीच्या सुखद गारव्याबरोबर दोस्तांशी शेअर केलेल्या बालपणीच्या आठवणींचा पट इथं उलगडतो. पण अर्थातच या दोन्हीचा माहोल सारखाच असतो, तो म्हणजे वाचकाला चिअरअप करणारा. पण इथं आवर्जू​न नमूद करावंसं वाटतं, की हा माहोल निर्माण करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी लेखकाने खास करून प्रयत्न केलेला नाही, तर त्यामध्ये खूपच सहजता आहे. ही सहजता लेखक उत्तम प्रकारचं स्वतंत्र विनोदी लेखन ताकदीने करू शकतो, याची खात्री देणारी आहे.\nकॉम्पॅक्ट आकारातलं हे पुस्तक घरी-दारी कुठेही बरोबर घेऊन हिंडावं आणि रिफ्रेश करणार्‍या छोटेखानी लेखांचा आस्वाद येता-जाता घेत पुन्हा आपल्या ताणतणावात बुडण्यासाठी सज्ज व्हावं इतकं हे '​कॉफीशॉप​' आश्वासक आहे. 'फास्ट रिलीफ'चा फंडा अजमावणार्‍या नव्या पिढीची नाळ पुन्हा मराठी साहित्याशी जोडण्यासाठी सर्वार्थाने जगणं रिफ्रेश करणार्‍या अशा '​कॉफीशॉप​'ची गरज होती, ती पूर्ण केल्याबद्दल लेखक आणि प्रकाशकांचे आभार मानायला हवेत. ​\n(पूर्वप्रसिद्धी - साहित्य चपराक मासिक - जानेवारी २०१६)\n४.रसिक दखल - कॉफीशॉप\nश्रीपाद ब्रह्मे हे नाव मराठी वृत्तपत्रवाचकाला सुपरिचित आहे. त्यांचे हे पहिलेच पुस्तक. वृत्तपत्र सदरलेखनाच्या परंपरेचे पाईक असलेले लेखक ब्रह्मे यांनी सकाळ वृत्तपत्रात २००७ ते २०१० या काळात दर रविवारी लिहिलेल्या सदरांमधील निवडक लेखांचा या पुस्तकात समावेश आहे. लेखकाच्या शब्दांत सांगायचे तर हे लेख-संकलन 'उत्सवी लेखन' म्हणता येणारे असे आहे.\nनर्म विनोदी शैलीमध्ये तत्कालीन सामाजिक परिस्थितीतल्या विविध घटना-विचारप्रवाहांमधल्या कधी सूक्ष्म आणि कधी स्थूल विसंगतीवर नेमकेपणाचे बोट ठेवत केलेले हे लेखन आहे. वाचकाला कालसुसंगत संदर्भमूल्य असलेलं हे साहित्य पुस्तकरूपात उपलब्ध करून देण्याचा लेखकाचा स्तुत्य प्रयत्न भावतो.\nआता साधारण किमान तिशीत, तसेच अधिक वयस्क वाचकांना आठवत असतील २००७-२००८ च्या सुमारास (नंतर बंदी आलेली) नवरात्रीत मिरवणुकीने वाजत-गाजत रस्त्यातल्या रहदारीला अरेरावीनं पीडत जाणाऱ्या देवीला वाहिली जाणारी नारळांची वगैरे तोरणे. ह्या औटघटकेच्या प्रथेवरचा 'बांधले मी बांधले' हा लेख सुरुवातीपासूनच लेखकाच्या लेखनकौशल्याची जाणीव करून देतो आणि वाचक कमालीच्या उत्सुकतेने पुढची पाने उलटू लागतो. अनुक्रमणिकेतील 'सेलिब्रेशन - उत्सवी जगण्याचं', 'श... श... शॉपिंग...', 'ऋतू हिरवा', 'साई... सुट्ट्यो', 'तिरकस सर्कस' असे खूप वैविध्यपूर्ण स्थूल विषय पुस्तक वाचनाची हुरहूर निर्माण करतात.\n'त्यांची क्षमा मागून...' ह्या स्थूल विषयातले वेगळेपण नमूद करावेसे वाटते. आचार्य अत्रे, द. मा. मिरासदार आणि ग्रेस या तिघांच्या लेखनशैलीत लेखक श्रीपाद ब्रह्मे यांनी व्यक्त होणे वाचकाला दुहेरी पातळीवरचा आनंद प्रत्यय देऊन जाते. आचार्य अत्रे यांची जोरकस, अतिरंजिततेकडे झुकणारी आत्मविश्वासपूर्ण विषयमांडणी करणारी शैली, द. मां.ची नेमस्त, आडवळणांनी विषयातल्या विसंगतीवर बोट ठेवणारी विनोदी लेखनशैली आणि ग्रेस यांच्या दुर्बोध, सामान्यांना पटकन समजायला अवघड जाणाऱ्या, पण सौंदर्यरसाची निर्मिती करणाऱ्या शब्दांतली अभिव्यक्ती लेखकाने सहजशैलीत मांडली आहे.\n(पूर्वप्रसिद्धी - साहित्य सूची, फेब्रुवारी २०१६)\nकॉफीशॉप - चार परीक्षणे...\nगेली २४ वर्षं पत्रकारितेत आहे. नियमित सदरं सोडून अन्यत्रही खूप लिखाण होतं... ते कुठं कुठं छापूनही येतं... पण त्याचं एकत्रित संकलन असं कुठं नाही. त्यासाठी हा ब्लॉग... माझे जुने-नवे लेख आणि सिनेमांची परीक्षणं... असं इथं आहे सगळं... तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/business/news/non-basmati-rice-15-more-expensive-in-two-months-128288608.html", "date_download": "2022-05-19T00:17:57Z", "digest": "sha1:KJX7254BDRQ7DAPCPY4RI5JO255JLFCB", "length": 5651, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "दोन महिन्यांत बिगर बासमती तांदूळ 15% महाग, जूनआधी दिलासा कमीच | Non-basmati rice 15% more expensive in two months - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकमोडिटी रिपोर्ट:दोन महिन्यांत बिगर बासमती तांदूळ 15% महाग, जूनआधी दिलासा कमीच\nनवी दिल्ली (भीम सिंह)एका वर्षापूर्वी\nनिर्यात दुप्पट होण्याची शक्यता, 3300/क्विंटलवरून वाढून ३८०० सरासरी भाव\n२०२० मध्ये २२,८५६ कोटींची निर्यात, २०१९च्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत आलेल्या उसळीमुळे या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत बिगर बासमती तांदळाचे भाव १५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. तांदळाच्या गिरण्यांनुसार, जूनपर्यंत किमतीत तेजी राहण्याची शक्यता आहे. यानंतर बिगर बासमती तांदळाचा भाव घसरायला सुरुवात होईल. यादरम्यान बासमतीचा भाव जवळजवळ स्थिर राहिला. देशात ८० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या बासमती तांदळाचा वापर करते. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल-डिसेंबर २०२० मध्ये २२,८५६ कोटी रु. मूल्याच्या बिगर बासमती तांदळाची निर्यात झाली. ही एक वर्ष आधी या अवधीत झालेल्या १०,२६८ कोटी रुपयांच्या निर्यातीपेक्षा दुपटीहून जास्त आहे. बांगलादेशाने भारताकडून मोठ्या प्रमाणात तांदूळ खरेदी सुरू केली आहे. बांगलादेशाला भारताच्या तांदळाची निर्यात वाढण्याचे कारण म्हणजे तेथील सरकारने तांदळावर आयात शुल्क ६२.५ टक्क्यांवरून घटून २५ % केले आहे. बांगलादेश या वर्षी सुमारे ५ लाख टन बिगर बासमती तांदूळ आयात करेल. तेथील आयातदारांनी काही भारतीय निर्यातदारांसोबत करारही केला आहे. बांगलादेशाशिवाय नेपाळ, यूएई, सोमालिया, गयाना आणि अमेरिकेसह युरोपच्या काही देशांनाही भारत बिगर बासमती तांदूळ निर्यात करतो.\n७ लाख टनांपेक्षा जास्त अतिरिक्त पुरवठा\nकृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार, देशात पीक वर्ष २०२०-२१ दरम्यान तांदळाचे एकूण उत्पादन १.२ टक्के वाढून १२.०३२ कोटी टनांच्या विक्रमी पातळीवर पोहोचेल. अशा स्थितीत एकूण वापर आणि निर्यातीच्या तुलनेत पुरवठा ७.२० लाख टन जास्त राहण्याचा अंदाज आहे. याआधी जूननंतर किमतीत नरमाई येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://gazalkar1.blogspot.com/2013/10/blog-post_6372.html", "date_download": "2022-05-18T23:13:32Z", "digest": "sha1:OAZXBFSGMBWJM7SHSAHKCIWXQWTL3UWD", "length": 7653, "nlines": 107, "source_domain": "gazalkar1.blogspot.com", "title": "गझलकार सीमोल्लंघन १३ : पाच गझला_ममता", "raw_content": "\nसंपादक : श्रीकृष्ण राऊत\nराहिले आता न काही द्यायचे;\nठेच ही लागो न पायाला तुझ्या;\nमी भले रस्तेच गोंजारायचे.\nफ़क्त एका उत्तरासाठी तुझ्या;\nमी कितीदा प्रश्न हे बदलायचे\nकाय तू शोधायचा डोळ्यात या;\nमी तुझ्या नजरेत का वितळायचे\nपावसाची नेहमी होते पुजा..\nऊन कोणी सांग ओवाळायचे\nवादळी वारे म्हणू की मौसमी\nजे तुझ्या माझ्या दिशेने यायचे\nजर तुलाही लागले चंद्रा ग्रहण;\nमी कुणाला चांदणे मागायचे\nवाढल्यावर सांग श्रीमंती तुझी;\nमी किती कंगाल आहे व्हायचे\nदुनिया उगाच का रे ही संभ्रमात आहे;\nकाही असेल तर ते माझ्या तुझ्यात आहे.\nचिडल्यावरी तसाही कडवट,तिखट,तूरट तू;\nपण गोडवा तुझा त्या समजावण्यात आहे.\nका आजही मनाला निश्चिंतता मिळेना;\nकुठला अजून धोका त्या भरवश्यात आहे.\nमाझी हरेक वस्तू माझ्या घरी परंतू\nकाळीज ठेवले मी त्याच्या खिशात आहे\nआहे तसा व्यथेशी व्यवहार काळजाचा.\nसगळा हिशोब त्याचा या पापण्यात आहे.\nमाझ्या तुझ्यातले मग अंतर मला म्हणाले-\nआहे तुझ्या मनी जे..त्या अंतरात आहे\nतोडू नकोस धागा,सोडू नकोस गाठी;\nवेड्या तुझ्याचसाठी मी बंधनात आहे.\nकुणाचेच ओझे कुणावर नको.\nतुला गिरवल्यावर कळेना मला;\nतुझ्यावर लिहू की तुझ्यावर नको.\nनवी धार सांगे बळी दे नवा;\nजुने डाग आता सुर्‍यावर नको\nझुलावे असे जर कधी वाटले;\nमिठी दे तुझी त्या झुल्यावर नको.\nपुन्हा बोलली कोवळी पालवी;\nपुन्हा घाव आता मुळावर नको.\nम्हणे उंबरा काल माझा मला;\nतुझी सावली या घरावर नको.\nजरा गाल दे,ओठ दे ना जरा;\nखुळ्या मागण्या ह्या;खुल्यावर नको\nजर ठरले आहे तर ते घडणारच;\nतू ढासळताना मी कोसळणारच.\nअंदाज ढगांचा जर ठाम निघाला;\nभर ऊन असू दे पाउस पडणारच.\nशेवट झाल्यावर सुरूवात कशाला\nया सुरूवातीला शेवट असणारच.\nदोघात असू दे मग लाख दुरावा;\nकक्षेत सुखाच्या दु:खे फिरणारच.\nमुक्काम कुठे हे जर माहित आहे;\nतर त्याच दिशेने पाउल वळणारच.\nइतके साधेही का कळले नाही;\nधागा तुटला की गाठी सुटणारच.\nभर दिवसाढवळ्या जर घडल्या भेटी;\nरात्री अपरात्री त्या आठवणारच.\nअर्ध्या उचकीला जर तो आठवतो..\nत्यालाही तेव्हा ठसका बसणारच\nमी बंद करू का दरवाजा खिडक्या;\nतू आल्यानंतर घर दरवळणारच.\nशाब्दीक नाही मागणे लिहिले असे अर्जातही;\nमृत्यू अटळ देवा जिथे सवलत मिळो जगण्यातही\nसमजू शहाणा की करू वेड्यात मी त्याला जमा;\nकरतो जिथे शेवट तिथे करतो नवी सुरूवातही.\nमाझ्याविना तो पूर्ण हे भेटेल त्याला सांगतो;\nत्याच्या अपूर्णत्वास मी जपले किती माझ्यातही.\nतू भेटल्यावर काय होते काय सांगू नेमके;\nबर्फात लपते आग;देते गारवा वणव्यातही.\nशोधू नका मौनात माझ्या नाव त्याचे नेमके;\nतो बंद या ओठात आहे कैद या डोळ्यातही\nसारे उन्हाळे पावसाळे बांधले शब्दात तू;\nमग भेटले सारे ऋतू नुसते तुला बघण्यातही\nनाहीस की आहेस तू चर्चा नको आतातरी;\nआहेस जर तर सिद्ध कर आहेस त्या दगडातही\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nAishwaryasmurti ८ ऑक्टोबर, २०१४ रोजी २:२९ AM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://moneyhaat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A6%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2022-05-18T22:37:06Z", "digest": "sha1:JRBX6OPLD7LVSK3G2FURAIKEIENKAI2Q", "length": 6529, "nlines": 110, "source_domain": "moneyhaat.com", "title": "मुंबई : दाऊदचा भाचा निसटला! – पुढारी - Money Haat", "raw_content": "\nमुंबई : दाऊदचा भाचा निसटला\nबारावीला हव्या त्या कॉलेजची वाट यंदा अडचणीची – पुढारी\nमुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कुख्यात मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मुंबई आणि ठाण्यातील 29 ठिकाणांवर एनआयएचे छापे पडण्यापूर्वीच या कारवाईची गंधवार्ता आधीच लागल्याने दाऊदची मृत बहीण हसीना पारकर हिचा मुलगा अलीशाह कुटुंबासह मुंबई सोडून दुबईत स्थायिक झाल्याचे वृत्त आहे.\nएनआयए आपल्यापर्यंत पोहोचणार याचे संकेत अलीशाहला गेल्या फेब्रुवारीतच मिळाले होते. दाऊद टोळीशी संबंध असलेल्या अनेकांवर ईडीने मनीलाँड्रींगचा गुन्हा दाखल करुन चौकशी सुरू केली तेव्हा दाऊदचा भाचा अलीशाहची देखील चार तास चौकशी करण्यात आली होती. त्याला खास करून दाऊद विषयीचेच प्रश्‍न विचारले गेले होते.\n2017 मध्ये इक्बाल कासकरला झालेली अटक आणि 2019 मध्ये इक्बालचा मुलगा रिझवानला मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने ठोकलेल्या बेड्या लक्षात ठेवून अलीशाहने या चौकशीचा रोख ओळखला असावा. आपल्याही मागे चौकशीचा फेरा लागणार हे ओळखून अलीशाह पत्नी व मुलीसह मुंबईतून निसटला.\nदुबईहून तो उमराहसाठी सौदी अरेबियाला गेला. पूढे तुर्कीला जाऊन तो पुन्हा दुबईला परतला. सध्या तो दुबईमध्येच स्थायिक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आई हसीना पारकर, मामा दाऊद इब्राहिम आणि इक्बाल कासकरविरोधात गुन्हे दाखल असले तरी अलीशाहविरोधात एकाही गुन्ह्याची नोंद नाही. तरीही त्याने मुंबई सोडणे पसंत केले.\n* अलीशाहने दुबईत आसरा घेतल्याने मुंबईत खंडणीराज चालवणार्‍या दाऊद टोळीला हा मोठा हादरा मानला जातो.\n* दाऊदचा विश्वासू शकील शेख उर्फ छोटा शकील याचा साडू सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रुट आणि बांधकाम व्यावसायिक सोहेल खंडवानी यांच्यासह एकूण पाच जण सलग चौथ्या दिवशी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) कार्यालयात गेले होते. एनआयएच्या अधिकार्‍यांनी रात्री उशिरापर्यंत या पाच जणांकडे कसून चौकशी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/soneri/41360/how-did-aishwarya-rai-become-pregnant-at-the-age-of-47/ar", "date_download": "2022-05-18T22:15:43Z", "digest": "sha1:NR44TOKX637GLAR6XHSLPZDFQW4W4TIH", "length": 10070, "nlines": 155, "source_domain": "pudhari.news", "title": "Aishwarya Rai : ऐश्वर्या राय ४७ व्या वर्षी प्रेग्नंट होतेच कशी? - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/मनोरंजन/Aishwarya Rai : ऐश्वर्या राय ४७ व्या वर्षी प्रेग्नंट होतेच कशी\nAishwarya Rai : ऐश्वर्या राय ४७ व्या वर्षी प्रेग्नंट होतेच कशी\nAishwarya Rai : ऐश्वर्या राय ४७ व्या वर्षी प्रेग्नंट होतेच कशी\nपुढारी ऑनलाईन डेस्क : ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन यांची जोडी बाॅलिवुड प्रसिद्ध जोडी आहे. ऐश्वर्याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते, त्यावरून तिच्या चाहत्यांनी तिला विचारलं की, “तू गरोदर आहेस का” अशा काॅमेंट्सवरून ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा माध्यमांच्या चर्चेत आली.\nAkshay Kumar : अक्षय कुमारचे दुश्मन ‘हे’ पाच सुपरस्टार \nSunny Leone : सनी लिओनीच्या प्रत्येक फोटोंवर मराठीत काॅमेंट्स करणारा ‘तो’ कोण\nतसं पाहिलं तर, ऐश्वर्यानं (Aishwarya Rai) त्या प्रश्नांची उत्तर दिलीच नाहीत. पण, चाहत्यांना ऐश्वर्याचे फोटो पाहून आणखी प्रश्न पडू लागले की, या वयात म्हणजे ४७ वर्षी ऐश्वर्या राय बच्चन कशी गरोदर राहू शकते अर्थात हा प्रश्न चाहत्यांना काळजीपोटी पडला असावा.\nऋता दुर्गुळेने प्रतिक शाह सोबत गुपचुप आवरलं शुभमंगल\nShikhar Dhavan : गब्बरची बॉलीवूडमध्ये एन्ट्री...\nचाहत्यांना असा का प्रश्न पडला\nवयाची ४५ वर्षे पार केल्यानंतर स्त्रीनं गरोदर राहणं धोक्याचं मानलं जातं. कारण, या वयात स्त्रीचं वय हळूहळू थकत जातं आणि अनेक प्रश्न निर्माण होतात. साधारणपणे नैसर्गिकरित्या ४५ वर्षी स्त्रीया गरोदर राहू शकतात. पण, अशी उदाहरणं फार दुर्मिळ असतात.\nRakesh Roshan : राकेश रोशन यांच्या टकलेपणात दडलंय यशाचं रहस्य\nBollywood Actresses : पतीपेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या अभिनेत्री माहिती आहेत का\nया वयाच फर्टिलिटी ट्रिटमेंटच्या माध्यमातून मातृत्वाचं सूख मिळतं. परंतु, या पंचेचाळीशीनंतर मेनोपाॅज सुरू होण्याची शक्यता असते. याबाबतील स्त्रीयांची मासिक पाळी महत्वाची ठरते. म्हणजे काय, तर १२ महिने सतत मासिक पाळी महिलेला येत असेल, तर तिच्या गरोदरपणात अडचणी जास्त येत नाहीत. असं असलं तरी, प्रत्येक महिलेचे याबाबतीतील निकष आणि शारीरिक प्राॅब्लेम्स वेगवेगळे असतात.\nमूळात पंचेचाळीशीनंतर केवळ १-५ टक्के महिलांमध्ये गरोदर राहू शकतात. ३० व्या वर्षांपर्यंत गरोदर राहण्याचं प्रमाण हे ४५ टक्के इतकं असतं. त्यामुळे ४५ वर्षे आणि ३० वर्षे अशी वयं असणाऱ्या महिलांच्या गरोदरपणाची विचार केला तर त्यात फरक असतो.\nपंचेचाळीशीनंतर गरोदरपणा महिलांना हे त्रास होऊ शकतात\nवयाच्या ४५ वयानंतर महिला गरोदर राहिल्या तर, त्यांना मिसकॅरेज, सिजेरियन डिलिव्हरी, ब्लड प्रेशर, जेस्टेशनल डायबिटिज, एक्टोपिक प्रेग्रेंसी, प्लेसेंटामधील अडचणी, असा वेगवेगळ्या अडचणींचा महिलांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे या वयात गरदोर राहणाऱ्या महिलांची विशेष काळजी घेणं महत्वाचं असतं.\nपहा व्हिडीओ : बाळंतपणानंतर घ्यायची काळजी व वाढणाऱ्या वजनावर नियंत्रण\nरेल्वेमध्ये नोकरीचे आमीष दाखवून शेतकऱ्यासह चौघांची १८ लाखांना फसवणूक\nऋता दुर्गुळेने प्रतिक शाह सोबत गुपचुप आवरलं शुभमंगल\n‘पाण्यामुळे जिवाची माणसं गमावली, पैसे नको पाणी द्या’; मंत्री आठवलेंना संतप्त कुटुंबाचा सवाल\nनाशिक : साडेआठ लाखाच्या फसवणूक प्रकरणी तीन महिलांना शिक्षा\nमुंबई : सेक्सॉर्टशन रॅकेटमध्ये अडकला घोड्यांचा प्रशिक्षक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.essaymarathi.com/search/label/%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95?&max-results=16", "date_download": "2022-05-18T23:59:11Z", "digest": "sha1:ROQRKY7JHCSKB4NTCICK6GONZAJIJYO6", "length": 6080, "nlines": 68, "source_domain": "www.essaymarathi.com", "title": "ESSAY MARATHI मराठी निबंध: कथनात्मक", "raw_content": "\nपरीक्षेत सर्वोत्तम गुणांसह भरघोस यश मिळवुन देणारे सर्व प्रकारचे मराठी निबंध.\nकथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nकथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nBy ADMIN रविवार, २७ मार्च, २०२२\nBy ADMIN रविवार, २७ मार्च, २०२२\nBy ADMIN गुरुवार, १० मार्च, २०२२\nBy ADMIN गुरुवार, १० मार्च, २०२२\nविद्यार्थी जीवनात संचयिकेचे महत्त्व मराठी निबंध | VIDYARTHI JIVANAT SNCHAYIKECHE MAHATVA MARATHI NIBANDH\nBy ADMIN गुरुवार, १० मार्च, २०२२\nBy ADMIN गुरुवार, १० मार्च, २०२२\nBy ADMIN गुरुवार, १० मार्च, २०२२\nBy ADMIN गुरुवार, १० मार्च, २०२२\nBy ADMIN गुरुवार, १० मार्च, २०२२\nBy ADMIN बुधवार, ९ मार्च, २०२२\nBy ADMIN बुधवार, ९ मार्च, २०२२\nBy ADMIN बुधवार, ९ मार्च, २०२२\nग्रामीण विदयार्थ्यांची सुख-दुःखे मराठी निबंध | GRAMIN VIDYARTHYANCHI SUKH-DHUKHE ESSAY MARATHI\nBy ADMIN बुधवार, ९ मार्च, २०२२\nBy ADMIN सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२\nBy ADMIN सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२\nBy ADMIN सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nतुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला जरूर कळवा तुमचे आमच्‍या ब्‍लॉग बद्दल अभिप्राय असल्‍यास किंंवा काही तक्रार असेल तर ती पण आम्हाला नक्की सांगा आपल्या अभिप्रायाचे आम्ही नेहमी स्वागत करू आणि आवश्‍यकते नुसार बदल घडवून आणू . आमच्या ब्लॉगला भेट देणारा प्रत्येक वाचक आमच्या करीता अतीशय महत्वाचा आहे. तसेच तुम्ही सुद्धा आमच्या ब्लॉगवर लेखन करू शकता आणि आपली ज्ञानरूपी माहिती इथं पर्यंत पोचू शकता. त्‍याकरीता पुढील लिंक वापरावी.\nसंपर्क करण्‍यासाठी येथे क्लीक करा\nDMCA Policy साठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.osmanabadtoday.com/2019/04/blog-post_25.html", "date_download": "2022-05-18T23:15:50Z", "digest": "sha1:GAQEZVNVRWZBYE2RRZQDK3JD2NSG6PWX", "length": 18576, "nlines": 93, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> उमरगा पोलिसांची रझाकारशाही ! | Osmanabad Today", "raw_content": "\nउस्मानाबाद जिल्ह्यात पोलिसांची रझाकारशाही पुन्हा एकदा अवतरली. खाबुगिरीची सवय लागलेल्या उमरगा पोलिसांनी दारूच्या नशेत तलमोड गावात अक्षर...\nउस्मानाबाद जिल्ह्यात पोलिसांची रझाकारशाही पुन्हा एकदा अवतरली. खाबुगिरीची सवय लागलेल्या उमरगा पोलिसांनी दारूच्या नशेत तलमोड गावात अक्षरशः धुडगूस घातला. बुधवारी मध्यरात्री पोलीस दरवाजे तोडून अनेकांच्या घरात घुसले. पोलिसी दंडुक्याने अनेकांना झोडपून काढले. त्यात एका शेतकऱ्याचा नाहक बळी गेला. कनगरा गावात मे २०१४ रोजी जसे घडले होते, अगदी तसेच तलमोड गावात घडले आहे. अंगाची लाही - लाही व्हावी असा प्रकार घडला आहे.\nउमरगा तालुक्यातील तलमोड गावात २१ एप्रिल रोजी महादेवाची यात्रा होती. या यात्रेसाठी पुण्याहून काही तरुण गावी आले होते. सायंकाळी कारने पुण्याकडे परत जात असताना कराळी गावाजवळ टायर फुटून कार खड्ड्यात पडली आणि पेट घेतली. यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांना फोन केला. पोलीस लवकर आले नाहीत, त्यामुळे तिघांचा होरपळून मृत्यू झाला. वातावरण स्फोटक झाले. काही तरुण संतप्त झाले. उशिरा आलेल्या पोलिसांवर दगडफेक केली. पोलीस जीपवरही काही दगड मारले.\nपोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी १५ ते २० जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दगडफेक करणारे तरुण सराईत गुन्हेगार नव्हते. पोलीस त्यांना केव्हाही अटक करू शकले असते. पण पोलिसांनी बुधवारी रात्री कोंबिंग ऑपरेशन राबवले. बुधवारी मध्यरात्री पोलिस उपनिरिक्षक सुभाष माने, हवालदार पी. डी. गवळी यांच्यासह सात ते आठ कर्मचारी तलमोड गावात गेले. ते दारूच्या नशेत होते, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. गावात जावून धरपकड सुरु केली. काहींच्या घरात बळजबरीने घुसले. काही घरांचे दरवाजे तोडले. काही निरपराध तरुणांना ताब्यात घेतले. त्यामुळे वातावरण चिघळले. मुकेश मोरे या तरुणाला ताब्यात घेताना त्याचा आजोबा दतु गणपती मोरे (वय ६० ते ६५ ) या वृध्दाने आमच्या पोरानं काय केलयं, त्याला कशाला घेऊन जाता असे विचारले असता पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या वृद्धाला धक्काबुक्की करत मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. यामुळे वातावरण अधिक चिघळले.\nदतु गणपती मोरे यांचा बळी जाताच सर्व गाव एकत्र आला.प्रेत घेऊनच ते उमरगा पोलीस स्टेशनमध्ये आले. त्यांनी ठिय्या आंदोलन करून दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.. या घटनेमुळे संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.\nसचिन पाटील एसपी असताना मे २०१४ मध्ये कनगरा गावात जे घडले होते अगदी तसेच एसपी आर. राजा यांच्या काळात तलमोड गावात घडले आहे. जुने एसपी पंकज देशमुख यांच्या काळात पोलीस यंत्रणा ढेपाळली होती. त्या काळात लागलेली खाबुगिरीची सवय सुटायला तयार नाही. उमरगा पोलीस स्टेशन म्हणजे सोन्याचे अंडे देणारे पोलीस स्टेशन आहे. येथे येण्यासाठी सर्वात जास्त बोली लावली जाते. खऱ्या आरोपीना सोडून द्यायचे आणि निरपराध लोकांवर मर्दुमकी दाखवयाची ही पोलिसाना जुनी सवय जडली आहे.\nनवे एसपी आर. राजा यांच्याकडून लोकांच्या अनेक अपेक्षा होत्या. पंकज देशमुख यांच्या काळात ढेपाळलेली पोलीस यंत्रणा सुरळीत होईल असे वाटले होते. पण हाताखालील अधिकारी फितूर होत असल्याने आर राजा एकटे काय करणार आभाळच फाटले आहे तर ठिगळ कुठं कुठं लावणार \nया संपूर्ण घटनेची राज्याच्या गृह विभागाकडून चौकशी झाली पाहिजे. जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे. इतकेच काय तर अश्या पोलिसांना बडतर्फ केले पाहिजे. तरच भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यावर अंकुश बसेल. ‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबध्द आहेत, या ब्रीदवाक्याला काळिमा फासणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nझेडपीच्या सर्वसाधारण सभेत खुन्नस ... अर्चनाताई विरुद्ध यांच्यात सामना ...\nउस्मानाबाद - आज ( गुरुवार ) रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू आहे. यावेळी सक्षणा सलगर यांनी माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटी...\nवंचित राज्यांमध्ये स्वबळावर निवडणुका लढविणार - रेखाताई ठाकूर\nदुर्बल व दुर्लक्षित घटकांना निवडणुकीमध्ये संधी देऊन विकासाचे राजकारण करणार उस्मानाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय ...\nदाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलोमिटर चालत प्रवास...\nगावापर्यंत बस सोडण्याची बाळासाहेब सुभेदार यांची मागणी उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलो...\nआंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीचा भावाकडून छळ\nउस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकाकडे मांडली कैफियत उस्मानाबाद - आंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे उस्मानाबाद पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल असलेल...\nउस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी\nउस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यामधील ग्रामीण भागात शासनमान्य मद्य विक्री परवाने घेऊन नियमाप्रमाणे मद्य विक्री केली जाते. मात्र तालुक्यातील ...\nउस्मानाबाद : दुकानफोडीतील 4 आरोपी मालासह अटकेत\nउस्मानाबाद - माणिक चौक, उस्मानाबाद येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञातान...\nमूल्यवर्धित कर न भरल्याने विरुद्ध सुनिल फार्म इंजिनिअरिंग गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - व्यापारी श्रीमती जाई दिपक पाटील उर्फ जाई अमर पाटील सोनवणे, मे. सुनिल फार्म इंजिनिअरिंग कंपनी.या व्यवसायाच्या मालक आहेत. व्यवसा...\nभूम तालुक्यात अवैध मद्य विरोधी छापा\nउस्मानाबाद - भूम तालुक्यात हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डोंगराचे बाजूच्या शेतात एक व्यक्ती अवैध मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याची गोपनी...\nउस्मानाबाद नगरपरिषदेचा निधी कोरोनासाठी वर्ग करण्याची मागणी\nउस्मानाबाद - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा २०१९-२० ते २०२०-२१ या वर्षाचा सर्व उस्मानाबाद ...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,55,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,92,स्पेशल न्यूज,16,\nOsmanabad Today : उमरगा पोलिसांची रझाकारशाही \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/08/Osmanabad-Corona-News-Update.html", "date_download": "2022-05-18T22:50:45Z", "digest": "sha1:TOH5L3CEKQNUTHO6OTRGDDLBTUOZ6FJY", "length": 12900, "nlines": 91, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> कोरोना : दिवसभरात १७ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले | Osmanabad Today", "raw_content": "\nकोरोना : दिवसभरात १७ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले\nउस्मानाबाद - जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या १६१३ गेली आहे. पैकी ५३९ बरे झाले असून, उपचाराखाली रुग्णाची संख्या १०१५ आहे. तसेच ५९ जणांचा बळ...\nउस्मानाबाद - जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या १६१३ गेली आहे. पैकी ५३९ बरे झाले असून, उपचाराखाली रुग्णाची संख्या १०१५ आहे. तसेच ५९ जणांचा बळी गेला आहे. मंगळवारी दिवसभरात १७ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.\nजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून काल दि. 03/08/2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील प्रयोशाळेत 175 व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथील प्रयोशाळेत 64 असे एकूण 239 स्वाब नमुने तपासणी साठी पाठवण्यात आलेले आहेत, त्याचा स्वाब अहवाल रात्री उशिरापर्यंत प्राप्त होईल.\n🔷 आज दिवसभरात पूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात 17 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.\n🔹 जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 1613 (* 7 पॉझिटिव्ह रुग्णांचे स्वाब डबल प्राप्त झाले होते)\n🔹 जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 539\n🔹 जिल्ह्यातील एकूण उपचारा खालील रुग्ण - 1015\n🔹 जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 59\n◼️वरील माहिती. दि 04/08/2020 रोजी सायंकाळी 07:00 वाजेपर्यंतची आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nझेडपीच्या सर्वसाधारण सभेत खुन्नस ... अर्चनाताई विरुद्ध यांच्यात सामना ...\nउस्मानाबाद - आज ( गुरुवार ) रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू आहे. यावेळी सक्षणा सलगर यांनी माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटी...\nवंचित राज्यांमध्ये स्वबळावर निवडणुका लढविणार - रेखाताई ठाकूर\nदुर्बल व दुर्लक्षित घटकांना निवडणुकीमध्ये संधी देऊन विकासाचे राजकारण करणार उस्मानाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय ...\nदाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलोमिटर चालत प्रवास...\nगावापर्यंत बस सोडण्याची बाळासाहेब सुभेदार यांची मागणी उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलो...\nआंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीचा भावाकडून छळ\nउस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकाकडे मांडली कैफियत उस्मानाबाद - आंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे उस्मानाबाद पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल असलेल...\nउस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी\nउस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यामधील ग्रामीण भागात शासनमान्य मद्य विक्री परवाने घेऊन नियमाप्रमाणे मद्य विक्री केली जाते. मात्र तालुक्यातील ...\nउस्मानाबाद : दुकानफोडीतील 4 आरोपी मालासह अटकेत\nउस्मानाबाद - माणिक चौक, उस्मानाबाद येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञातान...\nमूल्यवर्धित कर न भरल्याने विरुद्ध सुनिल फार्म इंजिनिअरिंग गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - व्यापारी श्रीमती जाई दिपक पाटील उर्फ जाई अमर पाटील सोनवणे, मे. सुनिल फार्म इंजिनिअरिंग कंपनी.या व्यवसायाच्या मालक आहेत. व्यवसा...\nभूम तालुक्यात अवैध मद्य विरोधी छापा\nउस्मानाबाद - भूम तालुक्यात हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डोंगराचे बाजूच्या शेतात एक व्यक्ती अवैध मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याची गोपनी...\nउस्मानाबाद नगरपरिषदेचा निधी कोरोनासाठी वर्ग करण्याची मागणी\nउस्मानाबाद - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा २०१९-२० ते २०२०-२१ या वर्षाचा सर्व उस्मानाबाद ...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,55,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,92,स्पेशल न्यूज,16,\nOsmanabad Today : कोरोना : दिवसभरात १७ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले\nकोरोना : दिवसभरात १७ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/recruitment/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE-2019-%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2022-05-18T23:16:07Z", "digest": "sha1:JPADTNTRIRI7HDZXYPX63WNALIRZZCIH", "length": 3670, "nlines": 79, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "पोलीस भरती सुधारणा-2019 औरंगाबाद रेल्वे करिता | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nपोलीस भरती सुधारणा-2019 औरंगाबाद रेल्वे करिता\nपोलीस भरती सुधारणा-2019 औरंगाबाद रेल्वे करिता.pdf\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\nअ. जा. व अ. ज. प्रतिबंधक कायदा १९८९ अन्वये दाखल गुन्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://likeupnews.com/parbhani-collector-aanchal-goyal/", "date_download": "2022-05-18T22:45:11Z", "digest": "sha1:JNTLQQVZDB2CV6FWFRZLXTWYA3TD7OGF", "length": 6892, "nlines": 72, "source_domain": "likeupnews.com", "title": "लसीकरण करून घ्या अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल ! जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिला सेलू येथे इशारा - LikeUp", "raw_content": "\nलसीकरण करून घ्या अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिला सेलू येथे इशारा\nलसीकरण करून घ्या अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिला सेलू येथे इशारा\nसेलू (डाॅ विलास मोरे) : सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करा, फिजिकल डिस्टन्सचे पालन करा, नागरिकांनी एकत्र गर्दी करू नये, सर्वांनी लसीकरण करून घेणे बंधनकारक आहे. जे नागरीक लसीकरण करणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी सेलू येथे दिला आहे.\nकोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल स्वतः जिल्हाभर भ्रमंती करत आहेत. दरम्यान मंगळवारी ता १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता त्या सेलू येथे बाजारपेठेत घरोघरी जाऊन नागरीकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. त्याच बरोबर शहरातील लसीकरण मोहीमेचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला.\nसेलूत कराटे बेल्ट वितरण सोहळा संपन्न ईगल फाऊंडेशनचा अभिनव…\nऋषीश्वर ज्वेलर्सच्या पाणपोई जलसेवेचे उद्घाटन\nनगर पालिका व आरोग्य विभागाच्या वतीने सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेचे त्यांनी कौतुक केले. यावेळी नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपविभागीय अधिकारी अरूणा संगेवार, तहसीलदार दिनेश झांपले, पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर, मुख्याध्याकारी निलेश सुंकेवार, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, अक्षय पल्लेवाड, अशोक कासार आदींची उपस्थिती होती…\nलखीमपुर हत्या प्रकरणी सेलूत महाविकास आघाडी तर्फे निवेदन\nसेलू तालुक्यात खुलेआम गुटखा विक्री अन्न व औषध प्रशासनासह पोलीसांचे दुर्लक्ष\nसेलूत कराटे बेल्ट वितरण सोहळा संपन्न ईगल फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम\nऋषीश्वर ज्वेलर्सच्या पाणपोई जलसेवेचे उद्घाटन\nसेलूतील शिवाजी नगरात ७७ किलो गांजा जप्त ७ लाख ७९ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलीसांच्या…\nवेटर खून प्रकरणातील दोन आरोपी अवघ्या पाच तासात गजाआड – सेलू येथील घटना\nकैरी खा आणि ‘हे’ रोग पळवा; जाणून घ्या महत्वाची माहिती एका क्लिकवर\nबाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या कचाट्यात; घरात सापडलं एवढ्या कोटींचे घबाड\nआजपासून ‘या’ वयोगटातील लोकांना मिळणार लसीकरणाचा बूस्टर डोस; वाचा महत्वाची माहिती\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन पंतप्रधान\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nerror: कृपया पोस्ट कॉपी करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2020/04/GQaPoE.html", "date_download": "2022-05-18T22:45:06Z", "digest": "sha1:GUZGOVL7FOLYQAXHMW7EDRJW43RBAP46", "length": 3919, "nlines": 32, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "सकारात्मक ते साठी ऑनलाइन ध्यानयोग महाशिबिराचा लाभ घ्या : प. पु.श्री. शिवकृपानंद स्वामी.", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nसकारात्मक ते साठी ऑनलाइन ध्यानयोग महाशिबिराचा लाभ घ्या : प. पु.श्री. शिवकृपानंद स्वामी.\nएप्रिल १५, २०२० • चंद्रकांत चव्हाण\nउंडाळे / सुभाष थोरात :\nसध्याच्या लॉक डाऊनच्या काळात नैराश्यपूर्ण वातावरण आहे. तथापि ध्याना द्वारे स्वतःला सकारात्मक दिशेने घेऊन जाण्याची सुवर्णसंधी आपल्यापाशी आहे. त्यासाठी प. पु. श्री. शिवकृपानंद स्वामी यांच्या प्रवचनांचे ऑनलाईन प्रसारण कऱण्यात आले आहे. समर्पण ध्यान योगाकडून लोकांना जोडण्याच्या\nउद्देशाने एका ऑनलाईन ध्यानयोग महाशिबिराचे आयोजन केले जात आहे. याचे प्रसारण यु ट्युब वरून होत आहे. १२ एप्रिल पासून सायंकाळी ४:०० वाजता त्याचे प्रक्षेपण होत आहे. आपण घरी बसून अथवा या www.samarpanmeditation.org वेबसाईटच्या लिंकच्या आधारे हे शिबीर पाहू शकता.\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/a-special-light-show-on-bmc-headquarters-tomorrow-to-raise-awareness-about-huntingtons-disease/431970/", "date_download": "2022-05-18T22:09:29Z", "digest": "sha1:K7ZEKBNYFT6HHVDB37GFNQNYPVIZQEE7", "length": 12196, "nlines": 147, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "A special light show on bmc headquarters tomorrow to raise awareness about Huntingtons disease", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र हंटिंग्टन आजाराविषयी जनजागृतीसाठी पालिका मुख्यालयावर उद्या विशिष्ट रोषणाई\nहंटिंग्टन आजाराविषयी जनजागृतीसाठी पालिका मुख्यालयावर उद्या विशिष्ट रोषणाई\nमेंदूवर परिणाम करणाऱ्या हंटिंग्टन आजाराविषयी जनजागृती व्हावी, यासाठी हंटिंग्टन डिसीज सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या विनंतीनुसार बुधवार ४ मे रोजी रात्री ८ वाजता मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावर विशिष्ट निळ्या व जांभळ्या रंगाची विद्युत रोषणाई केली जाणार आहे.\nमुंबईच्या प्रभाग रचनेवर राज्य निवडणूक आयोगाचा शिक्कामोर्तब, पालिका निवडणुका लवकर होणार\nमेंदूवर परिणाम करणाऱ्या हंटिंग्टन आजाराविषयी जनजागृती व्हावी, यासाठी हंटिंग्टन डिसीज सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या विनंतीनुसार बुधवार ४ मे रोजी रात्री ८ वाजता मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावर विशिष्ट निळ्या व जांभळ्या रंगाची विद्युत रोषणाई केली जाणार आहे. १२ मे रोजी चर्चगेट रेल्वे स्थानकावर आणि छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस इमारतीवर, १४ मे रोजी वांद्रे वरळी सागरी सेतूवर, १६ मे रोजी ठाणे महापालिका मुख्यालयावर आणि १८ मे रोजी नवी मुंबई महापालिका मुख्यालयावर याप्रमाणे त्या-त्या दिवशी रात्री ८ वाजता विशिष्ट रंगाची विद्युत रोषणाई केली जाणार आहे, अशी माहिती देखील हंटिंग्टन डिसीज सोसायटी ऑफ इंडियाने दिली आहे.\nहंटिंग्टन बाधित रुग्णांच्या कुटुंबातील सदस्य, त्यांचे हितचिंतक आणि तज्ज्ञांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि हंटिंग्टन बाधित रुग्णांसाठी कायम निदान आणि अधिक जोमाने आजाराशी लढण्यासाठी प्रोत्साहित करावे, अशी विनंती संस्थेने मुंबई महापालिकेकडे केली होती.\nहंटिंग्टन आजार ही असाध्य अनुवांशिक स्थिती आहे. या आजारामुळे मेंदूवर परिणाम होतो. त्यातून रुग्णांचे शारीरिक हालचालींवर नियंत्रण नसणे, व्यक्तिमत्वातील असाधारण बदल आणि अपुरी आकलन क्षमता अशाप्रकारची लक्षणे आढळून येतात. या आजाराने ग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी ‘हंटिंग्टन डिसीज सोसायटी ऑफ इंडिया’ची स्थापना करण्यात आली आहे.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर हंटिंग्टन डिसीज जागरूकता महिना ज्याप्रमाणे साजरा करण्यात येतो, त्याचप्रमाणे हंटिंग्टन डिसीज सोसायटी ऑफ इंडिया यांनी देखील मे महिना हा ‘हंटिंग्टन आजार जागरूकता महिना’ म्हणून पाळण्याचे ठरविले आहे.\nयामध्ये ‘लाईट इट अप फॉर एचडी’ नावाचा महत्वाचा उपक्रम समाविष्ट आहे. हंटिंग्टन आजाराने बाधित रुग्णांच्या कुटुंबासोबत आपले दृढ ऐक्य दर्शविण्यासाठी आणि वैद्यकीय मंडळी, सामान्य जनता तसेच धोरणकर्त्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी, मुंबईतील प्रमुख इमारतींवर हंटिंग्टन आजारासाठी निर्देशित विशिष्ट निळ्या व जांभळ्या रंगाची वेगवेगळ्या दिवशी विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.\nहेही वाचा – मुंबईतील मोठ्या मशीदींबाहेर पोलिसांनी सुरक्षा वाढवली\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.\n‘रान बाजार’वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज\nवैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत प्राजक्ता माळी\n‘रान बाजार’ वेब सीरिजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसेंची प्रतिक्रिया\nभारतातल्या ‘या’ ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य\nजान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट\nशहरातल्या श्वानांचा ‘गेट टू गेदर’, पोलिस श्वानांच्या कसरती; बघा फोटो\nमहेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन\nअरुअप्पा जोशी अकादमीच्या विद्यार्थ्यांना मिळणार नोकरी\nगर्दी महागात पडली, भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर गुन्हा दाखल\nकोणाच्याही चिथावणीला बळी पडू नका व्यापार्‍यांकडून सहकार्याची अपेक्षा\nराज्यपाल भगतसिंग कोश्यारी वाद: राजभवनाकडून स्पष्टीकरण\nमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणार ‘मराठी भाषा भवन’ निर्मितीचे काम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-privilege-motion-against-writer-shobhaa-de-news-in-marathi-4962018-NOR.html", "date_download": "2022-05-19T00:34:59Z", "digest": "sha1:AHT5YS3MUFB55S75SQQJJNQYLLGDAI6D", "length": 6452, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "वादग्रस्त ट्‍वीट करणार्‍या शोभा डे यांना नोटीस, एका आठवड्यात उत्तर मागितले | privilege motion against Writer Shobhaa De News in Marathi - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवादग्रस्त ट्‍वीट करणार्‍या शोभा डे यांना नोटीस, एका आठवड्यात उत्तर मागितले\nमुंबई- प्रसिद्ध स्तंभलेखिका शोभा डे यांना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हक्कभंगाप्रकरणी नोटीस बजावली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांनी विधानसभेत आणलेल्या हक्कभंगाच्या प्रस्तावाला एका आठवड्याच्या आत उत्तर द्यावे, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. शोभा डे यांचे उत्तर आल्यानंतरच त्यांच्यावर हक्कभंग दाखल करून घ्यायचा की नाही, यामुद्यावर निर्णय घेतला जाणार आहे.\nमराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये प्राइमटाइम देण्याचा आदेश राज्य सरकारतर्फे देण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर शोभा डे यांनी आक्षेपार्ह ट्वीट केले होते. त्यानंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत डे यांच्याविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला होता.\nया प्रस्तावावर शोभा डे यांनी दुसरे ट्‍वीट केले आहे होते. त्या म्हणाल्या, ' माफी मागण्यासाठी हक्कभंगाचा प्रस्ताव आणला कम ऑन, महाराष्ट्रीयन असल्याचा मला अभिमान आहे, तसेच माझे मराठी सिनेमांवर प्रेम आहे आणि ते नेहमीच राहील.'\nमराठी जनतेच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याप्रकरणी डे यांनी सर्व जनतेची माफी मागावी, प्रताप सरनाईक म्‍हटले आहे.\n'या सरकारने आधी गोवंश हत्या बंदी, आता मराठी सिनेमा, नको नको, ये सब रोको,' असे ट्‍वीट शोभा डे यांनी केले आहे. यानंतर डे यांच्या विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. यापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादीने डे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. शिवसेनेने डे यांच्याविरोधात मोर्चा काढून त्यांना वडा पाव आणि दहीमिसळ पाठवली होती.\nत्यावर डे यांनी 'धन्यवाद' असे ट्‍वीट केले होते.\nदरम्यान, राज्यातील मल्टिप्लेक्स मालकांनी प्राइम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखवणे आणि चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवणे सरकारने मंगळवारी बंधनकारक केले. 'ज्या महाराष्ट्रावर आम्ही प्रेम करतो, तो हा महाराष्ट्र नाही. माझे मराठी सिनेमांवर प्रेम आहे. ते कुठे आणि कधी पाहावेत हे मला ठरवू द्या. देवेंद्र फडणवीस तुमची दादागिरी नको.', असे ट्‍वीट करून शोभा डे यांनी फडणवीस सरकारला हुकूमशहा संबोधले होते.\nपुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, शोभा डेंचे टि्वट 'फारच चविष्ठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-ground-reality-in-khandes-for-maharashtra-assembly-election-4774168-NOR.html", "date_download": "2022-05-19T00:14:03Z", "digest": "sha1:TVK3SGU7QZ5G3UXBMGD7V2JHUA7MDHCU", "length": 17054, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "उत्तर महाराष्ट्राचा ग्राउंड रिपोर्ट: दिवाळीआधीच ‘लक्ष्मीदर्शना’चा खेळ! | Ground Report Of North Maharashtra - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nउत्तर महाराष्ट्राचा ग्राउंड रिपोर्ट: दिवाळीआधीच ‘लक्ष्मीदर्शना’चा खेळ\nमतदानानंतर आठवडाभरात दीपोत्सव येत आहे. ती आली म्हणजे लक्ष्मीपूजनचा मुहूर्त हा ओघानेच आला. तव्द्तच मग निवडणूक ती कोणतीही असो, तेथे लक्ष्मीदर्शनाचा खेळ हा सध्या अपरिहार्यच झाला आहे. नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या मतदारसंघांमध्ये मतदानाच्या आठवडाभर आधीच एका फुलीला एक ते अडीच हजारापर्यंत भाव फुटल्याची चर्चा आहे. कितीही कठोर कायदे केले तरी हा ‘बाजार’ थांबू शकलेला नाही.\nमतांची लाट आणण्याचे आव्हान\nनाशिक जिल्ह्यातील राजकारणामध्ये अपवाद वगळता घराणेशाहीला थारा मिळू शकलेला नाही. आजवर सलग दोन वा तीन वेळा निवडून आलेले खासदार वा आमदार अभावानेच दिसतील. एक मात्र खरे की, पूर्वाश्रमीच्या दाभाडी मतदारसंघावर हिरे घराण्याचा जवळपास चार दशके वरचष्मा होता. याच घराण्याकडे अनेक वर्षे मंत्रिपद राहिल्याने जिल्ह्याबरोबरच स्वत:च्या मतदारसंघाचा विकास घडवण्याची नामी संधी त्यांच्याकडे वारंवार चालून आली परंतु संधीचे सोने करण्यात सपशेल अपयशी ठरले. त्याचाच परिपाक म्हणजे तेव्हाचा दाभाडी व आताच्या मालेगाव बाह्य मतदारसंघातून मतदारांनी हिरेंच्या सगळ्याच वारसांना नाकारत शिवसेनेचे दादा भुसे यांना दोन वेळा निवडून दिले. सध्या भुसे हे हॅटट्रिकच्या मार्गावर आहेत. मतदारसंघाची शोधाशोध करीत हिरेंचे वारसदार अद्वय नांदगावमध्ये दाखल झाले असून कट्टर विरोधक छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज यांच्याशी कडवी झुंज देत आहेत. चाळीस वर्षांत मालेगाव तालुक्यातील पाण्याचा प्रश्न न सोडवू शकणारे हिरे विकासाच्या मुद्द्यावर लढणा-या भुजबळांना कसे तोंड देतात याकडे लक्ष लागले आहे. येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ स्वत: फडात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीतील ठेच लागल्यानंतर त्यातून सावरत व नव्या दमाने, नव्या डावपेचांसह भुजबळ हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत. मालेगाव, नांदगावसह येवला तालुक्याचा पाणीप्रश्न मांजरपाडा धरणाच्या माध्यमातून सोडण्याचा संकल्प भुजबळांनी केला आहे. त्यादृष्टीने कालव्याचे काम सुरू होऊन अखेरच्या टप्प्यात आहे. नेमका हाच मुद्दा आता येवल्यामध्ये कळीचा ठरला असून भुजबळांच्या वजनामुळे कालवा पूर्ण करायचा की नवख्या उमेदवाराला निवडून देऊन हेच काम लांबणीवर पडायला कारणीभूत ठरायचे, अशा पेचात मतदार सापडला आहे. जातीपातीच्या समीकरणांमुळे भुजबळांसमोर शिवसेनेचे संभाजी पवार यांनी ब-यापैकी आव्हान उभे केले आहे, हे निश्चित. तथापि दिवाळी तोंडावर आहे. ती चांगल्या रीतीने साजरी करायची आहे, असे सूचक उद्गार उमेदवारांचे समर्थकच काढू लागल्याने नांदगावसह येवल्यात लक्ष्मीदर्शनाचा खेळ जोरशोरसे चालेल, असेच एकूण चित्र आहे. नरेंद्र मोदी यांच्या नाशिकमधील सभेने फारसे चित्र पालटेल अशी स्थिती नाही. पाच महिन्यांपूर्वीच्या मोदी लाटेचा प्रभाव लोकांवर असला तरी तो या निवडणुकीत कितपत मतपेटीत परावर्तित होईल याबाबत साशंकता आहे. राहुल गांधी यांचीही सभा वणी येथे पार पडली. तुलनेने मोदींपेक्षाही राहुलच्या सभेला गर्दी अधिक होती. दिंडोरी, कळवण - सुरगाणा, मालेगाव मध्य, इगतपुरी, बागलाण, चांदवड या मतदारसंघांतील काँग्रेस उमेदवारांना ‘बुस्ट’ मिळवून देण्याकामी ही सभा उपयुक्त ठरू शकते. पाठोपाठ उद्धव ठाकरे यांचीही जंगी सभा नाशकात झाली. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेनेने भर दिल्यामुळे त्याचा परिणाम नाशिक मध्य, पूर्व, पश्चिम व देवळाली या चार मतदारसंघांसह सिन्नर, येवला, इगतपुरीत संभवतो. सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे विरुद्ध राजाभाऊ वाजे यांच्यात काट्याची लढत आहे. निफाडमध्येही आमदार अनिल कदम यांच्यासमोर राष्ट्रवादीचे दिलीप बनकर यांनी मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करून ठेवले आहे. कांदा असो की शेतीचे प्रश्न, हा मुद्दा भाजपला तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत. त्याचा फटका प्रामुख्याने चांदवड, निफाड, येवला, कळवण, दिंडोरी, बागलाण, नाशिकचा काही भाग या ठिकाणी संभवतो.\nनंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा. येथील चारही मतदारसंघांत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेले माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याच कुटुंबांतील सदस्यांची चर्चा आहे. नंदुरबारमध्ये डॉ. गावितांना काँग्रेसचे कुणाल वसावे यांचे कडवे आव्हान आहे. शहाद्यात तिरंगी लढत आहे. एका रात्रीत शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले राजेंद्र गावित, माजी मंत्री अँड. पद्माकर वळवी, भाजपचे पाडवी यांच्यात चुरस आहे. नवापूरमध्ये माजी मंत्री सुरूपसिंग नाईक व राष्ट्रवादीचे शरद गावित यांच्या दुरंगी लढत आहे. थोडक्यात, जिल्ह्यातील चारपैकी तीन मतदारसंघांत डॉ. गावित कुटुंबांतील सदस्य लढत देत आहेत. अक्कलकुवा येथे भाजपमध्येच बंडखोरी झाली आहे. पक्षाचे उमेदवार नरेश पाडवी यांना माजी आमदार व बंडखोर नरेंद्र पाडवी यांनी अडचणीत आणले आहे. पाडवी यांनी शिवसेनेची उमेदवारी घेतली आहे. एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या नंदुरबारमध्ये भाजप, शिवसेना अन् मनसेने शिरकाव करीत बस्तान बसवायला सुरुवात केली आहे.\nधुळे जिल्ह्यात काँग्रेसकडे दोन तर शिवसेना, भाजप आणि लोकसंग्राम या पक्षांकडे प्रत्येकी एक मतदारसंघ आहे. यंदा युती व आघाडी तुटल्याने एकमेकांचे मित्र आता शत्रू बनले आहेत. धुळे शहरात भाजपचे आमदार अनिल गोटे यांना राष्ट्रवादीचे राजवर्धन कदमबांडे व शिवसेनेचे सुभाष देवरे यांच्याशी टक्कर द्यावी लागणार आहे. धुळे ग्रामीणमध्ये काँग्रेसचे माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी फडात उतरून लढत देण्याऐवजी मुलगा कुणाल याला पुढे केले आहे. शिवसेनेचे आमदार प्रा. शरद पाटील पुन्हा नशीब आजमावत आहेत. दिवंगत माजी आमदार द. वा. पाटील यांचे पुत्र मनोहर भदाणे हे भाजपकडून लढत आहेत. साक्री, शिरपूर, शिंदखेड्यातील लढती अटीतटीच्या आहेत. आमदार जयकुमार रावल व माजी आमदार अमरीशभाई पटेल यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. आदिवासींची मते पारंपरिक पद्धतीने काँग्रेसकडे वळणार की मोदी लाट चालणार हे चित्र धूसर आहे. धुळे जिल्ह्यातही निवडणुकीआधीच लक्ष्मीदर्शनाचे मोठे स्तोम माजले आहे.\nजळगाव शहर व ग्रामीण, मुक्ताईनगर, जामनेर, अमळनेर, भुसावळ या मतदारसंघांतील लढती अत्यंत चुरशीच्या आहेत. मुख्यमंत्रिपदाचे दावेदार नाथाभाऊ खडसे यांचा सामनादेखील सोपा नाही. तुरुंगातून निवडणूक लढवणारे शिवसेनेचे सुरेश जैन व राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांचे राजकीय भवितव्य त्यांच्या प्रत्यक्ष सहभागाविना मतदार ठरवणार आहेत.राष्ट्रवादीतून भाजपत उडी मारलेले संजय सावकारे असो की जामनेरमधील गिरीश महाजन, यांना मोदी लाट तारणार की नाही हेही स्पष्ट होणार आहे. निवडणूक घोषित होण्यापूर्वी विजयाचा अंदाज असलेले दिग्गज स्वबळाच्या प्रयोगामुळे अडचणीत आले आहेत. मोदी लाटेच्या प्रभावावरच भाजपच्या उमेदवारांच्या आशा लागून राहिल्या आहेत. चाळीसगाव, पाचोरा, एरंडोल, चोपडा या मतदारसंघांतील लढती चुरशीच्या आहेत. भाजपसमोर शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादीचेही आव्हान उभे राहिले आहे. व्यक्तिगत प्राबल्याबरोबरच लक्ष्मीचा प्रभावही जाणवण्याची शक्यता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-ajamal-kasab-execution-man-hanged-yakub-5069277-NOR.html", "date_download": "2022-05-18T22:48:07Z", "digest": "sha1:EQRTZ6HJOFTEDQBII3ACASMIDGINYU77", "length": 4047, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "अजमल कसाबला फासावर लटकवणा-यानेच याकूबचाही फास आवळला | Ajamal Kasab Execution Man Hanged Yakub - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअजमल कसाबला फासावर लटकवणा-यानेच याकूबचाही फास आवळला\nनागपूर - पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला येरवडा कारागृहात फासावर लटकवणा-या पुण्याच्या पोलिस शिपायानेच गुरुवारी पहाटे मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील गुन्हेगार याकूब मेमन यालाही नागपूरच्या कारागृहात फाशी दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.\nपुण्याच्या येरवडा कारागृहातून २० अनुभवी कर्मचा-यांचे पथक आठवडाभरापूर्वी नागपूर कारागृहात दाखल झाले होते. त्या पथकात या शिपायाचा समावेश होता. या शिपायाचे नाव कारागृह प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव गुप्त राखले आहे. मुंबईवरील हल्ल्यातील गुन्हेगार असलेल्या कसाबला २१ नोव्हेंबर २०१२ रोजी फासावर चढविण्यात आले होते. त्यावेळी त्याला फासावर लटकविणा-या चमूचे नेतृत्व येरवडा कारागृहाचे तत्कालीन अधीक्षक योगेश देसाई यांनी केले होते. त्या देसाई यांचीही अलीकडेच नागपूर कारागृहात बदली करण्यात अाली हाेती. याकूबचे प्रकरणही त्यांनीच हाताळले. याकूबला फाशी देणा-या शिपायाने येरवडा येथील आणखी एका शिपायाला नागपूर कारागृहात प्रशिक्षणही दिले हाेते. पथकातील इतर सदस्यांना फाशीचा दोर तसेच फाशी यार्डातील चबुतरा तयार करण्याची जबाबदारी देण्यात अाल्याची माहिती अाहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-cab-meet-on-wednesday-at-delhi-for-free-education-5085577-NOR.html", "date_download": "2022-05-19T00:14:35Z", "digest": "sha1:SUWX662GFHWR6TRMMKS6D2C4WCDW5TQJ", "length": 3184, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "बुधवारी बैठक: नर्सरी ते दहावीपर्यंतचे शिक्षण मोफत, सक्तीचे? | Cab Meet on Wednesday at Delhi for Free Education - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबुधवारी बैठक: नर्सरी ते दहावीपर्यंतचे शिक्षण मोफत, सक्तीचे\nनवी दिल्ली- मोफत आणि अनिवार्य शिक्षणाच्या हक्काची व्याप्ती वाढवून ती नर्सरी ते दहावीपर्यंत केली जाऊ शकते. आठवीपर्यंत नापास न करण्याच्या धोरणातही बदल केला जाऊ शकतो.\nमनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या अध्यक्षतेखाली १९ ऑगस्टला केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाच्या (कॅब) बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा होईल. या बैठकीत राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांव्यतिरिक्त शिक्षणतज्ज्ञ तसेच विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ सहभागी होतील. सध्याच्या कायद्यानुसार, पहिली ते आठवीपर्यंतच मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद आहे. त्याची व्याप्ती वाढवून लहान मुलांना नर्सरीत प्रवेश आणि आठवी ते दहावीपर्यंत पोहोचण्यादरम्यान शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-CRI-HDLN-the-icc-intends-to-change-the-50-over-champions-trophy-format-to-t20-5834857-PHO.html", "date_download": "2022-05-19T00:08:30Z", "digest": "sha1:EFH4SEXRWLA6RJC5NARF6E5NFWWKJZHK", "length": 4411, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "भारताच्या हातून निसटू शकतो चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजनाचा मान, हे आहे कारण | The ICC Intends To Change The 50 Over Champions Trophy Format To T20 - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभारताच्या हातून निसटू शकतो चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजनाचा मान, हे आहे कारण\nस्पोर्ट्स डेस्क - इंटरनॅशनल क्रिकेट काउंसिल (आयसीसी) आणि भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) एका नवीन मुद्द्यावर आमने-सामने आले आहेत. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने दोघांमध्ये वाद सुरू आहेत. आयसीसी आता वनडे टूर्नामेंटला टी-20 टूर्नामेंट करू पाहत आहे. त्यास भारताचा तीव्र विरोध आहे. बीसीसीआयने ही ट्रॉफी वनडे फॉरमॅटमध्येच ठेवावी अशी मागणी लावून धरली आहे.\nभारताकडून आयोजनाचा मान काढू शकते ICC\n- क्रिकेट वर्ल्ड कपनंतर ICC च्या दुसऱ्या सर्वात लोकप्रिय अशा टूर्नामेंटच्या पुढील सीझनचे आयोजन 2021 मध्ये होणार आहे. त्याच्या आयोजनाचा मान भारताला मिळाला आहे.\n- एका रिपोर्टनुसार, सदस्य देशांसोबत कमाई वाटण्यात आयसीसीला नुकसान होत आहे. हे नुकसान येत्या काही वर्षांत आणखी वाढेल अशी भिती आहे.\n- हेच संभावित नुकसान कमी करण्यासाठी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला टी-20 फॉरमॅटमध्ये करू इच्छित आहे. जेणेकरून कमाईमध्ये वाढ होईल. आयसीसीला या निमित्त इतर काही देशांकडून समर्थन देखील मिळाले आहे.\n- भारत या टूर्नामेंटमध्ये मोठ्या बदलासाठी ऐकत नसेल तर भारताकडून मेजवाणीचा मान काढण्यावर आयसीसी विचार करणार असे सांगितले जात आहे.\nपुढे स्लाइड्सवर वाचा, हेही असू शकते ICC च्या नाराजीचे कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/astro/festival/news/poush-purnima-2022-in-marathi-importance-significance-and-remedy-to-poush-purnima/articleshow/88947950.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article18", "date_download": "2022-05-18T23:46:28Z", "digest": "sha1:5NKTIRQLZ3OZ2HJSTVA6WE6CBRUCFAQ2", "length": 13079, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nPoush Purnima 2022 : हिंदू धर्मात पौष पौर्णिमेचे असे आहे महत्त्व\nPoush Purnima 2022: पौर्णिमा तिथी ही भगवान सत्यनारायण आणि लक्ष्मीमाता यांना समर्पित आहे आणि आज नवीन वर्षाची पहिली पौर्णिमा आहे. या दिवशी हिंदू घरांमध्ये भगवान सत्यनारायण यांची पूजा केली जाते.\nPoush Purnima 2022 : हिंदू धर्मात पौष पौर्णिमेचे असे आहे महत्त्व\nपौर्णिमा तिथी ही भगवान सत्यनारायण आणि लक्ष्मीमाता यांना समर्पित आहे आणि आज नवीन वर्षाची पहिली पौर्णिमा आहे. या दिवशी हिंदू घरांमध्ये भगवान सत्यनारायण यांची पूजा केली जाते. आजपासूनच पौराणिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा माघस्नानारंभ सुरू होत आहे. माघ महिन्यात स्नान, दान आणि ध्यान यांचे विशेष महत्त्व मानले जाते. संगम किनार्‍यावर प्रयागराजमध्ये आजपासून माघ जत्रा भरते.\nमाघ महिन्यात प्रयाग, कुरुक्षेत्र, हरिद्वार, काशी, नाशिक, उज्जैन या पवित्र तीर्थक्षेत्रांना भेट देऊन गंगेत स्नान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. कोरोनामुळे यावेळीही गंगेत स्नान करणे सर्वांना सोपे जाणार नाही, त्यामुळे घरी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून पुण्य मिळू शकते. असे मानले जाते की, माघ महिन्यात पूजा केल्याने तुम्हाला भगवान विष्णूची विशेष कृपा प्राप्त होते.\nवर्षातील पहिली पौर्णिमा मानल्या जाणाऱ्या पौष पौर्णिमेचे महत्त्व पुराणात सांगितले आहे. या तिथीला त्रिवेणी स्नान करण्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे. पौष पौर्णिमेला दान केल्याने मनुष्याला पुण्य प्राप्त होते. पौष पौर्णिमेच्या दिवशी गंगेत डुबकी घेतल्यास तुमच्यासाठी मोक्षप्राप्तीचे द्वार खुले होते,असे सांगितले जाते या दिवशी काही धार्मिक उपाय करणे खूप प्रभावी मानले जाते आणि असे केल्याने विष्णूदेव आणि लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते.\nघरात शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी आणि कामातील अडथळे दूर करण्यासाठी सकाळी स्नान केल्यानंतर मुख्य दरवाजावर अशोकाच्या पानांचे किंवा आंब्याच्या पानांचे तोरण लावावे. असे केल्याने लक्ष्मीमाता तुमच्या घरी येते. पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा होण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी नियमानुसार श्री हरीची पूजा केल्याने आणि लक्ष्मी मातेचे व्रत केल्यास सर्व प्रकारचे संकटे नष्ट होतात आणि तुमच्या घरात सुख-समृद्धी येते, असे म्हटले जाते. या दिवशी स्नान करून विष्णु सहस्रनामाचे पठण, कनकधारा स्तोत्राचे पठण केल्याने घरात धनधान्याचा पाऊस पडतो आणि धनात वृद्धी होते. पौष पौर्णिमेच्या दिवशी थंडीपासून आराम देणाऱ्या वस्तूंचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी खिचडी, ब्लँकेट, कपडे दान करावे. यासोबतच गूळ आणि तीळापासून बनवलेल्या वस्तूही खाव्यात आणि दान कराव्यात.\nमहत्वाचे लेखShani Pradosh Vrat 2022 वर्षातील पहिले शनि प्रदोष व्रत, व्रतामुळे ग्रहांचा शुभ प्रभाव\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nअप्लायन्सेस या 5 star energy saving ac मुळे गारवा मिळेल फर्स्ट क्लास आणि बिलही होईल कमी\nAdv: मेगा इलेक्ट्रॉनिक्स डे - ट्रेंडिंग गॅजेट्स आणि ॲक्सेसरिजवर भन्नाट डिल्स\nशिक्षण मोठ्या शहरांमध्ये नवीन नोकरी जॉईन करण्यापूर्वी हे वाचा\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य १९ मे २०२२ : 'या' राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत विशेष लाभ\nकार-बाइक Suhana Khan ते Aarav Kumar, बॉलिवूड सेलिब्रेटींच्या मुलांकडे लग्जरी कार्सचा ताफा\nरिलेशनशिप पुरूषहो, बायकोपासून कायम लपवून ठेवा ‘या’ 5 गोष्टी, नाहीतर भोगावे लागतील भयंकर परिणाम..\nकरिअर न्यूज Top Boarding School: करिना कपूर आणि अन्य अनेक सेलिब्रिटी कोणत्या बोर्डिंग स्कूलमधून शिकले 'हे'आहेत देशातले प्रसिद्ध बोर्डिंग स्कूल\nप्रेग्नंसी/पेरेंटिंग सिंगल फादर असण्याचे तोटे आणि फायदे सांगतोय अभिनेता तुषार कपूर\nमोबाइल Apple चे मोठे अपडेट iPhone यूजर्सना मिळणार अनेक नवीन फीचर्स, जे वाढवतील फोन वापरण्याचा एक्स्पीरियंस\nमनोरंजन रानबाजारमध्ये लोकांना फक्त एक स्त्री कपडे काढताना दिसतेय, पण... | तेजस्विनी पंडित\nकोल्हापूर जयप्रभा स्टुडिओसंदर्भातील मागणीसाठी रंगकर्मींचा सामुदायिक आत्मदहनाचा इशारा\nसिनेन्यूज हृता दुर्गुळे झाली मिसेस प्रतिक शाह, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला लग्नसोहळा\nकोल्हापूर 'ओबीसी आरक्षणाबाबत 'हा' संशय जनतेच्या मनात आहे'; दरेकरांनी डागली तोफ\nउस्मानाबाद 'तुला जिवंत सोडणार नाही, तुझी वाट लावतो', उस्मानाबादमध्ये २ पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये राडा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2022-05-18T23:51:45Z", "digest": "sha1:ZBPYIYCTXUJNT5NXYGPKBVYYLB7UB3WY", "length": 4795, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "थ्रिसुर (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर थ्रिसुर (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nहा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ सप्टेंबर २०१५ रोजी ०९:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/cbi-set-new-medical-board-investigate-death-pressure-being-made-arbitrary-results-demand", "date_download": "2022-05-18T22:44:58Z", "digest": "sha1:XOPVXYZUN6WETSVSFQFEBA43YKJQ3AWJ", "length": 12563, "nlines": 156, "source_domain": "www.esakal.com", "title": "निष्पक्ष तपासासाठी नव्या मेडिकल बोर्डाची करावी स्थापना | Sakal", "raw_content": "\nमानशिंदे यांनी राजपुत परिवाराचे वकिल असणा-या विकास सिंह यांनी शुक्रवारी केलेल्या टविटवर मानशिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुशांतच्या मृत्युला हत्येत बदलण्यासाठी सीबीआय कडुन उशीर होत आहे. यामुळे निराशा वाटते. एम्स मधल्या एका डाँक्टरने मला सांगितले की , सुशांतचा मृत्यु हा गळा दाबल्याने झाला आहे. तो आत्महत्येने झाला नाही. असे मी पाठवलेल्या फोटोंवरुन असे दिसुन येते. गुरुवारी झालेल्या एका पञकार परिषदेत अभिनेता सुशांतसिंग याच्या प्रकरणाच्या तपासाची गाडी रुळावरुन घसरल्याची टीका केली.\nनिष्पक्ष तपासासाठी नव्या मेडिकल बोर्डाची करावी स्थापना\nमुंबई - अभिनेता सुशांतसिंग याच्या आत्महत्येच्या प्रकरणात सतत नवनवीन घडामोडी होत आहेत. अनेक कलावंत, निर्माते, दिग्दर्शक यांची नावे उघडकीस आल्याने बाँलीवुडमध्ये उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सुशांत आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी असणा-या रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी तपासयंञणांचा मनमानीपणा वाढत असल्याचे म्हटले आहे.\nसुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी नव्या मेडिकल बोर्डाची स्थापना करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आगामी काळात बिहार येथे होणा-या निवडणुकांच्या पाश्र्वभुमीवर तातडीने या प्रकरणाचा तपास पुर्ण करायचा यासाठी दबाव आणला जात आहे. यासगळ्या तपासाचा व्यवस्थित तपास व्हावा म्हणुन सीबीआईने एम्सच्या डाँक्टरांचे एक वेगळे पँनल तयार करावे. केवळ एका फोटोच्या आधारावर कुठला वेगळा नित्कर्ष काढणे चुकीचे आहे.\n'स्लिम दिसण्यासाठी अभिनेत्री घेतात ड्रग्स, मलाही हाच सल्ला दिला होता' राखी सावंत बरळली\nसध्या सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास अनेक बाजुंनी पुढे सरकत आहे. देशातील सर्वात खळबळजनक आणि लक्षवेधी घटना म्हणुन याकडे पाहिले जात आहे. मानशिंदे म्हणाले, सुशांतसिंग राजपुत याच्या आत्महत्या प्रकरणावर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) च्या डाँक्टरांकडुन २०० टक्क्यांच्या नित्कर्षांचा उल्लेख आणि तो केवळ छायाचिञांच्या आधारावर हे धोकादायक म्हणावे लागेल. यामुळेच पुढिल काळात तपासात इतर कुणाचा हस्तक्षेप होऊ नये यासाठी एका नव्या मेडिकल बोर्डाची निर्मिती करण्यात यावी. बिहार मध्ये असणा-या निवडणुकांमुळे सरकारी तपासयंञणांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. बिहारचे पोलीस महानिरीक्षक गुप्तेश्वर पांडे यांची स्वेच्छानिवृत्ती समोर असल्याने परिस्थितीवर भाष्य करण्याची वेळ आली आहे. याप्रकारची कृती पुन्हा होता कामा नये.\nशाहरुखची लेक सुहानाने शेअर केली एक अजब पोस्ट, ड्रग चॅट प्रकरणावर होता सुहानाचा रोष\nमानशिंदे यांनी राजपुत परिवाराचे वकिल असणा-या विकास सिंह यांनी शुक्रवारी केलेल्या टविटवर प्रतिक्रिया दिली आहे. सुशांतच्या मृत्युला हत्येत बदलण्यासाठी सीबीआय कडुन उशीर होत आहे. यामुळे निराशा वाटते. एम्स मधल्या एका डाँक्टरने मला सांगितले की , सुशांतचा मृत्यु हा गळा दाबल्याने झाला आहे. तो आत्महत्येने झाला नाही. असे मी पाठवलेल्या फोटोंवरुन असे दिसुन येते. गुरुवारी झालेल्या एका पञकार परिषदेत अभिनेता सुशांतसिंग याच्या प्रकरणाच्या तपासाची गाडी रुळावरुन घसरल्याची टीका केली. तसेच त्यांनी असेही म्हटले की, राजपुत परिवाराला असे वाटते , तपास योग्य दिशेने होत नाही. एनसीबीचा तपास हा मुंबई पोलिसांसारखा झाला आहे. आणि म्हणुनच आता सगळ्या कलाकारांना चौकशीसाठी बोलविण्यात येत आहे. त्यातही ज्यांना बोलविण्यात आले आहे त्य़ांची केली जाणारी चौकशी म्हणजे मुंबई पोलिसांच्या तपासासारखे आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/03/blog-post_42.html", "date_download": "2022-05-18T22:46:00Z", "digest": "sha1:RVW4Q7QI2NRZRNOUVDKNKWYBVZW4UA4U", "length": 9662, "nlines": 57, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "चिकलगी भुयार येथे तुकाराम बीज उत्साहात साजरी । बीज निमित्य मास्क व सॅनिटायझरचे वाटप", "raw_content": "\nHomeजतवार्ताचिकलगी भुयार येथे तुकाराम बीज उत्साहात साजरी बीज निमित्य मास्क व सॅनिटायझरचे वाटप\nचिकलगी भुयार येथे तुकाराम बीज उत्साहात साजरी बीज निमित्य मास्क व सॅनिटायझरचे वाटप\nजत वार्ता न्यूज - March 31, 2021\nजत/प्रतिनिधी: चिकलगी भुयार मठ येथे सोशल डिस्टन्सचे पालन करत तुकाराम बीज उत्साहात साजरी करण्यात आली. चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या उपस्थितीत बीज साजरी करण्यात आली. 'कोरोना हद्दपार होवू दे' असे साकडे यावेळी पांडुरंगाला तुकाराम बाबा महाराज व भाविकांनी घातले.\nज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस... वारकरी संत परंपरेचा कळसाध्याय ठरलेले संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे आज तुकाराम बीज आहे. म्हणजेच फाल्गुन वद्य द्वितीया या दिवशी तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठगमन केले. संत तुकाराम महाराज सतराव्या शतकातील सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे निर्भीड कवी होते. समाजाच्या तळागाळातील लोकांनाही सहज उमजतील, अशा संतरचना तुकारामांनी केल्या. श्रीरामाने शरयू नदीत देह समर्पित केला, तर श्रीकृष्णाने पारध्याचा बाण लागल्यानंतर तोही सदेह अनंतात विलीन झाला. सदेह वातावरणात म्हणजेच पंचमहाभूतांत गेलेले हे दोन्ही अवतार होते; परंतु, मानव असूनही सदेह वैकुंठगमनाचे सामर्थ्य दर्शवणारे संत तुकाराम महाराज हे एकमेव होते.\nमंगळवेढा तालुक्यातील चिकलगी भुयार मठ येथे श्री संत तुकाराम महाराज बीज उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज व भाविक भजनात रंगून गेले होते. भजनानंतर भुयार मठ येथे दुपारी बारा वाजता फुले टाकण्याचा कार्यक्रम पार पडला. फुले टाकण्याचा सोहळा पार पडल्यानंतर चिकलगी भुयार मठ येथे छोटेखानी दहीहंडी फोडून बिजेची सांगता चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी केली.\nमास्क व सॅनिटायझरचे वाटप-\nतुकाराम बीजसाठी भुयार मठ येथे आलेल्या भाविकांना मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.\nकोरोनाच्या हद्दपारीसाठी पांडुरंगाला घातले साकडे-\nसलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम महाराज बीज साधेपणाने साजरी केली जात आहे. आजही जगावर कोरोनाचे जीवघेणे संकट कायम आहे. या संकटांवर मात करण्यासाठी मनाची एकाग्र शक्ती व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन यावेळी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी केले.\nआ. विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन\nडोरली ग्रामपंचायतीचे आडमापी धोरण; मातंग समाज मंदिरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nअखेर जत तहसीलदारपदी जीवन बनसोडे यांचे नियुक्ती जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत संखचे अप्पर तहसील पद अद्याप प्रतीक्षेत\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/09/Osmanabad-Jantadal-Revan-Bhosale.html", "date_download": "2022-05-18T22:44:17Z", "digest": "sha1:5O4D5OGKNETZIGNQHQCTJDAQXLG4NRE4", "length": 15546, "nlines": 87, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> कोरोना संकट हाताळण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी - ॲड रेवण भोसले | Osmanabad Today", "raw_content": "\nकोरोना संकट हाताळण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी - ॲड रेवण भोसले\nउस्मानाबाद - महाराष्ट्रात कोरोना महामारीने थैमान घातले असून श्रीमंत रुग्णांनी खाटा अडवल्या असल्याचे वक्तव्य करून आरोग्यमंत्री राजेश टोपे या...\nउस्मानाबाद - महाराष्ट्रात कोरोना महामारीने थैमान घातले असून श्रीमंत रुग्णांनी खाटा अडवल्या असल्याचे वक्तव्य करून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हे सरकार गोरगरीब रुग्णासाठी खाटा उपलब्ध करून देण्यास तसेच रुग्णांना उपचारासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास हे सरकार हतबल असल्याचे एकप्रकारे स्पष्टपणे सांगून हे सरकार करुणा महामारी हाताळण्यास अपयशी ठरत असल्याची कबुलीच दिली असल्याची टीका जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड. रेवण भोसले यांनी केली आहे.\nएकीकडे महात्मा फुले जनआरोग्य योजने मार्फत सर्वांना कोरोना उपचार मोफत देणार असल्याचे सरकार सांगत असताना दुसरीकडे मात्र गोरगरीब रुग्णाकडून रुग्णालय उपचाराचे पैसे उकळत आहेत. खाजगी रुग्णालयात गोरगरीब रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूटमार होत आहे. त्यातच कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरमधील डॉक्टरांची कमतरता, व्हेंटिलेटर व रुग्णवाहिकाचा अभावामुळे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला.\nसरकारच्या हलगर्जीपणामुळेच पुणे येथे वाहिनीच्या प्रतिनिधीचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात करुणाबाधितांची सर्वाधिक संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ,त्यावर नियंत्रण आणण्यात हे सरकार अपयशी ठरत आहे. दिल्लीचे सरकारने कोरणा महामारी आटोक्यात आणण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम केले परंतु महाराष्ट्रात मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे तिन्ही पक्ष आपले सरकार वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत.\nया सरकारला महाराष्ट्रातील करुणा वाढीबाबत कसलेही गांभीर्य नाही. त्याचप्रमाणे या तिन्ही पक्षाचे नेते दररोज वेगवेगळी विधाने करून राज्यात अस्थिरता निर्माण करताहेत. खाजगी रुग्णालय गोरगरीब रुग्णाकडून मोठ्या प्रमाणात पैशाची लूटमार करीत आहेत. तरी त्यावर सरकारचं कसलेच नियंत्रण नाही. राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असतानाही राज्य सरकार बेफिकीरपणे वागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या सरकारला सत्तेवर राहण्याचा काहीही अधिकार नाही असे स्पष्ट मतही ॲड भोसले यांनी व्यक्त केले आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nझेडपीच्या सर्वसाधारण सभेत खुन्नस ... अर्चनाताई विरुद्ध यांच्यात सामना ...\nउस्मानाबाद - आज ( गुरुवार ) रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू आहे. यावेळी सक्षणा सलगर यांनी माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटी...\nवंचित राज्यांमध्ये स्वबळावर निवडणुका लढविणार - रेखाताई ठाकूर\nदुर्बल व दुर्लक्षित घटकांना निवडणुकीमध्ये संधी देऊन विकासाचे राजकारण करणार उस्मानाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय ...\nदाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलोमिटर चालत प्रवास...\nगावापर्यंत बस सोडण्याची बाळासाहेब सुभेदार यांची मागणी उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलो...\nआंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीचा भावाकडून छळ\nउस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकाकडे मांडली कैफियत उस्मानाबाद - आंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे उस्मानाबाद पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल असलेल...\nउस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी\nउस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यामधील ग्रामीण भागात शासनमान्य मद्य विक्री परवाने घेऊन नियमाप्रमाणे मद्य विक्री केली जाते. मात्र तालुक्यातील ...\nउस्मानाबाद : दुकानफोडीतील 4 आरोपी मालासह अटकेत\nउस्मानाबाद - माणिक चौक, उस्मानाबाद येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञातान...\nमूल्यवर्धित कर न भरल्याने विरुद्ध सुनिल फार्म इंजिनिअरिंग गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - व्यापारी श्रीमती जाई दिपक पाटील उर्फ जाई अमर पाटील सोनवणे, मे. सुनिल फार्म इंजिनिअरिंग कंपनी.या व्यवसायाच्या मालक आहेत. व्यवसा...\nभूम तालुक्यात अवैध मद्य विरोधी छापा\nउस्मानाबाद - भूम तालुक्यात हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डोंगराचे बाजूच्या शेतात एक व्यक्ती अवैध मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याची गोपनी...\nउस्मानाबाद नगरपरिषदेचा निधी कोरोनासाठी वर्ग करण्याची मागणी\nउस्मानाबाद - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा २०१९-२० ते २०२०-२१ या वर्षाचा सर्व उस्मानाबाद ...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,55,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,92,स्पेशल न्यूज,16,\nOsmanabad Today : कोरोना संकट हाताळण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी - ॲड रेवण भोसले\nकोरोना संकट हाताळण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी - ॲड रेवण भोसले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/sandeep-khare-salil-kulkarni-poems/t2145/", "date_download": "2022-05-18T22:08:33Z", "digest": "sha1:WOHHDOAST2MLCUIQZUVB2XX4C45ODJYB", "length": 4510, "nlines": 80, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Sandeep Khare and Salil Kulkarni Poems-सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??", "raw_content": "\nसांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nAuthor Topic: सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nसांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nयेईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला\nतुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nसांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nवेड हसण्याची वेड दिसण्याची वेड रुसण्याची ग\nवेड्या चंद्राची वेड्या ता-यांची रात्र वेडाची ग\nवेड्या प्रश्नाच वेड उत्तर देशील का मला\nतुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nमाझ्या नेत्रात माझ्या गात्रात मनात माझिया\nतुझ्या गंधाचा तुझ्या छंदाचा उधाणे पुरिया\nतुझ्या भरतिचा चंद्र नवतिचा करशिल का मला\nसांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nबघ जरा एकदा , ऐक माझ्या फुला\nमौन माझे आता सांग बघते तुला\nतुच स्वप्नातली चंद्रिका साजिरी\nतुच सत्यातली मोहिनी लाजरी\nअभ्र विरताना रात्र ढळताना येशिल का जरा\nकोणी नसताना काही कळताना येशिल का जरा\nतुझ्या नावात माझ्या नावाला घेशिल का जरा\nसांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nयेईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला\nतुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nसांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nसांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nसांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nएकावन्न अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/around-75-percentage-taxi-driver-left-mumbai-fearing-further-lockdown", "date_download": "2022-05-18T23:10:18Z", "digest": "sha1:5G6BX5BV5MATJKX5YBPPDYIKZVXBFKGC", "length": 10252, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "Lockdown ची दहशत! टॅक्सी चालकांनी उचललं टोकाचं पाऊल | Sakal", "raw_content": "\n टॅक्सी चालकांनी उचललं टोकाचं पाऊल\nप्रशांत कांबळे :सकाळ वृत्तसेवा\nमुंबई: राज्य शासनाच्या नवीन निर्बंधांमुळे आता पेट्रोल, डिझेल, सीएनजी गॅस पंप आता 7 ते 11 वाजेपर्यंतच उघडे राहणार आहे. त्यामुळे आधीच विविध निर्बंधांमुळे टॅक्सीचा प्रवासी व्यवसाय ठप्प झाला असून पुरता आर्थिक अडचणीत सापडला आहे. परप्रांतीय टॅक्सी चालक आपले वाहन मुंबईच्या रस्त्याच्या कडेला उभे करून गावी परतले आहे. जवळपास 75 टक्के टॅक्सी चालक आपल्या मूळ गावी परतले आहे. कमी उत्पन्न आणि लॉकडाऊनच्या धास्तीनं चालकांनी मुंबई सोडली. आता सुमारे 5 हजार टॅक्सी शहराच्या रस्त्यावर अशाच उभ्या आहेत, असं टॅक्सी मेन्स युनियनचे सरचिटणीस ए एल क्वॉड्रोस यांनी सांगितलं आहे.\nमुंबईत एकूण 60 हजारापेक्षा जास्त टॅक्सी चालक आहे. त्यापैकी 85 टक्के टॅक्सी चालक परप्रांतीय आहे. स्थानिक मराठी टॅक्सी चालकांची संख्या फार कमी आहे. त्यामुळे परप्रांतीय टॅक्सी चालक आपल्या राज्यात परतल्याने मुंबईतील रस्तोरस्ती टॅक्सीच्या रांगा दिसून येत आहे. मात्र, स्थानिक मराठी टॅक्सी चालक अद्याप कोरोनाच्या काळातही आपली सेवा सुरू ठेवली आहे. मात्र, दोनच प्रवाशांची वाहतूक आणि गॅस पंप सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतच सुरू राहत असल्याने टॅक्सी चालकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे.\nहेही वाचा: राज्याची विक्रमी कामगिरी, एकाच दिवशी 5 लाखांहून अधिक जणांना लसीकरण\nअनेकवेळा टॅक्सी बिघाड, टायर पंक्चर किंवा वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास वाहन दुरुस्तीचे दुकाने सुद्धा बंद असल्याने टॅक्सी चालकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते आहे. नुकतेच राज्य सरकारने रिक्षा चालकांना अर्थसहाय्य मंजूर करून दरमहा आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र टॅक्सी चालकांसाठी हा निर्णय न झाल्याने संताप व्यक्त केला जात असून, नवीन नवीन निर्बंधांमुळे टॅक्सी चालक आर्थिक अडचणीत सापडत आहे.\nहेही वाचा: मुंबईत १८ वर्षापुढील लसीकरणात एक मोठं चॅलेंज\nपरप्रांतीय सर्व टॅक्सी चालक सध्या गावी गेले आहे. त्यातही टॅक्सी उभी कुठे ठेवायची ही सर्वात मोठी समस्या आहे. त्यातच मुंबईत असलेल्या निवडक टॅक्सी चालकांचाही व्यवसाय फार काही चालत नाही. दोन प्रवाशांचीच परवानगी असल्याने गॅसचाही खर्च निघत नाही. त्यामुळे सरकारने टॅक्सी चालकांना आर्थिक मदत आणि वाहतूक पोलिसांनी नो पार्किंग मध्ये उभ्या केलेल्या टॅक्सीवर कारवाई करण्यास टाळण्याची मागणी केली आहे.\nए एल क्वॉड्रोस, सरचिटणीस, टॅक्सी मेन्स युनियन\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2021/09/cctv.html", "date_download": "2022-05-18T23:06:18Z", "digest": "sha1:TOJGTGLYVQXIXQJFSZBMKICQX2M6SNGZ", "length": 5953, "nlines": 54, "source_domain": "www.mynagar.in", "title": "प्राचार्यांसमोर विद्यार्थ्याचा राडा; घटनेचा व्हिडीओ CCTVमध्ये कैद", "raw_content": "\nप्राचार्यांसमोर विद्यार्थ्याचा राडा; घटनेचा व्हिडीओ CCTVमध्ये कैद\nपुणे | पुण्याच्या पिंपरी चिंचवडच्या रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. पण, या प्रकरणास आता वेगळंच वळण आलं आहे. विद्यार्थ्याने स्वत:चे डोकं फोडलं आहे. हा सर्व प्रकार आता समोर आला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.\nपिंपरी चिंचवडच्या रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात शिक्षण घेणारा कैलास बारूट मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेत आहे. महाविद्यालयानं राज्य शासनाच्या परिपत्रकानुसारच शुल्क आकारावं, असं महाविद्यालयास सांगितलं होतं. या सर्व घटनेनंतर शिक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप कैलासनं केला होता.\nमहाविद्यालयातील शिक्षकांनी 23 वर्षीय विद्यार्थ्यास मारहाण केल्याच्या घटनेमुळं एकच खळबळ माजली होती. मात्र, आता घटनेची वस्तुस्थिती समोर आली आहे. विद्यार्थ्यानेच प्राचार्यांच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केली आहे. स्वत:चं डोकं आपटून घेऊन जखमी झालेला सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.\nदरम्यान, स्वत:चं डोकं आपटून घेऊन कैलास पळून गेला होता. त्यावेळेस कर्मचाऱ्यांनी त्यास पकडून ठेवलं आहे, असं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. महाविद्यालयाने पोलिसांत तक्रार केली असून, पोलीस घटनेचा तपास करत आहेत.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nअसा झाला आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात; आमदार म्हणाले मी फक्त....\nपिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल महापालिकेचे दुर्लक्ष ; शिवप्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा\nनिंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी कुस्त्यांचा हगामा राज्यात प्रसिद्ध : दोन दिवस चालणार यात्रोत्सव\nपिंपळगाव माळवी येथे स्थान प्रकट दिनानिमित्त यात्रा महोत्सव\nजेऊर यात्रोत्सवादरम्यान हजारो भाविकांचे दर्शन लाखोंची उलाढाल ; नामदार तनपुरे यांच्याकडून पाण्याची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/business-news/article/gold-and-silver-rate-today-in-india-14-may-2022-gold-price-continues-to-fall-amid-strong-us-dollar-check-latest-rates/407098", "date_download": "2022-05-18T23:43:54Z", "digest": "sha1:TU4JHJ5P22AIKYO753WBNAMQNEZTT2DG", "length": 14924, "nlines": 96, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Gold Price Today | Gold and Silver Rate Today, 14 May 2022 Gold Price in India : Gold price continues to fall amid strong US dollar, Check latest rates, डॉलरच्या तेजीमुळे सोने टेन्शनमध्ये तर लग्नसराईत तुमच्यासाठी संधी...पाहा ताजा भाव", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nGold-Silver Rate Today, 14 May 2022: धुमधडाक्यात करा लग्न, सोने झाले स्वस्त...पाहा ताजा भाव\nGold and Silver Rate Today, 14 May 2022 : आज सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. मजबूत होत असलेल्या डॉलरमुळे (Dollar) सोन्याच्या भावात (Gold Price) सलग चौथ्या आठवड्यात घसरण सुरू ठेवली आहे. डॉलरच्या निर्देशांकाने दोन दशकांच्या उच्चांकी वाढ दाखवल्याचा दबाव सोन्याच्या भावावर आहे. अमेरिकेतील व्याज दरातील वाढ आणि बॉंडचा परतावा याचा सोन्याच्या भावावर थेट परिणाम होतो आहे. भारतात लग्नसराईचा हंगाम सुरू असताना सर्वसामान्यांना याचा फायदा होणार आहे.\nसोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घसरण\nडॉलरमध्ये आलेल्या तेजीमुळे सोन्यावर दबाव\nआगामी काळातदेखील सोन्याच्या भावात घसरणीचा शक्यता, लग्नसराईत तुम्हाला सोने खरेदी संधी\nGold and Silver Rate Today, 14 May 2022: नवी दिल्ली : आज सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. मजबूत होत असलेल्या डॉलरमुळे (Dollar) सोन्याच्या भावात (Gold Price) सलग चौथ्या आठवड्यात घसरण सुरू ठेवली आहे. डॉलरच्या निर्देशांकाने दोन दशकांच्या उच्चांकी वाढ दाखवल्याचा दबाव सोन्याच्या भावावर आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, शुक्रवारी सोन्याचा भाव 49,909 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकन फेडरल रिझर्व्हने आक्रमक पतधोरण स्वीकारले आहे. फेडरल रिझर्व्हने व्याजदरात चांगलीच वाढ केली आहे. त्यामुळे डॉलर 20 वर्षांच्या नवीन उच्चांकीवर पोचला आहे. या आठवड्यात सराफा 3 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. ही घसरण मागील दोन महिन्यांतील सर्वात जास्त आहे. अमेरिकेतील व्याज दरातील वाढ आणि बॉंडचा परतावा याचा सोन्याच्या भावावर थेट परिणाम होतो आहे. भारतात लग्नसराईचा हंगाम सुरू असताना सर्वसामान्यांना याचा फायदा होणार आहे. (Gold price continues to fall amid strong US dollar, Check latest rates)\nअधिक वाचा : PM Kisan yojana: मोठी बातमी पीएम किसान योजनेच्या 11व्या हप्त्याची यादी जाहीर, लगेच तपासा तुमचे नाव...\nलग्नसराईच्या हंगामात भारतात दागिन्यांची खरेदी वाढते. सोन्याच्या भावात घसरण झाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.सोन्याच्या भावात आठवडाभरात सुमारे 2.86 टक्क्यांची घसरण झाली आहे. स्पॉट सोन्याची किंमत प्रति औंस 1810 डॉलरवर बंद झाली. तर 1820 डॉलरच्या पातळीवर ठेवलेल्या प्रमुख सपोर्टला तडा गेला आहे.\nअधिक वाचा : Cryptocurrency Crash : क्रिप्टोकरन्सी बाजारात विक्रीची त्सुनामी, टेरा लुनाचे मूल्य 7000 रुपयांवरून थेट 80 पैशांवर...\nमध्यवर्ती बॅंकांच्या पतधोरणाचा सोन्यावर परिणाम\nकमोडिटी मार्केट तज्ज्ञांच्या मते, विविध देशांतील मध्यवर्ती बँकांचे आक्रमक पतधोरण आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक आर्थिक वाढ खुंटेल या चिंतेने सोन्याच्या गुंतवणुकीतून गुंतवणुकदार बाहेर पडत आहेत. त्याचबरोबर हे गुंतवणुकदार अमेरिकन डॉलर आणि यूएस बाँड्समध्ये पैसे गुंतवत आहेत. तज्ज्ञांच्या मते डॉलर निर्देशांक दोन दशकांच्या उच्चांकावर पोचला आहे आणि त्यामुळे नजीकच्या काळात हा कल कायम राहण्याची अपेक्षा आहे.\nअधिक वाचा : भारताची गहू निर्यातीवर बंदी\nकाय असेल सोन्याच्या भावाचा ट्रेंड\nनजीकच्या काळात, स्पॉट सोन्याचा दर प्रति औंस 1780 डॉलर पर्यंत जाऊ शकतो तर MCX सोन्याच्या भावाची पातळी 48,800 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत जाऊ शकते. जाणकारांनी सोन्याच्या बाबतीत गुंतवणुकदारांना काही काळ प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी स्पॉट मार्केटमध्ये सुमारे 1780 डॉलरवर आणि MCX वर 48,800 रुपयांच्या पातळीच्या आसपास सोने खरेदी करण्याचा सल्ला दिला. कारण सोन्यासाठी व्यापक दृष्टीकोन अजूनही सकारात्मक आहे.\nगोल्ड ईटीएफवरदेखील दबाव आहे. कारण त्यातील विक्री वाढली आहे. एकीकडे महागाई, डॉलरमधी तेजी आणि फेडरल रिझर्व्हच्या धोरणामुळे सोने दबावात आहे. तर दुसरीकडे युक्रेन युद्ध, कच्चे तेलाच्या किंमती, जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता आणि बॉंडचा परतावा अलीकडील काळात कमी झाल्याचा सोन्याला फायदादेखील होतो आहे. कारण महागाईच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील अस्थिरता लक्षात घेऊन गुंतवणुकदारांमध्ये सुरक्षित गुंतवणूक प्रकार म्हणून सोन्याची मागणी वाढली आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nPetrol Diesel Price: या दिवसापासून पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार सरकारने जाहीर केली तारीख\nया फळाची शेती अल्पावधीत करेल करोडपती\nMaharashtra Job Alert: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत आहेत या पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख\nMoney Making Idea: स्टेट बॅंक देतेय कमाईची जबरदस्त संधी फक्त ही कागदपत्रे जमा करा, तुम्हाला दरमहा मिळतील 60 हजार...\nEPFO : तुमच्या PF खाते क्रमांकामध्ये दडलेली ही खास माहिती तुम्हाला माहित असलीच पाहिजे, जाणून घ्या...\nIEC 2022 | एचडीएफसीचे केकी मिस्त्री म्हणतात ऐतिहासिकदृष्ट्या स्वस्त दरात मिळतंय गृहकर्ज, रिअल इस्टेटसाठी ही चांगली वेळ\nIEC 2022 | कोरोनाचा बूस्टर डोस आवश्यक, नियामक संस्थांनी मंजूरी देताना आधीसारखीच तत्परताच दाखवावी : अदर पूनावाला\nIEC 2022 | गौतम अदानी म्हणतात, भारत स्वावलंबी होत, जग भारतावर अवलंबून होण्यापर्यतचा पल्ला गाठणार\nIEC 2022 | आरोग्य, शिक्षणापासून ड्रोनपर्यंत सर्वत्र 5G महत्त्वाचे, भारताचे चित्र बदलणार : सुनील मित्तल\nIEC 2022 | भारत हा जागतिक कंपन्यांची पहिली पसंती, देशातील गरीबी हटवणे आणि रोजगार निर्मिती आहे महत्त्वाचे : अनिल अग्रवाल\n50 लाख नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी होणार - एकनाथ शिंदे\nसारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी देणार-अजित पवार\nएकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/acb-billions-of-rupees-found-by-construction-department-officer-locker-aurangabad/", "date_download": "2022-05-18T22:23:30Z", "digest": "sha1:DBQO3U3WUIKQXGZJ36ZLR4WSPPYDQ6WN", "length": 4543, "nlines": 63, "source_domain": "analysernews.com", "title": "बांधकाम अभियंत्याच्या घरासह, बँकेत आढळले लाखोंचे घबाड !", "raw_content": "\nबांधकाम अभियंत्याच्या घरासह बँकेत आढळले लाखोंचे घबाड \nऔरंगाबाद- जिल्ह्यातील बांधकाम अभियंत्याच्या घरी आणि बँकेत लाखोंचे घबाड सापडले आहे. या अभियंत्याला ४० हजारांची लाच घेतांना पकड्यात आले आहे. या अभियंत्याचे नाव संजय राजाराम पाटिल असे आहे. त्यांना लाच घेतांना पकडण्यात आल्यानंतर लाचलुपत विभागाने पाटिल यांच्या बँक आणि घराची झाडाझडती घेतली आहे.\nलाचलुपतक विभागाच्या माहितीनूसार , सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता संजय राजाराम पाटिल यांना चार दिवसांपूर्वी ४० हजारांची लाच घेतांना सापळा रचून पकडण्यात आले आहे. त्यांच्या कडून ८५ तोळे सोने, २७ लाख ६५ हजार रुपयांची रोकड आढळून आली आहे. हा मुद्देमाल एसीबीने जप्त केल्याचे पोलिस अधिकक्ष राहुल खाडे यांना सांगितले आहे. यानंतर आता पाटील यांच्या स्थावर मालमत्तांचा शोध घेण्यात येणार असल्याचे लाचलुपत विभागाकडून सांगण्यात आले आहे.\nहरभजन सिंहला ‘आप’कडून ऑफर, प्रमुखपदही देणार असल्याचा चर्चा\nठाकरे सरकारकडून होळी, धुळवडीवरील निर्बंध मागे\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील २१ मेची सभा रद्द\nराहुल गांधींना नेत्यांऐवजी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट; हार्दिक पटेलचा निशाणा\nशिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एआयएमआयएमच्या प्रवक्त्याला अटक\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा तडकाफडकी राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-another-bold-photoshoot-of-sofia-hayat-for-her-film-promotion-5427507-PHO.html", "date_download": "2022-05-19T00:16:48Z", "digest": "sha1:AE7DTNA2GEADRWOD5O2QFDKUKBPI7W4Y", "length": 4425, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "नन सोफियाचे आणखी एक HOT फोटोशूट, असा प्रमोट करतेय आगामी Adult Movie | Another Bold Photoshoot of Sofia Hayat For her film Promotion - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनन सोफियाचे आणखी एक HOT फोटोशूट, असा प्रमोट करतेय आगामी Adult Movie\nपूलमध्ये फोटोशूट करताना सोफिया हयात.\nमुंबई - नन बनल्यानंतर स्वतःला गाया मदर म्हणणारी बोल्ड अॅक्ट्रेस आणि 'बिग बॉस' फेम सोफिया हयात पुन्हा एकदा चर्चेत आहे. सोफिया तिच्या अपकमिंग अॅडल्ट मुव्ही 'सिक्स एक्स' साठी तिने पुन्हा एकदा हॉट फोटोशूट केले आहे. यात सोफिया बिकिनी परिधान करून काही जणांबरोबर पूलमध्ये मस्ती करत असल्याचे दिसते आहे. सोफियाबरोबर या चित्रपटात अमिषा पटेलचा भाऊ अश्मित पटेलही असणार आहे. हा चित्रपट 14 ऑक्टोबरला रिलीज होतोय.\nरामदेव बाबांपेक्षा जास्त कपडे...\nसोशल मीडियावर टिकाकारांना उत्तर देताना सोफियाने मी रामदेव बाबांपेक्षा जास्त कपडे परिधान केले आहेत, असे म्हटले होते. सोफियाने मे महिन्यात नन बनल्याची घोषणा केली होती. तिने तिचे सिलिकॉन ब्रेस्टही रिमुव्ह केले होते. नन बनल्यानंतर सोफिया काही दिवस सोज्वळ लूक मध्ये दिसली. पण गेल्या काही दिवसांपासून ती पुन्हा बोल्ड लूकमध्ये परतत आहे.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, सोफियाचे लेटेस्ट इन्स्टाग्राम PHOTOS..\nPls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-INDN-no-shortage-of-fertilisers-5421349-NOR.html", "date_download": "2022-05-18T22:44:51Z", "digest": "sha1:DHAZWBEYLTNPQHAK5DWOVJ6C5DVTX6MV", "length": 6434, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "खतांची कमतरता नाही, केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी व्यक्त केला विश्वास | No Shortage Of Fertilisers - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nखतांची कमतरता नाही, केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी व्यक्त केला विश्वास\nनवी दिल्ली - रब्बी पिकांच्या पेरणीदरम्यान खते तसेच बियाण्यांचा मुबलक पुरवठा करण्यात येणार असल्याचा विश्वास सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी व्यक्त करण्यात आला आहे. कृषी मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. यासंबंधी सर्व राज्यांच्या सरकारला निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. योग्य वेळी रब्बी पिकांच्या पेरणीला प्रोत्साहन देण्यासाठी आेलावा टिकून राहावा या दृष्टीने प्रयत्न करण्याचे राज्यांना सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर तूट भरून काढण्यासाठी ऑफ सीझनमध्ये बियाणे उत्पादनाला प्रोत्साहित करण्याचे राज्यांना सांगण्यात आले अाहे. तसेच राज्यांना बियाणे प्रमाणीकरण नियम लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.\nशेतकऱ्यांनी ऑक्टोबरपासूनच गहू तसेच रब्बी हंगामातील इतर पिकांच्या पेरणीची तयारी सुरू केली आहे. रब्बी कापणीचे काम एप्रिल महिन्यापासून सुरू होते. यादरम्यान मका, बाजरी, कडधान्य तसेच मोहरीसारख्या प्रमुख तेलबियांचे पीक घेतले जाते. वर्ष २०१६-१७ च्या रब्बी हंगामात ९.६५ कोटी टन गव्हाच्या उत्पादनाचे तर १.३५ कोटी टन कडधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.\nकमतरता नाही : काही कडधान्य वगळता इतर सर्व रब्बी पिकांसाठीच्या बियाण्यांची कमतरता भासणार नसल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. गव्हाच्या बियाण्याची उपलब्धता रब्बी हंगामादरम्यान १३६.५ लाख क्विंटल होण्याचा अंदाज आहे. ही १७७.५ लाख क्विंटलच्या आवश्यकतेच्या तुलनेत खूपच\n>कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २०१६-१७ (जुलै ते जून) रब्बी हंगामात युरियाची उपलब्धता १६६.२२ लाख टन होण्याचा अंदाज असून १६६.२० लाख टन युरियाची आवश्यकता असल्याचा अंदाज आहे.\n>डाय अमोनिया फॉस्फेट (डीएपी) चा पुरवठा ५२.४५ लाख टन होण्याचा अंदाज आहे, जो ५१.४१ लाख टनाच्या मागणीपेक्षा जास्त आहे.\n>म्युरेट ऑफ पोटॅश (एमओपी), एनपीके आणि सिंगल सुपर फाॅस्फेट (एसएसपी) चा पुरवठादेखील अनुक्रमे १८.५० लाख टन, ५३.७० लाख टन आणि ३३.५७ लाख टन होण्याचा अंदाज आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/maratha-reservation-news-5986716.html", "date_download": "2022-05-19T00:14:54Z", "digest": "sha1:7RKTMDT2UE2CETLT5B3JHX7WJN23TX3E", "length": 11779, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मराठा आरक्षण कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत मुंबईतच देणार ठिय्या | Maratha reservation news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमराठा आरक्षण कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत मुंबईतच देणार ठिय्या\nमुंबई - राज्य मागासवर्ग आयोगाने सादर केलेला मराठा आरक्षण अहवाल सभागृहात मांडावा, ही मागणी विरोधकांनी सोमवारीही लावून धरल्याने तब्बल पाच वेळा विधानसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर पुन्हा दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले. मात्र, विरोधकांच्या गोंधळात सरकारने चार विधेयके मंजूर करून घेतली.\nहिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि अंतिम आठवड्याच्या पहिल्या दिवसाचे कामकाज सोमवारी सकाळी दहा वाजता विशेष सत्राने सुरू झाले. या विशेष सत्रात लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली.\nआर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या ५० टक्के शुल्क माफीबाबत उपस्थित झालेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना शिक्षणमंत्री तावडे यांनी सांगितले, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येते. या योजनेंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची ५० टक्के रक्कम राज्य शासन महाविद्यालयांना देते. जे महाविद्यालय या शिष्यवृत्तीअंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क घेतात, अशा महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पृथ्वीराज चव्हाण, राहुल कुल, प्रकाश आबिटकर आदी सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. सकाळी अध्यक्षांनी प्रश्नोत्तरांचा तास पुकारला, परंतु तेव्हाच विरोधकांनी मराठा आरक्षण अहवाल सभागृहात त्वरित मांडावा, अशी मागणी करत गोंधळ घातला.\nमराठा अारक्षणाचे विधेयक विधिमंडळात दाखल करून जाेपर्यंत त्याचे कायद्यात रूपांतर करून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही ताेपर्यंत अाझाद मैदानात ठिय्या अांदाेलन करण्यात येणार असल्याचा इशारा मराठा क्रांती माेर्चाने दिला अाहे. मराठा क्रांती माेर्चाच्या संवाद यात्रेचा धसका घेऊनच सरकारने ही यात्रा दडपण्याचा प्रयत्न केल्याचा अाराेप मराठा समन्वयकांनी साेमवारी अांदाेलनस्थळी घेण्यात अालेल्या पत्रकार परिषदेत केला.\nसरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली असली तरी राज्यातील ५० टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्याप बाकी अाहे. त्याचबराेबर शेतीमालाला याेग्य हमीभाव मिळावा, स्वामिनाथन अायाेगाची अंमलबजावणी करा, अॅट्राॅसिटी कायद्यात याेग्य सुधारणा करावी, मराठा अांदाेलनातील तरुणांवर लावण्यात अालेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावे, अारक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबीयांना अार्थिक मदत देण्यात यावी यासह विविध २० मागण्यांसाठी १६ नाेव्हेंबरपासून राज्यभरात मराठा संवाद यात्रा काढण्यात अाली हाेती. या यात्रेचा समाराेप साेमवारी अाझाद मैदानात हाेणार हाेता. या संवाद यात्रेसाठी राज्यभरातून मराठा कार्यकर्ते वाहनांनी मुंबर्इच्या दिशेने येण्यास निघाले हाेते. मात्र, पाेलिसांनी राज्यात विविध ठिकाणी रात्रभरापासूनच मराठा कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. राज्य सरकार ही संवाद यात्रा दडपण्याचा प्रयत्न करत असून राज्यातील मराठा कार्यकर्त्यांना अटक करून त्यांना वार्इट पद्धतीने वागणूक दिली जात असल्याबद्दल मराठा क्रांती माेर्चाचे राज्य समन्वयक शांताराम कुंजीर यांनी दिव्य मराठीशी बोलताना निषेध व्यक्त केला.\nन्यायालयात टिकणारे आरक्षण द्या : मराठा अारक्षणाबाबत राज्य मागासवर्ग अायाेगाने दिलेल्या अहवालात नेमके काय म्हटले अाहे ते माहिती नसल्याने त्यावर मत व्यक्त करणे उचित ठरणार नाही. परंतु सरकारने या अहवालाचा अभ्यास करून मराठा अारक्षण या हिवाळी अधिवेशनातच संमत केले पाहिजे. अारक्षण कायद्याच्या चाैकटीत बसणारे अाणि न्यायालयात टिकणारे हवे. त्यामुळे हे विधेयक संमत हाेऊन त्याची अंमलबजावणी हाेर्इपर्यंत कार्यकर्ते अाझाद मैदानात ठिय्या मांडून बसतील, असे राज्य समन्वयक रघुनाथ चित्रे पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या वेळी राज्यभरातील कार्यकर्ते हजर होते.\nपोलिसांच्या धरपकडीने यात्रेतील संख्या राेडावली\nमुंबईत सुरू असलेल्या संवाद यात्रेच्या निमित्ताने राज्यभरातून किमान १० हजार मराठा कार्यकर्ते अाझाद मैदानात येणे अपेक्षित हाेते. मात्र, पाेलिसांनी यात्रेला येणाऱ्या कार्यकर्त्यांची राेखलेली वाहने अाणि धरपकड यामुळे जास्त मराठा कार्यकर्ते अाझाद मैदानात पाेहोचू शकले नाहीत. तसेच इतर ठिकाणी देखील पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, राज्यातील कार्यकर्ते पाेहोचू शकले नसले तरी मुंबईतील कार्यकर्त्यांची दुसरी फळी ठिय्या अांदाेलनात सहभागी हाेईल, असा विश्वास मराठा क्रांती माेर्चाचे मुंबई समन्वयक वीरेंद्र पवार यांनी दिव्य मराठीशी या वेळी व्यक्त केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/sports/ipl-2022-top-four-teams-in-play-off-ipl-after-mi-beat-csk/435324/", "date_download": "2022-05-18T23:32:10Z", "digest": "sha1:PG3I5NUMBHJSCIXOTKX6R6ESHS5ED3EU", "length": 10407, "nlines": 140, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Ipl 2022 top four teams in play off ipl after mi beat csk", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर क्रीडा IPL 2022 : आयपीएलच्या गुणतालिकेत गुजरात टॉपवर; मुंबई, चेन्नई आऊट\nIPL 2022 : आयपीएलच्या गुणतालिकेत गुजरात टॉपवर; मुंबई, चेन्नई आऊट\nइंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) इतिहासात पहिल्यांदाच आयपीएलचे जेतेपद सर्वाधिक वेळा जिकलेले मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन संघ यंदा मात्र आयपीएलमधून बाहेर गेले आहेत.\nइंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) इतिहासात पहिल्यांदाच आयपीएलचे जेतेपद सर्वाधिक वेळा जिकलेले मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन संघ यंदा मात्र आयपीएलमधून बाहेर गेले आहेत. विशेष म्हणजे सुरूवातीपासूनच पराभवाचा सामना करणाऱ्या ‘मुंबई’ने प्लेऑफच्या शर्यतीत असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. त्यामुळे ‘मुंबई’नंतर आता ‘चेन्नई’ही आयपीएलच्या प्लेऑफच्या शर्यतीत बाहेर गेली आहे.\nआयपीएलचा 15 व्या पर्वाचा आता उत्तरार्धा जवळ आला आहे. सध्या सुरू असलेल्या प्रत्येक सामन्यात प्लेऑफसाठीची लढत पाहायला मिळत आहे. यामध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सने प्लेऑफचे तिकीट पक्के केले. इतर तीन जागांसाठी सात संघामध्ये चुरस सुरु आहे.\nआयपीएलमधील सर्वात यशस्वी मुंबई आणि चेन्नई यांचे प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात मुंबईने चेन्नईचा पाच गड्यांनी पराभव केला. चेन्नईचा हा आठवा पराभव होता. या पराभवासह चेन्नईचे प्लेऑफमधील उरले सुरले आव्हान संपुष्टात आलं आहे.\n6 संघामध्ये तीन स्थानासाठी कडवी टक्कर होणार आहे. यामध्ये राहुलच्या नेतृत्वाती लखनौ 16 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. लखनऊमध्ये प्लेऑफमध्ये पोहचण्याची जास्त शक्यता आहे. दोन स्थानासाठी पाच संघामध्ये लढत आहे. राजस्तान, आरसीबी या संघाचे प्रत्येकी 14 -14 गुण आहे. प्लेऑफमद्ये पोहचण्यासाठी या दोन्ही संघांना पुढील प्रत्येक सामना जिंकावाच लागणार आहे.\nदिल्ली, पंजाब आणि हैदराबाद या संघानाही प्लेऑफमध्ये पोहचण्याची समान संधी आहे. दिल्ली 12 गुणांसह पाचव्या क्रमांकवर आहे. दिल्लीचे अद्याप दोन सामने बाकी आहेत. तर हैदराबाद आणि कोलकाता संघाचे प्रत्येक 10 गुण आहेत.\nहेही वाचा – जागतिक शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेत आर्यन करणार भारताचे नेतृत्व, स्पर्धा जिंकण्याचा दाट विश्वास\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.\n‘रान बाजार’वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज\nवैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत प्राजक्ता माळी\n‘रान बाजार’ वेब सीरिजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसेंची प्रतिक्रिया\nभारतातल्या ‘या’ ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य\nजान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट\nशहरातल्या श्वानांचा ‘गेट टू गेदर’, पोलिस श्वानांच्या कसरती; बघा फोटो\nमहेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन\nIND vs ENG : दुसऱ्या कसोटीपूर्वी भारताला धक्का; ‘हा’ मुंबईकर खेळाडू...\nUEFA Nations League : नेदरलँड्सची जर्मनीवर मात\nवेस्ट इंडीजच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर\nक्रिकेट संघटनेच्या वादामुळे रहाणे स्टेडियमबाहेरच ताटकळत \nIPL 2021 SRH vs DC : नॉर्टजेची ताशी १५१.७१ किमी वेगाने...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/artist", "date_download": "2022-05-18T23:59:17Z", "digest": "sha1:B522U7OZGQJAHO5WKVCD5MCHXRV5SRCV", "length": 17236, "nlines": 223, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nकुरूप: किन्नराच्या देहात ताटकळलेला माणूस\nInternational Transgender Day Special: दरवर्षी 31 मार्चला साजऱ्या होणाऱ्या 'इंटरनॅशनल ट्रान्सजेंडर डे ऑफ व्हिजिबलीटी' निमित्त कवयित्री आणि सामाजिक कार्यकर्ती दिशा पिंकी शेख यांच्या 'कुरूप' कवितासंग्रहाचा ...\nAmazing Art : कलाकारानं साकारली अप्रतिम 3D रांगोळी; तुम्हीही म्हणाल, वाह, क्या टॅलेंट है\nArtist rangoli video : काहीतरी क्रिएटिव्ह (Creative) करण्याची हौस प्रत्येकाला असते. एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Video) झाला आहे. एक कलाकार रांगोळीच्या ...\nफळ्याकडे न पाहता कलाकारानं साकारलं हनुमानाचं चित्र\nArtist video : विविध कलाकार आणि त्यांच्या कलांचे व्हिडिओ (Video) आपण सोशल मीडियावर (Social media) नेहमीच पाहत असतो. अशांचे व्हिडिओ लवकर व्हायरल (Viral) होतात. असाच ...\nमै समय हूँ…. पडद्यावर न येता लाखो प्रेक्षकांच्या मनात घर करणारा धीरगंभीर आवाज, याच कलाकाराचा आज वाढदिवस\nमहाभारतात मै समय हूं... हा आवाज देणारा कलाकार कधीही पडद्यासमोर आला नाही, मात्र कलाकारांपेक्षाही जास्त लोकप्रियता त्यानं मिळवली. या धीरगंभीर आवाजाचे धनी आहेत हरीश भिमानी ...\nMakeup artistनं लता मंगेशकरांना वाहिली अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली; यूझर्स म्हणतायत, विश्वासच नाही बसत\nTribute to Lata Mangeshkar : ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर यांना लोक आपापल्या शैलीत आदरांजली वाहताहेत. एका मेकअप आर्टिस्टचा (Makeup artist) व्हिडिओ (Video) समोर आला आहे. ...\nधावणाऱ्या मुंबईकरांना तृतीयपंथी बांधवांची ही कला ब्रेक घ्यायला भाग पाडतेय हे रंग म्हणूनच खास आहेत\nTransgender wall painter artists : मुंबईचं सौंदर्य आणखी खुलवण्याऱ्या या भिंती मुंबईकरांचं मन प्रसन्न करण्यासाठी आणि इतरांनाही आकर्षित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ...\nTribute to Lata Mangeshkar : आदरांजली ‘अशी’ही; खडूच्या तुकड्यावर साकारली लता मंगेशकर यांची प्रतिमा, Video Viral\nTribute to Lata Mangeshkar : ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर यांना लोक आपापल्या शैलीत आदरांजली वाहत आहेत. व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की, ...\nDilip Bade: मराठवाड्याचे पोर्ट्रेट मास्टर काळाच्या पडद्याआड, प्रसिद्ध चित्रकार दिलीप बडे यांचं हृदयविकाराने निधन\nमूळचे अंबाजोगाई येथील रहिवासी असलेले प्रा. दिलीप बडे यांनी जेजे स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथून त्यांचे शिक्षण घेतले. त्यानंतर ते तिथेच प्राध्यापक म्हणून नोकरीत रुजू ...\nBalasaheb Thackeray | आपट्याच्या पानावर साकारले हुबेहूब बाळासाहेब ठाकरे, देवगडमधील चित्रकाराची अनोखी आदरांजली\nअत्यंत बारीक, पण तितकंच रेखीव काम अक्षय मेस्त्री यानं आपट्याच्या पानावर करुन बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलंय. ...\nPandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी\nठाण्यातील विवियाना मॉलमध्ये पांडू या मराठी सिनेमाचा पहिला शो पार पडला. यावेळी पांडूच्या कलाकारांनी कोरोना नियमांचा भंग केला आहे. ...\nSanjeev Balyan| ‘आयोध्या दौऱ्याआधी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी’ TV9\nJaykumar Gore यांच्यावर 9 जूनपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे कोर्टाचे निर्देश-tv9\nSpecial Report | महाराष्ट्रातही ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळणार \nGopichand Padalkar | पवारांचा सल्ला घेतला तर महाराष्ट्राची माती होईल पडळकरांची पवारांवर टीका\nSpecial Report | केतकी चितळेवर 17 ठिकाणी गुन्हे …कुठं कुठं अटक होणार \nSambhaji Raje | छत्रपती संभाजीराजे अपक्षच निवडणूक लढणार, मात्र संभाजीराजे भुमिकेवर ठाम\nSpecial Report | बृजभुषण सिंहांना केद्रीय मंत्र्यांचाही पाठिंबा, राज ठाकरेंच्या दौऱ्याचा विरोध वाढला-tv9\nSpecial Report | धनुभाऊंची पंकजा मुंडेंना जाहीर ऑफर \nलेन्स आणि राजकीय नेते पंकजा मुंडेंनी ‘असा’ लावला संबंध\nVideo : भिती वाटत असेल राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंचा हात पकडून अयोध्येत जावं- दिपाली सय्यद\nSharad Pawar Photo : शरद पवार रमले बाळासाहेबांच्या आठवणीत, पाहा बाळासाहेब ठाकरेंचे दुर्मिळ फोटो\nफोटो गॅलरी6 hours ago\nIPL 2022: Mumbai Indians ने आपल्या सर्वात मोठ्या मॅचविनरला ओळखण्यात चूक कशी केली\nVastu Tips For Money Plant: घरात मनी प्लांट लावताना ‘या’ चूका कधीच करू नका, नाहीतर नुकसान होईल\nTyre Rating : सरकार टायर उद्योगासाठी स्टार रेटिंग नियम आणणार, वाहनांचे मायलेज 10 टक्क्यांनी वाढेल\nHair Care Tips | उन्हाळ्यात केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ खास तेल अत्यंत फायदेशीर\nनाश्त्यात क्रिस्पी बटाटा चाटचा आस्वाद नक्की घ्या, जाणून घ्या खास रेसिपी\nTravelling Tips | उटीला फिरायला जात आहात मग या खास ठिकाणांना नक्कीच भेट द्या\nSkin | चेहऱ्यावरील बारीक छिद्रांची समस्या दूर करण्यासाठी हे फेसपॅक अत्यंत फायदेशीर, वाचा\nDeepika Padukone: ‘तुला चांगल्या मेकअप आर्टिस्टची गरज’; ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मधील लूकवरून दीपिका ट्रोल\nफोटो गॅलरी20 hours ago\nTourist Places | उन्हाळ्याच्या हंगामात या पर्यटन क्षेत्रांना अजिबात भेट देऊ नका\nHoroscope 19 May 2022: कसा जाईल आजचा दिवस, जाणून घेण्यासाठी आजचं राशीभविष्य वाचाचं\nटीम इंडियामध्ये पुनरागमन करणार का पुजारा इंग्लिश काउंटीमध्ये कमाल करतेय चेतेश्वरची फलंदाजी\nSharad Pawar Photo : शरद पवार रमले बाळासाहेबांच्या आठवणीत, पाहा बाळासाहेब ठाकरेंचे दुर्मिळ फोटो\nफोटो गॅलरी6 hours ago\nजालन्यात थरार नाट्य; चार कोटींची मागणी करत दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण, अवघ्या पाच तासात पोलिसांनी लावला छडा\nLSG vs KKR IPL 2022: लुईसच्या वनहँडेड कॅचमुळे लखनौची टीम प्लेऑफमध्ये, ‘त्या’ अविश्वसनीय झेलचा VIDEO पहा\nBPCL च्या खासगीकरणाला ब्रेक, कंपन्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर; सरकारची ‘ही’ भूमिका\nहिंदू खाटीक समाजातील सर्व जातींना एकाच प्रवर्गातून आरक्षण व सवलती द्या; धनंजय मुंडे यांची केंद्राकडे मागणी\nKetaki Chitale : केतकी चितळेची पोस्ट शेअर करणं महागात, शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह टिपणी करणारा आणखी एक अटकेत\nSanjeev Dwivedi: मोटार वाहन विमा घोटाळ्यांमुळे केंद्राचे 216 कोटी रुपयांचे नुकसान; संजीव द्विवेदी यांचा दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://shanmarathi.com/2022/03/10/katerina-sasu-photo/", "date_download": "2022-05-18T22:09:33Z", "digest": "sha1:CRGRORQ6P53KXJCN2PT7CZ3BURBMAFC6", "length": 7725, "nlines": 53, "source_domain": "shanmarathi.com", "title": "महिला दिनानिमित्त विकी कौशलने आई आणि पत्नी कतरीनाचा अतिशय गोंडस फोटो केला शेअर, होत आहे वेगाने व्हायरल… – SHAN MARATHI", "raw_content": "\nमहिला दिनानिमित्त विकी कौशलने आई आणि पत्नी कतरीनाचा अतिशय गोंडस फोटो केला शेअर, होत आहे वेगाने व्हायरल…\nबॉलिवूड अभिनेता विकी कौशल सोशल मीडियावर फारच कमी सक्रिय असतो. अलीकडेच विकीने सारा अली खानसोबत एका अनटाइटल्ड चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. आता आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विकीने आई वीणा कौशल आणि पत्नी कतरिना कैफ यांचा फोटो शेअर केला आहे. कतरिना सासू वीणाच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. वीणा कौशलनेही महिला दिनानिमित्त कतरिनाला गिफ्ट दिले आहे.\nविकी कौशलने पहिल्यांदाच आई आणि पत्नीचा एकत्र फोटो शेअर केला आहे. चाहत्यांसाठीही हा फोटो एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नाही. फोटो शेअर करताना विकीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझी ताकद, माझे जग.” फोटोमध्ये, कतरिना कैफने लाल रंगाचा फ्लोरल प्रिंट कुर्ता, पलाझो घातलेला दिसत आहे, ज्याच्या समोर हिरव्या आणि सोनेरी रंगांची नक्षी आहे.\nत्याचवेळी वीणा कौशलने निळ्या रंगाचा गॉर्डी सूट परिधान केला आहे. फोटोत सासू-सुनेचं बॉन्डिंग पाहण्यासारखे आहे. चाहतेही या फोटोवर कमेंट केल्याशिवाय स्वत:ला रोखू शकत नाहीत. एका चाहत्याने लिहिले, “मम्मी कौशल, मुलगी कौशल.” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “दोघेही किती क्यूट आहेत. त्यांची बॉन्डिंग पाहायला मिळत आहे.”\nविकी आणि कतरिनाने गेल्या वर्षी 9 नोव्हेंबरला राजस्थानमधील फोर्ट बरवारा येथे सात फेरे घेतले. दोघांचे लग्न अतिशय खाजगी आणि जिव्हाळ्याचे होते. कोरोना व्हायरसमुळे विकी आणि कतरिनाच्या लग्नात फक्त जवळचे आणि मित्र सहभागी झाले होते.\nविकीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, सारा अली खानसोबत शीर्षकहीन चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर त्याने ‘साम बहादूर’ आणि ‘गोविंदा मेरा नाम’ची तयारी सुरू केली आहे. त्याचवेळी कतरिना कैफने नुकतेच सलमान खानसोबत ‘टायगर 3’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा चित्रपट 21 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.\nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nPrevious Article रामायण या मालिकेतील मंथरा चे पात्र साकारणारी ही अभिनेत्री चा जन्म झाला होता मंदिरात, उत्तम अभिनय करून वेदनादायक झाला अंत\nNext Article श्रीदेवीच्या लाडक्या मुलीने अतिशय अनोख्या पद्धतीने केला वाढदिवस साजरा, 25 वर्षांची जानव्ही आता…\nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nशिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला ठोकला राम राम\nआता तिसरी पत्नीही राहतीये मुलांसोबत दूर संजय दत्तने स्वतः केला खुलासा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2020/11/blog-post_70.html", "date_download": "2022-05-18T22:34:25Z", "digest": "sha1:RY35QS3AAUNTFHGHJCHT6QAOMCI7XKJA", "length": 7346, "nlines": 53, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "जत परिसरात वाघाचा वावर असल्याची अफवा 'तो' प्राणी तरस : वन विभागाची माहिती", "raw_content": "\nHomeजतवार्ताजत परिसरात वाघाचा वावर असल्याची अफवा 'तो' प्राणी तरस : वन विभागाची माहिती\nजत परिसरात वाघाचा वावर असल्याची अफवा 'तो' प्राणी तरस : वन विभागाची माहिती\nजत/प्रतिनिधी: जत येथील अंबाबाई डोंगर परिसरातील वन विभागाच्या हद्दीमध्ये वाघ आल्याची अफवा सोसल मीडियावर पसरवली जात आहे. नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये. ज्या नागरिकांनी त्याला पाहिले आहे तो वाघ नसून तरस हा प्राणी आहे, अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी एम.एच. मोहिते यांनी दिली.\nते म्हणाले, वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष अंबाबाई डोंगर परिसरात जाऊन पाहणी करून ठसे तपासले आहेत. या संपूर्ण परिसरात वाघाचे ठसे आढळून आले नाहीत. देवनाळ, मेंढेगिरी, जत, खलाटी, वाशान व प्रतापूर परिसरातील वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्यामुळे झाडांची दाटी वाढली आहे. त्यामुळे इतर जंगली प्राण्यांसोबत तरसांची संख्या वाढली आहे. त्यामुळे त्यांचे अधूनमधून नागरिकांना दर्शन होत आहे. नागरिकांनी भीती बाळगण्याचे कोणतेही कारण नाही. तरस हा प्राणी शक्यतो इतरावर हल्ला करत नाही, असा खुलासा वनपरिक्षेत्र अधिकारी एम. एच. मोहिते यांनी केला आहे.\nसोशल मीडियामधून चुकीचा फोटो प्रसिद्ध करून चर्चा सुरू आहे, ती चुकीची व अफवा पसरवणारी आहे. नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nआ. विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन\nडोरली ग्रामपंचायतीचे आडमापी धोरण; मातंग समाज मंदिरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nअखेर जत तहसीलदारपदी जीवन बनसोडे यांचे नियुक्ती जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत संखचे अप्पर तहसील पद अद्याप प्रतीक्षेत\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.osmanabadtoday.com/2021/03/Osmanabad-Police-crime-news.html", "date_download": "2022-05-18T23:42:13Z", "digest": "sha1:QOCT6S6RI532ERRRPYCIEWRFOGEAYCUV", "length": 17618, "nlines": 100, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> उस्मानाबाद जिल्हयात अवैध मद्य विरोधातील विशेष मोहिमे दरम्यान 15 छापे | Osmanabad Today", "raw_content": "\nउस्मानाबाद जिल्हयात अवैध मद्य विरोधातील विशेष मोहिमे दरम्यान 15 छापे\nउस्मानाबाद - काल शुक्रवार दि. 12.03.2021 रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांच्या आदेशावरुन अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम करण्यात ...\nउस्मानाबाद - काल शुक्रवार दि. 12.03.2021 रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांच्या आदेशावरुन अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम करण्यात आली. या मोहिमेदरम्यान 15 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात आढळलेली 140 लि. गावठी दारु, देशी दारुच्या 97 बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त दारुची एकत्रीत किंमत 12,922 ₹ आहे. यावरुन 15 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायदा अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nपो.ठा. आंबी: नितीन भानुदास उबाळे, रा. आंबी ता. भुम हे आंबी येथील आंबिका हॉटेलजवळ देशी दारुच्या 14 बाटल्या (किं.अं. 728 ₹) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.\nपो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.): शंकर तुकाराम थोडसरे व महेश बंडू शिंदे, दोघे रा. येडशी, ता. उस्मानाबाद हे दोघे अनुक्रमे जुन्या रेल्वे स्थानकाजवळील पत्रा शेडसमोर व येडशी बसस्थानक परिसरात एकत्रीत देशी दारुच्या 25 बाटल्या (किं.अं. 1,300 ₹) बाळगले असतांना आढळले.\nवृषभनाथ जैन, रा. किनी, ता. उस्मानाबाद हे हॉटेल एअर पोर्टच्या बाजूस देशी दारुच्या 14 बाटल्या (किं.अं. 728 ₹) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.\nपो.ठा. कळंब: शुभम बापु पवार, रा. कल्पना नगर पारधी पिढी, कळंब हे कळंब मार्केट यार्ड परिसरात 18 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 900 ₹) बाळगले असतांना आढळले.\nविलास शामराव मडके, रा. मोहा, ता. कळंब हे गावात 05 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 250 ₹) बाळगले असतांना आढळले.\nतारामती पवार, रा. वाकडी, ता. कळंब या आपल्या घरासमोर 15 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 750 ₹) बाळगल्या असतांना आढळल्या.\nपो.ठा. भुम: श्रीनिवास पंडीत पाटील, रा. वालवड, ता. भुम हे गाव शिवारात देशी दारुच्या 11 बाटल्या (किं.अं. 770 ₹) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.\nपो.ठा. ढोकी: गजेंद्र रामा पवार, रा. तडवळा (क.), ता. उस्मानाबाद हे आपल्या घरासमोर 20 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 1,220 ₹) बाळगले असतांना आढळले.\nशिवाजी रमेश देशमुख, रा. तेर, ता. उस्मानाबाद हे गाव शिवारात देशी दारुच्या 13 बाटल्या (किं.अं. 676 ₹) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.\nपो.ठा. आनंदनगर: भगवान सिताराम पवार, रा. सांजा, ता. उस्मानाबाद गावातील गणपती मंदीरासमोर 22 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 930 ₹) बाळगले असतांना आढळले.\nपो.ठा. मरुम: बाळु मनोहर उपासे, रा. अचलेर हे गाव शिवारात 5 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 520 ₹) बाळगले असतांना आढळले.\nपो.ठा. बेंबळी: बालाजी पवार, रा. बोरगाव (राजे), ता. उस्मानाबाद हे आपल्या घरासमोर देशी दारुच्या 20 बाटल्या (किं.अं. 1,200 ₹) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.\nपो.ठा. उस्मानाबाद (श.): लक्ष्मण निचळे, रा. उस्मानाबाद हे शहरातील इंदीरानगर येथे 15 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 800 ₹) बाळगले असतांना आढळले.\nपो.ठा. तामलवाडी: सुरेश गणपत काळे, रा. सावरगाव, ता. तुळजापूर हे आपल्या घराजवळ 40 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 2,150 ₹) बाळगले असतांना आढळले.\nपरंडा: माणकेश्वर, ता. भुम येथील बापु मच्छींद्र अंधारे हे 12 मार्च माणकेश्वर शिवारात सुरट मटका जुगार चालवण्याच्या उद्देशाने साहित्य व 430 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्य व रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nझेडपीच्या सर्वसाधारण सभेत खुन्नस ... अर्चनाताई विरुद्ध यांच्यात सामना ...\nउस्मानाबाद - आज ( गुरुवार ) रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू आहे. यावेळी सक्षणा सलगर यांनी माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटी...\nवंचित राज्यांमध्ये स्वबळावर निवडणुका लढविणार - रेखाताई ठाकूर\nदुर्बल व दुर्लक्षित घटकांना निवडणुकीमध्ये संधी देऊन विकासाचे राजकारण करणार उस्मानाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय ...\nदाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलोमिटर चालत प्रवास...\nगावापर्यंत बस सोडण्याची बाळासाहेब सुभेदार यांची मागणी उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलो...\nआंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीचा भावाकडून छळ\nउस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकाकडे मांडली कैफियत उस्मानाबाद - आंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे उस्मानाबाद पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल असलेल...\nउस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी\nउस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यामधील ग्रामीण भागात शासनमान्य मद्य विक्री परवाने घेऊन नियमाप्रमाणे मद्य विक्री केली जाते. मात्र तालुक्यातील ...\nउस्मानाबाद : दुकानफोडीतील 4 आरोपी मालासह अटकेत\nउस्मानाबाद - माणिक चौक, उस्मानाबाद येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञातान...\nमूल्यवर्धित कर न भरल्याने विरुद्ध सुनिल फार्म इंजिनिअरिंग गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - व्यापारी श्रीमती जाई दिपक पाटील उर्फ जाई अमर पाटील सोनवणे, मे. सुनिल फार्म इंजिनिअरिंग कंपनी.या व्यवसायाच्या मालक आहेत. व्यवसा...\nभूम तालुक्यात अवैध मद्य विरोधी छापा\nउस्मानाबाद - भूम तालुक्यात हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डोंगराचे बाजूच्या शेतात एक व्यक्ती अवैध मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याची गोपनी...\nउस्मानाबाद नगरपरिषदेचा निधी कोरोनासाठी वर्ग करण्याची मागणी\nउस्मानाबाद - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा २०१९-२० ते २०२०-२१ या वर्षाचा सर्व उस्मानाबाद ...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,55,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,92,स्पेशल न्यूज,16,\nOsmanabad Today : उस्मानाबाद जिल्हयात अवैध मद्य विरोधातील विशेष मोहिमे दरम्यान 15 छापे\nउस्मानाबाद जिल्हयात अवैध मद्य विरोधातील विशेष मोहिमे दरम्यान 15 छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.ruturajpatildyp.com/post/%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%95-%E0%A4%B7-%E0%A4%AE-%E0%A4%A4-%E0%A4%B0-%E0%A4%A8-%E0%A4%A6-%E0%A4%A6-%E0%A4%9C-%E0%A4%AD-%E0%A4%B8-%E0%A4%B8-%E0%A4%B9-%E0%A4%AC-%E0%A4%AF-%E0%A4%9A-%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%A7-%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%B7%E0%A4%A4-%E0%A4%96-%E0%A4%B2-%E0%A4%9C-%E0%A4%B2-%E0%A4%B9-%E0%A4%A7-%E0%A4%95-%E0%A4%B0-%E0%A4%95-%E0%A4%B0-%E0%A4%AF-%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%AF-%E0%A4%A5-%E0%A4%B0-%E0%A4%9C-%E0%A4%AF%E0%A4%B8-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AF", "date_download": "2022-05-18T22:56:24Z", "digest": "sha1:UGGKKVZWAYS457J63NWI7HPP22JDZ6OR", "length": 3492, "nlines": 49, "source_domain": "www.ruturajpatildyp.com", "title": "आज कृषी मंत्री ना. दादाजी भुसे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्यस्तरीय...", "raw_content": "\nआज कृषी मंत्री ना. दादाजी भुसे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्यस्तरीय...\nआज कृषी मंत्री ना. दादाजी भुसे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व तयारी बैठकीत सहभाग घेतला. या बैठकीमध्ये, ग्राम कृषी विकास समिती स्थापन करून तिच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतावर जावून अधिकाऱ्यांनी सत्य परिस्थितीवर आधारित कृषी आराखडा सादर करण्याच्या सूचना ना. दादाजी भुसे साहेबांनी दिल्या. यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी दौलत देसाई, कृषी सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, आत्माच्या प्रकल्प संचालक सुनंदा कुऱ्हाडे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील आदी उपस्थित होते. - आ. ऋतुराज पाटील\nआज डी.वाय.पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूरचे उदघाटन...\nप्रिय डॉक्टर्स, आज १ जुलै, डॉक्टर्स डे. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा..\nचला उठा ... महाराष्ट्र घडवूया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://likeupnews.com/diwali-2021/", "date_download": "2022-05-19T00:00:52Z", "digest": "sha1:SC4KBGSG2HAIZ6VMJRYYGUW4T4OB26GU", "length": 8051, "nlines": 72, "source_domain": "likeupnews.com", "title": "सेलूत दिवाळी साहित्य २० ते ३० टक्क्यांनी महाग बाजारपेठेत शेतकऱ्यांची गर्दी कमी - LikeUp", "raw_content": "\nसेलूत दिवाळी साहित्य २० ते ३० टक्क्यांनी महाग बाजारपेठेत शेतकऱ्यांची गर्दी कमी\nसेलूत दिवाळी साहित्य २० ते ३० टक्क्यांनी महाग बाजारपेठेत शेतकऱ्यांची गर्दी कमी\nसेलू (डाॅ विलास मोरे) : दिवाळीचा सण चार दिवसावर येवून ठेपला आहे. यानिमित्ताने बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड सुरू असली तरी खरेदीसाठी शेतकरी मात्र नगण्यच दिसत आहेत. मागील वर्षी पेक्षा सर्वच दिवाळी साहित्य २० ते ३० टक्क्याने महागले असल्याचे दिसून येत आहे.\nदिवाळीच्या खरेदीसाठी सेलू येथील बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी दिसू लागली आहे. यात सर्वाधिक शासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंब तसेच व्यापारी वर्गातील महिला खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. मात्र ग्रामीण भागातील ग्रामस्थ व शेतकरी नगण्यच दिसत आहेत. काही शेतकरी व्यापारांना सोयाबीन विकून दिवाळीसाठी साहित्य खरेदी करीत आहेत. दिवाळी हा सण प्रत्येकाचा आनंदाचा सण आहे. आपल्या ऐपतीप्रमाणे ग्राहक खरेदी करीत आहेत. त्यात कापड, सोने चांदीचे दागिणे, फटाके, इलेक्ट्रीक वस्तू यांची दुकाने सजली असून घर सजावटीच्या साहित्याच्या दुकानात गर्दी दिसून येत आहे. मागील वर्षी कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून ग्राहकांकडून खरेदी मंदावली होती. परंतु आता कोरोनावरील निर्बंध उठताच शिवाय कोरोना रुग्णसंख्या कमी असल्यामुळे ग्राहकांची गर्दी दिसत आहे.\nसेलूत कराटे बेल्ट वितरण सोहळा संपन्न ईगल फाऊंडेशनचा अभिनव…\nऋषीश्वर ज्वेलर्सच्या पाणपोई जलसेवेचे उद्घाटन\nविशेषतः दिवाळीसारख्या सण उत्सवाच्या काळात वापरण्यात येणाऱ्या सजावटीचे सामान, आकाश दिवे, लाईटींग या साहित्याच्या दुकानातही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. महिला वर्गासोबत पुरुषही कापडांच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी करत आहेत. यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल अवस्थेत आहे. अद्याप शासनाकडून कवडीचीही मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांचा वाली म्हणवून घेणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देऊन दिवाळी साजरी करण्या करता मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत…\nसेलू नगर परिषदेच्या महिला मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद..\nसुरेश नागरे याचा सेलूत सत्कार…\nसेलूत कराटे बेल्ट वितरण सोहळा संपन्न ईगल फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम\nऋषीश्वर ज्वेलर्सच्या पाणपोई जलसेवेचे उद्घाटन\nसेलूतील शिवाजी नगरात ७७ किलो गांजा जप्त ७ लाख ७९ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलीसांच्या…\nवेटर खून प्रकरणातील दोन आरोपी अवघ्या पाच तासात गजाआड – सेलू येथील घटना\nकैरी खा आणि ‘हे’ रोग पळवा; जाणून घ्या महत्वाची माहिती एका क्लिकवर\nबाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या कचाट्यात; घरात सापडलं एवढ्या कोटींचे घबाड\nआजपासून ‘या’ वयोगटातील लोकांना मिळणार लसीकरणाचा बूस्टर डोस; वाचा महत्वाची माहिती\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन पंतप्रधान\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nerror: कृपया पोस्ट कॉपी करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://likeupnews.com/rajesh-tope/", "date_download": "2022-05-18T23:21:09Z", "digest": "sha1:6TYJKOLTAOR43XBFYGE5AAGMOZBIT2PD", "length": 7797, "nlines": 72, "source_domain": "likeupnews.com", "title": "सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची आरोग्य विभागाच्या परीक्षा केंद्राला भेट - LikeUp", "raw_content": "\nसार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची आरोग्य विभागाच्या परीक्षा केंद्राला भेट\nसार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची आरोग्य विभागाच्या परीक्षा केंद्राला भेट\nपरभणी : आरोग्य विभागाच्या दिनांक 25 व 26 सप्टेंबर रोजी गट क व ड पदांसाठी होणाऱ्या परीक्षा संदर्भात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी येथील नूतन विद्यालय या परीक्षा केंद्राला प्रत्यक्ष भेट देवून सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग आदी बाबींची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय चौधरी, जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा शल्यचिकित्सक बाळासाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक प्रकाश डाके उपस्थित होते.\nसेलूत कराटे बेल्ट वितरण सोहळा संपन्न ईगल फाऊंडेशनचा अभिनव…\nऋषीश्वर ज्वेलर्सच्या पाणपोई जलसेवेचे उद्घाटन\nश्री. टोपे म्हणाले की, साधारणता 6 हजार 200 पदांसाठी 8 लाख विद्यार्थी परीक्षेला बसत आहेत. ही परीक्षा 1 हजार 500 केंद्रावर होणार आहे. परीक्षार्थ्यांना प्रवेश पत्राबाबत अडचण आली तर ई-मेल, व्हॉटसअपवर अडचण दूर केली जात आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना प्राधिकृत केले असून यांच्यामार्फत देखील प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात येईल. या परीक्षा अत्यंत पारदर्शक होणार असून परीक्षार्थ्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.\nतत्पूर्वी श्री. टोपे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट देवून ऑक्सीजन जनरेशन प्लॅन्टची पहाणी केली. येथील नवजात शिशु दक्षता कक्षास भेट देवून पाहणी केली. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.\nव्यस्त दौंर्‍यातही जलसंपदा मंत्र्यांंचा परभणीत मॉर्निंग वॉक\nभाजपकडून फॉल्स प्रपोगंडा राबवला जातोय – जयंत पाटील राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा पहिला दिवस…\nसेलूत कराटे बेल्ट वितरण सोहळा संपन्न ईगल फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम\nऋषीश्वर ज्वेलर्सच्या पाणपोई जलसेवेचे उद्घाटन\nसेलूतील शिवाजी नगरात ७७ किलो गांजा जप्त ७ लाख ७९ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलीसांच्या…\nवेटर खून प्रकरणातील दोन आरोपी अवघ्या पाच तासात गजाआड – सेलू येथील घटना\nकैरी खा आणि ‘हे’ रोग पळवा; जाणून घ्या महत्वाची माहिती एका क्लिकवर\nबाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या कचाट्यात; घरात सापडलं एवढ्या कोटींचे घबाड\nआजपासून ‘या’ वयोगटातील लोकांना मिळणार लसीकरणाचा बूस्टर डोस; वाचा महत्वाची माहिती\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन पंतप्रधान\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nerror: कृपया पोस्ट कॉपी करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pantnagaritimes.com/2021/02/blog-post_60.html", "date_download": "2022-05-18T23:15:31Z", "digest": "sha1:TZENE3GX6KNKQBEKYNCW54RBJM2QWYTM", "length": 13149, "nlines": 52, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "स्व. आ. भारत भालके यांच्या जयंती निमित्ताने जनसंवाद यात्रेचे आयोजन... भगीरथ भालके करतील सारथ्य.. - Pantnagari Times", "raw_content": "\nHome राजकीय स्व. आ. भारत भालके यांच्या जयंती निमित्ताने जनसंवाद यात्रेचे आयोजन... भगीरथ भालके करतील सारथ्य..\nस्व. आ. भारत भालके यांच्या जयंती निमित्ताने जनसंवाद यात्रेचे आयोजन... भगीरथ भालके करतील सारथ्य..\nपंढरपूर मतदार संघाचे आ. भारत भालके यांच्या निधनामुळे मतदारसंघ काही महिन्यांपासून पोरका झाला आहे फेब्रुवारीमध्ये 13 तारखेला त्यांचा जन्मदिवस असतो. याच दिनाचे औचित्य साधत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांनी मतदार संघातील लोकांशी संवाद साधण्यासाठी स्व. आ भारत भालके यांच्या जयंती दिनापासून ही संवाद यात्रा करण्याचे निश्चित केले असून याचे उदघाटन राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती भगीरथ भालके यांनी दिली\nगेल्यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे मतदारसंघातील अनेक विकास कामे खोळंबून आहेत अशा परिस्थितीत देखील आपल्या शरीराची व तब्येतीची काळजी न करता मुंबई येथे अविरतपणे मतदारसंघातील व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची कामे मार्गी लावण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती लोकनेते भालके यांनी दिली पक्षातील व राजकीय मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी कोरोनाच्या काळात विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असतानादेखील मतदारसंघातील जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी त्यांची कामे मार्गी लावावी लागतील या भावनेने त्यांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले अडीच माहिन्या पूर्वी त्यांनी आपला निरोप घेतला मात्र अत्यवस्थ अवस्थेत असताना देखील त्यांनी पस्तीस गावच्या उपसा सिंचन योजनेचा ध्यास सोडला नाही. त्यांचे स्वीय सहाय्यक रावसाहेब फटे यांना मेसेज केले भगीरथ ला सोबत घेऊन त्या भागातील काही कार्यकर्त्यांनासह जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांना भेटण्यास असे सांगितले यामुळे मतदार संघाने एक चांगला नेता गमावला लोकनेते भालके यांच्या निधनामुळे महाराष्ट्रात सर्वत्र हळहळ व्यक्त झाली अनेकांनी प्रत्यक्ष भेटून मतदारसंघातील अपूर्ण कामे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू आणि कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे बोलून दाखवले मतदार संघातील अनेक गोरगरीब माय माता बंधू भगिनी कष्टकरी शेतकरी यांनी आम्हाला सांत्वन करून मोठा आधार दिला.\nया त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी थेट त्यांच्यापर्यंत जाऊन संवाद साधण्यासाठी यात्रेचे आयोजन केले असे भगीरथ भारत भालके यांनी सांगितले\nशनिवारी सायंकाळी चार वाजता मंगळवेढ्यातील आठवडा बाजार चौकातून या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहोळ चे माजी आमदार राजनजी पाटील हे असणार आहेत तर आ प्रणितीताई शिंदे आ संजय मामा शिंदे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक आबा साळुंखे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे चांदापुरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उत्तमराव जानकर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ मस्के आरपीआय कवडे गटाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले आदी मान्यवर या जनसंवाद यात्रेसाठी उपस्थित राहणार असून ही जनसंवाद यात्रा यशस्वी करण्यासाठी महाविकासआघाडी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील अनेक पदाधिकारी व सहकारी प्रयत्न करत आहेत अशी माहिती भगिरथ भारत भालके यांनी दिली\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात...\nपत्नीचे चारित्र्यावर संशयाचा राग मनात धरून एसआरपीएफ जवानांचा गोळीबार मध्ये एक ठार , दोन जखमी\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळी बार केल्याची घटना सोलापुर जिल्ह्यातील बार्शी ता...\nमंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा\nमंगळवेढा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी शिक्षक भगिनींचा मेळाव...\nनंदेश्वरचे कामचुकार तलाठी बी.एस.शेख यांना निलंबीत करावे यासाठी रेखा कसबे यांचे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन\nमंगळवेढा / प्रतिनिधी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील रेखा सुनिल कसबे यांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्हीही नावे 7/12 उतार्‍यावर ला...\nजिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nमंगळवेढा / प्रतिनिधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/shiv-sena-leader-vinod-ghosalkar-cancel-his-sons-grand-wedding-in-mumbai-406892.html", "date_download": "2022-05-18T22:10:02Z", "digest": "sha1:GF7IPFJMEX5S6SFFSFEE4QFZOUWA5CCL", "length": 9765, "nlines": 97, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Maharashtra » Mumbai » Shiv sena leader vinod ghosalkar cancel his sons grand wedding in mumbai", "raw_content": "मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद, शिवसेना नेत्याच्या मुलाचा विवाह साधेपणाने पार पडणार\nविनोद घोसाळकर यांचे चिरंजीव सौरभ यांचा 28 फेब्रुवारीला होणारा विवाह होणार आहे. या विवाह सोहळ्यास मुख्यमंत्र्यांसोबत अनेक मंत्री ,नेतेमंडळी उपस्थित राहणार होते.\nविनोद घोसाळकर यांचे चिरंजीव सौरभ यांचा 28 फेब्रुवारीला होणारा विवाह होणार आहे. | Vinod Ghosalkar\nमुंबई: कोरोनाचा धोका वाढत असल्यामुळे मोठे सोहळे करु नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनला प्रतिसाद देत शिवसेना नेते विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar ) यांनी आपल्या मुलाच्या लग्नसोहळा अत्यंत साधेपणाने पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे. हा विवाह सोहळा विलेपार्ले पूर्व एअरपोर्ट येथील सहारा स्टार हॉटेलमध्ये 28 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र, हा लग्नसोहळा आता मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडेल. (Shiv Sena leader Vinod Ghosalkar cancel his son’s grand wedding in Mumbai)\nविनोद घोसाळकर यांचे चिरंजीव सौरभ यांचा 28 फेब्रुवारीला होणारा विवाह होणार आहे. या विवाह सोहळ्यास मुख्यमंत्र्यांसोबत अनेक मंत्री, नेतेमंडळी उपस्थित राहणार होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत विनोद घोसाळकर यांनी पंचतारांकित सोहळा रद्द करण्याचे ठरवले. मात्र, हा विवाह ठरल्याप्रमाणे संपन्न होईल.\nविनोद घोसाळकर यांनी मंगळवारी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांना हा निर्णय कळवला. मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. जानेवारीपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असतानाच चिरंजीव सौरभ घोसाळकर याचा विवाह सोहळा 28 फेब्रुवारी 2021रोजी ठरविण्यात आला. यासाठी घोसाळकर कुटुंबीयांनी जय्यत तयारी सुरू केली होती. असे असतानाच राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विनोद घोसाळकर यांनी दिली.\nराज्यातील प्रमुख नेत्यांकडून दौरे रद्द\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम बंद करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर महाविकासआघाडीतील अनेक बड्या नेत्यांनी आपले दौरे रद्द केले होते. शरद पवार यांनी 1 मार्चपर्यंत आपले सगळे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, शरद पवारांनी हा निर्णय घेतला होता.\nराज्यात सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी\nराज्यातील वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी सोमवारपासून राज्यात सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आलीय. तसंच कोरोना संसर्गाच्या या कठीण काळात अशा तत्सम कार्यक्रमांचं आयोजन करु नये, अशी तंबीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.\nसंपर्काची साखळी तोडणं हाच कोरोनावरचा उपाय आहे. आपल्याला काही गोष्टी पाळाव्याच लागतील. आता एक बंधन पुन्हा आपल्याला पाळावं लागणार आहे. आपल्याला एकत्र मिळून लढायचं आहे. आपण एकत्र राहिलो नाही तर पुन्हा एकदा लॉकडाऊन अत्यंत कडक पद्धतीने करावा लागेल, ही सूचना कोरोना देतोय. लॉकडाऊन करायचा का मी पुढचे आठ दिवस पाहणार, लॉकडाऊन ज्यांना नकोय ते मास्क घालून फिरतील, हवाय ते विना मास्क फिरतील, असं मुख्यमंत्री म्हणाले.\nनर्गिस फाखरीचा ब्रालेस ग्लॅमरम लूक\n‘धर्मवीर’ चित्रपटाचे प्रमोशन धर्मपत्नी सोबत\nप्राजक्ता माळीची दिलखेच स्माईल\nअंकिता लोखंडेचा आपल्या नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/banners", "date_download": "2022-05-19T00:13:29Z", "digest": "sha1:UF4WLS6FUQQABEXMLU7H5R5Q57NR6S4G", "length": 15004, "nlines": 213, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nAurangabad | शहरात Raj Thackeray यांच्या विरोधात बॅनरबाजी, संघटनांची कोर्टात जाण्याची तयारी, औरंगाबाद मनसेची भूमिका काय\nराज ठाकरे यांच्या सभेपूर्वी शहरात विरोधी संघटना आक्रमक, तर औरंगाबाद मनसेतर्फेही वातावरण निर्मिती ...\nRaj Thackeray | पुण्यात राज ठाकरेंविरोधात बॅनरबाजी, सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्वाचा आरोप\nत्यांच्याच व्यंगचित्राच्या माध्यमातून राज ठाकरेंना हे स्मरण करून देण्यात आले आहे. तसेच सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्वाचा आरोपदेखील या बॅनर्सच्या माध्यमातून करण्यात आला आहे. ...\nबिडमध्ये शिवजयंतीनिमित्त गड-किल्ल्यांचे माहितीसांगणारे बॅनर्स\nमहापुरुषांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणारे हजारो बॅनर्स (Banners) शहरात लावले जातात. बीडमध्ये (Beed) यंदा मात्र शिवजयंतीनिमित्त मौलिक संदेश देणारे बॅनर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. ...\nDadar : पोलिसांनी काढून टाकले वाघ हा वाघच असतो, अशा आशयाचे नितेश राणे समर्थकांचे बॅनर्स\nभाजपा आमदार नितेश राणे (BJP Mla Nitesh Rane) यांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेले बॅनर्स पोलिसांनी काढून टाकले आहेत. दादर (Dadar) परिसरात हे बॅनर्स लावण्यात आले होते. ...\nVideo : ‘मोदींचा प्रत्येक पंपावर फोटो, ते म्हणत असतील बघ तुझी कशी जिरवली’ अजित पवारांचा खोचक टोला\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पेट्रोल पंपावर असलेल्या बॅनर्सवरुन अजित पवार यांनी मोदींना खोचक टोला लगावला आहे. यापूर्वीही जीएसटीच्या मुद्द्यावरुन अजित पवार यांनी केंद्र सरकारवर केली ...\nCongress Breaking | कॉंग्रेसकडून मोदींविरोधात पोस्टरबाजी\nCongress Breaking | कॉंग्रेसकडून मोदींविरोधात पोस्टरबाजी ...\nइंधन भडक्यावर शिवसेनेचा मोदी सरकारविरोधात प्लॅन, रात्री पेट्रोल पंपावर बॅनर लावले आणि लिहिलं की…\nशिवसेनेच्या युवा विंग म्हणजे युवा सेनेमार्फत मुंबईच्या खार, वांद्रे, सांताक्रुझ आणि इतर ठिकाणी रात्रीच्या वेळी अनेक पेट्रोल पंप, चौकात मोठ्या प्रमाणावर पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीच्या ...\nSanjeev Balyan| ‘आयोध्या दौऱ्याआधी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी’ TV9\nJaykumar Gore यांच्यावर 9 जूनपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे कोर्टाचे निर्देश-tv9\nSpecial Report | महाराष्ट्रातही ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळणार \nGopichand Padalkar | पवारांचा सल्ला घेतला तर महाराष्ट्राची माती होईल पडळकरांची पवारांवर टीका\nSpecial Report | केतकी चितळेवर 17 ठिकाणी गुन्हे …कुठं कुठं अटक होणार \nSambhaji Raje | छत्रपती संभाजीराजे अपक्षच निवडणूक लढणार, मात्र संभाजीराजे भुमिकेवर ठाम\nSpecial Report | बृजभुषण सिंहांना केद्रीय मंत्र्यांचाही पाठिंबा, राज ठाकरेंच्या दौऱ्याचा विरोध वाढला-tv9\nSpecial Report | धनुभाऊंची पंकजा मुंडेंना जाहीर ऑफर \nलेन्स आणि राजकीय नेते पंकजा मुंडेंनी ‘असा’ लावला संबंध\nVideo : भिती वाटत असेल राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंचा हात पकडून अयोध्येत जावं- दिपाली सय्यद\nSharad Pawar Photo : शरद पवार रमले बाळासाहेबांच्या आठवणीत, पाहा बाळासाहेब ठाकरेंचे दुर्मिळ फोटो\nफोटो गॅलरी6 hours ago\nIPL 2022: Mumbai Indians ने आपल्या सर्वात मोठ्या मॅचविनरला ओळखण्यात चूक कशी केली\nVastu Tips For Money Plant: घरात मनी प्लांट लावताना ‘या’ चूका कधीच करू नका, नाहीतर नुकसान होईल\nTyre Rating : सरकार टायर उद्योगासाठी स्टार रेटिंग नियम आणणार, वाहनांचे मायलेज 10 टक्क्यांनी वाढेल\nHair Care Tips | उन्हाळ्यात केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ खास तेल अत्यंत फायदेशीर\nनाश्त्यात क्रिस्पी बटाटा चाटचा आस्वाद नक्की घ्या, जाणून घ्या खास रेसिपी\nTravelling Tips | उटीला फिरायला जात आहात मग या खास ठिकाणांना नक्कीच भेट द्या\nSkin | चेहऱ्यावरील बारीक छिद्रांची समस्या दूर करण्यासाठी हे फेसपॅक अत्यंत फायदेशीर, वाचा\nDeepika Padukone: ‘तुला चांगल्या मेकअप आर्टिस्टची गरज’; ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मधील लूकवरून दीपिका ट्रोल\nफोटो गॅलरी20 hours ago\nTourist Places | उन्हाळ्याच्या हंगामात या पर्यटन क्षेत्रांना अजिबात भेट देऊ नका\nतुम्हालाही आयकर विभागाची नोटीस आलीये गोंधळून जाऊ नका, ‘असे’ द्या नोटीसीला उत्तर\nHoroscope 19 May 2022: कसा जाईल आजचा दिवस, जाणून घेण्यासाठी आजचं राशीभविष्य वाचाचं\nटीम इंडियामध्ये पुनरागमन करणार का पुजारा इंग्लिश काउंटीमध्ये कमाल करतेय चेतेश्वरची फलंदाजी\nSharad Pawar Photo : शरद पवार रमले बाळासाहेबांच्या आठवणीत, पाहा बाळासाहेब ठाकरेंचे दुर्मिळ फोटो\nफोटो गॅलरी6 hours ago\nजालन्यात थरार नाट्य; चार कोटींची मागणी करत दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण, अवघ्या पाच तासात पोलिसांनी लावला छडा\nLSG vs KKR IPL 2022: लुईसच्या वनहँडेड कॅचमुळे लखनौची टीम प्लेऑफमध्ये, ‘त्या’ अविश्वसनीय झेलचा VIDEO पहा\nBPCL च्या खासगीकरणाला ब्रेक, कंपन्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर; सरकारची ‘ही’ भूमिका\nहिंदू खाटीक समाजातील सर्व जातींना एकाच प्रवर्गातून आरक्षण व सवलती द्या; धनंजय मुंडे यांची केंद्राकडे मागणी\nKetaki Chitale : केतकी चितळेची पोस्ट शेअर करणं महागात, शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह टिपणी करणारा आणखी एक अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://likeupnews.com/cm-maharashtra/", "date_download": "2022-05-18T22:49:47Z", "digest": "sha1:3MER2MLSBAVURRMDXLEX7C56KCMBUOEU", "length": 8428, "nlines": 73, "source_domain": "likeupnews.com", "title": "मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर सेलूत आनंदोत्सव ! परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजूरी - LikeUp", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर सेलूत आनंदोत्सव परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजूरी\nमुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर सेलूत आनंदोत्सव परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजूरी\nसेलू (डाॅ विलास मोरे) :- परभणी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी ता 17 सप्टेंबर रोजी सकाळी एका न्यूज चॅनलवरून करताच सेलू येथे कृषी उत्पन्न बाजार समिती समोर फटाक्यांची आतिशबाजी करत एकमेकांना मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.\nपरभणी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे अशी मागणी परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी लाऊन धरली होती. याकरता सर्व पक्षांनी एकत्र येऊन सह्यांची मोहीम सुरू करून जिल्हाभर आंदोलन ऊभे केले होते. याला नागरीकांनीही मोठा प्रतिसाद दिला. राज्यात शिवशेनेचे मुख्यमंत्री आहेत तर परभणी लोकसभेचे खासदार संजय जाधव व परभणीचे आमदार डाॅ राहूल पाटील हे शिवसेनेचे आहेत.\nसेलूत कराटे बेल्ट वितरण सोहळा संपन्न ईगल फाऊंडेशनचा अभिनव…\nऋषीश्वर ज्वेलर्सच्या पाणपोई जलसेवेचे उद्घाटन\nराज्यात सत्तेवर असतानाही परभणीकरांची मागणी पुर्ण होत नसेल तर मग लोकप्रतिनिधींचा काय उपयोग अशी चर्चा जिल्हाभर सुरू होऊ लागली त्यामुळे खासदार, आमदारांना कंबर कसून आंदोलनात उतरावे लागले. 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्रांम दिनी परभणीकरांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परभणी येथे शासकीय महाविद्यालय मंजूर केल्याची घोषणा करताच सेलू शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती, क्रांती चौक व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ फटाक्यांची आतिशबाजी करत मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.\nयावेळी नगराध्यक्ष विनोद बोराडे, बाजार समितीचे मुख्य प्रशासक रणजित गजमल, जिल्हा परिषदेचे सदस्य अशोक काकडे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, शिवशेना जिल्हा संघटक मंगलताई कथले, संदीप लहाने, रमेश डख, सुधाकर पवार, मनिष कदम, मिलिंद सावंत, अविनाश शेरे, विठ्ठल कारके, अण्णा लोकुलवार, वैभव वैद्य, हरी काळे, संपत शेरे, अर्जुन बोरूळ आदींची उपस्थिती होती….\nसेलू तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान नुकसान भरपाई देण्याची मागणी ,प्रशासकीय यंत्रणा मात्र कुचकामी\nकोरोनाने नव्या जीवनशैलीला स्वीकारण्याचा धडा दिला \nसेलूत कराटे बेल्ट वितरण सोहळा संपन्न ईगल फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम\nऋषीश्वर ज्वेलर्सच्या पाणपोई जलसेवेचे उद्घाटन\nसेलूतील शिवाजी नगरात ७७ किलो गांजा जप्त ७ लाख ७९ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलीसांच्या…\nवेटर खून प्रकरणातील दोन आरोपी अवघ्या पाच तासात गजाआड – सेलू येथील घटना\nकैरी खा आणि ‘हे’ रोग पळवा; जाणून घ्या महत्वाची माहिती एका क्लिकवर\nबाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या कचाट्यात; घरात सापडलं एवढ्या कोटींचे घबाड\nआजपासून ‘या’ वयोगटातील लोकांना मिळणार लसीकरणाचा बूस्टर डोस; वाचा महत्वाची माहिती\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन पंतप्रधान\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nerror: कृपया पोस्ट कॉपी करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/bank-holiday-2022-news-banks-to-remain-closed-for-3-days/articleshow/91535118.cms", "date_download": "2022-05-18T23:53:48Z", "digest": "sha1:2KUTLZY3CSAEUQFDVNN5XQGGCCIDW6EP", "length": 11354, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nBank Holiday : ग्राहकांनो, सलग तीन दिवस बँका असणार बंद, आजच पूर्ण करा महत्त्वाची कामं\nग्राहकांनो, तुम्हाला बँकेची कामं करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. कारण, सलग पुढचे तीन दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. यासंबंधी आरबीआयकडूनही माहिती देण्यात आली आहे.\nमुंबई : तुम्हाला बँकेसंबंधी काही कामं असतील तर तातडीने पूर्ण करा. कारण, पुढील तीन दिवस बँका बंद असणार आहेत. या शनिवारपासून पुढील तीन दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. मे महिन्यामध्ये बँकांना एकूण ११ सुट्ट्या आहेत. आता अर्धा महिना उलटून गेला असून अर्धा महिना अद्याप शिल्लक आहे.\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील अनेक भागांमध्ये १६ मे रोजी बँका बंद असणार आहेत. या दिवशी सोमवार असून बौद्ध पोर्णिमेची सुट्टी देण्यात आली आहे. याच्या आधी रविवार असल्यामुळे बँकेला सुट्टी आहे. तर शनिवारी म्हणजेच १४ मे रोजी महिन्याचा दुसरा शनिवार असल्यामुळे बँकांना सुट्टी देण्यात आली आहे.\nमुंबई पोलिसांच्या छाप्यात २००० किलो बनावट पनीर जप्त, बनवण्याची प्रक्रिया वाचून हादराल\nरविवारी नेहमीच बँकांना सुट्टी असते, पण दर शनिवारी सुट्टी नसते. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी बँका काम करतात, तर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात.\nदरम्यान, दर महिन्याला येणाऱ्या सुट्ट्यांची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून प्रसिद्ध केली जाते. यासंबंधीही माहिती देण्यात आली आहे. मे महिन्याच्या सुट्या तीन भागात विभागल्या गेल्या आहेत. दरम्यान, आता या तीन सुट्टा झाल्यानंतर २२ मे रोजी रविवार असल्यामुळे पुन्हा बँकेला सुट्टी आहे तर त्यानंतर २८ आणि २९ मे रोजी चौथा शनिवार आणि रविवार आल्यामुळे बँक बंद असेल.\n'एलआयसी आयपीओमुळे विमाधारकांवर गदा', याचिकांमध्ये दावा\nमहत्वाचे लेख'एलआयसी आयपीओमुळे विमाधारकांवर गदा', याचिकांमध्ये दावा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nविदेश वृत्त यूक्रेनवरील हल्ले थांबवा,पुतीन यांना अभिनेत्रीची अनोखी ऑफर, नेमकं प्रकरण काय\nAdv: मेगा इलेक्ट्रॉनिक्स डे - ट्रेंडिंग गॅजेट्स आणि ॲक्सेसरिजवर भन्नाट डिल्स\nदेश ...तर मी राज ठाकरे यांच्याशी दोन हात केले असते, पैलवान खासदार बृजभूषण गरजले\nउस्मानाबाद 'तुला जिवंत सोडणार नाही, तुझी वाट लावतो', उस्मानाबादमध्ये २ पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये राडा\nकोल्हापूर जयप्रभा स्टुडिओसंदर्भातील मागणीसाठी रंगकर्मींचा सामुदायिक आत्मदहनाचा इशारा\nनागपूर नागपुरात न्यायाधीशांची पावणे तीन लाखांनी फसवणूक; मोबाइल केला हॅक\nमनोरंजन रानबाजारमध्ये लोकांना फक्त एक स्त्री कपडे काढताना दिसतेय, पण... | तेजस्विनी पंडित\nबुलडाणा खेळताना गळफास लागल्याने चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू; परिसरात हळहळ\nआयपीएल फक्त एका 'त्या' चेंडूमुळे केकेआरचा संघ आयपीएमधून आऊटफक्त 'त्या' एका चेंडूमुळे केकेआरचा संघ आयपीएमधून आऊट, लखनौ दिमाखात प्ले ऑफमध्ये दाखल, लखनौ दिमाखात प्ले ऑफमध्ये दाखल\nअप्लायन्सेस या 5 star energy saving ac मुळे गारवा मिळेल फर्स्ट क्लास आणि बिलही होईल कमी\nशिक्षण मोठ्या शहरांमध्ये नवीन नोकरी जॉईन करण्यापूर्वी हे वाचा\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य १९ मे २०२२ : 'या' राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत विशेष लाभ\nकार-बाइक Suhana Khan ते Aarav Kumar, बॉलिवूड सेलिब्रेटींच्या मुलांकडे लग्जरी कार्सचा ताफा\nरिलेशनशिप पुरूषहो, बायकोपासून कायम लपवून ठेवा ‘या’ 5 गोष्टी, नाहीतर भोगावे लागतील भयंकर परिणाम..\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.absnewsmarathi.com/pravin-tambe-majya-complete-yasamage-paha-pravin-tambe-konala-dilam-shreya.html", "date_download": "2022-05-18T22:41:33Z", "digest": "sha1:EGAJITNW5D2AAFONCFXA4E255UT3JUN4", "length": 23961, "nlines": 144, "source_domain": "www.absnewsmarathi.com", "title": "Pravin Tambe | \"माझ्या संपूर्ण यशामागे....\", पाहा प्रवीण तांबेने कोणाला दिलं श्रेय - Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News", "raw_content": "\nPravin Tambe | “माझ्या संपूर्ण यशामागे….”, पाहा प्रवीण तांबेने कोणाला दिलं श्रेय\nPravin Tambe | “माझ्या संपूर्ण यशामागे….”, पाहा प्रवीण तांबेने कोणाला दिलं श्रेय\nमुंबई : आयपीएलमध्ये (IPL) हॅट्रिक घेणारा फिरकीपटू प्रवीण तांबेच्या (Pravin Tambe) जीवनावर आधारित ‘कौण प्रवीण तांबे’ (kaun pravin tambe) हा सिनेमा 1 एप्रिलला रिलीज होणार आहे. या सिनेमात अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हा प्रवीण तांबेच्या भूमिकेत असणार आहे. जयप्रद देसाई (Jaiprad Desai) यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. या सिनेमाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरु आहे. यादरम्यान प्रवीणने ‘स्पोर्ट्स विद रवीश’ या यूट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यामध्ये प्रवीणने अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. (kaun pravin tambe biopic spinner pravin tambe give credit his sucess to team india former captain rahul dravid)\nप्रवीणने आतापर्यंतच्या साऱ्या यशाचं श्रेय हे टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांना दिलं. तसेच रणजी क्रिकेट न खेळता आयपीएलमध्ये निवड कशी झाली, सोबत त्याच्या यशाचं संपूर्ण श्रेय कोणाचं आहे, हे देखील प्रवीणने सांगितलं.\n“आज जे काही ते राहुल सरांमुळे”\n“मी आज जे काही ते राहुल द्रविड यांच्यामुळे आहे. राहुल सरांनी ट्रायल्स दरम्यान माझं वय विचारलं असतं, तर आज कदाचित परिस्थिती काही वेगळी असती. त्यांनी फक्त माझी कामगिरी पाहिली. द्रविड सर माझ्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती आहे. आज प्रवीण तांबे जे काही आहे, ते राहुल सरांमुळेच आहे”, असं प्रवीण तांबे म्हणाला.\n“त्यांच्या सोबत बोलणं हे माझं स्वप्न होतं. राहुल सरांच्या नेतृत्वात मी खेळलोय. त्यांच्यासोबत खेळणं हे माझं स्वप्न होतं. काळजी करु नकोस, जा आणि बिंधास्त खेळ चांगलंच होईल”, त्यांच्या या शब्दांनीच मला प्रेरणा दिली.\nरणजी न खेळता आयपीएलमध्ये सिलेक्शन कसं झालं\n“मी रणजी स्पर्धेत कधी खेळलो नाही. मात्र मुंबईसाठी फार खेळलोय. या निमित्ताने अनेक दिग्ग्जांसोबत माझी ओळख झाली. अनेक जण मला ओळखायचे. मुंबईची टीम कशी आहे, हे सर्वांना माहिती आहे. त्या टीममध्ये निलेश कुलकर्णी, साईराज बहुतुले, रमेश पोवार आणि राजेश पोवार यासारखे दिग्गज होते. या सर्वांमुळे टीम मजबूत होती. यामुळे मुंबईकडून खेळणं हे टीम इंडियासाठी खेळण्याच्या तोडीचं होतं. या सर्वांमुळे मला संधी मिळत नव्हती. पण मी आपल्याला संधी मिळत नाही, असा नकारात्मक विचार केला नाही”, असं प्रवीणने नमूद केलं.\n“मी सातत्याने कल्ब क्रिकेटमध्ये खेळत होतो. त्यामुळे मुंबईमध्ये मला सर्व ओळखायचे की हा क्रिकेट खेळतो. मी चांगली कामगिरी करतोय, माझी फिटनेस चांगली आहे, तर मला संधी मिळेल, असा विश्वास मला होता. मी त्यानुसारच खेळत होतो”,असं प्रवीणने सांगितलं.\nप्रवीण तांबेची क्रिकेट कारकिर्द\nप्रवीणने 2013 मध्ये आयपीएल पदार्पण केलं. यामध्ये प्रवीणने आतापर्यंत एकूण 33 सामन्यांमध्ये 28 विकेट्स घेतल्या. तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2013 आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये 2017 साली डेब्यू केलं. प्रवीणने फर्स्ट क्लासमधील 2 सामन्यात 2 तर लिस्ट ए मधील 6 मॅचेसमध्ये 5 विकेट्स घेतल्या आहेत.\nलग्नाच्या इतक्या वर्षांनी धोनीच्या पत्नीकडून नात्यातील दुखरी बाजू समोर\nIPL 2022, CSK | चेन्नईच्या टीममध्ये घातक बॉलरची एन्ट्री, कोण आहे तो\nRCB ला मिळाला नवा कर्णधार,आतातरी IPL जिंकणार पाहा कॅप्टन म्हणून आतापर्यंतची आकडेवारी\nIND vs SL | स्टार खेळाडूला संधी न दिल्याने राहुल-रोहित जोडी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर\nRCB च्या कर्णधारपदी निवड होताच फॅफची प्रतिक्रिया, म्हणाला..अशी जिंकवणार ट्रॉफी”\nIND vs SL | श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ‘यॉर्करकिंग’ जसप्रीत बुमराहाचा मोठा विक्रम\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra Recruitment 2022) बँकेत नोकरी करण्याची संधी देत ​​आहे (Banks Jobs 2022). बँक ऑफ महाराष्ट्रने जनरलिस्ट ऑफिसर्सच्या पदांसाठी भरती आमंत्रित केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने…\nभारतीय सैन्य: भारतीय सैन्य भरती, 12वी पास आणि कायदा पदवीधर, अर्ज करा\nBECIL भरती 2022: BECIL ने 500 पदांसाठी भरती , 25 जानेवारीपर्यंत करा अर्ज\nसेंट्रल रेल्वे अप्रेंटिस भरती2022: दहावी पाससाठी रेल्वेत 2422 पदांची भरती\nबेरोजगार उमेदवारांसाठी तीन दिवशीय ऑनलाईन रोजगाार मेळाव्याचे आयोजन\nरब्बी पीक कर्जाचे वाटप 15 मार्चपर्यंत करा जिल्हाधिकारी शंभरकर यांचे निर्देश\nसोलापूर, दि. 25 (जिमाका): जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक कर्जाचे वाटप बँकांनी 15मार्च 2022पर्यंत त्वरित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिले. नियोजन भवन येथे बँक प्रतिनिधीच्या ऑनलाईन…\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांची मुलाखत\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांची मुलाखत\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची मुलाखत\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची मुलाखत\nIPL 2022 | लखनऊचा कोलकातावर 2 धावांनी थरारक विजय\nत्या 6 सेलिब्रिटी ज्या लग्नापूर्वीच राहिल्या प्रेग्नेंट, आता असं जगतायत आयुष्य\nWomen T20 Challenge | आरती केदारची महिला IPL मध्ये निवड\nVideo Viral : नाना इतक्या आपुलकीनं कुणाचा पाहुणचार करताहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2020/10/Kharabrasteinjath.html", "date_download": "2022-05-18T22:10:33Z", "digest": "sha1:7OWUSZZCKDO5P3RSQUCFGZGMYP4VDWXE", "length": 8361, "nlines": 53, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते आरळी कॉर्नर रस्त्याची दुरवस्था । त्वरित रस्ता दुरुस्त करावा; अन्यथा रास्ता रोको- योगेश मोटे", "raw_content": "\nHomeजतवार्ताजत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते आरळी कॉर्नर रस्त्याची दुरवस्था त्वरित रस्ता दुरुस्त करावा; अन्यथा रास्ता रोको- योगेश मोटे\nजत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते आरळी कॉर्नर रस्त्याची दुरवस्था त्वरित रस्ता दुरुस्त करावा; अन्यथा रास्ता रोको- योगेश मोटे\nजत/प्रतिनिधी: जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते आरळी कॉर्नर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रास्ता कमी व खड्डे जास्त अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे. शिवाय मुख्य शिवाजी पेठेतील रस्ता पुर्णतः खराब झाला असून रस्त्यावरून चालनेसुद्धा अवघड बनले आहे. याचा नाहक त्रास पादचारी व वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजवून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी युवा नेते योगेश मोटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन प्रांताधिकारी, तहसीलदार सचिन पाटील यांना दिले आहे.\nयावेळी योगेश मोटे, किरण शिंदे, युवा नेते नितीन सनदी, डॉ.प्रवीण वाघमोडे, सचिन कुकडे, राहुल मालानी, विशाल कांबळे, प्रमोद ऐवळे, श्रीनिवास बुरुटे, अश्विन हुवाळे, बाळासाहेब सावंत, हणमंत शिंदे, अरुण धोडमणी, अनंत कुकडे आदी उपस्थित होते.\nनिवेदनात म्हटले आहे की, जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते आरळी कॉर्नर रस्ता हा शहरातील मुख्य रस्ता आहे. प्रमुख शासकीय कार्यालय या मार्गावर आहेत. याच रस्त्यावरुन लहान-मोठ्या वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मुख्य शिवाजी पेठेतील रस्ता हा पुर्णतः खराब झाला आहे. त्यामुळे संबधीत प्रशासकीय विभागाने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत असेही निवेदनात म्हटले आहे.\nआ. विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन\nडोरली ग्रामपंचायतीचे आडमापी धोरण; मातंग समाज मंदिरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nअखेर जत तहसीलदारपदी जीवन बनसोडे यांचे नियुक्ती जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत संखचे अप्पर तहसील पद अद्याप प्रतीक्षेत\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2020/11/Chandantaskar.html", "date_download": "2022-05-19T00:04:53Z", "digest": "sha1:GZR7QSBWX5ZAIMVMOROVDPA4TR5E53QY", "length": 7371, "nlines": 52, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "जतमध्ये चंदन तस्करीवर छापा; सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल जप्त", "raw_content": "\nHomeजतवार्ताजतमध्ये चंदन तस्करीवर छापा; सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल जप्त\nजतमध्ये चंदन तस्करीवर छापा; सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल जप्त\nजत/प्रतिनिधी: जत शहरातील सोलनकर चौक येथे चंदन तस्करी करणारे दोन इसम येणार असल्याची माहिती खबर्याकडून पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने जत पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उत्तम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार प्रवीण पाटील व केरबा चव्हाण यांनी सापळा रचून आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून 1 लाख 20 हजार रुपयांचे चंदन व 1 दुचाकी मोटरसायकल असा एकूण 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, जत शहरातील सोलनकर चौक येथे राजु चन्नाप्पा भोसले (वय १९, रा. पंढरपूर जि. सोलापूर सध्या रा. घेरडी ता. सांगोला) व सीताराम बळिराम चंदनवाले (वय १९ रा. रोपळे ता. पंढरपूर जि. सोलापूर. सध्या रा. घेरडी ता. सांगोला) यांना शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास मोटारसायकल (क्र. एम. एच. १३ बी.वाय. ७८०५) वरून जात असताना पोलिसांना त्यांचा संशय आल्याने त्यांची झडती घेण्यात आली. यावेळी त्याच्याजवळ विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असलेल्या प्लास्टिकच्या पांढऱ्या पोत्यात चंदनाचे तुकडे आढळून आले. व एक होंडा शाईन कंपनीची मोटार सायकल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. वरील दोन आरोपीच्या विरोधात जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवलदार प्रवीण पाटील करत आहेत.\nआ. विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन\nडोरली ग्रामपंचायतीचे आडमापी धोरण; मातंग समाज मंदिरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nआय.एम.ए. ने पुकारलेल्या संपामध्ये आयुष डॉक्टर सहभागी होणार नाहीत\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle/world-tourism-day-2021-safety-tips-for-travel-domestic-and-international-travel-guidelines-in-covid-19-why-day-celebrated-on-27-september-know-reason-ttg-97-2605319/lite/", "date_download": "2022-05-18T23:26:35Z", "digest": "sha1:CUY7MEVBZ37F6OJOTWBGG7IOL2PO2VVQ", "length": 19477, "nlines": 268, "source_domain": "www.loksatta.com", "title": "World Tourism Day 2021: Safety Tips for Travel, Domestic and International Travel Guidelines in Covid-19, why day celebrated on 27 September know reason| World Tourism Day 2021: या खास दिवसाची सुरुवात का झाली? जाणून घ्या कारण | Loksatta", "raw_content": "गुरुवार, १९ मे, २०२२\nचांगभलं : रंगभूमीच्या सेवेत संहिता पेढी, नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचा उपक्रम\nचावडी : सहावा कोण \nअन्वयार्थ : पाण्याचे सत्ताकारण\nचतु:सूत्र (गांधीवाद) : आदर्श वास्तवात उतरतात तेव्हा...\nWorld Tourism Day 2021: या खास दिवसाची सुरुवात का झाली\nकरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या महामारी दरम्यान, हे एक मोठ क्षेत्र आहे ज्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nजागतिक पर्यटन दिवस २०२१ (प्रातिनिधिक फोटो)\nपर्यटन हा सर्वात महत्वाचे पैलू पैकी एक आहे कारण हे क्षेत्र कोणत्याही देशाच्या GDP मध्ये मोठा वाटा आहे. परंतु करोना व्हायरस महामारीच्या दरम्यान, हे एकमेव क्षेत्र आहे ज्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे क्षेत्र केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देत नाही, तर लाखो रोजगाराच्या संधी निर्माण करते आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देते.जागतिक पर्यटन दिन दरवर्षी २७ सप्टेंबर रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचे ध्येय पर्यटनाच्या माध्यमातून लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे आहे.\nजागतिक पर्यटन दिनाचा इतिहास काय\nसंयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेने जबाबदार, शाश्वत आणि सार्वत्रिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन दिन घोषित केला आहे. याचा फायदा पर्यटकांना आणि त्यांनी भेट दिलेल्या ठिकाणांना होतो तसेच देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळते. १९८० पासून, जागतिक पर्यटन दिन दरवर्षी जगभरात २७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. यूएनडब्ल्यूटीओ ने २७ सप्टेंबर १९८० रोजी पहिला जागतिक पर्यटन दिवस आंतरराष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला.\nवयानुसार आहारात करा ‘हे’ बदल; जाणून घ्या कोणत्या वयात कोणते पदार्थ ठरतील उपयुक्त\nसोप्या उपायांनी गाढ झोप शक्य\n‘कर्क’विश्व : पोटाचा कर्करोग\nHealth Tips : नोकरी करणाऱ्या महिलांनी ‘या’ गोष्टी नक्कीच लक्षात ठेवाव्या\nजागतिक पर्यटन दिनाचे महत्त्व काय आहे\nजागतिक पर्यटन दिन साजरा करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट जगभरातील पर्यटनाचे महत्त्व वाढवणे आणि सामान्य जनतेला हे दर्शवणे आहे की पर्यटन केवळ देशाच्या आर्थिक मूल्यांवरच नाही तर सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक मूल्यांवर देखील परिणाम करते. इस्तंबूल, तुर्की येथे १९९७ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक व्यापार संघटनेच्या सर्वसाधारण सभेने जागतिक पर्यटन दिनादरम्यान सहभागी म्हणून काम करण्यासाठी प्रत्येक वर्षी यजमान देशाचे नामांकन करण्याचा निर्णय घेतला. जागतिक पर्यटन दिन २०१९ चा उत्सव दिल्लीमध्ये साजरा झाला.\nभारतातील जागतिक पर्यटन दिन\nभौगोलिक वैशिष्ट्यांमुळे भारताने प्रथमच जागतिक पर्यटन दिनाचे आयोजन केले. भारत त्याच्या विविधतेसाठी प्रसिद्ध आहे आणि पर्यटकांना विविध पाककृती, साहसी ठिकाणे, संगीत, इतिहास, भाषा इत्यादी देण्याची क्षमता आहे.यूएनडब्ल्यूटीओने पर्यटन आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व, पर्यटनासाठी संधी उपलब्ध करून देणे आणि त्याशी संबंधित नोकऱ्या निर्माण करण्यावर भर दिला आहे. प्रदर्शनादरम्यान, लोकांना याबद्दल शिकवून आमचा वारसा आणि संस्कृतीबद्दल सांगितले गेले होते.\nमराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nरोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी बनवा घरगुती पेय\nइंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : अखेरच्या लढतीत बंगळूरुला विजय अनिवार्य ; विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी गुजरात उत्सुक\nथायलंड खुली बॅडिमटन स्पर्धा : श्रीकांत, सिंधू दुसऱ्या फेरीत ; सायना, प्रणॉयचे आव्हान संपुष्टात\nदुसऱ्या फळीतील खेळाडूंवर मेहनत घेणे गरजेचे ; भारतीय बॅडिमटन प्रशिक्षक विमल कुमार यांची सूचना\nमहिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा : निखत अंतिम फेरीत\nअचलपूर दंगलीच्या ‘सत्यशोधना’नंतरही अनेक प्रश्न अनुत्तरितच..\n१२ वर्षीय मुलाचा गळफास लागून मृत्यू ; साहसी खेळ खेळणे जीवावर बेतले\nचंद्रपुरातील सोनोग्राफी व वैद्यकीय गर्भपात केंद्रावर कारवाई ; तीस दिवसांसाठी गर्भपात केंद्र निलंबित\n‘टाटां’ची पाच ग्राहकोपयोगी वस्तू नाममुद्रा संपादण्यासाठी मोर्चेबांधणी\nनिर्गुतवणूक, खासगीकरणाला वेग शक्य\n‘सेन्सेक्स’मध्ये ११० अंशांची घसरण\n‘पतंजली’च्या खाद्य व्यवसायाची रुची सोयाला ६९० कोटींना विक्री\nPhotos : मौनीचे मेटालिक स्कर्ट आणि टॉपमधील ग्लॅमरस लूकचे फोटो पाहिलेत का\nPhotos : कोट्यावधी रुपयांची मालकीण आहे मानुषी छिल्लर, महागड्या गाड्यांचंही अभिनेत्रीला वेड\nCannes Film Festival 2022 : रेड कार्पेटवर तमन्नाचा जलवा; बॉडीकॉन ड्रेसमधील स्टनिंग लूकने वेधलं लक्ष\nअमरनाथ यात्रा : केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, प्रत्येक यात्रेकरूला ५ लाखांचं विमा कवच\nMaharashtra Latest News : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\n“हुकुमशाहांचा अंत होईल”, कान्स चित्रपट महोत्सवात झेलेन्स्कींचा इशारा\nविश्लेषण : उजनीचे पाणी पुन्हा पेटणार; बारामती-इंदापूरचा फायदा, पण सोलापूर का नाराज\nटीम डेविडचे प्रयत्न व्यर्थ मुंबईचा तीन धावांनी पराभव, विजयामुळे हैदराबादचे आव्हान कायम\nVIDEO: मला जगू द्याल की नाही विचारत राज ठाकरे पत्रकारांवर भडकले\nनिवडणुका पावसाळ्यानंतरच ; निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी\nPhotos : खाकीतील सौंदर्यवती अडकली विवाहबंधनात; PSI पल्लवी जाधव यांच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nमहाराष्ट्रात १० वर्षांत राज्यसभा अथवा विधान परिषदेची प्रत्यक्ष निवडणूक झालीच नाही\nशेवटच्या चेंडूवर बुमराहने करुन दाखवलं, वॉशिंग्टन सुंदरला त्रिफळाचित करुन रचला ‘हा’ नवा विक्रम\nआरोग्यवार्ता : मानसिक आरोग्यासाठी काय हवे\n‘कर्क’विश्व : पोटाचा कर्करोग\nसोप्या उपायांनी गाढ झोप शक्य\nHealth Tips : नोकरी करणाऱ्या महिलांनी ‘या’ गोष्टी नक्कीच लक्षात ठेवाव्या\nवयानुसार आहारात करा ‘हे’ बदल; जाणून घ्या कोणत्या वयात कोणते पदार्थ ठरतील उपयुक्त\nWorld Hypertension Day 2022 : उच्च रक्तदाबाच्या ‘या’ ६ लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका\nकमी वयातही उच्च रक्तदाबाचा धोका ; महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये अधिक बाधा; ‘एनएफएचएस’च्या अहवालातील निष्कर्ष\nनैराश्यामुळे स्त्रिया, तरुणांत जुनाट आजार जास्त\nमाश्यांचे सेवन केल्याने वाढते मेंदुची कार्यक्षमता; ‘या’ समस्यांपासूनही होईल सुटका\nगोड आणि रसाळ आंबा कसा ओळखावा आंबे खरेदी करताना ‘या’ टिप्स ठरतील उपयुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/entertainment/bollywood-news/video/sonakshi-sinha-reveals-the-secret-behind-her-engagement-rumours-watch-video-and-read-news-in-marathi/406597", "date_download": "2022-05-18T23:55:37Z", "digest": "sha1:YVFHT7KRVYZ3F5XGIBADHYF7V6VIG45T", "length": 8454, "nlines": 85, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " sonakshi sinha reveals the secret behind her engagement rumours Watch video and read news in marathi , सोनाक्षी सिन्हाने मिस्ट्री मॅनशी लग्न केले आहे का? जाणून घ्या काय आहे अभिनेत्रीच्या अंगठीतील खड्याचे रहस्य", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nसोनाक्षी सिन्हाने मिस्ट्री मॅनशी लग्न केले आहे का जाणून घ्या काय आहे अभिनेत्रीच्या अंगठीतील खड्याचे रहस्य\nSonakshi Sinha On Her Engagement Rumers: अलीकडेच सोनाक्षी सिन्हाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर असा एक फोटो शेअर केला होता, जो पाहून सगळेच विचार करत होते. हा फोटो पाहिल्यानंतर सगळ्यांना वाटले की, अभिनेत्रीची एंगेजमेंट झाली आहे.\nसोनाक्षी सिन्हाने मिस्ट्री मॅनशी लग्न केले आहे का\nअलीकडेच सोनाक्षी सिन्हाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर असा एक फोटो शेअर केला होता\nजो पाहून सगळेच विचार करत होते. हा फोटो पाहिल्यानंतर सगळ्यांना वाटले की, अभिनेत्रीची एंगेजमेंट झाली आहे.\nया फोटोमध्ये अभिनेत्री कृत्रिम नखे आणि एंगेजमेंट रिंग्ज दाखवत होती.\nSonakshi Sinha Reveals The Secret Behind Her Engagement Ring: काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने स्वतःचा एक फोटो शेअर केला होता जो पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.\nया फोटोमध्ये अभिनेत्री कृत्रिम नखे आणि एंगेजमेंट रिंग्ज दाखवत होती. हा फोटो पाहिल्यानंतर प्रत्येकाला वाटत होते की, अभिनेत्रीने एका मिस्ट्री मॅनशी लग्न केले आहे. पण अलीकडेच अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली आणि स्पष्ट केले की तिच्या आयुष्यात एकही मिस्ट्री मॅन आला नाही. त्याऐवजी, हे सर्व त्याच्या नवीन व्यवसायाकडे प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी होते. बॉलीवूड अभिनेत्रीला नेहमीच उद्योजक व्हायचे होते आणि अलीकडेच तिने कृत्रिम नखांचा व्यवसाय सुरू केला, SOEZI, ज्यासाठी ती फक्त जाहिरात होती. सोनाक्षी सिन्हाची ही पोस्ट पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nRanbazar trailer launch : प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडितचे बोल्ड सीन्स असलेल्या रान बाजारचा ट्रेलर रिलीज, उत्सुकता शिगेला\nTezaab Remake: अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या चित्रपटाचा होणार रिमेक, निर्माते मुराद खेतानी यांनी दिली माहिती\nMalaika Arjun Wedding: मलायका अरोरा पुन्हा होणार नवरी अर्जुन कपूरशी थाटणार संसार, पाहा लग्नाची तारीख\n75th Cannes Film Festival: कान्स 2022 मध्ये दीपिका पदुकोणची जादू, सब्यसाचीच्या चमकदार साडीमध्ये दिसला रेट्रो लूक\nकमाईच्या बाबतीत उर्फी जावेदसमोर बॉलिवूड सेलिब्रिटी भरतात पाणी\nSSR Case: एक युवा नेता CBIसमोर चौकशीसाठी स्वत: जाण्याची शक्यता, भाजप नेत्याचा दावा\nबी टाऊनच्या कलाकारांनी केले उत्साहात मतदान, इतरांना केले आवाहन\n50 लाख नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी होणार - एकनाथ शिंदे\nसारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी देणार-अजित पवार\nएकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://firstmaharashtra.com/2021/10/28/aryan-khans-diwali-on-mannat-bail-granted-by-high-court/", "date_download": "2022-05-18T23:49:40Z", "digest": "sha1:3EYQ3MWLB74MSMVMN67YLZDFCDVVYEEI", "length": 13371, "nlines": 137, "source_domain": "firstmaharashtra.com", "title": "आर्यन खानची दिवाळी ‘मन्नत’वर; हायकोर्टाकडून जामीन मंजूर – First Maharashtra", "raw_content": "\nआर्यन खानची दिवाळी ‘मन्नत’वर; हायकोर्टाकडून जामीन मंजूर\nमुंबई: क्रूझ ड्रग्स केस प्रकरणात बॉलिवूडचा किंगखान अर्थात अभिनेता शाहरुख खान याचा सुपुत्र आर्यन खानला अखेर 25 दिवसांनी दिलासा मिळाला. मुंबई हायकोर्टानं गुरुवारी आर्यन खानचा जामीन मंजूर केला. आर्यनसोबत या प्रकारणातील सहआरोपी मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चेंट या दोघांचा देखील जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, तिघांना आज ऑर्थर रोड जेलमध्येच राहावं लागणार आहे.\nमुंबई हायकोर्टात गेल्या तीन दिवसांपासून आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू होती. माजी अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानच्या बाजुने युक्तीवाद केला. अखेर गुरुवारी हायकोर्टाने आर्यन खानचा जामीन मंजूर केला. त्यामुळे आर्यन खान यंदाची दिवाळी ‘मन्नत’वर साजरी करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आर्यन खानसह मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चेंटच्या सुटकेबाबत शुक्रवारी कोर्ट आदेश देईल त्यानंतर तिघे शुक्रवार किंवा शनिवारी तुरुंगातून बाहेर येतील, अशी माहिती वकील मुकुल रोहतगी यांनी दिली आहे.\nमुंबई हायकोर्टानं आर्यन खानचा जामीन मंजूर केल्यानंतर मुकुल रोहतगी म्हणाले, ‘हायकोर्टासमोर विविध मुद्द्यांना अनुसरून युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर कोर्टान बचाव पक्षांच्या बाजूही ऐकल्यानंतर आपला निर्णय दिला. हायकोर्टाने आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चेंटचा जामीन मंजूर केला आहे.\nउद्या, शुक्रवारी याबाबात सविस्तर आदेश मिळेल. तिघे उद्या किंवा शनिवारी तुरुंगाबाहेर येतील, अशी अपेक्षा असल्याचं रोहतगी यांनी सांगितलं. दरम्यान, आरोपींकडे असणारे ड्रग्ज आणि कटकारस्थान या मुद्द्यांवर NCB ला युक्तिवाद करता आला नाही. ज्या धर्तीवर आर्यनचा जामीन मंजूर करण्यात आल्याचं रोहतगी यांनी माहिती दिली.\n वणी येथे महिलेला उचलून नेऊन सामूहिक बलात्कार\nसमीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, अटकेपूर्वी 3 दिवस आधी नोटीस…\n एमपीएससी कडून महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षेची घोषणा, 666 पदांसाठी…\nपेट्रोल, डिझेलची दरवाढआपल्या भल्यासाठीच; मुख्यमंत्र्यांचा मोदी सरकारला टोला\nसौरव गांगुलीचा मोठा निर्णय, अचानक दिला ‘या’ पदाचा राजीनामा\n Aryan Khan's bail rejectedआर्यन खानची दिवाळी 'मन्नत'वर; हायकोर्टाकडून जामीन मंजूरआर्यनसोबत या प्रकारणातील सहआरोपी मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चेंट या दोघांचा देखील जामीन मंजूर करण्यात आला आहेक्रूझ ड्रग्स केस प्रकरणात बॉलिवूडचा किंगखान अर्थात अभिनेता शाहरुख खान याचा सुपुत्र आर्यन खानला अखेर 25 दिवसांनी दिलासा मिळालातिघांना आज ऑर्थर रोड जेलमध्येच राहावं लागणार आहे\nनवाब मलिकांचा खळबळजनक आरोप; ‘माझं घर आणि शाळेची रेकी सुरु’, दोघांचे…\n‘मन्नतवर दिवाळी’, आर्यन खान 27 दिवसानंतर तुरुंगाबाहेर\nएनसीबी प्रकरणी क्रांती रेडकर यांचा काय संबंध – संजय राऊत\nसमीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, अटकेपूर्वी 3 दिवस आधी नोटीस…\nसमीर वानखेडेंच्याविरोधात अखेर ठाकरे सरकारची चौकशीची घोषणा; 25 कोटी रुपयांच्या…\nपुणे पोलिसांकडून मोठी कारवाई; एनसीबी पंच किरण गोसावीला अटक\nआर्यन खान याला आजही जामीन नाहीच; उद्या पुन्हा होणार सुनावणी\nआर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणात दोन आरोपींना जामीन मंजूर\nमहाराष्ट्र सरकार माझ्या पतीच्या विरोधात काम करत आहे; क्रांती रेडकरचा मोठा खुलासा\nनवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट; ‘स्पेशल २६’ ची घोषणा करणार\nपती समीर वानखेडेवर टीका करणाऱ्याला क्रांती रेडकरचे प्रत्युत्तर; म्हणाली…\nआर्यन खान ड्रग्ज प्रकरण: मोठे घोटाळे झाकण्यासाठी आर्यनला अटक; छगन भुजबळांची भाजपवर…\nआर्यन खानच्या अडचणीत वाढ; एनसीबीकडून बँकेचे व्यवहार शोधायला सुरुवात\nआर्यन खान प्रकरण: मंत्री नवाब मलिक यांना धमकीचा फोन, जीवे मारण्याची धमकी\nशाहरुख खानला मोठा धक्का आर्यन खानचा जामीन फेटाळला\n‘माझी प्रार्थना आहे की, आर्यन खानला जामीन मिळावा’ – राम कदम\n‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…\nज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…\nउद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण\nकोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…\n१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…\n…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…\nनाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…\nप्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…\nनवाब मलिकांचा खळबळजनक आरोप; ‘माझं घर आणि शाळेची रेकी…\n‘मन्नतवर दिवाळी’, आर्यन खान 27 दिवसानंतर तुरुंगाबाहेर\nएनसीबी प्रकरणी क्रांती रेडकर यांचा काय संबंध – संजय…\nसमीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा,…\nसमीर वानखेडेंच्याविरोधात अखेर ठाकरे सरकारची चौकशीची घोषणा;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://likeupnews.com/dandiya-utsav-selu/", "date_download": "2022-05-18T23:40:21Z", "digest": "sha1:GGDVACDK6ECWMS4PP7MOIO5ZYOXJTNZZ", "length": 8628, "nlines": 73, "source_domain": "likeupnews.com", "title": "दांडिया उत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद ! नवरात्र महोत्सवा निमित्त श्रीराम प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम - LikeUp", "raw_content": "\nदांडिया उत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद नवरात्र महोत्सवा निमित्त श्रीराम प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम\nदांडिया उत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद नवरात्र महोत्सवा निमित्त श्रीराम प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम\nसेलू (डाॅ विलास मोरे) : नवरात्र महोत्सवा निमित्त श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने १९ ऑक्टोबर रोजी विद्याविहार संकुलात आयोजित केलेल्या दांडीया उत्सवात महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.\nसेलूत कराटे बेल्ट वितरण सोहळा संपन्न ईगल फाऊंडेशनचा अभिनव…\nऋषीश्वर ज्वेलर्सच्या पाणपोई जलसेवेचे उद्घाटन\nश्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने महिला व मुलीं करिता नवरात्र महोत्सवनिमित्य दांडीया उत्सव यामध्ये वैयक्तीक दांडिया, ग्रृप दांडिया व उत्कृष्ट वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटक संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ सविता रोडगे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षा निर्मला लिपणे, स्पर्धेच्या परिक्षक रोहिणी राजुरकर, कांचण बाहेती, मनिषा बोराडे, मिनाक्षी रत्नपारखी, शालिनी शेळके, प्रगती क्षीरसागर, रत्नमाला कार्तिक आदींची उपस्थिती होती.\nमान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत १०९ महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. वैयक्तीक दांडिया स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या कु. ऋतूजा काबरा हिला १००० रू. रोख पारितोषिक देण्यात आले. द्वितीय विजेता निकिता मेहता हिला ७०० रू. तर तृतीय विजेत्या श्रुती ठाकूर हिला ५०० रू. रोख पारितोषिक देण्यात आले. उत्तेजनार्थ म्हणून प्रेरणा काष्टे, जान्हवी पौळ, साक्षी काष्ठे यांना प्रत्येकी ५०० रु प्रमाणे रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. ग्रुप दांडिया स्पर्धेत प्रथम आलेल्या आयडीयल ग्रुपला रोख ३००० रू., नवउत्सव ग्रुपला द्वितीय रोख २००० रू. तर तृतीय पारितोषिक रोख १००० रू. जिनिअस ग्रृपला देण्यात आले. उत्तेजनार्थ म्हणुन इतर सहभागी ०६ ग्रृपला प्रत्येकी ५०० रू. प्रमाणे रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.\nतसेच उत्कृष्ट वेशभूषा मध्ये प्रथम पारितोषिक रोख १०००/-रु. ऋतुजा काबरा, द्वितीय पारितोषिक रोख ५००/- रु. रिद्धी बोकण हिला मिळाले. त्याच बरोबर संस्थेतील एकात्मिक आदिवासी प्रकल्पाच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर तीन ग्रृपला प्रत्येकी १०००/-, १०००/- व ५००/- रु देऊन गौरविण्यात आले….\nसेलू तालुक्यात गुटखा विक्रीवर पायबंद घालण्यात पोलीस प्रशासन यशस्वी\nजिल्हा चिटणीसपदी प्रसाद खारकर\nसेलूत कराटे बेल्ट वितरण सोहळा संपन्न ईगल फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम\nऋषीश्वर ज्वेलर्सच्या पाणपोई जलसेवेचे उद्घाटन\nसेलूतील शिवाजी नगरात ७७ किलो गांजा जप्त ७ लाख ७९ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलीसांच्या…\nवेटर खून प्रकरणातील दोन आरोपी अवघ्या पाच तासात गजाआड – सेलू येथील घटना\nकैरी खा आणि ‘हे’ रोग पळवा; जाणून घ्या महत्वाची माहिती एका क्लिकवर\nबाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या कचाट्यात; घरात सापडलं एवढ्या कोटींचे घबाड\nआजपासून ‘या’ वयोगटातील लोकांना मिळणार लसीकरणाचा बूस्टर डोस; वाचा महत्वाची माहिती\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन पंतप्रधान\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nerror: कृपया पोस्ट कॉपी करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://likeupnews.com/not-taliban-but-this-organization-is-responsible-for-kabool-airport-bomb-blasts/", "date_download": "2022-05-18T22:52:25Z", "digest": "sha1:RIWACNTCVGPZWWGV3IENBUKU43MLSL7J", "length": 12373, "nlines": 79, "source_domain": "likeupnews.com", "title": "काबूल विमानतळावर तालिबानने नाही तर ‘या’ आतंकवादी संघटनेने घडवला बॉम्बस्फोट, आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू तर 130 जखमी - LikeUp", "raw_content": "\nकाबूल विमानतळावर तालिबानने नाही तर ‘या’ आतंकवादी संघटनेने घडवला बॉम्बस्फोट, आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू तर 130 जखमी\nकाबूल विमानतळावर तालिबानने नाही तर ‘या’ आतंकवादी संघटनेने घडवला बॉम्बस्फोट, आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू तर 130 जखमी\nकाबूल: अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये ज्याची भीती होती ती घटना अखेर घडली. काबूल विमानतळाजवळ दोन स्फोट झाले आहेत, ज्यात वृत्त लिहिपर्यंत 43 लोक मरण पावले असून आणि 130 लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिकही जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. सर्वप्रथम पेंटागॉनने विमानतळांवर झालेल्या हल्ल्यांची पुष्टी केली. प्रथमदर्शी हा हल्ला तालिबान्यांनी केला असे वाटत असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा हल्ला तालिबानने नाही तर इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी संघटनेने केला आहे.\nतालिबानने यापूर्वीच इस्लामिक स्टेट असे हल्ले करू शकते याची भीती व्यक्त केली होते. इस्लामिक स्टेटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तालिबान आणि इस्लामिक स्टेट हे दोन्ही कट्टरवादी असले तरी दोघांमध्ये बिलकुल जमात नाही. इस्लामिक स्टेटचा अफगाणिस्तान खोरासन बद्दल भीती व्यक्त करण्यात आली होती की ते मोठा हल्ला करू शकतात. खुद्द अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनीसूद्धा ही भीती व्यक्त केली होती.\nजाणून घ्या आतापर्यंतच्या घडामोडींचा घटनाक्रम\n-सर्वात प्रथम काबूलच्या विमानतळाजवळ स्फोट झाल्याची आली. मात्र, तोपर्यंत मृतांची संख्या आणि जखमींची संख्या याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. नंतर पेंटागॉननेही या हल्ल्याची पुष्टी केली. अमेरिकेचे संरक्षण सचिव जॉन किर्बी यांनी सांगितले की, पहिला स्फोट विमानतळाच्या एबी गेटवर झाला. यानंतर, दुसरा स्फोट विमानतळाजवळील बारून हॉटेलजवळ झाला, जिथे काही ब्रिटिश सैनिक थांबले होते.\n-रशियन माध्यमांनुसार, या हल्ल्यात आतापर्यंत 40 लोकांचा मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये अमेरिकन सैनिकांचाही समावेश आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर विमानतळावरील सर्व प्रकारचे कामकाज बंद करण्यात आले आहे.\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं;…\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त…\n-अमेरिकेच्या मते – विमानतळाच्या बाहेर तीन संशयित दहशतवादी दिसले. त्यापैकी दोन आत्मघाती हल्लेखोर होते तर एक शस्त्रधारी आतंकवादी होता.\n-युनायटेड किंगडमच्या (UK) संरक्षण मंत्रालयानेही दोन्ही स्फोटांची पुष्टी केली आहे. नाटो सैन्याने विमानतळावर उपस्थित असलेली सर्व विमाने त्यांच्या संरक्षणाखाली घेतली आहेत.\n-स्फोटांनंतर काबूल विमानतळावर गोंधळाचे वातावरण असून, बॉम्बस्फोटानंतर अमेरिकन दूतावासाने अलर्ट जारी केला आहे. दूतावासाने लोकांना विमानतळाच्या दिशेने न जाण्यास सांगितले. दूतावासाने अॅडव्हायजरी जारी करताना म्हटले की, जे अमेरिकन नागरिक एबी गेट, ईस्ट गेट किंवा नॉर्थ गेट जवळ आहेत त्यांनी तेथून ताबडतोब निघून जावे आणि काबूल विमानतळाजवळ जाणे टाळावे.\n-जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांनी या हल्ल्याला भयानक आणि विदारक म्हटले आहे. त्या म्हणाल्या, काबूल विमानतळावर देश सोडण्यासाठी उभ्या असलेल्या लोकांवर हल्ला करण्यात आला. त्या लोकांना शांतता हवी होती पण त्यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. हे घृणास्पद आहे.\n– तालिबानने काबूल विमानतळाबाहेर झालेल्या स्फोटांचा निषेध केला आहे. विमानतळाची सुरक्षा अमेरिकन सैन्याच्या हातात असल्याचे तालिबानने म्हटले आहे. त्याचवेळी, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सांगितले की, काबूल विमानतळाच्या सभोवतालची परिस्थिती खराब होत आहे. मात्र, विमानतळावरून बचावकार्य यापुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nयुवा पिढीच्या प्रयत्नांमुळे 2047 चा भारत सर्व प्रकारच्या भेदभावापासून मुक्त असेल: राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nअरे बापरे.. तर ‘या’ कारणांमुळे कोरोनाचे डेल्टा स्वरूप जास्त संसर्गजन्य आणि प्राणघातक आहे; संशोधनात झाला खुलासा\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन…\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nदगडफेक प्रकरणांनंतर गृहमंत्र्यांनी मांडले ‘हे’ 3 मुद्दे; आंदोलनकारी कर्मचाऱ्यांबाबत…\nम्हणून अक्षरशः सुप्रिया सुळेंनी एसटी कर्मचाऱ्यांसमोर जोडले हात; म्हणाल्या…\nकैरी खा आणि ‘हे’ रोग पळवा; जाणून घ्या महत्वाची माहिती एका क्लिकवर\nबाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या कचाट्यात; घरात सापडलं एवढ्या कोटींचे घबाड\nआजपासून ‘या’ वयोगटातील लोकांना मिळणार लसीकरणाचा बूस्टर डोस; वाचा महत्वाची माहिती\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन पंतप्रधान\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nerror: कृपया पोस्ट कॉपी करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/mumbai/petition-filed-in-high-court-against-raj-thackeray-for-treason/434008/", "date_download": "2022-05-18T22:24:54Z", "digest": "sha1:LTR7ULZVCXAFMV2AYGZZYRSUAQ2YUTJ6", "length": 9694, "nlines": 142, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Petition filed in High Court against Raj Thackeray for treason", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर मुंबई राज ठाकरेंविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या, मुंबई उच्च न्यायालयात याचिका\nराज ठाकरेंविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या, मुंबई उच्च न्यायालयात याचिका\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांना राज्यातील विविध मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचा आणि मशिदींवरील भोंग्याबाबत चिथावणीखोर वक्तव्य करुन कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे.\nऔरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरेंविरोधात कलम 153,कलम 116, आणि 117 अंतर्गत गुन्हांची नोंद केला आहे. राज ठाकरेंच्या हनुमान चालीसेबाबतच्या वक्तव्याने समाजातील सर्व स्तरावर शांतता भंग झाली असून राज्याच्या विविध भागात दंगलसदृश्य वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील धार्मिक वातावरण बिघडवणार्‍या, प्रक्षोभक भाषणे करणार्‍या राज ठाकरेंच्या पत्रकार परिषद, राजकीय दौरे, राज्यातील विविध शहरांच्या भेटींच्या कार्यक्रमांवर तूर्तास बंदी घालण्याची मागणी याचिकेत केली आहे.\nराज ठाकरेंनी औरंगाबाद येथील भाषणात 4 मेपर्यंत मशिदीवरील भोंगे काढा, अन्यथा परिणामांना सोमोरे जा, असे चिथावणीखोर वक्तव्य करत मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचे आदेश मनसे कार्यकर्त्यांना दिले. त्यांच्या या चिथावणीखोर वक्तव्यामुळे राज्यात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा हा राज ठाकरे यांचा प्रयत्न असून त्यासाठी त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करत, त्यांना अटक करण्याचे आदेश द्यावेत, अशी प्रमुख मागणी याचिकेतून करण्यात आली आहेत.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n‘रान बाजार’वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज\nवैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत प्राजक्ता माळी\n‘रान बाजार’ वेब सीरिजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसेंची प्रतिक्रिया\nभारतातल्या ‘या’ ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य\nजान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट\nशहरातल्या श्वानांचा ‘गेट टू गेदर’, पोलिस श्वानांच्या कसरती; बघा फोटो\nमहेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन\nबाळासाहेबांनंतर एकच हिंदू रक्षक राज ठाकरे…सेना भवनासमोर मनसेची बॅनरबाजी; शिवसेनेला डिवचवण्याचा...\nव्हॅलेंटाईन डेला प्लास्टिकमुक्त प्रेमाच्या भेटवस्तूंना मागणी\nदुकाने, हॉटेल्स, ऑफिसेस मुंबईत आळीपाळीने बंद\nठाणेकर अक्षत नासामध्ये संशोधनात व्यस्त\nनायरमध्ये पुढील आठवड्यात स्वयंसेवकांना कोव्हिशिल्डचा दुसरा डोस", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://brahmevakya.blogspot.com/2015/06/blog-post_94.html", "date_download": "2022-05-18T22:12:00Z", "digest": "sha1:L4VJKCZS6XVDI3S22UEVTOQDZTO6M6SD", "length": 21853, "nlines": 145, "source_domain": "brahmevakya.blogspot.com", "title": "ब्रह्मेवाक्य: सिडनी आकाशवाणीसाठी...", "raw_content": "\nभारत डायरी (पहिला भाग)\nआषाढी पौर्णिमा हा दिवस 'गुरुपौर्णिमा' म्हणून आपण साजरा करतो. 'गुरुःब्रह्मा गुरुःविष्णू' ही शिकवण देणाऱ्या आपल्या संस्कृतीनंच गुरूचं महत्त्व अधोरेखित केलंय. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूला वंदन करावं, त्याच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करावी, ही आपली पद्धत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांनीही या परंपरेचं पालन केलं. आपले एके काळचे गुरू शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सात वर्षांपूर्वीच्या एका खटल्यात कारवाई करावी, असे आदेश लिहिलेल्या कागदावर त्यांनी याच दिवशी सही केली. एकूण मग पुढचे पंधरा दिवस या प्रकरणानं महाराष्ट्रात, देशात जे रान पेटवलं तिचा अपरिहार्य फायदा बाळासाहेबांची लोकप्रियता वाढण्यात झाला. गेल्या काही दिवसांत भारतातल्या खऱ्या-खोट्या सगळ्याच वाघांवर संक्रांत आली आहे की काय, असं वाटण्याजोगी परिस्थिती होती. नंदनकानन हे ओरिसातलं प्राणिसंग्रहालय असो, की 'मातोश्री' हा बाळासाहेबांचा बंगला असो; वाघांचं काही खरं नाही, असंच चित्र दिसत होतं. मात्र, छगनरावांच्या सहीच्या एका फटकाऱ्यानिशी पांढऱ्या वाघांत नसलं, तरी शिवसेनेच्या वाघाच्या भुजांमधलं बळ वाढलं. शिवसेनेला एक प्रकारे जीवदानच मिळालं. मरगळलेले सैनिक आळस झटकून उठले. चक्क मुंबईतल्या रस्त्यांवर उतरले. ठाकऱ्यांना अटक होण्याआधीच त्यांना अटक झाली तर काय होईल, याचं प्रात्यक्षिकच या सैनिकांनी घडवलं. आता तुम्हीच सांगा, भुजबळ यांनी आपल्या एके काळच्या गुरूला ही 'दक्षिणा'च दिली की नाही\nवृत्तपत्रांनी मात्र विनाकारण भुजबळांनाच टीकेचं लक्ष्य केलं. अविवेकी निर्णय, अवेळी आणि अनाठायी पाऊल वगैरे वगैरे अग्रलेख लिहून छगनरावांवर टीका केली. ठाकऱ्यांच्या 'सामना' या मुखपत्रातूनही 'लखोबा'वर जहरी टीका होऊ लागली. भुजबळांना ठाकऱ्यांचा सूड घ्यायचा आहे वगैरे भाषा बोलली जाऊ लागली. ठाकरे यांना अटक होऊ नये, म्हणून केंद्रातील वाजपेयी सरकारवर दबाव आणण्यासाठी शिवसेनेच्या मनोहर जोशी, बाळासाहेब विखे-पाटील आणि सुरेश प्रभू या तिन्ही मंत्र्यांनी राजीनामे दिले. ते वाजपेयींनी काही स्वीकारले नाहीत. भुजबळांनी मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्राकडे मदत मागितली. केंद्रानं जादा निमलष्करी दले देण्यास चक्क नकार दिला. मग भुजबळ वैतागले आणि त्यांनी महाराष्ट्रातील केंद्र सरकारच्या मालकीच्या संस्थांचा बंदोबस्त काढण्याची धमकीच दिली.\nअखेर या प्रकरणाचा कळसाध्याय काय होणार, यामुळं अवघा महाराष्ट्र चिंताक्रांत जाहला. मात्र, फार काही घडलंच नाही. गेल्या मंगळवारी ठाकरेंविरुद्धची ती केसच मुंबईच्या भोईवाडा न्यायालयानं काढून टाकली. हर हर ज्यासाठी केला एवढा अट्टाहास, अगा ते घडलेचि नाही, असं म्हणायची पाळी भुजबळांवर आली. ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी सगळीकडं जल्लोष केला. मंगळवारी सकाळच्या घटना या दृष्टीनं पाहण्यासारख्या होत्या. ठाकरे भोईवाडा न्यायालयाकडं स्वतःहून निघाले, असं शिवसेनेतर्फे घोषित करण्यात आलं. खरं तर त्यांना सावरकर रोडवरील महापौर बंगल्यात नेऊन तांत्रिक अटक करण्यात आली आणि मग न्यायमूर्तींपुढं उभं करण्यात आलं. न्यायमूर्ती बी. पी. कांबळे यांनी हा खटलाच कालबाह्य झाल्यामुळं रद्द करून टाकला अन् बाळासाहेब निर्दोष सुटले.\nभुजबळांची 'गुरुदक्षिणा' अशा रीतीनं फळाला आली. महाराष्ट्रातील वृत्तपत्रांना गेले तीन आठवडे दुसरा विषयच नव्हता. ठाकरे यांची अटक हा जणू राज्यापुढचा एकमेव महत्त्वाचा विषय आहे, अशी रीतीनं सगळीकडं याच विषयाची चर्चा होत होती. मंगळवारी ठाकरे निर्दोष सुटले अन् ही चर्चा एकदम थांबली. लोक आता दुसऱ्या विषयाकडं वळले. या सगळ्या घटनांतून समाजाचं एक वैशिष्ट्य अलीकडं ठळकपणे जाणवू लागलं आहे, की लोकांना चर्चेसाठी काही तरी एक निमित्त लागतं; एखादा विषय लागतो. दोन महिन्यांपूर्वी मॅच फिक्सिंगची चर्चा होती. ते वारं गेलं अन् ठाकरेंच्या अटकेची चर्चा सुरू झाली. पूर्वी हृतिक रोशनची चर्चा चाले; मग ती जागा अभिषेक बच्चननं घेतली. आता तोही जुना झाला आणि 'कौन बनेगा करोडपती' या 'स्टार प्लस'वरील चमत्कृतीपूर्ण मालिकेची चर्चा सुरू झाली. असं लोकांना सारखं काही तरी चघळायला लागतं. पूर्वी असं नव्हतं. म्हणजे लोक चर्चा करीत नव्हते, असं नाही. पण त्यात चार जाणती माणसं सगळ्यांना समजावून सांगायची. बाकीचेही त्यांचं ऐकायचे. आता माहिती युगाचा परिणाम म्हणून की काय, सगळ्यांना सगळंच माहिती असतं. त्यामुळं जो तो तावातावानं आपलं म्हणणं मांडत असतो. दुसऱ्याचं ऐकून घेण्याची वृत्तीच नष्ट होत चाललीये. लोक अधिकाधिक असहिष्णू तचर बनत नाहीयेत ना, अशी शंका येते.\nअलीकडंच मॅच फिक्सिंगचं प्रकरण ठाकरेंच्या अटकेच्या गदारोळातही पुन्हा असंच चर्चेला आलं. इन्कम टॅक्सवाल्यांनी देशभर ९३ ठिकाणी या क्रिकेटपटूंच्या घरोघर आणि संबंधित कार्यालयांवर छापे घातले. त्यातून दालमियाही सुटले नाहीत. कपिलदेव, अजहरुद्दीन, जडेजा, अजय शर्मा, सिद्धू आदी क्रिकेटपटूंनी अक्षरशः थक्क करणारी संपत्ती जमा केल्याचं या छाप्यांतून उघडकीला आलं. अजहरचा वांद्र्यातील हिल रोडवरचा दुमजली फ्लॅट म्हणजे अगदी राजमहाल भासावा, एवढा भारी होता म्हणे. महागडी चित्रे, उंची वस्त्रे, परदेशी बनावटीच्या मोटारी असा एकंदर अजहरभाईंचा नूर आहे. अजहरची पत्नी संगीता बिजलानी हिच्या फ्लॅटवरही छापे पडले. आपले क्रिकेटपटू केव्हाच 'करोडपती' बनले आहेत, हे सर्वसामान्य जनतेनं यावरून ओळखलं. अर्थात या क्रिकेटपटूंना त्यासाठी 'कौन बनेगा करोडपती'मधील प्रश्नांची उत्तरं देण्याचे कष्टही घ्यावे लागलेले नाहीत. सर्वसामान्यांना करोडपती बनायचं असेल, तर मात्र 'जनरल नॉलेज'ची कसून तयारी करायला हवी. स्टार प्लसवर गेले काही आठवडे सुरू असलेली 'कौन बनेगा करोडपती' ही मालिका सध्या सर्वत्र चर्चेचा मुख्य विषय बनली आहे. अमिताभ बच्चन सूत्रसंचालकाच्या रूपानं प्रथमच छोट्या पडद्यावर आला आहे, हेही या मालिकेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल. सध्या 'स्टार प्लस'वाले भलतेच खूश असतील. त्यांनी या मालिकेच्या निर्मितीसाटी खर्चलेले पैसे दामदुपटीनं वसूल होतील, अशी चित्रं आहेत. 'हू वाँट्स टु बी अ मिलेनिअर' या पाश्चात्त्य मालिकेची कल्पना केंद्रस्थानी ठेवून 'स्टार प्लस'ने करोडपतीची निर्मिती केली आहे. जनरल नॉलेज या सदराखाली मोडणारे प्रश्न या मालिकेत विचारतात. प्रत्येक प्रश्नाला एक हजारपासून ते एक कोटीपर्यंतची बक्षिसं फुकटात करोडपती बनण्याचं स्वप्न हे या मालिकेच्या यशाचं मुख्य कारण. गेले काही महिने स्टार प्लस वाहिनी तोट्यात चालली होती. 'झी' व 'सोनी' या प्रतिस्पर्धी वाहिन्यांनी जाहिरातीच्या वार्षिक उत्पन्नात 'स्टार प्लस'ला फार मागे टाकलं होतं. आता या मालिकेमुळं 'स्टार प्लस'चं भवितव्य पुन्हा उजळलं आहे, यात शंका नाही. फुकटात एक कोटी रुपये मिळवून देण्याचं स्वप्न कुठल्या मध्यमवर्गीयाला पडत नाही फुकटात करोडपती बनण्याचं स्वप्न हे या मालिकेच्या यशाचं मुख्य कारण. गेले काही महिने स्टार प्लस वाहिनी तोट्यात चालली होती. 'झी' व 'सोनी' या प्रतिस्पर्धी वाहिन्यांनी जाहिरातीच्या वार्षिक उत्पन्नात 'स्टार प्लस'ला फार मागे टाकलं होतं. आता या मालिकेमुळं 'स्टार प्लस'चं भवितव्य पुन्हा उजळलं आहे, यात शंका नाही. फुकटात एक कोटी रुपये मिळवून देण्याचं स्वप्न कुठल्या मध्यमवर्गीयाला पडत नाही भारतातल्या तीस कोटी मध्यमवर्गीयांचा हा 'वीक पॉइंट' अचूक हेरून, 'स्टार प्लस'नं हा जुगाराचा डाव मांडला आहे. या मालिकेत भाग घेण्यासाठी एक फोन करावा लागतो. भारतातल्या प्रमुख शहरांतील हे फोन क्रमांक दररोजच्या लाखो फोन कॉल्समुळे कायम 'एंगेज' मिळतात. दूरध्वनी खात्याचा त्यामुळं मोठाच फायदा झाला आहे. या मालिकेमुळं 'स्टार प्लस'ला १३३ भागांनंतर सुमारे १२०० ते दीड हजार कोटी रुपये मिळतील, असा अंदाज आहे. याशिवाय अमिताभची डबघाईला आलेली 'एबीसीएल'ही पुन्हा उभारी धरेल, अशी चिन्हं आहेत.\nया मालिकेमुळं सध्या एक चर्चा सर्वत्र सुरू आहे - ज्ञानाला, माहितीला असं पैशांत तोलावं का अमूक प्रश्नाच्या उत्तराची किंमत अमुक एक हजार हे ऐकायलाही कसंसंच वाटतं. या मालिकेचं समर्थन करणाऱ्यांच्या मते, जुगार काय आपल्याकडं महाभारत काळापासून चालत आलेला आहे. तेव्हा या मालिकेमुळं लोकांचं जनरल नॉलेज वाढत असेल, तर वाईट काय अमूक प्रश्नाच्या उत्तराची किंमत अमुक एक हजार हे ऐकायलाही कसंसंच वाटतं. या मालिकेचं समर्थन करणाऱ्यांच्या मते, जुगार काय आपल्याकडं महाभारत काळापासून चालत आलेला आहे. तेव्हा या मालिकेमुळं लोकांचं जनरल नॉलेज वाढत असेल, तर वाईट काय आणि खरंच, या मालिकेमुळं स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांना एकदम भाव आलाय. अनेक दैनिकांनी, साप्ताहिकांनी आपल्या अंकांमधून असे जनरल नॉलेजचे प्रश्न वाचकांना विचारायला सुरवात केलीये.\nलोकांचं सामान्यज्ञान वाढत असेल त्यानिमित्तानं, तर चांगलंच आहे. पण 'फुकटच्या पैशांचं' असं आमिष दाखवत राहिलं, तर श्रमांबद्दल वाटणारा आदर कमी होईल, त्याचं काय 'मानवतेचे मंदिर माझे... श्रमिक हो, घ्या इथे विश्रांती' असं सुधीर फडके यांचं प्रसिद्ध गीत आहे. उद्या 'करोडपती'च्या माध्यमातून लोक खरंच असे 'फुकटात' श्रीमंत व्हायला लागले, तर 'श्रमिक हो, घ्या इथे चिरविश्रांती' असं गायची वेळ यायची\nदिल धडकने दो - रिव्ह्यू\nगेली २४ वर्षं पत्रकारितेत आहे. नियमित सदरं सोडून अन्यत्रही खूप लिखाण होतं... ते कुठं कुठं छापूनही येतं... पण त्याचं एकत्रित संकलन असं कुठं नाही. त्यासाठी हा ब्लॉग... माझे जुने-नवे लेख आणि सिनेमांची परीक्षणं... असं इथं आहे सगळं... तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-PKP-parde-ke-peeche-4803478-PHO.html", "date_download": "2022-05-19T00:16:35Z", "digest": "sha1:E5PJ75UTTNK7Z5FQBEM3A6PAAVWMWVHW", "length": 4591, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "पडद्यामागील : सदाशिव अमरापूरकर यांना सलाम | Parde Ke Peeche - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपडद्यामागील : सदाशिव अमरापूरकर यांना सलाम\nसदाशिव अमरापूरकर यांचे वयाच्या ६४ व्या वर्षी निधन झाले. त्यांचा मृत्यू फुप्फुसात झालेल्या जंतुसंसर्गामुळे झाल्याचे म्हटले आहे. डॉक्टरांच्या अहवालावरून हे तर स्पष्ट होऊ शकते की, दूषित हवेमुळे किती लोकांचे फुप्फूस कमकुवत झाले आहेत. आपल्या तथाकथित विकासासोबत प्रदूषित आणि पृथ्वीच्या आतड्यांना नियमित पोहोचवल्या जाणाऱ्या नुकसानाशी संबंधित आहे. मात्र, मागासलेल्या लोकांना वाटते की, विकास होताच सर्व सुखी होतील. प्रत्येक कालखंड आपल्या आवडीनुसार मृगजळाची निवड करतो. हादेखील योगायोग आहे की, पृथ्वीराज कपूर, अमरीश पुरी इत्यादी लोकांच्या मृत्यूचे कारण त्यांचे फुप्फूसच होते.\nआज शशी कपूर यांनादेखील श्वास घेताना त्रास होत आहे. हे शक्य आहे की, नाट्यकलावंत संवाद फेकताना आपल्या फुप्फुसांचा अधिक वापर करत असावेत आणि काळानुरूप ते अशक्त असावेत. वस्तुत: फुप्फुसे कापसाप्रमाणे नाजूक असतात. मात्र, त्यांच्यात खूप ताकद असते. अभिनेत्यांना संवाद फेक करताना आणि हाव-भाव करताना श्वासासोबत खेळावे लागते. याचा त्यांना सराव असतो. मृत्यूच्या दृश्याच्या शूटिंगदरम्यान दीर्घ काळ श्वास रोखून धरावा लागतो. मी लिहिलेल्या 'कत्ल'ची नायिका श्वास घेण्यात चूक करत होती. त्यामुळे तिच्या आंधळ्या मारेकऱ्याने तिच्यावर नेम साधला होता. आवाजावर नेम साधण्याच्या शिक्षणाला द्रोणाचार्यांपासून सुरुवात झाली होती.\nजयप्रकाश चौकसे यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-nashik-smart-city-challenge-5086763-NOR.html", "date_download": "2022-05-18T22:42:57Z", "digest": "sha1:7TBWDC3YTEXX32V7BR5DKDF7IMKVNHIN", "length": 7716, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "‘स्मार्ट सिटी चॅलेंज’साठी महापालिकेचे ‘टेकआॅफ’ | Nashik Smart city Challenge - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n‘स्मार्ट सिटी चॅलेंज’साठी महापालिकेचे ‘टेकआॅफ’\nनाशिक - केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या स्मार्ट चॅलेंज स्पर्धेसाठी नाशिक महापालिकेने ‘टेकआॅफ’ची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातून निवडलेल्या दहा शहरांपैकी पहिल्या पाचमध्ये असलेल्या आणि शहरातील पायाभूत सुविधा दळणवळणाच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात घेत राज्य सरकारने तीन गुणांची वाढ केल्याने नाशिक महापालिकेचा हुरूप वाढला आहे. त्यादृष्टीने पाच वर्षांत शहर कसे होणार, याचा प्रस्ताववजा आराखडा तयार करण्यात येणार असून, त्यासाठी सल्लागार संस्थेची नविड करण्यासाठी महासभेवर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.\nस्मार्ट सिटी योजनेसाठी स्पर्धात्मक पद्धतीने वीसपैकी दहा शहरांची निवड राज्य सरकारने करून ती यादी केंद्र शासनाकडे पाठवली आहे. पहिल्या टप्प्यातील यादीत नाशिकचा समावेश अगक्रमावर असल्यामुळे साहजिकच आता सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धामधुमीतही वेगाने प्रक्रिया सुरू झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत नाशिक मागे पडणार नाही कोणत्याही कारणाने नाशिकचे नाव बाद होऊ नये, यासाठी प्रशासनाने स्मार्ट चॅलेंज स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दुसऱ्या टप्प्यात स्मार्ट सिटी प्रप्रोजल (एससीपी) तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी सल्लागार नेमले जाणार आहेत. संबंधित सल्लागार संस्थांची निश्चिती राज्य शासनाने केली असून, फीसंदर्भातील प्रक्रिया नविदिाद्वारे स्पर्धात्मक पद्धतीने निश्चित करण्याच्याही सूचना आहेत. तूर्त दोन कोटी रुपयांची तरतूद पालिकेच्या खर्चातून केली जाणार असून, त्यानंतर निवड झाल्यास प्राप्त होणाऱ्या शंभर कोटी रुपयांमधील आगाऊ तरतूद म्हणून त्यास मान्यता मिळेल.\nकेंद्राच्यासूचनेनुसार सल्लागार पाच वर्षांत शहरात काय करता येईल, याचा आराखडाच सादर करेल. यात शहर विकास आराखडा, शहर स्वच्छता सांडपाणी व्यवस्थापन आराखडा, सिटी मोबिलिटी प्लॅन आदी बाबींचा विचार करून पाच वर्षांत शहर कसे दिसेल, हेही पटवून द्यावे लागेल. याबरोबरच शहरातील नेमक्या अडचणी शोधणे, भौतिक, आर्थिक, सामाजिक आदी विविध स्तराविषयी विश्लेषण करून उपाय द्यावे लागतील. याबरोबरच स्मार्ट सिटी मिशनमधील मार्गदर्शक सूचनांनुसार सविस्तर नागरी सल्लामसलतही करावी लागेल. गरिबांचे जीवनमूल्य शहरी राहणीमानास आवश्यक बाबींवर लक्ष केंद्रित करावे लागेल. शहरी भागातील सुधारणा, शहराचे नूतनीकरण शहराचा विस्तार आदींविषयी यात भर द्यावा लागेल.\nमहापालिकेच्या आर्थिक नियोजनावरही उपाय\nस्मार्टसिटीसाठी पुढील दहा वर्षे प्रकल्पाची रक्कम पुनर्पाप्त करणे, देखभाल-दुरुस्तीची किंमत संसाधन विकास करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था अर्थातच महापालिकेची आर्थिक परिस्थिती भक्कम असणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत आर्थिक टिकाव धरणारे नियोजन महापालिकेचे कसे असेल, हेही सल्लागारांनी सुचवणे अपेक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-shahid-afridi-in-asia-cup-match-vs-bangladesh-news-in-marathi-4540820-PHO.html", "date_download": "2022-05-19T00:32:53Z", "digest": "sha1:V3V2YNONWXVIT5OTBBY7INMNBWMLM5FI", "length": 3909, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "आफ्रिदीच्‍या चौकार, षटकाराने चाहत्‍यांच्‍या डोळयात अश्रु, बघा PICS | Shahid Afridi In Asia Cup Match Vs Bangladesh News In Marathi - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआफ्रिदीच्‍या चौकार, षटकाराने चाहत्‍यांच्‍या डोळयात अश्रु, बघा PICS\nआफ्रिदीच्‍या धुवाधार फटकेबाजीने पाकिस्‍ताने बांगलादेशला पराभूत करून विजयासह आशिया चषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या विजयामुळे भारताचे फायनलमधील प्रवेशाचे स्वप्नही भंगले. सामनावीर ठरलेल्‍या शाहिद आफ्रिदी (59) धावा केल्‍या. आफ्रिदीच्‍या धडाकेबाज फलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने सामना जिंकला.\nआफ्रिदीने 18 चेंडूमध्‍ये अर्धशतक करून नवा विक्रम प्रस्‍तापीत केला. 18 चेंडूमध्‍ये अर्धशतक बनविण्‍याचा हा तिसरा विक्रम त्‍याच्‍या नावावर आहे.\nआफ्रिदीने 4 नोव्‍हेबर 1996 मध्‍ये श्रीलंकेविरुध्‍द अर्धशतक बनविले होते. तर याच सामन्‍यामध्‍ये 37 चेंडूमध्‍ये शतक झळकावले होते.\n2002 मध्‍ये नेदरलँड विरुध्‍द 18 चेंडूमध्‍ये 55 धावा केल्‍या होत्‍या.\n12 वर्षानंतर आफ्रिदीने पुन्‍हा फटकेबाजीचा अवतार दाखवून 18 चेंडूमध्‍ये अर्धशतक केले.\nआफ्रिदीच्‍या धडाकेबाज फलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने सामना जिंकत आशिया चषकामध्‍ये दुस-यांदा अंतीम सामन्‍यामध्‍ये मजल मारली.\nचाहत्‍यांची भावूक छायाचित्रे पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/half-centuries-from-five-batsmen-india-scored-358-runs-5988053.html", "date_download": "2022-05-19T00:08:55Z", "digest": "sha1:EZD57PF6L7CFRTC62QZXHSMHRY2ZKQDH", "length": 4799, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "सराव सामना : पाच फलंदाजांची अर्धशतके; भारताने काढल्या 358 धावा | Half-centuries from five batsmen India scored 358 runs - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसराव सामना : पाच फलंदाजांची अर्धशतके; भारताने काढल्या 358 धावा\nसिडनी - अागामी कसाेटी मालिकेसाठी उत्सुक असलेल्या भारतीय संघाचे पाच फलंदाज सराव सामन्यात चमकले. भारताच्या पृथ्वी शाॅ (६६), चेतेश्वर पुजारा (५४), कर्णधार विराट काेहली (६४), अजिंक्य रहाणे (५६) अाणि हनुमा विहारीने (५३) यजमान क्रिकेट अाॅस्ट्रेलिया इलेव्हन संघाविरुद्ध झंझावाती अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे भारताल पहिल्या डावात ३५८ धावा काढता अाल्या. दरम्यान यजमानांचा १९ वर्षीय वेगवान गाेलंदाज अॅराेन हार्डीने चमकदार कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात धारदार गाेलंदाजी करतान चार विकेट घेतल्या.\nप्रत्युत्तरात क्रिकेट अाॅस्ट्रेलिया इलेव्हन संघाने दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात बिनबाद २४ धावा काढल्या. टीमचा सलामीवीर डी अार्सी शाॅर्ट (१०) अाणि ब्रायंट (१४) हे दाेघे मैदानावर कायम अाहेे. त्यांनी ४ षटकांत अभेद्य २४ धावांची भागीदारी रचली.\nपावसाच्या व्यत्ययामुळे सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी खेळ हाेऊ शकला नाही. अाता दुसऱ्या दिवशी प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने तुफानी खेळी केली. येत्या ६ डिसेंबरपासून भारत अाणि अाॅस्ट्रेलिया यांच्यातील तीन कसाेटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेत अाहे.\nराहुल पुन्हा फ्लाॅप : टीम इंडियाला चांगली सुरुवात करता अाली नाही. टीमचा समीवीर लाेकेश राहुल (३) स्वस्तात बाद झाला. त्याला जॅकसन काेलमॅनने ब्रायंटकरवी झेलबाद केले. त्यामुळे ताे पुन्हा एकदा अपयशी ठरला. अाता सामन्यात त्याला समाधानकारक खेळी करता अाली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtracrimewatch.com/2021/07/30/2-592/", "date_download": "2022-05-18T22:46:07Z", "digest": "sha1:ATX7S2ACBTJM35LE5ZQWPUE3NGXZHAQN", "length": 8049, "nlines": 53, "source_domain": "maharashtracrimewatch.com", "title": "नागरिकांचे मोबाईल हिसकावून नेणारे ३ टोळके जेरबंद,जबरी चोरीचा गुन्हा दाखल -", "raw_content": "\nYou are here: Home / क्राईम / नागरिकांचे मोबाईल हिसकावून नेणारे ३ टोळके जेरबंद,जबरी चोरीचा गुन्हा दाखल...\nनागरिकांचे मोबाईल हिसकावून नेणारे ३ टोळके जेरबंद,जबरी चोरीचा गुन्हा दाखल\nदिघी; रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेणारे ३ अट्टल चोरटे गजाआड. चोरट्यांवर जबरी चोरीचे एकाच दिवशी ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या चोरट्यांना दिघी पोलिसांनी एका जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे.\nपहिल्या प्रकरणात नाना उर्फ आश्रुबा मल्लप्पा साळुंखे (वय ४५, रा. शेलारवस्ती, चिखली) यांनी बुधवारी (दि. २८) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.श्रीकांत अंबादास वाघमोडे (वय १९, रा. ताम्हाणे वस्ती, चिखली), श्रेयस मोरेश्वर शेळके (वय १९, रा. ताम्हाणे वस्ती, चिखली), ओमकार गंगाधर गायकवाड (वय २०, रा. साने चौक, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, फिर्यादी साळुंखे १८ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता शेलारवस्ती, देहू आळंदी रोड, चिखली येथून रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांचा आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला.\nदुसऱ्या प्रकरणात शंकर शिवाजी तेलगावे (वय २६, रा. धावडेवस्ती, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी अकरा एप्रिल रोजी रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास इंद्रायणीनगर येथील रस्त्याने सायकलवरून जात होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांच्या सायकलला धक्का देऊन खाली पाडले. त्यानंतर त्यांच्या खिशातून दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन हिसकावून नेला. ही घटना देखील चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याने हा गुन्हा चिखली पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.\nतिसर्‍याप्रकरणात अनिल अर्जुन बनसोडे (वय २६, रा. भिमशक्तीनगर, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी बनसोडे २८ मे रोजी सकाळी नऊ वाजता साने चौक, चिखली येथून रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या हातातील पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना चिखली परिसरात घडली असल्याने हा गुन्हा दिघी पोलिसांनी चिखली पोलिसांकडे वर्ग केला आहे.\nदिघी पोलिसांनी या तिन्ही चोरट्यांना एका जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. त्यानंतर त्यांनी जबरी चोरीचे आणखी तीन गुन्हे केल्याचे कबूल केल्याने हे ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पुढील तपास दिघी पोलिस करत आहेत.\nतोक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन तात्काळ मदत करा – आपत्ती व्यवस्थापन मंत्री...\nमहिलांच्या कामगिरीचा उंचावणारा आलेख देशासाठी शुभलक्षण’ – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी\nमावळातील रात्रीच्या अंधारात झालेल्या मोजणीप्रकरणी दोशी अधिकाऱ्यावर कारवाई करु - ऊर्मिला गलांडे उपअधि...\nसार्वजनिक नवरात्रौत्सव २०२१ बाबत गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी\nचक्क पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण,२... मावळ:एकाच जमिनीचा दोन वेळा व्यवहार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtracrimewatch.com/2022/01/28/%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3/", "date_download": "2022-05-18T23:56:43Z", "digest": "sha1:TCT4O2I5NHRUEEB5HFVWQEOERAQHVBAC", "length": 4156, "nlines": 55, "source_domain": "maharashtracrimewatch.com", "title": "भोसरीत दगडाने ठेचून तरुणाचा खून -", "raw_content": "\nभोसरीत दगडाने ठेचून तरुणाचा खून\nपिंपरी चिंचवड : दगडाने ठेचून तरुणाचा खून केल्याची घटना भोसरी येथील सम्राट हॉटेलच्या मागील बाजूला आज (शुक्रवारी, दि. 28) सकाळी उघडकीस आली आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, धावडेवस्ती भोसरी येथील सम्राट हॉटेलच्या मागील बाजूला एका तरुणाचा मृतदेह आज सकाळी आढळला.अज्ञातांनी तरुणाला दगडाने मारून त्याचा खून केला आहे. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मयत तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.\nबॉल पेनवरुन घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत ; विमानतळ पोलिसांची का...\nदगड व धारदार हत्यारांनी वार करून २९ वर्षीय तरुणाचा खून\nसर्वसामान्यांसाठी मोठी बातमीः नव्या वर्षात मिळणार ATM कार्ड सारखं स्मार्ट रेशन कार्ड\nआमच्या कंपनीत गुंतवणूक करा, चांगला परतावा मिळेल, म्हणत व्यवसायकाची सव्वा दहा लाखांची फसवणूक\nभाई न म्हणल्याने कुत्र्यासारखे... छेडछाडीची तक्रार पोलिसांत केल्याच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://shanmarathi.com/2021/03/12/aishwarya-afears/", "date_download": "2022-05-18T22:21:42Z", "digest": "sha1:TYQ3PODOO4IPZMBFIA3MX4UJFUIEJ63F", "length": 13012, "nlines": 63, "source_domain": "shanmarathi.com", "title": "ऐश्वर्या रायचे एक दोन नव्हे तर तब्बल सहा जणांशी होते प्रेमसंबंध, अभिषेक बच्चनशी लग्न करून सर्वांना केले बाय बाय…! – SHAN MARATHI", "raw_content": "\nऐश्वर्या रायचे एक दोन नव्हे तर तब्बल सहा जणांशी होते प्रेमसंबंध, अभिषेक बच्चनशी लग्न करून सर्वांना केले बाय बाय…\nबॉलिवूड फिल्म अभिनेत्री ऐश्वर्या राय यांची चित्रपट कारकीर्द खूपच छान राहिलेली आहे. ऐश्वर्या राय ही भारतातील सर्वात जास्त लोकप्रिय आणि हाय प्रोफाइल सेलिब्रिटींपैकी एक मानली जाते. आत्तापर्यंत ऐश्वर्या रायने आपल्या सौंदर्य आणि उत्तम अभिनयाने लाखो लोकांची मने जिंकली आहेत.आपल्या सर्वांना माहितच आहे की ऐश्वर्या राय ही “बच्चन कुटुंबिय” यांची सून आहे. ऐश्वर्या रायचे अभिषेक बच्चनशी लग्न हे भारतातील एक हाय प्रोफाइल लग्न होते ज्यात केवळ जवळच्याच काही लोकांना आमंत्रित केले गेले होते. त्यांचे लग्न सर्व विधिपूर्वक चालीरितींनी सम्पन्न झालेले.\nआपल्या सर्वांना हे चांगलेच माहिती आहे की अभिषेक बच्चन हे ऐश्वर्या रायच्या आयुष्यात येणारे पाहिले प्रेम नाही. ऐश्वर्या रायची बॉलिवूड इंडस्ट्रीतील दबंग अभिनेता सलमान खानसोबतची प्रेमकथा काही काळापूर्वी खूपच चर्चेत होती परंतु नंतर त्यांचे ब्रेकअप झाले पण ऐश्वर्या आणि सलमानच्या प्रेमाच्या कहाण्या आजही ऐकवल्या जातात आणि मनोरंजकपणे ऐकल्याही जातात. पाहायला गेलं तर सलमान देखील ऐश्वर्याच पहिल प्रेम नाही. आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे कोणाकोणाचे हृदय ऐश्वर्या रायसाठी धडधडले त्याबद्दल माहिती देणार आहोत.\nऐश्वर्या रायच्या आयुष्यात आलेली पहिली व्यक्ती राजीव मूलचंदानी होती. जेव्हा ऐश्वर्या राय मॉडेलिंगमध्ये करिअर करत होती, त्याचवेळी राजीव मूलचंदानी तिच्या आयुष्यात आला. हळूहळू या दोघांमधील जवळीक वाढू लागली होती, पण जेव्हा ऐश्वर्या रायने मिस वर्ल्डचा किताब जिंकला तेव्हा ती राजीव मूलचंदानीपासून दूर झाली. त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही आणि दोघांचे ब्रेकअप झाले.\nकाही काळासाठी ऐश्वर्या रायचे नाव फॅशन डिझायनर हेमंत त्रिवेदीशीही जोडले गेले होते. आपल्याला सांगू शकतो की जेव्हा ऐश्वर्या रायने डोक्यावर मिस वर्ल्डचा मुकुट घातला होता, त्यावेळी ऐश्वर्याने हेमंत त्रिवेदीने डिझाइन केलेला गाऊन परिधान केला होता.\nअक्षय खन्ना चे हृदय ही ह्या अभिनेत्रीवर आल्यावाचून राहिले नाही बातमीनुसार असे म्हटले जाते की “आ अब लौट चले” चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले होते. अक्षय खन्ना आणि ऐश्वर्या यांनी ‘ताल’ या चित्रपटातही एकत्र काम केले होते. असे म्हणतात की सलमान खानसाठी ऐश्वर्या रायने अक्षय खन्नाला तिच्या आयुष्यातून दूर केले होते.\nएक काळ असा होता की सलमान खान आणि ऐश्वर्या राय एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले होते. एवढेच नाही तर एकत्र जगण्या-मरण्याचे वचनही एकमेकांना दिले होते. या दोघांच्या प्रेमाची सुरूवात ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली. त्या दिवसांत या दोघांची प्रेमकहाणी चर्चेत होती. प्रत्येकाला असे वाटत होते की ऐश्वर्या आणि सलमान चे प्रेम हे लग्नगाठी पर्यंत पोहोचणार पण नशीब काहीतरी वेगळंच होतं. सलमान खानच्या तऱ्हेहीत वागण्यामुळे ऐश्वर्या रायने शेवटी कंटाळून त्याच्यासोबत ब्रेकअप केलं होत.\nअभिनेता विवेक ओबेरॉयशीही ऐश्वर्या रायचे नाव जोडले गेले आहे. असे म्हणतात की विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या एकमेकांबद्दल बरेच गंभीर होते. काही काळासाठी या दोघांची प्रेमकथा एक आकर्षणाचा विषय होती. सलमान खानच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्या पूर्णपणे तुटून गेलेली. त्यानंतर विवेक ओबेरॉय ने तिला मानसिक आधार दिलेला तिचे समर्थन केलेले. “क्यों हो गया ना” या चित्रपटाच्या दरम्यान विवेक आणि ऐश्वर्या राय एकमेकांच्या जवळ आले आणि हळूहळू या दोघांमधील जवळीक वाढू लागली.\nविवेक ओबेरॉय ऐश्वर्या रायच्या पूर्णपणे प्रेमात पडला. बातमीनुसार असे म्हणतात की विवेक ओबेरॉय यांना सलमान खानचे धमकीचे फोन येत असत त्यानंतर विवेक ओबेरॉय यांनी एका पत्रकार परिषदेत सलमान खानविरोधात विधान केले होते. या पत्रकार परिषदेनंतर ऐश्वर्या राय विवेकपासून दूर गेली होती आणि शेवटी त्यांचे संबंध तुटले.\nआपल्याला सांगू शकतो की शेवटी ऐश्वर्या रायने २००७ मध्ये अभिनेता अभिषेक बच्चनसोबत लग्न केले. या दोघांना आराध्या नावाची एक छान, सुंदर मुलगी आहे. आराध्या तिच्या क्यूटनेसमुळे बर्‍याचदा चर्चेत असते.\nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nPrevious Article आपणास माहिती आहेत का, रेखापासून शिल्पा शेट्टीपर्यंत अभिनेत्रींची खरी नावे. पडद्यावर वेगळी आणि घरी वेगळी आहेत या अभिनेत्री ची नावे\nNext Article आज सलमान नाहीतर गोविंदा असता सुपरस्टार, परंतु घडले असे काही…\nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nशिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला ठोकला राम राम\nआता तिसरी पत्नीही राहतीये मुलांसोबत दूर संजय दत्तने स्वतः केला खुलासा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://shanmarathi.com/2021/05/11/rakulpreet-singh-spotted-in-oops-movement/", "date_download": "2022-05-18T23:30:27Z", "digest": "sha1:VXT4JRISLAY4ZHNADDKW5OXYA2SH3B6W", "length": 6417, "nlines": 52, "source_domain": "shanmarathi.com", "title": "हवेत उडू लागला होता रकुल प्रीत सिंह चा ड्रेस !! Oops क्षणाचा शिकार झाली अभिनेत्री… – SHAN MARATHI", "raw_content": "\nहवेत उडू लागला होता रकुल प्रीत सिंह चा ड्रेस Oops क्षणाचा शिकार झाली अभिनेत्री…\nबॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हल्लीच कोरोना चा शिकार झाली होती, मात्र आता ती तंदुरुस्त आहे आणि पुन्हा एकदा आपल्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले आहे. रकुल प्रीत सिंह लवकरच अमिताभ बच्चन आणि अजय देवगण यांच्यासोबत एका चित्रपटात दिसणार आहे. अशा परिस्थितीत आता अभिनेत्री सोबत एक घटना घडली आहे ज्यामुळे तिला Oops क्षणाचा शिकार व्हावे लागले.\nरकुल प्रीत सिंह ला हल्लीच मुंबईमध्ये दिसल्या गेली होती. रकुल आउटिंग करण्यासाठी निघाली होती. मात्र यादरम्यान रकुल ला तिच्या स्टायलिश ड्रेस ने हैराण केले. खरंतर रकुल ला मुंबईत बांद्रा मध्ये असलेल्या एका उपहारगृहाबाहेर बघितले गेले आणि यादरम्यान तिने उन्हाळ्यातील पेहराव घातला होता.\nरकुल प्रीत आपल्या ड्रेसमुळे Oops क्षणाचा शिकार झाली होती. रकुल प्रीत हल्लीच पिवळ्या रंगाचा ड्रेस आणि डेनिम जॅकेट मध्ये दिसली. तिने आपला लूक पांढऱ्या रंगाच्या बुटांसह पूर्ण केला होता. मात्र, रकुल जशी छायाचित्रकारांना पोज देण्यासाठी थांबली, तिचा ड्रेस हवेत उडू लागला. अभिनेत्रीने लवकरच ती गोष्ट सांभाळली आणि तिथून निघून गेली.\nरकुल प्रीत च्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच MayDay शिवाय ‘ सरदार का ग्रँडसन ‘ मध्ये देखील दिसेल. या चित्रपटात रकुल प्रीत नीना गुप्ता आणि अर्जुन कपूर सोबत काम करताना दिसणार आहे.\nकेवळ ‘या’ व्यक्तीमुळे विशाल निकम ठरला बिगबॉस मराठीचा विजेता, तर जय दुधानेच्या गळ्यात उपविजेत्यापदाची माळ\n‘ त्याने मला 4 तासांपर्यंत…. ‘ या अभिनेत्रीने आपल्या पती सोबतच्या प्रणयरम्य दृश्याबद्दल केला मोठा खुलासा \nव्यायाम करताना कृती सेनन ची स्थिती झाली वाईट.. तरी देखील ट्रेनरला नाही आली दया\nPrevious Article इलियाना डिक्रुज ने खरच केला होता गर्भपात \nNext Article ‘ या ‘ अभिनेत्री झाल्या आहेत Oops क्षणाच्या शिकार मलायका ला समजताच पळाली कॅमेरा समोरून..\nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nशिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला ठोकला राम राम\nआता तिसरी पत्नीही राहतीये मुलांसोबत दूर संजय दत्तने स्वतः केला खुलासा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2020/04/9VsYAe.html", "date_download": "2022-05-18T22:45:48Z", "digest": "sha1:5X2CMP3NCHWLVQQBET6GME4FKOQBBTL7", "length": 5296, "nlines": 33, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "कराड मध्ये श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे दोघांचा मृत्यु.", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nकराड मध्ये श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे दोघांचा मृत्यु.\nएप्रिल २०, २०२० • चंद्रकांत चव्हाण\nकराड मध्ये श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे दोघांचा मृत्यु.\n40 अनुमानित विलगीकरण कक्षात दाखल.\nकराड : प्रतिनिधी -\nक्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 4 नागरिकांना बाधित रुग्णाचे निकट सहवासित म्हणून तर 2 नागरिकांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे व प्रवास करुन आलेले 2 नागरिक आणि 1 आरोग्य कर्मचारी असे एकूण 9 जणांना तर कृष्णा मेडिकल, कॉलेज, कराड येथे बाधित रुग्णाचे निकट सहवासित म्हणून 22 नागरिक व श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 7 नागरिकांना तसेच उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 4 असे एकूण 42 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. यापैकी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे विलगीकरण कक्षात दाखल असणाऱ्या 70 वर्षीय महिला व उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे दाखल असणाऱ्या 32 वर्षीय पुरुष या दोघांचा मृत्यु श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे झाला आहे. या दोघांच्या घशातील स्त्रावांचे नमुने संशयित म्हणून बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून उर्वरित 40 नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुनेही बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.newsdanka.com/politics/bull-passes-away-in-sindhudurg-after-injured-in-bull-fight/50461/", "date_download": "2022-05-18T22:31:52Z", "digest": "sha1:FYEWMGWYVFG2E6TX74GGH66WARURPC4H", "length": 8846, "nlines": 140, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Bull Passes Away In Sindhudurg After Injured In Bull Fight", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरक्राईमनामामाणसाच्या आनंदात मुक्या जनावराचा बळी\nमाणसाच्या आनंदात मुक्या जनावराचा बळी\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तळगाव येथील एका मैदानात बैलांची झुंज आयोजित करण्यात आली होती. कुडाळ येथील दोन बैलांची ही झुंज आयोजित करण्यात आली होती. दरम्यान वेंगुर्ला तालुक्यातील आसोली गावातील विकी केरकर यांच्या मालकीचा बाबू नावाचा बैल झुंजी दरम्यान जखमी झाला होता. अखेर या बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.\nबैलांच्या झुंजीला सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असताना हजारो लोकांच्या उपस्थितीत खासदार विनायक राऊत यांच्या गावात घेण्यात आलेल्या या बैल झुंजीला परवानगी कोणी दिली असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.\nझुंजीत विजयी झालेला बैल हा कुडाळ नेरूर गावातील एका राजकीय पदाधिकाऱ्याचा होता म्हणून पोलीस गप्प होते का, असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना आता पडला आहे. याप्रकरणी आता कारवाईची मागणी होत आहे. तसेच अशाप्रकारच्या झुंजी होऊ नयेत, असाही सूर उमटत आहे.\nमहाराष्ट्र राज्य कोरोना निर्बंध मुक्त सगळे उत्सव उत्साहात साजरे करा\n‘गरीब नवाज चाहे तो हिंदुस्तान का पता ना चले’…कव्वाली गायक नवाज शरीफची मुक्ताफळे\n‘भविष्यात नाना पटोले यांच्यावर ईडीच्या धाडी पडल्या तरी आश्चर्य वाटणार नाही’\nआसाम, मणिपूर, नागालँडमधील AFSPA क्षेत्र कमी करण्याचा निर्णय\nआता या बैलाच्या मृत्यूनंतर प्राणीप्रेमी असलेल्यांनी दु:ख व्यक्त केले असून मानवाच्या स्वार्थासाठी आनंदासाठी निष्पाप जीवांचा बळी घेतल्याच्या भावना सर्व स्तरांवरून व्यक्त केल्या जात आहेत.\nपूर्वीचा लेखनाणार जाणार, पण बारसूवासीयांच्या हाती काय येणार \nआणि मागील लेखमहाराष्ट्रात आता मास्क ऐच्छिक\n… धमाका ‘सरसेनापती हंबीरराव ‘च्या ट्रेलरचा\nमध्य प्रदेशला दिलासा, ठाकरे सरकारला दणका\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\n… धमाका ‘सरसेनापती हंबीरराव ‘च्या ट्रेलरचा\nमध्य प्रदेशला दिलासा, ठाकरे सरकारला दणका\n…म्हणून भारताच्या नकाशात दिसतो श्रीलंका\nआता सिमेंट क्षेत्रात ‘अदानी पॉवर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/web-stories/entertainment/pooja-bedi-rare-throwback-pics/photostory/91533482.cms", "date_download": "2022-05-18T23:35:24Z", "digest": "sha1:5FKGM5KEMTAVHTI25YITQIVFUVVOINRT", "length": 2985, "nlines": 33, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": "बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदीचे दुर्मिळ फोटो | TimesNow Marathi", "raw_content": "बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदीचे दुर्मिळ फोटो\nकोण आहे पूजा बेदी\nकबीर बेदी आणि दिवंगत प्रोतिमा बेदी यांची मुलगी आणि अभिनेत्री\nपूजा बेदी ९०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री, १९९१ मध्ये विषकन्या सिनेमातून पदार्पण\nजो जीता वही सिकंदर\nजो जीता वही सिकंदर सिनेमात मर्लिन मन्रोसारखी पोझ देत छोटी पण लक्षवेधी भूमिका साकारली\nलूटेरे, फिर तेरी कहानी याद आयी, आतंक ही आतंक या सिनेमांतील भूमिकांची चर्चा\nपन्नाशी ओलांडल्यावर पूजा बेदीने टीव्हीवर पदार्पण केले. झलक दिखला जा १, नच बलिये ३, बिग बॉस २, फिअर फॅक्टर : खतरों के खिलाडी १ यात दिसली पूजा बेदी\nअभिनेत्री अलाया अब्राहिम फर्नीचरवालाची आई आहे पूजा बेदी.\nबोल्ड फोटो आणि दृश्यांमुळे अधूनमधून वादाच्या भोवऱ्यात राहिली पूजा बेदी\nजो जीता वही सिकंदर या सिनेमामुळे पूजा बेदीला झटपट लोकप्रियता मिळाली\nअभिनयाव्यतिरिक्त पूजा बेदी कॉलमिस्ट आणि लेखिका म्हणून लोकप्रिय\nही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद\nNext: राणादा आणि अंजलीबाईंची प्रेमाची गोष्ट\nअशा आणखी स्टोरीज पाहा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://n7news.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A5%8B/", "date_download": "2022-05-18T22:23:01Z", "digest": "sha1:QZXPC3UETFN27SXLXINW6JEBMOWBHQC7", "length": 2694, "nlines": 69, "source_domain": "n7news.com", "title": "काठी व धडगाव परिसरातील होळी यंदा साध्या पद्धतीने साजरा होणार – आयोजक | N7News", "raw_content": "\nकाठी व धडगाव परिसरातील होळी यंदा साध्या पद्धतीने साजरा होणार – आयोजक\nPreviousबँकांचे खाजगीकरण करन म्हणजे सावकारी प्रकार – माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा आरोप\nNextअक्कलकुवा येथे महासमृद्धी अभियानाला सुरुवात\nलासूर येथे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना वाहिन्यात आली आदरांजली\nप्रजासत्ताक दिनी एस टी. कर्मचाऱ्यांचे भीक मागो आंदोलन\nसेवाभावी प्रतिष्ठानतर्फे टाकळी येथे सुरु करण्यात आलं वाचनालय\nअक्कलकुवा येथे भाजपासह कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनि केले शिवसेनेत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2020/11/Sambhajibriged.html", "date_download": "2022-05-18T23:25:08Z", "digest": "sha1:BXHKO2W74GS5LKKMS7YOMLGQ5H3ZHWGU", "length": 10498, "nlines": 53, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "बेवनूर येथे सेतजमिनिसह घरांचे नुकसान करणाऱ्या कंपनीवर कारवाई करा; संभाजी ब्रिगेड", "raw_content": "\nHomeजतवार्ताबेवनूर येथे सेतजमिनिसह घरांचे नुकसान करणाऱ्या कंपनीवर कारवाई करा; संभाजी ब्रिगेड\nबेवनूर येथे सेतजमिनिसह घरांचे नुकसान करणाऱ्या कंपनीवर कारवाई करा; संभाजी ब्रिगेड\nजत/प्रतिनिधी: बेवनूर ता.जत येथे दिलीप बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनचे दगड उत्खनन चालू असून. परिसरातील शेत जमिनीवर अतिक्रमण व तसेच बोर ब्लास्ट मुळे होणारे घरांचे नुकसान आणि नागरिकांच्या जीवतास असलेला धोका या अन्यायकारक बाबी त्वरीत थांबवून, आज अखेर झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित द्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्यावतीने जिल्हाकार्याध्यक्ष श्रेयश नाईक यांनी जत उपविभागीय अधिकारीसो प्रशांत आवटे, तहसिलदारसो सचिन पाटील जत व मा.पोलीस निरीक्षकसो उत्तम जाधव जत पोलीस ठाणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nनिवेदनात म्हटले आहे की, मौजे बेवनूर ता. जत येथील गटनंबर 249 मध्ये दिलीप बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड(DBL) या कंपनीचे उत्खनन चालू आहे. तसेच तेथील शेजारील जमिनीवर ते अतिक्रमण करत आहेत. वारंवार तोंडी सूचना देऊन देखील ते ऐकत नाहीत व मोठ्या प्रमाणात अमोनियाचा वापर करून 20 फुटापेक्षा जास्त खोल घेऊन बोअर ब्लास्ट करत आहेत. त्यामुळे परिसरातील घरांचे नुकसान होऊन त्यास भेगा पडल्या आहेत. संरक्षित कंपाऊंड नसल्यामुळे चरायला जाणारी जनावरे आत पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तरी त्वरित दिलीप बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड (DBL) या कंपनीवर कारवाई होऊन अतिक्रमण केलेल्या शेतजमीनींची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कंपनीने द्यावी व परिसरातील ज्या घरांचे नुकसान झाले आहे. त्यांची नुकसान भरपाई द्यावी व सरकारी मोजणीने उत्खनन क्षेत्र त्वरित निश्‍चित करावे. सदर जागेस संरक्षित कंपाउंड करावे व सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही संभाजी ब्रिगेड करून आपणास विनंती आहे. तसेच यापूर्वी सदर कंपनीच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे उडणाऱ्या प्रचंड धुळीबाबत अर्ज देऊन सुध्दा आजअखेर कोणतीही कारवाई झाली नाही. अवजड वाहतूक करताना रस्त्यावर दगड पडतात तसेच सदर वाहनावर ताडपत्री झाकत नाहीत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. तरी वरील मागण्यांची दखल न घेतल्यास संभाजी ब्रिगेड शेतकर्‍यांसहित येत्या काही दिवसात न्याय मिळेपर्यंत तीव्र आंदोलन करणार आहे.\nयावेळी निवेदनावर संभाजी ब्रिगेड जिल्हाकार्याध्यक्ष श्रेयश नाईक, दादासो वाघमोडे, विजयकुमार नाईक, संदिप नाईक, मच्छिंद्र शिंदे, शिवाजी शिंदे, बबन शिंदे, अशोक शिंदे, राजेंद्र शिंदे, तानाजी शिंदे, लक्ष्मिबाई शिंदे, संभाजी शिंदे, नारायण शिंदे, सोपान शिंदे, भारत शिंदे, लक्ष्मण पाटील, मोहन पाटील, नारायण पाटील, बापूसो शिंदे, शिवाजी शिंदे, अरूण शिंदे, विजय शिंदे, इंदूबाई शिंदे इत्यादी नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.\nआ. विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन\nडोरली ग्रामपंचायतीचे आडमापी धोरण; मातंग समाज मंदिरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nअखेर जत तहसीलदारपदी जीवन बनसोडे यांचे नियुक्ती जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत संखचे अप्पर तहसील पद अद्याप प्रतीक्षेत\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.kolaj.in/tag_search.php?tag_search=%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2022-05-18T23:06:36Z", "digest": "sha1:PKA763P5H7JFL424YRATKA2GMTBL7OOG", "length": 2795, "nlines": 29, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nतरुणाईसाठी सैन्यामधे भरतीचे दरवाजे उघडणारा ‘अग्निपथ’\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nभारतीय सैन्यदलांमधे अल्पकालीन सेवा करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे. ‘अग्निपथ’ असं संभाव्य नामकरण असलेल्या या योजनेत जवान श्रेणीमधे तरुणांना कंत्राटी पद्धतीने भरती केलं जाणार आहे. सुरवातीला ही योजना लष्करापुरतीच मर्यादित होती; पण आता भारतीय नौदल आणि हवाई दलासाठीही तरुणांना थोड्या काळासाठी देशसेवा करण्याचं नवं दालन खुलं होऊ शकतं.\nतरुणाईसाठी सैन्यामधे भरतीचे दरवाजे उघडणारा ‘अग्निपथ’\nभारतीय सैन्यदलांमधे अल्पकालीन सेवा करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे. ‘अग्निपथ’ असं संभाव्य नामकरण असलेल्या या योजनेत जवान श्रेणीमधे तरुणांना कंत्राटी पद्धतीने भरती केलं जाणार आहे. सुरवातीला ही योजना लष्करापुरतीच मर्यादित होती; पण आता भारतीय नौदल आणि हवाई दलासाठीही तरुणांना थोड्या काळासाठी देशसेवा करण्याचं नवं दालन खुलं होऊ शकतं......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2022/01/Agricultural-Mechanization-Scheme-2022.html", "date_download": "2022-05-18T22:31:25Z", "digest": "sha1:RHXETOMBV2BJJPUDXB46ZN5OEWE2CWHE", "length": 10960, "nlines": 75, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "कृषी यांत्रिकीकरण योजना 2022 कृषी अवजारे करिता 50 ते 80% अनुदान - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome कृषी कृषी यांत्रिकीकरण योजना 2022 कृषी अवजारे करिता 50 ते 80% अनुदान\nकृषी यांत्रिकीकरण योजना 2022 कृषी अवजारे करिता 50 ते 80% अनुदान\nजानेवारी २२, २०२२ ,कृषी\nनमस्कार शेतकरी मित्रांनो , या सदरात आपण राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेअंतर्गत राज्य सरकारने कृषीविषयक अवजारे आणि यंत्रे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी शाशनानाने अर्थसाहाय्य केले आहे . अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृषीयंत्रिकरणाचा लाभ पोहोचवणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे .\nआता किसान क्रेडिट कार्ड मधून 'या' योजनांचा लाभ\nयासाठीच महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांची शेतीविषयक काम अधिक सुखकर आणि सोयीची करण्यासाठी हि योजना राबवण्यात अली आहे . या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला जमीन सुधारणा, पूर्वमशागत औजारे, आंतरमशागत यंत्रे ,पेरणी व लागवड यंत्रे ,पीक संरक्षण औजारे, काढणी व मळणी औजारे इत्यादी अनेक शेतीची काम जलद करून देणारी यंत्रे विकत घेण्यासाठी अनुदान देऊन अर्थसहाय्य करण्यात येणार आहे . राज्यसरकारच्या या योजनेमुळे गरीब व गरजू शेतकऱ्यांना शेतीची काम कमी वेळात आणि वेळेवर होण्यासाठी लाभ होणार आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने कृषी यांत्रिकरणांला प्राधान्य दिले आहे .\nराज्य सरकार अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना ५०% तर इतर शेतकऱ्यांना ४०% कृषी यांत्रिकीकरणाला अनुदान देणार आहे.\nकृषी यांत्रिकीकरण योजना बद्दल अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.\nप्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन, असा करा अर्ज \nकृषी योजना एकाच छताखाली; 'महाडीबीटी' पोर्टलवरून घ्या लाभ, असा करा अर्ज \nat जानेवारी २२, २०२२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nSatara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखत...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज\nSMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Mir...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal ...\nजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी\nजुन्नर : जुन्नर - मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2022/05/Junnar-Two-child-marriages-stopped-by-the-administration.html", "date_download": "2022-05-18T21:59:06Z", "digest": "sha1:S2OUCDEA7VI5CHQRIG42VR6ZUDU2D2FZ", "length": 10985, "nlines": 73, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "जुन्नर : दोन बालविवाह प्रशासनाने रोखले - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome जिल्हा जुन्नर राज्य जुन्नर : दोन बालविवाह प्रशासनाने रोखले\nजुन्नर : दोन बालविवाह प्रशासनाने रोखले\nमे १३, २०२२ ,जिल्हा ,जुन्नर ,राज्य\nजुन्नर : वडज, ता. जुन्नर येथे आज मंगळवार ता.१० रोजी होणारे दोन बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे.\nयाबाबत चाईल्ड लाईनकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर जुन्नर पोलीसांच्या मदतीने तसेच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका स्तरीय संरक्षण अधिकारी ए. के. साळुंखे, तालुका स्तरीय बालविवाह प्रतिबंधक अधिकारी एन. डी. कोल्हे विवाहस्थळी पोचले. विवाह स्थळी एकाच मंडपात दोन मुलींचे बाल विवाह होत असल्याचे दिसून आले यावेळी बालविवाहासाठी सुमारे ५०० हुन अधिक लोक उपस्थित असल्याचे निदर्शनास आले.\nहे बाल विवाह होण्यापूर्वीच विवाह थांबवण्यात आले व जुन्नर पोलीस स्टेशन येथे दोनही मुला-मुलीच्या पालकांकडून मुलीचे 18 वर्षे पूर्ण झाल्याखेरीज त्यांची विवाह करणार नाही असा जबाब लिहून घेण्यात आला, या कार्यवाहीसाठी जुन्नरचे पोलीस निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक पवार, तालुका स्तरीय संरक्षण अधिकारी ए. के. साळुंखे, बाल विवाह प्रतिबंध अधिकारी तथा ग्रामसेवक ग्रामपंचायत वडज एन डी कोल्हे, पोलीस पाटील वंदना शेळके व इतर पोलीस कर्मचारी यांच्या एकत्रीत प्रयत्नाने मुलींचे बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले असल्याचे साळुंखे यांनी सांगितले.\n\"या\" महिन्यात सरकारी विभागात कुठे कुठे होणार भरती, वाचा एका क्लिकवर\nजुन्नर : आदिवासी युवकाने वाढदिवस निमित्ताने केले विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तर मजूरांना छत्रीचे वाटप\nबेरोजगार तरुणांनो ,अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करायचाय \nTags जिल्हा# जुन्नर# राज्य#\nat मे १३, २०२२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nTags जिल्हा, जुन्नर, राज्य\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nSatara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखत...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज\nSMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Mir...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal ...\nजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी\nजुन्नर : जुन्नर - मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BPAR-shraddha-kapoor-late-night-party-5426970-PHO.html", "date_download": "2022-05-19T00:11:32Z", "digest": "sha1:5E77MIGVCDBTIS2YRDBD7WNVXOLPWMIS", "length": 5571, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "वडिलांच्या Warning नंतरसुद्धा पहाटे 4 पर्यंत पार्टी करताना दिसली श्रद्धा कपूर! | Shraddha Kapoor Late Night Party With Katrina Kaif, Sidharth Malhotra, Aditya Roy Kapur - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवडिलांच्या Warning नंतरसुद्धा पहाटे 4 पर्यंत पार्टी करताना दिसली श्रद्धा कपूर\nश्रद्धा कपूर आणि कतरिना कैफ\nएन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर, कतरिना कैफ, सिद्धार्थ मल्होत्रा आणि आदित्य रॉय कपूर सोमवारी रात्री एका पार्टीत सोबत होते. दिग्दर्शक शाद अलीच्या घरी आयोजित या पार्टीत श्रद्धा तिच्या आगामी 'ओके जानू' या सिनेमातील तिचा को-स्टार आदित्यसोबत रात्री साडे अकराच्या सुमारास पार्टीत दाखल झाली. तर कतरिना कैफ अलीकडेच रिलीज झालेल्या 'बार बार देखो' सिनेमातील तिचा हीरो सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसली. कतरिना तर पार्टीतून लवकर निघून गेली. मात्र श्रद्धा, आदित्य आणि सिद्धार्थ पहाटेच्या चार वाजेपर्यंत पार्टी एन्जॉय करत राहिले.\nश्रद्धाच्या वडिलांनी दिली वेळेत घरी येण्याची ताकिद...\nअलीकडेच बातमी आली होती, की श्रद्धाचे वडील शक्ती कपूर आणि आई शिवांगी कपूर श्रद्धावर नाराज आहेत. एका एंटरटेनमेंट पोर्टलने केलेल्या दाव्यानुसार शक्ती आणि शिवांगी यांनी श्रद्धाला कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ द्यायला सांगितले आहे. श्रद्धा सध्या रोज रात्री उशीरा घरी येत असल्याचे समोर आले आहे. ती सायंकाळी शुटिंग उरकते आणि वरचेवर गर्ल गँगबरोबर आऊटिंगला जाते, असे समोर आले आहे. त्यामुळे वडिलांनी तिला घरी वेळेत येण्याची ताकिद दिली होती. वडिलांच्या वॉर्निंग नंतरसुद्धा श्रद्धा उशीरा रात्रीपर्यंत पार्टी करताना दिसल्याने तिच्यावर वडिलांच्या ओरडण्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाहीये.\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा स्टार्सचे PHOTOS...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-IFTM-on-location-photos-from-lagir-zala-ji-5811056-PHO.html", "date_download": "2022-05-18T22:27:38Z", "digest": "sha1:NPVI6GVWU4IC6I3VFSYDPIRZSJSM4CI2", "length": 3059, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Photos:शीतलीपासून राहुल्या-विक्या अन फौजीपर्यंत, सेटवर या कलाकारांची अशी सुरु असते धमालमस्ती | On Location Photos From Lagir Zala Ji - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPhotos:शीतलीपासून राहुल्या-विक्या अन फौजीपर्यंत, सेटवर या कलाकारांची अशी सुरु असते धमालमस्ती\nएंटरटेनमेंट डेस्क - टीव्हीवर सध्या गाजत असलेल्या मालिकांच्या यादीत आघाडीवर असलेल्या नावांपैकी एक म्हणजे, 'लागिरं झालं जी..'. ग्रामीज बाज असलेली ही आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे. या मालिकेमध्ये असलेल्या पात्रांमध्ये बहुतांश तरुणांचा समावेश आहे. त्यामुळे शुटिंगच्या सेटवरही त्यांची चांगलीच केमिस्ट्री जमलेली आहे. ही केमिस्ट्री सोशल मीड्यावर त्यांनी शेयर केलेल्या फोटोंमधून दिसत असते. शुटिंगच्या सेटवरील त्यांची हीच धमाल आपण आज पाहणार आहोत.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, लागिरं झालं जी..च्या सेटवरील समोर आलेले काही PHOTOS..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-economic-growth-news-in-marathi-india-ib-4644422-NOR.html", "date_download": "2022-05-18T23:02:05Z", "digest": "sha1:MHZHBMXVV3XIDSVFCSIJINYWXCXQ6WQC", "length": 3036, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "स्वयंसेवी संस्थांमुळे आर्थिक विकासाला खीळ : आयबी | Economic Growth News in Marathi, India, IB - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nस्वयंसेवी संस्थांमुळे आर्थिक विकासाला खीळ : आयबी\nनवी दिल्ली- देशातील अनेक बिगरसरकारी स्वयंसेवी संस्थांच्या (एनजीओ) विरोधामुळे सरकारला अनेक प्रकल्प गुंडाळावे लागले. यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला फटका बसून तो दोन ते तीन टक्क्यांनी मंदावल्याचे गुप्तचर विभागाच्या अहवालात म्हटले आहे. ‘इम्पॅक्ट ऑफ एनजीओ ऑन डेव्हलपमेंट’ या अहवालात ग्रीनपीस या एनजीओचा उल्लेख आहे. ग्रीनपीसने कुडानकुलमला विरोध करणारे आपचे उमेदवार उदयकुमार यांना निवडणुकीत आर्थिक मदत केली होती. ग्रीनपीसने अणुऊर्जाविरोधी निदर्शने केली. प्रकल्प बंद पाडण्यासाठी संपूर्ण जोर लावला. या बदल्यात संस्थेला 45 कोटींचा विदेशी निधी मिळाला. संस्था विदेशी कार्यकर्त्यांकडून बेकायदेशीरपणे मदत मिळवत असल्याचाही आरोप आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-kerla-polytechnic-college-publish-photo-of-narendra-modi-with-laden-hitler-4643429-NOR.html", "date_download": "2022-05-19T00:25:12Z", "digest": "sha1:WHXBWZUD3U32DX4ZDBG2XNT5T3HKGPVS", "length": 5663, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "लादेन, हिटलरबरोबर छापला मोदींचा फोटो, प्रिंसिपलसह डावे समर्थक विद्यार्थ्यांवर गुन्हा | Kerla Polytechnic College Publish Photo Of Narendra Modi With Laden Hitler - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलादेन, हिटलरबरोबर छापला मोदींचा फोटो, प्रिंसिपलसह डावे समर्थक विद्यार्थ्यांवर गुन्हा\nनवी दिल्‍ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दहशतवादी ओसामा बिन लादेन आणि हुकुमशाहा हिटलरबरोबर छापल्याचे प्रकरण समोर आले आहे. केरळच्या कुझूर येथील एका सरकारी पॉलिटेक्निक महाविद्यालयातील हे प्रकरण आहे. पोलिसांनी या प्रकरणी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आणि चार विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांनी आपल्या कॅम्पसमधील नियतकालीकासाठी नकारात्मक व्यक्तींची यादी प्रकाशित केली होती. या यादीमध्ये त्यांनी जर्मनीचा हुकूमशाह हिटलर, जगातील तत्कालीन सर्वात क्रूर दहशतवादी ओसामा बिन लादेन, लिट्टेचा प्रमुख व्ही प्रभाकरण, चंदन सक्र वीरप्पन आणि अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जॉर्ज डबल्यू बुश यांच्याबरोबर नरेंद्र मोदी यांचाही समावेश होता.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या नियतकालीकाशी संबंधीत चार विद्यार्थी, प्रिंसिपल एम.एन.कुट्टी, स्टाफ एडिटर गोपी आणि प्रिंटींग प्रेसचे मालक यांच्यावर भादंविच्या विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 2013-14 या आर्थिक वर्षासाठी हे नियतकालीक चार जून रोजी प्रकाशित करण्यात आले होते. त्याच्या एका पानावर हे सर्व नकारात्मक चेहरे छापण्यात आले असून त्यात मोदींच्या फोटोचा समावेश आहे.\nएका सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी या सर्वांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहे. हे नियतकालीक संस्थेकील संपादकांची एक टीम प्रकाशित करत असते. येथील विद्यार्थी संघटना डाव्यांची समर्थक आहे. पॉलिटेक्निकच्या अधिका-यांनी या नियतकालीकावरुन वाद उफाळल्याने ते मागे घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, हे प्रकरण समोर आल्याने स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आणि या नियतकालीकाच्या प्रति जाळल्या.\nफोटो : पॉलिटेक्निक कॉलेजच्या नियतकालीकात प्रकाशित करण्यात आलेले फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-SOTH-pro-kabaddi-league-patana-victory-mumba-hit-six-5065159-NOR.html", "date_download": "2022-05-18T22:57:10Z", "digest": "sha1:FAGGKRB7XDHMRKYKAW4GOURQABBZRHKI", "length": 9852, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "प्राे कबड्डी लीग: पाटणा विजयी; मुंबाचा षटकार | Pro Kabaddi League: Patana Victory, Mumba Hit Six - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्राे कबड्डी लीग: पाटणा विजयी; मुंबाचा षटकार\nजयपूर - राकेश कुमारच्या नेतृत्वाखाली पाटणा पायरेट्स संघाने पराभवाची मालिका खंडित करत रविवारी दुसऱ्या सत्राच्या प्राे कबड्डी लीगमध्ये विजयाचे खाते उघडले. या संघाने लीगमधील अापल्या तिसऱ्या सामन्यात गत चॅम्पियन जयपूर पिंक पँथर्स संघाविरुद्ध सनसनाटी विजयाची नाेंद केली. पाटणा संघाने २९-२३ अशा फरकाने सामना जिंकला. लीगमधील पाटणा संघाचा हा पहिला विजय ठरला. या विजयासह पाटणाच्या टीमने गुणतालिकेत पाचव्या स्थानावर धडक मारली.\nराकेश कुमार (८) अाणि संदीप नारवाल (७) यांनी केलेल्या उल्लेखनीय खेळीच्या बळावर पाटणा पायरेट्स संघाने शानदार विजय मिळवला. या वेळी सुनील कुमार (२) अाणि अमन कुमार (१) यांनीही संघाच्या विजयात माेलाचे याेगदान दिले. त्यामुळे टीमला सामना जिंकता अाला.\nदमदार सुरुवात करताना पाटणा संघाने सलग गुणांची कमाई केली. त्यामुळे या टीमला सामन्यावरची अापली पकड अधिक मजबूत करता अाली. संदीप अाणि कर्णधार राकेशने उत्कृष्ट चढाई करून संघाला गुण मिळवून दिले. त्यामुळे या टीमला मध्यंतरापूर्वी सामन्यात माेठी अाघाडी घेता अाली. दुसऱ्या हाफमध्येही अापला दबदबा कायम ठेवताना या टीमने अाघाडीला मजबूत केले. दरम्यान, जयपूरने अापल्या घरच्या मैदानावर पुनरागमन करण्यासाठी जाेरदार प्रयत्न केले. मात्र, सिनेअभिनेता अभिषेक बच्चनच्या जयपूर संघाला समाधानकारक खेळी करता अाली नाही.\nजयपूरचा सलग तिसरा पराभव : गतविजेत्या जयपूर पिंक पँथर्स संघाला रविवारी पराभवाचा सामना करावा लागला. गतविजेत्या टीमचा लीगमधील हा सलग तिसरा पराभव ठरला. तसेच अापल्या घरच्या मैदानावरील पहिला पराभव अाहे. या टीमला अद्याप पराभवाची मालिका खंडित करता अाली नाही. संघाचा कर्णधार नवनीत गाैतम सामन्यात सपशेल अपयशी ठरला. तसेच राेहित राणालाही समाधानकारक खेळी करता अाली नाही. या वेळी जसवीर सिंग (७) अाणि राजेश नारवाल (६) यांनी एकाकी झंुज दिली. मात्र, त्यांना पराभवाची मालिका खंडित करता अाली नाही.\nयू मुंबाचा सलग सहावा विजय; तेलुगूवर २७-२६ ने मात\nअनुप कुमारच्या नेतृत्वात शेवटच्या पाच मिनिटांत सामन्याला कलाटणी देऊन रविवारी यू मुंबा संघाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यू मुंबा टीमने तेलुगू टायटन्सला २७-२६ अशा फरकाने पराभूत केले. गत उपविजेत्या मुंबा संघाचा लीगमधील हा सलग सहावा विजय ठरला. या विजयासह मुंबा टीमने गुणतालिकेतील अापले अव्वलस्थान कायम ठेवले. अनुप कुमार (१०) अाणि रिशांक देवडिगा (७) यांनी चुरशीची खेळी करून संघासाठी विजयश्री खेचून अाणली.\nजखमी नीलेशची प्रकृती स्थिर\nदबंग दिल्लीिवरुद्ध शनिवारी रात्री गंभीर जखमी झालेल्या नीलेश शिंदेची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली. नीलेश हा लीगमध्ये सौरव गांगुलीच्या बंगाल वॉरियर्स टीमचे प्रतिनिधित्व करत आहे. गत सामन्यात दिल्लीविरुद्ध खेळताना नीलेशला गंभीर दुखापत झाली होती. तातडीने उपचार केल्याने त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे कळते.\nजयपूर पिंक-तेलुगू अाज झुंजणार\nसिनेअभिनेता अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पँथर्सला अापल्या घरच्या मैदानावर साेमवारी तेलुगू टायटन्स संघाच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल. जयपूरच्या मैदानावर रात्री ९ वाजता सामना हाेणार अाहे. विजय मिळवण्याच्या इराद्याने जयपूर घरच्या मैदानावर उतरणार अाहे.\nबंगळुरूसमाेर अाज दबंग दिल्ली\nदुसऱ्या सत्राच्या प्राे कबड्डी लीगमध्ये मनजितसिंगच्या नेतृत्वाखाली विजयी चाैकार मारण्यासाठी बंगळुरू बुल्स संघ सज्ज झाला अाहे. लीगमध्ये साेमवारी जयपूरच्या मानसिंग स्टेडियमवर बंगळुरू बुल्स अाणि दबंग दिल्ली यांच्यात सामना रंगणार अाहे. या सामन्यात बाजी मारून लीगमध्ये तिसऱ्या विजयाची नाेंद करण्याचा दिल्ली टीमचा प्रयत्न असेल.\nछायाचित्र: गत विजेत्या जयपूर पिंक पँथर्स टीमच्या खेळाडूची पकड करताना पाटणा पायरेट्स संघाचे खेळाडू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://likeupnews.com/couple-ended-life-for-not-getting-permission-to-marry/", "date_download": "2022-05-18T22:15:26Z", "digest": "sha1:OZF3NYEH4R6KRNYZQT3QCRJRICGEMGZI", "length": 9263, "nlines": 74, "source_domain": "likeupnews.com", "title": "धक्कादायक: जीवंत असताना प्रेमविवाहाला परवानगी दिली नाही, आत्महत्येनंतर कुटुंबियांनी लावले लग्न - LikeUp", "raw_content": "\nधक्कादायक: जीवंत असताना प्रेमविवाहाला परवानगी दिली नाही, आत्महत्येनंतर कुटुंबियांनी लावले लग्न\nधक्कादायक: जीवंत असताना प्रेमविवाहाला परवानगी दिली नाही, आत्महत्येनंतर कुटुंबियांनी लावले लग्न\nजळगाव: भारतीय समाजात आजही प्रेमविवाह करणे फार अवघड आहे. बर्‍याच प्रेमी युगुलांना लग्न करायचे असते मात्र त्यांच्या घरचे परवानगी देत नाहीत. त्यामुळे हताश होऊन बर्‍याच जोडप्यांनी एकत्र आत्महत्या केल्याच्या बातम्या नेहमीच येत असतात. अशीच एक घटन जळगाव जिल्ह्यात घडली आहे.\nजळगाव जिल्ह्यातील वाडे गावात राहणार्‍या एका प्रेमी युगुलाचे जीवंत असताना लग्न करण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही. दोघांच्या कुटुंबियांनी लग्नाला नकार दिल्याने दोघांनीही आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे सांकेतिक लग्न लावले.\nमाडे गावात राहणारा 22 वर्षीय मुकेश सोनवणे आणि पलाड गावात राहणारी नेहा ठाकरे यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघांचे एकमेकावर खूप प्रेम होते. दोघांना लग्न करून एकत्र जीवन जगायचे होते. त्यांनी यासाठी त्यांच्या कुटुंबियांची परवानगी मागितली. पण त्यांना परवानगी मिळाली नाही. दोघेही एकाच समाजातील होते तरीही कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला परवानगी दिली नाही.\nकैरी खा आणि ‘हे’ रोग पळवा; जाणून घ्या महत्वाची…\nआजपासून ‘या’ वयोगटातील लोकांना मिळणार लसीकरणाचा…\nजेव्हा कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला नकार दिला तेव्हा त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मूळचे मलाड गावचे रहिवाशी असलेले नेहाचे कुटुंब काही काळापासून वाडे गावात राहत होते. इथेच नेहा आणि मुकेशचे सूत जुळले. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, प्राथमिक तपासात या दोघांचे प्रेम संबंध होते आणि हे दोघे लग्न करू इच्छित होते, मात्र त्यांच्या कुटुंबियांनी नकार दिल्याची माहिती समोर आली.\nमुकेशने नेहाच्या कुटुंबियलाही लग्नासाठी समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यानही नकार दिला. त्यामुळे नाराज होऊन दोघांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी मुकेशने त्याच्या मरण्यापूर्वी व्हॉट्सअॅप स्टेटसवर बाय संदेशही टाकला होता. मात्र, या दोघांकडून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही.\nदोघांच्या प्रेताचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचे मृतदेह वाडे गावात नेण्यात आले. दोघांच्या मृतदेहावर तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी दोघांचे सांकेतिक लग्न लावून दिले.\nमुख्यमंत्र्यांसमोरच झाला सेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, कारण ऐकून थक्क व्हाल\nदुकानांच्या वेळेबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, वाचा सविस्तर माहिती\nकैरी खा आणि ‘हे’ रोग पळवा; जाणून घ्या महत्वाची माहिती एका क्लिकवर\nआजपासून ‘या’ वयोगटातील लोकांना मिळणार लसीकरणाचा बूस्टर डोस; वाचा महत्वाची…\nविदर्भाला वातावरणाचा झटका; 10-12 एप्रिल दरम्यान घडणार ‘ही’ गोष्ट\n ‘अशी’ घ्याल आपल्या आरोग्याची काळजी\nकैरी खा आणि ‘हे’ रोग पळवा; जाणून घ्या महत्वाची माहिती एका क्लिकवर\nबाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या कचाट्यात; घरात सापडलं एवढ्या कोटींचे घबाड\nआजपासून ‘या’ वयोगटातील लोकांना मिळणार लसीकरणाचा बूस्टर डोस; वाचा महत्वाची माहिती\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन पंतप्रधान\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nerror: कृपया पोस्ट कॉपी करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2022-05-18T23:30:16Z", "digest": "sha1:Z5CL23PGH7RMPHBZY2VR47U7ZVG7JA6G", "length": 3297, "nlines": 58, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.ची सहस्रके - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहा ग्रेगरी दिनदर्शिकेच्या सहस्रकांचा अर्थात इ.स.च्या सहस्रकांचा वर्ग आहे.\nएकूण ६ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ६ उपवर्ग आहेत.\nइ.स.ची शतके‎ (२३ क, ३४ प)\nइ.स.चे १ ले सहस्रक‎ (१२ क, ११ प)\nइ.स.चे २ रे सहस्रक‎ (११ क, १० प)\nइ.स.चे ३ रे सहस्रक‎ (३ क, २ प)\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक‎ (१ क, ७१० प)\nइ.स.पू.चे २ रे सहस्रक‎ (१ क, १ प)\n\"इ.स.ची सहस्रके\" वर्गातील लेख\nएकूण २० पैकी खालील २० पाने या वर्गात आहेत.\nइ.स.चे १ ले सहस्रक\nइ.स.चे १० वे सहस्रक\nइ.स.चे २ रे सहस्रक\nइ.स.चे ३ रे सहस्रक\nइ.स.चे ४ थे सहस्रक\nइ.स.चे ५ वे सहस्रक\nइ.स.चे ६ वे सहस्रक\nइ.स.चे ७ वे सहस्रक\nइ.स.चे ८ वे सहस्रक\nइ.स.चे ९ वे सहस्रक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nइ.स.पू.चे १० वे सहस्रक\nइ.स.पू.चे २ रे सहस्रक\nइ.स.पू.चे ३ रे सहस्रक\nइ.स.पू.चे ४ थे सहस्रक\nइ.स.पू.चे ५ वे सहस्रक\nइ.स.पू.चे ६ वे सहस्रक\nइ.स.पू.चे ७ वे सहस्रक\nइ.स.पू.चे ८ वे सहस्रक\nइ.स.पू.चे ९ वे सहस्रक\nLast edited on २६ डिसेंबर २०११, at २१:१८\nया पानातील शेवटचा बदल २६ डिसेंबर २०११ रोजी २१:१८ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/extension-till-may-11-for-application-registration-from-cet-cell/432387/", "date_download": "2022-05-18T23:05:10Z", "digest": "sha1:FCSCUJZ5PK5VO6XZKHDX3U6FLD252MHD", "length": 10301, "nlines": 137, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Extension till May 11 for application registration from CET cell", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र सीईटी सेलकडून अर्ज नोंदणीसाठी 11 मेपर्यंत मुदतवाढ\nसीईटी सेलकडून अर्ज नोंदणीसाठी 11 मेपर्यंत मुदतवाढ\nराज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा आणि जेईई परीक्षेमुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून सीईटीच्या परीक्षांचे वेळापत्रक ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर सीईटी परीक्षांसाठीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी विद्यार्थी व पालकांकडून होत होती. विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणार्‍या विविध अभ्यासक्रमांच्या नोंदणीसाठी 11 मेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आला आहे.\nशैक्षणिक वर्ष 2022-23 साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत तंत्रशिक्षण विभागांतर्गत घेण्यात येणार्‍या एमएचटी सीईटी, एमबीए, एमएमएस, एमसीए, एम.आर्च, एम.एचएमसीटी या अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ मिळण्याबाबत विद्यार्थी व पालकांकडून सीईटी सेलकडे दूरध्वनीद्वारे, ई-मेलद्वारे व प्रत्यक्ष भेट देऊन विनंती करण्यात येत होती. त्याचदरम्यान विद्यापीठांच्या परीक्षा व जेईईमुळे परीक्षांचे वेळापत्रक ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याने सीईटी सेलकडून या अभ्यासक्रमांच्या नोंदणीसाठी 4 ते 11 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.\nही मुदतवाढ अंतिम असून, यापुढे कोणत्याही परिस्थितीत मुदवाढ देण्यात येणार नाही, असे सीईटी सेलकडून सांगण्यात आले. आतापर्यंत राज्यात होणारी १६ सीईटी अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामधील ९ लाख २६ हजार विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्जनिश्चितीही केली आहे, मात्र अद्यापही १ लाख ५८ हजार ८५५ विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज पूर्ण भरले नसल्याची माहिती सीईटी सेलच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.\nदरम्यान, यापूर्वीच उच्च शिक्षण विभागांतर्गत येणार्‍या एलएलबी 3 वर्षे, एलएलबी 5 वर्षे, बी.पी.एड, एम.एड, बीएड-एमएड (एकात्मिक), बीए-बीएड. बीएसस्सी (एकात्मिक) या अभ्यासक्रमांच्या नोंदणीसाठी 22 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, तर बीएड, एमपीएड या अभ्यासक्रमांच्या नोंदणीसाठी 7 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n‘रान बाजार’वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज\nवैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत प्राजक्ता माळी\n‘रान बाजार’ वेब सीरिजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसेंची प्रतिक्रिया\nभारतातल्या ‘या’ ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य\nजान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट\nशहरातल्या श्वानांचा ‘गेट टू गेदर’, पोलिस श्वानांच्या कसरती; बघा फोटो\nमहेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन\nभाजपला जास्त जागा मिळाल्याने तुमची नशा उतरली असेल, भाजपचा महाविकास आघाडीवर...\nअजित पवारांवर संशय होताच; संजय राऊत यांचा आरोप\nड्युटी लावल्याच्या रागातून पोलीस उपनिरीक्षकाचा हजेरी मास्टरवर हल्ला\nCorona In Maharashtra: राज्यात १३,९०६ रुग्णांना डिस्चार्ज; ३२५ बाधितांचा मृत्यू\nBig Breaking : परमबीर सिंग यांच्या विरोधात ACB ची गोपनिय चौकशी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2020/06/blog-post_4.html", "date_download": "2022-05-18T23:59:55Z", "digest": "sha1:BV5MCMVKFDKWF7FW56LKOPEVCNJEWFIX", "length": 4992, "nlines": 54, "source_domain": "www.mynagar.in", "title": "या निकालाबाबत सोशल मीडियावर अफवा", "raw_content": "\nया निकालाबाबत सोशल मीडियावर अफवा\nमाय अहमदनगर वेब टीम\nपुणे – दहावी आणि बारावीच्या निकालासंदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं खुलासा केला आहे. सोशल मीडियावर प्रसारित होणार्‍या दहावी आणि बारावीच्या निकालांच्या तारखांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन मंडळाने केले आहे.\nदहावी आणि बारावीच्या निकालाची तारीख मंडळानं आजपर्यंत जाहीर केलेली नाही. माञ दहावी आणि बारावीच्या निकालाचा वेगवेगळ्या तारखा सोशल मीडियावर प्रसारित होत आहेत. त्यामुळं या तारखांवर विद्यार्थी आणि पालकांनी विश्वास ठेवू नये, असं आवाहन शिक्षण मंडळाने केलं आहे.\nफेब्रुवारी-मार्च महिन्यात बारावी आणि दहावीच्या परीक्षा पार पडल्या होत्या. या निकालाची तारीख मंडळामार्फत मंडळाच्या अधिकृत प्रसिद्धी माध्यम, वर्तमानपत्र, मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याबाबत सर्व संबंधित विद्यार्थी, पालक, शाळा कनिष्ठ महाविद्यालयाने नोंद घ्यावी, असा मंडळाच्यावतीने आवाहन करण्यात आलं आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nअसा झाला आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात; आमदार म्हणाले मी फक्त....\nपिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल महापालिकेचे दुर्लक्ष ; शिवप्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा\nनिंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी कुस्त्यांचा हगामा राज्यात प्रसिद्ध : दोन दिवस चालणार यात्रोत्सव\nपिंपळगाव माळवी येथे स्थान प्रकट दिनानिमित्त यात्रा महोत्सव\nजेऊर यात्रोत्सवादरम्यान हजारो भाविकांचे दर्शन लाखोंची उलाढाल ; नामदार तनपुरे यांच्याकडून पाण्याची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/wrangle-between-central-and-state-governments-on-vaccination-reversing-health-minister-on-maharashtra-and-chhattisgarh-government-said-accusing-them-of-hiding-their-failures-128396712.html", "date_download": "2022-05-18T23:00:49Z", "digest": "sha1:F5BXQL5IUCGWV7FOVVFPHPJM5Q5UFWNF", "length": 8032, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "बिगरभाजपशासित राज्यांत लसची कमतरता? महाराष्ट्राच्या तक्रारीवर केंद्रीय आरोग्य मंत्री संतापले, 'आपले अपयश लपवण्यासाठी आमच्यावर आरोप करताय' | Wrangle Between Central And State Governments On Vaccination Reversing Health Minister On Maharashtra And Chhattisgarh Government, Said Accusing Them Of Hiding Their Failures - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकेंद्र विरुद्ध महाराष्ट्र सरकार:बिगरभाजपशासित राज्यांत लसची कमतरता महाराष्ट्राच्या तक्रारीवर केंद्रीय आरोग्य मंत्री संतापले, 'आपले अपयश लपवण्यासाठी आमच्यावर आरोप करताय'\nपंजाब, दिल्ली, महाराष्ट्रात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणातही कमतरता\nकेंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र आणि छत्तीसगड सरकारच्या लसीच्या कमतरतेच्या तक्रारीवर टीका केली आहे. तसेच त्यांनी लसीकरण करण्यात अपयशी दिसत असलेल्या पंजाब आणि दिल्ली सरकारवरही निशाणा साधला आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकारच्या आरोपांचे उत्तर देत म्हटले की, देशात कोणत्याही ठिकाणी लसीकरणाची कमतरता नाही. महाराष्ट्र सरकार वारंवार आपल्या चुकांची पुनरावृत्त करत आहे.\nकेंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले की, चुकांच्या पुनरावृत्तीमुळे महाराष्ट्रातील परिस्थिती बिघडत आहे. आता तेथील सरकार आपले अपयश लपवण्यासाठी आमच्यावर आरोप करत आहे. त्यांनी म्हटले की, जे राज्य लसीच्या कमतरतेविषयी बोलत आहेत, ते राजकीयदृष्ट्या लोकांना घाबरवण्याचे काम करत आहेत.\nलसीकवर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे\nडॉ. हर्षवर्धन यांनी छत्तीसगडचे आरोग्यमंत्र्यांवरही टीका केली. ते म्हणाले की, छत्तीसगड सरकारने आपल्या राज्यात कोव्हॅक्सीन आणण्यास नकार दिला होता. लसीबद्दल चुकीची माहिती आणि घबराट पसरवण्याच्या दृष्टीने ते सतत वक्तव्य करत आहेत. यामुळे कोरोनाविरूद्ध सुरू असलेला लढा कमकुवत झाला आहे.\nपंजाब, दिल्ली, महाराष्ट्रात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणातही कमतरता\nआरोग्य मंत्र्यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकारने केवळ 86% आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला. दिल्लीमध्ये 72% आणि पंजाबमध्ये केवळ 64% आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. दुसरीकडे 10 इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 90% पेक्षा जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. अशा प्रकारे फ्रंट लाइन वर्कर्सलाही लस देण्यात हे तीन सरकार अपयशी झाले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ 73% तर दिल्लीमध्ये 71% आणि पंजाबमध्ये 65% फ्रंट लाइन वर्कर्सला लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. हे आकडे नॅशनल अॅव्हरेजपेक्षाही कमी आहेत.\nराज्य सरकारला पत्रही लिहिले\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पंजाब, महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारला पत्र लिहून व्हॅक्सीनेशन वाढवणार असल्याचे म्हटले आहे. पत्रामध्ये सांगितले आहे की, या तीन राज्यांमध्ये नॅशनल अॅव्हरेजपेक्षाही कमी लस देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यात केंद्र सरकारकडून 1 कोटी 6 लाख 19 हजार 190 लसीचे डोस पाठवण्यात आले होते. यामधून केवळ 90 लाख 53 हजार 523 लसींचा वापर झाला. इतर लसींचे डोस अजूनही शिल्लक आहेत. अशा वेळी व्हॅक्सीनच्या कमतरतेचे आरोप अत्यंत चुकीचे आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/india-news/congress-suspended-leader-sunil-jakhar-said-good-by-to-party-via-facebook-live/articleshow/91561886.cms", "date_download": "2022-05-18T22:54:45Z", "digest": "sha1:EBZFZ6ZNDFGR5F7F7MFMS3YHIIBTCTYO", "length": 13981, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nराजस्थानात पक्षाचं चिंतन शिबीर सुरु, फेसबुक लाइव्हद्वारे नेत्याची काँग्रेसला सोडचिठ्ठी\nअखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीनं सुनील जाखड यांना दोन वर्षांसाठी निलंबित केलं होतं. पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर केलेल्या टीकेवरुन जाखड यांना निलंबित करण्यात आलं होतं.\nकाँग्रेस नेत्याचा फेसबुक लाइव्हद्वारे राजीनामा\nपंजाब काँग्रेसमधून दोन वर्ष निलंबित\nसुनील जाखड यांचा राजीनामा\nचंदीगड : राजस्थानातील उदयपूरमध्ये काँग्रेसचं तीन दिवस नवचिंतन शिबीर सुरु आहे. दुसरीकडे पंजाबमधील वरिष्ठ काँग्रेस नेते सुनील जाखड यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. सुनील जाखड यांनी फेसबुक लाइव्ह करत पक्ष सोडत असल्याची घोषणा केली आहे. जाखड यांच्यावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीनं दोन वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली होती. पंजाब विधानसभा निवडणुकीपासून सुनील जाखड आणि काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले होते. फेसबुक लाइव्ह करत सुनील जाखड यांनी गुड बाय काँग्रेस आणि या प्रकारे चिंतन शिबीर घेऊन काही होणार नाही, असं म्हटलं. काँग्रेस पक्षाचं ज्यांनी नुकसान केलं त्यांना नोटीस द्यायला हवी होती, असं वक्तव्य सुनील जाखड यांनी केलं आहे. माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासंदर्भात ट्विट केलं आहे.\nना पोलिसांची भीती, ना शिवसैनिकांचा अडसर; राणा दाम्पत्याने 'या' कारणांमुळे दिल्ली गाठली\nसुनील जाखड यांनी फेसबुक लाइव्ह करत काँग्रेसचं उदयपूरमधील शिबीर ही औपचारिकता आहे, असं म्हटलं. काँग्रेसला चिंतन शिबीर नाही तर चिंता शिबीराची गरज आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसला ३९० मतदारसंघात दोन हजार मत मिळाली आहेत. गोवा आणि उत्तराखंडमध्ये सरकार विरोधात लाट असूनही पक्षाला विजय मिळवता आला नाही. काँग्रेसला या गोष्टीवर विचार करण्याची गरज आहे. या गोष्टींसाठी पक्ष नेतृत्त्वाला दोष देता येणार नाही, इतर अनेक उणीवा आहेत, असं जाखड म्हणाले आहेत.\nराहुल गांधींचं कौतुक, हरीश रावतांवर टीका\nसुनील जाखड यांनी यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं कौतुक केलं आहे. राहुल गांधी यांनी हुजरेगिरी करणाऱ्यांपासून सावध राहायला हवं, असं जाखड म्हणाले. याशिवाय यावेळी त्यांनी पंजाब काँग्रेस प्रभारी हरीश रावत आणि अंबिका सोनी यांच्यावर टीका केली.\nअखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीनं सुनील जाखड यांच्यावर दोन वर्षांसाठी निलंबनाची कारवाई २६ एप्रिलला केली होती. जाखड यांनी माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांच्यावर टीका केली होती. पंजाबमधील विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाला चरणजीतसिंह चन्नी जबाबदार असल्याची टीका केली होती.\n'मी जर पूर्वीचा जितेंद्र आव्हाड असतो तर...', केतकीच्या पोस्टनंतर आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया\nमाजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी ट्वीट करत काँग्रेसनं सुनील जाखड यांना गमावयला नको. काही मतभेद असतील तर ते चर्चा करुन सोडवता येतील, असं सिद्धू म्हणाले.\n'पवारांवरील टीका म्हणजे विकृती'; केतकी चितळेच्या पोस्टवरुन जितेंद्र आव्हाड बरसले\nमहत्वाचे लेखरशिया-युक्रेन युद्धामुळं गव्हाच्या किमतीत वाढ; सरकारने निर्यातीबाबत घेतला मोठा निर्णय\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nसुनील जाखड राहुल गांधी पंजाब काँग्रेस पंजाब काँग्रेस sunil jakhar rahul gandhi punjab congress punjab congress\nसिनेन्यूज हृता दुर्गुळे झाली मिसेस प्रतिक शाह, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला लग्नसोहळा\nAdv: मेगा इलेक्ट्रॉनिक्स डे - ट्रेंडिंग गॅजेट्स आणि ॲक्सेसरिजवर भन्नाट डिल्स\nमुंबई बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा, उद्धव ठाकरे यांचं आवाहन\nपुणे वसंत मोरेंना भेटीची वेळ दिली, न भेटताच राज ठाकरे मुंबईकडे रवाना\nदेश 'राज ठाकरे उत्तर भारतीयांचे शत्रू क्रमांक एक' अयोध्या दौऱ्याला जेडीयूचा विरोध\nआयपीएल IPL 2022, KKR vs LSG Live Score : केकेआर आयपीएमधून आऊट, लखनौ प्ले ऑफमध्ये दाखल\nजालना दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण; केली तब्बल ४ कोटींची मागणी, पण घडले असे की...\nदेश ...तर मी राज ठाकरे यांच्याशी दोन हात केले असते, पैलवान खासदार बृजभूषण गरजले\nआयपीएल फक्त एका 'त्या' चेंडूमुळे केकेआरचा संघ आयपीएमधून आऊटफक्त 'त्या' एका चेंडूमुळे केकेआरचा संघ आयपीएमधून आऊट, लखनौ दिमाखात प्ले ऑफमध्ये दाखल, लखनौ दिमाखात प्ले ऑफमध्ये दाखल\nअप्लायन्सेस या 5 star energy saving ac मुळे गारवा मिळेल फर्स्ट क्लास आणि बिलही होईल कमी\nशिक्षण मोठ्या शहरांमध्ये नवीन नोकरी जॉईन करण्यापूर्वी हे वाचा\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य १९ मे २०२२ : 'या' राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत विशेष लाभ\nकार-बाइक Suhana Khan ते Aarav Kumar, बॉलिवूड सेलिब्रेटींच्या मुलांकडे लग्जरी कार्सचा ताफा\nरिलेशनशिप पुरूषहो, बायकोपासून कायम लपवून ठेवा ‘या’ 5 गोष्टी, नाहीतर भोगावे लागतील भयंकर परिणाम..\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2022-05-18T23:37:53Z", "digest": "sha1:L54RUIRNAQAWPYYD7A2ZT4MRV67KDLIG", "length": 4667, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:लिथुएनियाचा भूगोल - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\nलिथुएनियातील शहरे‎ (३ प)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १८:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2020/04/K5KuBR.html", "date_download": "2022-05-18T22:07:01Z", "digest": "sha1:AGF62PWNMTG6BD2IPBITTKS5AXREF33V", "length": 8609, "nlines": 32, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे हस्ते अनावरण झालेले सातारा शहरातील पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला आज ५८ वर्षे पुर्ण", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nलोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे हस्ते अनावरण झालेले सातारा शहरातील पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला आज ५८ वर्षे पुर्ण\nएप्रिल २६, २०२० • चंद्रकांत चव्हाण\nसातारा : दि २६ एप्रिल १९६२ रोजी सातारा जिल्ह्याचे पोलादी नेते व तत्कालीन शेतकीमंत्री (कै.) लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांच्या हस्ते सातारा शहरातील पोवई नाक्यावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे अनावरण झाले होते. आज या स्मारकाला ५८ वर्षे पुर्ण झाली.\nसाताऱ्यात शिवप्रेरणा ज्वलंत राहण्यासाठी पोवई नाका “आठ रस्त्यावर’ छत्रपतींच्या मावळ्यांनी शिवाजी महाराजांची मूर्ती उभी करण्याचा संकल्प केला होता. त्यातून श्री शिवस्मारक समितीची स्थापना करण्यात आली. सातारचे शिवप्रेमीदि. मा. घोडके हे अध्यक्ष, तर वि. श्री. बाबर, भ. बा. माने, य. ज. मोहिते, आ. रा. मोरे आदी सभासदांनी मूर्ती उभारणीचा निर्धार केला.\nसातारा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी हिं. बा. मोहिते, इंजिनिअर या. रा. बोबडे यांनी चबुतऱ्याचे बांधकाम केले. पुणे येथील प्रसिद्ध शिल्पकार बी. आर. खेडकर यांनी छत्रपती शिवरायांची मूर्ती तयार केली तत्कालीन शेतकी मंत्री (कै.) बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते २६ एप्रिल १९६२ रोजी या मूर्तीचे अनावरण झाले.सातारा जिल्हा लोकल बोर्डच्या जागेत या मूर्तीची उभारणी करण्यात आली. त्या वेळी जिल्हा लोकल बोर्डाचे दिनकरराव बोडके हे अध्यक्ष होते.५८ वर्षे पूर्ण झालेली छत्रपती शिवरायांची मूर्ती आजही साताऱ्यातील सर्व जातीधर्माच्या लाखो मावळ्यांना जनहिताचे ध्येय गाठण्याची, अन्यायाविरोधात लढण्याची आणि सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना व विजय प्राप्त केल्यानंतर पोवई नाका येथे शिवस्मारकासमोर नतमस्तक होण्याची दिशा देत आहेत.पूर्व दिशेला ताठ मानेने उभे असलेल्या छञपतींचा तोफांवर रुबाबात ठेवलेला डावा हात आणि उजव्या हातात धरलेली भवानी तलवार संघर्षामध्ये मावळ्यांना दोन हात करण्याचे बळ देत आहे. आज पोवई नाक्यावर ग्रेड सेप्रेसशनचे काम झाले असले तरी या शिव स्मारकाची जागा बदलली नाही. युगपुरुषांची जयंती असो की शिवजयंती ,,या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज की जय हो,,ही घोषणा व पुष्पहार अर्पण करून छञपतींना मानाचा मुजरा करण्याचा सोहळा पार पडत आहे.निरंतरपणे प्रेरणा देत ५९ व्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या छत्रपतींच्या स्मारकाने अनेक उन्हाळे -पावसाळे तसेच राजकीय -सामाजिक -सांस्कृतिक-क्रीडा तसेच शिस्तबद्ध मिरवणूक,मौर्चे अनुभवले आहेत. या स्मारकाचे अनावरण ज्यांनी केले ते पाटणचे दिवंगत बाळासाहेब देसाई यांचे नातू शंभूराज देसाई गृह राज्यमंत्री म्हणून काम पहात आहेत.विशेष म्हणजे ते वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.त्या जिल्ह्यात एक ही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही . याची ही इतिहासात नोंद झाली आहे\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/mahabodhi-will-run-for-the-last-moment-of-viharas/08302101", "date_download": "2022-05-18T22:48:35Z", "digest": "sha1:W5CGBX6LZ6Q54YN4NRKVMMCRDFL6X5DP", "length": 13620, "nlines": 57, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "महाबोधी विहारासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढा देणार! - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » महाबोधी विहारासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढा देणार\nमहाबोधी विहारासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढा देणार\nनागपूर : जेव्हापासून बुध्द आणि बाबासाहेब समजले तेव्हापासून बुध्द धम्मासाठीच आयुष्य समर्पित केले. हे कार्य पुढेही असेच सुरू राहणार आहे. आज वयाची ८४ वर्षे पूर्ण केली तरी बरेच कार्य पुढे न्यायचे आहेत. बुध्दगया येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्तीलढ्यासाठी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करणार, असा निर्धार दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केला.\nइंदोरा बुध्द विहार सार्वजनिक संस्थेच्या वतीने गुरुवारी (ता. ३०) भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा ८४ वा वाढदिवस व ज्येष्ठ नागरिक सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.\nइंदोरा येथील बुध्द विहारात आयोजित कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून माजी मंत्री डॉ.नितीन राऊत, इतिहासकार प्रा. एम.एम. देशमुख, सुप्रसिध्द न्यूरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम, मध्यप्रदेशातील सागर विद्यापीठाचे माजी उपकुलपती प्रा. एन.एस. गजभिये, विदर्भ विकास महामंडळाचे सदस्य देवाजी तोफा, नागपूर महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, नगरसेविका स्नेहा निकोसे, ममता सहारे, ॲड. भास्कर धमगाये, अमित गडपायले, मनपाचे जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, ॲड. अजय निकोसे उपस्थित होते.\nसमाजातील सर्व नेत्यांनी पक्षभेद विसरून बुध्दगया महाबोधी विहाराचे व्यवस्थापन बौध्दांच्या ताब्यात असावे यासाठी उभारलेल्या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहनही यावेळी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले. आज जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी बुध्दाच्या धम्माची गरज आहे. प्रत्येकाने बुध्द आणि बाबासाहेबांचे विचार आत्मसात केल्यास उन्नती होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.\nमाजी मंत्री नितीन राऊत म्हणाले, महाबोधी विहाराचा मुक्तीलढा, मनसर येथील उत्खनन, हुसेन सागरातून बुध्दांची मूर्ती काढणे अशा अनेक आंदोलनात भदंत सुरेई ससाई यांच्याशी संपर्क आला. नागपुरात निवासाला असले तरी भदंत ससाई यांनी देशभरात बुध्द व बाबासाहेबांचे विचार रुजविण्यासाठी कार्य केले, त्यांचे कार्य आज पुढे नेणे ही आपली जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.\nभदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई वयाच्या १४ व्या वर्षी भिक्खू झाले. त्यांचे नाव तेन्जी ससाई होते. तेन्जी म्हणजे प्रकाश व ससाई म्हणजे पर्वताएवढा. आज भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचे कार्य पाहता त्यांनी नावाप्रमाणेच उंची गाठली आहे, अशी भावना यावेळी सुप्रसिध्द न्यूरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी व्यक्त केली. १५ ऑक्टोबर १९५६ ला टाऊन हॉलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण ऐकले व धन्य झालो. बाबासाहेबांना जेव्हापासून समजू लागलो तेव्हापासून त्यांचा फोटो खिशात ठेवू लागलो. आज बहुजन समाजाचा उपयोग शस्त्रासारखा होत आहे. त्यामुळे त्या शस्त्रांशी न भांडता शस्त्र पकडलेल्या हातावर वार करण्याची गरज आहे, असे मत इतिहासकार प्रा. एम.एम. देशमुख यांनी व्यक्त केले. मध्यप्रदेशातील सागर विद्यापीठाचे माजी उपकुलपती प्रा. एन.एस. गजभिये व विदर्भ विकास महामंडळाचे सदस्य देवाजी तोफा यांनीही आपल्या भाषणात भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.\nजपानमधून भारतात येऊन इथे बौध्द धम्माच्या उत्थानासाठी कार्य करणे ही संपूर्ण भारतवासीयांना प्रेरणा देणारी बाब आहे. आज देशातील परिस्थिती लक्षात घेतल्यास भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी हाती घेतलेले कार्य पुढे नेण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन यावेळी मनपाचे कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव यांनी यावेळी केले.\nप्रारंभी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांना इंदोरा बुध्द विहार कार्यकारिणीतर्फे शाल, स्मृतीचिन्ह, चिवरदान, पुष्पगुच्छ देउन गौरविण्यात आले. दीक्षाभूमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे विश्वस्त सुधीर फुलझेले, विलास गजघाटे व प्राचार्य डॉ. पी.सी. पवार यांनीही भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा सत्कार केला. यावेळी इतिहासकार प्रा. एम.एम. देशमुख, सुप्रसिध्द न्यूरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम, मध्यप्रदेशातील सागर विद्यापीठाचे माजी उपकुलपती प्रा. एन.एस. गजभिये, विदर्भ विकास महामंडळाचे सदस्य देवाजी तोफा यांचा भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण नागदिवे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत संस्थेचे सचिव अमित गडपायले व उपाध्यक्ष ॲड. भास्कर धमगाये यांनी केले. भंते नागघोष यांनी बुद्धवंदना तर अशोक जांभुळकर यांनी संचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील अंडरसहारे, ॲड. अजय निकोसे, विजय इंदुरकर, रोशन उके, आनंद राउत, विक्रांत गजभिये, संदीप कोचे, प्रसेनजीत डोंगरे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला भिक्खू संघ, नालंदा वसतीगृहातील विद्यार्थिनी, विद्यार्थी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.\n← इंडिया पोस्‍ट पेमेंटस्‌ बँक नागपूर…\nसरकारी नीति के आभाव में मोबाइल रेस्तरां की वैधता का सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/lakhimpur-kheri-violence-case-surrender-of-accused-ashish-mishra/", "date_download": "2022-05-19T00:08:01Z", "digest": "sha1:Z5BQA2R6O7D4ZGD4MPK73V5YTS3NJXT6", "length": 8848, "nlines": 65, "source_domain": "analysernews.com", "title": "लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरण : आरोपी आशिष मिश्राचे आत्मसमर्पण", "raw_content": "\nलखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरण : आरोपी आशिष मिश्राचे आत्मसमर्पण\nलखनौ : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना चिरडल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा याने अखेर रविवारी पोलिस ठाण्यात जात आत्मसमर्पण केले आहे. सुप्रीम कोर्टाने १८ एप्रिल रोजी आशिष मिश्रा याचा जामीन रद्द करत त्याला आठ दिवसांत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर आज मिश्रा हा लखीमपूर खेरी येथे पोलिसांना शरण आला. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, आशिष मिश्राची पुन्हा लखीमपूर खेरी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.\nलखीमपूर खेरी येथे मागील वर्षी ३ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास लखीमपूर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर असलेल्या नेपाळ सीमेला लागून असलेल्या टिकुनिया गावात शेतकरी मोठ्या संख्येने सरकारच्या विरोधात आंदोलन करत असताना अचानक तीन वाहनांनी (थार जीप, फॉर्च्युनर आणि स्कॉर्पिओ) शेतकऱ्यांना चिरडण्यास सुरुवात केली. या घटनेने संतप्त शेतकऱ्यांनी एकच गोंधळ घातला. या हिंसाचारात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला. त्यात चार शेतकरी, एक स्थानिक पत्रकार, दोन भाजप कार्यकर्त्यांचा समावेश होता. या घटनेनंतर देशभर मोठा संताप व्यक्त करण्यात आला. तक्रारकर्त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. ‘लखीमपूर खेरीमध्ये निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडणे हा केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि त्यांच्या मुलाचा एक सुनियोजित कट होता’, असा उल्लेख पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये करण्यात आला होता. यानंतर उत्तर प्रदेश सरकारने एका चौकशी समितीची स्थापना केली. या समितीने ५ हजार पानांचा अहवाल दिला होता. तसेच या हिंसाचार प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा हाच मुख्य आरोपी असल्याचे सांगण्यात आले होते.\nत्यानंतर याप्रकरणी आशिष मिश्रा याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटकही केली होती. फेब्रुवारी २०२२ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आशिष मिश्रा तुरुंगातून बाहेर पडला होता. आशिष मिश्राच्या जामिनाला आव्हान देण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात ४ एप्रिल रोजी सुनावणी झाली होती. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. अखेर १८ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने आशिष मिश्रा याचा जामीन रद्द करत त्याला आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाने आशिष मिश्राच्या जामीन अर्जावर फेरविचार करावा, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.\nआईनेच केला पाच महिन्यांच्या चिमुकल्याचा खून\nकडक उन्हातून आल्याआल्या अजिबात करू नका ४ चुका, ऊन जीवावर बेतायचं…\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील २१ मेची सभा रद्द\nराहुल गांधींना नेत्यांऐवजी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट; हार्दिक पटेलचा निशाणा\nशिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एआयएमआयएमच्या प्रवक्त्याला अटक\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा तडकाफडकी राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/sri-lankan-court-imposes-overseas-travel-ban-on-former-pm-mahinda-rajapaksa-and-15-others/articleshow/91520505.cms", "date_download": "2022-05-18T22:39:56Z", "digest": "sha1:W32NMPDIMYL4WROB2H7T2GJCIBYCNKRC", "length": 13994, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमहिंदा राजपक्षेंना श्रीलंका सोडण्यास बंदी, कोर्टाचा माजी पंतप्रधानांना धक्का\nसोमवारी श्रीलंकेत उसळलेल्या हिंसाचाराची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्यावर देश सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. महिंदा राजपक्षे यांच्यासह त्यांचा मुलगा नमल राजपक्षेंवर देखील बंदी घालण्यात आली आहे.\nश्रीलंकेतील स्थिती हळूहळू पूर्वपदावर\nमहिंदा राजपक्षेंच्या परराष्ट्र दौऱ्याला मनाई\nकोलंबोतील हिंसाचाराची चौकशी सुरु\nकोलंबो : श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Mahinda Rajpaksa) आणि आणखी 15 जणांवर परराष्ट्र दौऱ्याला मनाई करण्यात आली आहे. कोलंबेमध्ये सोमवारी सरकारविरोधी आंदोलन करणाऱ्यांवरील हल्ला प्रकरणात चौकशी सुरु असल्यानं कोर्टानं महिंदा राजपक्षे आणि त्यांचा मुलगा खासदार नमल राजपक्षे यांना देश सोडून जाण्यास मनाई केली आहे. द फोर्ट मॅजिस्ट्रेट कोर्टानं महिंदा राजपक्षे आणि इतर १५ जणांना पासपोर्ट जमा करायला सांगितलं आहे. देशात शांततेंत सुरु असलेल्या आंदोलानीतल आंदोलकांवर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला होता, तर 300 जण जखमी झाले होते. एका खासदाराचा देखील यामध्ये मृत्यू झाला होता.\nशरद पवार बडे दिलवाले, त्यांनी लगेच माफी मागितली असती: बृजभूषण सिंह\nपोलिसांनी सोमवारी झालेल्या हिसांचाराची चौकशी सुरु केली आहे. न्यायदंडाधिकारी कोर्टाकडे पोलिसांनी यासंदर्भातील विनंती केली होती. न्यायालयानं महिंदा राजपक्षे, नमल राजपक्षे, यांच्यासह राजपक्षे यांच्या पक्षाच्या 13 खासदारांवर परराष्ट्र प्रवासाला बंदी घातली आहे. यामध्ये जॉनस्टन फर्नांडो, सनथ निशांथा, पार्थिव वान्निराच्छी, सीबी रतनायके, संजीव इदिरीमाने यांना श्रीलंका सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.\nचेन्नईला पराभूत करण्यासाठी रोहित शर्माचे मोठे प्लॅनिंग, उपकर्णधारच होऊ शकतो संघाबाहेर\nमहिंदा राजपक्षे यांच्या सरकारी निवासस्थानासमोर आणि गोतबाया राजपक्षे यांच्या सचिवालयासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर हल्ला केल्याचा आरोप राजपक्षे समर्थकांवर आहे. महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेत हिंसाचार उफाळला होता. राजपक्षे यांची ताकद दाखवून देण्यासाठी आंदोलकांवर हल्ले करण्यात आल्याची माहिती आहे. महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधान पद सोडण्यापूर्वी त्यांच्या ३ हजार समर्थकांसमोर भाषण केलं आणि त्यांना आंदोलकांवर हल्ला करण्यास प्रेरित केलं असं आरोप करण्यात आला आहे.\nश्रीलंकेत कर्फ्यू लावल्यानंतर सोमवारी महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिला. महिंदा राजपक्षे आता श्रीलंकेच्या नौदलाच्या तळावर आहेत. महिंदा राजपक्षे यांनी २००५ ते २०१५ या काळात तामिळ बंडखोर लिट्टे या संघटेनेविरुद्ध लष्करी कारवाई केली होती. गोतबाया राजपक्षे यांनी एक व्हिडीओ जारी करुन सोमवारी झालेल्या हिंसाचाराला कारणीभूत असलेल्या खासदारांवर कारवाई करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं.\nसंदर्भासहित कविता सादर करत भाजपला शरद पवारांचं प्रत्युत्तर\nमहत्वाचे लेखश्रीलंकेतून चांगली बातमी, भारत समर्थक रानिल विक्रमसिंघे पंतप्रधान होणार, आंदोलन थांबणार\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nआयपीएल IPL 2022, KKR vs LSG Live Score : केकेआर आयपीएमधून आऊट, लखनौ प्ले ऑफमध्ये दाखल\nAdv: मेगा इलेक्ट्रॉनिक्स डे - ट्रेंडिंग गॅजेट्स आणि ॲक्सेसरिजवर भन्नाट डिल्स\nसिनेन्यूज हृता दुर्गुळे झाली मिसेस प्रतिक शाह, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला लग्नसोहळा\nबुलडाणा खेळताना गळफास लागल्याने चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू; परिसरात हळहळ\nमुंबई बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा, उद्धव ठाकरे यांचं आवाहन\nदेश गोळीबारामुळं ६ वर्षाच्या मुलीला गमावलं, पण एका निर्णयानं ५ जणांना जीवदान मिळालं\nदेश ...तर मी राज ठाकरे यांच्याशी दोन हात केले असते, पैलवान खासदार बृजभूषण गरजले\nनागपूर नागपुरात न्यायाधीशांची पावणे तीन लाखांनी फसवणूक; मोबाइल केला हॅक\nआयपीएल फक्त एका 'त्या' चेंडूमुळे केकेआरचा संघ आयपीएमधून आऊटफक्त 'त्या' एका चेंडूमुळे केकेआरचा संघ आयपीएमधून आऊट, लखनौ दिमाखात प्ले ऑफमध्ये दाखल, लखनौ दिमाखात प्ले ऑफमध्ये दाखल\nअप्लायन्सेस या 5 star energy saving ac मुळे गारवा मिळेल फर्स्ट क्लास आणि बिलही होईल कमी\nशिक्षण मोठ्या शहरांमध्ये नवीन नोकरी जॉईन करण्यापूर्वी हे वाचा\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य १९ मे २०२२ : 'या' राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत विशेष लाभ\nकार-बाइक Suhana Khan ते Aarav Kumar, बॉलिवूड सेलिब्रेटींच्या मुलांकडे लग्जरी कार्सचा ताफा\nरिलेशनशिप पुरूषहो, बायकोपासून कायम लपवून ठेवा ‘या’ 5 गोष्टी, नाहीतर भोगावे लागतील भयंकर परिणाम..\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%B3%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87_%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2022-05-18T23:47:07Z", "digest": "sha1:JDVP7WXIRVMTHCZOXMCR2ZA2Q7JRMDY4", "length": 4628, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया धूळपाटी/बाबाजीराजे भोसलेला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडिया धूळपाटी/बाबाजीराजे भोसलेला जोडलेली पाने\n← विकिपीडिया धूळपाटी/बाबाजीराजे भोसले\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख विकिपीडिया धूळपाटी/बाबाजीराजे भोसले या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nबाबाजीराजे भोसले (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nशिवाजी महाराज ‎ (← दुवे | संपादन)\nशहाजीराजे भोसले ‎ (← दुवे | संपादन)\nमालोजी भोसले ‎ (← दुवे | संपादन)\nभोसले (राजघराणे) ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया धूळपाटी/बाबाजीराजे भोसले ‎ (← दुवे | संपादन)\nविठोजीराजे भोसले ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:प्रसाद साळवे/जुनी चर्चा २ ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:संतोष दहिवळ/जुनी चर्चा ४ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:धूळपाटी/महाराष्ट्राच्या इतिहासाची कालरेषा ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:शिवाजी महाराज ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2021/08/23/relief-to-five-talukas-in-solapur-from-today-all-shops-will-be-open-until-4-p-m/", "date_download": "2022-05-19T00:06:04Z", "digest": "sha1:WNES5D5MMI2FYNAAHX33EX6H3BT3TRO2", "length": 8560, "nlines": 75, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सोलापुरातील पाच तालुक्यांना आजपासून दिलासा; दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार सर्व दुकाने - Majha Paper", "raw_content": "\nसोलापुरातील पाच तालुक्यांना आजपासून दिलासा; दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार सर्व दुकाने\nकोरोना, महाराष्ट्र, मुख्य / By माझा पेपर / कोरोना निर्बंध, जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र सरकार, सोलापूर / August 23, 2021 August 23, 2021\nसोलापूर – आजपासून सोलापुरातील पाच तालुक्यांना कोरोना निर्बंधातून दिलासा देण्यात आला आहे. आजपासून या पाच तालुक्यातील कोरोनाचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. कोरोना निर्बंधांमधून पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा आणि सांगोला या तालुक्यात सूट देण्यात आली आहे. या तालुक्यातील सर्व दुकाने आठवड्यातील पाच दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर अत्यावश्यक सेवेतील दुकानेही सातही दिवस सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.\nआजपासून जिल्हा प्रशासनाने कोरोनाचे संकट असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांना निर्बंधांमध्ये शिथिलता दिल्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार असून सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा आणि सांगोला या तालुक्यात गेल्या 10 दिवसांपासून संचारबंदी लागू करण्यात आली होती. पण प्रशासनाने आजपासून या संचारबंदीत शिथिलता दिल्याने दुपारी चारपर्यंत सर्व दुकाने सुरु राहणार आहेत. प्रशासनाच्या या आदेशानुसार, आठवड्यातील पाच दिवस सर्व दुकाने सुरु राहणार असून अत्यावश्यक सेवांची दुकाने संपूर्ण आठवडा उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.\nनिर्बंध उठवण्यात आलेल्या पाच तालुक्यांसाठी नियमावली\nलग्नासाठी 50 जणांना तर अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी\nसर्व हॉटेल आणि रेस्टारंट 50 टक्के उपस्थितीत पाच दिवस सुरु ठेवता येणार\nसर्व खाजगी कार्यालये उघडण्यास परवानगी दिली\nसामाजिक आणि राजकीय मेळाव्यांना 50 टक्के उपस्थितीत परवानगी\nप्रवासी वाहतूक आणि सलून स्पा आठवड्यांतील पाच दिवस परवानगी\nदरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना निर्बंधांबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सोलापुरातील पाच तालुक्यांचा उल्लेख करत येथील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने या तालुक्यांमध्ये संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यात 13 ऑगस्टपासून पुढील आदेशापर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2021/09/15/jsw-companys-memorandum-of-understanding-with-the-state-government-for-rs-35500-crore/", "date_download": "2022-05-18T22:58:11Z", "digest": "sha1:GZNNTX36YHEVG7SOOQZP7ZUB4C22SNFC", "length": 6980, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "जेएसडब्ल्यू कंपनीचा राज्य शासनासोबत ३५ हजार ५०० कोटींचा सामंजस्य करार - Majha Paper", "raw_content": "\nजेएसडब्ल्यू कंपनीचा राज्य शासनासोबत ३५ हजार ५०० कोटींचा सामंजस्य करार\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर / उद्योगमंत्री, जेएसडब्ल्यू, महाराष्ट्र सरकार, सामंजस्य करार, सुभाष देसाई / September 15, 2021 September 15, 2021\nमुंबई : राज्याच्या उद्योग क्षेत्रात दिवसेंदिवस गुंतवणुकीचा ओघ वाढत असून आज नामांकित जेएसडब्ल्यू कंपनीने राज्य शासनासोबत सुमारे ३५ हजार ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षऱ्या केल्या.\nकरारानुसार जेएसडब्ल्यू कंपनी जलविद्युत व पवनऊर्जा क्षेत्रात काम करणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंह, विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी अन्बलगन तसेच जेएसडब्ल्यू कंपनीचे सहसंचालक प्रशांत जैन, बिझनेस हेड अभय याज्ञिक, प्रविण पुरी आदी उपस्थित होते.\nनाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात सुमारे दीड हजार मेगा वॅट क्षमतेचा हायड्रोपॉवर प्रकल्प सुरू केला जाणार आहे. भिवली धरणावर हा प्रकल्प असेल. यासाठी सुमारे साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून पाच हजार जणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळणार आहे.\nकोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, सातारा जिल्ह्यात ५ हजार मेगा वॅट क्षमतेचा पवनऊर्जा प्रकल्प सुरू करणार आहे. १८७९ हेक्टर जागेवर हा प्रकल्प असेल. यामध्ये सुमारे ३० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. दोन्ही सामंजस्य करारामुळे हजारोंच्या संख्येने प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य शासन या कंपनीला सर्व सहकार्य करेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.madtravelervik.com/2020/07/blog-post_52.html", "date_download": "2022-05-18T22:28:20Z", "digest": "sha1:F5NCBPVXGRRUW5C2MGGY5VDSCNY63LUD", "length": 9901, "nlines": 253, "source_domain": "www.madtravelervik.com", "title": "ऐतिहासिक_अचलपूर, जिल्हा अमरावती", "raw_content": "\nHomeजिल्हा अमरावतीऐतिहासिक_अचलपूर, जिल्हा अमरावती\nअचलपूरचा इतिहास म्हणजेच #वऱ्हाडचा_इतिहास’ असा अभिमानपूर्वक उल्लेख ज्या शहराबद्दल केला जातो, ते अचलपूर (आणि परतवाडा) आता पार बदलून गेले आहे. संपन्नतेची साक्ष पटवणाऱ्या खुणा तेवढय़ा शिल्लक आहेत, इतकी ती संपन्नता लयास गेली आहे. या शहरातील ऐतिहासिक वास्तूंमुळे गतकाळातील वैभवाची साक्ष पटते.\nअचलपूर किंवा एलिचपूर- इतिहासाला सुमारे दिड सहस्रकापासुन ज्ञात असलेली एक प्राचीन नगरी. या शहरात मध्ययुगीन कालखंडातील अनेक प्राचीन स्थापत्य अवशेष आजही सुस्थितीत दिसतात. या शहराला हा वारसा जतन करण्याची व येथील इतिहास जाणून घेण्याची आज आवश्यकता आहे.\nअचलपूर हे अमरावती जिल्ह्यातील मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेले एक महत्वाचे तालुक्याचे शहर. अचलपुर शिवाय वऱ्हाडचा इतिहास पुर्ण होऊच शकत नाही असे या शहराबाबत म्हटले जाते. जैनधर्मीय इल राजाने हे नगर वसवल्याने त्याला एलिचपूर असे नाव पडले व काळाच्या ओघात त्याचे अचलपुर झाले. काही काळ विदर्भाची राजधानी असलेले हे शहर बिच्छन नदीतीरावर एका भुइकोटाच्या आत वसलेले असुन मध्ययुगीन काळात वऱ्हाडातील एक महत्वाचे ठिकाण होते. मध्ययुगीन काळातील वैभवाची साक्ष देणाऱ्या वास्तु आजही या शहरात विखुरलेल्या अवस्थेत पहायला मिळतात. अचलपुर किल्ला अमरावती बुऱ्हाणपूर मार्गावर अमरावती पासुन ५० कि.मी.अंतरावर तर परतवाडा शहरापासुन ४ कि.मी.अंतरावर आहे. अचलपुर शहरात आपला प्रवेश या किल्ल्याच्या दरवाजातूनच होतो. भक्कम पोलादी तटबंदीत असलेल्या या शहरात आजही त्याच्या सौंदर्याने नटलेल्या वास्तु दुर्लक्षित झालेल्या आहेत. शहराभोवती असलेली भक्कम तटबंदी, त्यातील बुरुज व कोरीवकामाने सजलेले सहा बुलुंद दरवाजे आजही या शहराचे वैभव आहे.\nमराठ्यांचा इतिहास ऐतिहासिक_अचलपूर जिल्हा अमरावती\nएक मराठा साम्राज्याचे शूर योद्धे\nबहिर्जी नाईक - बाजींद भाग १\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - 3\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ११\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - १२\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ५\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ७\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ८\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ९\nशिवकालीन शस्त्र - दांडपट्टा\nअपरिचित इतिहास- \"बाजी बांदल\", \"रायाजी बांदल\" -इतिहासातील निसटलेली पाने\nअपरिचित इतिहास- \"बाजी बांदल\", \"रायाजी बांदल\" -इतिहासातील निसटलेली पाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2020/07/hRam-Janmabhoomi-Bhumi-Pujan-program-will-now-be-attended-by-600-people.html", "date_download": "2022-05-18T22:30:13Z", "digest": "sha1:WGKRGEOXZ4PKJJ2D3DQJOVFNDO33TFSH", "length": 7269, "nlines": 54, "source_domain": "www.mynagar.in", "title": "आता ६०० जणांना भूमिपूजनाची परवानगी", "raw_content": "\nआता ६०० जणांना भूमिपूजनाची परवानगी\nमाय अहमदनगर वेब टीम\nअयोध्या - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 5 ऑगस्ट रोजी होणार्‍या श्री राम जन्मभूमी भूमिपूजन कार्यक्रमात आता 600 लोकांची उपस्थिती असणार आहे. यात विशेषत्वाने धर्माचार्यांची संख्या अधिक असणार आहे. सुरुवातीला केवळ 200 लोकांना कार्यक्रमात सहभागी केले जाणार होते; पण धर्माचार्यांची नाराजी दूर करण्यासाठी ही संख्या 600 पर्यंत वाढविण्यात आली आहे.\nसाधू-संत, धर्माचार्य आणि मठ-मंदिरांच्या महतांना कार्यक्रमात उपस्थित राहता यावे या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे. 600 लोकांना सोशल डिस्टन्सिंगनुसार बसण्यासाठी दोन मांडव बनविले जाणार आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र समितीने धर्माचार्यांच्या समाधानासाठी कोरोना प्रोटोकोल लक्षात घेऊन ही कार्यवाही केली आहे.\nकार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ज्या 200 लोकांची संख्या निश्चित करण्यात आली होती. त्यात विश्व हिंदू परिषद, राम मंदिराशी संबंधित साधू-संत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख पदाधिकारी, केंद्र आणि राज्य सरकारांचे प्रमुख मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री आणि देशातील प्रमुख पन्नास लोकांना निमंत्रित केले गेले होते. यात उद्योगपती रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी, राजीव बजाज, कुमार मंगलम बिर्ला, आनंद महिंद्रा यांचाही समावेश आहे. स्थानिक धर्माचार्य आणि साधू-संतांना या कार्यक्रमात प्रतिनिधित्व मिळाले नव्हते. यामध्ये अयोध्येतील प्रधानपीठ दशरथ महालचे बिंदुगद्याचार्य, राममंदिर आंदोलनाचे प्रमुख संत आणि खटल्याचे प्रतिवादी महंत रामचंद्र परमहंस यांचे उत्तराधिकारी दिगंबर आखाड्याचे श्रीमंहत सुरेश दास, राममंदिर आंदोलनातील प्रमुख सुग्रीव किलाचे महंत प्रसन्नाचार्य, अशर्फी भवनचे सिया किशोरी शरण, छोटी छावणीच्या श्रीमहंतांचे उत्तराधिकारी कमल नयन दास, कौशलेश सदनाचे विद्याभास्कर, बडा भक्तमालचे श्रीमहंत अवधेश दास, स्थानिक खासदार लल्लू सिंह, माजी खासदार आणि आंदोलनातील फायरब्रँड नेते विनय कटियार आदींच्या नावांचा समावेश होता.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nअसा झाला आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात; आमदार म्हणाले मी फक्त....\nपिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल महापालिकेचे दुर्लक्ष ; शिवप्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा\nनिंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी कुस्त्यांचा हगामा राज्यात प्रसिद्ध : दोन दिवस चालणार यात्रोत्सव\nपिंपळगाव माळवी येथे स्थान प्रकट दिनानिमित्त यात्रा महोत्सव\nजेऊर यात्रोत्सवादरम्यान हजारो भाविकांचे दर्शन लाखोंची उलाढाल ; नामदार तनपुरे यांच्याकडून पाण्याची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/maharashtra-police-arrested-actress-ketaki-chitale-over-sharad-pawar-facebook-post/407132", "date_download": "2022-05-18T23:59:57Z", "digest": "sha1:IOGJN5HHENJFMBCC7W4CDOIV5ZLK2U5D", "length": 13583, "nlines": 106, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Ketaki Chitale has been taken into custody by Thane police Breaking News : केतकी चितळेला पोलिसांनी घेतले ताब्यात, जितेंद्र आव्हाड यांची माहिती", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nBreaking News : केतकी चितळेला पोलिसांनी घेतले ताब्यात, जितेंद्र आव्हाड यांची माहिती\nBreaking News : केतकी चितळेला पोलिसांनी घेतले ताब्यात, जितेंद्र आव्हाड यांची माहिती\nBreaking News : केतकी चितळेला पोलिसांनी घेतले ताब्यात, जितेंद्र आव्हाड यांची माहिती\nशरद पवार यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केल्याने अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nराष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटवरून ही माहिती दिली आहे.\nठाणे पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतले आहे.\nKetaki Chitale :मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केल्याने अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटवरून ही माहिती दिली आहे.\nशरद पवार यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेविरोधात कळवा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता ठाणे पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतले आहे.\nतुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll\nऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक\nसगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll\nसमर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll\nब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू तू तर मच्छर ll\nभरला तुझा पापघडा l गप नाही तर होईल राडा ll\nखाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll\nयाला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll\nतुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे...\nअशी पोस्ट केतकीने ऍडव्होकेट नितीन भावे याच्या नावाने शेअर केली होती. त्यानंतर राज्यात एकच वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी सर्वात प्रथम कळवा पोलीस स्थानकात केतकीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर बीड आणि पुण्यातही केतकीविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर ठाणे पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादीच्या नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करणार आहेत.\nराज ठाकरे यांची केतकीवर टीका\nराज ठाकरे यांनीही केतकीला खडे बोल सुनावले आहे. एक पोस्ट जारी करून राज ठाकरे यांनी केतकी चितळेचा समाचार घेतला आहे. राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी श्लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असं नाव टाकलं आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरूध्द तिनं किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुध्दीही आपण ओळखतो.. तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत.. आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि रहातील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे.असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवर घालायला पाहिजे असे राज ठाकरे म्हणाले.\nठाणे पोलिसांचे व नवी मुंबई पोलिसांचे अभिनंदन आभार #ketakichitale ला घेतले ताब्यात #केतकीचितळे\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.\nपोलिसांना 50 लाखांचे घर नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या, पोलिसांच्या कुटुंबियांची मागणी\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले, धडावेगळे शीर करून केला होता खून\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी करण्यासोबतच ‘ईज ऑफ डुईंग बिजनेस’ कक्षही स्थापन होणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी करण्यासोबतच ‘ईज ऑफ डुईंग बिजनेस’ कक्षही स्थापन होणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती\nAjit Pawar : ‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या’ योजनांना भरीव निधी देणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही\nCovid-19: देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असलेल्या 10 जिल्ह्यांपैकी 8 जिल्हे महाराष्ट्रात\nPMC बॅक घोटाळा प्रकरणी भाजप नेत्याच्या मुलाला अटक\n'पाकिस्तानची अवस्था दारू पिऊन झिंगलेल्या माकडासारखी', पाहा कोणी केली टीका\nस्कॉर्पियन श्रेणीतील ‘वेला’ पाणबुडीचे जलावरण, चाचणीनंतर नौदलात समावेश\nKirit Somaiya first reaction: पाहा उमेदवारी गमावल्यांनंतर किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले\n50 लाख नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी होणार - एकनाथ शिंदे\nसारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी देणार-अजित पवार\nएकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/spiritual-adhyatmik/buddha-purnima-2021-know-the-importance-and-tithi-of-this-auspicious-day-463264.html", "date_download": "2022-05-18T23:40:57Z", "digest": "sha1:BGXJYCHYANM3DJS5J33KG66XGUHE366C", "length": 9296, "nlines": 113, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Spiritual adhyatmik » Buddha purnima 2021 know the importance and tithi of this auspicious day", "raw_content": "Buddha Purnima 2021 : बुद्ध पौर्णिमा, जाणून घ्या तिथी आणि ‘या’ दिवसाचं महत्त्व\nबुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima 2021) हा बौद्धांचा सर्वात महत्वाचा सण आहे आणि हा दिवस भगवान बुद्धांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो.\nमुंबई : बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima 2021) हा बौद्धांचा सर्वात महत्वाचा सण आहे आणि हा दिवस भगवान बुद्धांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. याला धर्मातील सर्वात मोठा कार्यक्रम म्हणूनही साजरा केला जातो. आज बुद्ध पौर्णिमा साजरी केली जात आहे. आम्ही आपल्याला या खास दिवसाबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत (Buddha Purnima 2021 Know The Importance And Tithi Of This Auspicious Day) –\nबुद्ध पौर्णिमा तिथी आणि वेळ\n❇️ पौर्णिमेची तिथी 25 मे 2021 रोजी रात्री 8:30 वाजता सुरू होईल\n❇️ पौर्णिमेची तिथी 26 मे 2021 रोजी संध्याकाळी 4:43 वाजता संपेल\n❇️ सूर्योदय : 26 मे 2021 सकाळी 05:45 वाजता\n❇️ सूर्यास्त : 26 मे 2021 रोजी सायंकाळी 7:01\nबौद्ध ग्रंथांनुसार बुद्ध पौर्णिमा ही भगवान बुद्धांची जन्म तारीख आहे. त्यांचा जन्म 563 बीसीईमध्ये वैशाखच्या दिवशी नेपाळमधील लुंबिनी येथे झाला होता. भगवान बुद्धांची ही जन्मतारीख आहे, ज्यांनीनंतर ज्ञान प्राप्त केले आणि आपल्या जीवनाच्या 18 व्या वर्षी स्वर्गीय निवासासाठी प्रस्थान केले.\nया दिवसाला मोठं धार्मिक महत्त्व आहे. भगवान बुद्ध यांचा जन्म लुंबिनीमधील राजा शुद्धोधन आणि मायावती यांच्या घरी झाला. त्यांचे नाव सिद्धार्थ होते आणि त्यांचे पालनपोषण कपिलवस्तुमध्ये झाले. जेव्हा त्यांनी मानवी दु:ख आणि जीवनातील वास्तविकता पाहिली तेव्हा त्यांनी सांसारिक सुखांचा निषेध केला आणि सत्याच्या शोधात आपला प्रवास सुरु केला. बऱ्याच वर्षांच्या तपश्चर्येनंतर गौतम बुद्धांना बोधगयामध्ये बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले. त्यांनी सारनाथ येथे त्यांचा पहिला उपदेश आपल्या पाच तपस्वी शिष्यांना दिला, ज्याला पंचवर्गिका या नावाने ओळखले जाते. त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली.\nभगवान बुद्धांनी अहिंसा, शांतता आणि सौहार्द इत्यांदींचा उपदेश केला. बुद्ध ग्रंथांनुसार, चार महान सत्य आहे जे काही शिक्षेचे आधार आहेत –\n💠 प्रथम सत्य : दु:खाची उपस्थिती\n💠 दुसरे सत्य : दु:खाचे कारण (आसक्ती, इच्छा)\n💠 तिसरे सत्य : दु:खाचा अंत (निर्वाण)\n💠 चौथे सत्य : दु:ख कमी करण्याची पद्धत\nनिर्वाण प्राप्तीसाठी त्यांनी अष्टांगिक मार्ग दाखविले\n1. सम्यक दृष्टी 2. सम्यक संकल्प 3. सम्यक वाणी 4. सम्यक कर्म 5. सम्यक उपजीविका 6. सम्यक व्यायाम 7. सम्यक स्मृती 8. सम्यक समाधी\nBuddha Purnima 2021 | यंदाची बुद्ध पौर्णिमा आहे अत्यंत विशेष, वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण आणि दोन शुभ योगायोगhttps://t.co/OFScp5Aklz#BuddhaPurnima #Buddha\nटीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…\nChandra Grahan 2021 | चंद्रग्रहण कसे पाहावे आणि काय खबरदारी घ्यावी\nChandra Grahan 2021 : या पूर्ण चंद्रग्रहणाला ‘सुपर ब्लड मून’का म्हणतात\nनर्गिस फाखरीचा ब्रालेस ग्लॅमरम लूक\n‘धर्मवीर’ चित्रपटाचे प्रमोशन धर्मपत्नी सोबत\nप्राजक्ता माळीची दिलखेच स्माईल\nअंकिता लोखंडेचा आपल्या नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://likeupnews.com/manwath-news/", "date_download": "2022-05-18T23:35:46Z", "digest": "sha1:AONYUTO33EUDLWRLZAY2BJRDFPM5DG3Q", "length": 8424, "nlines": 74, "source_domain": "likeupnews.com", "title": "गरोदर महिलेचा रुग्णालयात जाण्यासाठी पुर आलेल्या नदीतून जीवघेणा प्रवास... - LikeUp", "raw_content": "\nगरोदर महिलेचा रुग्णालयात जाण्यासाठी पुर आलेल्या नदीतून जीवघेणा प्रवास…\nगरोदर महिलेचा रुग्णालयात जाण्यासाठी पुर आलेल्या नदीतून जीवघेणा प्रवास…\nमानवत तालुक्यातील नीलवर्ण टाकळी गावातील घटना; गावाचा संपर्क तुटला मानवत तालुक्यातील टाकळी नीलवर्ण येथे माहेरी आलेल्या 22 वर्षीय गरोदर विवाहितेला पुराच्या पाण्यातून थर्मोकोलच्या तराफ्यात झोपवून जीव धोक्यात घालत नदी पार करून रुग्णालयात नेण्यात आले. महिला वेळेत रुग्णालयात पोहोचल्याने तिची सुखरूप प्रसूती झाली आहे. याबाबतचा व्हिडिओ समोर आला असून या घटनेवरून परभणी जिल्ह्यातील दळणवळणाची अवस्था किती वाईट आहे हेच पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.\nबीड जिल्ह्यातील माजलगाव येथील रहिवासी शिवकन्या अंगद लिंबुरे ही 22 वर्षीय विवाहिता गरोदर असल्याने बाळंतपणासाठी माहेरी मानवत तालुक्यातील टाकळी नीलवर्ण (जि. परभणी) येथे माहेरी आलेली होती. दोन-तीन दिवसापासून तिच्या पोटात दुखु लागले होते. परंतु बोरी नदीला पूर आल्याने वाहतुकीचे सर्वच मार्ग बंद झाल्याने साहजिकच गरोदर विवाहितेला घेऊन तिच्या कुटुंबाला नदी ओलांडून जाणे शक्य झाले नाही.\nबोरी नदीला जास्त पाणी असल्याने तिला दवाखान्यात नेता आले नाही. तर, डॉक्टरांना देखील गावात येणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत तिच्या पोटात कळा येवून तिला अस्वस्थ वाटू लागले, अशातच तिची प्रकृती बिघडू नये म्हणून भाऊ उमेश उत्तम कटारे, राहुल कटारे व इतर नातेवाईकांनी महिलेला नदी काठावर आणीत गावकर्‍यांच्या मदतीने धाडस केले. नाईलाजाने तिला थर्माकोलच्या तराफ्यावर बसवून नदी ओलांडून मानवत येथे ग्रामीण दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेण्यात आले.\nसेलूत कराटे बेल्ट वितरण सोहळा संपन्न ईगल फाऊंडेशनचा अभिनव…\nऋषीश्वर ज्वेलर्सच्या पाणपोई जलसेवेचे उद्घाटन\nमाहेरी आलेल्या लेकीच्या सुखरूप बाळंतपणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून, चार-पाच जणांच्या सहायाने टायरच्या ट्यूब व इतर वस्तूच्या आधाराने नदी पार करीत मानवतचे रुग्णालय गाठले. डॉक्टरांनी तपासले व दाखल करून उपचार सुरू केल्यावर काही वेळातच त्या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिल्याची सुखद वार्ता डॉक्टरांनी दिली आहे.\nसत्तार यांची गाडी अडवून शिवसैनिकांनी व्यक्त केला रोष \nनटराज डान्स अकॅडमीच्या नृत्य स्पर्धा उत्साहात गंगाधर कान्हेकर यांचा पुढाकार\nसेलूत कराटे बेल्ट वितरण सोहळा संपन्न ईगल फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम\nऋषीश्वर ज्वेलर्सच्या पाणपोई जलसेवेचे उद्घाटन\nसेलूतील शिवाजी नगरात ७७ किलो गांजा जप्त ७ लाख ७९ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलीसांच्या…\nवेटर खून प्रकरणातील दोन आरोपी अवघ्या पाच तासात गजाआड – सेलू येथील घटना\nकैरी खा आणि ‘हे’ रोग पळवा; जाणून घ्या महत्वाची माहिती एका क्लिकवर\nबाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या कचाट्यात; घरात सापडलं एवढ्या कोटींचे घबाड\nआजपासून ‘या’ वयोगटातील लोकांना मिळणार लसीकरणाचा बूस्टर डोस; वाचा महत्वाची माहिती\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन पंतप्रधान\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nerror: कृपया पोस्ट कॉपी करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mmkmedia.in/tag/samsung-tv/", "date_download": "2022-05-18T23:15:50Z", "digest": "sha1:FHLCBAO4462J4V463IXNM5TKCADQWMRG", "length": 4598, "nlines": 92, "source_domain": "mmkmedia.in", "title": "Samsung tv - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nOnePlus Smart TV 17 फेब्रुवारीला चार मॉडेल्ससह होणार लॉंन्च, जाणून घ्या...\nकथानियमांना नवी बगल देणाऱ्या कथा\nमेघना भुस्कुटे [email protected]मराठी भावविश्वात शारीरिक जाणिवांबद्दल बोलण्याची प्रथा नाही. त्याबद्दल बोलायचं असलंच, तर ते ‘कामजीवन’, ‘ऋतुस्राव’, ‘पौगंडावस्था’, ‘वीर्यनाश’ इत्यादी संस्कृतोद्भव जीवशास्त्रीय संज्ञांमधून तरी...\nअब तो हवा भी बिकने लगी है\nहे हवेतले, पाण्यातले वा आवाजाचे प्रदूषण- किंवा कुठलेही प्रदूषण कसे घालवायचे त्याची तांत्रिक उत्तरे सापडतील. रवीन्द्र दामोदर लाखे [email protected]जगभरातील सगळ्याच प्रदेशांत हवा,...\nतंत्रज्ञान : अ‍ॅपलचा नवा नजराणा\nआदित्य बिवलकर – [email protected] स्मार्टफोन क्षेत्रात याआधी कधीच पाहायला न मिळालेले सर्वोत्तम फीचर्सचे मोबाइल आणि इतर गॅजेट्स घेऊन आम्ही लोकांसमोर येत आहोत, असं म्हणत...\nमागे राहिलेल्यांच्या कथा-व्यथा : बधिर करणाऱ्या विचारवेदना\nडॉ. शुभांगी पारकरडॉ. शुभांगी पारकर मानसोपचारतज्ज्ञ असून आत्महत्या हा त्यांच्या पीएच.डी.चा विषय होता. मानवाधिकार विषयात त्यांचा विशेष अभ्यास आहे. मुंबईतील ‘जीएसएमसी’ वैद्यकीय महाविद्यालय...\nविनायक परब – @vinayakparab / [email protected] रविवार, २७ जून २०२१ जम्मू येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर पहाटेच्या सुमारास प्रत्येकी पाच किलो स्फोटकांसह दोन ड्रोन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/694153", "date_download": "2022-05-18T23:12:06Z", "digest": "sha1:YH2JWXBYLGRYXVE4WQTHR6B6QGG5ZATX", "length": 2126, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"क्रिस गेल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"क्रिस गेल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१४:३३, १४ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती\n१०९ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n११:२७, ९ जून २०१० ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: hi:क्रिस गेल)\n१४:३३, १४ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMaihudon (चर्चा | योगदान)\n{{वेस्ट ईंडीयन क्रिकेट खेळाडू}}\n{{वेस्ट इंडिज संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११}}\n[[वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|गेल, क्रिस]]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/film-critic-rajiv-masand-shifted-on-ventilator-after-corona-infection", "date_download": "2022-05-19T00:05:44Z", "digest": "sha1:MK4W4LF7G2MB45MRVXOAFHMZOJV4DYPZ", "length": 7498, "nlines": 152, "source_domain": "www.esakal.com", "title": "चित्रपट समीक्षक राजीव मसंद व्हेंटिलेटरवर; कोरोनामुळे खालावली प्रकृती | Sakal", "raw_content": "\nचित्रपट समीक्षक राजीव मसंद व्हेंटिलेटरवर; कोरोनामुळे खालावली प्रकृती\nसुप्रसिद्ध पत्रकार, चित्रपट समीक्षक आणि धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव मसंद यांना कोरोनाची लागण झाली. कोरोनामुळे त्यांची प्रकृती खालावली असून ते सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अतिदक्षता विभागात हलवल्यानंतरही त्यांच्या फुफ्फुसाचा संसर्ग मी होत नव्हता, म्हणून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. राजीव यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांची प्रकृती नाजूक असल्याचं सांगितलं.\nराजीव मसंद यांनी काही महिन्यांपूर्वी पत्रकारिता सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सीचं (डीसीए) सीईओ पद त्यांना देण्यात आलं होतं.\nराजीव हे ४२ वर्षांचे असून गेल्या अनेक वर्षांपासून ते चित्रपट पत्रकारितेत काम करत आहेत. त्यांचा 'मसंद की पसंद' हा कार्यक्रम चांगलाच प्रसिद्ध होता. या कार्यक्रमात ते विविध चित्रपटांचं समीक्षण करत असत. त्यांची चित्रपट समीक्षणाची शैली अनेकांना आवडते.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2020/07/hcoronavirus-update-ahmednagar-collector-appeal-plasma-donation.html", "date_download": "2022-05-18T23:02:43Z", "digest": "sha1:ONZCS746RLQWIA56TOGXKKPZUZDOXJQM", "length": 7713, "nlines": 59, "source_domain": "www.mynagar.in", "title": "प्लाझ्मा दान करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन", "raw_content": "\nप्लाझ्मा दान करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन\nमाय अहमदनगर वेब टीम\nअहमदनगर - नगर जिल्ह्यात आज दिवसभरात २६१ करोना बाधित वाढले असून एकूण बाधितांच्या संख्येने चार हजारांचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या ४ हजार १८५ झाली आहे. त्यापैकी एकूण २ हजार ७२१ रुग्ण हे करोनामुक्त झाले असून सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या १ हजार ४०४ आहे.\nनगरमध्ये करोनाचा कहर सुरूच आहे. नगर महापालिका हद्दीसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आता वेगाने बाधितांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून तर दररोज तीन अंकी रुग्णसंख्या ही नगर जिल्ह्यामध्ये वाढू लागली आहे. त्यामुळे करोना बाधितांचा एकूण आकडा झपाट्याने वाढत आहे. आज तर करोना बाधितांचा आकडा चार हजारांच्या पुढे गेला आहे.\nजिल्ह्यात बुधवारी दिवसभरात बाधितांच्या संख्येत २६१ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालय करोना टेस्ट लॅबमध्ये ९७ , अँटीजेन चाचणीत २४ आणि खासगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या १४० रुग्णांचा समावेश आहे. दररोज करोना बाधितांचा आकडा हा तीन अंकी येत असल्यामुळे प्रशासन अधिकच सतर्क झाले आहे. रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या जास्तीतजास्त व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची करोना चाचणी करण्यावर प्रशासनाकडून भर दिला जात आहे. तसेच अँटीजेन चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे.\nपुण्यातील ग्रामीण भागात करोनाचा कहर; इथे उभारणार जम्बो कोव्हिड सेंटर\nदरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत करोनामुळे ६० जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या पाहता त्या तुलनेत मृत्यूचे हे प्रमाण जवळपास दीड टक्का एवढे आहे.\nराज्यातील लॉकडाऊन वाढवला; काय सुरू काय बंद राहणार\nप्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे या - जिल्हाधिकारी\n‘करोना या आजारातून बऱ्या झालेल्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे,’ असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. ‘प्लाझ्मा थेरपीचा वापर करून जिल्ह्यातील इतर करोना बाधितांवर उपचार करता येतील. त्यासाठी नगर जिल्ह्यामध्ये जे करोना पॉझिटिव्ह झाले होते, व जे त्यामधून बरे होऊन घरी परतले आहेत, त्यांनी प्लाझ्मा दान करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी पुढे यावे,’ असेही द्विवेदी म्हणाले.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nअसा झाला आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात; आमदार म्हणाले मी फक्त....\nपिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल महापालिकेचे दुर्लक्ष ; शिवप्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा\nनिंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी कुस्त्यांचा हगामा राज्यात प्रसिद्ध : दोन दिवस चालणार यात्रोत्सव\nपिंपळगाव माळवी येथे स्थान प्रकट दिनानिमित्त यात्रा महोत्सव\nजेऊर यात्रोत्सवादरम्यान हजारो भाविकांचे दर्शन लाखोंची उलाढाल ; नामदार तनपुरे यांच्याकडून पाण्याची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2020/08/lPune-There-is-less-chance-of-flood-in-the-state-this-year.html", "date_download": "2022-05-18T22:22:13Z", "digest": "sha1:IKVVVS2YTPH5MH3U353SNB36WVWYFVLY", "length": 6638, "nlines": 56, "source_domain": "www.mynagar.in", "title": "....म्हणून यंदा राज्यात महापुराची शक्यता कमीच", "raw_content": "\n....म्हणून यंदा राज्यात महापुराची शक्यता कमीच\nमाय अहमदनगर वेब टीम\nपुणे - भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शुक्रवारी पावसाचा तिसरा अंदाज जाहीर केला. मात्र तो निराशाजनक आहे. जून, जुलैसारखाच सर्वसामान्य पाऊस ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पडेल असा आहे. त्यामुळे यंदा मागील वर्षीसारखा पूर येण्याची शक्यता कमीच आहे. हवामान विभागाने 94 ते 106 टक्के इतका पाऊस या दोन महिन्यांत होईल, असे जाहीर केले आहे. त्यातही 8 टक्के कमी-जास्त पाऊस राहील, असेही म्हटले आहे.\nराज्यात मागील वर्षी मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे पिकांसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न तर मिटला होताच; शिवाय राज्यातील बहुतांशी भागातील नद्यांना महापूर आले होते. त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे हा भाग पाण्याखाली होता. त्यामुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यावर्षी मात्र पावसाचे प्रमाण अगदी जून महिन्यापासूनच साधारण आहे. त्यातच शुक्रवारी हवामानशास्त्र विभागाने ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचा म्हणजेच मान्सूनच्या शेवटच्या टप्प्याचा अंदाज जाहीर केला आहे. तोसुद्धा साधारणच आहे. त्यामुळे आता परतीच्या पावसावरच मदार आहे.\nराज्यात 4 ऑगस्टपर्यंत मुसळधार\nराज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी 4 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, परभणी, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, नाशिक, नगर या भागात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nअसा झाला आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात; आमदार म्हणाले मी फक्त....\nपिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल महापालिकेचे दुर्लक्ष ; शिवप्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा\nनिंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी कुस्त्यांचा हगामा राज्यात प्रसिद्ध : दोन दिवस चालणार यात्रोत्सव\nपिंपळगाव माळवी येथे स्थान प्रकट दिनानिमित्त यात्रा महोत्सव\nजेऊर यात्रोत्सवादरम्यान हजारो भाविकांचे दर्शन लाखोंची उलाढाल ; नामदार तनपुरे यांच्याकडून पाण्याची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://firstmaharashtra.com/2021/11/01/what-is-the-relationship-between-pedalkar-and-devendra-fadnavis-question-of-nawab-malik/", "date_download": "2022-05-18T22:32:13Z", "digest": "sha1:XVAAFOSMVFTCVLRIG4DGB4DLATGPKT5K", "length": 12928, "nlines": 138, "source_domain": "firstmaharashtra.com", "title": "पेडलकर आणि देवेंद्र फडनवीसांचे नाते काय?; नवाब मलिकांचा सवाल – First Maharashtra", "raw_content": "\nपेडलकर आणि देवेंद्र फडनवीसांचे नाते काय; नवाब मलिकांचा सवाल\nमुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची सरबत्ती करणारे अल्पसंख्याक विकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी बॉम्ब फोडला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा फोटो मलिक यांनी ट्वीट केला आहे. या फोटोत मिसेस फडणवीस यांच्यासोबत दिसणारी व्यक्ती ही ड्रग पेडलर असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.\n‘या’ ड्रग्ज पेडलरचं भाजपसोबत कनेक्शन काय’ असा सवाल राजकीय विश्लेषक निशांत वर्मा यांच्या ट्वीटचा हवाला देत नवाब मलिक यांनी विचारला आहे. राज्यात सध्या ड्रग्ज प्रकरणावरुन चांगलाच गदारोळ सुरु असून त्या निमित्ताने राजकीय धुरळाही उडाला आहे. त्यातच निशांत वर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन अमृता फडणवीस यांचा एक फोटो शेअर करुन भाजपचं ड्रग्ज नेक्सस असा उल्लेख केला आहे. याच फोटोचा आधार घेत मलिक यांनी ‘चला आज भाजप आणि ड्रग्ज पेडलर यांच्या नात्यावर चर्चा करुया’ असं ट्वीट केलं आहे.\nअमृता फडणवीस यांच्यासोबत फोटोत दिसणारी व्यक्ती ‘जयदीप राणा’ ही ड्रग पेडलर असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. विशेष म्हणजे ट्वीट करताना नवाब मलिक यांनी अमृता फडणवीस यांचा फोटो शेअर केला असला, तरी त्यांचं नाव घेत त्यांनी कुठलीही थेट टीका करणं टाळलं आहे. मात्र पत्रकार परिषद घेऊन यावर खुलासा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.\n“मोदींवर टीका करण्याची तुमची लायकी आहे का”; राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोमणा\nजळगावात धावत्या ट्रकला आग; आगीत लाखोंचा माल जळून खाक\n भारताचा वर्ल्डकपमधील पुढील प्रवास खडतर\nपुण्यातील बालेवाडी परिसरात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला, 12 जण जखमी, 6 जणांची…\nचिनी कंपन्यांना बसणार 50 हजार कोटींचा फटका; ‘मेक इन इंडिया’ आणि घरगुती वस्तूंच्या…\n; Question of Nawab Malikwife of Opposition Leader Devendra Fadnaviswill move court: Nawab Malikपत्नी अमृता फडणवीस यांचा फोटो मलिक यांनी ट्वीट केला आहे.पेडलकर आणि देवेंद्र फडनवीसांचे नाते काय; नवाब मलिकांचा सवाल\n…म्हणून अमृता फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यावर…\nमुंबै बँक: प्रवीण दरेकर यांच्यावर फौजदारी कारवाई करा, नवाब मलिकांची मुख्यमंत्र्यांकडे…\nमलिकांचा हल्लाबोल; वानेखेडेंना त्याच पदावर ठेवण्यासाठी भाजपच्या बड्या नेत्यांकडून…\nकोरोनाची तिसरी लाट आल्यास भाजपचं जबाबदार- नवाब मालिक\n‘ही प्रजाती फक्त भंगारात आढळते’, मलिकांच्या ट्विटला नितेश राणेंचे ट्विटमधूनच…\nअमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का; पेडणेकरांचा चंद्रकांत पाटलांना सवाल\nराज्यभरात देवस्थानांच्या जमिनी बळकावण्याचा उद्योग भाजपकडून सुरू – नवाब मलिक\nअविवाहित लोकांच्या हातात देश; आणि ते लग्नाचं वय ठरवणार; नवाब मलिकांचा मोदी सरकारवर…\nफडणवीस साहेब तुम्ही जेव्हा शाळेत जात होते, तेव्हा भाजपचे दोनच खासदार होते – नवाब मलिक\n‘लवकरच एका भाजप नेत्याला अटक होणार’ नवाब मलिकांचा रोख कुणाकडे\nसुना है, मेरे घर आज-कल मे सरकारी मेहमान आने वाले है, गांधी लड़े थे गोरों से, हम…\nसमीर वानखेडेंकडून चैत्यभूमीवर अभिवादन, वानखेडेंच्या विरोधात घोषणाबाजी, तर मलिक…\n“खाई त्याला खवखवे. मलिक यांना आपण आधी काहीतरी केल्याची जाणीव आता झाली असेल”\nनवाब मलिकांचा खळबळजनक आरोप; ‘माझं घर आणि शाळेची रेकी सुरु’, दोघांचे…\n‘मनीके मागे हीते’ या गाण्याचं अमृता फडणवीस यांच्या आवाजातील व्हर्जन ऐकले…\n“मी दुबईला चाललोय” सरकारी यंत्रणांनी माझ्यावर नजर ठेवावी – नवाब मलिक\n‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…\nज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…\nउद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण\nकोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…\n१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…\n…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…\nनाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…\nप्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…\n…म्हणून अमृता फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या आमदार विद्या…\nमुंबै बँक: प्रवीण दरेकर यांच्यावर फौजदारी कारवाई करा, नवाब…\nमलिकांचा हल्लाबोल; वानेखेडेंना त्याच पदावर ठेवण्यासाठी…\nकोरोनाची तिसरी लाट आल्यास भाजपचं जबाबदार- नवाब मालिक\n‘ही प्रजाती फक्त भंगारात आढळते’, मलिकांच्या ट्विटला नितेश…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2022-05-18T23:53:49Z", "digest": "sha1:JFDO72LWNGWV3ITQWG3M3RZUOCSZWW3L", "length": 4966, "nlines": 53, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "युनिक्स - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयुनिक्स (अधिकृत ट्रेडमार्क UNIX®) संगणक प्रणाली सर्वप्रथम बेल प्रयोगशाळेतील कर्मचाय्रानी १९६९ मध्ये बनविली. यात केन थॉमसन, डेनिस रिची आणि डग्लस मॅक्लिरॉय इत्यादींचा समावेश होता. युनिक्स ही सी या प्रोग्रामिंग लॅंग्वेजमध्ये लिहिलेली सिस्टीम आहे. युनिक्स या सिस्टिमवर एकाच वेळी अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारची कामे करू शकतात. संगणकाच्या प्रकारावर किंवा त्यातील हार्डवेअरवर ही सिस्टीम अवलबून नसते.\nयुनिक्सचे तीन मुख्य भाग पडतात. कर्नल, शेल आणि युटीलीटीज.\nकर्नल (इंग्लिश भाषा:kernal) हा सिस्टीमचा सर्वात आतील महत्त्वाचा भाग (गाभा) होय. हा भाग मशीनच्या मेमरीचे व्यवस्थापन करतो. सीपीयुच्या कामाचे व्यवस्थापन करतो, जेणेकरून प्रत्येक युजर आपले काम व्यवस्थितपणे करू शकेल, डेटाचे वहन करण्यास मदत करतो व शेल कडून येणाच्या सूचनांचा अर्थ लावून त्याप्रमाणे काम करून घेतो.\nशेल (इंग्लिश भाषा:shell) हा भाग येणारी प्रत्येक सूचना कर्नल कडे प्रक्रिया करण्यासाठी पाठवतो व त्याची उत्तरे परत मॉनिटरवर दाखवतो. युनिक्स सिस्टीम सुरुवात झाल्यानंतर स्क्रीनवर शेलचा एक कमांड प्रॉम्ट दिसू लागतो. या प्रॉम्प्टनंतर तुम्हाला तुमच्या सूचना टाईप करता येतात.\nयुटीलीटीज (इंग्लिश भाषा:utilities) या भागामुळे सिस्टिममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना देता येतात.\nLast edited on १६ एप्रिल २०२२, at २३:४५\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०२२ रोजी २३:४५ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2022-05-18T23:42:24Z", "digest": "sha1:VWMHYJQMV624AIZTTPG2WRUIF4FNIF5C", "length": 3310, "nlines": 71, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वेस्ट ससेक्स - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवेस्ट ससेक्स (इंग्लिश: West Sussex) ही इंग्लंडच्या दक्षिण भागातील एक काउंटी आहे. वेस्ट ससेक्स ही एक औपचारिक काउंटी असून ती ग्रेट ब्रिटनच्या आग्नेय भागात इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर स्थित आहे..\nवेस्ट ससेक्सचे इंग्लंडमधील स्थान\n१,९९१ चौ. किमी (७६९ चौ. मैल)\n४०६ /चौ. किमी (१,०५० /चौ. मैल)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nLast edited on १५ फेब्रुवारी २०२२, at २३:४३\nया पानातील शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०२२ रोजी २३:४३ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AF_%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2022-05-18T23:35:14Z", "digest": "sha1:JODSUHAVCI3OD4QH3EVHYCDSQ6YO3NIZ", "length": 53545, "nlines": 329, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आग्नेय आशिया - विकिपीडिया", "raw_content": "\n५०,००,००० चौ. किमी (१९,००,००० चौ. मैल)\n११८.६ /चौ. किमी (३०७ /चौ. मैल)\nआग्नेय आशिया हा आशिया खंडामधील एक भौगोलिक प्रदेश आहे. ह्या प्रदेशामध्ये भारताच्या पूर्वेकडील, चीनच्या दक्षिणेकडील व ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील देशांचा समावेश होतो. आग्नेय आशियामध्ये दोन उपविभाग मानले जातात. इंडोचीन किंवा महाद्वीप आग्नेय आशियामध्ये कंबोडिया, लाओस, म्यानमार, द्वीपकल्पीय मलेशिया, थायलंड व व्हियेतनाम हे देश आहेत तर सागरी आग्नेय आशियामध्ये मलेशियाचा उर्वरित भाग, इंडोनेशिया, सिंगापूर, फिलिपिन्स, ब्रुनेई व पूर्व तिमोर हे देश आहेत. आग्नेय आशियाच्या पश्चिमेला हिंदी महासागर व पूर्वेला प्रशांत महासागर आहेत.\nभौगोलिक दृष्ट्या कधीकधी हॉंग कॉंग, मकाओ व तैवान देखील आग्नेय आशियामध्ये गणले जातात परंतु राजकीय दृष्ट्या आग्नेय आशिया व आसियान हे समान मानले जातात व वरील तीन भूभाग आसियानचे सदस्य नसल्यामुळे आग्नेय आशियाचा भाग मानले जात नाहीत. भारताच्या अंदमान आणि निकोबार व ईशान्येकडील राज्यांच्या बाबतीत देखील वरील विधान लागू आहे.\nसंपूर्ण आग्नेय आशिया (विशेषतः इंडोनेशिया व फिलिपिन्स) हा भूकंपप्रवण व जागृत ज्वालामुखी क्षेत्र ठरवला गेला आहे. आग्नेय आशियाच्या इतिहासात आजवर अनेक प्रलयंकारी भूकंप, त्सुनामी इत्यादींमुळे प्रचंड जीवित व वित्त हानी झालेली आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय देवतेचा म्हणजेच गणेशाचा प्रसार प्राचीन काळातच भारताच्या भौगोलिक सीमा ओलांडून पलीकडे गेलेला होता. प्राचीन भारतीय व्यापारी सध्याच्या पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण तसेच मध्य आशियातील उज्बेकिस्तान या भागातून प्रवास करत. भारतीय संस्कृती आणि धर्माचा प्रसार झाला सुमारे 1800 वर्षांपूर्वी प्राचीन भारतातील रहिवाशांनी सागरी मार्गाने व्यापारानिमित्त अग्नेयअशियात प्रवेश केला. आणि भारतातील बौद्ध धर्म आणि हिंदू धर्मातील शैव-वैष्णव हे पंत देखील या व्यापाऱ्यांसोबत अग्नी आशियातील अनेक देशांमध्ये पोहोचले.\n१ देश व प्रदेश\n२.१ भूभागांचा कधीकधी समावेश\nवार्षिक दरडोई उत्पन्न (२०१०)\nब्रुनेई &0000000000005765.000000५,७६५ &अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\".अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"४२८,००० &0000000000000070.000000७० &0000010405000000.000000१०,४०,५०,००,००० $&0000000000031238.000000३१,२३८ बंदर सेरी बेगवान\nम्यानमार &0000000000676578.000000६,७६,५७८ &0000000050020000.000000५,००,२०,००० &0000000000000074.000000७४ &अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\".अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"३४,२६,२०,००,००० $&0000000000000701.000000७०१ नेपिडो\nकंबोडिया &अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\".अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"१८१,०३५ &अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\".अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"१४,८०५,००० &0000000000000082.000000८२ &अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\".अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"१,०८,७१,०००,००० $&0000000000000813.000000८१३ फ्नॉम पेन्ह\nपूर्व तिमोर &अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\".अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"१४,८७४ &अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\".अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"१,१३४,००० &0000000000000076.000000७६ &अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\".अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"५९०,०००,००० $&0000000000000588.000000५८८ दिली\nइंडोनेशिया &अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\".अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"१,९०४,५६९ &अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\".अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"२४०,२७१,५२२ &0000000000000126.000000१२६ &अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\".अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"५३९,३७७,०००,००० $&अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\".अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"३,०१५ जाकार्ता\nलाओस &अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\".अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"२३६,८०० &0000000006320000.000000६३,२०,००० &0000000000000027.000000२७ &0000005598000000.000000५,५९,८०,००,००० $&0000000000000984.000000९८४ व्हिआंतियान\nमलेशिया &0000000000329847.000000३,२९,८४७ &अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\".अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"२८,३१८,००० &0000000000000083.000000८३ &0000192955000000.000000१,९२,९५,५०,००,००० $&अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\".अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"८,४२३ क्वालालंपूर\nफिलिपाईन्स &0000000000300000.000000३,००,००० &0000000091983000.000000९,१९,८३,००० &0000000000000307.000000३०७ &अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\".अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"१६०,९९,१०,००,००० $&0000000000002007.000000२,००७ मनिला\nसिंगापूर &0000000000000697.000000६९७ &अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\".अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"५,०७६,७००[४] &0000000000007023.000000७,०२३ &0000182231000000.000000१,८२,२३,१०,००,००० $&0000000000043116.000000४३,११६ सिंगापूर\nइ.स. २००४ हिंदी महासागर भूकंप व त्सुनामी\nकझाकस्तान१ • किर्गिझस्तान • उझबेकिस्तान • ताजिकिस्तान • तुर्कमेनिस्तान पूर्व आशिया\nचीन • उत्तर कोरिया • दक्षिण कोरिया • जपान • मंगोलिया • तैवान\nसौदी अरेबिया • बहरैन • संयुक्त अरब अमिराती • इराण • इराक • इस्रायल • जॉर्डन • कुवेत • लेबेनॉन • ओमान • कतार • सीरिया • येमेन आग्नेय आशिया\nम्यानमार • ब्रुनेई • कंबोडिया • इंडोनेशिया३ • लाओस • मलेशिया • फिलिपाईन्स • सिंगापूर • थायलंड • व्हियेतनाम\nअफगाणिस्तान • बांगलादेश • भूतान • भारत • मालदीव • नेपाळ • पाकिस्तान • श्रीलंका उत्तर आशिया सायबेरिया (रशिया)\n१ काही भाग युरोपात • २ काही भाग आफ्रिकेत • ३ काही भाग ओशानियामध्ये\nउत्तर · मध्य · दक्षिण · पश्चिम · पूर्व (शिंग)\nउत्तर · मध्य · कॅरिबियन (अँटिल्स) · दक्षिण · लॅटिन\nऑस्ट्रेलेशिया · मेलनेशिया · मायक्रोनेशिया · पॉलिनेशिया\nपूर्व · पश्चिम (कॉकेशस · मध्यपूर्व) · दक्षिण · आग्नेय · मध्य\nध्रुवीय प्रदेश आर्क्टिक · अंटार्क्टिक\nपश्चिम · पूर्व · मध्य · बाल्कन · उत्तर · दक्षिण\nअटलांटिक · हिंदी · प्रशांत · आर्क्टिक · दक्षिणी\nआशिया खंडामधील भौगोलिक प्रदेश\nआयएसबीएन जादुई दुवे वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जानेवारी २०२२ रोजी १५:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/tag/%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2022-05-18T22:27:29Z", "digest": "sha1:C4FSSSVAL6KGCJSECCDKL4DJ7XK22L2D", "length": 5070, "nlines": 140, "source_domain": "pudhari.news", "title": "दक्षिण आफ्रिका दौरा Archives - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nद. आफ्रिका दौर्‍यापूर्वी 'बीसीसीआय'ने विराटबाबत घेतला 'हा' कठोर निर्णय\nपुढारी ऑनलाईन डेस्क भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ( SA vs IND Test) रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषद…\nतर टीम इंडिया द. आफ्रिका दौरा रद्द करून मायदेशी परतणार\nपुढारी ऑनलाईन डेस्क #SAvIND : दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला कोरोनाचे रुग्ण वाढल्यास लगेच परतण्याची परवानगी देण्यात आली आहे.…\nविराट कोहलीबाबत 'बीसीसीआय' घेणार मोठा निर्णय\nपुढारी ऑनलाईन डेस्‍क टी-२० विश्‍वचषकानंतर विराट कोहलीला टी-२०चे कर्णधारपद (odi captaincy) सोडावे लागले. आता मागील काही दिवसांपासून अशी शक्‍यता व्‍यक्‍त…\nरेल्वेमध्ये नोकरीचे आमीष दाखवून शेतकऱ्यासह चौघांची १८ लाखांना फसवणूक\nऋता दुर्गुळेने प्रतिक शाह सोबत गुपचुप आवरलं शुभमंगल\n‘पाण्यामुळे जिवाची माणसं गमावली, पैसे नको पाणी द्या’; मंत्री आठवलेंना संतप्त कुटुंबाचा सवाल\nनाशिक : साडेआठ लाखाच्या फसवणूक प्रकरणी तीन महिलांना शिक्षा\nमुंबई : सेक्सॉर्टशन रॅकेटमध्ये अडकला घोड्यांचा प्रशिक्षक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2022/05/Indian-Oil-Corporation-Limited-IOCL-Recruitment-2022.html", "date_download": "2022-05-18T22:34:07Z", "digest": "sha1:CKUDYEWKRUU626KF3C325VMUT6KMJD4O", "length": 11016, "nlines": 85, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती, 1 लाख रुपये पगाराची नोकरी - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome नोकरी राज्य रोजगार इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती, 1 लाख रुपये पगाराची नोकरी\nइंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती, 1 लाख रुपये पगाराची नोकरी\nमे ०६, २०२२ ,नोकरी ,राज्य ,रोजगार\nIOCL Recruitment 2022 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) मध्ये विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\n• पद संख्या : 06\n• पदाचे नाव :\n1. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक-IV (यांत्रिक): 01\n2. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक-IV (इंस्ट्रुमेंटेशन): 01\n3. कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक-IV: 04\n• शैक्षणिक पात्रता :\n• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा\n• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 मे 2022\nनोकरी मोफत अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9322424178 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'\nबुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत विविध 112 पदांसाठी भरती, 9 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखती द्वारे होणार निवड \nभारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांसाठी भरती, 8 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख\nTags नोकरी# राज्य# रोजगार#\nat मे ०६, २०२२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nTags नोकरी, राज्य, रोजगार\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nSatara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखत...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज\nSMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Mir...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal ...\nजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी\nजुन्नर : जुन्नर - मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/how-report-offence-and-whom", "date_download": "2022-05-18T22:42:13Z", "digest": "sha1:BT4FNMX3PRHOBU7FTOBVL5EE4BJYVBVG", "length": 3665, "nlines": 78, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "How to report an offence and to Whom | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\nअ. जा. व अ. ज. प्रतिबंधक कायदा १९८९ अन्वये दाखल गुन्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/pnr", "date_download": "2022-05-18T23:57:18Z", "digest": "sha1:6HGK6I2HXDRAFWSMY7YWPBF7ZUCIHGDZ", "length": 3390, "nlines": 79, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "पीएनआर स्थिती | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\nअ. जा. व अ. ज. प्रतिबंधक कायदा १९८९ अन्वये दाखल गुन्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.newsdanka.com/crime/stone-throwing-arson-in-hanuman-jayanti-procession-in-delhi-police-injured/51810/", "date_download": "2022-05-18T23:13:18Z", "digest": "sha1:6GJYTD3XBWMEYQSDNPDX76Y63TUXPLEC", "length": 9937, "nlines": 140, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Stone Throwing Arson In Hanuman Jayanti Procession In Delhi Police Injured", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरक्राईमनामादिल्लीत शोभायात्रेत दिसल्या तलवारी\nदिल्लीत शोभायात्रेत दिसल्या तलवारी\nशिवरायांचा चालता बोलता इतिहास हरपला\nव्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा\nकाल, १६ एप्रिल रोजी देशात हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला. मात्र दिल्लीत हनुमान जयंतीनिमित्त काढलेल्या शोभायात्रेवेळी दोन गटांत हिंसाचार उसळल्याने खळबळ उडाली आहे. दिल्लीतील जहांगीरपुरी भागात ही घटना घडली असून दगडफेकीत अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये काही पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचाही समावेश असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nदिल्लीतील जहांगीरपुरी भागात काल हनुमान जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेला मोठी गर्दी होती. त्यावेळी शोभायात्रा सुरु असताना अचानक दोन समुदाय समोरासमोर आल्याने वाद झाला. हा वाद एवढा चिघळला की, दगडफेक आणि जाळपोळ सुरु झाली. जमावाकडून झालेल्या दगडफेकीत अनेकजण जखमी झाले आहेत. त्यात काही पोलीस कर्मचारी आणि अधिकारीही जखमी झाले असून सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी ९ जणांना अटक केली असून १५ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणीचा तपास करण्यासाठी आता १० पथके तयार करण्यात आली आहेत.\nकाही वेळात पोलिसांनी हस्तक्षेप करत स्थिती नियंत्रणात आणली. खबरदारी म्हणून या भागात सध्या पोलिसांचा अतिरिक्त फौज तैनात करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींवर कठोर कारवाईसाठी पावले उचलण्यात येत आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले १०८ फुटी हनुमान पुतळ्याचे उद्घाटन\nINFOSYS ची छप्परफाड कमाई\nमाटुंगा येथील रेल्वे अपघाताचे कारण आले समोर\nएमआयएमचा पदाधिकारी बायकोसोबत करणार हिंदू धर्मात प्रवेश\nतसेच दिल्लीत झालेल्या हिंसाचाराची खबरदारी म्हणून उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या सीमांलगत असलेल्या राज्यांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, रामनवमी दिवशीही देशातील अनेक राज्यांत हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. शोभायात्रांदरम्यान होणाऱ्या दगडफेक व जाळपोळीच्या घटनांमुळे देशात तणाव निर्माण झाला आहे.\nपूर्वीचा लेखमुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज पोलखोल अभियान\nआणि मागील लेखगडकिल्ले आमचा जीव की प्राण\n… धमाका ‘सरसेनापती हंबीरराव ‘च्या ट्रेलरचा\nमध्य प्रदेशला दिलासा, ठाकरे सरकारला दणका\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\n… धमाका ‘सरसेनापती हंबीरराव ‘च्या ट्रेलरचा\nमध्य प्रदेशला दिलासा, ठाकरे सरकारला दणका\n…म्हणून भारताच्या नकाशात दिसतो श्रीलंका\nआता सिमेंट क्षेत्रात ‘अदानी पॉवर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/politics/what-did-sharad-pawar-say-when-chitra-wagh-left-ncp-to-join-bjp-409698.html", "date_download": "2022-05-18T23:16:31Z", "digest": "sha1:5ZRUZLU27MMXVQY3EJ6QZUCUSVKGUNCV", "length": 12875, "nlines": 107, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Politics » What did sharad pawar say when chitra wagh left ncp to join bjp", "raw_content": "VIDEO | चित्रा वाघ यांच्या भाजप प्रवेशावेळी त्यांचा ‘बाप’ काय म्हणाला होता\nचित्रा वाघ, शरद पवार\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीचं 'घड्याळ' सोडून भाजपचं 'कमळ' हाती घेतलं होतं. (Sharad Pawar Chitra Wagh left NCP)\nमुंबई : राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या तत्कालीन अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राष्ट्रवादी सोडली, त्यावेळेस पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ (Kishor Wagh) यांच्याविरोधातील एसीबीचं प्रकरण अधोरेखित केलं होतं. त्या प्रकरणाची चौकशी होऊ नये, म्हणून वाघ भाजपमध्ये गेल्याची त्या वेळेस चर्चा होती. परंतु, ज्या कारणासाठी चित्रा वाघ भाजपमध्ये गेल्याचं त्यावेळी बोललं गेलं, त्यातून त्यांची सुटका झालीच नसल्याचं आता दिसत आहे. (What did Sharad Pawar say when Chitra Wagh left NCP to join BJP)\nशरद पवार काय म्हणाले होते\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’ सोडून भाजपचं ‘कमळ’ हाती घेतलं होतं. भ्रष्टाचारविरोधी प्रकरणातील केसेसना तोंड देणं अशक्य झाल्याचं सांगत चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला, असा दावा त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. 1 ऑगस्ट 2019 रोजी पत्रकारांशी बोलताना पवारांनी हे वक्तव्य केलं होतं.\nचित्रा वाघ यांच्या संस्थेशी संबंधित दोन फाईल भ्रष्टाचारविरोधी विभागाकडे आहेत. त्यांच्या पतीच्या करप्शन केसबाबत आरोपपत्र दाखल आहे. त्यांना या प्रकरणात तोंड देणं अशक्य झालं आहे. म्हणून आपण पक्ष सोडत असल्याचं चित्रा वाघ यांनी सांगितल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं होतं.\nशरद पवारांचा ‘बाप’ असा उल्लेख\n“आज मला पवार साहेबांची आठवण येते, साहेब मला तुमची खूप आठवण येते सकाळपासून…. 5 जुलैला गुन्हा दाखल झाला, मला चांगलं आठवतंय आणि 7 जुलै… त्या दिवशी ईद होती.. 2017… मी साहेबांकडे गेले होते, सिल्व्हर ओकला बोलावलं होतं त्यांनी. माझा बापच आहे. त्यांनी बोलावून घेतलं मला, आणि मी एफआयआरची कॉपी त्यांना दिली, पंचनाम्याची कॉपी मी दिली. साहेबांनी सगळं वाचलं, म्हणाले चित्रा याच्यात तुझा नवरा कुठेच नाहीये. मी म्हटलं साहेब हेच आहे.” अशी आठवण चित्रा वाघ यांनी काल सांगितली होती.\nकिशोर वाघ यांच्यावरील आरोप काय\nचित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ हे परळच्या महात्मा गांधी रुग्णालयात मेडिकल रेकॉर्डर म्हणून कार्यरत होते. 1997 मध्ये तक्रारदार व्यक्तीच्या भावाचा स्पाइनल कॉर्डच्या शस्त्रक्रिये दरम्यान गांधी रुग्णालयात मृत्यू झाला होता. निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप केला गेला होता. त्यामुळे तक्रारदाराने पोलिसात धाव घेतली होती. त्यानंतर तक्रारदाराने राष्ट्रीय ग्राहक निवारण कक्षाकडेही तक्रार केली होती.\nत्यानंतर वैद्यकीय नोंदी ठेवणाऱ्या किशोर वाघ यांनी 15 लाखांची नुकसान भरपाई मिळावी आणि तक्रारदाराच्या भावाच्या मुलाला नोकरी मिळावी म्हणून अर्ज करण्याची सूचना तक्रारादारास केली होती. त्यासाठी वाघ यांनी चार लाखांची लाचही मागितली असा आरोप आहे. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. (What did Sharad Pawar say when Chitra Wagh left NCP to join BJP)\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर चित्रा वाघ यांनी भाजपप्रवेश केला. त्यावेळी शिवसेना-भाजप युतीमध्ये लढल्यामुळे युती सरकार येण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु झालं उलटंच. राजकीय घडामोडींनंतर भाजपचं सरकार आलं नाही, तर शिवसेना प्रणित महाविकास आघाडी स्थापन झाली. म्हणजे आधी सत्तेबाहेर राहिलेल्या चित्रा वाघ, आताही सत्तेबाहेर आहेत. वाघ आता महाविकास आघाडी सरकारविरोधात रान उठवत आहेत. या वेळेस पुन्हा त्याच प्रकरणात वाघ यांचे पती किशोर वाघ यांची चौकशी होती आहे. म्हणजे ज्या एका कारणासाठी चित्रा वाघ भाजपात गेल्याची चर्चा होती, त्यातून त्यांची सुटका झालीच नसल्याचं दिसत आहे.\nजुलै-ऑगस्ट 2019 मध्ये शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड, त्यांचे सुपुत्र वैभव पिचड (Vaibhav Pichad), साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhonsle), मुंबईच्या वडाळा येथील तत्कालीन काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar), नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार संदीप नाईक (Sandeep Naik) आणि राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या तत्कालीन अध्यक्षा चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.\nपवारसाहेब आज मला तुमची खूप आठवण येतेय : चित्रा वाघ\nमीही शरद पवारांच्या तालमीत तयार, ते संजय राठोडांना पाठीशी घालणार नाहीत : चित्रा वाघ\nशिवेंद्रराजे आणि चित्रा वाघ यांच्या भाजप प्रवेशावर शरद पवारांचं स्पष्टीकरण\nVIDEO | शरद पवार माझा बापच, चित्रा वाघ यांचा कंठ दाटला\nनर्गिस फाखरीचा ब्रालेस ग्लॅमरम लूक\n‘धर्मवीर’ चित्रपटाचे प्रमोशन धर्मपत्नी सोबत\nप्राजक्ता माळीची दिलखेच स्माईल\nअंकिता लोखंडेचा आपल्या नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://brahmevakya.blogspot.com/2019/05/blog-post.html", "date_download": "2022-05-18T23:49:59Z", "digest": "sha1:ZQGVIWDMNB6LOZ3KRSPVIIBPGAOCHFO6", "length": 109022, "nlines": 485, "source_domain": "brahmevakya.blogspot.com", "title": "ब्रह्मेवाक्य: जगणं मस्त मजेचं... मे २०१९", "raw_content": "\nजगणं मस्त मजेचं... मे २०१९\n‘जगणं मस्त मजेचं’ ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दर शनिवारी सकाळी पावणेनऊ वाजता (आणि दुसऱ्या दिवशी, रविवारी सकाळी सव्वानऊ वाजता ‘विविधभारती’वर) प्रसारित होणारी लोकप्रिय कौटुंबिक श्रुतिका मालिका.. या मालिकेसाठी लिखाण करण्याची संधी मला गौरी लागू आणि आकाशवाणी पुणे केंद्राचे संचालक गोपाळ औटी यांनी दिली. मी यानिमित्ताने श्रुतिका प्रथमच लिहिली. पुण्यात राहणाऱ्या, कुणाल व रेणू या आधुनिक, आजच्या काळात जगणाऱ्या दांपत्याच्या आयुष्यावर ही काल्पनिक श्रुतिका लिहायची होती. हे काम मला आवडलं... कुणाल इंजिनीअर, तर रेणू मराठीची प्राध्यापिका असते...\nमी या मालिकेसाठी गेल्या वर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर हे दोन महिने लेखन केलं. आता या वर्षी मे व जून हे दोन महिने मी या मालिकेसाठी स्क्रिप्ट लिहीत आहे. या मालिकेसाठी लिहिलेले स्क्रिप्ट मी इथं शेअर करतो आहे. अर्थात या स्क्रिप्टचं वाचन करणारे अमित वझे (कुणाल), रूपाली भावे-वैद्य (रेणू), आरती पाठक (सई), दीप्ती भोगले (दिघेकाकू), गोंधळेकरकाका (बाळाजी देशपांडे), देशमुख सर (संजय डोळे), पूर्वा बाम (सायली), प्रतुल पवार (प्रकाश) यांच्यामुळं ही श्रुतिका खऱ्या अर्थानं श्रवणीय झाली. नुकताच १२ मे रोजी या श्रुतिकेचा पन्नासावा भाग ‘आकाशवाणी’त रेकॉर्ड झाला आणि तेव्हा रेकॉर्डिंगला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली.\nआकाशवाणीसाठी लिहावं ही माझी खूप जुनी इच्छा होती. गेल्या दोन-तीन वर्षांत तशा काही संधी मिळाल्या, तरी श्रुतिका हा प्रकार लिहायला मिळेल, असं वाटलं नव्हतं. ‘जगणं मस्त मजेचं’ या मालिकेच्या निमित्तानं माझी ही इच्छाही पूर्ण झाली, याचा मनापासून आनंद आहे.\n(* हे स्क्रिप्ट आणि प्रत्यक्षात सादर झालेले भाग यात थोडेफार बदल आहेत. कधी कलाकारांनी इम्प्रोव्हायझेशन केलं आहे, तर कधी काही भाग एडिट झाला आहे. पण एकूण इफेक्ट अर्थातच खूप चांगला आला आहे.)\nजगणं मस्त मजेचं : ४ मे २०१९\n(कुणाल गुणगुणतो आहे, 'तुम को देखा, तो ये खयाल आया, जिंदगी धूप तुम घना साया...')\nकुणाल - बरं का रेणू, तुम घना साया...\nरेणू (हसत) - व्वा, व्वा... आज एकदम रोमँटिक मूडमध्ये स्वारी... काय रे\nकुणाल - अगं, रोमँटिक मूड कसला इथं सकाळी आठ-नऊ वाजताच घामाच्या धारा लागताहेत... तो एसी सुरू कर बाई... बाहेर एवढी कडक 'धूप' आहे म्हणून मी या 'एसी'ला 'घना साया' म्हणतोय... कळलं का इथं सकाळी आठ-नऊ वाजताच घामाच्या धारा लागताहेत... तो एसी सुरू कर बाई... बाहेर एवढी कडक 'धूप' आहे म्हणून मी या 'एसी'ला 'घना साया' म्हणतोय... कळलं का\nरेणू - हा हा हा... ते मला माहितीच आहे. तू माझ्यासाठी गाणं म्हटलास त्याला आता कित्येक युगं लोटली असतील. आणि बाय द वे, ही तुझी 'घना साया' आहे ना, तिनं या वेळी किती बिल आणलंय बघ... साडेचार हजार रुपये.... कुणाल, या महिन्यात हे बिल मी भरणार नाहीय बरं का... तू भर...\nकुणाल - अगं हो हो हो, आधीच बाहेर ऊन आणि तू एवढी का तापतीयेस बये परत एसी वाढवावा लागेल आणि परत बिलाच्या नावानं तू ओरडणार...\nरेणू - हो रे... साराची फी किती असते माहितीय ना महाराज ती कोण भरतं जरा लक्षात असू द्या... (फुरंगटून) मला माझा बँक बॅलन्स कमी झालेला मुळीच आवडत नाही... कळलं का\nकुणाल (हसत) - ओहोहो, मी म्हणजे काय रिझर्व्ह बँक आहे का गं अगं ए, राहू दे. मी भरीन ते बिल... आम्हाला हा एप्रिल-मे महिनाच जरा बरा जातो. इन्क्रिमेंट मिळतं ना... नाही तर दहा महिने नुसती... (कळलं ना, अशा आविर्भावात हसतो....)\nरेणू - मग ऐका कुणाल महाराज... यंदाच्या आपल्या ट्रिपचा सगळा खर्च तू करायचास...\n अरे वा... मस्त... कधी चाललीयेस कोण येतंय तुझ्यासोबत जाऊन ये... फोनबिन कर हो...\nरेणू - ए ए ए, कमऑन माणसा, तू आम्हाला ट्रिपला नेण्याचं आश्वासन दिलंयस गेल्या वर्षी... गेल्या वर्षी आपण कुठंही गेलो नव्हतो... लक्षात आहे ना... राजकारणी माणसांसारखं करू नकोस... आत्ताच ती इलेक्शन संपलीय आपल्याकडची आणि मला त्या विषयावर मुळीच बोलायचं नाहीय...\nकुणाल - ए रेणू, तुझं बोट बघू... शाई गेली का गं\nरेणू - कुणाल, अरे मी काय बोलतीये, तू काय बोलतोयस\nकुणाल - मागच्या रविवारी पार्टीला जाताना तू ती शाई घालवण्याचा प्रयत्न करीत होतीस ना, ते आठवलं मला... (हसतो)\nरेणू - असू दे रे... आमच्या मैत्रिणींच्या ग्रुपवर लगेच याचे पन्नास उपाय आले होते. ती शाई कशी घालवता येईल याचे... पण तू एक लक्षात ठेव, ती शाई जाईल, पण तू गेल्या वर्षी आम्हाला केलेलं प्रॉमिस काही माझ्या डोक्यातून जायचं नाही हां...\nकुणाल - हो गं बाई, तुम्हा बायकांच्या नको तेवढ्या तीव्र स्मरणशक्तीसमोर लोटांगणच आहे माझं... किती लाख जीबीचं मेमरीकार्ड आहे गं तुझं\nरेणू - आम्हाला राहतंच लक्षात, पण तू विसरायचं नाटक करतोयस हेही माझ्या लक्षात आलंय. ते काही नाही, यंदा आम्हाला ट्रिपला जायचंच आहे.\nकुणाल - रेणू, आपण भरपूर फिरलोय गं... तू नाव घे एखाद्या ठिकाणाचं आणि स्वतःलाच विचारून बघ, की आपण तिथं गेलोय की नाही ते काश्मीर, कन्याकुमारी, गोवा, कुलू-मनाली, म्हैसूर-बँगलोर, हैदराबाद-रामोजी, अहमदाबाद-बडोदा, इंदूर-उज्जैन, कोणार्क-पुरी, कलकत्ता-शांतिनिकेतन, उटी, दार्जिलिंग, ताडोबा, बांधवगड, रणथंबोर...\nरेणू - ही सगळी ठिकाणं ना, हो झालीयत ना, स्वप्नात सगळं बघून झालंय माझं... नाही तर तुझं ते काय, यूट्यूबवर बघू म्हणे... घरातल्या घरात बसून विश्वदर्शन... छट्... काय तरी एकेक नाद तुझे...\nकुणाल - होय गं... सॉरी हं रेणू, दर वर्षी आपण यातल्या एका तरी ठिकाणी जाऊ म्हणतो आणि राहूनच जातं बघ. पण ना यंदा यातलं एक तरी ठिकाण नक्की बघू...\nरेणू - काही नाही. दर वर्षी मोठमोठ्या गप्पा आणि शेवटी जातो कुठं तर महाबळेश्वरला.... काय ती गर्दी तिथली तर महाबळेश्वरला.... काय ती गर्दी तिथली काटा आला बघ आत्ताही... जगात सगळे लोक महाबळेश्वरलाच का तडमडतात यार काटा आला बघ आत्ताही... जगात सगळे लोक महाबळेश्वरलाच का तडमडतात यार असं नसतं म्हणावं रे त्यांना कधीच...\nकुणाल - तू तरी कशाला जातेस मग तू जा ना दुसरीकडं... चाफळला जा... खिद्रापूरला जा... अजून ते हे आपलं... ते बघून ये....\nरेणू - अहाहा, अहाहा... काय त्या रोमँटिक कल्पना रे तुझ्या आउटिंगच्या\nकुणाल - हो यार रेणू... मला मान्य आहे, की आपलं हे नियोजन थोडं गंडलंच आहे. नीट प्लॅन करून, सुट्ट्या टाकून, व्यवस्थित फिरायला जायला पाहिजे. मान्य आहे...\nरेणू - अरे लोक बघ. दर वर्षी कुठं कुठं फिरून येतात.... भारत सोड, जगभरात जातात. आपण गेली पाच वर्षं नुसतीच चर्चा करतोय... तुझं कामानिमित्त तरी कुठं कुठं जाणं होतं रे... आमचं काय\nकुणाल - मान्य, मान्य, मान्य रेणू... सपशेल शरणागती... यंदा काय वाट्टेल ते झालं तरी आपण ट्रिपला जायचंच. कुठं जायचं बोल... सारासाठी रामोजी फिल्म सिटीला जावं, असं वाटतंय...\nरेणू - मला ते काही माहिती नाही. तू बघ, ठरव आणि आम्हाला घेऊन जा... पुढच्या आठवड्यात माझं पेपर चेकिंगचं काम पण संपेल... मग आपल्याला मस्तपैकी जाता येईल कुठं तरी... ठरलं तर मग... ठरलंच...\n(तेवढ्यात बेल वाजते. गोंधळेकरकाका येतात...)\nरेणू - या गोंधळेकरकाका, या... काय म्हणताय\nगोंधळेकरकाका - ऐकलं मी दारातून थोडं... काय म्हणत होती ही रेणू काय ठरलं\nकुणाल - काही नाही हो काका. दर वेळचंच आम्हाला एकत्र वेळ मिळत नाही. मग ट्रिपचं आम्ही नुसतं ठरवतो आणि प्रत्यक्ष काही जाणं होत नाही. त्यावरून ही रेणू धुसफुसत होती...\nगोंधळेकरकाका - पण कुणाल, हे काही बरोबर नाही. तू तिला घेऊन जा ना छानपैकी कुठं तरी... आम्ही पण जाणार आहोत यंदा फिरायला... मग बघ.\nरेणू - काका, सही\nगोंधळेकरकाका - अगं, तुझ्या काकूचा एक ग्रुप आहे. त्या ग्रुपतर्फे हे सगळे लोक निघाले आहेत कोकणात... मलाही घेतलंय काकूंनी बरोबर... असावी सोबत म्हणून.... (हसतात)\nकुणाल - व्वा काका... मस्त वाटलं हे ऐकून... तुमचा उत्साह बघून खरंच हेवा वाटतो. आम्हाला द्या की थोडी एनर्जी तुमच्यातली...\nरेणू - हो काका, खरंच... कुठून आणता हा उत्साह\nगोंधळेकरकाका - हे बघ रेणू, उत्साह म्हणजे मनाची एक अवस्था आहे. जे मन शांत, स्थिर व कुठल्याही विकारानं ग्रस्त नसतं ना, अशा मनात उत्साह आपोआप वस्तीला येतो.\nकुणाल - बाप रे... काका, तुम्ही तर सुविचाराचा बॉम्बच टाकलात... (हसतो)\nरेणू - ए कुणाल, काय रे सारखी चेष्टा... पण ते म्हणताहेत ती किती खरंय ना... मन उत्साही पाहिजे बघ मुळात...\nगोंधळेकरकाका - हे बघा, मन आणि शरीर या दोन्हींमध्ये उत्कृष्ट समन्वय असतो. दोघंही एकमेकांवर अवलंबून असतात. मन निरोगी व स्वच्छ असेल, तर शरीरही मनाला चांगला प्रतिसाद देतं. आणि शरीर चपळ, तंदुरुस्त आणि फिट असेल, तर मनालाही आपोआप उत्साह येतो. तजेला येतो....\nकुणाल - हे सगळं ऐकायला खरंच मस्त वाटतं हो काका... पण पंधरा-पंधरा तास, डेडलाइनच्या प्रेशरखाली काम करून, आमचं शरीर व मन या दोन्हींचं भजं होतं अक्षरशः भजं...\nगोंधळेकरकाका - कुणाल, ही जीवनशैली निवडली कुणी तुम्हीच ना... अरे, मग त्यात दुरुस्ती करा ना...\nरेणू - अहो, अनेकदा तर याला आज कुठला वार आहे याचीही शुद्ध नसते....\nकुणाल - ए रेणू, हे अति होतंय हं... मला नीट माहितीय, आज संडे आहे....\nरेणू (हसते) - संडे आज\nकुणाल - नाही, नाही... शनिवार आहे.\nगोंधळेकरकाका - अरे बाबा, गोंधळेकर मी आहे, तू नाहीस. असा गोंधळ करू नकोस रे मुला... आज शनिवारच आहे. पण तुझा मेंदू खरंच थकलेला दिसतोय...\nरेणू - काका, त्याला ना, खरंच एका ब्रेकची गरज आहे. त्याला आणि मलाही... साराला पण... आमच्या सगळ्या कुटुंबालाच...\nगोंधळेकरकाका - रेणू, तुमच्यासारखीच अनेक कुटुंबं आज मला आजूबाजूला खूप दिसतात. रोजीरोटीचं रोजचं कर्तव्य आणि जगण्यातला एक असह्य ताण घेऊन तुम्हाला वावरावं लागतंय... त्यातून तुम्हाला बाहेर पडायला हवं...\nरेणू - म्हणूनच ट्रिप...\nगोंधळेकरकाका - ऐक जरा... आम्ही आता ज्या ट्रिपला चाललोय ना, तिथं सगळी आमच्यासारखी ज्येष्ठ नागरिक मंडळीच आहेत. सगळे पेन्शनर... पण तब्येती सुदैवानं सगळ्यांच्या बऱ्या आहेत अजून... मुलं आपापल्या व्यापात... आणि ते ठीकच आहे. पण आम्ही आता कुणावर अवलंबून नाही. आमचं आम्ही एंजॉय करायला शिकलोय. कोकणातल्या या ट्रिपचं सगळं नियोजन आमचे जोशीकाका व शिंदेकाका करताहेत. काय उत्साह आहे रे बाबा दोघांना... अगदी त्या ट्रॅव्हल कंपन्या करतात ना तसं वेळापत्रक तयार केलंय त्यांनी.... अगदी 'डिपार्चर शार्प फाइव्ह थर्टी इन द मॉर्निंग'पासून...\nकुणाल - आयला, भारी आहे हं ही तुमची गँग...\nरेणू - गँग काय रे...\nकुणाल - अगं खरंच... मला कधी कधी असं वाटतं ना, रेणू, की मुळात आपल्यावरचा ताण बघता आपण गोंधळेकरकाकांएवढे जगू तरी की नाही\nरेणू - ए, काहीही काय बोलतोयस अरे...\nकुणाल - अगं, अगदी सीरियसली बोलतोय मी... बघ तू पण विचार करून...\nगोंधळेकरकाका - अगं, कुणाल म्हणतोय त्यात अगदीच तथ्य नाही असं नाही बरं का रेणू... पण मी तुम्हाला सांगू का, तुमची आत्ताची जीवनशैलीच अशी आहे की तुम्हाला सदैव अशीच भीती वाटणारच आहे.\nकुणाल - काका, खरंच आम्हाला ही जीवनशैली निवडायचा चॉइस होता का हो विचार केला, तर लक्षात येतं, की नव्हताच विचार केला, तर लक्षात येतं, की नव्हताच आम्ही आपले फरपटत गेलोय या जीवनशैलीच्या मागे... फार कमी लोकांना जमतं असं प्रवाहात वाहून न जाता वेगळा मार्ग निवडायचं... आम्ही सर्वसामान्य माणसं...\nगोंधळेकरकाका - अरे, आपण सगळेच सर्वसामान्य, साधी माणसं आहोत. आपल्या काही आयुष्याकडून फार अपेक्षा नसतात. चांगलं खावं-प्यावं, कुटुंब वाढवावं, आपण जे काम करतो, ते नीट व प्रामाणिकपणे करावं, तिथं चांगलं स्थान मिळवावं, मित्र व आप्तांसोबत काव्य-शास्त्र-विनोदात वेळ घालवावा आणि शांतपणे कुणाला त्रास न देता एके दिवशी या जगातून हळूच एक्झिट घ्यावी... बास अजून काय हवं असतं माणसाला...\nरेणू - काका, आता हे तुमचे विचार खरोखर जुन्या पिढीचे वाटायला लागले आहेत बरं का हल्ली एवढ्यावर थांबत नाही. अपेक्षा खूप असतात. पैसे हवेत, अजून पैसे हवेत... कार हवी, अजून भारी कार हवी... फ्लॅट हवा, मग अजून मोठा हवा, मग बंगला हवा, मग फार्म हाउस हवं... मग नोकर-चाकर हवेत... त्यासाठी मग अजून पैसा हवा...\nगोंधळेकरकाका - आहेत बरं का, अशी कुटुंबं, असे लोक आहेत. आजूबाजूला दिसताहेत. खरंय तुझं रेणू... पण मी काय म्हणतो, तुम्ही दोघं तसे नाही आहात. तुम्हाला निदान जाणीव तरी आहे, की आपल्या जीवनशैलीत काही तरी चुकतंय... बरं, ते जाऊ द्या... फार गंभीर झाली का चर्चा उगाच\nरेणू - नाही हो काका, छान बोलताय तुम्ही...\nगोंधळेकरकाका - पण ना, फार गंभीर होऊन, लांबट चेहरा करूनही बसू नये माणसानं... कसं हसत-खेळत, मजेत जगावं...\nकुणाल - आता कसं बोललात काका... मी तर किती हसत-खेळत असतो माहितीच आहे तुम्हाला...\nरेणू - अगदी अगदी... जरा नाचरेपणा कमी करा आता, वय बघा आपलं, असं सांगावं लागतं तुला कुणाल...\nगोंधळेकरकाका - बरं, या गडबडीत मूळ मुद्दा विसरून जायचा... ज्यासाठी आलो होतो, तेच विसरायचो आणि मग काकूची बोलणी खावी लागायची...\nरेणू - काय हो काका\nगोंधळेकरकाका - अगं, येत्या बुधवारी अक्षय्य तृतीया आहे. आमच्याकडं जेवायला या संध्याकाळी दोघं मेहुण म्हणून... बुधवारी तुम्हाला सुट्टी नसते हे माहितीये. म्हणून मुद्दाम संध्याकाळी बोलावलं आहे. आणि अक्षय तृतीया म्हणजे ऑफिशियली आंबे आणि आमरस खायला सुरुवात करण्याचा मुहूर्त... काकूचा नैवेद्य असतो आमरसाचा... या नक्की...\nकुणाल - वॉव काका... आमरस... येणार येणार, नक्की येणार.... दुपारी जेवतच नाही मी... 'ते आम्रफल अहा'... अहाहा, अहाहा\nरेणू - ओ महाराज, आपल्याला आमरस जरा जपून खायचा आहे, लक्षात आहे ना\nकुणाल - हे बघा काका, हे असं आहे. लगेच विरजण घालायला ही तयार पुढे... बाय द वे, आम्ही आंबे खायला आधीच सुरुवात केलीय हं काका... अहो, परवाच मित्राकडं गेलो होतो... तिथंही आमरस ओरपलाय...\nरेणू - बघितलंत ना काका, हे असं आहे...\nगोंधळेकरकाका - रेणू, अगं खाऊ दे गं त्याला... तो दुसऱ्या दिवशी दुप्पट व्यायाम करायला जाईल. करशील ना रे बाबा...\nरेणू - आणि हो, अक्षय तृतीयेला बायकोला सोन्याचा एक तरी दागिना करावा म्हणतात, हो ना काका\nकुणाल - काय म्हणालीस अगं, कानात अचानक दडे गेलेयत गं माझ्या... काही ऐकूच येत नाहीय...\nरेणू - हो रे... आता बरोबर दडे बसतीलच तुझ्या कानात... ते काही नाही... तुला मेसेज करून ठेवते.... तो तर पाहशीलच\nगोंधळेकरकाका - त्यापेक्षा त्याच्या कानात सांगून बघ रेणू... आणि हो, मी निघतो... (हसतात) मग तुम्ही खुशाल करत बसा कानगोष्टी... गुजगोष्टी...\nरेणू - इश्श, काय हे काका...\nकुणाल - काका, तुम्ही भारी आहात हं... जमलेलं आहे...\nजगणं मस्त मजेचं... ११-५\nरेणू (गुणगुणते) - पानी पानी रे, खारे पानी रे, नैनों में भर जा... नींदे खाली कर जा...\nकुणाल (डोळे चोळत) - गुड मॉर्निंग बायको... अहाहा, काय सुंदर गाणं म्हणत होतीस किती वर्षांनी ऐकतोय मी हे... जबरदस्त... माहौल बन गया... ‘माचिस’ ना गं किती वर्षांनी ऐकतोय मी हे... जबरदस्त... माहौल बन गया... ‘माचिस’ ना गं येस... गुलजारचे शब्द आणि लताचा आवाज... खलास... यू मेड माय डे, रेणू... यू मेड माय डे येस... गुलजारचे शब्द आणि लताचा आवाज... खलास... यू मेड माय डे, रेणू... यू मेड माय डे आज चहा माझ्याकडून तुला...\nरेणू - गुड मॉर्निंग, उठा कुणाल महाराज... चहा नाही, आता दुपारच्या जेवणाची वेळ होईल थोड्या वेळानी... बघ जरा घड्याळ...\nकुणाल - ओह माय गॉड अगं, उठलंच पाहिजे. तो नील्याचा भाऊ येणार आहे नाही का आज\nरेणू - नील्याचा भाऊ\nकुणाल - अगं, सख्खा नाही, चुलत की मावस असा कुठला तरी भाऊ आहे बाई... तो तिकडचा आहे बार्शीचा की तिकडचा कुठला तरी... तो येणार होता आज...\nरेणू (फणकाऱ्याने) - आपल्याकडं आणि तू मला हे सांगायचं नाहीस आणि तू मला हे सांगायचं नाहीस सुट्टीच्या दिवशी तरी नको रे असं कुणाला बोलवत जाऊस... आणि तेही मला न सांगता... सारा काल नाइट-आउटला जाते म्हटली सायलीकडं तेव्हा मला अगदी हुश्श झालं होतं... म्हटलं आज सकाळी लवकर आवरून निवांत पेपर तपासत बसते. पण तुझं ना, काही तरी निघतंच... धिस इज नॉट डन हां कुणाल... आता तू कोण तो मित्र येणार आहे त्याला घेऊन बाहेर जा हॉटेलात... मला नाही माहिती... मी नाही काही करणार...\nकुणाल - अगं हो हो हो, ऐकून तर घेशील की नाही मी काही तुला त्रास पडू देणार नाहीय. हे बघ, मी ती आपली स्पेशलवाली मिसळ ऑर्डर करणार आहे घरीच. मस्तपैकी सोलकढी हाणायची नंतर... ब्रंचचा प्रोग्राम आखलाय मी मॅडम मी काही तुला त्रास पडू देणार नाहीय. हे बघ, मी ती आपली स्पेशलवाली मिसळ ऑर्डर करणार आहे घरीच. मस्तपैकी सोलकढी हाणायची नंतर... ब्रंचचा प्रोग्राम आखलाय मी मॅडम\nरेणू - मी आहे की इथंच कुठं जाणारे... तुमच्या सेवेत सदैव हजर....\nकुणाल - ए रेणू, आता उगाच नखरे करू नकोस हां... तुझं तू आवर आणि बस पेपर तपासत... तो नील्याचा भाऊ ही माझी जबाबदारी... कळलं ना\nरेणू - असं म्हणतोस आणि स्वतः गप्पा मारत बसतोस लोकांसोबत... शेवटी तुमचं चहा-पाणी मलाच बघावं लागतं... आणि कधी येणार होता तो माणूस\nकुणाल (जीभ चावत) - आत्ता...\nकुणाल - हो, म्हणजे सकाळी नऊ-साडेनऊला येतो म्हणाला होता... आता सव्वानऊ वाजलेयत... मेलो... मी पळतो... ब्रश करतो...\nरेणू - तू कहर आहेस हं कुणाल... आज अगदी हद्द केलीस... आपल्या सोसायटीत पाण्याचा प्रॉब्लेम सुरू झालाय माहितीय ना... लवकर उठून आवरत जा बाबा...\nकुणाल - अगं हो... परवाच मी नोटीस वाचली खाली. आता आपल्याकडंही ही अघोषित पाणीकपात सुरू झालीच आहे. निवडणूक संपली... आता पाणी जाणार, वीज जाणार... हे मी मतदान झाल्या झाल्याच म्हटलं होतं. बघ तू... गेले दहा-पंधरा बरोब्बर हेच सुरू झालंय...\nरेणू - अरे हो... अजून जवळपास महिना-दीड महिना काढायचाय. आणि पाणी वाचवायलाच पाहिजे की रे... त्यात चुकीचं काय आहे\nकुणाल - मी वाचवू का पाणी आज आंघोळीला दांडी मारतो... तुझ्याकडची ती गोळी दे ना मला... रेणू, प्लीज...\nरेणू - ए, मी नाही हं असला घाणेरडेपणा करत. माझी झालीय सकाळीच... तुला काय हवं ते कर...\nकुणाल - देवा, आला वाटतं हा नील्याचा भाऊ....\nप्रकाश - नमस्कार कुणालभाऊ. मी प्रकाश... नीलेशचा मावसभाऊ... त्यानं फोन केला होता ना तुम्हाला मी भेटायला येणार आज म्हणून....\nकुणाल - अरे ये ये मित्रा... काय नाव म्हणालास प्रकाश नाही का हो अरे, नील्या बोलला होता मला तू येणारेस म्हणून. ये... ये बस... पाणी आणतो थांब... रेणू....\n(रेणू थंडगार पाण्याचा ग्लास आणते.)\nप्रकाश - नमस्कार वहिनी. थँक्यू हां....\nकुणाल - अरे, पी ना... असा ग्लासकडं काय बघतोस\nप्रकाश - भाऊ, हा थंडगार पाण्याचा ग्लास बघूनच डोळे निवले बघा. शहरात तुम्हाला हे सुख आहे बघा... आमच्या गावाकडं पाणी डोळ्यांना दिसणं अवघड झालंय.\nकुणाल - अरे काही नाहीय असं... हे बघ. आम्ही आत्ताच बोलत होतो. आमच्या सोसायटीत पण पाणीकपात लागू झालीच आहे. पाणी सगळीकडंच कमी आहे बाबा...\nप्रकाश - तसं नाही भाऊ. तुमच्या शहराच्या उशाला चार-चार धरणं आहेत आणि तुम्हाला मायंदाळ पाणी मिळतंय बघा. आता उगं थोडं दिवस कमी भेटत असंन... पन तसं बघितलं तर सुखीच आहे तुमी... आमच्या गावाला टँकर सुरू झालेयत. कधी येतो, कधी नाही... आमच्या बाया दोन-दोन मैल जातायत पान्याला... लहान पोरं, तरणी पोरं... बाइकच्या मागं बारकी टिपाडं लावून पाण्याच्या खेपा घालतेत.\nरेणू - कुठून आणता तुम्ही हे पाणी\nप्रकाश - काय सांगू वहिनी आमच्या गावच्या वरच्या अंगाला एक तलाव आहे. तो जानेवारीतच आटला. मग ग्रामपंचायतीनं टँकर सुरू केला. ते पानी बी पुरत नाही. मग लांबच्या एका विहिरीवरून आणावं लागतं.\nकुणाल - बार्शीला ग्रामपंचायत आहे मोठं गाव आहे ना ते\nप्रकाश - नाही नाही. तुमचं बरोबर आहे. मी बार्शीला नाही राहत. तिथून पुढं २२ किलोमीटरवर आहे आमचं गाव. सगळी दुष्काळी पट्टा. पाणी नाही. त्यामुळं शेती पावसावरच. सध्या शेतात काहीच नाही. कडबा पण नाही. माणसाचं जाऊ द्या. जनावराचे लई हाल बघा. बार्शीच्या बाजारात जाऊन मी कडबा आणतोय. पण किती दिवस जातील सांगता येत नाही. नाही तर मग जनावरांच्या छावणीत न्यायची बैलं...\nरेणू - बाप रे\nकुणाल - परिस्थिती अवघड आहे खरी... पण मित्रा, आपण सगळेच याला जबाबदार आहोत नाही का पाणी आणि निसर्ग या विषयात आपण फार चुका करून ठेवल्या आहेत.\nप्रकाश - अहो, ही परिस्थिती आजची नाही. गेली कित्येक वर्षं असंच हाय. माझे वडील हेच सांगत होते, आजोबा हेच सांगत होते आणि पणजोबा बी हेच सांगत होते. दुष्काळ आमच्या पाचवीलाच पुजलाय म्हणा ना...\nकुणाल - तुमचा हा सगळा भाग पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. तिथं पाऊस कमीच पडतो. पण माणसानं पर्यायी उपाययोजना करायला नकोत का\nरेणू - मुळात पाणी नसेल, तर माणसं आणि जनावरं जगणार कशी रे, कुणाल आणि काय उपाययोजना म्हणतोस तू\nकुणाल - अगं, जलसंधारण... पाणी अडवा, पाणी जिरवा... वृक्षतोड टाळा... निसर्गाचा समतोल ढासळू देऊ नका. आपल्याकडचे पर्यावरणतज्ज्ञ गेली कित्येक वर्षं घसा फोडून हे सांगताहेत. उपाय आहेत की\nप्रकाश - आमच्याकडं एवढा दुष्काळी पट्टा असून, साखर कारखाने किती तर राज्यात सर्वाधिक साखर कारखाने आमच्या जिल्ह्यात... आता हाय का तर राज्यात सर्वाधिक साखर कारखाने आमच्या जिल्ह्यात... आता हाय का ऊस हे पीक कसं ऊस हे पीक कसं सगळ्यांत जास्त पाणी पिणारं... आमच्या जिल्ह्याच्या डोईवर शंभर टीएमसीचं धरण बांधून ठेवलंय सरकारनं... पण कधी बी ते चुकून-माकून भरलं, तर सहा महिन्यांत खाली केल्याशिवाय राहत नाही आम्ही... आहे की नाही\n शंभर टीएमसी पाणी सहा महिन्यांत संपवता अरे, जातं कुठं मग हे\nप्रकाश - तेवढं विचारू नका बघा. (विषण्ण हसतो.)\nकुणाल - ही लूट आहे राव. निसर्ग आपल्याला देतो, पण आपल्यालाच ते नीट जपून ठेवता येत नाही. काय म्हणावं या कर्मालाप्रकाश - माणसाचं कर्म आहे ते... दैव देतं आणि कर्म नेतं म्हणतात ना, त्यातली गत आहे बघा निव्वळ... आता आमच्या घराण्याच्या किती पिढ्या या गावात राहताहेत... एवढी वर्षं अडचण सोसली, पण गाव नाही सोडलं कधी... पण आता...\nकुणाल - हो. मी ऐकलंय. गावंच्या गावं आता शहरांकडं स्थलांतर करताहेत...\nप्रकाश - अहो, करणार काय शेवटी पोटाला खायला तर लागतंच. सगळा रोखीचा खर्च. खेड्यांत पण आता लोक फार व्यवहारी झाले आहेत. पूर्वी उधार-उसनवारीवर भागायचं. आता काही जमत नाही. त्यांचं पण बरोबरच आहे म्हणा. सगळीकडंच व्यवहार आहे म्हटल्यावर कोण कुणाला फुकट मदत करतंय\nरेणू - बायकांचे तर काय हाल होत असतील...\nप्रकाश - खरंय वहिनी. आमच्या सख्ख्या थोरल्या वहिनीला परवा सनस्ट्रोक झाला. उन्हात राबत होत्या शेतात. जनावरांना घास काढायला. सकाळी काही खाल्लं पण नव्हतं. आली ना चक्कर.... चार दिवस अॅडमिट होती बार्शीच्या सरकारी दवाखान्यात... काय सांगायचं\nरेणू - तुझं झालंय का रे लग्न\nप्रकाश - नाही हो... अहो, आमच्या गावात मुलगी देत नाहीत लोक. पाणी नाही म्हणून. मीच नाही, तर अजून कित्येक पोरं अशीच आहेत बिनलग्नाची. मग पार लांबून लांबून ओळखी-पाळखीतनं पोरी आणतेत आणि लग्न लावून देतेत. पोरीच्या बापालाच आपण पैसा द्यायचा.\n हे फारच अवघड आहे.\nप्रकाश - तुम्ही या एकदा गावाकडं. सगळं दाखवतो. अहो, फार अवघड आहे परिस्थिती सगळी. शहरात आल्याशिवाय पर्याय नाही.\nकुणाल - आणि मग शहरांत माणसांचे लोंढेच्या लोंढे येऊन आदळतात आणि शहरांची पण वाट लागते. अरे, आपल्याकडं नियोजन नाही. त्यामुळं शहरांमध्ये तरी कुठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे जे आहे ते इंग्रजांच्या काळातलं.... आता पार कोलमडून गेलेलं... थोडा पाऊस झाला तरी आमची शहरं अक्षरशः बंद पडतात.\nप्रकाश - अहो, पण शहरात निदान हाताला काम तरी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे इथं जो तो आपल्या कामाशी काम ठेवून असतोय बघा. दुसऱ्याकडं बघायला कुणाला वेळच नाही. आमच्या गावात तसं नाही. कुणाच्या घरी काय बी झालं, तरी ही चर्चा गावभर. आता मी इकडं आलोय ना, याची बी चर्चा सुरू झालीच असंल. वेळ फार आहे हो तिथं लोकांकडं... तरी आता ते मोबाइल आल्यानी परिस्थिती बदललीय. लोकांकडं एक वेळ बांधलेला संडास नसंल, पण फोर जी वाला मोबाइल असतोय. आणि सगळे आपले बघत बसत्यात दुपारच्याला ते व्हिडिओ...\nकुणाल - व्वा, व्वा... म्हणजे खऱ्या अर्थानं जागतिकीकरणानं आणि तंत्रज्ञानानं हा शहरी-ग्रामीण भेद मिटवून टाकलाय म्हणा की... सपाटीकरण झालंय सगळं...\nप्रकाश - नाही तर काय... अहो, मी बी. एस्सी. झालोय. यूपीएससीच्या तयारीत नंतर तीन-चार वर्षं घालविली. पण काय उपयोग नाही. आमच्या अण्णांनी सांगितलं, आता सरळ पुणं गाठायचं आणि काही तरी कामधंदा बघायचा. मला बी कंटाळा आला भाऊ. मग नीलेशभाऊ म्हटला, की तुमच्याकडं पाठवतो... मग आलो तुमच्याकडं... आता तुम्हीच बघा काही तरी...\nकुणाल - हो रे नक्की. तुझा सीव्ही देऊन ठेव. मी बघतो काही तरी.\nरेणू - कुणालमहाराज, लवकर अंघोळ करून घ्या. पाणी जायच्या आत...\nप्रकाश - तुमच्याकडं पण आहेच का पाण्याची बोंब... आता पुण्याला तरी किती पुरणार म्हणा पाणी. लोकच एवढेच झालेयत इथं बी... कठीणच आहे.\nकुणाल - म्हणून पाणी वाचवायला पाहिजे.\nप्रकाश - खरंय. सगळंच चित्र वाईट आहे असं बी नाही बरं का भाऊ. आमच्याकडं आता त्ये पाणी फाउंडेशनवाल्यांनी काम सुरू केलंय. लोक आता त्यात भाग घेतेत. जलसंधारणाची कामं करतेत. आमच्यासारखे पोरं पण तिकडं जाऊन चार कुदळी मारून आलो. आता जलयुक्त शिवार पण चांगली स्कीम होती. पण पाऊसच पडंना त्याला काय करावं\nरेणू - पण करताय हे चांगलंय. हे सगळे दीर्घकालीन उपाय आहेत. हळूहळूच होतील. मग काही काळानं त्याचा परिणाम दिसेल. सारखं नकारात्मक विचार करून पण उपयोग नाही ना...\nप्रकाश - खरंय. मी तर आमच्या गावातल्या पोरांची एक संस्थाच स्थापन केलीय. आता सामाजिक कामात आम्हाला भाग घ्यायचाय. नीलेशभाऊच्या कंपनीनं मदत करायचं आश्वासन दिलंय. त्यांची ती काय स्कीम असती, सीएसआर का काय ते...\nरेणू - अरे वा... मग हे तर चांगलंच आहे.\nकुणाल - हो, मी या सगळ्याकडे फार आशेनं पाहतो. ही सगळी महाराष्ट्रातली गावं आपलीच आहेत. तिथले लोक आपलेच आहेत. आपलेच भाऊबंद, नातेवाइक, मित्र आहेत. उगाच शहरी आणि ग्रामीण अशी दरी निर्माण करायचं कारण नाही. दोघांनाही एकमेकांची गरज आहे आणि दोघांचीही एकमेकांना चांगली मदत होऊ शकते. नाही का\nप्रकाश - खरंय भाऊ. आमच्या गावात पूर्वी व्यसनाचं प्रमाण फार होतं. आता ते बरंच कमी झालंय. सोलापूरची एक एनजीओ आमच्याकडं काम करते. दारूचं प्रमाण बरंच कमी झालंय. आमच्या संस्थेनं पण गुटखाबंदीचं आवाहन केलंय. बघू. आपलीच पोरं आहेत. रिस्पॉन्स देतील, असं वाटतंय.\nकुणाल - देतील रे. आपण काम करत राहायचं. सुदैवानं आपल्या महाराष्ट्राला सामाजिक कामाची, सामाजिक संस्थांची मोठी परंपरा आहे. महात्मा गांधी तर महाराष्ट्राला ‘कार्यकर्त्यांचं मोहोळ’ म्हणायचे. आपण आपल्यातली ही विधायक शक्ती विसरत चाललो आहोत की काय, असं वाटतं अनेकदा. पण प्रकाश, तुझ्यासारखी मुलं गावाकडं हे जे काम करताय ना, ते अगदी भारी आहे रे...\nरेणू - आणि आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. काहीही मदत लागली तर सांगा...\nप्रकाश - धन्यवाद वहिनी. भाऊ, तुम्ही फक्त माझ्या जॉबचं पाहा. एवढा दुष्काळ मार्गी लागू द्या. मला पण शहरात फार दिवस राहायचंच नाही. मी तिकडं परत जाणार आहे काही काळानी...\nकुणाल - मग आम्ही येऊ एकदा तुमच्या गावी.\nप्रकाश - हुरडा खायला या. फक्त आता चांगला पाऊस पडू दे, अशी भगवंताकडं प्रार्थना करतो. म्हणजे हुरडा पार्टी जमेल.\nकुणाल व रेणू - तथास्तु... तसंच होणार... मग सगळेच पार्टी करू....\nजगणं मस्त मजेचं... १८-५\n(सकाळी नऊची वेळ... कुणाल घाईत...)\nकुणाल - रेणू, चल हं पटकन... मी गाडी काढतो तोपर्यंत पार्किंगमधून...\nरेणू - अरे हो, तू हो पुढं... मी आलेच सायलीला घेऊन...\nकुणाल - अरेच्चा, सायली पण आहे नाही का आपल्याबरोबर चल, मग तू पटकन...\n(कार इंजिन स्टार्ट केल्याचा आवाज... मग हॉर्नचा आवाज...)\nकुणाल - चला, चला, पटकन...\nरेणू - हो रे... सायलीच्या आईशी जरा बोलत होते... बाजारातून येताना तिचं पण काही सामान आणायचंय. ते सांगत होती...\nकुणाल - हो, पण आता चला लवकर. नाही तर सिनेमा बुडेल आपला. आणि मला पहिल्या फ्रेमपासून पाहायचा असतो तुला माहितीय...\nरेणू - माहितीय महाराज, चला आता...\nसायली - काका, फास्ट मार जरा... वेळेत पोचायला पाहिजे.\nकुणाल - क्या बात है सायली. तू खरं ओळखलंस बघ मला. नाही तर ही रेणू.... सारखी आपली स्पीड कंट्रोल करायला सांगत असते मला... (हसतो)\nरेणू - मी बरोबरच सांगत असते. सायली, आपण पोचू गं वेळेत. तू उगाच त्याला निमित्त पुरवू नकोस फास्ट चालवायला...\nकुणाल - अगं, आपल्या शहरातल्या या गर्दीत मला कितीही इच्छा झाली, तरी आपण ४०-५० च्या वरच्या स्पीडनं गाडी चालवू शकणार आहोत का मला लाख 'फॉर्म्युला वन'मध्ये चालविल्यासारखी कार चालवायची असेल. पण इथं रस्त्यावर उतरलो, की माझा ट्रकवाला होतो की नाही... तोही सोळा चाकंवाला ट्रकवाला...\nसायली - मावशी, फास्ट कार चालवता येणं हेच कूल असतं बरं का... आमचा बाबा तर १४० च्या स्पीडनं चालवतो गाडी एक्स्प्रेस-वेवर...\nरेणू - ए बाई, इथं बोलतेयस ते ठीक आहे. बाकी कुठं बोलू नकोस. एवढ्या स्पीडनं कार चालवणं हा गुन्हा आहे माहितीय का तुला\nकुणाल - खरंय बरं का सायली. मी बोलतोच निखिलशी एकदा...\nसायली - काका, तू बोलच बाबाशी... पण आत्ता फास्ट चालव ना गाडी... आपली सिनेमाची स्टार्ट मिस नाही झाली पाहिजे.\nरेणू - अगं हो हो... डोण्ट वरी. काका नीट आणि वेळेत नेईल आपल्याला... हो ना रे कुणाल\nकुणाल - येस्स... अगदी राष्ट्रगीताला आपण पोचतो की नाही पाहा थिएटरमध्ये... बाय द वे, सायली, तू आता दहावीत गेलीस ना गं\nसायली (फुरंगटून) - ए नाही रे काका... नववीत गेलेय आत्ताशी... मी एवढी मोठी आहे का\nकुणाल (हसतो) - अगं, एवढी मोठी म्हणजे काय आत्ता पुढच्या वर्षी तर जाशीलच ना दहावीत आत्ता पुढच्या वर्षी तर जाशीलच ना दहावीत\nरेणू - आमचं पात्र तर अजून केवढंसं आहे... कधी मोठं व्हायचं\n म्हणजे काय गं मावशी\nरेणू (हसते) - अगं, साराला म्हटले मी पात्र... मराठीत असं म्हणायची पद्धत आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, काय कॅरेक्टर आहेत एकेक.... तसं मराठीत 'पात्र' म्हणतात...\nसायली - अगं, पण 'पात्र' म्हणजे एलिजिबल ना आमच्या मराठीच्या टीचरनी हा अर्थ सांगितला होता आम्हाला...\nरेणू - अगदी बरोबर... मराठीत एकाच शब्दाचे अनेक अर्थ होतात. पात्र म्हणजे कॅरेक्टर पण आणि पात्र म्हणजे एलिजिबल पण... अजूनही एक अर्थ आहे 'पात्र'चा\nसायली - नाही गं मावशी...\nरेणू - अगं, पात्र म्हणजे भांडंसुद्धा.\n(तेवढ्यात ब्रेक दाबल्याचा आवाज येतो...)\nकुणाल (वैतागून) - हे बघितलं का पात्र कशी गाडी चालवतात राव लोक कशी गाडी चालवतात राव लोक डावीकडून येऊन मला आडवं जाऊन हा उजवीकडं वळतोय मूर्ख... अशांना तातडीनं वाहन चालवण्यासाठी अपात्र ठरवलं पाहिजे...\nरेणू - खरंच रे... ट्रॅफिक सेन्स नावाचा काही प्रकारच राहिलेला नाही लोकांना... सीरियसली...\nसायली - आमच्या शाळेसमोर परवा असाच एक माणूस वेडपटासारखा येऊन धडकला आमच्या मुलींच्या ग्रुपला... त्या पूर्वाला एवढं लागलं ना...\nकुणाल - काय सांगतेयस मग तुमच्या शाळेच्या सिक्युरिटीनं पकडला की नाही त्या गाढवाला\nसायली - अरे, मुलींनीच त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो पळून गेला. पण इशितानं त्याच्या बाइकचा नंबर लक्षात ठेवला. ती नंबर्समध्ये एक्स्पर्ट आहे अरे एकदम...\n नंबर महत्त्वाचा. पूर्ण नंबर असेल तर पोलिस पाच मिनिटांत शोधून काढतात त्या ड्रायव्हरला...\nसायली - राइट... आमच्या टीचरनी तो नंबर दिला पोलिसांना. पोलिसांनी लगेच पकडलं त्याला. पूर्वाच्या बाबांनी कम्प्लेंट दिलीय. आता त्या माणसाला चांगली शिक्षा होईल.\nरेणू - पण सायली, तुम्ही पण काळजी घ्या हं... हल्ली मुलांना फार सवय असते. घोळका करून रस्त्याच्या मधोमध उभे राहतात. आपल्याच तंद्रीत असतात. काय बोलत असता देव जाणे...\nसायली - अगं मावशी. ते आमचं सिक्रेट असतं. वर्गात सारखे एकापाठोपाठ एक लेक्चर असतात. आम्हाला बोलायलाच मिळत नाही. होमवर्क पण एवढा असतो ना मग शाळा सुटल्यापासून ते बसमध्ये जाईपर्यंत आमच्याकडं जो वेळ असतो, तेव्हाच आम्ही बोलतो.\nकुणाल - हल्ली या आठवी-नववीच्या मुलांकडं सर्रास मोबाइल दिसतात. तेही साधे नाही. स्मार्टफोन आणि मग ही पोरं, तिथं रस्त्यात सेल्फ्या काढत बसतात. काय गं सायली, खरं ना\nसायली - अरे काका, हो सेल्फी काही रोज काढत नाही. आमच्या ग्रुपमध्ये कुणाचा बर्थडे असला, किंवा काही स्पेशल ऑकेजन असलं ना, तरच आम्ही सेल्फी काढतो.\nरेणू - अगं, केवढ्याशा गं तुम्ही मुली... तुम्हाला कशाला हवेत सेल्फी अन् बिल्फी\nसायली - काय गं मावशी कसली बोअर आहेस... सेल्फी काढून 'इन्स्टा'वर अपलोड करणं ही सगळ्यांत बेश्टेश्ट आणि कूल थिंग आहे, यू नो...\nकुणाल - आईशप्पथ... सायली, तू आणि तुझ्या मैत्रिणी महान आहात... नाही नाही, कूल महान आहात... (हसतो) पण काय गं, तुला पण दिलाय का स्मार्टफोन निखिलनी\nसायली (वैतागून) - नाही ना... माझ्याकडं हा साधा, बटणाचा, विदाउट इंटरनेट फोन आहे. मला तर तो बाहेर काढायची पण इतकी लाज वाटते ना...\nरेणू - अगं, पण तुझ्या आई-बाबांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. तुम्हाला आत्ता काही गरज नाहीय त्या स्मार्टफोनची. पुढं मोठं झाल्यावर सगळं मिळणारच आहे की...\nसायली - मावशी, तू सेम आईसारखं बोलतेयस. तुम्ही दोघीही बोअर आहात.\nकुणाल - हे बघा, आणखी एक काशिनाथराव गेले आडवे...\nरेणू (आश्चर्याने) - काशिनाथराव\nकुणाल (मोठ्यांदा हसतो) - अगं काय गं रेणू, तुला ही आमची भाषा माहिती नाही का मध्ये मध्ये तडमडणारे लोक असतात ना, ते काशिनाथ असतात. म्हणजे मी त्यांना तसं म्हणतो. कळलं का मध्ये मध्ये तडमडणारे लोक असतात ना, ते काशिनाथ असतात. म्हणजे मी त्यांना तसं म्हणतो. कळलं का बाप रे हा सिग्नल लागला की संपलो... खूप जॅम दिसतंय समोर... अवघड आहे.\nसायली - काका, पोचू ना रे वेळेत आपण मला स्टार्ट मिस नाहीय करायची....\nकुणाल - सायली बेटा, आपण ना अॅक्चुअली, तुमच्या त्या डोरेमॉनसारखं स्वतःच एक हेलिकॉप्टर होऊन हवेतून उडत जायला पाहिजे होतं... तरच आपण वेळेत पोचू असं वाटतंय.\nसायली - काका, तुला डोरेमॉन माहितीय कसला कूल आहेस तू...\nरेणू - अगं बाई, सारामुळं आम्हाला त्या डोरेमॉन आणि नोबिताचं सगळं खानदान पाठ झालंय.\nसायली - भारी ना डोरेमॉनसारखे ते हेलिकॉप्टर पंख हवेत आपल्याला. डोक्यावर पंखा सुरू आणि आपण हवेत... झूम... कसलं कूल...\nकुणाल - रेणू, ऐकतीयस ना सायलीची पिढी सतत कूल, बोअर, भारी आणि बेश्टेश्ट असलंच बोलतीये. यांची ही कोड लँग्वेज असल्यासारखीच आहे. आपल्याला ही समजली पाहिजे गं...\nरेणू - अरे तुला काय वाटतंय सारामुळं आपल्याला येत्या काही वर्षांत हे सगळं माहिती होणारच आहे. या नव्या पिढीची भाषा, त्यांचे विचार, त्यांचं राहणीमान, त्यांचे अॅटिट्यूड, त्यांचे स्वभाव सगळं सगळं आपल्याला माहिती असणारच आहे. निदान मला तरी नक्कीच\nकुणाल - हो गं... माहिती पाहिजेच. सायली, तू माझ्याशी गप्पा मारायला येत जा...\nसायली - येईन की काका... कसलं कूल ना... कॉफी विथ कुणाल काका.... हा हा हा...\nकुणाल - देवा... म्हणजे तुला रोज कॉफी द्यावी लागणार की काय मला, सायली करू करू. रोज धमाल करू.\nरेणू - सध्या सुट्ट्या आहेत. आत्ता तर नक्कीच धमाल करू. येत जा की गं सायली साराबरोबर खेळायला... अर्थात ती लहान आहे म्हणा. तुला लगेच बोअर वगैरे होईल, नाही का\nसायली - नाही गं मावशी. डोण्ट वरी. मी येईन आणि खेळवीन साराला... आमच्याकडं माझा मावसभाऊ चिन्मय येत असतो. त्याला पण मी खेळवत असते.\nकुणाल - अजून काय काय करतेस सायली खरं तर तुला एवढीशी बघितलीय... आता केवढी मोठी झालीस... हिचा जन्म झाला तेव्हा आपण हिला बघायला गेलो होतो हॉस्पिटलमध्ये, आठवतंय का रेणू\n जाई तर रडायलाच लागली मला बघून... तिला एवढा आनंद झाला होता\n सही यार... तुम्ही कसले कूल आहात. बेबी झालं तर रडता वगैरे...\nकुणाल (खाकरतो) - अहम्, अहम्.... चला, विषय बदला... फार तपशील नकोयत...\nरेणू (हसते) - काय रे, घाबरलास की काय\nकुणाल - सीरियसली अगं... आता आपण असंच बोलत राहिलो, तर सायलीकडून या विषयावरचं ‘ग्यान’ ऐकायची वेळ यायची...\nसायली (वैतागून) - काका, तू बोअर आहेस. आत्ता अगदी बाबासारखं बोललास. आय डिसलाइक...\nरेणू - बघ कुणाल, सायलीचा एक लाइक मिळवायची संधी तू घालवलीस... तिनं तुला डिसलाइक केलंय...\nकुणाल - देवा... कठीण आहे. आपलं कसं झालंय माहिती का रेणू आपली सँडविच पिढी झालीय.... म्हणजे आपण आपल्या आई-वडिलांचीही बोलणी खाल्ली आणि आता ही पुढची पिढीही आपल्यालाच बोलणार... आपण कधी आणि कुणाला बोलायचं\nरेणू (हसते) - अरे, असं काही नसतं. प्रत्येक पिढीला वाटतं, की आपल्याच पिढीनं फार त्रास सोसलाय. आणि असं ही पिढी, ती पिढी, किंवा ‘आमच्या वेळी असं नव्हतं’ टाइप कुणी बोलायला लागलं ना, की ती व्यक्ती म्हातारी झालीय असंच मी म्हणते.\nसायली - काका, तू म्हातारा झालायस...\nकुणाल - ए, काहीही काय, मी तुझ्याएवढाच आहे गं सायली... (हसतो) आणि रेणू, मी म्हातारा वगैरे झालेलो नाहीय मुळीच. पण मला खरंच असं वाटतं, की आपल्या आधीच्या पिढीनंही आपल्यावर हुकूमत गाजवली आणि आपण आता ती चूक टाळायची म्हणून आपल्या पुढच्या पिढीला मोकळीक देतोय. अर्थात हा आपला चॉइस आहे. पण परिणाम मात्र असा झालाय, की दोन्हींकडून आपलं सँडविच झालंय. वादच नाही.\nरेणू - एवढा विचार नाही करायचा रे. ही सायली बघ, तिच्या लेखी गोष्टी एक तर ‘कूल’ असतात, नाही तर ‘बोअर’ असतात. आपल्याला असं जमलं पाहिजे. ही पिढी एवढी ‘सॉर्टेड’ आहे ना, तसं जमलं पाहिजे बघ कुणाल.\nकुणाल - हे काही आपल्याला जमलं नाही. आपल्याला सगळ्यांतलं चांगलं तेवढं हवं असायचं. पण मग फरफट व्हायची. सगळं हवं, या नादात पूर्ण काहीच गवसलं नाही.\nसायली - ए काका, तुम्ही फारच फिलॉसॉफिकल झालात रे. बोअर होतं मग मला. अजून किती लांब आहे रे मल्टिप्लेक्स तोवर गाणी लाव ना मस्त अरिजितची....\nरेणू - बघ, आवडनिवड कसं सगळं फायनल झालेलं आहे.\nकुणाल - आलोच हं सायली बेटा आपण... आता गाणी वगैरे नको. आता डायरेक्ट पार्किंगमधून वर जाऊ. पाच मिनिटांत सिनेमा सुरू होईल बघ.\nसायली - येय्ये... कसलं ग्रेट हा सिनेमा अजून आमच्या ग्रुपमध्ये कुणीच बघितलेला नाहीय. तुमच्यामुळं मी आता शायनिंग मारून दाखवीन त्यांच्यासमोर... कूल...\nकुणाल - अहाहा... लई भारी काम झालेलं आहे. म्हणजे आता तरी आम्ही कूल आहोत ना गं सायली...\nसायली - काका, अरे, खरंच तुम्ही दोघं कूल आहात. मला त्यामुळंच आवडता. नाही तर मी आई-बाबा सोडून कुणाबरोबर तरी जाते का बाहेर मावशीला माहितीय. कधीच जात नाही. पण तुमच्यासोबत मला मस्त वाटतं.\nरेणू - थँक्यू गं सायली. अगं, तुझ्याकडून आम्ही कूल असल्याचं सर्टिफिकेट मिळणं हे फार महत्त्वाचं वाटतं. नाही तर आम्हाला वाटतं, की आपण आता या नव्या पिढीसमोर अगदीच जुने झालोय की काय...\nकुणाल - पूर्वीच्या पिढ्यांना लवकर म्हातारपण येत नसे असं म्हणतात. आता चाळिशीतच आपण वयोवृद्ध झाल्याचा फील येतो मला तर...\nसायली - काय रे काका... काहीही बोलतोस तू तर जेव्हा तो गॉगल घालतोस ना, तेव्हा वरुण धवनपेक्षा भारी दिसतोस. खरंच...\nकुणाल - आईशप्पथ... सायली, तू कसली गोड आहेस गं... चल, इंटरव्हलला तुला माझ्याकडून काय हवं ते घे...\nरेणू - स्मार्ट आहे ती... त्यासाठीच तिनं माझं कौतुक न करता तुझं केलं...\nसायली - काय गं मावशी तू पण भारीच आहेस...\nरेणू - अगं, मी त्याला असंच चिडवत होतेस. मला माहितीय तू मनापासून म्हणालीस ते. चिल...\nकुणाल - व्वा, व्वा... आणि मंडळी, पार्किंग मिळालेलं आहे. मोठं काम झालेलं आहे... आता सिनेमा...\nरेणू - चला, आता तीन तास बडबड बंद... फक्त सिनेमा पाहायचा, काय\nसायली व कुणाल - येस्स मॅम...\nजगणं मस्त मजेचं... २५-५\nरेणू - कुणाल, अरे बास कर.... किती वेळ तो टीव्ही पाहणार आहेस\nकुणाल - रेणू, रेणू... अगं असं काय करतेयस हा आपल्या देशाचा प्रश्न आहे... लोकशाहीचा प्रश्न आहे....\nरेणू - अरे हो, पण गेले तीन दिवस सतत तेच ते बघून मला कंटाळा आलाय रे... आणि तू असा ते सतत बघत राहिल्यानं परिस्थिती बदलणारे का मला तर राजकारण या नावाचाच तिटकारा आलाय अगदी...\nकुणाल - असं नाही रेणू. अगं, आपल्या देशाची सत्ता आपण कुणाकडं द्यायची याचा हा महत्त्वाचा निकाल असतो. त्याकडं आपण गांभीर्यानं बघायला नको का मला तर प्रत्येक घटना, घडामोडी जाणून घेण्यात इंटरेस्ट असतो.\nरेणू - हो रे. पण सगळीकडं तेच तेच... मला खरंच बोअर झालंय. आणि तुला माहितीय ना, आज सई येणार आहे खूप दिवसांनी... आम्ही शॉपिंगला जाणार आहोत.\nकुणाल - आणि मी काय करू\nरेणू (हसते) - तू बघ ना राजकीय बातम्या, तुझ्या त्या चर्चा आणि मतमतांतरं...\nकुणाल - ए रेणू, मुळीच नाही हं... मी पण येणार तुमच्याबरोबर...\nरेणू - यायचं तर चल बाबा. आमच्या शॉपिंग बॅगा उचलायला मदत तरी होईल.\nकुणाल - आणि तुम्हाला ड्रायव्हर पण मिळेल ना आयता... चालेल ना\nरेणू - एक मिनिट. अरे हे बघ. सईचाच मेसेज. ती पोचतेय पाच मिनिटांत... तू आवर ना अरे...\nकुणाल - अगं, आज मी खरं जिमला जाणार होतो. या बातम्यांच्या पायी गेले तीन-चार दिवस सगळंच शेड्यूल गंडलंय गं माझं... श्या...\nरेणू - नाही नाही. असं कसं बघ ना, अजून बघ टीव्ही. डोळे बघ जरा आरशात. कसले तांबारलेयत... सई आली तर तिला वाटेल, की सकाळी सकाळीच...\nकुणाल - बास, बास हं... चेष्टा पुरे झाली. मी चाललोय आवरायला.\nरेणू - जा आता...\n(स्वतःशीच बोलते) किती पसारा करून ठेवलाय यानं हॉलमध्ये. आई गं... चहाचा कपसुद्धा तसाच... सोफ्यावर टॉवेल... मला ना, सुट्टी असूनही काही उपयोग नाही. सगळं घर आवरण्यातच केवढा वेळ जातो. पार्लरला जायचंही राहून गेलंय... सईनं हा अवतार बघितला तर काय म्हणेल शी... वैताग आहे नुसता...\nरेणू - आले, आले.... (दार उघडते.) ये गं सई, ये. अगं, तुझीच वाट बघत होतो आम्ही.\nसई - अगं, काय अवतार झालाय तुझा आवरत होतीस का आणि कुणालमहाराज कुठं आहेत त्यानं अजून आवरलं नसेलच...\nरेणू - काही विचारू नकोस बघ सई. सकाळपासून आमच्या घरीही तो रणसंग्रामच सुरू आहे...\nसई - अगं, आमच्या घरीही तेच. खाली सोसायटीतही तेच... फेसबुक, व्हॉट्सअपवरही तेच... सतत राजकारण आणि राजकारण मला तर हिमालयात पळून जावंसं वाटायला लागलंय...\n(कुणाल डोकं पुसत येतो...)\nकुणाल - मलाही घेऊन जा... (रेणूच्या अंगावर पाणी उडवतो...) हे असं छान छान गार वाटेल तुम्हाला... हा हा हा...\nरेणू (वैतागून) - कुणाल, अरे काय हे\nसई - वा, वा... काय रोमँटिक दृश्य आहे\nरेणू - अगं, कसलं रोमँटिक आणि कसलं काय सकाळी सकाळी हा लोळत टीव्ही पाहत बसणार आणि मी सगळं घर आवरणार...\nकुणाल - ए रेणू, एरवी मी मदत करत नाही का गं आज जरा एक्स्क्युज मी हं...\nरेणू - तू शनिवारचं ब्रेकफास्टचं बघणार असंही ठरलं होतं आपलं महाराज. त्याचं काय झालं\nकुणाल - अगं, आज सई आलीय ना... बाहेरून ऑर्डर करतो ना... बोला, काय हवंय साउथ इंडियन की मिसळ वगैरे\nसई - कुणाल, अरे, आम्हा दोघींना जरा बाहेर जायचंय... कळलं ना.... एक्स्क्युज अस हं...\nकुणाल - अहो सईबाई, मी पण येणार आहे म्हटलं तुमच्यासोबत. बॅगा उचलायला आणि ड्रायव्हर म्हणून...\nसई - अरे, काहीही काय चल की असाच. मजा करू...\nकुणाल - अगं, रेणू सोबत असताना मी मजा करू शकतो, असं वाटतंय का तुला\nरेणू - कुणाल, बास हं आता... आवरा लगेच... खरंच, निघू या...\nकुणाल - बाय द वे, हिमालयावरून आठवलं. सई, अगं तू हिमालयात जाऊन आलीस ना कसा काय झाला प्रवास तुला\nसई - अरे, फारच मस्त... हिमालय हे वेगळंच प्रकरण आहे. प्रेमप्रकरण म्हटलंस तरी चालेल. त्या भव्य आणि शुभ्र सौंदर्याच्या प्रेमात पडताच तुम्ही माझी ही दुसरी वेळ होती. मागच्या वेळी आम्ही हिमाचलात गेलो होतो. या वेळी थेट काश्मीरमध्ये...\nरेणू - सही यार ए, मी अजून गेलेले नाहीय काश्मीरला. मला जायचंच आहे. कुणाल, ऐक नीट. मला जायचंच आहे.\nकुणाल - अगं हो. आपल्याला जायचंच आहे.\nसई - आता पर्यटकांनी गजबजणारी सगळीच ठिकाणं तशी कमर्शियल झालीयत. पण जरा वेगळा हिमालय पाहायला मिळाला तर प्रयत्न करा.\nकुणाल - वर काश्मीरपासून ते थेट इकडं सिक्कीम, अरुणाचल प्रदेशापर्यंत सगळीकडं तो धवलगिरी पसरलाय. त्या रौद्रभीषण दर्शनानं हबकून जायला होतं सुरुवातीला...\nसई - बरोबर आहे. आधी आपल्याला अनोळखी असतो ना तो... म्हणून तसं वाटतं. पण हळूहळू आपण त्याच्या अंगा-खांद्यावर खेळायचं. त्याच्या दोस्ती करायची... मला तर नंतर नंतर शुभ्र वस्त्रं परिधान केलेले, लांब पांढरी दाढी असणारे, उभं गंध लावणारे एखादे धीर-गंभीर आजोबा आपल्या अगदी लहानग्या नातीला मांडीवर खेळवताहेत, असं फीलिंग यायला लागलं.\nरेणू - आई गं... किती गोड... मला आता अजिबात राहवत नाहीये, बरं का कुणाल\n काय म्हणायचंय नक्की तुला\nरेणू - गप रे... तसलं नाही. हिमालयाला सईनं दिलेली उपमा ऐकून मला आत्ताच्या आत्ता तिथं जावंसं वाटतंय, असा अर्थ होता त्याचा...\n मग असं नीट सांग ना बाई... मी इथं केवढा घाबरलो होतो.\nसई - ए... बास... निघायचंय ना\nरेणू - अगं, उपम्यावरून आठवलं. मी ब्रेकफास्टला उपमा केलाय. तो खाऊनच जाऊ.\nकुणाल - अरे देवा... ब्रेकफास्ट घरीच आहे वाटतं. मला वाटलं, की 'खादाडेश्वर'ला आज देणं लागतोय आपण...\nसई - त्याचं तर आपण गेल्या जन्मापासूनचं देणं लागतोय बहुतेक. 'रिण फिटता फिटेना' अशी अवस्था झालीय... (हसते)\nरेणू - ते काहीही असलं, तरी आज ब्रेकफास्ट घरीच. तू हलला आहेस का जागेवरून कुणाल मग वेळ किती गेला सकाळी, कळतंय का\nकुणाल - अगं हो हो... मी सपशेल माफीनामा लिहून देतो. पण आता खरंच घ्या खायला. सई, तू हिमालयाबद्दल छान सांगत होतीस. ते सांग ना पुढं...\nसई - अरे हो. म्हणजे ते 'साद देती हिमशिखरे' आहे ना, ते अगदी खरं वाटतं. त्या भव्य गिरीशिखरांमध्ये काय जादू आहे ते कळत नाही.\nकुणाल - अगं, भव्यता हीच जादू. काय होतं, की आपला निसर्ग केवढा अफाट आणि अचाट आहे हे आपल्याला तिथं गेल्यावर कळतं. हजारो किलोमीटर लांबीची बर्फाच्छादित जमीन, तिथल्या त्या शुभ्र, खळाळत्या नद्या, वेगवेगळ्या प्रकारची झाडं, जंगल आणि स्वच्छ हवा... बास\nसई - हे तर झालंच. पण यापलीकडं काही तरी आत्मिक कनेक्शन असावंसं वाटतं. म्हणजे ते सांगता येत नाही. पण आहे काही तरी ओढ लावणारं...\nरेणू - तुम्ही आता मला फार त्रास देताय हं हे सांगून... मी अजून हे अनुभवलेलं नाही याची आता फार खंत वाटतेय...\nकुणाल - रेणू, ठरलं... पुढच्या एप्रिल-मे महिन्यात आपण जाऊ या हिमालयात.\nसई - अगं, जगभरातून लोक येतात. कुणी ट्रेकिंगला येतात, कुणी गिर्यारोहण करायला येतात, कुणी देवदर्शनाला येतात, कुणी मनाची शांती शोधायला येतात, तर कुणी नुसतेच पर्यटनाला येतात.\nकुणाल - नुसतं करायचं म्हणून पर्यटन करायला माझा विरोध आहे. अनेक लोक ना, केवळ बाकीचे लोक जाऊन आले म्हणून एखाद्या ठिकाणी जातात. याला मी 'टिकिंग द बॉक्सेस' म्हणतो. म्हणजे, हं चला, सिंगापूर झालं, दुबई झालं, युरोप झालं... ऑस्ट्रेलिया झालं... जपान झालं... किंवा भारतात फिरताना काश्मीर झालं, कन्याकुमारी झालं, गोवा झालं. उटी झालं, दार्जिलिंग झालं... असं एकेक ठिकाण नुसतं 'टिक्' करतात. त्याला काय अर्थ आहे एखाद्या ठिकाणी जायचं म्हणजे त्या भागाची नीट माहिती करून घ्यायला हवी, तिथं जरा वेळ घालवायला हवा, स्थानिक लोकांशी संवाद साधायला हवा, स्थानिक पदार्थ चाखायला हवेत.\nरेणू - अरे, तू म्हणतोस ते फार आदर्श देशाटन झालं. ते करून 'मनुजा चातुर्य' आल्याशिवाय राहणार नाहीच. पण सगळ्यांनाच कुठं जमतं असं एक तर असं पर्यटन करण्यासाठी भरपूर पैसे लागतात. दुसरं म्हणजे वेळ लागतो. आपल्याकडं या दोन्ही गोष्टी एकत्र आणि मुबलक क्वचितच असतात. म्हणजे पैसे असले, तर वेळ नसतो आणि वेळ असला, तर कदाचित पैसे नसतात किंवा मग तब्येत साथ देत नाही.\nसई - खरंय. त्यामुळं ना, जेव्हा शक्य होईल तेव्हा सरळ बॅग उचलावी आणि बाहेर चालू पडावं.\nरेणू - हे असं बोलणं सोपंय गं. पण आपल्यासारख्या संसारी माणसांना सगळं सोडून असं एकदम खरंच बाहेर पडता येतं का त्यातही बाईला असं बाहेर पडता येतं का गं खरंच त्यातही बाईला असं बाहेर पडता येतं का गं खरंच नाहीच. म्हणजे फार फार अवघड... मग अशा वेळी या 'कंडक्टेड टूर' घ्यायच्या आणि निदान ती ठिकाणं बघून यायची.\nकुणाल - म्हणजे नुसताच भोज्या शिवून यायचा. याला म्हणतात दुधाची तहान ताकावर माझ्या लेखी याला खरंच काही अर्थ नाही रेणू...\nरेणू - अरे, निदान तेवढं तरी... आपण तेवढं तरी करू शकतोय का बघ...\nसई - आणि अजून एक सांगते. सारा अजून लहान आहे ना, तोवर तुमचं फिरून होईल. नंतर मग ती मोठी झाली की मग तिच्या शाळेनुसार, सुट्ट्यांनुसार तुम्हाला सगळं वेळापत्रक बसवावं लागेल. मग खरंच फिरणं होणार नाही.\nकुणाल - पण मी काय म्हणतो रेणू, ती अचानक एके दिवशी बॅग उचलून बाहेर पडायची आयडिया कसली भारी आहे ना\nरेणू - झालं. याचा रोमँटिसिझम ऐका. चाळिशी आली तरी येळकोट जात नाही आपला...\nकुणाल - ओ मॅडम, ओ मॅडम... चाळिशीला हल्ली आयुष्य सुरू होतं म्हणतात बरं का 'फॉर्टी इज न्यू ट्वेंटी' असं म्हणतात ते काही खोटं नाही. आणि येळकोट जात नाही काय 'फॉर्टी इज न्यू ट्वेंटी' असं म्हणतात ते काही खोटं नाही. आणि येळकोट जात नाही काय\nरेणू (हसते) - किती राग येतो रे तुला हल्ली... त्यातही वयाचा विषय काढला की जास्तच... एकूणच तुझं खरंच वय झालंय, असाच निष्कर्ष निघतो बरं का यातून\nकुणाल - थोडक्यात, सगळा संसार सोडून हिमालयात जाण्याची माझी वेळ झालीय तर...\nरेणू - अजिबात नाही. तुला एकट्याला तर मी मुळीच हिमालयात जाऊ द्यायची नाही. मी पण येणार.\nकुणाल - व्वा, व्वा रेणू... मला एकदम 'हुस्न पहाडों का' गाणं आठवलं...\nसई - छान... नेमकं तेच आठवलं का (हसते) रेणू म्हणते, ते खरंय अगदी. येळकोट जात नाहीच आपला, नाही का महाराज\nकुणाल (पोझ घेऊन) - मी आता त्या माया, मत्सर, लोभ, राग, द्वेष या सगळ्यांच्या पलीकडं गेलोय रेणू... विरक्त विरक्त भाव मनी जागृत होऊ लागले आहेत.\nरेणू - अजिबात जमायचं नाही. विरक्त भाव वगैरे सांगून तू आमच्याबरोबर शॉपिंगला यायचं टाळू शकत नाहीस. बॅगा उचलायच्याच आहेत आणि ड्रायव्हिंगही करायचंय.\nकुणाल - अरेरे, सामान्य संसारी माणसाचा पाश तुटायचा नाहीच का हिमालय आमच्या नशिबी नाहीच का हिमालय आमच्या नशिबी नाहीच का किमान बाहेर गेल्यावर आइस्क्रीम तरी खायला घाला. तेवढंच जरा गारेगार फीलिंग येईल.\nसई - चला, शेवटी हिमालयाकडून पुन्हा सह्याद्रीकडे आला विषय...\nकुणाल - अगं, प्रश्नच नाही. शेवटी सगळं जग फिरलो, तरी आपलं गाव, आपलं शहर, आपला जिल्हा, आपलं राज्य व मग आपला देश सगळ्यांना प्रिय असतोच. मला तर कुठंही बाहेर गेलो, तरी आठ दिवसांच्या वर करमत नाही. परत कधी घरी येतो असं होऊन जातं.\nसई - घर ही गोष्ट आपल्याला बांधून ठेवते हे खरंच. पण हिमालयात गेल्यावर अनेकांना आता इथंच राहावं, असं वाटतं हेही खरंय बरं का\nरेणू - ते तुमची आध्यात्मिक पातळी किती आहे त्यावर ठरत असेल. आपण अजून फार मटेरिअलिस्टिक लोक आहोत. अजून ऐहिक सगळं भोगून व्हायचंय. मग विरक्तीची ओढ लागणार कशी\nकुणाल - असं काही नाही. प्रत्येकाला वेगवेगळ्या टप्प्यावर हे फीलिंग येऊ शकतं. मला तरी आत्ता नुसतं पर्यटन करायचीच इच्छा आहे. एकदम संन्यासी नाही व्हायचंय मला... (हसतो)\nरेणू - आणि मी तुला होऊ देईन असं वाटतं का\nसई - अरे, तसं नाही मला म्हणायचं. कधी तरी माणसाला काही काही ठिकाणी गेल्यावर ज्याला आपण दैवी, किंवा इंग्लिशमध्ये डिव्हाइन म्हणतो ना, तसा अनुभव येतो. पुन्हा हे मी सांगून उपयोग नाही. तो अनुभव ज्याचा त्याने प्रत्यक्ष जाऊनच घ्यावा.\nरेणू - ठरलंच आहे आता माझं... म्हणजे आमचं पुढच्या वर्षी हिमालयात जायचंच...\nसई - पण आत्ता आपल्याला शॉपिंगला जायचंय...\nकुणाल - हे बघा, मी पुढच्या वर्षी हिमालयात जाईन. नंतर कुणाला तिथं यती वगैरे आढळला तर तो मीच आहे, असं समजा.\nरेणू - ए कुणाल, आम्हाला आत्ता यतीची नाही, एका ड्रायव्हरची गरज आहे. निघतोयस ना...\nमन-मितवा - तीन भाग\nजगणं मस्त मजेचं... मे २०१९\nगेली २४ वर्षं पत्रकारितेत आहे. नियमित सदरं सोडून अन्यत्रही खूप लिखाण होतं... ते कुठं कुठं छापूनही येतं... पण त्याचं एकत्रित संकलन असं कुठं नाही. त्यासाठी हा ब्लॉग... माझे जुने-नवे लेख आणि सिनेमांची परीक्षणं... असं इथं आहे सगळं... तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/bjp-west-bengal-candidate-list-announcement-amit-shah-kailash-vijayvargiy-jp-nadda-update-west-bengal-assembly-election-2021-latest-news-and-updates-128295720.html", "date_download": "2022-05-19T00:15:00Z", "digest": "sha1:G3GANDBK6XJ2DRCS7BAJRKMBVXKI43EE", "length": 7201, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "भाजपने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 57 उमेदवारांची केली घोषणा, नंदीग्राममध्ये ममता आणि शुभेंदु यांच्यात लढत | BJP West Bengal Candidate List Announcement; Amit Shah Kailash Vijayvargiy JP Nadda Update | West Bengal Assembly Election 2021 Latest News And Updates - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबंगालसाठी BJP ची पहिली यादी:भाजपने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 57 उमेदवारांची केली घोषणा, नंदीग्राममध्ये ममता आणि शुभेंदु यांच्यात लढत\nTMC शनिवारी 291 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती\nपश्चिम बंगालमध्ये सध्या सुरू असलेले निवडणुकीचे घमासान आता आणखी रंजक होणार आहे. राज्यातील सर्वात चर्चेत असलेल्या नंदीग्राममध्ये सर्वात मोठी राजकीय स्पर्धा होणार आहे. येथे तृणमूल सोडल्यानंतर भाजपमध्ये आलेले शुभेंदु अधिकारी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात लढत होणार आहे. शुक्रवारी ममतांनी स्वत: नंदीग्राम येथून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती, त्यानंतर भाजपने शनिवारी नांदिग्राम येथून शुभेंदु यांचे नाव जाहीर केले.\nभाजपने शनिवारी राज्यातील पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील 60 जागांपैकी 57 जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केली. पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंह म्हणाले की, बागमुंडीची जागा मित्रपक्ष आसजू सोडली गेली आहे. त्याचबरोबर सध्या 2 जागांची नावे जाहीर करण्यात आली नाहीत. या यादीतील सर्वात लोकप्रिय नाव म्हणजे शुभेंदु अधिकारी. या यादीमध्ये अधिकारी व्यतिरिक्त अशोक दिंडा, डॉ. भारती घोष, तापसी मंडल आणि अंतरा भट्टाचार्य अशी मोठी नावे समाविष्ट आहेत.\nबंगालचे राजकारणही शुभेंदू विरुद्ध ममता असे झाले\nशुभेंदू अधिकारी टीएमसी सोडून भाजपमध्ये दाखल झाल्यापासून पश्चिम बंगालचे राजकारण ममता विरुद्ध शुभेंदु झाले होते. ममता बॅनर्जी यांनी सुमारे 2 महिन्यांपूर्वी प्रथमच नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. तेव्हा शुभेंदू अधिकारी म्हणाले होते की ममतांचे आव्हान मी स्वीकारतो. मी त्यांचा पराभव करेन, नाही तर मी राजकारण सोडणार आहे. 2016 मध्ये शुभेंदू अधिकारी येथून निवडणूक जिंकले होते. बंगालमधील पूर्व मिदनापूर मधील नंदीग्राम हा शुभेंदु यांचा गड मानला जातो. पक्षाने मला नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याची संधी दिली तर मी ममता बॅनर्जी यांना कमीतकमी 50 हजार मतांनी पराभूत करेन, असा दावा त्यांनी केला. आता भाजपने त्यांच्या नावाची घोषणा केली आहे तर दीदी आणि अधिकारी यांच्या लढतीवर सर्वांची नजर आहे.\nTMC काल 291 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती\nपश्चिम बंगालच्या निवडणुकांसाठी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी 291 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. ममता बॅनर्जी यांना शुक्रवार शुभ मानतात. गेल्या विधनासभा निवडणुकांच्या वेळीही ममता यांनी शुक्रवारी ही यादी जाहीर केली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/best-smartwatch-with-spo2-sensor-in-india-know-details/articleshow/82517069.cms", "date_download": "2022-05-18T23:04:07Z", "digest": "sha1:AOYEIHJMRD2W4RYDQQ7TWMHB3OGIP6VR", "length": 14282, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Best Smartwatch With Spo2 Sensor In India : भारतात या स्मार्टवॉच स्वस्तात मिळतात, हार्ट रेट पासून ऑक्सिजन लेवलपर्यंत करतात ट्रॅक - Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारतात या स्मार्टवॉच स्वस्तात मिळतात, हार्ट रेट पासून ऑक्सिजन लेवलपर्यंत करतात ट्रॅक\nभारतात करोनाचा कहर सुरूच आहे. राज्य सरकार व केंद्र सरकार करोनावर मात करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करीत आहे. भारतात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे ऑक्सिमीटरची मागणी वाढली आहे. तसेच स्मार्टवॉचची मागणी सुद्धा वाढली आहे.\nकरोना रुग्णांची संख्या देशात वाढली\nऑक्सिमीटरला अनन्यसाधारण महत्त्व आले\nस्मार्टवॉचची मागणी सुद्धा वाढली आहे\nनवी दिल्लीः करोना व्हायरसमुळे ऑक्सिमीटरची मागणी प्रचंड वाढली आहे. परंतु, ही मागणी वाढताच त्याच्या उपलब्धतेत कमतरता जाणवू लागली आहे. लोकांना हे डिव्हाइस वेळेवर मिळताना दिसत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही स्वस्त स्मार्टवॉच संबंधी खास माहिती सांगणार आहोत. ज्यात तुम्हाला SpO2 सेंसर मिळू शकतो. या सेन्सरने तुम्ही तुमचे ब्लड ऑक्सिजनची लेवलला ट्रॅक करू शकता. जाणून घ्या या स्वस्त स्मार्टवॉच संबंधी.\nवाचाः Whatsapp Trick: चॅटिंग करुनही तुम्ही Online दिसणार नाहीत, कसं ते जाणून घ्या\nया स्मार्टवॉचची किंमत २ हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्टवॉच मध्ये SpO2 सेंसर मिळते. या वॉच मध्ये १.४ इंचाचा डिस्प्ले दिले आहे. याचे रिझॉल्यूशन 240*240 पिक्सल आहे. याशिवाय, या वॉच मध्ये ७ स्पोर्ट मोड मिळतील. ज्यात सायकलिंग आणि रनिंग सारख्या अॅक्टिवेटचा समावेश आहे.\nवाचाः पुढील आठवड्यात लाँच होणार Redmi Note 10S सह ‘हे’ दमदार स्मार्टफोन्स\nयाची किंमत ३ हजार ९९९ रुपये आहे. यात कमी किंमतीत SpO2 सेंसर मिळते. तुम्हाला स्वस्तात स्मार्टवॉच खरेदी करायची असेल तर ही बेस्ट आहे. या स्मार्टवॉच मध्ये १.३ इंचाचा आयपीएस डिस्प्ले दिला आहे. सोबत यात २५० हून अधिक वॉच फेस आणि कॉल मेसेज नोटिफिकेशन्स सारखे फीचर्स मिळतात. याशिवाय, स्मार्टवॉच मध्ये दमदार बॅटरी दिली आहे. सिंगल चार्ज मध्ये १५ दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप देते.\nवाचाः 'या' DTH कंपनीची ग्राहकांना गुड न्यूज, कंपनीकडून १ महिना 'फ्री सर्विस'\nया स्मार्टवॉचची किंमत ३ हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्टवॉच सिल्वर, गोल्ड आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहेत. या स्मार्टवॉच मध्ये हार्ट आणि ब्लड ऑक्सिजन मॉनिटर करणारे सेन्सर दिले आहे. याशिवाय, युजर्संना स्मार्टवॉच मध्ये वॉकिंग, रनिंग आणि हायकिंग सारखे स्पोर्ट मोड मिळतात. अन्य फीचर्स मध्ये फुल टच डिस्प्ले आणि दमदार बॅटरी दिली आहे. सिंगल चार्ज मध्ये ७ दिवस बॅटरी बॅक अप देते.\n नोकियाचे ‘हे’ सर्वात लोकप्रिय फोन परत येत आहेत, पाहा डिटेल्स\nयास्मार्टवॉच मध्ये SpO2 सेंसर मिळते. याची किंमत ३ हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्टवॉच मध्ये १.४३ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 320x302 पिक्सल आहे. सोबत डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी २.५ डी कॉर्निंग गोरिला ग्लास ३ चे प्रोटेक्शन दिले आहे. याशिवाय, ५० हून जास्त वॉच फेस आमि ६० हून जास्त स्पोर्ट मोड दिले आहेत.\nवाचाः DRDO च्या प्रयत्नांना मोठे यश, चेस्ट X-Ray वरून कळणार रुग्ण पॉझिटिव्ह-निगेटिव्ह\nवाचाः टीव्ही खरेदीचा विचार असेल तर थांबा, लवकरच येत आहे Redmi Smart TV ‘टार्जन’\nवाचाः याला म्हणतात बंपर ऑफर ३० हजारांचा फोन फक्त ६५०० रुपयांत खरेदीची संधी, जाणून घ्या ऑफर्स\nमहत्वाचे लेख१३ मे रोजी Redmi स्मार्टवॉचची लॉंचिंग, किंमत आणि फीचर्स लीक, पाहा डिटेल्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nअप्लायन्सेस या 5 star energy saving ac मुळे गारवा मिळेल फर्स्ट क्लास आणि बिलही होईल कमी\nAdv: मेगा इलेक्ट्रॉनिक्स डे - ट्रेंडिंग गॅजेट्स आणि ॲक्सेसरिजवर भन्नाट डिल्स\nशिक्षण मोठ्या शहरांमध्ये नवीन नोकरी जॉईन करण्यापूर्वी हे वाचा\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य १९ मे २०२२ : 'या' राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत विशेष लाभ\nकार-बाइक Suhana Khan ते Aarav Kumar, बॉलिवूड सेलिब्रेटींच्या मुलांकडे लग्जरी कार्सचा ताफा\nरिलेशनशिप पुरूषहो, बायकोपासून कायम लपवून ठेवा ‘या’ 5 गोष्टी, नाहीतर भोगावे लागतील भयंकर परिणाम..\nकरिअर न्यूज Top Boarding School: करिना कपूर आणि अन्य अनेक सेलिब्रिटी कोणत्या बोर्डिंग स्कूलमधून शिकले 'हे'आहेत देशातले प्रसिद्ध बोर्डिंग स्कूल\nप्रेग्नंसी/पेरेंटिंग सिंगल फादर असण्याचे तोटे आणि फायदे सांगतोय अभिनेता तुषार कपूर\nमोबाइल Apple चे मोठे अपडेट iPhone यूजर्सना मिळणार अनेक नवीन फीचर्स, जे वाढवतील फोन वापरण्याचा एक्स्पीरियंस\nकोल्हापूर जयप्रभा स्टुडिओसंदर्भातील मागणीसाठी रंगकर्मींचा सामुदायिक आत्मदहनाचा इशारा\nसिनेन्यूज हृता दुर्गुळे झाली मिसेस प्रतिक शाह, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला लग्नसोहळा\nदेश गोळीबारामुळं ६ वर्षाच्या मुलीला गमावलं, पण एका निर्णयानं ५ जणांना जीवदान मिळालं\nआयपीएल फक्त एका 'त्या' चेंडूमुळे केकेआरचा संघ आयपीएमधून आऊटफक्त 'त्या' एका चेंडूमुळे केकेआरचा संघ आयपीएमधून आऊट, लखनौ दिमाखात प्ले ऑफमध्ये दाखल, लखनौ दिमाखात प्ले ऑफमध्ये दाखल\nLive Maharashtra Live Updates: राज ठाकरे यांची पुण्यातील शनिवारी होणारी सभा रद्द\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindusthanpost.com/social/icici-bank-and-public-sector-bank-of-baroda-raise-lending-rates-as-a-result-of-repo-rate-hike/66705/", "date_download": "2022-05-18T22:45:33Z", "digest": "sha1:QUN5UAHNYI66YQJMSAL4NMJ3V6GBGA6V", "length": 8355, "nlines": 108, "source_domain": "marathi.hindusthanpost.com", "title": "Icici Bank And Public Sector Bank Of Baroda Raise Lending Rates As A Result Of Repo Rate Hike", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nHome समाजकारण रेपो दरवाढीचा परिणाम; या दोन बँकांची कर्जे महागली\nरेपो दरवाढीचा परिणाम; या दोन बँकांची कर्जे महागली\nरिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर, आता कर्जे महागली आहेत. बुधवारी रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात 40 आधार बिंदूंची वाढ केल्यानंतर, दुस-या दिवशी म्हणजेच गुरुवारी खासगी क्षेत्रातील आघाडीच्या आयसीआयसीआय बॅंक आणि सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ बडोदाने रेपोदराशी संलग्न कर्जांच्या व्याजदरात वाढ केली आहे.\n4 मेपासून दरवाढ लागू\nआयसीआयसीआय बॅंकेने ईबीएलआर म्हणजेच बाह्य मापदंडावर बेतलेला व्याजदर 8.10 टक्के केला आहे. नवीन दरवाढ 4 मे 2022 पासून लागू करण्यात आली आहे. तर बॅंक ऑफ बडोदाने तोच दर आता 6.90 टक्के केला आहे. परिणामी, बॅंकेकडून वितरित वैयक्तिक कर्ज आणि गृह कर्जाच्या व्याजदरात वाढ होणार आहे. हा दर 5 मेपासून लागू करण्यात आला आहे. हा दर रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणावर अवलंबून आणि रेपो दरातील फेरबदलानुसार, परिवर्तित होत असतो.\n( हेही वाचा: उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; अजानसाठी भोंगे लावणे हा मुलभूत अधिकार नाही )\nया बॅंकानीही एमसीएलआरमध्ये केली वाढ\nमागच्या आठवड्यात सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ बडोदा आणि स्टेट बॅंकेने निधी खर्चावर आधारित कर्ज व्याजदरात देखील अनुक्रमे 0.05 टक्के आणि 0.10 टक्क्यांची वाढ केली. खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बॅंक आणि कोटक महिंद्रा बॅंकनेदेखील एमसीएलआरमध्ये प्रत्येकी 0.05 टक्क्यांची वाढ केली होती.\nपूर्वीचा लेखराज ठाकरेंविरोधातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाचा नकार\nपुढील लेखराज ठाकरेंच्या नातवाचे झाले नामकरण, बाळाचे नाव …\nमुंबईतील माझगावची हवा दिल्लीपेक्षाही वाईट; जाणून घ्या तुमच्या शहरातील हवेची गुणवत्ता\n सरकार देणार घरपोच आंबे ‘या’ संकेतस्थळावरून करा ऑर्डर\nरेल्वे प्रवासाचा दिवस अचानक बदलला, तर तिकीट रद्द न करता असा करा प्रवास\nसिंहगडावरील ई-बससेवा अवघ्या काही दिवसात बंद\nज्ञानवापी मशीद सर्व्हे प्रकरणी कोर्ट कमिश्नर पदावरून अजय मिश्रांना हटवले\nपेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी उलाढाल\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nभिवंडीत इंडियन कॉर्पोरेशन गोदामात भीषण अग्नितांडव\nमुंबईतील माझगावची हवा दिल्लीपेक्षाही वाईट; जाणून घ्या तुमच्या शहरातील हवेची गुणवत्ता\nRSS मुख्यालय परिसराची रेकी करणाऱ्या दहशतवाद्याला काश्मिरमधून अटक\n‘लालपरी’ अशी ओळख असलेल्या ‘एसटी’चा ‘कलरफूल’ प्रवास\n‘बेस्ट’च्या कंत्राटी चालकांचा संप, १६३ बस डेपोतच; कंत्राटदाराला दंड\n‘लालपरी’ अशी ओळख असलेल्या ‘एसटी’चा ‘कलरफूल’ प्रवास\nरेल्वे प्रवासाचा दिवस अचानक बदलला, तर तिकीट रद्द न करता असा...\nमुंबई-गोवा महामार्गाला बाळशास्त्री जांभेकरांचे नाव द्या, पत्रकारांची मागणी\nमुंबईतील माझगावची हवा दिल्लीपेक्षाही वाईट; जाणून घ्या तुमच्या शहरातील हवेची गुणवत्ता\nभिवंडीत इंडियन कॉर्पोरेशन गोदामात भीषण अग्नितांडव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindusthanpost.com/special/do-you-use-netflix-for-free-according-to-a-survey-by-morning-consult-and-statista/65820/", "date_download": "2022-05-18T21:58:56Z", "digest": "sha1:FC7F7LMUIHV36BYKLOVDVMXH2QDFPQQA", "length": 8001, "nlines": 108, "source_domain": "marathi.hindusthanpost.com", "title": "Do You Use Netflix For Free According To A Survey By Morning Consult And Statista", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nHome विशेष नेटफ्लिक्स फुकटात वापरणाऱ्यांवर बंधने येणार\nनेटफ्लिक्स फुकटात वापरणाऱ्यांवर बंधने येणार\nमाॅर्निंग कन्सल्ट आणि स्टॅटिस्टाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, लोक नेटफ्लिक्सचा वापर फुकटात करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या फुकट वापरकर्त्यांवर बंधने घालण्यासाठी नेटफ्लिक्स आता लवकरच काही पावले उचलण्याची शक्यता आहे.\nकोणाच्याही घरी गेल्यानंतर, त्यांच्याकडून पाहूणचार घेण्यासोबतच त्यांच्या घरातील वायफायचा पासवर्ड विचारला जातो. आता त्याहीपुढे जाऊन पाहुणे नेटफ्लिक्सचे यूजर नेम आणि पासवर्ड मागू लागले आहेत. एकमेकांचे पासवर्ड शेअर केले जातात आणि अर्थातच त्यामुळे महसूल बुडवणारे फुकटे ग्राहक हे नेटफ्लिक्ससकट सगळ्याच ओटीटी कंपन्यांची सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरले आहेत.\n( हेही वाचा: जंजिरा किल्ल्यावर लवकरच 111 कोटींची उभारली जाणार जेट्टी )\n30 टक्के लोक फुकट वापरताहेत नेटफ्लिक्स\nआता या फुकट वापरकर्त्यांवर बंधन आणण्यासाठी काय करता येऊ शकेल, यावर वेगवेगळे तांत्रिक उपायही काढले जात आहेत. नेटफ्लिक्सचे सध्या साधारण 22 कोटी ग्राहक आहेत, पण त्याच्या जवळपास निम्मे म्हणजे, 10 कोटी लोक आपली सेवा फुकटात पाहतात, असे कंपनीचे म्हणणे आहे आणि यातले 30 टक्के फुकट लोक अमेरिका -कॅनडात आहेत असाही माॅर्निंग कन्सल्ट या सर्वेक्षण संस्थेच्या सर्वेक्षणात म्हटले आहे.\nपूर्वीचा लेखसाध्या फोनमध्येही काढता येतात प्रोफेशनल फोटो या टिप्स फॉलो करा\nपुढील लेखफेसबुक आणतेय हे भन्नाट नवे फिचर\nमेट्रो कारशेडचे काम सुरु असताना, 50 फूट उंचीवरुन पडून कामगाराचा मृत्यू\nआक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकीने न्यायालयालाच केला सवाल, म्हणाली…\nविद्युत इंजिनाने धावली कोकणकन्या एक्स्प्रेस\n‘धर्मवीर’मधला ‘तो’ प्रसंग पाहणं उद्धव ठाकरेंनी टाळलं, चित्रपट अर्धवट सोडून थिएटरबाहेर\n‘लालपरी’च्या संपानंतरही एसटीच्या २१० बसफेऱ्या बंदच\n… तर सॅटलाईट टॅग झालेल्या तीन मादी ऑलिव्ह रिडले कासव एकत्र येणार\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nमेट्रो कारशेडचे काम सुरु असताना, 50 फूट उंचीवरुन पडून कामगाराचा मृत्यू\nआक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकीने न्यायालयालाच केला सवाल, म्हणाली…\nसंपानंतर दीड महिन्यातच ‘लालपरी’ची ५२१ कोटींची कमाई\nविद्युत इंजिनाने धावली कोकणकन्या एक्स्प्रेस\n‘धर्मवीर’मधला ‘तो’ प्रसंग पाहणं उद्धव ठाकरेंनी टाळलं, चित्रपट अर्धवट सोडून थिएटरबाहेर\nमोबाईल डेटा लवकर संपतोय लगेच बदला या सेटिंग्ज\nआक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकीने न्यायालयालाच केला सवाल, म्हणाली…\nसंपानंतर दीड महिन्यातच ‘लालपरी’ची ५२१ कोटींची कमाई\n‘धर्मवीर’मधला ‘तो’ प्रसंग पाहणं उद्धव ठाकरेंनी टाळलं, चित्रपट अर्धवट सोडून थिएटरबाहेर\nविद्युत इंजिनाने धावली कोकणकन्या एक्स्प्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/798006", "date_download": "2022-05-18T22:06:27Z", "digest": "sha1:ORRFKMTGRVMEMX4A2OWNKSMKUUX72FP5", "length": 1967, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सेउता\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सेउता\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२३:४७, २० ऑगस्ट २०११ ची आवृत्ती\n१८ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: mk:Сеута\n१७:४९, १ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: roa-tara:Ceuta)\n२३:४७, २० ऑगस्ट २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: mk:Сеута)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2021/08/24/government-is-positive-about-early-start-of-art-centres-weekly-markets-and-yantras-in-the-state-amit-deshmukh/", "date_download": "2022-05-18T22:14:37Z", "digest": "sha1:FCAPFDDTA3MLDUBGAUDSW3UG3CLFFK7S", "length": 7293, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "राज्यातील कलाकेंद्र, आठवडे बाजार आणि यात्रा लवकर सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक - अमित देशमुख - Majha Paper", "raw_content": "\nराज्यातील कलाकेंद्र, आठवडे बाजार आणि यात्रा लवकर सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक – अमित देशमुख\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / अखिल महाराष्ट्र संगीत पार्टी तमाशा कलावंत महासंघ, अमित देशमुख, आठवडे बाजार, कलाकेंद्र, महाराष्ट्र सरकार, सांस्कृतिक कार्यमंत्री / August 24, 2021 August 24, 2021\nमुंबई : गेल्या दीड वर्षापासून राज्यात कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असून अजूनही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आहे. कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नसल्याने राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत आहेत. राज्यात कलाकेंद्र, आठवडे बाजार आणि यात्रा लवकर सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.\nअखिल महाराष्ट्र संगीत पार्टी तमाशा कलावंत महासंघाचे अध्यक्ष अरुण मुसळे यांच्यासह शिष्टमंडळाने सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांना महासंघाचे निवेदन दिले. सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख म्हणाले की, राज्यातील तमाशा, लावणी आणि लोक कलावंतांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी राज्यशासन सकारात्मक आहे. निर्बंध जरी शिथिल करण्यात आले असले तरी धोका पूर्णपणे टळलेला नसल्याने टप्प्याटप्प्याने अनलॉक प्रक्रिया करण्यात येत आहे.\nलोककलावंतांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे, अधिवेशनाच्या काळात पारंपारिक लावणी कलावंतांचा राज्यस्तरीय लावणी महोत्सव आयोजित करणे, वृध्द कलावंत यांना मानधनामध्ये वाढ मिळावी, राज्यातील पारंपरिक लावणी आणि तमाशा कलावंतांच्या घरसंकुलासाठी पुणे येथे 5 एकर जागा मिळावी, सांस्कृतिक कार्य विभागामार्फत असणाऱ्या समितीवर लावणी, तमाशा आणि लोककलावंतांना प्रतिनिधीत्व मिळावे अशा काही मागण्या शिष्टमंडळाने सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख यांच्यासमोर मांडल्या.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ruturajpatildyp.com/post/%E0%A4%B6-%E0%A4%95-%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%9A-%E0%A4%AF-%E0%A4%AA-%E0%A4%B0%E0%A4%B6-%E0%A4%A8-%E0%A4%9A-%E0%A4%9C-%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A3-%E0%A4%B0-%E0%A4%B5-%E0%A4%A4%E0%A4%AC-%E0%A4%AC%E0%A4%B2-%E0%A5%A9%E0%A5%A7-%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B7-%E0%A4%B6-%E0%A4%95-%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%AE-%E0%A4%B9%E0%A4%A3-%E0%A4%A8-%E0%A4%95-%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A3-%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%AF-%E0%A4%95-%E0%A4%B2-%E0%A4%B9-%E0%A4%AA-%E0%A4%B0%E0%A4%9A", "date_download": "2022-05-18T23:57:34Z", "digest": "sha1:PCFIRWLSQRYHJ723Y2TGIZH4JSJUVF2F", "length": 2680, "nlines": 51, "source_domain": "www.ruturajpatildyp.com", "title": "शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारे व तब्बल ३१ वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत असणारे आपल्या कोल्हापूरचे..", "raw_content": "\nशिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारे व तब्बल ३१ वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत असणारे आपल्या कोल्हापूरचे..\nशिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारे व तब्बल ३१ वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत असणारे आपल्या कोल्हापूरचे पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांना आपले पहिल्या पसंतीचे मत देऊन विधानपरिषदेमध्ये आपला प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी द्यावी ही विनंती.\n१ तारीख, १ क्रमांक, १ डिसेंबर, १ निश्चय\n- आ. ऋतुराज पाटील\nआज डी.वाय.पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूरचे उदघाटन...\nप्रिय डॉक्टर्स, आज १ जुलै, डॉक्टर्स डे. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा..\nचला उठा ... महाराष्ट्र घडवूया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/jalgaon-hostel-incident-never-happened-home-minister-anil-deshmukh-128291865.html", "date_download": "2022-05-18T23:17:34Z", "digest": "sha1:ZJBERD5KDBTXUAE5WH4HM4JHH4N5K2VT", "length": 13773, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "जळगावच्या वसतिगृहामध्ये तशी घटनाघडलीच नाही : गृहमंत्री अनिल देशमुख, ‘लोकमत’मधील बातमीने गैरसमज : गुलाबराव पाटील | Jalgaon hostel incident never happened : Home Minister Anil Deshmukh - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'दिव्य मराठी'च्याभूमिकेचे कौतुक:जळगावच्या वसतिगृहामध्ये तशी घटनाघडलीच नाही : गृहमंत्री अनिल देशमुख, ‘लोकमत’मधील बातमीने गैरसमज : गुलाबराव पाटील\nजळगाव शहरातील आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचवण्यात आल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती.\nजळगावमधील आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावले व पाेलिसांनीच व्हिडिओ बनवला या घटनेत तथ्य नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत स्पष्ट केले. तसेच चुकीची माहिती प्रसिद्ध करून बदनामी केल्याप्रकरणी वृत्तपत्रावर कारवाई करण्याचा इशाराही देशमुख यांनी दिला. दरम्यान, या घटनेचे गांभीर्य ओळखून वस्तुस्थिती मांडल्याबद्दल “दिव्य मराठी’च्या भूमिकेचे कौतुक होत आहे.\nजळगाव शहरातील आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचवण्यात आल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. याबाबत भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी आवाज उठवला होता. त्यावरून बुधवारी विधानसभेत रणकंदन माजले होते. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत गृहमंत्र्यांनी सहा सदस्यीय चौकशी समिती नेमून तत्काळ अहवाल मागवला. तो विधानसभेत सादरही केला. या वेळी बोलताना जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, अशी कोणती घटना घडलेली नाही. ‘दैनिक लोकमत’ मध्ये तशी बातमी आली आहे. त्यातून गैरसमज झाला आहे.\nज ळगावच्या शासकीय महिला वसतिगृहातील कथित गैरप्रकार आणि त्यावरून कलुषित झालेल्या सामाजिक वातावरणातून मोठा धडा मिळाला आहे. समाजानेही अशा प्रकारांकडे कसे पाहावे, याचा वस्तुपाठ या प्रकरणाने घालून दिला आहे. पण त्याच वेळी, बेजबाबदार आणि सवंग बातम्यांना, एकूणच उथळ पत्रकारितेला मापदंड मानणाऱ्यांनाही या प्रकाराने आरसा दाखवला, हेही तितकेच महत्त्वाचे. अशी एकांगी आणि शहानिशा न करता केली जाणारी पत्रकारिता एखाद्या व्यक्तीची, संस्थेची वा शहराची प्रतिमा मलिन करू शकते, याचे भान राहिले नाही की अशा घटना घडू लागतात. लोकशाहीसमोरचे संकट दिवसेंदिवस गहिरे होत असताना ज्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवावी, अशा माध्यमांनीच ताळतंत्र सोडले, तर सामान्यांचा लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभावरचा विश्वासही ढ‌ळल्याशिवाय राहणार नाही. याचा परिणाम असा होतो की, विधिमंडळाचीही काही काळ दिशाभूल होते. पत्रकारिता विश्वासार्हता गमावत असताना, विकाऊ आणि दिखाऊ गोष्टींनी सभोवती फेर धरलेला असताना ‘दिव्य मराठी’ मात्र लोकांच्या बाजूने ठामपणे पाय रोवून उभा आहे.\nजळगावातील घटनेच्या बाबतीतही आम्ही आमच्या स्थायीभावाप्रमाणे पत्रकारितेचे तत्त्व आणि सत्त्व जपले. हा विषय अत्यंत संवेदनशील होता. शिवाय, तो एका संस्थेच्या तसेच प्रशासन, पोलिसांप्रमाणेच समाजाच्या आणि त्यापुढे जाऊन सुवर्णनगरीचा लौकिक मिरवणाऱ्या एका शहराच्या चारित्र्याशी संबंधित होता. त्यामुळे समाजमाध्यमांतील ‘पोस्ट’ला ‘बातमी’ मानून वस्तुस्थिती जाणून न घेता सनसनाटी निर्माण करण्याच्या मोहात आम्ही पडणे शक्यच नव्हते. अशा प्रसंगात तटस्थपणा जोपासतानाच नेमकी, वस्तुनिष्ठ माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही पार पाडली. संबंधित सर्व घटकांकडे विचारणा करून, घटनास्थळी परिस्थितीचे अवलोकन करून एकूण चित्र समोर आल्यावरच वास्तव सांगणारी बातमी आम्ही प्रसिद्ध केली. या प्रकरणाच्या सखोल चौकशीनंतर आता हेच वास्तव समोर आले आहे. समाज आणि व्यवस्थेप्रमाणेच पत्रकारितेचेही चारित्र्य आम्हाला जपता आले, हे अधिक महत्त्वाचे. केवळ घडीभर चर्चा व्हावी, झालंच तर वाचक-वर्गणीदारांच्या आकड्याची गणितं जमावी म्हणून भडक बातम्या देणे आमच्या तत्त्वात बसत नाही.\nवाचकहो, स्वत:ला ‘मानबिंदू’ मानून तुमच्या मन अन् मेंदूवर अतिक्रमण करणाऱ्या गल्लाभरू ‘फेक’ वर्तमानपत्रापेक्षा, तुमच्या मनातला अढळ बिंदू होण्यातच आमच्या वस्तुनिष्ठ पत्रकारितेचे सौख्य सामावलेले आहे. आमचा केंद्रबिंदू वाचक आहे तुमच्यासाठीच आम्ही आहोत आणि सदैव तुमच्यासोबत आहोत. आज, या निमित्ताने पुन्हा ही ग्वाही देत आहोत. - राज्य संपादक\nआशादीप महिला वसतिगृहात १७ महिला राहतात. तेथील ४१ महिलांच्या साक्षी झाल्या. यातील तक्रारदार महिलेच्या पतीने पाेलिसांकडे याआधी तक्रारी दिल्या अाहेत. ती मनोरुग्ण अाहे, असेही त्यात नमूद केले आहे.\n२० फेब्रुवारी राेजी वसतिगृहात गरबा, गाणी, कवितांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. त्या वेळी संबंधित महिलेने झगा घातलेला हाेता. गरबा करताना ताे झगा काढून ठेवला. तेथे फक्त महिलाच हाेत्या. तेथे काेणीही पुरुष नव्हते. पाेलिसही तेथे नव्हते.\nनाहक वसतिगृहाची बदनामी : यशोमती ठाकूर\nमहिला व बालकल्याणमंत्री यशाेमती ठाकूर म्हणाल्या, जळगावातील वसतिगृहात पाेस्काे कायद्यातील, ज्यांना त्रास हाेताेय वा पीडित अशा महिलांना आश्रय दिला जाताे. अपूर्ण माहितीच्या अाधारावर आराेपांमुळे बदनामी झाली.\nशहानिशा करूनच विषय मांडावे : अजित पवार\nभावनेच्या आहारी जाऊन असे विषय मांडून वातावरण गढूळ करू नये, शहानिशा न करता ब्रेकिंग बातम्या देऊन बदनामी हाेत आहे. त्यामुळे सदस्यांनी माहिती घेऊनच विषय सभागृहात मांडावा, असे अजित पवार म्हणाले.\nफडणवीस यांच्याबाबतही व्हिडिओ क्लिप : पटोले\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महिलेची फसवणूक केल्याचा उल्लेख असलेली एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, असे नाना पटोले यांनी सांगताच एकच गोंधळ उडाला. तो व्हिडिओ व्हायरल करणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे फडणवीस म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://likeupnews.com/sonpeth-news/", "date_download": "2022-05-18T22:13:53Z", "digest": "sha1:EBQ5CRAOSGTWANM47XVXPPDBFEYWKIJV", "length": 8164, "nlines": 73, "source_domain": "likeupnews.com", "title": "पुरात ट्रॅक्टरसह 5 माणसे गेली वाहून; अंधारात शर्थीचे प्रयत्न करून वाचवले प्राण, सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील घटना - LikeUp", "raw_content": "\nपुरात ट्रॅक्टरसह 5 माणसे गेली वाहून; अंधारात शर्थीचे प्रयत्न करून वाचवले प्राण, सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील घटना\nपुरात ट्रॅक्टरसह 5 माणसे गेली वाहून; अंधारात शर्थीचे प्रयत्न करून वाचवले प्राण, सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील घटना\nपरभणी : फाल्गुनी नदीला पूर आलेला असताना याच पाण्यातून ट्रॅक्टर काढण्याच्या ट्रॅक्टरचालकाक्या प्रयत्नांत वाहनासह 5 व्यक्ती वाहून गेल्याची घटना रविवारी (दि.17) रात्री सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे घडली. नदीत ट्रॅक्टरसह वाहून गेलेल्या पाच जणांचे प्राण वाचविण्यात शेळगाव येथील गावकऱ्यांना मोठ्या प्रयत्नानंतर यश आल्याने सर्वानीच सुटकेचा निःश्वास सोडला.\nट्रॅक्टरचालकाच्या अतिउत्साहीपणामुळं पाच जणांचे जीव टांगणीला लागले होते . मात्र शेळगावच्या नागरिकांनी अंधार असतानाही जीवाची बाजी लावून या पाच जणांचे प्राण वाचवले. सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठला जोडणाऱ्या शेळगाव -उक्कडगाव रोडवरील फाल्गुनी नदीला सकाळपासुनच पूर आला होता. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने वाहतुक सकाळपासूनच बंद होती. सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शेळगावहून उक्कडगावकडे एक ट्रॅक्टर जात असताना शेळगावच्या काही नागरिकांनी त्यांना पाणी वाढले असल्याने न जाण्याची सुचना केली तरी ही ट्रॅक्टर चालकाने जाण्याचे ठरवले.\nसेलूत कराटे बेल्ट वितरण सोहळा संपन्न ईगल फाऊंडेशनचा अभिनव…\nऋषीश्वर ज्वेलर्सच्या पाणपोई जलसेवेचे उद्घाटन\nथडी पिंपळगाव येथील दोन जण आपल्या दुचाकीवर गावाकडे जाण्याची वाट बघत बसलेले होते ते ही या ट्रॅक्टरमध्ये आपल्या दुचाकी वाहनासह बसले. या ट्रॅक्टरमध्ये एकूण पाच जण बसले होते. यात दिपक गुलाब कदम (वय 27 वर्षे) , बाबासाहेब सुभाष कदम (वय 32 दोघे रा.थडीपिंपळगाव), गोट्या राजेभाऊ कांबळे (वय 45 रा . शेळगांव), रामा धुराजी उफाडे (वय 43 रा गंगापिंपरी) , शिवाजी बबन आडे (वय 42 रा. शेळगांव तांडा) यांना वाचवण्यात आले. या बचाव मोहिमेत शेळगावकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन वाहुन गेलेल्या व्यक्तींचे जीव वाचवले.\nगुरूवारी प्रा.जयदेव डोळे यांचे व्याख्यान’अक्षर व्याख्यानमाला’ सेलूतील शिक्षकांचा उपक्रम\nगरीबांना खिचडी वाटप करून सेलूत ईद साजरी..\nसेलूत कराटे बेल्ट वितरण सोहळा संपन्न ईगल फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम\nऋषीश्वर ज्वेलर्सच्या पाणपोई जलसेवेचे उद्घाटन\nसेलूतील शिवाजी नगरात ७७ किलो गांजा जप्त ७ लाख ७९ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलीसांच्या…\nवेटर खून प्रकरणातील दोन आरोपी अवघ्या पाच तासात गजाआड – सेलू येथील घटना\nकैरी खा आणि ‘हे’ रोग पळवा; जाणून घ्या महत्वाची माहिती एका क्लिकवर\nबाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या कचाट्यात; घरात सापडलं एवढ्या कोटींचे घबाड\nआजपासून ‘या’ वयोगटातील लोकांना मिळणार लसीकरणाचा बूस्टर डोस; वाचा महत्वाची माहिती\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन पंतप्रधान\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nerror: कृपया पोस्ट कॉपी करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtracrimewatch.com/2021/06/12/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B3-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2022-05-18T23:19:38Z", "digest": "sha1:4EDSJMIYRYTX6OYIIQRUF3CWWU3KX7NT", "length": 4646, "nlines": 49, "source_domain": "maharashtracrimewatch.com", "title": "दुचाकींची जाळपोळ करणारा अटकेत ; फरासखाना पोलिसांची कामगिरी -", "raw_content": "\nYou are here: Home / क्राईम / दुचाकींची जाळपोळ करणारा अटकेत ; फरासखाना पोलिसांची कामगिरी...\nदुचाकींची जाळपोळ करणारा अटकेत ; फरासखाना पोलिसांची कामगिरी\nपुणे : वादातून सोसायटीतील दुचाकींची जाळपोळ करणाऱ्या आरोपीस फरासखाना पोलिसांनी अटक केली. कसबा पेठ भागात ही घटना घडली.तौफिक रफिक शेख (वय २८, रा.अमन कॉम्प्लेक्स, कसबा पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.याप्रकरणी सलीम सय्यद (वय ४०, रा. कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार,शेख आणि सय्यद यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. वादातून त्यांनी पहाटे चारच्या सुमारास सोसायटीच्या आवारात लावण्यात आलेल्या दुचाकींची जाळपोळ केली. शेख याच्यावर सोसायटीतील रहिवाशांनी संशय व्यक्त केला होता.पोलिसांनी चौकशीसाठी शेखला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दुचाकींची जाळपोळ केल्याची कबुली दिली. पोलीस उपनिरीक्षक आर. जी. लोखंडे तपास करत आहेत.\nलष्कर परिसरातील 'त्या' खूनाचा २४ तासांत छडा; असे सापडला आरोपी...\nआळंदी येथे इंद्रायणी नदीकाठी पडीक शेतात सुरु असलेल्या कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसाचा छापा\nपुण्यात कोरोना चाचणीचे बनावट रिपोर्ट देणाऱ्या दोघांना अटक\nपैठणमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला तातडीने जेरबंद करण्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे निर्देश\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या... व्हॉट्सअँप स्टेटस ठेवत 21 वर्षीय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://maharashtracrimewatch.com/2021/11/14/2-636/", "date_download": "2022-05-18T23:31:53Z", "digest": "sha1:DB53XMV3LHL7KTYDAY7DCU5VAM5VHH4Y", "length": 5102, "nlines": 51, "source_domain": "maharashtracrimewatch.com", "title": "लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल -", "raw_content": "\nYou are here: Home / क्राईम / लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल...\nलग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल\nथेरगाव;एकाच ऑफिसमध्ये कामाला असलेल्या महिला सहका-याला जेवण बनवून देण्यासाठी घरी बोलवले आणि लग्नाचे आमिष देऊन जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर वारंवार शारिरिक संबंध प्रास्थापित केले व लग्नास नकार देऊन फसवणूक केली आहे. सदरची घटना थेरगाव येथे घडली.\nयाप्रकरणी पिडीत महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश सुधाकर पाटकर (वय २६, रा. थेरगाव) गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकाच ऑफिसमध्ये काम करतात त्यांची मैत्री होती.आरोपीने फिर्यादी यांना एक दिवस जेवण बनवून देण्यासाठी घरी बोलावले आणि लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्ती बलात्कार केला. त्यानंतर वारंवार इतर ठिकाणी घेउन जात शारिरीक संबंध प्रास्थापित केले. दुस-या मुलीशी लग्न केल्याचे सांगून आरोपीने लग्नास नकार दिला व मारहाण आणि शिवीगाळ करून शारिरीक संबंधप्रस्थापित केल्याचे पीडित महिलेने म्हटले आहे.\nपुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.\nनागपूरमध्ये हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून रूग्णाचा मृत्यू\nवाढदिवसाची पार्टी दिली नाही म्हणून पिता–पुत्राकडून एकाला बेदम मारहाण\n'भाई लोगो से पंगा लेता है, आज इसे जान से मार देंगे' म्हणत तरुणावर कोयत्याने वार\nनशेचे इंजेक्शन देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; मुळशी तालुका हादरला\nखोटा ऑनलाईन व्यवहार दाखवून सोन्याचं... ४ अल्पवयीन टोळक्यांनी शस्त्राच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/t1934/", "date_download": "2022-05-18T23:41:23Z", "digest": "sha1:RFDSUVNQMKS5L5P2RW4K6UFAE3DZTW76", "length": 2631, "nlines": 71, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-जीवन", "raw_content": "\nजीवन हे सुख दुःखाचे सागर आहे\nजीवनाची नौका कधी डूबते तर कधी तरंगते\nजीवन हे हसत खेळत जगायचे असते\nयातच खरी मजा असते\nजीवन हे एक कोड़े असते\nजीवनाचे गणित हे बेरीज वजबकिने सोडवायचे असते\nजीवन हे असेच असते\nजीवन हे सागराच्या लाटेप्रमाणे पुढे सरकत असते\nजीवन हे अफाट सागर आहे\nजीवन हे असेच असते\nजीवनात कोण सुख दु:खात बळीजात नाही\nतोच खरा जीवनाचा सोबती असतो\nजीवन हे असेच असते\nसौ . संजीवनी संजय भाटकर\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8B_%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B", "date_download": "2022-05-18T23:08:07Z", "digest": "sha1:FSOSPHJRVSUAY6LZHSIJSXF3VIYKNM33", "length": 3074, "nlines": 53, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पोर्तो रिको - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपोर्तो रिको हा अमेरिकेचा कॅरिबियनच्या ॲंटिल्स भागातील एक प्रांत आहे.\nपोर्तो रिकोचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) सान हुआन\nअधिकृत भाषा स्पॅनिश, इंग्लिश\n- राष्ट्रप्रमुख बराक ओबामा\n- प्रजासत्ताक दिन २५ जुलै १९५२\n- एकूण ९,१०४ किमी२ (१६८वा क्रमांक)\n- पाणी (%) १.६\n-एकूण ३९,९४,२५९ (१२७वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण ७७.४ अब्ज अमेरिकन डॉलर\n- वार्षिक दरडोई उत्पन्न १९,६०० अमेरिकन डॉलर\nराष्ट्रीय चलन अमेरिकन डॉलर\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +1787, +1939\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १८:०३ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://shanmarathi.com/2021/03/08/sra-at-dentist1/", "date_download": "2022-05-18T22:57:00Z", "digest": "sha1:6STGXCYAAQO27J7IH3WQEWSAJHIQHBW4", "length": 7973, "nlines": 53, "source_domain": "shanmarathi.com", "title": "अभिनेत्री सारा अली खान अश्या स्थितीत हॉस्पिटलमध्ये!!, परिस्थिती अशी की काही बोलताही येईना…. – SHAN MARATHI", "raw_content": "\nअभिनेत्री सारा अली खान अश्या स्थितीत हॉस्पिटलमध्ये, परिस्थिती अशी की काही बोलताही येईना….\nसारा अली खान बॉलिवूडमध्ये काही निवडक चित्रपट करून खूप प्रसिद्ध झाली आहे. विशेषत: सोशल मीडियावर तिची शानदार फॅन फॉलोइंग आहे. इंस्टाग्रामवर ती तिचे काही व्हिडिओ किंवा फोटो चाहत्यांसह शेअर करत असते. अलीकडेच साराने तिच्या डेंटिस्ट क्लिनिक भेटीचा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून चाहतेही खूप मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.\nव्हिडिओमध्ये पाहता येईल की सारा डेन्टिस्टच्या खुर्चीवर बसली आहे. ती तीची अक्कल दाढ काढण्यासाठी ती येथे आली आहे. लोक सहसा असे करण्यास घाबरतात. पण साराने भीती असूनही याचा एक मजेदार व्हिडिओ बनविला. व्हिडिओमध्ये सारा म्हणते, ‘नमस्कार मित्रांनो, मी सध्या डॉक्टरकडे आहे. आज ते माझी अक्कल दाढ काढून टाकणार आहेत. ‘\nहा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना साराने ‘हॅलो व्ह्यूअर्स’ ‘ज्ञानी दातांनो बाय बाय’ हे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. साराचा हा व्हिडिओ आतापर्यंत 24 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. काही लोक साराच्या या मजेदार व्हिडिओचा आनंद घेत आहेत, तर दुसरीकडे काही चाहते साराच्या तब्येतीची चिंता करीत आहेत.\nविशेष म्हणजे सारा तिची आई अमृता सिंग आणि भाऊ अब्राहम अली खानसोबत राहते. त्याचवेळी तिचे वडील सैफ अली खान दुसरे लग्न करणार्या करीना कपूरसोबत राहत आहे. अमृताचा वाढदिवसही दोन दिवसांपूर्वी होता. अशा परिस्थितीत साराने तिच्या आईबरोबर एक चित्र शेअर केले आणि शुभेच्छा दिल्या. फोटोसह तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे- ‘माझ्या संपूर्ण जगाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझा आरसा, सामर्थ्य आणि प्रेरणा बनल्याबद्दल धन्यवाद. माझे निळ्या रंगावर प्रेम आहे.\nकामाबद्दल बोलताना सारा ‘अतरंगी रे’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि रजनीकांत यांचा दामाद धनुषसोबत पहिल्यांदा दिसणार आहे. त्याचवेळी तिचा ‘कुली नंबर वन’ लवकरच रिलीज झाला होता. या चित्रपटात तीच्यासोबत वरुण धवन मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपटट खूप वाईट रीतीने फ्लॉप झाला.\nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nPrevious Article जेव्हा रवीनाने अक्षय ला रेखा सोबत या अवस्थेत पाहिले….\nNext Article भारतीय संघाचा कर्णधार विराट नंतर आता प्रसिद्ध गोलंदाज बुमराह या अभिनेत्री सह अडकणार विवाह बंधनात….\nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nशिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला ठोकला राम राम\nआता तिसरी पत्नीही राहतीये मुलांसोबत दूर संजय दत्तने स्वतः केला खुलासा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://shanmarathi.com/2022/02/26/actress-in-bollywood/", "date_download": "2022-05-18T22:52:32Z", "digest": "sha1:ZAR3VFWCGOMJINMWKSS55Y55GROQTO5W", "length": 7592, "nlines": 52, "source_domain": "shanmarathi.com", "title": "बॉलीवूडच्या या बो’ल्ड अप्सरा जेव्हा काल एकत्र पार्टीत झाल्या स्पॉट, चढले इंटरनेटचे तापमान … – SHAN MARATHI", "raw_content": "\nबॉलीवूडच्या या बो’ल्ड अप्सरा जेव्हा काल एकत्र पार्टीत झाल्या स्पॉट, चढले इंटरनेटचे तापमान …\nसध्या सोशल मीडियापासून ते बॉलिवूडच्या चाहत्यांपर्यंत फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर सर्वत्र झळकत आहेत. दोघांचे नुकतेच लग्न झाले. गुरुवारी, काल रात्री निर्माते रितेश सिधवानी यांनी या नवविवाहित जोडप्यासाठी ग्रँड पार्टी दिली. या पार्टीत बॉलिवूडच्या सौंदर्यवतींमध्ये बो’ल्डनेस आणि सौंदर्याची स्पर्धा लागली होती. या पार्टीत करीना कपूर खान, मलायका अरोरा, दीपिका पदुकोण असे अनेक सेलिब्रिटी वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसले.\nआता या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत. बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध गर्ल गँगदेखील पोहचली होती, त्यांची मैत्री वर्षानुवर्षे अबाधित आहे. या गँगमध्ये करीना कपूर खान, करिश्मा कपूर, मलायका अरोरा आणि अमृता अरोरा आहेत. या हायप्रोफाईल पार्टीतही ही गर्ल गॅंग एकत्र पोहोचली. चौघेही सौंदर्यात एकमेकांना जोरदार टक्कर देताना दिसले. दीपिका पदुकोण पुन्हा सर्वांच्या नजरेत आहे.\nया पार्टीत दीपिकाने काळ्या रंगाचा टाइट डिझायनर आउटफिट परिधान केला होता. पार्टीत पोहोचलेल्या सेलिब्रिटींमध्ये दीपिकाची स्टाइल सगळ्यात खास असल्याचे पाहायला मिळत आहे. शिबानी दांडेकरची बहीण अनुषा दांडेकर बो’ल्डनेससाठी प्रसिद्ध आहे. तिच्या बहिणीच्या पार्टीत ही हसीना हायस्लिट गाऊनमध्ये पोहोचली होती. तिचे कुरळे केस आणि परफेक्ट फिगर लोकांना थक्क करते.\nआर्यन खान आणि सुहाना खानही या पार्टीत पोहोचले. दोघांची स्टाइल खूपच खास दिसत होती. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा हे स्टार किड्स देखील एवढ्या मोठ्या कलाकारांच्या पार्टीत दिसत आहेत. त्यांच्यासोबत फराह खान आणि गौरी खानही दिसल्या होत्या. व्हिडिओ आणि फोटो पाहून या पार्टीची थीम काळी असल्याचे दिसत आहे. पण रिया चक्रवर्ती वेगळ्या ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये दिसली.\nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nPrevious Article ‘आई कुठे के करते’ मालिकेतील अरुंधतीने केले आहे या प्रसिद्ध चित्रपटामध्ये काम, तुम्ही ओळखले का\nNext Article घट्ट कापड्यांमुळे उप्स मुमेंटची बळी झाली ही अभिनेत्री, ट्रोलर्सला दिले चोख प्रत्युत्तर, म्हणाली माझी…\nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nशिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला ठोकला राम राम\nआता तिसरी पत्नीही राहतीये मुलांसोबत दूर संजय दत्तने स्वतः केला खुलासा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/01/blog-post_17.html", "date_download": "2022-05-18T23:29:39Z", "digest": "sha1:RBAD2RGEN47ZVH3ZFXAJJZP5S27AH6X5", "length": 5702, "nlines": 32, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "मंद्रुळच्या रागिणी पाटील यांचे 'सेट' परीक्षेमध्ये उज्ज्वल यश.", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nमंद्रुळच्या रागिणी पाटील यांचे 'सेट' परीक्षेमध्ये उज्ज्वल यश.\nजानेवारी २९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nयुजीसी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या प्राध्यापक पदासाठीच्या राज्य पात्रता परीक्षेत (सेट) मंद्रुळकोळे (ता.पाटण) येथील रागिणी दिलीपराव पाटील यांनी उज्ज्वल यश संपादन केले.\nरागिणी पाटील यांनी संख्याशास्त्र विषयातून एमएस्सीची पदवी संपादन केली असून सध्या त्या शिवाजी विद्यापीठातून संख्याशास्त्रात पीएचडी करत आहेत.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २६ सप्टेंबर २०२१ रोजी घेतलेल्या प्राध्यापक पदासाठीच्या राज्य पात्रता परीक्षेत (सेट) त्यांनी उज्ज्वल यश संपादन केले.काल या परीक्षेचा निकाल जाहीर झाला.राज्यभरातील ७९ हजार ७७४ उमेदवारांनी सेट परीक्षा दिली होती,६.६४ टक्के निकाल लागला.रागिणी यांचे प्राथमिक शिक्षण मंद्रुळकोळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण ढेबेवाडी येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात झाले आहे.कऱ्हाडच्या सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयातून त्यांनी संख्याशास्त्रातून बीएस्सी तर सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधून एमएस्सीची पदवी विशेष गुणवत्तेसह संपादन केली आहे.सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल प्राचार्य डॉ.मोहन राजमाने,उपप्राचार्य एस.ए पाटील,प्राचार्य डॉ.आर.आर कुंभार,डॉ.एस.व्ही काकडे,डॉ.एच.पी उमप आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. रागिणी पत्रकार राजेश पाटील यांची पुतणी आहे.\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/devendra-fadnavis-in-police-custody-bjp-aggressive-for-maliks-resignation/", "date_download": "2022-05-18T22:14:16Z", "digest": "sha1:AH6WV5FAL22V2IT4OW5SSG5PNGU6NIIC", "length": 5355, "nlines": 63, "source_domain": "analysernews.com", "title": "फडणवीसांसहित इतर पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले", "raw_content": "\nदेवेंद्र फडणवीस पोलिसांच्या ताब्यात , मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक\nमुुंबई- राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाने आज मुंबईमधील आजाद मैदानामध्ये आयोजित केलेल्या मोर्चामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. फडणवीस यांच्यासहीत भाजपाच्या अन्य नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. मागील अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपाकडून केली जात होती. याच मागणीसाठी आज भाजपाने मुंबईत मोर्चा काढण्यात आला.\nया मोर्चाला मेट्रो सिनेमाजवळ अवडण्याता आलं . शेकडोच्या संख्येने पोलिसांनी या मोर्चेकऱ्यांना अडवलं आणि त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. मात्र, मोर्चेकऱ्यांनी विधानभवनावर धडकण्याचा अट्टाहास धरल्यानंतर पोलिसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, नितेश राणे, प्रसाद लाड, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून निघून जाण्याचं आव्हान केलं आहे.\nफडणवीसांच्या व्हिडिओ बाँबनंतर,महाविकास आघाडीच्या नेत्यांची सावध प्रतिक्रिया\nमलिकांचा राजीनामा घेईपर्यंत शांत बसणार नाही – फडणवीस\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील २१ मेची सभा रद्द\nराहुल गांधींना नेत्यांऐवजी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट; हार्दिक पटेलचा निशाणा\nशिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एआयएमआयएमच्या प्रवक्त्याला अटक\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा तडकाफडकी राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/lets-keep-the-fat-of-social-justice-of-lok-raja-chhatrapati-rajarshi-shahu-maharaj-intact-minister-dhananjay-munde/", "date_download": "2022-05-18T23:56:04Z", "digest": "sha1:73FJOTB4G3HNILP4AL4BJ6WDPSMHVDLA", "length": 5169, "nlines": 66, "source_domain": "analysernews.com", "title": "शाहू महाराजांचा सामाजिक न्यायाचा वसा अखंड चालू ठेऊ", "raw_content": "\nलोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक न्यायाचा वसा अखंड चालू ठेऊ : मंत्री धनंजय मुंडे\nमुंबई : कृती व प्रगतीचा संगम असलेले लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाच्या विचारांनी महाराष्ट्र समृध्द केला. त्यांच्याच विचारांचा वसा अखंड चालू ठेऊ असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.\nराजर्षी शाहू महाराजांचे हे स्मृती शताब्दी वर्ष असून सकाळी १० वा. सबंध राज्यात १०० सेकंद जिथे आहेत तिथे स्तब्ध उभे राहून एकाच वेळी लोकराजास अनोखे अभिवादन करण्यात आले. मंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबईतील चित्रकूट निवासस्थानी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन तसेच १०० सेकंद स्तब्ध उभे राहून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.\nमंत्री मुंडे यांनी शाहू महाराजाचे १०० वे स्मृतीवर्ष कृतज्ञता पर्व म्हणून साजरे करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून ५ कोटी रुपयांचा निधी देखील कोल्हापूर जिल्हा प्रशासनास उपलब्ध करून दिला आहे. या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त विविध उपक्रम राबवले जात आहेत.\n१२ दिवसांनंतर भेट; रवी राणांना पाहताच नवनीत राणांच्या अश्रूंचा बांध फुटला\nडोंबिवलीत मनसेला मोठा धक्का; माजी नगरसेवक सेनेत प्रवेश करणार\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील २१ मेची सभा रद्द\nराहुल गांधींना नेत्यांऐवजी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट; हार्दिक पटेलचा निशाणा\nशिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एआयएमआयएमच्या प्रवक्त्याला अटक\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा तडकाफडकी राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-manjiri-kalwit-article-about-amc-cet-4959360-NOR.html", "date_download": "2022-05-18T23:44:51Z", "digest": "sha1:4BVS7XG57D3GDWN4W4LUECD6A2IWJVQA", "length": 11475, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "गरज एका संधीची | manjiri kalwit article about AMC-CET - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nएएमसी-सीईटी अर्थात औरंगाबाद महापालिका निवडणुकांसाठी घेतलेली पात्रता परीक्षा. दैनिक दिव्य मराठीच्या वतीने देशात प्रथमच घेतलेल्या या अभिनव उपक्रमातून नगरसेवक बनू इच्छिणार्‍यांची खर्‍या आणि वेगळ्या अर्थाने परीक्षा घेतली गेली. पंचायत राज व्यवस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण असल्यामुळे यंदा इच्छुक उमेदवारांमध्ये महिलांचाही आकडा जास्त दिसला.\nराजकारण आणि समाजकारण करू इच्छिणार्‍या या उमेदवारांना एकूणच महापालिका आणि प्रशासकीय व्यवस्थेचे किती ज्ञान आहे, यावर आधारित प्रश्नपत्रिका देण्यात आली होती. एकूण १६७ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. राजकारण म्हणजे केवळ नशीब आणि पैसा यांचा खेळ अशी धारणा मोडीत काढत इच्छुक नगरसेवकांनी आपली किती तयारी आहे, हे पाहण्यासाठी उत्साहाने या परीक्षेत सहभाग नोंदवला. या आगळ्यावेगळ्या परीक्षेचा निकालही ७९ टक्के लागला. यात उल्लेखनीय बाब म्हणजे एरवी राजकीय नेता-कार्यकर्ता असलेल्या नवर्‍याच्या वलयात झाकोळल्या गेलेल्या महिलांनीही आपण किती ‘तयार’ आहोत, हे या परीक्षेतून दाखवून दिले.\nपरीक्षेला आलेल्या काही महिला पूर्ण तयारीनिशी आल्या होत्या, तर कुणी परीक्षा तर देऊन पाहू म्हणून आल्या होत्या. यातील बहुतांश महिलांचे पती राजकीय पार्श्वभूमी असलेले तर बाकीच्या स्वबळावर सज्ज झालेल्या. परीक्षेत ४८ टक्के महिला उत्तीर्ण झाल्या.\nमहिला सरपंच, नगरसेवक, आमदार म्हणजे बोलविता धनी कुणी दुसराच अशी समजूत आतापर्यंत होती. पण या परीक्षेतून राजकारणात येऊ इच्छिणार्‍या महिलांचे समाजभान आणि ज्ञान समोर आले. यापैकी काही महिला मोठ्या संघर्षानंतर जिद्दीने उभ्या राहिलेल्या आहेत.\n४७ वर्षांच्या सविता छापरवाल यांचे पती भाजपचे सक्रिय कार्यकर्ते होते. पण १८ वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. दोन मुलींसह नुकताच बहराला आलेला संसार एकटेपणाने चालवण्याची वेळ आली. शिवाय मोठ्या मुलीचे दोन्ही पाय अपघातात गमावल्यामुळे तिची काळजी घेताना दीड तप कुठे निघून गेले हे सविताताईंना कळलेच नाही. आता लहान मुलगी बीकॉम करतेय. पण महापालिका निवडणुकीत आईने उभे राहावे ही तिची तळमळ. खचलेल्या मनाला पुन्हा उभारी देत मुलीने सविताताईंची सर्व कागदपत्रे तयार केली.\nघरात पूर्ण वेळ वाहून घेतले असले तरी नियमित वृत्तपत्र वाचन असल्यामुळे कोणतीही तयारी न करता सविताताई ‘दिव्य मराठी’च्या परीक्षेस बसल्या. यात त्यांना ५० पैकी ३८ गुण मिळाले. परिसरातील नागरिकांशी सतत संपर्कात असल्यामुळे निवडणुकीत विजयी झाल्यास येथील समस्या सोडवण्याचा पूर्ण आत्मविश्वास सविताताईंना आहे.\nइच्छुक उमेदवारांच्या पात्रता परीक्षेत द्वितीय क्रमांकावर असलेल्या सिमरनकौर बिंद्रा हे एक डॅशिंग व्यक्तिमत्त्व. पती भाजप कार्यकर्ते आहेत. अध्यात्म आणि समाजकार्याची आवड असलेल्या सिमरन यांची दिनचर्या पूर्ण वेगळी आहे. सकाळी चार वाजता उठण्यापासून पहाटेच गुरुद्वार्‍यात जाणार्‍या सिमरन यांनी आजवर अनेक असहाय, गरजू महिला व मुलींना मदत केली आहे. त्यांना अनाथालयात प्रवेश मिळवून देईपर्यंत सिमरन यांनी स्वत: त्यांची आईप्रमाणे काळजी घेतली. पत्नीच्या धाडसीपणाचा अनुभव सांगताना श्री. बिंद्रा म्हणतात, एकदा ती सकाळी चार वाजता गुरुद्वार्‍यात जाण्यासाठी निघाली, तेव्हा काही चोर आमच्या बिल्डिंगखालील बँक लुटण्याच्या प्रयत्नात होते. तिने समयसूचकता दाखवत मला उठवले आणि बँकेतील मोठी चोरी टळली.\nपरीक्षेत पहिल्या आलेल्या वंदना मेठी सांगतात, पती शिवसेनेत २५ वर्षांपासून सक्रिय असल्यामुळे घरी राजकारणाचे वारे आहेच. शिवाय लग्न झाल्यापासून त्यांनी मला बँकेचे व्यवहार, ट्रेन रिझर्व्हेशन आदी सर्व कामे करायला शिकवली. त्यामुळे माझ्यात खूप आत्मविश्वास निर्माण झाला. वॉर्डमधील नागरिकांच्या सतत संपर्कात राहिल्याने येथील समस्यांची सखोल जाणही असल्याचे मेठी सांगतात. विविध बचत गट आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून त्या अनेक महिलांच्या संपर्कात आहेत.\n२९ वर्षांच्या सीमा नांदरकर यांचा परीक्षेत तृतीय क्रमांक आला. पतीच्या पाठिंब्यामुळेच आपण राजकारणात उतरत असल्याचे त्यांनी सांगितले. पण परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण होत त्यांनी स्वत:ची चुणूकही दाखवून दिली.\nघरातील माणसांना जोडून ठेवणारी, मुलांवर योग्य संस्कार करणारी, प्रसंगी उग्र रूप धारण करून वाईट प्रवृत्तींवर तुटून पडणारी स्त्री आता राजकारणात खर्‍या अर्थाने सक्रिय होण्यासाठी उत्सुक आहे. विशेष म्हणजे त्यासाठी मेहनत घेण्याचीही तिची तयारी आहे. आता पाहायचे हेच की, घराणेशाही आिण इतर मुद्दे बाजूला सारून किती राजकीय पक्ष महिलांना स्वतंत्रपणे काम करण्याची संधी देतात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-HDLN-raj-thackeray-live-mumbai-5833043-NOR.html", "date_download": "2022-05-19T00:20:04Z", "digest": "sha1:2QSFJYFJJEPZX23UZSVVELRJJDRJYFDW", "length": 12544, "nlines": 76, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "भारत ‘मोदीमुक्त’ करा; भाजपविरुद्ध देशातील सर्वपक्षांनी एकत्र यावे- राज ठाकरेंची हाक | raj thackeray LIVE mumbai - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभारत ‘मोदीमुक्त’ करा; भाजपविरुद्ध देशातील सर्वपक्षांनी एकत्र यावे- राज ठाकरेंची हाक\nमुंबई- नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा नुसता शो चालू आहे. मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्रातून घडत काहीच नाही. गुंतवणुकीचे आकडे फुगवून सांगितले जात आहेत. माध्यमे, न्यायसंस्थांवर दबाव टाकला जातो आहे. हे असेच चालू राहिले तर देश बरबाद होईल. म्हणून २०१९ च्या निवडणुकीत देशाला तिसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळवून द्या, ‘देश मोदीमुक्त करा’ अशी हाक मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी शिवाजी पार्कवर दिली. एकत्र या, एकत्र लढा आणि देशाला झालेला मोदी आजार संपवा, असे आवाहनही त्यांनी मराठी बांधवांना केले. दादरच्या शिवाजी पार्कवर गुढीपाडव्यानिमित्त मनसेच्या वार्षिक मेळाव्यात राज बोलत होते.\nराज यांनी फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, राज्यातील प्रश्न संपले असावेत, म्हणूनच मुख्यमंत्री गाणे गात असावेत. आमचे मुख्यमंत्री म्हणजे वर्गातला माॅनिटर आहे. जो शिक्षकांना आवडतो, पण विद्यार्थ्यांचा नावडता असतो. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना त्यांनी शोले चित्रपटातील सांबा आणि अभिनेता रजनीकांत यांचा बारावा डमी असे संबोधले.\nश्रीदेवीचा मृतदेह राष्ट्रध्वजात कसा\nनीरव मोदीचे प्रकरण मागे टाकण्यासाठी श्रीदेवीच्या मृत्यूची बातमी सुरू केली, अशी टीका राज यांनी माध्यमांवर केली. दारू पिऊन जिचा मृत्यू झाला तिचा मृतदेह राष्ट्रध्वजात लपेटून कसा आणला, असा सवाल त्यांनी केला. इतरांच्या बाबतीत रकानेच्या रकाने, पण फडणवीस सरकारबाबत माध्यमे ब्र काढत नाहीत, असा गंभीर आरोप केला.\nहे तर हिटलरचे तंत्र\nकेंद्राच्या सांगण्यावरून अनेक संपादक, पत्रकारांना काढून टाकण्यात आल्याचे राज म्हणाले. मोदी-शहा यांच्या विरोधात लिहिले तर जाहिराती मिळत नाहीत. विरोधात बातम्या लिहू दिल्या जात नाहीत. ही आणीबाणी नाही तर काय आहे श्रीदेवीची बातमी जितकी दाखवली तितक्या वेळा न्यायाधीश लोया यांच्या बातम्या दाखवल्या का श्रीदेवीची बातमी जितकी दाखवली तितक्या वेळा न्यायाधीश लोया यांच्या बातम्या दाखवल्या का तोही मृत्यू संशयास्पदच आहे. ही लोकशाही आहे का तोही मृत्यू संशयास्पदच आहे. ही लोकशाही आहे का हे अच्छे दिन आहेत हे अच्छे दिन आहेत’ असे म्हणत मोदी-शहा यांचे राजकारणाचे हे तंत्र हिटलरचे असल्याचा दावा त्यांनी केला.\nकेंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आकड्यांचे फुगे सोडतात. राज्यात ५६ हजार विहिरी बांधल्याची राज्य सरकारची थाप आहे. राज्यात शेतकऱ्यांचे राज्य नाही, तर दलालांचे आहे. म्हणूनच शेतकऱ्यांना जमिनीचा भाव मिळत नाही, असे आरोप केले.\nअंबानींना कंत्राट कसे मिळाले : राज म्हणाले, मोदी सरकारने बेरोजगारांची नोंदणी करणे बंद केले. अारक्षणासाठी जातीजातीत भांडणे लावली जात आहेत. पात्रता नसताना राफेल कंपनीचे अंबानींच्या कंपनीला कंत्राट कसे मिळाले\nपरदेशी राष्ट्राध्यक्षांना अहमदाबादलाच कसे नेता, असा प्रश्न उपस्थित करून पंतप्रधानांनी प्रादेशिक अस्मिता जपली असल्याचे राज म्हणाले.\nनोटबंदी भयंकर घोटाळा : नोटबंदी हा १९४७ नंतरचा देशातला सर्वात मोठा घोटाळा आहे. पुन्हा भाजपचे सरकार आले तर लोकांची वाट लागेल. जे काँग्रेसच्या काळात जेलमध्ये गेले, ते भाजपच्या काळात बाहेर आले. काँग्रेसच्या काळात जे घडत होते, तेच भाजपच्या काळातही घडतेय, असे सांगत घोटाळेबाज नीरव माेदी पळालाच कसा, असा सवाल राज यांनी विचारला.\nशिवसेना, उद्धव, दाेन्ही काँग्रेसबाबत माैन\nबाळासाहेब ठाकरे नेहमीच हिटलरचे समर्थन करायचे. ३७ व्या वाढदिवशी म्हणजे २००५ मध्ये शिवसेनेत असताना राज ठाकरे यांनीही तीच भूमिका मांडली हाेती. अाता मात्र ते माेदी-शहांच्या राजकारणाला विराेध करत त्यांची तुलना ‘हिटलरशाही’शी करतात.\n- प्रत्येक सभेत उद्धव व शिवसेनेवर कडाडून हल्ला करणाऱ्या राजनी या मेळाव्यात मात्र या दाेन्हींचा नामाेल्लेखही केला नाही.\n- राज यांनी दाेन्ही काँग्रेसबद्दलही चकार शब्द काढला नाही. उलट विराेधकांना एकत्र येण्याचे अावाहन केले. शरद पवार यांच्या भेटीनंतर राज यांची ही भूमिका वेगळे संकेत देते.\nआगामी लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपवाले दंगली घडवतील. त्यासाठी न्यायालयात राम मंदिराचा वाद पुढे ढकलला जातो आहे. राममंदिर व्हायला पाहिजे, पण त्याचा वापर निवडणुका जिंकण्यासाठी नको, असे ते म्हणाले.\n१. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाजी पार्कातल्या पुतळ्याला अभिवादन करुन राज मंचावर आले.\n२.दशरथ शिर्के यांनी राज ठाकरे यांना तलवार तर संजय दामदार यांनी राज यांना विठ्ठलमूर्ती भेट दिली.\n३. भारतीय किसान सभेच्या लाँग मार्चला दिलेल्या पाठिंब्याबाबत राज यांना भाजी टोपली भेट देण्यात आली.\n४. मनसे पक्ष संपला असं ज्यांना ज्यांना वाटतं, त्यांना हा जिवंत महाराष्ट्र पसरलेला पाहा, अशी राज यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.\n५.गेल्या वर्षी कौटुंबिक विवंचनेत असल्याने मेळावा झाला नाही, मात्र यंदापासून दर गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर वार्षिक मेळावा होईल, अशी घोषणा त्यांनी भाषणापूर्वी केली.\nराज ठाकरेंनी आपला स्तर पाहून बोलावे, भाषणांवर शरद पवारांचा प्रभाव; भाजप नेत्यांची टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-bhusawal-nahata-collage-get-autonomous-status-5425962-NOR.html", "date_download": "2022-05-18T23:04:19Z", "digest": "sha1:QBVJ2PRWG2VZIDICCQ3FBL65DYOWM7I3", "length": 6972, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "भुसावळच्या नाहाटा काॅलेजला स्वायत्त दर्जा, उमवितील पहिले महाविद्यालय | Bhusawal Nahata Collage Get Autonomous Status - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभुसावळच्या नाहाटा काॅलेजला स्वायत्त दर्जा, उमवितील पहिले महाविद्यालय\nजळगाव - भुसावळ येथील पी.ओ.नाहाटा या महाविद्यालयाला ‘स्वायत्त महाविद्यालय’ असा दर्जा विद्यापीठ अनुदान आयोगाने दिला आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात स्वायत्ता मिळवणारे नाहाटा हे पहिले महाविद्यालय ठरले अाहे. जागतिकीकरणाच्या वातावरणात विद्यार्थी उद्योगक्षेत्राच्या मागणीप्रमाणे अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. उलट विद्यापीठीय शिक्षण पद्धती, मूल्यमापन पद्धती कालबाह्य ठरत असून सुशिक्षित बेरोजगार निर्माण करणारे कारखाने या संज्ञेला विद्यापीठे पात्र ठरत आहेत. उच्च शिक्षण क्षेत्रातील या परिस्थितीचा विचार करून विद्यापीठ अनुदान आयोगाने स्वायत्त महाविद्यालयाची योजना मांडली आहे.\nस्वायत्तते सदर्भांत कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या काही दिवसांत नाहाटा हे स्वायत्त महाविद्यालय म्हणून ओळखले जाईल. चालू शैक्षणिक वर्षात नॅक कमिटीने जिल्ह्यातील बऱ्याच महाविद्यालयांमध्ये तपासणी करून त्यांना गुणांकन जाहीर केले आहे. यात नाहाटा महाविद्यालयाला सलग तीन वर्षे ‘ए ग्रेड’ मिळाली. संपूर्ण राज्यभरात सलग तीन वर्षे ग्रेड मिळवणाऱ्या महाविद्यालयांना विद्यापीठ अनुदान आयोग राज्य शासनाने स्वायत्तता प्रदान केली आहे. यात खान्देशातील नाहाटा हे एकमेव महाविद्यालय आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने तशी यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. नाहाटा महाविद्यालयाची निवड झालेली असल्यामुळे त्यांनी स्वायत्तता मिळवण्याच्या उद्देशाने तसा प्रस्ताव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे पाठवलेला आहे.\n>कालसुसंगतअभ्यासक्रम तयार करण्यासाठी विद्यापीठाच्या मान्यतेची गरज असणार नाही.\n>महाविद्यालयांना नवीन अभ्यासक्रम, पदवी/पदविका सुरू करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.\n>शिक्षण शुल्क निर्धारण समितीकडून फी निश्चिती करून फी ठरवण्याचा अधिकार.\n>विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मिळणाऱ्या विविध अनुदानांमध्ये वाढ होते.\n>स्वायत्त महाविद्यालयावर विद्यापीठ, यूजीसीचे नियंत्रण असते. विद्यार्थ्यांना पदवी विद्यापीठाची मिळते.\nविद्यापीठअनुदान आयोगाकडून निवड झाल्यानंतर नाहाटा महाविद्यालयाने स्वायत्तता मिळवण्यासाठी विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, सध्या विद्यापीठ कायदा अस्तित्वात नसल्यामुळे सर्वच प्राधिकरणे संपुष्टात आलेली आहेत. यामुळे नाहाटा महाविद्यालयाच्या प्रस्तावावर संथगतीने काम सुरू आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-syed-ali-shah-geelani-returned-to-mps-5410626-NOR.html", "date_download": "2022-05-18T22:59:33Z", "digest": "sha1:A7ZQE7SROWA674GQFJCODM2CDKWF7SAJ", "length": 6011, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "गिलानींनी नाकारली शिष्टमंडळाची भेट | syed ali shah geelani returned to mps - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगिलानींनी नाकारली शिष्टमंडळाची भेट\nश्रीनगर- अशांत काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी दाखल झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यात येणार नाही, असे फुटीरवादी नेते सईद अली शहा गिलानी यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी सर्व गटांशी विनाशर्त चर्चेची तयारी दर्शवली आहे.\nराज्यातील सर्व राजकीय, वैचारिक गटांशी आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत. परंतु त्यासाठी कोणतीही शर्त असता कामा नये. जेणेकरून राज्यात पुन्हा शांतता स्थैर्य स्थापन होऊ शकेल, असे मुफ्ती म्हणाल्या. फेसबुक पोस्ट करून त्यांनी सरकारची भूमिका मांडली आहे. सर्वांशी चर्चा केल्यानंतर त्यातून सहमती तयार होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जम्मू काश्मीर पँथर्स पार्टीने (जेकेएनपीपी) सर्व पक्षीय नेत्यांसोबत चर्चा करण्यास नकार दिला. एवढेच नव्हे तर चर्चेवर बहिष्कार घातला. पक्षाच्या प्रमुख हर्ष देव सिंह यांनी प्रेस क्लबजवळ निदर्शने केली. गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षांचे नेते काश्मिरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांचा हा दोन दिवसांचा दौरा आहे. आम्ही सर्व गटांशी चर्चा करून प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेऊ, असे राज्यसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.\nगेल्या ६० दिवसांपासून सईद अली शहा गिलानी यांना त्यांच्याच घरात अटक करण्यात आली आहे. त्यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळातील चार खासदार गेले होते. परंतु आपण भेटणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट बजावले. घराजवळ आलेल्या खासदारांसाठी साधे दार उघडून बोलावण्याचेही सौजन्य गिलानी किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवले नाही. माकपचे सरचिटणीस सीताराम येच्युरी, भाकपचे डी. राजा, राजदचे जय प्रकाश नारायण, जदयूचे शरद यादव यांना अखेर दारावरून रिकाम्या हाताने परतावे लागले.\nएमआयएमचे नेते असदुद्दीन आेवैसी यांनी मात्र हुरियत नेते मिवैझ उमर फारूक यांच्याशी चाष्माशाही तुरुंगात स्वतंत्रपणे भेट घेतली. दोघांत काही वेळ चर्चा झाली. फारूकला तुरुंगात ठेवण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/infog-shripad-chhindam-objectionable-statements-about-shivaji-maharaj-5987856.html", "date_download": "2022-05-18T22:42:18Z", "digest": "sha1:MBHQNAY4EJJDKNOIEN3YMPVOO4MWQOOB", "length": 7041, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या श्रीपाद छिंदमसह 5 जण तडीपार | Shripad Chhindam objectionable statements about Shivaji Maharaj - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या श्रीपाद छिंदमसह 5 जण तडीपार\nनगर- छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणार्‍या श्रीपाद छिंदम यांना जिल्हा प्रशासनाने ऐन महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलाच दणका दिला आहे. छिंदम यांच्यासह पाच जणांना निवडणुकीच्या कालावधीत शहरातून तडीपार केले आहे. ओंकार कराळे, केडगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष मनोज कराळे, भाऊसाहेब कराळे, माजी नगरसेवक दीपक खैरे यांना तडीपार करण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर चिथावणीखोरांना शहरातून तडीपार करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी जारी केले आहेत.\nखासदार दिलीप गांधींना सशर्त मुभा..\nखासदार दिलीप गांधी व माजी आमदार अनिल राठोड यांच्या चिरंजिवांना मात्र अटी व शर्तीवर शहरात राहाण्यास मुभा देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.\n661 जणांचे तडीपार प्रस्ताव..\nमहापालिका निवडणूक शांततेत आणि निर्भय वातावरणात व्हावी, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरातील भांडखोर व्यक्‍तींना निवडणुकीच्या काळात शहराबाहेर तडीपार करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nशहरातील तोफखाना, कोतवाली, भिंगार कॅम्प व एमआयडीसी पोलिस ठाण्यांकडून जवळपास 661 जणांचे तडीपार प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्याकडे दाखल करण्यात आले होते.\nपोलिस ठाण्यांकडून आलेल्या प्रस्तावात आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार अनिल राठोड, दादाभाऊ कळमकर, सुवेंद्र गांधी, विक्रम राठोड, नरेंद्र कुलकर्णी, माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम, शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर आदी मातब्बर व्यक्‍तींचा समावेश होता.\nआमदार कर्डिले व आमदार जगताप पिता-पुत्रांना तडीपारीतून वगळले..\nआमदार कर्डिले व आमदार जगताप पिता-पुत्रांना विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित राहाता यावे, म्हणून तडीपारीच्या कारवाईतून वगळण्यात आले आहे. दुसरीकडे, माजी आमदार राठोड व दादाभाऊ कळमकर यांनी आजारी असल्याचे वैद्यकिय प्रमाणपत्र सादर केले आहे.\nऐन शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छ‍िंदम यांचे आक्षेपार्ह वक्तव्य..\nदरम्यान, ऐन शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात श्रीपाद छिंदम यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. छिंदम यांनी केलेल्या वक्तव्याचे नगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mmkmedia.in/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C/", "date_download": "2022-05-18T22:20:13Z", "digest": "sha1:VITO7DSBQCI35IISJW3MLGXB6MLERQJJ", "length": 4907, "nlines": 92, "source_domain": "mmkmedia.in", "title": "प्रीती झिंटा न्यूज - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nHome Tags प्रीती झिंटा न्यूज\nTag: प्रीती झिंटा न्यूज\nIPL Mega Auction 2022 : पंजाब किंग्जला धक्क्यावर धक्के..\n‘वार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहो\nसंपदा वागळे [email protected]साठी उलटली की म्हातारपणाचं ओझं अलगद खांद्यावर येतं आणि त्या विचारातच अनेकदा माणूस थकतो, पण आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसं आहेत...\nकालिदासाचा मेघ अन् नद्या..\nडॉ. विजया देव [email protected] कालिदासाचं ‘मेघदूत’ माहीत नाही असा काव्यरसिक दुर्मीळच मेघदूतात कालिदासाने मेघाकरवी आपल्या प्रियेला संदेश पाठवताना त्याला जो दीर्घ प्रवास घडवला आहे,...\n..अब हाथ मिलाया न गया\nशफी पठाण [email protected]‘वक्त के साथ ‘सदा’ बदले तअल्लुकम् कितनेतब गले मिलते थे, अब हाथ मिलाया न गया..’या शेरसारखी अवस्था झालीये आज उर्दू आणि...\nवाचायलाच हवीत : पिंजऱ्यातल्या पक्ष्याचं गाणं\nमीना वैशंपायनआपल्या सहजसुंदर लेखनाच्या जोरावर जगप्रसिद्ध झालेल्या कृष्णवर्णीय लेखिका माया अँजेलो यांनी आपलं जीवन-चिंतन आत्मचरित्राच्या सात खंडांमधून मांडलं. त्यातला ‘I know why the...\n‘रेड गोल्ड’: जगातील सर्वात महागडा मसाला, कदाचित एक किलो हि कोणी विकत घेत नसेल\nजगात एकापेक्षा एक मसाले आहेत, जे आपल्या चवीसाठी ओळखले जातात, परंतु एक मसाला असा देखील आहे जो त्याच्या किंमतीमुळे प्रसिद्ध आहे. म्हणूनच याला जगातील सर्वात महागडा मसाला म्हटले जाते. या मसाल्याच्या वनस्पतीला जगातील सर्वात महाग वनस्पती देखील म्हटले जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://mr.puruimachinery.com/ml-single-stage-pelletizing-machine/", "date_download": "2022-05-18T22:23:08Z", "digest": "sha1:O2JQOIVAI7LAZ7XC76GR3CXUDTIUTYUR", "length": 13324, "nlines": 210, "source_domain": "mr.puruimachinery.com", "title": " एमएल सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन उत्पादक |चायना एमएल सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन फॅक्टरी आणि पुरवठादार", "raw_content": "\nएमएल प्रकारचे प्लास्टिक पेलेटायझिंग मशीन\nएमएल सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nएमएल दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nएसजे प्रकारचे प्लास्टिक रीसायकलिंग मशीन\nएसजे सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nSJ दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nउच्च टॉर्क TSSK सह-रोटेशन ट्विन स्क्रू एक्सट्रूडर\nपीईटी बाटली फ्लेक्स पेलेटायझिंग\nप्लास्टिक फिल्म्स वॉशिंग लाइन\nपीईटी बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nएचडीपीई बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nलीड ऍसिड बॅटरियांचे रीसायकलिंग मशीन\nएमएल सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nएमएल प्रकारचे प्लास्टिक पेलेटायझिंग मशीन\nएमएल सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nएमएल प्रकारचे प्लास्टिक पेलेटायझिंग मशीन\nएमएल सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nएमएल दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nएसजे प्रकारचे प्लास्टिक रीसायकलिंग मशीन\nएसजे सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nSJ दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nउच्च टॉर्क TSSK सह-रोटेशन ट्विन स्क्रू एक्सट्रूडर\nपीईटी बाटली फ्लेक्स पेलेटायझिंग\nप्लास्टिक फिल्म्स वॉशिंग लाइन\nपीईटी बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nएचडीपीई बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nलीड ऍसिड बॅटरियांचे रीसायकलिंग मशीन\nपीपी जंबो बॅग श्रेडिंग क्रस...\nदोन टप्प्यातील प्लास्टिक फिल्म आणि...\nएसजे प्रकार पेलेटायझिंग मशीन...\nएचडीपीई बाटल्या डिटर्जंट बाटल्या...\nपीपी पीई फिल्म रिसायकलिंग एक्सट्रूड...\nसेल्फ-क्लीनिंग फिल्टरेशन सिस्टमसह सिंगल स्क्रू एक्सट्रूडर\nPURUI कंपनी एक नवीन प्रकारची सेल्फ-क्लीनिंग फिल्टरेशन सिस्टीम बनवते आणि डिझाइन करते, जे नवीनतम संशोधन आणि विकास तंत्रज्ञानाचा अवलंब करते, जे नॉन-स्टॉप चक्रीय एक्सट्रूझन अनुभवू शकते, विशेषत: जड प्रदूषण प्लास्टिक ग्रॅन्युलेशनसाठी योग्य.नवीनतम गाळण्याची प्रक्रिया प्रणाली वितळलेल्या 5% अशुद्धतेवर उपचार आणि काढून टाकू शकते.विभक्त करण्यायोग्य अशुद्धतेमध्ये कागद, लाकूड चिप्स, अॅल्युमिनियम, न वितळणारे प्लास्टिक आणि रबर यांचा समावेश होतो.\nएमएल मॉडेल सिंगल स्क्रू प्लास्टिक रिसायकलिंग एक्सट्रूडर कटर कॉम्पॅक्टरसह\nलहान धातूसह तुटलेले स्क्रू आणि बॅरल सहजपणे मिळवा, अनेक ग्राहक विनंती करतात\nबेल्ट कन्व्हेयरला श्रेडिंग कॉम्पॅक्टरसह इंटर-लॉक मिळेल.कॉम्पॅक्टरचे आतील तापमान खूप जास्त झाले आणि त्याचा अँपिअर खूप वाढला की, बेल्ट कन्व्हेयर आपोआप बंद होतो.\nकॉम्पॅक्टर कटर वाल्व, जे वितळलेले कॉम्पॅक्टर टाळून सामग्री फीडिंग गतीचे निरीक्षण करू शकते.ते डिझाइन बॅलन्स कटिंगसाठी खूप मदत करते.\nदुहेरी व्हॅक्यूम डिगॅसिंग प्रणाली जी मोठ्या प्रमाणात वायू आणि पाणी बाहेर टाकू शकते.\nविविध हायड्रॉलिक फिल्टरिंग सिस्टम अशुद्धतेसाठी मोठ्या फिल्टरिंग स्क्रीनची खात्री करतात.स्थिर दाब आणि वेगवान स्क्रीन बदलण्याची गती.\nसामग्री वैशिष्ट्यानुसार कटिंग प्रणाली वापरली जाते\nBOPP फिल्म ग्रॅन्युलेटिंग मशीन\nBOPP फिल्म ग्रॅन्युलेटिंग मशीन क्रशिंग, कॉम्पॅक्शन, प्लास्टिलायझेशन आणि ग्रॅन्युलेशनची कार्ये एकत्रित करते आणि प्लास्टिकच्या पुनर्वापरासाठी आणि ग्रॅन्युलेशन प्रक्रियेसाठी योग्य आहे.BOPP फिल्म ग्रॅन्युलेटर हे प्लास्टिक फिल्म, रॅफिया फायबर, फिलामेंट, पिशवी, विणलेल्या पिशव्या आणि फोम मटेरियलच्या पुनर्निर्मितीसाठी एक विश्वासार्ह आणि कार्यक्षम उपाय आहे.Fangsheng BOPP फिल्म ग्रॅन्युलेटरद्वारे उत्पादित केलेले अंतिम उत्पादन ग्रॅन्युल/ग्रॅन्युलच्या स्वरूपात असते, जे थेट फिल्म ब्लोसाठी उत्पादन लाइनमध्ये ठेवले जाऊ शकते...\nपीपी पीई फिल्म रिसायकलिंग एक्सट्रूडर मशीन श्रेडिंग एग्लोमेरेटरसह\nलहान धातूसह तुटलेले स्क्रू आणि बॅरल सहजपणे मिळवा, अनेक ग्राहक विनंती करतात\nबेल्ट कन्व्हेयरला श्रेडिंग कॉम्पॅक्टरसह इंटर-लॉक मिळेल.कॉम्पॅक्टरचे आतील तापमान खूप जास्त झाले आणि त्याचा अँपिअर खूप वाढला की, बेल्ट कन्व्हेयर आपोआप बंद होतो.\nकॉम्पॅक्टर कटर वाल्व, जे वितळलेले कॉम्पॅक्टर टाळून सामग्री फीडिंग गतीचे निरीक्षण करू शकते.ते डिझाइन बॅलन्स कटिंगसाठी खूप मदत करते.\nदुहेरी व्हॅक्यूम डिगॅसिंग प्रणाली जी मोठ्या प्रमाणात वायू आणि पाणी बाहेर टाकू शकते.\nविविध हायड्रॉलिक फिल्टरिंग सिस्टम अशुद्धतेसाठी मोठ्या फिल्टरिंग स्क्रीनची खात्री करतात.स्थिर दाब आणि वेगवान स्क्रीन बदलण्याची गती.\nसामग्री वैशिष्ट्यानुसार कटिंग प्रणाली वापरली जाते\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nचेंगडू पुरूई पॉलिमर इंजिनियरिंग कं, लि.\nलीड ऍसिड बॅटरियांचे रीसायकलिंग मशीन\n© कॉपीराइट 20102022 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://brahmevakya.blogspot.com/2018/12/blog-post.html", "date_download": "2022-05-18T23:06:40Z", "digest": "sha1:FE3U3B5EO3FTON7UHUF5DNPS7TU4HLGK", "length": 39522, "nlines": 181, "source_domain": "brahmevakya.blogspot.com", "title": "ब्रह्मेवाक्य: अक्षरधारा दिवाळी अंक २०१८ लेख", "raw_content": "\nअक्षरधारा दिवाळी अंक २०१८ लेख\nसुमित्रा भावे-सुनील सुकथनकर हे माझे आवडते दिग्दर्शक आहेत. त्यांच्या सगळ्याच कलाकृती मला आवडतात. अत्यंत संवेदनशीलतेनं हाताळलेले विषय हे त्यांच्या सर्व सिनेमांचं वैशिष्ट्य. त्यातही काही सिनेमे आपल्या काळजाच्या जवळचे असतात. 'वास्तुपुरुष' हा त्यापैकीच एक. या जोडीचाही हा आवडता सिनेमा आहे, असं त्यांनी मला अनेकदा सांगितलं आहे. हा सिनेमा २००२ मध्ये प्रथम प्रदर्शित झाला, तेव्हाच मी पहिल्यांदा पाहिला होता. तेव्हा या सिनेमाचा माझ्या मनावर काही खूप खोल परिणाम वगैरे झाल्याचं मला आठवत नाही. मात्र, नंतर काही वर्षांनी एकदा मला सिनेमांच्या सीडीच्या दुकानात या सिनेमाची डीव्हीडी दिसली आणि मी ती लगेच घेऊन घरी आलो. त्यानंतर मी कित्येकदा हा सिनेमा घरी पाहिला. तो सर्व सिनेमा माझा जवळपास पाठच झाला. प्रत्येक वेळी हा सिनेमा पाहताना अधिकाधिक आवडत गेला. कदाचित मी पण तोपर्यंत वयानं थोडा फार वाढलो होतो. सिनेमा पाहताना त्यातला खोल आशय दर वेळी नव्यानं उलगडत गेला आणि आता हा सिनेमा माझ्या 'ऑल टाइम फेवरिट'च्या यादीत जाऊन बसला आहे. एखादी सुंदर कादंबरी वाचत असतानाची एकतानता हा सिनेमा बघताना साधता येते. शास्त्रीय संगीताची एखादी सुरेल मैफल ऐकतानाची तल्लीनता हा सिनेमा बघताना लाभते. नव्यानं एखादी गोष्ट आपण शिकलो किंवा आपल्याला समजली तर त्या वेळी होणारा आनंद ही कलाकृती जवळपास प्रत्येक वेळी आपल्याला देते. दर वेळी हा सिनेमा पाहताना डोळे अखंड झरतात आणि मला परत 'थोडा बरा माणूस' करून जातात. एखाद्या समाजातील स्थित्यंतर टिपतानाचे एवढे प्रत्ययकारी दर्शन मराठी साहित्यात, नाटकांत, सिनेमात फार कमी वेळा दिसले आहे. सुमित्रा भावे स्वतः समाजशास्त्रज्ञ असल्यानं त्यांच्या कलाकृतींमध्ये केवळ कल्पनारंजन नसतं, तर त्या विषयाचा सखोल अभ्यास आणि त्यातून येणारी वैचारिक प्रगल्भता सदैव दिसत राहते.\nमहात्मा गांधी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात खेड्यापाड्यांतून ब्राह्मणांची घरे जाळली गेली. गांधीजींचा खून एका माथेफिरू, पण जातीने ब्राह्मण असलेल्या व्यक्तीनं केला, याचा अपरिहार्य त्रास तेव्हा सर्व जातीला झाला. एक आख्खी पिढी यात होरपळून निघाली. देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं. गावागावांमध्ये तोवर असलेली बारा बलुतेदारी पद्धत आणि जातीची उतरंड याला धक्के बसायला सुरुवात झाली होती. तेव्हाची सामाजिक परिस्थिती पाहता ते योग्यही होतं. तोवर खेड्यापाड्यांत ब्राह्मण, मराठा याच कथित उच्चवर्णीयांचं राज्य होतं. शिवशाही, पेशवाईच्या काळापासून मिळालेली वतनं, जमिनी आणि वंशपरंपरागत (अनुक्रमे) क्षात्रबुद्धी व तैलबुद्धीचा भलाबुरा वापर करून हाती ठेवलेली गावगाड्याची सत्ता याच्या जोरावर मराठा व ब्राह्मणांनी तेव्हा आपलं सगळीकडं वर्चस्व राखलं होतं. मात्र, महात्मा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या होरपळीनं बरेचसे ब्राह्मण खेड्यांतून कायमचे विस्थापित झाले. समाजजीवनाची पूर्वापार चालत आलेली चौकट मोडली. इतर जातींनी स्वातंत्र्यानंतर मिळालेल्या लोकशाही हक्कांचा (रास्त) उपयोग करून, ब्राह्मणी वर्चस्वाला सुरुंग लावला. ब्राह्मण समाजानं तोवर इतर समाजांवर केलेल्या कथित अनिर्बंध सत्ताबाजीची अशी शिक्षा काळानंच जणू दिली याच काळात म्हणजे सन १९३९ मध्ये आलेल्या कुळ कायद्यानं कथित उच्चवर्णीयांच्या सत्तेला हादरे दिलेच होते. नंतर १९४८ मध्ये आलेला सुधारित कुळ कायदा आणि नंतर १९५७ मध्ये प्रत्यक्ष कुळांना जमिनीचे कायदेशीर मालक म्हणून जाहीर करणारा नवा कायदा यामुळं तर खेड्यांतील ब्राह्मणांचं कथित वर्चस्व पूर्णपणे लयाला गेलं. हे जे काही घडलं, ते देशाच्या लोकशाहीच्या तत्त्वांना धरूनच झालं आणि विशिष्ट समाजांचं जातिवर्चस्व संपुष्टात येण्यासाठी ते योग्यही होतं. (पुढं जाती संपल्या नाहीतच; उलट अधिक तीव्र आणि क्रूर झाल्या अन् नवा जातीयवाद निर्माण झाला, हा इतिहास आहे. पण तो या लेखाचा विषय नव्हे.)\nआता हे सर्व होत असताना खेड्यांमधील ब्राह्मण समाज या सर्व बदलांना कसा सामोरा गेला, हा 'वास्तुपुरुष' चित्रपटाचा विषय आहे. यातला भास्कर हा कोल्हापूरजवळच्या नांदगाव नावाच्या खेड्यात राहणारा, जमीनदार ब्राह्मण कुटुंबातला तरुण मुलगा यंदा मॅट्रिकला आहे आणि या परीक्षेत उत्तम गुण मिळवून त्याला डॉक्टर व्हायला शहरात जायचं आहे. त्याचं घर म्हणजे मोठा वाडा आणि शेती वगैरे असली, तरी ती आता केवळ 'बडा घर पोकळ वासा' अशीच उरली आहे. भास्करचे वडील नारायण देशपांडे स्वातंत्र्यसैनिक आहेत, गांधीवादी आहेत. त्यांची स्वतःची अशी तत्त्वं आहेत. घरात एक ना नात्याची ना गोत्याची, अशी एक म्हातारी बाईआज्जी आहे. तिला या घरानं पूर्वीपासून आपली म्हणून सांभाळलं आहे. भास्करचा माधवकाका आणि त्याचा मोठा भाऊ निशिकांत याच घरात राहतात. काकाची पत्नी बाळंतपणात गेल्यापासून तो फक्त जोर-बैठका काढणं आणि वाड्यातल्या गुप्तधनाचा शोध घेणं याच कामात अडकला आहे. त्याला गाण्या-बजावण्याचा छंद आहे आणि एका 'सुंदरी'कडं त्याचं जाणं-येणंही आहे. भास्करचा मोठा भाऊ जातीनं मराठा असलेल्या कृष्णा नावाच्या एका नर्स मुलीच्या प्रेमात पडला होता, पण त्याला घरातून तीव्र विरोध झाल्यामुळं तो प्रेमभंग होऊन घरात बसलाय. तो एके काळी कविता वगैरे करायचा. पण आता नुसता बसून आहे. याच घरात गोटूराम नावाचा एक हरकाम्या ब्राह्मण नोकरही आहे...\n...आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे या घरात 'सरस्वती' आहे. भास्करची आई, घरातली कर्ती बाई... ही 'सरस्वती'च हे देशपांड्यांचं सगळं घर तोलून धरते आहे. एका अर्थानं तीच या घरातली एकमेव 'कर्ती' व्यक्ती आहे. ही जशी भास्करची गोष्ट आहे, तशीच ती 'सरस्वती'चीही गोष्ट आहे, असं मला कायम वाटत आलेलं आहे. ही सरस्वती म्हणजे या घराची खरी वास्तु'पुरुष' नव्हे; तर 'वास्तुस्त्री' आहे, असं म्हणायला हवं. या घरानं पूर्वापार कथित 'खालच्या जाती'च्या लोकांवर जो अन्याय केलाय, त्यामुळं या वास्तूला शाप लागलाय आणि भास्करनं डॉक्टर होऊन गोरगरिबांची सेवा केल्याशिवाय या 'वास्तुपुरुषा'ची शांत होणार नाही, असं सरस्वतीचं म्हणणं आहे. ही सरस्वती काळाचं भान असलेली आहे. आता आपल्या घरातल्या 'कर्त्या' पुरुषांचे बसून खाण्याचे दिवस संपले, हे तिला माहिती आहे. तिच्या प्रत्येक कृतीतून, संवादातून हे दिग्दर्शकानं जाणवून दिलं आहे. सरस्वती हुशार आहे. 'कसायला दिलेली मळईची (सुपीक) जमीन नाथा सोडतोय होय,' असं ती म्हणते, तेव्हा तिचं व्यावहारिक शहाणपणही दिसतं. नंतर वेळ पडते, तेव्हा घरात सुतक असतानाही ती बैलगाडी करून शेतात जाते आणि नाथाकडून आपल्या हिश्श्याचे पैसे घेऊन येते, तेव्हाही तिचं हे व्यावहारिक भान लख्खपणे दिसतं. आपल्या अपत्याच्या संरक्षणासाठी आई काहीही करू शकते, हे प्राणिमात्रांमधलं अगदी 'बेसिक इन्स्टिंक्ट'ही तिच्यात दिसतं; तसंच बदलत्या काळानुसार टिकून राहण्याचं काही विशिष्ट प्राणिमात्रांचं 'सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट'ही तिच्यात ठासून भरलेलं दिसतं. आणि या मूलभूत प्रवृत्तींच्याही वर आहे तिच्यातलं माणूसपण... घरातले कर्ते पुरुष आता काही कामाचे नाहीत आणि आता एकमेव भरोसा धाकट्या भास्करवर आहे आणि त्याला काहीही करून डॉक्टर करायचंच आहे, या निश्चयानं भारलेलं तिचं माणूसपण... मुलगा चांगल्या मार्कांनी मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यावर ती भडाभडा जे नवऱ्याला बोलते - 'पोरगं आपल्या परीनं करतंय हो, त्याला द्या की म्हणावं एखादी नादारी, सरकार गरिबांसाठीच आहे ना, मग करा ना त्याला मदत, चांगलं शिकून, मोठा होऊन फेडेल की तो सगळ्यांचं रीण' असं म्हणताना ती जेव्हा फुटून रडते, तेव्हा आपलेही डोळे झरल्याशिवाय राहत नाहीत. याचं कारण तिच्या माणूसपणात असलेलं तिच्यातलं ठळक 'स्त्रीपण'... हे 'स्त्रीपण' हीच तिची ताकद आहे. या स्त्रीपणाच्या सर्व क्षमता सरस्वतीमध्ये अगदी भरभरून आहेत. ती योग्य वेळी त्यांचा नेमका वापर करते आणि आपलं सगळं खानदान वाचवते.\nमराठी चित्रपटांत एवढं ताकदीचं स्त्री-पात्र अलीकडच्या काळात पाहिल्याचं मला तरी आठवत नाही. याचं कारण या पात्राची जन्मदात्री, लेखिका-दिग्दर्शिका स्वतः एक स्त्री आहे. शिवाय समाज अभ्यासक आहे. तेव्हा सरस्वतीच्या जन्मामागे असा मोठा सामाजिक पट उभा आहे. म्हणूनच सुमित्रा भावेंच्या लेखणीतून साकारलेल्या सर्वोत्तम पात्रांपैकी एक म्हणजे ही सरस्वती, असं मला वाटतं.\nया चित्रपटांत तिचं पहिलं दर्शन होतं ते ती भास्कर घरी आल्यानंतर वाड्यातल्या आडातून पाणी शेंदताना चोपून नेसलेली नऊवारी साडी, मोजकीच सौभाग्यलेणी, ठळक कुंकू, गौर वर्ण आणि चेहऱ्यावरचा एका करारी, स्वाभिमानी बाईचा ठसठशीत भाव चोपून नेसलेली नऊवारी साडी, मोजकीच सौभाग्यलेणी, ठळक कुंकू, गौर वर्ण आणि चेहऱ्यावरचा एका करारी, स्वाभिमानी बाईचा ठसठशीत भाव पहिल्याच दृश्यात दिग्दर्शिका तिचं हे अगदी महत्त्वाचं पात्र अगदी तिला हवं तसं प्रेक्षकांच्या मनात प्रस्थापित करते. या चित्रपटातला संघर्ष ठळक करणारं पहिलंच दृश्य आहे ते घरातली सगळी मंडळी जेवायला बसली आहेत तेव्हाचं. तेव्हा चुलीवर भाकऱ्या करीत असलेली आणि या घरातल्या या चौघाही पुरुषांशी 'ऑथॉरेटिव्ह' भाषेत संवाद साधणारी सरस्वती मुळातूनच पडद्यावर पाहावी. फार मोजक्या संवादांतून आणि दृश्यांतून दिग्दर्शकद्वय सरस्वतीच्या जगण्याचा सगळा आलेख उभा करतात. मुळात 'वास्तुपुरुष' असं नाव असलेल्या या सिनेमात सगळं दर्शन घडतं ते तेव्हाच्या पुरुषांच्या एका पिढीच्या स्खलनाचं, कर्मदरिद्रीपणाचं, स्थितिशीलतेचं... या गर्तेतून तेव्हाच्या पुरुषांना बाहेर काढणारी असते ती सरस्वतीसारखी खंबीर, खमकी स्त्री - वास्तु'स्त्री'च ती\n'वास्तुपुरुष'मधल्या प्रसंगांची रचना पाहिली, की सरस्वतीचं भास्करच्या मागं भक्कमपणे उभं असणं प्रत्ययाला येतं. घरात बाईआज्जी खोकत असताना, इतर पुरुषमंडळी ढाराढूर झोपलेली तरी असतात किंवा गुप्तधनासाठी खणत तरी असतात. तेव्हा अभ्यासाला बसलेल्या भास्करला सरस्वतीच 'भास्कर, बाईंना पाणी दे' असं सांगते. हा प्रसंग अगदी छोटा आहे. पण त्या जुन्या, थकत चाललेल्या वाड्याचा सगळा भार फक्त ही बाई आपल्या खांद्यावर वाहते आहे, हे अगदी स्पष्ट होतं. आपल्या मोठ्या मुलाचं प्रेमप्रकरण तिला मान्य असतं. इतर जातीतली मुलगी सून म्हणून स्वीकारण्याचा मोठेपणा तिच्या अंगात असतो. मात्र, नवऱ्याच्या (सामाजिक विरोधाला बळी पडून होणाऱ्या) विरोधामुळं तिला मुलाचं लग्न करता येत नाही. याची खंत ती शेवटपर्यंत बोलून दाखवते. तेव्हा गप्प बसलेली सरस्वती धाकट्या मुलाच्या डॉक्टर होण्यातला कोणताही अडथळा सहन करायला तयार होत नाही. त्यासाठी ती तेव्हाची रुढी झुगारून नवऱ्याशी अद्वातद्वा भांडते. त्याच्या एके काळच्या स्वातंत्र्यलढ्यातल्या सहकाऱ्याशी व आता मंत्री झालेल्या वसंतरावाशी बोलायला लावते. त्याच्या ओळखीतून काही शिष्यवृत्ती मिळतेय का, यासाठी अखंड धडपड करीत राहते. याचं कारण मुलाला मुंबईला पाठवायचं म्हणजे रोख पैसे उचलून द्यावे लागणार. आणि या 'ओसाडगावच्या इनामदारां'कडं काहीही नसतं. पुढं बाईआज्जी जातात तेव्हा त्यांचे तेरावे घालण्यासाठी (पुन्हा सामाजिक दबावापोटी नवऱ्याचा व दीराचा आग्रह म्हणून) नाथाकडून भास्करसाठी मागून आणलेले शेतीच्या उत्पन्नातले पैसे देताना तिचा झालेला तळतळाट पाहून आपल्याच आतड्याला पीळ पडतो. या बाईआज्जी आजारी असताना शेवटी कृष्णाला नर्स म्हणून घरी बोलावण्याचा मोठेपणाही ती दाखवते. घरात भास्कर सोडून पुरुषमाणूस नसताना आजीचे अंतिम संस्कार करण्याबाबतचे सगळे निर्णय तीच गावकऱ्यांना देते. त्या प्रसंगाला सरस्वती ज्या धीरोदात्तपणे सामोरी जाते, ते पाहण्यासारखं आहे. नाथाकडून आणलेले पैसे आजीच्या तेराव्याला खर्च झाले म्हणताना, शेवटचा पर्याय म्हणून स्वतःच्या बांगड्या मोडून भास्करला पैसे आणून देणारी सरस्वती पाहिली, की नतमस्तक व्हावंसं वाटतं. दीर गुप्तधनाची माहिती असलेला जुना मोडीतला कागद दाखवतो, तेव्हा सरस्वती सांगते - 'भाऊजी, तुमच्या या गुप्तधनावर माझा नाही हो विश्वास. आपले पूर्वज त्या वेळी जे जगले ते जगले. आपण आज जगतोय. आपण आपल्या कष्टानं, ज्ञानानं जे काही धन मिळवू तेवढं खरं आपलं. कशाला त्या धनाची आस लावून घेताय अहो, आपला भास्कर डॉक्टर होईल, गोरगरिबांची सेवा करील आणि स्वतःसाठीही चार पैसे मिळवील. तेव्हाच या वास्तुपुरुषांची शांत होईल.'\nदेशस्थ नवरा तिच्या बडबडीला कंटाळून 'तुझ्यात हा कोकणी तोंडाळपणा देशावर कुठून गं आला' असं म्हणतो, तेव्हा ती शांतपणे 'होय हो, नाही मी बोलत आता' असं म्हणते. तेव्हाच्या पद्धतीप्रमाणं नवऱ्याला प्रतिवाद न करणारी, सोवळ्यातला स्वयंपाक करताना चुकून ओवळं झालं की पुन्हा अंघोळ करून स्वयंपाकाला लागणारी ही सरस्वती नंतर मुलासाठी वेळ पडताच नवऱ्याला 'जा, तिकडंच काळं करा' असं म्हणण्याइतपत कठोर होते. घरातले सगळे सणवार निगुतीनं करणारी, भास्करची 'सोपाना कांबळे'सोबत असलेली मैत्री सहजी स्वीकारणारी, सोपानावरही प्रेम करणारी अशी ही सरस्वती म्हणजे काळानुरूप स्वतःला बदलणारी, हुशार मराठी स्त्री आहे.\nसरस्वती या पात्राचं वैशिष्ट्य म्हणजे ती 'सेल्फमेड', स्वयंसिद्ध आहे. तिनं घरातली परिस्थिती नीट जोखली आहे. तिला आजूबाजूला बदलणाऱ्या समाजाचं, काळाचं नेमकं भान आहे. अभ्यासात हुशार असलेल्या मुलाला डॉक्टर करणं म्हणजे एकप्रकारे गावाच्या त्या पिढीजात व्यवस्थेतून बाहेर काढणं आहे आणि त्याला या सगळ्या गर्तेतून बाहेर काढल्यासच त्याला भवितव्य आहे, हे ओळखणारी द्रष्टी नजर तिच्याकडं आहे.\nत्या काळातल्या खेड्यांत वस्तीला असलेल्या, बहुसंख्य जमीनदार घरांतला इतिहास तपासला असता, अशा अनेक 'सरस्वतीं'मुळं ती घरं तरली, वाढली असंच लक्षात येईल. या हजारो 'सरस्वतीं'नी तेव्हाचे संसार स्वतःच्या भक्कम खांद्यांवर तोलून धरले असतील, पुढे नेले असतील. या कर्तबगार स्त्रियांची बखर कुणी लिहिली नाही, त्यांच्या त्यागाची नोंद कुठल्या ऐतिहासिक दस्तावेजानं घेतली नाही, त्यांच्या कौतुकाचं गाणं कुणी गायिलं नाही, की त्यांना देव्हाऱ्यात बसवून त्यांची 'मातृपूजा' कुणी केली नाही. सुमित्रा भावेंनी 'वास्तुपुरुष'मधल्या 'सरस्वती'च्या रूपानं या सगळ्यांची कसर भरून काढली आहे. एक प्रकारे या सगळ्या बायकांच्या ऋणातून थोडं फार उतराई होण्याचा प्रयत्न त्यांनी यात केला आहे. आणि हा प्रयत्न एवढा प्रभावी आहे, की या सरस्वतीचं आपल्या मनावरचं गारूड लवकर उतरणं शक्य नाही.\nही भूमिका साकारणाऱ्या उत्तरा बावकर यांची खरोखर कमाल म्हणावी लागेल. या 'सरस्वती'ची भूमिका त्या खरोखर जगल्या आहेत. या भूमिकेत त्यांच्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही अभिनेत्रीची कल्पनाच करता येऊ नये, एवढ्या प्रभावीपणे त्यांनी ही भूमिका केली आहे. खरंच, प्रत्येकानं प्रत्यक्ष हा सिनेमा पाहूनच बावकर यांच्या भूमिकेचं मोजमाप करावं. शब्दांनी त्यांच्या भूमिकेचं वर्णन करणं जवळपास अशक्य आहे.\nएकूणच या सिनेमाची सर्वच पात्रयोजना जमली होती. सिद्धार्थ दफ्तरदारनं तरुण भास्करची भूमिका फार सुंदर केलीय. पण मोठ्या भास्करच्या भूमिकेत महेश एलकुंचवार यांना घेणं, हा सुमित्रा भावेंचा 'मास्टरस्ट्रोक' म्हणावा लागेल. याचं कारण मराठी साहित्यात व्यंकटेश माडगूळकरांनंतर ब्राह्मण समाजाच्या सामाजिक बदलांची ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण नोंद कुणी घेतली असेल, तर ती महेश एलकुंचवारांनी त्यांची वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगान्त ही विदर्भातल्या धरणगावकर देशपांड्यांची कहाणी सांगणारी त्रिनाट्यधारा आणि 'वास्तुपुरुष' यांच्यात मला कायमच एक जैव संबंध असल्याचं वाटतं. त्यामुळं या सिनेमात एलकुंचवारांचं असणं हा या कलाकृतीचाही सन्मानच आहे. भास्करच्या वडिलांची भूमिका सदाशिव अमरापूरकर यांनी फारच जबरदस्त केली आहे. अमरापूरकरांच्या सर्वोत्तम भूमिकांमध्ये ही भूमिका गणावी लागेल. रवींद्र मंकणी, अतुल कुलकर्णी आणि रेणुका दफ्तरदार यांनीही त्यांची कामं फार नेटकी व सुंदर केलीयत.\nपण या सगळ्यांच्या वर दशांगुळे उरते ती भास्करची आई - सरस्वती. खऱ्या अर्थानं वास्तु'स्त्री'... सुमित्रा भावेंनी हा सिनेमा तयार करून महाराष्ट्रातल्या भास्करसारख्याच कित्येक घरांची वास्तु'स्त्री' शांत केली आहे, असंच म्हणावंसं वाटतं. या कलाकृतीच्या आणि तुमच्या ऋणातून मुक्त होणे नाही...\n(पूर्वप्रसिद्धी : अक्षरधारा दिवाळी अंक २०१८)\nखूप अप्रतिम लिहिले आहेस.श्वास च्या आधीच्या दशकातील मराठी सिनेमावर विस्ताराने लिहायला हवे. श्रीपाद तुझ्या लेखणीत जादू आहे\nसुरेख लेख.. काही वाक्य तर कायम लक्षात राहतील अशी 👌 अभिनंदन \nमाझा पण खूप आवडता सिनेमा. सुमित्रा ताई सोबत या सिनेमा विषयी बोलण्याचा योग्य देखील आला होता.\nबडोदा : नाता‌‌‌ळ ट्रिप\nनूतन - मोहनगरी दिवाळी अंक लेख\nअक्षरधारा दिवाळी अंक २०१८ लेख\nगेली २४ वर्षं पत्रकारितेत आहे. नियमित सदरं सोडून अन्यत्रही खूप लिखाण होतं... ते कुठं कुठं छापूनही येतं... पण त्याचं एकत्रित संकलन असं कुठं नाही. त्यासाठी हा ब्लॉग... माझे जुने-नवे लेख आणि सिनेमांची परीक्षणं... असं इथं आहे सगळं... तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://storymirror.com/read/marathi/poem/bhvissyvedh/ybkmxf4z", "date_download": "2022-05-19T00:06:44Z", "digest": "sha1:VXF2KDVRRLGMMAGNPMLF4OLALOXFCQQV", "length": 4276, "nlines": 150, "source_domain": "storymirror.com", "title": "भविष्यवेध | Marathi Others Poem | Ajay Bagul", "raw_content": "\nकविता पृथ्वी मानव मराठी मूड गुढ राशी तिथी मराठीकविता खगोलशास्त्र\nसुर्य चंद्र ग्रह तारे आकाशात फिरतात\nम्हणून मनुष्य सारे प्रकाशात हिरतात\nमुहर्त पंचांग ग्रहशांती सा-यांच जीवनात\nज्योतिषशास्त्राचं सारं यावरच बस्तान आहे\nयेणारा प्रत्येक क्षण हा एक\nचांगला आणि वाईट असतो\nविश्वास ठेवला तर सारं मोठं वाटतं\nमानलं नाही तर फार खोटं वाटतं\nयेणा-या जाणा-याची प्रत्येकाची तिथी अन\nपाहिली जाते इथे वेळ\nजन्म आणि मृत्यूचा कुणाच्या\nकारण येण्याचा अन जाण्याचा वेळी कुणालाच\nगैरहजर राहता येत नाही\nहाच एक क्षण स्वतःच्या डोळयांनी\nवेळेनुसार सारं काही उलगडत जातं मात्र\nनशिबात असेल तेवढंच हाती येतं\nसारं ज्योतिषशास्त्र अवलंबून आहे\nपण पृथ्वी मात्र चालते बोलक्या अस्त्रावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B0", "date_download": "2022-05-18T23:30:53Z", "digest": "sha1:ZLS4AP4X6HP6Z5YAVOLEU4L75H46X25R", "length": 3159, "nlines": 29, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nभारतीय पत्रकारांना पुलित्झर, कोरोनातल्या निर्भीड फोटोग्राफीचा सन्मान\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nपत्रकारितेतला नोबेल समजल्या जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कारांची घोषणा झालीय. रॉयटरच्या अदनान आबिदी, सना इरशाद मट्टू आणि अमित दवे या तीन भारतीय पत्रकारांना यावेळचा फिचर फोटोग्राफीचा पुलित्झर मिळालाय. तर अफगाण सैन्य आणि तालिबानींच्या संघर्षात शहीद झालेल्या दानिश सिद्दीकी यांना मरणोत्तर पुरस्कार दिला गेलाय. चौघांनीही कोरोना काळात अगदी निर्भीडपणे केलेल्या फिचर फोटोग्राफीचा हा सन्मान आहे.\nभारतीय पत्रकारांना पुलित्झर, कोरोनातल्या निर्भीड फोटोग्राफीचा सन्मान\nपत्रकारितेतला नोबेल समजल्या जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कारांची घोषणा झालीय. रॉयटरच्या अदनान आबिदी, सना इरशाद मट्टू आणि अमित दवे या तीन भारतीय पत्रकारांना यावेळचा फिचर फोटोग्राफीचा पुलित्झर मिळालाय. तर अफगाण सैन्य आणि तालिबानींच्या संघर्षात शहीद झालेल्या दानिश सिद्दीकी यांना मरणोत्तर पुरस्कार दिला गेलाय. चौघांनीही कोरोना काळात अगदी निर्भीडपणे केलेल्या फिचर फोटोग्राफीचा हा सन्मान आहे......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2021/09/01/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A5%85%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2022-05-18T22:13:50Z", "digest": "sha1:BOHPUG7FF2LU672M5HJ44AXOF2VJWSSU", "length": 6513, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "महिंद्राने ‘जॅवलीन’ नावासाठी केली नोंदणी - Majha Paper", "raw_content": "\nमहिंद्राने ‘जॅवलीन’ नावासाठी केली नोंदणी\nयुवा, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / एक्सयुव्ही ७००, जॅवलीन, ट्रेडमार्क, नीरज चोप्रा, महिंद्रा अँड महिंद्रा / September 1, 2021 September 1, 2021\nमहिंद्रा अँड महिंद्राने या वर्षी अनेक नवी मॉडेल लाँच करण्याची घोषणा केली असून नव्या एक्सयुव्ही ७०० ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाहीर केली आहेत. ही नवी गाडी लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. दरम्यान देशाला दीर्घ काळानंतर भालाफेकीत सुवर्णपदक मिळाल्याच्या सन्मानार्थ ‘ जॅवलीन आणि जॅवलीन बाय महिंद्रा’ अशी नावे ट्रेडमार्क म्हणून नोंदविली असल्याचे समजते. नव्या एक्सयुव्ही ७०० च्या स्पेशल एडिशन मध्ये या नावाचा वापर होईल असे सांगितले जात आहे.\nभारताला भालाफेक मध्ये टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचा सन्मान म्हणून आनंद महिंद्र यांनी त्याला विशेष प्रकारे डिझाईन केलेली एक्सयुव्ही गिफ्ट केली जाणार असल्याची घोषणा पूर्वीच केली आहे. या शिवाय या वर्षात महिंन्दाची मराजो एटीएम व्हर्जन २०२१ वर्षअखेरी सादर होत आहे. नव्या पिढीची स्कॉर्पियो २०२२ हे नव्या वर्षातील कंपनीचे पहिले लाँच व्हेईकल असेल. नव्या स्कॉर्पियोच्या डिझाईन आणि फिचर्स मध्ये अनेक बदल पाहायला मिळणार आहेत.\nकंपनीने बोलेरोचे अपडेट व्हर्जन ‘निओ’ नुकतेच सादर केले असून एन ४, एन ८, एन १० बाजारात दाखल झाल्या आहेत. एन १० च्या किमतीचा खुलासा लाँच करतेवेळीच केला गेला होता. नवी बोलेरो निओ १० साठी १० लाख ६९ हजार रुपये मोजावे लागणार असून पाच कलर ऑप्शन मध्ये ती उपलब्ध आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/nashik-news/article/big-blow-to-congress-in-malegaon-27-corporators-including-mayor-join-ncp/384782", "date_download": "2022-05-18T22:45:53Z", "digest": "sha1:EMVHHA64LFNC37NC7WQT77YRBNUHYKM7", "length": 16513, "nlines": 94, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Big blow to Congress in Malegaon: 27 corporators including mayor join Malegaon Corporation: मालेगावात काँग्रेसला मोठा धक्का: महापौरांसह 27 नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, पक्षात येताच उपमुख्यमंत्र्यांनी घेतला क्लास Big blow to Congress in Malegaon: 27 corporators including mayor join NCP", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nMalegaon Corporation: मालेगावात काँग्रेसला मोठा धक्का: महापौरांसह 27 नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, पक्षात येताच उपमुख्यमंत्र्यांनी घेतला क्लास\nमालेगाव (Malegaon) येथील काँग्रेस पक्षाला (Congress party) राष्ट्रवादी पक्षानं (Nationalist Party) एक मोठं भगदाड पाडलं आहे. मालेगाव महानगरपालिकेच्या (Malegaon Municipal Corporation) महापौरांसह (Mayors) तब्बल 27 नगरसेवकांनी (Corporators) काँग्रेसला (Congress) रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.\nपक्षात प्रवेश देताच अजित पवारांनी भरवाला नगरसेवकांचा क्लास\nकाँग्रेसच्या निष्ठावंत शेख कुटुंबियाला राष्ट्रवादीनं आपल्या खेचलं.\nयाआधी माजी आमदार असिफ शेख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.\nमुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nMalegaon 27 Corporators Join NCP : मालेगाव : मालेगाव (Malegaon) येथील काँग्रेस पक्षाला (Congress party) राष्ट्रवादी पक्षानं (Nationalist Party) एक मोठं भगदाड पाडलं आहे. मालेगाव महानगरपालिकेच्या (Malegaon Municipal Corporation) महापौरांसह (Mayors) तब्बल 27 नगरसेवकांनी (Corporators) काँग्रेसला (Congress) रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत सर्व नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.\nराज्यात एकीकडे तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आहे. पण असे असले तरीही या तीनही पक्ष आपआपली ताकद वाढवताना दिसत आहेत. कारण काँग्रेसचे मालेगाव महापालिकेतील तब्बल 27 नगरसेवकांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्षात प्रवेश घेताच अजित पवार यांनी नगरसेवकांचा क्लास घेतला. दरम्यान मागील नगरपंचायतींच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष भाजपला भारी पडले. तर सत्तेतील राष्ट्रवादी पक्ष इतर दोन्ही पक्षांच्या पुढे दिसला. नगरपंचायतीच्या विजयानंतर राष्ट्रवादी परत एकदा जोरदार तयारी करत आपली ताकद वाढू लागला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर असताना मालेगावमधील नगरसेवकांना पक्षात घेतंल आहे. मालेगावमधील सर्वच नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.\nBreaking News 27 January Latest Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी : जाणून घ्या कुठे काय घडलं\nSantosh Parab Case: नितेश राणेंना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, शरण येण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी\n सर्वात अगोदर राष्ट्रपती कोविंद यांना राजीनामा द्यावा लागेल - संजय राऊत\nयाआधी माजी आमदार असिफ शेख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता त्यांचे वडील आमदार रशीद शेख आणि आई महापौर ताहिरा शेख आणि काँग्रेसच्या 27 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. रशीद शेख हे काँग्रेसचे निष्ठावंत मानले जात होते. एवढेच नव्हे तर, रशीद शेख हे पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जात होते. मात्र, या कुटुंबाला आपल्याकडं खेचण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे.\nदिलं प्रश्न सोडवण्याचे आश्वासन\nपक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी बोलताना अजित पवार यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या नगरसेवकांना त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. ते पुढे म्हणाले की, नवाब मलिकांकडे असलेल्या विभागाच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना उभे करण्याचे काम आपण करतो. आपल्या समाजात इतरांच्या तुलनेत शिक्षण कमी आहे. त्यावर कसे काम करता येईल, त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मौलाना आझाद मंडळाच्या माध्यमातून कशी मदत करता येईल, यासाठी काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.\nनाशिकचा विकास झाला, तसाच मालेगावच्या बाबतीतदेखील समस्या सोडवण्याच्या दृष्टीने एकत्र बसून चर्चा करू. राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय या नगरसेवकांनी घेतला तो अतिशय योग्य आहे, हे तुम्हाला कामातून सिद्ध करून दाखवू, ही ग्वाही मी सर्व सहकाऱ्यांना देतो. अनेक प्रश्न निर्माण होणार आहेतच. पण त्यातून मार्ग काढण्याचे काम आपण करू असेदेखील उपमुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, ग्वाही देताना अजित पवारांनी नगरसेवकांचे कान टोचले आहेत. आपल्याकडून कुठलीही चूक होऊ देऊ नका. कायद्याचे, नियमाचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारीही घ्या. नाहीतर राष्ट्रवादी पक्षात आपण गेलो आहे, गृहखाते राष्ट्रवादीकडे आहे, पालकमंत्री आपलेच आहेत, भुजबळ साहेब घरचे आहेत, प्रांताध्यक्ष आपले आहेत, अजित पवार आपले आहेत, असं म्हणून कामाकडे दुर्लक्ष करू नका.\nआम्ही जरूर तुमचे आहोत. पण तुमच्या कुठल्या कृतीतून राष्ट्रवादी पक्षाला, नेत्याला कमीपणा येईल. शरद पवारांची मान शरमेने खाली जाईल, अशी कृती अगदी छोट्या कार्यकर्त्याकडून देखील घडता कामा नये, याची खबरदारी आपण घ्या. आता तुमच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलणार आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा, असेही ते म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादीने अशा प्रकारे नगरसेवकांना पक्ष प्रवेश दिल्याने काँग्रेसमध्ये मात्र आता नाराजी दिसून येत आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nपोलिसांना 50 लाखांचे घर नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या, पोलिसांच्या कुटुंबियांची मागणी\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले, धडावेगळे शीर करून केला होता खून\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी करण्यासोबतच ‘ईज ऑफ डुईंग बिजनेस’ कक्षही स्थापन होणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी करण्यासोबतच ‘ईज ऑफ डुईंग बिजनेस’ कक्षही स्थापन होणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती\nAjit Pawar : ‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या’ योजनांना भरीव निधी देणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही\n50 लाख नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी होणार - एकनाथ शिंदे\nसारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी देणार-अजित पवार\nएकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/health-is-important-for-a-strong-india-mla-sambhaji-patil-nilangekar/", "date_download": "2022-05-18T23:22:32Z", "digest": "sha1:IRRMC4HRRNVRGL76DL23HLL4JHIOSV5Z", "length": 11577, "nlines": 66, "source_domain": "analysernews.com", "title": "सशक्‍त भारतासाठी निरोगी आरोग्‍य महत्‍वाचे - आ.निलंगेकर", "raw_content": "\nसशक्‍त भारतासाठी निरोगी आरोग्‍य महत्‍वाचे – आ.संभाजी पाटील निलंगेकर\nनारायण पावले/निलंगा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वात सक्षम भारत घडत आहे. सक्षम भारतासाठीच सशक्‍त भारत व्‍हावा याकरीता निरोगी आरोग्‍य महत्‍वाचे आहे. ही बाब लक्षात घेवूनच केंद्र सरकारच्‍या वतीने तालुक्‍याच्‍या ठिकाणी आरोग्‍य मेळावा आयोजित करण्‍यात येत आहे. या मेळाव्‍याच्‍या माध्‍यमातून प्रत्‍येकाची आरोग्‍य तपासणी होवून ज्‍यांना आवश्‍यकता आहे त्‍यांच्‍यावर शस्‍त्रक्रिया करण्‍यात येणार आहे. याकरीता सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणा-यांनी योगदान दयावेत असे आवाहान आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे.\nआझादी का अमृत महोत्‍सव अंतर्गत केंद्र सरकारच्‍या आरोग्‍य विभागाच्‍या वतीने प्रत्‍येक तालुक्‍याच्‍या ठिकाणी आरोग्‍य मेळावे आयोजित करण्‍यात आलेले आहेत. त्‍याअनुषंगाने निलंगा विधानसभा मतदारसंघा अंतर्गत निलंगा, शिरूर अनंतपाळ व देवणी येथे आयोजित आरोग्‍य शिबीराचे उदघाटन आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या प्रसंगी आ.निलंगेकर बोलत होते.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वातील केंद्र सरकारने समाजातील प्रत्‍येक घटकासाठी विविध योजना सुरू केलेल्‍या असुन प्रत्‍येक नागरिकांचे आरोग्‍य सदृढ राहावे याकरीता विविध उपक्रमही राबविले असल्‍याचे सांगून आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी निरोगी आरोग्‍यासाठी एक एक पाऊल पुढे टाकणे सुरू झालेले आहे. निरोगी आरोग्‍य असेल तरच सशक्‍त भारत घडणार आहे. त्‍यामुळेच प्रत्‍येक तालुक्‍याच्‍या ठिकाणी आरोग्‍य मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याचे सांगितले. कोरोना काळात सर्वांनीच आरोग्‍याकडे योग्‍यपणे लक्ष दिलेले होते. मात्र आता कोरोना ओसरत चालेला असुन पुन्‍हा आरोग्‍याकडे दुर्लक्ष होण्‍याचे प्रमाण वाढू लागलेले आहे. त्‍यामुळेच या आरोग्‍य मेळाव्‍याच्‍या माध्‍यमातून प्रत्‍येकांची तपासणी होणे आवश्‍यक असल्‍याचे आ.निलंगेकर यांनी स्‍पष्‍ट केले.\nकेंद्र सरकारने याकरीता पुढाकार घेतलेला असुन प्रशासनही आपली जबाबादारी पार पाडत असल्‍याचे सांगून आता सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणा-यांनी आपली जबाबदारी ओळखून सतत आरोग्‍य मेळावे यशस्‍वी करण्‍यासाठी योगदान देणे गरजेचे असल्‍याचे आ.निलंगेकर यांनी यावेळेस स्‍पष्‍ट केले. प्रत्‍येक लोकप्रतिनिधीनी आपआपल्‍या कार्यक्षेत्रात प्रवास करून ज्‍यांना आरोग्‍याच्‍या समस्‍या आहेत. त्‍यांची यादी तयार करून त्‍या लोकांची तपासणी करून घेण्‍यासाठी पुढाकार घ्‍यावा असे आवाहन केले. ज्‍यांची आरोग्‍य तपासणी झाल्‍यानंतर ज्‍यांना शस्‍त्रक्रियाची गरज आहे. त्‍यांच्‍या शस्‍त्रक्रिया स्‍थानिक रूग्‍णालयात नाही झाल्‍या तर त्‍या शस्‍त्रक्रिया लातूर पुणे किंवा मुंबई सारख्‍या ठिकाणी करून घेण्‍याची जबाबदारी आपली असल्‍याची ग्‍वाही आ.निलंगेकर यांनी यावेळी दिली. मात्र याकरीता राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणा-यांनी आपले योगदान देवून आपआपल्‍या परिसरातील नागरिक निरोगी करण्‍यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्‍याचे सांगितले.\nया आरोग्‍य मेळाव्‍याच्‍या उदघाटन प्रसंगी निलंगा उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, तहसिलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, तालुका आरोग्‍य अधिक्षक दिलीप सोंदळे, जिल्‍हा संघटन सरचिटणीस तथा माजी सभापती संजय दोरवे, जिल्‍हा परिषदेच्‍या माजी उपाध्‍यक्षा भारतबाई साळुंके, माजी नगराध्‍यक्ष बाळासाहेब शिंगाडे, शहराध्‍यक्ष अॅड.विरभद्र स्‍वामी, शिरूर अनंतपाळ तहसीलदार अतुल जटाळे, तालुका आरोग्य अधिकारी नारायण देशमुख, तालुकाध्‍यक्ष मंगेश पाटील, अॅड.संभाजीराव पाटील, नगराध्‍यक्ष मायावती धुमाळे, गटविकास अधिकारी बळीराज चव्‍हाण, देवणी तहसिलदार सुरेश घोळवे, वैदयकीय अध्‍यक्ष निळकंठ सगर, तालुकाध्‍यक्ष काशिनाथ गरीबे, जि.प.सदस्‍य प्रशांत पाटील, पृथ्‍वीराज शिवशिवे, माजी सभापती शंकर पाटील तळेगांवकर, गटविकास अधिकारी महेश सुळे आदीसह वैदयकीय अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nराज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीतून ‘ती’ नावे वगळणार\nचित्रपट दिग्दर्शक टी. रामा राव यांचे निधन\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील २१ मेची सभा रद्द\nराहुल गांधींना नेत्यांऐवजी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट; हार्दिक पटेलचा निशाणा\nशिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एआयएमआयएमच्या प्रवक्त्याला अटक\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा तडकाफडकी राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://brahmevakya.blogspot.com/2020/12/blog-post_5.html", "date_download": "2022-05-18T22:34:42Z", "digest": "sha1:JQXNDYN4NLYXVKYCFBIKG4BINCYNLN3J", "length": 29317, "nlines": 182, "source_domain": "brahmevakya.blogspot.com", "title": "ब्रह्मेवाक्य: बिंगोस्कोप - भाग ७ ते ९", "raw_content": "\nबिंगोस्कोप - भाग ७ ते ९\nस्वाती यादवाडकर या मैत्रिणीनं दोनेक वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘बिंगोकिड्स’ या लहान मुलांच्या पाक्षिकात मी ‘बिंगोस्कोप’ या सदरात जगभरातील काही उत्तम चित्रपटांची ओळख मुलांना करून दिली. ही रूढार्थाने परीक्षणं नाहीत. साधारण दहा ते १४ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी, त्यांना समजेल अशा साध्या-सोप्या भाषेत सिनेमांचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न आहे. एकूण २१ सिनेमांवर मी या सदरात लिहिलं आहे. हे लिखाण इथं एकत्रित राहील म्हणून तीन-तीन परिचय एकत्र करून एक ब्लॉग अशा रीतीनं प्रसिद्ध करीत आहे. हा तिसरा भाग...\nबालमित्रहो, या सुट्टीत तुम्ही आवर्जून पाहिलाच पाहिजे असा एक मराठी चित्रपट म्हणजे ‘दहावी फ’. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या प्रसिद्ध दिग्दर्शकद्वयीनं दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २००२ मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हाही या चित्रपटाने सर्वांची वाहवा मिळविली होती. चित्रपटाचं नाव आहे ‘दहावी फ’, त्यामुळं या नावावरूनच हा सिनेमा कशाविषयी आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेलच. बरोबर... इयत्ता दहावीच्या ‘फ’ तुकडीत शिकणाऱ्या मुलांची ही गोष्ट आहे. पुण्यातील एका शाळेत प्रत्यक्ष घडलेल्या एका घटनेवरून सुमित्रा भावे यांना हा चित्रपट सुचला.\nया सिनेमाची गोष्ट अगदी प्रेरणादायी आहे. आपल्याकडं शाळांमधल्या तुकड्या कशा ठरतात, हे तुम्हाला माहिती आहे. ‘अ’ तुकडी ही हुशार मुलांची, ‘ब’ ही त्याहून कमी हुशार... असं करत करत ‘फ’ तुकडी म्हणजे अगदी ढ मुलांची असंच समीकरण रूढ आहे. पुण्यातल्या एका शाळेत अशाच तुकड्या असतात. या तुकडीतील मुलं गरीब घरांतील, कष्ट करून शिकणारी अशीच असतात. सहामाही परीक्षेत त्यातली तीनच मुलं सर्व विषयांत पास होतात. त्यात अ तुकडीतील एक मुलगा फ तुकडीतील मुलाला चिडवतो. त्यावरून त्यांची मारामारी होते. या मारामारीत दोष ‘फ’च्या मुलांचाच असणार, या समजुतीने मुख्याध्यापक त्यांना दंड ठोठावतात. या अन्यायामुळं ही मुलं आणखीनच चिडतात आणि शाळेचं नुकसान करायचं ठरवतात. रात्री ही मुलं एकत्र येऊन शाळेची तोडफोड करतात. या प्रकारानंतर तर शाळेचे मुख्याध्यापक या प्रकाराची पोलिसांत तक्रार करायची, असा निर्णय घेतात आणि या मुलांना शाळेतून निलंबितही करतात.\nया मुलांचे लाडके गणिताचे देशमुख सर मात्र या प्रकारामुळं अत्यंत अस्वस्थ होतात. ते या मुलांना विश्वासात घेतात. ही मुलं मुळात वाईट नाहीत; परिस्थितीमुळं ती तशी वागत आहेत याबद्दल त्यांना खात्री असते. ते या मुलांशी बोलून एक निर्णय घेतात. शाळेचं झालेलं नुकसान भरून देण्याचा निर्णय हा निर्णय सोपा नसतो. त्यासाठी २५ हजार रुपये उभे करायचे असतात. मुलांची आर्थिक परिस्थिती मुळीच तशी नसते. मात्र, ही मुलं काम करून, कष्ट करून हे पैसे कमावण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर पुढं काय होतं, मुलांना त्यात यश येतं का आदी गोष्टी प्रत्यक्ष सिनेमातच पाहायला हव्यात.\nकुणीही विद्यार्थी मुळात वाईट किंवा ढ नसतो. त्याच्या आजूबाजूची परिस्थिती त्याला तसं घडविण्यास कारणीभूत असते. आपण चांगलं वागायचं ठरवलं, तर सगळे आपल्याला मदत करतात आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपला आत्मविश्वास परत मिळतो, असा चांगला संदेश हा सिनेमा देतो. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर हे दिग्दर्शक पुण्यातलेच असल्यामुळं त्यांनी पुण्यातल्याच रावसाहेब पटवर्धन विद्यालयात या चित्रपटाचं सर्व चित्रिकरण केलं. या चित्रपटात अनेक हळवे, संवेदनशील प्रसंग आहेत. देशमुख सर मुलांना आपल्या कॉलेजमधली आठवण सांगतात, तो प्रसंग किंवा सिद्धार्थची आई देशमुख सरांसह बोलते तो प्रसंग असे किती तरी प्रसंग आपल्यावर ठसतात.\nअतुल कुलकर्णी यांनी यातील गणेश देशमुख सरांची भूमिका केली आहे. याबरोबरच ज्योती सुभाष, मिलिंद गुणाजी, राजेश मोरे आदी कलाकारांनीही यात उत्कृष्ट भूमिका केल्या आहेत. वृषसेन दाभोळकर, सिद्धार्थ दफ्तरदार, निमिष काठाळे आदी मुलांनी प्रथमच या चित्रपटात काम केलं होतं. श्रीरंग उमराणी यांचं संगीत होतं.\nशालेय जीवनावर आधारित असा हा चित्रपट रसिकांनीही चांगलाच उचलून धरला. या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा राज्य पुरस्कारही प्राप्त झाला आहे. तेव्हा तुम्हीही तो नक्की पाहा.\nदहावी फ, भारत, २००२\nदिग्दर्शक : सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर\nप्रमुख भूमिका : अतुल कुलकर्णी, ज्योती सुभाष, मिलिंद गुणाजी, राजेश मोरे, वृषसेन दाभोळकर, निमिष काठाळे\nहरवण्याची व गवसण्याची गोष्ट\nबालमित्रांनो, तुमची अतिशय आवडती, लाडकी अशी एखादी तरी वस्तू असेलच ना... तुमची बाहुली म्हणा, किंवा खेळणं म्हणा, क्रिकेट बॅट म्हणा किंवा रॅकेट म्हणा... समजा, तुमची ही लाडकी वस्तू हरवली तर तुम्ही खूप अस्वस्थ व्हाल... रडाल, ओरडाल, हात-पाय आपटाल... आपण अात्ता ज्या चित्रपटाची माहिती घेणार आहोत, त्या ‘हॅलो’ नावाच्या हिंदी चित्रपटाची नायिका पण अगदी असंच करते आहे. ही नायिका आहे साशा नावाची एक सात वर्षांची छोटी मुलगी. तिचा ‘हॅलो’ नावाचा अत्यंत गोड, लाडका कुत्रा हरवलाय आणि आता ती त्याचा शोध घ्यायला निघालीय... या शोधाचीच गोष्ट म्हणजे ‘हॅलो’ हा सिनेमा.\nप्रसिद्ध कॅमेरामन संतोष सिवन यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा १९९६ मध्ये प्रदर्शित झाला होता. तुम्ही हा सिनेमा पाहिला नसेल तर नक्की पाहा. संपूर्ण सिनेमा अत्यंत गमतीशीर पद्धतीनं चित्रित केला आहे. दिग्दर्शक स्वत: कॅमेरामन असल्यानं त्यानं या छायाचित्रणाच्या खूप गमती-जमती केल्या आहेत. संपूर्ण सिनेमा हा साशाच्या नजरेतून घडताना दिसतो. त्यामुळं त्या छोट्या मुलीच्या उंचीएवढा किंवा तिच्या ‘आय-लेव्हल’लाच अनेक वेळा कॅमेरा लावलेला दिसतो. लहान मुलांना अनेकदा खाली वाकून पायांमधून उलटं पाहण्याची किंवा मान तिरकी करून पाहण्याची सवय असते. तर असेच अनेक गमतीशीर अँगल या चित्रपटात सिवन यांनी वापरलेले आहेत.\nसाशाला आई नसते. तिच्या वडिलांचं तिच्यावर खूप प्रेम असतं, पण तरीही तिला आईविना खूप एकटं वाटत असतं. सुट्टीत इतर मुलं खेळत असतात, तेव्हा बिचारी साशा एकटीच घरात बसलेली असते. मग तिच्या घरातले नोकर तुला देवाकडून भेट (वलय - ज्याला इंग्रजीत Halo म्हणतात) मिळणार आहे, असं सांगतात. त्यानंतर साशाला रस्त्यावरील एक गोड, छोटा कुत्रा दिसतो. हाच आपल्याला भेटणार असलेला देवदूत आहे, अशा समजुतीतून साशा त्या कुत्र्याला जवळ घेते. ती त्याचं नावही ‘हॅलो’ असंच ठेवते. हा ‘हॅलो’ तिचा जीव की प्राण होतो. तिचे वडीलही काही म्हणत नाहीत. साशा आणि तिचा ‘हॅलो’ छान राहू लागतात. मात्र, एके दिवशी तो गायब होतो. साशाला अत्यंत दु:ख होतं. तिला काय करावं तेच समजत नाही. मग या कुत्र्याच्या शोधासाठी ती घराबाहेर पडते. त्यानंतर मुंबईतील वेगवेगळ्या चित्र-विचित्र लोकांसोबत तिची भेट होते. त्यात एका वृत्तपत्राचे संपादक असतात, मुंबईचे पोलिस कमिशनर असतात, गुंड-पुंड असतात आणि रस्त्यावरची वांड मुलंही असतात. या सगळ्यांना भेटून साशा आपली अडचण सांगते. कुत्र्याला शोधण्यासाठी मदत करायची विनंती करते. पण तिला वेगवेगळे अनुभव येतात. शेवटी काय होतं, तिला ‘हॅलो’ सापडतो का हे सगळं प्रत्यक्ष पडद्यावरच पाहण्यात गंमत आहे. तो शेवट पाहताना आपले डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत, एवढं मात्र नक्की\nसाशाची भूमिका बेनाफ दादाचंदजी नावाच्या अतिशय गोड, निरागस मुलीनं केली आहे. बेनाफच्या अभिनयामुळं आपण या सिनेमात गुंतत जातो. मुलांनो, तुम्हाला प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी माहिती असतील ना तर या संतोषींनी या सिनेमात साशाच्या बाबांची भूमिका केली आहे. आहे ना गंमत तर या संतोषींनी या सिनेमात साशाच्या बाबांची भूमिका केली आहे. आहे ना गंमत याशिवाय मुकेश ऋषी, टिनू आनंद, विजू खोटे आदी अनेक नामवंत कलाकारांनीही यात वेगवेगळ्या, विचित्र, पण गमतीशीर वेषभूषा असलेल्या भूमिका केल्या आहेत. तेव्हा हा चित्रपट तुम्ही नक्की पाहा आणि आपल्या मित्रांनाही पाहायला सांगा... पाहिल्यावर आम्हालाही कळवा तुम्हाला तो कसा वाटला ते\nदिग्दर्शक : संतोष सिवन\nप्रमुख भूमिका : बेनाफ दादाचंदजी, राजकुमार संतोषी, टिनू आनंद, विजू खोटे, मुकेश ऋषी\n९. पेले : बर्थ ऑफ ए लीजंड\nबालमित्रांनो, शाळा सुरू झाल्या आणि त्याबरोबरच वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धाही सुरू झाली. सध्या ही स्पर्धा रशियात सुरू आहे. अजून अभ्यासाची फारशी घाई नाही, त्यामुळं फुटबॉल स्पर्धा एंजॉय करायला हरकत नाही. होय ना फुटबॉल हा जगभरातला सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे, हे तुम्हाला माहिती आहेच. आपल्या भारतातही फुटबॉलचे चाहते खूप वाढले आहेत. रात्र रात्र जागून सामने पाहणारे कित्येक फुटबॉलप्रेमी तुम्हाला आपल्या आजूबाजूला दिसतील. तुम्हीही फुटबॉलप्रेमी आहात का फुटबॉल हा जगभरातला सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे, हे तुम्हाला माहिती आहेच. आपल्या भारतातही फुटबॉलचे चाहते खूप वाढले आहेत. रात्र रात्र जागून सामने पाहणारे कित्येक फुटबॉलप्रेमी तुम्हाला आपल्या आजूबाजूला दिसतील. तुम्हीही फुटबॉलप्रेमी आहात का असाल तर तुम्हाला पेले हे नाव नक्कीच ठाऊक असेल. ब्राझीलच्या या महान खेळाडूवर दोन वर्षांपूर्वी 'पेले : बर्थ ऑफ ए लीजंड' हा इंग्रजी चित्रपट आला होता. एखाद्या खेळाडूची जडणघडण कशी होते, त्याच्यासमोर कोणत्या अडचणी असतात, त्यावर तो कसा मात करतो, महान खेळाडू होण्याकडे एखाद्याची वाटचाल कशी सुरू होते, हे जाणून घ्यायचं असेल, तर हा चित्रपट नक्की पाहा.\nब्राझीलमधील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या एडसन अरांतेस दो नशिमेंतो असं नाव असलेल्या या मुलाचं रूपांतर 'पेले' नामक दंतकथेत कसं झालं, याची कहाणी हा चित्रपट सांगतो. पेलेचे वडील डॉनडिन्हो फुटबॉलपटू होते. त्यांनी पेलेचं नाव प्रख्यात अमेरिकी संशोधक थॉमस अल्वा एडिसन याच्यावरून एडिसन असं ठेवलं होतं. मात्र, नंतर ते त्याला 'एडसन' असंच म्हणू लागले. पुढं मात्र एडसनला सगळं जग 'पेले' म्हणूनच ओळखू लागलं. 'पेले' या नावाला पोर्तुगीज भाषेत तसा काहीही अर्थ नाही. लहानपणी पेलेच्या एका आवडत्या फुटबॉलपटूचं नाव बिले असं होतं. मात्र, ते नाव तो 'पेले' असं उच्चारायचा. त्यावरून एडसनलाच सगळे जण पेले असं म्हणू लागले.\nजेफ झिंबालिस्ट या अमेरिकी दिग्दर्शकानं 'पेले' हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. सिनेमाच्या नावाप्रमाणे यात पेलेच्या जीवनाचा अगदी सुरुवातीचा, संघर्षाचा काळ दाखविला आहे. वयाच्या दहाव्या वर्षापासून ते सतराव्या वर्षापर्यंतचा पेलेचा प्रवास हा चित्रपट घडवतो. त्यासाठी दिग्दर्शकाने दोन कलाकारांची निवड केली आहे. दहा वर्षांच्या पेलेची भूमिका लिओनार्दो लिमा कार्व्होलो या मुलानं केली आहे, तर केविन डी पाऊला या कलाकारानं मोठ्या पेलेची, म्हणजे मुख्य भूमिका केली आहे.\nपेले दहा वर्षांचा असताना, म्हणजे १९५० च्या फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत उरुग्वेनं ब्राझीलला अंतिम सामन्यात हरवून विश्वकरंडक पटकावला होता. अवघा ब्राझील देश व अर्थात पेलेही दु:खात बुडाला होता. या पराभवामुळेच पेलेच्या मनात कुठं तरी विश्वकरंडक देशासाठी मिळवायचाच, अशी ठिणगी पडली होती. दिग्दर्शकाच्या मते, एका अर्थानं ब्राझीलच्या राष्ट्रीयत्वाच्या दृढ भावनेचा आणि पेलेचा उदय एकाच वेळी होत होता. पेले आणि त्याचे वडील यांचं नातं या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. सेऊ जॉर्ज या अभिनेत्याने पेलेच्या वडिलांची भूमिका साकारली होती.\nआपल्यासाठी या चित्रपटाचं भारतीय कनेक्शन म्हणजे या चित्रपटाला संगीत दिलं होतं ए.आर. रेहमान यांनी. या चित्रपटाचं संपूर्ण चित्रिकरण रिओ डी जानिरोसह ब्राझीलमधील विविध ठिकाणी झालं. दिग्दर्शकानं २०१३ मध्ये चित्रिकरण सुरू केलं, तेव्हा २०१४ च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या वेळी तो प्रदर्शित होईल, असा अंदाज होता. मात्र, चित्रपटाचं काम रखडल्यानं तो मे २०१६ मध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटात काही त्रुटी नक्कीच आहेत. समीक्षक व प्रेक्षकांनीही या चित्रपटाचं संमिश्र स्वागत केलं. मात्र, एका महान फुटबॉलपटूचं लहानपण आणि तेथून त्याचा 'लीजंड' म्हणजे एक जिवंत दंतकथा होण्याकडं झालेला प्रवास अनुभवण्यासाठी एकदा हा सिनेमा पाहायला हवा.\nपेले : बर्थ ऑफ ए लीजंड, अमेरिका, २०१६\nदिग्दर्शक : जेफ झिंबालिस्ट\nप्रमुख भूमिका : केविन डी पाऊला, लिओनार्दो लिमा कार्व्होलो, सेऊ जॉर्ज, मरियाना नन्स\nआधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...\nबिंगोस्कोप - भाग १३ ते १५\nबिंगोस्कोप - भाग १० ते १२\nबिंगोस्कोप - भाग ७ ते ९\nबिंगोस्कोप - भाग ४ ते ६\nगेली २४ वर्षं पत्रकारितेत आहे. नियमित सदरं सोडून अन्यत्रही खूप लिखाण होतं... ते कुठं कुठं छापूनही येतं... पण त्याचं एकत्रित संकलन असं कुठं नाही. त्यासाठी हा ब्लॉग... माझे जुने-नवे लेख आणि सिनेमांची परीक्षणं... असं इथं आहे सगळं... तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://hindimarathistatus.com/happy-anniversary-aai-baba", "date_download": "2022-05-18T23:41:22Z", "digest": "sha1:JUZKU6NUVEV2TVJCXXDYAVRAEWE4DUSW", "length": 7843, "nlines": 167, "source_domain": "hindimarathistatus.com", "title": "Happy Anniversary Aai Baba & More 100+ Best BIRTHDAY Status Marathi", "raw_content": "\n7. आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nज्यांच्यामुळे मी आज आहे आणि\nज्यांना मी देवापेक्षाही जास्त मानतो\nअश्या माझ्या लाडक्या आई बाबांना\nत्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा \nआजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो..\nआणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो..\nमाझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..\nआई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nकधी भांडता कधी रुसता,\nपण नेहमी एकमेकांचा आदर करता.\nअसेच भांडत रहा असेच रुसत राहा,\nपण नेहमी असेच सोबत रहा..\nआई बाबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..\nजगातील सर्वात बेस्ट आई आणि बाबांना\nलग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.\nमाझा चेहरा न पाहताच माझ्यावर प्रेम करणारी\nएकमेव स्त्री म्हणजे माझी आई\nआणि माझ्यावर स्व:तपेक्षा जास्त प्रेम करणारा\nमाणूस म्हणजे माझे बाबा\nआई बाबा तुम्हा दोघांना\nलग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nआई बाबा तुम्हाला आणखी एका सुंदर\nलग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nतुम्हा दोघांची जोडी अशीच आयुष्यभर एकत्र सुखी राहो,\nआणि तुमचा अनमोल सहवास मला आयुष्यभर मिळो..\nमी खूप नशीबवान आहे\nकारण मला तुमच्यासारखे Parents मिळालेत,\nया खास दिवशी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो,\nआणि तुम्हा दोघांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो\nपुढच्या जन्मी सुद्धा मला हेच आई वडील मिळो\nया जगातील माझं बेस्ट Love,\nमाझा बेस्ट Idol आणि माझे बेस्ट Friends,\nफक्त माझे आई बाबा आहेत..\nआणि तुमच्या चेहर्‍यावरील हास्य,\nअगदी थोडे सुद्धा कमी न होवो\nआणि तुम्हा दोघांना उत्तम आरोग्य लाभो,\nएवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.\nहे जग दाखवूनी तुम्ही केला माझ्या जीवनाचा उद्धार\nअशक्य आहे या जन्मी फेडणे तुमचे अनंत उपकार\nप्रिय व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस\nआईला तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/pune/i-was-the-agriculture-minister-but-the-farmers-never-the-time-to-throw-away-the-crops-say-sharad-pawar-mhss-600963.html", "date_download": "2022-05-18T22:41:41Z", "digest": "sha1:2V7RVBRWGWGABUTBC4MMODDXKNWCPK6G", "length": 12483, "nlines": 110, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...तेव्हा शेतकऱ्यांवर 'ती' वेळ आली नव्हती, शरद पवारांचा केंद्रावर निशाणा – News18 लोकमत", "raw_content": "\nमी कृषीमंत्री होतो पण कधी शेतकऱ्यांनी पिकं फेकून देण्याची वेळ आणली नाही - शरद पवार\nमी कृषीमंत्री होतो पण कधी शेतकऱ्यांनी पिकं फेकून देण्याची वेळ आणली नाही - शरद पवार\nआजच्या सभेला महिलांची उपस्थितीवर मात्र पवार यांनी नाराजी व्यक्त केली. हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच महिला का उपस्थित आहेत\nआजच्या सभेला महिलांची उपस्थितीवर मात्र पवार यांनी नाराजी व्यक्त केली. हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच महिला का उपस्थित आहेत\nअभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत आणखी वाढ, न्यायालयाने दिला 'हा' निर्णय\nकेतकीवर आता अदखलपात्र गुन्हा दाखल, लॅपटॉपही घेणार ताब्यात\n'मराठी कलाकाराने अशा पोस्ट करणं लज्जास्पद' मानसी नाईक केतकी चितळेवर भडकली\n''केतकीला वेड्याच्या रुग्णालयात दाखल करा, उपचाराचा खर्च NCP करेल''\nजुन्नर, 05 सप्टेंबर : 'कोरोनाच्या (corona) संकटात लोकांना एकत्र करणे टाळले पाहिजे. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी सूचना दिल्या आहेत पण कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अशा कार्यक्रमाला यावं लागलं. पण व्यासपीठावरील गर्दी टाळून हा कार्यक्रम होतोय, मात्र काळजी घेतली पाहिजे' असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याचा सल्ला दिला. तसंच, आपण कृषीमंत्री असताना कधी शेतकऱ्यांना (farmers) पिकं फेकून देण्याची वेळ आणली नाही, असंही पवार म्हणाले. जुन्नर येथील शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी कृषी आणि कोरोनाच्या परिस्थितीवर आपली भूमिका मांडली. 'आपल्याकडे केंद्रीय कृषी खातं होतं पण आम्ही शेतकऱ्यांवर पीक फेकून द्यायची वेळ आणली नाही. भाजी, टोमॅटो याचे दर खाली येऊ दिले नाही. सध्या शेतकरी मेटाकुटीला आला आहे. टोमॅटो, शिमला मिर्ची फेकून द्यावे लागत आहे. मात्र, आता साखरेचे भाव वाढत आहेत, अशीच परिस्थिती राहिली. तर उसाला दर जादा भाव देता येईल' असंही पवार म्हणाले. ..अन् घरभर पडला रक्ताचा सडा; दिव्यांग पतीनं झोपलेल्या पत्नीला दिला भयंकर मृत्यू 'जुन्नरच्या हापूस आंब्याची एक वेगळी ओळख वाढली याचा अभिमान यासोबत येथील भाजीपाला खराब होऊन नये यासाठी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था केली तर शेतकऱ्यांना या नुकसानीतून वाचविता येईल, असा सल्ला पवार यांनी मार्केट कमिटीला दिला. आजच्या सभेला महिलांची उपस्थितीवर मात्र पवार यांनी नाराजी व्यक्त केली. हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच महिला का उपस्थित आहेत आम्ही पन्नास टक्के आरक्षण आणलंय. राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराज घडवले, यांच्या संस्काराने स्वराज्य घडलं. त्यामुळं या आपल्या राजमातांना संधी द्या, प्रोत्साहित करा, असा विचार व्यक्त केला. NEET Exam 2021: विद्यार्थ्यांनो , 'या' तारखेला जारी होणार Admit Card याच व्यासपीठावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही केंद्र सरकारच्या सहकार संपवण्याच्या भूमिकेवर टीका केली. केंद्र सरकार छुप्या पद्धतीने अर्बन बँका, जिल्हा बँका, मार्केट कमिटी या सगळ्या सहकार क्षेत्रावर आपला वेगळाच वचक ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. तसंच, 'सहकारातून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था आणि ग्रामीण भागाला चांगले स्थान प्राप्त झाले आहे मात्र आता केंद्र सरकारवर अवलंबून राहावे लागत असल्याबदलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.\nहा अनुभव जीवन बदलवून टाकणारा, रिक्षाचालकाच्या घरी बिर्याणी खाल्ल्यावर अमेरिकन महिलेची पोस्ट व्हायरल\nपत्नीला मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास सांगे; स्वत: कोपऱ्यात उभं राहून...,पुण्यातील किळसवाणा प्रकार\nEngineer उमेदवारांनो, नोकरीची ही संधी सोडू नका; पुण्यातील विद्यापीठात Vacancy; थेट होणार मुलाखत\nराज ठाकरेंच्या पुण्यातील सभेबाबत मोठी अपडेट, मनसे उद्या करणार महत्त्वाची घोषणा\nपुण्यात तृतीयपंथीयांचं ही निघणार Aadhaar Card, खास शिबिराचं आयोजन\nभाजप-राष्ट्रवादी राड्यानंतर आज दोन्ही पक्ष उतरले रस्त्यावर, पुण्यात नेमकं घडतंय तरी काय\nLove Marriage : प्रेमविवाहानंतर वैचारिक मतभेद, पुण्यातील दाम्पत्याला नऊ दिवसात घटस्फोट मंजूर\nजगू द्याल का नाही राज ठाकरे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीवरच भडकले\nRaj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुण्यात 50 हजार रुपयांची पुस्तक खरेदी, 200 हून अधिक पुस्तके खरेदी, पाहा VIDEO\nBREAKING : पुण्यात तुर्तास राजगर्जना नाहीच राज ठाकरेंची सभा रद्द\nShocking VIDEO: रस्ता ओलांडणाऱ्या वयोवृद्धाला दुचाकीची जोरदार धडक, बारामतीतील घटनेचा CCTV आला समोर\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-ipl-2020-james-neeshnam-akash-chopra-war-of-words-on-twitter-mhsd-484643.html", "date_download": "2022-05-18T22:03:07Z", "digest": "sha1:XTEXSCSTHGSS3UQ7M66D2Z2DTKDNQWH4", "length": 8707, "nlines": 75, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IPL 2020 : आकाश चोप्राच्या टीकेला जेम्स नीशमचं प्रत्युत्तर, दोघांची ट्विटरवर बाचाबाची cricket ipl 2020 james neeshnam akash chopra war of words on twitter mhsd – News18 लोकमत", "raw_content": "\nIPL 2020 : आकाश चोप्राच्या टीकेला जेम्स नीशमचं प्रत्युत्तर, दोघांची ट्विटरवर बाचाबाची\nIPL 2020 : आकाश चोप्राच्या टीकेला जेम्स नीशमचं प्रत्युत्तर, दोघांची ट्विटरवर बाचाबाची\nआयपीएल (IPL 2020)मध्ये न्यूझीलंडचा ऑलराऊंडर जेम्स नीशम (James Neesham)किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab)कडून खेळत आहे.\nदुबई : आयपीएल (IPL 2020)मध्ये न्यूझीलंडचा ऑलराऊंडर जेम्स नीशम (James Neesham)किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab)कडून खेळत आहे. पंजाबकडून खेळताना नीशमने 3 मॅचमध्ये 105 रन देऊन फक्त एक विकेटच मिळवली आहे. आयपीएलच्या या मोसमात नीशमची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. नीशमला पंजाबच्या टीममधून खेळवण्यावरुन माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर आकाश चोप्राने नाराजी जाहीर केली आहे. आकाश चोप्राने पंजाबच्या टीम निवडीवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. नीशमच्याऐवजी मुजीब उर रहमानला पंजाबने खेळवलं पाहिजे, असं मत आकाश चोप्राने मांडलं. आकाश चोप्राच्या या टीकेला जेम्स नीशम याने ट्विटरवर उत्तर दिलं, यानंतर आकाश चोप्रानेही नीशमला प्रत्युत्तर दिलं. जेम्स नीशमने बैंगलोरविरुद्धच्या दुसऱ्या मॅचमध्ये 2 ओव्हरमध्ये 13 रन देऊन एकही विकेट घेतली नाही, तर राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये त्याने 4 ओव्हरमध्ये 40 रन देऊन 1 विकेट घेतली. मुंबईविरुद्धच्या चौथ्या मॅचमध्ये त्याला 4 ओव्हरमध्ये 52 रन देऊन एकही विकेट मिळाली नाही. तर या 3 मॅचमध्ये बॅटिंग करताना नीशमला 7 रनच करता आल्या आहेत. मुंबईविरुद्ध पंजाबच्या पराभवाची समीक्षा करताना आकाश चोप्रा म्हणाला, 'परदेशी खेळाडू म्हणून नीशमला खेळवलं जात आहे, पण तो पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करु शकत नाही आणि शेवटच्या काही ओव्हरमध्येही नाही. तो महान फिनिशरही नाही किंवा टॉप 4-5 मध्येही बॅटिंग करु शकत नाही. मग पंजाब त्याला का खेळवत आहे मॅच विनर नसलेल्या खेळाडूला तुम्ही खेळवत आहात.' जेम्स नीशमने आकाश चोप्राच्या रेकॉर्डवर भाष्य करत निशाणा साधला. '18.5 ची सरासरी आणि 90च्या स्ट्राईक रेटनेही जास्त मॅच जिंकता येत नाहीत,' असं नीशम म्हणाला. आकाश चोप्राने त्याच्या टी-20 कारकिर्दीत 21 मॅचमध्ये 18.55 च्या सरासरीने 91.25च्या स्ट्राईक रेटने 334 रन केले होते. जेम्स नीशमच्या या ट्विटला आकाश चोप्रानेही प्रत्युत्तर दिलं. 'बरोबर बोललास मित्रा. म्हणूनच कोणीही मला आपल्या टीममध्ये घेत नाही. मला काही तरी वेगळंच करण्याचे पैसे मिळतात. मला आनंद आहे की माझ्या समीक्षेबाबत तुला काही आक्षेप नाही, तर माझ्या क्रिकेटच्या रेकॉर्डवर आहे. आयपीएलमध्ये पुढे चांगली कामगिरी कर,' असं आकाश चोप्रा म्हणाला आहे. आकाश चोप्राने त्याच्या युट्युब चॅनलवर पंजाबने नीशमच्याऐवजी मुजीब उर रहमानला खेळवलं पाहिजे, असं मत मांडलं होतं. पंजाब योग्य टीम मैदानात उतरवत नाही. जगातली ही एकमेव टीम आहे ज्यात मुजीबला बाहेर ठेवण्यात आलं आहे, असं वक्तव्य आकाश चोप्राने केलं होतं.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1778274", "date_download": "2022-05-18T22:11:23Z", "digest": "sha1:N62LUPEGBGVIVF5HVX52BQENPIPBCJIV", "length": 2305, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"बायोगॅस\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"बायोगॅस\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१५:४४, २६ एप्रिल २०२० ची आवृत्ती\n१३ बाइट्स वगळले , २ वर्षांपूर्वी\n१०:४४, १५ एप्रिल २०२० ची आवृत्ती (संपादन)\nपवन जाधव (चर्चा | योगदान)\n१५:४४, २६ एप्रिल २०२० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTivenBot (चर्चा | योगदान)\nहायड्रोजन सल्फाईड एच 2 एस 0-3\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/447748", "date_download": "2022-05-18T23:25:01Z", "digest": "sha1:FZHIMFBV7MG5MWXMV2JNRJPBQNHUEXSN", "length": 2183, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. १५९२ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. १५९२ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स. १५९२ मधील जन्म (संपादन)\n२०:२७, २१ नोव्हेंबर २००९ ची आवृत्ती\n२९ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: da:Kategori:Født i 1592\n२३:२८, १६ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती (संपादन)\nFoxBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: sw:Jamii:Waliozaliwa 1592)\n२०:२७, २१ नोव्हेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nAlexbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: da:Kategori:Født i 1592)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/883546", "date_download": "2022-05-18T22:52:49Z", "digest": "sha1:QIIX7EPU5G3NA27SBMX7GMQ7B33LDPUO", "length": 1858, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"मे २१\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"मे २१\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२२:१३, २५ डिसेंबर २०११ ची आवृत्ती\n१ बाइटची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n१९:२९, २५ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n२२:१३, २५ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n=== एकविसावे शतक ===\n:* [[इ. स. २०००|२०००]]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/07/15.html", "date_download": "2022-05-18T21:59:59Z", "digest": "sha1:ISG5RFRWI273RZPV3XZHOBQPVPDNHNHE", "length": 11717, "nlines": 54, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "क्रांतिवीर वीर सिंदूर लक्ष्मण स्मृतीशताब्दी वर्षास 15 जुलैपासून सुरुवात", "raw_content": "\nHomeसांगलीक्रांतिवीर वीर सिंदूर लक्ष्मण स्मृतीशताब्दी वर्षास 15 जुलैपासून सुरुवात\nक्रांतिवीर वीर सिंदूर लक्ष्मण स्मृतीशताब्दी वर्षास 15 जुलैपासून सुरुवात\nजत वार्ता न्यूज - July 05, 2021\nमहाराष्ट्रात वर्षभर विविध उपक्रम -कॉम्रेड धनाजी गुरव\nजत/प्रतिनिधी: भारतच्या स्वातंत्र्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची बाजी लावून लढा दिला. परंतु त्यातील मोजक्याच क्रांतिवीरांची दखल इतिहासाने घेतली. तर अनेकांचा साधा नामोल्लेखही कुठे दिसून येत नाही. अशापैकीच एक क्रांतीवीर म्हणजे सांगली जिल्हयातील जत तालुक्यातील सिंदूर येथील वीर सिंदूर लक्ष्मण होय. या महान क्रांतीकारकाच्या हौतात्म्यास 15 जुलै 2022 ला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या या स्मृती शताब्दी वर्षाला 15 जुलै 2021 पासून प्रारंभ होत आहे. तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात वीर सिंदूर लक्ष्मण यांचे स्मृती शताब्दी वर्ष विविध प्रबोधनपर उपक्रमांनी साजरे करणार असल्याची घोषणा विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्याध्यक्ष कॉम्रेड धनाजी गुरव यांनी सिंदुर ता.जत येथे केली.\nवीर सिंदूर लक्ष्मण स्मृती शताब्दीच्या पूर्वतयारी संदर्भातील व्यापक बैठक सिंदूर येथे ग्रामस्थ, ग्रामपंचायत व विद्रोही सांस्कृतिक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने झाली. त्यावेळी गुरव बोलत होते. अध्यक्षस्थानी सिंदूर चे सरपंच गंगाप्पा हारुगेरी होते. धनाजी गुरव म्हणाले, महाराष्ट्र ही क्रांतीकारकांच्या संघर्षमय लढ्याची भूमी असून ब्रिटिशांना सळो कि पळो करून सोडणार्‍या प्रतिसरकारच्या क्रांतिसिंह नाना पाटील, जी.डी. लाड, नागनाथअण्णा नायकवडी पासून या जिल्ह्याच्या गाव खेड्यापर्यंत इंग्रजांच्या विरुद्ध लढणारी कितीतरी क्रांतिकारक होते. त्यांनीं आपल्या देशासाठी योगदान दिलेले आहे. यापैकीच सिंदूरचे 'वीर सिंदूर लक्ष्मण' हे एक अत्यंत लढाऊ असे क्रांतिवीर होते. त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्राने आजवर घेतली नाही. त्यांचा क्रांतीकारी इतिहास सांगितला गेला नाही. ही चिंतेची बाब आहे. यावेळी इतिहास अभ्यासक प्रा.गौतम काटकर यांनी वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या क्रांतिकार्यातील लढ्याची माहिती या बैठकीत दिली. तसेच 15 जुलै 2021 रोजी त्यांचे जन्मगाव असलेल्या याच सिंदूर येथूनच 'वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या जन्मभुमीला अभिवादन करून स्मृती शताब्दी वर्षाला प्रारंभ होणार असल्याचे सांगितले. बैठकीत स्मृती शताब्दी वर्षांचे कार्यक्रम व आराखडा याबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी झालेल्या चर्चेत कॉम्रेड मारुती शिरतोडे, प्रा. दादासाहेब ढेरे, सुरेंद्र सरनाईक, दगडू जाधव, हिम्मतराव मलमे, बाबुराव जाधव, कवी नितीन चंदनशिवे, आदित्य माळी, भगवान सोनंद सर, विशाल शिरतोडे, इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर, विक्रम शिरतोडे, पाटील सर, मगदूम सर व सिंदूरच्या ग्रामस्थांनी सहभाग घेतला.\nबैठकीनंतर वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या घराला विद्रोही सांस्कृतिक चळवळ व आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भेट देऊन वारसांशी चर्चा केली. या बैठकीचे संपूर्ण संयोजन क्रांतिवीर वीर सिंदूर लक्ष्मण स्मारक समितीचे अध्यक्ष बी. आर. पाटील सर व सूत्रसंचालन प्रा. हणमंत मगदूम सर यांनी केले. यावेळी महादेव बालीकाई, सुरेश मुडशी, आप्पासो जनगोंड, सुरेश काडगोंड, दयानंद बाबानगर आव्वाना कांबळे, शिवानंद हारुगेरी,भिमन्ना सुतार, अकबर मुल्ला आदी उपस्थित होते\nआ. विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन\nडोरली ग्रामपंचायतीचे आडमापी धोरण; मातंग समाज मंदिरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nअखेर जत तहसीलदारपदी जीवन बनसोडे यांचे नियुक्ती जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत संखचे अप्पर तहसील पद अद्याप प्रतीक्षेत\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/03/blog-post_49.html", "date_download": "2022-05-18T22:33:33Z", "digest": "sha1:SMKTUQAD7N6LL3GHC27LWERJ3XWBNG52", "length": 7278, "nlines": 35, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "‘पिंकी चा विजय असो’ च्या सेटवर रंगली संदीप डाकवेंची कलाकारी", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\n‘पिंकी चा विजय असो’ च्या सेटवर रंगली संदीप डाकवेंची कलाकारी\nमार्च २६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\n‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर सोमवार ते शनिवार रात्री 11 वाजता प्रसारित होणारी ‘पिंकीचा विजय असो’ ही मालिका ग्रामीण भागात चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेच्या सेटवर इंडिया बुक ऑफ होल्डर युवा चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांची कलाकारी चांगलीच रंगली. या मालिकेत पिंकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शरयू सोनवणे, तिच्या वडीलांची भूमिका साकारणारे अभिनेते अतुल कासव, पिंकीच्या भावाची भूमिका साकारणारा लहान अभिनेतेा हर्षद नायबळ, युवराज यांची भूमिका साकारणारे अभिनेते विजय आळंदकर, सचिन गावडे तसेच पुढाऱ्याची दमदार भूमिका साकारणारे अभिनेते उमेश बोलके यांना त्यांच्या नावातील अक्षरगणेश भेट देवून त्यांना सरप्राईज भेटी दिल्या.\nया अनोख्या आणि अनपेक्षित भेटीमुळे सर्वच कलावंत भारावून गेले. डाॅ.संदीप डाकवे यांनी कलेतून सामाजिक बांधिलकी जपली आहे. स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गरजूंना मदत केली आहे. डाॅ.संदीप डाकवे यांनी आतापर्यंत 12,000 पेक्षा जास्त दिग्गज व्यक्तिंना कलाकृती भेट दिल्या आहेत. त्यांच्या या कामाची दखल प्रिंट मिडीया व इलेक्ट्राॅनिक मिडीया यांनी घेतली आहे. डाॅ.डाकवे यांना महाराष्ट्र राज्य शासनाचे 4 पुरस्कार तर विविध संस्थांनी 50 हून अधिक पुरस्कार देवून गौरवले आहे. विविध दिग्गजांना चित्रे भेट देण्याचा छंद त्यांनी मोठया कौशल्याने जोपासला आहे. त्यांच्या कलेचे व सामाजिक उपक्रमांचे विविध मान्यवरांनी कौतुक केले आहे.\nउलट सुलट, व्हॅक्युम क्लीनर, सही रे सही, सर्कीट हाऊस, मि.अँड मिसेस लांडगे, जस्ट हलकं फुलकं, सर प्रेमाचं काय करायचं, अलबत्त्या गलबत्त्या या नाटकांच्या सेटवर, तुझ्यात जीव रंगला, लक्ष्य, तु माझा सांगाती, गोठ, फुलपाखरु, जागो मोहन प्यारे, बाप माणूस, माझ्या नवऱ्याची बायको, नकळत सारे घडले, तुला पाहते रे, सारे तुझ्याचसाठी, छोटी मालकीन, लागीर झालं जी, कृपासिंधू, कुंकू टिकली टॅटू, देवा शप्पथ, अस्सं सासर सुरेख बाई, चला हवा येवू द्या, दख्खनचा राजा जोतिबा राजा या मालिकांच्या सेटवर तर चुकभूल द्यावी घ्यावी, बळीराजाचं राज्य येवू दे, झाला बोभाटा, मोहर या चित्रपटाच्या सेटवर आपल्या कलाकृती कलावंतांना दिल्या आहेत.\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/08/Osmanabad-Sarika-Kale-Hospitality.html", "date_download": "2022-05-18T22:45:36Z", "digest": "sha1:O562UNAUUZ6AD5UF23P5TOLFDUKG6RST", "length": 22359, "nlines": 94, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> उस्मानाबाद : अर्जुन पुरस्कार प्राप्त सुवर्णकन्या कु.सारिका काळेचा सत्कार | Osmanabad Today", "raw_content": "\nउस्मानाबाद : अर्जुन पुरस्कार प्राप्त सुवर्णकन्या कु.सारिका काळेचा सत्कार\nउस्मानाबाद - श्रीपतराव भोसले हायस्कूलची माजी विद्यार्थिनी कु. सारिका काळे या गुणवान खेळाडुला राष्ट्रीय पातळीवरील नामांकित असा अर्जुन प...\nउस्मानाबाद - श्रीपतराव भोसले हायस्कूलची माजी विद्यार्थिनी कु. सारिका काळे या गुणवान खेळाडुला राष्ट्रीय पातळीवरील नामांकित असा अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला. ही बातमी आदर्श शिक्षण परिवारासाठी व पूर्ण मराठवाडा आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अतिशय गौरव पूर्ण व मान उंचावणारी ऐतिहासिक क्षण आहे. या क्षणाचे औचित्य साधून आदर्श प्रसार शिक्षण प्रसारक मंडळाने आज दिनांक 19 ऑगस्ट 2 2020 रोजी कुमारी सारिका काळे हिचा श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये भव्य सत्कार सोहळा आयोजित केला होता .\nया सत्कार सोहळ्यासाठी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर आण्णा पाटील , आदित्य पाटील, सारिका काळे यांचे प्रशिक्षक डॉक्टर चंद्रजीत जाधव सर तसेच ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर वाघ साहेब उपस्थित होते.\nकु. सारिका काळे हिचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये झालेले आहे. कुमारी सारिका काळेने 2005 साली इयत्ता पाचवी मध्ये प्रवेश घेतला व 2012 मध्ये ती बारावी कला शाखेतून उत्तीर्ण झाली. शाळेत असताना तिला खोखो या खेळाची आवड होती. तिच्या या खेळाडू वृत्तीला हेरून शाळेतील क्रीडा शिक्षकांनी तिला योग्य मार्गदर्शन केले. शिवाय शाळेतील खो खो मैदानावर भरपूर सराव करून घेतला, याचे फलित म्हणून तिने शालेय स्तरावर व महाविद्यालयीन स्तरावर अनेक स्पर्धेमध्ये विजय मिळवला. शालेय क्रीडा स्पर्धा, जिल्हा क्रीडा स्पर्धा ,राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धा व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये तिने सहभाग नोंदवला व ती विजयी झाली.\nकुमारी सारिका काळे हिने आतापर्यंत एकूण 15 राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला व तिने अनेक वेळेला सुवर्णपदक मिळवले. कुमारी सारिका काळेची राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कर्णधार म्हणून निवड झालेली होती. सारिका ने तिसऱ्या आशियाई खो-खो स्पर्धेमध्ये बेस्ट प्लेयर चा पुरस्कार मिळवला तसेच तिला राणी लक्ष्मीबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले म्हणूनच की काय 2015 -16 यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार तिला मिळाला.\nकुमारी सारिका काळे ही तालुका क्रीडा अधिकारी म्हणून तुळजापूर येथे कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या खो-खो खेळाविषयी असलेल्या प्रेमापोटी एकूण पगाराच्या 20 टक्के रक्कम त्या खो-खोच्या खेळाडूच्या मदतीसाठी देतात शिवाय अजूनही त्या खो-खो खेळाडूंना प्रशिक्षणाचे काम करतात.\nसत्कारास उत्तर देताना कुमारी काळे म्हणाल्या की अर्जुन पुरस्कार मिळण्यासाठी श्रीपतराव भोसले हायस्कूलचा सिंहाचा वाटा आहे. शालेय स्तरावर शाळेत खो-खो चा योग्य तो सराव ,प्रशिक्षण व प्रेरणा यातूनच या राष्ट्रीय पुरस्काराची जडणघडण झाली. माननीय सुधीर अण्णा पाटील यांनी श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये खो खो या खेळाला राजाश्रय दिला. गुणी खेळाडू ओळखून त्यांना सर्व सुखसोयी उपलब्ध करून दिल्या म्हणूनच मी अर्जुन पुरस्कारापर्यंत मजल मारू शकले. माझी घरची परिस्थिती नाजूक असूनही सुधीर आण्णा पाटील व माझ्या सर्वच क्रीडा शिक्षकांनी मला वेळोवेळी मदत केली व मला या खेळात सातत्याने विविध स्पर्धेमध्ये सहभागी केले.\nश्रीपतराव भोसले हायस्कूल हे फक्त शैक्षणिक गुणवत्तेची माहेरघर नसून या शाळेतून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले, प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी निर्माण केले. म्हणजेच देश जडणघडणाचे महान कार्य श्रीपतराव भोसले हायस्कूल मधून अविरतपणे चालू आहे. फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे लक्ष न देता विद्यार्थ्यांमधील विविध कला गुणांना ओळखून विद्यार्थी घडवले जातात अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे विद्यार्थी भोसले हायस्कूल घडवत आहे व राहील असे उद्गार तिने सत्कारास उत्तर देताना काढले.\nया सत्कारासाठी आवर्जून कु. सारिका काळे हिचे वडील श्री सुधाकर काळे साहेब त्यांच्या मातोश्री व आजी ही उपस्थित होत्या. सुधीर अण्णा पाटील यांनी तिच्या आई-वडिलांचा व आजीचा ही सत्कार केला.\nसत्कार प्रसंगी बोलत असताना डॉक्टर चंद्रजीत जाधव यांनी सारिका काळे या गुणवान खेळाडूची जडणघडण कशी झाली याची सखोल माहिती दिली. श्रीपतराव भोसले हायस्कूल चे एकूण सहा माजी खेळाडू विद्यार्थ्यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला आहे. सुरुवातीपासूनच आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेने खेळाडू घडवण्याचे महान कार्य केले आहे. असे उद्गार काढले.\nया सत्कार प्रसंगी बोलत असताना सुधीर अण्णा पाटील यांनी कुमारी सारिका काळे हिच्या यशाबद्दल अभिनंदन केले. यापुढेही श्रीपतराव भोसले हायस्कूल मधून अनेक खेळाडू घडतच राहतील . खेळाडूंना सर्व सुख सुविधा पुरवण्याची जबाबदारी संस्थेची असेल अशी ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी खो-खो या खेळासाठी भव्य असे इंडोर स्टेडियम उभा करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला ‌. आमच्या प्रशालेतील खेळाडू विविध क्रीडा प्रकारांमध्ये राज्य य व राष्ट्रीय पातळीवर चमकलेले आहेत .हि माहिती दिली.\nयाप्रसंगी कुमारी सारिका काळे हिला घडवण्यामध्ये यांचा मोलाचा वाटा आहे असे डॉक्टर चंद्रजीत जाधव व व बागल सर यांचाही सत्कार सुधीर आण्णा पाटील यांनी केला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नन्वरे सर यांनी केले ‌. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य श्री घार्गे सर सर्व शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nझेडपीच्या सर्वसाधारण सभेत खुन्नस ... अर्चनाताई विरुद्ध यांच्यात सामना ...\nउस्मानाबाद - आज ( गुरुवार ) रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू आहे. यावेळी सक्षणा सलगर यांनी माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटी...\nवंचित राज्यांमध्ये स्वबळावर निवडणुका लढविणार - रेखाताई ठाकूर\nदुर्बल व दुर्लक्षित घटकांना निवडणुकीमध्ये संधी देऊन विकासाचे राजकारण करणार उस्मानाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय ...\nदाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलोमिटर चालत प्रवास...\nगावापर्यंत बस सोडण्याची बाळासाहेब सुभेदार यांची मागणी उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलो...\nआंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीचा भावाकडून छळ\nउस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकाकडे मांडली कैफियत उस्मानाबाद - आंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे उस्मानाबाद पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल असलेल...\nउस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी\nउस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यामधील ग्रामीण भागात शासनमान्य मद्य विक्री परवाने घेऊन नियमाप्रमाणे मद्य विक्री केली जाते. मात्र तालुक्यातील ...\nउस्मानाबाद : दुकानफोडीतील 4 आरोपी मालासह अटकेत\nउस्मानाबाद - माणिक चौक, उस्मानाबाद येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञातान...\nमूल्यवर्धित कर न भरल्याने विरुद्ध सुनिल फार्म इंजिनिअरिंग गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - व्यापारी श्रीमती जाई दिपक पाटील उर्फ जाई अमर पाटील सोनवणे, मे. सुनिल फार्म इंजिनिअरिंग कंपनी.या व्यवसायाच्या मालक आहेत. व्यवसा...\nभूम तालुक्यात अवैध मद्य विरोधी छापा\nउस्मानाबाद - भूम तालुक्यात हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डोंगराचे बाजूच्या शेतात एक व्यक्ती अवैध मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याची गोपनी...\nउस्मानाबाद नगरपरिषदेचा निधी कोरोनासाठी वर्ग करण्याची मागणी\nउस्मानाबाद - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा २०१९-२० ते २०२०-२१ या वर्षाचा सर्व उस्मानाबाद ...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,55,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,92,स्पेशल न्यूज,16,\nOsmanabad Today : उस्मानाबाद : अर्जुन पुरस्कार प्राप्त सुवर्णकन्या कु.सारिका काळेचा सत्कार\nउस्मानाबाद : अर्जुन पुरस्कार प्राप्त सुवर्णकन्या कु.सारिका काळेचा सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/09/Osmanabad-Today-News.html", "date_download": "2022-05-18T23:08:39Z", "digest": "sha1:4TQP42L4AHUQR6OM7FEWGDL2MJXBTAOZ", "length": 15622, "nlines": 90, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> कोरोनामुळे मॉडेल रेसिडेंशियल स्कुल प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षा रद्द | Osmanabad Today", "raw_content": "\nकोरोनामुळे मॉडेल रेसिडेंशियल स्कुल प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षा रद्द\nउस्मानाबाद - एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल प्रवेशपुर्व स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्याचे प्रस्तावित होते, तथापी कोर...\nउस्मानाबाद -एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल प्रवेशपुर्व स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्याचे प्रस्तावित होते, तथापी कोरोना (कोविड 19) विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत राज्यातील सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.\nतसेच ऑनलाईन परिक्षा घेण्याकरीता परिस्थिती अनुकुल नाही, यास्तव एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल शैक्षणिक वर्ष सन 2020-2021 प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेशपुर्व स्पर्धा परीक्षा रद्द करुन त्या ऐवजी विद्यार्थ्याच्या मागील वर्षाच्या (शैक्षणिक वर्ष 2019-2020) पहिल्या सत्राच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्याची गुणवत्तेनुसार निवड करणे करीता शासनाने मान्यता दिली आहे.\nऑनलाईन परीक्षा रद्द झाल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आवेदन पत्र भरले आहे. अशा सर्व विद्यार्थ्याची शैक्षणिक वर्ष सन 2019-20 मधील सातत्यपुर्ण सर्वकष मुल्यमापन पध्दतीचा अवलंब करुन करण्यात आलेल्या आकारीक व संकलीत मुल्यमापन पध्दतीद्वारे तयार केलेल्या प्रथम सत्रांच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे.\nएकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल इ. 6 वी च्या वर्गात नविन प्रवेश व इ. 7 वी ते 9 वी च्या वर्गातील विद्यार्थ्याच्या रिक्त जागा भरण्याकरीता शैक्षणिक वर्ष सन 2020-21 करीता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रद्द करुन मागील शैक्षणिक वर्षातील प्रथम सत्राच्या गुणांच्या आधारे गुणानुक्रमे विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.\nतसेच विद्यार्थ्याचे प्रवेश हे त्यांच्या पालकांच्या मुळच्या राहण्याच्या पत्त्यानुसार प्रकल्प कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमध्ये देण्यात येतील, तसेच ज्या प्रकल्पांतर्गत एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल नाही.\nअशा प्रकल्पातील विद्यार्थ्याना लगतच्या प्रकल्पात कार्यान्वित असलेल्या शाळेत प्रवेश देण्यात येईल.तरी सदर योजनेचा लाभ घेण्याबाबत जाहिर आवाहन करण्यात येत आहे.\nसंपर्कासाठी प्रकल्प कार्यालयाचा पत्ता:- प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर. प्लॉट नं-2 डॉ बाबासाहेब आंबेडकर सोसायटी आर्कीटेक्ट कॉलेजजवळ, कुमठा नाका परिसर, सोलापूर दुरध्वनी क्र. ०२१७-२६०७६००\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nझेडपीच्या सर्वसाधारण सभेत खुन्नस ... अर्चनाताई विरुद्ध यांच्यात सामना ...\nउस्मानाबाद - आज ( गुरुवार ) रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू आहे. यावेळी सक्षणा सलगर यांनी माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटी...\nवंचित राज्यांमध्ये स्वबळावर निवडणुका लढविणार - रेखाताई ठाकूर\nदुर्बल व दुर्लक्षित घटकांना निवडणुकीमध्ये संधी देऊन विकासाचे राजकारण करणार उस्मानाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय ...\nदाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलोमिटर चालत प्रवास...\nगावापर्यंत बस सोडण्याची बाळासाहेब सुभेदार यांची मागणी उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलो...\nआंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीचा भावाकडून छळ\nउस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकाकडे मांडली कैफियत उस्मानाबाद - आंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे उस्मानाबाद पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल असलेल...\nउस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी\nउस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यामधील ग्रामीण भागात शासनमान्य मद्य विक्री परवाने घेऊन नियमाप्रमाणे मद्य विक्री केली जाते. मात्र तालुक्यातील ...\nउस्मानाबाद : दुकानफोडीतील 4 आरोपी मालासह अटकेत\nउस्मानाबाद - माणिक चौक, उस्मानाबाद येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञातान...\nमूल्यवर्धित कर न भरल्याने विरुद्ध सुनिल फार्म इंजिनिअरिंग गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - व्यापारी श्रीमती जाई दिपक पाटील उर्फ जाई अमर पाटील सोनवणे, मे. सुनिल फार्म इंजिनिअरिंग कंपनी.या व्यवसायाच्या मालक आहेत. व्यवसा...\nभूम तालुक्यात अवैध मद्य विरोधी छापा\nउस्मानाबाद - भूम तालुक्यात हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डोंगराचे बाजूच्या शेतात एक व्यक्ती अवैध मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याची गोपनी...\nउस्मानाबाद नगरपरिषदेचा निधी कोरोनासाठी वर्ग करण्याची मागणी\nउस्मानाबाद - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा २०१९-२० ते २०२०-२१ या वर्षाचा सर्व उस्मानाबाद ...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,55,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,92,स्पेशल न्यूज,16,\nOsmanabad Today : कोरोनामुळे मॉडेल रेसिडेंशियल स्कुल प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षा रद्द\nकोरोनामुळे मॉडेल रेसिडेंशियल स्कुल प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षा रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/mehboob-shaikh", "date_download": "2022-05-18T22:06:54Z", "digest": "sha1:55W6U2SKXN5RVMIAE3V2DNVEERIQ4CXK", "length": 18312, "nlines": 223, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nInflation Effect : भररस्त्यात चुलीवर भाकरी थापल्या, राष्ट्रवादीचे आंदोलन; भाजलेल्या भाकरी पंतप्रधान मोदींना पोस्टाने पाठवल्या\nअन्य जिल्हे3 days ago\nमहिलांनी बाजारात जाऊन शेतकरी व सामान्य नागरिक यांची भाव वाढ बाबत विचारपूस करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला विभागीय अध्यक्ष वैशाली ...\nRaghunath Kuchik : चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती खोटी, पीडितेचे पुन्हा गंभीर आरोप\nतरूणीने रघुनाथ कुचिक यांच्यावर आरोप केले. त्यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी जबरदस्तीने ते आरोप करायला लावल्याचे म्हटलं. महाविकास आघाडीतील नेत्यांनीही त्यानंतर ...\nChitra Wagh : ‘तुझं चामडं सांभाळ, ते कुठल्याही क्षणी सोलण्याची व्यवस्था आहे’, चित्रा वाघांचा मेहबुब शेख यांना इशारा\nलाचखोरी रक्तात भिनलेल्या विचित्र लाचखोर महिला नेत्यांकडून वेगळी काय अपेक्षा करणार असा खोचक सवाल मेहबुब शेख यांनी केलाय. शेख यांच्या या टीकेबाबत पत्रकारांनी विचारलं असता ...\nChitra Wagh : मदत करणं हे जर चूक असेल तर मी ही चूक केलीय, चित्रा वाघ म्हणतात पोलिसांनी माझा सीडीआर…\nचित्रा वाघ म्हणाल्या, एक मुलगी एकटी लढत होती, तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत असल्याची तक्रार माझ्याकडे आली. एखादी मुलगी पुराव्यासहीत सांगत आहे, मला काय माहिती कुठलं ...\nMehboob Shaikh vs Chitra Wagh : चित्रा वाघ काय न्यायाधीश आहेत का पुरावे देण्याचं मेहबूब शेख यांचं आव्हान\nमेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांच्यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh)यांच्यावर आरोप केले. आता शेख त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. ...\nसंजय राऊतांची उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरली नाही का पैठणच्या सामूहिक बलात्कार प्रकरणावरुन चित्रा वाघ कडाडल्या\nभाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज पीडित महिलांची भेट घेत, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि महाविकास ...\nबलात्कार प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे कोर्टाचे आदेश, आता मेहबूब शेख यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणले…\nन्यायालयाच्या आदेशानंतर शेख यांनी माध्यमांना पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रश्नच नाही. मी पुन्हा चौकशीला सामोरं जाईल, असं मेहबूब शेख यांनी म्हटलं आहे. ...\nराष्ट्रवादीकडून आपत्तीग्रस्तांसाठी मदतीचा पहिला टेम्पो महाडच्या दिशेने रवाना\nअन्य जिल्हे10 months ago\n'राष्ट्रवादी आपल्यासोबत' या अभियानामार्फत महाडच्या आपत्तीग्रस्तांसाठी राष्ट्रवादीकडून मदतीचा पहिला टेम्पो महाडच्या दिशेने रवाना झाला आहे. ...\nSpecial Report | काय आहे राष्ट्रवादी कॉंग्रेसचं ‘ मिशन 100’ \nराष्ट्रवादीने मात्र विधानसभेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीने ‘सुपर 100’ या मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील 100 मतदारसंघांना टार्गेट केलं असून या मतदारसंघांमध्ये संघटन मजबूत करण्यावर भर ...\nराष्ट्रवादीचा 100 विधानसभा मतदारसंघांवर डोळा, काय आहे ‘सुपर 100’ मोहीम, काय आहे ‘सुपर 100’ मोहीम\nकाँग्रेसने स्वबळावर तर शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत युती करून विधानसभा निवडणुका लढवण्याचं जाहीर केलं आहे. विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. त्याआधीच आघाडीतील तिन्ही पक्षांनी उलटसुलट प्रतिक्रिया देण्यास ...\nSanjeev Balyan| ‘आयोध्या दौऱ्याआधी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी’ TV9\nJaykumar Gore यांच्यावर 9 जूनपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे कोर्टाचे निर्देश-tv9\nSpecial Report | महाराष्ट्रातही ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळणार \nGopichand Padalkar | पवारांचा सल्ला घेतला तर महाराष्ट्राची माती होईल पडळकरांची पवारांवर टीका\nSpecial Report | केतकी चितळेवर 17 ठिकाणी गुन्हे …कुठं कुठं अटक होणार \nSambhaji Raje | छत्रपती संभाजीराजे अपक्षच निवडणूक लढणार, मात्र संभाजीराजे भुमिकेवर ठाम\nSpecial Report | बृजभुषण सिंहांना केद्रीय मंत्र्यांचाही पाठिंबा, राज ठाकरेंच्या दौऱ्याचा विरोध वाढला-tv9\nSpecial Report | धनुभाऊंची पंकजा मुंडेंना जाहीर ऑफर \nलेन्स आणि राजकीय नेते पंकजा मुंडेंनी ‘असा’ लावला संबंध\nVideo : भिती वाटत असेल राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंचा हात पकडून अयोध्येत जावं- दिपाली सय्यद\nSharad Pawar Photo : शरद पवार रमले बाळासाहेबांच्या आठवणीत, पाहा बाळासाहेब ठाकरेंचे दुर्मिळ फोटो\nफोटो गॅलरी4 hours ago\nIPL 2022: Mumbai Indians ने आपल्या सर्वात मोठ्या मॅचविनरला ओळखण्यात चूक कशी केली\nVastu Tips For Money Plant: घरात मनी प्लांट लावताना ‘या’ चूका कधीच करू नका, नाहीतर नुकसान होईल\nTyre Rating : सरकार टायर उद्योगासाठी स्टार रेटिंग नियम आणणार, वाहनांचे मायलेज 10 टक्क्यांनी वाढेल\nHair Care Tips | उन्हाळ्यात केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ खास तेल अत्यंत फायदेशीर\nनाश्त्यात क्रिस्पी बटाटा चाटचा आस्वाद नक्की घ्या, जाणून घ्या खास रेसिपी\nTravelling Tips | उटीला फिरायला जात आहात मग या खास ठिकाणांना नक्कीच भेट द्या\nSkin | चेहऱ्यावरील बारीक छिद्रांची समस्या दूर करण्यासाठी हे फेसपॅक अत्यंत फायदेशीर, वाचा\nDeepika Padukone: ‘तुला चांगल्या मेकअप आर्टिस्टची गरज’; ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मधील लूकवरून दीपिका ट्रोल\nफोटो गॅलरी18 hours ago\nTourist Places | उन्हाळ्याच्या हंगामात या पर्यटन क्षेत्रांना अजिबात भेट देऊ नका\nटीम इंडियामध्ये पुनरागमन करणार का पुजारा इंग्लिश काउंटीमध्ये कमाल करतेय चेतेश्वरची फलंदाजी\nSharad Pawar Photo : शरद पवार रमले बाळासाहेबांच्या आठवणीत, पाहा बाळासाहेब ठाकरेंचे दुर्मिळ फोटो\nफोटो गॅलरी4 hours ago\nजालन्यात थरार नाट्य; चार कोटींची मागणी करत दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण, अवघ्या पाच तासात पोलिसांनी लावला छडा\nLSG vs KKR IPL 2022: लुईसच्या वनहँडेड कॅचमुळे लखनौची टीम प्लेऑफमध्ये, ‘त्या’ अविश्वसनीय झेलचा VIDEO पहा\nBPCL च्या खासगीकरणाला ब्रेक, कंपन्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर; सरकारची ‘ही’ भूमिका\nहिंदू खाटीक समाजातील सर्व जातींना एकाच प्रवर्गातून आरक्षण व सवलती द्या; धनंजय मुंडे यांची केंद्राकडे मागणी\nKetaki Chitale : केतकी चितळेची पोस्ट शेअर करणं महागात, शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह टिपणी करणारा आणखी एक अटकेत\nSanjeev Dwivedi: मोटार वाहन विमा घोटाळ्यांमुळे केंद्राचे 216 कोटी रुपयांचे नुकसान; संजीव द्विवेदी यांचा दावा\nGyanvapi raw: ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेचा अहवाल उद्या कोर्टात; तळघराचा सर्व्हे करा, कारंजा असेल तर पाण्याची टाकी दाखवा, हिंदू पक्षकारांची मागणी\nDnyanvapi Mosque : एमआयएम नेते दानिश कुरेशीला अटक, कथित ‘शिवलिंगा’बाबत वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://firstmaharashtra.com/2021/10/18/narendra-modi-is-the-prime-minister-of-the-country-because-of-balasaheb-bhaskar-jadhav/", "date_download": "2022-05-18T22:07:00Z", "digest": "sha1:QIIQ3ASXMLL7HVH7ZIRVAKMZ4MEMCIO6", "length": 12160, "nlines": 130, "source_domain": "firstmaharashtra.com", "title": "बाळासाहेबांमुळेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान – भास्कर जाधव – First Maharashtra", "raw_content": "\nबाळासाहेबांमुळेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान – भास्कर जाधव\nमुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यावरून विरोधी पक्षाने त्यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्या शिवसेना-भाजप यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी थेट बाळासाहेब ठाकरे नसते तर नरेंद्र मोदी यांचे अस्तित्व कधीच संपले असते , अशी टीका भाजपवर केली आहे . सावर्डे येथील एका मेळाव्यात जाधव बोलत होते .\n१९८४ साली महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसोबत युती केली तेव्हा फक्त बाळासाहेबांच्या फोटोवर तुम्ही मोठे झाले. गुजरात दंगलीनंतर नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री पदावरून काढून टाकण्याच्या निर्णयासाठी लालकृष्ण अडवाणी बाळासाहेबांना भेटायला आले. बाळासाहेबांनी वाटेल ते झाले तरी चालेल नरेंद्र मोदींना बदलायचे नाही असे म्हटले. बाळासाहेबांमुळेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत नाहीतर त्या दिवशीच घरी गेले असते. बाळासाहेबांचे फोटो लावून तुम्ही तुमचा पक्ष वाढवलात,” असे भास्कर जाधव म्हणाले.\nशिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचाही भास्कर जाधव यांनी आज समाचार घेतला. ‘ज्यावेळी सरकार बनत नव्हते त्यावेळी 86 तासांचं राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत सरकार कोणी बनवलं भाजपनेच ना मग कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपला तीन पायाचं सरकार म्हणून महाविकास आघाडीला हिणवणाऱ्या भाजपसोबत आज जे घटक आहेत त्यांनी भाजपचं हिंदुत्व स्वीकारलं आहे का तीन पायाचं सरकार म्हणून महाविकास आघाडीला हिणवणाऱ्या भाजपसोबत आज जे घटक आहेत त्यांनी भाजपचं हिंदुत्व स्वीकारलं आहे का हे सांगावं, असा थेट सवाल जाधव यांनी फडणवीसांना विचारला.\nNarendra Modi is the Prime Minister of the country because of Balasaheb - Bhaskar Jadhavखंजीर खुपलागुजरात दंगलीनंतरदसरा मेळाव्यावरूदेवेंद्र फडणवीसनरेंद्र मोदीबाळासाहेबांमुळेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान – भास्कर जाधवभाजपचं हिंदुत्वभास्कर जाधवमहाविकास आघाडीलामुख्यमंत्री उद्धव ठाकरेशिवसेनेसोबत युती\nउत्पल पर्रिकरांचा भाजपाने केलेला अपमान गोव्याची जनता विसरणार नाही – संजय राऊत\nगोव्यात भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर; उत्पल पर्रिकरांना नाकारली पणजी उमेदवारी\nठाकरे सरकारचा मोठा निर्णय: 24 जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरु\nफडवणीस महाराष्ट्र सोडून गोव्यात व्यस्त मग विरोधीपक्षनेत्याचा चार्ज कुणाकडे द्यावा\nनावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही; देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका\nआम्ही प्रश्न विचारतच राहू, प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही; आशिष शेलार यांचे…\nमुंबई महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या…\n“मुख्यमंत्रीजी, तुम्ही फक्त शाळा सुरु करा, आम्ही काळजी घेतो”; पाचवीच्या…\nपंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीच तडजोड नको, पंजाब दौऱ्यातील त्या घटनेची चौकशी व्हावी;…\nमुंबईत मिनी लॉकडाऊन लागणार महापौर पेडणेकर काय म्हणाल्या, जाणून घ्या..\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणारा…\n५५ वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करा; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा\nविरोधकांच्या वैयक्तीक टीकेला मी शांततेत घेतोय, तुम्ही निवडणूकीच्या तयारीला लागा’…\nसिंधुताई सपकाळ यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीसह दिग्गजांकडून श्रद्धांजली अर्पण\nउद्धव ठाकरे म्हणतात, आदित्यने माझा ताण बराच हलका केलाय, भाजप नेते म्हणतात जनतेचा ताण…\nमुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: ५०० चौरस फुटांची घरे मालमत्ता करमुक्त\n‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…\nज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…\nउद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण\nकोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…\n१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…\n…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…\nनाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…\nप्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…\nउत्पल पर्रिकरांचा भाजपाने केलेला अपमान गोव्याची जनता विसरणार…\nगोव्यात भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर; उत्पल पर्रिकरांना…\nठाकरे सरकारचा मोठा निर्णय: 24 जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरु\nफडवणीस महाराष्ट्र सोडून गोव्यात व्यस्त मग विरोधीपक्षनेत्याचा…\nनावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही; देवेंद्र…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://pahawemanache.com/review/avalanche-2015-iran-movie-review", "date_download": "2022-05-18T22:57:59Z", "digest": "sha1:6PBBOYF7XTU3H2KK4VDENC4PPVANYDTM", "length": 22859, "nlines": 34, "source_domain": "pahawemanache.com", "title": "अ‍ॅव्हलान्च(२०१५): एका इराणी वादळाची गोष्ट | पाहावे मनाचे", "raw_content": "\nअ‍ॅव्हलान्च(२०१५): एका इराणी वादळाची गोष्ट\nपुण्यातल्या 'एन.एफ.ए.आय.'ला 'इराणी फिल्म फेस्टिवल' झाला. त्यातील काही सिनेमे पाहायचा योग आला. त्यापैकी 'अ‍ॅव्हेलान्च' या इराणी सिनेमाबद्दल लिहिणे अगत्याचं आहे. खरंतर हा सिनेमा बघितला तेव्हा बरंच काही डोक्यात तरळत होतं, पण नेमकं पकडीत येत नव्हतं. त्या वेळी 'वेगळा सिनेमा' अशी नोंद मनात करून पुढल्या सिनेमाकडे वळलो होतो. पण नंतर सतत विविध कारणांनी तो सिनेमा आठवत राहिला. त्यातले अनेक प्रसंग डोक्यात येऊन, डोक्यातली काही जुनी नवी माहिती ढवळली जाऊन एक नवंच चित्र डोळ्यांसमोर उभं राहिलं. अजूनही यातून मला जो बोध झालाय, तोच दिग्दर्शकाला अभिप्रेत आहे की नाही हे कळायला मार्ग नाही. मात्र तो मांडण्यावाचून मला गत्यंतर दिसत नाही. या सिनेमावर लिहायच्या आधी इराणचा थोडा इतिहास, काही घटना आणि इराणचा वर्तमान यांविषयी माहिती देणं अगत्याचं आहेच. मात्र त्याचबरोबर इराणी सिनेमांचे वळसे, त्यात वापरली जाणारी प्रतीकं, प्रतिमा, त्यामागची कारणं यांचा अल्पसा इतिहास माहीत असणं गरजेचं आहे. ही कथा एक सामाजिक-राजकीय स्थिती प्रतिकात्मकतेने मांडत आहेच, त्याचबरोबर एक स्वतंत्र कथा म्हणूनही उल्लेखनीय व लालित्यपूर्ण आहे, त्यामुळे तिच्याकडे व एकूणच सिनेमाकडे एक लक्ष्यवेधी कलाविष्कार या दृष्टीने बघणं गरजेचं आहे.\nइराणी सिनेमांना मोठा इतिहास आहे. तसाच तो इराणलाही आहे. १९७९मध्ये इराणमध्ये जी क्रांती झाली आणि देशातली सत्ता उजव्या मूलतत्त्ववादी विचारांच्या 'खोमेनी'कडे गेली. त्याचबरोबर देशातल्या अनेक कलांवर विविध बंधनं आली. त्यात इराणी सिनेमाही आलाच. सिनेमामध्ये काय असावं, काय असू नये यावर त्या वेळी अनेक बंधनं घातली गेली. ही बंधनं इतकी व इतक्या टोकाची होती की बहुतांश विषयांवर चित्रपट काढणं कठिण होऊन बसलं. मात्र त्यापूर्वी इराणी सिनेमा हा जगभर नावाजलेला होता. 'न्यू वेव्ह' कालखंडात - म्हणजे ६०-७०च्या दशकात - या देशात अनेक उत्तमोत्तम चित्रपटांच्या लाटा येत होत्या. पण ७९च्या सत्ताबदलाने सगळं ठप्प झालं होतं. पुढे ८०च्या दशकात नव्या दमाचे, नव्या विचारांचे काही दिग्दर्शक पुढे सरसावले व त्यांनी अश्या सेन्सॉरशिपमध्येही वेगवेगळ्या विषयांवर उत्तमोत्तम सिनेमे काढायला सुरुवात केली. स्त्री बुरख्यातच दाखवायच्या सक्तीपायी अनेक चित्रपट बालकलाकारांना प्रमुख भूमिकेत घेऊन व बालकेंद्री विषयांवर निघू लागले. त्याच कारणाने इराणी सिनेमा आणि मुलं यांचं अतूट नातं जडलेलं आपल्याला दिसतं. (पुढे पुढे हे प्रमाण इतकं वाढलं, की मला तरी त्या मुलांच्या गोग्गोड चित्रपटांचा कंटाळा आला होता, पण ते असो.)\nगेल्या काही वर्षात हे निर्बंध थोडे सैल झाले असले, तरी अजूनही इराणमध्ये बहुतांश गोष्टी चित्रपटातून दाखवायला बंदी आहे. मात्र काही सिनेमांना देशांत प्रदर्शन करायला बंदी असली, तरी किमान आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्सना हे सिनेमे दाखवायची परवानगी सरकार देऊ लागलं आहे. अर्थात तेही हुकमी नाहीच, बर्‍यापैकी सरकारी मर्जीवर अवलंबून आहे. पण ८०-९०च्या दशकांपेक्षा परिस्थिती बरीच निवळली आहे. गेल्या दोन वर्षांत अहमदिनेजाद पायउतार झाल्यानंतर नवं सरकार तुलनेनं बरंच मोकळं आहे. त्यात अमेरिकेसोबतचे संबंध ठीक होऊ लागल्याने इराणवरचे निर्बंधही शिथिल होऊ लागले आहेत. मात्र सिनेमांवरचे निर्बंध अजूनही तसेच आहेत - मात्र ते कमी होतील अशी आशा जागृत झाली आहे.\nया सगळ्याचा नि या सिनेमाचा संबंध आहे का म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. आता मी सिनेमाची कथा सांगणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीचा संबंध तिच्याशी कसा लावायचा हे तुम्हीच ठरवा.\nया सिनेमाची नायिका होमा (फतिमा आरिया - ही न्यू वेव्ह काळातली महत्त्वाची अभिनेत्री) ही एक अतिशय निष्णात परिचारिका - नर्स - असून तिला तिच्या हॉस्पिटलमधली सर्वोत्तम परिचारिका समजलं जातं. आपल्या पेशंट्सची सेवा करणे हेच तिचं काम. तिच्या नि तिच्या नवर्‍याच्या (अहमद हमीद) संवादातून समजू लागतं, की तिचा नवरा गेले अनेक वर्ष जे गोडाऊनमधील ऑलिव्ह ऑइल विकायचा प्रयत्न करत होता; नि नुकतंच त्यांचं सगळंच्या सगळं ऑलिव्ह ऑइल विकलं गेलं आहे व त्यांच्या हाती पुन्हा पैसा येऊ लागला आहे. (इराणवरच्या निर्बंधांमुळे कित्येक गोष्टी विकल्या जाणं दुरापास्त होऊन बसलं होतं. नुकत्याच उठलेल्या निर्बंधानंतर परिस्थिती बदलते आहे). त्या वेळी असंही समजतं की बाहेर हिमवर्षाव सुरू झाला आहे. \"तो नक्की कधी सुरू होतो, तो क्षण आपल्याला कधीही कळत नाही.\" असा सूचक निर्देश करणारा नेमका संवाद या जोडप्याच्या तोंडी येतो. तर हा हिमसेक कित्येक दिवस चालू राहिला आहे. त्यामुळे पूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. होमाने हॉस्पिटलच्या मुख्य डॉक्टरांच्या, झोपूनच असलेल्या आईची देखभाल करण्यासाठी १० रात्री रात्रपाळी करण्याचं होमाने मंजूर केलं आहे. मात्र हा हिमसेक पूर्ण वेळ चालूच आहे. या बर्फवृष्टीमुळे केवळ प्रवासच नाही, तर दूरवरचं दिसणंही दुरापास्त होऊ लागलं आहे. या बर्फाबद्दल सगळे जण तक्रार करत आहेत, काम संथ झालं आहे; मात्र ठप्प झालेलं नाही.\nडॉक्टरची आई ही एक कटकटी बाई आहे. सतत नर्सेसवर डाफरण्याव्यतिरिक्त ती फार काही करायला तयार नाही. ती अशी बिछान्याला खिळून - एक प्रकारे जायबंदी होऊन पडलेली आहे. तर दुसरीकडे होमा धडधाकट असूनही या हिमवृष्टीमुळे अडकल्याने दुसऱ्या प्रकारे जायबंदीच आहे. त्यात अचानक तिचा नवरा तिला सांगतो, की आता त्याला पुन्हा लिहायला सुचू लागलं आहे. एकूणच आतापर्यंत नेहमीच्या (तेल विकले जात नाही, नवरा काहीच करत नाही) वगैरे परिस्थितीला सरावलेल्या होमाला अचानक होणारे चांगले बदलही स्वीकारायला जड जात आहेत. त्यात हिमसेक बंद होईल अशा बातम्या येताहेत, पण तो बंद काही होत नाहीये. तिच्या रात्रपाळीमुळे तिला रात्री झोप नाहीच आहे. त्यांच्या सोसायटीतील एक बिर्‍हाड एका पियानो शिक्षिकेला भाड्याने दिले आहे. दिवसा तिचे वर्ग चालू असतात. त्यामुळे होमाला दिवसाही झोपणं कठीण जातंय.\nएकीकडे नवरा उत्साहात येऊ लागलाय. त्याला लेखन सुचू लागलंय. होमाची मैत्रीण विचारते, की त्याने ते बंद का केलं होतं त्यावर होमा म्हणते, \"मला आता नक्की कारण आठवत नाही, पण ते अचानकच बंद झालं.\" एकूणच चित्रपट अशाच प्रसंगांनी भरलेला आहे. म्हटलं तर कथेशी संबंधित, म्हटलं तर सूचक किंवा प्रतीकात्मक\nइराणी सेन्सॉरच्या दृष्टीनं पाहता ही वादळामुळे अडकलेल्या महिलेची कथा आहे. मात्र माझं मन तेवढ्याच अर्थाला धरून राहायला तयार नाही. आता हा हिमसेक म्हणा, वादळ म्हणा किंवा अ‍ॅव्हलान्च म्हणा, हे इराणला जवळजवळ स्थानबद्ध करणार्‍या निर्बंधाचं प्रतीक मानलं; तर अनेक पात्रयोजना, प्रसंग इत्यादी सगळंच निराळ्या अर्थाचं होत जातं. होमाचा बॉस, होमाचा मुलगा, होमाच्या गतकाळाच्या आठवणी आपल्याला कधीच दिसत नाहीत. दिसतो तो होमाचा वर्तमान. गेले कित्येक दिवस असलेल्या बाह्य परिस्थितीमुळे ओढगस्तीला आलेला तिचा संसार जाणवतो आणि त्यातलं नि इराणमधल्या दरम्यानच्या काळातलं साधर्म्य लगेच दिसू लागतं. आजारी असलेली नि आधीच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी म्हातारी बाई आपल्याला भेटते. तिला सोडून तिचा मुलगा (होमाचा बॉस) 'बाहेर' आहे. त्याची मुलगी (या म्हातारीची नात) मेली आहे - भविष्य खुंटल्यासारखं वाटतंय नि हे म्हातारीला कळू द्यायचं नाहीये. पण हे म्हातारी पक्कं जाणून आहे. आता मरेल की मग अशा बेताला आलेली असूनही जगण्याची दुर्दम्य इच्छा बाळगलेली, आणि अजून पुन्हा बाहेरच्या जगात येऊ पाहणारी, म्हातारी बाई एकीकडे तग धरून आहे. चिडचिडी झालीये, पण संपलेली नाही. हिच्यात आणि दरम्यानच्या अतिरेकाने आजारी पडलेल्या इराणी संस्कृतीत मला साधर्म्य दिसू लागलं. हा मी लावलेला चश्मा कसा बरं मानावा तेल विकलं गेल्यावर, पर्यायाने निर्बंध सैल होऊ लागल्याची चुणूक दिसू लागल्यावर, होमाच्या नवर्‍याला पुन्हा लेखन सुचू लागतं, त्याचे वेळी त्याच्या शेजारी पियानो शिकवणारी शेजारीण येऊन राहते हा इराणी कलेला मिळू लागलेला नवा श्वास नाही असं मी कसं समजावं तेल विकलं गेल्यावर, पर्यायाने निर्बंध सैल होऊ लागल्याची चुणूक दिसू लागल्यावर, होमाच्या नवर्‍याला पुन्हा लेखन सुचू लागतं, त्याचे वेळी त्याच्या शेजारी पियानो शिकवणारी शेजारीण येऊन राहते हा इराणी कलेला मिळू लागलेला नवा श्वास नाही असं मी कसं समजावं आणि सर्वांत शेवटी - या सगळ्यांचा वादळी काळात सांभाळ केल्यावर नव्या दिवसांना सामोरी जाताना संमिश्र मनोवस्थेत पोचलेली होमा हीच आजच्या इराणचं प्रतीक नाही हे एकवेळ तिथल्या सेन्सॉरला सांगायला ठीक, पण मला पटायला मात्र जड जातं आणि सर्वांत शेवटी - या सगळ्यांचा वादळी काळात सांभाळ केल्यावर नव्या दिवसांना सामोरी जाताना संमिश्र मनोवस्थेत पोचलेली होमा हीच आजच्या इराणचं प्रतीक नाही हे एकवेळ तिथल्या सेन्सॉरला सांगायला ठीक, पण मला पटायला मात्र जड जातं आणि त्यात ही होमाचं काम केलेली अभिनेत्री ’न्यू वेव्ह’मध्ये मैदान मारणारी आघाडीची अभिनेत्री आहे हा योगायोग की ठरवून केलेली पात्रयोजना\nकाही असो. दिग्दर्शकाचं श्रेय असं की एरवी सहज एक प्रतीकात्मक सिनेमा होऊ शकणाऱ्या या प्लॉटमध्ये डोळ्यात बोट घालून ’बघा बघा, प्रतीकं बघा,’ असला (’ऱ्हायनो सिझनी’य ) डोक्यात जाणारा प्रकार न करता अतिशय हळुवारपणे व कथेच्या अनुषंगाने गोष्टी समोर आणल्या आहेत. या लेखनावरून असं वाटू शकतं की हा फारच प्रतिकात्म सिनेमा आहे आणि सामान्य प्रेक्षकाला कंटाळा येईल. पण प्रत्यक्षात मात्र जरी ही पार्श्वभूमी माहित नसली तरी एक 'नाट्य'पुर्ण चित्रपट, त्या नायिकेच्या मनाची स्थित्यंतरं, इताणमधील बदलते नातेसंबंध, बदलता इराण अश्या इतर चष्म्यांतून बघितला किंवा चष्मा न लावता एक नाट्यपुर्ण सिनेमा म्हणून पाहिला तरीही तो बर्यापैकी ताकदीचा आहे. ही पार्श्वभुमी माहित नसली तर दोन चार प्रसंग असे का आहेत किंवा शेवट असा का आहे याची संगती लावणं कठीण जाऊ शकतं मात्र त्याशिवायही सिनेमा पुर्णपणे रंजन करतो. प्रतिकांनी सिनेमा भरला की साधारणतः रंजकतेकडे दुर्लक्ष होते किंवा मग रंजकतेचा दर्जा राखला तर अशा प्रकारचा मथितार्थ दाखवण्याची कसरत जमत नाही. हा सिनेमा त्याला सुखद अपवाद आहे. शेवटी या अनोख्या चित्रपटाने काहीही न बोलता एक छान आशावाद जागवत चित्रपटाचा शेवट केला आणि माझ्यासारख्याच्या विचाराला खाद्य दिलं. शक्य झालं, तर हा चित्रपट चुकवू नका आणि बघताना हे संदर्भ लक्षात ठेवून बघा. इतकंच\nअ‍ॅव्हलान्च (२०१५) - चित्रपटाची /नाटकाची माहिती\nकलाकार: अहमद हमीद, फतिमा आरिया\nबॉक्स ऑफिसचे आकडे: -\nप्रदर्शन वर्ष: ९० मिनिटे\nतलवार(२०१५): रंजक मात्र भेदक अजिबात नाही\nमुक्काबाज (२०१८): एकच खणखणीत बुक्का\nAIB नॉकआउट व रोस्टिंगः भारतासाठी नवा विधा व नव्या माध्यमाचा उदय\nCopyright © पाहावे मनाचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://shanmarathi.com/2021/05/21/vayachya-50-varshi-dekhil-20-varshanchya-distat-ya-abhinetri/", "date_download": "2022-05-19T00:14:17Z", "digest": "sha1:RLLCLLHT2HFZNEO3A3UVXL5T5WL7CBAK", "length": 9896, "nlines": 55, "source_domain": "shanmarathi.com", "title": "वयाच्या 50 व्या वर्षी देखील 20 वर्षांच्या दिसतात ‘ या ‘ अभिनेत्री ! त्यांचे फोटोज आहेत याचा पुरावा.. – SHAN MARATHI", "raw_content": "\nवयाच्या 50 व्या वर्षी देखील 20 वर्षांच्या दिसतात ‘ या ‘ अभिनेत्री त्यांचे फोटोज आहेत याचा पुरावा..\nचित्रपटजगताचा नियम आहे की नवीन चेहरे येताच जुन्या चेहऱ्यांची चमक फीकी पडून जाते. असे जवळपास प्रत्येक चित्रपट उद्योगात बघायला मिळते. हॉलिवूड पासून ते टाॅलीवूड पर्यंत हीच परंपरा चालत आहे. यामध्ये हिंदी चित्रपसृष्टीती म्हणजे बॉलिवूड देखील लपलेले नाही आहे. चित्रपट जगतात 100 वर्ष पूर्ण केलेल्या बॉलिवूड ने आता अनेक दशक बघितले आहेत. प्रत्येक दशकात एक खास ट्रेंड बघायला मिळाला. चित्रपटाच्या एका विशेष पटकथेपासून ते, कलाकार, सेट, कृती, संगीत, पोशाख आणि प्रेक्षकांपर्यंत हे हळू-हळू परिवर्तित होत गेले. बदलत्या पर्वासोबत चित्रपटांच्या कथा आणि चित्रपटसृष्टीची स्थिती देखील बदलली. मात्र एक गोष्ट जी बदलली नाही ती आहे रीत, ज्यामधे जुन्या कलाकारांना निवृत्त होण्याचे पदक मिळून जाते. तर आज आम्ही बॉलिवूड मधील अशा अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा 50 वर्षांपेक्षा जास्त वयामध्ये देखील मनोरंजन उद्योगात सर्व सोशल मीडियावर जलवा कायम आहे आणि त्यांनी हे सिद्ध केले आहे की वय हे फक्त एक संख्या आहे.\nहिंदी चित्रपटसृष्टीत जेव्हापण ‘ जुनं ते सोनं ‘ याबद्दल चर्चा होते तर दक्षिणेकडील सुंदरी भानुरेखा गणेशन म्हणजेच रेखा यांचा हमखास उल्लेख केला जातो. चित्रपसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री रेखा 66 वर्षांच्या आहेत. त्यांचा पहिला चित्रपट ‘ अंजाना सफर ‘ हा होता, ज्याचे चित्रीकरण 1969 मध्ये झाली होती. मात्र काही कारणामुळे हा चित्रपट 10 वर्षानंतर ‘ दो शिकारी ‘ या नावाने प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांच्यापेक्षा 25 वर्षांनी मोठे असलेले कलाकार विश्वजित यांच्यासोबत 15 वर्षांच्या रेखाच्या एका चुं’बनाच्या दृश्याने त्यांना रातोरात चर्चित केले होते. ज्याच्या उल्लेख रेखा यांच्या आयुष्यावर लिहिलेल्या ‘ रेखा द अनटोल्ड स्टोरी ‘ मध्ये केला आहे.\n9 जुलै 1960 मध्ये मुंबईमध्ये जन्मलेल्या संगीता बिजलानी 60 वर्षांच्या आहेत. एवढे वय असूनही संगीता यांनी स्वतःला फिट ठेवले आहे. संगीता बिजलानी या आपल्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा आपल्या खाजगी आयुष्यामुळे जास्त चर्चित राहिल्या आहेत. संगीता यांनी आपल्या मॉडेलिंग कारकिर्दीची सुरुवात वयाच्या 16 व्या वर्षीच केली होती. त्यांनी निरमा व पोंड्स बरोबरच अनेक जाहिरातीत देखील काम केले आहे. सन 1980 मध्ये संगीता यांना मिस इंडिया म्हणून निवडले गेले होते. संगीता ने बॉलिवूड मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात 1988 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘ कातील ‘ पासून केली होती.\nसलमान खान सोबत चित्रपट ‘ मैंने प्यार किया ‘ पासून बॉलिवूड मध्ये पाऊल ठेवणारी अभिनेत्री भाग्यश्री 52 वर्षांची आहे. भाग्यश्रीचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील शाही परिवारात झाला होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात कच्ची धूप पासून केली होती. आज देखील या अभिनेत्रीच्या सुंदरतेते काहीच कमी नाही आली आहे.\nकेवळ ‘या’ व्यक्तीमुळे विशाल निकम ठरला बिगबॉस मराठीचा विजेता, तर जय दुधानेच्या गळ्यात उपविजेत्यापदाची माळ\n‘ त्याने मला 4 तासांपर्यंत…. ‘ या अभिनेत्रीने आपल्या पती सोबतच्या प्रणयरम्य दृश्याबद्दल केला मोठा खुलासा \nव्यायाम करताना कृती सेनन ची स्थिती झाली वाईट.. तरी देखील ट्रेनरला नाही आली दया\nPrevious Article वयाच्या 50 व्या वर्षी ही सुपर मॉडेल झाली आई मुलीचे फोटोज केले शेअर\nNext Article नेमका कोण आहे तो व्यक्ती ज्याच्यासाठी काहीपण करण्यासाठी तयार आहे अभिनेत्री काजल अगरवाल \nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nशिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला ठोकला राम राम\nआता तिसरी पत्नीही राहतीये मुलांसोबत दूर संजय दत्तने स्वतः केला खुलासा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/daily", "date_download": "2022-05-18T23:03:09Z", "digest": "sha1:NZL7U7G2VK5JLG62MTJIBYHYRMJMT6KB", "length": 14811, "nlines": 290, "source_domain": "www.esakal.com", "title": "Read Today's Horoscope in Marathi | आजचे राशिभविष्य - Sakal | Sakal", "raw_content": "\nआजचे राशिभविष्य - 18 मे 2022\nमेष : आरोग्य उत्तम राहील. गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.\nआजचे राशिभविष्य - 17 मे 2022\nमेष : कोणाच्याही आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल.\nआजचे राशिभविष्य - 15 मे 2022\nमेष : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. खर्चाचे प्रमाण वाढेल.\nआजचे राशिभविष्य - 14 मे 2022\nमेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.\nआजचे राशिभविष्य - 13 मे 2022\nमेष : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वादविवाद टाळावेत.\nआजचे राशिभविष्य - 12 मे 2022\nमेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.\nआजचे राशिभविष्य - 11 मे 2022\nमेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.\nआजचे राशिभविष्य - 10 मे 2022\nमेष : संततिसौख्य लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.\nसंततिसौख्य लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.\nआजचे राशिभविष्य - 08 मे 2022\nमेष : प्रसन्नता लाभेल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.\nप्रसन्नता लाभेल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.\nआजचे राशिभविष्य - 06 मे 2022\nमेष : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल.\nजिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल.\nआजचे राशिभविष्य - 05 मे 2022\nमेष : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.\nतुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.\nआजचे राशिभविष्य - 04 मे 2022\nमेष : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जिद्द व चिकाटी वाढेल.\nकाहींना अचानक धनलाभाची शक्यता. जिद्द व चिकाटी वाढेल.\nआजचे राशिभविष्य - 03 मे 2022\nमेष : महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.\nमहत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.\nआजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2022\nमेष : आरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय योग्य ठरतील. जिद्द व चिकाटी वाढेल.\nआरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय योग्य ठरतील. जिद्द व चिकाटी वाढेल.\nआजचे राशिभविष्य - 29 एप्रिल 2022\nमेष : महत्त्वाची कामे पार पडतील. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.\nमहत्त्वाची कामे पार पडतील. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.\nआजचे राशिभविष्य - 28 एप्रिल 2022\nमेष : मनोबल कमी राहील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.\nमनोबल कमी राहील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.\nआजचे राशिभविष्य - 27 एप्रिल 2022\nमेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.\nकाहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.\nआजचे राशिभविष्य - 26 एप्रिल 2022\nमेष : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.\nसामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.\nआजचे राशिभविष्य - 24 एप्रिल 2022\nमेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.\nतुमचा इतरांवर प्रभाव राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.\nआजचे राशिभविष्य - 22 एप्रिल 2022\nमेष : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. जिद्दीने कार्यरत राहाल.\nएखादी महत्त्वाची वार्ता समजेल. जिद्दीने कार्यरत राहाल.\nआजचे राशिभविष्य - 21 एप्रिल 2022\nमेष : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. गुरुकृपा लाभेल.\nहाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. गुरुकृपा लाभेल.\nआजचे राशिभविष्य - 20 एप्रिल 2022\nमेष : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कामाचा ताण व दगदग जाणवेल.\nवेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कामाचा ताण व दगदग जाणवेल.\nआजचे राशिभविष्य - 19 एप्रिल 2022\nमेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.\nआरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.\nआजचे राशिभविष्य - 17 एप्रिल 2022\nमेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.\nतुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.\nआजचे राशिभविष्य - 16 एप्रिल 2022\nमेष : मानसिक अस्वस्थता राहील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.\nमानसिक अस्वस्थता राहील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.\nआजचे राशिभविष्य - 15 एप्रिल 2022\nमेष : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. कामे रखडण्याची शक्यता.\nमहत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. कामे रखडण्याची शक्यता.\nआजचे राशिभविष्य - 13 एप्रिल 2022\nमेष : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मनोबल वाढेल. जिद्द व चिकाटी वाढेल.\nवरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मनोबल वाढेल. जिद्द व चिकाटी वाढेल.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/03/blog-post_15.html", "date_download": "2022-05-18T23:17:01Z", "digest": "sha1:GJR6M6E7MH77EXVP6N4S7KEL6JVNZSLK", "length": 6172, "nlines": 36, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "डाॅ.संदीप डाकवे यांच्या ‘गाठीभेटी’ पुस्तकाचे खासदारांच्या हस्ते प्रकाशन", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nडाॅ.संदीप डाकवे यांच्या ‘गाठीभेटी’ पुस्तकाचे खासदारांच्या हस्ते प्रकाशन\nमार्च १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :\nसिक्कीमचे माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील यांच्या सोबतच्या डाॅ.संदीप डाकवे यांनी तयार केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन 12 मार्च, 2022 रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या 109 व्या जयंतीदिनी वेणूताई चव्हाण सभागृह, कराड येथे झाले.\nस्पंदन प्रकाशनाची सातवी निर्मिती असलेल्या ‘गाठीभेटी’ या पुस्तकाचे प्रकाशन सिक्कीमचे माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील, जेष्ठ पत्रकार मधुकर भावे, विकास भोसले, शशिकांत पाटील व अन्य मान्यवर यांच्या हस्ते झाले. श्रीनिवास पाटील यांची प्रथम भेट झाल्यापासून आतापर्यंतच्या विविध उपक्रमांचे फोटो यात आहेत. खासदार पाटील यांनी प्रकाशनानंतर या पुस्तकाची बारकाईने पाहणी केली. त्यांनी डाॅ.डाकवे यांच्या फोटो संग्रहाचे व फोटोबद्दलच्या अचूक माहितीचे, कलात्मक वृत्तीचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.\nडाॅ.संदीप डाकवे यांचे हे सहावे पुस्तक आहे. तसेच मुक्काम पोस्ट डाकेवाडी, सेलिब्रिटी कट्टा, ग्रेट स्केच भेट, ऋणानुबंध, आठवणीतील भाऊ, अक्षर शुभेच्छा ही त्यांची आगामी पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.\nप्रथम ‘मनातलं’ या चारोळीसंग्रहाचे प्रकाशन स्वतःच्या वाढदिनी, व्दितीय ‘जलयुक्त शिवार अभियान’ लेख संग्रह पुस्तकाचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस, तृतीय ‘दीप उजळतो आहे’ या पुस्तकाचे प्रकाशन गणेश चतुर्थीदिनी आईवडीलांच्या हस्ते, चतुर्थ ‘समाज स्पंदनाची पत्रे’ या पुस्तकाचे प्रकाशन जागतिक टपालदिनी डाकघरात पोस्टमन काकांच्या हस्ते तर पाचव्या ‘स्नेहबंध’ या पुस्तकाचे प्रकाशन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले आहे.\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2021/09/blog-post_84.html", "date_download": "2022-05-18T23:59:22Z", "digest": "sha1:2K6VHWCGXGF2YTYTSXRWDIXGWK7SKHVZ", "length": 9160, "nlines": 55, "source_domain": "www.mynagar.in", "title": "पंतप्रधानांमुळे शेवटचा माणूस विकासाच्या प्रवाहात", "raw_content": "\nपंतप्रधानांमुळे शेवटचा माणूस विकासाच्या प्रवाहात\nलोणी | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विविध योजनांच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षा देऊन देशातील 42 कोटी लोकांना बँकेशी (Bank) जोडण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याने शेवटचा माणूस विकासाच्या मुख्य प्रवाहात येवू शकला, असे प्रतिपादन आ. राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले. सभासदांच्या सुविधेकरिता प्रवरा सहकारी बँकेच्या शाखांमधून 365 दिवस सुविधा आणि कोविड (Covid) योध्दे म्हणून डॉक्टरांसाठी मेडीप्लस कर्जसुविधा योजनेची घोषणाही त्यांनी केली.\nप्रवरा सहकारी बँकेची (Pravara Sahakari Bank) 47 वी अधिमंडळाची सभा चेअरमन अशोकराव म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेस जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील, व्हा. चेअरमन विश्वासराव कडू, चेअरमन नंदू राठी, अशोकराव असावा, व्हा.चेअरमन बापूसाहेब वडितके यांच्यासह संचालक आणि सभासद ऑनलाईन पध्दतीने सहभागी झाले होते. विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.\nआ. विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले की, मागील दोन वर्षे कोव्हीड संकटाला सामोरे जाताना समाज घटक हतबल झाले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून सर्वांनाच धक्का दिला. त्यांनी उचललेल्या धाडसी पावलामुळे देशाची अर्थव्यवस्था स्थिरावली असल्याकडे लक्ष वेधून केंद्र सरकार या संकटात प्रत्येक समाज घटकाच्या पाठीशी उभे आहे. मात्र राज्य सरकारची कोणतीही मदत समाजापर्यंत पोहोचू शकली नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) आत्तापर्यंत कोणती मदत केली याची श्वेतपत्रिका काढण्याची गरज व्यक्त करुन अडचणीत सापडलेल्या छोट्या व्यावसायिक, दुकानदारांना मदतीचे पॅकेज जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.\nप्रवरा सहकारी बँकेने कोव्हीड संकटातही 1 हजार कोटींचे व्यवसायाचे उदिष्ठ पूर्ण केल्याबद्दल त्यांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले. थकबाकीचे प्रमाणही कमी झाल्याने सभासदांना लाभांश देण्याबाबत आरबीआयकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासित करतानाच पद्मश्री योजनेत नियमीत कर्जफेड करणार्‍या कर्जदारांसाठी कर्जाची मर्यादा दोन लाख रुपये, डॉक्टरांसाठी रूग्णालयाच्या पायाभूत सुविधांसाठी दिड कोटी रुपयांपर्यंतची मेडीप्लस योजना तसेच शेतकर्‍यांसाठी सोनेतारण कॅशक्रेडीट योजनेची मर्यादा 10 लाख रुपये आणि व्हॅट्सअ‍ॅप बँकींग सुविधा सुरु करण्याचे त्यांनी सुचित केले.\nजिल्हा सहकारी बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, बँकेने चांगला व्यवसाय केला असला तरी ठेविदार, कर्जदार टिकवून ठेवण्यासाठी अधिक चांगले काम करावे लागेल. जिल्हा बँकांप्रमाणेच शेती कर्जासाठीच्या योजना कार्यान्वित करण्याची सूचना त्यांनी केली. मुख्य कार्यकारी आधिकारी वाडकर यांनी ताळेबंद सादर केला तर संचालक अशोक आसावा यांनी आभार मानले.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nअसा झाला आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात; आमदार म्हणाले मी फक्त....\nपिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल महापालिकेचे दुर्लक्ष ; शिवप्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा\nनिंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी कुस्त्यांचा हगामा राज्यात प्रसिद्ध : दोन दिवस चालणार यात्रोत्सव\nपिंपळगाव माळवी येथे स्थान प्रकट दिनानिमित्त यात्रा महोत्सव\nजेऊर यात्रोत्सवादरम्यान हजारो भाविकांचे दर्शन लाखोंची उलाढाल ; नामदार तनपुरे यांच्याकडून पाण्याची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/business-news/article/with-indian-driving-licence-you-can-drive-in-these-15-countries/382747", "date_download": "2022-05-19T00:07:44Z", "digest": "sha1:BWIAASZJCPIAGRB4KOEVBAVDOL35ZQ6Y", "length": 19734, "nlines": 121, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Driving Rules | Driving License: जर तुमच्याकडे भारताचा ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर तुम्ही या टॉप १५ देशांमध्ये चालवू शकता गाडी With Indian Driving Licence you can drive in these 15 countries", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nDriving License: जर तुमच्याकडे भारताचा ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर तुम्ही या टॉप १५ देशांमध्ये चालवू शकता गाडी\nDriving Rules : भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स (Indian Driving Licence)असलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या ड्रायव्हिंग लायसन्ससह, तुम्ही केवळ भारतातच वाहन चालवू शकत नाही, तर जगातील आघाडीच्या देशांमध्येही वाहन चालवू शकता. तुम्ही भारतीय ड्रायव्हिंग लायसन्ससह परदेशातही गाडी चालवू शकता. जगात असे अनेक देश आहेत जिथे भारताचा ड्रायव्हिंग लायसन्स वापरता येतो किंवा तो कायदेशीर आहे.\nभारतीय ड्रायव्हिंग लायसन्स |  फोटो सौजन्य: Representative Image\nभारतीय ड्रायव्हिंग लायसन्स भारतासह जगातील इतरही काही देशांमध्ये कायदेशीर\nभारतीय ड्रायव्हिंग लायसन्ससह तुम्ही जगातील १५ देशांमध्ये वाहन चालवू शकता\nअमेरिका, कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्ससह १५ देशांमध्ये भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स वैध\nDriving Licence Update: नवी दिल्ली: भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स (Indian Driving Licence)असलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या ड्रायव्हिंग लायसन्ससह, तुम्ही केवळ भारतातच वाहन चालवू शकत नाही, तर जगातील आघाडीच्या देशांमध्येही वाहन चालवू शकता. तुम्ही भारतीय ड्रायव्हिंग लायसन्ससह परदेशातही गाडी चालवू शकता. जगात असे अनेक देश आहेत जिथे भारताचा ड्रायव्हिंग लायसन्स वापरता येतो किंवा तो कायदेशीर आहे. चला त्या देशांबद्दल जाणून घेऊया. (With Indian Driving Licence you can drive in these 15 countries)\nया देशांमध्ये तुम्ही भारतीय ड्रायव्हिंग लायसन्ससह ड्रायव्हिंगचा आनंद घेऊ शकता-\nजगातील नंबर वन देश असलेल्या अमेरिकेतीलमधील बहुतेक राज्ये तुम्हाला भारतीय DL सह भाड्याने कार चालविण्याची परवानगी देतात. तुम्ही येथे १ वर्षासाठी गाडी चालवू शकता, परंतु तुमचे दस्तावेज बरोबर आणि इंग्रजीत असले पाहिजेत. DL सोबत तुम्हाला I-94 फॉर्म सोबत ठेवावा लागेल, ज्यामध्ये तुम्ही USA मध्ये प्रवेश केल्याची तारीख असेल.\nया सुंदर देशातही तुम्ही भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर वर्षभर ड्रायव्हिंगचा आनंद घेऊ शकता. दक्षिण-पश्चिम पॅसिफिक महासागरात दोन मोठी बेटे आणि इतर अनेक लहान बेटांनी बनलेल्या या देशात गाडी चालवण्याची मजा वेगळीच आहे.\nजर्मनीला ऑटोमोबाईल्सचा देश म्हटले जाते, जिथे तुम्ही ड्रायव्हिंग करून उत्तम अनुभव घेऊ शकता. येथे भारतीय लायसन्सवर ६ महिने ड्रायव्हिंग करता येते. मर्सिडीज-बेंझ, ऑडी आणि बीएमडब्लू या येथील ऑटोमेकर आहेत.\nभारताचे शेजारी देश भूतानशी चांगले संबंध आहेत. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या देशातील रस्त्यांवर तुम्ही गाडी चालवण्याचा आनंदही घेऊ शकता.\nकॅनडाला मिनी पंजाब असेही म्हणतात. तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर तुम्ही इथल्या रुंद रस्त्यांवर गाडी चालवण्याचा आनंद घेऊ शकता. पण इथे तुम्हाला उजवीकडे गाडी चालवावी लागेल.\nऑस्ट्रेलियामध्येही तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर काही अटी व शर्तींसह ड्रायव्हिंगचा आनंद घेऊ शकता. भारतीय ड्रायव्हिंग लायसन्समुळे येथे तीन महिन्यांसाठी वाहन चालवण्याची परवानगी आहे. पण अट अशी आहे की तुमचा परवाना इंग्रजी भाषेत असावा.\nयूकेमध्ये डावीकडे गाडी चालवण्याचा नियम आहे, येथे तुम्ही तुमच्या परवान्यावर एकूण १ वर्षासाठी गाडी चालवू शकता. Rolls Royce, Land Rover, Aston Martin सारखे प्रसिद्ध वाहन उत्पादक येथे आहेत.\nइटली एक असा देश आहे जिथे जगभरातील लोकांना स्पोर्ट्स कारचे वेड आहे. इथल्या रस्त्यांवर वाहन चालवण्याचा परवाना भरण्याची संधी मिळाल्यास काय होईल. तथापि, येथील नियमांनुसार, तुमच्याकडे आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिटसह परवाना असणे आवश्यक आहे.\nमध्य युरोपातील हा देश ज्याला जगाचे स्वर्ग म्हटले जाते. येथील नियमांनुसार, तुम्ही 1 वर्षापर्यंत भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर कंट्री साइडमध्ये गाडी चालवू शकता. याशिवाय, तुम्ही स्वतःहून येथे वाहन भाड्याने देखील घेऊ शकता, परंतु तुमचा परवाना इंग्रजी भाषेत असावा.\nया देशात तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सने सहज गाडी चालवू शकता. पण तुमचा परवाना इंग्रजी भाषेत असण्यासोबतच त्यावर तुमचा फोटो आणि स्वाक्षरी असायला हवी.\nAadhaar-Ration Link | रेशन कार्डला आधारशी लिंक करा घरी बसून, होतील अनेक फायदे\n7th Pay Commission | 'या' सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ३ टक्क्यांनी वाढ, डीएची थकबाकीही जाहीर\nभारतात फक्त ५ Tesla कार, अंबानींच्या आणि दोन बॉलीवूड सेलिब्रिटींच्या आहेत आवडत्या, पहिली टेस्ला कोणाची\nफ्रेंच इंजिनचा आनंद तुम्ही अनेकवेळा घेतला असेलच, पण भारतीय परवान्याच्या मदतीने तुम्ही फ्रान्सच्या रस्त्यावर गाडी चालवण्याचा आनंदही घेऊ शकता. हा देश त्यांच्या अभ्यागतांना त्यांच्या स्थानिक ड्रायव्हिंग लायसन्सवर १ वर्षापर्यंत वाहन चालवण्याची परवानगी देतो. मात्र यासोबत एक अट आहे की, परवाना फ्रेंच भाषेतही असावा.\nजगातील प्रमुख बंदरे आणि व्यापार केंद्रांपैकी एक, हा देश दक्षिण आशियामध्ये मलेशिया आणि इंडोनेशिया दरम्यान स्थित आहे. येथील सरकार परदेशी पाहुण्यांना त्यांच्या आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्सवर १ वर्षापर्यंत वाहन चालवण्याची परवानगी देते. हा देश जगभरातील पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. याशिवाय तुम्ही हाँगकाँग आणि मलेशियालाही गाडी चालवू शकता.\nउत्तर युरोपमध्ये असलेला हा देश जगातील सर्वात आनंदी देश देखील मानला जातो. येथील नियमांनुसार, तुम्ही भारतीय ड्रायव्हिंग लायसन्ससह वर्षभर ड्रायव्हिंगचा आनंद घेऊ शकता. मात्र यासाठी तुमच्यासोबत आरोग्य विमा असणे अनिवार्य आहे.\nआफ्रिकन खंडाच्या आग्नेयेला असलेला हा देश वाहन चालवण्याच्या बाबतीत थोडा कडक आहे, विशेषतः परदेशी लोकांसाठी. येथील नियमांनुसार, तुम्ही भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर फक्त १ दिवसासाठी गाडी चालवू शकता. मॉरिशस पूर्णपणे नैसर्गिक दृश्यांनी परिपूर्ण आहे, मनोरंजक गोष्ट म्हणजे येथील सुमारे ५१ टक्के लोकसंख्या हिंदू आहे.\nयुरोप खंडातील हा देश तुम्हाला जगातील सर्वात सुंदर दृश्ये देतो. या देशात तुम्ही भारतीय ड्रायव्हिंग लायसन्ससह एकूण ३ महिने ड्रायव्हिंगचा आनंद घेऊ शकता. हा देश मध्यरात्रीच्या विशेष सूर्योदयासाठी देखील ओळखला जातो, जेथे रात्री अचानक सूर्य निघतो. उत्तर नॉर्वेमध्ये उन्हाळ्याच्या हंगामात मध्यरात्री-सूर्य दिसणे खूप सामान्य आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nPetrol Diesel Price: या दिवसापासून पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार सरकारने जाहीर केली तारीख\nया फळाची शेती अल्पावधीत करेल करोडपती\nMaharashtra Job Alert: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत आहेत या पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख\nMoney Making Idea: स्टेट बॅंक देतेय कमाईची जबरदस्त संधी फक्त ही कागदपत्रे जमा करा, तुम्हाला दरमहा मिळतील 60 हजार...\nEPFO : तुमच्या PF खाते क्रमांकामध्ये दडलेली ही खास माहिती तुम्हाला माहित असलीच पाहिजे, जाणून घ्या...\nIEC 2022 | एचडीएफसीचे केकी मिस्त्री म्हणतात ऐतिहासिकदृष्ट्या स्वस्त दरात मिळतंय गृहकर्ज, रिअल इस्टेटसाठी ही चांगली वेळ\nIEC 2022 | कोरोनाचा बूस्टर डोस आवश्यक, नियामक संस्थांनी मंजूरी देताना आधीसारखीच तत्परताच दाखवावी : अदर पूनावाला\nIEC 2022 | गौतम अदानी म्हणतात, भारत स्वावलंबी होत, जग भारतावर अवलंबून होण्यापर्यतचा पल्ला गाठणार\nIEC 2022 | आरोग्य, शिक्षणापासून ड्रोनपर्यंत सर्वत्र 5G महत्त्वाचे, भारताचे चित्र बदलणार : सुनील मित्तल\nIEC 2022 | भारत हा जागतिक कंपन्यांची पहिली पसंती, देशातील गरीबी हटवणे आणि रोजगार निर्मिती आहे महत्त्वाचे : अनिल अग्रवाल\n50 लाख नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी होणार - एकनाथ शिंदे\nसारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी देणार-अजित पवार\nएकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/heres-why-the-samsung-galaxy-m53-5g-is-a-best-buy-under-25k-segment-best-108-mp-camera-immersive-display-and-more/articleshow/91382193.cms?utm_source=gadgetsnow&utm_medium=hp_mostreadwidget", "date_download": "2022-05-18T23:18:53Z", "digest": "sha1:HTJD4GM5H5NG3XH52REL3M5ZCL7ND34D", "length": 17667, "nlines": 120, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n25 हजारांच्या बजेटमध्ये Samsung Galaxy M53 5G आहे बेस्ट स्मार्टफोन; सेगमेंट-बेस्ट 108 MP camera, शानदार डिस्प्ले आणि बरचं काही\nSamsung ने नवीन GalaxyM53 5G मध्ये सेगमेंट बेस्ट 108 MP कॅमेरा, 120Hz sAMOLED+ display आणि इतर अन्य बाबीसह शानदार फीचर्स दिले आहेत. केवळ २५ हजार रुपयांत तुम्हाला या शानदार फोनचा अनुभव घेता येईल.\nसध्या ‘Flexible’, ‘Multitasking’, ‘Dynamic’ सारखे शब्द अत्यंत महत्त्वाचे झाले आहेत. आपण अशा काळात राहत आहोत, जेथे योग्य गोष्टींना महत्त्व देणे गरजेचे झाले आहे. अशाच वेळी गॅजेट्सची उपयुक्तता समोर येते. जेव्हा आपण सपोर्ट आणि बॅकिंगबद्दल बोलतो, त्यावेळी सर्वात प्रथम एक गोष्ट मनात येते ते म्हणजे Samsung चे smartphones, जे नेहमीच लोकांच्या उपयोगी येतात. पॉवर-पॅक्ड बॅटरी, स्पीडी प्रोसेसर आणि कोणताही क्षण कॅमेऱ्यात कॅप्चर करणे, या गोष्टींद्वारे कंपनीने नेहमीच यूजर्सला चांगला अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे. Samsung ने नेहमीच नवनवीन गोष्टींद्वारे सर्व समस्यांचे निराकरण करणारे स्मार्टफोन्स बाजारात सादर केले आहेत.\nSamsung ने लागोपाठ आपल्या #UpForItAll सोबत नवीन #GalaxyM53 5G मध्ये हेच सर्व काही देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये सेगमेंट बेस्ट 108 MP कॅमेरा, 120Hz sAMOLED+ display आणि इतर अन्य बाबीसह शानदार फीचर्स दिले आहेत, जे स्मार्टफोन वापरण्याचा अनुभव शानदार बनवतात.\nSamsung Galaxy M53 5G हा स्मार्टफोन तुमच्या नियमित गोष्टी पूर्ण करण्यासाठी का महत्त्वाचा आहे, ते सविस्तर जाणून घेऊया.\nसेगमेंट-बेस्ट - 108 MP कॅमेरा जतन करेल आठवणीतील क्षण\nआपण अशा जनरेशनमध्ये राहत आहोत, जेथे दैनंदिन आयुष्यात अगदी काही सेकंदासाठी देखील सुखःद धक्का देणारे अथवा चेहऱ्यावर हास्य निर्माण करणारे प्रत्येक क्षण आपण रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन Samsung ने नेहमीच चांगले फोटो कॅमेऱ्यात कैद करणारे स्मार्टफोन्स सादर केले आहेत. Galaxy M53 5G मध्ये 108 MP कॅमेरा दिला असून, याद्वारे क्रिस्टल शार्प क्षमतेसह डिटेल्ड फोटो कॅप्चर करता येतो. फोनमध्ये फ्रंटला 32 MP सेंसर दिला असून, जो सेल्फीसाठी सर्वोत्तम आहे.\nचांगल्या फोटोंसाठी मिळेल Object eraser फीचर\nफोनमधील आणखी एक हटके फीचर म्हणजे Object eraser. अनेकदा आपल्या चांगल्या फोटोमध्ये अनावश्यक गोष्टी देखील असतात व इतर अॅप्सचा वापर करून एडिट करताना बऱ्याच समस्या येतात. मात्र, Galaxy M53 5G मध्ये तुम्हाला सहज एडिट सेक्शनमध्ये जाऊन ‘Object Remover’ पर्याय निवडण्याची संधी मिळते. त्यानंतर फोटमधील जी गोष्ट हटवायची आहे, त्यावर टॅप करा. अगदी काही सेकंदात तुम्हाला हवा तसा फोटो मिळेल.\nभन्नाट डिस्प्लेद्वारे मिळेल तुम्हाला शानदार अनुभव\nSamsung ने नेहमीच आपल्या शानदार डिस्प्ले टेक्नोलॉजीद्वारे यूजर्सला सुखःद धक्का दिलेला आहे. Galaxy M53 5G स्मार्टफोन देखील या गोष्टीवर खरा उतरतो. यात दिलेल्या सेगमेंट-लीडिंग sAMOLED+and Infinity-O 6.7’’ FHD display व 120 HZ refresh rate द्वारे तुम्हाला शानदार अनुभव मिळेल. तुम्ही तुमचा आवडता चित्रपट पाहत असाल अथवा गेम खेळत असाल तर तुम्हाला डिस्प्लेद्वारे शानदार अनुभव मिळेल.\nतुमचा स्मार्टफोन राहील एकदम कूल-कूल\nकॉलवर बोलत असताना अथवा नियमितपणे स्क्रोलिंग करत असताना तुमचा स्मार्टफोन खूपच गरम झाल्याचे जाणवले आहे का Samsung Galaxy M53 5G ने यावर तोडगा काढला आहे. फोनमध्ये Vapour Cooling Chamber फीचर दिले असून, यामुळे तुम्ही सहज तासंतास कोणत्याही समस्येशिवाय फोन वापरू शकता. दिवसभर तुमच्या आवडीचा चित्रपट पाहत असाल, आवडता गेम खेळत असाल अथवा आवडत्या व्यक्तींसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असाल, Samsung Galaxy M53 5G च्या मदतीने तुम्ही सहज सर्व करू शकता व फोन गरम देखील होणार नाही.\nintuitive technology द्वारे सहज करा मल्टीटास्किंग\nमल्टीटास्किंग सध्या महत्त्वाचा शब्द झाला आहे. अशा स्थितीमध्ये स्मार्टफोन लॅग झाल्यास मोठी समस्या निर्माण होते. Samsung Galaxy M53 5G मध्ये तुम्हाला मल्टीटास्किंगसाठी असंख्य अॅप्स मिळतात. सोबतच 16GB RAM आणि RAM Plus द्वारे कोणत्याही अडथळ्याशिवाय स्ट्रीमिंग, शॉपिंग आणि बरचं काही करता येते.\n6nm Mediatek Dimensity 900 प्रोसेसर 2.4 GHz पर्यंत Octa-Core आणि ARM Mali G68 GPU: एक प्रोसेसर जो तुमच्या खरेदीपासून ते सर्फिंग आणि गेमिंगपर्यंतच्या विविध मागण्यांशी जुळतो.\n12 5G बँड: वेळेनुसार चालण्यासाठी तयार राहा. या स्मार्टफोनसह 5G ची क्षमता वापरा.\nDolby Atmos: सिनेमाच घरी आणा आणि सिनेमॅटिक आवाजाचाचा अनुभव घ्या. जो, तुम्ही पाहता ते सर्व जबरदस्त बनवतो आणि तुमच्या घरात आरामात इमर्सिव व्हाइब्समध्ये भर देखील घालतो.\nSamsung.com & Samsung Exclusive stores वर Fab Grab Fest मध्ये ऑफर्सची विस्तृत श्रेणी देखील आणत आहे. निवडक Galaxy M सीरिज डिव्हाइसेस वर 33% पर्यंत सूट आणि मोफत 25W चार्जर उपलब्ध आहेत. 10% पर्यंत अतिरिक्त कॅशबॅक आणि Samsung Shop app द्वारे खरेदीवर अतिरिक्त फायदे. ऑफर 8 मे रोजी संपतील. म्हणून, Samsung Galaxy M53 5G वर आताच ऑफर्स मिळवा. चेक करा आणि Samsung smartphone आत्ताच मिळवा.\nत्यामुळे आता Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोन सर्व प्रमुख रिटेल आउटलेट्स, Samsung ऑनलाइन स्टोअर्स आणि Amazon वर उपलब्ध आहे.\nमहत्वाचे लेखAirtel New Plans: Airtel ने लाँच केला सर्वात स्वस्त आणि जबरदस्त प्लान, फक्त ६९९ रुपयांत डेटा-DTH-कॉलिंगसह बरंच काही\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nअप्लायन्सेस या 5 star energy saving ac मुळे गारवा मिळेल फर्स्ट क्लास आणि बिलही होईल कमी\nAdv: मेगा इलेक्ट्रॉनिक्स डे - ट्रेंडिंग गॅजेट्स आणि ॲक्सेसरिजवर भन्नाट डिल्स\nशिक्षण मोठ्या शहरांमध्ये नवीन नोकरी जॉईन करण्यापूर्वी हे वाचा\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य १९ मे २०२२ : 'या' राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत विशेष लाभ\nकार-बाइक Suhana Khan ते Aarav Kumar, बॉलिवूड सेलिब्रेटींच्या मुलांकडे लग्जरी कार्सचा ताफा\nरिलेशनशिप पुरूषहो, बायकोपासून कायम लपवून ठेवा ‘या’ 5 गोष्टी, नाहीतर भोगावे लागतील भयंकर परिणाम..\nकरिअर न्यूज Top Boarding School: करिना कपूर आणि अन्य अनेक सेलिब्रिटी कोणत्या बोर्डिंग स्कूलमधून शिकले 'हे'आहेत देशातले प्रसिद्ध बोर्डिंग स्कूल\nप्रेग्नंसी/पेरेंटिंग सिंगल फादर असण्याचे तोटे आणि फायदे सांगतोय अभिनेता तुषार कपूर\nमोबाइल Apple चे मोठे अपडेट iPhone यूजर्सना मिळणार अनेक नवीन फीचर्स, जे वाढवतील फोन वापरण्याचा एक्स्पीरियंस\nबुलडाणा खेळताना गळफास लागल्याने चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू; परिसरात हळहळ\nदेश 'राज ठाकरे उत्तर भारतीयांचे शत्रू क्रमांक एक' अयोध्या दौऱ्याला जेडीयूचा विरोध\nमनोरंजन रानबाजारमध्ये लोकांना फक्त एक स्त्री कपडे काढताना दिसतेय, पण... | तेजस्विनी पंडित\nआयपीएल जीवदानाचा फायदा घेत डीकॉकने साकारले धडाकेबाज शतक, लखनौने केली केकेआरची धुलाई\nआयपीएल IPL 2022, KKR vs LSG Live Score : केकेआर आयपीएमधून आऊट, लखनौ प्ले ऑफमध्ये दाखल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t1245/", "date_download": "2022-05-18T23:42:02Z", "digest": "sha1:YO4VWYED7GH6WZGKMLHWDKIK6NV4YXBG", "length": 3871, "nlines": 88, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी.......", "raw_content": "\nअखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी.......\nअखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी.......\nअखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी\nलाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती\nइथे सुरु होण्याआधी, संपते कहाणी\nसाक्षीला केवळ उरते, डोळ्यांतील पाणी\nजखम उरी होते ज्यांच्या, तेच गीत गाती\nसर्व बंध तोडूनी जेव्हा नदी धुंद धावे\nमीलन वा मरण पुढे, हे तिला नसे ठावे\nएकदाच आभाळाला अशी भिडे माती\nगंध दूर ज्याचा, आणिक जवळ मात्र काटे\nअसे फुल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे\nअरी गंध धुंडीत धावे जीव तुझ्यासाठी\nआर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी\nगूज अंतरीचे कथिले तुला ह्या स्वरांनी\nडोळ्यांतून माझ्यासाठी लाव दोन ज्योती\nअखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी.......\nRe: अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी.......\nRe: अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी.......\nगंध दूर ज्याचा, आणिक जवळ मात्र काटे\nअसे फुल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे\nअखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी.......\nअकरा वजा दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/west-bengal-assembly-election-2021-reasons-for-mamata-banerjees-victory", "date_download": "2022-05-18T23:33:59Z", "digest": "sha1:5TJHWUZFBQHEJD42GE5KL4N5XEHAW4KK", "length": 16553, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "बंगाली अस्मितेचा विजय; कोणत्या मुद्द्यांनी तारले? | Sakal", "raw_content": "\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातून भाजप नेत्यांच्या फौजा आल्या असतानाही तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी एकटीच्या बळावर पश्‍चिम बंगालमध्ये केवळ आपला गड राखलाच नाही, तर विरोधकांचा साफ धुव्वा उडवला.\nबंगाली अस्मितेचा विजय; कोणत्या मुद्द्यांनी तारले\nश्‍यामल रॉय : सकाळ न्यूज नेटवर्क\nकोलकता : शटल सेवा असावी त्याप्रमाणे दररोज राज्यात येत भाजप नेत्यांनी निवडणूकीचा प्रचार केला असला तरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे देदिप्यमान विजय संपादन केला. तुल्यबळ लढत असे चित्र रंगविलेली ही निवडणुक प्रत्यक्षात ममता यांनी एकतर्फी ठरविली. जनतेची बंगाली अस्मिता जागृत करत त्यांनी ध्रुवीकरणाला शह दिला.\nभाजपच्या प्रचाराची तोफ धडाडत असतानाही ममता यांनी, सर्व २९४ मतदारसंघात मीच उमेदवार असल्याचा प्रचार केल्याने त्याची फळे विजयाच्या रुपाने त्यांना मिळाली. तृणमूल अल्पसंख्याकांचे लांगुलचालन करत असल्याचा आरोप करत भाजपने हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्याचा शक्य तितका प्रयत्न केला. मात्र, अल्पसंख्याकांची मते मिळवितानाच उदारमतवादी हिंदूंची मते मिळविण्यात तृणमूलला यश आले. ममता यांनीही मंदिरांना भेटी देत आणि सभेमध्ये श्‍लोकांचे पठन करत आपली हिंदू ओळख निर्माण करत सौम्य हिंदुत्वाचा आधार घेतला. हिंदुत्वावर भर दिलेल्या भाजपने उदारमतवाद्यांबरोबरच भाकप (मार्क्सवादी-लेनिनवादी) या नक्षलसमर्थक पक्षाच्या मनातही भीतीचे वातावरण निर्माण केल्याने हे लोक उघडपणे ममतांच्या पाठिशी उभे राहिले.\nहेही वाचा: बंगालमध्ये ममतांचीच ‘दीदी’गिरी\nतृणमूलच्या विजयाचा ममता यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनाही फायदा होणार असून त्यांना नेता म्हणून प्रस्थापित करण्यात तृणमूल काँग्रेसला अडचण येणार नाही. प्रचारातही ते आघाडीवर होते. भाजपने अनेक आयारामांना स्थान दिल्याने त्यांची विश्‍वासार्हताही धोक्यात आली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातून भाजप नेत्यांच्या फौजा आल्या असतानाही तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी एकटीच्या बळावर पश्‍चिम बंगालमध्ये केवळ आपला गड राखलाच नाही, तर विरोधकांचा साफ धुव्वा उडवला. राज्यात भाजपच्या जागा वाढल्या असल्या तरी तृणमूलच्या लखलखीत विजयाने त्यांचे ते यश झाकोळून गेले आहे. डावे पक्ष, काँग्रेस आणि इंडियन सेक्युलर फ्रंट यांच्या संयुक्त मोर्चा तर पराभवाच्या आणखी खोल गर्तेत गेला.\nहेही वाचा: अग्रलेख : भारतेर खेला आरंभ\nराज्यात विजय मिळाल्याने ममता बॅनर्जींच्या हाती सलग तिसऱ्यांदा राज्याची सत्ता आली आहे. २०१६ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी पाहता तृणमूलने आपले यश राखले असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांच्या जागा तेवढ्याच राहिल्या. मोठा बदल भाजप, डावे पक्ष आणि काँग्रेसच्या जागांमध्ये झाला. गेल्या निवडणुकीच्या आधारावर प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत डावे पक्ष आणि काँग्रेस असणे अपेक्षित असताना भाजपने ही भूमिका निभावली आणि आता तोच प्रमुख विरोधी पक्ष झाला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे.\nआत्मपरीक्षण आवश्‍यक : विजयवर्गीय\nतृणमूल काँग्रेसच्या विजयाचे सर्व श्रेय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचेच आहे, आपल्या पक्षाला मात्र आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, अशी कबुली भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी आज दिली. सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर भाजपच्या विजयाचा विश्‍वास व्यक्त करणाऱ्या विजयवर्गीय यांनी दुपारी पराभव मान्य केला. ‘लोकांनी ममता दीदींनाच निवडले आहे. आम्हीही आत्मपरीक्षण करू. आमचे कोठे चुकले, संघटनात्मक त्रुटी होत्या का, राज्यासमोर पक्षाचा चेहरा नसल्याचा परिणाम झाला का, याची चर्चा करू,’ असे ते म्हणाले. या पराभवानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विजयवर्गीय यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत पक्षाच्या खराब कामगिरीची कारणे विचारली.\nहेही वाचा: भाजप विरुद्ध प्रादेशिक पक्ष : नेमका फायदा कुणाचा\nकल्याणकारी योजना : ममता बँनर्जी यांनी कन्याश्री, स्वास्थ्य साथी हेल्थ कार्ड आणि रूपश्री अशा कल्याणकारी योजना आणल्याने त्याचा विजयाला मोठा हातभार लागला.\nभाजपकडे चेहरा नसणे : मुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडे चेहराच नसणे आणि दिल्लीतील नेत्यांनी चालवलेली प्रचार मोहीम, या गोष्टींमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.\nबंगालची लेक : ‘बंगालची लेक’ असा स्वत:चा प्रचार करत ममतांनी बंगाली अस्मितेचा मुद्दा प्रचारात आणला.\nपायाला फ्रॅक्चर : पायाला फ्रॅक्चर झाले असताना ममतांनी ज्या तडफेने व्हीलचेअरवरून प्रचार केला, त्याबद्दल त्यांच्या टीकाकारांनी त्यांचे कौतुक केले.\nअल्पसंख्यांकांची मते : काँग्रेस, डावे पक्ष आणि पीर अब्दुस सिद्दिकी यांच्या इंडियन सेक्युलर फ्रंटने एकत्र येत आघाडी केली. मात्र, अल्पसंख्याकांनी मतविभाजन होऊ देऊ नये, याचा भाजपलाच फायदा होईल, असे ममतांनी केलेले आवाहन मतदारांनी मानले आणि सर्व मते त्यांच्या पारड्यात पडली.\nनोटिसांचा फायदा : सक्तवसुली संचालनालय, सीबीआय यांनी तृणमूलच्या नेत्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली. निवडणूक आयोगाची कारवाई, यामुळे तृणमूलवर अन्याय होत असल्याची भावना जनतेत निर्माण झाली.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=29-december-today-in-historyZM2475200", "date_download": "2022-05-18T22:53:10Z", "digest": "sha1:4U7HOOBMJXORO5CPWRDMRHNIQ7JNZE5T", "length": 18397, "nlines": 114, "source_domain": "www.kolaj.in", "title": "२९ डिसेंबर: आजचा इतिहास| Kolaj", "raw_content": "\n२९ डिसेंबर: आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २९ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\nभूमिहीनांचे तारणहार दादासाहेब गायकवाड (निधन १९७१)\nगेल्यावर्षी गुजरातच्या उना इथल्या दलितांनी मेलेल्या गायी न उचलण्याचं आंदोलन केलं. ‘गाय की पुंछ तुम रखो, हमें हमारी जमीन दो’ या घोषणेने देशभर खळबळ उडाली. तर या घोषणेमागची प्रेरणा होते दादासाहेब गायकवाड. या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या तरुण जिग्नेश मेवाणीनेचं एका मुलाखतीत हे सांगितलंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडून जे राहिलं ते मिशन दादासाहेबांनी पूर्ण केलं. दादासाहेबांनी भूमिहीन दलित आणि दलित्तेतरांना हक्काची जागा मिळवून दिलं. भाऊसाहेब किशनजी गायकवाड हे दादासाहेबांचं पूर्ण नाव.\nआज महाराष्ट्रात भूमिहीन दलितांसाठी गायरान जमिनीचा जो काही तुकडा मिळतोय तो दादासाहेबांच्या १९५९ मधल्या आंदोलनामुळे. या आंदोलनाला कम्युनिस्ट, शेतमजुरांनीही पाठिंबा दिला. बाबासाहेबांचे विश्वासू सहकारी असलेले दादासाहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सक्रीय कार्यकर्ते होते. भूमिहीनांना जमीन मिळवून देण्याच्या आंदोलनामुळे दादासाहेब गावखेड्यात धोत्र्या म्हणून ओळखले जातात.\nमास्टर दीनानाथ मंगेशकर (जन्म १९००)\nमराठी संगीत नाटकांचा सुवर्णकाळ आपल्या तेजस्वी गायनाने उजळून टाकणारे रंगकर्मी, संगीतकार, गायक दीनानाथ मंगेशकर यांची आज जयंती. श्री. कृ. कोल्हटकरांनी त्यांना मास्टर ही उपाधी बहाल केली. आणि ते मास्टर दीनानाथ मंगेशकर म्हणून ओळखले जाऊ लागले. अस्खलित वाणी, तल्लख बुद्धी अशा उपजत गुणांमुळे मराठी नाट्य अभिनय कलेच्या जोरावर त्यांनी आपली विशेष छाप सोडली. १९१४ मधे बालगंधर्वांच्या नाटक कंपनी सोडून ते किर्लोस्कर मंडळात गेले. नंतर त्यांनी ‘बलवंत संगीत मंडळी’ ही नाटक कंपनी सुरू केली.\n‘भावबंधन’, ‘पुण्यप्रभाव’, ‘उग्रमंगल’ ही नाटकं त्यांनी आपल्या गायन अभिनयाने विशेष गाजली. ‘अंधेरी दुनिया’ सिनेमातली त्यांची भूमिकाही गाजली. लता, आशा, उषा, मीना, हृदयनाथ या त्यांच्या मुलांनी त्यांचा वारसा प्रकाशित केला. कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला, असं पी. सावळाराम यांनी केलेलं वर्णन खरं ठरलं.\nसुपरस्टार काका राजेश खन्ना (जन्म १९४२)\nसुपरस्टार राजेश खन्ना यांनी आपल्या कारकीर्दीत हिंदी सिनेमातले अॅक्टर ते राजकीय नेता असा प्रवास केला. बॉलीवूडमधे पहिले आणि सर्वात लोकप्रियता मिळवणारे सुपरस्टार असं त्यांचं वर्णन केलं जातं. १९६९ ते १९७१ या काळात लागोपाठ १५ वेगवेगळ्या सिनेमांत काम करून त्यांनी आपल्या अॅक्टिंगची जादू दाखवली. या सिनेमांनी भारतीय सिनेजगतात कधीही न तुटणारा रेकॉर्ड बनवला.\nपंजाबमधे जन्मलेल्या राजेश खन्ना आपल्या फॅन्समधे ‘काका’ म्हणून लोकप्रिय होते. १९६६ मधे ‘आखिरी खत’ या सिनेमातून त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरवात केली. सुरवातीला सतत अपयश. त्यानंतर सातत्याने मिळवलेलं फार मोठं यश. शेवटी पुन्हा अपयशाच्या गर्तेत. लोकांनी त्यांना जितकं डोक्यावर उचलून घेतलं तितकंच दूरही ढकललं. तरीही नितांतसुंदर सिनेमे, निखळ अभिनय, श्रवणीय गाणी यामुळे सिनेरसिक वर्षानुवर्षं विसरू शकणार नाहीत\nटीवीचे वाल्मिकी रामानंद सागर (जन्म १९२७)\nऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात रामायण या दूरदर्शनवरच्या सीरियलने सबंध भारतावर गारुड केलं होतं. त्या मालिकेचे डायरेक्टर, प्रोड्युसर होते रामानंद सागर. त्यांचं मूळ नाव चंद्रमौली चोप्रा. त्यांचा जन्म लाहोरजवळच्या एका गावातला. १६ व्या वर्षीच त्यांची पहिली कविता प्रकाशित झाली. पुढे लेखक, पत्रकार, कवी, संपादक म्हणून ते रामानंद या टोपण नावाने गाजले. एक टीबी पेशंट की डायरी आणि और इंसान मर गया ही त्यांची स्वतःच्या अनुभवांवरची पुस्तकं गाजली.\nफाळणीनंतर ते मुंबईत आले. राज कपूरसाठी त्यांनी लिहिलेला बरसात हा पहिलाच सिनेमा सुपरहिट झाला. नंतर स्वतःची फिल्म कंपनी काढून जिंदगी, आरजू, आंखें, चरस असे सिनेमे काढले. त्याच पुण्याईवर रामायण सीरियल त्यांच्याकडे आली. त्याने इतिहास घडवला. पुढे त्यांच्या कृष्णा, अलिफ लैला, जय गंगा मैया या टीवी सीरियलनेही खूप लोकप्रियता मिळवली. १२ डिसेंबर २००५ ला त्यांचं निधन झालं.\nमिशीतले कवी अशोक नायगावकर (जन्म १९४७)\nआपल्या उपहासात्मक कवितांमधून समाजातल्या चांगल्या वाईटावर भाष्य करणारे कवी म्हणून अशोक नायगावकर सगळ्यांना परिचित आहेत. देशात आणि देशाबाहेरही त्यांनी कवितांच्या मैफिली खुशखुशीत सादरीकरणाने गाजवल्या. अतिशय बिकट परिस्थितीत बालपण गेलेल्या नायगावकरांना कवितेने नाव मिळवून दिलं. सत्यकथेसारख्या एलिट मासिकात त्यांच्या कविता छापून यायच्या.\nअशोक नायगावकरांनी जगण्याच्या विविध अंगांवर तिरकस भाष्य करणाऱ्या कविता लिहिल्या. त्यांची भाषा सोपी आहे. सहज समजेल अशा त्यांच्या कविता कोपरखळ्या मारणाऱ्या आणि विचार करायला लावणाऱ्या असल्या तरी बोचकारणाऱ्या नाहीत. बँकेत ३१ वर्षे नोकरी केलेल्या नायगावकरांनी राज्यभर कवितांचे कार्यक्रम केले. तेव्हा अख्ख्या महाराष्ट्राने त्यांना डोक्यावर घेतलं. वाटेवरच्या कविता हा त्यांचा कवितासंग्रह बेस्टसेलर ठरला होता.\nपं. शिवकुमार शर्मा: त्यांनी सिनेमाच्या गाण्यांतून संगीत घरोघर नेलं\nपं. शिवकुमार शर्मा: त्यांनी सिनेमाच्या गाण्यांतून संगीत घरोघर नेलं\nनदाल आणि जोकोविचला हरवणाऱ्या युवा कार्लोस अल्कारेझची गोष्ट\nनदाल आणि जोकोविचला हरवणाऱ्या युवा कार्लोस अल्कारेझची गोष्ट\nअंतराळ पर्यटनाचं क्षेत्र देणार नव्या व्यवसायांना संधी\nअंतराळ पर्यटनाचं क्षेत्र देणार नव्या व्यवसायांना संधी\nपामतेलाच्या संकटामुळे महागाईचा भडका उडालाय\nपामतेलाच्या संकटामुळे महागाईचा भडका उडालाय\nछत्तीसगढचं हसदेव जंगल वाचवण्यासाठी धडपडतेय आदिवासींची चळवळ\nछत्तीसगढचं हसदेव जंगल वाचवण्यासाठी धडपडतेय आदिवासींची चळवळ\nपं. शिवकुमार शर्मा: त्यांनी सिनेमाच्या गाण्यांतून संगीत घरोघर नेलं\nपं. शिवकुमार शर्मा: त्यांनी सिनेमाच्या गाण्यांतून संगीत घरोघर नेलं\nनदाल आणि जोकोविचला हरवणाऱ्या युवा कार्लोस अल्कारेझची गोष्ट\nनदाल आणि जोकोविचला हरवणाऱ्या युवा कार्लोस अल्कारेझची गोष्ट\nअंतराळ पर्यटनाचं क्षेत्र देणार नव्या व्यवसायांना संधी\nअंतराळ पर्यटनाचं क्षेत्र देणार नव्या व्यवसायांना संधी\nनरेंद्र लांजेवारांनी प्रबोधनकार ठाकरेंना लिहिलेलं पत्र वाचलंय\nनरेंद्र लांजेवारांनी प्रबोधनकार ठाकरेंना लिहिलेलं पत्र वाचलंय\nआर्थिक उदारीकरणाची ३० वर्ष, बँकिंग सुधारणांचं काय\nआर्थिक उदारीकरणाची ३० वर्ष, बँकिंग सुधारणांचं काय\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nइग्नूच्या ज्योतिषशास्त्राच्या कोर्सवर नेटकऱ्यांचं काय म्हणणं आहे\nइग्नूच्या ज्योतिषशास्त्राच्या कोर्सवर नेटकऱ्यांचं काय म्हणणं आहे\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/17277", "date_download": "2022-05-18T23:30:02Z", "digest": "sha1:Y3B4QVOSGFNBPYUD2372CMEXWCSRA5AT", "length": 3475, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रंगील पेन्सिली : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२२\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगील पेन्सिली\nरंगीत पेन्सिल्स - मेपल लीफ\nहे चित्र मी कालच पूर्ण केलं. अनेक महिन्यांपासून पेंडींग होतं हे चित्र. माध्यम अ‍ॅज युज्वल कलर्ड पेन्सिल्स.\nरंगीत पेन्सिल्स - मोनार्क फुलपाखरु: http://www.maayboli.com/node/49375\nRead more about रंगीत पेन्सिल्स - मेपल लीफ\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/breaking-news/mahanagar-gas-contract-employee-injured-in-shock-injury-to-face-and-left-arm/432626/", "date_download": "2022-05-18T22:22:39Z", "digest": "sha1:LTYESTKKADGGYSBSLE57OBY7KNJ6XW5Y", "length": 9838, "nlines": 139, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Mahanagar gas contract employee injured in shock Injury to face and left arm", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ठाणे शॉक लागून महानगर गॅस कंत्राटी कर्मचारी जखमी; चेहऱ्याला व डाव्या हाताला दुखापत\nशॉक लागून महानगर गॅस कंत्राटी कर्मचारी जखमी; चेहऱ्याला व डाव्या हाताला दुखापत\nमहानगर गॅसचे कंत्राटी कर्मचारी शॉक लागून जखमी झाल्याची घटना ठाण्यात घडली. विनय कुमार (22) असं या महानगर गॅसचे कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. जखमी विनय कुमार याला तातडीने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.\nमहानगर गॅसचे कंत्राटी कर्मचारी शॉक लागून जखमी झाल्याची घटना ठाण्यात घडली. विनय कुमार (22) असं या महानगर गॅसचे कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. जखमी विनय कुमार याला तातडीने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्याच्या चेहऱ्याला व डाव्या हाताला दुखापत झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.\nगुरुवारी सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास समोर आली आहे. ठाण्याच्या चंदनवाडीत महानगर गॅस वाहिनीचे काम ठेकेदार तसलीम खान यांच्यामार्फत सुरू आहे. रोड ब्रेकरच्या सहाय्याने करत असताना महावितरणची लाईन कट होऊन स्पार्क झाले. यावेळी महानगर गॅसचे कंत्राटी कर्मचारी विनय कुमार हे काम करत असताना त्यांना त्याचा शॉक लागला आणि ते जखमी झाले.\nया घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी महानगर गॅस अधिकारी व कर्मचारी, महावितरण कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवानांनी धाव घेतली. तसेच जखमी विनय कुमार याला तातडीने रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.\nविनय हा कळवा पूर्व, भास्कर नगर येथील रहिवासी असून त्यांच्या चेहर्‍याला व डाव्या हाताला दुखापत झाली आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.\nहेही वाचा – जिथे राज ठाकरेंची सभा तिथेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा; परवानगीवरून वादाची शक्यता\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.\n‘रान बाजार’वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज\nवैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत प्राजक्ता माळी\n‘रान बाजार’ वेब सीरिजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसेंची प्रतिक्रिया\nभारतातल्या ‘या’ ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य\nजान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट\nशहरातल्या श्वानांचा ‘गेट टू गेदर’, पोलिस श्वानांच्या कसरती; बघा फोटो\nमहेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन\nकोरोनामुळे पालक गमावलेल्या जिल्ह्यातील बालकांना कायदेविषयक सहाय्यासाठी २३ मार्च रोजी लोकअदालत\nठामपात यापुढे ‘झोपडपट्टी सुधारणा व पुनर्वसन समिती’\nआरटीओ आणि वाहतूक पोलिसांची धडक कारवाई\nनवी मुंबईतील भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित होणार, पालकमंत्री एकनाथ शिंदेंची...\nआमंत्रण नसताना भाजपच्या कार्यक्रमात शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंची उपस्थिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pantnagaritimes.com/2019/02/blog-post_23.html", "date_download": "2022-05-18T22:40:35Z", "digest": "sha1:4G76S5QYM4JDWJQDC3SFHMCP6AN5BXWZ", "length": 7613, "nlines": 52, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "मारोळी येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास आमदार भालके यांची मदत - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक मारोळी येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास आमदार भालके यांची मदत\nमारोळी येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास आमदार भालके यांची मदत\nमारोळी येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास आमदार भारत भालके यांची मदत\nदुष्काळी परिस्थिती, सततची नापिकी तसेच कर्जबाजारीपणाला कंटाळून मारोळी (ता.मंगळवेढा) येथील राजू बुर्हाणसो सनदी या शेतकऱ्यानी बुधवारी आत्महत्या केली. सनदी कुटुंबियांच्या घरी जाऊन आमदार भारत भालके यांनी सांत्वन केले. व २५ हजारांची आर्थिक मदत केली आहे.\nयावेळी बसवराज पाटील, नायब तहसीलदार सुधाकर धाईजे, तालुका कृषी अधिकारी नामदेव गायकवाड ,आप्पासाहेब माने,पोलीस पाटील शिवकुमार पाटील,खुदाभाई शेख,दिलावर सनदी, एकनाथ पांढरे, आदीजन उपस्थित होते\nसनदी कुटुंबियांना शासनाकडील विमा योजनेतून मदत मिळावी यासाठी आ.भालके यांनी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर मदतीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत.\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात...\nपत्नीचे चारित्र्यावर संशयाचा राग मनात धरून एसआरपीएफ जवानांचा गोळीबार मध्ये एक ठार , दोन जखमी\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळी बार केल्याची घटना सोलापुर जिल्ह्यातील बार्शी ता...\nमंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा\nमंगळवेढा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी शिक्षक भगिनींचा मेळाव...\nनंदेश्वरचे कामचुकार तलाठी बी.एस.शेख यांना निलंबीत करावे यासाठी रेखा कसबे यांचे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन\nमंगळवेढा / प्रतिनिधी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील रेखा सुनिल कसबे यांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्हीही नावे 7/12 उतार्‍यावर ला...\nजिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nमंगळवेढा / प्रतिनिधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pantnagaritimes.com/2021/02/blog-post_8.html", "date_download": "2022-05-18T23:14:43Z", "digest": "sha1:LJNZU5RTYTSQHUJVRK576WYORYNFED3H", "length": 7190, "nlines": 50, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "हजरत पीर गैब मर्दाने वो गैब यांचे वंशज हजरत सय्यद जावेद पाशा बाशाबान इनामदार यांनी गैबीपीर दर्ग्यास सदिच्छा भेट - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक हजरत पीर गैब मर्दाने वो गैब यांचे वंशज हजरत सय्यद जावेद पाशा बाशाबान इनामदार यांनी गैबीपीर दर्ग्यास सदिच्छा भेट\nहजरत पीर गैब मर्दाने वो गैब यांचे वंशज हजरत सय्यद जावेद पाशा बाशाबान इनामदार यांनी गैबीपीर दर्ग्यास सदिच्छा भेट\nमंगळवेढा शहरातील ग्रामदैवत व हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या संत हजरत पीर गैब मर्दाने वो गैब यांचे वंशज बेळगावचे हजरत सय्यद जावेद पाशा बाशाबान इनामदार यांनी सोमवारी गैबीपीर दर्ग्यास सदिच्छा भेट दिली.\nयावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस फिरोज मुलाणी, आर पी आय मराठा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष पोपटराव पडवळे,पत्रकार प्रशांत मोरे, प्रमूख मुजावर बाबूल मुजावर, रजाक मुजावर, सत्तार मुजावर आदी.\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात...\nपत्नीचे चारित्र्यावर संशयाचा राग मनात धरून एसआरपीएफ जवानांचा गोळीबार मध्ये एक ठार , दोन जखमी\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळी बार केल्याची घटना सोलापुर जिल्ह्यातील बार्शी ता...\nमंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा\nमंगळवेढा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी शिक्षक भगिनींचा मेळाव...\nनंदेश्वरचे कामचुकार तलाठी बी.एस.शेख यांना निलंबीत करावे यासाठी रेखा कसबे यांचे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन\nमंगळवेढा / प्रतिनिधी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील रेखा सुनिल कसबे यांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्हीही नावे 7/12 उतार्‍यावर ला...\nजिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nमंगळवेढा / प्रतिनिधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-bhuvarsa-tourism-story-%C2%A0dr-shrikant-karlekar-%C2%A0marathi-article-5115", "date_download": "2022-05-18T22:27:18Z", "digest": "sha1:LYAAYKHWAGS3XYKG3DJB2WLFKLWQXTOI", "length": 23593, "nlines": 117, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Bhuvarsa tourism Story Dr Shrikant Karlekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 22 फेब्रुवारी 2021\nउत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात जोशीमठाजवळ रविवारी नंदादेवी हिमनदीचा एक भाग तुटला, अलकनंदा नदीच्या खोऱ्यात अचानक महापूर आला आणि हिमालयाच्या पर्वतरांगांत हाहाकार उडाला. महापुराच्या तडाख्यात खोऱ्यातील विद्युत प्रकल्प वाहून गेले. तीसपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले आणि १७०हून अधिक नागरिक बेपत्ता झाले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या संकटामुळे राज्यात सन २०१३मध्ये झालेल्या भीषण ढगफुटीच्या स्मृती पुन्हा ताज्या झाल्या.\nडेहराडूनपासून २९५ किलोमीटरवर असलेल्या जोशीमठाजवळ झालेल्या या हिमनदीच्या टोकाशी असलेल्या बर्फाची हिमकोसळ (Ice calving) झाल्यानंतर गंगा नदीच्या उपनद्या असलेल्या धौलीगंगा, ऋषिगंगा आणि अलकनंदा नद्यांना अचानक मोठे पूर आले आणि भीतीचे वातावरण पसरले. एनटीपीसीचा तपोवन विष्णुगड वीजप्रकल्प आणि ऋषिगंगा प्रकल्पांची यात मोठी हानी झाली आणि तिथे काम करीत असलेले अनेक मजूर अडकून पडले. पुरामुळे नदीकिनारी असलेली घरेही वाहून गेली. रैनी गावाजवळचा पूल वाहून गेला आणि अलकनंदा सरासरीपेक्षा एक मीटर अधिक उंचावरून वाहू लागली.\nकोसळलेल्या हिमखंडामुळे आलेल्या महापुराने चमोली जिल्ह्यातले रैनी हे सुरेख गाव होत्याचे नव्हते झाले. ऋषिगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील या हिमनद्यांचे २४३ चौरस किलोमीटर हिमक्षेत्र घटून, आता २१७ चौरस किलोमीटर झाले आहे.हिमनदीचा एक भाग तुटल्याने हिमस्खलन होऊन धौलीगंगा नदीचे पाणी सरासरीपेक्षा दोन ते तीन मीटर उंचीवरून वाहत होते. महापुरानंतर उत्तराखंडमधील पौरी, टिहरी, रुद्रप्रयाग, हरिद्वार या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला होता.\nया महिन्याच्या सात तारखेला सकाळी दहाच्या सुमारास चमोली जिल्ह्यातील रैनी या ५,४०० मीटर उंचीवरच्या गावाजवळ असलेल्या हिमनदीचा काही भाग कोसळला आणि काही मिनिटांतच ऋषिगंगा नदीतून प्रलयाची लाट आली, गावाजवळचा १३.२ मेगावॉटचा ऋषिगंगा विद्युत प्रकल्प बघता बघता नकाशावरून पुसला गेला. पुढे चार किलोमीटरवर ऋषिगंगा नदी धौलीगंगेला मिळते. तेथे ५२० मेगावॉटच्या तपोवन-विष्णुगड प्रकल्पाला या लाटेने गिळंकृत केले. धौलीगंगा पुढे अलकनंदेला मिळते. अलकनंदेच्या ४४४ मेगावॉट विष्णुगड-पिपलकोटी (अपुरा) आणि ४०० मेगावॉटच्या विष्णुप्रयाग या प्रकल्पांचीही हानी झाली. विष्णुप्रयाग आणि तपोवन प्रकल्पांना २०१३च्या पुराचाही फटका बसला होता.\nउत्तराखंडमधील पुराची घटना हिमनदीचा अधांतरी भाग कोसळल्यामुळे घडली असावी, अशी प्राथमिक शक्यता संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (DRDO) शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देऊन वर्तविली आहे. शास्त्रज्ञांच्या गटाने चमोली जिल्ह्यातील हिमनदीचे हवाई सर्वेक्षण करून नोंदी केल्या आहेत. मुख्य हिमनदीचा अधांतरी भाग खालील चिंचोळ्या खोऱ्यात कोसळला असावा, असे प्रथमदर्शनी दिसते. तसेच हिमनदीच्या या भागाबरोबर डोंगरावरील दगड-धोंडेही वाहून आले आणि या अडथळ्यामुळे धौलीगंगा नदीच्या खोऱ्यात नवा जलाशय तयार झाला असावा. पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे नव्याने तयार झालेला जलाशय फुटून तीव्र वेगवान अल्पकालीन पुरासारखी (Flash flood) स्थिती उद्‍भवली असावी अशी शक्यताही मांडण्यात आली. गेल्या काही दशकांत तापमानवाढीमुळे हिमालयातील हिमनद्या आक्रसत असल्याचे दिसून आले आहे. हिवाळ्यात, फेब्रुवारी महिन्यात उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील तापमान शून्याच्या खाली जाते. तापमान कमी असतानाही या परिसरात नंदादेवी हिमनदी का तुटली असावी याचे नेमके उत्तर मिळत नाही. भूगर्भशास्त्राचे अभ्यासक या प्रश्नासाठी हवामान बदलाला दोषी धरतात; पण ‘ही घटना अपवादात्मक असून, ती नेहमी होणारी नाही,’ असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.\nहिवाळ्यात हिमनद्या पूर्ण गोठलेल्या असतात. त्यांचे पृष्ठभागही अत्यंत टणक झालेले असतात. अशा वेळी हिमस्खलन किंवा हिमकडा कोसळणे अशा दोनच घटनांमुळे अशी आपत्ती येऊ शकते. मात्र या वेळच्या घटनेत दोन्हीही घडलेले नाही. ऋषिगंगा पाणलोटातील उत्तर नंदादेवी, चांगबांग, रमणी बँक, बेथरटोली, त्रिशूल, दक्षिण नंदादेवी, दक्षिण ऋषी बँक आणि रौंथी बँक या आठ हिमनद्यांचा अभ्यास असे सांगतो, की गेल्या तीस वर्षांत या हिमनद्या १० टक्क्यांनी आक्रसल्या आहेत.\nअजूनही इतका मोठा पूर एकदम येण्यामागचे नेमके कारण स्पष्ट होत नसल्यामुळे हिमानी सरोवराची (Glacial lake) निर्मिती आणि त्याचे एकाएकी फुटणे हेही कारण असावे असे सांगण्यात येत आहे. मात्र उपग्रह प्रतिमांवरून हिमानी सरोवराची निर्मिती झाल्याचेही आढळून येत नाही.\nवाढत्या तापमानामुळे २१व्या शतकाच्या प्रारंभापासून हिमालयातील हिमनग दुप्पट वेगाने वितळू लागले आहेत. भारत, चीन, नेपाळ आणि भूतान या देशांच्या ४० वर्षांच्या उपग्रह निरीक्षणावरून तापमानवाढ हा हवामान बदल हिमालयातील हिमनग गिळंकृत करत असल्याचे दिसून आले आहे. वर्ष २००० पासून दरवर्षी ३० सेमी या वेगाने हिमनग नष्ट होत आहेत. जागतिक तापमानवाढीचा हा परिपाक असून आता तापमान वाढ झाली नाही किंवा तापमान स्थिर राहिले, तरी हिम वितळण्याची ही प्रक्रिया अशीच चालू राहील असा अंदाजही वर्तविण्यात आलाय.\nउत्तराखंड राज्यातला हा उत्पात वरवर पाहता नैसर्गिक वाटला, तरी तो तसा नाही असेही अनेकांना वाटते. हिमालयाच्या कुशीत गेली तीन दशके विकासाच्या नावाखाली जो मानवी स्वैराचार चालू आहे, त्यामुळे ही आपत्ती कोसळली आहे. याच बरोबर भारत आणि चीन यांच्यात चालू असणारे अघोषित विकासयुद्धही याला जबाबदार आहे असेही एक मत आहेच. या विकासयुद्धात वीजनिर्मिती आणि जलवापर या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरत आहेत. असे असले तरी अजूनही ही कारणे या पुरासाठी कारणीभूत असावीत असे दिसत नाही.\nशेफिल्ड विद्यापीठाचे भूस्खलन तज्ज्ञ डॉ. डेव्ह पेटली आणि इतर अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, नंदादेवी पर्वताजवळच्या त्रिशूल पर्वताच्या काही भागात अनेक दिवसांच्या हिमपातानंतर वाढते तापमान होते. या वाढत्या तापमानाच्या परिणामाने सात फेब्रुवारीला हा भाग आपल्या बर्फासकट ५,६०० मीटरपासून ३,८०० मीटर, म्हणजे १,८०० मीटर खाली कोसळला तत्क्षणी, त्याचे हजारो तुकडे झाले आणि बर्फाचा, दगडांचा महाकाय लोट हिमनदीमधून वेगाने खाली येऊ लागला. खाली येताना या प्रवाहात हिमनदीमधील मोठमोठे दगड, बर्फ, माती, पाणी सगळे मिसळत गेले आणि एका अरुंद खोऱ्यात या प्रवाहाची शक्ती, वेग वाढत गेला. पाण्याच्या या लोटासमोर धरणे, घरे, रस्ते, गावे टिकू शकली नाहीत. लहान ऋषिगंगेमधून धौलीगंगेत आणि मग मोठ्या अलकनंदा खोऱ्यात आल्यावर याचा जोर कमी झाला. विष्णुप्रयाग, जिथे धौलीगंगा अलकनंदेला मिळते, तिथे सकाळी ११ वाजता पाण्याची पातळी २०१३च्या पुरापेक्षा ३.११ मीटर जास्त होती. आजवर नोंदली गेलेली इथल्या पाण्याची ही उच्चतम पातळी होती.\nएका मागोमाग एक झालेले जलविद्युत प्रकल्प आणि प्रकल्पांसाठी झालेले रस्ते, बांधकामे, त्यांचा नदीत टाकला गेलेला राडारोडा अशा गोष्टींमुळे या घटनेचा परिणाम कैक पट जास्त झाला. या भागात काही किलोमीटरमध्ये चार धरणे आहेत. यातील तीन मोठी आणि एक लहान आहे. उत्तराखंड राज्यात कार्यान्वित, बांधकामाधीन आणि प्रस्तावित असे एकूण सहाशेच्या वर छोटे-मोठे जलविद्युत प्रकल्प आहेत. या प्रकल्पांना स्थानिकांचा वाढता विरोध आहे. हिमालयातील विकासनीती तिथल्या परिसराला, लोकसमूहांना साजेशी असणे अनिवार्य आहे.\nपृथ्वीवरील अंटार्क्टिक व आर्क्टिक वगळता हिमनद्यांनी व्याप्त असे सगळ्यात जास्त क्षेत्र हिमालयात आहे. हिमालयातील हिमनद्यांची लांबीसुद्धा जगातील इतर हिमनद्यांच्या लांबीपेक्षा जास्त आहे. हिमालयात सुमारे चाळीस हजार चौरस किमी क्षेत्र हिम व हिमनद्यांनी व्यापलेले आहे. हिमालयातील हिमनद्या धोकादायक गतीने क्षय पावत असल्याचे दूर संवेदन तंत्रांमुळेच लक्षात आले आहे. हिमालयातील हिमनद्यांच्या पृष्ठभागावर वारंवार तयार होऊ लागलेली हिमसरोवरे हा हिम विलयन (Melting) क्रियेचाच परिपाक आहे, असा हिमनद्या तज्ज्ञांचा दावा आहे. हिमालयात अनेक ठिकाणी अशी अनेक विलयन जलाशये तयार झाली आहेत. हिमनद्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सूर्य किरणांमुळे मिळणारी उष्णता हिमसरोवरात शोषली जाते व सरोवराच्या तळभागावरील बर्फापर्यंत पोचविली जाते. त्यामुळे बर्फ वितळण्याची क्रिया जास्त गतीने होते. हिमप्रदेशातील हिमोढ (Moraine) बंदिस्त सरोवरे अतिशय अस्थिर असतात. हिम विलयनामुळे ती वारंवार फुटतात व महापुरांना आमंत्रण देतात. हिमनद्यांवर हिमगाळाचे जाड आवरण असते. त्यामुळे केवळ उपग्रह प्रतिमांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष हिमक्षेत्रात फिरून सत्यता पडताळून घ्यावी लागते.\nया सगळ्या गोष्टींचा विचार करून रैनी इथे जी आपत्ती आली तिचे विश्लेषण करावे लागेल. कारण वाहत आलेल्या दगड धोंड्यांच्या अडथळ्यामुळे तयार झालेले हिमानी सरोवर फुटल्यामुळे, भूस्खलनामुळे, हिमस्खलन झाल्यामुळे, हिमनदी तुटल्यामुळे आणि तापमानवाढीमुळे हे झाले अशी अनेक कारणे आज सांगितली जात असली, तरी इतक्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या या पुराचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/other-district/shivsena-volunteers-ruckus-at-wardha-in-front-of-minister-uday-samant-over-not-wearing-mask-491861.html", "date_download": "2022-05-18T21:57:40Z", "digest": "sha1:IOZUZCT6PQOPJZKZOCKYF64RLWUT5PJ3", "length": 8241, "nlines": 100, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Maharashtra » Other district » Shivsena Volunteers ruckus at Wardha in front of Minister Uday Samant over not wearing mask", "raw_content": "VIDEO | मास्क न लावल्याने बाचाबाची, वर्ध्यात उदय सामंतांसमोरच शिवसैनिक आपापसात भिडले\nवर्ध्यात शिवसैनिकांचा आपापसात राडा\nउदय सामंतांच्या स्वागताला एक व्यक्ती मास्क न लावता आली होती. त्याला थांबवून मास्क लावण्यास सांगितल्यावरून गोंधळ झाला. त्यानंतर दोन गटांमध्ये बाचाबाची आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप केला जात आहे.\nचेतन व्यास | Edited By: अनिश बेंद्रे\nवर्धा : मास्क न लावल्याच्या कारणावरुन शिवसैनिक आपापसात भिडल्याचा प्रकार समोर आला आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री, शिवसेना नेते उदय सामंत यांच्यासमोर वर्ध्यात ही घटना घडल्याची माहिती आहे. एका गटाकडून संपर्क प्रमुखाला मारल्याचा, तर दुसऱ्या गटाकडून ‘शिवप्रसाद’ दिल्याचा दावा केला जात आहे. ही घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे. (Shivsena Volunteers ruckus at Wardha in front of Minister Uday Samant over not wearing mask)\nवर्ध्याच्या स्थानिक विश्रामगृहात शुक्रवारी (9 जुलै) दुपारी हा गोंधळ झाला. घडलेल्या घटनेचा व्हिडीओ शनिवारी व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत काल वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी मास्क न लावताच एक व्यक्ती उदय सामंत यांच्या स्वागताला जात असल्याच्या कारणातून वाद झाल्याची माहिती आहे.\nहिंगणघाट येथील सीताराम भुते ही व्यक्ती मास्क न लावता आली होती. त्याला थांबवून मास्क लावण्यास सांगितल्यावरून गोंधळ झाला. त्यानंतर दोन गटांमध्ये बाचाबाची आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप केला जात आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांनी नारेबाजी केल्यावरुन विश्रामगृहात गोंधळ निर्माण झाला.\nदरम्यान, शिवसेना संपर्क प्रमुख अनंत गुढे यांच्याशी बाचाबाची होऊन कानशिलात मारल्याचा दावा सीताराम भुते यांनी केला आहे. मात्र सीताराम भुते मास्क लावून आले नसल्याने त्यांना हटकलं असता बाचाबाची झाली. भुते यांनी काही चुकीचे वक्तव्य केल्याने शिवप्रसाद दिल्याचं जिल्हा प्रमुखांचं म्हणणं आहे. संपर्क प्रमुखांशी काहीही झालं नाही. तेव्हा मी तिथे उपस्थित होतो. हा संपर्क प्रमुखांना बदमान करण्याचा कट असल्याचं जिल्हाप्रमुख बाळा शहागडकर यांचं म्हणणं आहे.\nमास्क न लावल्यावरुन शिवसैनिक आपापसात भिडल्याचा दावा, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत उदय सामंत यांच्यासमोरच वर्ध्यातील प्रकार pic.twitter.com/6x4MsCbmCQ\nVIDEO | भेळीवरुन वाद, तपोवन एक्सप्रेसमध्ये प्रवासी आणि फेरीवाल्यांमध्ये हाणामारी\nNashik च्या टोलनाक्यावर महिलांची फ्री स्टाईल हाणामारी; व्हिडीओ व्हायरल\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nप्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं निधन\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/politics/pankaja-munde-taunts-devendra-fadnavis-over-team-devendra-team-narendra-question-491294.html", "date_download": "2022-05-19T00:09:18Z", "digest": "sha1:4KPK2UP6RYNDB67ZIVUYJWEYGG74P64G", "length": 9363, "nlines": 98, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Politics » Pankaja Munde taunts Devendra Fadnavis over Team Devendra Team Narendra question", "raw_content": "टीम देवेंद्र वगैरे असं आमच्याकडे नाही, मी-मी असं चालत नाही, पंकजा मुंडेंचा फडणवीसांना टोला\nपंकजा आणि प्रीतम मुंडे म्हणजेच वंजारी समाज नाहीये, इतर लोकही आहेत. त्यामुळे आपली आणखी ताकद वाढेल, अशी शुभेच्छा.\" असं पंकजा मुंडे म्हणाल्या.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: अनिश बेंद्रे\nमुंबई : टीम देवेंद्र वगैरे असं आमच्याकडे नाही, मी मी असं चालत नाही, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टोला लगावला. नवीन चेहरे आले, त्यामुळे पक्षाची ताकद वाढणार, असं पक्षाच्या श्रेष्ठींना वाटत असेल, तर माझा त्यावर विश्वास आहे. पक्षाची ताकद वाढली, तर हा निर्णय योग्य ठरेल, असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. (Pankaja Munde taunts Devendra Fadnavis over Team Devendra Team Narendra question)\n“वंजारी समाजातील कोणी नेता मोठा होत असेल, तर मी त्याच्या पाठीशी आहे आणि राहणार आहे. फक्त मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीने या गोष्टी हाताळल्या, त्या पद्धतीने हाताळावं. कोणा गरीबाला वाटू नये, की हे साहेबांसारखं नाही, एवढी काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. पंकजा आणि प्रीतम मुंडे म्हणजेच वंजारी समाज नाहीये, इतर लोकही आहेत. त्यामुळे आपली आणखी ताकद वाढेल, अशी शुभेच्छा.” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.\nआयारामांना संधीवर काय वाटतं पंकजांना\nकेंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेल्या महाराष्ट्रातील चौघांपैकी तिघे बाहेरच्या पक्षातून आलेले आहेत, यावरुन पंकजांना प्रश्न विचारण्यात आला. “पक्ष वाढवण्यासाठी बडे नेते काही महत्त्वाचे निर्णय घेत असतात. विधानपरिषदेवरही काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली. महायुतीतही राजू शेट्टी, महादेव जानकर हे आमच्याबरोबर जोडले गेले. नवीन चेहरे आले, त्यामुळे पक्षाची ताकद वाढणार, असं पक्षाच्या श्रेष्ठींना वाटत असेल, तर माझा त्यावर विश्वास आहे. पक्षाची ताकद वाढली, तर हा निर्णय योग्य ठरेल.” असं उत्तर पंकजा मुंडेंनी दिलं.\n“टीम देवेंद्र पक्षाला मान्य नाही”\nजे टीम देवेंद्रमध्ये आहेत, तेच टीम नरेंद्रमध्ये आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे, याबाबत पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, की “टीम देवेंद्रमध्ये कोण कोण आहेत, हे मला माहिती नाही. भारतीय जनता पक्षाला टीम देवेंद्र आणि टीम नरेंद्र हे मान्य नाही. पक्षासाठी पक्ष प्रथम… नाही नाही, राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय, तृतीय मी, असं आमच्याकडे आहे. मीपणा पक्षाला मान्य नाही, आमच्या संस्कृतीला, मी-मी असं मान्य नाही. आमच्या पक्षात आम्ही-आपण असं मानतो, त्यामुळे टीम देवेंद्र आमच्या पक्षाला मान्य नाही. पक्षनिष्ठा माझ्या बापाने संस्कारात दिली आहे. पक्ष हे आमच्यासाठी नातं आहे, आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, त्यांची संस्कृती काढणं माझ्या संस्कृतीत बसत नाही.”\nपंकजा मुंडेंचे पंख छाटले, खडसेंना बाद केलं, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील सर्वांना फडणवीसांनी संपवलं; शिवसेनेची टीका\nअब राजा का बेटाही राजा नही बनेगा, पाच वर्षात स्टेज सांभाळणारा मंत्री झाला, मंत्री असलेले घरी गेले, तो Videoव्हायरल\nनर्गिस फाखरीचा ब्रालेस ग्लॅमरम लूक\n‘धर्मवीर’ चित्रपटाचे प्रमोशन धर्मपत्नी सोबत\nप्राजक्ता माळीची दिलखेच स्माईल\nअंकिता लोखंडेचा आपल्या नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/sports/india-vs-west-indies-2nd-odi-india-finish-at-387-for-5-in-their-50-overs-154336.html", "date_download": "2022-05-18T22:26:06Z", "digest": "sha1:MYGE4MNMSXVCOC4SDWBRYN67A4BRUWWG", "length": 8341, "nlines": 92, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Sports » India vs west indies 2nd odi india finish at 387 for 5 in their 50 overs", "raw_content": "IndvsWI : भारताचा वेस्ट इंडिजवर 107 धावांनी दणदणीत विजय\nटीम इंडियाच्या 388 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेली वेस्ट इंडिजची टीम 43.3 षटकांमध्ये केवळ 280 धावाच करु शकली. भारताने वेस्ट इंडिजवर तब्बल 107 धावांनी दणदणीत विजय मिळवला.\nसचिन पाटील | Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\n( India vs West Indies ODI) विशाखापट्टणम : रोहित शर्माचं (Rohit Sharma) दीडशतक आणि के एल राहुलच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजसमोर 388 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेली वेस्ट इंडिजची टीम 43.3 षटकांमध्ये केवळ 280 धावाच करु शकली. भारताने वेस्ट इंडिजवर तब्बल 107 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताकडून रोहित शर्माने 159 धावा, तर राहुलने 102 धावांची तुफान खेळी केली. या दोघांच्या जोरावर भारताने निर्धारित 50 षटकात 5 बाद 387 धावा ठोकल्या. ( India vs West Indies ODI)\nटॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेणाऱ्या विंडिजसाठी हा निर्णय चांगलाच महागात ठरला. भारतीय सलामीवीरांनी धडाकेबाज फलंदाजी करत, 227 धावांची सलामी दिली. रोहित-राहुलने विंडिज फलंदाजांची अक्षरश: पिसं काढली. दोघांनीही आपली वैयक्तिक शतकं झळकावली. रोहितने 107 चेंडूतर तर राहुलने 102 चेंडूत शतकाला गवसणी घातली. रोहितने 138 चेंडूत 17 चौकार आणि 5 षटकार ठोकत 159 धावा कुटल्या. दुसरीकडे के एल राहुलनेही 104 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांसह 102 धावा केल्या.\nकर्णधार विराट कोहलीला एकही धाव करता आली नाही. पोलार्डने त्याला आल्या पावली माघारी धाडलं. पहिल्याच चेंडूवर कोहली बाद झाला. यानंतर मग हार्ड हिटर श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी खेळाची सूत्रं हाती घेतली. श्रेयस अय्यरने अवघ्या 32 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांसह 53 धावांची झंझावाती खेळी केली. त्याला ऋषभ पंतने 16 चेंडूत 39 धावा ठोकून जबरदस्त साथ दिली. पंतनेही 3 चौकार आणि 4 षटकार ठोकले.\nयानंतर मग केदार जाधवने अंतिम षटकांमध्ये फटकेबाजी करत 10 चेंडूत 16 धावा केल्या. रवींद्र जाडेजा शून्यावर नाबाद राहिला. विंडीजकडून शेल्डन कॉर्टेलने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.\nभारताच्या 388 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडिजकडून शाय होपने सर्वाधिक 78 धावा केल्या. निकोलस पूराण याने देखील 75 धावांची दमदार कामगिरी केली. मात्र, त्यांची ही खेळी वेस्ट इंडिजला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. वेस्ट इंडिजचा अख्खा संघ केवळ 280 धावांमध्ये गारद झाला. भारताचे गोलंदाज मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांनी वेस्ट इंडिजच्या प्रत्येकी तीन विकेट घेत सामना भारताच्या बाजूने झुकवला.\nपांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये पी.व्ही सिंधूचा नवीन फोटोशूट\nशिखर धवन लवकरच बॉलीवूड चित्रपटात दिसणार\nअंबाती रायडूकडून IPL मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय मागे…\nऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/web-stories/bollywood-actress-deepika-padukone-latest-photoshoot", "date_download": "2022-05-18T23:15:10Z", "digest": "sha1:6ZZWKYV7PZK7MUWRQ47SGBCJWCC7KBVT", "length": 1744, "nlines": 16, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा नवा फोटोशूट! – TV9 Marathi | Bollywood Actress Deepika Padukone Latest Photoshoot", "raw_content": "बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा नवा फोटोशूट \nदीपिका सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.\nती तिचे नवनवे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.\nनुकताच दीपिकाने आपल्या स्टाईलिश फोटोशूटचे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊटवर शेअर केले आहेत.\nया फोटोंमध्ये दीपिका ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.\nसोशल मीडीयावर तिच्या या लूक वर चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे.\nदीपीका पादुकोणचा 'गेहरांईया' हा चित्रपट 11 फेब्रुवारी 2022 रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे.\nअशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://mr.yuebangglass.com/", "date_download": "2022-05-18T23:20:09Z", "digest": "sha1:54PP6NJKDWNVSRXQN6AQVUZWYFTST4TM", "length": 7016, "nlines": 163, "source_domain": "mr.yuebangglass.com", "title": "कूलर/फ्रीझर काचेचे दरवाजे, टेम्पर्ड ग्लास - Yuebang", "raw_content": "\nसरळ फ्रीझर/कूलर ग्लास डोअर\nवॉक-इन फ्रीझर/कूलर ग्लास डोअर\nवेंडिंग मशीन काचेचा दरवाजा\nछाती फ्रीझर काचेचा दरवाजा\nवाइन कॅबिनेट काचेचा दरवाजा\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nझेजियांग युबॅंग ग्लास कंपनी, लि सर्व प्रकारच्या कूलर/फ्रीझर ग्लास डोअर्स, टेम्पर्ड ग्लास, प्लॅस्टिक एक्सट्रुजन प्रोफाइल आणि अॅक्सेसरीजच्या विकास, उत्पादन आणि विक्रीमध्ये 15 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेला निर्माता आहे.\n8000 मी पेक्षा जास्त सह2 प्लांट एरिया, 100+ पेक्षा जास्त कुशल कामगार आणि सर्वात प्रौढ उत्पादन लाइन, ज्यामध्ये फ्लॅट/कर्व्ड टेम्पर्ड मशीन्स, ग्लास कटिंग मशीन्स, एजवर्क पॉलिशिंग मशीन्स, ड्रिलिंग मशीन्स, नॉचिंग मशीन्स, सिल्क प्रिंटिंग मशीन्स, इन्सुलेटेड ग्लास मशीन्स, एक्सट्रूजन मशीन्स इ. आमची उत्पादन क्षमता 1000,000m पेक्षा जास्त पोहोचू शकते2 टेम्पर्ड ग्लास, 250,000 मी2 उष्णतारोधक काच आणि प्रति वर्ष 2000 टन प्लास्टिक एक्सट्रूजन प्रोफाइल.\nतुम्हाला खरोखर टेम्पर्ड ग्लास माहित आहे का\nटेम्पर्ड ग्लास टेम्पर्ड किंवा टफन ग्लास हा एक प्रकारचा सुरक्षा काच आहे जो नियंत्रित थर्मल किंवा रासायनिक उपचारांद्वारे सामान्य काचेच्या तुलनेत त्याची ताकद वाढवण्यासाठी प्रक्रिया केली जाते. टेम्परिंग ओ ठेवते...\nतुम्हाला माहीत नसलेली गोष्ट...\nकंडेन्सेशन तुम्हाला माहित आहे का की काचेच्या दरवाजाच्या फ्रीजमध्ये जास्त आर्द्रता असलेल्या भागात काचेच्या बाहेरील बाजूस कंडेन्सेशन (पाणी) तयार होते हे केवळ खराब स्वरूपच देत नाही तर तुमच्यावर पाणी तयार करू शकते ...\nआमच्या कारखान्याने यावर्षी प्रदर्शनात भाग घेतला, आम्ही आमच्या नवीन डिझाईनचे फ्रीझर ग्लास डोअर, व्हेंडिंग मशीन ग्लास डोअर प्रदर्शित केले, बरेच ग्राहक आमच्या बूथवर आले, त्यांनी मला खूप रस दाखवला...\nझेजियांग युबॅंग ग्लास कंपनी, लि. ने नवीन प्लांटचे बांधकाम सुरू केले आहे, जे डिसेंबर 2021 मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. नवीन प्लांट 15,000 स्क्वेअर मीटर क्षेत्रफळाचा आहे. दोन मजल्यांचा समावेश आहे...\nकिंगडून गाव, झोंगगुआन टाउन, डेकिंग काउंटी, झेजियांग प्रांत, प्र.\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nवैशिष्ट्यीकृत उत्पादने - साइट मॅप\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/no-lockdown-in-aurangabad-from-monday-collector-sunil-chavan-to-divya-marathi-appeals-for-calm-128295430.html", "date_download": "2022-05-18T22:58:21Z", "digest": "sha1:YRAXZ5VOTDI3PFDKOKZGNG7UKQS22OJX", "length": 11686, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "औरंगाबादेत सोमवारपासून 10 दिवसांचा लॉकडाउन नाही! जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीत होणार रविवारी सायंकाळी निर्णय | No Lockdown In Aurangabad From Monday, Collector Sunil Chavan To Divya Marathi, Appeals For Calm - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनिर्णय झालाच नाही:औरंगाबादेत सोमवारपासून 10 दिवसांचा लॉकडाउन नाही जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीत होणार रविवारी सायंकाळी निर्णय\nसोमवारी लॉक डाऊन नाही, पुढील आठवड्यात लागणार असल्याचे संकेत\nशहरात सोमवार पासून लॉक डाऊन लागणार असल्याचे वृत्त पसरल्यानंतर अनेकांची तारांबळ उडाली होती. याबाबत दिव्य मराठीने यात अधिक माहिती घेतली असता, सोमवारी लॉक डाऊन लागणार नसल्याचे समोर आले. रविवारी सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी जिल्हा टास्क फोर्सची बैठक आयोजित केली. त्यात सर्व बाबींवर चर्चा करुनच निर्णय होणार आहे. लॉक डाऊन लागणार असल्याचे निश्चित असले तरी, तो पुढील आठवडयात लागणार असल्याचे समोर आले.\nगेल्या तीन आठड्यापासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्याावर निर्बंध घालण्यासाठी मनपा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र दुसरीकडे नागरिकांनी नियमांचे पालन केले नसल्याने लॉक डाऊनची नामुष्की ओढवण्याची वेळ आल्याचे सुत्रांनी सांगितले. शनिवारी सकाळपासून शहरात सोमवार पासून लॉक डाऊन लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याची जोरदार चर्चा होती. तसेच काही माध्यमांमध्येही त्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली होती. तसेच काहींनी तर बाजारात आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दीही केली होती.\nनियम पाळले नसल्याने लॉक डाऊन लागणार असल्याची जाणीव असूनही शनिवारीही नागरिकांनी मास्क वापरने टाळले असल्याचा प्रकार दिसून आला. जिल्हाधिकारी रविवारपर्यंत रजेवर आहेत. उद्या शहरात आल्यावर टास्क फोर्सची बैठक घेऊन लॉक डाऊनवर चर्चा करणार आहे. त्यानंतरच त्याचा वार आणि कालावधी, वेळ आणि भाग निश्चित होणार आहे.\nलोकांची मानसीकता तयार करण्याचा प्रयत्न अचानक लॉक डाऊन लावल्यानंतर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण होऊ शकते. पुढील आठवड्यात लाॅक डाऊन लागणार आहे. नागरिकांची मानसिकता तयार करण्यासाठी हा प्रयत्न केला. मात्र काहींनी थेट सोमवारी लागणार असल्याचे चित्र निर्माण केल्याने शहरात नागरिक धास्तावले.\nटास्क फोर्समध्ये यांचा समावेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक अस्तिक कुमार पांडेय, पोलिस आयुक्त निखील गुप्ता, जिल्हा पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोदावले, शासकीय महाविद्यालय अधिष्टाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन उपजिल्हाकारी आदींचा त्यात समावेश आहे.\nया बाबींचा विचार होणे आवश्यक\nलॉक डाऊन आवश्यक आहे का लॉक डाऊन लागल्यास पूर्ण शहर आणि परसिरात लावावा किंवा जेथे रुग्ण जास्त आहे, त्या भागात लावने योग्य राहिल. रुग्णांचा चढता आलेख. कोणत्या वयोगटाचे रुग्ण लॉक डाऊन लागल्यास पूर्ण शहर आणि परसिरात लावावा किंवा जेथे रुग्ण जास्त आहे, त्या भागात लावने योग्य राहिल. रुग्णांचा चढता आलेख. कोणत्या वयोगटाचे रुग्ण कोणत्या भागातील सर्वाधिक रुग्ण आहेत कोणत्या भागातील सर्वाधिक रुग्ण आहेत तसेच कोणत्या आस्थापना सुरू ठेवणे आवश्यक आहे. कोणत्या बंद कराव्यात तसेच कोणत्या आस्थापना सुरू ठेवणे आवश्यक आहे. कोणत्या बंद कराव्यात दहावी आणि बारावीचे वर्गाचे काय करावे दहावी आणि बारावीचे वर्गाचे काय करावे शासकीय कार्यालये बाहेरुन शहरात येणाऱ्या बसेसचे प्रवासी रेल्वे प्रवासी किराणा, दुध, भाजीपाला यांचे काय नियोजन करणार एमआयडीसी मधील कारखाने व त्यातील कामगारांचे नियोजन एमआयडीसी मधील कारखाने व त्यातील कामगारांचे नियोजन या कालावधीत होणारे मंगल कार्य,लग्न व इतर सोहळे, समारोह, परीक्षा याबाबत चर्चा अंती निर्णय होईल.\nत्याच बरोबर जिम, क्लासेस आदी बाबत चर्चा होईल. तसेच शहरातील कंटेनमेंट झोन तयार करुन तेथे सील करणे, पूर्ण भाग सिल करणे, नागरिकांना रस्त्यावर येण्यास मनाई करणे आदींबाबतही चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nकिती दिवसांचा लॉकडाउन हे निश्चित नाही\nसद्या दहा दिवसांचा लॉक डाऊन घेण्याची चर्चा पसरवण्यात येत आहेत. मात्र परिस्थिती बघून दहा दिवसांचा, सात दिवसांचा अथवा पंधरा दिवसांचा लॉक डाऊन घेण्यावरही उद्याच होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.\nशहरात कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे लॉक डाऊन लावणेसदृश्य स्थिती आहे. मात्र यावर टास्क् फोर्स मध्ये अगोदर चर्चा होईल. त्यानंतरच नेमका कधी कुठे किती दिवसांचा लॉक डाऊन घ्यायचा किंवा नाही यावर निर्णय होईल. याबाबत आताच भाष्ट करु शकत नाही. लोकांना त्रास देण्यासाठी प्रशासनाकडून निर्णय घेणार नाही. तसेच लॉक डाऊनला सामोरे जाण्यासाठी आवश्यक पूर्व तयारी करण्यासाठी नागरिकांना वेळ दिल्या जाईल. (अस्तिक कुमार पांडेय, मनपा प्रशासक)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0", "date_download": "2022-05-18T23:21:58Z", "digest": "sha1:XG3MBTS5RCVWHIN7DQE4Q5GBKRYWQ4LE", "length": 6176, "nlines": 148, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ट्रफाल्गर स्क्वेअर - विकिपीडिया", "raw_content": "\nट्रफाल्गर स्क्वेअर (इंग्लिश: Trafalgar Square) हा लंडन शहरामधील एक चौक व लोकप्रिय पर्यटक आकर्षण आहे. मध्य लंडन भागातील सिटी ऑफ वेस्टमिन्स्टर ह्या बरोमधील चेरिंग क्रॉस ह्या ऐतिहासिक भागात बांधला गेलेला ट्रफाल्गर स्क्वेअर हे लंडनमधील सर्वात प्रसिद्ध खुणांपैकी एक मानले जाते.\nइ.स. १८०५ सालच्या नेपोलियोनिक युद्धांमधील ट्रफाल्गरच्या लढाईचे स्मारक म्हणून हा भाग बांधला गेला आहे. सध्या अनेक शासकीय तसेच पब्लिक सभा, मेळावे, उत्सव इत्यादींसाठी ट्रफाल्गर स्क्वेअरचा वापर होतो.\nट्रफाल्गर स्क्वेअर, इ.स. १९०८\nट्रफाल्गर स्क्वेअर, इ.स. २००९\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१६ रोजी ०९:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://shanmarathi.com/category/marathi-viral-news/", "date_download": "2022-05-18T22:40:50Z", "digest": "sha1:XPHEFPN6QLVPTRPAOFQRJJQYHUFUUBUZ", "length": 5840, "nlines": 52, "source_domain": "shanmarathi.com", "title": "Marathi Viral News – SHAN MARATHI", "raw_content": "\nमालिका संपल्यावर आता हे काम करत आहे पाठक बाई….\nतुझ्यात जीव रंगला’ मालिकेनं अभिनेत्री अक्षया देवधर हा चेहरा घराघरांत पोहोचला. या मालिकेनंतर पुढे काय, असा प्रश्न तिला विचारला जातोय. रंगभूमीवरून अभिनयप्रवास सुरू करणारी ही अभिनेत्री आगामी काळात उत्तमोत्तम भूमिकांसाठी …\n‘फँड्री’ मधील जब्या आता झालाय मोठा, ओळखायला ही झालाय अवघड\n‘फँड्री’तल्या सोमनाथ अवघडेने त्याच्या पहिल्याच सिनेमातून रसिकांची भरघोस पसंती मिळवली होती. इतकेच काय त्याने साकारलेल्या भूमिकेचे तर सर्वच स्तरांतून कौतुक झाले होते. ‘फँड्री’ तील उत्कृष्ट अभिनयासाठी सोमनाथ अवघडे याच्या ‘जब्या’च्या …\nवर्षा उसगांवकर यांचे पती आहेत या प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाचे पुत्र, पाहा त्यांचे फोटो\nमराठीसह हिंदी सिनेमातही आपल्या अभिनयाने नव्वदचं दशक गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर. त्यांनी आपला अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी विविध भूमिका गाजवल्या. मराठीत ‘गंमत- जंमत’, ‘हमाल दे धमाल’, ‘लपंडाव’, ‘भुताचा …\n“गरम बांगड्या गरम बांगड्या” म्हणणारी ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटातील ही चिमुकली आठवतीये का आता दिसते काहीशी अशी\n२०१४ साली परेश मोकाशी दिग्दर्शित एलिझाबेथ एकादशी हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अभिनेत्री नंदिता धुरी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होती तर श्रीरंग महाजन, सायली …\nसाताऱ्यातले हे आजोबा चक्क कडाकड फोडून खातात दगड, रोज लागतात 250 ग्रॅम दगड\nकाही व्यक्ति या ग्रहावर विचित्र गोष्टी खाण्यासाठी म्हणून ओळखले जातात – तथापि, महाराष्ट्रातील हा वृद्ध माणूस गेल्या ३० वर्षांपासून दररोज दगड खात आहे. महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील अडारकी खुर्द खेड्यातील रहिवासी …\nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nशिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला ठोकला राम राम\nआता तिसरी पत्नीही राहतीये मुलांसोबत दूर संजय दत्तने स्वतः केला खुलासा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.newsdanka.com/politics/nana-patole-slams-ncp/53832/", "date_download": "2022-05-18T22:56:31Z", "digest": "sha1:YIHCKWN2V7Q46EMSSXXUXLAHFK4W6WEI", "length": 9694, "nlines": 139, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Nana Patole Slams Ncp", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारण‘राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक ठिकाणी आमच्या पाठीत खंजीर खुपसला’\n‘राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक ठिकाणी आमच्या पाठीत खंजीर खुपसला’\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nमहाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत वाद हे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. भंडारा जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि भाजपाने एकत्र येत परिषदेचे अध्यक्षपद काँग्रेसने, तर भाजपने उपाध्यक्षपद पदरात पाडून घेतले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या परिस्थितीला राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक ठिकाणी भाजपासोबत युती करून सत्ता स्थापन केलेली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा देखील केलेली आहे. या चर्चेनंतर देखील स्थानिक पातळ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशीच युती केल्याचे दिसले आहे. गोंदिया जिल्हा परिषदेत देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपशीच युती केली, असे सांगत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक ठिकाणी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, म्हणूनच आम्हाला असा निर्णय घ्यावा लागला असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.\nराज्य सरकारचे वेळकाढू धोरण ओबीसी समाजासाठी घातक ठरते आहे\nराणा दाम्पत्याची पुन्हा एकदा हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा\nराजद्रोहाच्या सर्व खटल्यांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती\nआशियाई निवडणूक प्राधिकरण संघटनेच्या (एएईए) अध्यक्षपदी भारत\nयापूर्वीही महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत वाद समोर आलेले आहेत. निधी वाटप किंवा इतरही काही मुद्द्यांवरून असलेले वाद समोर आले आहेत. आता काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनीच थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आणि त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे\nपूर्वीचा लेखराज्य सरकारचे वेळकाढू धोरण ओबीसी समाजासाठी घातक ठरते आहे\nआणि मागील लेख१९ कोटींच्या घबाडप्रकरणी पूजा सिंघल ईडीच्या अटकेत\n… धमाका ‘सरसेनापती हंबीरराव ‘च्या ट्रेलरचा\nमध्य प्रदेशला दिलासा, ठाकरे सरकारला दणका\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\n… धमाका ‘सरसेनापती हंबीरराव ‘च्या ट्रेलरचा\nमध्य प्रदेशला दिलासा, ठाकरे सरकारला दणका\n…म्हणून भारताच्या नकाशात दिसतो श्रीलंका\nआता सिमेंट क्षेत्रात ‘अदानी पॉवर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.newsdanka.com/vishesh/csk-unfollows-ravindra-jadeja-on-instagram/53885/", "date_download": "2022-05-18T22:55:54Z", "digest": "sha1:GDC2ZHG6PQP5ZOV7HRDXMB7K76TPWS64", "length": 9957, "nlines": 140, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Csk Unfollows Ravindra Jadeja On Instagram", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरविशेषचेन्नईने सुपर किंग्स संघाने केले जडेजाला अनफॉलो\nचेन्नईने सुपर किंग्स संघाने केले जडेजाला अनफॉलो\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nजगातील सगळ्यात मोठी टी-२० क्रिकेट स्पर्धा आयपीएल मधील एक यशस्वी टीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स या संघात वाद सुरू असल्याच्या चर्चा जोर धरू लागली आहे. गेली अनेक वर्ष चेन्नई संघासोबत असलेला अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचा व्यवस्थापन यांच्यात हा वाद असल्याची चर्चा आहे.\nचेन्नई सुपर किंग्स संघाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वरून रवींद्र जडेजा याला अन फॉलो करण्यात आले. त्यामुळेच चेन्नईचा संघ आणि रवींद्र जडेजा यांच्यात सर्व काही मिळत नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे आयपीएलच्या पुढील हंगामात जडेजा चेन्नई संघासोबत दिसणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.\nमुंब्र्यात वसुली सरकार, पोलिसांनीच व्यापाऱ्याला लुटले\nसंभाजी राजेंच्या नव्या संघटनेची घोषणा\nअल जझिराच्या महिला पत्रकाराचा गोळीबारात मृत्यू\nशिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन\nटाटा आयपीएल २०२२ साठी चेन्नई सुपर किंग्स संघ गाणे रवींद्र जडेजाला सर्वाधिक म्हणजेच तब्बल १६ कोटी रुपयांची रक्कम मोजत संघात सामील करून घेतले होते. स्पर्धेचा हंगाम सुरू होण्याच्या काही दिवस आधी जडेजाला कर्णधार म्हणूनही घोषित करण्यात आले. पण जडेजा संघाला अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात त्याने कर्णधारपद सांभाळले असून त्यापैकी सहा सामने चेन्नई संघाने गमावले. तर जडेजा हा फलंदाजी आणि गोलंदाजीतही आपली जादू दाखवू शकला नाही.\nत्यानंतर पुन्हा एकदा चेन्नई संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली. १४ मे रोजी कलकत्ता विरुद्ध झालेल्या सामन्यात जडेजा जखमी झाला आणि आयपीएलच्या उर्वरित हंगामातून बाहेरही पडला. पण आता चेन्नई संघाकडून सोशल मीडियावर जडेजाला अनफॉलो करण्यात आल्यामुळे जडेजाच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या निर्णयाला खरे कारण काय आहे याची चर्चा सुरू झाली आहे.\nपूर्वीचा लेखसंभाजी राजेंच्या नव्या संघटनेची घोषणा\nआणि मागील लेखआम्ही घरूनच काम करणार, म्हणत कर्मचाऱ्यांनी दिला राजीनामा\n… धमाका ‘सरसेनापती हंबीरराव ‘च्या ट्रेलरचा\nमध्य प्रदेशला दिलासा, ठाकरे सरकारला दणका\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\n… धमाका ‘सरसेनापती हंबीरराव ‘च्या ट्रेलरचा\nमध्य प्रदेशला दिलासा, ठाकरे सरकारला दणका\n…म्हणून भारताच्या नकाशात दिसतो श्रीलंका\nआता सिमेंट क्षेत्रात ‘अदानी पॉवर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pantnagaritimes.com/2019/01/blog-post_65.html", "date_download": "2022-05-19T00:00:34Z", "digest": "sha1:FGFO5XMFQ57O6H7BPHVL4WY2VUFBWN5L", "length": 7864, "nlines": 50, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "आमदार भारत भालके यांच्या सूचनेनुसार पंढरपूर शहरातील अपघाती रस्त्यावर गतिरोधक - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक आमदार भारत भालके यांच्या सूचनेनुसार पंढरपूर शहरातील अपघाती रस्त्यावर गतिरोधक\nआमदार भारत भालके यांच्या सूचनेनुसार पंढरपूर शहरातील अपघाती रस्त्यावर गतिरोधक\nपंढरपूर शहरातील के.बी.पी.कॉलेज चौक ते इसबावी-वाखरी हा रस्ता अतिशय रहदारी असून हा रस्ता अपघाती रस्ता म्हणून ओळखला जातो. गेल्या 6 महिन्यापासून या रस्त्यावर अपघातामध्ये 5 निष्पाप लोकांना निष्कारण आपले जीव गमवावे लागले आहेत. दोन दिवसापूर्वी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार श्री भारत भालके यांनी सदर अपघाती रस्त्याबाबत लक्ष घालून येथील स्थानिक नागरिक व संबंधित अधिकार्‍यांना बरोबर घेऊन या अपघाती रस्त्यावर प्रत्यक्ष जाऊन रस्त्यावर योग्य त्या ठिकाणी तातडीने गतिरोधक करण्याचे सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज दि.17.01.2019 रोजी सदर अपघाती रस्त्यावर गतिरोधक करण्याचे काम चालू झालेले दिसून येत आहे त्यामुळे या रस्त्यावर आता अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात...\nपत्नीचे चारित्र्यावर संशयाचा राग मनात धरून एसआरपीएफ जवानांचा गोळीबार मध्ये एक ठार , दोन जखमी\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळी बार केल्याची घटना सोलापुर जिल्ह्यातील बार्शी ता...\nमंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा\nमंगळवेढा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी शिक्षक भगिनींचा मेळाव...\nनंदेश्वरचे कामचुकार तलाठी बी.एस.शेख यांना निलंबीत करावे यासाठी रेखा कसबे यांचे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन\nमंगळवेढा / प्रतिनिधी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील रेखा सुनिल कसबे यांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्हीही नावे 7/12 उतार्‍यावर ला...\nजिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nमंगळवेढा / प्रतिनिधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pantnagaritimes.com/2021/10/blog-post_17.html", "date_download": "2022-05-18T22:45:25Z", "digest": "sha1:BA7LEVDN4ONUPWGOYBHDV67HYCTMGEOO", "length": 8575, "nlines": 51, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "वैराग मध्ये मुक्या जनावरांचा सुळसुळाट, नगरपंचायतीच्या मात्र दुर्लक्ष - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक वैराग मध्ये मुक्या जनावरांचा सुळसुळाट, नगरपंचायतीच्या मात्र दुर्लक्ष\nवैराग मध्ये मुक्या जनावरांचा सुळसुळाट, नगरपंचायतीच्या मात्र दुर्लक्ष\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर\nवैराग येथे रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या कळपांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो यामुळे अपघाताची शक्यता, वैराग नगरपंचायतीच्या मात्र दुर्लक्ष\nबार्शी-सोलापूर रोडचे काम सुरू असून रहदारी साठी एक पदरी काम चालू आहे. रस्त्यावरील या जनावरांमुळे सामान्य माणूस मात्र त्रस्त होते आहे. छत्रपती शिवाजी चौक पासून बसस्थानकाकडे जाण्यासाठी महत्त्वाचा रस्ता आहे . त्यामुळे या रस्त्यावर सातत्याने वर्दळ असते मात्र या रस्त्यावर मोकाट जनावरे फिरत असल्यामुळे येथील अनेक वाहनाला अचानक ब्रेक मारावा लागतो. त्यामधून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या चौकात जनावरे रस्त्याच्या मधोमध बसलेले असल्यामुळे अनेकदा वाहतुकीचा खोळंबते.\nछत्रपती शिवाजी चौक ते बसस्थान या भागातही मोकाट जनावरांचे कळप मोठ्या प्रमाणात दिसतात. रस्त्यावर भाजीबाजार भरतो त्यामुळे भाजी विक्रीत्यांनी खराब झालेली भाजी फेकून दिल्यानंतर ती खाण्यासाठी येथे जनावरांचा कळपच उभा असतो याचाही वाहतुकीला अडथळा होत असून त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. बार्शी -सोलापूर मुख्य चौकातील रस्त्याचं काम लवकरात लवकर व्हावे व जनावरांचा वैराग नगरपंचायतीने बंदोबस्त करावा असे येथील नागरिक बोलत आहे.\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात...\nपत्नीचे चारित्र्यावर संशयाचा राग मनात धरून एसआरपीएफ जवानांचा गोळीबार मध्ये एक ठार , दोन जखमी\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळी बार केल्याची घटना सोलापुर जिल्ह्यातील बार्शी ता...\nमंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा\nमंगळवेढा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी शिक्षक भगिनींचा मेळाव...\nनंदेश्वरचे कामचुकार तलाठी बी.एस.शेख यांना निलंबीत करावे यासाठी रेखा कसबे यांचे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन\nमंगळवेढा / प्रतिनिधी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील रेखा सुनिल कसबे यांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्हीही नावे 7/12 उतार्‍यावर ला...\nजिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nमंगळवेढा / प्रतिनिधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://shriramkrishnakshirsagarmaharaj.com/Pages/Darshanachi_veel.aspx", "date_download": "2022-05-18T22:52:26Z", "digest": "sha1:T7TUFNFTPE43CPMVASH3Q6VWOM57PP4P", "length": 7298, "nlines": 69, "source_domain": "shriramkrishnakshirsagarmaharaj.com", "title": "Darshanachi veel", "raw_content": "|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||\nआपली भाषा निवडा: मराठी हिन्दी English संस्कृत घरपोच ग्रंथसेवा\nसकाळी ७:०० ते ११:३० पर्यंत.\nव दुपारी ३:०० ते सायंकाळी ६:०० पर्यंत.\nव आरतीनंतर रात्री ९:०० पर्यंत.\n(दुपारची आरती व सायंकाळची आरती आणि दर्शनाची परवानगी आहे.)\n२) श्री महालक्ष्मी मंडप अधिष्ठान-\nसकाळी ७:०० ते ११:३० पर्यंत\nव दुपारी ३:०० ते सायंकाळी ६:०० पर्यंत\nव आरतीनंतर रात्री ९:०० पर्यंत.\n(सद्यस्थितीतील प्रशासन केवळ उत्सवाच्या प्रसंगी याचे दर्शन सर्वांकरिता खुले करते.)\nसकाळी ७:०० ते ११:३० पर्यंत व दुपारी ३:०० ते ६:०० पर्यंत\nसकाळी ७:०० ते ११:३० पर्यंत व दुपारी ३:०० ते रात्री ९:०० पर्यंत\n५) श्रीसद्गुरु अधिष्ठान (श्रीदत्तक्षेत्र)-\nसकाळी ७:०० ते ११:३० पर्यंत दुपारी ३:०० ते सायंकाळी ६:०० पर्यंत\nव रात्री आरतीनंतर रात्री ९:०० पर्यंत\n६) श्रीनृसिंह सरस्वती तपोवन-\nसकाळी ७:०० ते सायंकाळी ८:०० पर्यंत\n* रविवार व एकादशीस रात्री ८:३० पर्यंत\n(दुपारी १२:०० ते ३:०० यावेळेत देवांची आरती, नैवेद्य व विश्रांती या कारणास्तव मंदिर बंद राहील.)\n\"गुरुकुल आपला आधार आहे. आपल्या मनाच्या निवा-याची ती पवित्र जागा आहे. येथे योग्य असेच वागावे.- परमपूज्य श्री गुरुदेव\n\"लौकिक मते आम्ही जातो \n- श्रीगुरुचरित्र, अध्याय ५१.\n१) दर्शनाच्या वेळेतच दर्शनाला जावे.\n२) परमपूज्य गुरुदेव हे ब्रह्मचारी व संन्यासी असल्याने दर्शनाला जाताना स्त्री-पुरुष दोहोंचाही पोशाख पूर्ण व गुरुकुलास शोभेल असाच असावा.\n३) स्त्रीयांचे केस बांधलेले असावेत, मोकळे सोडू नयेत.\n४) दर्शनाला जाताना जेवणात कांदा-लसूण किंवा अभक्ष्य भक्षण व अपेय पान करुन प्रवेश करु नये. दर्शन झाल्यानंतर शक्यतो स्वतःच्या घरी जावे असे सद्गुरु मार्गदर्शन आहे.\n५) आश्रमात पोहोचल्यावर वॉचमन सूचना देतील त्याप्रमाणे चामडी बेल्ट व पादत्राणे योग्य ठिकाणी ठेवावीत. व त्यांच्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे.\n६) हात-पाय स्वच्छ धुवून शिस्तीत व रांगेत दर्शन घ्यावे.\n७) दुपारच्या आरती-प्रसादाला थांबायचे असल्यास तशी पूर्वपरवानगी घ्यावी.\n८) वेदपाठशाळेतील विद्यार्थ्यांशी कोणत्याही प्रकारे विनापरवानगी संपर्क साधू नये.\n९) देवस्थानाची शिस्त, पावित्र्य व ते अबाधित राखण्यासाठी केलेले नियम हे अध्यात्मिक वातारणासाठी अनुकूल असल्याने त्यावर शंका उपस्थित करू नये अथवा कोणत्याही प्रकारे हुज्जत घालू नये.\n१०) मंदिर परिसर हा सर्वप्रकारे स्वच्छ ठेवून सहकार्य करावे.\n११) श्रीदत्तदेवस्थान व परिसर हा अध्यात्मिक अनुभूतीचे ठिकाण असल्याने तेथे फोटो काढणे, मोबाईलवर मोठ्याने बोलणे असे पर्यटनस्थळी आढळणारे प्रकार टाळावेत.\nसद्गुरुंचे जीवन आणि कार्य\nश्री गुरुदेव दत्त अँप्लिकेशन\nश्री दत्त देवस्थान ट्रस्टची प्रकाशने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://charudattasawant.com/2021/07/01/dr-nitu-mandke/", "date_download": "2022-05-18T23:03:38Z", "digest": "sha1:H4LFXZ53B2YBR72TO53KJKGBT4EJI4PG", "length": 27645, "nlines": 115, "source_domain": "charudattasawant.com", "title": "डॉ. नितू मांडके - एक हृद्य आठवण.... Remembering Dr. Nitu Mandke » माझी लेखमाला", "raw_content": "\nआठवणी, लेख, अनुभव, समीक्षा, माहिती इत्यादी\nलेखक: प्रकाश सरवणकर, ९८६९२८०६६०.\nमुखपृष्ठावरील डॉ. नितू मांडके यांच्या अर्धपुतळ्याचे शिल्पकार: श्री. शरद कापूसकर, पुणे – श्री. शरद कापूसकर यांची वेबसाईट\n८५/८६ च्या दरम्यान नोकरीसाठी मुंबईत आलो. तसं मुक्काम ठोकावा असं घरातलं कुणी नव्हतं. आधीचा भाऊ महालक्ष्मी रेसकोर्सवर राहणाऱ्या मावशीकडे रहायला होता. त्यामुळे अस्मादिक पण तिकडेच तंबू ठोकते झाले. या मावशीचे यजमान रेसकोर्सच्या सिक्युरिटीमध्ये काम करत होते. भिकाजी मणचेकर त्यांचं नाव. रेसकोर्सच्या लतामावशीचं घर म्हणजे त्यांना दिलेली स्टाफ क्वार्टर तशी साधीच होती, पत्र्याच्या भिंती, वर कौलं. पण रेसकोर्सचं वातावरण एकदम बाप.. रेसच्या उंची नस्ल म्हणजेच जातिवंत घोड्यांचे तबेले, त्यांचा थाट, सगळीकडे गर्द झाडं, हिरवळ, जॉगिंग ट्रॅक, त्यावर संध्याकाळी धावायला येणारी उच्चभ्रू माणसे, सगळच सहसा कोणाला न बघता येणारं. पण आम्हाला त्याचं काही विशेष वाटत नसे. खरा त्रास व्हायचा तो पावसाळ्यात. बाहेर कंबरभर पाणी भरायचं आणि घरात.\nपण, ८८ च्या दरम्यान आम्ही मावशीकडून ठाण्यात राहायला आलो, मग रेसकोर्सवर जाणं अधून मधून होत राहिलं. ९४ च्या दरम्यान, म्हणजे मला नक्की तारीख वगैरे आता आठवत नाहीय, मावसभाऊ सुरेंद्रचा कॉल आला, “भाऊ, पप्पांना हार्टचा त्रास सुरू झालाय, जरा घरी येऊन जा”.\nऑफिस सुटल्यावर रेसकोर्सवर गेलो. रिपोर्ट्स पाहिले, तीन ठिकाणी ब्लॉकेजेस होते, ते पण ९० टक्क्यांहून जास्त. “भाऊ, काय करूया आता\n“हार्ट ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर्सचा सल्ला घेऊया आपण. होईल सगळं नीट.” मी धीर दिला आणि निघालो.\nदुसऱ्याच दिवशी काकांना कामावर असतानाच त्रास व्हायला लागला, रेसकोर्स व्यवस्थापनाने त्यांना थेट मुंबई हॉस्पिटलमध्ये भरती केले. त्यांच्या वॉर्डचे डॉक्टर होते पारीख म्हणून. त्यांनी सांगितले की ऑपरेशन करावे लागेल. मावसभावाने थोडी चौकशी केली होती. मुंबई हॉस्पिटलमध्ये पॅनेलवर डॉ. भट्टाचार्य नावाचे बंगाली हार्ट सर्जन होते, तसेच डॉ. नितू मांडकेही होते. नितू मांडके यांची प्रचंड प्रसिद्धी आणि हवा झालेली होती. नाही, नाही, तेव्हा त्यांनी माननीय शिवसेनाप्रमुखांचे ऑपरेशन नव्हते केलेले, पण श्रीमंत आणि मोठ्या माणसांचा डॉक्टर अशी ख्याती होतीच, पण हातात धन्वंतरी वास करत असल्याची पण प्रसिद्धी होतीच. त्यामुळेच मावसभाऊ त्यांच्या नादाला न लागता, डॉ. भट्टाचार्य यांना भेटला, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “माझी टीम असते, त्यांना पैसे द्यावे लागतात. साडेतीन लाख रुपये द्यावे लागतील. तेही हॉस्पिटलच्या बाहेर”.\nआता यांच्या पैशाहून हॉस्पिटलचं बिल वेगळंच भरायला लागणार होतं. माझ्या गरीब मावशीच्या ते आवाक्यात नव्हतंच, आणि खरं सांगायचं, तर माझीही त्यावेळी इतकी ऐपत नव्हतीच. शेवटी मी आणि सुरेंद्र, माझा मावसभाऊ आम्ही दोघे त्यावेळी मुंबई हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर असलेल्या विश्वविख्यात डॉ. बी. के. गोयल यांना त्यांच्या प्रशस्त केबिनमध्ये वेळ घेऊन भेटलो. त्यांनी काकांची फाईल चाळली.\nआमच्याकडे बघून म्हणाले, “कशाला करताय यांचं ऑपरेशन त्यांचे ब्लॉकेजेस सिव्हियर आहेत, पेशंट ऑपरेशन टेबलवर जाईल. त्यापेक्षा एक करा, डिस्चार्ज घ्या, घरी घेऊन जा, जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगलं हवं नको ते खायला प्यायला घाला.” आम्ही दोघेही अविश्वासाने एकमेकांकडे बघतच राहिलो.\n“मी नोटिंग करतो, त्यांना डिस्चार्ज मिळेल.” डॉ. गोयलनी आम्हाला निरोपाचा नारळ दिला. आम्ही दोघेही बाहेर पडलो, हॉस्पिटलखाली आलो नि जोश्या भेटला.\n“अरे सरवनकरा, हय काय करतं रे, नि हय इलस त माका आदी सांगूचा तरी, काय काम व्हता”. जोशी, आमचा लाईनमन. मी एमटीएनएल मुंबईत कामाला होतो, मुंबई जिमखान्यासमोरच्या सिटी दूरध्वनी केंद्रात पोस्टिंग होती. हा सगळा भाग आमच्या केंद्राच्या अंतर्गत होता हे खरे. पण आपल्या कामासाठी कुठून सोर्स लावावा, हे अजूनही कळत नाही, तेव्हा काय कर्म कळणार होते”. जोशी, आमचा लाईनमन. मी एमटीएनएल मुंबईत कामाला होतो, मुंबई जिमखान्यासमोरच्या सिटी दूरध्वनी केंद्रात पोस्टिंग होती. हा सगळा भाग आमच्या केंद्राच्या अंतर्गत होता हे खरे. पण आपल्या कामासाठी कुठून सोर्स लावावा, हे अजूनही कळत नाही, तेव्हा काय कर्म कळणार होते त्याकाळी एमटीएनएलच्या लँडलाईन्सचा मेंटेनन्स बघणारे लाईनमन म्हणजे दुकानदार, हॉस्पिटल यांच्यासाठी देवदूत असत. त्यांना हवं ते मिळत असे. मी युनियनचं काम बघत होतो त्यामुळे कुलाब्यापासून ते गिरगांवपर्यंत सगळेच लाईनमन ओळखीचे असत, आणि हा जोश्या तर आपला मालवणी माणूस होता.\n“बोल, हयसर काय काम काडलं”, हातात वाफळणारा चहाचा कप देत जोशी बोलला.\nआता आम्ही मुंबई हॉस्पिटलच्या तळघरात असलेल्या आमच्या डेपोत बसलो होतो. मी त्याला सगळी रामकहाणी सांगितली.\n“तू पन काय येडा काय रे सरवनकरा, माका सांगायचा ना, कोन डॉ. व्हयो\n“डॉ. नितू मांडके मिळतील आता काही केलं तर तेच करतील असं वाटतंय”.\nसुरेंद्र हरखून बोलला, “मिळतील बगीत ऱ्हवा आता.., पॉल..”, जोश्याने हाक मारली तसा पीबीएक्स, पीएबीएक्स रूममधून एक केरळी तरुण बाहेर आला. तो मुंबई हॉस्पिटलचा टेलिफोन ऑपरेटर पॉल होता. पेजर, मोबाईल भारतात यायचे होते, त्यामुळे लँडलाईन्स, टेलिफोन ऑपरेटर्स, लाईन्समन यांना प्रचंड मान होता. पॉल ला सगळेच डॉक्टर ओळखत होते. त्यांचे कॉल्स मॅनेज करणं, निरोप देणं, कॉल जोडून देणं ही सगळी कामं पॉल इमानेइतबारे करत असे. त्यामुळे पॉलने एखादी गोष्ट सांगितली की कुठलाही डॉक्टर नाही म्हणत नसे. त्यामुळे आमचा जोश्या आणि पॉल हे गोरगरिबांना मदत करत असत.\nपॉलला आम्ही सगळी गोष्ट समजावून सांगितली. पॉलने डॉ. नितू मांडकेंकडे आमची केस व्यवस्थित मांडली, त्याचबरोबर त्यांच्या खाजगी कंसलटिंग रूमची अपॉइंटमेंट पण मिळवून दिली. तेव्हाही डॉ. नितू मांडके यांची कंसलटिंग रूम केम्प्स कॉर्नरच्या ‘व्हाइट हाऊस’ या एकदम पॉश बिल्डिंगमध्ये होती. पाय ठेवताच मन प्रसन्न होईल अशी ती जागा होती. तिकडे आपला नंबर लागणे हीच मोठी गोष्ट होती.\nआम्हाला रात्री साडे अकराची अपॉइंटमेंट मिळाली होती. चक्रावलात ना आपली दिवसभरातली सगळी ऑपरेशन्स आटोपून डॉक्टर रात्री इकडे येत असत. त्यानंतर पहाटे तीन चार वाजेपर्यंत त्यांची ही कंसलटिंग रूम जागी असे. डॉक्टर घरी जाऊन झोपत कधी आणि सकाळी परत दहाच्या ऑपरेशन्सना हजर कसे राहत ते, ते आणि देवच जाणे. आमचा नंबर कधी लागतो याकडे माझं लक्ष होतं, कारण घड्याळ मला जाणीव करून देत होतं शेवटची ट्रेन हुकली तर मग, पहिली ट्रेन सुरू होइपर्यंत व्हि.टी. स्टेशनवर, (तेव्हा सीएसटी नव्हतं झालं), मच्छर मारत बसावे लागणार होते. नशीब म्हणजे डॉक्टर वेळेवर आले.\nआल्या आल्या त्यांना दिसलं की एक ऑपरेशन झालेला पेशंट व्हीलचेअरवर बसून आलाय. गुज्जू होता तो. त्याला बघून ते इतके खवळले की, “×××, उठ पहिला व्हीलचेरवरून. नाटकं नाय करायची. मी ऑपरेशन केलय तुझं, बिनधास्त फिरायचं, असं घरच्यांना त्रास दिलास तर याद राख..”.\nआतापर्यंत घरच्यांना आपली सरबराई करायला लावणारा तो पेशंट, व्हीलचेअर सोडून नीट बसला. हे पाणी काही वेगळच होतं. आमचा नंबर लागला, तसे आम्ही त्यांच्या केबीनमध्ये गेलो. एखाद्या मंदिरात गेल्याचा भास झाला. मंद प्रकाश. साईबाबांच्या मूर्तीवर छान फुले. जुन्या हिंदी सिनेमातली गाणी मंद सुरात केबिन भरून टाकतायत.. माहोल भारीच होता. भारावल्यासारखे आम्ही उभे होतो.\n”. पॉलचं नाव घेतल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं. “बघू फाईल एंजियोची फिल्म दे”. एंजियोग्राफीची फिल्म त्यांनी मशीनला लावली, भरभर बघितली. “हं, वय काय भिकाजी तुझं एंजियोची फिल्म दे”. एंजियोग्राफीची फिल्म त्यांनी मशीनला लावली, भरभर बघितली. “हं, वय काय भिकाजी तुझं\n“डॉ. गोयल काय बोलले\n“५० काय मरायचं वय आहे काय मंगळवारी ऍडमिट हो तिकडेच, गुरुवारी कापून टाकू तुला..”.\n“पण डॉक्टर तुमची फी” मी चाचरत विचारले, “पॉल बोललाय मला, माझी फी परवडणार नाही तुम्हाला. करून टाकू रे ऑपरेशन” मी चाचरत विचारले, “पॉल बोललाय मला, माझी फी परवडणार नाही तुम्हाला. करून टाकू रे ऑपरेशन\nसाईबाबांच्या पायाशी प्लेटमध्ये ठेवलेली चारपाच चॉकलेट्स उचलून त्यांनी आमच्या हातात ठेवली. एका महान डॉक्टरांच्या माणुसकीच्या दर्शनाने भरून आलेल्या मनाने आम्ही बाहेर पडलो. इतर धनवान पेशंटकडून ते किती घेत होते ते मला माहित नाही, पण एका गरीब माणसाचा जीव वाचवण्यासाठी फुकट ऑपरेशन करण्यास तयार झालेला तो देवदूत होता.\nत्याही पेक्षा “पेशंटला मरायला घरी घेऊन जा.” म्हणून सांगणाऱ्या डॉक्टरांपेक्षा, “मी त्याला वाचवतो” हा विश्वास देणारा डॉक्टर खरा डॉक्टर होता.\nगुरुवारी त्याच मुंबई हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी काकांची बायपास केली. बाहेर येऊन “छान झाली सर्जरी. चार दिवसांनी डिस्चार्ज घेऊन टाका, नंतर एकदा दाखवा” असं स्वतः सांगून ते निघून गेले. डॉ. गोयलांनी सोडून दिलेली केस डॉ. मांडकेनी कशी केली, याबद्दल मुंबई हॉस्पिटलच्या डॉ. मंडळीमध्ये खल सुरू झाला. आम्हाला काही वेगळीच कुणकुण लागली, मग आम्ही घाईघाईत डिस्चार्ज मिळवला नि तिकडून बाहेर पडलो.\nडॉ. नितू मांडकेनी एकही पैसा न घेता, पूर्णपणे मोफत ही सर्जरी केली होती, किती मोठं मन. फॉलोअप साठी पुन्हा अपॉइंटमेंट पॉलला भरीस घातलं आणि व्हाइट हाऊसला दाखल झालो. डॉक्टर मांडके गरिबांचा किती विचार करतात हे पुन्हा जाणवले. त्यांनी काकांना तपासलं आणि बोलले, “सगळं ठीक आहे, काळजी करण्याची गरज नाही. आता माझ्याकडे येऊ नका, उगाच माझी कन्सल्टिंग फी (त्याकाळात पण हजार रुपये फी होती) तुम्हाला परवडणार नाही. तुमच्या जवळचा कोणी एम.डी. डॉक्टर बघा, आणि त्यांच्या सल्ल्याने औषधं, गोळ्या घेत चला. आता बाहेर काही देऊ नका, मी सांगतो..”.\nपुन्हा हातावर साईबाबांची चॉकलेट्स आली, त्यांनी रिसीवर उचलून रिसेप्शनला पैसे न घेण्याचं बजावलं. डॉ. नितू मांडके या वैद्यकीय क्षेत्रातील महान जादूगाराला मनोमन एक कडक सलाम करत आम्ही बाहेर पडलो.\nऑपरेशन टेबलवर मरणारा पेशंट नंतर पुढे अजून १५ वर्षे जास्त जगला तो केवळ डॉ. नितू मांडके यांच्या स्वतःवरच्या आत्मविश्वासामुळेच.\nमा. बाळासाहेबांच्या हृदयावरील शस्त्रक्रिया, त्यानंतर मिळालेली अफाट प्रसिद्धी, हॉस्पिटलसाठी मुंबईत मिळालेली जमीन, त्यांचं स्टार हॉस्पिटलचं स्वप्न आणि नंतर सगळं विस्कटून टाकणारी नॅशनल हॉस्पिटलच्या गेटमधून अचानक झालेली एक्झिट.. सगळ्यांच्या हृदयांची काळजी घेणाऱ्या माणसाचं हृदय बंद पडलं आणि आमची हृदये विदीर्ण झाली..\n(परवा डॉ. श्रीकांत धारपवार यांनी डॉ. नितू मांडके यांच्याबद्दल काही आठवणी सांगितल्या आणि हे सगळं आठवलं..)\nडॉ. नितू मांडके Dr. Nitu Mandke – एक हृद्य आठवण…. – लेखाचे सर्वाधिकार: © प्रकाश सरवणकर, ९८६९२८०६६०.\nमराठी कथा, कविता, चारोळी तसेच मालवणी गजाली, मालवणी कविता लेखन.\nमहानगर टेलिफोन निगम लिमिटेड मध्ये डेप्युटी मॅनेजर म्हणून ३० वर्षे नोकरी. जाने. २०२० मध्ये मुदतपूर्व स्वेच्छा निवृत्ती.\nदै.तरुण भारत सिंधुदुर्ग आवृत्ती मध्ये वर्षभर ‘मालवणी सकळ..’ सदराचे लेखक.\nमराठी कथा, कविता, चारोळी तसेच मालवणी गजाली, मालवणी कविता लेखन चालू असते.\n‘गाजलीतली माणसं..’ हे पुस्तक प्रसिद्धीच्या मार्गावर.\nमूळ गांव देवगड तालुक्यातील वानिवडे. सध्या ठाणे इथे वास्तव्य.\nमजकूर सामाईक करा - आपल्या मित्रांना शेअर करा\nह्रृदयस्थ हे सौ मान्डके नी लिहीलेल पुस्तक वाचुन डॉक्टर मांडके विषयी मोलाची माहिती कळली आहेच.आता ज्या लोकानी डॉक्टरच देवत्व अनुभवले आह त्या आनौभवाचा संग्रह व्हावा.\nआपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply\tCancel reply\n54,566 वाचकांनी भेट दिली\nमाझी लेखमाला अँड्रॉइड ऍप् डाउनलोड करा\nEnglish (3) Slider (20) अनुभव (11) ई-बुक्स (2) काव्यमाला (7) गडकिल्ले (10) गीतमाला (21) प्रवासमाला (8) बालभारती (7) भावगीते (3) माझे गाव (18) लेखमाला (16) व्यक्ती विशेष (2) शौर्यमाला (2) हिंदी विभाग (5)\nजास्त वाचले गेलेले लेख\nसंगीतकार चित्रगुप्त आणि किशोर कुमार यांची गाणी (Songs of Kishor Kumar and Chitragupta)\nबालभारतीच्या कवितेची गाणी - भाग १ला : इयत्ता १ली - Balbharati Poem Songs 1\nसंगीतकार चित्रगुप्त आणि लतादीदी यांची अविस्मरणीय गाणी (Unforgettable songs of Lata and Chitragupta)\nप्रिय वाचक, आपण आपले लेख आमच्या ब्लॉगवर प्रसिद्ध करू शकता. अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या:\nसूचना: अटी व नियम लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t1562/", "date_download": "2022-05-18T22:27:00Z", "digest": "sha1:O5CGKOKFUPA6AJ7PKMBL2BU7RM3QZ6EN", "length": 4364, "nlines": 105, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-योगा-योगही किती सुंदर असतात,", "raw_content": "\nयोगा-योगही किती सुंदर असतात,\nयोगा-योगही किती सुंदर असतात,\nयोगा-योगही किती सुंदर असतात,\nजसे दवबिंदू हिरव्यागार पानावर स्थिरावतात,\nया योगा-योगांचे महत्व तरी पहा,\nअनोळखी ही अगदी आपलेसे होतात...\nएखादी घटना छानपैकी जुळुन येते,\nयोगा-योग यालाच तर म्हटले जाते,\nया जुळलेल्या घटनाही किती सुखद असतात,\nक्वचित अनमोल असा ठेवाही देऊन जातात....\nप्रत्येक नाण्याला दुसरी बाजु असते,\nयोगाची कथाही वेगळी नसते,\nयोगा-योगालाही दुर्दैवाची किनार असते,\nक्वचित सर्वस्वाचीही धुळधाण करते....\nयोगा-योगालही काही चवी असतात,\nसहा रसांची याला देणगी असते ,\nयांची चव घेता घेता माणुस शहाणा होतो,\nयोगा-योग योगा-योगानेच होतो हे समजतो..\nयोगा-योगही किती सुंदर असतात,\nRe: योगा-योगही किती सुंदर असतात,\nयोगा-योगालही काही चवी असतात,\nसहा रसांची याला देणगी असते ,\nयांची चव घेता घेता माणुस शहाणा होतो,\nयोगा-योग योगा-योगानेच होतो हे समजतो..\nRe: योगा-योगही किती सुंदर असतात,\nRe: योगा-योगही किती सुंदर असतात,\nयोगा-योगही किती सुंदर असतात,\nएकावन्न अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2020/09/Newsnilesh-rane-is-a-bjps-contractor-says-ncp-spokesperson-mahesh-tapase.html", "date_download": "2022-05-18T23:36:25Z", "digest": "sha1:IVIRVLZQ7ZXZ5CHPVGDFTNWBRPMVKLNW", "length": 7176, "nlines": 55, "source_domain": "www.mynagar.in", "title": "फडणवीसांचं 'पहाटेचं सरकार' पुन्हा चर्चेत; नीलेश राणेंचं 'हे' ट्विट राष्ट्रवादीला झोंबलं", "raw_content": "\nफडणवीसांचं 'पहाटेचं सरकार' पुन्हा चर्चेत; नीलेश राणेंचं 'हे' ट्विट राष्ट्रवादीला झोंबलं\nमाय अहमदनगर वेब टीम\nमुंबई: 'भाजपने काही लोकांना बडबड करण्याचा ठेका दिला असून त्यातील एक कंत्राटदार नीलेश राणे आहेत. त्यांनी आता जे वक्तव्य केले आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस काडीचीही किंमत देत नाही', अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसकडून पलटवार करण्यात आला आहे.\nराष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नीलेश राणे यांनी टीका केली आहे. त्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'भाजपाने लोकांच्या व शेतकऱ्यांच्या जीवाची होळी केली आहे. देशाची अर्थव्यवस्था लयाला नेली आहे. याकडे लक्ष जावू नये म्हणून काही लोकांना बडबड करण्याचा ठेका दिला आहे आणि निलेश राणे हे त्यातीलच एक आहेत', असा थेट हल्लाच तपासे यांनी केला.\nदेवेंद्र फडणवीसांचं पहाटेचं सरकार वाचवण्यासाठी काही पोलीस अधिकारीच प्रयत्नशील होते, असा दावा शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या आजच्या अग्रलेखात करण्यात आला आहे. 'पहाटेचे मुख्यमंत्री' फडणवीसांची मर्जी राखण्यासाठी गुप्तचर खातंच काम करत होतं, असा दावाही करण्यात आला आहे. या दाव्यामुळे ठिगणी पडली आणि भाजपकडून नीलेश राणे यांनी यात उडी घेत शिवसेनेचा समाचार घेतलाच शिवाय अजित पवार आणि शरद पवार यांच्यावरही शरसंधान केले. नीलेश यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला.\n'शिवसेना नेहमी पहाटेच्या भाजप-राष्ट्रवादी सरकारच्या शपथविधीवर टीका करते. मग अजित पवार पहाटे पहाटे राजभवनावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते काय त्यांच्याजवळ आमदार टिकले नाही म्हणून ते परत गेले. शरद पवार यांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित पवारांनीच केला आहे', असे खोचक ट्विट नीलेश राणे यांनी केले. राणे यांच्या याच ट्विटवरून राष्ट्रवादीचा संताप झाला असून राष्ट्रवादीने सडेतोड भाषेत त्याला प्रत्युत्तर दिले आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nअसा झाला आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात; आमदार म्हणाले मी फक्त....\nपिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल महापालिकेचे दुर्लक्ष ; शिवप्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा\nनिंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी कुस्त्यांचा हगामा राज्यात प्रसिद्ध : दोन दिवस चालणार यात्रोत्सव\nपिंपळगाव माळवी येथे स्थान प्रकट दिनानिमित्त यात्रा महोत्सव\nजेऊर यात्रोत्सवादरम्यान हजारो भाविकांचे दर्शन लाखोंची उलाढाल ; नामदार तनपुरे यांच्याकडून पाण्याची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photogallery/lifestyle/after-corona-virus-you-can-travel-to-5-indian-popular-destination-in-low-budget-up-mhmj-445599.html", "date_download": "2022-05-18T23:01:16Z", "digest": "sha1:PCALAFGGMAFI3FC7PLMPOJP7LAK5VXXU", "length": 8466, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lockdown नंतर पुढे काय? अगदी कमी बजेटमध्ये फिरू शकता भारतातली प्रसिद्ध ठिकाणं After corona virus you can travel to 5 indian popular destination in low budget – News18 लोकमत", "raw_content": "\nLockdown नंतर पुढे काय अगदी कमी बजेटमध्ये फिरू शकता भारतातली प्रसिद्ध ठिकाणं\nसध्या कोरोना व्हायरसमुळे अनेक प्रवासवेड्यांना घरी बसावं लागलं आहे. पण कोरोना संपल्यावर मात्र तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये भारतातली प्रसिद्ध ठिकाणं नक्की पाहून येऊ शकता...\nसध्या कोरोना व्हायरसमुळे अनेक प्रवासवेड्यांना घरी बसावं लागलं आहे. पण कोरोना संपल्यावर मात्र तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये भारतातली प्रसिद्ध ठिकाणं नक्की पाहून येऊ शकता...\nजयपुर- अंतर (दिल्लीपासून) जवळपास 300 किमी बस- 250 रुपये तिकीट ट्रेन- 150 रुपयांपासून सुरू. मुंबई ते दिल्ली ट्रेनचा प्रवासही फार महाग नाही. जयपूरमध्ये 500 रुपये दिवसाप्रमाणे अनेक हॉटेल उपलब्ध आहेत. तसेच छोट्या हॉटेलमध्ये एका व्यक्तिचा जेवणाचा खर्च 100 ते 200 रुपयांमध्ये होतो. इथे फिरण्यासाठी तुम्ही सार्वजनिक वाहनांचा वापर करू शकता. हा खर्च ही 200 ते 300 रुपयांपर्यंत होईल. इथे अनेक ऐतिहासिक स्थळं आहेत जी दिवसभर तुम्ही पाहू शकता.\nकसोल- अंतर- (दिल्लीवरून) साधारण 517 किमी बस- तिकीट 500 रुपयांपासून सुरू ट्रेन- 500 रुपयांपासून सुरू इथे मोठ्या रेस्तरांपासून ते छोटेखाली हॉटेलपर्यंत सर्वकाही उपलब्ध आहे. मणिकरणपासून कसोलचे अंतर फक्त 5 किमी आहे. इथे तुम्हाला परदेशी पर्यटकही फिरताना दिसतील. इथे तुम्हाला प्रती दिन 500 रुपये प्रमाणे हॉटेल उपलब्ध होतील. इथे तुम्ही ऑनलाइन बुकिंगही करू शकता. गोंधळापासून दूर तुम्ही इथे काही दिवस सहज राहू शकता.\nऋषिकेश- अंतर- (दिल्लीपासून) जवळपास 254 किमी बस- 200 रुपयांपासून सुरू ट्रेन- 55 रुपयांपासून सुरू ऋषिकेश रिवर राफ्टिंगसाठी फार प्रसिद्ध आहे. 2 ते 3 हजार रुपयांमध्ये स्थानिक कंपन्या तुम्हाला पॅकेज देतात. यात खाणं- पिणं ही असतं. जर तुम्ही टूर पॅकेजशिवाय जात असाल तुम्ही याहून कमी किंमतीत फिरू शकता. दिल्लीपासून ऋषिकेशपर्यंतचा प्रवास 200 रुपयांपासून सुरू होतो. नदी किनारी टेंट हाऊस हवे असेल तर त्याचे प्रती रात्र 500 ते 1000 रुपये खर्च होतो.\nलेन्स डाउन, उत्तराखंड अंतर- (दिल्लीपासून) जवळपास 250 किमी बस- 1000 रुपयांपेक्षाही कमी तुम्ही कोटद्वारपर्यंत पोहचल्यावर सार्वजनिक वाहनांच्या सहाय्याने लेन्स डाउनला जाऊ शकता. कोटद्वार ते लेन्स डाउनपर्यंतचं अंतर 50 किमी आहे. दिल्लीपासून कोटद्वारपर्यंत रस्ता तसेच रेल्वेच्या मार्गाने जाता येतं. दिल्ली ते लेन्स डाउनपर्यंत तुम्ही 1 हजार रुपयांपेक्षाही कमी रुपयांत जाऊ शकता. 700 ते 800 रुपयांपर्यंत तुम्हाला हॉटेल मिळेल.\nधर्मशाला- अंतर- (दिल्लीपासून)- जवळपास 475 किमी बस- 500 रुपयांपासून सुरू ट्रेन- 500 रुपयांपासून सुरू इथले सर्वात चांगली हॉटेल्सही प्रती रात्र 1 हजार रुपयांच्या आतच्या दरात मिळतील. बर्फाच्या पर्वतरांगा आणि नयनरम्य दृश्य तुम्हाला तिथे काही दिवस राहण्यासाठी नक्कीच परावृत्त करतील. 10 किमी दूर असलेले मॅकलोडगंज हा परिसरही फिरण्यासारखा आहे. इथे बौद्ध धर्म गुरू दलाई लामा यांचे खूप सुंदर मंदिर आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahaonline.gov.in/Site/25/%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80?format=print", "date_download": "2022-05-18T22:49:34Z", "digest": "sha1:O3PHKFGTRW5Q57DYPSR2BD44KZLKTZQQ", "length": 18666, "nlines": 126, "source_domain": "mahaonline.gov.in", "title": "ऑनलाईन सेवाभरती- महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहा ई सेवा केंद्र\n\"तपशील द्या आणि घ्या सातत्याने मागोवा संधी अनेक आहेत,\nशोधा त्यात तुमचा विसावा\"\nसर्व शासकीय कार्यालयांच्या आवश्यकता लक्षात घेत महाऑनलाईनने महा-रिक्रुटमेंट हे ऑनलाईन सेवाभरती पोर्टल विकसीत केले आहे. त्यामुळे त्यात शासकीय नोकरभरती प्रक्रियेतील सर्व टप्प्यांचा समावेश करण्यात आला आहे. सर्व प्रकारच्या थेट भरतीसाठीही ही ऑनलाईन भरती\nमहा-रिक्रुटमेंट ॲप्लिकेशनचे दोन भाग आहेत:\nब. बॅकएंड प्रोसेसिंग विभाग\nफर्स्ट टाईम युजर प्रोफाईल एन्ट्री- महा-रिक्रुटमेंट पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या आणि कोणत्याही पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराला सर्वप्रथम स्वत:चे प्रोफाईल तयार करावे लागेल.या प्रोफाईलमध्ये वैयक्तिक माहिती, पत्ता, इतर तपशील, काळ्यायादीतील समावेशाबाबत तपशील, शैक्षणिक पात्रता, अनुभवाचा तपशील, छायाचित्र आणि स्वाक्षरी या बाबींचा समावेश आहे. उमेदवाराला कितीही वेळा आपले प्रोफाईल अद्ययावत करता येईल.\nजाहिरात निहाय आवेदन अर्ज - उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये असणारे तपशील या अर्जात स्वयंचलितरित्या नोंदविले जातील, त्यात कोणताही बदल करता येणार नाही. त्याव्यतिरिक्त जाहिरातीत विचारलेल्या तपशिलांची नोंद करून उमेदवाराला तो अर्ज सादर करावा लागेल.\nशुल्क भरणा - शुल्क भरणा करण्यासाठी उमेदवाराला ३ पर्याय उपलब्ध आहेत.\nऑनलाईन पेमेंट (नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड)\nस्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत चलान द्वारे शुल्क भरणा\nमाझे खाते (उमेदवाराचे खाते) - उमेदवाराच्या खात्यामध्ये पुढील सुविधा उपलब्ध आहेत.\nप्रोफाईल पाहा /अद्ययावत करा\nउमेदवाराने अर्ज केलेल्या जाहिराती\nमुलाखतीचे पत्र डाऊनलोड करणे\nजाहिरातीच्या तपशीलाची नोंद करण्यासाठीचा अर्ज या मोड्युलमध्ये उपलब्ध आहे. या तपशिलात पुढील बाबींचा समावेश आहे.\nअर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख\nअर्ज प्रक्रिया समाप्तीची तारीख\nपदभरतीचा प्रकार (थेट भरती)\nअर्ज तपशील पीडीएफ आणि .सीएसव्ही स्वरूपात जारी\nमुलाखत वेळापत्रक तयार करणे\nप्राप्त अर्ज छाननीसाठी अर्जाचा तपशील पीडीएफ आणि .सीएसव्ही स्वरूपात जारी -\nशुल्क भरणा पूर्ण झालेले सर्व अर्ज छाननीसाठी या विभागात उपलब्ध आहेत. .सीएसव्ही स्वरूपात प्राप्त अर्जांची माहिती एक्स्पोर्ट करण्याची तरतूदही यात आहे. विविध निकषांच्या आधारे संबंधित विभाग प्राप्त माहितीची छाननी करू शकतो. मंजूर अर्जांची संख्या यंत्रणेमध्ये अपलोड केली जाते आणि पुढील टप्प्यावर हेच अर्ज विचारात घेतले जातात.\nप्रवेशपत्र जारी - या मोड्युलचे सब-मोड्युल पुढीलप्रमाणे -\nलेखी परीक्षेसाठी केंद्राची निवड\nकेंद्र वितरणासाठी केंद्र आणि जिल्हा यांची सांगड घालणे\nउप केंद्र क्षमता तपशिलासह केंद्र आणि उप केंद्र यांची सांगड घालणे\nपरीक्षा वेळापत्रकाची नोंद आणि प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता तपशील\nप्रवेशपत्र पडताळणी आणि जारी करणे\nकेंद्र आणि उप केंद्रानुसार उपस्थिती पत्रक जारी करणे\nजारी केलेली प्रवेशपत्रे उमेदवाराच्या माझे खाते विभागात उपलब्ध आहेत, ती डाऊनलोड तसेच प्रिंट करता येतील.\nमुलाखत वेळापत्रक जारी करणे - निर्देशित ठिकाणी मुलाखतीचे स्थान, मुलाखतीची तारीख, संबंधित ठिकाणी आणि संबंधित दिवशी मुलाखतीसाठी उपलब्ध तज्ञ नामिकांची संख्या याची नोंद विभागामार्फत केली जाते. एकापेक्षा जास्त दिवशी मुलाखती असतील तर त्या सर्व दिवसांसाठी वरील तपशिलांची नोंद विभागामार्फत केली जाते. त्याचप्रमाणे एकापेक्षा जास्त ठिकाणी मुलाखती असल्यास विभाग त्यानुसार तपशिलांची नोंद करतो.\nमुलाखत पत्रे जारी करणे - विविध पदांसाठी मुलाखतीची पत्रे पाठविण्याची सुविधाही उपलब्ध आहे. त्यासाठी पत्रांच्या उपलब्ध नमुन्यांमध्ये बदल करता येतात. मुलाखतीच्या वेळापत्रकामधून आवश्यक तपशील प्राप्त केले जातात आणि मुलाखत पत्रात योग्य ठिकाणी त्यांची नोंद केली जाते. अशा पद्धतीने जारी केलेली ही पत्रे उमेदवाराच्या खात्यातही उपलब्ध आहेत. पदाचे नाव, मुलाखतीची तारीख, मुलाखत क्रमांक आणि ठिकाण या तपशिलाचा समावेश असणारा एसएमएस उमेदवाराला पाठविला जातो.\nमुलाखत प्रक्रियेसाठी खालील अहवाल जारी केले जातात.\nपॅनेल नुसार मुलाखत हजेरीपट जारी करणे\nमुलाखतीच्या वेळी उमेदवाराच्या उपस्थितीची नोंद करण्यासाठी संबंधित सुरक्षा रक्षकाकडे हा हजेरीपट दिला जावा. जारी मुलाखत पत्रांच्या संख्येइतक्या संख्येची नोंद या पत्रकात झाली पाहिजे.\nटोकन क्रमांक जारी करणारे हजेरीपत्रक (नामिकेनुसार)\nटोकन क्रमांक जारी करण्यासाठी खालील यादीतील कोणताही एक निकष वापरला जातो.\nनोंदणी आयडी /अर्ज आयडी (चढता क्रम/उतरता क्रम)\nआडनाव (चढता क्रम/उतरता क्रम)\nनाव (चढता क्रम/उतरता क्रम)\nजन्मतारीख (चढता क्रम/उतरता क्रम)\nपरीक्षा हजेरी क्र. (चढता क्रम/उतरता क्रम)\nमुलाखत क्र. जारी करताना वापरलेला निकष टोकन क्र. जारी करण्यासाठी पुन्हा वापरता येणार नाही.\nया हजेरी पत्रकामध्ये अनु. क्र., मुलाखत क्र., टोकन क्र. आणि उमेदवाराचे नाव या बाबींचा समावेश होतो.\nया अहवालात छापील मुलाखत गुणपत्रिकेमध्ये केवळ टोकन क्र. प्रिंट केले जातात.\nआवेदन अर्जात भरलेल्या माहितीचा गोषवारा या अहवालात नमूद केला जातो.\nसंबंधित विभाग लेखी परीक्षा /शिफारस केलेल्या/ शिफारस न केलेल्या उमेदवारांचा निकाल नियोजित स्वरूपात एक्सेलच्या माध्यमातून प्रदान करतो. एक्सेल स्वरूपातील हे कागदपत्र यंत्रणएमध्ये अपलोड करण्याची तरतूद आहे. निकाल यंत्रणेमध्ये अपलोड केला जातो आणि उमेदवाराला तो आपल्या खात्यामध्ये पाहता येतो.\nऑनलाईन अर्ज सादर करणाऱ्या अर्जदारांना सहाय्य करण्यासाठी महाऑनलाईनने दूरध्वनीद्वारे कॉल सेंटर सुविधा उपलब्ध करून दिली आहे.\nप्रश्नपत्रिका तयार करण्याचे अथवा उत्तरपत्रिका तपासण्याचे काम महाऑनलाईन करत नाही.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (म.लो.से.आ.)\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (म.लो.से.आ.) ही भारतीय संविधानाच्या कलम 315 अंतर्गत स्थापन संवैधानिक संस्था आहे. महाराष्ट्र राज्य शासनाचा कारभार सुरळीत आणि कार्यक्षमरित्या सुरू राहावा, यासाठी विविध शासकीय पदांवर योग्य उमेदवार प्रदान करणे तसेच सेवाभरतीचे नियम तयार करण्याबरोबरच पदोन्नती, बदल्या आणि शिस्तभंग कारवाईसारख्या बाबींसंदर्भात त्यांना सल्ला देण्याचे काम हा आयोग करतो.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महाऑनलाईनने एक ऑनलाईन ॲप्लिकेशन विकसीत केले आहे. याद्वारे उमेदवार इच्छुक पदासाठीची जाहिरात पाहू शकतात, आपल्या प्रोफाईलची नोंदणी करू शकतात, आयोगाने घोषित केलेल्या पदासाठी अर्ज करू शकतात, त्यासाठीचे शुल्क ऑनलाईन भरू शकतात, प्रोफाईल अथवा नोंदणी केलेल्या ई-मेलच्या साहाय्याने प्रवेशपत्रे/ मुलाखतीची पत्रे डाऊनलोड करू शकतात, निकाल पाहू शकतात आणि फेर मुल्यांकनासाठीही अर्ज करू शकतात.\nहे ऑनलाईन ॲप्लिकेशन मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले आहे. सप्टेंबर 2014 पर्यंत एकूण 8,68,249 उमेदवारांनी एमपीएससी ऑनलाईन ॲप्लिकेशन यंत्रणेत नोंदणी केली. आजतागायत एकूण 185 जाहिराती प्रकाशीत झाल्या आणि विविध पदासाठी 4,41,665 उमेदवारांनी अर्ज केले.\n2013 या वर्षात एकूण 126 जाहिराती प्रसिद्ध झाल्या आणि विविध पदासाठी एकूण 10,26,156 उमेदवारांनी अर्ज केले.\nकॉपीराइट © 2018 महाऑनलाईन मर्यादित, महाराष्ट्र राज्य आणि टीसीएस यांच्या संयुक्त उपक्रम, सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahaonline.gov.in/Site/ViewPDFList?doctype=HZGVIc_VE03gLdZaUPeORj1CFpcVtElb%2FUFpnUCx3_OemYV_Ap0YyWrF9K1fNbNFIroZSyQCX9gS__aaaIzh8gFvGxpYLUDjPEMUPDzXvnI%3D&page=2", "date_download": "2022-05-18T23:04:26Z", "digest": "sha1:YMHSERMXWYXWFLCRT2RTSID2CNXZVJIC", "length": 2976, "nlines": 57, "source_domain": "mahaonline.gov.in", "title": "माहिती केंद्र - महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहा ई सेवा केंद्र\n11 MSRTC आरक्षण उपयोगकर्ता पुस्तिका\n12 डीश टीव्ही रिचार्ज करण्याकरीता उपयोगकर्ता पुस्तिका\n13 आयडिया रिचार्ज कसा करावा त्याबद्दल माहितीपुस्तिका\n14 नवीन कौंटुबिक शिधापत्रिकेचे अर्ज करण्याकरीता उपयोगकर्ता पुस्तिका\n15 व्दितीय शिधापत्रिका मिळणे कार्यपध्दती\n16 कौटूबिक शिधापत्रिका नाव कमी करणेरद्द करणे कार्यपद्धती\n17 शिधापत्रिकेतील बदलासाठी उपयोगकर्ता पुस्तिका\n18 कौटूबिक शिधापत्रिका मध्ये नाव समावेश करणे कार्यपद्धती\n19 शिधापत्रिका नूतनीकरण कसे करावे यासाठी माहितीपुस्तिका\n20 विभक्त शिधापत्रिका मिळणे कार्यपध्दती\nकॉपीराइट © 2018 महाऑनलाईन मर्यादित, महाराष्ट्र राज्य आणि टीसीएस यांच्या संयुक्त उपक्रम, सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.essaymarathi.com/search/label/%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95?&max-results=8", "date_download": "2022-05-18T23:12:30Z", "digest": "sha1:TNBRKYJUXFSPDQFE772YNQGJ7WOMFHDV", "length": 4291, "nlines": 52, "source_domain": "www.essaymarathi.com", "title": "ESSAY MARATHI मराठी निबंध: कथनात्मक", "raw_content": "\nपरीक्षेत सर्वोत्तम गुणांसह भरघोस यश मिळवुन देणारे सर्व प्रकारचे मराठी निबंध.\nकथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nकथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nBy ADMIN रविवार, २७ मार्च, २०२२\nBy ADMIN रविवार, २७ मार्च, २०२२\nBy ADMIN गुरुवार, १० मार्च, २०२२\nBy ADMIN गुरुवार, १० मार्च, २०२२\nविद्यार्थी जीवनात संचयिकेचे महत्त्व मराठी निबंध | VIDYARTHI JIVANAT SNCHAYIKECHE MAHATVA MARATHI NIBANDH\nBy ADMIN गुरुवार, १० मार्च, २०२२\nBy ADMIN गुरुवार, १० मार्च, २०२२\nBy ADMIN गुरुवार, १० मार्च, २०२२\nBy ADMIN गुरुवार, १० मार्च, २०२२\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nतुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला जरूर कळवा तुमचे आमच्‍या ब्‍लॉग बद्दल अभिप्राय असल्‍यास किंंवा काही तक्रार असेल तर ती पण आम्हाला नक्की सांगा आपल्या अभिप्रायाचे आम्ही नेहमी स्वागत करू आणि आवश्‍यकते नुसार बदल घडवून आणू . आमच्या ब्लॉगला भेट देणारा प्रत्येक वाचक आमच्या करीता अतीशय महत्वाचा आहे. तसेच तुम्ही सुद्धा आमच्या ब्लॉगवर लेखन करू शकता आणि आपली ज्ञानरूपी माहिती इथं पर्यंत पोचू शकता. त्‍याकरीता पुढील लिंक वापरावी.\nसंपर्क करण्‍यासाठी येथे क्लीक करा\nDMCA Policy साठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/01/blog-post_31.html", "date_download": "2022-05-18T22:20:11Z", "digest": "sha1:ZZ33SEGGKCP4SLJOJXWK7TAFYYQZP2A7", "length": 5684, "nlines": 34, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "ढेबेवाडी विभागात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा विकास कामांचा धडाका.", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nढेबेवाडी विभागात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा विकास कामांचा धडाका.\nजानेवारी ३१, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nगृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामाचे भूमिपूजन शनिवारी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई व ढेबेवाडी विभागातील मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.\nया मध्ये ताईगडेवाडी ता पाटण पुनर्वसन वरचे घोटील येथे रस्ता सुधारणा करणे २० लक्ष. निगडे पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १५ लक्ष, कसणी रस्ता पाटीलवस्ती ते मुरुमवस्ती खडीकरण डांबरीकरण करणे १५ लक्ष.मत्रेवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १५ लक्ष. वाझोली गावठाण खडीकरण डांबरीकरण करणे १५ लक्ष. पाचूपतेवाडी (गुढे) अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १५ लक्ष.\nवाखानवस्ती कराड ढेबेवाडी, सणबूर महिंद नाटोशी रस्ता प्रजीम ५५ किमी ३९/७०० ते ४०/५०० मधील रस्त्याची सुधारणा करणे ,बांधीव गटर बांधणे व छोट्या पुलाची पुनर्बांधणी करणे (अर्थसंकल्प (२०२०-२१) ४०० लक्ष,\nया सर्व कामांचा भूमिपूजन समारंभ मोरणा शिक्षण संस्था अध्यक्ष रविराज देसाई दादा यांचे प्रमुख उपस्थितीत, बाळासाहेब देसाई सह साखर कारखाना दौलतनगर मरळी चे माजी चेअरमन डॉ दिलीपराव चव्हाण, संचालक शिवदौलत बँक मधुकर पाटील, धनाजी चाळके, जोतिराज काळे, पाटण तालुका शिवसेना प्रमुख राजेश चव्हाण, उप प्रमुख सागर नलवडे, तानाजी चाळके, विनायक डुबल, मनोज मोहिते, सचिन यादव, तुषार चाळके, विक्रम यादव, कुणाल माने, यांच्या उपस्थितीत भूमिपूजन संपन्न झाले.\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida/bcci-rejected-virat-claims-also-stated-there-was-no-lack-of-communication-asj-82-2721171/lite/", "date_download": "2022-05-18T23:39:02Z", "digest": "sha1:IM7IBFK65GCPBLQXDAHLTFTKW4E6FP7L", "length": 18584, "nlines": 263, "source_domain": "www.loksatta.com", "title": "BCCI rejected Virat`s claims, also stated there was no lack of communication | Loksatta", "raw_content": "गुरुवार, १९ मे, २०२२\nचांगभलं : रंगभूमीच्या सेवेत संहिता पेढी, नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचा उपक्रम\nचावडी : सहावा कोण \nअन्वयार्थ : पाण्याचे सत्ताकारण\nचतु:सूत्र (गांधीवाद) : आदर्श वास्तवात उतरतात तेव्हा...\nविराटचे दावे बीसीसीआयने फेटाळले, संवादाचा अभाव नसल्याचं बीसीसीआयनं नाकारलं\nटी-२० चे कर्णधारपद सोडू नये असे बोर्डाने कधीच म्हटले नाही या विराट कोहलीच्या दाव्याने खळबळ उडाली आहे, त्यावर बीसीसीआने स्पष्टीकरण दिले आहे\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nविराट कोहलीच्या खळबळ उडवणाऱ्या पत्रकार परिषदेनंतर बीसीसीआयने संवादाचा अभाव असल्याचा विराटचा दावा फेटाळून लावला आहे. टी-२० चे कर्णधारपद या विषयाबाबत सप्टेंबरपासून विराटशी बोलणे सुरु होते आणि ते कर्णधारपद सोडू नये यासाठी अशी विनंती त्याला करण्यात आली होती असं बीसीसीआयने स्पष्ट केलं. बीसीसीआयच्या प्रतिनिधीचे नाव न जाहिर करता त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.\nसौरव गागुंलीचा ‘तो’दावा विराटने फेटाळला; म्हणाला, BCCI ने मला..\nभारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा प्रयोग; व्हीव्हीएस लक्ष्मण होऊ शकतात भारतीय संघाचे नवे प्रशिक्षक\nशिखर धवन, हार्दिक पांड्या यांच्याकडे मोठी जबाबदारी, भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवले जाण्याची शक्यता\nपार्नेलचे पुनरागमन; स्टब्सला संधी\n‘महिला टी-२० चॅलेंज’साठी BCCIकडून तीन संघांची घोषणा; मिताली राज, झुलन गोस्वामी बाहेर\nटी-२० चे कर्णधारपद या विषयावर संवाद नव्हता असं विराट म्हणू शकत नाही. या विषयावर सप्टेंबरमधे चर्चा झाली होती आणि टी-२० चे कर्णधारपद सोडू नये असंही त्याला सांगण्यात आले होते. मात्र एकदा कर्णधारपद सोडल्यावर खेळामधे एकाच प्रकारासाठी दोन कर्णधार असणे ही एक अवघड गोष्ट होती. चेतन शर्मा यांनी सकाळीच विराटला एकदिवसीय कर्णधारपदाच्या निर्णयाविषयी सांगितलं होतं, अशी माहिती बीसीसीआयच्या प्रतिनिधींनी इंडिया टुडेला दिली आहे.\n“..आणि ते म्हणाले आता तू एकदिवसीय संघाचा कर्णधार नसशील”,विराट कोहलीनं सांगितला ‘त्या’मीटिंगचा घटनाक्रम\nविराट कोहलीने आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध असल्याचं स्पष्ट केलं होतं. ही माहिती देतांना टी २०चे कर्णधारपद सोडू नये असे बोर्डाने कधीच म्हटले नाही असा खुलासा केल्याने एकच खळबळ उडाली होती. “माझ्यात आणि रोहितमध्ये कोणतीही अडचण नाही. गेल्या अडीच वर्षांपासून मी यावर स्पष्टीकरण देत आहे. या चर्चांमुळे मी आता थकलो आहे,” असा खुलासाही विराट कोहलीने पत्रकार परिषदमधे केला आहे.\nमराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n“..आणि ते म्हणाले आता तू एकदिवसीय संघाचा कर्णधार नसशील”, विराट कोहलीनं सांगितला ‘त्या’ मीटिंगचा घटनाक्रम\nइंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : अखेरच्या लढतीत बंगळूरुला विजय अनिवार्य ; विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी गुजरात उत्सुक\nथायलंड खुली बॅडिमटन स्पर्धा : श्रीकांत, सिंधू दुसऱ्या फेरीत ; सायना, प्रणॉयचे आव्हान संपुष्टात\nदुसऱ्या फळीतील खेळाडूंवर मेहनत घेणे गरजेचे ; भारतीय बॅडिमटन प्रशिक्षक विमल कुमार यांची सूचना\nमहिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा : निखत अंतिम फेरीत\nअचलपूर दंगलीच्या ‘सत्यशोधना’नंतरही अनेक प्रश्न अनुत्तरितच..\n१२ वर्षीय मुलाचा गळफास लागून मृत्यू ; साहसी खेळ खेळणे जीवावर बेतले\nचंद्रपुरातील सोनोग्राफी व वैद्यकीय गर्भपात केंद्रावर कारवाई ; तीस दिवसांसाठी गर्भपात केंद्र निलंबित\n‘टाटां’ची पाच ग्राहकोपयोगी वस्तू नाममुद्रा संपादण्यासाठी मोर्चेबांधणी\nनिर्गुतवणूक, खासगीकरणाला वेग शक्य\n‘सेन्सेक्स’मध्ये ११० अंशांची घसरण\n‘पतंजली’च्या खाद्य व्यवसायाची रुची सोयाला ६९० कोटींना विक्री\nPhotos : मौनीचे मेटालिक स्कर्ट आणि टॉपमधील ग्लॅमरस लूकचे फोटो पाहिलेत का\nPhotos : कोट्यावधी रुपयांची मालकीण आहे मानुषी छिल्लर, महागड्या गाड्यांचंही अभिनेत्रीला वेड\nCannes Film Festival 2022 : रेड कार्पेटवर तमन्नाचा जलवा; बॉडीकॉन ड्रेसमधील स्टनिंग लूकने वेधलं लक्ष\nअमरनाथ यात्रा : केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, प्रत्येक यात्रेकरूला ५ लाखांचं विमा कवच\nMaharashtra Latest News : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\n“हुकुमशाहांचा अंत होईल”, कान्स चित्रपट महोत्सवात झेलेन्स्कींचा इशारा\nविश्लेषण : उजनीचे पाणी पुन्हा पेटणार; बारामती-इंदापूरचा फायदा, पण सोलापूर का नाराज\nटीम डेविडचे प्रयत्न व्यर्थ मुंबईचा तीन धावांनी पराभव, विजयामुळे हैदराबादचे आव्हान कायम\nVIDEO: मला जगू द्याल की नाही विचारत राज ठाकरे पत्रकारांवर भडकले\nनिवडणुका पावसाळ्यानंतरच ; निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी\nPhotos : खाकीतील सौंदर्यवती अडकली विवाहबंधनात; PSI पल्लवी जाधव यांच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nमहाराष्ट्रात १० वर्षांत राज्यसभा अथवा विधान परिषदेची प्रत्यक्ष निवडणूक झालीच नाही\nशेवटच्या चेंडूवर बुमराहने करुन दाखवलं, वॉशिंग्टन सुंदरला त्रिफळाचित करुन रचला ‘हा’ नवा विक्रम\nइंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : अखेरच्या लढतीत बंगळूरुला विजय अनिवार्य ; विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी गुजरात उत्सुक\nथायलंड खुली बॅडिमटन स्पर्धा : श्रीकांत, सिंधू दुसऱ्या फेरीत ; सायना, प्रणॉयचे आव्हान संपुष्टात\nदुसऱ्या फळीतील खेळाडूंवर मेहनत घेणे गरजेचे ; भारतीय बॅडिमटन प्रशिक्षक विमल कुमार यांची सूचना\nमहिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा : निखत अंतिम फेरीत\nKKR Vs LSG : केकेआरच्या रिंकू सिंहच्या वादळी खेळीने शेवटपर्यंत रोखून धरायला लावला श्वास; १५ चेंडूत केल्या ४० धावा\nLSG vs KKR : व्यंकटेश अय्यरला बाद करण्यासाठी क्विंटन डी कॉक झाला ‘सुपरमॅन’; फलंदाजीनंतर क्षेत्ररक्षणातही भन्नाट कामगिरी\nLSG vs KKR : सहा वर्षानंतर क्विंटन डी कॉकने IPL मध्ये ठोकले झंझावाती शतक; १४० धावा करत नाबाद परतला\nLSG vs KKR : डी कॉक आणि केएल राहुलने आयपीएलमध्ये रचला इतिहास; २१० धावांची भागेदारी करत केला विक्रम\nIPL 2022 : फिर हेरी फेरीच्या गाण्यावर राजस्थानच्या खेळाडूंचा ऑर्केस्ट्रा; पहा व्हिडिओ\nIPL 2022 : रोहित शर्माच्या वक्तव्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे चाहते का नाराज झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pantnagaritimes.com/2019/05/blog-post_12.html", "date_download": "2022-05-18T22:29:49Z", "digest": "sha1:DJVXKWBYR6TDNRFGSRDLL2W3364MWP7C", "length": 9487, "nlines": 50, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "पत्रकार मदार सय्यद यांच्यावर प्राणघातक हल्ला ब्लास्टिंग ने घर उडवून देण्याची दिली धमकी, आरोपी मोकाटच - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक पत्रकार मदार सय्यद यांच्यावर प्राणघातक हल्ला ब्लास्टिंग ने घर उडवून देण्याची दिली धमकी, आरोपी मोकाटच\nपत्रकार मदार सय्यद यांच्यावर प्राणघातक हल्ला ब्लास्टिंग ने घर उडवून देण्याची दिली धमकी, आरोपी मोकाटच\nहुन्नूर ता. मंगळवेढा येथील साप्ताहिक पंतनगरी टाईम्स चे संपादक मदार सय्यद यांच्यावर काल रात्री प्राणघातक हल्ला करून जखमी केले त्यांना ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे उपचार केले असून सदर घटनेची नोंद मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की काल शनिवारी रात्री चुलते गुजर हुसेन मुलाणी, यांच्या नव्या कार्यक्रमाचा विधि होता. उद घालण्यासाठी गेले असता रशीद मुलाणी, यांने पत्रकार मदार सय्यद यांना तू आमची शूटिंग काढतो का आमचे रेकॉर्डिंग केले का इथे कशाला आला असे म्हणून मोबाईल काढून घेतला तोपर्यंत इब्राहीम मुलांनी याने पाठीमागून आला व त्याने लोखंडी रॉड डोक्यात मारला डोक्यातून रक्त स्त्राव होऊ लागला त्यावेळी हसन मुलानी यांने लोखंडी टाँमीने पाठीवर उजव्या हाताच्या पंजावर गुडघ्यावर उजव्या पायाच्या पंज्यावर मारहाण केली टी-शर्टला धरून झोबा झोबी करत असताना सलामत शेख, करीम मुलांणी, यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली यावेळी यावेळी पत्रकार सय्यद, यांच्या गळ्यातील सोन्याची चेन दहा ग्रॅम वजनाची इब्राहीम मुलाणी, व हसन मुलाणी, यांनी चेन हिसका देऊन काढून घेतले इब्राहीम मुलाने यांचा आरडीएक्स व्यवसाय असून त्याने पत्रकार सय्यद यांच्या कुटुंबाला आरडीएक्स ने ब्लास्ट करून टाकणार अशी धमकी दिल्यामुळे कुटुंब भयभीत झाले असुन घटना घडल्यापासून सदर आरोपी उघड माथ्याने गावातून फिरत असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे सदर गुन्ह्याचा तपास डी. ए. घोंगडे, करत आहेत.\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात...\nपत्नीचे चारित्र्यावर संशयाचा राग मनात धरून एसआरपीएफ जवानांचा गोळीबार मध्ये एक ठार , दोन जखमी\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळी बार केल्याची घटना सोलापुर जिल्ह्यातील बार्शी ता...\nमंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा\nमंगळवेढा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी शिक्षक भगिनींचा मेळाव...\nनंदेश्वरचे कामचुकार तलाठी बी.एस.शेख यांना निलंबीत करावे यासाठी रेखा कसबे यांचे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन\nमंगळवेढा / प्रतिनिधी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील रेखा सुनिल कसबे यांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्हीही नावे 7/12 उतार्‍यावर ला...\nजिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nमंगळवेढा / प्रतिनिधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahaonline.gov.in/Site/ViewPDFList?doctype=HZGVIc_VE03gLdZaUPeORj1CFpcVtElb%2FUFpnUCx3_OemYV_Ap0YyWrF9K1fNbNFIroZSyQCX9gS__aaaIzh8gFvGxpYLUDjPEMUPDzXvnI%3D&page=3", "date_download": "2022-05-18T22:41:14Z", "digest": "sha1:CXNCSHT3H5VRZMQ23RBGMUJRY4TLOK7L", "length": 3397, "nlines": 57, "source_domain": "mahaonline.gov.in", "title": "माहिती केंद्र - महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहा ई सेवा केंद्र\n21 डोंगरीभागात राहत असलेल्याचे प्रमाणपत्र अर्ज करण्याकरीता उपयोगकर्ता पुस्तिका\n22 अल्प भुधारक असलेल्याचे प्रमाणपत्र अर्ज करण्याकरीता उपयोगकर्ता पुस्तिका\n23 रहिवासी प्रमाणपत्र अर्ज करण्याकरीता उपयोगकर्ता पुस्तिका\n24 चारित्र पडताळणी प्रमाणपत्र अर्ज करण्याकरीता उपयोगकर्ता पुस्तिका\n25 आम आदमी बिमा योजनाचे अर्ज करण्याकरीता उपयोगकर्ता पुस्तिका\n26 वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाइल) अर्ज करण्याकरीता उपयोगकर्ता पुस्तिका\n27 शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र अर्ज करण्याकरीता उपयोगकर्ता पुस्तिका\n28 राजपत्र जन्मतारीख बदलणे अर्ज करण्याकरीता उपयोगकर्ता पुस्तिका\n29 वंशावळीचे प्रतिज्ञापत्र कसे भरावे यासाठी माहितीपुस्तिका\n30 ३०% महिला आरक्षण उपयोगकर्ता पुस्तिका\nकॉपीराइट © 2018 महाऑनलाईन मर्यादित, महाराष्ट्र राज्य आणि टीसीएस यांच्या संयुक्त उपक्रम, सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B", "date_download": "2022-05-18T22:03:41Z", "digest": "sha1:TM4QMQMQ4ZQ7NADBBRNLHZ62VFLRJUR2", "length": 4017, "nlines": 130, "source_domain": "pudhari.news", "title": "कालूकुमार सिताराम महंतो Archives - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nडोंबिवली : मालमत्तेच्या वादातून झालेल्या हत्येचा उलगडा\nझारखंड राज्यातील गावाकडे असलेल्या जमिनीसाठी सुरू असलेल्या वादातून चुलत भावाचा काटा काढून पसार झालेल्या आरोपीच्या मानपाडा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. डोंबिवलीजवळच्या…\nरेल्वेमध्ये नोकरीचे आमीष दाखवून शेतकऱ्यासह चौघांची १८ लाखांना फसवणूक\nऋता दुर्गुळेने प्रतिक शाह सोबत गुपचुप आवरलं शुभमंगल\n‘पाण्यामुळे जिवाची माणसं गमावली, पैसे नको पाणी द्या’; मंत्री आठवलेंना संतप्त कुटुंबाचा सवाल\nनाशिक : साडेआठ लाखाच्या फसवणूक प्रकरणी तीन महिलांना शिक्षा\nमुंबई : सेक्सॉर्टशन रॅकेटमध्ये अडकला घोड्यांचा प्रशिक्षक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://time.astrosage.com/holidays/uk?year=2023&language=mr", "date_download": "2022-05-18T23:58:36Z", "digest": "sha1:WKVFHHB7PQ44KAOKLTIVQWO7C6MKXN6H", "length": 4586, "nlines": 53, "source_domain": "time.astrosage.com", "title": "United Kingdom Holidays 2023 and Observances 2023", "raw_content": "\nहोम / सुट्ट्या / यूनाइटेड किंगडम\nसुचवलेले देश: भारत संयुक्त राज्य अमेरिका यूनाइटेड किंगडम ऑस्ट्रेलिया कॅनडा\n1 जानेवारी, रविवार New Year’s Day बँक सुट्ट्या\n3 जानेवारी, मंगळवार 2nd January स्थानिक बँक हॉलिडे\n1 मार्च, बुधवार St. David’s Day पर्व\n17 मार्च, शुक्रवार St Patrick’s Day स्थानिक बँक हॉलिडे\n7 एप्रिल, शुक्रवार Good Friday बँक सुट्ट्या\n9 एप्रिल, रविवार Easter Sunday इसाई, पर्व\n10 एप्रिल, सोमवार Easter Monday सामान्य स्थानीय सुट्ट्या\n23 एप्रिल, रविवार St. George’s Day पर्व\n29 मे, सोमवार Spring Bank Holiday बँक सुट्ट्या\n12 जुलै, बुधवार Battle of the Boyne स्थानिक बँक हॉलिडे\n28 ऑगस्ट, सोमवार Summer Bank Holiday सामान्य स्थानीय सुट्ट्या\n31 ऑक्टोबर, मंगळवार Halloween पर्व\n5 नोव्हेंबर, रविवार Guy Fawkes Day पर्व\n12 नोव्हेंबर, रविवार Remembrance Sunday पर्व\n30 नोव्हेंबर, गुरूवार St Andrew’s Day स्थानिक बँक हॉलिडे\n25 डिसेंबर, सोमवार Christmas Day बँक सुट्ट्या\n26 डिसेंबर, मंगळवार Boxing Day बँक सुट्ट्या\nसुट्ट्या आणि पर्व पहा\nदेश: देश निवडा अफगाणिस्तान अल्बानिया अल्गेरिया अमेरिकन समोआ एंडोरा अंगोला एंगुइला अंतिगुया आणि बार्बूडा अर्जेंटीना आर्मीनिया अरूबा ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रिया अजरबाइजान बहरीन बांग्लादेश बारबाडोस बेलोरूस बेल्जियम बेलीज बेनिन बरमूडा बोलीविया बोस्निया आणि हर्जेगोविना ब्राझिल कंबोडिया कैमरून कॅनडा केप वर्दे डेन्मार्क मिस्र फेनलँड जर्मनी घाना यूनान हॉंगकॉंग भारत इंडोनेशिया आयर्लंड इजराइल कुवेत लेबनान मलेशिया मॅक्सिको नायजेरिया पाकिस्तान पोलंड पोर्तुगाल रोमानिय रूस सिंगापुर दक्षिण अफ्रीका दक्षिण कोरिया स्वीडन थाईलँड तुर्की संयुक्त अरब अमीरात यूनाइटेड किंगडम संयुक्त राज्य अमेरिका वियतनाम\nआमच्या बाबतीत | संपर्क करा | अटी आणि नियम | निजता संबंधित नीती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/04/blog-post_88.html", "date_download": "2022-05-18T23:22:00Z", "digest": "sha1:N47CDTPEBTNJF4FQUSKHRIYD27HCNHFM", "length": 7270, "nlines": 35, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "गलमेवाडी येथील वि.का.स.सेवा सोसायटीत 'श्री नाईकबा' विकास पॅनेलचा दणदणीत विजय. तर विरोधी श्री नाईकबा ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचा दारुण पराभव.", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nगलमेवाडी येथील वि.का.स.सेवा सोसायटीत 'श्री नाईकबा' विकास पॅनेलचा दणदणीत विजय. तर विरोधी श्री नाईकबा ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचा दारुण पराभव.\nएप्रिल २९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nविजयी उमेदवारांचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केले अभिनंदन.\nमौजे गलमेवाडी ता पाटण येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत श्री नाईकबा विकास पॅनेलने दणदणीत विजय संपादन केला. विरोधी श्री नाईकबा ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला या सोसायटीच्या निवडणुकीसाठी एकूण सभासद मतदार 183,पैकी पात्र सभासद 110 असून त्या पैकी 103 सभासदानी मंगळवार दि.26/4/2022 रोजी मतदान केले त्यानंतर मतमोजणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी संजय मोरे यांनी निकाल जाहीर केला. यामध्ये श्री नाईकबा विकास पॅनेलचे सर्वच्या सर्व 11 उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. विरोधी पॅनेलला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. 11- O असा निर्णायक विजय श्री नाईकबा विकास पॅनलने संपादन केला.तर श्री नाईकबा ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचा दारुण पराभव झाला.\nविजयी उमेदवारांचे व कार्यकर्त्यांचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केले अभिनंदन.\nयानंतर विजयी उमेदवार व पॅनेल प्रमुख वसंतराव हारुगडे, दत्तात्रय चोरगे, महेश चोरगे, अगस्त चोरगे, दादासो चोरगे, उमेश चोरगे, विठ्ठल चोरगे, शशिकांत चोरगे, अधिक चोरगे, यांनी नाईकबा देवाचे दर्शन घेऊन विजयी जल्लोष साजरा केला. विजया नंतर बा.दे.सा. कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, माजी जि.प. अर्थ शिक्षण सभापती संजय देसाई, उपसरपंच राजेंद्र चव्हाण, साईराज को ऑप क्रेडिट सोसायटीचे संस्थापक / अध्यक्ष चंद्रकांत चाळके यांनी विजयी उमेदवार व पॅनेल प्रमुख यांचे अभिनंदन केले.\nविजयी उमेदवार सर्वसाधारण प्र वर्गातून, चोरगे आंनदा शामू, चोरगे केशव हरी, चोरगे दत्तात्रय सोनाप्पा, चोरगे धोंडीराम गणपती, चोरगे बाळकृष्ण शंकर, चोरगे मारुती बाळकू, चोरगे वसंत चंदर, हारुगडे सचिन तुकाराम, महिला राखीव मधून, चोरगे शांताबाई राजाराम, चोरगे हौसाबाई लक्ष्मण, इतर मागास प्रवर्ग मधून चोरगे दत्तात्रय लक्ष्मण हे 11 उमेदवार विजयी झाले.\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/05/blog-post_9.html", "date_download": "2022-05-18T22:46:29Z", "digest": "sha1:E2HC4PHYNVUDRBEA4GGDZKPW7SY6PMY2", "length": 9030, "nlines": 39, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "काळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nगेली 15 वर्षे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या ताब्यात असलेली काळगांव विकास सेवा सोसायटीमध्ये यंदा सत्तांतर झाले. 15 वर्षे गुलालाची आस लावून बसलेल्या कार्यकर्त्यांनी काल गुलालाची रंगपंचमीच केली. हा निकाल देसाई गटाला विचार करायला लावणारा आहे. पंचायत समितीचे गटनेते पंजाबराव देसाई यांच्या एकहाती वर्चस्वाला या निकालाने धक्का दिला आहे.\nकाळगांव विकास सोसायटीची सत्ता ताब्यात घेतल्यानंतर तत्कालीन चेअरमन पंजाबराव देसाई यांनी सोसायटी अत्याधुनिक संगणकीकृत केली. हे नाकारुन चालणार नाही. तद्नंतरच्या काळात सलग 15 वर्षे सोसायटी ताब्यात असल्याने देसाई गट तसा यंदा मरगळलेलाच वाटला. तर ‘यंदा नाही तर कधीच नाही’ अशी इच्छा मनामध्ये बाळगून मुंबईमध्ये युवकांनी चांगलीच तयारी केली होती.\nयंदाची सोसायटीची निवडणूक सर्व तरुणांनी हातात घेतली होती. सोशल मिडीयाचा योग्य वापर त्यांनी केला. मुंबईमध्ये राहून त्यांनी मायक्रो प्लॅनिंग केले होते. विशेष म्हणजे पॅनेल तयार करताना युवा नेते सचिन भाऊ आचरे यांना त्यांनी प्रमोट केले. यशवंतराव चव्हाण शेतकरी वाचवा पॅनेल असे नाव टाकून त्याला भावनिक आणि वैचारिक जोड दिली. प्रचाराच्या शेवटच्या वेळेपर्यंत विभागामधील सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेवून त्यांना बेरजेत घेतले. सर्व सोसायटीत सत्तांतर करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाची झूल बाजूला ठेवायला सांगितली. बॅनर, पत्रक यावर किंवा अन्य बाबींवर राष्ट्रवादीचे चिन्ह, पक्षाचे पदाधिकारी यांचे उल्लेख जाणीवपूर्वक टाळले. याच ठिकाणी त्यांनी लोकांची मने जिंकली होती. त्यानंतर अपेक्षित असा निकाल त्यांना मिळाला.\nसोशल मिडीया फेम संजय सावंत यांनी सोशल मिडीयावर चांगलीच वातावरण निर्मिती केली. युवा नेते सचिन भाऊ आचरे, युवा नेते संजय आंब्रूळकर, युवा नेते अनिल डाकवे यांनी सर्व तरुण आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना सोबत घेवून विजय संपन्न केला.\nपंजाबराव देसाई (तात्या) यांनी या निकालानंतर आत्मपरिक्षण करुन काय चुकले याचा विचार करणे गरजेचे आहे. तरच त्यांना येणाऱ्या निवडणूकांना विश्वासाने सामोरे जाता येईल. पक्ष किंवा गट याच विचार न करता वेगळे पॅनेल टाकून निवडणूक जिंकता येते हे या निवडणूकीच्या निमित्ताने पाहायला मिळाले. गटातटाच्या राजकारणाला एकप्रकारे टक्कर दिली असे म्हणता येईल.\nसारांश, काळगांव विकास सोसायटीत झालेले सत्तांतर हे तरुणाईने केलेले आहे. येथे देसाई गट 100 टक्के हरला हे मान्य करावा लागेल. पण राष्ट्रवादी जिंकली असे म्हणता येणार नाही. कारण हा विजय यशवंतराव चव्हाण या नावाचा आहे.\nयानिमित्ताने एक सांगावे वाटते की, सर्व वाडया वस्त्यावरील तरुणाई गटतट, पक्ष सोडून बाहेर आली तर आपल्या भागाचा सर्वांगीण विकासासाठी \"मास्टर प्लॅन\" करणे सोपे जाईल यात शंकाच नाही.\nतसेच या विजयाला पक्षीय लेबल लागले तर भविष्यातील राजकारणावर त्याचे परिणाम होवू शकतील.\nकाळगांव सोसायटीतील विजेत्या उमेदवारांचे, सर्व युवा नेतृत्त्वाचे, मतदारांचे या निमित्ताने मनापासून अभिनंदन...\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/blog/109", "date_download": "2022-05-18T22:55:56Z", "digest": "sha1:HQFZNHZSKR4SWW7WPBEVEH3SCZDGSWUR", "length": 10135, "nlines": 312, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नलिनी यांचे रंगीबेरंगी पान | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२२\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /रंगीबेरंगी /नलिनी यांचे रंगीबेरंगी पान\nनलिनी यांचे रंगीबेरंगी पान\nRead more about प्रकाशचित्रः हिमवर्षाव-२०१२\nRead more about हस्तकला: आकाशकंदील\nसमस्त मायबोलीकरांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.\nRead more about दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा\nहस्तकला: मॅक्रमच्या वस्तू - ३\nमल्टिपर्पझ होल्डरः चार्जिंग सुरू असताना मोबाईल ठेवता येतो. कागदपत्र तसेच इतर काही ठेवण्यासाठी.\nRead more about हस्तकला: मॅक्रमच्या वस्तू - ३\nहस्तकला: आरसे वापरून विणकाम सोबत एक उतरंड\nहे पाऊच संक्रांतीच्या वाणासाठी बनवले होते. त्याच्यावरचे काचकाम पण घरीच केले आणि पाऊच सुद्धा घरीच बनवले. एकूण ४० पाऊच बनवण्यासाठी ३ दिवस लागले होते.\nभाचीच्या रुखवदासाठी हि उतरंड ओळखीच्या कुंभाराकडून बनवून घेतली व घरी रंगवली. (प्रेरणा अर्थातच रूनीकडून)\nRead more about हस्तकला: आरसे वापरून विणकाम सोबत एक उतरंड\nहस्तकला: मॅक्रमच्या वस्तू - २\nकी होल्डर प्रकार १\nकी होल्डर प्रकार २\nRead more about हस्तकला: मॅक्रमच्या वस्तू - २\nआमी लय बिजीला झब्बू\nनंदिनीच्या आमी लय बिजीला हा झब्बू.\nRead more about आमी लय बिजीला झब्बू\nहस्तकला: मॅक्रमच्या वस्तू - १\nएका परडीचे परडी शिंकले\nRead more about हस्तकला: मॅक्रमच्या वस्तू - १\nसमस्त मायबोली परीवाराला मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा\nRead more about मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा\nवालावर पडलेली कीड : मावा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2022/05/National-Health-Mission-NHM-Nashik-Recruitment-2022.html", "date_download": "2022-05-18T23:13:54Z", "digest": "sha1:QAK3ZWO3FADIN3OHKSUYBQODMKKT57D5", "length": 9998, "nlines": 87, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "Sarkari Naukri : नाशिक मध्ये नोकरीची संधी, 25,000 रूपये पगार - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome नोकरी राज्य रोजगार Sarkari Naukri : नाशिक मध्ये नोकरीची संधी, 25,000 रूपये पगार\nSarkari Naukri : नाशिक मध्ये नोकरीची संधी, 25,000 रूपये पगार\nमे ०४, २०२२ ,नोकरी ,राज्य ,रोजगार\nNHM Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission, Nashik) नाशिक येथे विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे.\n• एकूण जागा : 03\n• पदाचे नाव :\n• शैक्षणिक पात्रता :\nपद क्र.2 - BASLP, संबंधित Bachelor पदवी\nपद क्र.3 - कोणत्याही शाखेत पदवी सह टायपिंग स्किल मराठी 30, इंग्रजी 40 श.प्र.मि. MSCIT, 1 वर्षे अनुभव\n• अर्ज शुल्क : 150/- रुपये [मागासवर्गीय – 100/- रुपये]\n• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन\n• अधिकृत वेबसाईट :\n• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 मे 2022\n• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा\n• अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक.\nआयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद अंतर्गत 310 पदांसाठी भरती, 5 मे अर्ज करण्याची अंतिम तारीख\nSarkari Naukri : भारतीय नौदलात 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, असा करू शकता अर्ज \nश्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती\nTags नोकरी# राज्य# रोजगार#\nat मे ०४, २०२२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nTags नोकरी, राज्य, रोजगार\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nSatara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखत...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज\nSMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Mir...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal ...\nजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी\nजुन्नर : जुन्नर - मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2022/05/Savitribai-Phule-Pune-University-Recruitment-2022.html", "date_download": "2022-05-18T21:56:31Z", "digest": "sha1:7WPXKTZANG7YGLQVWCEHD6ZQL6UGQJ7L", "length": 10383, "nlines": 84, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध रिक्त पदांसाठी भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome नोकरी राज्य रोजगार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध रिक्त पदांसाठी भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध रिक्त पदांसाठी भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nमे ११, २०२२ ,नोकरी ,राज्य ,रोजगार\nPune University Recruitment 2022 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) (पुर्वीचे पुणे विद्यापीठ ) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\n• पद संख्या : 03\n• पदांचे नाव :\n1. विशेष कार्याधिकारी (माध्यम) : 01\n2. उद्यान अधिक्षक : 01\n3. ज्युनिअर इंजिनिअर : 01\n• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.\n• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन\n• अधिकृत वेबसाईट :\n• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा\n• अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : 25 मे 2022\nमोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'\nजुन्नर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड \nसोलापूर जिल्हा परिषदेत विविध पदांसाठी भरती, 20 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख\nरेल्वे माहिती प्रणाली केंद्रात 150 रिक्त जागांसाठी भरती, असा करा अर्ज \nराष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत तब्बल 206 पदांसाठी भरती, 16 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख\nTags नोकरी# राज्य# रोजगार#\nat मे ११, २०२२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nTags नोकरी, राज्य, रोजगार\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nSatara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखत...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज\nSMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Mir...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal ...\nजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी\nजुन्नर : जुन्नर - मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2022/05/The-father-of-reservation-is-Chhatrapati-Shahu-Maharaj-Prof-Dr-Changuna-Kadam.html", "date_download": "2022-05-18T23:52:10Z", "digest": "sha1:PPPQZQ6O52NF6OXIWUSGCIYME6DDCZ3A", "length": 10823, "nlines": 75, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "आरक्षणाचे जनक म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय - प्रा. डॉ.चांगुणा कदम - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome जिल्हा आरक्षणाचे जनक म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय - प्रा. डॉ.चांगुणा कदम\nआरक्षणाचे जनक म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय - प्रा. डॉ.चांगुणा कदम\nमे ०७, २०२२ ,जिल्हा\nघोडेगाव : महाराष्ट्र राज्याच्या वैचारिक, सामाजिक जडणघडणीत छत्रपत्री शाहू महाराज यांचे विशेष योगदान आहे. आरक्षणाचे जनक म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय, असे प्रतिपादन बी.डी. काळे महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.चांगुणा कदम यांनी केले.\nघोडेगाव येथे आदीम संस्था, किसान सभा व एस.एफ.आय यांच्या वतीने हा आयोजित कार्यक्रमात 'शाहू महाराज यांचे लोककल्याणकारी कार्य' या विषयावर त्या बोलत होत्या.\nमहागाईचा सर्वसामान्यांना आणखी एक झटका, घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती 'इतक्या' वाढल्या\nSarkari Naukri : रमन विज्ञान केंद्र व तारामंडल, नागपूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 12 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख\nयावेळी त्यांनी शाहू महाराज यांचे शिक्षण विषयक विचार व कार्य तसेच सामाजिक सुधारणा याविषयी केलेले कार्य व विचार याविषयी सविस्तर मांडणी केली. आजच्या काळात शाहू महाराज यांचे विचार व कार्य किती महत्वपूर्ण आहे, याविषयी त्यांनी यथोचित मार्गदर्शन केले.\nयाप्रसंगी प्रा.प्रवीण पारधी, आदीम संस्थेचे डॉ.अमोल वाघमारे, किसान सभेचे अमोल गिरंगे, संदीप काठे, शंकर काठे, एस.एफ.आय.संघटनेचे अविनाश गवारी इ.उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यपाल कांबळे यांनी केले तर आभार नंदन लोंढे यांनी मानले.\nजिल्हा परिषद जालना अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज \nजिल्हा परिषद नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 17 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख\nat मे ०७, २०२२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nSatara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखत...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज\nSMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Mir...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal ...\nजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी\nजुन्नर : जुन्नर - मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pantnagaritimes.com/2021/01/blog-post_16.html", "date_download": "2022-05-18T23:09:44Z", "digest": "sha1:C7YVTFRLC3ZLRH4DYZNCZ2MBN65LMUTW", "length": 9281, "nlines": 57, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "शासनमान्य मंगळवेढा शहर व ग्रामीण पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष पदी दावल इनामदार यांची निवड.... - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक शासनमान्य मंगळवेढा शहर व ग्रामीण पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष पदी दावल इनामदार यांची निवड....\nशासनमान्य मंगळवेढा शहर व ग्रामीण पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष पदी दावल इनामदार यांची निवड....\nमंगळवेढा शहर व ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दावल इनामदार(दै.सकाळ) यांची तर सचिवपदी गणेश जाधव यांची निवड करण्यात आली.\nसुरूवातीस पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.\nनगरपालिका वाचनालय सभागृह मध्ये पत्रकार दिनाचे औचित्य साधून विशेष सभेत निवडी करण्यात आल्या. संघाचे ज्येष्ठ पत्रकार संतोष मोरे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन अध्यक्ष दावल\nइनामदार यांची बहुमताने निवड करण्यात आली त्यांना सर्वांची संमती दर्शवली तसेच उपाध्यक्षपदी खजिनदार संदीप लिगाड़े,सल्लागारपदी दत्तात्रय संदेलू यांची निवड करण्यात आली .\nयावेळी मंगळवेढा तालुक्यातील बेरोजगार तरुणांना व्यवसाय करण्यासाठी पत्रकार संघाच्या वतीने आर्थिक ,सामाजिक व इतर काही गरजेच्या वस्तूची मदत करणार असून यावर्षी शहरातील एम फिल झालेल्या तरुणाने\nअध्यापनाची नोकरी सोडून ग्रामीण रूग्णालय समोर\nइंडिया झेरॉक्स नावाने व्यवसाय करीत असून कुटुंबाची उपजीवीका करीत आहे. त्यांना निकडीची गरज ओळखून संचालक निसार शेख यास व्यवसायास लागणारे साहित्याचे वाटप करण्यात आले.\nयावेळी सचिन हेंबाडे,गणेश जाधव, संतोष पारसे, लखन भगत, अजय वाघेला, वैभव बिले,दत्तात्रय संदेलु आदी उपस्थित होते सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.पत्रकार दिनानिमित्त मंगळवेढा पोलीस ठाणे ,राष्ट्रवादी काँग्रेस\nपक्षातर्फे पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला.\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात...\nपत्नीचे चारित्र्यावर संशयाचा राग मनात धरून एसआरपीएफ जवानांचा गोळीबार मध्ये एक ठार , दोन जखमी\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळी बार केल्याची घटना सोलापुर जिल्ह्यातील बार्शी ता...\nमंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा\nमंगळवेढा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी शिक्षक भगिनींचा मेळाव...\nनंदेश्वरचे कामचुकार तलाठी बी.एस.शेख यांना निलंबीत करावे यासाठी रेखा कसबे यांचे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन\nमंगळवेढा / प्रतिनिधी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील रेखा सुनिल कसबे यांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्हीही नावे 7/12 उतार्‍यावर ला...\nजिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nमंगळवेढा / प्रतिनिधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mahaprisons.gov.in/Site/Home/Index.aspx", "date_download": "2022-05-18T22:21:58Z", "digest": "sha1:XOBAX3I6SR4UCRQN75IHWDLX54ATV5Q2", "length": 5386, "nlines": 82, "source_domain": "www.mahaprisons.gov.in", "title": "मुख्य पृष्ठ - महाराष्ट्र कारागृह विभाग, महाराष्ट्र राज्य, भारत", "raw_content": "\nलोक माहिती अधिकारी (माहितीचा अधिकार)\nमहाराष्ट्र तुरूंग विभागाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.\nअपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक\nकारागृह व सुधारसेवा,महाराष्ट्र राज्य,पुणे\nमहाराष्ट्र कारागृह विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे, आपले स्वागत करीत आहेत\nमहाराष्ट्र कारागृह विभागात ९ मध्यवर्ती कारागृहे, 31 जिल्हा कारागृहे, 19 खुली कारागृहे, 1 खुली वसाहत आणि 172 दुय्यम कारागृहांचा समावेश होतो.\nपुणे आणि मुंबईमध्ये महिलांसाठी स्वतंत्र कारागृह आहे. पुणे व अकोला येथे महिलांसाठी खुले कारागृह आहेत. महाराष्ट्र कारागृह विभागाचे मुख्यालय पुण्यात असून राज्य प्रशिक्षण केंद्र पुण्यात येरवडा येथे आहे. कारागृह विभाग महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागासोबत काम करतो. ... . ...\nकारागृहातील अधिक उत्पादने पाहा.\n04/05/2021 महाराष्ट्र कारागृह व सुधारसेवा कुटुंब आरोग्य योजना अंतर्गत रुग्णालयांची अद्ययावत यादी\n25/01/2022 संचित व अभिवचन रजेवरुन अनाधिकृतपणे फरार बंद्यांची माहिती\nधोरण आणि उत्तरदायित्वास नकार\nएकूण अभ्यागत : १८८६००९ आजचे अभ्यागत : ३४ शेवटचा आढावा : १९-०५-२०२२\nह्या संकेतस्थळाचे स्वामित्व हक्क ' कारागृह विभाग, महाराष्ट्र शासन, भारत, यांच्याकडे सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/cricket/news/pakistan-pacer-mohammad-asif-on-pcb-over-2010-spot-fixing-scandal-127273016.html", "date_download": "2022-05-19T00:36:02Z", "digest": "sha1:QMURETBEXHOM7H7WAG7W3IJJ4YWOLB2C", "length": 3051, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "सर्वांसारखीच मलाही दुसरी संधी मिळावी : आसिफ | Pakistan Pacer Mohammad Asif On Pcb Over 2010 Spot fixing Scandal - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nस्पाॅट फिक्सिंग:सर्वांसारखीच मलाही दुसरी संधी मिळावी : आसिफ\n2010 मध्ये स्पाॅट फिक्सिंग प्रकरणी सात वर्षांची बंदी\nइतरांसारखीच मलाही स्वत:ची चूक सुधारण्याची दुसऱ्यांदा संधी मिळावी. त्यामुळे मलाही स्वत:ची क्षमता सिद्ध करता येईल, अशा शब्दांत वेगवान गाेलंदाज माे. आसिफने पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडे (पीसीबी) विनवणी केली. २०१० मधील स्पाॅट फिक्सिंगप्रकरणी आसिफवर सात वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली.\nआपल्या पूर्वीच्या आणि नंतरच्या सर्वच खेळाडूंना पीसीबीने पुन्हा मैदानावर परतण्याची संधी दिली. त्यामुळे माझ्याबाबत पीसीबीने असा विचार करावा, असे त्याचे म्हणणे आहे. मात्र, याबाबत त्याने काेणत्याही खेळाडूंची नावे घेतली नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahaonline.gov.in/Site/ViewPDFList?doctype=HZGVIc_VE03gLdZaUPeORj1CFpcVtElb%2FUFpnUCx3_OemYV_Ap0YyWrF9K1fNbNFIroZSyQCX9gS__aaaIzh8gFvGxpYLUDjPEMUPDzXvnI%3D&page=4", "date_download": "2022-05-18T22:16:20Z", "digest": "sha1:XG3HENTESRQBSLB53HWS5HJ7YEZG3S5S", "length": 2875, "nlines": 55, "source_domain": "mahaonline.gov.in", "title": "माहिती केंद्र - महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहा ई सेवा केंद्र\n31 जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र कसे भरावे यासाठी माहितीपुस्तिका\n32 मिळकत प्रमाणपत्र कसे भरावे यासाठी माहितीपुस्तिका\n33 जातीचे प्रमाणपत्र कसे भरावे यासाठी माहितीपुस्तिका\n34 स्थलांतरित जातीचे प्रमाणपत्र कसे भरावे यासाठी माहितीपुस्तिका\n35 वारसाहक्क प्रमाणपत्र कसे भरावे यासाठी माहितीपुस्तिका\n36 सांस्कृतिक कार्यक्रम परवाना अर्ज कसा भरावा यासाठी माहितीपुस्तिका\n37 नवीन दुकान नोंदणी अर्ज करण्याकरीता उपयोगकर्ता पुस्तिका\n38 दुकान अधिनियम नूतनीकरण कसे करावे यासाठी माहितीपुस्तिका\nकॉपीराइट © 2018 महाऑनलाईन मर्यादित, महाराष्ट्र राज्य आणि टीसीएस यांच्या संयुक्त उपक्रम, सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/03/blog-post_97.html", "date_download": "2022-05-18T22:54:38Z", "digest": "sha1:DYIKGCSZ5MYK764RIIFIO7N7BJTIQDSU", "length": 7724, "nlines": 37, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "धगधगती मुंबई चे पुरस्कार प्रेरणादायी : दिपक भातुसे", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nधगधगती मुंबई चे पुरस्कार प्रेरणादायी : दिपक भातुसे\nमार्च ०५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसा.धगधगती मुंबईचे पुरस्कार प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन लोकशाही वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक दिपक भातुसे यांनी केले. ते सा.धगधगती मुंबई च्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी १२ विविध क्षेत्रातील लोकांचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. व्यासपीठावर जर्नालिस्टस युनियन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष नारायण पांचाळ, नगरसेवक वसंत नकाशे, श्रीकांत शेट्ये, पत्रकार जयवंत बामणे व अन्य मान्यवर उपस्थित होते.\nदिपक भातुसे पुढे म्हणाले की, हा सन्मान माझ्या मातीतील आहे. त्यामुळे याला विशेष महत्त्व आहे. आपल्या गावाकडील लोक जेव्हा आपल्या पाठीवर कौतुकाची थाप टाकतात त्यावेळी ऊर्जा मिळते. माझे मित्र संपादक भिमराव धुळप आणि त्यांची टीम यांनी माझा केलेला सन्मान म्हणूनच माझ्यासाठी मोलाचा आहे. लोकशाही वृत्तवाहिनी स्वीकारल्यानंतर हा पहिलाच सत्कार आहे म्हणून ही त्याला महत्त्व आहे. भिमराव धुळप यांचे काम कौतुकास्पद आहे.\nनगरसेवक वसंत नकाशे म्हणाले, संपादक भिमराव धुळप यांची आतापर्यंतची वाटचाल अभिमानास्पद आहे. ते खुप प्रामाणिक आहेत. कोरोना काळात त्यांनी केलेले काम अतिशय महत्त्वपूर्ण आहे.त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा.\nनगरसेवक श्रीकांत शेट्ये यांनी आपल्या भाषणात भिमराव धुळप हे प्रामाणिक पत्रकार आहेत.माझे बंधुचं आहेत,त्यांचे मुंबईत स्वतःचे घर नाही यासाठी माझा त्यांना घर मिळवून देण्याचा प्रयत्न माझा राहील.मी आता नगरसेवक आहे नंतर असेल की नाही माहीत नाही.तरीसुद्धा माझ्या या भावाला स्वतःचे घर मिळवून देण्यासाठी नक्की प्रयत्न करणार असे त्यांनी सांगितले व शुभेच्छा दिल्या,\nयावेळी विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.\nदरम्यान दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को.ऑप.क्रे.सोसायटी लि, तळमावले यांच्यावतीने संपादक भिमराव धुळप यांचा शाल, सन्मानचिन्ह देवून प्रा.ए.बी.कणसे सर, डाॅ.संदीप डाकवे, सुरज शिंदे, प्रमोद माने, राजेंद्र कणसे व इतर यांनी सत्कार केला.\nकार्यक्रमाचे सुत्रसंचालन राम शिंदे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी मुक्तछंद साहित्य समुहाचे संस्थापक कवी गझलकार गजानन तुपे, नगरसेवक वसंत नकाशे, स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट, चाईल्ड उन्नती फौंडेशन, धगधगती मुंबई परिवार, शिवसेना उपविभाग समन्वयक गणेष खाडे, शाखासमन्वयक संतोष पोटे, सुर्यकांत खैरे इ. विशेष सहकार्य केले. आभारप्रदर्शन संतोष मालुसरे यांनी केले.\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/04/blog-post_21.html", "date_download": "2022-05-18T22:41:41Z", "digest": "sha1:URGFV324KHDGAGDHRIRCMYR6IXODX6O3", "length": 6483, "nlines": 33, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "वाझोली शाळेचे माजी विद्यार्थी पांडुरंग लोहार यांची सामाजिक बांधिलकी.", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nवाझोली शाळेचे माजी विद्यार्थी पांडुरंग लोहार यांची सामाजिक बांधिलकी.\nएप्रिल २१, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :\nशाळेचे माजी विद्यार्थी हेच शाळेचे खरेखुरे ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर असतात, हे ओळखून वाझोली ता पाटण येथील जि प शाळेने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. व शाळेचे माजी विद्यार्थ्यांना शाळेचे सदिच्छा दूत बनवून शाळेसाठी निधी संकलन करण्याची जबाबदारी माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून अनमोल व्यक्तिमत्त्व असणारे व अॅम्बॅसेडर माजी विद्यार्थी संघाचे जेष्ठ सल्लागार पांडुरंग दगडू लोहार (सेवानिवृत्त मॅनेजर दि सातारा सहकारी बँक लिमिटेड मुंबई)यांच्यावर सांघिक जबाबदारी या शाळेने सोपवली आहे.\nसरकारकडून शाळांना मिळणारे अनुदान दिवसेंदिवस कमी होत चालल्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांना अवांतर उपक्रम राबवण्यासाठी निधीची कमतरता भासते. यापुढे केवळ सरकारी अनुदानावर अवलंबून राहून शाळा चालवणे व टिकवणे हे केवळ अशक्य होणार असून संघाचे अध्यक्ष प्रवीण पाटील व सर्व टीम यांनी गावचे जेष्ठ असणारे सल्लागार श्री पांडुरंग लोहार (तात्या) यांच्यावर सल्लागार ही जबाबदारी देत पांडुरंग लोहार यांनी स्वतःच्या वैयक्तिक मदतीतून शाळेला एक उत्तम दर्जाचे स्टेज बांधत एक अनमोल देणगी पांडुरंग लोहार यांनी शाळेला दिली.\nतसेच गावच्या शाळेसाठी मुलांच्यासाठी त्यांनी शालेय उपयोगी सर्व वस्तू मदत करत त्यांनी गावातून प्रत्यक्षात शेवटच्या घटकापर्यंत पोचत लोकांच्यामधून हजारो रुपये मदत शाळेला मदत प्राप्त करून दिली .अशा या मौलिक कामगिरी मुळे पांडुरंग लोहार यांचे समाजातून तसेच अध्यक्ष प्रवीण पाटील, उपाध्यक्ष जयवंत मोरे,सचिव सुभाष मोरे ,शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप वीर उपशिक्षक सतीश कोकाटे मा सरपंच अशोक मोरे पोलीस पाटील विजय सुतार,आनंदा मोरे, जयवंत पाटील फौजी संदीप पाटील सुनील लोहार आदी मान्यवरांनी पांडुरंग लोहार यांचे अभिनंदन केले.\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/09/Osmanabad-corona-Collector-Appeal.html", "date_download": "2022-05-18T23:09:57Z", "digest": "sha1:NCDL73S5GNBPD2FYSYDUKM3XWD6W5462", "length": 14886, "nlines": 88, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी | Osmanabad Today", "raw_content": "\nमाझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी\nउस्मानाबाद :-कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने 15 सप्टेंबर पासून कोरोना...\nउस्मानाबाद :-कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने 15 सप्टेंबर पासून कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्हयातील प्रत्येक गावात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती स्तरावर माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिम राबविण्यात येणार आहे.\nही मोहिम दोन टप्यात राबविण्यात येणार आहे. राज्यात ग्रामीण भागात ही मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा दि.15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर पर्यंत आणि दुसरा टप्पा 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोंबर असा असणार आहे.\nयामध्ये कर्मचा-यांचे / स्वयंसेवकांचे एक पथक गावातील घरांना भेटी देवून घरातील सर्व सदस्यांचे तापमान, SPO2 तपासणे,तसेच कोमॉर्बीड कंडीशन आहे का याची माहिती घेण्यात येणार आहे. यामध्ये ताप, खोकला, दम लागणे, SPO2 अशा कोविड सदृश्य लक्षणे असणा-या व्यक्तिींना जवळच्या फिव्हर क्लिनीकमध्ये संदर्भित करण्यात येईल. फिव्हर क्लिनीकमध्ये कोविड-19 प्रयोगशाळा चाचणी करुन पुढील उपचार करण्यात येतील.\nया पथकामध्ये एक शासकीय कर्मचारी आशा स्वयंसेविका आणि दोन स्थानिक स्वयंसेवक असतील. सर्वांच्या सहभागाने ही राज्यव्यापी मोठी मोहिम राबविण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हयातील शहर/गाव/वस्‍त्या/तांडे यातील प्रत्येक नागरीकांची आरोग्य तपासणी, को-मॉर्बीड आजार असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरीकास व्यक्तिशः भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे.\nया मोहिमे अंतर्गत गृहभेटीसाठी येणाऱ्या पथकास सहकार्य करुन जिल्हयातील जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर उस्मानाबाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. के. पाटील, यांनी केले आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nझेडपीच्या सर्वसाधारण सभेत खुन्नस ... अर्चनाताई विरुद्ध यांच्यात सामना ...\nउस्मानाबाद - आज ( गुरुवार ) रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू आहे. यावेळी सक्षणा सलगर यांनी माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटी...\nवंचित राज्यांमध्ये स्वबळावर निवडणुका लढविणार - रेखाताई ठाकूर\nदुर्बल व दुर्लक्षित घटकांना निवडणुकीमध्ये संधी देऊन विकासाचे राजकारण करणार उस्मानाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय ...\nदाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलोमिटर चालत प्रवास...\nगावापर्यंत बस सोडण्याची बाळासाहेब सुभेदार यांची मागणी उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलो...\nआंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीचा भावाकडून छळ\nउस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकाकडे मांडली कैफियत उस्मानाबाद - आंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे उस्मानाबाद पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल असलेल...\nउस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी\nउस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यामधील ग्रामीण भागात शासनमान्य मद्य विक्री परवाने घेऊन नियमाप्रमाणे मद्य विक्री केली जाते. मात्र तालुक्यातील ...\nउस्मानाबाद : दुकानफोडीतील 4 आरोपी मालासह अटकेत\nउस्मानाबाद - माणिक चौक, उस्मानाबाद येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञातान...\nमूल्यवर्धित कर न भरल्याने विरुद्ध सुनिल फार्म इंजिनिअरिंग गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - व्यापारी श्रीमती जाई दिपक पाटील उर्फ जाई अमर पाटील सोनवणे, मे. सुनिल फार्म इंजिनिअरिंग कंपनी.या व्यवसायाच्या मालक आहेत. व्यवसा...\nभूम तालुक्यात अवैध मद्य विरोधी छापा\nउस्मानाबाद - भूम तालुक्यात हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डोंगराचे बाजूच्या शेतात एक व्यक्ती अवैध मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याची गोपनी...\nउस्मानाबाद नगरपरिषदेचा निधी कोरोनासाठी वर्ग करण्याची मागणी\nउस्मानाबाद - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा २०१९-२० ते २०२०-२१ या वर्षाचा सर्व उस्मानाबाद ...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,55,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,92,स्पेशल न्यूज,16,\nOsmanabad Today : माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी\nमाझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pantnagaritimes.com/2019/04/blog-post_20.html", "date_download": "2022-05-18T22:46:03Z", "digest": "sha1:K4HPFSM6GN2XJRIMEY6TT4T2MLJLMV37", "length": 8356, "nlines": 51, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "हुन्नूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक हुन्नूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन\nहुन्नूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन\nमंगळवेढा / मदार सय्यद\nहुन्नूर ता. मंगळवेढा येथील ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली\nयावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मिस्टर सरपंच मच्छिंद्र खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रेवेवाडीचे ग्रामविकास अधिकारी सिकंदर इनामदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले मूलमंत्र शिका, संघटीत व्हा, आणि संघर्ष करा, या मुल मंत्राचे आपण आचरण करावे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रत्येकाला सांगण्याची गरज असल्याचे सांगितले यावेळी उपसरपंच प्रविंकुमार साळे हुन्नरचे ग्रामसेवक दत्तात्रय इंगोले, भाऊसाहेब कृषी सहाय्यक अमितकुमार शिंदे, माजी सरपंच शशिकांत काशीद, माजी उपसरपंच राजाराम पुजारी, माजी ग्रामपंचायत सदस्य तुशांत माने, गुलाब माने, आर के कोरे, संतोष क्षीरसागर, भगवान कटरे सर, मायाप्पा धुलगुडे सर, आनंदा माने, जितेंद्र ठोकळे, विकास पुजारी, किरण पाटोळे, अप्पासाहेब जगदाळे, किसन हेगडे, बंडू गुरव, दत्ता ऐवळे, पांडुरंग शिंदे, आदी उपस्थित होते\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात...\nपत्नीचे चारित्र्यावर संशयाचा राग मनात धरून एसआरपीएफ जवानांचा गोळीबार मध्ये एक ठार , दोन जखमी\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळी बार केल्याची घटना सोलापुर जिल्ह्यातील बार्शी ता...\nमंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा\nमंगळवेढा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी शिक्षक भगिनींचा मेळाव...\nनंदेश्वरचे कामचुकार तलाठी बी.एस.शेख यांना निलंबीत करावे यासाठी रेखा कसबे यांचे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन\nमंगळवेढा / प्रतिनिधी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील रेखा सुनिल कसबे यांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्हीही नावे 7/12 उतार्‍यावर ला...\nजिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nमंगळवेढा / प्रतिनिधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://brahmevakya.blogspot.com/2017/01/blog-post_12.html", "date_download": "2022-05-19T00:07:27Z", "digest": "sha1:TQ6SYGE4AWOTGAU2LANK5KUVANG7OEPB", "length": 33886, "nlines": 153, "source_domain": "brahmevakya.blogspot.com", "title": "ब्रह्मेवाक्य: चपराक दिवाळी अंक लेख", "raw_content": "\nचपराक दिवाळी अंक लेख\nसिनेमा : एक 'पाहणे'\nसिनेमासारखा सिनेमा... सगळे पाहतातच की. मग उगाच 'पाहणे'ला अवतरण कशाला\nया लेखाचं शीर्षक वाचून असा प्रश्न नक्कीच काहींना पडला असेल. पण ते खरं नाही. आपण सिनेमा पाहतो म्हणजे नक्की काय पाहतो आपल्याला खरोखर त्यात काय पाहायचं असतं आपल्याला खरोखर त्यात काय पाहायचं असतं दिग्दर्शकाला 'दिग्दर्शक'च का म्हणतात दिग्दर्शकाला 'दिग्दर्शक'च का म्हणतात निर्माता, समन्वयक, संपादक आदी का म्हणत नाहीत निर्माता, समन्वयक, संपादक आदी का म्हणत नाहीत सिनेमा म्हणजे नक्की काय सिनेमा म्हणजे नक्की काय सिनेमाला 'चित्रपट' का म्हणतात\nपण आपल्याला क्वचितच हे प्रश्न पडतात. कारण सिनेमा पाहणं ही गोष्टच मुळी फार काही गांभीर्यानं घेण्याची आहे, असं आपल्या देशात बहुसंख्यांना वाटत नाही. आमचे गुरुजी आणि प्रसिद्ध चित्रपट अभ्यासक समर नखाते सर म्हणतात तसं, तुमच्या डोळ्यांसमोर सेकंदाला २४ स्लाइड्स जातात. त्या आपण फक्त बघतो. पण त्या आपल्याला खरोखर 'दिसतात' का नुसतं पाहणे आणि नजर किंवा दृष्टी यात फरक आहे, तो काय आहे\nवास्तविक सिनेमा ही काही अमूर्त चित्रकला किंवा शास्त्रीय संगीतासारखी कळायला अवघड अशी कला नव्हे. मुळात ही एक यंत्राधिष्ठित कला आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस सिनेमाचा शोध लागला, तो यंत्रविद्येतील प्रगतीमुळे. भौतिकशास्त्रावर आधारित हा सर्व छायाप्रकाशाचा खेळ चालतो. त्यामुळं या कलेची निर्मिती एका माणसाला शक्य नाही. तिथं टीमवर्कच लागतं. तरीही सिनेमा हा शेवटी दिग्दर्शकाचा म्हणून ओळखला जातो. याचं कारण या सर्व प्रक्रियेचं दिशादर्शन तो करीत असतो. अंतिमतः पडद्यावर काय दिसायला हवं आहे, हे केवळ त्यालाच माहिती असतं. मग तो स्वतःच अनेक भूमिकाही बजावू शकतो. तो अभिनेताही असू शकतो. कथा-पटकथाकार तर अनेकदा तोच असतो. संगीतकारही असू शकतो. संकलकही असू शकतो आणि छायाचित्रकारही असू शकतो.\nसिनेमा आधी दिग्दर्शकाच्या किंवा कथा/पटकथाकाराच्या डोक्यात तयार होतो. तो तयार होताना अर्थातच अनेक भव्य-दिव्य कल्पना त्यांच्या डोक्यात असतात. पण त्या प्रत्यक्षात येताना त्यातल्या पुष्कळशा गोष्टी कागदावरच राहतात आणि वेगळंच काही तरी करावं लागतं. अनेकदा तडजोड करावी लागते. आपल्याला हवी तशी फ्रेम मिळविण्यासाठी तासंतास किंवा दिवसेंदिवस वाट पाहत बसावं लागतं. सूर्यप्रकाश, वारा आदी गोष्टींसाठी निसर्गावर अवलंबून राहावं लागतं. आपला सिनेमा पडद्यावर कसा दिसणार आहे, हे दिग्दर्शकाला त्याच्या मनाच्या पडद्यावर दिसत असतं. या 'सिनेमा'ला कुठलाच खर्च नसल्यानं तो फारच भव्य-दिव्य आणि 'जगात भारी' असा असतो. पण प्रत्यक्षात येताना त्याला वास्तवाच्या कठोर परीक्षेला तोंड द्यावं लागतं. एवढं करूनही आपल्यासमोर जो सिनेमा येतो, तो दिग्दर्शकाच्या मनाप्रमाणे १०० टक्के बनलेला नसतोच. तरीही आपल्याला अनेक सिनेमे आवडतात. त्यातल्या अनेक अफलातून कल्पना आवडतात. अभिनय आवडतो किंवा संगीत आवडतं. किंवा कधी तरी एकूणच सर्व परिणाम आवडतो.\nसिनेमा म्हणजे १०० ते २०० मिनिटांत तुमच्यासमोर सादर केलेला एक खेळ असतो. हा खेळ पडद्यावर साकार होण्यासाठी शेकडो माणसं झटत असतात. एका सिनेमाच्या मागं किमान तीनशे ते कमाल कितीही हजार लोकांचे कष्ट असू शकतात. यात सेटवरच्या बॉयपासून ते दिग्दर्शकापर्यंत अनेक घटकांचा समावेश असतो. पूर्वी यासाठी स्टुडिओ नावाचं एक स्वतंत्र संस्थानच असायचं. या स्टुडिओच्या दिवसांविषयी वाचलं, की कळतं, हा संसार कसा उभा राहतो ते या स्टुडिओत सुतारकामापासून ते रंगकामापर्यंत जवळपास बारा बलुतेदारांची प्रत्येक कामं करणारे विभाग असत. स्टुडिओची मालक कंपनीच या सर्वांच्या जेवणा-खाण्याचा आणि राहण्याचा खर्च करीत असे. आजच्या तुलनेत काम निवांत आणि तब्येतीत चालत असे. त्यामुळंच त्या स्टुडिओ काळातल्या अनेक कलाकृती अत्यंत दर्जेदार आणि दीर्घकाळ परिणाम करणाऱ्या अशा झाल्या आहेत.\nसिनेमा तयार होण्याची प्रक्रिया बहुतेकांना माहिती आहे. आधी कथा तयार होते. मग त्यावरून प्रत्यक्ष पडद्यावर ती कशी दिसेल याची गोष्ट - म्हणजेच पटकथा - तयार केली जाते. मग कलाकार, लोकेशन आदींची निवड, मग गाण्यांची निवड, गाण्यांचं ध्वनिमुद्रण, मग प्रत्यक्ष चित्रिकरण, मग 'रशेस' पाहून पुन्हा काही गरजेचं असलेलं चित्रिकरण, मग संकलन, मग डबिंग, मग ध्वनी आरेखन, मग स्पेशल इफेक्ट्स किंवा फिल्म प्रोसेसिंगसारखे इतर तांत्रिक संस्कार (हल्ली थेट डिजिटल कॉपी निघते...), मग सेन्सॉर आणि मग अंतिम प्रत... असा सगळा पारंपरिक प्रवास असतो. आता यात काही गोष्टी मागे-पुढे होत असतात. अलीकडं सगळं काम कम्प्युटराइज्ड झाल्यापासून रेकॉर्डिंगपासून ते स्पेशल इफेक्ट्सपर्यंतची पुष्कळ कामं सहजसोपी झाली आहेत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळं सिनेमा बनवणं सोपं झालं आहे. अर्थात ते महागही आहेच पुष्कळ मुद्दा असा, की कुठलाही सिनेमा असो... त्याला किमान एवढी प्रक्रिया तर करावी लागतेच. खर्चही होतोच. शिवाय वर म्हटल्याप्रमाणं किमान तीन-चारशे लोक त्यात थेटपणे गुंतलेले असतात. तरीही फायनल प्रॉडक्ट नीट होत नाही. आपण सिनेमाला नावं ठेवतो. असं का होतं मुद्दा असा, की कुठलाही सिनेमा असो... त्याला किमान एवढी प्रक्रिया तर करावी लागतेच. खर्चही होतोच. शिवाय वर म्हटल्याप्रमाणं किमान तीन-चारशे लोक त्यात थेटपणे गुंतलेले असतात. तरीही फायनल प्रॉडक्ट नीट होत नाही. आपण सिनेमाला नावं ठेवतो. असं का होतं सिनेमा बनण्याच्या वरच्या प्रक्रियेत अनेक ठिकाणी घोळ होऊ शकतात. अनेक गोष्टी बिघडू शकतात. त्यामुळं फायनल प्रॉडक्ट वाईट प्रतीचं निघू शकतं. मग चांगला सिनेमा बनण्यासाठी काय आवश्यक असतं सिनेमा बनण्याच्या वरच्या प्रक्रियेत अनेक ठिकाणी घोळ होऊ शकतात. अनेक गोष्टी बिघडू शकतात. त्यामुळं फायनल प्रॉडक्ट वाईट प्रतीचं निघू शकतं. मग चांगला सिनेमा बनण्यासाठी काय आवश्यक असतं किंवा आपण काय पाहावं\nएक तर कथा आणि पटकथा. मुळात आजही चांगली 'गोष्ट'च विकली जाते किंवा अपील होते. एक वेळ सिनेमाची तांत्रिक बाजू चांगली नसेल पण कथा चांगली असेल तरीही तो सिनेमा पाहिला जातो. चांगली गोष्ट म्हणजे काय बहुसंख्य प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या हास्य, शृंगार, वीर, करुण, रौद्र आदी नवरसांची किंवा यापैकी काहींची निश्चित व सकारात्मक निष्पत्ती ज्यातून होते ती चांगली गोष्ट होय. सत्य, प्रेम, वात्सल्य, माणुसकी यासारख्या चिरंतन मानवी मूल्यांचं, किंवा विचारांचं भरण-पोषण करणारी किंवा यांतील दोषदिग्दर्शन करणारी ती चांगली गोष्ट. किंवा मग लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना भावणारी म्हणजे फँटसी किंवा परिकथा. अर्थात नुसती गोष्ट चांगली असून चालत नाही, तर ती चांगली मांडावीही लागते. मग त्यात नाट्य आलं. प्रेक्षकाला गुंतवून ठेवील, अशी प्रसंगरचना आली; संघर्ष आला; कठोर परीक्षा आली. या साऱ्यांतून मार्ग काढीत शेवटी चिरंतन मूल्यांच्या विजयाकडे कथावस्तूचा झालेला प्रवास आला. अर्थात ही फारच ढोबळ रचना झाली. जगात नाटकाचे मूळ सातच प्लॉट आहेत, असं म्हणतात. कुठल्याही नाट्यकृतीत किंवा चित्रकृतीत हेच सात प्लॉट आलटून-पालटून दाखविले जातात. अर्थात ही पुन्हा पारंपरिक समजूत झाली. सिनेमा हे माध्यम नव्या कलाकारांना व दिग्दर्शकांना कायमच वेगळ्या वाटा शोधून काढण्याचं आव्हान देत आलंय. हे आव्हान स्वीकारून वेगळी कलाकृती सादर करणारेही अनेक दिग्दर्शक आहेत. अर्थात असं म्हणतानाही 'वेगळी कलाकृती' हीदेखील एक मळलेली वाटच होतेय की काय, असंही वाटण्यासारखी परिस्थिती आहे. कारण शेवटी प्रेक्षकांना काय आवडेल, यावर इथं सगळं यशापयश अवलंबून असतं. त्यामुळे कित्येक प्रयोग अनेकदा प्रयोगाच्या पातळीवरच राहतात.\nदुसरी गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे अर्थातच दिग्दर्शन. याचं कारण दिग्दर्शक हाच सिनेमाचा सर्वेसर्वा असतो. त्यानं हे सुकाणू नीट हाकलंय की नाही, हे शेवटी सिनेमा पाहिल्यावरच कळतं. सिनेमाची कथा, तिचा प्रवास, त्यातल्या पात्रांची प्रस्थापना, त्यांच्या विकसनाचा आलेख हे सगळं शेवटी दिग्दर्शक ठरवीत असतो. सिनेमातली एकही फ्रेम निरर्थक असता कामा नये, एकही दृश्य-संवाद अवाजवी नको हे सगळं त्यानं ठरवायचं असतं. शेवटी कलाकृती चांगली झाली, तरी त्यालाच वाहव्वा मिळणार असते आणि वाईट झाली तरी त्याचं खापर त्याच्याच डोक्यावर फुटणार असतं. हुशार आणि कल्पक दिग्दर्शक या माध्यमाचा जास्तीत जास्त उपयोग करून आपला आशय प्रेक्षकापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांनी टिपलेल्या एकेका दृश्यामुळे अनेक प्रसंगांची उंची वाढते. अनेकदा न बोलता, सूचकपणे तो कित्येक गोष्टी सांगून जात असतो. खरं तर फार न बोलता केवळ दृश्यांच्या आणि चित्रचौकटींच्या माध्यमातूनच आपल्याला काय सांगायचंय ते सांगण्याचं हे माध्यम आहे. चित्रपटांच्या इतिहासात अशाच प्रतिभाशाली दिग्दर्शकांना वरचं स्थान मिळाल्याचं पाहायला मिळेल.\nतिसरी गोष्ट येते ती प्रत्यक्ष पडद्यावर व्यक्त होणाऱ्या गोष्टींची. यात प्रामुख्यानं अभिनय आणि कॅमेरा यांचा समावेश होतो. गोष्ट खूप चांगली असली आणि दिग्दर्शकही फार कल्पक वगैरे असला, तरी त्याच्या प्रमुख पात्रांना ते अभिनयाद्वारे पोचवता येत नसेल, तर हा सारा खटाटोप व्यर्थ होतो. दिग्दर्शकानं अनेकदा काही 'बिटवीन द लाइन्स' सोडलेल्या असतात. चांगला कलाकार आपल्या समर्थ अभिनयाद्वारे त्या जागा भरून दाखवतो आणि प्रेक्षकांना एक उच्च दर्जाची, अभिजात कलाकृती पाहिल्याचा आनंद मिळतो. एका अर्थानं कलाकार हा दिग्दर्शकाच्या कलाकृतीचं सगुण साकार रूप असतो. तीच गोष्ट कॅमेऱ्याची. कॅमेरा हाही दिग्दर्शकाचा डोळाच असतो. कॅमेऱ्याला जर ते सगळं दाखवता आलं नाही, तर काहीच उपयोग होत नाही. अनेक प्रतिभावंत कॅमेरामन आपल्या बुद्धिचातुर्यानं कथेतील अनेक प्रसंग उठावदार करतात. त्यांनी केलेली प्रकाशयोजना, विशिष्ट अँगल किंवा नैसर्गिक वा कृत्रिम छाया-प्रकाशाचा खेळ यामुळं कथेतील कित्येक प्रसंग उंचीवर गेलेले आपल्याला दिसतात.\nयाशिवाय संगीत आणि पार्श्वसंगीत हाही एक महत्त्वाचा घटक आहेच. पार्श्वसंगीत चित्रपटाच्या कथेला नेपथ्यासारखं सदैव सोबत करीत असतं. एखादा प्रसंग उठावदार होण्याकरिता किंवा त्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पार्श्वसंगीताचा प्रभावी वापर केलेला दिसून येतो. त्याव्यतिरिक्त संकलन हाही सिनेमातला अत्यंत महत्त्वाचा, पण काहीसा दुर्लक्षित घटक. उत्कृष्ट संकलन असलेला चित्रपट पसरट किंवा अकारण लांबलेल्या चित्रपटापेक्षा केव्हाही प्रभावी ठरतो, हे सांगायला नकोच. अनेक उत्कृष्ट दिग्दर्शक हे मुळात उत्कृष्ट संकलक असलेले पाहायला मिळतात. याचं कारण काय ठेवायचं आणि काय कापून टाकायचं याचं त्यांना नेमकं भान असतं. अन्यथा स्वतःच चित्रित केलेल्या प्रत्येक फ्रेमच्या प्रेमात पडलेला दिग्दर्शक अंतिमतः त्या कलाकृतीचं वाटोळं करण्यास कारणीभूत ठरू शकतो. शिवाय प्रेक्षक असा विस्कळित, विसविशीत मांडणी असणारा चित्रपट नाकारतात, यात शंकाच नाही.\nआपण सर्वसामान्य प्रेक्षक म्हणून जेव्हा सिनेमाला जातो, तेव्हा अर्थातच अशी विभागणी करून सिनेमाला गुण देत नाही किंवा त्यावरून आपली पसंती-नापसंती ठरवीत नाही. सामान्य प्रेक्षकाला सिनेमा आवडतो तो त्याचा एकूण प्रभाव लक्षात घेऊनच; किंवा आवडत नाही तेही एकंदर प्रभाव उणा असतो म्हणूनच समीक्षकाला मात्र असं करता येत नाही. सिनेमा का आवडला हे त्याला संदर्भांसह स्पष्ट करावं लागतं. कुठले घटक प्रभावी ठरले हे सोदाहरण सांगावं लागतं. एखादा सिनेमा का वाईट आहे (किंवा कमी प्रभावी आहे असं म्हणू या), हे सांगतानाही त्याला सकारण स्पष्टीकारण द्यावं लागतं. म्हणजे त्यानं तसं ते द्यावं अशी अपेक्षा असते. आपल्याकडं चित्रसाक्षरता एकूणच कमी आहे. पण यासाठी प्रेक्षकाला दोष देण्याचं कारण नाही. खाऊन-पिऊन सुखी असलेला समाजच अशा अवांतर ज्ञानार्जनाकडं वळतो, हे मान्यच करायला हवं. आपल्याकडं एवढे दिवस मूलभूत गरजांचा लढा सुरू होता आणि अजूनही आहेच. अशा स्थितीत चित्रसाक्षरतेची अपेक्षा समस्त समाजाकडं करणं जरा अवाजवीच. पण आपल्या देशात आता पुष्कळ सुधारणा होताहेत. जनतेचा आर्थिक स्तरही उंचावतोय. महानगरी जीवन पुष्कळ सुसह्य होतंय. अशा स्थितीत जास्तीत जास्त लोकांनी चित्रसाक्षरता अंगी बाणवली तर त्याचा परिणाम अंतिमतः आपल्याला अधिक चांगल्या कलाकृती मिळण्यातच होणार आहे. शेवटी हे दिग्दर्शक किंवा कलाकार समाजातूनच येतात. त्यांना जसं शिक्षण मिळेल, त्यांचं जसं आकलन असेल, ते आणि तसंच त्यांच्या कलाकृतीत किंवा अभिव्यक्तीत उतरताना दिसतं. त्यामुळंच आपल्याकडं फिल्म सोसायट्यांची चळवळ जोरात वाढणं गरजेचं आहे. महानगरांपुरते मर्यादित असलेले फिल्म क्लब छोट्या गावांमध्येही सुरू झाले पाहिजेत. सुदैवानं आज स्मार्टफोन आणि वायफायसारख्या तंत्रज्ञानामुळं आपल्याला घरबसल्या जगातले हवे ते सिनेमे पाहायला मिळू शकतात. पुण्यात तर फिल्म इन्स्टिट्यूट आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय या दोन उत्कृष्ट चित्रपटविषयक संस्था हाकेच्या अंतरावर उभ्या आहेत. तिथं कायमच काही ना काही अभ्यासक्रम, उपक्रम सुरू असतात. त्या दृष्टीनं पुणेकर भाग्यवान आहेत. अलीकडं आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवही मुंबई-पुण्यापलीकडे अन्य महत्त्वाच्या शहरांत पाय रोवू लागले आहेत. या महोत्सवांमधून जगभरातले ताजे, उत्कृष्ट चित्रपट आपल्याकडच्या तरुणांना पाहायला मिळत आहेत. गेल्या दशकभरात असे अनेक ग्रामीण मराठी तरुण पुढं येऊन स्वतःची चित्रनिर्मिती करतानाचं सुखद चित्र आपल्याला दिसतं आहे.\nअर्थात प्रेक्षक म्हणूनही आपण अधिक प्रगल्भ होणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी सिनेमा पाहायला कसं बसावं हेही लोकांना शिकवण्याची गरज आहे असं वाटतं. खुर्च्यांवर पाय ठेवणं, समोरच्याला लाथा मारणं, पॉपकॉर्न किंवा अन्य प्लास्टिकच्या पॅकबंद पिशव्यांचा आवाज करीत खाणं, मोबाइलवर बडबडणं असले प्रकार सुज्ञ आणि जाणकार प्रेक्षकाला संताप आणतात. अनेक जण त्यामुळं आपल्या थिएटरांत सिनेमा पाहायला जायचंच टाळतात. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रेक्षागृहात जाताना तांत्रिक कारणांमुळं चपला, बूट बाहेर काढून जावं लागतं. पण मला ते फार आवडतं. त्यामुळं आपण एखाद्या मंदिरात जात आहोत, असा काहीसा पवित्र भाव माझ्या मनी दाटतो. सिनेमा पाहतानाही सत्यनारायणाच्या पूजेला बसल्यासारखं पूर्ण एकाग्र होऊन, एखादं पवित्र कार्य करीत असल्याच्या भावनेनं पाहिला पाहिजे. सिनेमा तयार करताना काय कष्ट पडतात हे पाहायचं असेल, तर एक दिवस कुठलंही शूटिंग पाहावं. मग एवढ्या कष्टानं तयार झालेला सिनेमा पाहताना आपणही पूर्ण लक्ष एकाग्र करून तो पाहून त्याला प्रेक्षक म्हणून न्याय द्यायला नको काय\nअसं झाल्यास आपल्याला आपोआपच सिनेमा कळायला लागेल आणि आपण तो 'पाहिला' असं नीट सांगता येईल.\n(पूर्वप्रसिद्धी - साहित्य चपराक दिवाळी १६)\nचपराक दिवाळी अंक लेख\nती सध्या काय करते - रिव्ह्यू\nगेली २४ वर्षं पत्रकारितेत आहे. नियमित सदरं सोडून अन्यत्रही खूप लिखाण होतं... ते कुठं कुठं छापूनही येतं... पण त्याचं एकत्रित संकलन असं कुठं नाही. त्यासाठी हा ब्लॉग... माझे जुने-नवे लेख आणि सिनेमांची परीक्षणं... असं इथं आहे सगळं... तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://likeupnews.com/supreme-court-summons-notice-to-modi-government-over-pegasus-row/", "date_download": "2022-05-18T23:58:10Z", "digest": "sha1:X75AT5SIJ7RGUSWI3LBBJZXZZD24X22Q", "length": 9102, "nlines": 78, "source_domain": "likeupnews.com", "title": "पेगसास हेरिगिरी प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटिस, विचारला 'हा' धक्कादायक प्रश्न - LikeUp", "raw_content": "\nपेगसास हेरिगिरी प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटिस, विचारला ‘हा’ धक्कादायक प्रश्न\nपेगसास हेरिगिरी प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटिस, विचारला ‘हा’ धक्कादायक प्रश्न\nनवी दिल्ली: पेगासस हेरगिरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे की नाही याचे उत्तर मागितले आहे. सरकारच्या प्रतिज्ञापत्रामुळे असमाधानी होऊन न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली. तपास कसा होईल आणि कोण करेल हे नंतर ठरवले जाईल.\nनियम न पाळता हेरगिरी करता येत नाही\nयापूर्वी पेगासस हेरगिरी प्रकरणात सरकारची बाजू काय आहे असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला होता. नियमांचे पालन केल्याशिवाय भारतात कोणावरही पाळत ठेवली जात नाही, असे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने दाखल केले होते. यासह, सरकार स्वतःची समिती स्थापन करून या प्रकरणाची चौकशी करण्यास तयार आहे.\nसर्वोच्च न्यायालय सरकारच्या उत्तराने असमाधानी\nपण सर्वोच्च न्यायालय या उत्तराने असमाधानी असून, कोर्टाने सोमवारी सरकारला विचारले की, केंद्राने पेगासस सॉफ्टवेअरद्वारे हेरगिरी केली आहे की नाही पेगासस सॉफ्टवेअरद्वारे हेरगिरी केली असल्यास, नियमांचे पालन केले आहे की नाही. हे सांगून सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करावे.\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं;…\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त…\nही राष्ट्रीय सुरक्षेची बाब\nमंगळवारी झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, सरकार यापेक्षा अधिक काही सांगू शकत नाही, कारण ही राष्ट्रीय सुरक्षेची बाब आहे. या उत्तरावर असमाधानी, सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा केंद्र सरकारला नोटीस बजावली आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी का केली जाऊ नये\nचौकशीकरिता अनेक याचिका दाखल\nकेंद्र सरकारने पेगासस सॉफ्टवेअरद्वारे 122 भारतीय नागरिकांची बेकायदेशीरपणे हेरगिरी केली आहे, त्यामुळे निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, असे म्हणत अनेक याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.\nसरकारच्या उत्तरानंतरच न्यायालय हे ठरवेल की या प्रकरणाची चौकशी कशी होईल आणि चौकशी समितीवर कोण असेल. असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. पुढील सुनावणी 10 दिवसांनी होईल.\nअफगाणिस्तान संकट: राशिद खान आणि मोहम्मद नबी आयपीएल 2021 मध्ये खेळू शकतील का मोठी बातमी आली समोर\nअरे वाह…आता फक्त 10 मिनिटात पॅनकार्ड मिळणार, असा करा अर्ज\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन…\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nदगडफेक प्रकरणांनंतर गृहमंत्र्यांनी मांडले ‘हे’ 3 मुद्दे; आंदोलनकारी कर्मचाऱ्यांबाबत…\nम्हणून अक्षरशः सुप्रिया सुळेंनी एसटी कर्मचाऱ्यांसमोर जोडले हात; म्हणाल्या…\nकैरी खा आणि ‘हे’ रोग पळवा; जाणून घ्या महत्वाची माहिती एका क्लिकवर\nबाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या कचाट्यात; घरात सापडलं एवढ्या कोटींचे घबाड\nआजपासून ‘या’ वयोगटातील लोकांना मिळणार लसीकरणाचा बूस्टर डोस; वाचा महत्वाची माहिती\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन पंतप्रधान\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nerror: कृपया पोस्ट कॉपी करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/iphone-12-discount-offer-flipkart-offer-massive-discounts-check-deals/articleshow/91437626.cms?utm_source=gadgetsnow&utm_medium=hp_mostreadwidget", "date_download": "2022-05-18T22:28:23Z", "digest": "sha1:RIPZBY3327TGGIO7Y5F433YIJEAV3RFF", "length": 13293, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\niPhone 12 खरेदी करण्याची हीच योग्य वेळ, २४ हजाराचा बंपर डिस्काउंटमुळे खरेदीदारांची लागली लाइन\nआयफोन १२ खरेदी करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. कारण, आयफोन १२ वर तब्बल २४ हजार रुपयांचा बंपर डिस्काउंट मिळत आहे. स्वस्तात आयफोन मिळत असल्याने खरेदीदारांची लाइन लागली आहे. आयफोन १२ वर कोणकोणती ऑफर मिळत आहे, जाणून घ्या डिटेल्स.\nआयफोन १२ ला स्वस्तात खरेदी करा\nआयफोन १२ वर २४ हजाराचा डिस्काउंट\nआयफोन खरेदीदारांची लागली लाइन\nनवी दिल्लीःiphone 12 discount offer : आयफोन हा आता फक्त फोन राहिला नसून ते आता स्टेट्स झाले आहे. त्यामुळे या आयफोनला खरेदी करण्यासाठी अनेक जण उत्सूक असतात. तुम्ही जर आयफोन खरेदी करायचा विचार करीत असाल तर हीच तुमच्यासाठी योग्य वेळ आहे. कारण, आयफोन १२ वर जवळपास २४ हजार रुपयांचा बंपर डिस्काउंट मिळतोय. सर्व डिस्काउंट अप्लाय केल्यानंतर आयफोन १२ ला तुम्ही ४२ हजार ९०० रुपयात खरेदी करू शकता.\nफ्लिपकार्टवर सुरू असलेल्या या सेलमध्ये iPhone वर मोठा डिस्काउंट मिळत आहे. iPhone 12 वर फ्लिपकार्ट वर १० हजार ९९० रुपये मिळत आहे. म्हणजेच १६ टक्के डिस्काउंट मिळत आहे. डिस्काउंट नंतर आयफोन १२ ५४ हजार ९९० रुपये मिळत आहे. तुम्ही विचार करीत असाल की, २४ हजार रुपयाचा डिस्काउंट होत नाही. एक्सचेंज ऑफर सुद्धा या ठिकाणी मिळतोय. या ऑफरला अप्लाय केल्यानंतर आयफोन १२ वर १३ हजार रुपयाचा डिस्काउंट आणखी मिळू शकतो.\nया सर्व गोष्टी तुम्हाला मिळाल्यास २३ हजार ९१० रुपयाचा डिस्काउंट मिळतो. फ्लिपकार्टवर अनेक बँक ऑफर्स सुद्धा सुरू आहेत. SBI Credit Card वरून ट्रान्झॅक्शन केल्यास तुम्हाला ३२५० रुपयाची सूट मिळू शकते. याशिवाय, Flipkart Axis Bank Card चा वापर केल्यास तुम्हाला ५ टक्के कॅशबॅक मिळेल. SBI Credit Card वरून ईएमआय ट्रान्झॅक्शन केल्यास तुम्हाला १० टक्के सूट मिळते. जर तुम्ही ५ हजार पर्यंत शॉपिंग फ्लिपकार्टवरून केली तर तुम्हाला जास्तीत जास्त १ हजार रुपयाची सूट मिळू शकेल.\nफ्लिपकार्टवर हा डिस्काउंट प्रत्येकाला मिळत नाही. यासाठी तुम्हाला काही स्टेप फॉलो कराव्या लागतील. जाणून घ्या डिटेल्स.\nफ्लिपकार्टवर जा. आयफोन १२ सर्च करा.\nदुसऱ्या स्टेपमध्ये कलर आणि व्हेरियंट सर्च करा.\nतुम्ही Buy With Exchange ऑप्शन क्लिक करू शकता.\nहे सर्व पूर्ण केल्यानंतर तुम्हाला Buy Now वर क्लिक करावे लागेल. जर तुमच्याकडे बँक ऑफरचे कार्ड असेल तर त्याचा वापर तुम्ही करू शकता.\nवाचा: Recharge Plans: १५०० रुपयांपेक्षा कमीमध्ये वर्षभर रोज २ GB डेटा देणाऱ्या 'या' प्लानने उडविली Airtel-Vi ची झोप\nवाचा: Long Validity Plans: एकदाच रिचार्ज करा आणि वर्षभराचे टेन्शन विसरा, रोज २ GB डेटा, Free कॉलसह Disney+ Hotstar चा आनंद घ्या\nवाचा: Refurbished Phones: रिफर्बिश्ड स्मार्टफोन खरेदी करतांना किमतीसोबतच 'या' गोष्टींकडे देखील लक्ष द्या, नुकसान होणार नाही, पाहा टिप्स\nमहत्वाचे लेखBest Smartphones: नोकियापासून ते सॅमसंग... अवघ्या ६ हजारांच्या बजेटमधील हे’’ आहेत बेस्टसेलर स्मार्टफोन्स, फीचर्स जबरदस्त\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nअप्लायन्सेस या 5 star energy saving ac मुळे गारवा मिळेल फर्स्ट क्लास आणि बिलही होईल कमी\nAdv: मेगा इलेक्ट्रॉनिक्स डे - ट्रेंडिंग गॅजेट्स आणि ॲक्सेसरिजवर भन्नाट डिल्स\nशिक्षण मोठ्या शहरांमध्ये नवीन नोकरी जॉईन करण्यापूर्वी हे वाचा\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य १९ मे २०२२ : 'या' राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत विशेष लाभ\nकार-बाइक Suhana Khan ते Aarav Kumar, बॉलिवूड सेलिब्रेटींच्या मुलांकडे लग्जरी कार्सचा ताफा\nरिलेशनशिप पुरूषहो, बायकोपासून कायम लपवून ठेवा ‘या’ 5 गोष्टी, नाहीतर भोगावे लागतील भयंकर परिणाम..\nकरिअर न्यूज Top Boarding School: करिना कपूर आणि अन्य अनेक सेलिब्रिटी कोणत्या बोर्डिंग स्कूलमधून शिकले 'हे'आहेत देशातले प्रसिद्ध बोर्डिंग स्कूल\nप्रेग्नंसी/पेरेंटिंग सिंगल फादर असण्याचे तोटे आणि फायदे सांगतोय अभिनेता तुषार कपूर\nमोबाइल Apple चे मोठे अपडेट iPhone यूजर्सना मिळणार अनेक नवीन फीचर्स, जे वाढवतील फोन वापरण्याचा एक्स्पीरियंस\nबुलडाणा खेळताना गळफास लागल्याने चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू; परिसरात हळहळ\nमुंबई बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा, उद्धव ठाकरे यांचं आवाहन\nउस्मानाबाद तुळजाभवानी मंदिर व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हे दाखल करा; तुळजापूरवासीयांची मागणी\nउस्मानाबाद 'तुला जिवंत सोडणार नाही, तुझी वाट लावतो', उस्मानाबादमध्ये २ पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये राडा\nनागपूर नागपुरात न्यायाधीशांची पावणे तीन लाखांनी फसवणूक; मोबाइल केला हॅक\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://quedeseries.es/mr/", "date_download": "2022-05-18T22:48:54Z", "digest": "sha1:K2YMNLEAAZBBK7WBIS5UIFISFMDIBWZ7", "length": 13761, "nlines": 62, "source_domain": "quedeseries.es", "title": "Ueक्यू डी सिरीज़ - नवीनतम मालिकेसाठी ब्लॉग समर्पित", "raw_content": "\nमालिकेत नवीनतम समर्पित ब्लॉग\nसर्वोत्तम व्यावसायिक आणि स्वस्त वेब होस्टिंगसर्वोत्तम व्यावसायिक आणि स्वस्त वेब होस्टिंग\n18 शकते, 202218 शकते, 2022 | प्रशासनप्रशासन | 0 टिप्पणी | 7: 28 सकाळी\nहोस्टिंग हे वेबसाइटवरील माहितीचे संचयन आहे, ते डोमेनशी संबंधित आहे जरी ते दोन भिन्न संज्ञा आहेत, या सेवांचा अनुभव सुधारण्यासाठी आहे\nकाल्पनिक बेट, लेगो मास्टर्स: फॉक्स उन्हाळी मालिका विलंब करते, लेगो हॉलिडे इव्हेंट मालिका जोडते – रद्द + टीव्ही शो नूतनीकरणकाल्पनिक बेट, लेगो मास्टर्स: फॉक्स उन्हाळी मालिका विलंब करते, लेगो हॉलिडे इव्हेंट मालिका जोडते – रद्द + टीव्ही शो नूतनीकरण\n17 शकते, 202217 शकते, 2022 | प्रशासनप्रशासन | 0 टिप्पणी | 9: 24 दुपारी\nRegina Ávalos द्वारे, मे 17, 2022 अखेर, फॅन्टसी आयलंड आणि LEGO Masters या उन्हाळ्यात FOX वर परत येणार नाहीत. नेटवर्कमुळे दोघांचेही परत येण्यास विलंब झाला आहे\nब्लॅक मिरर: नेटफ्लिक्स अँथॉलॉजी मालिका सीझन 6 कामात आहे – रद्द + नूतनीकरण केलेले टीव्ही शोब्लॅक मिरर: नेटफ्लिक्स अँथॉलॉजी मालिका सीझन 6 कामात आहे – रद्द + नूतनीकरण केलेले टीव्ही शो\n17 शकते, 202217 शकते, 2022 | प्रशासनप्रशासन | 0 टिप्पणी | 7: 54 दुपारी\nरेजिना अॅव्हालोस द्वारे, 17 मे 2022 ब्लॅक मिरर नेटफ्लिक्सवर सहाव्या सीझनसाठी परतला. काव्यसंग्रह मालिकेचा पाचवा सीझन स्ट्रीमिंगसाठी रिलीज झाला आहे\nABC 2022-23 वेळापत्रकासाठी नवीन आणि परत येणारी टीव्ही मालिका जाहीर करते - टीव्ही शो रद्द + नूतनीकरणABC 2022-23 वेळापत्रकासाठी नवीन आणि परत येणारी टीव्ही मालिका जाहीर करते - टीव्ही शो रद्द + नूतनीकरण\n17 शकते, 202217 शकते, 2022 | प्रशासनप्रशासन | 0 टिप्पणी | 6: 24 दुपारी\nABC शेड्यूल फॉल 2022 प्राइम टाइम (CAPS येथे नवीन कार्यक्रम, सर्व वेळा पूर्व/पॅसिफिक आहेत). सोमवार 20:00 - नंदनवनात एकल 22:00 - चांगले डॉक्टर मंगळवार 20:00 - नंदनवनात एकल 22:00\nशोरेसी, सौर विरोध, हा मूर्ख: हुलूने कॉमेडी मालिका प्रीमियरच्या तारखा जाहीर केल्या – टीव्ही शो रद्द + नूतनीकरणशोरेसी, सौर विरोध, हा मूर्ख: हुलूने कॉमेडी मालिका प्रीमियरच्या तारखा जाहीर केल्या – टीव्ही शो रद्द + नूतनीकरण\n17 शकते, 202217 शकते, 2022 | प्रशासनप्रशासन | 0 टिप्पणी | 4: 54 दुपारी\nHulu त्यांच्या DST योजना एकत्र करण्यात व्यस्त आहे. या उन्हाळ्यात, दर्शकांना कॉमेडी शोरेसी, सोलर अपोजिट्स आणि दिस फूल या सेवेचे नवीन भाग पाहायला मिळतील.\nमी शौना राय, डॉ. पिंपल पॉपर, ड्रेसला हो म्हणा, 7 लिटल जॉन्स्टन: टीएलसीने मालिका परत करण्याची घोषणा केली - टीव्ही शो रद्द + नूतनीकरणमी शौना राय, डॉ. पिंपल पॉपर, ड्रेसला हो म्हणा, 7 लिटल जॉन्स्टन: टीएलसीने मालिका परत करण्याची घोषणा केली - टीव्ही शो रद्द + नूतनीकरण\n17 शकते, 202217 शकते, 2022 | प्रशासनप्रशासन | 0 टिप्पणी | 3: 24 दुपारी\nTLC त्याचे उन्हाळी प्रोग्रामिंग सुरू करते. मी शौना राय (वर), डॉ. पिंपल पॉपर, से येस टू द ड्रेस आणि 7 लिटल जॉन्स्टन या उन्हाळ्यात नवीन भाग सादर करत आहेत,\nनिवासी: सीझन 6; FOX वैद्यकीय नाटक मालिकेसाठी 2022-23 नूतनीकरण – रद्द + टीव्ही शोचे नूतनीकरणनिवासी: सीझन 6; FOX वैद्यकीय नाटक मालिकेसाठी 2022-23 नूतनीकरण – रद्द + टीव्ही शोचे नूतनीकरण\n17 शकते, 202217 शकते, 2022 | प्रशासनप्रशासन | 0 टिप्पणी | 1: 54 दुपारी\nट्रेवर किमबॉल द्वारे, 16 मे 2022 (फोटो: टॉम ग्रिसकॉम/फॉक्स) चेस्टेन मेमोरियल हॉस्पिटल 2022-23 टेलिव्हिजन सीझनसाठी खुले राहील. रहिवासी सहाव्या हंगामासाठी नूतनीकरण केले गेले आहे\nअलास्का, अद्याप मृत नाही, द रुकी: फेड्स, एव्हलॉन: एबीसीने 2022-23 साठी नवीन मालिका ऑर्डर केली - रद्द + टीव्ही शो नूतनीकरण केलेअलास्का, अद्याप मृत नाही, द रुकी: फेड्स, एव्हलॉन: एबीसीने 2022-23 साठी नवीन मालिका ऑर्डर केली - रद्द + टीव्ही शो नूतनीकरण केले\n17 शकते, 202217 शकते, 2022 | प्रशासनप्रशासन | 0 टिप्पणी | 12: 24 दुपारी\nट्रेवर किमबॉल द्वारे, 15 मे 2022 (ABC/Raymond Liu) अल्फाबेट नेटवर्कने अलीकडच्या काही दिवसांत अनेक कार्यक्रम रद्द केले आणि नूतनीकरण केले आणि आता काही कार्यक्रम जाहीर केले आहेत.\nडॉक्टर कोण: सीझन 14; डेव्हिड टेनंट आणि कॅथरीन टेट बीबीसी फ्रँचायझीच्या 60 व्या वर्धापन दिनासाठी परतले: रद्द आणि नूतनीकरण टीव्ही शोडॉक्टर कोण: सीझन 14; डेव्हिड टेनंट आणि कॅथरीन टेट बीबीसी फ्रँचायझीच्या 60 व्या वर्धापन दिनासाठी परतले: रद्द आणि नूतनीकरण टीव्ही शो\n17 शकते, 202217 शकते, 2022 | प्रशासनप्रशासन | 0 टिप्पणी | 9: 24 सकाळी\nरेजिना अॅव्हॅलोस द्वारे, 16 मे 2022 डॉक्‍टर जे दर्शकांना पुढील हंगामात विशेष उपचार मिळत आहेत. डेव्हिड टेनंट आणि कॅथरीन टेट 60 व्या वर्धापनदिनानिमित्त परत येतील\n9-1-1: लोन स्टार: फॉक्स अॅक्शन सिरीज सीझन 4 नूतनीकरण बंडल – रद्द + नूतनीकरण केलेले टीव्ही शो9-1-1: लोन स्टार: फॉक्स अॅक्शन सिरीज सीझन 4 नूतनीकरण बंडल – रद्द + नूतनीकरण केलेले टीव्ही शो\n17 शकते, 202217 शकते, 2022 | प्रशासनप्रशासन | 0 टिप्पणी | 7: 54 सकाळी\nट्रेवर किमबॉल द्वारे, 16 मे 2022 (ZORRO) कॅप्टन स्ट्रँड आणि त्याचा क्रू 2022-23 टेलिव्हिजन सीझनसाठी परत येईल. 9-1-1: लोन स्टार: साठी FOX ने नूतनीकरण केले आहे\nसर्वोत्तम व्यावसायिक आणि स्वस्त वेब होस्टिंग\nकाल्पनिक बेट, लेगो मास्टर्स: फॉक्स उन्हाळी मालिका विलंब करते, लेगो हॉलिडे इव्हेंट मालिका जोडते – रद्द + टीव्ही शो नूतनीकरण\nब्लॅक मिरर: नेटफ्लिक्स अँथॉलॉजी मालिका सीझन 6 कामात आहे – रद्द + नूतनीकरण केलेले टीव्ही शो\nABC 2022-23 वेळापत्रकासाठी नवीन आणि परत येणारी टीव्ही मालिका जाहीर करते - टीव्ही शो रद्द + नूतनीकरण\nशोरेसी, सौर विरोध, हा मूर्ख: हुलूने कॉमेडी मालिका प्रीमियरच्या तारखा जाहीर केल्या – टीव्ही शो रद्द + नूतनीकरण\nबागकाम वर्डप्रेस थीम व्ही.डब्ल्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://swayamtalks.org/video/amrut-deshmukh/", "date_download": "2022-05-18T23:01:22Z", "digest": "sha1:KOHOQPS6QQ2X2EUUIEGOGP4J7XQVY2TV", "length": 6465, "nlines": 126, "source_domain": "swayamtalks.org", "title": "Mission Make India Read – Welcome to Swayam Talks", "raw_content": "\n'स्वयं टॉक्स'चे सभासद व्हा \nदहा लाख लोकांना पुस्तकांविषयी ओढ निर्माण करणारा अमृत देशमुख अमृत देशमुखच्या आयुष्यात 'तो' टर्निंग पॉईंट आला आणि त्याने चक्क आपले 'सीए'चे करियर सोडले... एका मिशनसाठी - या देशाला पुस्तक वाचनाची सवय लावायचे मिशन अमृत देशमुखच्या आयुष्यात 'तो' टर्निंग पॉईंट आला आणि त्याने चक्क आपले 'सीए'चे करियर सोडले... एका मिशनसाठी - या देशाला पुस्तक वाचनाची सवय लावायचे मिशन अमृतच्या या मिशनमध्ये सध्या दहा लाखाहून अधिक लोक सामील झाले आहेत. या मिशनमध्ये तुम्हाला कसे सामील होता येईल अमृतच्या या मिशनमध्ये सध्या दहा लाखाहून अधिक लोक सामील झाले आहेत. या मिशनमध्ये तुम्हाला कसे सामील होता येईल काय होता अमृताचा 'तो' टर्निंग पॉईंट काय होता अमृताचा 'तो' टर्निंग पॉईंट हा व्हिडीओ पाहून तुम्हाला अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील.\nसदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स पुणे' - जुलै २०१९ या कार्यक्रमात केले गेले आहे.\nदहा लाख लोकांना पुस्तकांविषयी ओढ निर्माण करणारा अमृत देशमुख अमृत देशमुखच्या आयुष्यात 'तो' टर्निंग पॉईंट आला आणि त्याने चक्क आपले 'सीए'चे करियर सोडले... एका मिशनसाठी - या देशाला पुस्तक वाचनाची सवय लावायचे मिशन अमृत देशमुखच्या आयुष्यात 'तो' टर्निंग पॉईंट आला आणि त्याने चक्क आपले 'सीए'चे करियर सोडले... एका मिशनसाठी - या देशाला पुस्तक वाचनाची सवय लावायचे मिशन अमृतच्या या मिशनमध्ये सध्या दहा लाखाहून अधिक लोक सामील झाले आहेत. या मिशनमध्ये तुम्हाला कसे सामील होता येईल अमृतच्या या मिशनमध्ये सध्या दहा लाखाहून अधिक लोक सामील झाले आहेत. या मिशनमध्ये तुम्हाला कसे सामील होता येईल काय होता अमृताचा 'तो' टर्निंग पॉईंट काय होता अमृताचा 'तो' टर्निंग पॉईंट हा व्हिडीओ पाहून तुम्हाला अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील.\nसदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स पुणे' - जुलै २०१९ या कार्यक्रमात केले गेले आहे.\nएकाच ह्या जन्मी जणू\nचोलुटेका ब्रिज आणि आपण\nमराठी भाषा आणि संस्कृती\nमन करा रे प्रसन्न- अर्थात ज्याचे त्याचे आभाळ\nआपल्यातलं एक झाड मरतं तेव्हा\nप्रत्येक गोष्ट जागच्या जागी\nNostalgia – आठवणींचा सुविहीत गुंता\nसुख म्हणजे नक्की काय असतं\nमोठी माणसं मोठी का असतात\nTang Ping- आरामही राम है\nएका नव्या प्रवासाची नांदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2022/03/Trainees-from-Sustainable-Agriculture-Development-Foundation-Katraj-Pune-visit-Maharashtra-Agro-Baramat.html", "date_download": "2022-05-18T23:53:44Z", "digest": "sha1:DXW3BARKGBANO26LPWVKRQVJ4P3NESJ5", "length": 11090, "nlines": 70, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "शाश्वत शेती विकास प्रतिष्ठान कात्रज पुणे येथील प्रशिक्षणार्थींची महाराष्ट्र ऍग्रो बारामती येथे भेट ! - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome कृषी शाश्वत शेती विकास प्रतिष्ठान कात्रज पुणे येथील प्रशिक्षणार्थींची महाराष्ट्र ऍग्रो बारामती येथे भेट \nशाश्वत शेती विकास प्रतिष्ठान कात्रज पुणे येथील प्रशिक्षणार्थींची महाराष्ट्र ऍग्रो बारामती येथे भेट \nमार्च २१, २०२२ ,कृषी\nशाश्वत शेती विकास प्रतिष्ठान कात्रज पुणे स्थित एग्री क्लिनिक आणि ऍग्री बिझनेस सेंटर तर्फे घेतला जाणारा 45 दिवसांचा रहिवासी प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत अन्नप्रक्रिया उद्योगास प्रकल्प भेट कार्यक्रम नुकताच पार पडला.यावेळी शाश्वत शेतीचे दत्तात्रय जाधव सर,अतुल खुडे सर आणि तीस प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.यादरम्यान विद्यार्थ्यांना फळे व भाजीपाला निर्जलीकरण dehydration, हरभरा डाळी पासून बेसन उत्पादन प्रक्रिया, मार्केटिंग इतर तांत्रिक बाबींचे विश्लेषण यावेळी करण्यात आले.\nमहाराष्ट्र ॲग्रो चे युवा उद्योजक जुनेद आत्तार प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना म्हणाले,\" ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे उद्योग जगताकडे वाढण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले आहे महाराष्ट्र ऍग्रो च्या माध्यमातून त्यांना स्वयंपूर्ण प्रशिक्षण तसेच प्रक्रिया ते मार्केटिंग पर्यंतचे संपूर्ण ज्ञान प्रदान केले जाते.केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योगातील विविध योजनांचा अभ्यास व त्यातून मिळणारे अनुदान या सर्व तांत्रिक बाबींची सविस्तर चर्चा करण्यात आली आणि त्यांना पुढील उद्योग उभारणीसाठी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले\".\nयावेळी श्रमण फूडचे युवा उद्योजक रोहन थोरात यांनी अन्नप्रक्रिया उद्योगाच्या मशिनरी विषय तांत्रिक माहिती दिली.तसेच युवा उद्योजक रत्नदीप सरोदे यांनी आभार व्यक्त केले.\nat मार्च २१, २०२२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nSatara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखत...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज\nSMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Mir...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal ...\nजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी\nजुन्नर : जुन्नर - मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.newsdanka.com/politics/municipal-election-dates-will-be-announced-soon/53781/", "date_download": "2022-05-18T22:16:25Z", "digest": "sha1:DLRAWP72YGVEOIA2V3W7K73FKFKH26BN", "length": 9533, "nlines": 137, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Municipal Election Dates Will Be Announced Soon", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारणमहापालिका निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होणार\nमहापालिका निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होणार\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nराज्य निवडणूक आयोगाचे राज्यातील महापालिकांना पत्र\nमहापालिका निवडणुकांबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांना पत्राद्वारे महत्वाचे आदेश दिले आहेत. या आदेशावरून महानगर पालिकेच्या निवडणूका लवकरच होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.\nमहापालिका निवडणूक संदर्भात राज्य निवडणुक आयोगाचे महत्वाचे आदेश दिले आहेत. या आदेशात ११ मे पर्यंत अंतिम प्रभाग रचना पूर्ण करावी आणि १२ मे पर्यंत प्रभाग रचना अंतिम प्रस्ताव राज्य निवडणुक आयोगाकडे मान्यता पाठवावी. तसेच १७ मे पर्यंत अंतिम प्रभाग रचना यादी प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.\nराज्य निडणूक आयोगाने राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती, नवी मुंबई,वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर,अकोला, सोलापूर, नाशिक , पिपंरी चिंचवड, कल्याण आणि डोंबिवली महापालिकांना पत्र पाठवले आहे.\nदरम्यान, महानगरपालिका निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\n‘ ठाकरे सरकारविरोधात राज यांनीही लढावे’\nमहसूल गुप्तचर संचालनालयाने हाणून पाडले सोन्याच्या तस्करीचे प्रयत्न\n‘आडनावांवरून पालिका कारवाई करते आहे का’\nममता बॅनर्जीनी दिला स्वतःलाच पुरस्कार\nपहिल्या टप्प्यात ज्या महापालिकांना सहा महिने किंवा एक वर्ष झालं आहे त्यांची निवडणुक घेतली जाणार. तर दुसऱ्या टप्प्यात नुकतीच मुदत संपलेल्या महापालिकांची निवडणुक होणार असल्याची शक्यता आहे. एकत्रित निवडणुक आल्याने निवडणुक आयोगावर तसेच शासकीय यंत्रणेवर ताण पडू शकतो त्यामुळे अशी रणनीती आखण्याचं काम सुरु आहे.\nपूर्वीचा लेख‘ ठाकरे सरकारविरोधात राज यांनीही लढावे’\nआणि मागील लेखहोय, यासिन मलिक दहशतवादी कृत्यात सहभागी होता\nनवाब मलिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल\nमोदी सरकारचा मोठा निर्णय; गव्हाच्या निर्यातीवरील बंदीमध्ये शिथिलता\nठाकरेंच्या संघावरील टीकेने शिवसेना नेत्याचा ‘ना’राजीनामा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nदेशभरात ४० हजारावर ‘ ज्ञानवापी ‘..\nनवाब मलिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल\nमोदी सरकारचा मोठा निर्णय; गव्हाच्या निर्यातीवरील बंदीमध्ये शिथिलता\nठाकरेंच्या संघावरील टीकेने शिवसेना नेत्याचा ‘ना’राजीनामा\nज्ञानवापी प्रकरणात माहिती लीक केली; आयुक्त मिश्रांची हकालपट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pantnagaritimes.com/2020/02/blog-post_27.html", "date_download": "2022-05-18T22:44:44Z", "digest": "sha1:6CJ3CIHRCCTPD2UH4476QPES63R4PJBD", "length": 8880, "nlines": 53, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "दुपारी एक वाजता रुग्णालयातून डिस्चार्ज : दोन वाजता आमदार भारत भालके विधानसभेत - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक दुपारी एक वाजता रुग्णालयातून डिस्चार्ज : दोन वाजता आमदार भारत भालके विधानसभेत\nदुपारी एक वाजता रुग्णालयातून डिस्चार्ज : दोन वाजता आमदार भारत भालके विधानसभेत\nकिरकोळ आजारातून झालेल्या शस्त्रक्रियेनंतर काल दुपारी एक वाजता आमदार भारत भालके यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर तडक दोन वाजता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी उपस्थित राहून विधानसभेत आवाज उठविला.\nगेल्या दोन दिवसापासून आ. भालके हे आजारी असून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. विधानसभेत मतदारसंघातील प्रश्न व कामे असल्याने डॉक्टरांनी विश्रांती घेण्यास सांगितले असतानाही सकाळी डिस्चार्ज घेऊन ते विधानसभेत दाखल झाले. शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याने बँकांवर कारवाईची मागणी भालके यांनी केली.\nसरकारकडून मार्च अखेर कर्जपुरवठा करणार असल्याचे सांगितले जाते. मात्र जिल्ह्यात मार्चच्या आधी पिकांची काढणी होते. काढणीनंतर शेतकऱ्याना कर्जाचा उपयोग काय होणार पीक कापणीनंतर कर्जवाटपाची नवी पद्धत सरकार सुरू करणार काय, असा सवाल केला.\nसोलापूर रब्बीचा जिल्हा असून शेतकऱ्यांचे गारपीट, जळीत,अवकाळी पाऊस, महापूर यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले परंतु त्यांना काहीच मदत झाली नाही. त्यामुळे त्यांना बँकांनी व सरकारने मदतीचा हात देणे गरजेचे आहे. पावणेतीन लाख शेतकऱ्यांची कर्जाची मागणी असताना केवळ 27 हजार शेतकऱ्यांना कर्ज मिळाले असून शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत, अशी टीका केली.\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात...\nपत्नीचे चारित्र्यावर संशयाचा राग मनात धरून एसआरपीएफ जवानांचा गोळीबार मध्ये एक ठार , दोन जखमी\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळी बार केल्याची घटना सोलापुर जिल्ह्यातील बार्शी ता...\nमंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा\nमंगळवेढा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी शिक्षक भगिनींचा मेळाव...\nनंदेश्वरचे कामचुकार तलाठी बी.एस.शेख यांना निलंबीत करावे यासाठी रेखा कसबे यांचे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन\nमंगळवेढा / प्रतिनिधी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील रेखा सुनिल कसबे यांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्हीही नावे 7/12 उतार्‍यावर ला...\nजिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nमंगळवेढा / प्रतिनिधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/viral-news/article/the-dancers-danced-to-a-film-song-at-the-tribute-meeting/407019", "date_download": "2022-05-18T23:21:37Z", "digest": "sha1:MYN3SNRM2FPRP7QAT7GMRJPUS6JA5BEH", "length": 11756, "nlines": 95, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Viral News In Marathi | The dancers danced to a film song at the tribute meeting . Viral Video: ऐकावं ते नवलच! श्रद्धांजली सभेत डान्सरने धरला फिल्मी गाण्यावर ठेका, पाहा व्हिडीओ . Viral News In Marathi", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nव्हायरल झालं जी >\nViral Video: ऐकावं ते नवलच श्रद्धांजली सभेत डान्सरने धरला फिल्मी गाण्यावर ठेका, पाहा व्हिडीओ\n एखाद्याचा मृत्यू झाला की आजूबाजूला तसेच घरातील लोक दु:खी होतात. अनेक ठिकाणी भयान शांतता पसरते. पण असे क्वचितच झाले असेल की एखाद्याच्या मृत्यूवर आनंद साजरा केला जात आहे.\nश्रद्धांजली सभेत डान्सरने धरला फिल्मी गाण्यावर ठेका |  फोटो सौजन्य: BCCL\nसोशल मीडियावर कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा अंदाज लावणे देखील खूप कठीण आहे\nसध्या श्रद्धांजली सभेत डान्सरने फिल्मी गाण्यावर डान्स केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.\nहा व्हिडीओ इंन्स्टाग्रामवर 'memer__king' या आयडीने शेअर केला आहे.\n मुंबई : एखाद्याचा मृत्यू झाला की आजूबाजूला तसेच घरातील लोक दु:खी होतात. अनेक ठिकाणी भयान शांतता पसरते. पण असे क्वचितच झाले असेल की एखाद्याच्या मृत्यूवर आनंद साजरा केला जात आहे. सध्या असाच एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये चक्क श्रद्धांजली सभेला एका नटीने भन्नाट डान्स केला आहे. सध्या हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत असून नेटकरी याला हास्यास्पद कमेंट करत आहेत. (The dancers danced to a film song at the tribute meeting).\nअधिक वाचा : पंजाबविरूद्धच्या पराभवानंतर RCB चा कसा असेल प्लेऑफचा मार्ग\nदरम्यान, तुम्ही सर्वांनी बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट 'गँग्स ऑफ वासेपूर' पाहिला असेल. ज्यामध्ये आज्जीच्या निधनावर नृत्य सभेचे आयोजन केले जाते. खर तर खऱ्या जीवनातही असेच काहीसे घडले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका आज्जीच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये एक डान्सर जबरदस्त डान्स करत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही सलमान खानच्या चित्रपटातील गाणे 'ले ले मजा ले' बॅकग्राउंडमध्ये वाजत असून डान्सर ग्लॅमरस स्टाईलमध्ये नाचत असल्याचे पाहायला मिळत आहे. लक्षणीय बाब म्हणजे तिथे बसलेली लोक देखील या डान्सचा खूप आनंद घेत आहेत.\nश्रद्धांजली सभेत भन्नाट डान्स\nव्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल असेल. तुम्ही विचार करत असाल की हे नक्की काय प्रकरण आहे हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावरील युजर्सही थक्क झाले आहेत आणि भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ इंन्स्टाग्रामवर 'memer__king' या आयडीने शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तर २ लाख ८४ हजारांहून अधिक लोकांनी व्हिडीओला लाईक केले आहे. एका युजरने व्हिडीओवर लिहिले की, \"सभा आयोजित करणारी मंडळी आज्जी गेल्या म्हणून आनंदी आहे की दु:खी आहे हेच कळत नाहीये.\"\nOptical illusion : या ऑप्टिकल इल्युजनमध्ये तुम्हाला नेमके किती घोडे दिसतायेत घोड्यांची संख्या तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगेल बरेच काही...\nलग्नात वधू-वरांने मंडपात एन्ट्री करता घेतली आगीत उडी, वऱ्हाडी मंडळींच्या काळजाचं पाणी पाणी...\n बेवड्याने मध्यरात्री पोलिसांना फोन करून २ थंडगार बिअरची दिली ऑर्डर\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nViral: शाळकरी मुलींमध्ये 'गँगवॉर', जोरदार चालेल्या लाथा बुक्के आणि लाठ्या-काठ्या , व्हिडिओ पाहून डोकं फिरेल\nKGF Chapter 3 सीन 'लीक', राजपाल यादव यशच्या मदतीसाठी उतरला समुद्रात\n हॉटनेसमुळे महिलेला मिळत नाही काम\n पतीच्या मृत्यूनंतर ३६ वर्षांपासून एक महिला पुरूष बनून वावरतेय; नेमकं काय आहे प्रकरण\nOptical Illusion: या फोटोमध्ये लपले आहेत १० नेत्यांचे चेहरे; चालवा बुद्धी आणि ओळखा चेहरे\nहे आहेत वाॅटर मॅन शंकरलाल, कडक उन्हात सायकलवरून फिरुन भागवतात लोकांची तहान, VIDEO व्हायरल\nModi aayo aur is zulm se nijaat dilayo : अत्याचारांपासून सुटका करा; पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील नागरिकांचे पंतप्रधान मोदींना आवाहन\nउत्तराखंड: पूल कोसळला, वाहने नदीत वाहून गेली\n नागपूरमध्ये १० वर्षांपासून होता एक तालिबानी, एलएमजीसोबत फोटो झाला व्हायरल...\n50 लाख नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी होणार - एकनाथ शिंदे\nसारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी देणार-अजित पवार\nएकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/corona-omicron-cases-in-maharashtra-live-updates-21-january-2022-covid-19-virus-tracker-lockdown-night-curfew-section-144-in-mumbai-pune-news-marathi-new-corona-guidelines-in-maharashtra-620027.html", "date_download": "2022-05-19T00:05:59Z", "digest": "sha1:5IJBETAFRGO43MWBZLVQ4NI6FMZOCEYE", "length": 5195, "nlines": 89, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Maharashtra » Corona omicron cases in Maharashtra live updates 21 January 2022 covid 19 virus tracker lockdown night curfew section 144 in mumbai pune news marathi New Corona Guidelines in Maharashtra", "raw_content": "Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : सोमवारपासून राज्यातील शाळा पुन्हा सुरू, शालेय शिक्षण मंत्र्यांनी घेतला आढावा\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर (Corona Outbreak) सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: अजय देशपांडे\nमुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असल्याचं समोर आलं आहे. मात्र मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. रुग्णसंख्या घटल्यामुळे राज्य सरकारने बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये इयत्ता पहिली ते बारावी असे सर्व वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. येत्या सोमवारपासून शाळा सुरु होतील. तर दुसरीकडे राज्यात मुंबई वगळता राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यात काल दिवसभरात 46197 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 37 जणांचा मृत्यू झालाय. दिवसभरात 52025 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nप्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं निधन\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/politics/this-is-the-defeat-of-nana-patole-the-criticism-of-chandrasekhar-bavankule-after-the-victory-of-the-legislative-council-595436.html", "date_download": "2022-05-19T00:06:35Z", "digest": "sha1:3W3ZIYTRT4HFPLSAWGPAGJM5LSDE4RTT", "length": 9191, "nlines": 99, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Politics » This is the defeat of nana patole the criticism of chandrasekhar bavankule after the victory of the legislative council", "raw_content": "MLC Election| हा तर नाना पटोलेंचा पराभव, विधान परिषदेच्या विजयानंतर बावनकुळेंचा टोला, काँग्रेसनं घोडेबाजार केल्याचाही आरोप\nचंद्रशेखर बावनकुळे आणि नाना पटोले.\nविधानपरिषदेच्या नागपूर जागेवरच्या निवडणुकीत (Maharashtra Vidhan Parishad Election Result) अखेर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बाजी मारली आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: मनोज कुलकर्णी\nनागपूरः राज्यभर बहुचर्चित असलेल्या आणि आरोप-प्रत्यारोपाने गाजणाऱ्या विधानपरिषदेच्या नागपूर जागेवरच्या निवडणुकीत (Maharashtra Vidhan Parishad Election Result) अखेर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बाजी मारली आहे. आज झालेला आपला विजय हा नाना पटोलेंचा पराभव आहे. या निवडणुकीत काँग्रेसनं घोडेबाजार केला आहे, असा आरोप त्यांनी विजयानंतर प्रतिक्रिया देताना व्यक्त केला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.\nविधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली आहे. निवडणूक आयोगाने सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यापैकी चार जागा बिनविरोध पार पडल्या, तर नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक लागली होती. अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात चुरशीची लढत झाली. यामध्ये भाजपच्या उमदेवाराचा विजय झाला. तर नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले आहेत. छोटू भोयर यांच्या जागेवर काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख पराभूत झाले आहेत.\nविधानपरिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक झाले आहेत. त्यांनी यावेळी काँग्रेसवर सडकून टीका केली. ते म्हणाले, आपण आज मिळवलेला विजय हा नाना पटोले यांचा पराभव आहे. या निवडणुकीत काँग्रेसने घोडेबाजार केला. मला 362 मते मिळाली. त्यात 44 मते जास्त पडली. मी सर्वांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.\nचंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, माझा विजय हा नाना पटोले यांचा पराभव आहे. या निवडणुकीत त्यांनी आणि महाविकास आघाडीने पैशांचा अक्षरशः घोडेबाजार मांडला होता. त्यांनी पदाचा गैरवापर केला. नाना पटोले यांच्या मोगलाईमुळेच काँग्रेसचा पराभव झाला आहे, अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी केली. बावनकुळे पुढे म्हणाले की, मी पक्षाचे दहा वर्षे काम केले आहे. माझ्यावर कोणताही अन्याय झाला नाही. काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे त्यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या हुकमशाही काँग्रेसचा पराभव झाला, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.\nAkola MLC Election Result: अकोल्यातून शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया पराभूत, भाजपचे वंसत खंडेलवाल विजयी\nNashik | 6 नगरपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत फाटाफूट; 311 उमेदवार रिंगणात\nजॅकलीनच्या मैत्रीसाठी अमित शहांचा ‘कॉल स्पूफ’; 9 लाखांचे मांजर दिले, थापड्या सुकेशच्या उठाठेवी\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nप्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं निधन\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.puruimachinery.com/plastic-films-washing-line/", "date_download": "2022-05-18T23:52:22Z", "digest": "sha1:HR6LBFAHN3NO2TSRYOXKTZ5RKHVPSBAU", "length": 9993, "nlines": 195, "source_domain": "mr.puruimachinery.com", "title": " प्लास्टिक फिल्म्स वॉशिंग लाइन उत्पादक |चायना प्लास्टिक फिल्म्स वॉशिंग लाइन फॅक्टरी आणि सप्लायर्स", "raw_content": "\nएमएल प्रकारचे प्लास्टिक पेलेटायझिंग मशीन\nएमएल सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nएमएल दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nएसजे प्रकारचे प्लास्टिक रीसायकलिंग मशीन\nएसजे सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nSJ दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nउच्च टॉर्क TSSK सह-रोटेशन ट्विन स्क्रू एक्सट्रूडर\nपीईटी बाटली फ्लेक्स पेलेटायझिंग\nप्लास्टिक फिल्म्स वॉशिंग लाइन\nपीईटी बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nएचडीपीई बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nलीड ऍसिड बॅटरियांचे रीसायकलिंग मशीन\nप्लास्टिक फिल्म्स वॉशिंग लाइन\nप्लास्टिक फिल्म्स वॉशिंग लाइन\nएमएल प्रकारचे प्लास्टिक पेलेटायझिंग मशीन\nएमएल सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nएमएल दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nएसजे प्रकारचे प्लास्टिक रीसायकलिंग मशीन\nएसजे सिंगल स्टेज पेलेटायझिंग मशीन\nSJ दोन टप्पे पेलेटायझिंग मशीन\nउच्च टॉर्क TSSK सह-रोटेशन ट्विन स्क्रू एक्सट्रूडर\nपीईटी बाटली फ्लेक्स पेलेटायझिंग\nप्लास्टिक फिल्म्स वॉशिंग लाइन\nपीईटी बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nएचडीपीई बाटली फ्लेक्स वॉशिंग लाइन\nलीड ऍसिड बॅटरियांचे रीसायकलिंग मशीन\nपीपी जंबो बॅग श्रेडिंग क्रस...\nदोन टप्प्यातील प्लास्टिक फिल्म आणि...\nएसजे प्रकार पेलेटायझिंग मशीन...\nएचडीपीई बाटल्या डिटर्जंट बाटल्या...\nपीपी पीई फिल्म रिसायकलिंग एक्सट्रूड...\nपीपी, पीई फिल्म आणि पीपी विणलेल्या पिशव्या पुनर्वापर प्रणाली\nया संपूर्ण उत्पादन लाइनचा वापर पीपी/पीई फिल्म, पीपी विणलेल्या पिशव्या क्रश करण्यासाठी, धुण्यासाठी, डिवॉटर करण्यासाठी आणि कोरड्या करण्यासाठी केला जातो ज्या पोस्ट ग्राहक किंवा पोस्ट इंडस्ट्रियलमधून येतात.कच्चा माल कचरा कृषी चित्रपट, कचरा पॅकिंग चित्रपट इत्यादी असू शकतो.\nPURUI वॉशिंग लाइनची साधी रचना, सोपे ऑपरेशन, चांगली कामगिरी, उच्च क्षमता आणि कमी वापर इत्यादी वैशिष्ट्ये आहेत. यामुळे बरीच ऊर्जा आणि श्रम वाचतील.\nकच्चा माल नीट धुऊन कोरडा केल्यावर, तो पेलेटायझिंग लाइनमध्ये जाईल.पेलेटायझिंग लाइन कच्च्या मालावर प्रक्रिया करेल आणि पुढील उत्पादनासाठी छान प्लास्टिक गोळ्या बनवेल.एकतर साहित्य विकले जाईल किंवा नवीन चित्रपट किंवा पिशव्या बनवण्यासाठी.\nपोस्ट-एग्रीकल्चर फिल्म रिसायकल वॉशिंग प्लांट\nपोस्ट-अॅग्रीकल्चर पीई फिल्म वॉशिंग लाइन प्लास्टिक फिल्म कटिंग, वॉशिंग, रिसायकलिंग मशीन उच्च उत्पादन आणि उत्कृष्ट स्वच्छ क्षमतेसह (500kg/h ते 6500kg/h) संपूर्ण प्लास्टिक रीसायकलिंग लाइनचा वापर पीपी/पीई क्रश करण्यासाठी, धुण्यासाठी, पाणी काढून टाकण्यासाठी आणि कोरडे करण्यासाठी केला जातो. फिल्म, पीपी विणलेली पिशवी प्रक्रिया साहित्य: ही वॉशिंग लाइन पीपी विणलेल्या पिशवी, फिल्म आणि पीई कचरा पिशवी, फिल्म, पॅकेजिंग साहित्य आणि काही इतर सैल साहित्य, कृषी फिल्म (1 मिमी), दूध आणि पावडरसह औद्योगिक एलडीपीई फिल्म, यासाठी वापरली जाऊ शकते. LDPE ग्रीन हाऊस फिल्म...\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nचेंगडू पुरूई पॉलिमर इंजिनियरिंग कं, लि.\nलीड ऍसिड बॅटरियांचे रीसायकलिंग मशीन\n© कॉपीराइट 20102022 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://firstmaharashtra.com/2021/09/30/incident-tarnishes-father-son-relationship-in-town/", "date_download": "2022-05-18T23:09:43Z", "digest": "sha1:LL7K36HHZFO2HBEXIB2AUVEN43QHLQI3", "length": 6818, "nlines": 86, "source_domain": "firstmaharashtra.com", "title": "नगरमध्ये बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना: बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर तीन वेळा अत्याचार – First Maharashtra", "raw_content": "\nनगरमध्ये बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना: बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर तीन वेळा अत्याचार\nअहमदनगर: राज्यात महिला आणि मुलींवर अत्याचार होण्याच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. अशातच अहमदनगर जिल्ह्यात बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. एका पित्याने आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण नगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांनी नराधम बापाच्या मुसक्या आवळल्या आहेत.\nमिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात ही घटना घडली आहे. पीडित 11 वर्षीय चिमुकलीची आई 28 जुलैला काही कारणास्तव बाहेरगावी गेली होती. त्याचदिवशी रात्री पीडितेच्या पित्याने ती झोपेत असताना तिच्यासोबत गैरप्रकार केला. विशेष म्हणजे आरोपीने त्यानंतरही पुन्हा दोनवेळा पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. याच दरम्यान आई गावावरुन घरी आल्यानंतर पीडितेने आपल्या आईला हा सर्व प्रकार सांगितला.\nपीडितेच्या आईची पोलिसात तक्रार\nदरम्यान पीडित मुलीने या प्रकरणाची माहिती आपल्या आईला दिली. याप्रकरणी मुलीच्या आईने बुधवारी (दि. 29) रात्री उशिरा फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक मुकुंदराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले या अधिक तपास करीत आहेत.\nIncident tarnishes father-son relationship in townनगरमध्ये बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना: बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर तीन वेळा अत्याचार\n‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…\nज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…\nउद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण\nकोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…\n१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…\n…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…\nनाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…\nप्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://likeupnews.com/sanjay-jadhav-shivsena/", "date_download": "2022-05-18T22:51:48Z", "digest": "sha1:MVJTOPLFW4CJC2WUXYFS4PL7XHG6SEL3", "length": 6932, "nlines": 72, "source_domain": "likeupnews.com", "title": "सेलूत सर्व पक्षीय नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन.... - LikeUp", "raw_content": "\nसेलूत सर्व पक्षीय नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन….\nसेलूत सर्व पक्षीय नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन….\nसेलू (डाॅ विलास मोरे) :- परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ॠण निर्देश व सर्व पक्षीय नेत्यांचा नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती व नगर पालिकेच्या वतीने शनिवारी ता. २५ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता सेलू शहरातील साई नाट्यगृहात करण्यात आले आहे.\nपरभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यासाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली ऊभारलेल्या आंदोलनात सर्व पक्षीय नेत्यांनी योगदान दिले. या आंदोलनाला यश मिळाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले. त्याबद्दल त्यांचे ॠण व्यक्त करून आंदोलनात योगदान दिलेल्या सर्व पक्षीय नेत्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.\nसेलूत कराटे बेल्ट वितरण सोहळा संपन्न ईगल फाऊंडेशनचा अभिनव…\nऋषीश्वर ज्वेलर्सच्या पाणपोई जलसेवेचे उद्घाटन\nकार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार हरिभाऊ लहाने असनार आहेत. स्वागताध्यक्षपदी नगराध्यक्ष विनोद बोराडे तर कार्याध्यक्षपदी साईबाबा बँकेचे चेअरमन हेमंतराव आडळकर असणार आहेत. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार बाबाजानी दुर्रानी, आमदार राहुल पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख, माजी आमदार विजय भांबळे, जिल्हा परिषदेचे गटनेते राम खराबे यांचा नागरी सत्कार होणार आहे. अशी माहिती आयोजकाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.\nमहाराष्ट्र हादरला…डोंबिवलीमध्ये अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांनी केला बलात्कार\nराज्यातील ठाकरे सरकार हे माफिया सरकार \nसेलूत कराटे बेल्ट वितरण सोहळा संपन्न ईगल फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम\nऋषीश्वर ज्वेलर्सच्या पाणपोई जलसेवेचे उद्घाटन\nसेलूतील शिवाजी नगरात ७७ किलो गांजा जप्त ७ लाख ७९ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलीसांच्या…\nवेटर खून प्रकरणातील दोन आरोपी अवघ्या पाच तासात गजाआड – सेलू येथील घटना\nकैरी खा आणि ‘हे’ रोग पळवा; जाणून घ्या महत्वाची माहिती एका क्लिकवर\nबाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या कचाट्यात; घरात सापडलं एवढ्या कोटींचे घबाड\nआजपासून ‘या’ वयोगटातील लोकांना मिळणार लसीकरणाचा बूस्टर डोस; वाचा महत्वाची माहिती\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन पंतप्रधान\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nerror: कृपया पोस्ट कॉपी करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/01/blog-post_89.html", "date_download": "2022-05-18T23:50:14Z", "digest": "sha1:4AGQIEZESHVYAU2W22NLMM2OL2GUW3VK", "length": 8655, "nlines": 53, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त राजे रामराव महाविद्यालयात ज्ञानशिदोरी दिन उत्साहात संपन्न", "raw_content": "\nHomeजतवार्ताकार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त राजे रामराव महाविद्यालयात ज्ञानशिदोरी दिन उत्साहात संपन्न\nकार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त राजे रामराव महाविद्यालयात ज्ञानशिदोरी दिन उत्साहात संपन्न\nजत/प्रतिनिधी: श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभय कुमार साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त राजे रामराव महाविद्यालयात रविवार दि- 17-01-2021 रोजी ज्ञानशिदोरी दिन उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ आप्पासाहेब भोसले यांनी केले. यावेळी सकाळ सत्राचे प्रभारी प्रा.सिद्राम चव्हाण, दुपार सत्राचे प्रभारी प्रा.एम.एच करेनवार, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समनव्यक डॉ शिवाजी कुलाल, प्रा. एस एस नरळे, ग्रंथपाल अभय पाटील आदींसह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.\nकार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य आप्पासाहेब भोसले म्हणाले की, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी आपणांस जो ज्ञानदानाचा, शिक्षणप्रसाराचा व समाजसेवेचा वारसा दिला आहे, तोच वसा आणि वारसा आज कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे आपल्या कार्यातून पुढे घेऊन जात आहेत.\nया उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी आपापल्या वतीने विद्यार्थ्यांनी वाचण्यायोग्य पुस्तके एकत्र जमा केली होती. त्यांचे प्रदर्शन भरवून त्यानंतर ती पुस्तके महाविद्यालयातील गरीब, हुशार, होतकरू व वाचनाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना 'ज्ञानशिदोरी' म्हणून विनामुल्य भेट देणार आसल्याचे सांगितले. या उपक्रमातून वाचनाचा आणि ज्ञानार्जनाचा संस्कार विद्यार्थ्यांवर होईल व त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण होईल. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.एस एस नरळे यांनी केले तर ग्रंथपाल अभय पाटील आभार यांनी मानले.\nआ. विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन\nडोरली ग्रामपंचायतीचे आडमापी धोरण; मातंग समाज मंदिरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nअखेर जत तहसीलदारपदी जीवन बनसोडे यांचे नियुक्ती जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत संखचे अप्पर तहसील पद अद्याप प्रतीक्षेत\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/06/blog-post_28.html", "date_download": "2022-05-19T00:03:41Z", "digest": "sha1:PWFU536G4P5GDNM4IOL64H726HXXMFVF", "length": 8245, "nlines": 52, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "जत येथील आशा सेविकांना विश्वजितेश फाउंडेशन कडून छत्री वाटप", "raw_content": "\nHomeजतवार्ताजत येथील आशा सेविकांना विश्वजितेश फाउंडेशन कडून छत्री वाटप\nजत येथील आशा सेविकांना विश्वजितेश फाउंडेशन कडून छत्री वाटप\nजत वार्ता न्यूज - June 28, 2021\nजत/प्रतिनिधी: सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव खुप मोठ्या प्रमाणात असताना तसेच कोरोनाशी लढा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी खंबीर पाने उभे राहून, प्रत्येक रुग्णाच्या घरो-घरी जाऊन आपला जीव धोक्यात घालून, जण सेवा हीच ईश्वर सेवा मानून त्यांनी कोरून काळात खूप मोलाचे काम केले आहे. तसेच आता मान्सूनही दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर \"आरोग्यदूत\" म्हणून आशा सेविका प्रत्येक गावात फिरुन लोकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. खऱ्या अर्थाने आरोग्य व्यवस्थेचा कणा म्हणून आशा सेविका आपली भूमिका पार पाडत आहेत. या परिस्थितीत आशा सेविकांना छत्रीरूपाने आधार मिळावा. याकरिता आ.मोहनराव कदम व डॉ.शिवाजी कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आणि ना.डॉ.विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यातील सर्व आशा सेविकांना छत्री वाटपाची मोहीम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज विश्वजितेश फौंडेशनच्या माध्यमातून जत तालुक्यातील आशा सेविकांना आ.विक्रमसिंह सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्री वाटप करण्यात आले.\nयावेळी या कार्यक्रमासाठी जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले, तहसीलदार सचिन पाटील, पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी, बिडीओ अरविंद धरणगुत्तीगर, जि.प.सदस्य सरदार पाटील, काँगेस तालुका अध्यक्ष आप्पाराया बिराजदार, बाबासाहेब कोडग, काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुजय शिंदे, विक्रम फौंडेशनचे तालुका अध्यक्ष युवराज निकम, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, माजी नगरसेवक परशुराम मोरे, आकाश बनसोडे, प्रदीप नागणे, अजित मुळीक, महावीर भोरे, महेश जगताप, विनायक रुपनर यांच्यासह विश्वजितेश फौंडेशनचे पदाधिकारी, आशा सेविका व गटप्रवर्तक माता-भगिनी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nआ. विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन\nडोरली ग्रामपंचायतीचे आडमापी धोरण; मातंग समाज मंदिरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nआय.एम.ए. ने पुकारलेल्या संपामध्ये आयुष डॉक्टर सहभागी होणार नाहीत\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/video/sanjay-raut-on-devendra-fadnavis/434575/", "date_download": "2022-05-18T22:29:51Z", "digest": "sha1:OGY2BO7NUVU2ZXUSMDT7XZMDM3YFITHX", "length": 7332, "nlines": 151, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Sanjay Raut On Devendra Fadnavis", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर व्हिडिओ संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल\nसंजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल\n‘रान बाजार’वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज\nवैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत प्राजक्ता माळी\n‘रान बाजार’ वेब सीरिजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसेंची प्रतिक्रिया\nOBCआरक्षणासंदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nशरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सल्ले द्यावेत असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्याचबरोबर किरीट सोमय्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप,उत्तर प्रदेश सरकारचं मुंबई कार्यालय या विविध विषयांवर राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला.\nमागील लेख“सावाना” निवडणुकीत ग्रंथालय भूषणचा दबदबा\nपुढील लेखगोदा सन्मान पुरस्कार सोहळ्यात फडणवीसांनी नमामी गोदा प्रकल्पाबाबत व्यक्त केला विश्वास\n‘रान बाजार’वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज\nवैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत प्राजक्ता माळी\n‘रान बाजार’ वेब सीरिजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसेंची प्रतिक्रिया\nभारतातल्या ‘या’ ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य\nजान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट\nशहरातल्या श्वानांचा ‘गेट टू गेदर’, पोलिस श्वानांच्या कसरती; बघा फोटो\nमहेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nमध्य रेल्वेच्या सुरक्षेसाठी ‘निन्जा यूएव्ही’ हायटेक ड्रोन\nयंदा मॉन्सून उशीरा; पेरण्यांबाबत कृषीसल्ल्याचे ५ कोटी एसएमएस\nखोटे आडनावाचा खरा माणूस\nएका माकडाने केले शेकडो जणांना जखमी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/09/blog-post.html", "date_download": "2022-05-18T22:38:11Z", "digest": "sha1:Z2KS5RHZIQSZHTTJX5IHJLCBXFJBUZH4", "length": 16337, "nlines": 87, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> उपजिल्हाधिकारी सचिन गिरी यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती | Osmanabad Today", "raw_content": "\nउपजिल्हाधिकारी सचिन गिरी यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती\nउस्मानाबाद -महाराष्ट्र शासनाने 'महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम,2020 प्रसिद्ध केले असून करोना विषाणुमुळे (COVID-19) उद्भवलेल्या संस...\nउस्मानाबाद -महाराष्ट्र शासनाने 'महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम,2020 प्रसिद्ध केले असून करोना विषाणुमुळे (COVID-19) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.\nजिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,उस्मानाबाद यांनी प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार उस्मानाबाद जिल्ह्यामधील कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे अनुषंगाने शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय,उस्मानाबाद येथील व जिल्हा आयुष अधिकारी यांचे नियंत्रणाखालील डॉक्टर्स व इतर वैद्यकीय कर्मचारी यांची उपलब्धता, उपस्थिती, नियुक्ती इ. बाबींच्या समन्वयासाठी समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती चे आदेश जारी केले आहेत.\nसमन्वय अधिकारी यांचे नाव व पदनाम पुढीलप्रमाणे आहेत:- सचिन गिरी, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) जि. का. उस्मानाबाद.नियुक्त समन्वय अधिकारी यांनी खालीलप्रमाणे कामकाज करावे.अधिष्ठाता,शासकीय आयुर्वेद महाविद्यालय उस्मानाबाद व जिल्हा आयुष अधिकारी, जि. प. उस्मानाबाद यांचेशी समन्वय साधून त्यांचे अधिनस्थ उपलब्ध असलेल्या डॉक्टर्स, विद्यार्थी, शिक्षक, वैद्यकीय अधिकारी व इतर वैद्यकीय कर्मचारी यांची संख्या, त्यापैकी कोविड-19 चे कामकाजासाठी नियुक्त केलेले डॉक्टर्स, विद्यार्थी, शिक्षक, वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय कर्मचारी यांची संख्या, कोविड-19 साठी नियुक्ती नसलेले डॉक्टर्स, विद्यार्थी,शिक्षक, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची संख्या इ. बाबींचा आढावा घेणे. शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, उस्मानाबाद येथील विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी व इतर वैद्यकीय कर्मचारी यांचेपैकी ज्यांची CCC, DCH, DCHC येथे कोविड-19 चे कामकाजासाठी नियुक्ती करता येईल. याची तपासणी करणे व त्यानुसार नियुक्त्या करणेच्या कामकाजात समन्वय साधणे.शासकीय आयुर्वेद महाविद्यालय उस्मानाबाद येथील CCC केंद्रांची संख्या,तेथे दाखल असलेल्या रुग्णांची संख्या इ.बाबींचा आढावा घेणे व तेथील CCC केंद्रांना DCHC मध्ये रुपांतरित करण्यासाठी अधिष्ठाता,शासकीय आयुर्वेद महाविद्यालय यांचेशी समन्वय करणे.\nया आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 कोविड उपाययोजना नियम 2020 चे कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणा-या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील. असे आदेशात नमुद केले आहेत.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nझेडपीच्या सर्वसाधारण सभेत खुन्नस ... अर्चनाताई विरुद्ध यांच्यात सामना ...\nउस्मानाबाद - आज ( गुरुवार ) रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू आहे. यावेळी सक्षणा सलगर यांनी माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटी...\nवंचित राज्यांमध्ये स्वबळावर निवडणुका लढविणार - रेखाताई ठाकूर\nदुर्बल व दुर्लक्षित घटकांना निवडणुकीमध्ये संधी देऊन विकासाचे राजकारण करणार उस्मानाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय ...\nदाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलोमिटर चालत प्रवास...\nगावापर्यंत बस सोडण्याची बाळासाहेब सुभेदार यांची मागणी उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलो...\nआंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीचा भावाकडून छळ\nउस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकाकडे मांडली कैफियत उस्मानाबाद - आंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे उस्मानाबाद पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल असलेल...\nउस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी\nउस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यामधील ग्रामीण भागात शासनमान्य मद्य विक्री परवाने घेऊन नियमाप्रमाणे मद्य विक्री केली जाते. मात्र तालुक्यातील ...\nउस्मानाबाद : दुकानफोडीतील 4 आरोपी मालासह अटकेत\nउस्मानाबाद - माणिक चौक, उस्मानाबाद येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञातान...\nमूल्यवर्धित कर न भरल्याने विरुद्ध सुनिल फार्म इंजिनिअरिंग गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - व्यापारी श्रीमती जाई दिपक पाटील उर्फ जाई अमर पाटील सोनवणे, मे. सुनिल फार्म इंजिनिअरिंग कंपनी.या व्यवसायाच्या मालक आहेत. व्यवसा...\nभूम तालुक्यात अवैध मद्य विरोधी छापा\nउस्मानाबाद - भूम तालुक्यात हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डोंगराचे बाजूच्या शेतात एक व्यक्ती अवैध मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याची गोपनी...\nउस्मानाबाद नगरपरिषदेचा निधी कोरोनासाठी वर्ग करण्याची मागणी\nउस्मानाबाद - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा २०१९-२० ते २०२०-२१ या वर्षाचा सर्व उस्मानाबाद ...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,55,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,92,स्पेशल न्यूज,16,\nOsmanabad Today : उपजिल्हाधिकारी सचिन गिरी यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती\nउपजिल्हाधिकारी सचिन गिरी यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/aurangabad-news/article/abdul-sattar-on-maharana-pratap-statue/384779", "date_download": "2022-05-18T22:22:37Z", "digest": "sha1:CBB55GSZM3YPGGA6HZWJ7ESEZDELZBVS", "length": 13420, "nlines": 90, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " 'आता महाराणा प्रतापांच्या पुतळ्यावरून नवा वाद' , राज्यमंत्री अब्दुल सत्तारांनी घेतली ही भूमिका, तर एमआयएम 'या' भूमिकेवर कायम abdul sattar on maharana pratap statue", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\n'आता महाराणा प्रतापांच्या पुतळ्यावरून नवा वाद' , राज्यमंत्री अब्दुल सत्तारांनी घेतली ही भूमिका, तर एमआयएम 'या' भूमिकेवर कायम\nabdul sattar on maharana pratap statue : औरंगाबाद जिल्ह्यात महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यावरुन राजकारण सुरू आहे. पुतळ्याला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे तर शिवसेनेचे नेते तथा महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार पुतळा उभारणीवर ठाम आहेत.\n'आता महाराणा प्रतापांच्या पुतळ्यावरून नवा वाद' |  फोटो सौजन्य: BCCL\nजलील यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांना एक पत्र लिहून हा पुतळा उभारण्यासाठी विरोध दर्शवला\nइम्तियाज जलील यांनी विरोध करू नये, असं मी आवाहन केलं आहे – अब्दुल सत्तार\nहे काम लवकरात लवकर सुरु करण्याचा भाजप आणि शिवसेनेचा आग्रह आहे\nऔरंगाबाद : पालकमंत्री काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्या हस्ते मालाडमधील एका मैदानाचे लोकार्पण करण्यात आले आहे. या मैदानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले असून त्यामुळे भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्यात हे प्रकरण ताजे असतानाच औरंगाबाद जिल्ह्यात महाराणा प्रताप यांचा पुतळा (Maharana Pratap Statue) बसवण्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरातील कॅनॉट परिसरात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यावरून एका नव्याच वादाला तोंड फुटले आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी हा पुतळा उभारण्यास विरोध केला आहे. तर , भाजप आणि शिवसेना हा पुतळा उभारण्यासाठी आग्रही आहे. दरम्यान, एमआयएमचे खासदार जलील यांनी म्हटलं आहे की, या निधीतून ग्रामीण भागातील युवक, युवतींसाठी सैनिकी शाळा उभारावी. जलील यांच्या वक्तव्यानंतर या वादात आता शिवसेनेचे नेते तथा महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी उडी घेतली आहे. शहरात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारणारच; यासाठी मी पुढाकार घेईन, असं सत्तार यांनी म्हटल आहे. सत्तार यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता एमआयएम काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nहे ही वाचा : घरबसल्या 2 रुपयांच्या या नाण्यातून कमवा 5 लाख रुपये\nइम्तियाज जलील यांनी विरोध करू नये, असं मी आवाहन केलं आहे – अब्दुल सत्तार\nअब्दुल सत्तार म्हणाले, औरंगाबादेत महाराणा प्रताप यांचा पुतळा राहणारच. तसेच इम्तियाज जलील यांनी विरोध करू नये, असं मी आवाहन केलं आहे. औरंगाबादेत हा पुतळा बसवताना मी स्वतः पुढे असेन.’ असं शिवसेनेचे नेते तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटल आहे. सिल्लोड नगरपरिषदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगीच्या कार्यक्रमात आज मंत्री अब्दुल सत्तार यांनी हे वक्तव्य केलं आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी औरंगाबादमधील महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारणीच्या वादासंबंधी ते ते बोलत होते.\nलतादीदींची प्रकृती स्थिर पण अद्याप ICU मध्येच\n सर्वात अगोदर राष्ट्रपती कोविंद यांना राजीनामा द्यावा लागेल - संजय राऊत\nSantosh Parab Case: नितेश राणेंना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, शरण येण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी\nजलील यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांना एक पत्र लिहून हा पुतळा उभारण्यासाठी विरोध दर्शवला\nजलील यांनी महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारणीला विरोध करत म्हटल आहे की, पुतळा उभारण्याऐवजी ग्रामीण भागातील युवक, युवतींसाठी सैनिकी शाळा उभारावी, हाच शूर योद्धा महाराणा प्रताप यांच्या प्रती आदर भाव असेल, अशी मागणी खा. जलील यांनी केली आहे. दरम्यान, जलील यांनी मागील आठवड्यात मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांना एक पत्र लिहून हा पुतळा उभारण्यासाठी विरोध दर्शवला आहे. महाराणा प्रताप यांचा पुतळा शहरातील कॅनॉट परिसरात एक कोटी रुपयांचा निधी खर्च करून उभारण्याची योजना आहे. हे काम लवकरात लवकर सुरु करण्याचा भाजप आणि शिवसेनेचा आग्रह आहे. तर दुसरीकडे जलील यांनी केलेल्या विरोधामुळे वाद चिघळण्याची शक्यता आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nपोलिसांना 50 लाखांचे घर नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या, पोलिसांच्या कुटुंबियांची मागणी\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले, धडावेगळे शीर करून केला होता खून\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी करण्यासोबतच ‘ईज ऑफ डुईंग बिजनेस’ कक्षही स्थापन होणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी करण्यासोबतच ‘ईज ऑफ डुईंग बिजनेस’ कक्षही स्थापन होणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती\nAjit Pawar : ‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या’ योजनांना भरीव निधी देणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही\n50 लाख नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी होणार - एकनाथ शिंदे\nसारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी देणार-अजित पवार\nएकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/russia-ukraine-war-russian-president-vladimir-putin-announces-military-operation-in-ukraine-putin-warns-us-and-nato-against-interfering-in-russia-ukraine-war/articleshow/89792108.cms", "date_download": "2022-05-18T21:58:52Z", "digest": "sha1:XLSHK3L7SHTG6CJJ56WYRISQYLEQLNYZ", "length": 9712, "nlines": 29, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nPutin Announces Military Operation: 'खबरदार कुणी मध्ये पडाल तर...', पुतीन यांची अमेरिका - नाटोला धमकी\nPutin Announces Military Operation in Ukraine : 'युक्रेन-रशिया युद्धात कोणत्याही देशानं घुसण्याचा प्रयत्न केला तर त्याचे भयंकर परिणाम दिसून येतील' अशी धमकीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेला आणि नाटोला दिलीय.\n'खबरदार कुणी मध्ये पडाल तर...', पुतीन यांची अमेरिका - नाटोला धमकी\n'अमेरिकेकडे बोथट सैन्य पण मेंदू नाही'\nएका महासत्तेची दुसऱ्या महासत्तेला थेट चिथावणी\nयुक्रेनच्या निमित्तानं अमेरिका - रशिया समोरासमोर\nरशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन गुरुवारी सकाळीच युक्रेनमध्ये विशेष लष्करी कारवाईची घोषणा करत युद्धगर्जना केलीय. सोबतच, रशियन सैन्याकडून युक्रेनमध्ये हल्ल्यांची सुरूवातही झाल्याचं दिसून येतंय. युक्रेनची राजधानी 'कीव' स्फोटांच्या आवाजांनी गोंधळून गेलीय. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून पुतीन यांनी परिणामांना सामोरं जाण्यास तयार राहण्याची धमकी देण्यात आलीय. या युद्धामुळे भयंकर विनाश होईल, असंही बायडेन यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे, पुतीन यांनी 'युक्रेन-रशिया युद्धात कोणत्याही देशानं घुसण्याचा प्रयत्न केला तर त्याचे भयंकर परिणाम दिसून येतील' अशी धमकी दिलीय. रशिया स्वत:च्या संरक्षणासाठी काहीही करण्यास तयार असल्याचंही पुतीन यांनी स्पष्ट केलंय. यामुळेच, अण्वस्त्रांनी सज्ज रशिया आणि नाटो आता आमनेसामने आले आहेत.\nव्लादिमीर पुतीन यांच्याकडून युद्धगर्जना\nगुरुवारी सकाळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी विशेष लष्करी कारवाईच्या निर्णयाची माहिती देशवासियांना दिली. दूरचित्रवाणीवरून केलेल्या एका भाषणात त्यांनी देशासहीत जगालाही संदेश दिलाय.\nRussia Ukraine War: व्लादिमीर पुतीन यांच्याकडून युद्धघोषणा, युक्रेनला शरणागती पत्करण्याचं आवाहन\nRussia Ukraine War: रशियाला हल्ल्यापासून रोखावं, युक्रेनची जगाकडे मदतीची मागणी\nकाय म्हटलं पुतीन यांनी आपल्या भाषणात\n'युक्रेनच्या रहिवाशांना नेमकं कुठे राहण्याची इच्छा आहे असा प्रश्न कधीही विचारण्यात आला नाही. याबद्दल निर्णय घेण्याचा आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे. आम्ही क्रिमियाच्या नागरिकांचंही संरक्षण केलं आणि आता युक्रेनच्या नागरिकांचंही करणार. आम्ही स्वसंरक्षणार्थ काम करत आहोत. आमच्याविरुद्ध धोकादायक कारवाई सुरु करण्यात आलीय. आपण लवकरच या दुःखद काळातून बाहेर पडू. मात्र या काळात बाहेरच्यांचा हस्तक्षेप आम्ही खपवून घेणार नाही. मी युक्रेनियन लष्कराला सांगू इच्छितो की तुमच्या वडील आणि आजोबांनी आपल्या लढाईत योगदान दिलंय. तुम्हीही शस्त्रास्त्र खाली ठेवा आणि घरी निघून जावं. युक्रेनच्या अशा सर्व सैनिकांना सुरक्षित घरी पोहोचवलं जाईल. युक्रेन सैनिकांनी असं केलं नाही तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील आणि याची जबाबदारी 'कीव'वर असेल.\nसध्या जे काही घडतंय, त्यात कोणत्याही परकीय देशाचा शिरकाव झाला, तर त्यालाही सडेतोड उत्तर दिलं जाईल आणि त्यानंतर घडेल ते आत्तापर्यंत इतिहासानं पाहिलेलं नसेल. मला आशा आहे की माझा आवाज तुम्हााल ऐकू जाईल.\nआमच्या प्रिय रशियन नागरिकांनो, ही वेळ एकत्र उभं ठाकण्याची आहे. लष्कर कारवाईसाठी पुढे जाईल. अमेरिका खोट्यांचं साम्राज्य आहे. त्यांच्याकडे बोथट सैन्य आहे पण मेंदू नाही. पण आमच्याकडे बुद्धी आहे. आम्ही आमच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी लढण्यासाठी तयार आहोत. मला खात्री आहे की, रशियन सैन्य आपलं कार्य व्यावसायिक पद्धतीने पूर्ण करेल. आम्ही सामाजिक सुरक्षा, आर्थिक क्षेत्रांची काळजी घेत आहोत. रशियाचं भविष्य सुरक्षित हातात आहे. जो काही निर्णय घेतला आहे, त्याचं उद्दीष्ट पूर्ण केलं जाईल.\nमला आशा आहे की तुम्ही माझ्या निर्णयाला पाठिंबा द्याल'\nUkraine Crisis: युक्रेनचे नागरिकही रणांगणात; १८ ते ६० वयोगटातील नागरिकांना वर्षभर लष्कराची सेवा अनिवार्य\nEmergency in Ukraine: युक्रेनमध्ये आणीबाणी लागू, देशाच्या सुरक्षा परिषदेची मंजुरी\nVladimir Putin: व्लादिमीर पुतीन एलन मस्कहून अधिक श्रीमंत ४३ विमानं, ७००० गाड्या आणि बरंच काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindusthanpost.com/special/nia-raids-in-mumbai-nia-raids-29-locations-in-mumbai-trustees-of-mahim-dargah-sohail-khandwani-and-salim-fruit-in-custody/67269/", "date_download": "2022-05-18T22:48:11Z", "digest": "sha1:JJ46U4RKHIITCAYJR7FUL2MBG3MMTFIZ", "length": 8619, "nlines": 107, "source_domain": "marathi.hindusthanpost.com", "title": "Nia Raids In Mumbai Nia Raids 29 Locations In Mumbai Trustees Of Mahim Dargah Sohail Khandwani And Salim Fruit In Custody", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nHome विशेष मुंबईत 29 ठिकाणांवर NIA ची छापेमारी; माहिम दर्ग्याचा ट्रस्टी सोहेल खंडवानी आणि...\nमुंबईत 29 ठिकाणांवर NIA ची छापेमारी; माहिम दर्ग्याचा ट्रस्टी सोहेल खंडवानी आणि सलीम फ्रूट ताब्यात\nसध्या ईडीच्या अटकेत असलेले अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा साथीदार आणि मुंबईतील माहिम, हाजी अली दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवाणी तसेच, ग्रॅंटरोड भागातून छोटा शकीलचा साडू सलीम फ्रूट ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबईत सकाळपासून एनआयएची छापेमारी सुरु आहे. दाऊदशी संबंधित संशयावरुन तब्बल 29 ठिकाणी एनआयएने छापेमारी केली आहे. आतार्यंत पोलिसांनी काही नागरिकांनाही अटक केली आहे. नागपाडा, गोरोगाव, मुंब्रा, बोरिवली, सांताक्रूझ, भेंडी बाजारत छापे टाकण्यात आले आहेत.\nआतापर्यंत 3 जण ताब्यात\nNIAने छापे मारलेल्यांपैकी अनेक जण हे मंत्री नवाब मलिक यांच्याशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. या छापेमारीतून नवाब मलिक यांना घेरण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत छोटा शकीलचा साडू सलीम फ्रूट, माहिममधून सोहेल खंडवानी आणि कय्यूम नावाच्या व्यवसायिकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. वांद्र्यामध्ये NIA ने मुनीरा प्लंबर नावाच्या व्यवसायिकावरही छापा मारल्याचे समोर आले आहे. मुनिरा यांनी ही मालमत्ता हसिना पारकर यांच्या माध्यमातून विकत घेतल्याची बातमी आहे.\nसलीम फ्रूट हा छोट्या शकीलचा साडू आहे. पीएमएलए अंतर्गत ईडीने याआधी सलीम फ्रूटचे स्टेटमेंट नोंदवले आहे. छोट्या शकीलच्या पाकिस्तानातील घरी त्याने 3 ते 4 वेळा भेट दिली आहे. 2006 मध्ये युएईतून सलीम फ्रूटची हकालपट्टी करण्यात आली होती. छोटी शकीलसाठी तो खंडणी वसूल करण्याचे काम करत होता. तसेच, 2006 मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. सलीमवर मोक्का लावण्यात आला होता. 2010 पर्यंत सलीम फ्रूट हा जेलमध्ये होता. सलीम हा हसीना पारकरचाही निकटवर्तीय आहे.\nपूर्वीचा लेखमुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, वाहतूक ठप्प\nपुढील लेखआम्ही फालतू विषयांवर बोलत नाही, राणांना आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर\nनखात अडकलेल्या रक्तामुळे सापडला खुनी\nराष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान\n‘असानी’च्या प्रभावाने राज्यात बुधवारी पावसाची शक्यता\nरत्नागिरीत व्हेल सदृश्य माशाचा मृतदेह\nचीनची पाकिस्तानला धमकी; 300 अब्ज दिले नाहीत तर…\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nआता आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौ-यालाही विरोध\nरामाच्या शरणी जाणा-याला…, राज ठाकरेंच्या अयोध्या दौ-याबाबत फडणवीसांची प्रतिक्रिया\nफडणवीस म्हणतात, पवारांच्या सल्ल्याची गरज…\nनखात अडकलेल्या रक्तामुळे सापडला खुनी\nराष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान\nनोटांवरच्या ‘या’ छोट्या अक्षरांमध्ये दडलंय मोठं ‘गुपीत’\n‘असानी’च्या प्रभावाने राज्यात बुधवारी पावसाची शक्यता\nरामाच्या शरणी जाणा-याला…, राज ठाकरेंच्या अयोध्या दौ-याबाबत फडणवीसांची प्रतिक्रिया\nएका अपयशानंतर जन्माला आली ‘रॉ’\nयंदाच्या पावसाळ्यात १७ दिवस भरतीचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2022-05-19T00:09:09Z", "digest": "sha1:HWHMF3ZLXTJMELEFMJV6X2ZLZ6GQ7XMR", "length": 6962, "nlines": 210, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकी - विकिपीडिया", "raw_content": "\nविकीचे निर्माते वॉर्ड कनिंघम\nविकी (Wiki / wiki) हे वापर करणाऱ्यांना उपलब्ध माहितीत भर घालायला, तसेच त्या माहितीचा वापर करणाऱ्यांना बदल किंवा दुरुस्त्या करण्यास मुभा देणारे एक तंत्रज्ञान आहे.\nसाधारणपणे इंटरनेट वर आढळणारी पाने (वेब पेजेस) जी माहिती पुरवतात, ती पानाच्या वाचकास बदलता येत नाहीत. विकी तंत्रज्ञानावर आधारित पानंमधील माहिती मात्र वाचकास बदलता येते.\nविकीतील नाव नोंदणी मुळे विकीचे संपादन सुकर होते, पण बहुतेक वेळा नाव नोंदणी ही अत्यावश्यक बाब नाही. यामुळे एकत्र येउन लिखाण करण्याचे काम आणि संपर्क सुलभ रहाते.\nविकी या संकेतस्थळचे काम करणाऱ्या संगणक प्रणालीस सुद्धा विकी असे म्हणतात. विकीचे पहिले प्रारुप \"विकीविकीवेब\" हे वॉर्ड कनिंघम यांनी १९९५ मध्ये केले. हवाई (Hawaii) प्रदेशातील भाषेत 'विकी-विकी'चा अर्थ 'लौकर लौकर' किंवा 'चटपट' असा होतो.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी ००:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.pantnagaritimes.com/2020/05/blog-post_17.html", "date_download": "2022-05-18T22:57:38Z", "digest": "sha1:TR45LCRPC37J772WXJRERAI47HG7643P", "length": 10755, "nlines": 54, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आहे, त्यातच खरे समाधान :- दिपक (आबा) साळुंखे-पाटील - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आहे, त्यातच खरे समाधान :- दिपक (आबा) साळुंखे-पाटील\nशेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आहे, त्यातच खरे समाधान :- दिपक (आबा) साळुंखे-पाटील\nजलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या आदेशामुळे सांगोला तालुक्‍यांमध्ये म्हैसाळचे पाणी अखेरच्या टप्प्यांमध्ये आले आहे. हंगिरगे येथील वाघ तलावात पाणी पोहचातच सदर पाण्याचे पूजन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांच्या हस्ते सोशल डिस्टन्सचे पालन करीत करण्यात आले.\nम्हैसाळ योजनेचे पाणी या भागात दाखल झाले आणि आज जो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आहे, त्यातच खरे समाधान असल्याचेही पाणी पूजना दरम्यान दीपक साळुंखे-पाटील यांनी सांगितले. यावेळी सरपंच सुग्रेशन सावंत, माजी सरपंच आप्पासाहेब वाघ, धोंडीराम काटे, अशोक चोरमुले, दिलीप मोटे, आबासो कोरे, बिरू घुणे, बंडू साबळे, सुरेश काटे, सर्जेराव वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.\nदुष्काळी तालुक्‍यातील नागरिकांच्या पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न संपवण्यासाठी जलसंपदामंत्री सांगोला येथे आले असता, तालुक्‍याच्या दुष्काळी भागाला टेंभू व म्हैसाळ सिंचन योजनेतून पाणी सोडावे, अशी मागणी माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी केली होती. दरम्यान महापुराचे पाणी नदी, नाले, ओढे यामार्फत वाहून जात आहे. तेच पाणी दुष्काळी भागाला म्हणजे सांगोला तालुक्‍याला सोडले तर या भागातील पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागणार आहे. तसेच शासनाचा पाण्यावर कोट्यावधी रुपये होणारा खर्च देखील वाचणार आहे.\nयाबाबतही विचार करावा अशी मागणी करण्यात आली होती. यावर सकारात्मक प्रतिसाद देत, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मागील काही दिवसापूर्वीच दुष्काळी भागाला महापुराचे पाणी सोडणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याबरोबर संबंधित खात्याला आदेश देऊन म्हैसाळ योजनेचे पाणी सांगोला तालुक्‍याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत सोडण्यात यावे असेही सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सांगोला तालुक्‍यातील हंगिरगे येथे म्हैसाळ योजनेचे पाणी दाखल झाले आहे. सदरचे पाणी गावात दाखल होताच शेतकरी नागरिकांमधून समाधानाचे वातावरण आहे\nमहाराष्ट्रासह,सोलापूर जिल्ह्यामधील प्रत्येक अपडेट आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 9970090885 हा नंबर आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करा .WhatsApp करा आणि तुमचे नाव टाईप करून पाठवा\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात...\nपत्नीचे चारित्र्यावर संशयाचा राग मनात धरून एसआरपीएफ जवानांचा गोळीबार मध्ये एक ठार , दोन जखमी\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळी बार केल्याची घटना सोलापुर जिल्ह्यातील बार्शी ता...\nमंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा\nमंगळवेढा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी शिक्षक भगिनींचा मेळाव...\nनंदेश्वरचे कामचुकार तलाठी बी.एस.शेख यांना निलंबीत करावे यासाठी रेखा कसबे यांचे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन\nमंगळवेढा / प्रतिनिधी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील रेखा सुनिल कसबे यांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्हीही नावे 7/12 उतार्‍यावर ला...\nजिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nमंगळवेढा / प्रतिनिधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://shanmarathi.com/2021/06/06/june-mahinyat-janmlele-lok-astat-ya-kamat-hushar/", "date_download": "2022-05-18T22:50:32Z", "digest": "sha1:WVW7CC7F6U7OMHO5JAYI4H4527JCFF65", "length": 8541, "nlines": 57, "source_domain": "shanmarathi.com", "title": "जून महिन्यात जन्मलेले लोक असतात ‘ या ‘ कामात हुशार !! जाणून घ्या त्यांच्याबद्दल खास गोष्टी – SHAN MARATHI", "raw_content": "\nजून महिन्यात जन्मलेले लोक असतात ‘ या ‘ कामात हुशार जाणून घ्या त्यांच्याबद्दल खास गोष्टी\nतसे तर प्रत्येक व्यक्ती हा त्याच्यातच वेगळा व विशेष असतो. मात्र असे मानले जाते की एखाद्या विशेष महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये काही समानता असते. अर्थातच या महिन्यासारखे प्रत्येक महिन्यात जन्मलेल्या लोकांची काहीतरी खास गोष्ट असते. चला जाणून घेऊया जून मध्ये जन्मलेले लोक कसे असतात.\nहट्टी आणि तापट : जर तुमचा जन्म कोणत्याही वर्षातील जून महिन्यामध्ये झाला असेल तर ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही हट्टी आणि तापट असाल. असे लोक आपल्या म्हणण्यावर ठामपणे राहणारे आणि सत्यासाठी लढणारे असतात. अशा स्वभावामुळे त्यांना अनेक वेळा पश्चात्ताप देखील करावा लागतो.\nप्रभावशाली : जून मध्ये जन्मलेले लोक खूप प्रभावशाली असतात. हे लोक अभ्यासाबरोबरच इतर गोष्टींमध्ये देखील पुढे असतात. चांगल्या व्यक्तिमत्त्वामुळे लोक त्यांना आपले मित्र बनवतात. या लोकांना खायला व स्वयंपाक बनवू खाऊ घालायला देखील आवडते.\nकौशल्यवान : जून मध्ये जन्मलेले लोक खास करून कौशल्यवान असतात. स्वभावाने खूप गोड असतात. सोबतच ते एवढे हुशार असतात की त्यांना जे काम करायला आवडत नाही ते लोक हे काम दुसऱ्यांकडून अगदी हुशारीने करवून घेतात.\nआपल्या हुकुमाचे मालक : हे लोक आपल्या हुकुमाचे मालक व वर्चस्व गाजवणारे देखील असतात. अशा लोकांना कोणाच्याही हाताखाली काम करायला आवडत नाही. सोबतच त्यांचे रागावर नियंत्रण नसते.\nआपल्या भावना लपवण्यात हुशार : हे लोक आपल्या भावना दुसऱ्यांसमोर सांगताना वाचतात आणि खूप जवळच्या लोकांनाच आपल्या मनातली गोष्ट सांगतात. हेच कारण आहे की त्यांना सार्वजनिक रुपात रोमांन्स करणे आवडत नाही.\nपैसे वाचवण्यात हुशार : या महिन्यात जन्मलेल्या महिलांना बचत करण्याचे महत्त्व माहित आहे. जरी लोक त्यांना कंजूस समजत असतील मात्र तरी त्यांना याचा फरक पडत नाही.\nसहजपणे जातात फसून : या महिन्यात जन्मलेल्या महिला तसे तर हृदयाने आणि डोक्याने काम करतात मात्र प्रेमात त्या नेहमी फसून जातात.\nया महिन्यात जन्मलेले लोक चांगले अधिकारी, चित्रकार, सल्लागार, व्यवस्थापक, शिक्षक किंवा डॉक्टर असतात. जर त्यांच्या ग्रहांनी थोडी कमाल दाखवली तर ते राजकारणात देखील आपले कौशल्य दाखवतात. या लोकांना आपल्या आयुष्यात नाव, प्रसिद्धी, पैसे सगळ मिळत. त्यांचा भाग्याचा अंक 4,6,9 आहे. भाग्याचा रंग नारंगी व पिवळा आहे.\nसप्टेंबर मध्ये ‘या’ तीन राशींच्या लोकांचे उजळणार आहे नशीब, देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने होणार धनलाभ \nलग्न करण्यापासून घाबरतात ‘या’ चार राशींचे लोकं जाणून घ्या तुम्ही तर नाही ना त्यात सामील..\nअत्यंत भाग्यशाली असतात ‘ या ‘ मुली, ज्या घरी जातात त्या घरी पडतो पैशांचा पाऊस \nPrevious Article ‘ या ‘ ठिकाणी असेल तीळ तर लग्नाला होऊ शकतो विलंब जाणून घ्या भविष्याबद्दलचे संकेत..\nNext Article चित्रीकरण करताना अचानक काय झाले असे की डचकून उठली सनी लियोनी \nरुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….\nराणी मुखर्जीने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा आणला जगासमोर, अतिशय गोंडस आहे छोटी राणी…\nकतरिनाने परदेशात प्रिय पतीचा वाढदिवस अगदी थाटामाटात केला साजरा, अतिशय गोंडस फोटो शेअर करून म्हणाली…\nशिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला ठोकला राम राम\nआता तिसरी पत्नीही राहतीये मुलांसोबत दूर संजय दत्तने स्वतः केला खुलासा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad/aurangabad-latest-news-my-corona-test-report-what-i-do-patients-question", "date_download": "2022-05-18T22:56:27Z", "digest": "sha1:N6H27UAH3RMSMNOEKLKH6CVH5H3KHXEY", "length": 8562, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "सर ! माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, काय करू? | Sakal", "raw_content": "\n माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, काय करू\nऔरंगाबाद : ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सुरू केलेल्या वॉर रूममध्ये दररोज दहाहून अधिक नागरिक फोन करून कोरोना संदर्भात विचारणा करत आहेत. यात सर माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, काय करू माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, काय करू कोठे बेड रिकामे आहेत. तसेच रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजन बेडची माहिता हवी आहे, अशी विचारणा करण्यात येत असून वॉर रूममधील कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. महिन्याभरापूर्वी जिल्‍हा परिषद विभागाच्यावतीने कोरोना वॉर रूम सुरू करण्यात आली आहे. ०-२४०-२९५४६१ या क्रमांकावर दररोज ग्रामीण भागातून नागरिक कोरोनासंदर्भात विविध माहितीसाठी फोन करत आहेत.\n सात महिन्याच्या बाळासह दोन मुलींनी केली कोरोनावर मात\nयात जिल्ह्यातील सर्व कोरोना केअर सेंटर्स सद्य:स्थिती, दाखल रुग्ण, उपलब्ध खाटा तसेत ग्रामपंचायत, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुका स्तरावरील कोरोना प्रतिबंधक उपाय योजनासंदर्भात माहिती देण्यात येत आहे. या वॉर रूमध्ये साथरोगतज्ज्ञ डॉ. जयश्री लहाने, डॉ. जी. एम. कुडलीकर, डॉ. बारडकर यांच्यासोबत नऊ डाटा एंट्री ऑपरेटर, सांख्यिकी सहायक, डाटा मॅनेजर असे ११ कर्मचारी २४ तास काम पाहत आहेत. दरम्यान, कोरोनाचा केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध स्तरावर आढावा घेतला जातो. त्यामध्ये वॉररूम मधील माहितीवरच हा आढावा अवलंबून असतो. परंतू, ग्रामीण भागातून येणाऱ्या फोनची वॉर रूममध्ये नोंद होत नसल्यामुळे आतापर्यंत किती फोन आले व कोणत्या ठिकाणी कोणत्या आरोग्य व्यवस्थेची जास्त गरज आहे, या परिस्थितीचा अंदाज घेणे शक्य नाही. यामुळे जर ग्रामीण भागातून आलेल्या फोनची नोंद ठेवली तर त्याठिकाणी तात्काळ उपाययोजना केल्या जाऊ शकतात.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/03/blog-post_6.html", "date_download": "2022-05-18T23:39:30Z", "digest": "sha1:DZBKUIGOK6FPAUFEAJZ5CAE7B42XYS4J", "length": 9078, "nlines": 34, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "राजीनामा देऊन जॅकेट आणि टोप्या शिवायला सांगणारा तो मित्र म्हणजे शरद पवार : खा.श्रीनिवास पाटील", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nराजीनामा देऊन जॅकेट आणि टोप्या शिवायला सांगणारा तो मित्र म्हणजे शरद पवार : खा.श्रीनिवास पाटील\nमार्च ०६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nपुणे | कृष्णाकाठ वृत्तसेवा :\nमहाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त कृतज्ञता सोहळा काल सायंकाळी पार पडला. या सोहळ्यात खासदार श्रीनिवास पाटील आणि जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीनिवास पाटील यांनी राजकारणात येण्यामागचे घटनाक्रम सांगितले.\nकटगुणच्या महात्मा फुलेंची पगडी, पदरात काय घ्यावं ते उपरण नायगावच्या सावित्रीबाई फुले यांच्या जिल्ह्यातील श्रीनिवास तुमच्या समोर उभा आहे. वक्तृत्व, नाट्य, नाट्यछटा, हस्ताक्षर, चित्र याचा नाद होता पण तो नाद जपायचा अभ्यास सोडायचा नाही, नंबर सोडायचा नाही. कसलीच मुभा नव्हती. काय झालचं तर सरळ मुंबई पुण्याची वाट धरायची आणि माथाडी व्हायचं हा बापाचा दम होता. सुदैवानं अभ्यास केला प्रांत झालो. २४ जून १९६५ला कोल्हापूरला निघालो. वडिलांच्या पाया पडलो तेव्हा वडिल म्हणाले तारुण्य, सत्ता आणि संपत्ती हे एकत्र आले आणि जरा जरी घसरलो तरी राजा सुद्धा वाया जातो. त्यामुळं माझ्या कानावर काही आलं तर गोळी घालून ठार मारेंन अस वडिल म्हणाले. त्यामुळं काही जरी समोर आलं तरी वडिलांच्या बंदुकीची नळी दिसते. त्यामुळं कायद्याच्या चौकटीत राहून दोन ओळीत मोकळ्या जागा दिसतात त्यात माणुसकी ठेऊन आलेल्या माणसाचा सन्मान करत गेलो.\nमाझे गुरु यशवंतराव चव्हाण यांनी २६ जानेवारी १९३२ ला टिळक हायस्कूलच्या मैदानावर झेंडा लावला आणि वंदे मातरम म्हटले. म्हणून १८ महिने शिक्षा झाली. त्यानंतर त्यांच्या आई विठाबाई यांना बोलावले आणि गुन्हा कबुल करण्यास सांगितलं. तर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांनी गुन्हा केला नसल्याचं सांगितलं.यशवंतराव चव्हाण म्हणाले गांधी हिच आमची हॅट आहे.\n१९६५ साली प्रांत झालो. माझ्या वडिलांनी माझ्या समोर माझी कधी स्तुती केली नाही. दहावीला पास झालो त्यावर त्यांनी दोन तीन किलो पेढे कोर्टात वाटल्याचे आईने सांगितले. वडील कठोर शिस्तीचे होते. ज्यांनी ज्ञान दिल ते यशवंतराव चव्हाण होते. ३४ वर्ष नोकरी केली आणि १९९९ साली मित्राने बोलावले आणि राजीनामा देऊन ये सांगितले. राजीनामा दिल्यावर सांगितले दोन चार जॅकेट आणि दोन चार टोप्या शिवून घे, असे सांगणारा माझा तो मित्र म्हणजे शरद पवार होय. शरद पवार ठरवतील ते धोरण, बांधतील ते तोरण, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असे काम केले. शारदेचा चंद्र शरदचंद्र आमच्याबरोबर चालत असतो. कुठं उडी मारावी, कशी उडी मारावी याचं ज्ञान त्यांनी आयुष्यभर दिलं. हा शेवटचा सत्कार आहे का म्हणाले. जसं, राज्यपाल केलं तसं संपलं म्हणजे जीवनगौरव, कसं तरी वर्ष दिड वर्ष काढलं. 28 सप्टेंबरला फोन आला. काय करतोय विचारले. कागद गोळा कर आणि फॉर्म भर म्हणून सांगितलं. २७ फॉर्म होते. या बँकेत किती, त्या बँकेत किती, आमचं काहीचं नाही त्यामुळं फॉर्म भरायला सोपं गेलं, अशा अनेक आठवणी श्रीनिवास पाटील यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितल्या.\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/01/blog-post_21.html", "date_download": "2022-05-18T22:54:36Z", "digest": "sha1:F7BWU3Y3C2T4AE7OK55BDEOCQS2QJZUJ", "length": 8946, "nlines": 54, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "हलगर्जीपणा करणाऱ्या ग्रामसेवकांचा पगारवाढ रोखून त्यांच्या मासिक पगारातून रक्कम वसूल करण्यात येईल; जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार", "raw_content": "\nHomeजतवार्ताहलगर्जीपणा करणाऱ्या ग्रामसेवकांचा पगारवाढ रोखून त्यांच्या मासिक पगारातून रक्कम वसूल करण्यात येईल; जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार\nहलगर्जीपणा करणाऱ्या ग्रामसेवकांचा पगारवाढ रोखून त्यांच्या मासिक पगारातून रक्कम वसूल करण्यात येईल; जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार\nजत तालुक्‍यातील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सुरू असलेल्या व अपूर्ण कामाचा घेण्यात आला आढावा\nजत/प्रतिनिधी: जत तालुक्यात सन २०१९ -२० या आर्थिक वर्षात दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामात हयगय करून हलगर्जीपणा करणाऱ्या ग्रामसेवकांची पगारवाढ रोखून त्यांच्या मासिक पगारातून रक्कम वसूल करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी जत येथे बोलताना दिला.\nजत पंचायत समिती सभागृहात जत तालुक्‍यातील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सुरू असलेल्या व अपूर्ण कामाचा आढावा घेण्यात आला .यावेळी गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, सुनीता पवार, विस्तार अधिकारी मनोज जाधव, एस.एस.सौदागर, पी.एस.चव्हाण उपस्थित होते. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत जत तालुक्यात सुरू असलेली कामे ३१ मार्च २०२१ अखेर पर्यंत पूर्ण करण्यात यावीत जर वेळेत हा निधी खर्च झाला नाही तर ग्रामसेवकांच्या हालगर्जीपणामुळे निधी शासनाकडे परत गेला म्हणून ग्रामसेवकांच्या मासिक पगारातून वसुली करून घरकुलाचे काम पूर्ण करुन घेण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.\nतसेच पशुवैद्यकीय दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी शाळा खोली इमारत इत्यादी नादुरुस्त इमारतीचे प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत, त्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असणारी रक्कम त्यांना देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले जाणार आहेत. असेही चंद्रकांत गुडेवार यांनी यावेळी सांगितले.\nआ. विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन\nडोरली ग्रामपंचायतीचे आडमापी धोरण; मातंग समाज मंदिरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nअखेर जत तहसीलदारपदी जीवन बनसोडे यांचे नियुक्ती जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत संखचे अप्पर तहसील पद अद्याप प्रतीक्षेत\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/60825?page=3", "date_download": "2022-05-18T23:38:12Z", "digest": "sha1:QCHI5UQZF3JQOM3JQS5ZPIO35IYMPPNZ", "length": 21513, "nlines": 286, "source_domain": "www.maayboli.com", "title": "निसर्गाच्या गप्पा (भाग ३१) | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२२\nYou are here: मुख्यपृष्ठ /निसर्गाच्या गप्पा (भाग ३१)\nनिसर्गाच्या गप्पा (भाग ३१)\nसर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.\nथंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्‍या हिवाळी ऋतूचे.\nनिसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.\nमग आता सगळ्यांनी क्रोम वापरा\nमग आता सगळ्यांनी क्रोम वापरा हाच एक उपाय.\nमग आता सगळ्यांनी क्रोम वापरा\nमग आता सगळ्यांनी क्रोम वापरा हाच एक उपाय.>>>>>>..आज्ञा शिरसावंद्य मी पण क्रोमला आत्ताच शरण गेले. \"प्राजक्ताचा\" फोटो मस्तच\nसारे फटू मस्त.. क्रोम\nक्रोम जिंदाबाद.. मला आठवत नाही मी किती वर्षापासुन वापरतेय ते.. पण त्या व्यतिरिक्त इतर ब्राउजर आवडलेच नाही कधी.. आत्ताच्या जगातही इंटरनेट एएक्स्प्लोरर वापरणार्‍यांना सलाम _/\\_\nस्वीकारते ब्वा तुझा नमस्कार\nस्वीकारते ब्वा तुझा नमस्कार टीना . नवरा मोझिला फायरफॉक्स वापरतो.\nसीड बाँब साठी बिया जमवण्याचे\nसीड बाँब साठी बिया जमवण्याचे काम चालले आहे हे मी मागे लिहिलेच आहे. त्यात काही रानअबोलीच्या बियाही होत्या. त्या बिया:\nपसरून ठेवलेल्या असताना मधेच चुटचुट आवाज करत त्या उकलायच्या\nकशी सुरेख रचना आहे\nमस्त आकार आहे या बी चा \nमस्त आकार आहे या बी चा \nवा आदिजो मस्तच. जोडप लाडात\nरेणु कर्दळ खुप सुंदर\nरेणु कर्दळ खुप सुंदर आहे.\nराघु आमच्याकडे सप्टेंबर मध्ये येउन गायब होतात.\nमस्त फोटो आहेत सगळे जागुताई..\nमस्त फोटो आहेत सगळे जागुताई..\nअदिजो, बियांचा आकार कसला\nअदिजो, बियांचा आकार कसला सुपर्ब आहे .. रानअबोलीचा फोटो टंका न कुणतरी..\nतुला मोठे बुलबुल भेटतात गं जागू .. मला तर पेठेत आल्यापासुन चिमणी दिसायची मारामार झालीये..\nरेणु कर्दळ खुप सुंदर आहे.>>+१\nसाध्या अबोलीच्या बियाही पाणी\nसाध्या अबोलीच्या बियाही पाणी टाकल्यावर चुट चुट आवाज करतात फुटतात.\nअबोलीच्या झाडावर पाणी ओतले की कोरड्या बिया आवाज करत फुटतात\nआदिजो, बियांचा आकार मस्तच\nरेणु कर्दळ खुप सुरेख\nसायु, हा पण गुलाब खूप\nसायु, हा पण गुलाब खूप सुंदर माझ्या वडिलांच्या भाषेत सांगायचं तर, 'भयंकर सुंदर'\nरेणु, कमळं मस्तच. माझं मोस्ट फेवरिट फूल.\nजागूताई, थोडे खंड्या आणि बुल्बुल आमच्याकडे पण पाठवा अम्ही या वर्षी पासून पक्षीखाद्य ठेवतो आहोत बागेत. आत्ता पर्यंत चिमणी, टिट, मॅगपाय, कोकीळ हे भेट देतायेत.\nनिसर्ग उद्यानात तीन परदेशी\nनिसर्ग उद्यानात तीन परदेशी पाहुणे\n दहिसरला बरेच पक्षी पाहिले पण अजून राघू दिसायचा आहे. हिवाळ्यात एकमेकांना खेटून बसलेल्या राघूंचे फोटो पाहिले की खूप इर्षा वाटते मला का नाही बघायला मिळत म्हणून...\nआमच्याकडेही तशेच बसतात. सोबत\nआमच्याकडेही तशेच बसतात. सोबत इतर पक्शिही असतात.\nसुलक्षणा येतील नक्की पक्षी.\nसायु मस्तच... जागु, सार्‍या\nजागु, सार्‍या बुलबुलांनी फोटोग्राफर म्हनुन तुलाच टेंडर दिलय हा...\nआपल्याकडे हमिंग बर्डस फार\nआपल्याकडे हमिंग बर्डस फार दिसत नाहीत का मी इथे फोटो बघितल्याचे आठवत नाही.\nआपल्याकडे हमिंग बर्डस फार\nआपल्याकडे हमिंग बर्डस फार दिसत नाहीत का >> नाही... आपल्याकडे हमिंगबर्डचा मावसभाऊ सनबर्ड दिसतो.\nआणि काश्मिर का फुल.\nफुल खिले है गुलशन गुलशन\nजागू - द बुलबुल गल गुलाबाची\nजागू - द बुलबुल गल\nहमिंगबर्ड पुर्‍या भारतातच नाही सापडत दा...\nपरत क्रोमात जायला लागणार,\nपरत क्रोमात जायला लागणार, फोटू दिसेनात आय इ वर.\nअटेंबरो साहेबांची हमिंग बर्ड्स बद्दल अफलातून फिल्म आहे, यू ट्यूबवर आहे. अवश्य पहा.\nवा ...मस्त फोटो आणि माहिती ,\nवा ...मस्त फोटो आणि माहिती , गप्पा\nआज सकाळी फार मस्त अमेझिंग अनुभव आला. शब्दात मांडता येईल की नाही ............माहिती नाही. प्रयत्न करते.\nजनरली माझ्या स्वयंपाकघराच्या सिटाउटमधून(sit out) समोरच्या कडुलिंबावरच्या हालचाली दिसतात. बुलबुल, होले, चिमण्या कावळे, नाचण, फुलचुखे, शिंजीर कधी चक्क किंगफिशर, भारद्वाज,वेडे राघू...इ.इ.\nसध्या वेडे राघू खूप वेडेपणा करत कडुलिंबावर सुखेनैव संचार करत असतात.\nआज सकाळची कामं आवरल्यावर म्हटलं गच्चीत जाऊ. एक प्लॅस्टिक खुर्ची ठेवलेलीच आहे उन्हात बसायला.\nतसं उन कडकच होतं. हातात मोबाइल. मेसेजेस वाचताना तंद्री लागलेली, उन्हानेही मस्त गुंगी आली होती.\nअचानक पाठीमागून बाळाच्या खेळण्यातल्या/खुळखुळ्या सारखा आवाज आला आणि त्याच वेळी डोक्यावरून अगदी जवळून खेळातलेच हिरवेगार विमान पंख पसरून निवांतपणे ग्लाइड करत जावं तसं काही तरी एकत्रित फीलिंग आलं. सगळा अर्ध्या सेकंदाचा खेळ.\nपुढे पाहिलं तर एकच वेडा राघू अगदी जवळून उडत गेला. त्याचा तो आवाज करत. आवाजाचं वर्णन बहुतेक जागू करेल.\nझालं काय....या वेळी गच्चीत कुणीच नसण्याची सवय या राघूंना असल्याने तो उडत आलेला असणार....कडूलिंबावर जाण्यासाठी आणि वाटेत मी बसलेली, पण मीही तंद्री लागल्याने अगदी स्थिर . त्यामुळे त्यालाही अगदी तिथपर्यंत येईपर्यन्त काही कळलं नसणार. माझ्या अस्तित्वाची जाणीव झाली नसणार.\nमग त्याने अचानक गिरकी घेतली आणि कडुलिंबावर पसार.\nमग वाटलं अगदी सूर्याच्या अगेन्स्ट त्या हिरव्या पाखराचा पंख पसारलेला अगदी खालून असा अप्रतीम फोटो मिळाला असता.\nपण मी आलेल्या अद्भुत अनुभवाने चकित होऊन स्तिमित झाल्याने काहीच सुचलं नाही. अगदी डोक्याच्या जवळून संथ उडत जाताना काहीतरी शीळ घालत गेलेला वेडा राघू .\nवा क्या बात है मानुषीताई. कशा\nवा क्या बात है मानुषीताई. कशा आहात तुम्ही.\nअन्जू ..मी मस्त तू कशी\nअन्जू ..मी मस्त तू कशी\nसुखी मानुषी... नसला तर नसुदे\nनसला तर नसुदे फोटो.. काही काही गोष्टी मन लावुन अनुभवण्यातच जास्त मजा असते...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/desh-videsh/prashant-kishor-strategist-about-party-form-and-3000-km-padyatra/432513/", "date_download": "2022-05-18T23:27:06Z", "digest": "sha1:SMH2F7L3XJ3HLP3UJ5TIJY7AZPFLXPMT", "length": 11600, "nlines": 150, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Prashant kishor strategist about party form and 3000 km padyatra", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी सध्या पक्ष स्थापना नाही, आधी जनतेचे प्रश्न समजून घेणार – रणनीतीकार प्रशांत...\nसध्या पक्ष स्थापना नाही, आधी जनतेचे प्रश्न समजून घेणार – रणनीतीकार प्रशांत किशोर\nनिवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी अद्यापही पक्ष स्थापन करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. भविष्यात गरज पडल्यास नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याचं देखील संकेत त्यांनी दिले आहेत. बिहारमधील जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी ३ हजार किमीचा प्रवास करणार असल्याचे प्रशांत किशोर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले आहे. एवढेच नाही तर बिहारमधील जवळपास १७ हजार लोकांना ते भेटणार आहेत. ज्यांच्यामध्ये बिहारचे प्रश्न सोडविण्याची क्षमता असल्यामुळे बिहारमधील बदलाची तळमळ त्यांना लागली आहे.\nप्रशांत किशोर यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याचे संकेत ट्विटच्या माध्यमातून दिले होते. मात्र, त्यांनी आपण अद्याप पक्ष स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या त्यांचे लक्ष बिहारच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाशी संबंधित लोकांना भेटणे आहे. त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जाणार आहे.\nबिहारमध्ये किशोर जवळपास १७ ते १८ हजार लोकांना भेट देणार आहेत. यामध्ये काही लोकांचा सामाजिक आणि राजकीय जीवनाशी संबंध आहे. आगामी काळात अशा लोकांना भेटणार असल्याचे किशोर म्हणाले. ते घरोघरी जाऊन लोकांची भेट घेणार आहेत.\nलालू प्रसाद यादव, नितीश कुमार यांच्या राजवटीच्या ३० वर्षानंतरही बिहार हे देशातील सर्वात मागासलेले आणि गरीब राज्य आहे. विकासाच्या अनेक मापदंडांमध्ये बिहार अजूनही देशातील सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. बिहारला आगामी काळात आघाडींच्या राज्यात जायचे असेल तर त्यासाठी नवा विचार आणि प्रयत्न केले पाहीजेत.\nप्रशांत किशोर ३ हजार किमीची पदयात्रा बिहारमध्ये काढणार आहेत. बिहारच्या रस्त्यांवर आणि परिसरात पोहोचायचे आहे. त्यामुळे लोकांना सार्वजनिक सुरक्षेची संकल्पना सांगायची आहे.\nबिहारमध्ये सध्या निवडणूक नाहीये, मात्र निवडणूक लढवण्याचे ध्येय असेल तर निवडणुकीच्या सहा महिन्यांपूर्वी पक्ष स्थापन करून निवडणूक लढवू शकतो.\nनितीश कुमार यांच्या नेतृत्वात बिहारमधील शिक्षण, आरोग्य, रोजगार व्यवस्था पूर्णपणे उद्धवस्त झाली आहे. परंतु नितीश कुमार यांच्यासोबत माझे चांगले संबंध असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. मात्र, प्रत्येक प्रश्नांच्या मुद्द्यावर मी त्यांच्याशी सहमत नसल्याचं देखील पीके म्हणाले.\nहेही वाचा : Koregaon Bhima Violence: शरद पवारांना चौकशी आयोगाचा समन्स, कोरेगाव-भीमा प्रकरणी आज देणार साक्ष\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.\nअर्जुन तेंडुलकरच्या मुलाचा मुंबई इंडियन्स संघाकडून फोटो शेअर\nसाऊथ – बॉलिवूड वादानंतर किच्चा सुदीपचा चित्रपट सलमान खान प्रदर्शित करणार\n‘निर्मल पाठक की घर वापसी’ सीरिजमध्ये वैभव तत्ववादी मुख्य भूमिकेत\nराज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण , पुण्यामध्ये राज ठाकरेंच्या सभेचं आयोजन\nभारतातल्या ‘या’ ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य\nजान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट\nशहरातल्या श्वानांचा ‘गेट टू गेदर’, पोलिस श्वानांच्या कसरती; बघा फोटो\nमहेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन\n‘आर्म बँड’ बांधून अमित राज ठाकरे मोर्चात सामील\n राणी बागेचे दरवाजे १५ फेब्रुवारीपासून उघडणार\nमहापालिका कर्मचार्‍याचा मुलगा अपघातात ठार\nआत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या तरुणीला पोलिसांनी वाचविले\nओबीसी आरक्षणाबाबत कोणी कितीही दबाव आणला तरी भूमिकेवर ठाम, वडेट्टीवार यांचा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2020/07/City-covid19-update.html", "date_download": "2022-05-18T23:46:44Z", "digest": "sha1:ZNMWAVA45RO4JRLXESAHTJDYUKO7YKBC", "length": 7857, "nlines": 72, "source_domain": "www.mynagar.in", "title": "24 तासांत 428 रुग्णांची भर", "raw_content": "\n24 तासांत 428 रुग्णांची भर\nमाय अहमदनगर वेब टीम\nअहमदनगर - जिल्ह्यात काल (बुधवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४२८ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५४, अँटीजेन चाचणीत १२६ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या २४८ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १६०४ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज २२८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता २९४९ इतकी झाली.रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ६९.८० टक्के इतके आहे.*\nदरम्यान काल सायंकाळपासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात ४० रूग्ण आढळले होते. त्यानंतर या संख्येत आणखी १४ रुग्णांची भर पडली. यामध्ये, संगमनेर ०६- निमोण ५, जोरवे १,\nश्रीगोंदा ०१- पिंपळगाव पिसा ,\nनगर ग्रामीण ०१- चास,\nअहमदनगर शहर -०३ - सारस नगर ०३,\nपाथर्डी ०२- पाथर्डी शहर ०१, पागोरी पिंपळगाव ०१,\nनेवासा (तरवडी) -०१- अशा रुग्णांचा समावेश आहे.\nअँटीजेन चाचणीत आज १२६ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, संगमनेर २२, राहाता ०१, पाथर्डी २२, नगर ग्रामीण १६, श्रीरामपुर २५, कॅन्टोन्मेंट ०६, नेवासा १६ आणि कर्जत १८ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nखाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २४८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १८६, कर्जत ०२, राहुरी ०४, अकोले ०१, श्रीगोंदा ०२, नेवासा ०२, श्रीरामपूर ०३, नगर ग्रामीण ०९, पाथर्डी ०७, राहाता १२, संगमनेर ०७, पारनेर ०७, शेवगाव ०३ आणि जामखेड येथील ०३ रुग्णाचा समावेश आहे.\nदरम्यान, आज २२८ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला.\nमनपा ११४, संगमनेर १२, राहाता २६, पाथर्डी ३, नगर ग्रा.२५, श्रीरामपूर १, कॅन्टोन्मेंट १०, नेवासा २, पारनेर ८, राहुरी १०, शेवगाव १, कोपरगाव ३, श्रीगोंदा २, कर्जत ३, अकोले येथील ०२ रूग्णांना तर अँटीजेन चाचणीत बाधीत आढळून आलेले आणि आता बरे झालेल्या ०६ रूग्णांना आज घरी सोडण्यात आले.\n*बरे झालेली रुग्ण संख्या:२९४९*\n*उपचार सुरू असलेले रुग्ण: १६०४*\n*एकूण रुग्ण संख्या: ४६१३*\n*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*\n*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*\n*स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या*\n*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*\n*खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका*\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nअसा झाला आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात; आमदार म्हणाले मी फक्त....\nपिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल महापालिकेचे दुर्लक्ष ; शिवप्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा\nनिंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी कुस्त्यांचा हगामा राज्यात प्रसिद्ध : दोन दिवस चालणार यात्रोत्सव\nपिंपळगाव माळवी येथे स्थान प्रकट दिनानिमित्त यात्रा महोत्सव\nजेऊर यात्रोत्सवादरम्यान हजारो भाविकांचे दर्शन लाखोंची उलाढाल ; नामदार तनपुरे यांच्याकडून पाण्याची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pantnagaritimes.com/2020/11/blog-post_0.html", "date_download": "2022-05-18T23:20:19Z", "digest": "sha1:62KZD63HNDHYJJQWSL75SP7RKG4BVFQ3", "length": 10727, "nlines": 53, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "या... भागामध्ये टिशू पेपरच्या वादातून वेटरकडून ग्राहकाची हत्या - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक या... भागामध्ये टिशू पेपरच्या वादातून वेटरकडून ग्राहकाची हत्या\nया... भागामध्ये टिशू पेपरच्या वादातून वेटरकडून ग्राहकाची हत्या\nटिशू पेपरवरून झालेल्या वादातून ३ वेटरने केलेल्या मारहाणीत २८ वर्षांच्या रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना ठाण्यातील आनंद नगर येथील एका जेवणाच्या ढाब्यावर घडली. याप्रकरणी नवघर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून ढाब्यावर काम करणार्‍या ३ वेटरना अटक करण्यात आली आहे.\nनवनाथ खाशाबा पावणे (२८) असे या घटनेत मृत झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. मुलुंड पश्चिमेतील इंदिरा नगर येथे राहणारा नवनाथ ९ नोव्हेंबर रोजी दुपारी जेवण करण्यासाठी ठाणे पूर्व आनंद नगर येथील 'बाबा का ढाबा' या ठिकाणी गेला होता. जेवण झाल्यानंतर नवनाथने वेटरकडे हात पुसण्यासाठी टिशू पेपर मागितला. वेटरने टिशू पेपर आणून दिला.\nमात्र, टिशू पेपरला भाजीचे तेल लागल्यामुळे त्याने वेटरला पुन्हा हाक मारून दुसरा टिशू पेपर घेऊन येण्यास सांगितले. 'यही टिशू पेपर है, मंगता है लो' असे उत्तर वेटरने नवनाथला दिले, यामुळे संतापलेल्या नवनाथने वेटरला अपशब्द वापरल्यामुळे वेटर आणि नवनाथमध्ये शाब्दिक वाद होऊन वादाचे रूपांतर मारहाणीपर्यंत पोहोचले असता, या वेटरच्या मदतीसाठी इतर दोघे वेटर धावत आले आणि तिघांनी मिळून नवनाथला बेदम मारहाण करून नवनाथला ढाब्या बाहेर लोटून दिले.\nनवनाथ हा बेशुद्ध अवस्थेत बराच वेळ ढाब्याच्या बाहेर पडून होता. काही वेळाने त्या ठिकाणी जेवणासाठी आलेल्या इतर रिक्षाचालकांना नवनाथ बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला आणि त्यांनी लागलीच नवनाथला मुलुंड येथील एम.टी अग्रवाल रुग्णालयात दाखल केले, नवनाथ हा पडल्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागला असल्याचे नवनाथच्या कुटुंबियांना सहकारी रिक्षाचालकाकडून सांगण्यात आले.नवनाथवर रुग्णालयात उपचार सुरु असताना १३ नोव्हेंबर रोजी रात्री नवनाथचा मृत्यू झाला.\nनवनाथच्या मृत्यूबाबत मोठ्या भावाला संशय आल्यामुळे त्याने माहिती काढली असता नवनाथचे ढाब्यावर भांडण झाले होते, अशी माहिती भावाला कळली. नवनाथच्या भावाने याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता नवनाथच्या मृत्यूचे कारण पुढे आले आणि पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून ढाब्यावर काम करणारे वेटर रामलाल गुप्ता, दिलीप भारती आणि फिरोज खान या तिघांना अटक केली असल्याची माहिती नवघर पोलिसांनी दिली.\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात...\nपत्नीचे चारित्र्यावर संशयाचा राग मनात धरून एसआरपीएफ जवानांचा गोळीबार मध्ये एक ठार , दोन जखमी\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळी बार केल्याची घटना सोलापुर जिल्ह्यातील बार्शी ता...\nमंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा\nमंगळवेढा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी शिक्षक भगिनींचा मेळाव...\nनंदेश्वरचे कामचुकार तलाठी बी.एस.शेख यांना निलंबीत करावे यासाठी रेखा कसबे यांचे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन\nमंगळवेढा / प्रतिनिधी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील रेखा सुनिल कसबे यांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्हीही नावे 7/12 उतार्‍यावर ला...\nजिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nमंगळवेढा / प्रतिनिधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/videos/now-devotee-should-pay-entry-tax-for-entered-in-shirdi-413481.html", "date_download": "2022-05-18T22:53:59Z", "digest": "sha1:LAQYYPTKLEZST5655RPPOKAHUOWKALZS", "length": 4874, "nlines": 97, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Videos » Now devotee should pay entry tax for entered in shirdi", "raw_content": "Shirdi | शिर्डीत येणाऱ्या भाविकांना प्रवेश कर; नगरपंचायतचा ठराव, नगराध्यक्षांची माहिती\nShirdi | शिर्डीत येणाऱ्या भाविकांना प्रवेश कर; नगरपंचायतचा ठराव, नगराध्यक्षांची माहिती (now devotee should pay entry tax for entered in shirdi )\nनर्गिस फाखरीचा ब्रालेस ग्लॅमरम लूक\n‘धर्मवीर’ चित्रपटाचे प्रमोशन धर्मपत्नी सोबत\nप्राजक्ता माळीची दिलखेच स्माईल\nअंकिता लोखंडेचा आपल्या नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाज\nSanjeev Balyan| ‘आयोध्या दौऱ्याआधी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी’ TV9\nJaykumar Gore यांच्यावर 9 जूनपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे कोर्टाचे निर्देश-tv9\nSpecial Report | महाराष्ट्रातही ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळणार \nGopichand Padalkar | पवारांचा सल्ला घेतला तर महाराष्ट्राची माती होईल पडळकरांची पवारांवर टीका\nKetaki Chitale : केतकी चितळेची पोस्ट शेअर करणं महागात, शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह टिपणी करणारा आणखी एक अटकेत\nGyanvapi raw: ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेचा अहवाल उद्या कोर्टात; तळघराचा सर्व्हे करा, कारंजा असेल तर पाण्याची टाकी दाखवा, हिंदू पक्षकारांची मागणी\nजालन्यात थरार नाट्य; चार कोटींची मागणी करत दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण, अवघ्या पाच तासात पोलिसांनी लावला छडा\nSharad Pawar Photo : शरद पवार रमले बाळासाहेबांच्या आठवणीत, पाहा बाळासाहेब ठाकरेंचे दुर्मिळ फोटो\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/coronavirus-update-lockdown-bjp-for-not-being-serious-shiv-sena-samana-article-mumbai-mhss-444373.html", "date_download": "2022-05-19T00:03:42Z", "digest": "sha1:YTOSOESJ6CRIIEMESXAYG7ZIYCTSYVH6", "length": 18176, "nlines": 102, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पोलिसांचा दंडुका डोक्यात का पडू नये? भाजप हा गांभीर्य नसलेला पक्ष, शिवसेनेनं फटकारलं – News18 लोकमत", "raw_content": "\nपोलिसांचा दंडुका डोक्यात का पडू नये भाजप हा गांभीर्य नसलेला पक्ष, शिवसेनेनं फटकारलं\nपोलिसांचा दंडुका डोक्यात का पडू नये भाजप हा गांभीर्य नसलेला पक्ष, शिवसेनेनं फटकारलं\nअशा विरोधी पक्षाला सामाजिक भान तर नाहीच, पण त्यांचे वागणे राष्ट्रीय एकोप्याच्या विरोधी आहे. म्हणूनच अशा कठीणप्रसंगी असे संकुचित विचारांचे लोक सत्तेवर नाहीत याचा महाराष्ट्राला अभिमान आहे.\nमुंबई, 30 मार्च : कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. भारतातही दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. धक्कादायक म्हणजे, महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारने वेळोवेळी ठोस पावलं उचलली जात आहे. परंतु, भाजपकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत न करणाऱ्यावर शिवसेनेनं भाजपवर मुखपत्र असलेल्या सामनातून सडकून टीका केली आहे. \"आमचा इतर सर्व विरोधी पक्षांशी चांगला संवाद आहे. या संकटकाळी त्यांचे आम्हाला चांगले सहकार्य मिळत आहे. प्रमुख विरोधी असलेल्यांनी मात्र मुख्यमंत्री मदतनिधीसारख्या महत्त्वाच्या बाबतीतही सवतासुभा केला आहे. अशा गांभीर्य नसलेल्या विरोधकांच्या डोक्यावर एखादा दंडुका पडल्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही.\" अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. हेही वाचा - '1 लाख लोकं मेली तरी ही आपली चांगली कामगिरी', ट्रम्प यांच्या वक्तव्याने खळबळ एका व्यक्तीच्या चुकीमुळे शंभरजणांना, त्या शंभरांतून पुढच्या हजारांना कोरोना बाधणार असेल तर त्या एका व्यक्तीच्या पार्श्वभागावर `दंडुका’ हाणणे ही समाजसेवा आणि आरोग्यसेवाच आहे. पोलिसांना दंडुका का वापरावा लागतो, याचा विचार प्रमुख विरोधी पक्षाने करायला हवा, असा सल्लावजा टोलाही भाजपला लगावण्यात आला. तसंच, हा समय वादविवादाचा नाही. टीका, आरोप करण्याचा नाही. हातात हात घालून राष्ट्र आणि महाराष्ट्र वाचविण्याचा आहे. सरकारी पगार स्वत:च्या राहत कोषात जमा करणाऱ्यांना हे कोणी समजावयाचे असा सवालही सेनेनं उपस्थितीत केला आहे. काय लिहिलंय आजच्या अग्रलेखात असा सवालही सेनेनं उपस्थितीत केला आहे. काय लिहिलंय आजच्या अग्रलेखात महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दोनशेच्या घरात गेला आहे. हे लक्षण चांगले नाही. राज्यात दोनशे व संपूर्ण देशात हजारांवर कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली आहे, पण लोकांना या महामारीचे गांभीर्य खरंच समजले आहे काय महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दोनशेच्या घरात गेला आहे. हे लक्षण चांगले नाही. राज्यात दोनशे व संपूर्ण देशात हजारांवर कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली आहे, पण लोकांना या महामारीचे गांभीर्य खरंच समजले आहे काय कोरोनाची समस्या अशी आहे की दाबण्यासाठी हिंदू-मुसलमान असा खेळ करूनही उपयोग नाही. मंदिर, मशीद, शाहीन बाग वगैरे पत्ते पिसूनही कोरोनावरील मात शक्य नाही. येथे सरकारला कष्ट करावे लागतील व जनतेला स्वयंशिस्त पाळावी लागेल. हेही वाचा -भयंकर कोरोनाची समस्या अशी आहे की दाबण्यासाठी हिंदू-मुसलमान असा खेळ करूनही उपयोग नाही. मंदिर, मशीद, शाहीन बाग वगैरे पत्ते पिसूनही कोरोनावरील मात शक्य नाही. येथे सरकारला कष्ट करावे लागतील व जनतेला स्वयंशिस्त पाळावी लागेल. हेही वाचा -भयंकर इथे लोकं मृतदेहाशेजारीच झोपतात आणि त्यांना जेवायला सुद्धा देतात सरकारने 21 दिवसांचे `लॉक डाऊन’ जाहीर करूनही लोक रस्त्यावर उतरतात, गर्दी करतात. पुन्हा पोलिसांनी दंडुके उगारले तर हे कायद्याचे राज्य आहे काय असा प्रश्न विचारतात. होय, हे कायद्याचेच राज्य आहे. म्हणूनच पोलीस फक्त दंडुक्याचा वापर करीत आहेत. चीनसारखे राष्ट्र असते तर काय झाले असते सांगता येत नाही. चीनने कोरोना आटोक्यात आणला याचे कौतुक सुरू आहे, पण सहा हजारांवर बळी देऊन. त्यासाठी त्यांना दंडुक्यांचा नव्हे तर बंदुकांचाही वापर करावा लागला असेल. हिंदुस्थानातही चीनप्रमाणे सहा हजार बळी जाऊ द्यायचे आहेत काय इथे लोकं मृतदेहाशेजारीच झोपतात आणि त्यांना जेवायला सुद्धा देतात सरकारने 21 दिवसांचे `लॉक डाऊन’ जाहीर करूनही लोक रस्त्यावर उतरतात, गर्दी करतात. पुन्हा पोलिसांनी दंडुके उगारले तर हे कायद्याचे राज्य आहे काय असा प्रश्न विचारतात. होय, हे कायद्याचेच राज्य आहे. म्हणूनच पोलीस फक्त दंडुक्याचा वापर करीत आहेत. चीनसारखे राष्ट्र असते तर काय झाले असते सांगता येत नाही. चीनने कोरोना आटोक्यात आणला याचे कौतुक सुरू आहे, पण सहा हजारांवर बळी देऊन. त्यासाठी त्यांना दंडुक्यांचा नव्हे तर बंदुकांचाही वापर करावा लागला असेल. हिंदुस्थानातही चीनप्रमाणे सहा हजार बळी जाऊ द्यायचे आहेत काय रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलीस दंडुके मारतात म्हणून सरकारवर टीका केली जात आहे. मग महाराष्ट्र वाचविण्यासाठी काय करायला हवे, याचेही मार्गदर्शन टीकाकारांनी करावे. इराणमध्ये रस्तोरस्ती, इटलीच्या चौकाचौकांत कोरोना रुग्णांचे मुडदे पडत आहेत. तसे मुडदे येथील रस्त्यांवरही पडू द्यायचे काय रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलीस दंडुके मारतात म्हणून सरकारवर टीका केली जात आहे. मग महाराष्ट्र वाचविण्यासाठी काय करायला हवे, याचेही मार्गदर्शन टीकाकारांनी करावे. इराणमध्ये रस्तोरस्ती, इटलीच्या चौकाचौकांत कोरोना रुग्णांचे मुडदे पडत आहेत. तसे मुडदे येथील रस्त्यांवरही पडू द्यायचे काय राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांना काय झाले आहे राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांना काय झाले आहे जणू जनतेची काळजी फक्त त्यांना आहे आणि सरकार फक्त हाती दंडुका घेऊन फिरत आहे. अशी विधाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करीत आहेत. आधीच्या राजवटीत पोलिसांचा फक्त गैरवापर सुरू होता. आज फक्त कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा वापर सुरू आहे. हेही वाचा -कलाकारांकडून मदतीचा ओघ तरी बिग बी शांत का जणू जनतेची काळजी फक्त त्यांना आहे आणि सरकार फक्त हाती दंडुका घेऊन फिरत आहे. अशी विधाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करीत आहेत. आधीच्या राजवटीत पोलिसांचा फक्त गैरवापर सुरू होता. आज फक्त कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा वापर सुरू आहे. हेही वाचा -कलाकारांकडून मदतीचा ओघ तरी बिग बी शांत का ट्रोलर्सना बच्चन यांचे 'असे' उत्तर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर टीकेची झोड उठवून तुम्ही कोरोनाला बळ देत आहात. पण घसरलेल्या गाडीत बसणाऱ्या विरोधकांना हे सांगायचे कोणी ट्रोलर्सना बच्चन यांचे 'असे' उत्तर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर टीकेची झोड उठवून तुम्ही कोरोनाला बळ देत आहात. पण घसरलेल्या गाडीत बसणाऱ्या विरोधकांना हे सांगायचे कोणी महाराष्ट्रातील सर्व आमदार व खासदारांनी (भाजप वगळून) त्यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री मदतनिधीत जमा केले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी टाटा, बजाज, अझिम प्रेमजी, अंबानी अशा उद्योगपतींनी मोठे योगदान दिले, पण राज्यातील विरोधी पक्षाने त्यांच्या आमदार-खासदारांसाठी काय फर्मान काढावे महाराष्ट्रातील सर्व आमदार व खासदारांनी (भाजप वगळून) त्यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री मदतनिधीत जमा केले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी टाटा, बजाज, अझिम प्रेमजी, अंबानी अशा उद्योगपतींनी मोठे योगदान दिले, पण राज्यातील विरोधी पक्षाने त्यांच्या आमदार-खासदारांसाठी काय फर्मान काढावे तर त्यांचे एक महिन्याचे वेतन त्यांनी भाजपच्या राहत कोषात जमा करायचे आहे. म्हणजे, अशा संकट काळातही विरोधी पक्षाने त्यांचा सवतासुभा केला आहे. संकटात हे लोक एकत्र येण्यास तयार नाहीत. त्यांना मुख्यमंत्री व त्यांचा मदतनिधी आपला वाटत नाही. अशा विरोधी पक्षाला सामाजिक भान तर नाहीच, पण त्यांचे वागणे राष्ट्रीय एकोप्याच्या विरोधी आहे. म्हणूनच अशा कठीणप्रसंगी असे संकुचित विचारांचे लोक सत्तेवर नाहीत याचा महाराष्ट्राला अभिमान आहे. पोलिसांना ही भाषा का वापरावी लागते तर त्यांचे एक महिन्याचे वेतन त्यांनी भाजपच्या राहत कोषात जमा करायचे आहे. म्हणजे, अशा संकट काळातही विरोधी पक्षाने त्यांचा सवतासुभा केला आहे. संकटात हे लोक एकत्र येण्यास तयार नाहीत. त्यांना मुख्यमंत्री व त्यांचा मदतनिधी आपला वाटत नाही. अशा विरोधी पक्षाला सामाजिक भान तर नाहीच, पण त्यांचे वागणे राष्ट्रीय एकोप्याच्या विरोधी आहे. म्हणूनच अशा कठीणप्रसंगी असे संकुचित विचारांचे लोक सत्तेवर नाहीत याचा महाराष्ट्राला अभिमान आहे. पोलिसांना ही भाषा का वापरावी लागते दंडुका का वापरावा लागतो, याचा विचार प्रमुख विरोधी पक्षाने करायला हवा. आमचा इतर सर्व विरोधी पक्षांशी चांगला संवाद आहे. या संकटकाळी त्यांचे आम्हाला चांगले सहकार्य मिळत आहे. प्रमुख विरोधी असलेल्यांनी मात्र मुख्यमंत्री मदतनिधीसारख्या महत्त्वाच्या बाबतीतही सवतासुभा केला आहे. अशा गांभीर्य नसलेल्या विरोधकांच्या डोक्यावर एखादा दंडुका पडल्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही. हा समय वादविवादाचा नाही. टीका, आरोप करण्याचा नाही. हातात हात घालून राष्ट्र आणि महाराष्ट्र वाचविण्याचा आहे. सरकारी पगार स्वत:च्या राहत कोषात जमा करणाऱ्यांना हे कोणी समजावयाचे दंडुका का वापरावा लागतो, याचा विचार प्रमुख विरोधी पक्षाने करायला हवा. आमचा इतर सर्व विरोधी पक्षांशी चांगला संवाद आहे. या संकटकाळी त्यांचे आम्हाला चांगले सहकार्य मिळत आहे. प्रमुख विरोधी असलेल्यांनी मात्र मुख्यमंत्री मदतनिधीसारख्या महत्त्वाच्या बाबतीतही सवतासुभा केला आहे. अशा गांभीर्य नसलेल्या विरोधकांच्या डोक्यावर एखादा दंडुका पडल्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही. हा समय वादविवादाचा नाही. टीका, आरोप करण्याचा नाही. हातात हात घालून राष्ट्र आणि महाराष्ट्र वाचविण्याचा आहे. सरकारी पगार स्वत:च्या राहत कोषात जमा करणाऱ्यांना हे कोणी समजावयाचे\nकेतकी चितळेनं मोबाईलमधून तो मेसेज का केला डिलीट पोलिसांच्या तपासाला नवे वळण\n चहा पावडरमध्ये रसायनाची भेसळ; 85 हजार किंमतीचा तब्बल 430 किलो साठा मुंबईत जप्त\nराज्यसभा निवडणुकीच्या आखाड्यात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची एंट्री, अपक्ष आमदारांना 'वर्षा'वर बोलावले\n आईचं लहानपणीचं स्वप्न पुन्हा जिवंत केलं, अन् मी जिंकले\nOBC Reservation साठी राज्य सरकारला आली जाग, मध्यप्रदेश प्रमाणे सुप्रीम कोर्टात मांडणार भूमिका\nDhanajay Munde आणि Pankaja Munde भावंडांमध्ये 'गोडवा'; जाहीर कार्यक्रमात ताईच्या डोक्यात धनंजय यांनी मारली मायेची टपली\nBREAKING : जितेंद्र आव्हाडांच्या घोषणेवर पुन्हा एकदा शिवसेना नाराज, आदित्य ठाकरेंना फटका बसण्याची शक्यता\nBREAKING : पोलिसांना मिळणार मुंबईत 50 लाखांमध्ये घर, राज्य सरकारची घोषणा\nMaharashtra Weather Forecast: पुढील 3-4 दिवसांत कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यता; या तारखेला येणार Monsoon\nराज्यसभेत जाण्यासाठी संभाजीराजेंसमोर शिवसेनेचाच पर्याय सेना खासदाराचे सूचक विधान\nOBC Reservation: मध्यप्रदेशात ओबीसी आरक्षणासह निवडणुकीचा मार्ग मोकळा, महाराष्ट्रातील निवडणुकांचं काय \nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/highest-single-day-spike-of-32695-covdi-19-reported-in-the-last-24-hours-in-india-update-latest-mhpg-update-464688.html", "date_download": "2022-05-18T22:52:44Z", "digest": "sha1:FO5U74YWSDPU45GUS6B7H3ED5NKNLMZI", "length": 8021, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "देशात कोरोनाचा विस्फोट! 24 तासांत 606 रुग्णांचा मृत्यू, तर रुग्णांमध्ये पुन्हा झाली विक्रमी वाढ Highest single day spike of 32695 covdi-19 reported in the last 24 hours in India mhpg – News18 लोकमत", "raw_content": "\n 24 तासांत 606 रुग्णांचा मृत्यू, तर रुग्णांमध्ये पुन्हा झाली विक्रमी वाढ\n 24 तासांत 606 रुग्णांचा मृत्यू, तर रुग्णांमध्ये पुन्हा झाली विक्रमी वाढ\nगेल्या 24 तासांत देशात तब्बल 32,695 नवीन रुग्णांची नोंद झाली. यासह 606 रुग्णांचा मृत्यू झाला.\nभारताच्या सीरिजआधी ICCचा आफ्रिकन खेळाडूला धक्का, 9 महिने बंदी, 31 रनही कापल्या\nदक्षिण आफ्रिका सीरिजसाठी द्रविड नाही, तर हा असणार टीम इंडियाचा कोच\nराजीव गांधी हत्या प्रकरणातील मोठी बातमी; सर्वाच्च न्यायालयाने काय आदेश दिले\nरिक्षाचालकाच्या घरी बिर्याणी खाल्ल्यावर अमेरिकन महिलेची पोस्ट व्हायरल\nनवी दिल्ली, 16 जुलै : गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात तब्बल 32 हजार 695 नवीन रुग्णांची नोंद झाली. यासह 606 रुग्णांचा मृत्यू झाला. एकाच दिवसात आतापर्यंत सापडलेली सर्वात जास्त रुग्णांची नोंद आहे. यासह आता देशात एकूण 9 लाख 68 हजार 876 रुग्ण झाले आहे. सध्या देशात 3 लाख 31 हजार 146 सक्रिय रुग्ण आहेत. तर, 6 लाख 12 लाख 815 लोक निरोगी झाले आहे. एकूण मृतांचा आकडा 24 हजार 915 झाला आहे. गेल्या 24 तासात 3 लाख कोरोना व्हायरस चाचणी झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात 1 कोटी 27 लाख 39 हजार 490 लोकांची चाचणी झाली आहे.\nअशी आहे राज्यांची परिस्थिती अमेरिका, ब्राझील आणि भारतात सर्वात जास्त प्रकरणं जुलैमध्ये कोरोना विषाणूची गती वाढली आहे. या महिन्यात जगात दररोज सुमारे 2 लाख नवीन प्रकरणे येत आहेत. गेल्या 24 तासांत अमेरिकेत 67 हजार प्रकरणे झाली आहेत.अधिक प्रकरणांच्या बाबतीत ब्राझील दुसर्‍या क्रमांकावर आहे तर अमेरिका अमेरिकेनंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. जुलै महिन्यात रशियामध्ये काही प्रकरणे समोर आली आहेत. एकूणच सध्या भारत, अमेरिका, ब्राझील आणि रशियामध्ये 2 लाखाहून अधिक प्रकरणे आहेत. जगातील एकूण प्रकरणांपैकी हे प्रमाण 53% पेक्षा जास्त आहे. सर्वात जास्त 35.80 लाख प्रकरणे अमेरिकेत आहेत. बुधवारी रात्री उशिरापर्यंत ब्राझीलमध्ये 19.40 लाख प्रकरणे नोंदली गेली. भारत 9.68 लाख आणि रशिया 7.46 लाख प्रकरणांसह हे देश अनुक्रमे तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2022-05-19T00:03:08Z", "digest": "sha1:CAIWVT3HYPPHCF4WPZMGUIRNBIQF3KYB", "length": 5609, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्वेतलाना कुझ्नेत्सोवा - विकिपीडिया", "raw_content": "\nउजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड\nशेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.\nकृपया टेनिस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nस्वेतलाना कुझ्नेत्सोव्हा (रशियन: Светла́на Алекса́ндровна Кузнецо́ва; जन्मः २७ जून १९८५) ही एक रशियन टेनिसपटू आहे. कुझ्नेत्सोव्हाने २००४ साली यु.एस. ओपन व २००९ साली फ्रेंच ओपन ह्या दोन ग्रँड स्लॅम टेनिसा स्पर्धा जिंकल्या आहेत.\nटेनिस खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १९८५ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ मार्च २०२२ रोजी २२:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/maharashtra/pune/75847/student-unions-alleges-savitribai-phule-pune-university-management-is-not-concerned-about-students-problems/ar", "date_download": "2022-05-18T21:59:46Z", "digest": "sha1:YYTF5CSZHHM4A3MS3ZQLZLWRHOY4PYVT", "length": 17741, "nlines": 168, "source_domain": "pudhari.news", "title": "काय भुललासी वरलीया रंगा! - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/महाराष्ट्र/पुणे/काय भुललासी वरलीया रंगा\nकाय भुललासी वरलीया रंगा\nविद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी पैसा नाही\nसुशोभीकरणासाठी मात्र कोट्यवधींची उधळण\nकुठं नेऊन ठेवलंय आमचं विद्यापीठ\nविद्यार्थी संघटनांचा प्रशासनाला सवाल\nपुणे : गणेश खळदकर : विद्यार्थी प्रश्नांसाठी पैसा खर्च करण्याची वेळ आली, की विद्यापीठ आर्थिक तोट्यात आहे, असे म्हणायचे आणि विद्यापीठाच्या आवारातील सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपयांची उधळण करायची, असा प्रकार सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे ‘ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा काय भूललासी वरलिया रंगा ॥’ या संत चोखामेळा यांच्या संतवचनाची विद्यापीठ प्रशासनाला आठवण करून द्यायची वेळ आली असल्याचे मत विविध विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले आहे.\nSchool Reopen : शाळा ठरल्याप्रमाणेच १ डिसेंबरपासून सुरु होणार \nपुणे विद्यापीठाचे प्रशासन ज्या गोष्टींसाठी खर्च करायला हवा तिथे न करता इतर कामांसाठी खर्च करीत आहे. विद्यार्थिसंख्या कमी असणारे कोर्सेस बंद करणे, विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कात कपात करण्याऐवजी वाढ करणे, विद्यापीठात मोठ्या प्रमाणात सुरक्षारक्षक असताना सर्वत्र लोखंडी जाळ्या बसविणे, अंतर्गत रस्त्यांवर गतिरोधक आणि साइडपट्ट्यांसाठी लाखो रुपये खर्च करणे, कुलगुरू, कुलसचिव आणि अन्य अधिकार्‍यांना अतिरिक्त भत्ते देणे, त्यांच्या घरांवर लाखोंचा खर्च करणे आदी कामे विद्यापीठ प्रशासन करीत आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळणदेखील केली जात आहे. परंतु, विद्यार्थिहितासाठी कोणताही निर्णय घेण्याची वेळ आली, की विद्यापीठ आर्थिक तोट्यात असल्याचा आव आणला जात आहे, असा स्पष्ट आरोप विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींकडून केला जात आहे.\nपालिकेच्या वतीने आपत्कालीन व्यवस्थापनासाठी ‘कंट्रोल सेंटर’\nजिल्ह्यात दिसू लागला नेत्रसुखद दुर्मिळ कुमुदिनीचा बहर ...\nShane Warne’s accident : शेन वाॅर्नचा अपघात; पायाला मोठी दुखापत\nयासंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. परंतु, विद्यापीठ प्रशासनाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, विद्यापीठ प्रशासनाने नवीन वसतिगृहे बांधून निवासी क्षमतेचा विकास केला आहे. लिबरल आर्ट्स, डिझाइन, हॉस्पिटॅलिटी, ब्लेंडेड बीएस्सी, जेम्स ज्वेलरी, हॉस्पिटल मॅनेजमेंट यांसारखे अनेक रोजगाराभिमुख अभ्यासक्रम माफक शुल्कात सुरू केले आहेत. ग्रंथालये, जर्नल्स, प्रयोगशाळा इत्यादी संशोधनाच्या सुविधा मोठ्या प्रमाणात विकसित केल्या आहेत.\nRT-PCR चाचण्या वाढविण्यासह अ‍ॅक्टिव्ह सर्व्हिलन्स सुरू करण्याचे केंद्राचे राज्यांना निर्देश\nकोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षणासाठी सर्व महाविद्यालयांमध्ये इकंटेंट उपलब्ध करून दिला. डिग्रीप्लससारख्या माध्यमातून हार्वर्ड व कोर्सेरा यांचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना अत्यल्प दरात उपलब्ध केले आहेत. विद्यार्थी विकास व राष्ट्रीय सेवायोजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थिहिताच्या योजना राबविण्यात आल्या. विद्यापीठाच्या अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार परिसर देखभाल, नवीन उपक्रम व शैक्षणिक गुणवत्ता, क्रीडा व संस्कृती इत्यादी सर्व बाबींचा समन्वय साधून तरतूद केलेल्या निधीमध्ये विकास घडवून आणण्याची भूमिका पार पाडत असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.\nहनी ट्रॅप प्रकरण : पत्नीपाठोपाठ बहिणीचाही सहभाग\n‘‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कारभार सध्या ’दिखाऊ माल फसवा कारभार’ या म्हणीनुसार चालू आहे. विद्यापीठ आवारातील अनेक गोष्टींकरिता नाहक खर्च केला जात आहे. परंतु मूळ शिक्षणावरील खर्चात मात्र विद्यापीठ तोट्यात असल्याचे सांगून टाळाटाळ केली जात आहे. शिक्षणाचा दर्जा वाढण्यासाठी, तसेच कोरोना प्रादुर्भावात शिक्षणाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी विद्यापीठाने अधिक गंभीर होणे गरजेचे आहे.’’\n– कल्पेश यादव, राज्य सहसचिव, युवासेना\nडॉ. प्रतापसिंह जाधव : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे\n‘‘विद्यार्थ्यांच्या फेलोशिप बंद केल्या, फीमाफीच्या आदेशावर स्थगिती आणली अशा अनेक विद्यार्थीहिताच्या निर्णयांना स्थगिती देऊन पुणे विद्यापीठ विद्यार्थ्यांचेच पैस घेऊन विद्यार्थ्यांवर अन्याय करीत आहे. दुसरीकडे पैसे नाहीत, असे म्हणून विद्यापीठ परिसरात अनेक विकासकामे चालू आहेत. विद्यापीठाने विद्यार्थीहिताचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याची गरज आहे.’’\n– शुभंकर बाचल, पुणे महानगरमंत्री, अभाविप\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार\n‘‘सध्या विद्यापीठ काही लोकांचे आर्थिक कुरण बनले आहे. विद्यार्थ्यांचे 2018 पासून पीएचडीचे मानधन व सेंटर बंद आहे, कोरोनाकाळात विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कही माफ केले नाही. कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर शिक्षण माफ असे परिपत्रक असताना कोणत्याही लाभार्थ्यांची माहिती विद्यापीठाकडे नाही. त्यामुळे मॅनेजमेंट टीम आणि कुलगुरू विद्यार्थीहित सोडून स्वहित पाहत आहेत, असा आमच्या संघटनेचा स्पष्ट आरोप आहे.’’\n– कुलदीप आंबेकर, अध्यक्ष स्टुडंट हेल्पिंग हँड\nsonakshi sinha : सोनाक्षी सिन्हा सलमान खानच्या घरची सून होणार तो आहे तरी कोण\n‘‘सध्या मुख्य इमारत परिसरात हेरिटेज कमिटीच्या आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे मुख्य इमारतीला बंदिस्त करण्याचे काम सुरू आहे. परंतु, विद्यार्थ्यांना फायदा होईल अशा ठिकाणी विद्यापीठ का खर्च करीत नाही. परीक्षा शुल्क वाढवतील, वसतिगृह शुल्क वाढवतील. परंतु, कमी करायचे म्हटले की विद्यापीठ आर्थिक तोट्यात आहे, असा कायम सूर असतो.’’\n– कमलाकर शेटे, शहर उपाध्यक्ष, महाराष्ट्र युवक क्रांती दल\nरविकांत तुपकर यांच्या गाडीच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू\n‘‘विद्यार्थ्यांच्या हितासाठी लागणारी रक्कम खर्च करण्यास विद्यापीठ प्रशासन नकार देत असेल तर ते मुळीच मान्य नाही. ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असे सांगण्यात येणार्‍या पुणे विद्यापीठाचे कोणत्याचबाबतीत स्पष्ट धोरण नाही. त्यामुळे यापुढे युवक काँग्रेस म्हणून आम्ही शासनस्तरावर विद्यापीठातील प्रशासकीय एकाधिकारशाहीबाबत तक्रार करणार आहोत.’’\n– अक्षय जैन, सचिव-महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, समन्वयक शिक्षण विभाग\nअक्साई चीन मध्ये बनताहेत पक्के रस्ते\nरेल्वेमध्ये नोकरीचे आमीष दाखवून शेतकऱ्यासह चौघांची १८ लाखांना फसवणूक\nऋता दुर्गुळेने प्रतिक शाह सोबत गुपचुप आवरलं शुभमंगल\n‘पाण्यामुळे जिवाची माणसं गमावली, पैसे नको पाणी द्या’; मंत्री आठवलेंना संतप्त कुटुंबाचा सवाल\nनाशिक : साडेआठ लाखाच्या फसवणूक प्रकरणी तीन महिलांना शिक्षा\nमुंबई : सेक्सॉर्टशन रॅकेटमध्ये अडकला घोड्यांचा प्रशिक्षक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/tag/case", "date_download": "2022-05-18T23:28:10Z", "digest": "sha1:YR26XX4CFULFBGENRU5TEE23LTTHV7O6", "length": 6435, "nlines": 150, "source_domain": "pudhari.news", "title": "case Archives - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nजळगाव : लग्‍नाचे आमिष दाखवत विधवा वहिनीवर बलात्‍कार, ७३ लाख रुपयांसह दागिनेही लाटले\nजळगाव, पुढारी वृत्तसेवा : पाचोरा तालुक्यातील एका गावातील २४ वर्षीय विधवा महिलेवर दिराने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना…\nWatch Video : चक्क विगमध्ये लपवलं ३३ लाखांचं सोनं, प्रवाशाला अटक\nवाराणसी, पुढारी ऑनलाईन : वाराणसी विमानतळावर एका कस्टम अधिकाऱ्यांनी शनिवारी सौदी अरेबियामधून आलेल्या एका प्रवाशाकडून ४५ लाखांचं सोनं जप्त केलं आहे.…\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nजळगाव : मोलकरणीवर अत्याचार, वकिलाविरूध्द गुन्हा दाखल\nजळगाव : पुढारी वृत्तसेवा घरकाम करणार्‍या मोलकरणीवर अत्याचार करून तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणार्‍या वकिलाच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला…\nमदन पाटील यांच्या संदर्भातील दाव्याची सुनावणी पूर्ण\nसांगली : पुढारी वृत्तसेवा वसंतदादा बँकेतील 375 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीतून वगळावे, या मागणीसाठी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमोर सुरू…\nमहात्मा गांधींची बदनामी केल्याप्रकरणी अभिनेत्री पायल रोहतगी विरोधात गुन्हा\nपुणे ; पुढारी वृत्तसेवा : अभिनेत्री पायल रोहतगी हिच्या विरोधात पुण्यातील शिवाजीननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महात्मा गांधी…\nरेल्वेमध्ये नोकरीचे आमीष दाखवून शेतकऱ्यासह चौघांची १८ लाखांना फसवणूक\nऋता दुर्गुळेने प्रतिक शाह सोबत गुपचुप आवरलं शुभमंगल\n‘पाण्यामुळे जिवाची माणसं गमावली, पैसे नको पाणी द्या’; मंत्री आठवलेंना संतप्त कुटुंबाचा सवाल\nनाशिक : साडेआठ लाखाच्या फसवणूक प्रकरणी तीन महिलांना शिक्षा\nमुंबई : सेक्सॉर्टशन रॅकेटमध्ये अडकला घोड्यांचा प्रशिक्षक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/ahmednagar/a-state-of-the-art-ambulance-has-been-started-for-karjat-from-mla-rohit-pawars-mla-fund", "date_download": "2022-05-18T22:58:03Z", "digest": "sha1:IZUQSMYYUX4WYVABRKWVJQ6HTHCCYKKG", "length": 10544, "nlines": 157, "source_domain": "www.esakal.com", "title": "रोहित पवार यांच्या आमदार निधीतून कर्जतला अत्याधुनिक रुग्णवाहिका | Sakal", "raw_content": "\nआ. रोहित पवारांनी कर्जतच्या रुग्णसेवेत पुन्हा एक अद्ययावत रुग्णवाहिका दाखल केली आहे.\nरोहित पवार यांच्या आमदार निधीतून कर्जतला अत्याधुनिक रुग्णवाहिका\nकर्जत (अहमदनगर) : येथील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व्हावी, तालुक्यातील रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, कोणत्याही रुग्णास उपचाराअभावी त्रास सहन करावा लागू नये म्हणून आ. रोहित पवारांनी कर्जतच्या रुग्णसेवेत पुन्हा एक अद्ययावत रुग्णवाहिका दाखल केली आहे.\nआमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२०-२१ अंतर्गत आ.पवार यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यासाठी ही रुग्णवाहिका रुग्णांसाठी उपलब्ध असणार आहे. सध्या कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्यविभाग आणि स्थानिक प्रशासन जीव ओतून काम करत आहे. आ.पवार यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आरोग्यासाठी मतदारसंघात गरजेनुसार जम्बो कोव्हिड सेंटरची उभारणी केली आहे. या सेंटरमध्ये अनेक रुग्णांनी उपचार घेत कोरोनावर यशस्वी मात केली आहे. या सेंटरसाठी लागणाऱ्या आरोग्य सुविधा वेळेत मिळवण्यासाठी त्यांच्याकडूनही शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.\nहेही वाचा: होम क्‍वॉरंटाईन व्हावे लागल्याने महसुलमंत्र्यांच्या कार्यक्रमाला गैरहजेरी\nकोरोना महामारीचा सामना करण्यासाठी राज्यशासनाकडून आरोग्य सुविधांकडे लक्ष दिले जात आहे. रुग्णांना तात्काळ सुविधा मिळाव्यात, त्यांना अत्यावश्यक उपचारासाठी घेऊन जाणे, त्यांना उपचाराच्या ठिकाणाहून पुन्हा घेऊन येणे शक्य व्हावे, यासाठी ही रुग्णवाहिका महत्वाची भूमिका बजावणार आहे. याअगोदरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि सेवाभावी संस्थांच्या मदतीने कर्जत व जामखेडसाठी दोन रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. आता आमदार फंडातून आ. पवारांनी ही तिसरी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याने कर्जतची आरोग्य यंत्रणा अधिक गतिमान होणार आहे. १०८ आणि १०२ या टोलफ्री क्रमांकावर उपलब्ध होणाऱ्या रुग्णवाहिकेसोबतच ही रुग्णवाहिका रुग्णांपर्यंत पोहोचणार आहे.\nहेही वाचा: पोलिस पथकाने लॉकडाऊनचे उल्लंघन करणा-यांविरोधात केली कारवाई\nकोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यशासनाने प्रत्येक मतदारसंघातील आमदारांसाठी आरोग्यावर खर्च करण्यासाठी ठराविक निधी उपलब्ध करून दिलेला आहे. मात्र आरोग्य विभाग गतिमान व्हावा आणि प्रत्येक गरजू रुग्णाला आरोग्य सेवा मिळावी, यासाठी राज्यशासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीपेक्षा अधिक निधी मतदारसंघातील आरोग्यसेवेसाठी खर्च केला आहे. अर्थात लोकप्रतिनिधी म्हणून हे माझे कर्तव्य आहे.\n- आमदार रोहित पवार, कर्जत जामखेड\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pantnagaritimes.com/2020/04/blog-post_25.html", "date_download": "2022-05-18T23:07:48Z", "digest": "sha1:2X5XPU5XTE36NW5M7QWG4XBUOX5KURL3", "length": 8445, "nlines": 52, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "महात्मा बसवेश्वरांची जयंती घरीच साजरी करा : शिवानंद पाटील - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक महात्मा बसवेश्वरांची जयंती घरीच साजरी करा : शिवानंद पाटील\nमहात्मा बसवेश्वरांची जयंती घरीच साजरी करा : शिवानंद पाटील\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू आहे. शासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करणे हे सर्वांचे कर्तव्य असल्यामुळे मंगळवेढा तालुक्यात यावर्षी २६ एप्रिल रोजी महात्मा बसवेश्वर महाराज जयंती प्रत्येक भक्ताने आपल्या घरी प्रतिमेचे पूजन करुन साजरी करावी असे आवाहन माजी सभापती शिवानंद पाटील यांनी केले आहे.\nमहात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने बसव उत्सव भव्य प्रमाणात साजरा केला जातो. तसेच बसवजयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन केले जाते. मात्र, यावर्षी कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोनाचे भीषण संकट परतविण्यासाठी महात्मा बसवेश्वर महाराज\nयांची जयंती आपल्या घरी साजरी करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन समितीने केले आहे.\nसर्व लिंगायत बांधवांनी घरातच प्रतिमेचे पूजन करून, महात्मा बसवेश्वरांचे विचारांचे स्मरण करून त्यांचे कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे कार्य करावे. सध्या देशावरच्या या संकटात घराबाहेर बाहेर न पडता महात्मा बसवेश्वर हे प्रत्येकाच्या मनामनात आहेत. हे दाखवून देऊया व महात्मा बसवेश्वर जयंती घराघरात साजरी करूया, असे आवाहन माजी सभापती शिवानंद पाटील यांनी केले आहे.\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात...\nपत्नीचे चारित्र्यावर संशयाचा राग मनात धरून एसआरपीएफ जवानांचा गोळीबार मध्ये एक ठार , दोन जखमी\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळी बार केल्याची घटना सोलापुर जिल्ह्यातील बार्शी ता...\nमंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा\nमंगळवेढा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी शिक्षक भगिनींचा मेळाव...\nनंदेश्वरचे कामचुकार तलाठी बी.एस.शेख यांना निलंबीत करावे यासाठी रेखा कसबे यांचे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन\nमंगळवेढा / प्रतिनिधी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील रेखा सुनिल कसबे यांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्हीही नावे 7/12 उतार्‍यावर ला...\nजिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nमंगळवेढा / प्रतिनिधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/horoscope-spirituality/article/narsimha-jayanti-share-marathi-wishes-on-whatsapp-stories-insta-stories-facebook-and-social-media-with-your-friends-and-family/406336", "date_download": "2022-05-18T23:45:47Z", "digest": "sha1:OPC3RPBENM2XBQ3JWLBULXOZFCVZ3BFX", "length": 10759, "nlines": 107, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " narsimha jayanti marathi wishes narsimha jayanti share marathi wishes on whatsapp stories, insta stories, facebook and social media, Narasimha Jayanti 2022 Marathi Wishesh : नृसिंह जयंती निमित्त WhatsApp, Facebook, Instagram आणि Social Media वर शेअर करा मराठी शुभेच्छा", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nnarsimha jayanti 2022 हिंदू धर्मानुसार नरसिंह जयंती दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल चतुर्दशीच्या तिथीला साजरी केली जाते. या जयंतीला नरसिंह चतुर्दशीही म्हटलं जातं. यंदा १४ मे रोजी नरसिंह चतुर्दशी साजरी होत आहे. या निमित्ताने facebook story, whatsapp story and instagrama story तसेच सोशल मीडियावर शेअर करा मराठी शुभेच्छा.\nहिंदू धर्मानुसार नरसिंह जयंती दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल चतुर्दशीच्या तिथीला साजरी केली जाते.\nया जयंतीला नरसिंह चतुर्दशीही म्हटलं जातं.\nया निमित्ताने facebook story, whatsapp story and instagrama story तसेच सोशल मीडियावर शेअर करा मराठी शुभेच्छा.\nNarasimha Chaturdashi 2022: मुंबई : हिंदू धर्मानुसार नरसिंह जयंती दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल चतुर्दशीच्या तिथीला साजरी केली जाते. या जयंतीला नरसिंह चतुर्दशीही म्हटलं जातं. यंदा १४ मे रोजी नरसिंह चतुर्दशी साजरी होत आहे. हिंदू धर्मानुसार भगवान विष्णूने अर्ध शरीर मनुष्याचे आणि अर्ध शरीर सिंहाचे धारण केले होते. भगवान विष्णून नृसिंह अवतारात प्रकट झाले होते, त्यामुळे हा दिवस नृसिंह जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णूने नृसिंहाचा अवतार घेऊन भक्त प्रल्हादाचे रक्षण केले होते. या दिवशी चांगल्याचा वाईटावर विजय झाला होता आणि भगवान विष्णूने हिरण्यकश्यपूचा वध केला होता. या निमित्ताने facebook story, whatsapp story and instagrama story तसेच सोशल मीडियावर शेअर करा मराठी शुभेच्छा.\nदैत्यराज हिरण्यकश्यपूच्या अत्याचारा पासून\nभक्ताची रक्षा करणारे भगवान नरसिंह जयंतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा\nउग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम् \nनृसिहं भीषणं भद्रं मृत्यु मृत्युं नमाम्यहम् \nभगवान नृसिंह यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा\nशक्ती व पराक्रमाची देवता\nसर्वांना खूप खूप शुभेच्छा\nकडकडिले स्तंभ गडगडिलें गगन\nअवनी होत आहे कंपायमान\nतडतडलीं नक्षत्रे पडताती जाण\nउग्ररूपें प्रगटे तो सिंहवदन\nशक्ती व पराक्रमाची देवता\nसर्वांना खूप खूप शुभेच्छा\nराज ठाकरेंनी उत्तर प्रदेशवासियांसह संपूर्ण देशाची माफी मागावी\nराज ठाकरे आणि बाळा नांदगावकरांना धमकीचे पत्र\nDharmveer Movie : टिटवाळा स्टेशन परिसरात रेल्वे अधिकार्‍यांनी धर्मवीर चित्रपटाचे फाडले पोस्टर, शिवसैनिकांनी अधिकार्‍यांना धरले धारेवर\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nEkdant Sankashti Chaturthi 2022 : उद्या एकदंत संकष्टी चतुर्थी, तारीख लक्षात ठेवा. पूजेची पद्धत, शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\nDaily Horoscope : राशीभविष्य : गुरूवार, १९ मे, २०२२ चे राशीभविष्य, जाणून घ्या कसा जाईल आजचा दिवस\nNumerology Horoscope 18 मे या बर्थ डेटवाल्या लोकांचे चमकेल नशीब, वाचा अंक ज्योतिष\nआर्थिक सुबत्तेसाठी 'या' ठिकाणी ठेवा झाडू\nSun Transit 2022: सूर्याच्या उष्णतेच्या या राशींना बसणार झळा जाणून घ्या सूर्याच्या संक्रमणाचे राशीभविष्य\nAAPKA LUCK METER 22 january 2022 : प्रत्येक राशीचे २२ जानेवारी २०२२ चे लकमीटर\nLUCK METER 20 january 2022: आजचा भाग्यशाली रंग जाणून घ्या, नशीब किती साथ देईल - तुमचा Luckmeter पहा\nLUCK METER 19 January 2022 : आजचा शुभ रंग, जाणून घ्या आपले आजचे लकमीटर १९ जानेवारी २०२२\nAAPKA LUCK METER 18 january 2022 : या दिवशी तुम्ही कोणता रंग परिधान कराल, तारे किती देतील साथ - पहा तुमचे लकमीटर\nLUCK METER 17 january 2022 : आज कोणता अंक तुमच्यासाठी लकी असेल, कोणता रंग परिधान करावा\n50 लाख नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी होणार - एकनाथ शिंदे\nसारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी देणार-अजित पवार\nएकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/no-matter-how-old-you-are-sharad-pawars-work-ajit-pawars-reply-to-raj-thackeray/", "date_download": "2022-05-18T22:54:26Z", "digest": "sha1:7ZQG2UBUAV4OYKZPCJTGI5RFNEKOMPAY", "length": 7780, "nlines": 66, "source_domain": "analysernews.com", "title": "तुमचं जेवढं वय आहे तेवढं शरद पवारांच काम :अजित पवार", "raw_content": "\nतुमचं जेवढं वय आहे तेवढं शरद पवारांच काम अजित पवारांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर\nमुंबई : मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसेचा मुद्दा राज्याच्या राजकारणात ऐरणीवर आणणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी औरंगाबादच्या सभेत राष्ट्रावादी काॅँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टिका केली आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तुमचं जेवढं वय आहे तेवढं शरद पवार यांचे काम आहे. नकला करुन पोट भरत नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.\nअजित पवार म्हणाले की, माणसांचे संसार उभे करायला डोकं लागतं. अक्कल लागते. धुडगूस आणि तोडमोड करायला अक्कल लागत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आमच्या श्वासात आहेत. हृदयात आहेत. ध्यासात आहेत, आमच्या नसानसात आहेत. कोण तुकडोजीराव विचारतोय महाराजांबद्दल त्यांना महाराज समजलेच नाहीत. यापुढे असेच वागले तर त्यांना कधीच समाजणार नाही. केवळ दुकानदारी चालविण्यासाठी शिवाजी महाराजांचे नाव घेत आहेत, अशा शब्दात अजित पवार यांनी समाचार घेतला.\nही सगळी नौटंकी आहे. याची नक्कल कर, पवारसाहेबांची कर, भुजबळांची नक्कल कर तर कधी माझी नक्कल कर, जयंत पाटलांची नक्कल कर. यायला, नक्कलाकार आहेत की भाषण करायला आले आहेत, असा हल्लाबोल अजित पवार यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केला.\nराज ठाकरे शरद पवारांबद्दल काय म्हणाले\nऔरंगाबाद येथील सांस्कृतिक मंडळावरील मैदानावरील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात शरद पवार यांनी प्रबोधनकारांची पुस्तके वाचण्याच्या अलिकडेच दिलेल्या टोल्याला उत्तर देत केली. प्रबोधनकारांच्या पुस्तकातील संदर्भ सांगत त्यांनी पवार हे सोयीचे प्रबोधनकार सांगातात. खरे ख्रिश्चन मिशनरींच्या विरोधात हिंदूमशनरी सुरू करणारे ते पहिले होते. त्यांनी धर्मातील अनेक चुकीच्या बाबीवर लिहून ठेवले आहे. पण सोयीने तेवढे पवार सांगातात असे ते म्हणाले. जेम्स लेन प्रकरण पुढे करुन शरद पवार यांनी जातीय व्देष निर्माण केला. त्यांना खरे तर शरद पवार यांना हिंदू शब्दांचीच अलर्जी असल्याची टीका केली. त्यांनी निर्माण केलेली जातीयवादाची तेढ आता महाविद्यालयाच्या स्तरावरही पोहचली आहे. आपण जात- पात मानत नाही. पण राज्यात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जन्मानंतरच जातीय तेढ व द्वेष वाढल्याच्या अरोपाचाही त्यांनी पुनरुच्चार केला.\nचुकीच्या इतिहासातून महाराष्ट्र पेटू देणार नाही- आव्हाड\nराज ठाकरेंचे वक्तव्य चुकीचे; त्यांनी अभ्यास करावा : संभाजीराजे छत्रपती\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील २१ मेची सभा रद्द\nराहुल गांधींना नेत्यांऐवजी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट; हार्दिक पटेलचा निशाणा\nशिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एआयएमआयएमच्या प्रवक्त्याला अटक\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा तडकाफडकी राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/chargesheet-is-directly-related-to-the-supply-and-illegal-financing-of-drugs-to-sushant-name-of-accused-sara-shraddha-included-not-deepika-128295652.html", "date_download": "2022-05-19T00:29:06Z", "digest": "sha1:IFHIQQ4WO43DKDPRSJGHFG3KFYQDR7A2", "length": 8464, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "सुशांत सिंह ड्रग्स प्रकरणाच्या आरोपपत्रातील आरोपींचा ड्रग्ज आणि बेकायदेशीर फायनान्ससोबत थेट संबंध; सारा-श्रद्धाच्या नावाचा समावेश, दीपिकाचे नाव नाही | Chargesheet Is Directly Related To The Supply And Illegal Financing Of Drugs To Sushant, Name Of Accused, Sara Shraddha Included, Not Deepika - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभास्कर एक्सक्लूझिव्ह:सुशांत सिंह ड्रग्स प्रकरणाच्या आरोपपत्रातील आरोपींचा ड्रग्ज आणि बेकायदेशीर फायनान्ससोबत थेट संबंध; सारा-श्रद्धाच्या नावाचा समावेश, दीपिकाचे नाव नाही\nदीपिकाचे नाव एनसीबीच्या 15 क्रमांकाच्या प्रकरणाशी संबंधित आहे.\nशुक्रवारी एनसीबीने बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात कोर्टात 12,000 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. कोर्टाच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार, एनसीबीने 33 जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. हे सर्वजण सुशांतला ड्रग्ज पुरवणे, त्याची खरेदी करणे तसेच बेकायदेशीर फायनान्सशी संबंधित आहेत.\nया 33 जणांमध्ये रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, ड्रग्ज पेडलर्स करमजित, आजम, अनुज केसवानी, डुऐन फर्नांडिस आणि अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडच्या नावाचा समावेश आहे. अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडच्या भावाजवळून चरस जप्त झाले होते. त्याचाही उल्लेख आरोपपत्रात आहे. रिया आणि शोविक यांच्यावर एनडीपीएस कायद्याच्या कलम 27A आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. याचा अर्थ असा की, त्यांच्यावर ड्रग्ज खरेदी करणे, बेकायदेशीर वित्तपुरवठा करणे आणि तस्करी करणे असे आरोप आहेत.\nअभिनेत्री दीपिका पदुकोणचे नाव शुक्रवारी कोर्टात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात नाही. कारण दीपिकाचे नाव एनसीबीच्या 15 क्रमांकाच्या प्रकरणाशी संबंधित आहे. शुक्रवारी दाखल केलेले आरोपपत्र एनसीबीच्या प्रकरण क्रमांक 32 चे आहे. भारती सिंग, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची नावे आरोपपत्रात आहेत.\nसुशांतच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणांचा कोणताही संबंध नाही\nसुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी या आरोपपत्राचा काहीही संबंध नसल्याचे सूत्रांनी सांगितले. हे प्रकरण ड्रग्ज सिंडिकेटच्या तपासणीबाबतचे आहे. देश-विदेशात पसरलेले हे सिंडिकेट्स अवैध ड्रग्ज खरेदी, विक्रीशी संबंधित आहे. करमजित, आजम, अनुज केसवानी, अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडकडे मिळून एकुण 35 लाख रोख, मर्सिडीज कार, 7 किलो ड्रग्स जप्त करण्यात आले होते. रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, क्षितीज प्रसाद आणि अंकुश अरनेजा यांचा संबंध ड्रग्जची खरेदी आणि बेकायदेशीर वित्तपुरवठ्याशी असल्याचेही समोर आले आहे.\n5 फरार लोकांमध्ये अभिनेत्री सपना पब्बी आणि 4 ड्रग्ज पेडलर्सचा समावेश\nया प्रकरणात फरार असलेल्या 5 लोकांमध्ये चित्रपट अभिनेत्री सपना पब्बी आणि काही ड्रग्ज पेडलर्सचा समावेश आहे. तांत्रिकदृष्ट्या, या लोकांना फरार म्हटले जाणार नाही, परंतु त्यांनी तपासात सहकार्य केलेले नाही.\nसध्या तपास बंद नाही, सप्लीमेंट्री चार्जशीटदेखील दाखल केली जाईल\nआरोपपत्र दाखल झाल्यानंतर ड्रग्ज प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. परंतु, एनसीबीशी संबंधित लोकांच्या म्हणण्यानुसार, तपास पूर्ण होणे बाकी आहे. खटला सध्या सुरु आहे. यामध्ये आणखी काही बाबींचा तपास केला जाईल. नंतर सप्लीमेंट्री चार्जशीटदेखील दाखल केली जाईल. बॉलिवूडमधील आणखी काही सेलिब्रिटी चौकशीच्या विळख्यात सापडू शकतात, अशी शक्यता वर्तवली जातेय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtracrimewatch.com/2021/08/07/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%A7/", "date_download": "2022-05-18T22:32:15Z", "digest": "sha1:G2YZQHIMQDMF7YIZWZZEHWNJTXCNZU7O", "length": 6431, "nlines": 50, "source_domain": "maharashtracrimewatch.com", "title": "जम्मू कश्मीरच्या बडगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक ; एका दहशतवाद्याचा खात्मा -", "raw_content": "\nYou are here: Home / क्राईम / जम्मू कश्मीरच्या बडगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक ; एका दहशतवा...\nजम्मू कश्मीरच्या बडगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक ; एका दहशतवाद्याचा खात्मा\nश्रीनगर: जम्मू कश्मीरच्या बडगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. खात्मा केलेल्या दहशतवाद्याकडून एक एके-४७ रायफल आणि एक पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. घटनास्थळी शोध सुरु आहे.\nखरंतर, जम्मू काश्मीरमधील बडगामच्या मोचवा भागात काही दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती भारतीय सुरक्षा दलांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे भारतीय सुरक्षा दलांनं स्थानिक पोलिसांच्या मदतीनं एक टीम तयार केली होती. या टीमने संबंधित परिसराला घेराव घातला होता. यानंतर सुरक्षा दलानं दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितलं. पण सर्वबाजूने घेरलेलं पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात भारतीय सुरक्षा दलांनाही गोळीबार करावा लागला. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. मृत दहशतवाद्याकडून एक एके 47 रायफल,पिस्तूलसह शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. हा दहशतवादी काही दिवसांपूर्वीच दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता\nगेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलाला लक्ष्य करत ग्रेनेड हल्ले करण्यात येत आहेत. दहशतवाद्याकडून शुक्रवारी रात्री बनिहालमध्ये ग्रनेडहल्ला करण्यात आला. त्यात दोनजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गेल्या दोन दिवसातील ग्रेनेड हल्ल्याची ही तिसरी घटना आहे.\nपुण्यातल्या लॉकडाऊनमध्ये अखेर शिथिलता, शहरातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत सु...\nचारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ, सासरच्या तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल\nसख्खा भाऊ बनला पक्का वैरी पीएम किसान योजनेतील 2000 रुपयांसाठी भावानेच केला भावाचा खून\nघराशेजारी राहणाऱ्या ओळखीच्या तरुणांकडून 32 वर्षीय महिलेचा विनयभंग, आरोपीस अटक\nखुनाच्या गुन्हयात सहा महिन्यांपासुन... लॉकडाऊनमध्ये बंद झालेल्या बार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtracrimewatch.com/2021/08/16/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A4/", "date_download": "2022-05-18T21:57:32Z", "digest": "sha1:FOUEJD5M5N37HNTNMPQHH7NYQE36BH7D", "length": 8031, "nlines": 52, "source_domain": "maharashtracrimewatch.com", "title": "बांधकामावर पाणी मारत असताना शॉक लागून अल्पवयीन मुलीचा मृत्यू -", "raw_content": "\nYou are here: Home / क्राईम / बांधकामावर पाणी मारत असताना शॉक लागून अल्पवयीन मुलीचा मृत्यू...\nबांधकामावर पाणी मारत असताना शॉक लागून अल्पवयीन मुलीचा मृत्यू\nकोल्हापूर : बांधकामावर पाणी मारत असताना शॉक लागून अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रंकाळा स्टँड परिसरात घडली आहे. काल सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. स्वातंत्र्य दिनीच ही घटना घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत होती. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअंकिता अनिल शेळके ( वय १५ रा. राजेंद्रनगर, सध्या रा. रंकाळा) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत महेश ब्रह्मदेव सोनवणे ( वय 35 रा. राजेंद्रनागर ) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बांधकाम व्यावसायिक संदीप संकपाळ ( रा. नागाला पार्क ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांनी दिली.\nमिळालेल्या माहितीनुसार, संदीप संकपाळ हे बांधकाम व्यावसायिक आहेत.रंकाळा स्टँड परिसरात त्यांच्याकडून इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर नूतन अनिल शेळके या पाणी मारण्याचे काम करतात. बांधकामावरील वायरिंग खराब झाले असल्याची कल्पना त्यांनी संदीप संकपाळ यांना दिली होती. काल सकाळी अंकिता पाणी मारण्यासाठी गेली. तिने मोटारी सुरू करण्यासाठी बटन सुरू केले. यावेळी तिला जोरदार वीजेचा शॉक लागला, या धक्क्याने ती जागीच कोसळली. तिला उपचारासाठी रुग्णालायत नेले असता उपचारापूर्वीच ती मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.\nदरम्यान राजेंद्रनगर येथे शेळके कुटुंब अनेक वर्ष राहत होते. तेथे त्यांचा चांगला संपर्क आहे. अनिल शेळके त्यांचा काही वर्षापूर्वी मृत्यू झाला. त्यामुळे पत्नी नूतन व दोन मुली व एक मुलगा असा त्याचां परिवार काही दिवसांपूर्वी रंकाळा स्टँड येथे बांधकाम साइटवर वॉचमन म्हणून काम करत होत्या. काल 15 ऑगस्टला सकाळी दहाच्या सुमारास त्यांची मुलगी अंकिता शेळके हीने मोटार सुरू केली आणि शॉक लागून तिचा मृत्यू झाला. मात्र त्याकडे कोणीही गांभिर्याने पाहिले नाही.\nही माहिती समजताच तिचे नातेवाईक व राजेंद्रनगर मधील सामाजिक कार्यकर्ते सीपीआर हॉस्पिटल गेले. दुर्देवी घटना घडून बराच वेळ होऊन सुद्धा कोणतीही कारवाई व संबंधित मालकावर गुन्हा नोंद न झाल्याने ते संतप्त झाले. तेथे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. तसेच शवविच्छेदन विभागासमोर व सीपीआरच्या मुख्य प्रवेशद्वारजवळ गर्दी झाली. अखेर पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला.\nरिक्षा चालकाकडून घरात घुसून कुटुंबाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न ; नाशिकमधील घटना\nपत्नी व आईला त्रास देणाऱ्या मिञाचा खुन ; आरोपीस १ तासामध्ये अटक\n दोन चिमुकल्यांना कुशीत घेऊन मातेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\nराष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांना फोनवरून दिली धमकी; गुन्हा दाखल\n१८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये... देहूरोड मध्ये जुगार अड्ड्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mmkmedia.in/tag/ncp-vs-congress/", "date_download": "2022-05-18T23:34:28Z", "digest": "sha1:FPPVRXMWUR34473RYIEJ3YXCN44XQG75", "length": 4596, "nlines": 92, "source_domain": "mmkmedia.in", "title": "NCP vs congress - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nकाँग्रेसचा ‘राष्ट्रवादी’ला दे धक्का असा काढला मालेगावचा वचपा\n : धर्म, कर्मकांड, श्रद्धा, आध्यात्मिकता\nआपापल्या धर्मश्रद्धांविषयी वादविवाद, स्पर्धा, टीका करत अनेक समूह जिज्ञासूपणे तत्त्वचिंतन करत नावीन्याचा शोध घेत असत. अंजली चिपलकट्टी [email protected]अन्नवेचे-शिकारी ((hunter-gatherer) अवस्थेतून शेतीकडे वळताना स्थिर होऊ...\nमहेश सरलष्कर – [email protected]पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षांतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. काँग्रेसमधील बंडखोर ‘जी-२३’ गटांतील नेत्यांनी पुन्हा एकदा...\nविनायक परब – @vinayakparab / [email protected] काही महिन्यांमध्ये उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि पंजाब या राज्यांमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. २०२४ साली...\n: धर्म, कर्मकांड, श्रद्धा, आध्यात्मिकता\nअंजली चिपलकट्टी [email protected]एका मुलाखतीत कार्ल सेगनला प्रश्न विचारला की, ‘तुझा देवावर विश्वास आहे का’ तो म्हणाला, ‘देवाची तुझी व्याख्या काय, यावर ते अवलंबून...\n५०% शहरीकरणाकडे.. महाराष्ट्राचा ‘ताप’ वाढणार\nसुहास जोशी – [email protected]‘वातावरण बदल’ हा गेल्या काही वर्षांत परवलीचा शब्द झाला आहे. अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत कुठेही पर्यावरणाशी संबंधित आपत्ती आली की...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:))!", "date_download": "2022-05-18T22:49:34Z", "digest": "sha1:LJLKOO54MUL6QEF3LTHVIO74PUELAD76", "length": 5104, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:))! - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:))/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २३ जून २०१५ रोजी २३:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://pahawemanache.com/review/pelo-malo-straight-story-curly-hairs", "date_download": "2022-05-18T22:48:44Z", "digest": "sha1:YCCKCZN2UJ3IB2BZJRLDPLCRU4SQYCE4", "length": 18694, "nlines": 34, "source_domain": "pahawemanache.com", "title": "पिफ २०१५ - पेलो मालो (२०१०) - कुरळ्या केसांची वेल्हाळ कथा | पाहावे मनाचे", "raw_content": "\nपिफ २०१५ - पेलो मालो (२०१०) - कुरळ्या केसांची वेल्हाळ कथा\nपुणे फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटनाच्या \"डे झिरो\" नंतर पहिल्याच दिवशी सिटीप्राईड कोथरूडला पोचलो आणि प्रत्येक स्क्रीनसमोर लांबच लांब रांगा बघून फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाल्याची खात्री पटू लागली. सुरूवातीलाच \"पेलो मालो\" हा व्हेनेझुएलाचा \"लै भारी\" चित्रपटाचा लाभ झाला. प्रत्येक समाजात स्त्रीत्त्व आणि पौरुषत्त्वाशी निगडित काही प्रतीके असतात, सवयी, लकबी जोडलेल्या असतात. मात्र त्या चाकोरीबाहेर कोणी वागू लागलं की लगेच लोक त्या व्यक्तीकडे संशयाने पाहू लागतात. माझी एक मैत्रीण मोठाल्या बाइक्सही सराइतपणे चालवते. आता हे तसे दुर्मिळ नसले, तरी जेव्हा तिने हे सुरू केले तेव्हा तिला \"टॉम बॉय\" म्हणूनच हिणवले गेले. त्याउलट माझा एक मित्र उत्तम नाचतो. त्याने जेव्हा त्याचा क्लास लावला आणि चेहर्‍यावर मोहक भाव आणू लागला तेव्हा काही मित्र त्याच्यापासून \"तो जरा 'तसला' वाटतो\" म्हणून दूर राहू लागले. पण या असल्या गोष्टी फाट्यावर मारून हवं तेच करू शकेल असं त्यांचं वय होतं. मात्र लहानपणी अशा काही सवयी किंवा आवडी असतील तर काय\n'पेलो मालो' अशीच एक कथा याहून अधिक कॉम्प्लेक्स जगात घडताना दाखवतो. ही एका नऊ वर्षाच्या मुलाची कथा आहे. स्वतःची ओळख शोधण्यासाठी झगडणार्‍या या मुलाचे वय, सवयी त्याच्या वयाला साजेशाच आहेत. त्याच्या आईलाही (पार्टनरची साथ गमावल्याने) मुलांना एकटं सांभाळण्याव्यतिरिक्त, समाजातून व नातेवाइकांकडून विविध प्रकारचा दबाव झेलावा लागतोय. अशात मुलाला आपले केस सरळ करण्याची तीव्र इच्छा, तिला आपलं मूल गे आहे का अशी शंका उत्पन्न करणारे आहे. मुलाची ही इच्छा समजून घेणं तिला शक्य नाहीये व ती उलट त्याची धडपड थंड करू पाहतेय. लेखक-दिग्दर्शक मरिआना रॉन्ड्न या आपापल्याजागी योग्य वाटणार्‍या तरीही परस्परविरोधी व्यक्तींमध्ये आई-मुलाचे नाते असल्याने होणारी कुतरओढ एकीकडे ताकदीने दाखवत असतानाच, त्यांच्या क्यामेराने एका महानगरातील जीवनमानाला पार्श्वभूमीवर ठेवून येथील प्रश्नांवर परखड भाष्य करण्याची करामत करून दाखवली आहे. या द्वंद्वातून उभा राहणारा नाट्यपूर्ण चित्रपट केवळ लक्षवेधी म्हणून थांबता येत नाही तर तर्क आणि भावना यांच्या \"फायर अँड आईस\" झटापटीला ताकदीने हाताळणारा चित्रपट म्हणून मनात कोरला जातो.\nसूचना: यापुढे कथासूत्रातील काही तपशील प्रकट होऊ शकतील\nया कथेतील दोन प्रमुख व्यक्तीपैकी \"ज्युनिअर\" हा ९ वर्षांचा मुलगा आहे - अतिशय गोड, आणि कुरळ्या केसांचा व्हेनेझुएलातील निम्न-मध्यमवर्गियांच्या, ब्लॉक्स खेटून असणार्‍या टोलेजंग बिल्डिंग्जच्या समूहातील, एका बिल्डिंगमधील लहानशा घरात तो, त्याची मध्यमवयीन आई मार्टा आणि लहान बाळ असे तिघे राहत असतात. नवर्‍याच्या मृत्यूनंतर मार्टा मुलांना एकटीच सांभाळत असते. याबद्दल अधिक सांगायच्या आधी \"पेलो मालो\" म्हणजे \"बॅड हेअर्स\" संबंधित किंचित माहिती देणं गरजेचं आहे. अमेरिकेत (एकुणच अमेरिका खंडात) कृष्णवर्णीयांच्या दाट कुरळ्या केसांना 'बॅड हेअर्स' म्हणून हिणवायची पद्धत आहे. नवरा कृष्णवर्णीय होता तर मार्टा गोरी - स्पॅनिश. त्यामुळे आपोआप मिळालेले कुरळे केस व गव्हाळ वर्ण लाभलेला हा ज्युनियर वेगळ्याच लेव्हलवर आपली ओळख शोधायला झगडत असतो.\nचित्रपटाच्या सुरुवातीलाच ज्युनियर आणि त्याची मैत्रीण समोरच्या बिल्डिंगमधील विविध चौकटीत बंदिस्त आयुष्यांबद्दल अंदाज करतानाचा सीन भन्नाट आहे. मुळात समोरच एकसारखी, टोलेजंग ठोकळेवजा खिडक्यांची पार्श्वभूमीच शहरी आयुष्यातील एकसुरीपणा दाखवून जातेच. मात्र एकीकडे त्यातील प्रत्येक ठोकळ्यातील रंग वेगळा आहे, रंगछटा वेगळी आहे मात्र त्याच वेळी त्यातील व्यक्तींचे आयुष्य इतकेही वेगळे नाही की या दोघा लहानग्यांना त्याची कल्पनाही करणे शक्य नाही. इतरांप्रमाणे या ज्युनियरचेही एक स्वप्न आहे - त्याला शाळेत द्यायला एक फोटो हवा आहे आणि त्यात त्याला एका गोर्‍या गिटार-सिंगरप्रमाणे आपले केस सरळ करायचे आहेत. त्याच्या सरळ केसांच्या आवडीला एकीकडे पर्सनल आवड म्हणूनही बघता येते तर दुसरीकडे त्यामागे सामाजिक कारणे नाहीत असे म्हणता येत नाही. मात्र लेखक ते अध्याहृत सोडतो. ज्युनियरला सरळ केसांचे ऑब्सेशन आहे हे स्पष्ट करतो. मात्र नेमकी त्याची हिच खोड/इच्छा आईसाठी \"गे\" होण्याच्या 'भितीचे' कारण असते. ज्युनियरला आईचे प्रेमही हवे आहे त्याच वेळी केसही सरळ करून हवेत. तर आईला मुलाविषयी काळजी आहे मात्र केस सरळ करणारा, वेगळ्या पद्धतीने नाचणारा मुलगा गे होतोय या भ्यगंडाने ती पछाडलेली आहे.\nआपल्याकडील, आई-मुलाचं नातं हे नेहमीच अतिशय पाकातल्या पुरीसारखे गोग्गोड दाखवायची खरूज, अजून दक्षिण अमेरिकेत पोचलेली नाही हे बघून फारच बरे वाटले. दोन व्यक्ती -मग ती आई व तिचे लहान मूल का असेना- त्यांच्यात वेगवेगळ्या कारणांनी झगडा/द्वंद्व होणे नेहमीच एक शक्यता असतेच. मात्र या द्वंद्वांसोबत आईवर मुलाची जबाबदारीही असते. त्यामुळे या दोघांमधील द्वंद्वाला एक वेगळी नाजूक किनार असते. त्यात मासला असा नाजूक असेल तर \"सांगताही येत नाही, नी सहनही होत नाही\" ही मार्टाची व ज्युनियरचीही अवस्था त्या दोन्ही कलाकारांनी आणि दिग्दर्शकांनेही वेगवेगळ्या प्रसंगात उत्तम दाखवली आहे.\nतर, आधी म्हटल्याप्रमाणे, मार्टाला ज्युनियरचे केस सरळ करण्याचे वेड हे तो गे \"बनत\" चाललाय की काय अशी शंका उत्पन्न करणारे असते. आणि त्यातूनच सुरू होते एक अनोखे द्वंद्व आईचा \"होमोफोबिया\" मग मुलातील प्रत्येक स्त्रैण समजली जाणारी कृती पाहून धास्तावत असतो. हळूहळू मुलाला असणारी गाण्याची, नाचाची आवडही तिला त्रासदायक ठरू लागते. खरंतर सिक्युरिटी गार्डची स्त्रियांसाठी चाकोरीबाह्य समजली जाणारी नोकरी करणार्‍या आईला, दुसरीकडे मुलातील काही बदल अतिशयच अस्वस्थ करत असतात हा विरोधाभासही इंटरेस्टिंग आहे. या दरम्यान, ज्युनियरची आजी (वडिलांची आई) 'ज्युनियर'ला केस सरळ करून हवेत, नाचायचंय पण ते तुला आवडत नाही, तेव्हा त्याला मला देऊन टाक, तो माझी काळजी घेईल, त्या बदल्यात मी तुला बर्‍यापैकी पैसे देईन असा प्रस्ताव मार्टासमोर ठेवते. त्यात मार्टाच्याही स्वतःच्या लैंगिक गरजा आपली भूमिका निभावतच असतातच. हे कमी की काय म्हणून गरिबी, महानगरातील पैशासोबत लोकांना नसणारा वेळ, बंद दारांमुळे एकट्या कमावत्या बाईला येणारे प्रश्न अशा सगळ्या पातळ्यांच्या मंथनातून काय बाहेर पडते आईचा \"होमोफोबिया\" मग मुलातील प्रत्येक स्त्रैण समजली जाणारी कृती पाहून धास्तावत असतो. हळूहळू मुलाला असणारी गाण्याची, नाचाची आवडही तिला त्रासदायक ठरू लागते. खरंतर सिक्युरिटी गार्डची स्त्रियांसाठी चाकोरीबाह्य समजली जाणारी नोकरी करणार्‍या आईला, दुसरीकडे मुलातील काही बदल अतिशयच अस्वस्थ करत असतात हा विरोधाभासही इंटरेस्टिंग आहे. या दरम्यान, ज्युनियरची आजी (वडिलांची आई) 'ज्युनियर'ला केस सरळ करून हवेत, नाचायचंय पण ते तुला आवडत नाही, तेव्हा त्याला मला देऊन टाक, तो माझी काळजी घेईल, त्या बदल्यात मी तुला बर्‍यापैकी पैसे देईन असा प्रस्ताव मार्टासमोर ठेवते. त्यात मार्टाच्याही स्वतःच्या लैंगिक गरजा आपली भूमिका निभावतच असतातच. हे कमी की काय म्हणून गरिबी, महानगरातील पैशासोबत लोकांना नसणारा वेळ, बंद दारांमुळे एकट्या कमावत्या बाईला येणारे प्रश्न अशा सगळ्या पातळ्यांच्या मंथनातून काय बाहेर पडते ज्युनियरला केस सरळ करता येतात का ज्युनियरला केस सरळ करता येतात का पैसे कमावण्यासाठी ओढाताण व दुसरीकडे मुलगा गे होतोय अशी भिती, आईला कोणत्या टोकाला जायला उद्युक्त करते पैसे कमावण्यासाठी ओढाताण व दुसरीकडे मुलगा गे होतोय अशी भिती, आईला कोणत्या टोकाला जायला उद्युक्त करते वगैरे प्रश्नांची उकल करून चित्रपट लौकिकार्थाने संपतो.\nमात्र चित्रपटाची ताकद त्याहूनही अधिक आहे. लहानसहान प्रसंगांतून या चित्रपटाने निर्माण केलेले प्रश्न, माझ्या डोक्यात चित्रपट पाहून आल्यानंतरही घोंगावत राहिलेत. आपली लैंगिकता किंवा आवडच नव्हे तर एकूणच ओळख -आयडेंटिटी - धुंडाळण्याच्या वयातील एका लहान मुलाच्या धडपडीत मी सुद्धा नकळत सामील झालो. त्याचबरोबर महानगरांतील गर्दी व त्यातही असलेलं एकटेपणे, यांत्रिक वागणे, भोवतीचा समाज उपभोगत असलेले \"भोगवादी\" वास्तव, एकूणच पैसा, नैतिकता आणि वैयक्तिक जाणीवा यांची लढाई वेगळ्या पातळीवर अनुभवू लागलो.\nभारतातही आता एकूणच लैंगिकतेबद्दल जागृती होते आहे तसतसे असे प्रश्नही तीव्र होत जाणार आहेत. बर्‍यापैकी गैरसमज, काहीसे संस्कार, काहीशी अपरिहार्यता, वेगवान जीवनपद्धती, विभक्त होत चाललेली कुटुंबव्यवस्था आणि यातून निर्माण होत असलेली एक सांगता न येणारी \"इतरांपासून वेगळे पडण्याची' भिती हा एखाद्या देशातील वा समाजाचा प्रश्न न राहता एकूणच स्थलनिरपेक्ष प्रश्न बनतो. आणि असा चित्रपट पाहिला की तो अधिकच प्रकर्षाने आपल्याही आयुष्याला स्पर्श करतोय असे जाणवू लागते. तेव्हा हा 'पेलो मालो', एक आरसा माझ्यासमोर - खरंतर शहरी समाजासमोर - धरण्यात पूर्ण यशस्वी झाला हे नक्की\nपेलो मालो (२०१३) - चित्रपटाची /नाटकाची माहिती\nबॉक्स ऑफिसचे आकडे: -\nफँटास्टिक बीस्ट्स..(२०१६): पॉटर-दुनियेच्या फॅन्ससाठी आहेही आणि नाहीही\nयुवा वर्गाला आकर्षित करणारी वेबसिरीज पर्मनंट रुममेट्स\nनीरजा (२०१६): रडत रहा रडत पहा\nए दिल है मुश्कील (२०१६): एकुणात मुश्कीलच ए सगळं\nCopyright © पाहावे मनाचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2022/01/Agriculture-Minister-Dadaji-Bhuse-demand-to-Center-undo-increased-prices-fertilizers.html", "date_download": "2022-05-18T22:47:22Z", "digest": "sha1:TXBOYJFZDAC256CRL2Z7PROAFM5HGIHQ", "length": 13400, "nlines": 81, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "खतांच्या वाढलेल्या किमती पूर्ववत करा कृषिमंत्री दादाजी भुसे यांची केंद्राकडे मागणी - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome कृषी राज्य खतांच्या वाढलेल्या किमती पूर्ववत करा कृषिमंत्री दादाजी भुसे यांची केंद्राकडे मागणी\nखतांच्या वाढलेल्या किमती पूर्ववत करा कृषिमंत्री दादाजी भुसे यांची केंद्राकडे मागणी\nजानेवारी १६, २०२२ ,कृषी ,राज्य\nमुंबई : रब्बी हंगामात अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्रातील लागवडयोग्य क्षेत्र वाढलेले आहे. त्यामुळे खताची मागणीही वाढली आहे. मात्र अनुदानित खत पुरवठादारांनी खताच्या किमती वाढविल्याने महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे या खतांच्या किमती पूर्ववत करण्याची मागणी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे यासंदर्भात त्यांनी केंद्रीय खते व रसायन मंत्री मनसुख मांडविय यांना पत्र लिहिले आहे.\nमंत्री भुसे आपल्या पत्रात म्हणतात, रब्बी हंगाम सध्या जोरात चालू आहे. अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्र राज्याचे लागवडयोग्य क्षेत्र वाढले असल्याने खताची मागणी जास्त आहे. अलीकडे अनुदानित खत पुरवठादारांनी खतांच्या किमती वाढवल्या असल्याने एवढी महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. राज्यात अधिक प्रमाणात अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यामुळे वाढीव दरामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे खतांच्या किमती पूर्ववत कराव्यात.\n ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने 'नो टेन्शन'\nयाप्रकरणी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलून खतांच्या दरांचा ताबडतोब आढावा घ्यावा आणि खतांच्या दरातील वाढ मागे घेण्यासाठी आवश्यक निर्देश जारी करावेत, अशी मागणी मंत्री भुसे यांनी आपल्या पत्रात केली आहे.\nखत उत्पादकांनी राज्यात ०६ डिसेंबर, २०२१ रोजी घोषित केलेल्या दरांनुसार खतांची विक्री करावी. सुरळीत पुरवठा राखण्यासाठी आणि खतांच्या संतुलित वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक पावले केंद्र सरकारने उचलावीत आणि रब्बी हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.\n नवोदय विद्यालय समितीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १९२५ जागा\nराज्यात ०६ डिसेंबर, २०२१ रोजी घोषित केलेल्या दरांनुसार प्रति ५० किलो बॅगचा खतनिहाय दर आणि झालेली वाढ खालीलप्रमाणे : (कंसात नमूद दर दिनांक १३ जानेवारी, २०२२ रोजीचे)\n१०:२६:२६- १४४० ते १४७० (१४४० ते १६४०). वाढ: १७० रुपये.\n१२:३२:१६- १४५० ते १४९० (१४५० ते १६४०) वाढ: १५० रुपये.\n१६:२०:०:१३ – १०७५ ते १२५० (११२५ ते १२५०) वाढ: ५० रुपये.\nअमोनियम सल्फेट: ८७५ (१०००) वाढ: १२५.\n१५:१५:१५:०९ – ११८० ते १४५० (१३७५ ते १४५०) वाढ: १९५ रुपये.\nविशेष लेख : वन निवासींवरील अन्याय थांबवा - डॉ. अजित नवले\n इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५७० जागा\nat जानेवारी १६, २०२२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nSatara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखत...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज\nSMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Mir...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal ...\nजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी\nजुन्नर : जुन्नर - मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2022/04/Lokmangal-Multistate-Co-op-Society-Limited-Solapur.html", "date_download": "2022-05-18T23:54:17Z", "digest": "sha1:HCZDQDBUAURIS7C5EKYTNAUKQROAIYGH", "length": 12743, "nlines": 108, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी लिमिटेड , सोलापूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 30 एप्रिल अर्ज करण्याची शेवटची तारीख - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome नोकरी राज्य रोजगार लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी लिमिटेड , सोलापूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 30 एप्रिल अर्ज करण्याची शेवटची तारीख\nलोकमंगल मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी लिमिटेड , सोलापूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 30 एप्रिल अर्ज करण्याची शेवटची तारीख\nएप्रिल २६, २०२२ ,नोकरी ,राज्य ,रोजगार\nRecruitment 2022 : लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी लिमिटेड, सोलापूर (Lokmangal Multistate Co-op. Society Limited, Solapur) अंतर्गत विविध 177 पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.\n• पद संख्या : 177\n• पदांचे नाव :\n2. जनरल मॅनेजर : 02\n3. जनरल मॅनेजर : 02\n5. कर्ज अधिकारी : 02\n6. वसुली अधिकारी : 17\n7. लेखा परीक्षक : 05\n8. रिजनल मॅनेजर : 10\n9. शाखा व्यवस्थापक : 40\n10. बिझनेस डेव्हलपमेंट अधिकारी : 17\n11. साखर कारखाना लेखापाल : 01\n12. कॉल सेंटर हेड : 02\n13. बोर्ड सेक्रेटरीयट / पी.ए. : 03\n14. ट्रेनर : 02\n• शैक्षणिक पात्रता :\n1. CEO : वित्तीय संस्थेत वरीष्ठ व्यवस्थापक / विभाग प्रमुख म्हणून 5 वर्षाचा अनुभव\n2. जनरल मॅनेजर : वित्तीय संस्थेत वरीष्ठ व्यवस्थापक / विभाग प्रमुख म्हणून 3 वर्षाचा अनुभव\n3. जनरल मॅनेजर : व्यवसाय व्यवस्थापन पदाचा 3 वर्षाचा अनुभव\n4. EDP : कोणत्याही संस्थेतील ईडीपी विभागातील 3 वर्षाचा अनुभव\n5. कर्ज अधिकारी : वित्तीय संस्थेतील कर्ज विभागातील 3 वर्षाचा अनुभव\n6. वसुली अधिकारी : वित्तीय संस्थेतील वसुली व कायदा विभागातील 3 वर्षाचा अनुभव\n7. लेखा परीक्षक : ऑडिट विभागातील 3 वर्षाचा अनुभव\n8. रिजनल मॅनेजर : वित्तीय संस्थेत शाखा व्यवस्थापक पदाचा 5 वर्षाचा अनुभव\n9. शाखा व्यवस्थापक : वित्तीय संस्थेत शाखा व्यवस्थापक पदाचा 3 वर्षाचा अनुभव\n10. बिझनेस डेव्हलपमेंट अधिकारी : बँकिंग व मार्केटिंग विभागातील 3 वर्षाचा अनुभव\n11. साखर कारखाना लेखापाल : साखर कारखान्यातील अकाऊंटंट विभागाचा अनुभव\n12. कॉल सेंटर हेड : कॉल सेंटर विभागातील 2 वर्षांचा अनुभव\n13. बोर्ड सेक्रेटरीयट / पी.ए. : स्टेनो / टायपिंग (मराठी/इंग्रजी)\n14. ट्रेनर : वित्तीय संस्थेत ट्रेनिंग संस्थेतील 2 वर्षांचा अनुभव\n15. लिपिक : कोणत्याही शाखेचा पदवीधर\n• अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई - मेल)\n• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2022\nभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत भरती, 29 एप्रिल अर्ज करण्याची शेवटची तारीख\nSarkari Naukri : उल्हासनगर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती\nपंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती\nTags नोकरी# राज्य# रोजगार#\nat एप्रिल २६, २०२२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nTags नोकरी, राज्य, रोजगार\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nSatara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखत...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज\nSMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Mir...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal ...\nजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी\nजुन्नर : जुन्नर - मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.osmanabadtoday.com/2019/03/blog-post_78.html", "date_download": "2022-05-18T23:29:08Z", "digest": "sha1:DRBNVGX5LQAMNLRTHRQ5BBRHPC44BKGR", "length": 15171, "nlines": 90, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> उस्मानाबादसाठी राणा दादा फायनल ! | Osmanabad Today", "raw_content": "\nउस्मानाबादसाठी राणा दादा फायनल \nउस्मानाबाद - लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर विद्यमान आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आह...\nउस्मानाबाद - लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर विद्यमान आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. शिवसेनेकडून कोणीही उमेदवार राहिला तरी राणा दादा हेच फायनल राहतील, असे राष्ट्रवादीच्या एका सूत्राने सांगितले. उद्या किंवा परवा राणा दादांचे नाव घोषित होईल, असे खात्रीशीर वृत्त आहे.\nलोकसभा निवडणुकीसाठी उस्मानाबाद मतदार संघासाठी राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे लक्ष वेधले असले तरी, काल मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.\nउस्मानाबाद मतदार संघासाठी सुरुवातीला आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांचे नाव आघाडीवर होते. मात्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा त्याला ग्रिन सिग्नल नव्हता. त्यांचा आग्रह फक्त राणा पाटील यांनाच होता. तसे वृत्त उस्मानाबाद लाइव्हने यापूर्वी दिले होते.\nलोकसभेची एक - एक जागा महत्वाची असल्याने आणि ही निवडणूक पक्षासाठी प्रतिष्ठेची बनल्याने शरद पवार यांनी राणा पाटील यांनाच उभे राहण्याचा आदेश दिला. त्यामुळे राणा पाटील यांनी अखेर होकार दिला आहे. उद्या किंवा परवा त्यांच्या नावाची घोषणा होणार आहे.\nदोन दिवसापूर्वी आमदार राणा पाटील यांनी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांची लातुरात देवघरात भेट घेतली. यामुळे काही माध्यमांनी वेगळा अर्थ काढला. मात्र राणा पाटील हेच उमेदवार असल्याने त्यांनी चाकूरकर यांचा आशिर्वाद घेतला. त्याचबरोबर नळदुर्ग येथील राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर केली. तसेच राष्ट्रवादी आणि काँगेस कार्यकर्त्यांचे मनोमिलन घडवून आणले. आमदार राणा पाटील यांनी मतदार संघात संपर्क वाढवला आहे.\nशिवसेनेची उमेदवारी विद्यमान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना फायनल झाली आहे. मात्र ओम राजेंनी अजूनही आशा सोडली नाही. शिवसेनेचा उमेदवार कोणीही असला तरी राष्ट्रवादीकडून आमदार राणा पाटील हेच फायनल असतील, हे मात्र नक्की.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nझेडपीच्या सर्वसाधारण सभेत खुन्नस ... अर्चनाताई विरुद्ध यांच्यात सामना ...\nउस्मानाबाद - आज ( गुरुवार ) रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू आहे. यावेळी सक्षणा सलगर यांनी माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटी...\nवंचित राज्यांमध्ये स्वबळावर निवडणुका लढविणार - रेखाताई ठाकूर\nदुर्बल व दुर्लक्षित घटकांना निवडणुकीमध्ये संधी देऊन विकासाचे राजकारण करणार उस्मानाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय ...\nदाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलोमिटर चालत प्रवास...\nगावापर्यंत बस सोडण्याची बाळासाहेब सुभेदार यांची मागणी उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलो...\nआंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीचा भावाकडून छळ\nउस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकाकडे मांडली कैफियत उस्मानाबाद - आंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे उस्मानाबाद पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल असलेल...\nउस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी\nउस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यामधील ग्रामीण भागात शासनमान्य मद्य विक्री परवाने घेऊन नियमाप्रमाणे मद्य विक्री केली जाते. मात्र तालुक्यातील ...\nउस्मानाबाद : दुकानफोडीतील 4 आरोपी मालासह अटकेत\nउस्मानाबाद - माणिक चौक, उस्मानाबाद येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञातान...\nमूल्यवर्धित कर न भरल्याने विरुद्ध सुनिल फार्म इंजिनिअरिंग गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - व्यापारी श्रीमती जाई दिपक पाटील उर्फ जाई अमर पाटील सोनवणे, मे. सुनिल फार्म इंजिनिअरिंग कंपनी.या व्यवसायाच्या मालक आहेत. व्यवसा...\nभूम तालुक्यात अवैध मद्य विरोधी छापा\nउस्मानाबाद - भूम तालुक्यात हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डोंगराचे बाजूच्या शेतात एक व्यक्ती अवैध मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याची गोपनी...\nउस्मानाबाद नगरपरिषदेचा निधी कोरोनासाठी वर्ग करण्याची मागणी\nउस्मानाबाद - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा २०१९-२० ते २०२०-२१ या वर्षाचा सर्व उस्मानाबाद ...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,55,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,92,स्पेशल न्यूज,16,\nOsmanabad Today : उस्मानाबादसाठी राणा दादा फायनल \nउस्मानाबादसाठी राणा दादा फायनल \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-upcoming-gadgets-whats-new-jyoti-bagal-marathi-article-6329", "date_download": "2022-05-18T22:38:55Z", "digest": "sha1:5QBYGFAH66Y4JDDAYEZPK7SZLMPPXIFK", "length": 8679, "nlines": 109, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik upcoming Gadgets Whats New Jyoti Bagal Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 14 मार्च 2022\nस्मार्टटीव्हीसाठी प्रसिद्ध असलेली टीसीएल (TCL) कंपनी आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लॉँच करणार आहे. या स्मार्टफोनला सध्यातरी ‘अल्ट्रा फ्लेक्स’ असे नाव दिले आहे. ‘टीसीएल’च्या या नव्या डिव्हाइसबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.\n‘टीसीएल’ने नुकतीच ‘अल्ट्रा फ्लेक्स’ आणि ‘फोल्ड एन रोल’ ही दोन डिव्हाइसेस सादर केली आहेत. यातील एक डिव्हाइस प्रोटोटाइप आहे. तर दुसरे डिव्हाइस हे फोल्डेबल आहे. या फोल्डेबल स्मार्टफोनला ‘अल्ट्रा फ्लेक्स’ असे नाव देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन ३६०-डिग्री रोटेटिंग हिंज वापरून आत आणि बाहेर फोल्ड करता येऊ शकतो.\n‘टीसीएल’च्या या फोल्डेबल फोनमध्ये २,४६० × १,८६० रिझोल्यूशनसह ८ इंचाचा PLP AMOLED डिस्प्ले आहे. मात्र हा डिस्प्ले कशाप्रकारे काम करेल, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. ‘टीसीएल’च्या म्हणण्यानुसार, ड्युअल फोल्डेबल डिस्प्ले असण्याचे फायदेही आहेत. जसे की आतील बाजूने फोल्ड केल्यास, हा फोन सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड (Samsung Galaxy Z Fold)प्रमाणे काम करेल, तर बाहेरील बाजूस फोल्ड केल्यास तो हुआवेई मेट एक्स (Huawei Mate X)प्रमाणे कॅमेऱ्‍याचे व्ह्यूफाइंडर म्हणूनदेखील काम करेल.\nअल्ट्रा फ्लेक्स हा 360-डिग्री स्मार्टफोन बाजारात उपलब्ध असलेल्या ‘सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ३’ (Samsung Galaxy Z Fold 3) आणि ‘मायक्रोसॉफ्ट सरफेस ड्युओ 2’ (Microsoft Surface Duo 2)सारखा आहे. मात्र ‘टीसीएल’चा हा फोन उलट्या दिशेनेदेखील फिरवता येऊ शकतो. याला कव्हर डिस्प्ले नसल्यामुळे फोनच्या बॅक-फोल्डिंग क्षमतामुळे युझरना एका हाताने डिव्हाइस वापरणे सोपे जाईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. मात्र या डिव्हाइसच्या प्रोसेसर आणि कॅमेरा रिझोल्यूशनबद्दल कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.\nसध्या ही दोन्ही डिव्हाइस फक्त संकल्पना असून अद्याप उत्पादन श्रेणीत आलेली नाहीत. या डिव्हाइसबद्दल अधिक माहिती देताना ‘टीसीएल’ने सांगितले, की ‘अल्ट्रा फ्लेक्स’ हे प्रथमच लॉँच केले जाणार असून ‘फोल्ड एन रोल’ हे याआधी फक्त चीनमध्येच लॉँच करण्यात आले होते. हा फोल्डेबल स्मार्टफोन ५० ते ५५ हजारांत विकण्याचा कंपनीचा मानस आहे; मात्र प्रत्यक्षात या फोल्डेबल फोनची विक्री कधी सुरू होणार, हे अद्याप निश्चित नाही.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-urdu-and-persian-poet-mirza-ghalib-andaz-ea-bayea-nandini-atmasiddhi-marathi-35", "date_download": "2022-05-18T22:39:40Z", "digest": "sha1:22TQSG4WRBJ7NPTDLVMFRL4JXF2J5YSM", "length": 22861, "nlines": 149, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Urdu and Persian Poet Mirza Ghalib Andaz Ea Bayea Nandini Atmasiddhi Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nदिल ही तो है...\nदिल ही तो है...\nसोमवार, 14 डिसेंबर 2020\nशोधायचंच झालं, तर मीर आणि ग़ालिब यांच्या काव्यात साम्यस्थळं अनेक सापडतील. मीरची ताकद खरीच अनोखी. त्याचं स्वतःचं काव्यशैलीतलं नावीन्य आणि शब्दांच्या माध्यमातून चित्र उभं करण्याचं कौशल्य नक्कीच खास होतं. इतरांपेक्षा वेगळी वाट त्यानं पकडली होती. मात्र मीरच्या एकूण वैचारिक बैठकीत परंपरेशी जोडलं गेल्याचं सूत्र होतं. परंपरेला नव्या रंगात पेश करण्याची किमया मीरनं साधली. तर ग़ालिबची विचार करण्याची दिशा आणि क्षमताच नावीन्यपूर्ण होती. जुन्या संकल्पना, मान्यता आणि परंपरांना नवं वैचारिक रूप देण्याची हातोटी त्याच्याकडे होती. त्यानं आपल्या कल्पनाशक्तीच्या आणि प्रतिभेच्या बळावर एक नवी वैचारिक दुनियाच उभारली.\nउर्दू कवितेचा मुख्य विषय असलेल्या प्रेमाच्या जाणिवेकडंच नजर टाकू. प्रेमाची विविध रूपं दोघांच्याही काव्यात आहेत. प्रेमाचा विविधांगी आविष्कार त्यात प्रतिबिंबित झालेला दिसतो. मीर चित्रमय वर्णन करण्यात माहीर होता. प्रेमाविषयीची आपली उत्कट भावना त्यानं बरेचदा व्यक्त केली. त्याची रचना मुख्यतः अल्पाक्षरी होती. तिचं सौंदर्य त्यामुळं छोट्याशा गवतफुलाप्रमाणं खुलत असे. प्रेयसीच्या सुंदर केशकलापाबद्दल मीरनं लिहिलेला हा शेर असाच त्याच्या रचनेचं महत्त्व अधोरेखित करणारा आहे-\nहम हुए, तुम हुए कि ‘मीर’ हुए\nउनकी ज़ुल्फ़ों के सब असीर हुए\nम्हणजे, ‘आम्ही आणि तुम्ही अर्थात सर्वचजण. कोणीही का असेना, आपापल्या प्रेयसीच्या केशकलापाचे बंदी आहोत. कैदी आहोत.’ ग़ालिबची याला समांतर रचना प्रेयसीच्या केशसंभाराचं माहात्म्य वर्णन करते आणि ‘ज्याच्या बाहूंवर हा केशसंभार पसरला, त्याला लाभलेली निद्रा, अभिमान, रात्री सारंच वास्तविक, खरंखुरं मिळालं,’ असं सांगते....\nनींद उसकी है दिमाग़ उसका है\nतेरी ज़ुल्फ़ें जिसके बाज़ू पर\nप्रेयसीचा केशसंभार ज्याला सन्निध लाभला त्याला सर्वस्वच मिळालं, असं सांगून ग़ालिबनं एक वेगळं वळण देऊन, प्रेमाची ताकद अधोरेखित केली आहे. तसंच या तऱ्हेचं जीव शांतावणारं प्रेम त्याला स्वतःला मिळालं नव्हतं, हेही इथं अर्थातच आठवतं...\nमीरचा गुलाब पाकळीसारख्या ओठांचं वर्णन करणारा शेर प्रसिद्धच आहे. ‘तिच्या ओठाच्या कोमलतेबद्दल काय सांगावं तो तर गुलाबाच्या पाकळीसारखाच आहे...’ कोमल ओठांची गुलाबपाकळीशी तुलना इथं नाही, तर ओठ गुलाबाच्या पाकळीसारखा आहे, असं मीर म्हणतो. ओठ म्हणजे जणू गुलाबपाकळीच आहे, असं तो म्हणत नाही. तर तो गुलाबपाकळीसारखा आहे, असं वर्णन तो करतो. दोन्हींत फरक आहे...ओठाचा नाजूकपणा सांगणारा हा शेरच मुळात अतिशय कोमल आहे-\nनाज़ुकी उसके लब की क्या कहिए\nपंखुड़ी एक गुलाब की सी है\nग़ालिबनं एका रचनेमध्ये ओठाच्या कोमलतेवर एक तऱ्हेचं व्यंग्य करून वेगळाच परिणाम साधला आहे. मीरचा शेर जो परिणाम साधतो, तसाच हाही शेर. अर्थातच नेहमीप्रमाणं सरळ आपलं म्हणणं न मांडता, आडवळणं घेत तो ते व्यक्त करतो-\nकितने शीरीं हैं तेरे लब कि रक़ीब\nगालियाँ खा के भी बेमज़ा न हुआ\n‘तुझे ओठ इतके मधुर आहेत, की त्यातून निघालेले अपशब्द ऐकल्यावरही (माझा) प्रतिस्पर्धी तुझ्या प्रति उदास-स्वारस्यहीन झाला नाही.’ इथं ग़ालिब ओठाची मधुरता अन् तिची परिणामकारकता सांगतो. इतक्या मधुर ओठांमधून बाहेर आलेले शिव्याशापही मग तसे उग्र ठरत नाहीत. कितीही फटकारलं, तरी आपला स्पर्धक काही ते मनावर घेत नाही, असं ग़ालिब म्हणतो. शिवाय या सुंदरीचे अपशब्द स्पर्धकासाठी आहेत, आपल्यासाठी नव्हे (निदान त्याला ते तसं वाटतंय) हेही त्यानं आडून सुचवलं आहेच... हा शेर खुमासदार असा आहे.\nविभिन्न हृदयांच्या गोष्टी अशा अनेकदा परस्परांशी नातं सांगणाऱ्या ठरतात. प्रेयसीच्या गल्लीत मला माझं हृदय घेऊन गेलं आणि मी मातीलाच मिळालो, असं मीर एका शेरमध्ये लिहितो-\nदिल मुझे उस गली में ले जा कर\nऔर भी ख़ाक में मिला लाया\nग़ालिबचा विचार आणखीच वेगळा. त्याला स्वत्व प्रिय. तर तो लिहून गेला, ‘ज्याला आपला धर्म आणि दिल प्रिय आहे, त्यानं तिच्या गल्लीत फिरकावंच काय म्हणून’ मीरला तिच्या गल्लीत जाण्याचा परिणाम नेमका ठाऊक नाही. तर आपला धर्म, ईमान आणि दिल दोन्हींना तिकडं गेल्यावर मुकावं लागणार. म्हणून मग तिथं न जाणंच शहाणपणाचं... हे ग़ालिब ओळखून आहे.\nप्रेयसीच्या गल्लीतून हाकललं गेल्यावर होणारी अवस्था या दोघांनी टिपली आहे, तिचा ख़ुमारही निराळाच. मीर म्हणतो, तिच्या गल्लीतून निघालो ते अशा प्रकारे, जसा कुणी एखादा या दुनियेतूनच निघून जातो...\nयूँ उठे आह, उस गली से हम\nजैसे कोई जहाँ से उठा है\nग़ालिबचा या धर्तीवरचा एक शेर सुप्रसिद्धच आहे. तो लिहितो, ‘आदमला स्वर्गातून ख़ुदाने हाकलून दिलं, असं ऐकलं होतं. आम्हीही तुझ्या गल्लीतून अपमानित होऊनच निघालो...’\nनिकलना ख़ुल्द से आदम का\nसुनते आए थे लेकिन\nबहुत बेआबरू होकर तेरे कूचे\nवर उल्लेखलेला मीरचा शेरही अगदी अर्थपूर्ण असा आहे. अपमानित होण्याची तीव्रता त्यातूनही जाणवते. पण ग़ालिबचा अंदाज आणखीच निराळा आहे. स्वतःचा अपमान अनुभवताना, थेट ईश्वराकडून आदम अपमानित झाल्याचा ऐकीव दाखलाच त्याला आठवला. त्यापेक्षा माझा प्रत्यक्षातला अनुभव अधिक तीव्र आहे, असं त्यानं यात सुचवलं आहे...\nमीलनातही चेहऱ्याचा रंग फिक्कट होतो, कारण लगेच मनात येतं, की वियोगाचा सामना आपण कसा करणार, असं मीर म्हणतो. तेही खास ढंगात. ‘वियोगाला माझं तोंड कसं दाखवू आता’, असं म्हणत...\nवस्ल में रंग उड़ गया मेरा\nक्या जुदाई को मुँह दिखाऊँगा\nमीलनात वियोगाची आठवण येण्याची कल्पना अनेकांनी वापरली आहे. जीवन आणि मृत्यूप्रमाणंच ही मीलन-वियोगाची विरोधी जोडी कवींना अस्वस्थ करून जाणारी. ग़ालिबनंही मीलनामुळं चेहऱ्यावरचा रंग उडून जाण्याची कल्पना एका शेरमध्ये वापरली आहे. ‘मीलनात आनंद होतो, पण याप्रकारं कुणी मरत नाही की कोमेजत नाही. पण करणार काय, कारण वियोगाच्या रात्रीची इच्छाच मनात जागी झाली आणि म्हणूनच माझी अशी अवस्था झाली.’\nमीरला, आपण वियोगाचा सामना कसा करणार, याची काळजी लागून राहिली आहे, तर ग़ालिब म्हणतो की वियोगानं माझी अशी अवस्था आताच करून टाकली आहे...\nख़ूश होते हैं पर वस्ल मे\nयूँ मर नहीं जाते\nज्यातून दोघांच्या भूमिकांचा आणि अंतरंगांचा एकत्रित ठाव घेणं आनंददायी ठरतं असे मीर आणि ग़ालिबचे इतरही अनेक शेर असतील व आहेत. अगदी निवडक आणि उत्कृष्ट असे शेर उद्धृत करून दोघांमधला धागा शोधण्याचा प्रयत्न इथं केला आहे. शेवटी हे दोघेही मान्यवर कवी होते. आपापल्या जागी त्यांचं मोठेपण आहेच. एक प्रकारे तुलना केली, तरी हा श्रेष्ठ की तो श्रेष्ठ असं ठरवणं हा हेतू यामागं नाहीच...\nसमान विषय किंवा कल्पना असलेले शेर समोर ठेवले, की त्यांचं सौंदर्य वेगळ्याच पद्धतीनं प्रतीत होतं. जास्त खुलतंही. तसंच या कवींची बलस्थानं आणि वैशिष्ट्यंही विशेषत्वानं जाणवतात. मीरची चित्र रंगवण्याची हातोटी खरोखरच अपूर्व होती. त्याच्या भाषेची नज़ाकत, कोमलता दुसऱ्या कोणापाशी नाही. भाषेचं सौंदर्य अनुभवावं, ते मीरच्या शायरीत. ग़ालिबचा पोत निराळा होता. सतत नावीन्यपूर्ण आणि चमत्कृतीचा प्रत्यय देणाऱ्या कल्पना त्याच्या शायरीत अधिक आहेत. तत्त्वज्ञानाची चर्चा, ईश्वराविषयीचं चिंतन आणि बुद्धीला चालना देणारे विचार हे गालिबचं वैशिष्ट्यं होतं. आपले सूक्ष्म अनुभव आणि जाणिवा शब्दबद्ध करण्याची किमया त्याला साधली होती. मीरनं आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर आपल्या चित्रमय, वर्णनपर काव्यात एक जान ओतली. सामान्य जनांची भाषा त्यानं मशिदीच्या दारात बसून, बाजारात फिरून टिपली होती. ती बोली त्यानं कवितेत योजली. तर ग़ालिब आपल्या चिंतनाच्या मंथनातून जे हाती लागलं, ते कधी थेटपणं तर कधी गूढ भाषेत मांडू लागला. वाचकाच्या बुद्धीला आणि मनाला प्रेरणा देणारं असं त्याचं काव्य आहे. आपला काव्यविषय समर्थपणं समोर ठेवण्यात दोघेही अत्यंत यशस्वी ठरले, यात शंकाच नाही. दोघांचा लिहिण्याचा ढंग पुन्हा वेगळा होता. मीर साध्या आणि थेट भाषेत लिहीत असे. तर ग़ालिब आडवळणानं लिही आणि नावीन्यपूर्ण असं काही तरी देण्याचा प्रयत्न करे. विषयाच्या मांडणीचे, विचार व्यक्त करण्याच्या नवीन वाटा शोधून काढे. आपल्या चिंतनाच्या बळावर त्यानं एक कल्पनासृष्टीच स्वतःच्या अंतरंगात उभी केली होती. तीत तो दंग असे. भाषेवरची ग़ालिबची हुकमत आणि त्याची शब्दकळा अपूर्व अशीच होती. आपल्या भावना आणि वैचारिक भूमिका यांना सजवून पेश करणं हा त्याचा छंदच होता. मीर परंपरा फारशी सोडत नसे. ग़ालिब सगळ्याच परंपरेला आव्हान देणाराच होता. तरीपण ग़ालिबलाही आपल्या हृदयाची चिंता होतीच. दुःखानं तोही बेजार होत असे आणि म्हणत असे की माझं हृदय हे अखेर हृदय आहे; वीट वा दगड नव्हे...\nदिल ही तो है न संग-ओ-ख़िश्त\nदर्द से भर न आये क्यूँ\nरोयेंगे हम हज़ार बार कोई\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.sanwadnews.com/2019/10/blog-post_47.html", "date_download": "2022-05-18T23:32:56Z", "digest": "sha1:BHQXOHUHYNNMVIHK7IUX6R2NRUZK36IV", "length": 14697, "nlines": 78, "source_domain": "www.sanwadnews.com", "title": "राष्ट्रवादी कॉग्रेसने केवळ गप्पा मारण्याचे काम केले- रामदास आठवले सुधाकरपंताना निवडून देऊन विरोधकांचा काट्याने काटा काढा! - Sanwad News", "raw_content": "\nलवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल\nबुधवार, १६ ऑक्टोबर, २०१९\nHome पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र राजकीय सोलापूर राष्ट्रवादी कॉग्रेसने केवळ गप्पा मारण्याचे काम केले- रामदास आठवले सुधाकरपंताना निवडून देऊन विरोधकांचा काट्याने काटा काढा\nराष्ट्रवादी कॉग्रेसने केवळ गप्पा मारण्याचे काम केले- रामदास आठवले सुधाकरपंताना निवडून देऊन विरोधकांचा काट्याने काटा काढा\nMahadev Dhotre ऑक्टोबर १६, २०१९ पंढरपूर, मंगळवेढा, महाराष्ट्र, राजकीय, सोलापूर,\nमंगळवेढा येथील होलार संघटनेने सुधाकरपंत परिचारक यांना पाठिंबा जाहीर केला.तसेच गणपतराव लवटे, राष्ट्रवादीचे दत्तात्रय भोसले व वाजीद काझी,गणेश धोत्रे आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मंगळवेढा (प्रतिनिधी) मंगळवेढा तालुक्याच्या विकासासाठी व ३५गावच्या पाण्याच्या प्रश्नासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदाराकडून अनेक आश्वासने मिळाली पण त्यांनी पूर्ण केले नाहीत. नुसती जनतेची दिशाभूल करून राजकीय पोळी भाजून घेतली.गेल्या १५ वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसने कोणतेही विकासात्मक काम न करता केवळ गप्पा मारण्याचे काम केले असल्याचा घनानती आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केला.\nमंगऴवेढा येथे ते भाजप उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत सभेत ते बोलत होते.\nव्यासपीठावर माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,महात्मा फुले महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे,स्टार प्रचारक हरिश्चंद्र भोई,रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा,संत दामाजी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अँड.नंदकुमार पवार,चरनूकाका पाटील,नगरसेवक अजित जगताप,माजी नगराध्यक्ष धनंजय खवतोडे,माजी सभापती शिवानंद पाटील,औदुंबर वाडदेकर, माजी नगरसेवक गोपाळ भगरे,चंद्रशेखर कोंडुभैरी,शिवसेना शहरप्रमुख सुनील दत्तू,रासपचे धनाजी गडदे,दाजी पाटील आदीजन उपस्थित होते.\nना.आठवले पुढे बोलताना म्हणाले की,मंगळवेढा-पंढरपूर मधील लोकप्रिय नेता म्हणून कामाच्या बाबतीत सुधाकरपंत परिचारक यांचेच नावचर्चिले जाते.मंगळवेढा येथील होणारे संत बसवेश्वर महाराज व संत चोखामेळा यांचे स्मारक येत्या काही दिवसात पूर्ण होईल त्यासाठी आम्ही वाट्टेल तेवढा निधी देणार असल्याची ग्वाही दिली. .मंगळवेढा तालुक्यातील जमिनीला पाणी मिळाले तर सोने ही उगवेल अशी इथली जमीन आहे\nत्यासाठी आम्ही येत्या काही दिवसात सुधाकरपंत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली हा पाणी प्रश्न मार्गी लावणार आहोत. राजकारणामध्ये संयम असला पाहिजे काम करण्याची धमक असली पाहिजे असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.\nमुद्रा योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आम्ही त्यांना पाठबळ दिले आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गरिबांना हक्काचे घर दिले आहे\nमहिलांसाठी उज्वला गॅस योजना, बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ दिले आहे.\n३५ गाव पाणी उपसा सिंचन योजनेसाठी येत्या काही दिवसात आम्ही पूर्ण करुन दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना याचे पाणी मिळणार आहे.विठ्ठल साखर कारखाना बंद करण्याचा घाट घातला जात असून तो आपण पुन्हा चांगल्या प्रकारे सुरू करू म्हणून त्यांनी आपल्या कवितेतून विरोधकांवर निशाणा साधला.\nकार्यक्रमाचे प्रस्तावित आ.प्रशांत परिचारक यांनी केले सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले तर आभार शशिकांत चव्हाण व गौरीशंकर बुरकुल यांनी मानले.\nTags # पंढरपूर # मंगळवेढा # महाराष्ट्र # राजकीय # सोलापूर\nBy Mahadev Dhotre येथे ऑक्टोबर १६, २०१९\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पंढरपूर, मंगळवेढा, महाराष्ट्र, राजकीय, सोलापूर\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nग्रामीण भागातील रस्ते दुरूस्तीसाठी भरीव निधी देणार - आ.समाधान आवताडे\nमंगळवेढा(प्रतिनिधी) : दळणवळण सुविधा अधिक सुलभ आणि गतिमान होण्यासाठी व ग्रामीण भागातील जनतेचा दैनंदिन जीवनमान दर्जा उंचावण्यासाठी तालुक्यात...\nश्रीमंत हिरोजी इटळकर यांची प्रेरणा घेऊन \"शिवक्रांती फौंडेशन\" ची स्थापना- सदाशिव जाधव\n\"शिवक्रांती फौंडेशन\" च्या कामाची सुरूवात महाड येथील पुरगृस्थांना मदत व सेवा करून पुणे(प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज या...\nमंगळवेढा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वतीने कोविड सेंटर साठी ऑक्सिजन कॉंन्संट्रेटर मशीन व मेडिकल गोळ्या आणि आशा वर्कर यांना धान्याचे कीट वितरण समारंभ संपन्न\nमंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने आवाहन केल्यानंतर तालुक्यातील शिक्षक बंधू भगिनींनी उस्फुर...\nवडार समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करा : सुरेश धोत्रे ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संघटनेच्या पिंपरी कार्यालयाचे उद्‌घाटन\nपिंपरी, पुणे (प्रतिनिधी) महाराष्ट्र वडार समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा तसेच अनुसूचित जमातीला लागु असलेल्या सर्व सोयी-सुविधा, सव...\nजोपर्यंत ओबीसींचे आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही- नरेंद्र पवार\nओबीसी भटक्या विमुक्तांच्या महाजागर मेळाव्यात नरेंद्र पवार यांचा शासनाला इशारा मेळाव्याला पंकजा मुंडे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती ला...\nआरोग्य टेक्नॉलजी पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र राजकीय शेती विषयक सोलापूर\nआपले बरेच प्रश्न आणि समस्या चर्चेतून सुटू शकतात. जर संवाद झाला तर प्रश्न आणि समस्या ह्या उद्भवणारच नाहीत. त्यासाठी चांगल्या लोकांचे विचार, प्रयत्न , मेहनत हे समाजापुढे योग्य रीतीने मांडावे लागतील. सध्या असलेले डिजिटल मीडिया , प्रिंट मीडिया आणि टीव्ही मीडिया बर्‍यापैकी आर्थिक गणिते जुळवताना याचे भान ठेवताना दिसत नाहीत.\nपरंतु संवाद न्यूज हे पुर्णपणे डिजिटली चालणारे पोर्टल असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाहिराती आणि जबरदस्तीच्या शुभेच्छा मागणार नाही त्यामुळे कोणताही आर्थिक मोबदला मागितला जाणार नाही.\nआपल्या कार्यक्रमाची माहिती ,फोटो आपण ईमेल , व्हाट्सअप् वर पाठवावी\nचला सामाजिक संवाद घडवण्यासाठी एक पाऊल आपण उचलूया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/rahul-gandhis-video-goes-viral-in-nepals-nightclub-kalgitura-in-bjp-and-congress/", "date_download": "2022-05-18T22:55:37Z", "digest": "sha1:NIUYBOGUHS6EDUWQ7OXIGSCDBMG2GIFC", "length": 15455, "nlines": 73, "source_domain": "analysernews.com", "title": "राहुल गांधींचा नेपाळच्या नाईट क्लबमधील व्हिडीओ व्हायरल;विरोधकांकडून टीका", "raw_content": "\nराहुल गांधींचा नेपाळच्या नाईट क्लबमधील व्हिडीओ व्हायरल;भाजप आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा\nनवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांचा नेपाळच्या नाईट क्लबमधला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, यावरून विरोधकांना राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. राहुल गांधी यांच्या या व्हिडीओवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. हा व्हिडीओ एका पार्टीमधला असून, त्यावरून भाजपने राहुल गांधींवर आणि काँग्रेसवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.\nसोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या या व्हिडीओत राहुल गांधी हे लॉर्डस् ऑफ ड्रिंक्स नावाच्या नाईट क्लबमध्ये एका महिलेसोबत दिसत असून, मागे कर्णकर्कश आवाज येत असल्याचे दिसत आहे. खासगी दौर्‍यावर नेपाळला जात असल्याचे अलिकडेच राहुल गांधी यांनी सांगितले होते. त्यानंतर हा व्हिडीओ समोर आला आहे.\nसदर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सुट्टी, पार्टी, हॉलिडे, प्लेझर ट्रिप, खासगी विदेश दौरा या गोष्टी आता देशाला नवीन राहिलेल्या नाहीत, असा टोमणा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मारला आहे. दुसरीकडे भाजप नेते कपिल मिश्रा यांनी राहुल गांधी कोणासोबत आहेत ते चिनी एजंटसोबत आहेत काय ते चिनी एजंटसोबत आहेत काय राहुल गांधी हे चीनच्या दबावाखाली सोशल मीडियावर संदेश देत असतात राहुल गांधी हे चीनच्या दबावाखाली सोशल मीडियावर संदेश देत असतात हा त्यांच्या खासगी जीवनाचा मुद्दा नसून देशाचा मुद्दा आहे…आदी प्रश्न उपस्थित केले आहेत. पहचान कौन हा त्यांच्या खासगी जीवनाचा मुद्दा नसून देशाचा मुद्दा आहे…आदी प्रश्न उपस्थित केले आहेत. पहचान कौन असा उपरोधिक टोलाही मिश्रा यांनी मारला आहे.\nभाजपचे प्रवक्ते शहजाद पुनावाला म्हणाले, राजस्थानमधील जोधपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. या राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेत आहे. राजस्थान जळत आहे. यावर चिंता व्यक्त करण्याऐवजी राहुल गांधी हे नेपाळमधल्या नाईट क्लबमध्ये मजा मारत आहेत. खरे तर त्यांना भारतातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी देशात असावयास हवे होते. काँग्रेस ही संपलेली पार्टी आहे. मात्र, राहुल गांधी यांची पार्टी चालूच राहील. राजकारणात ते गंभीर नाहीत. जेव्हा पक्षाला त्यांची गरज आहे, तेव्हा ते नेपाळमध्ये काय करीत आहेत, हे कोणाच्याही आकलनापलिकडे आहे. भाजपचे सोशल मीडिया प्रभारी अमित मालवीय यांनी ट्विट करत राहुल गांधींचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. मुंबईवर जेव्हा दहशतवादी हल्ला झाला, तेव्हादेखील राहुल गांधी नाईट क्लबमध्ये होते, असे सांगत जेव्हा काँग्रेस संकटात असते, तेव्हा ते नाईट क्लबमध्ये असतात, असा टोला अमित मालवीय यांनी लगावला आहे.\nराहुल गांधींची ‘ती’ मैत्रीण कोण जिच्या लग्नासाठी ते नेपाळला गेले…\nनेपाळी वृत्तपत्र ‘द काठमांडू पोस्ट’च्या माहितीनुसार, काँग्रेस नेते राहुल गांधी नेपाळमधील त्यांची मैत्रीण सुमनिमा उदास हिच्या लग्नात सहभागी होण्यासाठी काठमांडूला आले आहेत. सुमनिमाचे वडील भीम उदास यांनी सांगितले की, आम्ही राहुल गांधींना मुलीच्या लग्नात येण्याचे निमंत्रण दिले होते. मंगळवारी लग्नसोहळा होणार असून, ५ मे रोजी रिसेप्शन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. भीम उदास हे नेपाळचे म्यानमारमध्ये राजदूत राहिले आहेत. त्यांची मुलगी सुमनिमा ही सीएनएनची माजी वार्ताहर आहे.\nसुमनिमा उदास हिचा विवाह नीमा मार्टिन शेर्पासोबत होत आहे. सुमनिमाने अमेरिकेतील ली विद्यापीठातून पत्रकारितेचा अभ्यास क्रम पूर्ण केला असून, ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीही घेतली आहे. तिने पत्रकार म्हणून दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण कव्हर केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये सुमनिमा उदास हिने अमेरिकन जर्नालिस्ट ऑफ द इयरचा पुरस्कारही जिंकला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल गांधी सोमवारी काठमांडूला पोहोचले होते. त्यानंतर रात्री लग्नसोहळ्यापूर्वीच्या एका पार्टीत ते मैत्रिण सुमनिमासह सहभागी झाले. या पार्टीतील सहभागी झाल्याचा राहुल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये राहुल एका नाईट क्लबमध्ये काही लोकांसोबत पार्टी करत आहेत. त्यांच्या आजूबाजूला उपस्थित असलेले लोक मद्य प्राशन करत आहेत. त्यानंतर भारताच्या राजकारणात एकच खळबळ माजली. भाजपने राहुल गांधींवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे, तर काँग्रेसने राहुल गांधी यांचा बचाव करत भाजपला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.\nराहुल गांधी नेपाळला खासगी लग्न सोहळ्यासाठी गेले होते -रणदीप सुरजेवाला\nदरम्यान, या व्हिडीओबद्दल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, राहुल गांधी नेपाळ या मैत्रीपूर्ण देशात एका पत्रकार मित्राच्या खासगी लग्न सोहळ्यासाठी गेले होते. मला जेवढं माहीत आहे, तेवढ्यावरून तरी मित्र*मैत्रिणी, कुटुंब असणं, लग्नसोहळ्याला हजेरी लावणं हा आपल्या संस्कृतीचा आणि सभ्यतेचा भाग आहे. लग्नसोहळ्यात सहभागी होणं हा अजूनतरी गुन्हा ठरत नाहीये. कदाचित उद्यापासून भाजपा लग्न सोहळ्यात सहभागी होणं आणि मित्र-मैत्रिणी असणं हा गुन्हा ठरवेल; पण हे मला नक्की सांगा, जेणेकरून आम्ही मित्र-मैत्रिणींच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावण्याच्या सभ्यतेमध्ये आम्ही बदल करू.\nयाप्रसंगी रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाकिस्तान दौऱ्यावरून यावेळी निशाणा साधला. “राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे पाकिस्तानला नवाज शरीफ यांच्यासोबत केक कापण्यासाठी बिन बुलाए मेहमानसारखे गेले नव्हते. त्यानंतर पठाणकोटला काय झालं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे”, अशा शब्दांत सुरजेवाला यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.\n‘मन उडू उडू झालं’ मालिका मी सोडलेली नाही; हृता दुर्गुळेचे स्पष्टीकरण\nराज ठाकरेंवर गुन्हा दाखल होताच प्रवीण दरेकरांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील २१ मेची सभा रद्द\nराहुल गांधींना नेत्यांऐवजी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट; हार्दिक पटेलचा निशाणा\nशिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एआयएमआयएमच्या प्रवक्त्याला अटक\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा तडकाफडकी राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://brahmevakya.blogspot.com/2014/12/blog-post_20.html", "date_download": "2022-05-19T00:05:57Z", "digest": "sha1:5MZT4YBTAL7DVL4RIE7YBOCIW5FAABYL", "length": 21776, "nlines": 154, "source_domain": "brahmevakya.blogspot.com", "title": "ब्रह्मेवाक्य: फर्स्ट डे फर्स्ट शो - पीके", "raw_content": "\nफर्स्ट डे फर्स्ट शो - पीके\nराजकुमार हिरानी आणि आमिर खान या दिग्दर्शक-अभिनेता जोडगोळीचा, ‘थ्री इडियट्स’ या सुपरडुपर हिट सिनेमानंतरचा पुढचा सिनेमा म्हणून ‘पीके’विषयी कमालीची उत्सुकता होती. या उत्सुकतेला न्याय देणारा आणि या जोडीकडून असलेल्या प्रचंड अपेक्षांना जागणारा हा सिनेमा आहे, हे सर्वप्रथम सांगायला हवं. त्याचबरोबर याच जोडीच्या आधीच्या स्वतंत्र सिनेमांएवढा किंवा अगदी हिरानींच्या मुन्नाभाईच्या सिक्वलएवढा हा सिनेमा ग्रेट नाही, हेही सांगायला हवं. अर्थात कुठलीही तुलना न करता स्वतंत्रपणे विचार केल्यास ‘पीके’ तरीही डिस्टिंग्शन मिळवतोच. याचं कारण राजकुमार हिरानी-अभिजात जोशी या लेखकद्वयाची विषयावर असलेली पकड, प्रसन्न हाताळणीची त्यांची क्षमता आणि आमिरसारखा भूमिकेला शंभर टक्के न्याय देण्यासाठी सदैव झटणारा अभिनेता... या ‘त्रिगुणी’च्या मदतीने ‘पीके’ आपल्याला निराश करत नाही. किंबहुना धर्मासारख्या आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित असलेल्या जिव्हाळ्याच्या, श्रद्धेच्या विषयावर एक नवी दृष्टी (‘इनसाइट’) देतो. या सिनेमात मांडले गेलेले विचार नवे आहेत किंवा अगदी फार क्रांतिकारी आहेत असं नाही; पण ते सांगताना सिनेमाच्या माध्यमाच्या सर्व बलस्थानांचा अचूक केला गेलेला वापर आणि गोष्टीला असलेलं रंजनमूल्य या कसोट्या हिरानी-अभिजात अन् आमिर हे त्रिकुट यशस्वीपणे पेलतं. त्यामुळंच ‘पीके’चं नाणं चोख वाजतं. सिनेमातल्याच भाषेत सांगायचं, तर हा राँग नंबर न ठरता परफेक्ट, ‘राइट नंबर’ ठरतो\nराजकुमार हिरानी आणि अभिजात जोशी पहिल्या चित्रपटापासूनच अभ्यासपूर्ण पटकथा लिहिण्यात तरबेज आहेत, हे आपल्याला माहिती आहे. विषयाचा सखोल अभ्यास, गोष्टीचा आरंभ, मध्य व (उत्कंठापूर्ण) शेवट यांचा पक्का हिशेब, सर्वसामान्य प्रेक्षक डोळ्यांसमोर ठेवून केलेली कथावस्तूची मांडणी, विविध प्रदेश-प्रांत यांना आपुलकी वाटेल अशा घटकांची चटकदार फोडणी, गीत-संगीतावर दिलेलं लक्ष आणि कलाकारांकडून खुबीनं काढून घेतलेली आपली पात्रं ही हिरानी-जोशी (व अर्थातच निर्माता विधू विनोद चोप्रा) या मंडळींची खासियत राहिली आहे. आपल्या भूमिकांबाबत भलताच काटेकोर असलेला आमिर त्यांना ‘थ्री इडियट्स’च्या वेळी भेटला आणि त्यांनी इतिहास घडविला. पुढचं पाऊल टाकताना या तिघांनीही ‘धर्म’ हा भलताच संवेदनशील विषय निवडला आहे. धर्मविषयक जाणिवा आणि आपल्या सर्वांच्या श्रद्धा यात कालानुरूप होत गेलेले बदल आणि धर्माच्या नावाखाली राजरोस सुरू असलेली दुकानदारी आपण सर्वच जण रोज पाहत आहोत. धर्माला असलेलं परमपवित्र स्थान आणि त्याच वेळी गरजू लोकांची पिळवणूक करण्यासाठी या श्रद्धेचा होत असलेला गैरवापर आपल्या सभोवती रोज दिसतो आहे. यावर प्रच्छन्न टीका करण्यासाठी हिरानी-जोशी द्वयीनं मार्ग अवलंबिला आहे फँटसीचा. (‘ओह माय गॉड’सारख्या सिनेमांतून हा विषय पूर्वी यशस्वीपणे हाताळला गेला आहे, त्यामुळे हिरानींना पहिलेपणाचा मान नाही...) एका अर्थानं इथं फँटसी आवश्यकच होती, कारण या पृथ्वीतलावरच्या कुठल्याही माणसाला जात व धर्म चिकटलेली आहेच. त्यामुळं या सर्व बाबींवर तटस्थपणे टिप्पणी करायला दिग्दर्शकाला परग्रहावरूनच माणूस (किंवा जो कोणी प्राणी म्हणाल तो) आणावा लागणार, हे उघड होतं. तसा तो त्यांनी इथं आणलाच आहे. त्यामुळं हे ‘एलियन’ प्रकरण या सिनेमाचं मुख्य रहस्य नाहीच. ते सिनेमाच्या सुरुवातीलाच स्पष्ट होतं. मात्र, नंतरच्या मांडणीत आणि प्रसंगांच्या साखळीच्या गुंफणीत सिनेमाचं सगळं यश आहे... आणि अर्थात ‘पीके’ची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आमिरच्या अदाकारीतही\nएकदा ही सूत्रधाराची भूमिका आणि त्याची ओळख प्रस्थापित झाली, की पुढचा खेळ रचणं तसं हिरानी-जोशींना सोपं असतं. इथं त्यांनी या ‘पीके’ (आमिर) नामक सूत्रधाराचं अस्तित्व आपल्या नायिकेच्या - जगज्जननी उर्फ जग्गूच्या (अनुष्का शर्मा) - आयुष्याशी जोडलं आहे. बेल्जियममध्ये प्रेमभंग झालेली आपली नायिका आता दिल्लीत परतली आहे. गोष्ट अशी खुबीनं रचली आहे, की जग्गू आणि पीके यांची सातत्यानं भेट होत राहते. तिला ‘पीके’चं वेगळेपण त्वरित जाणवतं. तिच्या पेशामुळं त्याच्यात असलेली ‘स्टोरी’ही दिसते. त्यातून ‘पीके’च्या आत्तापर्यंतच्या अवताराची कथाही फ्लॅशबॅकसारखी उलगडत जाते आणि त्याच वेळी वर्तमानातली त्याची आणि तिची श्रद्धा व धर्माविषयीची अखंड शोधयात्राही सुरू राहते. हे सगळं करताना राजू हिरानी या सगळ्याला सटायरची आणि उपहासगर्भ विनोदाची फोडणी देत राहतात. त्यामुळं सिनेमा पूर्वार्धापर्यंत चांगलाच वेगवान होतो आणि पुढं काय होणार, याची उत्सुकता मनात निर्माण करतो. उत्तरार्धात दिग्दर्शक धर्माविषयीच्या तात्त्विक चर्चेला सुरुवात करण्यासाठी राँग नंबर आणि राइट नंबरची संकल्पना आणतो. (म्हणजे आपल्याला तयार करणारा भगवान हा खरा राइट नंबर आणि त्याच्या नावाखाली दुकानदारी करणारे देवाचे मॅनेजर म्हणजे राँग नंबर...) ही तशी बाळबोध कल्पना आहे आणि तिचं सिनेमात अतिसुलभीकरण केल्यानं सिनेमाचा एकूणच परिणाम उणावण्यात त्याची परिणती होते. सिनेमाच्या शेवटी एक लहानसा ट्विस्ट आणण्याची ट्रिक दिग्दर्शकानं याही ठिकाणी वापरली आहे. मात्र, तीही फार परिणामकारक नाही. असो.\nआमिरचा अभिनय ही या सिनेमाची अर्थातच फारच जमेची बाजू आहे. या सिनेमाच्या त्या प्रसिद्ध पोस्टरवरील दृश्यापासून ते शेवटच्या त्या सरप्राइज पॅकेज असलेल्या पाहुण्याबरोबर पुन्हा पृथ्वीतलावर येण्यापर्यंत आमिर प्रत्येक दृश्यात भाव खाऊन जातो. हा अभिनेता सदैव काही तरी नवं करण्याच्या शोधात असतो. एलियन म्हणून त्यानं सदैव चेहऱ्यावर दाखवलेला आश्चर्यमुग्ध भाव आणि नंतर भोजपुरी संवादाचा जपलेला अफलातून लहेजा यामुळं आमिर टाळ्या मिळवतोच. पण आता अशा शारीरिक लकबींतून वैविध्य दाखवणाऱ्या भूमिका हे त्याच्यासाठी कितपत आव्हान असेल, याची शंका आहे. त्याच्या आहे त्याच रूपात, पण व्यक्तिरेखेच्या खोल तळाशी बुडी मारून शोधलेलं भावदर्शन दाखवणारी भूमिका त्यानं आता करावी. अनुष्का शर्मा अप्रतिम. तिनं यात उभी केलेली ‘जग्गू’ म्हणजे सहजसुंदर अभिनयाचा एक उत्कृष्ट नमुनाच. बाकी हिरानींच्या टीममधील संजय दत्त, बमन इराणी, सौरभ शुक्ला या मंडळींची इथंही हजेरी आहे आणि त्यांनी आपापल्या भूमिका चांगल्याच केल्या आहेत. सुशांतसिंह राजपूतच्या वाट्याला पाहुण्या कलाकाराचा रोल आहे आणि तो त्यानं व्यवस्थित केला आहे. (त्याला त्याचं बक्षीसही ‘ऑनस्क्रीन’ मिळालं आहे.)\nहिरानींच्या या चित्रपटात त्रुटी अर्थातच आहेत. एक तर या सिनेमात अनावश्यक गाणी घुसवली आहेत. ‘भगवान है कहाँ रे तू...’ हे सोनू निगमनं गायलेलं ‘थीम साँग’सदृश गाणं वगळलं तर अन्य गाणी ही केवळ टाकायची म्हणून टाकली आहेत. शिवाय या सिनेमाची लांबीही त्यामुळं अनावश्यकपणे वाढली आहे. दुसरं म्हणजे या सिनेमावर हिंदू धर्मातील गैरप्रकारांवरच अधिक फोकस केल्याचा आरोप येण्याची दाट शक्यता आहे. त्यात या सिनेमात नायिकेवर प्रेम करणारा नायक पाकिस्तानी दाखवला आहे. हे करताना निर्मात्यांच्या डोळ्यांसमोर पाकिस्तानी मार्केट नसेल, असं मानणं म्हणजे फारच बाळबोध होईल. याशिवाय आमिरला भोजपुरी भाषाच बोलायला लावणं किंवा राजस्थान, दिल्लीचा बॅकड्रॉप वापरणं ही प्रत्येक गोष्ट तेथील प्रेक्षकवर्ग डोळ्यांसमोर ठेवून केल्यासारखी झाली आहे.\nअर्थात असं असलं, तरी सिनेमा एकूण करमणूक करणारा झाला आहे, हे निश्चित. हिरानी आणि आमिर या मंडळींनी स्वतःचा ‘बार’ उंचावला आहे, ही गोष्ट मुळातच त्यांचं मोठेपण मान्य करणारी आहे. त्यामुळं त्यांच्याकडून अपेक्षाही अधिकच्या असतात. सचिन तेंडुलकरचं उदाहरण याबाबत चपखल ठरेल. त्यामुळं जे काही अपेक्षाभंगासारखं वाटतं आहे, तेही मुळात हा सिनेमा या दोघांचा असल्यामुळं वाटतं आहे, ही गोष्ट मान्य करायला हवी.\nथोडक्यात, धर्मविषयक आपली संवेदनशील मतं जरा बाजूला ठेवून, जरा तटस्थपणे ही करमणूक अनुभवली, तर अधिकचं काही तरी पदरी पडेल. अन्यथा बाकी मसाला सिनेमे आहेतच...\nनिर्माते : विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी, सिद्धार्थ रॉय कपूर\nदिग्दर्शक : राजकुमार हिरानी\nपटकथा-संवाद : राजकुमा हिरानी, अभिजात जोशी\nसिनेमॅटोग्राफी : सी. के. मुरलीधरन\nसंगीत : शंतनू मोईत्रा, अजय-अतुल, अंकित तिवारी\nगीते : स्वानंद किरकिरे, अमिताभ वर्मा, मनोज मुंतशिर\nप्रमुख भूमिका : आमिर खान, अनुष्का शर्मा, सुशांतसिंह राजपूत, बमन इराणी, संजय दत्त, सौरभ शुक्ला, परीक्षित साहनी इ.\nदर्जा : *** १/२\n(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, २० डिसेंबर २०१४)\nफर्स्ट डे फर्स्ट शो - पीके\nगेली २४ वर्षं पत्रकारितेत आहे. नियमित सदरं सोडून अन्यत्रही खूप लिखाण होतं... ते कुठं कुठं छापूनही येतं... पण त्याचं एकत्रित संकलन असं कुठं नाही. त्यासाठी हा ब्लॉग... माझे जुने-नवे लेख आणि सिनेमांची परीक्षणं... असं इथं आहे सगळं... तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1169724", "date_download": "2022-05-19T00:00:23Z", "digest": "sha1:4ECPKBN6WOCNOMPS4OYGGRGSQAXWY6N4", "length": 1883, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. २\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. २\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:३५, १२ एप्रिल २०१३ ची आवृत्ती\n१७ बाइट्स वगळले , ९ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने काढले: bxr:2 жэл (deleted)\n०३:४९, १४ मार्च २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने काढले: wuu:2年 (deleted))\n२१:३५, १२ एप्रिल २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने काढले: bxr:2 жэл (deleted))\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/khandesh/jalgaon-updates/employees-warn-not-to-be-afraid-of-threats", "date_download": "2022-05-18T21:52:49Z", "digest": "sha1:WA4CML3N4H32XSSM7PHLGCHDMZ7Z7PUU", "length": 6688, "nlines": 82, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Employees warn not to be afraid of threats!", "raw_content": "\nधमक्यांना घाबरणार नसल्याचा कर्मचार्‍यांचा इशारा\nजिल्ह्यातील 3500 एस.टी. कर्मचारी विलीनीकरणावर ठाम\nविलीनकरणाच्या मागणीवरून (Demand for merger) संपावर असलेल्या एसटी कर्मचार्‍यांना (ST workers on strike) कामावर परतण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी आवाहन केले होते. मात्र या आवाहन वजा धमकीला दुखवट्यात असलेले एसटी कर्मचारी घाबरणार नसल्याचा इशारा कर्मचारी प्रतिनीधी शैलेश नन्नवरे यांनी दिला. दरम्यान कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले.\nविलीनीकरणाच्या मागणीवरून (Demand for merger) राज्यातील एसटी कर्मचारी गत 100 दिवसांपासून संपावर (strike) आहेत. सुरूवातीला या संपात राज्यातील जवळपास 92 हजार कर्मचारी सहभागी होते. मात्र महाविकास आघाडी सरकारकडुन (Mahavikas Aghadi government) होत असलेल्या कारवाईच्या भितीपोटी 32 हजार कर्मचारी कामावर परतले आहे. 60 हजार कर्मचारी अजूनही संपात (strike) सहभागी आहेत. विलीनकरणाच्या या मुद्द्यावरून राज्यासह जळगाव जिल्ह्यातील काही कर्मचार्‍यांनी आपली जीवनयात्रा संपविली. त्या निषेधार्थ एसटी कर्मचारी संप नव्हे तर दुखवटा पाळत असल्याची माहिती जळगाव आगारातील वाहनचालक शैलेश नन्नवरे यांनी दिली. एस.टी. कर्मचार्‍यांचा प्रश्न तातडीने सोडविण्याची विरोधी पक्षांनी (opposition) मागणी केली आहे. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सरकारनेही अद्याप कुठलाही निर्णय घेतला नाही.\nराज्यातील काही एसटी कर्मचारी (ST workers) घाबरून कामावर परतले असले तरी आम्ही धमक्यांना घाबरणार नसल्याचे वाहनचालक शैलेश नन्नवरे यांनी सांगितले. तसेच येत्या 5 एप्रिल रोजी उच्च न्यायालयात (High Court) सुनावणी असुन जोपर्यंत आमचे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते सांगत नाही तोपर्यंत आम्ही दुखवटाच करू. तसेच जिल्ह्यातील 3500 कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्यावर ठाम असल्याचेही नन्नवरे यांनी सांगितले.\nनुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनकाळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी एस. टी. कर्मचार्‍यांनी दि. 31 मार्चपर्यंत कामावर परतण्याचे आवाहन केले. तसेच कामावर न परतल्यास कठोर भूमिका घेण्याचा इशाराही दिला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/poor-response-to-swachh-bharat-abhiyan-in-nashik", "date_download": "2022-05-18T22:39:17Z", "digest": "sha1:6TMWKRLGUTMGEYMTQBBUKSTQ63LJPTW5", "length": 5971, "nlines": 83, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "स्वच्छ सर्वेक्षणाला अल्प प्रतिसाद; महिन्याभरात 'इतके' फीडबॅक | Poor response to swachh bharat abhiyan in Nashik", "raw_content": "\nस्वच्छ सर्वेक्षणाला अल्प प्रतिसाद; महिन्याभरात 'इतके' फीडबॅक\nनाशिक | प्रतिनिधी | Nashik\nस्वच्छ भारत अभियानासाठी (swachh bharat abhiyan) नाशिक महानगरपालिकेकडून (Nashik NMC) नाशिककरांचे ऑनलाइन अभिप्राय (Online feedback) मागवण्यात आले होते. पालिकेने आवाहन करुनही आणि राजकीय पक्ष मैदानात उतरुनही नाशिककरांकडून स्वच्छ भारत अभियानास अल्प प्रतिसाद (Poor response) दिल्याचे दिसून आले आहे. कारण शनिवार (दि.30) शेवटच्या दिवशी अवघ्या 34 हजार 246 नागरिकांनी ऑनलाइनद्वारे आपला फीडबॅक दिला...\nनाशिक शहराचा (Nashik City) स्वच्छ शहरात देशातून पहिल्या दहामंध्ये तरी क्रमांक यावा याकरिता पालिका प्रशासनाकडून विविध प्रकारे प्रयत्न केले जात आहे. यापूर्वी नाशिकचा क्रमांका अकरावरुन थेट सतरावर गेला होता.\nयानंतर खडबडून झालेल्या पालिकेने पुन्हा स्वच्छ भारत अभियानात नाशिकचा क्रमांक चांगल्या पद्धतीने यावा याकरिता नागरिकांना स्वच्छ भारत अभियानात सहभाग होण्यासाठी आवाहन करण्यात येत होते.\nसोशल मीडियाद्वारे (Social Media) नागरिकांना संदेश टाकून स्वच्छ सर्वेक्षणात भाग घेण्यासाठी सांगितले जात होते. 1 एप्रिलपासून नागरिकांना ऑनलाइनद्वारे त्यांचा फीडबॅक देता येत होता. सुमारे महिनाभर नागरिकांकरिता त्यांचे फीडबॅक () देण्याची सुविधा होती.\nएक लाखापर्यंत नागरिकांचे फीडबॅक जातील अशी अपेक्षा होती. परंतु ती फोल ठरल्याचे दिसले. पालिका प्रशासन नागरिकांपर्यत जाऊ शकले नाहीत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.\nविशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून नाशिक शहराचा स्वच्छ सर्वेक्षणासाठी शिवसेना (Shivsena), भाजपने (BJP) जनजागृती करत शहरात ठिकठिकाणी जाऊन साफसफाई केली.\nराजकीय पक्ष पुढे सरसवल्यानंतर नागरिकांचा ऑनलाइन फीडबॅकचा प्रतिसाद पन्नास हजारांच्या पुढे तरी जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु राजकीय पक्षांनाही यात अपयश आल्याचे चित्र आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/nationwide-strike-worker-ahmednagar", "date_download": "2022-05-18T21:56:21Z", "digest": "sha1:HE2Y6S4WYKGUAH27WF6UOTWZW7LR5EGH", "length": 5924, "nlines": 76, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "देशव्यापी संपासाठी नगरमध्ये सर्व कामगार एकवटणार", "raw_content": "\nदेशव्यापी संपासाठी नगरमध्ये सर्व कामगार एकवटणार\nआज शहीद भगतसिंह यांच्या पुतळ्यासमोर एकत्र येण्याचे आवाहन\nकेंद्र सरकारने कामगारांचे 44 कायदे मोडित काढून, नव्याने रूपांतर केलेल्या चार कोड बील रद्द करण्याच्या मागणीसाठी देशातील प्रमुख व विविध क्षेत्रातील कामगार संघटनांनी आज सोमवार, 28 मार्च व उद्या मंगळवार, 29 मार्च रोजी संप पुकारला आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरातही सर्व कामगार एकवटणार आहे. अहमदनगर जिल्हा आयटक व लालबावटा विडी कामगार युनियन संयुक्त कृती समितीच्यावतीने आज देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार चौक येथील शहीद भगतसिंह यांच्या पुतळ्यासमोर सकाळी 10 वाजता एकत्र येण्याचे आवाहन आयटकचे जिल्हा सचिव अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, महाराष्ट्र राज्य विडी फेडरेशनचे राज्य अध्यक्ष कॉ. कारभारी उगले, विडी कामगार युनियनच्या उपाध्यक्ष कॉ. भारती न्यालपेल्ली, अ‍ॅड. कॉ. सुभाष लांडे आदींनी केले आहे.\nया आंदोलनात लालबावटा विडी कामगार युनियन, आयटक कामगार संघटना, इंटक विडी कामगार संघटना, आशा व गटप्रवर्तक संघटना, लालबावटा जनरल कामगार युनियन, घरेलू मोलकरीण व घरगडी संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, पतसंस्था कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य पतसंस्था कर्मचारी संघटना सहभागी होणार असून, यामध्ये इतर कामगार संघटनांनी सहभाग नोंदविण्याचे सांगण्यात आले आहे. कामगारांना अडचणीत आणणारे व रोजगार बंद पाडणारे चार श्रम कोड कायदे त्वरित रद्द करावे, दरमहा निवृत्त पेन्शन धारकांना कमीत कमी पाच हजार रुपये पेन्शन मिळावी, विडी कामगारांसाठी गॅस सबसिडी त्वरीत सुरू करावी, खाद्यतेलाचे भाव कमी करून महागाई नियंत्रणात आणावी, विडी कामगारांची बाराशे ते पंधराशे रुपये एवढी कमी असलेली मजुरी रोख स्वरूपात द्यावी, आदी मागणीसाठी निदर्शने व धरणे आंदोलन केले जाणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/sanjay-raut-cirtcism-pm-narendra-modi-new-sansad-bhavan-387583", "date_download": "2022-05-18T23:38:12Z", "digest": "sha1:PYGR73KEAL5BBOGRZXBUMICHGPEP7NBG", "length": 13397, "nlines": 157, "source_domain": "www.esakal.com", "title": "हिंदुस्थानात लोकशाहीचा अतिरेक म्हणजे काय?, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल | Sakal", "raw_content": "\nखासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी केली आहे.\nहिंदुस्थानात लोकशाहीचा अतिरेक म्हणजे काय, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल\nमुंबईः शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी केली आहे. भारताची संसद सध्या बंद पडली आहे. संसदेत काम नाही, पण 1000 कोटींचे नवे संसद भवन न्यायालयाचा आदेश डावलून उभारले जात आहे. देशात रशियासारखी स्थिती निर्माण झाल्याचे पृथ्वीराज चव्हाणांसारखे नेते सांगतात. पुतिन यांनी सर्वसत्ताधीश होण्यासाठी कायदेच बदलले. संसदेचे महत्त्व कमी केले. विरोधकांना खतम केले. ब्रिटनमध्ये असे कधीच घडणार नाही, का असा सवाल संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना विचारला आहे.\nकाय म्हटलं आहे आजच्या रोखठोक सदरातून\nआपल्या देशात लोकशाही धोक्यात असल्याची ओरड सदा सर्वकाळ सुरूच असते. पंडित नेहरूंपासून ते आजच्या मोदींपर्यंत. तरीही लोकशाही धोक्यात नसून लोकशाहीचे अजीर्णच झाले आहे असेही अनेकांना वाटते. त्या अनेकांतले एक प्रमुख म्हणजे नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत. श्री. कांत यांनी या आपल्या देशात ‘टू मच’ म्हणजे अती लोकशाही असल्यामुळे आर्थिक सुधारणा कठीण होऊन जात असल्याचे म्हटले आहे. महात्मा गांधींवर आणि पंडित नेहरूंवर एकाधिकारशाहीचे आरोप झाले, तसे आरोप आता मोदींवर होत आहेत. अमेरिकेतील लोकशाहीचे नेहमी कौतुक होते. त्या अमेरिकेतही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेले प्रे. ट्रम्प पराभव मानायला तयार नव्हते व सत्ता सोडणार नाही अशी त्यांची पोरकट भूमिका होती. पण आता ते जात आहेत. अमेरिकेत हे असे लोकशाहीचे अजीर्ण झाले तेथे हिंदुस्थानसारख्या देशाचे काय\nपंतप्रधान मोदी यांनी दिल्लीत नवे संसद भवन बांधायला घेतले आहे. या संसद भवनाचे भूमिपूजनही पंतप्रधानांनी केले. अधिवेशन काळात संसद भवन गजबजलेले असते, पण आता संसदेचे हिवाळी अधिवेशनही मोदी सरकारने कोरोनाच्या नावाखाली रद्द केले. अधिवेशने, चर्चा होणारच नसतील तर 1000 कोटी खर्च करून नव्या संसद भवनाचा घाट आणि थाट कशासाठी, हा प्रश्न आहे. आधीच्या राज्यकर्त्यांचे नामोनिशाण मिटवून टाकायचे, नेहरू, शास्त्री, इंदिराजी, राजीव गांधी, मनमोहन सिंग, डॉ. आंबेडकरांपासून लोहियांपर्यंत सगळ्यांच्या आठवणी संपवायच्या व इतिहासाच्या पाऊलखुणा, ठसे संपवायचे व स्वतःचीच प्रतिमा निर्माण करणारे नवे दस्तऐवज, इमारती उभ्या करायच्या हा लोकशाहीचाच अतिरेक आहे असे कोणालाच वाटत नाही.\nलोकशाहीचा अतिरेक सुरू आहे असे नीती आयोगाचे सीईओ सांगतात, पण जेथे संसदेचे दरवाजेच बंद केले तेथे लोकशाही कुठे राहिली लोकशाही जिवंत असती तर दिल्लीच्या वेशीवर बसून राहिलेल्या शेतकऱ्यांशी सरळ संवाद झाला असता. त्यांचे ऐकले जात नाही व संसदेत त्यावर चर्चा घडू दिली जात नाही. ज्या ब्रिटनकडून आपण लोकशाही घेतली तेथे असे घडत नाही. त्याच ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन हे जानेवारीच्या सोहळ्यास दिल्लीत प्रमुख पाहुणे म्हणून येत आहेत. त्यांना आपले बंद पाडलेले पार्लमेंट दाखवणार काय\nब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन येत आहेत म्हणून त्याच ग्रेट ब्रिटनचे गाजलेले पंतप्रधान चर्चिल यांचे स्मरण झाले. चर्चिल हे राजकारण सत्तेचे आहे, असे मानणारे असले तरी ही सत्ता पार्लमेंटकडून आपल्याला मिळते. चर्चिल हे आपल्या विरोधकांवर मात करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावत, पण पराभूत झालेल्या विरोधकांशी क्षुद्रपणे वागत नसत हे महत्त्वाचे. मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चर्चिल यांचा आदर्श याबाबतीत ठेवला पाहिजे. संसदेचे महत्त्व ठेवले तरच लोकशाहीचा झेंडा फडकत राहील. मोदी यांना आज कोणाचेही आव्हान नाही. त्यामुळे त्यांना पुतिनप्रमाणे वागण्याची गरज नाही. त्यांनी चर्चिल आणि जॉन्सनचाच आदर्श बाळगायला हवा.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2020/09/News-nagar-electronic-media-association-.html", "date_download": "2022-05-18T22:41:28Z", "digest": "sha1:ZRVCUBVADKPUPWR5AIZUPXBYV7URJ4QO", "length": 9180, "nlines": 57, "source_domain": "www.mynagar.in", "title": "अहमदनगर इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असो.ची कार्यकारिणी जाहीर", "raw_content": "\nअहमदनगर इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असो.ची कार्यकारिणी जाहीर\nमाय अहमदनगर वेब टीम\nअहमदनगर - अहमदनगर इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असोसिएशनच्या नूतन अध्यक्षपदी टाइम्स नाऊ या वाहिनीचे प्रतिनिधी उमेर सय्यद तर सचिवपदी झी-24 तास या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दरम्यान असोसिएशनच्या उपाध्यक्षांसह अन्य कार्यकारिणी सदस्यांची सुद्धा निवड यावेळी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती असोसिएशनचे सुशिल थोरात यांनी दिली.\nनगरच्या शासकीय विश्रामगृहावर इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असोसिएशनची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये मागील वर्षीचा लेखा जोखा यावेळी मांडण्यात आला. मागील वर्षी झालेल्या सर्व कार्यक्रमांची तसेच असोसिएशनच्यावतीने करण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती यावेळी रोहित वाळके यांनी मांडली.\nअसोसिएशनच्या झालेल्या बैठकीमध्ये नव्याने कार्यकारिणी निवड करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. अध्यक्षपदासाठी एबीपी माझाचे प्रतिनिधी निखिल चौकर यांनी उमेर सय्यद यांच्या नावाचा ठराव मांडला व सर्वानुमते तो मंजूर करुन नूतन अध्यक्षपदी उमर सय्यद यांची निवड करण्यात आली. तर सचिव पदाकरिता साम टीव्हीचे सचिन अग्रवाल यांनी लैलेश बारगजे यांच्या नावाची सूचना मांडली व त्यास सर्वांनी अनुमोदन दिल्यानंतर दोघांची निवड जाहीर करण्यात आली.\nनूतन अध्यक्ष उमेर सय्यद यांच्या अधिपत्याखाली नवीन कार्यकारिणी करण्याचा निर्णय झाल्यानंतर असोसिएशनच्या उपाध्यक्ष-कुणाल जायकर (टीव्ही-9), सहसचिव - रोहित वाळके (आजतक), खजिनदार - निखिल चौकर (एबीपी माझा) तर सल्लागार - साहेबराव काकणे (आयबीएन), सचिन अग्रवाल (साम टीव्ही), सुशिल थोरात (न्यूज 24 सह्याद्री), सदस्य - सचिन शिंदे (महानगर न्यूज), अमिर सय्यद (एटीव्ही), सौरभ गायकवाड (न्यूज 24 सह्याद्री), निलेश आगरकर (न्यू टुडे 24) अशी निवड करण्यात आली.\nयावेळी बोलतांना नूतन अध्यक्ष उमेर सय्यद यांनी नूतन कार्यकारिणीमध्ये माझी एकमताने निवड केली, त्याबद्दल असोसिएशनचे आभारी असून, असोसिएशनच्या माध्यमातून नवीन काळात विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. तसेच असोसिएशनच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आपणसर्वजण कटीबद्ध राहू, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त करुन लवकरच कार्यकारिणीच्या बैठकीत पुढील रुपरेषा ठरविण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले\nटीव्ही-9 वृत्तवाहिनीचे पुणे येथील वरिष्ठ प्रतिनिधी कै.पांडूरंग रायकर यांचे नुकतेच निधन झाले. रायकर यांनी पुण्याच्या अगोदर नगर जिल्ह्यामध्ये वृत्तवाहिनीचे काम गेले 7 ते 8 वर्षे केले होते. कै.रायकर यांच्या निधनानंतर असोसिएशनच्यावतीने त्यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली सर्वांच्यावतीने वाहण्यात आली. रायकर यांच्या संदर्भातील अनेक आठवणींचा उजाळा अनेकांनी आपल्या श्रद्धांजलीच्या भाषणातून व्यक्त केला\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nअसा झाला आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात; आमदार म्हणाले मी फक्त....\nपिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल महापालिकेचे दुर्लक्ष ; शिवप्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा\nनिंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी कुस्त्यांचा हगामा राज्यात प्रसिद्ध : दोन दिवस चालणार यात्रोत्सव\nपिंपळगाव माळवी येथे स्थान प्रकट दिनानिमित्त यात्रा महोत्सव\nजेऊर यात्रोत्सवादरम्यान हजारो भाविकांचे दर्शन लाखोंची उलाढाल ; नामदार तनपुरे यांच्याकडून पाण्याची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.osmanabadtoday.com/2019/07/blog-post_26.html", "date_download": "2022-05-19T00:01:59Z", "digest": "sha1:QRA2BHPWIEYVTHOMRTG5TMGJDBNAMX3W", "length": 16555, "nlines": 97, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> आ. राणा जगजितसिंह 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत ! | Osmanabad Today", "raw_content": "\nआ. राणा जगजितसिंह 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत \nउस्मानाबाद - कोणत्याही घटना आणि प्रकरणावर प्रतिक्रिया देणारे तसेच आरोप झाल्यानंतर प्रत्यारोप करणारे राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजि...\nउस्मानाबाद - कोणत्याही घटना आणि प्रकरणावर प्रतिक्रिया देणारे तसेच आरोप झाल्यानंतर प्रत्यारोप करणारे राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील संभाव्य भाजप प्रवेशावर खुलासा अथवा खंडन करत नसल्याने संशयाची सुई वाढत चालली आहे. यामुळे कार्यकर्त्यात घालमेल सुरु असून काही कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. राणा पाटील मात्र भाजप प्रवेशाबाबत \"वेट अँड वॉच\" च्या भूमिकेत दिसत आहेत.\nराष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त उस्मानाबाद लाइव्हसह अनेक माध्यमांनी गुरुवारी प्रसिद्ध केल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यात राजकीय गोटात भूकंप झाला. गावोगावचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या बातमीची खातरजमा करण्यासाठी एकमेकांना फोन करू लागले. आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकांच्या मोबाईलची रिंग दिवसभर वाजू लागली. बातमी खरी आहे का म्हणून विचारणा होऊ लागली. राणा पाटील आणि त्यांच्या पीएने बातमीत तथ्य नसल्याचे सांगितले. मात्र आमदार राणा पाटील यांनी अद्याप माध्यमासमोर अधिकृत खुलासा केलेला नाही किंवा प्रेस नोट पाठवलेली नाही. कोणत्याही घटना अथवा प्रकरणावर तात्काळ खुलासा करणारे राणा दादा संभाव्य भाजप प्रवेशावर \"वेट आणि वॉच\" च्या भूमिकेत दिसत आहे.\nलोहारा आणि उस्मानाबाद तालुक्याला जो पीक विमा मंजूर झाला, त्याचे श्रेय घेणाऱ्या होर्डिंग्जवर शरद पवार यांचा फोटो आणि पक्षाचे चिन्ह नाही.\nराणा पाटील यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी अद्याप फॉर्म भरला नाही.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वारंवार घेतलेली भेट.\nआमदार राणा जगजितसिंह पाटील हे काही दिवसांपूर्वी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासोबत भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली, त्या भेटीत अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचे सांगितले, त्यामुळे राणा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तीन वेळा भेट घेतली.\nउस्मानाबादच्या जागेची अडचण येत असेल तर किमान तुळजापूर तरी द्या म्हणून राणा पाटील यांच आग्रह पण मुख्यमंत्र्याकडून कोणतेही ठोस आश्वासन नाही.\nभाजप - शिवसेना युती तुटली तर राणा पाटील यांचा प्रवेश निश्चित\nविधानसभा निवडणूक जवळ आलेली असताना भाजप आणि शिवसेनेत पुन्हा एकदा कलगीतुरा सुरू झालेला आहे. जर भाजप आणि शिवसेना यांची युती तुटली तर राणा पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे.\nराणा पाटील आणि शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात हाडवैर आहे, हे सर्वश्रुत आहे.त्यामुळे राणा पाटील यांचा भाजप प्रवेश सध्या तरी शक्य नाही. जर युती तुटली तर हे वृत्त खरे ठरू शकते.\nराणा जगजितसिंह पाटील भाजपच्या वाटेवर \nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nझेडपीच्या सर्वसाधारण सभेत खुन्नस ... अर्चनाताई विरुद्ध यांच्यात सामना ...\nउस्मानाबाद - आज ( गुरुवार ) रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू आहे. यावेळी सक्षणा सलगर यांनी माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटी...\nदाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलोमिटर चालत प्रवास...\nगावापर्यंत बस सोडण्याची बाळासाहेब सुभेदार यांची मागणी उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलो...\nवंचित राज्यांमध्ये स्वबळावर निवडणुका लढविणार - रेखाताई ठाकूर\nदुर्बल व दुर्लक्षित घटकांना निवडणुकीमध्ये संधी देऊन विकासाचे राजकारण करणार उस्मानाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय ...\nउस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी\nउस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यामधील ग्रामीण भागात शासनमान्य मद्य विक्री परवाने घेऊन नियमाप्रमाणे मद्य विक्री केली जाते. मात्र तालुक्यातील ...\nउस्मानाबाद : दुकानफोडीतील 4 आरोपी मालासह अटकेत\nउस्मानाबाद - माणिक चौक, उस्मानाबाद येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञातान...\nRoad Robbery : येरमाळ्याजवळ कार अडवून सशस्त्र दरोडा, सव्वासात लाखांची लूट\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून चोऱ्या आणि दरोड्याच्या घटनेत वाढ झाली आहे. सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावरील ये...\nआंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीचा भावाकडून छळ\nउस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकाकडे मांडली कैफियत उस्मानाबाद - आंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे उस्मानाबाद पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल असलेल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात जुगारविरोधी विशेष मोहिमेदरम्यान 21 गुन्हे दाखल\nउस्मानाबाद - . पोलीस अधीक्षक श्री राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात 20 जानेवारी रोजी जुगार विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली....\nभूम तालुक्यात अवैध मद्य विरोधी छापा\nउस्मानाबाद - भूम तालुक्यात हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डोंगराचे बाजूच्या शेतात एक व्यक्ती अवैध मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याची गोपनी...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,55,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,92,स्पेशल न्यूज,16,\nOsmanabad Today : आ. राणा जगजितसिंह 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत \nआ. राणा जगजितसिंह 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pantnagaritimes.com/2020/07/blog-post_15.html", "date_download": "2022-05-18T23:22:56Z", "digest": "sha1:FMA4EVCUOA3F4UIZQG53G6J3UGCXNAFV", "length": 9080, "nlines": 54, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "वैरागचे ज्येष्ठ पत्रकार नसरुद्दीन कौठाळकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन. तीन दिवसांमध्ये पती-पत्नीचे हृदयविकाराने निधन झाल्याने कौठाळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक वैरागचे ज्येष्ठ पत्रकार नसरुद्दीन कौठाळकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन. तीन दिवसांमध्ये पती-पत्नीचे हृदयविकाराने निधन झाल्याने कौठाळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला\nवैरागचे ज्येष्ठ पत्रकार नसरुद्दीन कौठाळकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन. तीन दिवसांमध्ये पती-पत्नीचे हृदयविकाराने निधन झाल्याने कौठाळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला\nवैराग ता.बार्शी येथील ज्येष्ठ पत्रकार नसरुद्दीन फयाजोद्दीन कौठाळकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे राहत्या घरी निधन झाले\nमृत्युसमयी ते 57 वर्षाचे होते त्यांच्या पश्चात एक मुलगी, दोन मुले, नातू नातवंडे, असा मोठा परिवार आहे\nरविवारी सकाळी त्यांच्या पत्नी आरिफाचे हृदयाच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते आणि आणि बुधवारी दुपारी नसरुद्दीन यांचेही हृदयाच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला नसरुद्दीन कौठाळकर हे साप्ताहिक वृत्तपत्र विजयचे संपादक असून सामाजिक कार्यकर्ते होते सर्वसामान्य माणसाच्या हाकेला धावून जात होते त्यांच्या निधनाने वैराग परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे\nवैराग चे रिक्षाचालक समीर कौठाळकर व अमन वडापाव सेंटरचे मालक मुजम्मिल कौठाळकर यांचे ते वडील होत. नसरुद्दीन कौठाळकर हे मन मायाळू स्वभावाची असल्यामुळे त्यांच्या निधनाने वैराग परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.\nसोशल डिस्टन्स चे पालन करत त्यांना वैराग येथील मुस्लिम कब्रस्तान येथे त्यांना दफन करण्यात आले.\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात...\nपत्नीचे चारित्र्यावर संशयाचा राग मनात धरून एसआरपीएफ जवानांचा गोळीबार मध्ये एक ठार , दोन जखमी\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळी बार केल्याची घटना सोलापुर जिल्ह्यातील बार्शी ता...\nमंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा\nमंगळवेढा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी शिक्षक भगिनींचा मेळाव...\nनंदेश्वरचे कामचुकार तलाठी बी.एस.शेख यांना निलंबीत करावे यासाठी रेखा कसबे यांचे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन\nमंगळवेढा / प्रतिनिधी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील रेखा सुनिल कसबे यांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्हीही नावे 7/12 उतार्‍यावर ला...\nजिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nमंगळवेढा / प्रतिनिधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://aisiakshare.com/", "date_download": "2022-05-18T22:45:19Z", "digest": "sha1:C6XWE56X7Y5ASHGNFBRT2ZDH5OK4PBJZ", "length": 14626, "nlines": 142, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ऐसीअक्षरे | ऐसी अक्षरे रसिके मेळवीन", "raw_content": "\nमौजमजा हाय – फाय आध्यात्मिकतेचा अनुभव प्रभाकर नानावटी 5 18/05/2022 - 22:43\nमाहिती ईश्वराची करणी अगाध\nचर्चाविषय बखर....कोरोनाची (भाग १०) ऐसीअक्षरे 76 18/05/2022 - 12:21\nचर्चाविषय गणितज्ञांच्या पहिल्या पिढीतली दोन सोनेरी पिंपळपाने आदित्य कर्नाटकी 2 18/05/2022 - 10:50\nललित काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २२: ७ नोव्हेंबर २०२१ नील 5 17/05/2022 - 18:25\nललित काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २८: २७ मार्च २०२२: नील 1 17/05/2022 - 18:22\nमाहिती अल्ला देवे ,अल्ला दिलावे , अल्ला दारू (दाता) अल्ला खिलावे|अल्ला बिगर नही कोय अल्ला करे सोही होय | srahul 31 16/05/2022 - 14:38\nमाहिती आपल्या आकाशगंगेच्या केद्रस्थानी असलेल्या कृष्णविवराचा फोटो\nचर्चाविषय सध्या काय वाचताय\nचर्चाविषय आजचे दिनवैशिष्ट्य - १७ ऐसीअक्षरे 108 14/05/2022 - 15:52\nचर्चाविषय मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - ११० ऐसीअक्षरे 14 13/05/2022 - 13:43\nकलादालन ब्लूज संगीत अल्प परिचय अबापट 10 12/05/2022 - 22:12\nललित चतुर उपाय देवदत्त 2 12/05/2022 - 07:19\nकविता चला अयोध्येला जाऊ स्वयंभू 7 11/05/2022 - 14:12\nललित माझे दोन गणितवेडे मित्र – भाग २ बालमोहन लिमये 16 11/05/2022 - 10:56\nकलादालन झुंड ची प्रतिकात्मकता येसबंद 8 11/05/2022 - 09:40\nमाहिती जागतिक पुस्तक दिनानिमित्त प्रभाकर नानावटी 4 11/05/2022 - 07:38\nसमीक्षा शिवशाहीर आणि इतिहासाचे मृगजळ.... छिद्रान्वेषी 49 09/05/2022 - 20:17\nचर्चाविषय मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - १०९ ऐसीअक्षरे 106 09/05/2022 - 14:10\nमाहिती \"डोपामीन उपवास': मिलिन्द् पद्की 10 08/05/2022 - 13:56\nकविता \"तिच्याबरोबर, पुन्हा एकदा\nविशेषांक मी चोरलेलं पुस्तक प्रकाश घाटपांडे 13 04/05/2022 - 16:00\nमौजमजा गेल्या काही महिन्यांत बघितलेल्या मालिका ३_१४ विक्षिप्त अदिती 1 02/05/2022 - 18:56\nसमीक्षा प्रज्ञावंत पिकासो अतुल देऊळगावकर 4 02/05/2022 - 18:45\nसमीक्षा जल थल मल सई केसकर 19 02/05/2022 - 15:24\nललित झांटिपी आणि बोका मंजिरी 7 01/05/2022 - 07:30\nललित टी एस इलियट: रोमँटिसिझम चा निर्दालक (पोस्ट क्र . १) मिलिन्द् पद्की 26/04/2022 - 21:39\nललित काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २५ ते २७: २३ जानेवारी ते २० मार्च २०२२: नील 2 25/04/2022 - 23:01\nमाहिती SGLT2i नावाचा औषधांचा एक नवा वर्ग , मधुमेहासाठी बाजारात मिलिन्द् पद्की 4 25/04/2022 - 16:33\nकविता \"शहार \" मिलिन्द् पद्की 24/04/2022 - 20:24\nचर्चाविषय पुस्तकपरिचय - गुणसूत्रांमुळे आपली शैक्षणिक पात्रता ठरते का\nललित गणिताच्या निमित्ताने - भाग १ बालमोहन लिमये 23 23/04/2022 - 22:47\nमाहिती आवाहन सन्जोप राव 3 20/04/2022 - 03:16\nललित “द नंबर यू हॅव डायल्ड डझ नॉट एक्सिस्ट.” प्रभुदेसाई 1 19/04/2022 - 21:07\nमौजमजा लोकांनी पृथ्वीचा आकार कसा शोधला\nमौजमजा सिलेंडरेला देवदत्त 7 17/04/2022 - 07:02\nपाककृती आल्याच्या वड्या उर्फ आलेपाक..... जयंत फाटक 18 16/04/2022 - 22:39\nसमीक्षा राधेश्यामी सामो 15/04/2022 - 13:36\nमौजमजा शेजारच्या काकांचा पुरुषार्थ जागा झाला. ३_१४ विक्षिप्त अदिती 5 11/04/2022 - 14:47\nमौजमजा फोर बाय सिक्स सोलकढी देवदत्त 3 11/04/2022 - 03:27\nमौजमजा खेकडा आणि कासव देवदत्त 4 11/04/2022 - 03:26\nसमीक्षा मी वसंतराव अबापट 19 07/04/2022 - 21:48\nमौजमजा लेटा मेंगाश्का राहुल बनसोडे 30 07/04/2022 - 14:44\nचर्चाविषय शाळा - सुधीर बेडेकर ऐसीअक्षरे 6 07/04/2022 - 08:36\nसमीक्षा आरं आरं आरं स्वयंभू 3 05/04/2022 - 22:09\nसमीक्षा मी वसंतराव - कलाकाराचा मनस्वी संघर्ष स्वयंभू 2 05/04/2022 - 21:56\nललित ज्याचे त्याचे आयुष्य ... मनीषा 7 05/04/2022 - 15:39\nललित गणिताच्या निमित्ताने – भाग ११ बालमोहन लिमये 18 01/04/2022 - 11:50\nललित \"८३\" च्या निमित्ताने - ८३ च्या आठवणी फारएण्ड 12 31/03/2022 - 09:17\nथॉमस चषक स्पर्धेतील ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय बॅडमिंटन चमूचे हार्दिक अभिनंदन\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\nजन्मदिवस : पर्शियन कवी उमर खय्याम (१०४८), छ. संभाजी आणि येसुबाई यांचे पुत्र छत्रपती शाहू (१६८२), गणितज्ञ, क्रियाशील विचारवंत, युद्धविरोधी प्रचारक, नोबेलविजेता बर्ट्रांड रसल (१८७२), कथाकार विठ्ठल सीताराम गुर्जर (१८८५), सिनेदिग्दर्शक फ्रँक काप्रा (१८९७), पिच्युटरी ग्रंथीतील स्त्रावांवर संशोधन करणारे नोबेलविजेते व्हिन्सेंट द्यु व्हिन्यो (१९०१), माजी पंतप्रधान एच्. डी. देवेगौडा (१९३३), अभिनेत्री फरीदा जलाल (१९४९), क्रिकेटपटू ग्रॅहॅम डिली (१९५९)\nमृत्युदिवस : मलेरियाचे रोगजंतू शोधून काढणारे नोबेलविजेते आल्फोंस लाव्हेराँ (१९२२), नागार्जुनसागर धरणाचे स्थापत्य अभियंता कानुरी लक्ष्मण राव (१९८६), पहिल्या भारतीय सिनेअभिनेत्री कमलाबाई गोखले (१९९७), पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते रामचंद्र सप्रे (१९९४)\nआंतरराष्ट्रीय एड्स लसीकरण दिवस.\n१९१० : पृथ्वी हॅले या धूमकेतूच्या शेपटातून गेली.\n१९१२ : दादासाहेब तोरणे यांचे नाट्यचित्रीकरण \"श्री पुंडलिक\"चे मुंबईत प्रदर्शन.\n१९४० : 'संत ज्ञानेश्वर' चित्रपट मुंबई-पुण्यात प्रदर्शित.\n१९४४ : क्रीमिआतील तातार लोकांना सोव्हिएत रशियाने हाकलून लावले. उझबेकिस्तान व इतर ठिकाणी त्यांचे स्थलांतर केले. त्यामुळे आज क्रीमिआत रशियन लोकांचे प्रमाण अधिक आहे.\n१९७२ : कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना.\n१९७४ : पोखरण येथे यशस्वी अणुचाचणी; आण्विक शस्त्र असणारा भारत जगातला सहावा देश बनला.\n१९९८ : पुण्याच्या सुरेंद्र चव्हाणने जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले. ही कामगिरी करणारा तो पहिला मराठी युवक ठरला.\nजी-८ रहस्यकथा (मीर बहादुर अली) : एक धावती ओळख\nक्विअर डेटिंग ॲप्स - एक 'Indian' क्रांती\nचंगळवाद : त्यात दडलेले सौंदर्य आणि राजकारण\nगरज ही शोधाची जननी : आधुनिक वैद्यक संशोधनाचा संक्षिप्त आढावा\nआय. आय. टी.त गणित शिकवताना (गणिताच्या निमित्ताने – भाग १२)\nदागेरेओतीप: एक आगळावेगळा टाइम ट्रॅव्हल\nननैतिक प्रश्न आणि माझे फ्रॉयडियन सोहळे\nमराठी भाषेची आधुनिकता – काही टिपणं\nबदलाचा प्रश्न - आलँ बादियु (भाग १)\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mmkmedia.in/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A5%8B/", "date_download": "2022-05-18T23:30:09Z", "digest": "sha1:EQPPNLX5JNOI4BHFZ54Y3JZHO63DBJOL", "length": 4849, "nlines": 92, "source_domain": "mmkmedia.in", "title": "राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे नोकऱ्या - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nHome Tags राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे नोकऱ्या\nTag: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे नोकऱ्या\nCSIR Pune Recruitment: नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे इथे नोकरीची संधी; जाणून...\n– शालिनी करंदीकर‘आयुष्याचा अर्थ’ या शीर्षकाअंतर्गत विचार करू गेलं की तत्त्वज्ञानाच्या अनुषंगानं विषय मांडायचा का असा प्रश्न प्रथम मनात आहे. जग सुंदर आहे....\nकिलकिली होत असलेली विकासाची कवाडं\nभटक्या-विमुक्तांचे प्रश्न, त्यांना अतिशय कष्टसाध्य असलेला न्याय, याची गोष्ट नुकतीच ‘जय भीम’ या तमिळ चित्रपटातून पुढे आली. सुहास सरदेशमुखभटक्या-विमुक्तांचे प्रश्न, त्यांना अतिशय...\nर्मनीतील बहुतेक कॉलेजियन्सनी अँगेला मर्केल यांच्याव्यतिरिक्त दुसरा जर्मन चॅन्सेलर किंवा सर्वोच्च कार्यकारी नेता पाहिलेला नाही. तब्बल १६ वर्षे जर्मनीचे चॅन्सलरपद भूषविणाऱ्या अ‍ॅँगेला...\nसविता दामले स्त्रीमुक्ती म्हणजे आत्मप्रतिष्ठेचा सन्मान मानणाऱ्या अंबई ऊर्फ डॉ. सी. एस. लक्ष्मी यांना नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या लेखनावर ‘स्त्रीवादी’पणाचा शिक्का...\nपुरुष हृदय बाई : पुरुषी सौंदर्यशास्त्र\n‘पुरुष’ हे प्रकरण नेमकं काय आहे की ती के वळ आपली मालमत्ता कुणी हिरावून घेऊ नये याची खबरदारी घेत मुठी वळण्याची एक वृत्ती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1654428", "date_download": "2022-05-18T23:55:18Z", "digest": "sha1:NDDPUUPNRUQXE3MAOW25ZUUQY4DD4ZWQ", "length": 2829, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"ग.दि. माडगूळकर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"ग.दि. माडगूळकर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२०:३८, १ जानेवारी २०१९ ची आवृत्ती\n१२६ बाइट्सची भर घातली , ३ वर्षांपूर्वी\n२०:३५, १ जानेवारी २०१९ ची आवृत्ती (संपादन)\nज (चर्चा | योगदान)\n२०:३८, १ जानेवारी २०१९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nज (चर्चा | योगदान)\n* कविश्रेष्ठ गदिमा (डॉ. श्रीकांत नरुले)\n* [[गीतयात्री गदिमा]] : लेखक - [[मधू पोतदार]]\n* गदिमा साहित्य आणि लोकतत्त्व (डॉ. वासंती राक्षे)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2020/08/Water-percolation-into-the-basement-of-the-Sai-temple-ahmednagar.html", "date_download": "2022-05-18T22:19:50Z", "digest": "sha1:LRJPSXWBVM4FS7H2AP7BISWOFV5C436A", "length": 7608, "nlines": 56, "source_domain": "www.mynagar.in", "title": "साई मंदिराच्या तळघरात झिरपतेय पाणी", "raw_content": "\nसाई मंदिराच्या तळघरात झिरपतेय पाणी\nमाय अहमदनगर वेब टीम\nशिर्डी - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साईसमाधी मंदिराच्या तळघरात आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत आहे. संस्थानच्या वतीने सदरचे पाणी बंद करण्यासाठी केमिकलचा वापर केला जात असून, अन्य उपाययोजनाही सुरू आहेत.\nएका ठिकाणी पाणी बंद केले, तर दुसर्‍या ठिकाणाहून पाणी झिरपायला सुरुवात होते. हे पाणी कोठून येते, याचा अद्यापि शोध लागलेला नाही. संस्थानच्या वतीने हा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.\nमागील आठवड्यापासून अचानक पाणी झिरपण्यास सुरुवात झाली आहे. 24 तासांत साधारणपणे 300 लिटरपेक्षा जास्त पाणी पाझरत आहे. झिरपणारे पाणी बंद करण्यासाठी ड्रिल मारून केमिकलच्या साह्याने मोठ्या शर्थीने प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु, एका ठिकाणावरून पाणी बंद करण्याचा प्रयत्न केल्यानंतर दुसर्‍या ठिकाणाहून पाणी झिरपायला सुरुवात होत असल्याने संस्थानच्या अधिकार्‍यांची डोकेदुखी वाढली आहे.\nशेकडो वर्षांपासून बांधण्यात आलेल्या या श्रीमंत बुट्टी वाड्यातील तळघरात दैनंदिन पूजेच्या समयी वापरण्यात येणार्‍या साईबाबांची मौल्यवान आभूषणे, तसेच पूजेच्या वस्तू ठेवण्यात येत असतात. हे तळघर साई समाधीच्या डाव्या बाजूला असून, त्यावरूनच भाविकांची दर्शन रांग सुरू असते. पावसाचे पाणी पाझरत असावे, असा प्राथमिक अंदाज संस्थानच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. मात्र, यापूर्वी अनेक मोठमोठे पावसाळे झाले, गोदावरी व अन्य नद्यांना पूर आले, लेंडी नाल्याला पूर आला होता, शहरातील अनेक भागांत पाणी साचले होते. त्यावेळी मात्र असा प्रकार कधीच पाहायला मिळाला नव्हता. मात्र, मार्चपासून लॉकडाऊन सुरू असल्याने मंदिर बंद आहे. सरासरी पर्जन्यवृष्टी झाली असताना ही परिस्थिती अचानकपणे कशी उद्भवू शकते, असा प्रश्न असून याबाबत ग्रामस्थांमध्ये तर्कवितर्क लढविले जात आहेत.\nपाण्याचा पाझर थांबविण्यासाठी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता रघुनाथ आहेर, मंदिर प्रमुख रमेश चौधरी आदी प्रयत्नशील आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nअसा झाला आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात; आमदार म्हणाले मी फक्त....\nपिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल महापालिकेचे दुर्लक्ष ; शिवप्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा\nनिंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी कुस्त्यांचा हगामा राज्यात प्रसिद्ध : दोन दिवस चालणार यात्रोत्सव\nपिंपळगाव माळवी येथे स्थान प्रकट दिनानिमित्त यात्रा महोत्सव\nजेऊर यात्रोत्सवादरम्यान हजारो भाविकांचे दर्शन लाखोंची उलाढाल ; नामदार तनपुरे यांच्याकडून पाण्याची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/10/Tuljapur-Yermala-Tuljabhavani-Yedeshari-Navratri-.html", "date_download": "2022-05-18T22:55:13Z", "digest": "sha1:I4XJQZTKHY3DFKDCQME37E4WX77INSTQ", "length": 20953, "nlines": 93, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> उस्मानाबाद : शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त मार्गदर्शक तत्वे जाहीर | Osmanabad Today", "raw_content": "\nउस्मानाबाद : शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त मार्गदर्शक तत्वे जाहीर\nउस्मानाबाद : - महाराष्ट्रात बहुतांश भागात कोरोना(कोविड 19) या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण वाढत असून, कोरोना...\nउस्मानाबाद :- महाराष्ट्रात बहुतांश भागात कोरोना(कोविड 19) या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण वाढत असून, कोरोना (कोविड 19) या संसर्गजन्य आजार असल्याने उस्मानाबाद जिल्हयात शारदीय नवरात्र महोत्सव कालावधीत करोना (कोविड-19) विषाणूंचा मोठया प्रमाणावर फैलाव होवू शकतो. कोरोना विषाणुचा फैलाव वाढु नये. यासाठी व त्यास प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.\nजिल्हादंडाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, यांनी भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियिम 1897 मध्ये नमूद अधिकारानुसार दि.15 ऑक्टोंबर-2020 रोजीचे 01.00 वाजेपासून ते 31 ऑक्टोंबर-2020 रोजीचे 12.00 वाजेपावेतो उस्मानाबाद जिल्हयामध्ये पूढील प्रमाणे आदेश जारी केले आहेत.\nतुळजापूर शहरामध्ये यात्रेकरीता/दर्शनाकरीता बाहेरील नागरीक व वाहनांना प्रवेश करण्यास दिनांक अधिकारानुसार दि.15 ऑक्टोंबर-2020 रोजीचे 01.00 वाजेपासून ते 31 ऑक्टोंबर-2020 रोजीचे 12.00 वाजेपावेतो मनाई करण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्हयामध्ये महाराष्ट्र राज्याचे बाहेरील जिल्यातून व इतर राज्यातून तुळजापूर व येरमाळा येथील येडेश्वरी तसेच अन्य यात्रांकरीता येणा-या नागरीकांना व वाहनांना दिनांक दि.15 ऑक्टोंबर-2020 रोजीचे 01.00 वाजेपासून ते 31 ऑक्टोंबर-2020 रोजीचे 12.00 वाजेपावेतो मनाई करण्यात येत आहे.\nमहाराष्ट्र शासनाने निर्गनात गेलेल्या आदेशानुसार उस्मानाबाद जिल्हयातील धार्मिक ठिकाणे व प्रार्थनास्थळे शासनाने पुढील आदेशापर्यंत जनतेसाठी बंद राहतील. सार्वजनिकमेळावे व समारंभ यांच्यावरील निर्बंध कायम राहतील. गरवा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजीत करण्यास मनाई करण्यात येत आहे. कोरोना संसर्गजन्य आजाराने गांभीर्य लक्षात घेवून श्रीक्षेत्र तुळजापूर येथील तुळजागवानी देविजींचा शारदीय नवरात्र महोत्सव 2020 हा अत्यंत साधेपणाने साजरा करणे बंधनकारक असेल.\nया कालावधीत भक्तांना व भाविकांना दर्शनासाठी श्रीक्षेत्र तुळजापूर शहरात वाहनाने अथवा पायी प्रवेश दिला जाणार नाही. कोरोना कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता तुळजापूर शहरातील जनतेस किंवा भाविकांस महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. या कालावधीमध्ये भवानी ज्योत घेवून जाण्यासाठी कोणत्याही नवरात्र मंडळास. भाविकास श्रीक्षेत्र तुळजापूर शहरात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहेत. श्रीदेवीजींचे शारदीय नवरात्र महोत्सवात पुर्वापार प्रथेप्रमाणे येणारे कुलाचार, धार्मिक विधी व पुजेसाठी आवश्यक असणारे पुजारी, महंत, सेवेकरी व मानकरी यांनाच मंदिरात प्रवेश देण्यात येईल. सदर परवानगी उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद, उपविभागीय पोलिस अधिकारी ,तुळजापूर व मंदिर तहसिलदार यांच्या मान्यतेने देण्यात येईल.\nकोरोना कोविड-19 या विषाणुचा प्रसार होवू नये. म्हणून सदर कालावधीत मंदिर संस्थानकडून रॅपिड अँटीजन टेस्टचा तपासणीसाठी अवलंब केला जाणार आहे. दैनंदिन निर्जतुकीकरण, सामाजिक अंतराचे पालन, तोंडाला मास्क लावणे व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील. सदर कालावधीत मंदिरात व मंदिर परिसरात मद्यपान, पान, तंबाखू, गुटखा इत्यादी तत्सम पदार्थाचे सेवन करता येणार नाही. शासन परिपत्रकातील मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे बंधनकारक असेल.\nतुळजापूर शहर व येरमाळा येथे बाहेरील नागरिकांना व वाहनांना प्रवेश बंदी\nउस्मानाबाद जिल्ह्यात श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव दि.09ऑक्टोंबर-2020 ते 01नोव्हेंबर-2020 या कालावधीत साजरा होणार आहे. तसेच येरमाळा येथेही श्री येडेश्वरी देवी मंदीर येथे नवरात्र महोत्सव साजरा होत आहे.\nकोविड 19 आजाराचे पार्श्वभुमीवर व नवरात्र महोत्सव बंदोबस्ताच्या अनुषंगाने तुळजापुर शहरामध्ये येणारे बाहेरील नागरीक व वाहनांना दि. 15 ऑक्टोंबर 2020 रोजीचे 0001 वा. पासुन दि. 31 ऑक्टोंबर-2020 रोजीचे 12.00 वा. पावेतो फौजदारी प्रकिया संहिता, 1973 चे कलम 144 प्रमाणे तुळजापुर शहरात येण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे.\nउस्मानाबाद जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे बाहेरील जिल्ह्यातुन व इतर राज्यातुन तुळजापूर येथे व श्री येडेश्वरी देवी यात्रा, येरमाळा येथे तसेच अन्य यात्रांकरीता येणाऱ्या नागरीकांना व वाहनांना दि. 15 ऑक्टोंबर 2020 रोजीचे 00.01 वा. पासुन दि.31ऑक्टोंबर-2020रोजीचे 12.00 वा. पावेतो बंदी घालण्यात आलेली आहे. ही बाब राज्यातील तसेच परराज्यातील भाविकांना जर समजली नाही व त्यांनी तुळजापूर व परीसरात येण्याचा प्रयत्न केला तर त्यांना परत पाठविताना अडचणी येवू शकतात. तसेच त्यांना तुळजापूर शहरामध्ये बंदी असल्याचे समजावून सांगताना गोंधळाची स्थिती निर्माण होवू शकते.असे अपर पोलीस अधीक्षक,उस्मानाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nझेडपीच्या सर्वसाधारण सभेत खुन्नस ... अर्चनाताई विरुद्ध यांच्यात सामना ...\nउस्मानाबाद - आज ( गुरुवार ) रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू आहे. यावेळी सक्षणा सलगर यांनी माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटी...\nवंचित राज्यांमध्ये स्वबळावर निवडणुका लढविणार - रेखाताई ठाकूर\nदुर्बल व दुर्लक्षित घटकांना निवडणुकीमध्ये संधी देऊन विकासाचे राजकारण करणार उस्मानाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय ...\nदाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलोमिटर चालत प्रवास...\nगावापर्यंत बस सोडण्याची बाळासाहेब सुभेदार यांची मागणी उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलो...\nआंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीचा भावाकडून छळ\nउस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकाकडे मांडली कैफियत उस्मानाबाद - आंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे उस्मानाबाद पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल असलेल...\nउस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी\nउस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यामधील ग्रामीण भागात शासनमान्य मद्य विक्री परवाने घेऊन नियमाप्रमाणे मद्य विक्री केली जाते. मात्र तालुक्यातील ...\nउस्मानाबाद : दुकानफोडीतील 4 आरोपी मालासह अटकेत\nउस्मानाबाद - माणिक चौक, उस्मानाबाद येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञातान...\nमूल्यवर्धित कर न भरल्याने विरुद्ध सुनिल फार्म इंजिनिअरिंग गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - व्यापारी श्रीमती जाई दिपक पाटील उर्फ जाई अमर पाटील सोनवणे, मे. सुनिल फार्म इंजिनिअरिंग कंपनी.या व्यवसायाच्या मालक आहेत. व्यवसा...\nभूम तालुक्यात अवैध मद्य विरोधी छापा\nउस्मानाबाद - भूम तालुक्यात हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डोंगराचे बाजूच्या शेतात एक व्यक्ती अवैध मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याची गोपनी...\nउस्मानाबाद नगरपरिषदेचा निधी कोरोनासाठी वर्ग करण्याची मागणी\nउस्मानाबाद - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा २०१९-२० ते २०२०-२१ या वर्षाचा सर्व उस्मानाबाद ...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,55,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,92,स्पेशल न्यूज,16,\nOsmanabad Today : उस्मानाबाद : शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त मार्गदर्शक तत्वे जाहीर\nउस्मानाबाद : शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त मार्गदर्शक तत्वे जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MM-kim-kardashian-in-rihannas-charity-event-4838334-PHO.html", "date_download": "2022-05-19T00:30:09Z", "digest": "sha1:LKORGEQTRN6ZVI3YMXVGA5NNH7KE2RVG", "length": 3088, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "किम जाळीदार तर रिहाना टाइट फिटींग ड्रेसमध्ये दिसली इव्हेंटमध्ये, पाहा PICS | kim kardashian in rihanna's charity event - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकिम जाळीदार तर रिहाना टाइट फिटींग ड्रेसमध्ये दिसली इव्हेंटमध्ये, पाहा PICS\nप्रसिध्द पाश्चिमात्य गायिका रिहानाच्या चॅरिटी फंक्शनमध्ये हॉलिवूड अभिनेत्री किम कर्दाशिअन खूपच ग्लॅमरस अंदाजात दिसली. लॉस एंजिलिसमध्ये आयोजित फंक्शनमध्ये किमसोबत तिची आई क्रिस जेनेरसुध्दा दिसला. 34 वर्षीय किम कार्यक्रमत पोहोचताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. किमने जाळीदार ब्लॅक ड्रेस परिधान केलेला होता. ब्लॅक ड्रेसवर किमने ओव्हर कोट घातलेला होता. रिहानासुध्दा या कार्यक्रमात गॉर्जिअस दिसली. फंक्शनमध्ये अभिनेत्री सलमा हयाक, निक्की रीड, कॅट ग्राहिम, अँड्रिना बिलोन, टाय माऊरीसह अनेक अभिनेत्री पोहोचल्या होत्या.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटमधील किमचा आणि रिहानाचा ग्लॅमरस लूक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MM-kims-photoshoot-with-shirtless-male-in-2009-4803660-PHO.html", "date_download": "2022-05-19T00:33:25Z", "digest": "sha1:TNVWTDGOKLWQHAFDQBZJWHNRWPPIERTF", "length": 2588, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "FlashBack: किमने शर्टलेस मॉडेलसोबत केलेल्या फोटोशूटचे Pics केले शेअर | Kim\\'s photoshoot with shirtless male in 2009 - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nFlashBack: किमने शर्टलेस मॉडेलसोबत केलेल्या फोटोशूटचे Pics केले शेअर\nप्रसिध्द रिअॅलिटी स्टार किम कर्दाशिअनने अलीकडेच, काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. तिने पोस्ट केलेली छायाचित्रे 2009मध्ये केलेल्या फोटोशूटची आहेत. ती या फोटोशूटमध्ये मॉडेल टोनी ड्युरनसोबत दिसत आहे.\nब्लॅक अँड व्हाइट फोटोंमध्येसुध्दा किम सुंदर दिसत आहे. तिची लांब वेणीदेखील या शूटमध्ये दिसत आहे. किमने ऑक्टोबर महिन्यात 34व्या वर्षांत पदार्पण केले.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किमने पोस्ट केलेली सोशल साइट्सवरील छायाचित्रे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-invested-money-in-kbc-company-admission-to-the-woman-5069514-NOR.html", "date_download": "2022-05-19T00:15:32Z", "digest": "sha1:RHQ2HKHGCYW47KDKHWNCQE55YNFQGKUB", "length": 6228, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "केबीसी कंपनीत गुंतवले पैसे; महिलेने दिली कबुली | invested money in KBC company; Admission to the woman - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकेबीसी कंपनीत गुंतवले पैसे; महिलेने दिली कबुली\nजळगाव- बखळजागा अापली असल्याचे सांगून शिवशक्ती काॅलनीतील नागरिकाची ११ लाख १४ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी तालुका पाेलिसांनी अटक केलेल्या महिला अाराेपीने हे पैसे नाशिक येथील केबीसी कंपनीत गुंतवल्याची कबुली पाेलिसांना दिली अाहे. तिला गुरुवारी न्यायाधीश ए.एम.मानकर यांच्या न्यायालयात हजर केले असता, त्यांनी एक दिवसाची पाेलिस काेठडी सुनावली अाहे.\nखाेटेनगर परिसरातील शिवशक्ती काॅलनीतील रहिवासी विजय प्रल्हाद पाटील यांना अतुल रामदास बाेराडे (रा.साळवा, ता.धरणगाव), ज्याेती रामदास बाेराडे अाणि सचिन हरीश कांबळे यांनी एरंडाेल शहरातील बखळ जागा स्वतची सांगून १६ लाख रुपयांना विकली हाेती. या व्यवहारात २० अाॅगस्ट २०१४ ते जून २०१५पर्यंत वेळाेवेळी १० लाख रुपये राेख अाणि लाख १४ हजारांचे दागिने दिले हाेते. मात्र, एक वर्षानंतरही जागा ताब्यात मिळत नसल्याने पाटील यांनी तिघांविराेधात तालुका पाेलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला हाेता.\nयाप्रकरणी तालुका पाेलिसांनी अतुलला अगाेदर अटक केली हाेती. सध्या ताे न्यायालयीन काेठडीत अाहे. तसेच या प्रकरणातील दुसरी अाराेपी ज्याेतीची पाेलिस काेठडी गुरुवारी संपली. तिला न्यायाधीश मानकर यांच्या न्यायालयात हजर केले हाेते. त्यांनी तिला एक दिवसाची पाेलिस काेठडी सुनावली अाहे. फिर्यादी पाटील यांना तिसरा संशयित सचिन कांबळे याने लाखांचा म्हैसूर बंॅकेचा ज्याेतीने १० लाखांचा अायसीअायसीअाय बंॅकेचा धनादेश दिला हाेता. मात्र, ते दाेन्ही धनादेश दिलेल्या कालावधीत वटले नाहीत. सरकार पक्षातर्फे अॅड.राजेश गवई, तर अाराेपींतर्फे अॅड.एम.बी.शुक्ल यांनी काम पाहिले.\n९० हजारांचे घेतले कर्ज\nपाेलिसकाेठडीत असलेल्या ज्याेती बाेराडे िहने १८ अाॅगस्ट २०१४ राेजी शहरातील अायसीअायसीअाय बंॅकेत दागिने तारण ठेवून ९० हजारांचे कर्ज घेतल्याची कबुली दिली. तसेच देशभरात गाजत असलेल्या नाशिक येथील घाेटाळेबाज केबीसी कंपनीत पैशांची गुंतवणूक केल्याचीही कबुली दिली. त्यामुळे दागिने हस्तगत करण्यासाठी अाणि केबीसी कंपनीत खरेच गंुतवणूक केली अाहे काय याची तपासणी करण्यासाठी अॅड.गवई यांनी पाेलिस काेठडीची मागणी केली हाेती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-article-about-lord-ganesh-maya-patil-5410659-NOR.html", "date_download": "2022-05-19T00:33:31Z", "digest": "sha1:XLMC4GRZXRJLJNEPEQBXJJRATEUUQIV4", "length": 6745, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "शिव -गणांचा प्रमुख असणारा गणेश प्राचीनत्व | Article About Lord Ganesh, Maya Patil - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशिव -गणांचा प्रमुख असणारा गणेश प्राचीनत्व\nसर्व देवतांमध्ये स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या गणपतीचे प्राचीनत्व वाङ््मयात आढळते. वेदांचा आणि उपनिषदांचा प्रारंभ गणेशस्तवनाने होत असला तरी ऋग्वेदाचा गणांना त्वा गणपतिम् हा मंत्र गणेशाकरिता आहे. गणपतीचा स्पष्ट उल्लेख मैत्रायणी संहितेतील गणेश गायत्री आणि गणपत्यर्थवशीर्षात मिळतो. शिव-पार्वतीचा हा मुलगा शिव-गणांचा प्रमुख होता, म्हणून त्यास गणपती म्हणतात. गणेश उपासनेची सुरुवात अंदाजे इसवीसन पूर्व हजार वर्षापूर्वी झाली असावी. वाङ््मयात गणपती प्राचीन काळापासून आहे, पण प्रत्यक्ष मूर्ती स्वरूपात तो त्या मानाने फार नंतरच्या काळी प्रवेशला. गणपतीची प्रतिमा यक्ष प्रतिमेशी मिळती-जुळती आहे. (आखूड बांधा, सुटलेले पोट), यक्ष प्रतिमेची मुखे माणसाची, बैलाची किंवा हत्तीची असतात. शुंग, कुषाण काळातील मथुरा अमरावती येथे हत्तीचे मुख आणि मानवाचे शरीर असलेल्या प्रतिमा सापडल्या आहेत. या सर्वात प्राचीन ठराव्यात म्हणजे अंदाजे इसवीसन पूर्व पहिले शतक. हे गज-मुख यक्ष होत. त्यानंतर उत्तरप्रदेशातील संकीया येथील उभी व्दिभूज गणेशमूर्ती आणि मथुरा येथे असलेल्या मूर्ती सर्वात प्राचीन ठराव्यात. यानंतर मध्य प्रदेशातील उदयगिरी, अहीच्छत्र, भीतरगाव, राजघाट (सर्व उत्तरप्रदेश) येथील गुप्त राजवटीतील आहेत. इसवीसन चौथे ते सहावे शतकातील या प्राचीन गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला मुगुटादी अलंकार नाहीत. तसेच त्याचे वाहन उंदीरही नाही. या मूर्ती चार हातांच्या डाव्या सोंडेच्या आहेत. गुप्त काळापासून गणेश प्रतिमांची उपासना वाढली. तसेच नंतर चालुक्य, राष्ट्र कुट यादवांच्या काळातही गणेश उपासनेचे प्रमाण वाढतच गेले. लक्षण ग्रंथामध्ये चर्तु, अष्ट, दश अष्ट भुज वगैरे अनेक रुपात वर्णन केले आहे. बृहद्संहीतेचा उल्लेख जुना आहे. तेथे परशू आणि मूळा ही गणपतीची आयुधे सांगितली आहेत. संकीसा मथुरा येथील प्रतिमा ठिपकेदार लाल दगडाच्या आहेत. या सर्व प्रतिमा इसवीसनाच्या तिसऱ्या चौथ्या शतकातील आहेत. गुप्तकाळापर्यंतच्या प्रतिमा बसलेले किंवा उभे आहेत. नृत्य गणपती हा त्यानंतरचा प्रकार वाटतो. तसेच विघ्नेश्वर, शक्ती गणेश, महागणपती, पंचमुख गणेश, यक्ष विनायक, राक्षसारुढ, अाम्रलुंबी म्हणजे अांब्याची डहाळी घेतलेला अशा रुपात गणेश प्रतिमा मिळाल्या आहेत. यावरून त्याचे मूर्ती विविध ग्रंथामधील उल्लेखांचे प्राचीनत्व दिसून येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-exhilerated-with-digital-india-move-of-narendra-modi-zukerburg-4772062-PHO.html", "date_download": "2022-05-19T00:31:44Z", "digest": "sha1:KSN6OLNMSEIBXFHBQTNMC2CCUWXTKC43", "length": 3760, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "PHOTO - फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट | Facebook Founder Mark Zukerburg Met PM Modi - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPHOTO - फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट\nनवी दिल्ली - जवळपास १२ लाख कोटी रुपयांची कंपनी असलेल्या फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीमध्ये डिजीटल इंडिया आणि सरकारी कामकाजात अधिक पारदर्शकता आणि पर्यटन यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली. फेसबुकवर मोदींचे दोन कोटी फॉलोवर्स आहेत. याबाबतीत मोदी ओबामानंतर दुसर्‍या क्रमांकावर आहेत.\nभारत दौर्‍यामध्ये शुक्रवारी सकाळी मार्क यांनी कायदा आणि दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांचीही भेट घेतली. रविशंकर प्रसाद यांच्या भेटीमध्ये मार्कने भारतामध्ये इंटरनेटच्या कनेक्टीव्हीटीवर जास्त भर दिला. मार्क म्हणाले की, लोकांच्या खुशीसाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी इंटरनेट अत्यावश्यक आहे. त्यामुळे इंटरनेट अधिक स्वस्त व्हायला हवे. त्यानंतर संध्याकाळी मार्क यांनी पंतप्रधानांची भेट घेतली.\nपुढील स्लाईडमध्ये पाहा, या भेटी दरम्यानचे मार्क झुकरबर्ग आणि नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-latest-news-in-hindi-woman-hanged-after-rape-in-bahraich-up-4644552-PHO.html", "date_download": "2022-05-19T00:31:56Z", "digest": "sha1:L2BZUXLA6Z33HCWR5VI7PUJWKKB6PHVA", "length": 5060, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "पोलिस ठाण्यातच गँगरेप, मुरादाबादमध्ये बदायू? DGP म्हणाले, या तर रूटीन घटना | Up Dgp\\'s Controversial Statement About Rape Incidents - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपोलिस ठाण्यातच गँगरेप, मुरादाबादमध्ये बदायू DGP म्हणाले, या तर रूटीन घटना\nलखनऊ - उत्तरप्रदेशात बलात्काराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. नुकतीच समोर आलेली एक घटना तर अधिकच भयावह आहे. त्याचे कारण म्हणजे ज्या पोलिस अधिका-यांवर सुरक्षेची जबाबदारी असते त्यांनीच पोलिस ठाण्यात एका महिलेवर गँगरेप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना हमीरपूर जिल्ह्यातील आहे. येथे रात्रभर एका महिलेला बंधक बनवून तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला. विशेष म्हणझे पोलिस महासंचालकांना (डीजीपी) जेव्हा याबाबत प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी बलात्काराच्या घटनांसंबंधी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अशा घटना रूटीन असल्याचे डीजीपी म्हणाले आहेत. अशा प्रकारच्या घटना दरवर्षी होतच असतात असे वक्तव्य त्यांनी केले आहे. दरम्यान मुरादाबाद येथे एका 16 वर्षीय तरुणीचा मृतदेह झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. त्या मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप लावला आहे.\nपोलिस ठाण्यात अत्याचाराचा आरोप\nहमीरपूर जिल्ह्याच्या भरुआ सुमरेपूर ठाण्यात एक उपनिरीक्षक आणि दोन कॉ़न्सटेबल यांनी पोलिस ठाण्यातच महिलेवर सामुहिक बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांच्या तावडीत असलेल्या पतीला भेटण्यासाठी गेल्यावर पोलिसांनी आपल्याला त्याठिकाणी बंद केले आणि अत्याचार केला असा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक आणि दोन्ही कॉन्सटेबल यांना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी पीडितेची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.\nपुढे वाचा - डीजीपींचे वादग्रस्त वक्तव्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-ASA-why-should-wear-gold-on-the-head-silver-in-the-legs-4832923-PHO.html", "date_download": "2022-05-19T00:01:09Z", "digest": "sha1:OL6DDMJU4MKYTYAIIACGUXIYMDUF274Q", "length": 4067, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "गळ्यात सोन्याचे आणि पायात चांदीचेच दागिने का धारण करावेत ? | From Wearing Jewelery On The Body Can Get Better Health Benefits - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगळ्यात सोन्याचे आणि पायात चांदीचेच दागिने का धारण करावेत \nज्योतिष शास्त्रानुसार मनुष्याच्या डोक्यावर सूर्य ग्रहाचा तर पायांवर शनि ग्रहाचा प्रभाव असतो. आयुर्वेदानुसार मनुष्याचा मेंदू थंड आणि पाय गरम असावेत. यामुळे डोक्यावर सोन्याचे आणि पायात चांदीचे दागिने धारण करावेत. यामुळे डोक्यात उत्पन्न होणारी उर्जा पायाला आणि पायातून उत्पन्न होणारी उर्जा डोक्याला मिळावी. यामुळे मेंदू थंड आणि पाय गरम राहतील.\nसोन्याचे दागिने पायात का घालू नयेत...\nविज्ञानानुसार जर पायामध्ये सोन्याचे दागिने घातले तर विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. यामुळे डिप्रेशन व इतर मानसिक आजार होऊ शकतात. पायामध्ये चांदीचे दागिने घातल्यास हाडे मजबूत होतात. हाडांचे रोग होत नाहीत. तसेच गुडघेदुखी, पाठदुखी, टाच दुखीतून आराम मिळतो.\nपुढील स्लाईड्वर जाणून घ्या....\nडोके आणि पाय दोन्ही ठिकाणी सोन्याचे दागिने धारण करण्याचे परिणाम.\nकोणत्या प्रकारे तयार करण्यात आलेले सोन्याचे दागिने धारण करू नयेत.\nनाक आणि कानामध्ये कोणत्या प्रकारचे दागिने धारण केल्यास होतो लाभ.\nसोन्याची अंगठी कोणत्या बोटात घातल्यास वाढतो मान-सन्मान.\nसोन्याची अंगठी कोणत्या बोटात घातल्यास विकसित होते नेतृत्व क्षमता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://likeupnews.com/asaram-mogal/", "date_download": "2022-05-18T23:03:42Z", "digest": "sha1:7ZZ3DITUU5PSOFHDEU7AIC2GOW4SBG4B", "length": 7773, "nlines": 73, "source_domain": "likeupnews.com", "title": "अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू ; एक गंभीर ! सेलू-पाथरी रोडवरील घटना - LikeUp", "raw_content": "\nअज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू ; एक गंभीर \nअज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू ; एक गंभीर \nसेलू (डाॅ विलास मोरे) :- सेलू-पाथरी रोडवरील मनजीत जिनिंगजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवार ता. ५ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली असून आसाराम प्रल्हाद मोगल वय ४७ असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.\nघटनेची माहिती अशी की, आसाराम प्रल्हाद मोगल (वय ४७) व शरद तांगडे (वय ४२) दोघेही रा कुंडी ता. सेलू जिल्हा परभणी येथील रहिवासी असून सेलू येथील सपना क्लाॅथ स्टोअर्स या कापड दुकानात सेल्समन म्हणून कामावर होते. मंगळवारी दिवसभर दुकानात काम करून रात्री ८.३० वाजता MH 22 Y 4765 या क्रमांकाच्या दुचाकीने सेलूहून कुंडीकडे जात होते.\nसेलूत कराटे बेल्ट वितरण सोहळा संपन्न ईगल फाऊंडेशनचा अभिनव…\nऋषीश्वर ज्वेलर्सच्या पाणपोई जलसेवेचे उद्घाटन\nपाथरी रोडवरील मनजीत जिनिंगजवळ एका अज्ञात वाहनाने धडक मारल्याने ते जागीच कोसळले. घटनेतील अज्ञात वाहन फरार आहे. दरम्यान शाम मुंडे हे या मार्गाने जात असल्याने त्यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी या प्रकरणाची माहीती नगरसेवक मनिष कदम यांना मोबाईलवरून सांगितली. मनिष कदम यांनी तातडीने अॅम्बुलन्स घेऊन घटनास्थळी धाव घेतली.\nदोन्ही जखमींना उपचारासाठी चिरायु हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. आसाराम मोगल यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता. त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथील पार्वती हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान रात्री एक वाजता त्यांचा मृत्यू झाला. तर शरद तांगडे यांचीही प्रकृती गंभीर असून यांच्यावर सेलू येथील रूग्णालयात उपचार चालू आहेत. सेलू पोलीस ठाण्यात अजूनपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही….\nसेलू रेल्वे स्टेशनला जंक्शनचा दर्जा देण्याची मागणी..मराठवाडा प्रवासी संघाचे रेल्वे मंत्र्यांना साकडे\nसेलूत कराटे बेल्ट वितरण सोहळा संपन्न ईगल फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम\nऋषीश्वर ज्वेलर्सच्या पाणपोई जलसेवेचे उद्घाटन\nसेलूतील शिवाजी नगरात ७७ किलो गांजा जप्त ७ लाख ७९ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलीसांच्या…\nवेटर खून प्रकरणातील दोन आरोपी अवघ्या पाच तासात गजाआड – सेलू येथील घटना\nकैरी खा आणि ‘हे’ रोग पळवा; जाणून घ्या महत्वाची माहिती एका क्लिकवर\nबाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या कचाट्यात; घरात सापडलं एवढ्या कोटींचे घबाड\nआजपासून ‘या’ वयोगटातील लोकांना मिळणार लसीकरणाचा बूस्टर डोस; वाचा महत्वाची माहिती\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन पंतप्रधान\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nerror: कृपया पोस्ट कॉपी करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1654429", "date_download": "2022-05-18T23:21:22Z", "digest": "sha1:KDZ3APWJIDPWHV5NXQZHQZD3SYTWB5ZI", "length": 12107, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"ग.दि. माडगूळकर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"ग.दि. माडगूळकर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२०:३९, १ जानेवारी २०१९ ची आवृत्ती\n३२ बाइट्सची भर घातली , ३ वर्षांपूर्वी\n२०:३८, १ जानेवारी २०१९ ची आवृत्ती (संपादन)\nज (चर्चा | योगदान)\n२०:३९, १ जानेवारी २०१९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nज (चर्चा | योगदान)\n'''माडगूळकर गजानन दिगंबर :''' (जन्म : शेटफळे-सांगली जिल्हा, १ ऑक्टोबर १९१९; मृत्यू : पुणे, ४ डिसेंबर १९७७). हे विख्यात मराठी कवी व पटकथा–संवाद-लेखक होते.त्यांचे शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे झाले. गणित विषयामुळे मॅट्रिकची पतेउत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पुढे घरच्या गरीबीमुळे चरितार्थासाठी चित्रपटव्यवसायात आले त्यांना लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा येथे उपयोग झाला. ‘हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, मा. विनायक दिग्दर्शित ''ब्रह्मचारी'' (१९३८) ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्या निमित्ताने खांडेकरांच्या संग्रहातली पुस्तके त्यांना वाचावयास मिळाली; खूप लिहावेसे वाटू लागले; त्यांच्या कवितालेखनालाही वेग आला. नवयुग चित्रपट ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे ह्यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले. तसेच आचार्य अत्रे ह्यांच्या सोप्या पण प्रासादिक गीतरचनेचा आदर्श त्यांच्या समोर राहिला. पुढे नवहंस पिक्चर्सच्या ''भक्त दामाजी'' (१९४२) आणि ''पहिला पाळणा'' (१९४२) ह्या चित्रपटांची गीते लिहिण्याची संधी मिळाली. पुढे राजकमल पिक्चर्सच्या ''लोकशाहीर रामजोशी'' (१९४७) ह्या चित्रपटाची कथा-संवाद आणि गीते त्यांनी लिहीली; त्यात एक भूमिकाही केली. ह्या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता लाभली. त्यानंतर कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगूळकर हे मराठी चित्रसृष्टीचा एक भक्कम आधार बनले. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते ''चैत्रबन'' (१९६२) ह्या नावाने संग्रहित आहेत, तसेच त्यांनी लिहिलेल्या काही मराठी चित्रकथाही पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाल्या आहेत (''तीन चित्रकथा'', १९६३). ''युद्धाच्या सावल्या'' (प्रयोग, १९४४) ह्या नावाचे एक नाटक त्यांनी लिहिले होते, तथापि ते फारसे यशस्वी झाले नाही. त्यांच्या उल्लेखनीय पुस्तकांपैकी काही अशी : कविता–''जोगिया'' (१९५६), ''चार संगीतिका'' (१९५६), ''काव्यकथा'' (१९६२), ''गीत रामायण'' (१९५७), ''गीत गोपाल'' (१९६७), ''गीत सौभद्र'' (१९६८). कथासंग्रह–''कृष्णाची करंगळी'' (१९६२), ''तुपाचा नंदादीप'' (१९६६), ''चंदनी उदबत्ती'' (१९६७). कादंबरी–''आकाशाची फळे'' (१९६०). आत्मचरित्रपर–''मंतरलेले दिवस'' (१९६२), 'अजून गदिमा' आणि ''वाटेवरल्या सावल्या'' (१९८१).\nमाडगूळकरांच्या कवितेवर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आदी संतांच्या कवितेप्रमाणेच पंडिती आणि शाहिरी कवितेचेही सखोल संस्कार झाले होते, ह्याचा प्रत्यय त्यांनी चित्रपटांसाठी लिहिलेल्या सुंदर घाटाच्या, सोप्या परंतु प्रभावी गीतांतूनही येतो. त्यांच्या कवितेतील अस्सल मराठमोळेपणामागेही हेच संस्कार उभे असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे लोकगीतांच्या लोभस लयतालांनी त्यांची गीते नटलेली असत. उत्तम समरगीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली. मराठी रसिकांनी माडगूळकरांच्या काव्यरचनेला मनःपूर्वक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या ''गीत रामायणा''ने तर कीर्तीचा कळस गाठला; त्यांना ‘महाराष्ट्र-वाल्मीकी’ ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिली. ''गीतरामायणा''च्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत. अन्य भारतीय भाषांत त्याचे अनुवादही झाले.\n'''ग.दि. माडगूळकर''' हे आधुनिक काळतील [[मराठी]] भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते. ग.दि.माडगूळकर हे गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रांत प्रसिद्ध आहेत. संत कवी नसले तरी त्यांचे [[गीत रामायण]] फार लोकप्रिय आहे. त्यांच्या गीत रामायणाने अखिल महाराष्ट्राला वेड लावले आहे. गदिमा भावकवीही आहेत. त्यांच्या काव्यावर [[संत काव्य]] आणि [[शाहिरी काव्य]] या दोन्हींचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लावण्या व चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत\nग दि माडगूळकर यांनी 'भूमिकन्या सीता'या नाटकातील पदेसुद्धा लिहिली होती. 'मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी', 'मानसी राजहंस पोहतो','सुखद या सौख्याहुनी वनवास' ही त्यातील प्रसिद्ध गाणी आहेत. त्यांचे संगीत [[स्नेहल भाटकर]] यांनी दिले होते, आणि गायिका\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/06/blog-post_76.html", "date_download": "2022-05-18T23:09:50Z", "digest": "sha1:BDORYVT2PP4MQ4TXCOVUPNNVPETO2TPD", "length": 6382, "nlines": 52, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "वनपाल गणेश दुधाळ यांनी घोणस जातीच्या सापास दिले जीवदान", "raw_content": "\nHomeजतवार्तावनपाल गणेश दुधाळ यांनी घोणस जातीच्या सापास दिले जीवदान\nवनपाल गणेश दुधाळ यांनी घोणस जातीच्या सापास दिले जीवदान\nजत वार्ता न्यूज - June 28, 2021\nजत/प्रतिनिधी: जत नियत क्षेत्रातील मौजे येळदरी येथील वाघमारे सर यांच्या शेत तलावात घोणस जातीचा साप पाण्यात पडला असल्याची माहिती जत वनविभागास मिळताच वाघमारे यांच्या शेततळ्यात पडलेल्या घोणस जातीच्या सापास सुरक्षित बाहेर काढण्यात वनविभागस यश आले.\nअधिक माहिती अशी की, येळदरी ता. जत येथील वाघमारे यांच्या शेतातील शेततळ्यात घोणस जातीचा साप पाण्यात अडकल्याचे वनविभागास कळविण्यात आले. यावेळी जत वनविभागाचे वनपाल गणेश दुधाळ व वाळेखिंडी चे वनपाल प्रकाश गडदे यांनी रेस्क्यू ऑपरेशन करून सुमारे अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनी घोणस सापाला जिवदान दिले व यशस्वीरीत्या बाहेर काढले. त्या नंतर त्या सापास जवळच असलेल्या जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले. या कामगिरीबद्दल येळदरी परिसरात समाधान व्यक्त होत आहे.\nआ. विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन\nडोरली ग्रामपंचायतीचे आडमापी धोरण; मातंग समाज मंदिरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nअखेर जत तहसीलदारपदी जीवन बनसोडे यांचे नियुक्ती जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत संखचे अप्पर तहसील पद अद्याप प्रतीक्षेत\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/missing-persons/nitin-homeshwar-ramteke", "date_download": "2022-05-18T23:58:23Z", "digest": "sha1:EEJH2BZK7DZ64VYPPEHOCJ3V4XARHQZQ", "length": 3583, "nlines": 93, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "NITIN HOMESHWAR RAMTEKE | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\nअ. जा. व अ. ज. प्रतिबंधक कायदा १९८९ अन्वये दाखल गुन्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.osmanabadtoday.com/2019/02/blog-post_52.html", "date_download": "2022-05-18T23:44:34Z", "digest": "sha1:AOQK4PRLW6AVZHYC5QF2JFRCUIHS26TR", "length": 18164, "nlines": 87, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> हॉटेलमध्ये वेट्रेस म्हणून काम करत होती ज्युलिया रॉबर्ट्‌स | Osmanabad Today", "raw_content": "\nहॉटेलमध्ये वेट्रेस म्हणून काम करत होती ज्युलिया रॉबर्ट्‌स\n२८ ऑक्टोबर १९६७ रोजी जॉर्जियामध्ये सौंदर्याची खाण असलेली प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्सचा जन्म झाला. तिची आई बॅटी लू ब्रेडेमा...\n२८ ऑक्टोबर १९६७ रोजी जॉर्जियामध्ये सौंदर्याची खाण असलेली प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्सचा जन्म झाला. तिची आई बॅटी लू ब्रेडेमास हीदेखील अभिनेत्रीच होती. आपले पती वॉल्टर ग्रेडी रॉबर्ट्स यांच्यासोबत ती अभिनयाचे क्लासेस चालवत होती. ज्युलियाशिवाय कुटुंबात दोन एरिक आणि लिसा ही दोन मुलेही होती. आपल्या आईप्रमाणे सर्वच मुले हॉलीवूडचे अभिनेतेच झाले. ज्युलियाच्या जन्मानंतर तिच्या आईला आपले काम सोडावे लागल्यामुळे त्यांचे कुटुंब खूप अडचणीत आले. कॉरेटा स्कॉट किंग या विधवेने ज्युलियाच्या कुटुंबियाची परिस्थिती पाहून त्यांची खूप मदत केली. तिनेच बॅटीच्या आजारपणाचा खर्च देखील केला.\nज्युलिया पाच वर्षांची असतानाच तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. ज्युलियाला आपण प्राण्यांशी चांगला संवाद करू शकतो, असे वाटत असल्यामुळे आपण प्राण्यांचे डॉक्टर व्हावे, असे स्वप्न ती पाहात असे. आपण काही वेगळे करावे, असे तिला शाळेमध्ये असतानाही वाटत होते. पण तिच्याकडे काही खास कौशल्य नव्हते. आपला भाऊ एरिक रॉबर्ट्समुळे प्रेरित होऊन अनेक वेळा स्थानिक नाट्य कार्यक्रमात ती सहभाग घेत असे. तिच्या वडिलांचे ती दहा वर्षांची असताना कॅन्सरमुळे निधन झाले.\nआपले वडील कॅन्सरने आजारी आहेत, हे तिला त्यांच्याशी रोज फोनवर चर्चा करून जराही जाणवले नाही. एका मुलाखतीत दरम्यान ती म्हणते की, मी वडिलांच्या निधनानंतर त्यांच्याशी स्वप्नात बोलत होते. नेमके याच काळात ज्युलियाला अडखळत बोलण्याची नवीनच समस्या निर्माण झाली. ही समस्या आनुवंशिक असल्याने ती याबद्दल बोलायलाही तयार नसे. जेव्हा तिला वर्गात काही वाचायला सांगितले जात असे तेव्हा तिचे अडखळत बोलणे हास्यास्पद ठरत असे. तिने रोज मोठ्याने वाचून ही कमजोरी दूर करण्याचा प्रयत्न करत असे. शेवटी तिने आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर या समस्येवर विजय मिळवला.\nज्युलियाने वयाच्या तेराव्या वर्षी पिज्जोरिया नावाच्या दुकानात काम करण्यास सुरुवात केली. ती शाळेच्या शिक्षणाबरोबरच रिकाम्या वेळेत चपलांच्या दुकानात काम करत असे. यानंतर तिने स्नॅक बार आणि कॅफेमध्येही काही काळ काम केले. तिने शाळा संपल्यानंतर जॉर्जिया विद्यापीठात प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला. पण यात तिला यश आले नाही. यानंतर ती आपली बहीण लिसा हिच्याकडे न्यूयॉर्कला आली. तिने तेथे जाऊन अभिनयाचे क्लासेस सुरू केले.\nएरिक या तिच्या भावाने तिला १९८७ साली ‘ब्लड रेड’ नावाच्या चित्रपटात एक छोटा रोल देऊ केला. ही भूमिका पार पाडण्यासाठी तसा फार अभिनय करण्याची गरज नव्हती. ज्युलियाने यानंतर सॅटिफॅक्शन चित्रपटात रॉक सिंगरची भूमिका केली. तिला ही भूमिका करण्यासाठी काही वाद्येही शिकावी लागली. ज्युलियाला त्याच वर्षात पहिला मोठा ब्रेक मिळाला. ‘मिस्टिक पिज्जा’ हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट होता. ज्युलियाने यात वेट्रेसचे काम केले होते. यानंतर आला ‘स्टील मॅग्नोलियाज’ सहा महिलांच्या जीवनावर आधारित चित्रपटात काम केले. यात शेलबीची भूमिका ज्युलियाने केली. तिला या भूमिकेसाठी गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळाला होता. १९८९ मध्ये हॅरी मार्शलचा प्रिटी वुमन आला. त्यात रिचर्ड गेयर हे मुख्य अभिनेते होते. या चित्रपटासाठी ज्युलिया पहिली पसंत नव्हती. ही एक वेश्येची भूमिका होती. हा रोल अनेक नामवंत नट्यांनी नाकारला होता. ज्युलियाला हा रोल शेवटी मिळाला आणि तिने यानंतर मागे वळून पाहिले नाही. याच चित्रपटाने ज्युलियाला स्टार बनवले. यानंतर तिला अनेक मोठे रोल मिळाले.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nझेडपीच्या सर्वसाधारण सभेत खुन्नस ... अर्चनाताई विरुद्ध यांच्यात सामना ...\nउस्मानाबाद - आज ( गुरुवार ) रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू आहे. यावेळी सक्षणा सलगर यांनी माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटी...\nवंचित राज्यांमध्ये स्वबळावर निवडणुका लढविणार - रेखाताई ठाकूर\nदुर्बल व दुर्लक्षित घटकांना निवडणुकीमध्ये संधी देऊन विकासाचे राजकारण करणार उस्मानाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय ...\nदाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलोमिटर चालत प्रवास...\nगावापर्यंत बस सोडण्याची बाळासाहेब सुभेदार यांची मागणी उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलो...\nआंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीचा भावाकडून छळ\nउस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकाकडे मांडली कैफियत उस्मानाबाद - आंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे उस्मानाबाद पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल असलेल...\nउस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी\nउस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यामधील ग्रामीण भागात शासनमान्य मद्य विक्री परवाने घेऊन नियमाप्रमाणे मद्य विक्री केली जाते. मात्र तालुक्यातील ...\nउस्मानाबाद : दुकानफोडीतील 4 आरोपी मालासह अटकेत\nउस्मानाबाद - माणिक चौक, उस्मानाबाद येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञातान...\nमूल्यवर्धित कर न भरल्याने विरुद्ध सुनिल फार्म इंजिनिअरिंग गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - व्यापारी श्रीमती जाई दिपक पाटील उर्फ जाई अमर पाटील सोनवणे, मे. सुनिल फार्म इंजिनिअरिंग कंपनी.या व्यवसायाच्या मालक आहेत. व्यवसा...\nभूम तालुक्यात अवैध मद्य विरोधी छापा\nउस्मानाबाद - भूम तालुक्यात हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डोंगराचे बाजूच्या शेतात एक व्यक्ती अवैध मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याची गोपनी...\nउस्मानाबाद नगरपरिषदेचा निधी कोरोनासाठी वर्ग करण्याची मागणी\nउस्मानाबाद - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा २०१९-२० ते २०२०-२१ या वर्षाचा सर्व उस्मानाबाद ...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,55,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,92,स्पेशल न्यूज,16,\nOsmanabad Today : हॉटेलमध्ये वेट्रेस म्हणून काम करत होती ज्युलिया रॉबर्ट्‌स\nहॉटेलमध्ये वेट्रेस म्हणून काम करत होती ज्युलिया रॉबर्ट्‌स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/07/Osmanabad-lockdown.html", "date_download": "2022-05-18T22:20:56Z", "digest": "sha1:WB6HNYDXHSMP3XSY5IZQ2L6TG7LEX2YN", "length": 13797, "nlines": 90, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> उस्मानाबादेत सात दिवसाची संचारबंदी | Osmanabad Today", "raw_content": "\nउस्मानाबादेत सात दिवसाची संचारबंदी\nउस्मानाबाद - उस्मानाबाद शहर तसेच नगर परिषद क्षेत्रात सात दिवस संचारबंदी करण्यात येणार आहे. ही संचारबंदी १३ जुलै ते १७ जुलै दरम्यान रा...\nउस्मानाबाद - उस्मानाबाद शहर तसेच नगर परिषद क्षेत्रात सात दिवस संचारबंदी करण्यात येणार आहे. ही संचारबंदी १३ जुलै ते १७ जुलै दरम्यान राहणार आहे. या संचारबंदीचा आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांनी जारी केला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने या काळात बंद राहणार आहेत.\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणत शिरकाव केला आहे. कोरोनाने तीनशेचा आकडा पार केला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३३३ रुग्ण निघाले आहेत. पैकी १४ जणांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. सध्या जिल्हात १०६ एक्टीव्ह रुग्ण आहेत.\nलॉकडाऊन : रविवार ऐवजी शनिवार ठरला आत्मघातकी निर्णय \nउस्मानाबाद जिल्ह्यात यापूर्वी रविवारी लॉकडाऊन केले जात होते. मात्र गेल्या आठवड्यापासून रविवारी ऐवजी शनिवारी लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे या आठ्वडूयात जिल्ह्यात विशेषतः उस्मानाबाद शहरात मोठया प्रमाणात रुग्ण वाढले आहेत. हा निर्णय आत्मघातकी असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.\nरविवारी लोक मोठ्या प्रमाणत बाजारात येऊन गर्दी केल्याने तसेच कोणतेही सामाजिक अंतर न पाळल्याने कोरोना वाढत आहे. लोक कोरोना गंभीर घेत नसल्याने रुग्ण वाढत आहेत आणि त्याचा ताण आरोग्य आणि पोलीस यंत्रणेवर येत आहे.\nबँका आणि अन्य कार्यालयातील गर्दी अंगलट\nमहिन्याच्या पहिल्या सोमवारी बँका तसेच अन्य कार्यालयात लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. याठिकाणी कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतर न पाळणे, मास्क न घालणे आदीमुळे कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nझेडपीच्या सर्वसाधारण सभेत खुन्नस ... अर्चनाताई विरुद्ध यांच्यात सामना ...\nउस्मानाबाद - आज ( गुरुवार ) रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू आहे. यावेळी सक्षणा सलगर यांनी माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटी...\nवंचित राज्यांमध्ये स्वबळावर निवडणुका लढविणार - रेखाताई ठाकूर\nदुर्बल व दुर्लक्षित घटकांना निवडणुकीमध्ये संधी देऊन विकासाचे राजकारण करणार उस्मानाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय ...\nदाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलोमिटर चालत प्रवास...\nगावापर्यंत बस सोडण्याची बाळासाहेब सुभेदार यांची मागणी उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलो...\nआंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीचा भावाकडून छळ\nउस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकाकडे मांडली कैफियत उस्मानाबाद - आंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे उस्मानाबाद पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल असलेल...\nउस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी\nउस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यामधील ग्रामीण भागात शासनमान्य मद्य विक्री परवाने घेऊन नियमाप्रमाणे मद्य विक्री केली जाते. मात्र तालुक्यातील ...\nउस्मानाबाद : दुकानफोडीतील 4 आरोपी मालासह अटकेत\nउस्मानाबाद - माणिक चौक, उस्मानाबाद येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञातान...\nमूल्यवर्धित कर न भरल्याने विरुद्ध सुनिल फार्म इंजिनिअरिंग गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - व्यापारी श्रीमती जाई दिपक पाटील उर्फ जाई अमर पाटील सोनवणे, मे. सुनिल फार्म इंजिनिअरिंग कंपनी.या व्यवसायाच्या मालक आहेत. व्यवसा...\nभूम तालुक्यात अवैध मद्य विरोधी छापा\nउस्मानाबाद - भूम तालुक्यात हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डोंगराचे बाजूच्या शेतात एक व्यक्ती अवैध मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याची गोपनी...\nउस्मानाबाद नगरपरिषदेचा निधी कोरोनासाठी वर्ग करण्याची मागणी\nउस्मानाबाद - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा २०१९-२० ते २०२०-२१ या वर्षाचा सर्व उस्मानाबाद ...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,55,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,92,स्पेशल न्यूज,16,\nOsmanabad Today : उस्मानाबादेत सात दिवसाची संचारबंदी\nउस्मानाबादेत सात दिवसाची संचारबंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://brahmevakya.blogspot.com/2017/09/blog-post_22.html", "date_download": "2022-05-18T23:56:27Z", "digest": "sha1:FDFNTGGITKDOYKX22CJKNHKFOYIFNUJI", "length": 20340, "nlines": 145, "source_domain": "brahmevakya.blogspot.com", "title": "ब्रह्मेवाक्य: न्यूटन रिव्ह्यू", "raw_content": "\n'मत' में है विश्वास...\nन्यूटन या शीर्षकाचा हिंदी सिनेमा येतो आहे, म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर ज्या काही कल्पना येतात, त्यांना छेद देणारा असा हा सिनेमा आहे, हे आधी सांगितलं पाहिजे. आपल्याला एकच न्यूटन माहिती... अॅपलवाला... या सिनेमाचा नायक मात्र सरकारी नोकरी करणारा साधा माणूस आहे. भौतिकशास्त्रात एम. एस्सी. केलेला आहे, एवढाच काय तो त्याचा आणि न्यूटनचा संबंध. त्याचं नाव खरं तर नूतनकुमार असं आहे. पण शाळेत या नावावरून मुलं चिडवायची म्हणून त्यानं दहावीच्या फॉर्मवर स्वतःचं नाव 'न्यूटन' असं लिहून, बदलून टाकलं. छत्तीसगडमध्ये राहणाऱ्या या न्यूटनची (राजकुमार राव) स्वतःची म्हणून काही तत्त्वं आहेत. त्याचे पारंपरिक वळणाचे आई-वडील एक सोळा वर्षांची मुलगी त्याला दाखवायला नेतात, तेव्हा ती अल्पवयीन आहे म्हणून तो नकार देऊन निघून येतो. कामात तो अतिशय शिस्तीचा आहे, वेळ पाळणारा आहे. अशा या न्यूटनवर सरकारी कर्मचारी म्हणून निवडणुकीची ड्यूटी करण्याची वेळ येते. तसा तो राखीव कर्मचाऱ्यांमध्ये असतो, पण छत्तीसगडमधील एका अतिशय दुर्गम व माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागात एका निवडणूक केंद्रावर जाण्याची वेळ त्याच्यावर येते. त्याच्याबरोबर दोन कर्मचारी सहकारी म्हणून येतात आणि एक स्थानिक तरुणी ब्लॉक ऑफिसर म्हणून यायची असते. निवडणूक केंद्र असलेलं ठिकाण इतकं दुर्गम असतं, की त्यांना हेलिकॉप्टरमधून त्या ठिकाणी नेलं जातं. दोघा सहकाऱ्यांपैकी एक जण लोकनाथ (रघुवीर यादव) म्हणून असतात, ते निवृत्तीला आलेले असतात आणि केवळ नाइलाज म्हणून या कामावर आलेले असतात. दुसरा असतो, तो केवळ हेलिकॉप्टरमधे बसायला मिळावं म्हणून आलेला असतो. या मतदान केंद्रावर केवळ ७६ आदिवासींचं मतदान असतं. त्या केंद्रावर जाण्याआधी रात्री या तिघांना निमलष्करी दलाच्या कॅम्पवर नेलं जातं. तिथं त्यांची गाठ तिथल्या आत्मासिंह या अधिकाऱ्याशी (पंकज त्रिपाठी) पडते. हा अधिकारी या परिसरात चांगलाच मुरलेला असतो. त्याला न्यूटन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हे काम भराभर संपवून निघून जावं, असं वाटत असतं. सुरुवातीला तर तो कॅम्पमधूनच त्यांना परत पाठवण्याचा प्रयत्न करतो; पण न्यूटनच्या खमकेपणापुढं त्याचं काही चालत नाही आणि अखेर या सर्वांना आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या निवडणूक केंद्रापर्यंत चालत जावं लागतं. तिथं गेल्यावर या सर्वांना कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, आदिवासी मतदान करायला येतात की नाही, लष्करी अधिकारी नक्की काय करतो, राज्याचे पोलिस महानिरीक्षक आंतरराष्ट्रीय पत्रकार महिलेला घेऊन तिथं भेट द्यायला येतात तेव्हा काय होतं हे सगळं पडद्यावरच पाहायला हवं.\nअमित मसूरकर या दिग्दर्शकाचा हा दुसराच सिनेमा. मात्र, या दिग्दर्शकानं एवढं अप्रतिम काम या सिनेमात केलंय, की 'हॅट्स ऑफ' असं म्हणावंसं वाटतं. (या सिनेमाची भारताची अधिकृत ऑस्कर एंट्री म्हणून कालच निवड झाली, त्यावरून सिनेमाची एकूण गुणवत्ताही सिद्ध झाली. एरवी प्रायोगिकच वाटेल, अशा या सिनेमाला मुख्य प्रवाहात मिळालेलं स्थान आणि मिळणारा प्रतिसाद आशादायी आहे.)\nभारतातील लोकसभा निवडणूक आणि त्यानिमित्त वापरली जाणारी जगड्व्याळ यंत्रणा हा आपल्याच नव्हे, तर साऱ्या जगाच्या कौतुकाचा विषय आहे. देशाच्या अगदी दूरवरच्या, दऱ्याखोऱ्यांतल्या, जंगलातल्या दुर्गम केंद्रांमध्ये निवडणूक कर्मचारी जातात आणि मतदान पार पाडतात, हा देशवासीयांसाठी आणि माध्यमांसाठी कायमच कौतुकाचा विषय राहिलेला आहे. दर निवडणुकीच्या वेळी याच्या बातम्याही येतात. छत्तीसगडमधील माओवादी/नक्षलग्रस्त भागांत तर खरोखर स्थानिक विरोध डावलून अशी निवडणूक घेणं किती अवघड आहे, याची कल्पना सर्वांनाच आहे. याच विषयावर हा संपूर्ण सिनेमा केंद्रित आहे. असा विषय निवडल्याबद्दल आणि त्याचा उत्तम अंमल केल्याबद्दल दिग्दर्शकाचं अभिनंदन केलं पाहिजे.\nया सिनेमाची सुरुवात होते ती छत्तीसगडमधल्या एक स्थानिक नेत्याच्या प्रचाराने. नंतर हा नेता जंगल भागातून जात असताना नक्षलवादी त्याची गाडी अडवतात आणि सरळ गोळ्या घालून त्याला ठार मारतात. या प्रसंगातून सिनेमाचा एकूण टोन सेट होतो. त्यानंतर आपल्या नायकाचं घर दिसतं. त्याचे मध्यमवर्गीय आई-वडील दिसतात, त्याचा मुलगी पाहण्याचा व तिथून परततानाचा बसमधला प्रसंग आणि त्यातून त्याचं व्यक्तिमत्त्व समोर येतं. त्यानंतर फार वेळ न घालवता सिनेमा थेट मुख्य कथाविषयाकडं येतो. छोट्या छोट्या प्रसंगमालिकेतून दिग्दर्शक आपल्याला मुख्य घटनाक्रमाकडं कसा घेऊन जातो आणि त्या दृष्टीनं प्रसंगांची केलेली रचना पाहण्यासारखी आहे. अगदी एखाद-दुसऱ्या दृश्यामधून संबंधित घटनेतील पात्राचं व्यक्तिमत्त्व प्रस्थापित करण्याचं त्याचं कौशल्य दाद देण्यासारखं आहे. पंकज त्रिपाठीनं रंगवलेला आत्मासिंह स्वभावानं नक्की कसा आहे, हे त्याच्या पहिल्याच अंड्याच्या प्रसंगातून आपल्या लक्षात येतं. तीच गोष्ट रघुवीर यादव यांनी साकारलेल्या लोकनाथची आणि अंजली पाटीलनं उभ्या केलेल्या मलकोची. अंजली पाटीलची मलको ही स्थानिक तरुणी तर खरोखर तिथलीच असावी, असं वाटावं एवढ्या ऑथेंटिसिटीनं तिनं ती रंगविली आहे. कथानक एकदा जंगलात शिरल्यानंतर बदललेल्या गडद रंगाचं अस्तित्व अंगावर येतं; तसंच मोडकळीस आलेल्या शाळेच्या खोलीचं नेपथ्यही जमून आलेलं आहे. याशिवाय प्रत्येक संघर्षाच्या प्रसंगी न्यूटनचं कमालीचं निग्रही राहणं आणि इतरांचे त्यानुरूप बदलत गेलेले प्रतिसाद हा सर्व प्रकार सिनेमाची उंची वाढवायला मदत करतो.\nयातून न्यूटनचं काहीसं विक्षिप्त, पण अंतर्यामी कणखर व सच्चं व्यक्तिमत्त्व दिग्दर्शक आपल्यासमोर उभं करतो. त्यातून हळूहळू जाणवत जातं, की हा न्यूटन म्हणजे अशा अनेक लाखो भारतीयांचाच प्रतिनिधी आहे. कायद्याचं पालन करून आपलं कर्तव्य बजावण्यातील त्याची असोशी कित्येक जणांच्या अंगात असते. देशाच्या कानाकोपऱ्यात असे कित्येक 'न्यूटन' शांतपणे आपलं काम करत असतात. त्यांच्यामुळं ही सगळी व्यवस्था नीट सुरू असते. अशा सर्व लोकांना हा सिनेमा म्हणजे आपलीच कहाणी वाटेल. निवडणूक केंद्रावर जाण्यासाठी न्यूटन मोबाइलमधला गजर लावून पहाटे उठतो, तिथपासून शेवटी मतदान तीन वाजता संपायला दोन मिनिटं असतात, तर तेवढा वेळ झाल्यावरच पेपरवर सही करण्यापर्यंत न्यूटनची कर्तव्यदक्षता दिग्दर्शकानं अनेक प्रसंगांत टिपली आहे. आपण एका निवडणूक केंद्राचे केंद्राधिकारी आहोत; म्हणजेच थोडक्यात आत्ता आपण सरकार आहोत, या जबाबदारीच्या भावनेतून न्यूटन एक क्षणही विचलित होत नाही. त्यामुळंच तो कित्येकदा जीव धोक्यात घालतो, त्या लष्करी अधिकाऱ्याशीही कैकदा पंगा घेतो. सोबत असलेल्या त्या तरुणीचीही त्याला भाषा समजण्यासाठी मदत होते. तिला सुरक्षितपणे घरी जाता यावं यासाठी तो धडपडतो. अशा अनेक बारीकसारीक गोष्टींमधून न्यूटनची कर्तव्यनिष्ठता दिग्दर्शक लखलखीतपणे आपल्यासमोर आणतो. आपणही आपल्या आयुष्यात अशा अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींतून आपली कामाप्रती किंवा देशाप्रती असलेली निष्ठा व्यक्त करत असतो. त्यामुळंच 'न्यूटन'चं ते वागणं आपल्याला अगदी आपलंसं वाटतं.\n​ राजकुमार राव यानं रंगवलेला 'न्यूटन' पाहण्यासारखा आहे. हा अभिनेता दिवसेंदिवस फॉर्मात येत चालला आहे. या वर्षातला हा त्याचा तिसरा जबरदस्त चित्रपट. तिन्हीतली कामे वेगवेगळी आणि उत्कृष्ट साधासरळ चेहरा ठेवून सर्व प्रकारचे भाव व्यक्त करण्याची त्याची खासियत जबरदस्त आहे. तीच गोष्ट पंकज त्रिपाठीची. हा अभिनेताही सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. यात त्याला नेहमीपेक्षा वेगळा, लष्करी अधिकाऱ्याचा रोल मिळाला आहे. तो त्यानं जोरदार केला आहे. रघुवीर यादव, अंजली पाटील यांची साथ मोलाची... मोजक्या प्रसंगांत संजय मिश्रासारखा कलावंत छाप पाडून जातो.\nथोडक्यात, 'न्यूटन'सारखे सिनेमे आपल्याला स्वतःवरचा विश्वास आणखी भक्कम करण्यास मदत करतात. त्यामुळं ते पाहायला पर्याय नाही.\nदर्जा - साडेचार स्टार\nधोनी - मटा लेख\nगेली २४ वर्षं पत्रकारितेत आहे. नियमित सदरं सोडून अन्यत्रही खूप लिखाण होतं... ते कुठं कुठं छापूनही येतं... पण त्याचं एकत्रित संकलन असं कुठं नाही. त्यासाठी हा ब्लॉग... माझे जुने-नवे लेख आणि सिनेमांची परीक्षणं... असं इथं आहे सगळं... तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/t2035/", "date_download": "2022-05-18T23:06:57Z", "digest": "sha1:ICZ73A5GE6HNRLRKJ6QYELVJP4KRI7Q5", "length": 3010, "nlines": 73, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Song,Ghazal & lavani lyrics-आज गोकुळात रंग खेळतो हरी", "raw_content": "\nआज गोकुळात रंग खेळतो हरी\nआज गोकुळात रंग खेळतो हरी\nसंगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर\nआज गोकुळात रंग खेळतो हरी\nराधिके, जरा जपून जा तुझ्या घरी\nतो चटोर चित्तचोर वाट रोखतो\nहात ओढूनी खुशाल रंग टाकतो\nरंगवून, रंगूनी गुलाल टाकतो\nसांगते अजूनही तुला परोपरी\nसांग श्याम सुंदरास काय जाहले\nरंग टाकल्याविना कुणा न सोडले\nज्यास त्यास रंग रंग रंग लागले\nएकटीच वाचशील काय तू तरी\nत्या तिथे अनंगरंग रास रंगला\nतो पहा मृदुंग मंजिर्‍यात वाजला\nहाय वाजली फिरुन तीच बासरी\nआज गोकुळात रंग खेळतो हरी\nआज गोकुळात रंग खेळतो हरी\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://www.absnewsmarathi.com/who-is-the-indian-young-lady-britanchya-female-officer-sobat-kelam-lagna.html", "date_download": "2022-05-18T22:01:31Z", "digest": "sha1:OXPGHHJWC7TZTQF5NXA27NH5CAPSELES", "length": 23605, "nlines": 146, "source_domain": "www.absnewsmarathi.com", "title": "कोण आहे हा भारतीय तरुण, ज्यानं ब्रिटनच्या महिला अधिकारीसोबत केलं लग्न - Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News", "raw_content": "\nकोण आहे हा भारतीय तरुण, ज्यानं ब्रिटनच्या महिला अधिकारीसोबत केलं लग्न\nकोण आहे हा भारतीय तरुण, ज्यानं ब्रिटनच्या महिला अधिकारीसोबत केलं लग्न\nमुंबई : ब्रिटीश महिला अधिकारी आणि भारतीय तरुणाचे लग्न सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. विदेशी मुलींसोबत अनेक भारतीय मुलं लग्न करतात. एवढेच काय तर अनेक भारतीय महिला विदेशी मुलांसोबत लग्न करतात. परंतु हे लग्न बऱ्याचदा त्या देशाचं ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी किंवा विदेशात कायमचं सेटल होण्यासाठी असतं. मात्र हे लग्न थोडं वेगळं आहे. येथे भारतीय तरुणाने चक्कं विदेशी महिला अधिकारीशी लग्न केलं आहे आणि हे दोघेही भारतातच राहाणार आहेत.\nयामुळे लोकांना असा प्रश्न पडला आहे की, हा असा कोणता तरुण आहे, ज्याने चक्क विदेशी अधिकारीसोबत लग्न केलं आहे.\nब्रिटनची डेप्युटी ट्रेड कमिशनर रियानॉन हॅरीस, दिल्लीत काम करते आणि तिने भारताच्या हिमांशू पांडेशी विवाह केला आहे.\nरायनने ट्विट करून आपल्या लग्नाची माहिती दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत हिमांशू पांडे, ज्यांला ब्रिटनची ही महिला अधिकारी आपलं हृदय देऊन बसली आहे.\nRhiannon Harries च्या ट्विटर प्रोफाइलनुसार, ती भारतात उप व्यापार आयुक्त (दक्षिण आशिया) म्हणून काम करते. तर हिमांशू पांडे हा चित्रपट निर्माता आहे.\nहिमांशूने त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाईलमध्ये स्वतःला GODROCK Films कंपनीचा संस्थापक आणि संचालक म्हणून सांगितले आहे. त्याने एका यूट्यूब चॅनलची लिंकही शेअर केली आहे.\nकोण आहे हिमांशू पांडे\nइंस्टाग्रामवर दिलेल्या माहितीनुसार, हिमांशू पांडे एक स्वतंत्र चित्रपट निर्माता आणि श्री अरबिंदो सेंटर फॉर आर्ट्स अँड कम्युनिकेशनचा माजी विद्यार्थी आहे. एका दशकाहून अधिक काळ अनुभव असलेल्या हिमांशूने विविध चित्रपट आणि व्हिडीओ प्रोजेक्टमध्ये कास्टिंग डायरेक्टर, डायरेक्टर, लेखक आणि निर्माता म्हणून काम केले आहे.\nADJB प्रोडक्शन न्यू यॉर्कसारख्या संस्थांसाठी चित्रपट शूटिंग आयोजित करण्यात आणि नियोजन करण्यातही त्याचा सहभाग आहे.\nनुकतेच हिमांशू आणि रायन हॅरीस लग्नबंधनात अडकले. रायन हॅरीसने आपल्या ट्वीटर हँडलवरुन याची माहिती दिली.\nभारत आता तिचे कायमचे घर आहे, याचा तिला खूप आनंद होत असल्याचे हॅरीचे म्हणणे आहे. तिने लग्नाचा फोटो शेअर करताना #IncredibleIndia तसेच #shaadi #livingbridge #pariwar हॅशटॅग देखील वापरले आहेत.\nदुसरीकडे, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील ब्रिटनचे उपउच्चायुक्त अँड्र्यू फ्लेमिंग यांनी हॅरीला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अँड्र्यूने ट्विटरवर लिहिले- माझी मैत्रीण रियानॉन हॅरीसचे अभिनंदन. संपूर्ण ब्रिटिश उच्चायुक्तालय हैदराबादच्या वतीने त्यांना आणि त्यांच्या नवऱ्याला शुभेच्छा. काही जबाबदाऱ्यांमुळे विवाह सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही, याबद्दल अँड्र्यूने निराशा व्यक्त केली. ट्विटरवरील अनेक वापरकर्त्यांनीही या जोडप्याचे अभिनंदन केले.\nIAS नं शेअर केलेल्या लग्नातील ‘त्या’ फोटोची का होतेय चर्चा\nइथे लग्नाला एक मुलगी मिळत नाही, 66 वर्षाच्या व्यक्तीला 17 बायका कशा मिळाल्या\nNora Fatehi ला मिळाला नवरदेव, लवकरच अडकणार का लग्न बंधनात\nडोळ्यात पाणी आणेल असा हा मायलेकाचा व्हिडीओ, सोशल मीडियावर व्हायरल\nया मुली घरच्यांचं ही आयुष्य बदलतात, या अक्षरावरुन सुरु होतं नाव…\nया सुंदर अभिनेत्रीला टीम इंडियामधील हा क्रिकेटर करतोय डेट\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra Recruitment 2022) बँकेत नोकरी करण्याची संधी देत ​​आहे (Banks Jobs 2022). बँक ऑफ महाराष्ट्रने जनरलिस्ट ऑफिसर्सच्या पदांसाठी भरती आमंत्रित केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने…\nभारतीय सैन्य: भारतीय सैन्य भरती, 12वी पास आणि कायदा पदवीधर, अर्ज करा\nBECIL भरती 2022: BECIL ने 500 पदांसाठी भरती , 25 जानेवारीपर्यंत करा अर्ज\nसेंट्रल रेल्वे अप्रेंटिस भरती2022: दहावी पाससाठी रेल्वेत 2422 पदांची भरती\nबेरोजगार उमेदवारांसाठी तीन दिवशीय ऑनलाईन रोजगाार मेळाव्याचे आयोजन\nरब्बी पीक कर्जाचे वाटप 15 मार्चपर्यंत करा जिल्हाधिकारी शंभरकर यांचे निर्देश\nसोलापूर, दि. 25 (जिमाका): जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक कर्जाचे वाटप बँकांनी 15मार्च 2022पर्यंत त्वरित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिले. नियोजन भवन येथे बँक प्रतिनिधीच्या ऑनलाईन…\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांची मुलाखत\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांची मुलाखत\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची मुलाखत\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची मुलाखत\nIPL 2022 | लखनऊचा कोलकातावर 2 धावांनी थरारक विजय\nत्या 6 सेलिब्रिटी ज्या लग्नापूर्वीच राहिल्या प्रेग्नेंट, आता असं जगतायत आयुष्य\nWomen T20 Challenge | आरती केदारची महिला IPL मध्ये निवड\nVideo Viral : नाना इतक्या आपुलकीनं कुणाचा पाहुणचार करताहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://www.newsdanka.com/crime/jewelery-looted-after-pretending-to-be-a-policeman-on-highway/53528/", "date_download": "2022-05-18T22:29:04Z", "digest": "sha1:DWQONJ7S3QMMUAUFQY3A7WTJRH6DFLZO", "length": 9638, "nlines": 133, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Jewelery Looted After Pretending To Be A Policeman On Highway", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरक्राईमनामापोलीस असल्याचे भासवत महिलेचे दागिने केले लंपास\nपोलीस असल्याचे भासवत महिलेचे दागिने केले लंपास\nव्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा\nश्रीरामपूरमध्ये संतापाची लाट; लव्ह जिहादचे जाळे टाकून अल्पवयीन मुलीला पळवले\nबजरंग दल कार्यकर्ता हर्षाचे सहा मारेकरी पकडले\nठाणे- नाशिक महामार्गावर एका वयोवृद्ध महिलेला गंडा घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चार अज्ञात आरोपींनी या महिलेला पोलीस असल्याचे सांगून फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवार, ६ मे रोजी सकाळी चोरट्यांनी १ लाख २० हजाराचे दागिने लंपास केले आहेत. कोनगाव पोलिसांनी तक्रार दाखल केली असून या प्रकरणाचा तपास करत आहेत.\nसंबंधित महिला शुक्रवारी सकाळी नाशिक महामार्गावरून ठाण्याच्या दिशेने रिक्षाने प्रवास करत होती. दरम्यान, स्पोर्ट बाईकवर आलेल्या चार जणांनी या महिलेची रिक्षा अडवली आणि आपण पोलीस असल्याचे भासवलं. तसेच इथून पुढे प्रवास करणार असाल, तर गळ्यातील दागिने काढून पाकिटात सुरक्षित ठेवा, असा सल्ला त्यांनी या महिलेला दिला. त्याचवेळी दागिने पाकिटात ठेवण्याच्या बहाण्याने आरोपींनी हातचलाखी करत दागिने गायब केले. आरोपी घटनास्थळावरुन निघून गेल्यानंतर संबंधित महिलेने आपलं पाकिट तपासलं. त्यावेळी पाकिटात दागिने नसल्याचे तिच्या लक्षात आले.\nअफगाणिस्तानमध्ये घराबाहेर पडताना बुरखा घालणे बंधनकारक\nबीडच्या अविनाश साबळेने मोडला तीस वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम\nठाकरेंच्या आधी पवार पोहोचले अयोध्येला राष्ट्रवादीलाही लागले हिंदुत्वाचे वेध\n‘ठाकरे सरकार राज ठाकरेंना घाबरले’\nत्यानंतर महिलेने कोनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कलम ४२० (फसवणूक) आणि कलम १७० (सरकारी कर्मचारी असल्याचं भासवणं) या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अज्ञात आरोपी नेमके कोण होते, याबाबत कोणतीही माहिती अद्याप पोलिसांना मिळाली नसून घटनेचा पुढील तपास कोनगाव पोलीस करत आहेत.\nपूर्वीचा लेखपहाटे लाऊडस्पीकर वापरणाऱ्या दोन मशिदींवर कारवाई\nआणि मागील लेखचौथ्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये सहभागी होणार सर्वात मोठे क्रीडापटूंचे पथक\nमाथेरानमध्ये आता धावणार ई- रिक्षा\nचिदंबरम यांच्या घरात पोहोचली सीबीआय\nवुमन्स टी-२० चॅलेंजसाठी तीन संघ या दिवसापासून मैदानात उतरणार\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमाथेरानमध्ये आता धावणार ई- रिक्षा\nचिदंबरम यांच्या घरात पोहोचली सीबीआय\nवुमन्स टी-२० चॅलेंजसाठी तीन संघ या दिवसापासून मैदानात उतरणार\nकराची स्फोटाने पुन्हा हादरले; एका महिलेचा मृत्यू\nआसाममध्ये पावसाचा हाहाकार; २ लाख लोकांना पुराचा फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/kolhapur-news/article/senior-leader-professor-n-d-patil-passed-away/382855", "date_download": "2022-05-18T23:13:17Z", "digest": "sha1:WOY3UINYPK72OVS7ATCDLQVG23WTESAQ", "length": 12113, "nlines": 88, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Senior Leader, Professor N. D. Patil passed away N. D. Patil Passed Away : ज्येष्ठ नेते, प्राध्यापक एन. डी. पाटील यांचं निधन Senior Leader, Professor N. D. Patil passed away", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nN. D. Patil Passed Away : ज्येष्ठ नेते, प्राध्यापक एन. डी. पाटील यांचं निधन\nराज्याच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते (Senior Leader) प्राध्यापक (Professor) एन.डी.पाटील ( N. D. Patil) यांचं निधन (passed away) झालं आहे. ते 93 वर्षांचे होते.\nलढाऊ ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन.डी.पाटील यांचं निधन |  फोटो सौजन्य: Indiatimes\nकोल्हापुरातील (Kolhapur) खासगी रुग्णालयात (Private Hospital) उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.\nब्रेन स्ट्रोक आल्याने गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.\n15 जुलै 1929 रोजी सांगली येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात एन. डी. पाटील यांचा जन्म झाला होता\nN. D. Patil Death : कोल्हापूर: राज्याच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते (Senior Leader) प्राध्यापक (Professor) एन.डी.पाटील ( N. D. Patil) यांचं निधन (passed away) झालं आहे. ते 93 वर्षांचे होते. कोल्हापुरातील (Kolhapur) खासगी रुग्णालयात (Private Hospital) उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रेन स्ट्रोक आल्याने गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळं राज्याच्या सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं असून कोल्हापूरसह राज्यावर शोककळा पसरली आहे.\nडॉ.अशोक भूपाळी (Dr. Ashok Bhupali) यांनी एन.डी. पाटील यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. एन.डी. पाटील सर 8 वर्ष आपल्याकडे उपचार घेत आहेत. त्यांची एक किडनी काढली आहे, 11 जानेवारीला त्यांचं बोलणं बंद झालं, त्याच दिवशी काही तपासणी करून त्यांना अ‌ॅडमिट केलं गेलं होत, अशी माहिती डॉ. अशोक भूपाळी यांनी दिली होती. ऍडव्हान्स ट्रीटमेंट देऊन त्रास होईल, असे उपचार करू नयेत अशी त्यांची इच्छा होती, त्यामुळे कोणताही मोठी उपचार केले नाहीत, असं डॉ. भूपाळी म्हणाले होते. गेल्या चार दिवसांपासून पासून त्यांची शुद्ध हरपली होती. मेंदू बऱ्याच अंशी निकामी झाला होता, असं डॉ. अशोक भूपाळी म्हणाले.\nGopichand Padalkar : फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं, मागासवर्ग आयोगासाठी दिलेल्या निधीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची टीका\nImportant updates on schools: १५ दिवसांनी आढावा; मग मुख्यमंत्री घेतील शाळा सुरू करण्याचा निर्णय\n'पुष्पा' च्या गाण्यावर खासदार उदयनराजेंनी धरला ताल, साताऱ्यात लुंगीवर मारला फेरफटका\nवातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी कणकण वाटत होती. त्यामुळे एन.डी. पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र या वयातही एन. डी. पाटील यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. मात्र यावेळी त्यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांचे अनेक प्रश्न त्यांनी सातत्यानं मांडले होते. तसेच अनेक प्रश्न त्यांनी मार्गीही लावले होते.\nप्रा. एन. डी. पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य पुरोगामी चळवळीसाठी खर्च केलं. 15 जुलै 1929 रोजी सांगली येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात एन. डी. पाटील यांचा जन्म झाला होता. नारायण ज्ञानदेव पाटील असे त्यांचे पूर्ण नाव असून 15 जुलै 1929 ला सांगली जिल्ह्यातील ढवळी (नागाव) येथे शेतकरी कुटुंबात एन. डी. पाटील यांचा जन्म झाला. पहिल्यापासूनच शिक्षणाची आवड असणाऱ्या एन. डी. पाटील यांनी अर्थशास्त्र विषयातून एम.ए ची पदवी घेतली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून एल.एल.बी चे शिक्षण पूर्ण केलं होतं.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nपोलिसांना 50 लाखांचे घर नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या, पोलिसांच्या कुटुंबियांची मागणी\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले, धडावेगळे शीर करून केला होता खून\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी करण्यासोबतच ‘ईज ऑफ डुईंग बिजनेस’ कक्षही स्थापन होणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी करण्यासोबतच ‘ईज ऑफ डुईंग बिजनेस’ कक्षही स्थापन होणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती\nAjit Pawar : ‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या’ योजनांना भरीव निधी देणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही\n50 लाख नको, परवडणाऱ्या किमतीत घरे द्या\n खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले\nसिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी होणार - एकनाथ शिंदे\nसारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी देणार-अजित पवार\nएकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/balya-binekar", "date_download": "2022-05-18T22:59:36Z", "digest": "sha1:BIMWBT34MTHX4MSOZ63GXWKVO7ADF2JG", "length": 12739, "nlines": 201, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nBalya Binekar | नागपुरात गँगस्टर बाल्या बिनेकरच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी, छतांवरही बघे, दोन हजार जण जमल्याची चर्चा\nबाल्या बिनेकर राहत असलेल्या लालगंज खैरीपुरा भागातून निघालेल्या अंत्ययात्रेत दोन हजाराहून जास्त नागरिक सहभागी झाल्याची माहिती आहे. ...\nBalya Binekar Murder | कुख्यात गुंड बाल्या बिनेकरचे मारेकरी 24 तासात सापडले, हत्येचं कारणही उघड\nकुख्यात बाल्या बिनेकर हत्याकांड प्रकरणात नागपूर पोलिसांनी 24 तासात मुख्य सूत्रधारासह इतर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ...\nआधी कारचा पाठलाग, मग गाडी अडवून धारधार शस्त्रांनी वार, नागपुरात कुख्यात गुंड बाल्या बिनेकरची सिनेस्टाईल हत्या\nनागपुरात कुख्यात गुंड बाल्या उर्फ किशोर बिनेकर याची पाच अज्ञात इसमांनी सिनेस्टाईल हत्या केली (Murder of goon Balya Binekar in Nagpur) ...\nSanjeev Balyan| ‘आयोध्या दौऱ्याआधी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी’ TV9\nJaykumar Gore यांच्यावर 9 जूनपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे कोर्टाचे निर्देश-tv9\nSpecial Report | महाराष्ट्रातही ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळणार \nGopichand Padalkar | पवारांचा सल्ला घेतला तर महाराष्ट्राची माती होईल पडळकरांची पवारांवर टीका\nSpecial Report | केतकी चितळेवर 17 ठिकाणी गुन्हे …कुठं कुठं अटक होणार \nSambhaji Raje | छत्रपती संभाजीराजे अपक्षच निवडणूक लढणार, मात्र संभाजीराजे भुमिकेवर ठाम\nSpecial Report | बृजभुषण सिंहांना केद्रीय मंत्र्यांचाही पाठिंबा, राज ठाकरेंच्या दौऱ्याचा विरोध वाढला-tv9\nSpecial Report | धनुभाऊंची पंकजा मुंडेंना जाहीर ऑफर \nलेन्स आणि राजकीय नेते पंकजा मुंडेंनी ‘असा’ लावला संबंध\nVideo : भिती वाटत असेल राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंचा हात पकडून अयोध्येत जावं- दिपाली सय्यद\nSharad Pawar Photo : शरद पवार रमले बाळासाहेबांच्या आठवणीत, पाहा बाळासाहेब ठाकरेंचे दुर्मिळ फोटो\nफोटो गॅलरी5 hours ago\nIPL 2022: Mumbai Indians ने आपल्या सर्वात मोठ्या मॅचविनरला ओळखण्यात चूक कशी केली\nVastu Tips For Money Plant: घरात मनी प्लांट लावताना ‘या’ चूका कधीच करू नका, नाहीतर नुकसान होईल\nTyre Rating : सरकार टायर उद्योगासाठी स्टार रेटिंग नियम आणणार, वाहनांचे मायलेज 10 टक्क्यांनी वाढेल\nHair Care Tips | उन्हाळ्यात केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ खास तेल अत्यंत फायदेशीर\nनाश्त्यात क्रिस्पी बटाटा चाटचा आस्वाद नक्की घ्या, जाणून घ्या खास रेसिपी\nTravelling Tips | उटीला फिरायला जात आहात मग या खास ठिकाणांना नक्कीच भेट द्या\nSkin | चेहऱ्यावरील बारीक छिद्रांची समस्या दूर करण्यासाठी हे फेसपॅक अत्यंत फायदेशीर, वाचा\nDeepika Padukone: ‘तुला चांगल्या मेकअप आर्टिस्टची गरज’; ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मधील लूकवरून दीपिका ट्रोल\nफोटो गॅलरी19 hours ago\nTourist Places | उन्हाळ्याच्या हंगामात या पर्यटन क्षेत्रांना अजिबात भेट देऊ नका\nटीम इंडियामध्ये पुनरागमन करणार का पुजारा इंग्लिश काउंटीमध्ये कमाल करतेय चेतेश्वरची फलंदाजी\nSharad Pawar Photo : शरद पवार रमले बाळासाहेबांच्या आठवणीत, पाहा बाळासाहेब ठाकरेंचे दुर्मिळ फोटो\nफोटो गॅलरी5 hours ago\nजालन्यात थरार नाट्य; चार कोटींची मागणी करत दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण, अवघ्या पाच तासात पोलिसांनी लावला छडा\nLSG vs KKR IPL 2022: लुईसच्या वनहँडेड कॅचमुळे लखनौची टीम प्लेऑफमध्ये, ‘त्या’ अविश्वसनीय झेलचा VIDEO पहा\nBPCL च्या खासगीकरणाला ब्रेक, कंपन्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर; सरकारची ‘ही’ भूमिका\nहिंदू खाटीक समाजातील सर्व जातींना एकाच प्रवर्गातून आरक्षण व सवलती द्या; धनंजय मुंडे यांची केंद्राकडे मागणी\nKetaki Chitale : केतकी चितळेची पोस्ट शेअर करणं महागात, शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह टिपणी करणारा आणखी एक अटकेत\nSanjeev Dwivedi: मोटार वाहन विमा घोटाळ्यांमुळे केंद्राचे 216 कोटी रुपयांचे नुकसान; संजीव द्विवेदी यांचा दावा\nGyanvapi raw: ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेचा अहवाल उद्या कोर्टात; तळघराचा सर्व्हे करा, कारंजा असेल तर पाण्याची टाकी दाखवा, हिंदू पक्षकारांची मागणी\nDnyanvapi Mosque : एमआयएम नेते दानिश कुरेशीला अटक, कथित ‘शिवलिंगा’बाबत वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/the-old-farmer-asked-for-permission-to-die-for-samruddhi-highway-issue-mhsp-439892.html", "date_download": "2022-05-18T22:10:21Z", "digest": "sha1:EC7IQUXHOVGA3KXGDKIVCGZWVXWKQF5L", "length": 10980, "nlines": 109, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सरकारनं जमीन चोरली, असा आरोप करत वृद्ध शेतकऱ्यानं मागितली इच्छा मरणाची परवानगी – News18 लोकमत", "raw_content": "\nसरकारनं जमीन चोरली, असा आरोप करत वृद्ध शेतकऱ्यानं मागितली इच्छा मरणाची परवानगी\nसरकारनं जमीन चोरली, असा आरोप करत वृद्ध शेतकऱ्यानं मागितली इच्छा मरणाची परवानगी\nअमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडश्वेवर तालुक्यातील वाढोना रामनाथ या गावातील एका वृद्ध शेतकऱ्याने समृद्धी महामार्गात जमीन चोरीला गेल्याचा आरोप केला आहे.\n'ते घाणेरडा स्पर्श करीत होते', मुलीने ट्रेनमधून मारली उडी; प्रकृती गंभीर\nअवैध दारूचा शोध घेत होते अधिकारी, मात्र असं काही सापडलं की, सर्वजण हैराण\nनशेत तरुण स्वतःच चेहऱ्यावर टॅटू काढायला गेला शेवटी...; VIDEO पाहून नेटिझन्स शॉक\nपुन्हा दलिताच्या वरातीत गोंधळ; मंदिरासमोर डिजे वाजवण्यावरुन पाहुण्यांवर दगडफेक\nअमरावती,6 मार्च: तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मंजुरी मिळालेला समृद्धी महामार्ग अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडश्वेवर तालुक्यातील वाढोना रामनाथ या गावातील एका वृद्ध शेतकऱ्याने समृद्धी महामार्गात जमीन चोरीला गेल्याचा आरोप केला आहे. माझी शेतजमीन परत करावी किंवा मोबदला द्यावा, अशी मागणी केली आहे. मागील एक वर्षापासून न्याय न मिळाल्याने या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. हेही वाचा...अजित पवारांना दणका, माळेगाव साखर कारखाना जिंकूनही महिनाभर राहावे लागणार बाहेर काय आहे प्रकरण सीताराम कंटाळे असं 65 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. सीताराम कंटाळे यांच्याकडे दोन ठिकाणी एकूण अडीच एकर ओलिताची शेतजमीन होती. त्यापैकी समृद्धी महामार्गासाठी एका शेतातील 41 आर पैकी 24 आर शेतजमीन तत्कालीन राज्य सरकारकडून अधिग्रहित करण्यात आले होती. तर दुसऱ्या शेतातील 43 आर जमीन अधिग्रहण केली होती. दरम्यान दोन्ही शेत अधिग्रहित झाल्यानंतर सीताराम कंटाळे यांच्याकडे 51 आर जमीन शिल्लक राहणे अपेक्षित होते. परंतु कंटाळे यांच्याकडे फक्त 25 आर जमीन शिल्लक आहे. त्यामुळे माझी 26 आर जमीन समृद्धी महामार्गाने चोरल्याचे धक्कादायक आरोप सीताराम कंटाळे यांनी केला आहे. एक तर माझी उर्वरित शेतजमीन परत करावी किंवा मोबदला द्यावा, अशी मागणी कंटाळे यांनी केली आहे. दरम्यान, सीताराम कंटाळे यांना एक वर्षपासून न्याय न मिळाल्याने त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. हेही वाचा... वर्षा बंगल्याच्या भिंतीवरच्या 'त्या' मजकुराबद्दल अमृता फडणवीस यांनी दिलं स्पष्टीकरण 10 रुपये किलो दर करुनही मिळेना ग्राहक, अखेर जंगलात सोडल्या कोंबड्या\nजालन्यात अपहरणनाट्याचा थरार, मुलाचं अपहरण केलं आणि मागितली 4 कोटींची खंडणी पण....\nकेतकी चितळेला जामीन नाहीच कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय; आजचा मुक्काम जेलमध्येच\nLive Updates: गुणरत्न सदावर्ते यांना सोलापुरात दाखल दोन्ही प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर\nकेतकीची FB पोस्ट शेअर करणाऱ्या तरुणालाही पोलिसांनी घेतले ताब्यात, NCP च्या कार्यकर्त्यांनी केली निदर्शनं\nATM मध्ये काळोख केला अन् 17 लाखांची रोकड अवघ्या काही मिनिटात केली गायब, विरारमधील घटना\nBREAKING : पुण्यात तुर्तास राजगर्जना नाहीच राज ठाकरेंची सभा रद्द\nराज ठाकरेंच्या पुण्यातील सभेबाबत मोठी अपडेट, मनसे उद्या करणार महत्त्वाची घोषणा\nकेतकी चितळे प्रकरणाला धक्कादायक वळण, पवारांबाबतचा मेसेज कुणी तरी पाठवला, ती व्यक्ती कोण\nMaharashtra Weather Forecast: पुढील 3-4 दिवसांत कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यता; या तारखेला येणार Monsoon\nFraud with Farmers : शेतकऱ्यांना फसवल्याचे प्रकरण, नायब तहसीलदार अडकला पोलिसांच्या जाळ्यात\nमित्रांसोबत लागलेली पैज अंगलट, युवकाने पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली, पण...\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtracrimewatch.com/2021/10/13/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%AC/", "date_download": "2022-05-18T23:37:39Z", "digest": "sha1:7VOR6OK34HTHLHMY2BP6LAMEKORKL2NF", "length": 6759, "nlines": 49, "source_domain": "maharashtracrimewatch.com", "title": "पुण्याच्या बिबवेवाडीत कबड्डी खेळताना अल्पवयीन विद्यार्थिनीच्या हत्येची घटना अत्यंत निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी – उपमुख्यमंत्री अजित पवार -", "raw_content": "\nYou are here: Home / राज्य / पुण्याच्या बिबवेवाडीत कबड्डी खेळताना अल्पवयीन विद्यार्थिनीच्या हत्येची घटना अत्य...\nपुण्याच्या बिबवेवाडीत कबड्डी खेळताना अल्पवयीन विद्यार्थिनीच्या हत्येची घटना अत्यंत निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी – उपमुख्यमंत्री अजित पवार\nमुंबई :- पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनी कबड्डी खेळत असताना तिच्यावर कोयत्याने वार करुन हत्या झाल्याची घटना अत्यंत निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण असून ही समाजविघातक मानसिकता संपविण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे. शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येने सर्वांची मान शरमेनं खाली गेली असून मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शासन करण्यात येईल. यापुढे कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ न देणं हीच आपल्या दिवंगत मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील अल्पवयीन कबड्डीपटूच्या हत्येबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.\nपुण्याचे पालकमंत्री तथा राज्य कबड्डी संघटना तसेच महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार, दिवंगत मुलीला श्रद्धांजली वाहताना म्हणाले की, अल्पवयीन मुलीवर इतक्या अमानुषपणे वार करणाऱ्या व्यक्ती माणूस असूच शकत नाहीत. त्यांचं कृत्य हे राक्षसी असून अशा वृत्ती वेळीच ठेचून काढल्या पाहिजेत. या हत्येमागच्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.\n“ पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवर पिस्तूल दाखणारे शिवसैनिक नाहीतच” - गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई\nमोक्कातील फरारी आरोपीला अटक ,पुणे ग्रामीणच्या LCB ची कामगिरी\nसंशोधक, तंत्रज्ञ सोनम वाँगचूक यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन\nबेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणा-यास अटक ; एक पिस्टल व दोन जिवंत काडतूस जप्त\nभारनियमन केले जाणार नाही; वीज... पुण्यात डोक्यात दगड घालून एकाचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2022-05-18T23:18:49Z", "digest": "sha1:BDKC4CLX6S6NP2PFRFNFURPYZB5ADHLM", "length": 4407, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पारास्केवास अँत्झास - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपारास्केवास अँत्झास हा ग्रीसचा फुटबॉलपटू आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ मार्च २०२२ रोजी २१:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/no-vaccination-pune-citizens-are-worried-as-it-is-closed-for-four-days-in-a-row", "date_download": "2022-05-18T23:17:23Z", "digest": "sha1:IMYTOWYU5TRFJ4RQ2HND6P756RK66HGC", "length": 9688, "nlines": 156, "source_domain": "www.esakal.com", "title": "पुण्यात लसीकरणाचीच टाळेबंदी; सलग चार दिवस बंद असल्याने नागरिक हवालदिल | Sakal", "raw_content": "\nपुण्यात लसीकरणाचीच टाळेबंदी; सलग चार दिवस बंद असल्याने नागरिक हवालदिल\nपुणे : शासनाकडून लस उपलब्ध झालेली नसल्याने मंगळवारी (ता. ४) ४५ ते पुढील वयोगटासाठी लसीकरण होणार नसल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सलग चौथ्या दिवशी केंद्र बंद राहणार असल्याने लसीकरणाचीच टाळेबंदी झाल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.\nआरोग्य सेवक, फ्रंट लाइन कर्मचारी, ४५ वयापुढील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. आत्तापर्यंत पहिला व दुसरा डोस मिळून ८ लाख ३८ हजार लसीकरण झाले आहे. त्यापैकी सुमारे ५ लाख नागरिक दुसऱ्या डोससाठी अपेक्षीत आहेत. ज्यांनी पहिला डोस घेऊन आता दुसरा डोस घेणे आवश्‍यक आहे अशांना प्राधान्य दिले जाईल असे महापालिकेने स्पष्ट केले होते. मात्र, गेल्या आठवड्याभरापासून पुरेशा प्रमाणात लसच उपलब्ध न झाल्याने दुसऱ्या डोस घेणे आवश्यक असणाऱ्यांची संख्या वाढत आहे. एका बाजूला दुसऱ्या डोसची प्रतिक्षा करणारे नागरिक आणि दुसरीकडे १८ वर्षांपुढील नागरिक अशी डोस डोस आवश्‍यक असणाऱ्यांची संख्या वाढत असताना\nहेही वाचा: जावयाने सासूसोबतच मांडला संसार; बिनसल्यावर उचललं टोकाचं पाऊल\nलस मात्र, मिळत नसल्याने एकूण गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तुटवडा निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये लस मिळणार की नाही याबाबत चिंता निर्माण होत आहे. सोमवारी शासनाकडून पालिकेला लस उपलब्ध होईल अशी अपेक्षा होती. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केला. पण त्यांना लस मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मंगळवारी शहरातील ४५ ते पुढील वयोगटासाठीचे लसीकरण बंद असणार असल्याचे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.\nआम्हाला फोन ही करू नका\nलसीकरण वेगात करण्यासाठी नागरिक, नगरसेवकांचा महापालिका प्रशासनावर प्रचंड दबाव येत आहे. त्यामुळे पालिकेचे अधिकारी शासनाच्या आरोग्य विभागाच्या संपर्कात आहे. लस कधी मिळणार आज किती डोस पाठविणार अशी चौकशी पालिकेचे अधिकारी करत आहेत. मात्र, आम्हाला लस कधी येईल म्हणून सतत विचारणा करून नका आज किती डोस पाठविणार अशी चौकशी पालिकेचे अधिकारी करत आहेत. मात्र, आम्हाला लस कधी येईल म्हणून सतत विचारणा करून नका फोन देखील करू नका. जेव्हा येईल तेव्हा आम्ही संपर्क साधू असे उत्तरे मिळत असल्याने पालिकाही हतबल झाली आहे.\nपुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.madtravelervik.com/2020/07/blog-post_15.html", "date_download": "2022-05-18T22:30:26Z", "digest": "sha1:JBZ7A2GCDS56S4VBHYEX6SOT25QLRBVY", "length": 26773, "nlines": 297, "source_domain": "www.madtravelervik.com", "title": "मदन_किल्ला", "raw_content": "\n{ नाशिक जिल्हा }\nकिल्ल्याचे नाव : मदन किल्ला\nकिल्ल्याची ऊंची : ४९०० फूट\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग\nचढाईची श्रेणी : अत्यंत कठीण\nजवळचे गाव : इगतपुरी, कुरंगवाडी, आंबेवाडी गाव\nजिल्हा : नाशिक, महाराष्ट्र\nसह्याद्री मधील सर करायला कठीण अशा गडकिल्ल्यांमध्ये एक गड म्हणजे मदनगड किल्ला होय. तसा हा किल्ला बराच प्राचीन आहे आणि तेवढाच दुर्गम सुद्धा आहे. या परिसरातील भटकंती करायची असेल तर सर्वात योग्य असा कालावधी म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिने. अलंग , मदन , कुलंग या तीनही किल्ल्यांचा ट्रेक एकत्र केला जातो.\nअलंग मदन कुलंग सह्याद्रीच्या कुशीतील अत्यंत अवघड खूप जुनेघाट सह्याद्रिरांगां मध्ये आहेत इगतपुरी विभागातील सर्वात कठीण असे तीन किल्ले आहेत. हे किल्ले सर करण्यासाठी प्रस्तरारोण तंत्राची व साहित्याची माहिती असणे आवश्यक आहे. घोटीवरून भंडारदर्‍याला जातांना कळसूबाई शिख्रराच्या रांगेत अलंग, मदन आणि कुलंग असे तीन किल्ले लक्ष वेधून घेतात. घनदाट जंगल आणि विरळ वस्ती यामुळे हा परिसरातील भटकंती तशी कस पहाणारी आहे. गडावर जाण्याच्या अवघड वाटा, भरपूर पाऊस यामुळे हे दुर्गत्रिकुट तसे उपेक्षितच आहे.\nनाशिक जिल्ह्याच्या आंबेवाडी गाव आहे. या गावाजवळ गेल्यावर कळसुबाई पर्वताच्या डोंगररांगांमध्ये गगनाला भिडणाऱ्या उंच अशा किल्ल्यांचे त्रिकूट दिसतं. पूर्वेकडे अलंग, मध्यभागी मदन तर पश्चिमेकडे कुलंग दृष्टीस येतो. घनदाट काटेरी झाडांमधून जाणाऱ्या पाउलवाटा पुढे पुढे खडतर होत जातात. त्यामुळे या किल्ल्यांवर ट्रेक करणं म्हणजे धाडसी ट्रेकर्सचंच काम. किल्ल्याच्या आजूबाजूला कळसूबाई शिखर रतनगड हरिश्चंद्रगड खुट्टा व आजोबा पर्वत असे आकाशाला भिडणारे किल्ले व डोंगर मन मोहून टाकतात. या किल्ल्यांमध्ये अलंग व मदन हे कठीण मानले जातात. पण किल्ल्यांमधील सर्वात उंच व मोठा ट्रेक म्हणून कुलांगची ओळख आहे. अलंग सर करताना ७० फुटांचा सरळ उभा असा एक भाग लागतो. त्यासाठी ट्रेकिंग मधील रॉक क्लाइंबिंग किंवा रॅपलिंग अशा कौशल्यांची गरज भासते.\n◆ गडाचा इतिहास :\nप्राचीन काळापासून महत्वाचे व्यापारी केंद्र हे जुन्नर, पैठण आणी नाशिक होते. प्राचीन काळापासून या प्रदेशात होणारे व्यापारी दळणवळण पैठण-जुन्नर, पैठण-नाशिक, नाशिक-नगर, नाशिक-पुणे-मुंबई, मुंबई-नगर हे गोदावरी आणी प्रवरेच्या सुपीक प्रदेशातच उदयाला आले आणी त्या साठी व्यापारीमार्गही तयार झाले. पारनेर, भंडारदरा, इगतपुरी कल्याण हा राजमार्ग होता.\nयेथून कलकत्यापर्यंत माल जात असे. नेवासे ते रतनगड हा महामार्ग त्याकाळात महत्वाचा होता, अकोले, संगमनेर आणी सिन्नर ह्या मार्गावरचे महत्वाचे थांबे होते. याच मार्गावर भव्य शिवमंदिरे आणी बाजारपेठा याची पाऊलखुणा देतात.\nसातवाहन काळापासूनच हे राजमार्ग प्रचलित होते. यादवांच्या काळातमात्र या परीसारला पुन्हाएकदा चांगले दिवस आले. रतनगड, अलंग, मदन आणी कुलंग गड यादवांच्या काळातच निर्माण झाले. यादवांच्या साम्राज्यात संपत्तीची मोठ्या प्रमाणावर वाढ असल्याने संरक्षणाची गरज निर्माण झाली आणी त्यासाठी व्यापारीमार्गांचे संरक्षण हया दुर्ग आणी गडांवरून होत असे.\nइ.स. १६७० च्या सुमारास कांचनबारीच्या लढाईनंतर मराठ्यांनी केलेल्या धडक मोहीमेत जे किल्ले काबीज केले त्यात अलंग-कुलंग-त्रिंगलवाडीचा उल्लेख सापडतो. या परिसरात दुर्गांचे महत्व शिवकाळात वाढले. राजांनी गडांचे व्यवस्थापन आणी सुरक्षेची जबाबदारी स्थानिक महादेवकोळी आणी आदिवासी जमातीवर टाकली. इंग्रज अम्मल येईपर्यंत या व्यवस्थेत बदल झाला नाही. मराठ्यांची शक्ति ही गडावर असल्यामुळे इंग्रजांनी त्यांचा अम्मल येताच हेतुपूर्वक गडांची नासधूस केली. ह्याचे सगळ्यात जास्त परिणाम अलंग आणी मदनगडांना भोगावे लागले.\n◆ गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :\nआंबेवाडी गावातूनच अलंग आणि मदनच्या खिंडीपर्यंत जाण्यासाठी वाट आहे. वाट फार दमछाक करणारी आहे. खिंड गाठण्यास ३ तास लागतात. कुरंगवाडीतून येताना जंगलामधून पायवाटेने प्रथम खालच्या नंतर वरच्या पठारावर पोहोचावे लागते. पठारावर पोहोचण्यासाठी कुरंगवाडीतून तीन तासांची पायपीट करावी लागते. पठारावर आल्यावर मदनगड व त्या शेजारील सुळके आणि कुलंगचा कातळकडा मनात धडकी भरवतो. समोर कुलंगचा कातळकडा ठेवल्यास डावीकडे मदनगड दिसतो. या दमछाक करणाऱ्या वाटेने चढाई केल्यावर आपण मदनगडला वळसा घालून अलंग व मदन यांच्या मधल्या खिंडीत येतो. खिंडीत पोहोचल्यावर डावीकडचा अलंग किल्ला तर उजवी कडचा मदन किल्ला होय. उजवीकडे वळल्यावर थोड्याच वेळात अरुंद मार्गाने पुढे जात कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात.\nसन १८१८ सालच्या इंग्रजांच्या तोफांनी काही ठिकाणच्या पायऱ्या तोडल्या आहेत त्यामुळे ही वाट अधिकच साहसी होते. या कातळकोरीव ८० अंशाच्या कोनातल्या पायऱ्या मनात धडकी भरवतात. या चढणीत पहिला १०-१२ फुटाचा कडा आहे. तो ओलांडून पुढे गडाचे मुख्य दरवाजा म्हणजे एक सरळसोट ५० फूट उंचीचा कडा लागतो. येथून प्रस्तरारोहणाचे साहित्य वापरून किल्ल्यावर प्रवेश करता येतो. मधला ५० फुट उंचीचा कातळकडा दोर लावून पार केल्यावर पुढे कड्यातील एका अरुंद पायवाटेने पुढे गेल्यावर परत कातळात खोडलेल्या पायऱ्या आहेत. त्या आपल्याला थेट माथ्यापर्यंत घेऊन जातात.या वाटेवर आपल्याला किल्ल्याचा कोसळलेला दुसरा दरवाजा आणि एक छोटी गुहा लागते. खिंडीपासून गडमाथा गाठण्यासाठी २ तास लागतात. गडमाथा तसा लहानसा व बराचसा सपाट आहे. गडावर पाण्याची दोन टाकी आहेत. मात्र यात फक्त फेब्रुवारी महिन्यापर्यंतच पाणी असते. गडावर २० ते ३० जणांना राहता येईल एवढी गुहा आहे. ह्या गडावर एक नेढं म्हणजे कातळात नैसर्गिकपणे तयार झालेलं भगदाड आहे. पण तिथवर जाताना थोडे सांभाळून जावे लागते. गडावर इतर काही इमारती किंवा बांधकामाचे फारसे अवशेष दिसत नाहीत. या कड्यावरुन कळसूबाई रांगेचे अप्रतिम दृष्य दिसते. हाकेच्या अंतरावर असलेला बेलाग कुलंगगड आपल्याला खिळवून ठेवतो. त्याच्या उजवीकडे प्रचंड विस्ताराचा अलंगगड आपल्याला खुणावतो. दूरवर कळसूबाईचे शिखर दिसते. पाबरगड, रतनगड, कायाबाई, भैरवगड, हरिश्चंद्र, सिद्धगड तसेच स्वच्छ हवामानात माथेरान पेण चंदेरी, मलंगगड तसेच माहुलीची रांगही न्याहाळता येते. बळवंतगड, भिंगलवाडी तसेच कावनाई आड, पट्टा याचेही सुरेख दर्शन होते. मदनगडाचे भौगोलिक स्थान अतिशय मोक्यावर असल्यामुळे चेंढ्या घाट, मेंढ्या घाट तसेच कसारा घाट मार्गावर टेहाळणी करणे सोयीचे जाते तर मदनाच्या पाठीवरती मावळतीच्या तांबुस किरनांना अंगावर झेलत महाकाय कुलंगगड पश्चिमेला विराजमान होता. मदन गड जरी छोटा असला तरी याच्या माथ्यावरून सभोवती दिसणाऱ्या सह्याद्रीचा नजारा हा अद्वितीय आणि अतुलनीयचं..\n◆ गडावर पोहोचण्याच्या वाटा :\n१) आंबेवाडी मार्गे :-\nअलंग किल्ल्यावर जाण्यासाठी इगतपुरी किंवा कसारा गाठावे इगतपुरी/कसारा-घोटी-पिंपळनेरमोर या मार्गे आंबेवाडी गाठावी. घोटी ते आंबेवाडी अशी एस.टी. सेवा देखील उपलब्ध आहे. घोटी ते आंबेवाडी हे साधारण ३२ किमी चे अंतर आहे. घोटीवरुन पहाटे आंबेवाडी ला ६.०० वाजताची बस आहे.\nआंबेवाडीतून समोरच अलंग, मदन आणि कुलंग हे तीन किल्ले दिसतात. गावातूनच अलंग आणि मदन किल्ल्याच्या खिंडी पर्यंत जाण्यासाठी वाट आहे. वाट फारच दमछाक करणारी आहे. खिंड गाठण्यास ३ तास लागतात. खिंडीत पोहचल्यावर डावीकडचा अलंग किल्ला, तर उजवीकडचा मदन किल्ला. येथून अलंगवर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.\nअ) एक वाट खिंडीतून समोरच्या दिशेने खाली उतरते. १ तासात आपण खालच्या पठारावर पोहोचतो. येथून अलंगचा कडा डावीकडे ठेवत १ तासात आपण किल्ल्यावरून येणार्‍या तिसर्‍या घळीपाशी पोहोचतो. या घळतीच एक लाकडी बेचका ठेवला आहे. या बेचक्यातून वर गेल्यावर थोडे सोपे प्रस्तरारोहण करावे लागते. पुढे थोडीशी सपाटी लागते.येथून डावीकडे कड्यालगत जाणारी वाट पकडावी. १० ते १५ मिनिटात आपण किल्ल्यावरील गुहेत पोहोचतो. आंबेवाडीतून येथपर्यंत पोहचण्यास ८ ते ९ तास उलटून गेलेले असतात.\nब) खिंडीतून डावीकडच्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर सोपे प्रस्तरारोहण केल्यावर काही पायर्‍या लागतात. या पायर्‍या चढून गेल्यावर एक ८० ते ९० फूटाचा सरळसोट तुटलेला कडा लागतो. या कड्यावर प्रस्तरारोहणाचे साहित्य वापरून किल्ल्यावर प्रवेश करता येतो. प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असल्याशिवाय या वाटेने जाण्याचे धाडस करू नये. या वाटेने किल्ला गाठण्यास ६ तास लागतात.\n२) घाटघर मार्गे :-\nकिल्ल्यावर जाण्यासाठीची दुसरी वाट घाटघर वरून आहे. घोटी - भंडारदरा मार्गे घाटघर गाठावे. घाटघरहून अडीच तासात किल्ल्याच्या तिसर्‍या घळीत ठेवलेल्या लाकडी बेचक्यापाशी पोहोचतो.\n◆ गडावर राहाण्याची सोय :\nकिल्ल्यावर राहण्यासाठी २ गुहा आहेत. यात ३० ते ४० जणांची राहण्याची सोय होते\n◆ गडावरील जेवणाची सोय :\nजेवणाची सोय आपण स्वत:च करावी.\n◆ गडावरील पाण्याची सोय :\nबारामही पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.\n◆ गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ :\nआंबेवाडीतून ७ ते ८ तास लागतात.\n१) अलंगगडावर पावसाळ्यात जाणे टाळावे.\n२) अलंग, मदन, कुलंगगड हा ट्रेक २-३ दिवसात करता येतो.\n३) फक्त कुलंगगडावर पायी चालत जाता येते, तर अलंग, मदन गडावर जाण्यासाठी गडमाथा गाठण्यास प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. १०० फूटी रोप व इतर गिर्यारोहणाचे सामान सोबत असणे आवश्यक आहे.\n✍ लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.\n☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||\n|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀\nमदन_किल्ला मराठ्यांचा इतिहास स्वराज्यातील गडकिल्ले\nएक मराठा साम्राज्याचे शूर योद्धे\nबहिर्जी नाईक - बाजींद भाग १\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - 3\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ११\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - १२\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ५\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ७\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ८\nबहिर्जी नाईक- बाजींद भाग - ९\nशिवकालीन शस्त्र - दांडपट्टा\nअपरिचित इतिहास- \"बाजी बांदल\", \"रायाजी बांदल\" -इतिहासातील निसटलेली पाने\nअपरिचित इतिहास- \"बाजी बांदल\", \"रायाजी बांदल\" -इतिहासातील निसटलेली पाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.sanwadnews.com/2019/12/blog-post_11.html", "date_download": "2022-05-18T23:11:00Z", "digest": "sha1:ZJV6ARSLBIZJ33ALKRKU7GC4WV72HJBC", "length": 11991, "nlines": 71, "source_domain": "www.sanwadnews.com", "title": "युटोपियन शुगर्स कडून मृताच्या नातेवाईकास तीन लाख रकमेचा विमा धनादेश सुपूर्द - Sanwad News", "raw_content": "\nलवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल\nबुधवार, ११ डिसेंबर, २०१९\nHome पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र सोलापूर युटोपियन शुगर्स कडून मृताच्या नातेवाईकास तीन लाख रकमेचा विमा धनादेश सुपूर्द\nयुटोपियन शुगर्स कडून मृताच्या नातेवाईकास तीन लाख रकमेचा विमा धनादेश सुपूर्द\nMahadev Dhotre डिसेंबर ११, २०१९ पंढरपूर, मंगळवेढा, महाराष्ट्र, सोलापूर,\nमंगळवेढा(प्रतिनिधी )युटोपियन शुगर्स ली. कचरेवाडी येथील ऊस ठेकेदार संजय बाळकृष्ण जाधव यांच्या कडे ऊस तोड मजूर म्हणून काम करत असणारे संजय दिगंबर ठाकरस रा. बेलोरा ता.पुसद जी.यवतमाळ यांचा ऊसाची वाहतूक करतेवेळी दि. २०/१२/२०१८ रोजी अपघात होऊन मृत्यू झाला. युटोपियन शुगर्स ने कारखान्या अंतर्गत सर्व ऊस वाहतूक ,ऊस तोड करणारे मजूर यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी म्हणून दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी यांचे कडे विमा पॉलिसी उतरविला होता. कै. संजय ठाकरस हे दुर्दैवी अपघातात मयत झाले नंतर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे यांनी विमा कंपनी कडे सातत्याने पाठपुरावा करीत आवश्यक त्या बाबींची पूर्तता केली व आज दि. ११/१२/२०१९ रोजी रक्कम रुपये ३०००००/- (अक्षरी :- तीन लाख फक्त) इतक्या रकमेचा धनादेश कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांच्या हस्ते मृताचे वारस पत्नी श्रीमती लताबाई संजय ठाकरस यांना देण्यात आला\nया वेळी बोलताना कार्यकारी संचालक पाटील म्हणाले की,कुटुंबातील कर्ता व्यक्ती चे अचानक निधन झाल्याने कुटुंबातील व्यक्तींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा व्यक्तींना आधार देण्याचे कार्य विमा कंपनी करीत असतात. त्यामुळे विमा ही अत्यंत गरजेची गोष्ट असल्याने याचा उपयोग सर्वांनी करणे गरजेचे आहे. औद्योगिक क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रातही युटोपियन शुगर्स ने आपले स्थान निर्माण केले आहे. कामगार,मजूर यांची सुरक्षितता महत्वाची असल्याने सामाजिक जाणिवेचा एक भाग म्हणून युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याने ने विमा उतरवीत आलो.\nफोटो ओळी: संजय दिगंबर ठाकरस यांच्या पत्नी श्रीमती लताबाई संजय ठाकरस यांना विमा रकमेचा धनादेश देताना कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील,मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे,ऊस पुरवठा अधिकारी कृष्णात ठवरे व उपस्थित कर्मचारी वर्ग दिसत आहेत.\nTags # पंढरपूर # मंगळवेढा # महाराष्ट्र # सोलापूर\nBy Mahadev Dhotre येथे डिसेंबर ११, २०१९\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पंढरपूर, मंगळवेढा, महाराष्ट्र, सोलापूर\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nग्रामीण भागातील रस्ते दुरूस्तीसाठी भरीव निधी देणार - आ.समाधान आवताडे\nमंगळवेढा(प्रतिनिधी) : दळणवळण सुविधा अधिक सुलभ आणि गतिमान होण्यासाठी व ग्रामीण भागातील जनतेचा दैनंदिन जीवनमान दर्जा उंचावण्यासाठी तालुक्यात...\nश्रीमंत हिरोजी इटळकर यांची प्रेरणा घेऊन \"शिवक्रांती फौंडेशन\" ची स्थापना- सदाशिव जाधव\n\"शिवक्रांती फौंडेशन\" च्या कामाची सुरूवात महाड येथील पुरगृस्थांना मदत व सेवा करून पुणे(प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज या...\nमंगळवेढा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वतीने कोविड सेंटर साठी ऑक्सिजन कॉंन्संट्रेटर मशीन व मेडिकल गोळ्या आणि आशा वर्कर यांना धान्याचे कीट वितरण समारंभ संपन्न\nमंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने आवाहन केल्यानंतर तालुक्यातील शिक्षक बंधू भगिनींनी उस्फुर...\nवडार समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करा : सुरेश धोत्रे ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संघटनेच्या पिंपरी कार्यालयाचे उद्‌घाटन\nपिंपरी, पुणे (प्रतिनिधी) महाराष्ट्र वडार समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा तसेच अनुसूचित जमातीला लागु असलेल्या सर्व सोयी-सुविधा, सव...\nजोपर्यंत ओबीसींचे आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही- नरेंद्र पवार\nओबीसी भटक्या विमुक्तांच्या महाजागर मेळाव्यात नरेंद्र पवार यांचा शासनाला इशारा मेळाव्याला पंकजा मुंडे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती ला...\nआरोग्य टेक्नॉलजी पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र राजकीय शेती विषयक सोलापूर\nआपले बरेच प्रश्न आणि समस्या चर्चेतून सुटू शकतात. जर संवाद झाला तर प्रश्न आणि समस्या ह्या उद्भवणारच नाहीत. त्यासाठी चांगल्या लोकांचे विचार, प्रयत्न , मेहनत हे समाजापुढे योग्य रीतीने मांडावे लागतील. सध्या असलेले डिजिटल मीडिया , प्रिंट मीडिया आणि टीव्ही मीडिया बर्‍यापैकी आर्थिक गणिते जुळवताना याचे भान ठेवताना दिसत नाहीत.\nपरंतु संवाद न्यूज हे पुर्णपणे डिजिटली चालणारे पोर्टल असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाहिराती आणि जबरदस्तीच्या शुभेच्छा मागणार नाही त्यामुळे कोणताही आर्थिक मोबदला मागितला जाणार नाही.\nआपल्या कार्यक्रमाची माहिती ,फोटो आपण ईमेल , व्हाट्सअप् वर पाठवावी\nचला सामाजिक संवाद घडवण्यासाठी एक पाऊल आपण उचलूया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://firstmaharashtra.com/2021/09/24/dont-oppose-kirit-somaiya-hasan-mushrifs-appeal-to-activists/", "date_download": "2022-05-18T23:33:42Z", "digest": "sha1:IAOP6NCOZFIUE7TSVN2TSEWQPAAG7H2C", "length": 7980, "nlines": 87, "source_domain": "firstmaharashtra.com", "title": "किरीट सोमय्या यांना विरोध करू नका; हसन मुश्रीफांचं कार्यकर्त्यांना आवाहन – First Maharashtra", "raw_content": "\nकिरीट सोमय्या यांना विरोध करू नका; हसन मुश्रीफांचं कार्यकर्त्यांना आवाहन\nकोल्हापूर: मागील काही दिवसांपासून भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना धारेवर धरले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. या प्रकरणावर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुन्हा भाष्य केले . ते कागलमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.\nमाझ्यावर किरीट सोमय्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहे. ऐकीव माहीतीच्या आधारे ते हे सर्व आरोप करीत आहेत . आम्ही याबद्दल योग्य ती कागदोपत्री कारवाई करणारच आहोत. पण माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने संयम ठेवावा. जो पर्यंत तुम्ही लोक आणि परमेश्वर माझ्या पाठीशी आहात तो पर्यंत मला कोणाला घाबरण्याची गरज नाही. त्यामुळे सोमय्या यांना कागल तालुक्यात येऊ द्या. विरोध करू नका, अशी माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे , असे आवाहन हसन मुश्रीफांनी केले आहे.\nतसंच सोमय्या यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी आपला दौरा संयमाने करावा. कुठल्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य करु नये. त्यांनी आमच्या कामाची माहिती घ्यावी. मी त्यांना वारंवार सूचना केली होती की जिल्ह्यात आमचं राजकीय, सामाजिक, सहकारात असलेल्या कामाची त्यांनी माहिती घ्यावी. जिल्ह्यातील भाजपच्या परिस्थितीही त्यांनी पाहावी, असंही मुश्रीफ यावेळी म्हणाले.\n‘गैरव्यवहाराच्या एका पैशाचाही या कारखान्याशी संबंध नाही’\nशाहू कारखाना आणि हमीदवाडा कारखान्यात आपलं योगदान असताना काही कारणामुळे आपल्याला बाजूला व्हावं लागलं. मात्र शेतकरी, कामगार, मजूरांना आपल्या हक्काचा कारखाना असावा अशी भावना होती. तेव्हाच आम्हाला सहकारी कारखाना काढावा लागला. त्यांचा आरोप आहे की या कारखान्यासाठी मुश्रिफांनी सत्तेतून पैसा मिळवला असावा. पण एका केंद्रीय संस्थेकडून तपास झाला आहे. गैरव्यवहाराच्या एका पैशाचाही या कारखान्याशी संबंध नाही. उत्कृष्ट पद्धतीनं हा कराखानाचा चालला आहे, असा दावा मुश्रीफ यांनी केलाय.\nDon’t oppose Kirit Somaiya; Hasan Mushrif's appeal to activistsकिरीट सोमय्या यांना विरोध करू नका; हसन मुश्रीफांचं कार्यकर्त्यांना आवाहन\n‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…\nज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…\nउद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण\nकोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…\n१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…\n…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…\nनाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…\nप्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://firstmaharashtra.com/2021/10/14/i-will-never-have-a-player-like-ashwin-in-my-team/", "date_download": "2022-05-18T22:02:14Z", "digest": "sha1:HP7CWBFGC5NU2CTJDC4IYUTFTSCVXZQE", "length": 8939, "nlines": 99, "source_domain": "firstmaharashtra.com", "title": "‘अश्विनसारख्या खेळाडूला मी कधीही माझ्या संघात घेणार नाही’ – First Maharashtra", "raw_content": "\n‘अश्विनसारख्या खेळाडूला मी कधीही माझ्या संघात घेणार नाही’\nमुंबई: स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आयपीएल 2021 च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्ससाठी मोठा खलनायक ठरला. अश्विनच्या मोठ्या चुकीमुळे दिल्ली कॅपिटल्सने अंतिम फेरीची संधी गमावली. दिल्ली कॅपिटल्सला शेवटच्या षटकात 7 धावा वाचवायच्या होत्या, पण आर अश्विन असे करण्यात अपयशी ठरला. कोलकाता नाईट रायडर्सला शेवटच्या दोन चेंडूंमध्ये 6 धावांची गरज होती आणि रविचंद्रन अश्विनकडे चेंडू होता.\nया षटकाच्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर विकेट घेतल्यानंतर अश्विन हॅटट्रिकवर होता, पण राहुल त्रिपाठीने पाचव्या चेंडूवर षटकार ठोकून दिल्लीचे स्वप्न भंग केले. भारताचा माजी फलंदाज आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी म्हटले आहे की, तो रविचंद्रन अश्विन सारख्या खेळाडूला आपल्या टी – 20 संघात कधीही ठेवणार नाही आणि त्याच्या जागी वरुण चक्रवर्ती किंवा सुनील नारायणच्या रूपात विकेट घेणाऱ्या फिरकीपटूंना संधी देईल. आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा 3 गडी राखून पराभव केला. दिल्ली कॅपिटल्ससाठी गोलंदाजी करणाऱ्या आर. अश्विनने सामना हातचा गमावला.\nसंजय मांजरेकर म्हणाले, ‘आपण अश्विनबद्दल बरंच बोललो. अश्विन टी -20 सामन्यांमध्ये कोणत्याही संघासाठी तितका प्रभावी राहिलेला नाही. जर तुम्ही अश्विनला बदलू इच्छित असाल तर असे काही होईल असे मला वाटत नाही, कारण तो गेल्या 5-7 वर्षांपासून असाच आहे. मला माहिती आहे की कसोटी सामन्यांमध्ये त्याचा फॉर्म कौतुकास्पद आहे. मात्र त्याला इंग्लंडमध्ये एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही हे पाहून वाईट वाटले. संजय मांजरेकर म्हणाले, ‘रविचंद्रन अश्विन टी -20 क्रिकेटमध्ये तितक्या प्रभावीपणे विकेट घेत नाही आणि कोणतीही फ्रँचायझी त्याला फक्त धावा रोखण्यासाठी संघात ठेवू इच्छित नसणार.\n‘I will never have a player like Ashwin in my team’‘अश्विनसारख्या खेळाडूला मी कधीही माझ्या संघात घेणार नाही’आयपीएल 2021कोलकाता नाईट रायडर्सराहुल त्रिपाठीसंजय मांजरेकरस्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन\nधोनीच्या चेन्नईने चौथ्यांदा कोरलं ट्रॉफीवर नाव; चेन्नईने २७ धावांनी जिंकली\nआज होणार अंतिम सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता, कोण मारणार बाजी\nविराटचं स्वप्न अधुरचं, केकेआरकडून 4 विकेट्सनी पराभव\n‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…\nज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…\nउद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण\nकोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…\n१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…\n…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…\nनाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…\nप्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…\nधोनीच्या चेन्नईने चौथ्यांदा कोरलं ट्रॉफीवर नाव; चेन्नईने २७…\nआज होणार अंतिम सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता, कोण मारणार…\nविराटचं स्वप्न अधुरचं, केकेआरकडून 4 विकेट्सनी पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://likeupnews.com/cm-uddhav-thackeray-slammed-bjp-and-mns-party-workers/", "date_download": "2022-05-18T22:02:10Z", "digest": "sha1:4K7R3HFM2ND3ZVI74UEU2ZRF5LSGJ2Z5", "length": 10984, "nlines": 78, "source_domain": "likeupnews.com", "title": "भाजपचे मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन; मुख्यमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया, जाणून घ्या सविस्तर माहिती - LikeUp", "raw_content": "\nभाजपचे मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन; मुख्यमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया, जाणून घ्या सविस्तर माहिती\nभाजपचे मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन; मुख्यमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया, जाणून घ्या सविस्तर माहिती\nमुंबई: महाराष्ट्रात दही हंडी, गणेशोत्सव इत्यादींचे आयोजन करू देण्यासाठी आणि मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मनसे या पक्षांना आधारेवर धरले. उद्धव ठाकरे म्हणाले, “केंद्र सरकारने तिसऱ्या कोविड लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात दही हंडी, गणेशोत्सव साजरा करण्यासाठी होणाऱ्या गर्दीवर बंदी घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. गर्दी जमत राहिली तरकोरोनाची तिसरी लाट अपेक्षेपेक्षा लवकर येण्याची शक्यता केंद्राने वर्तवली आहे. जे लोक आंदोलन करत आहेत त्यांना हे पत्र दाखवले पाहिजे.”\nमंदिरे उघडण्याला परवानगी दिली नाही म्हणून भाजपचा विरोध\nमहाविकास आघाडी सरकारने राज्यात अजूनही मंदिरे उघडण्याची परवानगी दिली नसल्यामुळे विरोधी पक्ष भाजप आणि मनसे पक्षातील कार्यकर्त्यांनी आज राज्यभरात विरोध प्रदर्शन केले. मात्र, आंदोलनादरम्यान बऱ्याच ठिकाणी कोरोनाचे नियम पाळण्यात आले नसल्याचे समोर आले आहे.\nभाजपच्या आध्यात्मिक आघाडीतर्फे पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, पंढरपूर, औरंगाबाद आणि इतर ठिकाणी निदर्शने आयोजित करण्यात आली जिथे आंदोलकांनी घंटा आणि शंख वाजवले. पुणे आणि औरंगाबादमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी बंद मंदिरांमध्ये जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांना रोखले.\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं;…\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त…\n‘दही हंडी’ आयोजित केल्याबद्दल मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nमंगळवारी, कोविड -१९ नियमांचे उल्लंघन करून मध्य मुंबईच्या वरळी भागात ‘दही हंडी’ आयोजित केल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) चार कार्यकर्ते आणि इतर आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मनसे ठाणे-पालघर युनिटचे प्रमुख अविनाश जाधव यांना दही हंडी उत्सव साजरा करण्याची परवानगी मागण्यासाठी केलेल्या निदर्शनामुळे त्यांना आदल्या दिवशीच अटक करण्यात आली. नंतर त्यांची सुटका करण्यात आली. रात्री उशिरा आयोजित दही हंडी कार्यक्रमात ते उपस्थित होते.\nअविनाश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, हिंदू मते मिळवून शिवसेना सत्तेवर आली, पण त्यांनी हिंदू सणांचे कार्यक्रम थांबवून समाजाचा विश्वासघात केला आहे. तसेच निर्बंध असले तरीही आम्ही सण साजरे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nउद्धव ठाकरे यांनी दोन आठवड्यांपूर्वीच याबाबत भाष्य केले होते\nविशेष म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यातच दही हंडी कार्यक्रमाच्या आयोजकांना सांगितले होते की, कोरोना विषाणूच्या संसर्गापासून पूर्णपणे मुक्त होईपर्यंत सणांचे आयोजन न करता आपण एक आदर्शइतर राज्यांसमोर ठेवावा . महामारीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे. असेही ते म्हणाले होते.\nसंतापजनक : जन्माष्टमीच्या दिवशीच कृष्ण मंदिरांची तोडफोड; भाविकांवर हल्ला, जाणून घ्या कुठे घडली घटना\n भारत आणि तालिबान दरम्यान ‘या’ मुद्द्यांवर झाली औपचारिक चर्चा, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन…\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nदगडफेक प्रकरणांनंतर गृहमंत्र्यांनी मांडले ‘हे’ 3 मुद्दे; आंदोलनकारी कर्मचाऱ्यांबाबत…\nम्हणून अक्षरशः सुप्रिया सुळेंनी एसटी कर्मचाऱ्यांसमोर जोडले हात; म्हणाल्या…\nकैरी खा आणि ‘हे’ रोग पळवा; जाणून घ्या महत्वाची माहिती एका क्लिकवर\nबाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या कचाट्यात; घरात सापडलं एवढ्या कोटींचे घबाड\nआजपासून ‘या’ वयोगटातील लोकांना मिळणार लसीकरणाचा बूस्टर डोस; वाचा महत्वाची माहिती\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन पंतप्रधान\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nerror: कृपया पोस्ट कॉपी करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/zip-zap-zoom/some-beautiful-short-names-of-santoshi-mata-for-baby-girls/articleshow/89152447.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article18", "date_download": "2022-05-18T21:55:59Z", "digest": "sha1:DKXKUQOU4RXYPF5GSTYRVUWLBSH3N6EZ", "length": 21811, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Some Beautiful Short Names Of Santoshi Mata For Baby Girls | घरात होईल सुख, समृद्धी व धनाची बरसात, बाळाला ठेवा सध्या प्रसिद्ध होत असलेली संतोषी मातेची ‘ही’ युनिक व मॉर्डन नावे\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nघरात होईल सुख, समृद्धी व धनाची बरसात, बाळाला ठेवा सध्या प्रसिद्ध होत असलेली संतोषी मातेची ‘ही’ युनिक व मॉर्डन नावे\nबेबी गर्लसाठी ट्रेडिशनल किंवा आध्यात्मिक नाव शोधत असाल तर तुम्ही आई संतोषीच्या (santoshi maa names for baby girl) अनेक नावांमधून एखादं सुंदर नाव निवडू शकता. संतोषी मातेला अनेक नावांनी ओळखलं जातं आणि तिच्या अनेक नावांपैकी तुम्हाला तुमच्या बेबी गर्लसाठी एखादं नाव नक्कीच आवडेल.\nघरात होईल सुख, समृद्धी व धनाची बरसात, बाळाला ठेवा सध्या प्रसिद्ध होत असलेली संतोषी मातेची ‘ही’ युनिक व मॉर्डन नावे\nमुलगी झाली की तिला एखाद्या देवीचे नाव देण्याची प्रथा आपल्याकडे अजूनही सुरु आहे. अर्थात या मागे प्रत्येक पालकाची स्वत:ची अशी एक भावना असते. शेवटी घरात मुलगी जन्माला आली म्हणजे लक्ष्मी जन्माला आली असेही आपण म्हणतो. तर अशीच एक देवी म्हणजे संतोषी माता होय. घराघरात या देवीची पूजा केली जाते. म्हणूनच आजही कित्येक पालक आपल्याला मुलगी होऊ दे असं साकडं संतोषी देवीकडे मागतात आणि जर मुलगी झाली तर तिचाच आशीर्वाद समजून संतोषी देवीचंच एखादं नाव तिला देतात. जर तुम्ही सुधा तुमच्या मुलीसाठी देवी संतोषीचं असंच एखाद नाव शोधत असाल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे कारण आम्ही घेऊन आलो आहोत देवी संतोषीच्या नावासारखी अनेक मस्त मस्त नावं\nसामान्यत: संतोषी हेच नाव पालकांकडून फायनल केले जाते. आजही तुम्ही पाहिलं तर संतोषी नावाच्या मुली तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिसून येतील. शिवाय हे नाव कानाला ऐकायला सुद्धा मस्तच वाटतं की देवी संतोषीचे देवीच्या नऊ रुपांपैकी एक रूप होय. संतोषी नावाचा शब्दश: अर्थ होतो संतुष्ट देवी संतोषीचे देवीच्या नऊ रुपांपैकी एक रूप होय. संतोषी नावाचा शब्दश: अर्थ होतो संतुष्ट त्यामुळे जर तुम्ही हेच नाव आपल्या मुलीसाठी निवडत असला तर ही एक मस्त चॉइसच आहे. पण तुम्हाला अजून काही वेगळी व युनिक, मॉर्डन नावे हवी असतील तर ती सुद्धा जाणून घ्या.\n(वाचा :- लोखंडासारखी मजबूत व टणक बनतील मुलांची हाडे, फक्त खाऊ घाला 'हा' एकदम स्वस्तातला पदार्थ..\nदेवी संतोषीची अजून काही नावे\nआश्विका : अश्विका हे तुमच्या मुलीसाठी एक वेगळे आणि युनिक नाव ठरू शकते. हे नाव फार कमी पाहायला मिळते. ज्यांना या नावाचा अर्थ माहित आहे किंवा ज्यांना देवी संतोषीची नावे माहित आहे ते तर आपल्या मुलीसाठी हेच नाव फायनल करतात. आपल्या ग्रंथांमध्ये देवी संतोषीला याच आश्विका नावाने संबोधले गेले आहे.\nआद्या : तुम्ही तुमच्या मुलीसाठी आद्या हे नाव सुद्धा निवडू शकता. आद्या या नावाचा अर्थ होतो प्रथम वा सर्वश्रेष्ठ हे नाव सुद्धा देवी संतोषीसाठी उपमा म्हणून अनेक वेळा वापरले जाते. त्यामुळे आपल्या मुलीसाठी तुम्ही या नावाचा नक्कीच विचार करू शकता.\n(वाचा :- लहान मुलांमध्ये दिसू लागली आहेत ओमिक्रॉनची ‘ही’ 3 गंभीर व भयंकर लक्षणं, डॉक्टरही आहेत प्रचंड चिंतीत व हतबल..\nभव्‍या : जर तुम्हाला तुमच्या मुलीसाठी ‘भ’ हे नाव आलं असेल आणि तुम्हाला तुमच्या मुलीचे नाव देवी संतोषीच्या नावावरून ठेवायचे असेल तर तुम्ही भव्या या नावाचा नक्कीच विचार करू शकता. भव्या या नावाचा अर्थ होतो शुभ किंवा भाग्यशाली हे नाव देखील देवी संतोषीसाठी उपमा म्हणून प्रसिद्ध आहे.\nज्ञाना : ज्ञाना हे अजुन एक युनिक नाव आहे जे कानांना ऐकायला सुद्धा मस्त वाटते. संतोषी देवी सुद्धा ज्ञाना म्हणून ओळखली जाते. ज्ञाना नावाचा अर्थ होतो ज्ञानी वा बुद्धिमान हे नाव ठेवल्याने आपल्या मुलीवर ज्ञानसाधनेचा वरदहस्त होईल अशी पालकांना आशा असते.\n(वाचा :- बापरे अजबच, थेट डिलिव्हरीच्या दिवशीच समजलं की मी प्रेग्नेंट आहे, नऊ महिन्यांपर्यंत अजिबात वाढलं नाही पोट..\nयति : जर तुम्हाला तुमच्या मुलीच्या नावासाठी ‘य’ हे नाव आले असेल आणि तुम्हाला मुलीसाठी संतोषी देवी वरूनच नाव ठेवायचे असेल तर यती हे नाव अगदी परफेक्ट ठरेल. यती नावाचा अर्थ आहे अज्ञानाची कमी करून दिव्या ज्ञान प्राप्त करणे. बघा नाव तर सुंदर आहेच पण अर्थ सुद्धा सुंदर आहे.\nवराही : वराही हे नाव फार कमी ऐकायला मिळते. त्यामुळे तुम्हाला युनिक नाव हवे असेल तर वराही हे मस्त नाव ठरेल. देवी संतोषी सुद्धा वराही नावाने ओळखली जाते.\n(वाचा :- या महिलेला 28व्या आठवड्यात घ्यावा लागला आपल्या गर्भातील बाळाचा जीव, कारण ऐकून कोर्टातील जजलाही रडू आवरलं नाही..\nनित्‍या : देवी संतोषी ही नित्या नावाने सुद्धा ओळखली जाते. नित्या नावाचा अर्थ होतो शाश्वत, निरंतर आणि चिरंतन होय जे सदा टिकून राहते. त्यामुळे एक वेगळे नाव म्हणून तुम्ही या नावाचा नक्कीच विचार करायला हवा.\nचित्रा : जर तुमच्या मुलीच्या नावासाठी 'च' हे अक्षर आले असले आणि तुम्ही खूप कन्फ्युज असाल तर चित्रा हे नाव सुद्धा बेस्ट आहे. चित्रा नावाचा अर्थ होतो चमकदार, उज्ज्वल आपल्या मुलीचे भविष्य उज्ज्वल व्हावे या आशेने पालक हे नाव ठेवण्यावर भर देतात.\n(वाचा :- अमेरिकेत प्रचंड पॉप्युलर आहेत मुलामुलींची 'ही' मॉर्डन व युनिक नावे, जी आता भारतातही होतायत प्रसिद्ध\nआर्या: माता दुर्गा आणि संतोषी माता यांना आर्या म्हणून ओळखले जाते. आर्या शब्दाचा अर्थ उदात्त स्त्री, आदरणीय, मित्र, विश्वासू, बुद्धिमान, परोपकारी आणि शुभ.\nजया: जर तुमच्या मुलीचे नाव 'J' अक्षरावरून आले असेल तर तुम्ही जया हे नाव निवडू शकता. जया नावाचा अर्थ विजयी असा आहे.\n(वाचा :- लहान मुलांच्या करोना वॅक्सिनेशनला मिळाली मंजूरी, पालकांनो तुम्हाला सतावणा-या ‘या’ विचित्र प्रश्नांची उत्तरं घ्या जाणून\nसत्या : सत्या हे नाव खूप युनिक आहे. सत्या नावाचा अर्थ सत्य आणि खरं असा आहे. माँ संतोषीला सत्या असेही म्हणतात.\nप्रत्याक्षा: जर तुमच्या मुलीचे नाव 'P' अक्षरावरून आले असेल तर तुम्ही तिचे नाव प्रत्याक्षा ठेवू शकता. प्रत्याक्षा नावाचा अर्थ डोळ्यांना दिसणारा असा आहे.\n(वाचा :- Omicron symptoms in kids : लहान मुलांमध्ये दिसतायत ओमायक्रॉनची नवीन व विचित्र 3 लक्षणं, उपाय शोधणारे वैज्ञानिक झाले हैराण तर पालकांची वाढली चिंता..\nनेहमीची पण गोड नावं\nअपर्णा : ९० च्या दशकापासून अपर्णा हे नाव खूप पसंत केले जात आहे. अपर्णा नावाचा अर्थ असा आहे की पानांनी विरहित असा आहे. संतोषी मातेशिवाय दुर्गा देवीला देखील अपर्णा म्हणून ओळखले जाते.\nवैष्णवी : माता लक्ष्मीला वैष्णवी असेही म्हणतात. 'व' अक्षरापासून सुरू होणाऱ्या या नावाचा अर्थ भगवान विष्णूची उपासक आणि विष्णूची मूर्त ऊर्जा असा आहे.\n(वाचा :- आई-बाबा बनण्यात येतीये अडचण पुरूषांनो, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितला लवकर बाबा बनण्यासाठी व फर्टिलिटी वाढवण्यासाठी खास उपाय पुरूषांनो, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितला लवकर बाबा बनण्यासाठी व फर्टिलिटी वाढवण्यासाठी खास उपाय\nमहत्वाचे लेखलोखंडासारखी मजबूत व टणक बनतील मुलांची हाडे, फक्त खाऊ घाला 'हा' एकदम स्वस्तातला पदार्थ..\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nअप्लायन्सेस या 5 star energy saving ac मुळे गारवा मिळेल फर्स्ट क्लास आणि बिलही होईल कमी\nAdv: मेगा इलेक्ट्रॉनिक्स डे - ट्रेंडिंग गॅजेट्स आणि ॲक्सेसरिजवर भन्नाट डिल्स\nशिक्षण मोठ्या शहरांमध्ये नवीन नोकरी जॉईन करण्यापूर्वी हे वाचा\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य १९ मे २०२२ : 'या' राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत विशेष लाभ\nकार-बाइक Suhana Khan ते Aarav Kumar, बॉलिवूड सेलिब्रेटींच्या मुलांकडे लग्जरी कार्सचा ताफा\nरिलेशनशिप पुरूषहो, बायकोपासून कायम लपवून ठेवा ‘या’ 5 गोष्टी, नाहीतर भोगावे लागतील भयंकर परिणाम..\nकरिअर न्यूज Top Boarding School: करिना कपूर आणि अन्य अनेक सेलिब्रिटी कोणत्या बोर्डिंग स्कूलमधून शिकले 'हे'आहेत देशातले प्रसिद्ध बोर्डिंग स्कूल\nप्रेग्नंसी/पेरेंटिंग सिंगल फादर असण्याचे तोटे आणि फायदे सांगतोय अभिनेता तुषार कपूर\nमोबाइल Apple चे मोठे अपडेट iPhone यूजर्सना मिळणार अनेक नवीन फीचर्स, जे वाढवतील फोन वापरण्याचा एक्स्पीरियंस\nजालना दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण; केली तब्बल ४ कोटींची मागणी, पण घडले असे की...\nबुलडाणा खेळताना गळफास लागल्याने चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू; परिसरात हळहळ\nसिनेन्यूज हृता दुर्गुळे झाली मिसेस प्रतिक शाह, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला लग्नसोहळा\nदेश 'राज ठाकरे उत्तर भारतीयांचे शत्रू क्रमांक एक' अयोध्या दौऱ्याला जेडीयूचा विरोध\nआयपीएल IPL 2022, KKR vs LSG Live Score : केकेआर आयपीएमधून आऊट, लखनौ प्ले ऑफमध्ये दाखल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.genxparenting.net/post/%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE", "date_download": "2022-05-18T22:01:04Z", "digest": "sha1:UYPQPX72NHLHSHZMILYM372S4DRZOWCP", "length": 7209, "nlines": 46, "source_domain": "www.genxparenting.net", "title": "मी माझा... नाही कोणासारखा", "raw_content": "\nमी माझा... नाही कोणासारखा\nहल्लीच Big Bull हा अभिषेक बच्चन चा सिनेमा release झाला. आणि as usual अभिषेक बच्चन troll झाला. मी गुरू पाहिलाय, मी युवा पाहिलाय आणि अलीकडेच ल्युडो सुद्धा पाहिलाय. हे तीनही मूव्ही पाहतांना एक सामान्य दर्शक म्हणून मला तरी अभिषेकबच्चन चांगला वाटला. त्या कथानकातील चरित्राशी तो पूर्णपणे एकरूप वाटला.\nपण गफलत तेव्हा होते जेव्हा त्याची तुलना होते. जी unfortunately होणारच. सुपरस्टार अमिताभचा मुलगा असल्याचे जसे फायदेआहेत तसेच तोटे सुद्धा.\nजेव्हा कंगना राणावत ने “नेपोटिझम” च्या विरूद्ध बंड पुकारलं तेव्हा माझ्यातला मार्केटिंगचा किडा जागा झाला. उगाचच मी ह्यासगळ्यांचा analysis सुरू केला... मनातल्या मनात बरं का\nम्हणजे बघा; मार्केटिंग मधे Product positioning म्हणून एक concept आहे. म्हणजे product चं ग्राहकाच्या मनातलं unique स्थान. उदाहरणार्थ lux म्हणजे सिनेतारकांच्या सौंदर्याचं रहस्य, Johnson and Johnson म्हणजे babysoft.... वगैरे वगैरे\nकंगना ने स्वत:चं positioning, self made असं बनवलंय; अक्षयकुमार सध्या patriotic घाटणीमध्ये focus ठेवून आहे तर आमिरहा सामाजिक भान असलेल्या कलाकारांमध्ये मोडतो. सोनम कपूर एक अभिनेत्री म्हणून सुमार असली तरी fashion diva म्हणून तिचीओळख ग्राह्य धरण्यासारखी आहे.\nसनी देओल एक action hero म्हणून नावारूपाला आला, अभय देओल एक वेगळ्या घाटणीचा उत्तम कलाकार म्हणून पण ती किमयाबॅाबी देओलला साधता आली नाही.\nजो जो कलाकार अशा प्रकारचं positioning मिळवण्यात यशस्वी होतो तोच टिकून राहतो. कारण सुंदर, fitness freak, acting मध्ये बरे असे अनेक आहेत पण प्रेक्षकांना वेगळं असं जो offer करतो तोच त्यांच्या लक्षात राहतो. अर्थात ह्यात नशीबाचा भाग आहेचपण हे गमक कळणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर अशा लोकांची अवस्था प्रचंड वाढलेल्या वडाखाली वाढ खुरडलेल्या झुडुपासारखीझाली तर नवल नाही.\nपालक म्हणून जेव्हा मी ह्या गोष्टीकडे पाहते तेव्हा मी सतत स्वत:ला आठवण करून देते की मुलांना सगळ्या facilities देताना स्वत:चंवेगळेपण निर्माण करण्यासाठीही मला त्यांना उद्युक्त केले पाहिजे. कारण माझ्या लहानपणी डॅाक्टर, इंजिनिअर, MBA ह्या डिग्रींचंअप्रूप होतं. आता मात्र तसं नाही. आता मुलांसमोर खूप options आहेतच पण स्पर्धाही खूप आहे.\nही एक गोष्ट ; पण दुसरं म्हणजे त्यांची सतत तुलना होण्याला आणि करण्याला पालक म्हणून मला आवर घालता आला पाहिजे. कुटुंबामध्ये अनेकदा अगदी सहज म्हणून कोणासारखं तरी व्हायचं असं म्हणून inspire करण्याचा so called प्रयत्न केला जातो. आणि मग कळत नकळत मुलांचा त्या तुलनेच्या मार्गावर प्रवेश होतो. आता fortunately मुलाचा तोच genuine interest असेल तरठीक पण जर तसं नसेल तर मात्र त्या व्यक्तिची कुचंबणा आणि सततच्या तुलनेतून आलेली निराशा निश्चित असते.\nआता दरवेळी ह्याचा पालक जबाबदार आहेत असं मी म्हणणार नाही. कारण अनेकदा मुलंसुद्धा वंशपरंपरागत उद्योग, सोपा आणिcomfortable option म्हणून स्वीकारतात.\nशेवटी जावेद अख्तर ह्यांचे मला मनोमन पटलेले एक उद्गार share करेन ; “ आवाज याद रहती है... गूंज नही”\nचार पावसाळे जास्त पाहिलेयत; म्हणूनच आपण पालकांनी मुलांना त्यांचा असा “खणखणीत” आवाज ओळखायला मदत करूया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-foodpoint-mugdha-bapat-marathi-article-5600", "date_download": "2022-05-18T21:57:31Z", "digest": "sha1:X2EGUCTCNL5LY6VPRLJPYVWJ4D7WCUP3", "length": 15330, "nlines": 132, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Foodpoint Mugdha Bapat Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nॲव्होकॅडो व फणसाच्या रेसिपीज\nॲव्होकॅडो व फणसाच्या रेसिपीज\nसोमवार, 12 जुलै 2021\nॲव्होकॅडो ही फळभाजी खरेतर परदेशी. पण आता आपल्याकडे आठवडी बाजारात ॲव्होकॅडो मिळू लागले आहेत. या ॲव्होकॅडोच्या काही निराळ्या रेसिपीज देत आहोत. त्याशिवाय फणसाच्या भाजीच्या दोन पाककृतीही आहेत.\nसाहित्य : एक कप पास्ता, १ ॲव्होकॅडो, १०-१२ पालकाची पाने, कोथिंबीर, अर्धा चमचा मिरपूड, ७-८ लसूण पाकळ्या, १ चमचा लिंबू रस, पाव चमचा चिली फ्लेक्स, २ चमचे ऑलिव्ह ऑइल, मीठ.\nकृती : नेहमीप्रमाणे पास्ता तेल व मीठ घालून पाण्यात शिजवून घ्यावा. ॲव्होकॅडोचे बी काढून गर काढून घ्यावा. त्या गरामध्ये लसूण, कोथिंबीर, पालक, लिंबू रस व पास्ता शिजवलेले पाणी घालून मिक्सर मधून फिरवून घ्यावे. पॅनमध्ये १ चमचा तेल घ्यावे. मिक्सरमधून फिरवलेले मिश्रण तेलावर परतावे. चवीनुसार मीठ घालावे. मिश्रणावर शिजवलेला पास्ता घालावा. पुन्हा ढवळून चिली फ्लेक्स घालून सर्व्ह करावे.\nसाहित्य : एक टोमॅटो, १ कांदा, १ ॲव्होकॅडो , २ मिरच्या, थोडी कोथिंबीर, अर्धा चमचा चाट मसाला, १ चमचा लिंबू रस, चवीपुरते मीठ, फोडणीसाठी जिरे, मोहरी, तूप.\nकृती : ॲव्होकॅडो चिरून बी काढून टाकावी. गर काढून तो मॅश करून घ्यावा. त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चाट मसाला, मीठ व लिंबू रस घालावा. तूप गरम करून मोहरी, जिरे व मिरची घालून फोडणी करावी. ही फोडणी मिश्रणात घालावी व नीट मिक्स करावे. ग्वाकमोली खाण्यासाठी तयार\nसाहित्य : तीन ॲव्होकॅडो, पाऊण कप साखर, पाव कप क्रीम, १ चमचा लिंबू रस,\n१ चमचा व्हॅनिला इसेन्स, आवडणारे ड्रायफ्रूट्स.\nकृती : ॲव्होकॅडो चिरून त्याची बी काढावी. नंतर त्याचा गर काढून मिक्सर मधून फिरवून घ्यावा. नंतर त्यात क्रीम, साखर, लिंबू रस व इसेन्स घालून सर्व एकत्र मिक्सरमधून फिरवून घ्यावे. ड्रायफ्रूट्स घालून काचेच्या पॉटमध्ये घालून फ्रिझरमध्ये सहा तास सेट करायला ठेवावे. नंतर सर्व्ह करावे.\nसाहित्य : ॲव्होकॅडो, केळे, १५-२० पालकाची पाने, २ वाट्या नारळाचे दूध, १ वाटी पाणी, चवीपुरते काळे मीठ.\nकृती ः ॲव्होकॅडो चिरून बी काढून टाकावी. नंतर त्याचा गर व पालकाची पाने मिक्सरमधून फिरवून घ्यावे. केळे मॅश करून ॲव्होकॅडो आणि पालकामध्ये घालावा. थोडेसे मीठ, नारळाचे दूध व पाणी घालून ढवळावे. ढवळून मगच सर्व्ह करावे. केळ्याऐवजी स्ट्रॉबेरी किंवा सफरचंदही घालू शकतो.\nसाहित्य : एक टोमॅटो, १ कांदा, १ ॲव्होकॅडो, १ काकडी, १०-१२ पालकाची पाने, चवीनुसार मीठ, १ छोटा चमचा मिरपूड, १ चमचा लिंबूरस, कोथिंबीर, २ चमचे ऑलिव्ह ऑइल.\nकृती : टोमॅटो, कांदा, काकडी, ॲव्होकॅडोच्या छोट्या फोडी करून घ्याव्यात. पालक चिरून त्यात घालावा. त्यात लिंबू रस, मीठ, मिरपूड व ऑलिव्ह ऑइल घालून मिक्स करून सर्व्ह करावे.\nसाहित्य : फणसाच्या साधारण २० आठळ्या, २ चमचे तूप, जिरे, २-३ हिरव्या मिरच्या, पाव वाटी नारळ, पाव वाटी कोथिंबीर, १-२ अमसूल, गूळ, मीठ.\nकृती : आठळ्या वाळलेल्या असल्या तर जरा बत्त्याने ठेचून त्याची पांढरी साले काढावीत. सोललेल्या आठळ्या थोडे पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्याव्यात. कढईत तूप गरम करावे. तूप गरम झाल्यावर जिरे, मिरची घालावी. ती तडतडली की शिजलेल्या आठळ्या घालाव्यात. रस हवा असेल तितके पाणी, गूळ, नारळ, अमसूल व मीठ घालून उकळी आणावी. उकळी आली की गॅस बंद करावा. वरून कोथिंबीर घालावी.\nटीप ः ही भाजी उपवासाला चालते. तेलाची नेहमीसारखी फोडणी करून बिनउपवासाची रसभाजी पण करता येते. आठळ्या पौष्टिक असतात. थोडीशी भाजीपण पोटभर होते. यात कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते.\nसाहित्य : एक जून फणस (कापा किंवा बरका), तिखट, मसाला, मीठ, गूळ, १-२ लाल मिरच्या, ओले खोबरे, वेसवार, फोडणीसाठी तेल, हिंग, मोहरी.\nकृती : फणस कापून गरे व आठळ्या सोलून घ्याव्यात. गरे फोडून त्याचे दोन भाग करावेत. आठळ्या ठेचून त्यांची साले काढून त्या पाण्यात टाकाव्यात. खळखळून धुऊन घ्याव्यात. नंतर त्या कुकरमध्ये उकडून घ्याव्यात. आठळीवर टरफल राहू देऊ नये. फोडणीसाठी थोडे जास्त तेल वापरावे. फोडणीत लाल मिरच्यांचे तुकडे टाकावेत. गरे फोडणीला टाकून पाण्याचा हबका मारावा. चांगली वाफ आली की आठळ्या, मीठ, गूळ घालून पातेल्यातले गरे हासडावेत (म्हणजे वर-खाली हलवावेत). ओले खोबरे घालावे. लाल मिरचीमुळे भाजी जास्त खमंग लागते. गोडा मसाला व वेसवार घालावे. चविष्ट भाजी तयार.\nमाडगे हे एक घरगुती पेय आहे. पावसाळा/थंडीत सर्दी, खोकला होऊ नये म्हणून हे पेय करून बघावे.\nसाहित्य : अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धा चमचा सेंद्रिय गूळ, १ चमचा तांदूळ/तांदळाची कणी, पाव चमचा वेलची पूड, पाव चमचा मीठ, २ ग्लास पाणी.\nकृती : एका कढईमध्ये मध्यम आचेवर उडीद डाळ भाजून घ्यावी. डाळ भाजून झाली की थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी. डाळीची पूड वाटीत घेऊन त्यात पाणी घालावे व त्याची पेस्ट करावी, गुठळ्या होऊ देऊ नयेत. तांदूळ धुऊन भिजवून घ्यावेत. मग कढईमध्ये २ ग्लास पाणी गरम करावे. पाणी गरम झाले की त्यात गूळ घालावा. गूळ वितळला की त्यात वेलची पूड, मीठ घालावे. मग भिजवून ठेवलेले तांदूळ घालून सगळे हलवून एकजीव करावे व शिजवावे. नंतर उडीद डाळेची पेस्टही त्यात घालावी. सगळे व्यवस्थित हलवून ५-७ मिनिटे उकळू द्यावे. उकळल्यावर ते दाटसर होईल. मग तयार झाले आपले गरमागरम माडगे. तूप घालून सर्व्ह करावे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-sweet-eats-information-3599615-PHO.html", "date_download": "2022-05-19T00:29:37Z", "digest": "sha1:CY6K2ZNRTJ4LFNH2Z5CFJ6GPBMUXUFHJ", "length": 2404, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "PHOTOS : गोड पदार्थ खाण्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष द्या... | sweet eats information - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPHOTOS : गोड पदार्थ खाण्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष द्या...\nगोड पदार्थ बघताच कोणाच्याही तोंडाला पाणी सुटते. गोड पदार्थ खाण्यात काहीच वावगे नाही, परंतु त्याबरोबरच रक्तातील शर्करा नियंत्रित करू शकणार्‍या पदार्थांचे सेवन करणेदेखील आवश्यक आहे.\nगोड पदार्थ पाहताच स्वत:वर नियंत्रण ठेवू न शकणारे अनेकजण आहेत. मधुमेह नसेल तर गोड खावे, परंतु त्यासोबतच गोड पदार्थांचे दुष्परिणाम न होण्यासाठी आहारात बदलही तितकेच आवश्यक आहेत; जेणेकरून साखरेचे प्रमाण कमी करता येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2022/02/15th-Vidrohi-Marathi-Sahitya-Sammelan-Nashiks-deposit-expenses-announced-in-honor-of-the-Constitution.html", "date_download": "2022-05-18T22:44:53Z", "digest": "sha1:F57YLDINGANODGOIN7FO6QCI6NODDLIS", "length": 16668, "nlines": 77, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "संविधान सन्मानार्थ १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन नाशिक चा जमा खर्च जाहीर ! - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome जिल्हा संविधान सन्मानार्थ १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन नाशिक चा जमा खर्च जाहीर \nसंविधान सन्मानार्थ १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन नाशिक चा जमा खर्च जाहीर \nफेब्रुवारी २४, २०२२ ,जिल्हा\nनाशिक : दिनांक ४ व ५ डिसेंबर २०२१ रोजी नाशिक येथे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे केटीएचएम महाविद्यालयाच्या आवारात संविधान सन्मानार्थ १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनाचा जमा खर्च आज प्रथेप्रमाणे नाशिक येथील पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला.\nसंयोजकानी दिलेल्य़ा माहितीनुसार या दोन दिवशीय संमेलनामध्ये दोन हजारपेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी झालेले होते. या संमेलनात एकूण ५ लाख ६३ हजार ९३७ रूपये खर्च झाला असून याचा ओडिट रिपोर्ट आल्यानंतर येणे बाकीपैकी ६ हजार २०० रूपये प्राप्त झालेले आहे. या पैकी १३०० रुपये खर्च ऑडिट रिपोर्ट व पत्रकार परिषद खर्च आहे. एकूण शिल्लक ४९०० रुपये आहे असे संयोजकांनी सांगितले.\nब्रेकिंग : रशियाने डागले युक्रेन वरती मिसाईल, युद्धाला सुरुवात\nझालेल्या खर्चात १ लाख ८३ हजार ३७४ रूपये दोन दिवसांत प्रतिनिधीच्या जेवनावर खर्च झाले असून २ लाख रुपये मंडपावर खर्च झाले आहेत. ५२ हजार रुपये सर्व पाहुण्यांचा उघाटन ते समारोपापर्यंत पाहुण्याचा प्रवास खर्चासाठी ५२ हजार खर्च झालेले आहेत तर कोणत्याही पाहुण्यांना मानधन देण्यात आले ऩसल्याचे संयोजकांनी सांगितले.\nबॅनर प्लेक्स साठी ३० हजार ६०० रुपये साऊंड सिस्टीम २७ हजार रुपये. प्रिंटिंग २४ हजार ४०० रुपये स्मृतिचिन्ह साठी २० हजार रुपये. त्याबरोबर व इतर खर्च ४४८४ रुपये झाला आहे. वरील सर्व जमाखर्च अधिकृत लेखापरीक्षक संदीप नगरकर यांच्या कडून तपासून घेण्यात येऊन धर्मदाय आयुक्त नाशिक यांच्या कडे सादर करण्यात आला आहे. बँक संमेलन खाते बंद केले असल्याची माहिती संयोजकांनी दिलेली आहे.\nबारावी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती\nयाचबरोबर या जमा खर्चातून पुढे आलेले निष्कर्ष संयोजकांनी आज अधोरेखीत केले. यामध्ये कमी खर्चामध्ये उत्कृष्ट साहित्य संमेलन शासकीय अनुदान शिवाय जनतेच्या पैशातून व सहभागातून आयोजित करता येऊ शकते. हे सिध्द झाले असे संयोजकांनी अधोरेखित केले. त्याचबरोबर मुठभर धान्य आणि एक रुपया विद्रोहीसाठी यातून ७३ हजार रुपये जमा झाले तर देणाऱ्याला अंहकार वाटणार नाही. आणि घेणाऱ्या न्य़ुनगंड वाटणार नाही अशाप्रकारच्या सम्यक निधीसंकलानातून, छोठ्या-मोठ्या देणग्यांतून उर्वरीत निधी प्राप्त झाला आहे. याठिकाणी जमिनीचा कोणताही भाडे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने घेतले नाही. त्याचबरोबर वस्तु रूपाने आणि ठेवा रुपाने अनेकांनी मदत केली आहे. असे संयोजकांनी आज सांगितले.\nविद्रोही साहित्य संमेलनात ठराव केल्याप्रमाणे 50 लाख रुपये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अनुदान देऊ नये, ते बंद करावे, अशी आग्रही मागणी आज पुन्हा एकदा करण्यात आलेली आहे. यानंतरचे साहित्य संमेलन १६ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन हे उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी जाहीर करण्यात आले असून नाशिक करांनी ज्यापद्धतीने १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन यशस्वी केले आहे. त्याप्रमाणे पुढील साहित्य संस्कृतिक वाटचालीतही मार्गदर्शन करावे, सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले असून या १५ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनास अप्रत्येक्ष प्रत्यक्ष मदत करणाऱ्या ज्ञात अज्ञात व्यक्ती, संस्था, हितचिंतक, पत्रकार, साहित्यिक, कलावंत, लेखक, कार्यकर्ते यांचे आभार मानले.\nपंढरपूर ला वारकरी किंवा दीक्षा भूमीवर जसे कोणत्याही निमंत्रण व मानधन शिवाय येतात. तसेच साहित्य संमेलन ला येण्याची खरी महाराष्ट्र परंपरा विद्रोही साहित्य संमेलन ने पुढे चालवली आहे असे संयोजकांनी सांगितले.\nपत्रकार परिषदेसाठी विद्रोही संस्कृतिक चळवळीचे मुख्य संघटक किशोर ढमाले, संमेलनाचे मुख्य संयोजक कॉ. राजु देसले, कार्याध्यक्ष प्रभाकर धात्रक, संयोजन समितीचे पदाधिकारी शिवदास म्हसदे, व्ही.टी. जाधव, चंद्रकांत भालेराव, इंजिनिअर प्रल्हाद मिस्त्री, जयवंतराव खडताळे, स्वागत अध्यक्ष शशी उनवणे, अड. मनिष बस्ते, गणेश उन्हवणे, गुलामभाई शेख, नानासाहेब पटाईत इत्यादी मान्यवर हजर होते.\nat फेब्रुवारी २४, २०२२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख\nSatara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखत...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज\nSMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Mir...\nसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal ...\nजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी\nजुन्नर : जुन्नर - मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/kejriwal-came-in-support-of-yogendra-yadav-1131125/", "date_download": "2022-05-18T23:58:36Z", "digest": "sha1:M4LHLWCI7SFNWDT3LY4K2OEVHTDOKTRV", "length": 16746, "nlines": 258, "source_domain": "www.loksatta.com", "title": "योगेंद्र यादव यांच्या समर्थनार्थ केजरीवाल सरसावले | Loksatta", "raw_content": "गुरुवार, १९ मे, २०२२\nचांगभलं : रंगभूमीच्या सेवेत संहिता पेढी, नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचा उपक्रम\nचावडी : सहावा कोण \nअन्वयार्थ : पाण्याचे सत्ताकारण\nचतु:सूत्र (गांधीवाद) : आदर्श वास्तवात उतरतात तेव्हा...\nयोगेंद्र यादव यांच्या समर्थनार्थ केजरीवाल सरसावले\nशेतकऱ्यांच्या प्रश्नावर जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या स्वराज अभियानच्या योगेंद्र यादव आणि त्यांच्या ८५ स्वयंसेवकांना मंगळवारी अटक …\nशेतकऱ्यांच्या प्रश्नावर जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या स्वराज अभियानच्या योगेंद्र यादव आणि त्यांच्या ८५ स्वयंसेवकांना मंगळवारी अटक करण्यात आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे यादव यांच्या समर्थनार्थ पुढे सरसावले आहेत. यादव यांच्यावर करण्यात आलेली कारवाई क्रूरपणाची होती, असे मत व्यक्त करून केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे.\nकेजरीवाल आणि यादव यांच्यात काही महिन्यांपूर्वी झालेला वाद अद्यापही ताजा असतानाच केजरीवाल हे यादव यांच्या समर्थनासाठी सरसावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ज्या पद्धतीने पोलिसांनी हे प्रकरण हाताळले ते निषेधार्ह आहे, असे केजरीवाल म्हणाले. यादव यांना सकाळी ८५ स्वयंसेवकांसह अटक करण्यात आली. रेसकोर्स येथे मेळावा घेण्याची त्यांची योजना होती. केंद्राच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ यादव यांनी आंदोलन पुकारले आहे.\nमराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nअसीमानंद यांच्या जामिनाला ‘एनआयए’कडून आव्हान नाही\nइंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : अखेरच्या लढतीत बंगळूरुला विजय अनिवार्य ; विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी गुजरात उत्सुक\nथायलंड खुली बॅडिमटन स्पर्धा : श्रीकांत, सिंधू दुसऱ्या फेरीत ; सायना, प्रणॉयचे आव्हान संपुष्टात\nदुसऱ्या फळीतील खेळाडूंवर मेहनत घेणे गरजेचे ; भारतीय बॅडिमटन प्रशिक्षक विमल कुमार यांची सूचना\nमहिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा : निखत अंतिम फेरीत\nअचलपूर दंगलीच्या ‘सत्यशोधना’नंतरही अनेक प्रश्न अनुत्तरितच..\n१२ वर्षीय मुलाचा गळफास लागून मृत्यू ; साहसी खेळ खेळणे जीवावर बेतले\nचंद्रपुरातील सोनोग्राफी व वैद्यकीय गर्भपात केंद्रावर कारवाई ; तीस दिवसांसाठी गर्भपात केंद्र निलंबित\n‘टाटां’ची पाच ग्राहकोपयोगी वस्तू नाममुद्रा संपादण्यासाठी मोर्चेबांधणी\nनिर्गुतवणूक, खासगीकरणाला वेग शक्य\n‘सेन्सेक्स’मध्ये ११० अंशांची घसरण\n‘पतंजली’च्या खाद्य व्यवसायाची रुची सोयाला ६९० कोटींना विक्री\nPhotos : मौनीचे मेटालिक स्कर्ट आणि टॉपमधील ग्लॅमरस लूकचे फोटो पाहिलेत का\nPhotos : कोट्यावधी रुपयांची मालकीण आहे मानुषी छिल्लर, महागड्या गाड्यांचंही अभिनेत्रीला वेड\nCannes Film Festival 2022 : रेड कार्पेटवर तमन्नाचा जलवा; बॉडीकॉन ड्रेसमधील स्टनिंग लूकने वेधलं लक्ष\nअमरनाथ यात्रा : केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, प्रत्येक यात्रेकरूला ५ लाखांचं विमा कवच\nMaharashtra Latest News : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\n“हुकुमशाहांचा अंत होईल”, कान्स चित्रपट महोत्सवात झेलेन्स्कींचा इशारा\nविश्लेषण : उजनीचे पाणी पुन्हा पेटणार; बारामती-इंदापूरचा फायदा, पण सोलापूर का नाराज\nटीम डेविडचे प्रयत्न व्यर्थ मुंबईचा तीन धावांनी पराभव, विजयामुळे हैदराबादचे आव्हान कायम\nVIDEO: मला जगू द्याल की नाही विचारत राज ठाकरे पत्रकारांवर भडकले\nनिवडणुका पावसाळ्यानंतरच ; निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी\nPhotos : खाकीतील सौंदर्यवती अडकली विवाहबंधनात; PSI पल्लवी जाधव यांच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nमहाराष्ट्रात १० वर्षांत राज्यसभा अथवा विधान परिषदेची प्रत्यक्ष निवडणूक झालीच नाही\nशेवटच्या चेंडूवर बुमराहने करुन दाखवलं, वॉशिंग्टन सुंदरला त्रिफळाचित करुन रचला ‘हा’ नवा विक्रम\nफिनलँड, स्वीडन यांचा ‘नाटो’च्या सदस्यत्वासाठी औपचारिकरीत्या अर्ज\nराजीव गांधी हत्या प्रकरणातील पेरारिवलन याच्या सुटकेचे आदेश; घटनेच्या अनुच्छेद १४२ अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर\nइंधनासाठी रांगेत उभे न राहण्याचे श्रीलंकेचे नागरिकांना आवाहन\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा राजीनामा\n‘ज्ञानवापी’बाबत वस्तुस्थिती उघड व्हावी -संघ\nहार्दिक पटेल यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी\nगुजरातमधील कारखान्यात भिंत कोसळून १२ मजूर ठार\nनौदलाच्या P8I गस्ती विमानातून राजनाथ सिंहाचा प्रवास, पाणबुडीविरोधी क्षमतांचे घेतलं प्रात्यक्षिक\nपावसाळ्यात नैसर्गिक आपत्तींमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी सज्ज राहा, केंद्राच्या राज्य सरकारांना सूचना\n‘दहशतवादी हा दहशतवादीच असतो’, राजीव गांधींच्या मारेकऱ्याच्या सुटकेवरून काँग्रेसचा भाजपावर निशाणा\nफिनलँड, स्वीडन यांचा ‘नाटो’च्या सदस्यत्वासाठी औपचारिकरीत्या अर्ज\nराजीव गांधी हत्या प्रकरणातील पेरारिवलन याच्या सुटकेचे आदेश; घटनेच्या अनुच्छेद १४२ अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर\nइंधनासाठी रांगेत उभे न राहण्याचे श्रीलंकेचे नागरिकांना आवाहन\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा राजीनामा\n‘ज्ञानवापी’बाबत वस्तुस्थिती उघड व्हावी -संघ\nहार्दिक पटेल यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/entertainment/take-care-of-your-daughter-first-farah-khans-sensational-answer-to-chunky-pandey/434695/", "date_download": "2022-05-18T23:20:38Z", "digest": "sha1:RLZQLZMNV5FZOB5COBEZLQIS5UMZVNA6", "length": 9157, "nlines": 152, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "'Take care of your daughter first ; Farah Khan's sensational answer to Chunky Pandey", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर मनोरंजन ‘आधी तुझ्या मुलीला सांभाळ’……..फराह खानचं चंकी पांडेला सनसनीत उत्तर\n‘आधी तुझ्या मुलीला सांभाळ’……..फराह खानचं चंकी पांडेला सनसनीत उत्तर\nअभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. तिचे सोशल मीडियावर करोडो चाहते आहेत. अनन्या वारंवार सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. असाच एक गमतीदार व्हिडिओ अनन्याने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अनन्याबरोबर फराह खानसुद्धा दिसत आहे.\nअनन्या पांडे आणि फराह खानचा या मजेशीर व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. इतकचं नव्हे तर अनन्या पांडेच्या या व्हिडिओवर तिचे वडील चंकी पांडेने सुद्धा एक कमेंट केली आहे. मात्र चंकी पांडेने कमेंटकरून फराह खानशी पंगा घेतला आहे.\nया व्हिडिओच्या सुरूवातीला अनन्या स्वताःची ओळख करून देते, तेवढ्यात फराह मधेच येऊन तिला थांबवत म्हणते,”अनन्या तुला ‘खाली पीली’साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.” फराहचे हे बोलणं ऐकल्यानंतर अनन्या पांडे खूप खूश होते. इतक्यात फराह खान चंकी पांडे स्टाइलमध्ये ‘आय एम जस्ट जोकिंग’ असं म्हणते.\nया गमतीदार व्हिडिओवर चंकी पांडे कमेंट करून म्हणतो की, फराह तुला या व्हिडीओसाठी ओव्हरअॅक्टींगचा पुरस्कार मिळाला पाहिजे.” चंकी पांडेला तोडीसतोड उत्तर देत फराह खान म्हणाली की, “सर्वात आधी तुझ्या मुलीला सांभाळ” सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.\nहेही वाचा :‘एक व्हिलन रिटर्न्स’च्या नव्या रिलीज डेटची घोषणा\nचंकी पांडे फराह खान व्हिडीओ\"\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n‘रान बाजार’वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज\nवैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत प्राजक्ता माळी\n‘रान बाजार’ वेब सीरिजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसेंची प्रतिक्रिया\nभारतातल्या ‘या’ ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य\nजान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट\nशहरातल्या श्वानांचा ‘गेट टू गेदर’, पोलिस श्वानांच्या कसरती; बघा फोटो\nमहेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन\nवयाच्या चाळीसीनंतर महिला होतात अजून नॉटी – विद्या बालन\nलतादीदींनी गायलेले इंग्रजी गाणं तुम्ही ऐकलं का महेश काळेंनी शेअर केला...\nRanbir Alia Wedding: अखेर तो क्षण आला, रणबीर-आलिया घेणार आज सात...\nदीपिकासोबत रणवीर राहणार NCB कार्यालयात उपस्थित; विशेष परवानगीचा केला अर्ज\nगजेंद्र अहिरेचा ५० वा चित्रपट ‘बिडी बाकडा’", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.newsdanka.com/politics/mallikarjun-kharge-is-on-eds-radar-in-national-herald-case/51346/", "date_download": "2022-05-18T22:14:59Z", "digest": "sha1:WJ3TJNCXF7VOLRFI7YMUCXNPJMCAHZHP", "length": 9749, "nlines": 141, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Mallikarjun Kharge Is On Eds Radar In National Herald Case", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरक्राईमनामाकॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे ईडीच्या रडारवर\nकॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे ईडीच्या रडारवर\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची आज ईडी चौकशी करत आहे. नॅशनल हेराल्ड भ्रष्टाचार प्रकरणात खर्गे यांची चौकशी सुरु आहे. त्यांना ईडीने त्याला समन्स बजावले होते.\n२०१२ मध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्रायल कोर्टात तक्रार दाखल केली होती. यंग इंडियन लिमिटेड (YIL) द्वारे असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडमध्ये काही काँग्रेस नेते फसवणूक आणि विश्वासभंगात गुंतले होते असा आरोप त्यांनी केला होता. नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केले होते. स्वामींनी या प्रकरणी सोनिया गांधी, मोतीलाल वोहरा, सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा यांचा उल्लेख केला आहे.\nफेब्रुवारीमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणातील काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अन्य आरोपींकडून उत्तरे मागितली होती. दोन हजार कोटी रुपयांच्या गांधी परिवाराशिवाय काँग्रेसचे खजिनदार मोतीलाल व्होरा, सरचिटणीस ऑस्कर फर्नांडिस, पत्रकार सुमन दुबे आणि टेक्नोक्रॅट सॅम पित्रोदा यांचीही या प्रकरणात नावे आहेत.\nमानखुर्दमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत वाद\nअभिनेते, पटकथा लेखक शिव सुब्रमण्यम यांचे निधन\nमांसाहारावरून जेएनयूमध्ये वाद, सहा विद्यार्थी जखमी\nसोमय्या पितापुत्रांचा संध्याकाळपर्यंत निकाल राखीव\nकाय आहे नॅशनल हेरॉल्ड प्रकरण \nनॅशनल हेरॉल्ड हे १९३८ मध्ये आलेलं एक वर्तमानपत्र होतं. पंडित नेहरु यांनी या वृत्तपत्राचा वापर स्वातंत्र्ययुद्धात केला होता. त्यानंतर नेहरुंनी १९३७ मध्ये असेसिएटेड जर्नल बनवलं होतं. ज्यामध्ये तीन वर्तमानपत्रं काढण्यास सुरुवात करण्यात आली. २००८ नंतर असोसिएट जर्नलनं वर्तमानपत्र न छापण्याचा निर्णय घेतला. नंतर ही बाब उघड झाली की, असोसिएट जर्नलवर ९० कोटी कर्जाचा बोजा देखील आहे.\nपूर्वीचा लेखसिल्व्हर ओक हल्लाप्रकरणी पत्रकारांना आता चौकशीसाठी बोलावणार\nआणि मागील लेखगुणरत्न सदावर्ते यांच्या कोठडीत २ दिवसांची वाढ\n… धमाका ‘सरसेनापती हंबीरराव ‘च्या ट्रेलरचा\nमध्य प्रदेशला दिलासा, ठाकरे सरकारला दणका\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\n… धमाका ‘सरसेनापती हंबीरराव ‘च्या ट्रेलरचा\nमध्य प्रदेशला दिलासा, ठाकरे सरकारला दणका\n…म्हणून भारताच्या नकाशात दिसतो श्रीलंका\nआता सिमेंट क्षेत्रात ‘अदानी पॉवर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/web-stories/sports/who-is-the-red-bulbul-of-arun-lal/photostory/91444198.cms", "date_download": "2022-05-19T00:00:34Z", "digest": "sha1:7KNMK55BGIYSHL2CJLLIXNLGWZUFT3WI", "length": 5612, "nlines": 39, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": "66 व्या वर्षी बोहल्यावर चढणाऱ्या अरुण लालची बुलबूल आहे तरी कोण | TimesNow Marathi", "raw_content": "66 व्या वर्षी बोहल्यावर चढणाऱ्या अरुण लालची बुलबूल आहे तरी कोण\n66 व्या वर्षी दुसरं लग्न\nभारताचे माजी क्रिकेटर अरुण लाल यांनी66 व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे.\n28 वर्ष लहान आहे नवरी\nबुलबूल साहा ही त्यांची दुसरी पत्नी असून ती वयाने अरुण लाल पेक्षा 28 वर्ष लहान आहे.\nबुलबूल ही पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथे राहते. तिचं वय 38 वर्ष असून ती शिक्षिका आहे.\nदुसऱ्या लग्नासाठी पहिल्या बायकोची परवनागी\nरिनाने अरुण लाल यांना दुसरं लग्न करण्यास परनवागी दिली होती. लग्नानंतर दोघेही रिनाची काळजी घेत आहेत.\nरिनाशी झालं होतं अरुण लाल यांचं पहिलं लग्न\nअरुण लाल यांचं पहिलं लग्न रिनाशी झालं होतं. परंतु वाद होत असल्यानं त्यांनी एकमेंकांना घटस्फोट दिला.\nपहिली बायको आहे आजारी\nदरम्यान घटस्फोट झाल्यानंतरही रिना ही अरुण लाल यांच्यासोबत राहते. परंतु ती सध्या दीर्घकाळापासून आजारी असून अरुण लाल तिची काळजी घेत आहेत.\n1982 मध्ये केला होता डेब्यू\nअरुण लाल यांनी 1982 मध्ये इंग्लंडच्या विरुद्धात भारतीय संघात पदार्पण केलं होतं. त्यांनी एकदिवशीय सामने आणि कसोटी सामन्यातही पदार्पण केलं होतं. वर्ष 1989 पर्यंत अरुण लाल भारतासाठी खेळले. त्यांनी 16 कसोटी आणि 13 एकदिवशी सामने खेळले आहेत.\nसात वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये 16 कसोटी सामन्यात 26.03 च्या सरासरीने 729 धावा केल्या. ज्यात 6 अर्धशतकांचा समावेश आहे. तर 13 एकदिवशीय सामन्यांमध्ये त्यांनी 9.38 च्या सरासरीने 122 धावा केल्या आहेत.\nबंगालला बनवलं रणजी चॅम्पियन\nसन 1988 मध्ये बंगालला 51 वर्षानंतर रणजीचं पुरस्कार जिंकून देण्यात अरुण लाल यांचं खूप महत्वाची भूमिका होती. मुंबईविरुद्धात क्वार्टर फायनल मध्ये 189 धावा करत त्यांनी बंगालच्या संघाला सेमीफायनलमध्ये नेलं होतं.\nदेशांर्गत क्रिकेटमध्ये केली धमाकेदार कामगिरी\nदेशांर्गत क्रिकेटमध्येअरुण लाल यांची कामगिरी खूप भारी होती. प्रथम श्रेणीच्या सामन्यांमध्ये त्यांनी 46.94 सरासरीनुसार 10,421 धावा केल्या. या दरम्यान त्यांनी 30 शतके केली आणि 43 अर्धशतके केली आहेत. त्यांचा सर्वाधिक स्कोअर हा 287 धावांचा होता.\nसध्या अरुण लाल हे बंगालच्या रणजी संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत.\nही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद\nNext: या cute ॲक्ट्रेसच्या प्रेमात टीम इंडियाचा स्टार खेळाडू\nअशा आणखी स्टोरीज पाहा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/navi-mumbai/navi-mumbai-locals-demand-airport-to-be-named-after-db-patil-463044.html", "date_download": "2022-05-19T00:04:56Z", "digest": "sha1:D2OIFA2J2RVODN6EDFKO2CSRLTGBFUFN", "length": 11534, "nlines": 99, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Maharashtra » Navi mumbai » Navi mumbai locals demand airport to be named after db patil", "raw_content": "नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी ठाणे ते पनवेल मानवी साखळी, प्रकल्पग्रस्त सिडको भवनाला घेराव घालणार\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ\nनवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव द्यावं, या मागणीसाठी 10 जून रोजी ठाणे ते पनवेल अशी मानवी साखळी तयार केली जाणार आहे.\nनवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai International Airport – NMIA) दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचं नाव द्यावं, या मागणीसाठी 10 जून रोजी ठाणे ते पनवेल अशी मानवी साखळी तयार केली जाणार आहे. तसेच सिडकोने केलेल्या कृतीचा निषेध करण्यासाठी आणि ‘दिबां’च्या स्मृतिदिनानिमित्त 24 जून रोजी हजारोंच्या संख्येने प्रकल्पग्रस्त शेतकरी सिडको भवनाला घेराव घालतील, असा निर्णय लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने घेतला आहे, याबाबतची माहिती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिली. (Navi Mumbai Locals demand airport to be named after DB Patil)\nपनवेल-उरण आगरी समाज मंडळाच्या महात्मा फुले सभागृहात, नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याच्या आंदोलनाची रणनीती ठरविण्यासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ कृती समितीची बैठक नुकतीच दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी हा सर्वपक्षीय निर्धार व्यक्त करण्यात आला.\nआपली मागणी शासनाच्या कानी घालण्यासाठी प्रकल्पग्रस्त, शेतकरी, शेतमजूर आणि ओबीसी समाजाचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी सुरू झालेली चळवळ आता जिल्ह्या-जिल्ह्यांत पसरत आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक, प्रकल्पग्रस्त आणि शेतकर्‍यांच्या संघटना एकत्र आल्याने हा लढा आता व्यापक प्रमाणात होत आहे.\n10 जूनला आंदोलनाचे रणशिंग फुंकणार\nयेत्या 10 जूनला अखिल आगरी समाज परिषदेचे संस्थापक जी. एल. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकत्र जमून शपथ घेऊन आंदोलनाचे रणशिंग फुंकण्याचा निर्धार करण्यात आला आहे. ठाणे ते पनवेल तसेच उरण, नवी मुंबई, भाईंदर, वसई, विरार, डहाणू, कल्याण, अंबरनाथ, डोंबिवली, बदलापूर, उल्हासनगर आदी ठिकाणी मानवी साखळी तयार करून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. याचबरोबर येत्या 24 जून रोजी ‘दिबां’च्या स्मृतिदिनानिमित्त हा लढा व्यापक करण्यासाठी, लोकभावना पायदळी तुडवून सिडकोने केलेल्या कृतीचा निषेध करण्यासाठी सिडको भवनाला हजारोंच्या संख्येने प्रकल्पग्रस्त शेतकरी घेराव घालणार आहेत, असा निर्णय सर्वपक्षीय कृती समितीने घेतला असून मुख्यमंत्री, सर्व पक्षांचे प्रमुख नेते यांना यासंबंधीचे निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल असे दशरथ पाटील यांनी सांगितले.\nबैठकीसाठी विविध पक्षांचे नेते, जिल्ह्यांतील अनेक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित\nया बैठकीस कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर, सल्लागार आणि माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी खासदार संजीव नाईक, कार्याध्यक्ष आणि आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, उद्योजक जे. एम. म्हात्रे, उपमहापौर जगदिश गायकवाड, कार्यकारिणी सदस्य जे. डी. तांडेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाब पाटील, काँग्रेसचे संतोष केणे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत, सरचिटणीस भूषण पाटील, सहचिटणीस दीपक म्हात्रे, सुरेश पाटील, भाजप नेते दशरथ भगत, साई संस्थानचे विश्वस्त रवी पाटील, नवी मुंबईतील 95 गाव संघर्ष समितीचे दीपक पाटील, आगरी कोळी युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश पाटील, डोंबिवलीच्या 27 गाव संघर्ष समितीचे गुलाब वझे, अ‍ॅड. मनोज भुजबळ, कामगार नेते सुरेश पाटील, जासईचे मेघनाथ म्हात्रे, राजेश गायकर, विनोद म्हात्रे, जितेंद्र घरत, आगरी समाज विकास संघाचे अध्यक्ष धीरज कालेकर, दिवा मच्छीमार संघटनेचे चंदू पाटील, सागरी जमीन हक्क परिषदेचे अध्यक्ष जयेश आकरे, तसेच नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांतील विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nनवी मुंबईत 25 तारखेला पाणीपुरवठा खंडित, ‘या’ भागात पाणीपुरवठा होणार नाही\nभाजपच्या माजी आमदाराच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी रोखल्यामुळे अनर्थ टळला\nनर्गिस फाखरीचा ब्रालेस ग्लॅमरम लूक\n‘धर्मवीर’ चित्रपटाचे प्रमोशन धर्मपत्नी सोबत\nप्राजक्ता माळीची दिलखेच स्माईल\nअंकिता लोखंडेचा आपल्या नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://charudattasawant.com/historical/", "date_download": "2022-05-19T00:07:29Z", "digest": "sha1:QNERL43NH7MDJKAGDZ7FZE36M4AJRNSK", "length": 4078, "nlines": 66, "source_domain": "charudattasawant.com", "title": "ऐतिहासिक Archives » माझी लेखमाला", "raw_content": "\nआठवणी, लेख, अनुभव, समीक्षा, माहिती इत्यादी\nछत्रपती संभाजी महाराज्यांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) कार्यकालातील घटनाक्रम आपल्या समोर वेगळ्या पद्धतीने मांडत आहे. मी अभ्यासलेल्या छत्रपती संभाजीराजे विषयीच्या पुस्तकांत जिथे जिथे तारखांचा उल्लेख झाला आहे, तो उतरवून त्यांचा अनुक्रम लावून छत्रपती संभाजीराजांचा जीवनपटच आपल्या समोर मांडला आहे.\n54,575 वाचकांनी भेट दिली\nमाझी लेखमाला अँड्रॉइड ऍप् डाउनलोड करा\nEnglish (3) Slider (20) अनुभव (11) ई-बुक्स (2) काव्यमाला (7) गडकिल्ले (10) गीतमाला (21) प्रवासमाला (8) बालभारती (7) भावगीते (3) माझे गाव (18) लेखमाला (16) व्यक्ती विशेष (2) शौर्यमाला (2) हिंदी विभाग (5)\nजास्त वाचले गेलेले लेख\nसंगीतकार चित्रगुप्त आणि किशोर कुमार यांची गाणी (Songs of Kishor Kumar and Chitragupta)\nसंगीतकार चित्रगुप्त आणि लतादीदी यांची अविस्मरणीय गाणी (Unforgettable songs of Lata and Chitragupta)\nबालभारतीच्या कवितेची गाणी - भाग १ला : इयत्ता १ली - Balbharati Poem Songs 1\nप्रिय वाचक, आपण आपले लेख आमच्या ब्लॉगवर प्रसिद्ध करू शकता. अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या:\nसूचना: अटी व नियम लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://likeupnews.com/pushpa-the-rise-movie-hindi-dubing-uday-sabnis/", "date_download": "2022-05-18T22:43:51Z", "digest": "sha1:WNC4TZUKKWYPWJCNADHHGOSHQIV6LWPK", "length": 10557, "nlines": 72, "source_domain": "likeupnews.com", "title": "\"पुष्पा द राईज\" मधील मंगलम श्रीनूच्या भूमिकेला आवाज देणारी व्यक्ती आहे सुप्रसिद्ध मराठी अभिनेता.. - LikeUp", "raw_content": "\n“पुष्पा द राईज” मधील मंगलम श्रीनूच्या भूमिकेला आवाज देणारी व्यक्ती आहे सुप्रसिद्ध मराठी अभिनेता..\n“पुष्पा द राईज” मधील मंगलम श्रीनूच्या भूमिकेला आवाज देणारी व्यक्ती आहे सुप्रसिद्ध मराठी अभिनेता..\nमित्रहो नुकताच पडद्यावर आलेला पुष्पा भलताच चर्चेत येत आहे. या चित्रपटाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवाय यातील प्रत्येक गोष्ट आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली आहे. तसेंच पुष्पाच्या डबिंड साठी मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे याने आपला आवाज देऊन ही भूमिका आणखीन खुलवली आहे. या भूमिकेचे चाहते बघता बघता मोठ्या संख्येने वाढत आहेत. शिवाय या भूमिकेसह इतर भूमिका सुद्धा उत्तम साकारल्या आहेत, याना देखील उत्कृष्ट रित्या डबिंड करण्यात आले आहे.\nम्हणूनच हा चित्रपट प्रेक्षकांच्या आवडीस पात्र ठरला आहे, मित्रहो यामध्ये अल्लू अर्जुन सह खूपसे अन्य कलाकार सुद्धा आहेत. यामध्ये रश्मीका मंदाना हीने श्रीवल्लीची भूमिका पार पाडली आहे, मात्र हिंदी डबिंड मध्ये या भूमिकेला सुप्रसिद्ध गायिका स्मिता मल्होत्रा हीने आवाज दिला आहे. तिचा आवाज अगदी हुबेहूब त्या भूमिकेला सजवतो. स्मिता एक डबिंड आर्टिस्ट आहे, तिने याआधी सुद्धा दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अनेक चित्रपटांचे डबिंड केले आहे.\nमराठी बिग बॉस तिसरा सिझन संपला….महेश मांजरेकर यांचा…\nस्वप्नील जोशी झळकणार या नव्या मालिकेत ‘या’…\nपुष्पराज आणि श्रीवल्ली हे दोघेही चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत, मात्र त्यांच्या भूमिकांना आणखीन खेळवणाऱ्या भूमिका आहेत त्यापैकी एक म्हणजे पुष्पाचा मित्र. त्याच्या भूमिकेला अभिनेता साहिल वैद्य याने आवाज दिला आहे. ही भूमिका देखील खूप मजेशीर वाटते, साहिल हा सध्या बॉलिवूड मध्ये स्वतःची ओळख मिळवण्यावत व्यस्त आहे. तो शेरशाह चित्रपटात मुख्य नायकाच्या मित्राच्या भूमिकेत झळकला होता.\nतसेच पुष्पा मध्ये आणखीन एक पात्र भाव खाऊन जाते, ते म्हणजे मंगल श्रीनूचे…..या भूमिकेला दाक्षिणात्य अभिनेता सुनील यांने साकारले आहे. ही भूमिका सुद्धा पाहताना अगदी अंगावर शहारे आणणारी आहे. श्रीनूच्या या विरोधी भूमिकेला मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द अभिनेता उदय सबनीस यांनी आवाज दिला आहे. उदय हे एक मराठी कलाकार आणि डबिंड आर्टिस्ट म्हणून सर्वत्र ओळखले जातात. तसेच त्यांनी फक्त या चित्रपटातच श्रीनूच्या भूमिकेला आवाज दिला नसून अनेक प्रसिद्ध कार्टून्सना देखील त्यांनी आपला आवाज दिला आहे.\nया चित्रपटातील मुख्य भूमिकेत दिसणारा अल्लू अर्जुन याच्या भूमिकेसाठी संकेतचे नाव सुचवण्यात आले होते. मात्र तिथे श्रेयसचा नंबर लागला, पण अनेकांना वाटत होते की श्रेयसचा आवाज अल्लू अर्जुनला शोभणार नाही. मात्र जेव्हा प्रत्यक्षात तो पिक्चर पाहिला लोकांनी तेव्हा स्वतःच श्रेयसचे कौतुक करू लागले. तसेच यातील सर्व डबिंड आर्टिस्टनी उत्तम रित्या आवाज डब केला आहे, त्यामुळे मराठी, हिंदी प्रेक्षकांना हा चित्रपट मनापासून पाहता आला. त्याबद्दल या सर्व कलाकारांचे खूप खूप आभार. तसेच आमचा आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.\nनिम्न दुधना प्रकल्पाचे प्रलंबित कामे पुर्ण होण्याच्या आशा पल्लवित.\n“पुष्पा..” साठी पहिली पसंती महेश बाबूला दिली मात्र या कारणास्तव त्याने दिला नकार…..आणि मग अल्लू अर्जुन ….\nमराठी बिग बॉस तिसरा सिझन संपला….महेश मांजरेकर यांचा तीन वर्षांचा करार…\nस्वप्नील जोशी झळकणार या नव्या मालिकेत ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्री सोबत…\nसैराटची आर्ची….रिंकू राजगुरू या अभिनेत्याला करतेय डेट…. जाणून घ्या कोण…\nबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पुन्हा बनले आजोबा… खूप वर्षांनी पाळणा हलल्याने…\nकैरी खा आणि ‘हे’ रोग पळवा; जाणून घ्या महत्वाची माहिती एका क्लिकवर\nबाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या कचाट्यात; घरात सापडलं एवढ्या कोटींचे घबाड\nआजपासून ‘या’ वयोगटातील लोकांना मिळणार लसीकरणाचा बूस्टर डोस; वाचा महत्वाची माहिती\nमोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन पंतप्रधान\nएसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री\nerror: कृपया पोस्ट कॉपी करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/i-had-given-that-advice-to-the-ed-office-sharad-pawar-nawab-malik-said-mhpv-638361.html", "date_download": "2022-05-18T22:27:21Z", "digest": "sha1:3JTF4ZJUYBOAYC7KUE66MYR3USDEH3YK", "length": 16112, "nlines": 110, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "I had given that advice to the ed office Sharad Pawar nawab Malik said mhpv - 'तो' सल्ला मीच शरद पवारांना दिला होता, मलिकांच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चा – News18 लोकमत", "raw_content": "\n'तो' सल्ला मीच शरद पवारांना दिला होता, मलिकांच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चा\n'तो' सल्ला मीच शरद पवारांना दिला होता, मलिकांच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चा\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)यांनी नवा गौप्यस्फोट केला आहे.\nLive Updates: गुणरत्न सदावर्ते यांना सोलापुरात दाखल दोन्ही प्रकरणात जामीन मंजूर\nअभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत आणखी वाढ, न्यायालयाने दिला 'हा' निर्णय\nकेतकीवर आता अदखलपात्र गुन्हा दाखल, लॅपटॉपही घेणार ताब्यात\n'मराठी कलाकाराने अशा पोस्ट करणं लज्जास्पद' मानसी नाईक केतकी चितळेवर भडकली\nपुणे, 03 डिसेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)यांनी नवा गौप्यस्फोट केला आहे. एनसीबी (Ncb) झाली, आता ईडीची (ED) बारी\", असं म्हणत मलिकांनी भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना इशारा दिला. यावेळी त्यांनी एक गौप्यस्फोटही केला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना नोटीस पाठवल्यानंतर ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याची घोषणा करण्याचा सल्ला मीच पवार यांना दिला होता, अस नवाब मलिकांनी म्हटलं आहे. पुण्यात महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) कार्यकर्त्यांकडून आज नवाब मलिकांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात नवाब मलिक यांनी भाजपवरही निशाणा साधला. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार चेतन तुपे, माजी महापौर अंकुश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अभय छाजेड, महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, नगरसेविका नंदा लोणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख आदी उपस्थित होते. हेही वाचा- महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात ओमायक्रोनचा शिरकाव, आता पुन्हा लॉकडाऊन\nपवार यांना ईडीनं नोटीस पाठवल्यानंतर आपल्या सल्ल्यानुसार पवार यांनी भूमिका घेतल्याचा गौप्यस्फोट नवाब मालिक यांनी केला.\nकाय म्हणाले नवाब मलिक शरद पवार यांना ईडीनं नोटीस पाठवल्यानंतर काय करायचं यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं बैठक घेतली होती. या बैठकीत काही जणांनी वकिलांचा सल्ला घेण्याची सूचना केली. मात्र तेव्हा ही कायदेशीर लढाई नसून राजकीय लढाई असल्याचं निदर्शनास आणून दिलं. नंतर पवार यांना ईडीच्या कार्यालयात जाण्याची घोषणा करण्यास सांगितलं. त्यावर पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात या निर्णयाची घोषणा करण्यात आली होती. '...तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही' \"एनसीबी झाली, आता ईडीची बारी आहे. मी आता ईडीचा पर्दाफाश करणार. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भंडाफोड करण्यासाठी हायड्रोजन बॉम्ब मी अजून फोडलेला नाही. तो योग्यवेळी नक्कीच फोडेन. माझ्याकडेही भाजपवाल्यांच्या अशा सीडी आहेत की ज्या लावल्या तर यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही\", असा खळबळजनक दावा नवाब मलिकांनी केला. 'ईडी कारवाईला राजकीय मार्गानेच प्रत्युत्तर द्यावं लागेल' \"विधानसभा निवडणुकीच्या आधी ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना समन्स बजावण्यात आले होते. शरद पवारांनी त्यावेळी ईडीच्या कार्यालयात जावं, ही भूमिका त्यावेळी सर्वप्रथम मी पक्ष बैठकीत मांडली होती. पवारांनी ती उचलून धरताच पुढे काय झालं हे आपल्या सर्वांना माहितच आहे. ईडीच्या कारवाईविरोधात कायदेशीर मार्गाने नाहीतर राजकीय मार्गानेच प्रत्युत्तर द्यावं लागेल, असं मी त्यावेळीच शरद पवारांना सांगितलं होतं\", असं नवाब मलिक म्हणाले. 'आम्ही सरकार पाडण्याचा डाव हाणून पाडला' \"माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही खोट्या आरोपात गोवण्यात आलं. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नातेवाईक यांना ईडीची भीती दाखवून हे मविआ सरकार पाडण्याचा डाव होता. पण आम्ही तो हाणून पाडला\", असा दावा नवाब मलिकांनी केला. तसेच \"हा माझा व्यक्तिगत लढा नाही, तर केंद्रीय तपास यंत्रणांविरोधातला लढा आहे. म्हणूनच मी एनसीबीच्या बोगस केसेस उघड केल्या. मनातली भीती काढून टाकून भाजपविरोधात लढा. नक्कीच यश येईल\", असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. 'मी भाजपची झोप उडवल्याशिवाय राहणार नाही' \"इतके दिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपचं ओझं खांद्यावर वाहत होते. बहुतेक त्यांना ऑपरेशन करुन घ्यावे लागले. बरं झालं त्यांनी वेळीच हे भाजपचं ओझं खांद्यावरुन उतरवलं. देश पातळीवर शरद पवार काँग्रेसला सोबत घेऊनच भाजपविरोधात विरोधकांची मोट बांधतील. काळजी नसावी. जो डर गया वो मर गया. एवढंच सांगतो. मी भाजपची झोप उडवल्याशिवाय राहणार नाही\", अशा शब्दांत नवाब मलिकांनी निशाणा साधला.\nRaj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुण्यात 50 हजार रुपयांची पुस्तक खरेदी, 200 हून अधिक पुस्तके खरेदी, पाहा VIDEO\nBREAKING : पुण्यात तुर्तास राजगर्जना नाहीच राज ठाकरेंची सभा रद्द\nपुण्यात तृतीयपंथीयांचं ही निघणार Aadhaar Card, खास शिबिराचं आयोजन\nराज ठाकरेंच्या पुण्यातील सभेबाबत मोठी अपडेट, मनसे उद्या करणार महत्त्वाची घोषणा\nहा अनुभव जीवन बदलवून टाकणारा, रिक्षाचालकाच्या घरी बिर्याणी खाल्ल्यावर अमेरिकन महिलेची पोस्ट व्हायरल\nLove Marriage : प्रेमविवाहानंतर वैचारिक मतभेद, पुण्यातील दाम्पत्याला नऊ दिवसात घटस्फोट मंजूर\nपत्नीला मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास सांगे; स्वत: कोपऱ्यात उभं राहून...,पुण्यातील किळसवाणा प्रकार\nEngineer उमेदवारांनो, नोकरीची ही संधी सोडू नका; पुण्यातील विद्यापीठात Vacancy; थेट होणार मुलाखत\nभाजप-राष्ट्रवादी राड्यानंतर आज दोन्ही पक्ष उतरले रस्त्यावर, पुण्यात नेमकं घडतंय तरी काय\nजगू द्याल का नाही राज ठाकरे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीवरच भडकले\nShocking VIDEO: रस्ता ओलांडणाऱ्या वयोवृद्धाला दुचाकीची जोरदार धडक, बारामतीतील घटनेचा CCTV आला समोर\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/india-vs-englnad-2nd-test-live-update-virat-kohli-explains-why-team-india-pick-ishant-sharma-and-not-ashwin-od-591122.html", "date_download": "2022-05-18T22:08:41Z", "digest": "sha1:RWZ3FFXIDZ7ICNPNBQWJ2VDCAN46NWVG", "length": 8880, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IND vs ENG : टीम इंडियानं अश्विन ऐवजी इशांतची निवड का केली? विराटनं सांगितलं कारण – News18 लोकमत", "raw_content": "\nIND vs ENG : टीम इंडियानं अश्विन ऐवजी इशांतची निवड का केली\nIND vs ENG : टीम इंडियानं अश्विन ऐवजी इशांतची निवड का केली\nशार्दुल ठाकूर (Shardul Thakur) जखमी असल्यानं लॉर्ड्स टेस्ट खेळणार नाही हे बुधवारीच स्पष्ट झाले होते. शार्दुलच्या जागेवर इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि आर. अश्विन (R. Ashwin) या अनुभवी बॉलरमध्ये स्पर्धा होती\nभारताच्या सीरिजआधी ICCचा आफ्रिकन खेळाडूला धक्का, 9 महिने बंदी, 31 रनही कापल्या\nदक्षिण आफ्रिका सीरिजसाठी द्रविड नाही, तर हा असणार टीम इंडियाचा कोच\nराजीव गांधी हत्या प्रकरणातील मोठी बातमी; सर्वाच्च न्यायालयाने काय आदेश दिले\nरिक्षाचालकाच्या घरी बिर्याणी खाल्ल्यावर अमेरिकन महिलेची पोस्ट व्हायरल\nलॉर्ड्स, 12 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स टेस्टमध्ये (India vs England Lords Test) टीम इंडियामध्ये एक बदल करण्यात आला आहे. जखमी शार्दुल ठाकूरच्या (Shardul Thakur) जागी इशांत शर्माचा (Ishant Sharma) समावेश करण्यात आला आहे. शार्दुल ठाकूर जखमी असल्यानं लॉर्ड्स टेस्ट खेळणार नाही हे बुधवारीच स्पष्ट झाले होते. शार्दुलच्या जागेवर इशांत शर्मा आणि आर. अश्विन (R. Ashwin) या अनुभवी बॉलरमध्ये स्पर्धा होती. टीम इंडियानं अश्विनच्या ऐवजी इशांत शर्माची निवड का केली याचं उत्तर कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) टॉसच्या वेळी दिले. काय म्हणाला विराट याचं उत्तर कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) टॉसच्या वेळी दिले. काय म्हणाला विराट विराट टॉस हरल्यानंतर म्हणाला की, 'आम्ही अंतर्गत 12 जणांची टीम जाहीर केली होती. त्या 12 जणांच्या टीममध्ये अश्विनचा समावेश होता. पण पिच आणि वातावरण पाहिल्यानंतर या टेस्टमध्ये चार फास्ट बॉलर्सना खेळवणे हा आक्रमक आहे. असे आमचे मत झाले,' असे विराटने स्पष्ट केले. विराटनं यापूर्वीच शार्दुलचा पर्याय शोधताना बॅटींग कौशल्याचा विचार करणार नसल्याचं स्पष्ट केले होते. 'आम्हाला आपली जबाबदारी पूर्ण करणारे खेळाडू हवे आहेत. ते आमचे मुख्य लक्ष्य आहे. टीममधील प्रत्येकाला त्याचे योगदान देण्याची इच्छा आहे.' असे विराटने सांगितले होते. इंग्लंडनं टॉस जिंकला लॉर्ड्स टेस्टमध्ये इंग्लंडचा कॅप्टन जो रुटनं (Joe Root) टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. या टेस्टसाठी इंग्लंडनं तीन बदल केले आहेत. मोईन अली, मार्क वूड आणि हसीब अहमद यांचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडचा अनुभवी फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉडला दुखापतीमुळे टीममधून वगळण्यात आलंय. तर सर्वात यशस्वी बॉलर जेम्स अँडरसन फिट असल्यानं त्याचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय. IND vs ENG : विराट कोहलीच्या टीकाकारांना जडेजानं दिलं चोख उत्तर, म्हणाला... टीम इंडिया : केएल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज इंग्लंड : रॉरी बर्न्स, डॉम सिब्ले, हसीब हमीद, जो रुट, जोनी बेअरस्टो, जोस बटलर, मोईन अली, सॅम करन, ओली रॉबिन्सन, मार्क वूड आणि जेम्स अँडरसन\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/astro/daily-rashi-bhavishya/dainik-rashi-bhavishya-today-horoscope-10-may-2022-mercury-retrograde-effect-on-all-zodiac-sign/articleshow/91451144.cms", "date_download": "2022-05-18T22:33:04Z", "digest": "sha1:OSQQQD3C36VKWMMPODD5XT2VWDRAN4BY", "length": 20269, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "आजचे भविष्य: Today Horoscope 10 May 2022 : बुध आजपासून वक्री होईल, पाहा तुमचा दिवस कसा जाईल - Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nToday Horoscope 10 May 2022 : बुध आजपासून वक्री होईल, पाहा तुमचा दिवस कसा जाईल\nमंगळवार, १० मार्च रोजी चंद्र दिवसरात्र सिंह राशीत भ्रमण करत आहे. आज बुध वृषभ राशीत वक्री होत आहे. अशा परिस्थितीत तुमच्या राशीवर ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीचा काय परिणाम होईल. पाहा गणेशजींच्या आशीर्वादाने तुमचा दिवस कसा जाईल.\nToday Horoscope 10 May 2022 : बुध आजपासून वक्री होईल, पाहा तुमचा दिवस कसा जाईल\nमेष: मेष राशीच्या लोकांना भाग्याची साथ आहे. तुम्ही शुभ कार्यात सहभागी व्हाल. तुमचे बोलणे मधुर असेल, ज्यामुळे तुम्ही इतरांना तुमच्याकडे आकर्षित कराल. तुम्ही तुमच्या हुशारीने तुमचे काम यशस्वी कराल. आज तुम्ही चांगल्या लोकांशी संपर्क साधाल, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. आज ६०% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या.\nवृषभ : आज कौटुंबिक जीवन चढ-उतारांनी भरलेले असेल. तुमचे कठोर परिश्रम आणि समजूतदारपणा तुम्हाला जीवन आनंदी बनविण्यात मदत करेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. कौटुंबिक सुख अपेक्षेप्रमाणे असेल. तुम्ही संपूर्ण दिवस आनंदी राहाल, आज तुम्ही कुटुंब किंवा मित्रासोबत प्रवास कराल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घ्याल आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. आज ८५% नशिबाची साथ आहे. गाईला हिरवा चारा द्या.\nमिथुन : मिथुन राशीच्या लोकांची आजच्या दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. कामासाठी किंवा कौटुंबिक सुखासाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे, दिवस शुभ असेल. आज कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव राहील. आज मूड चांगला असेल, कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवता येईल. आज तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि क्षमतेचा पुरेपूर फायदा मिळेल. चांगला धनलाभ होईल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराल. आज ८२% नशिबाची साथ आहे. लक्ष्मी देवीची पूजा करा.\nकर्क : कर्क राशीच्या लोकांना आज संपूर्ण दिवस ताजेतवाने वाटेल, नोकरीत यश मिळेल. व्यवसायात लाभ होईल. कौटुंबिक वाद संपतील. कुटुंबात चांगले सामंजस्य राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. या दिवशी तुमच्या मनात नवा उत्साह दिसून येईल. कामात चांगले आर्थिक लाभ होतील. तुम्ही पैसेही वाचवू शकता. आज ७२% नशिबाची साथ आहे. गुरुजन किंवा ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या.\nसिंह : सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संस्मरणीय असेल. गोड बोलण्याच्या जोरावर आणि हुशारीने कामात यश मिळेल. कामासाठी आजचा दिवस उत्तम राहील. न्यायालयाशी संबंधित प्रकरण अडकले असेल तर आज त्यात काहीसा दिलासा मिळू शकतो. तुमच्या कामात यश मिळेल. कार्यात लाभदायक फळाचे महत्त्व कायम राहील. आज ९२% नशिबाची साथ आहे. गणेशाला लाडू अर्पण करा.\nकन्या : कन्या राशीच्या लोकांचे आज मन प्रसन्न राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल, प्रवासाचा आनंद घ्याल. व्यवसायात चांगला फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगली स्थिती दिसेल. नोकरी करणार्‍या लोकांना बढती मिळण्याची चिन्हे आहेत. आज तुम्ही चांगल्या लोकांशी संपर्क साधाल, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. आज ८४% नशिबाची साथ आहे. शिव चालिसा पठण करा.\nतूळ : तूळ राशीच्या लोकांना आज भाग्याची साथ आहे. आज कामात तुमची कामगिरी चांगली राहील. तुमच्याकडे बोलण्याची कला आहे, जी तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशाच्या शिखरावर नेण्यासाठी उपयुक्त ठरेल. तुम्हाला वेळोवेळी कौटुंबिक सहकार्य मिळेल. तुम्ही जिथे काम कराल तिथे तुम्हाला सहकार्‍यांचेही पूर्ण सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात व्यस्त राहणार नाही. आज ८५% नशिबाची साथ आहे. सरस्वती देवीची पूजा करा.\nवृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांना आजचा दिवस चपळतेने भरलेला असेल. मेहनतीचे फळ आज नक्कीच मिळेल. कोणत्याही विवाह समारंभात किंवा मंगल समारंभात सहभागी व्हाल. मनामध्ये आनंद राहील. कौटुंबिक आनंद असेल, आज तुम्ही आनंदी असाल आणि हा दिवस तुम्ही हसत-खेळत घालवाल. दिवसाची सुरुवात आत्मविश्वासाने होईल. तुम्हाला कुटुंबाचे प्रेम आणि पाठिंबा मिळेल. आज ९५% नशिबाची साथ आहे. पांढर्‍या वस्तू दान करा.\nधनु: आज कामात यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या कल्पना मनात येऊ शकतात किंवा प्रत्यक्षात येऊ शकतात. आज भाग्य तुम्हाला साथ देईल. आज तुम्ही कार्यक्षेत्रात तुमच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा पुढे असाल. आज हुशारी दाखवून कामात यश मिळेल. घरातील सर्वांचा स्नेह मिळेल. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या कामाच्या योजना पूर्ण कराल. आज ७२% नशिबाची साथ आहे. शिवलिंगावर दूध अर्पण करा.\nमकर : मकर राशीची लोकं आज उत्साहाने भारलेले दिसतील, नशीब तुमच्या सोबत आहे. कामात उत्साह राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळेल. कुटुंब किंवा प्रियकरांसोबत चांगला वेळ जाईल. शरीरात चपळपणाही येईल. आज तुम्ही तुमच्या मित्राला किंवा ओळखीच्या व्यक्तीला भेटाल, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येईल. आज ८५% नशिबाची साथ आहे. गणपतीला मोदक अर्पण करा.\nकुंभ : या दिवशी कार्यक्षेत्रात येणार्‍या अडचणींपासून मुक्ती मिळू शकते. तुमची सर्व कामे यशस्वी होतील. पैशासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा असेल, पैशाशी संबंधित बाबी चांगली राहतील. आज तुम्हाला तुमचा जोडीदार आणि मुलांकडून सुखद बातमी मिळेल. आज तुम्ही तुमच्या जुन्या मित्राशी चर्चा करू शकता. आज ९५% नशिबाची साथ आहे. मुंग्यांना पीठ खायला द्या.\nमीन : मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस फारसा चांगला जाणार नाही. तुम्हाला संघर्षाच्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, अशा वेळी तुम्हाला कुटुंबाची साथ नक्कीच मिळेल, त्यामुळे हिंमत हारू नका आणि आगामी कठीण परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जा. तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील. आज व्यापारी वर्गाला विशेषत: चांगले परिणाम मिळतील, त्यामुळे धन आणि लाभाचे योग येतील. आज तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्ण साथ मिळेल.\nआज ९२% नशिबाची साथ आहे. हनुमानाला शेंदूर अर्पण करा.\nज्योतिषी चिराग दारूवाला (बेजन दारूवाला यांचा मुलगा)\nमहत्वाचे लेखToday Horoscope 9 May 2022 : 'या' ४ राशींसाठी दिवस शुभ, तुम्हाला कसा दिवस जाईल पाहा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nअप्लायन्सेस या 5 star energy saving ac मुळे गारवा मिळेल फर्स्ट क्लास आणि बिलही होईल कमी\nAdv: मेगा इलेक्ट्रॉनिक्स डे - ट्रेंडिंग गॅजेट्स आणि ॲक्सेसरिजवर भन्नाट डिल्स\nशिक्षण मोठ्या शहरांमध्ये नवीन नोकरी जॉईन करण्यापूर्वी हे वाचा\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य १९ मे २०२२ : 'या' राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत विशेष लाभ\nकार-बाइक Suhana Khan ते Aarav Kumar, बॉलिवूड सेलिब्रेटींच्या मुलांकडे लग्जरी कार्सचा ताफा\nरिलेशनशिप पुरूषहो, बायकोपासून कायम लपवून ठेवा ‘या’ 5 गोष्टी, नाहीतर भोगावे लागतील भयंकर परिणाम..\nकरिअर न्यूज Top Boarding School: करिना कपूर आणि अन्य अनेक सेलिब्रिटी कोणत्या बोर्डिंग स्कूलमधून शिकले 'हे'आहेत देशातले प्रसिद्ध बोर्डिंग स्कूल\nप्रेग्नंसी/पेरेंटिंग सिंगल फादर असण्याचे तोटे आणि फायदे सांगतोय अभिनेता तुषार कपूर\nमोबाइल Apple चे मोठे अपडेट iPhone यूजर्सना मिळणार अनेक नवीन फीचर्स, जे वाढवतील फोन वापरण्याचा एक्स्पीरियंस\nदेश ...तर मी राज ठाकरे यांच्याशी दोन हात केले असते, पैलवान खासदार बृजभूषण गरजले\nकोल्हापूर जयप्रभा स्टुडिओसंदर्भातील मागणीसाठी रंगकर्मींचा सामुदायिक आत्मदहनाचा इशारा\nजालना दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण; केली तब्बल ४ कोटींची मागणी, पण घडले असे की...\nनागपूर नागपुरात न्यायाधीशांची पावणे तीन लाखांनी फसवणूक; मोबाइल केला हॅक\nबुलडाणा खेळताना गळफास लागल्याने चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू; परिसरात हळहळ\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://storymirror.com/read/marathi/poem/jiivn-rng/sg5ihbfg", "date_download": "2022-05-19T00:17:29Z", "digest": "sha1:LYKD6PQ6QJ4FSWSEAUEQKZY45SMOEYPQ", "length": 13456, "nlines": 356, "source_domain": "storymirror.com", "title": "जीवन रंग | Marathi Fantasy Poem | Rajendra Vaidya", "raw_content": "\nरंग कविता नजर मराठी कला कलावंत कुंचले मराठीकविता रंगधून सतार\nसुंदर आणि विविध कला (१)\nसजग आपली नजर हवी\nरोज सापडे कला नवी (२)\nजे सुचले ते क्षणी लिहावे,\nकथा, काव्य वा असू दे गीत\nरेषा रेखीत साकरावे चित्राचे\nरंग कुुंचले घेऊन हाती\nरंग भरावे त्या चित्रात\nतर कधी फुलावी चांदणरात (४)\nभिन्न घेऊनी ललाट लेेेख\nआपण आपले वाचत जावे\nजीवनातही गात रहावे (५)\nसर्व ऐहीके विसरून जातो\nजीवनात धन्यता पावतो (६)\nजणू रेषांची सतार छेडीत\nवय माझं सोळा ...\nवय माझं सोळा ...\nमन जडले ग तुझ...\nमन जडले ग तुझ...\nवेढती गंध हे, आठवांचे तुझ्या, छेडती सूर हळवे जुने वेढती गंध हे, आठवांचे तुझ्या, छेडती सूर हळवे जुने\nस्मृतित साठवावं या क्षणां...\nस्मृतीत साठवणे ते ही दुर्मिळ क्षण स्मृतीत साठवणे ते ही दुर्मिळ क्षण\nदेव आला माझ्या घरी\nदेव आला माझ्या घरी... वाटलं ना तुम्हाला नवलं देव आला घरी म्हंटल्यावर देव आला माझ्या घरी... वाटलं ना तुम्हाला नवलं देव आला घरी म्हंटल्यावर देव आला माझ्या घरी... वाटलं ना तुम्हाला नवलं देव आला घरी म्हंटल्यावर\nचार निवांत क्षण मिळावेत\nआयुष्यात आता धावुन धावुन थकलोय, चार निवांत क्षण मिळावेत अशी जागा शोधतोय आयुष्यात आता धावुन धावुन थकलोय, चार निवांत क्षण मिळावेत अशी जागा शोधतोय\nसूर्य रागाने लाल झाला आणि शरमेने बुडाला क्षितिजाच्या पल्याड... सूर्य रागाने लाल झाला आणि शरमेने बुडाला क्षितिजाच्या पल्याड...\nपिवळा,हिरवा,करडा, केशरि,पांढरा,लाल, निळा,गुलाबी ,जांभळा रंगांचा सजवू सोहळा पिवळा,हिरवा,करडा, केशरि,पांढरा,लाल, निळा,गुलाबी ,जांभळा रंगांचा सजवू सोहळा\nस्वप्नातील जादूच्या गावाचे वर्णन स्वप्नातील जादूच्या गावाचे वर्णन\nएक हात आधाराचा एक वर माणुसकीचा एक ओढा आपुलकीचा एक निर्झर अंतरीचा एक हात आधाराचा एक वर माणुसकीचा एक ओढा आपुलकीचा एक निर्झर अंतरीचा\nतुला शेवटचे सांगतोय, असे कधीपासून म्हणतोय तू आहेस म्हणून अजूनही, सोडत नाहीये आशा तुला शेवटचे सांगतोय, असे कधीपासून म्हणतोय तू आहेस म्हणून अजूनही, सोडत नाहीये आश...\nकधी कधी गर्दीत अनोळखी चेहरा ओळखीचा वाटून जातो तुझ्या माझ्या क्षणांना पुन्हा उमाळा दाटून येतो. कधी कधी गर्दीत अनोळखी चेहरा ओळखीचा वाटून जातो तुझ्या माझ्या क्षणांना पुन्हा ...\nगणित विषय माझ्या आवडीचा काढते त्यासाठी वेळ सवडीचा गणित विषय माझ्या आवडीचा काढते त्यासाठी वेळ सवडीचा\nम्हणतात प्रेमात बुडून जो सारेकाही हरतो तोच ह्या प्रेमाचा इतिहासात अजरामर ठरतो म्हणतात प्रेमात बुडून जो सारेकाही हरतो तोच ह्या प्रेमाचा इतिहासात अजरामर ठरतो\nलहान पाणी छंद होता मोरपीस गळा करण्याचा आणि तो वर्गात मुलींना मागायला लावून देण्याचा लहान पाणी छंद होता मोरपीस गळा करण्याचा आणि तो वर्गात मुलींना मागायला लावून दे...\nउत्तुंग - उदात्त मैत्रीचे दाखले किती जगभरातले मित्र आपुल्यास देती मैत्री कृष्ण - सुदाम्याची, पार्... उत्तुंग - उदात्त मैत्रीचे दाखले किती जगभरातले मित्र आपुल्यास देती मैत्री कृष्...\nसुखसमृद्धी,आरोग्य लाभावे नसावी दुःखझळ जीवना वृद्धिंगत व्हावी यशोकीर्ती हीच तुमच्यासाठी शुभकाम... सुखसमृद्धी,आरोग्य लाभावे नसावी दुःखझळ जीवना वृद्धिंगत व्हावी यशोकीर्ती ही...\nकावळे दादा कावळे दादा काळा रंग तुझा किती घट्ट खारू ताई बघ हासली सरसर चढे डोळे केले मिट्ट | कावळे दादा कावळे दादा काळा रंग तुझा किती घट्ट खारू ताई बघ हासली सरसर चढे डोळे...\nहे एकटेच जीवन, बिनधास्त, मुक्तमौला का मृगजळात खोट्या, अडकायचे अचानक हे एकटेच जीवन, बिनधास्त, मुक्तमौला का मृगजळात खोट्या, अडकायचे अचानक \nघड्याळ मागे धावताना स्वतःसाठी थांबायचं राहिलंय एवढं आयुष्य जगूनही अजून खूप जगायचं राहिलंय घड्याळ मागे धावताना स्वतःसाठी थांबायचं राहिलंय एवढं आयुष्य जगूनही अजून खूप जगाय...\nजीवन म्हणजे पात्यावरील दवं जग सोडताक्षणी हसत मरावं जीवन म्हणजे पात्यावरील दवं जग सोडताक्षणी हसत मरावं\nतुला पाहून जगणे कळते तुला पाहून असणे उमगते तान्हे बाळ आणि त्याचे उमगणे तुला पाहून जगणे कळते तुला पाहून असणे उमगते तान्हे बाळ आणि त्याचे उमगणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://storymirror.com/read/marathi/poem/lokmaany/6a8o5b6n", "date_download": "2022-05-18T23:09:13Z", "digest": "sha1:DMMQLIITYLHMRTLF5Z3WAL4GJT4BZWTH", "length": 12113, "nlines": 344, "source_domain": "storymirror.com", "title": "।।लोकमान्य।। | Marathi Inspirational Poem | RADHIKA DESHPANDE", "raw_content": "\nभारतमातेचे सुपुत्र राष्ट्रौद्धारासाठी झटले,\nतन-मन सारे देशसेवेत अर्पिले\nनाव खरे 'केशव' तयांचे पण लाडाने\nआपल्या जिद्द चिकाटीने सर्वांचे लक्ष वेधले\nसंस्कृत अन् गणित प्रेमी बनले स्वातंत्र्यासाठी एक अविचल सेनानी,\nलढले अनेक अडचणींशी हार ना मानली तयांनी\n'स्वराज्य'जन्मसिद्ध हक्क असल्याचा दिला साऱ्या जनमानसाला नारा\nबोल ऐकता तयांचे पेटुन उठला इंग्रजांशी लढण्या भारतवर्षही सारा \nअंधकारातून ज्ञानाद्वारे साऱ्यांना प्रकाशित केले\n'गीतारहस्या'तून ज्ञान गीतेचे दिले\nमहान या ग्रंथाचे निर्माण मंडालेच्या तुरुंगात केले\nकिती कष्ट सोसले पण स्वातंत्र्यप्राप्तीचे ध्येय मनी कायम ठेवले\nलोकांनीच दिली पदवी 'लोकमान्य'ही\nते होते लेखक, वक्ते, तत्वज्ञ ,संपादक अन् उत्तम राजकारणीही\nजहालवादी हे नेते ,\nलाल-बाल-पाल या त्रिकुटातील विचार एक होते\nकेसरी मराठा व्रुत्तपत्रांतून इंग्रजांना धमकावले,\nआपल्या लेखणीतून वास्तविकतेचे दर्शन लोकांना घडविले\nगणेशोत्सव अन् शिवजयंतीला दिली मान्यता\nया उत्सवातून साधली राष्ट्रीय एकात्मता\nप्रणाम अशा थोर सुपुत्राला\nभारत अमुचा धन्य-धन्य झाला\nकविता, ताकद, समाधान, सुख, कवितेची शक्ती कविता, ताकद, समाधान, सुख, कवितेची शक्ती\nमुक्या झाडाची वेदना मुक्या झाडाची वेदना\nसुगरणीचे घरटे सुगरणीचे घरटे\nशिवाजी ,महाराजांच्या कार्याचे स्मरण शिवाजी ,महाराजांच्या कार्याचे स्मरण\nकळलंच नाही आम्हाला कधी आम...\nबेकारीचे वर्णन करणारी कविता आणि द्यस्थितीचे भान बेकारीचे वर्णन करणारी कविता आणि द्यस्थितीचे भान\nवात्सल्य भेटीत वैकुंठ गाठेन वात्सल्य भेटीत वैकुंठ गाठेन\nस्त्रीदेहाची किंमत आणि त्याची सार्वजनिक समजूत, स्त्रीधर्म आणि त्याचे अर्थ स्त्रीदेहाची किंमत आणि त्याची सार्वजनिक समजूत, स्त्रीधर्म आणि त्याचे अर्थ\nममता, गोधडी, आई ममता, गोधडी, आई\nपत्नी, संसार प्रेमाचा, मुलांचा सांभाळ, सीतेप्रमाणे साथ पत्नी, संसार प्रेमाचा, मुलांचा सांभाळ, सीतेप्रमाणे साथ\nजग दिवाळी करते, बाप भिजतो घामात जग दिवाळी करते, बाप भिजतो घामात\nजन्मलास नाव जात धर्माशिवा...\nनायरन सुर्वे यांच्या जीवनप्रवासाची कथा नायरन सुर्वे यांच्या जीवनप्रवासाची कथा\nसावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या स्मृतीला उजाळा सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या स्मृतीला उजाळा\nज्ञानेश्वरांच्या पसायदानाचा पोवारी बोलीतील अनुवाद ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचा पोवारी बोलीतील अनुवाद\nपानगळ, वसंत, वृक्ष, मानव, जगणे, मरणे पानगळ, वसंत, वृक्ष, मानव, जगणे, मरणे\nरयतेच्या राजाचे सामर्थ्यब रयतेच्या राजाचे सामर्थ्यब\nआणि तसेही वखराच्या पासीत गुतलेले वसन त्याला काढावे खुरप्यानेच अजून म्हणून कदाचित.. आणि तसेही वखराच्या पासीत गुतलेले वसन त्याला काढावे खुरप्यानेच अजून म्हणून कदाच...\nसामाजिक अन्यायाविरुद्ध लढा पुकारणारा एक समंजस विचार पसरवणारी कविता सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा पुकारणारा एक समंजस विचार पसरवणारी कविता\nलोकराजा राजर्षी शाहु महार...\nलोकराजा राजर्षी शाहू यांनी केलेली सामाजिक क्रांती लोकराजा राजर्षी शाहू यांनी केलेली सामाजिक क्रांती\nआखिल भारतीय साहित्य संमेल...\nते शुभ्र चांदणे... ते शुभ्र चांदणे...\nशिव छत्रपतीच्या कार्याचे पोवाड्यातून स्मरण शिव छत्रपतीच्या कार्याचे पोवाड्यातून स्मरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://storymirror.com/read/marathi/poem/mii-anubhvlelaa-paauus/tpxrhu6o", "date_download": "2022-05-18T22:04:25Z", "digest": "sha1:H5HDI4VHHLYSZ4KRULOB5L4ERABHMYXL", "length": 8726, "nlines": 349, "source_domain": "storymirror.com", "title": "*मी अनुभवलेला पाऊस* | Marathi Romance Poem | सुरेश पवार", "raw_content": "\nझाली, आकाशात ढग आले ढग आले.\nमतलई वारे वाहू लागले,\nबघत जाई, बघत जाई.\nभुमातेच्या गर्भात बी पेरलं.\nभूमातेच्या गर्भातून अंकुर आले\nओलेचिंब झाला ओलेचिंब झाला.\nडोंगर दऱ्या वाहू लागले,\nआला आला श्रावण महिना,\nश्रावण सरी बरसू लागल्या.\nझाली, आकाशात ढग आले ढग आले.\n*टीप लेखकाने सर्व हक्क राखून ठेवले आहे*\nतुला आठवतं का ग \nजुन्या आठवणी जुन्या आठवणी\nमनाचे आणि कळीचे फुलने मनाचे आणि कळीचे फुलने\nचांदण्यासंगे असण्याचे मोल चांदण्यासंगे असण्याचे मोल\nप्रेमातील ओठ प्रेमातील ओठ\nसहवासातील हवाहवासा क्षण सहवासातील हवाहवासा क्षण\nतिच्या अस्तित्वाच्या पाउलखुणा तिच्या अस्तित्वाच्या पाउलखुणा\nसाथीदारांच्या असण्याचे महत्त्व साथीदारांच्या असण्याचे महत्त्व\nप्रिय किमया तू.... प्रिय किमया तू....\nप्रेमाची भावना प्रेमाची भावना\nमी नवीन जगावे,जीवन जाणीवेचे. मी नवीन जगावे,जीवन जाणीवेचे.\n\" एका प्रेयसीचे पत्र \"\nएका प्रेयसीचे प्रेमपत्र एका प्रेयसीचे प्रेमपत्र\nशुक्रतारा आणि प्रेमाचा अढळपणा शुक्रतारा आणि प्रेमाचा अढळपणा\nतुझं माझं एक विश्व हवं\nप्रेमाची एकात्मता, अमर, जगातील अनेक सत्यासारखे प्रेमाची एकात्मता, अमर, जगातील अनेक सत्यासारखे\nप्रेमाच्या प्रवासाचे गुज प्रेमाच्या प्रवासाचे गुज\nथांब ना , माझ्या सवे \nसोबत थांबण्याची आकांक्षा सोबत थांबण्याची आकांक्षा\nमनातील गुजगोष्टी मनातील गुजगोष्टी\nपाऊस, प्रियकर, आठवणी पाऊस, प्रियकर, आठवणी\nश्रावणास भिजण्याची आणि प्रेमाची आस श्रावणास भिजण्याची आणि प्रेमाची आस\nरुपाचे नयन मनोहर वर्णन रुपाचे नयन मनोहर वर्णन\nजेव्हा प्रियसी सोबती असेल तेव्हा प्रियकरास \"वाटतं काही काळ सारं थांबावं\" जेव्हा प्रियसी सोबती असेल तेव्हा प्रियकरास \"वाटतं काही काळ सारं थांबावं\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/mumbai/mumbai-police-eight-hours-duty-to-police-constable-to-asi-decision-of-mumbai-police-commissioner-sanjay-pandey/432493/", "date_download": "2022-05-18T22:05:11Z", "digest": "sha1:D525VMF2WRIMDNRXFNYKCB4HS4FVDN6T", "length": 11829, "nlines": 140, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Mumbai police eight hours duty to police constable to asi decision of mumbai police commissioner sanjay pandey", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर मुंबई Mumbai Police : मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा मोठा निर्णय; पोलिसांची...\nMumbai Police : मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा मोठा निर्णय; पोलिसांची ड्युटी आता आठ तास\nMumbai Police : मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा मोठा निर्णय; पोलिसांची ड्युटी आता आठ तास\nमुंबई पोलीस दलातील महिला पोलिसांपाठोपाठ आता पोलीस अमंलदार आणि अधिकाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पोलीस शिपाई आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपर्यंतच्या कर्मचाऱ्यांनाही आता आठ तास ड्युटी असणार असल्याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आयुक्तांनी घेतला आहे. नुकतचं आयुक्तांनी आठ तास ड्युटीच्या परिपत्रकावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस दलातील पोलीस शिपाई आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा 8 तासांच्या ड्युटीचा मार्ग मोकळ धाला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी घेतलेला हा दुसरा मोठा निर्णय आहे.\nलवकरचं 50 वर्षांखालील पोलिसांना 8 तास आणि 50 वर्षांवरील पोलिसांसाठी 12/24 तासांचा फॉर्म्युला लागू होणार आहे. 17 मेपासून या आदेशाची अंमलबजाणी सुरु होईल. मुंबईनंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पोलिसांच्या चांगली कार्यक्षमता आणि सक्षमीकरणासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.\nदरम्यान संजय पांडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदाची धुरा सांभाळल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी दुसरी खास भेट दिली आहे. त्यामुळे आता पोलीस शिपाई आणि आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपर्यंतच्या कर्मचाऱ्यांनाही आठ तास ड्युटी असणार आहे.\nदरम्यान मुंबई पोलिसांना याबाबत एक आदेश जारी केला आहे. या आदेशत म्हटले की, “मुंबई पोलीस दलात महिला कर्मचाऱ्यांना ‘8 तास काम आणि 16 तास आराम’ ही कार्य पद्धत सुरु केल्यानंतर त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहे. या कर्तव्य पद्धतीचा फायदा पोलीस अंमलदारांनाही मिळावे असा विचार आला आणि त्यांच्यासाठी ‘8 तास कर्तव्य 16 तास आराम’ अशी ड्युटी सुरु करण्याची विनंती केली.\nदरम्यान मुंबई पोलिसांच्या कर्तव्य पद्धतीवर काम करण्यासाठी मुंबईतील पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कर्तव्य समिती स्थापन करण्यात आली. या समितीनेच काही शिफारशींसह एक अहवाल सादर केला आहे. दरम्यान पोलीस स्टेशनमध्ये ड्युटीच्या वेळापत्रकामुळे बऱ्याच पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या आरोग्याकडे तसेच कुटुंबीयांकडे, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्यास वेळ मिळत मिळत नाही. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या सक्षमीकरणासाठी आणि कार्यक्षमतेसाठी काही ठराविक परिस्थिती वगळता 8 तास कर्तव्य आणि 16 तास आराम ही पद्धत योग्य असल्याची शिफारस समिती सदस्यांनी केली आहे.\nराज ठाकरेंनी व्यंगचित्रकला सोडून भोंग्यांचं राजकारण सुरु केलं; संजय राऊतांचा टोला\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nगेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव\n‘रान बाजार’वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज\nवैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत प्राजक्ता माळी\n‘रान बाजार’ वेब सीरिजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसेंची प्रतिक्रिया\nभारतातल्या ‘या’ ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य\nजान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट\nशहरातल्या श्वानांचा ‘गेट टू गेदर’, पोलिस श्वानांच्या कसरती; बघा फोटो\nमहेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन\nडोंबिवलीत इमारतीच्या स्लॅबचा भाग कोसळला\nWeather Alert: मुंबई, ठाणेसह कोकणात रेड अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारीचा इशारा\nबेस्ट कर्मचार्‍यांसाठी खुशखबर 9100 रुपये मिळणार बोनस\nनामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ; दोघा भामट्यांना अटक\nमुंबईची मल-जल प्रक्रिया निविदांमध्येच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/mumbai/no-water-in-borivali-and-dahisar-on-10th-may/433062/", "date_download": "2022-05-18T23:49:18Z", "digest": "sha1:63CXHPOHEG7ZKL76IJRPFQ7XHIYA5WGZ", "length": 11328, "nlines": 144, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "No water in Borivali and Dahisar on 10th May", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर मुंबई बोरिवली, दहिसरमधील ‘या’ ठिकाणी 10 मे रोजी पाणी नाही\nबोरिवली, दहिसरमधील ‘या’ ठिकाणी 10 मे रोजी पाणी नाही\nबोरिवली पूर्व मधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासमोर पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या पूर्वेकडील ‘सर्व्हिस रोड’वर 1050 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बंद करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.\nबोरिवली ते दहिसर परिसरात काही ठिकाणी 10 मे रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर काही ठिकाणी पाणी कपात करण्यात येणार आहे. बोरिवली पूर्व मधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासमोर पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या पूर्वेकडील ‘सर्व्हिस रोड’वर 1050 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बंद करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवार 10 मे रोजी आर उत्तर विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे. तर आर मध्य व आर उत्तर विभागातील काही परिसरांमध्ये सकाळी 11:30 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत पाणी कपात करण्यात येणार आहे. या परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.\nआर मध्य विभाग – अ) संत ज्ञानेश्वर मार्ग (शांतिवन), श्रीकृष्ण नगर, अभिनव नगर, सावरपाडा, काजुपाडा (सखल पातळी परिसर), ईश्वर नगर, सुदाम नगर, चोगले नगर – सकाळी 8.30 ते 10.45 ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. कामादरम्यान सकाळी 8.30 ते 10 पाणीपुरवठ्याची वेळ.\nआर उत्तर विभाग – ब) ओवरीपाडा (अंशत:), राजेश कुंपण, शांती नगर, अशोकवन (सखल पातळी परिसर), शिव वल्लभ मार्ग (दक्षिण बाजू), संत ज्ञानेश्वर मार्ग, न्यांसी डेपो, चोगले नगर, सावरपाडा, संभाजी नगर, शिव टेकडी, संतोष नगर, गणेश नगर, शुक्ला कुंपण, पांडे नगर – नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सकाळी 8.30 ते 10.45, कामादरम्यान पाणीपुरवठ्याची वेळ – सकाळी 8.30 ते 10\nआर मध्य विभाग –अ) काजुपाडा (उंच पातळी परिसर), माने कंपाऊंड, पाटील कंपाऊंड, जगरदेव कंपाऊंड, ओम सिद्धराज संकुल, गिरीशिखर संकुल, मोठी मजीद परिसर – नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सकाळी 10.45 ते दुपारी 12.30. कामादरम्यान पाणीपुरवठ्याची वेळ – सकाळी 10 ते 11.30\nआर उत्तर विभाग – ब) अशोक वन (उंच पातळी परिसर), देशमुख रेसिडेन्सी, साईश्रद्धा फेज 1 व 2 – नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सकाळी 10.45 ते दुपारी 12.30, कामादरम्यान पाणीपुरवठ्याची वेळ – सकाळी 10 ते 11.30\nआर उत्तर विभाग – शिव वल्लभ मार्ग (उत्तर बाजू), मारुती नगर, रावळपाडा, एस. एन. दुबे मार्ग, संत कबीर मार्ग, कोकणीपाडा, धारखाडी, सुहासिनी पावसकर मार्ग, वैशाली नगर, केतकीपाडा (अंशत:), एकता नगर, दहिसर टेलीफोन एक्स्चेंज, घरटनपाडा क्रमांक 1 व 2, संत मिराबाई मार्ग, वाघदेवी नगर, शिवाजी चौक, केशव नगर – नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सायंकाळी 5.30 ते 7.40, मात्र, कामादरम्यान पाणीपुरवठा बंद राहील.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n‘रान बाजार’वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज\nवैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत प्राजक्ता माळी\n‘रान बाजार’ वेब सीरिजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसेंची प्रतिक्रिया\nभारतातल्या ‘या’ ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य\nजान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट\nशहरातल्या श्वानांचा ‘गेट टू गेदर’, पोलिस श्वानांच्या कसरती; बघा फोटो\nमहेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन\nशिवतीर्थावर नाशिक पॅटर्न राबवा, राज ठाकरेंचे मुंबई महापालिकेला पत्र\nमेंदूमृत तरुणाच्या कुटुंबामुळे चौघांना जीवदान\nभिवंडीतील बालविवाहाचा प्रयत्न पोलिसांनी रोखला\nउद्यापासून बेस्ट बसेस होणार सुरु; सामान्य प्रवाशांसाठी बेस्टचा अतिरिक्त फेर्‍या\nवरळी डेअरीच्या जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन संकुल आणि मत्स्यालय उभारणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://brahmevakya.blogspot.com/2020/04/blog-post_30.html", "date_download": "2022-05-18T22:27:53Z", "digest": "sha1:U5WPOUOQXRQSFW7MC5O6X7WPGC3QNNLU", "length": 21266, "nlines": 140, "source_domain": "brahmevakya.blogspot.com", "title": "ब्रह्मेवाक्य: महाराष्ट्र हीरकमहोत्सव विशेष", "raw_content": "\nबहु असोत सुंदर, संपन्न....\nआजच्या शुक्रवारी, म्हणजे एक मे २०२० रोजी महाराष्ट्र साठी पूर्ण करतोय. साठीसोबत येणारा वाक्प्रचार फार काही चांगला नाही. पण तो व्यक्तीच्या संदर्भात असल्यानं सहज दुर्लक्षिता येईल. महाराष्ट्र हे आपलं एक राज्य असल्यानं त्याची साठी म्हणजे आपणा सर्व महाराष्ट्रवासीयांसाठी सुखाचा, आनंदाचा, जल्लोषाचा क्षण आत्ता ‘करोना’ साथीमुळं आपल्याला हा जल्लोष एकत्र येऊन करता येत नसला, तरी या महत्त्वाच्या टप्प्याची नोंद करायलाच पाहिजे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती सहजासहजी झाली नाही. त्यासाठी इथल्या जनतेला मोठं आंदोलन करावं लागलं. एकशे पाच हुतात्म्यांचे बलिदान द्यावे लागले. तो सर्व इतिहास आता नव्या पिढीला कदाचित माहितीही नसेल. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी; मात्र ती मिळविण्यासाठीही इथल्या नेत्यांना रक्ताचं पाणी करावं लागलं. आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे अशा नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा प्राणपणाने लढला. चिंतामणराव देशमुखांसारख्या महाराष्ट्रभक्त नेत्याने आपल्या केंद्रीय अर्थमंत्रिपदावर सहज पाणी सोडले. सेनापती बापट यांच्यासारखा वयोवृद्ध सेनानी या लढ्याच्या अग्रभागी उभा ठाकला. ‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्राविण राष्ट्रगाडा न चाले’ असे अत्यंत अभिमानास्पद, ज्वलज्जहाल उद्गार त्यांनी काढले आणि मराठी जनतेला स्फुरण चढले. एकदा राज्य स्थापन झाल्यानंतर यशवंतराव चव्हाणांसारख्या दूरदृष्टीच्या नेत्याने या राज्याच्या प्रगतीची मुहूर्तमेढ रोवली. हा सगळा इतिहास इथे पुन्हा सांगण्याचे कारण म्हणजे राज्याच्या साठीनिमित्त या सर्व कालखंडात नक्की काय घडलं, काय घडणं अपेक्षित होतं आणि पुढे काय व्हायला हवं याची किमान चर्चा तरी व्हावी.\nमहाराष्ट्रात बहुसंख्य जनता मराठी बोलणारी असल्यानं या लेखापुरता तरी मराठी माणसांचाच विचार केला आहे. दोनशे-तीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आले आणि इथलेच झाले असे सगळे लोक मराठीच आहेत. काहींची मातृभाषा कदाचित मराठी नसेल, पण अनेक वर्षं, अनेक पिढ्या इथं राहिल्यानं ते मराठीच आहेत. महाराष्ट्राचा स्वभाव रांगडा आहे; तिखट आहे, ग्रामीण आहे. (ग्राम्य नव्हे) शेती करणं, कष्टाने पैसा मिळवणं, तमाशा आदी संगीत मनोरंजन प्रकारात मन रमवणं या त्याच्या आवडत्या गोष्टी आहेत. तीस-चाळीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावातलं जीवन कसं होतं, ते आठवून पाहा. पिठलं-खर्डा-भाकरी खाणे, गणपती आणि दिवाळी हे सण मनापासून साजरे करणे, संध्याकाळी गावातल्या देवळात कीर्तनाला जाणे आणि शनिवारी रात्री फडाला जाणे यात ग्रामीण जीवन सामावलं होतं. शहरी जीवनही तसं साचेबद्धच होतं. बँक, एलआयसी किंवा सरकारी कचेरीत सकाळी दहा ते पाच नोकरी करणं, शनिवारी एखादं नाटक बघणं आणि क्वचित कधी तरी हॉटेलांत जाऊन जेवणं यात शहरी मध्यमवर्ग खूश होता. साठच्या दशकात आलेल्या अनेक मराठी चित्रपटांत या दोन्ही जगण्याचं प्रतिबिंब दिसेल. साहित्यातही सापडेल. ग्रामीण महाराष्ट्राचं व्यक्तिचित्र कुणाला हवं असल्यास व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार आणि शंकर पाटील यांच्या साहित्यात तो गवसेल. शहरी महाराष्ट्र व. पु. काळे यांच्यापासून शं. ना. नवऱ्यांपर्यंत अनेकांनी रेखाटला आहे. नैसर्गिक दुष्काळ आणि अभावग्रस्तता इथल्या जनतेच्या पाचवीला पुजली होती. पण तरी लोक असमाधानी नव्हते. अपेक्षा थोड्या होत्या, जगणं साधं-सोपं होतं.\nसाठच्या दशकात सहकार चळवळीनं ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलला. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात या कारखान्यांच्या सभोवती समृद्धीची बेटं तयार झाली. काही मोजक्या कारखानदारांनी आणलेल्या उद्योगांमुळे छोट्या छोट्या, स्वयंपूर्ण वसाहती उभ्या राहिल्या. या बेटांवरचं जगणं उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळं झालं. विदर्भ आणि मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाले असले, तरी त्यांचं भौगोलिक, सांस्कृतिक वेगळेपण कायम होतं. मराठी भाषेच्या दुव्यानं हा सगळा भाग एका धाग्यात सांधला गेला. शिवाय हे राज्य अस्तित्वात येण्याआधीपासून इथं असलेली संतपरंपरा, वारकरी संप्रदाय यामुळं अंतरीचा जिव्हाळा होताच. ग्रामीण महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजत असतानाच वसंतराव नाईकांसारख्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात हरितक्रांती, धवलक्रांतीची बीजं रोवली. एके काळचा दुष्काळी, रखरखाटी महाराष्ट्र निदान काही परिसरापुरता तरी हिरवागार झाला, दुधदुभत्यानं न्हाऊ लागला. याच वेळी शहरांमध्ये, विशेषत: मुंबई व पुण्याच्या परिसरात औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्या. मुंबई अद्यापही गिरण्यांचं शहर होतं. इथल्या कापड गिरण्यांची आणि त्याला जोडून वस्ती असलेल्या लालबाग-परळची एक वेगळीच गिरणगाव संस्कृती त्या अवाढव्य महानगराच्या एका कुशीत सुखानं नांदत होती. मुंबई, पुण्याच्या जोडीनं नागपूर, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर ही शहरंही चांगलीच विस्तारत होती. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरचा हा दहा-पंधरा वर्षांचा काळ कदाचित सर्वोत्कृष्ट काळ असावा. या काळातलं राज्यातलं सामाजिक, सांस्कृतिक जीवन रसरशीत होतं. साहित्यातही विद्रोही, दलित, स्त्री असे विविध प्रवाह नव्याने एकत्र येत होते. पुलंच्या बहुरूपी प्रयोगांपासून ते विजय तेंडुलकरांच्या बहुस्पर्शी नाट्यप्रयोगांपर्यंत सारं काही घडत होतं. कलाकारांमध्ये, लेखकांमध्ये नवं काही सांगण्याची, करण्याची ऊर्मी होती; तसंच इथल्या सर्वसामान्य जनतेलाही ते जाणून घेण्यात रुची होती. गावोगावी ग्रंथालये होती आणि नवसाक्षरांचं प्रमाणही वाढत होतं. महाराष्ट्र हे सर्वच बाबतींत देशातलं अग्रेसर, क्रमांक एकचं राज्य अशी प्रतिमा होती.\nमात्र, लवकरच या सगळ्या प्रगतीला ग्रहण लागलं. भ्रष्टाचाराचा कली भल्याभल्यांच्या अंगात शिरला. समाजकारणापेक्षा सत्तेचं राजकारण वरचढ ठरू लागलं. याच काळात विजय तेंडुलकरांच्या लेखणीतून उतरलेला ‘सामना’ हा चित्रपट आणि ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक यावं, यात आश्चर्य नव्हतं. पुढच्या काळात सर्वच क्षेत्रांत ही कीड पसरू लागली आणि सामाजिक अस्वस्थतेची ठिणगी पडली. गावोगावी नांदत असलेल्या सलोख्याला सुरुंग लागला. पुढच्या काळात देशात सुरू असलेल्या मंडल आयोग वाद, बाबरी मशिदीचं पतन, जातीय दंगली या सगळ्यांचा परिणाम राज्याच्या प्रकृतीवर झालाच. गिरणी कामगार संपानं मुंबईतलं गिरणगाव उद्ध्वस्त झालं. मुंबईत वाढत असलेल्या टोळीयुद्धाला यातले काही बेरोजगार तरुण बळी पडले. तस्करी, काळा बाजार याला ऊत आला. ताप आलेल्या माणसाचं तोंड कडवट व्हावं, तसं राज्याचं तोंड कडू होऊन गेलं.\nनंतर १९९१ मध्ये देशानं जागतिकीकरणाच्या रूपानं मोठा बदल पाहिला. महाराष्ट्रही त्याला अपवाद नव्हता. इथली शहरं महानगरं झाली आणि महानगरं लोकांच्या लोंढ्यानं फुटून मरणासन्न झाली. ग्रामीण महाराष्ट्रातून बेरोजगारांचे तांडेच्या तांडे शहरांच्या दिशेनं धावू लागले. ऐंशीच्या दशकात सडलेल्या सामाजिक व्यवस्थेचं बेंड जागतिकीकरणाच्या इंजेक्शननं ‌फुटलं. जखम मात्र वाहतच राहिली. शहरांतलं वातावरण वेगानं बदलत गेलं. कुटुंबकेंद्री व्यवस्था कधी व्यक्तिकेंद्री झाली आणि मूल्याधारित सांस्कृतिक धारणा कधी ईहवादी झाल्या, याचा अनेकांना तपास लागला नाही. कला क्षेत्रापासून ते राजकारणापर्यंत आणि शिक्षणापासून ते साहित्यापर्यंत सर्वत्र सुमारांची सद्दी सुरू झाली. एकविसाव्या शतकात तर वेगानं होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीनं साऱ्या समाजाचीच फरपट चालविली. अनेकांच्या मनात ‘आयडेंटिटी क्रायसिस’ निर्माण झाला. राजकारणातल्या भोंदूपणाने नवनवे तळ गाठले. समाजात द्वेषाची पेरणी झाली. आता तिला महाभयंकर विषारी फळं लगडली आहेत.\nहे सगळं असलं, तरी हा महाराष्ट्र इथल्या सर्वसामान्य माणसाच्या शहाण्या समजूतदारपणावर उभा आहे आणि इथून पुढंही उभाच राहील. संत परंपरेचा वारसा आणि छत्रपती शिवरायांच्या लोककल्याणकारी राज्याचा इतिहास इथल्या मातीच्या कणाकणात आहे. सह्याद्रीचे भक्कम कोट आणि गोदा-कृष्णेचे अमृततुल्य पाणी इथल्या माणसाच्या अणुरेणूत मुरले आहे. अशा भूमीवर नांदणारे राज्य आता साठ वर्षांचे होऊ घातले आहे. त्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध होऊ या. आपल्या पूर्वसूरींना यापेक्षा कोणती चांगली भेट असू शकेल\nअनंत दीक्षित स्मरण लेख\nगेली २४ वर्षं पत्रकारितेत आहे. नियमित सदरं सोडून अन्यत्रही खूप लिखाण होतं... ते कुठं कुठं छापूनही येतं... पण त्याचं एकत्रित संकलन असं कुठं नाही. त्यासाठी हा ब्लॉग... माझे जुने-नवे लेख आणि सिनेमांची परीक्षणं... असं इथं आहे सगळं... तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://firstmaharashtra.com/2021/09/30/shocking-gang-rape-of-a-girl-student-in-a-dilapidated-hospital-building/", "date_download": "2022-05-18T23:04:52Z", "digest": "sha1:DNPVKNANFMHZELR4SI4IZQLIBLWP4AFU", "length": 6074, "nlines": 85, "source_domain": "firstmaharashtra.com", "title": "धक्कादायक: विद्यार्थिनीवर हॉस्पिटलच्या पडीक इमारतीत सामूहिक बलात्कार – First Maharashtra", "raw_content": "\nधक्कादायक: विद्यार्थिनीवर हॉस्पिटलच्या पडीक इमारतीत सामूहिक बलात्कार\nहैदराबाद: महिला सुरक्षेसाठी कठोर कायदे करुनही महिलांविरोधात घडणारे गुन्हे कमी झालेले नाहीत. एका हॉस्पिटलच्या पडीक इमारतीत विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. तेलंगणच्या निझामाबाद जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात सहभाग असल्यामुळे पाचही आरोपींना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.\nआयपीसीच्या विविध कलमांतंर्गत आरोपींविरोधात गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. एका वृत्त वाहिनीने वृत्त दिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केला. अन्य दोन आरोपी त्यांचे साथीदार होते. मंगळवारी रात्री विद्यार्थिनी घरी परतत असताना, लिफ्ट देण्याच्या बहाण्याने आरोपी तिला निर्जन स्थळी घेऊन गेले.\nएका आरोपी बरोबर मैत्री झाल्यानंतर पीडीत मुलगी त्याच्या बाईकवर बसली. ड्राइव्हसाठी जात असल्याचे सांगून ते तिला निझामाबाद येथे घेऊन गेले. आरोपी पीडीत मुलीला एका हॉस्पिटलच्या पडक्या इमारतीत घेऊन गेले व तिच्यावर बलात्कार केला, असे पोलिसांनी सांगितले.\nShocking: Gang rape of a girl student in a dilapidated hospital buildingधक्कादायक: विद्यार्थिनीवर हॉस्पिटलच्या पडीक इमारतीत सामूहिक बलात्कार\n‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…\nज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…\nउद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण\nकोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…\n१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…\n…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…\nनाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…\nप्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/maharashtra/pune/104566/the-abducted-doctor-couples-son-was-found-safely/ar", "date_download": "2022-05-18T22:39:05Z", "digest": "sha1:QZBOTNOCTHR7QVKOWHEFWXC27BDHN2B4", "length": 7840, "nlines": 148, "source_domain": "pudhari.news", "title": "बालेवाडी परिसरातून अपहरण झालेल्या डॉक्टर दाम्पत्याचा मुलगा मिळाला सुखरूप !! - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/महाराष्ट्र/पुणे/बालेवाडी परिसरातून अपहरण झालेल्या डॉक्टर दाम्पत्याचा मुलगा मिळाला सुखरूप \nबालेवाडी परिसरातून अपहरण झालेल्या डॉक्टर दाम्पत्याचा मुलगा मिळाला सुखरूप \nपुणे : पुढारी वृत्तसेवा\nबाणेर बालेवाडी परिसरातून अपहरण झालेला चार वर्षीय मुलगा पुनावळे परिसरात सुखरूप मिळून आला आहे. अपहरणकर्त्याने त्याला तेथेच सोडून पळ काढलाचा अंदाज आहे. मागील आठ दिवसांपासून पुणे पोलीस पिंपरी चिंचवड पोलिसांची पथके मुलाचा शोध घेत होते. पोलिस दलातील अतिवरिष्ठ अधिकारी या घटनेवर जातीने लक्ष ठेवून होते.\nपुन्हा एकदा सिध्द झालं, महाराष्ट्रात ‘भाजप १ नंबर’ चा पक्ष : चंद्रकांत पाटील\n१०६ नगरपंचायतींपैकी ९७ नगरपंचायतींचे निकाल हाती; कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या \nपुनावळे येथील क्रिएटिव्ह ऑरचिड या सोसायटीचे सुरक्षा रक्षक दादाराव जाधव (वय ७०) यांच्याकडे आरोपीने मुलाला सोपवले व तेथून पळ काढला. जाधव यांनी मुलाच्या बॅगवरील नंबरवर फोन करून माहिती दिली. त्यानुसाद, वाकड आणि हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलाला ताब्यात घेतले.\nऋता दुर्गुळेने प्रतिक शाह सोबत गुपचुप आवरलं शुभमंगल\nऔरंगाबदेत 'इसिस'चा अल्पवयीन हस्तक दोषी : प्रसादात विष कालवण्याचा होता कट\nडॉक्टर दाम्पत्याच्या चार वर्षीय मुलाचे 11 जानेवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास अपहरण झाले होते. घरासमोर मुलगा खेळत असताना त्याचे अपहरण करण्यात आले होते. हा सर्वप्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र त्याचे अपहरण नेमक्या कोणत्या कारणातून झाले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.\nहे ही वाचलं का \nGoa election 2022 : गोव्यात आपच्या मुख्यमंत्रीपदाचा दावेदार ठरला, केजरीवालांनी केली घोषणा\nपाटण : राज्यमंत्री शंभूराज देसाईंना पाटणकरांचा मोठा धक्का; १७ पैकी १५ जागांवर राष्ट्रवादीचा विजय\nरेल्वेमध्ये नोकरीचे आमीष दाखवून शेतकऱ्यासह चौघांची १८ लाखांना फसवणूक\nऋता दुर्गुळेने प्रतिक शाह सोबत गुपचुप आवरलं शुभमंगल\n‘पाण्यामुळे जिवाची माणसं गमावली, पैसे नको पाणी द्या’; मंत्री आठवलेंना संतप्त कुटुंबाचा सवाल\nनाशिक : साडेआठ लाखाच्या फसवणूक प्रकरणी तीन महिलांना शिक्षा\nमुंबई : सेक्सॉर्टशन रॅकेटमध्ये अडकला घोड्यांचा प्रशिक्षक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/entertainment/shah-rukh-khan-honoured-france-highest-civilian-award-mannat-party/433336/", "date_download": "2022-05-18T22:08:39Z", "digest": "sha1:AKGQ4XRY2ZF3Z5KGJWLELZKKRWHJR7WL", "length": 13686, "nlines": 147, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Shah rukh khan honoured france highest civilian award mannat party", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर मनोरंजन शाहरुख खान ठरला फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराचा मानकरी; ‘मन्नत’वर रंगली पार्टी\nशाहरुख खान ठरला फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराचा मानकरी; ‘मन्नत’वर रंगली पार्टी\nशाहरुख खान ठरला फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराचा मानकरी; 'मन्नत'वर रंगली पार्टी\nबॉलिवूडचा किंग खान आणि 90 च्या शतकातील सुपरहिरो शाहरुख खान आजही अनेक कारणांसाठी चर्चेत असतो. यावेळी शाहरूख एका हायप्रोफाईल पार्टीमुळे चर्चेत आला आहे. अलीकडे शाहरूखनने त्याच्या मुंबईतील ‘मन्नत’ या बंगल्य़ावर काही देशांच्या राजदूतांसाठी एका हाय प्रोफाईल पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये फ्रान्स, कॅनडा आणि अन्य काही देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. सोशल मीडियावर या ग्रँड पार्टीतील अनेक फोटो व्हायरल होत आहे. ज्यात शाहरुख त्याच्या घरी आलेल्या पाहुण्यांचा योग्य पाहुणचार करताना दिसतोय. तसेच त्यांच्यासोबत अनेक फोटो देखील काढताना दिसतोय.\nकॅनडाचे भारतातील राजदूत Diedrah Kelly यांनी या पार्टीचे अनेक फोटो ट्विटवर शेअर केले आहेत. यावेळी Kelly यांनी मन्नतवर झालेल्या स्वागताचे तोंड भरून कौतुक केले आहे. यावर kelly यांनी लिहिले की, जगभरातील चाहत्यांना शाहरूख किती आवडतो याची मला जाणीव आहे. दरम्यान आमचं मन्नतवर प्रेमाने स्वागत केल्याबद्दल गौरी खान आणि शाहरुख खानचे मनापासून आभार… मला बॉलिवूड आणि कॅनडा फिल्म इंडस्ट्रीचा अभिमान आहे.. या इंडस्ट्रीमध्ये नवीन संधी निर्माण होतील अशी पेक्षा व्यक्त करते.\nतर फ्रान्सचे भारतीय राजदूत जीन-मार्क सेरे-शार्लेट यांनीही शाहरुखसोबतचे फोटो शेअर केले. त्यांनी फोटो शेअर करत लिहिले की, “मुंबईमध्ये झालेल्या एका पार्टीमध्ये फ्रान्समधील प्रतिष्ठीत असा नागरी सन्मान the Légion d’Honneur, यासाठी बॉलिवूडमधील शाहरुख खान अगदी योग्य आहे. शाहरुखनं दिलेल्या पार्टीसाठी त्याचे मनापासून आभार’ शाहरुखला हा सन्मान त्याने संपूर्ण जगामध्ये सांस्कृतिक विविधतेसाठी दिलेल्या योगदानासाठी दिला गेला. तुमच्या आदरातिथ्याबद्दल मी तुमचे मनापासून कौतुक करू इच्छितो.\nदरम्यान @Quebec_India यांनी देखील शाहरुखच्या या पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, ‘मुंबईतील काही भारतीय राजदूत आणि शाहरुख यांची एक छान संध्याकाळ… बॉलिवूड सुपरस्टारनं क्युबेक सिनेमा आणि तिथल्या अत्याधुनिक स्टुडिओंबद्दल चर्चा केली. हे आमंत्रण दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद शाहरुख खान.’\nहा पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुखनेही अतिशय आनंद व्यक्त केला आहे. तो म्हणाला की, ‘आयुष्यामध्ये असे अनेक क्षण येतात. हे क्षण तुम्ही योग्य मार्गानं जात असल्याची खात्री देत असतात. माझ्या आयुष्यातील हा क्षण देखील असाच आहे. हा सन्मान मिळाल्यानं मी खूप आनंदात आहे.’\nकाही काळापूर्वी शाहरुखने सौदी अरेबियाचे सांस्कृतिक मंत्री बदेर बिन फरहान अलसौद यांचीही त्यांच्या घरी भेट घेतली होती . त्याचा पुढचा चित्रपट ‘पठाण’ पुढच्या वर्षी रिलीज होणार असला तरी काही प्रसिद्ध अभिनेत्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. त्याला या चित्रपटाकडून खूप आशा आहेत. त्याने अलीकडेच दिग्दर्शक राजकुमार हिराणीसोबतच्या ‘डंकी’ या त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.\nOops मूमेंटमुळे दीपिका पदुकोण होतेय ट्रोल\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nगेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव\n‘रान बाजार’वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज\nवैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत प्राजक्ता माळी\n‘रान बाजार’ वेब सीरिजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसेंची प्रतिक्रिया\nभारतातल्या ‘या’ ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य\nजान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट\nशहरातल्या श्वानांचा ‘गेट टू गेदर’, पोलिस श्वानांच्या कसरती; बघा फोटो\nमहेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन\nVideo : कंगना म्हणते; मूव्ही माफियांमुळेच झाला सुशांतचा मृत्यू\nHBD: संघर्षमय प्रवासाला मागे सारत झाकीर खान बनला प्रसिद्ध स्टँन्डअप कॉमेडियन...\nहार्दिक – राहुल मुलाखतीच्या वादानंतर करण जोहरला पश्चाताप\nजॅकलीनने असा साजरा केला ख्रिसमस, पाहा फोटो\nअभिनेता सोनू सुदचा गरजुंसाठी मदतीचा हात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%A8%E0%A5%AB/", "date_download": "2022-05-18T23:03:51Z", "digest": "sha1:ZHO566SJZ7SK32BCQY6KLETZ3NTWMV5N", "length": 7213, "nlines": 64, "source_domain": "analysernews.com", "title": "काबुल तीन बॉम्बस्फोटांनी हादरले;२५ विद्यार्थ्यांचा मृत्यू", "raw_content": "\nकाबुलमध्ये बॉम्बस्फोट;२५ विद्यार्थी ठार\nकाबुल : अफगाणिस्तानची राजधानी आज तीन बॉम्बस्फोटांनी हादरली. राजधानी काबूल येथील एका माध्यमिक शाळेत मंगळवारी (१९ एप्रिल) आत्मघातकी तीन बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटात २५ हून अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची तर अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.\nकाबुल पश्चिमेच्या भागातील शाळेमध्ये आज सकाळी बॉम्बस्फोट करण्यात आले. पहिला बॉम्बस्फोट मुमताज एज्युकेशनल सेंटरजवळ झाला, तर दुसरा बॉम्बस्फोट अब्दुल रहीम शहीद हायस्कूलच्या समोर झाला. बॉम्बस्फोट झाला त्यावेळी विद्यार्थी शाळेतून बाहेर पडत होते. आत्‍मघातकी हल्लेखोराने शाळेमध्ये स्वत:ला उडवून दिले. यावेळी मुले शाळेबाहेर उभी होती. या घटनेत २५ हून अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थी स्कूल बसद्वारे शाळेतून बाहेर पडत असताना बॉम्बस्फोट करण्यात आले. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बॉम्बस्फोटांची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही.\nशिया हजारा समुदाय मोठ्या संख्येने राहत असलेल्या ठिकाणी हे स्फोट झाले आहेत. ज्या शाळेमध्ये बॉम्बस्फोट झाले आहेत ती शिया हजारा समुदाय मोठ्या संख्येने असलेल्या ठिकाणी आहे. इस्लामिक कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर हजारा समुदाय आहे, अशी माहिती आहे. तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता मिळवल्यानंतर देशाला सुरक्षित केले असल्याचा दावा केला होता. मात्र, आंतरराष्ट्रीय अधिकारी आणि विश्लेषकांनी इस्लामिक स्टेटसकडून हल्ले वाढल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तालिबान सत्तेत आल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक स्टेट सक्रिय झाले आहे. दहशतवादी संघटना शिया समुदायाला निशाणा बनवत आहे. शिया मुस्लिम समुदायाच्या मशिदीवर हल्ले केले जात आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातील काबुलमधील एका मोठ्या मशिदीवर बॉम्ब फेकण्यात आला होता. नमाज सुरू असतानाच झालेल्या हल्ल्यात ६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी एका संशयिताला अटक करण्यात आली होती.\nयशोमती ठाकूरच अचलपूर घटनेच्या मास्टरमाईंड\nमनसे पदाधिकाऱ्यांची शिवतिर्थावर बैठक;अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मनसेचा भोंगा\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील २१ मेची सभा रद्द\nराहुल गांधींना नेत्यांऐवजी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट; हार्दिक पटेलचा निशाणा\nशिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एआयएमआयएमच्या प्रवक्त्याला अटक\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा तडकाफडकी राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/eat-y-plus-grade-security-to-navneet-rana/", "date_download": "2022-05-18T22:46:46Z", "digest": "sha1:K6HRQ7GKF72B4UCREUDNMLVNIMPQTS3G", "length": 6814, "nlines": 64, "source_domain": "analysernews.com", "title": "खा. नवनीत राणा यांना Y प्लस दर्जाची सुरक्षा", "raw_content": "\nखा. नवनीत राणा यांना Y प्लस दर्जाची सुरक्षा\nअमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने वाय (Y) प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. खा. नवनीत राणा यांच्या जीवाला धोका असल्याचा केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचा अहवाल आहे. त्याची गांभीर्याने दखल घेऊन खा. नवनीत राणा यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्देशानुसार वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आली आहे. संपूर्ण देशात कुठेही फिरताना आता खा. नवनीत राणा यांना वाय प्लस दर्जाचे सुरक्षा कवच मिळणार आहे.\nकेंद्र सरकारने प्रदान केलेल्या या सुरक्षा व्यवस्थेत एसपीओ, एनएसजीचे कमांडो, सीएसएफचे बंदूकधारी जवान, शासकीय पायलट कार, दोन स्कॉर्पिओ गाड्या आदी ताफा पुरविण्यात येणार आहे. हे सुरक्षा पथक खासदार नवनीत रवी राणा यांच्या समवेत २४ तास राहणार आहे. खा. नवनीत रवी राणा या सातत्याने लोकसभेत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडत असतात. तसेच त्या देशातील अनेक गंभीर प्रश्नांना वाचा फोडत असतात. याबरोबरच त्या अनेक ज्वलंत मुद्द्यांना हात घालतात. त्यामुळे त्यांचा जीवाला धोका असल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने गृहमंत्रालयाला दिला होता. त्याची गांभीर्याने दखल घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खा. नवनीत रवी राणा यांच्या सुरक्षेसाठी ही वाय प्लस सुरक्षा यंत्रणा प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या या निर्णयामुळे खा. नवनीत रवी राणा यांचा व्हीव्हीआयपी (अति महत्वाच्या व्यक्ती) श्रेणीत समावेश झाला आहे. यापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांना सुध्दा अशा प्रकारे सुरक्षा पुरविण्यात आली होती.\nखा. नवनीत राणा यांचे हे वाय प्लस सुरक्षा पथक आज अमरावतीत दाखल होत आहे. या पथकात एकूण ११ कमांडो असतील. केंद्र सरकारने खा. नवनीत राणा यांच्याकडे कुठलेही पद नसताना त्यांना वाय प्लस सुरक्षा दिल्याने अनेकाच्या भुवया उंचावल्या आहेत.\n‘सिल्व्हर ओक’ हल्‍ला प्रकरण : गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\nविद्यापीठांच्या ऑफलाईन परीक्षांचा वेळ वाढणार\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील २१ मेची सभा रद्द\nराहुल गांधींना नेत्यांऐवजी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट; हार्दिक पटेलचा निशाणा\nशिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एआयएमआयएमच्या प्रवक्त्याला अटक\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा तडकाफडकी राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/two-people-were-killed-and-ten-were-injured-in-the-violence-against-caa-in-meghalay-j-mhmg-438806.html", "date_download": "2022-05-19T00:03:16Z", "digest": "sha1:VRTNDC63GEC5ZYBA34YJROSIVNNI7OXY", "length": 9794, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "CAA विरोधातल्या हिंसाचारात दिल्लीनंतर या राज्यातही 2 जणांचा मृत्यू, 10 जणांवर चाकूहल्ला – News18 लोकमत", "raw_content": "\nCAA विरोधातल्या हिंसाचारात दिल्लीनंतर या राज्यातही 2 जणांचा मृत्यू, 10 जणांवर चाकूहल्ला\nCAA विरोधातल्या हिंसाचारात दिल्लीनंतर या राज्यातही 2 जणांचा मृत्यू, 10 जणांवर चाकूहल्ला\nयेथे हिंसाचाराचा संशय आल्याने अनेक भागांमधील मोबाइल सेवा रद्द करण्यात आली होती. शिवाय दिवसाला 5 एसएमएस पाठविण्याची मर्यादा ठेवली होती\nशेतकरी आंदोलनातलं मोठं नाव राकेश टिकैत आता अचानक बाजूला कसं पडलं\nसोयाबीन पेरणीवर राज्य सरकारचे विशेष लक्ष कृषी मंत्र्यांच्या सूचना\nभीषण: Heat Wave मुळे उभं पीक करपलं आणि भारनियमनामुळे वावर पाण्याविना\nविदर्भात साखर उद्योगाला चालना मिळणार, साखर कारखाने सुरू करण्यासाठी समिती स्थापन\nशिलाँग, 1 मार्च : नागरिकत्व संशोधन कायद्यासंदर्भात (CAA) दिल्लीमधील हिंसाचार उफाळला होता. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर आता मेघालयातून बातमी आली आहे. येथे नागरिकत्व संशोधन कायद्याला विरोध व समर्थन करणाऱ्यांमध्ये उद्भवलेल्या दंगलीत एका जमावाने शनिवारी शिलॉंग येथील गर्दी असलेल्या बाजारात चाकूने हल्ला केला. या जमानाने शिलाँग येथील अनिवासितांवर हल्ला केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. याशिवाय शिलाँगमधील लॅग्सिंग, चेरापूंजी शहरातील ल्यू सोहरा बाजारातही हल्ला झाला असून यामध्ये 2 अनिवासित जखमी झाले आहेत. यापूर्वी शुक्रवारी खासी छात्र संघ (KSU) आणि आदिवासी नसलेल्यांमध्ये मारामारी झाली. यामध्ये बांगलादेशाच्या सीमाजवळील पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील इचमती परिसरातील एका स्थानिक टॅक्सी चालकाची हत्या करण्यात आली होती. सरकारने 1 मार्चच्या सकाळपर्यंत शिलाँग बाजार आणि त्यांच्या जवळील क्षेत्रात कर्फ्यूची घोषणा केली होती. यावेळी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे दोन गट तैनात करण्यात आले होते. आणखी काही गटांचे पाचारण करण्यात आले होते. हे वाचा - दिल्ली हिंसाचार : आप नगरसेवकाच्या घरात सापडले पेट्रोल बॉम्ब आणि दगडांचा खच शिलाँगमधील सर्वात जुन्या बाजारांपैकी असलेल्या बारा बाजारावर झालेल्या हल्ल्यातील सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी आसाममधील बारपेटा जिल्ह्यातील 29 वर्षीय रुपचंद दीवन यांनी रस्त्यात जीव सोडला. लॅग्सिंगमध्ये 21 वर्षीय आकाश अली याच्यावर हल्ला करण्यात आला. या हिंसाचारानंतर येथून 8 जणांना अटक करण्यात आले आहे. शिलाँग येथील हिंसाचाराचा संशय असल्याने अनेक भागांमधील मोबाइल सेवा रद्द करण्यात आली होती. शिवाय दिवसाला 5 एसएमएस पाठविण्याची मर्यादा ठेवण्यात आली होती. हे वाचा - दिल्लीत सकाळ होताच दगडफेक आणि जाळपोळ सुरू, हिंसाचारात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू सीएएवर चर्चा करण्यासाठी केएसयूच्या बैठकीत आणि इनर लाइन परमिट (आयएलपी) लागू करण्याच्या मागणीनंतर झालेल्या वादंगात इचमती येथे राहणाऱ्या लुरशाई हाइनेविता (35 वर्ष) यांचा मृत्यू झाला. मेघालयातील मोठ्या भागात सीएए लागू करण्यात येणार नसून व्यावहारिक स्वरुपात जर पाहिलं तर हे संपूर्ण राज्य सहाव्या अनुसूचीअंतर्गत येतं. इनर लाइन परमिट हे अनिवासी लोकांना येथे प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठीचं डॉक्युमेंट आहे. डिसेंबरमध्ये सीएए पारित केल्यानंतर मेघालय विधानसभेत आयएलपी लागू करण्यासाठी सर्वांच्या संमंतीनुसार एक प्रस्ताव पास करण्यात आला आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2022-05-18T23:04:51Z", "digest": "sha1:HPIP3IJFENJRAY3YQR5XDKAI2HUXNGGY", "length": 4868, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चिरायिंकिल (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nचिरियिंकिल लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या केरळ राज्यातील इ.स. २००८ सालापर्यंत अस्तित्वात लोकसभा मतदारसंघ होता. इ.स. २००८ साली हा मतदारसंघ विसर्जित करण्यात आला.\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर चिरायिंकिल (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१५ रोजी ०७:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pahawemanache.com/review/anandi-gopal-2019-marathi-review", "date_download": "2022-05-18T23:44:02Z", "digest": "sha1:X5LBO23SFBTOTACJVTM25FOJ7QX26EBX", "length": 12667, "nlines": 33, "source_domain": "pahawemanache.com", "title": "आनंदी गोपाळ (२०१९): सिनेमाच्या पुढे नेणारा सिनेमा | पाहावे मनाचे", "raw_content": "\nआनंदी गोपाळ (२०१९): सिनेमाच्या पुढे नेणारा सिनेमा\nप्रत्येक सिनेमा बघितला की त्याबद्दल लिहायला माझ्यातला समीक्षकी मी सरसावतो. पण कधीकधी सिनेमा जरी एक सिनेमा असला तरी त्यातला विषय, आशय हा त्याचं 'सिनेमा'पण बाजूला राखत वरचढ ठरतो आणि आपल्याला केवळ माणूस म्हणून नव्हे तर समाजातील आजचा एक घटक म्हणून महत्त्वाचं काही देऊन जातो. 'आनंदी गोपाळ' हा त्याच जातकुळीचा सिनेमा. म्हणूनच यावेळी या सिनेमाच्या तांत्रिक अंगाबद्दल काहीही न बोलता तो सिनेमा पाहून मला जे काही वाटलं ते तसंच, पहिल्या धारेचं आणि तितकंच अस्ताव्यस्त तुमच्या समोर मांडणार आहे. त्यावरून हा सिनेमा बघायचा का नाही हे तुम्हीच ठरवा.\n(मी नेहमी म्हणतो तसं) समाज हा एक अस्ताव्यस्त पसरलेला, अनेक अवयव असणारा, सगळ्याला व्यापूनही थांग न लागणारा आणि सतत आकार, रंगरूप बदलणारा प्राणी आहे. त्याचं कोणतं अंग आपल्यासमोर येईल तसा तो आपल्याला भासतो आणि आपण तेवढ्याच भागाशी झुंजत राहतो किंवा तेवढाच भाग कवटाळतो. प्रत्यक्षात या प्राण्याबद्दल वर्तमानातल्या रूपाचा थांग लागला नाही तरी त्याचे भूतकाळातले स्वरूप आणि त्यात होत गेलेले बदल यांचा विचार करून माणूस वर्तमान समजून घेत आला आहे. आनंदी गोपाळ आपल्याला जाणीव करून देतो ते या नेमक्या प्रवासाची आणि या काळाच्या पट्टीवर आपल्या स्थानाची.\nमाझी देवाबद्दलची एक धारणा आहे, की माणसाला जे जे जेव्हा ठाऊक नसते ती गोष्ट म्हणजे देव. जसजसे माणसाला ज्ञान प्राप्त होते त्याच्यासाठी त्या गोष्टीतून दैवी प्रभाव/देवत्त्व नष्ट होते आणि ती गोष्टी मानवी होत जाते. पण ज्ञान प्राप्तीचा हा यज्ञ अघोरी खर्चिक आहे, कारण याने आहुती म्हणून नेहमीच माणसाचे रक्त स्वीकारले आहे. केवळ भारतात नाही तर जगभरात या यज्ञाने अनेक बळी घेतले. पण हे माहीत असूनही यात आहुती घालायलाच जणू जन्म व्हावा अशा अनेक व्यक्ती आपल्यातूनच तयार झाल्या आणि आपापल्या परीने त्यात भर घालत गेल्या - घालत आहेत. पण यांच्या आहुतीनंतरही, अजूनही आपल्याला काही आदर्श समाज मिळालेला नाही. आता एकीकडे काहिंना ज्ञान मिळावायसाठी संघर्ष करावा लागत असताना, त्याचवेळी उलट नवीन तंत्रज्ञान आणि माहितीच्या त्सुनामी उपलब्धतेमुळे आता आपण एका नव्याच 'पोस्ट ट्रूथ' आव्हानाचा सामना करतोय. पण म्हणून याआधीच्या आहुतींचं महत्त्व अजिबात कमी होत नाही.\n'आनंदी गोपाळ' सिनेमा पाहिल्यावर मला 'क्वीन' सिनेमाचीही आठवण झाली. त्यात आधुनिक स्त्रीपुढे असणारे प्रश्न आनंदीपुढे असणाऱ्या प्रश्नांपेक्षा पूर्ण वेगळे आणि तीव्रतेने कमी वाटतीलही पण ते वेगळे मात्र तितकेच तीव्र आणि तिला कोणत्याही 'गोपाळा'विना सोडवायचे आहेत हेही लक्षात घेणं अगत्याचं आहे. क्वीनमध्ये सिनेमा संपायच्या आधी एक संवाद आहे, जेव्हा नायिका आपली रिंग परत करायला येते तेव्हा तिचा नी तिच्या होणाऱ्या सासूचा तो काहीसा असाय की, \"जब हम घरके मर्द ऑफिस जाएंगे तब हम मॉ बेटी बडे मजे करेंगे बाय गॉड. अखबार पढना, पार्लर जाना बडा मजा आयेगा. तुम और एक किटी जॉईन कर लेना बडा मजा आता है\". यात ही संभाव्य सासू नि तिचा हा संवाद सिनेमात जरी 'जुन्या काळातले', 'स्त्रियांवरील अन्यायाचं प्रतीक', 'बुरसटलेले' वगैरे वाटत असला तरी, काळाच्या पट्टीवर बायकांनी साधं \"अखबार किंवा मॅगझिन पढेंगे\" किंवा स्वत:च्या शरीराकडे लक्ष देण्यासाठी \"पार्लर जायेंगे\" असे बेत आखणं हे सुद्धा किती पुढारलेलं आहे याची जाणीव होण्यासाठी या काळाच्या पट्टीचं भान असणं आवश्यक आणि हा सिनेमा ते भान आणून देतो.\nप्राचीन काळात जन्मलेलं, आणि हजारो वर्षांपासून समाज या प्राण्याला वाळवीसारखं पोखरणारं \"धर्म\" नावाचं बांडगूळ आताही इतकं सर्वव्यापी आणि सध्याच्या प्रत्येक स्त्रीपुरुषाला इतकं वेठीला धरून असण्याच्या काळात, त्या काळातील त्या बांडगुळाच्या भयानकतेची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. आनंदी गोपाळमध्ये तर विचारांना आणि मेंदूला घट्ट धरणाऱ्या धर्माचा प्रभाव, त्यावर आनंदी-गोपाळ कणाकणाने मिळवत असणारा विजय आणि शेवटी आनंदीवर धर्माने केलेली मात असहायपणे बघणारा गोपाळ सगळंच जीव कुरतडणारं आहे. हे धर्म नावाचं बांडगूळ तर अजूनही समाजाचा आधार वाटावं इतकं भक्कम आणि सर्वव्यापी आहे. धर्म कोणताही असो केवळ आणि केवळ सबळांना फायदा पोचवत दुर्बलांचं तो शोषण करत आला आहे. अशावेळी धर्माचं रक्षण करणाऱ्या समाजाच्याच तीन तोंडी कुत्र्याशी (आठवा हॅरी पॉटर) झुंजणाऱ्या गोपाळरावांनाही जेव्हा बायकोचा वाऱ्यावर उडणारा पदरही डाचतो तेव्हा त्या कुत्र्याची लाळ त्यांच्या अंगावरही पडल्याचं प्रेक्षकाला खुणावत राहतं आणि त्याच्याही नकळत त्याचं लक्ष् स्वतःच्या लाळेने भरलेल्या खांद्याकडे जातं\nआताच्या काळातली स्त्री असो वा पुरुष स्वतःच्या वागण्याला, भूमिकांना पडताळण्यासाठी कसोटीचा दगड होण्याचं काम या सिनेमाने चोख केलं आहे. आपल्यापुढे \"परंपरा मोडायची\" या शक्यतेनेच डोळे विस्फारणाऱ्या लोकांची अजिबात कमी नाही, त्यावर प्रत्येकाने यथाशक्ती यथामती आनंदी गोपाळ होत या निरंतर यज्ञात आहुती घालत रहाणं, ही वाट कितीही उफराटी असली तरी अंतिमतः प्रगतीची आहे याची शाश्वती देणारा हा सिनेमा आहे इतकं मात्र नक्की\nआनंदी गोपाळ (२०१९) - चित्रपटाची /नाटकाची माहिती\nकलाकार: भाग्यश्री मिलिंद, ललित प्रभाकर\nबॉक्स ऑफिसचे आकडे: -\nदि इन्क्रेडिबल्स २ (२०१८): खरोखरच इन्क्रेडिबल\nबिंज वॉचिंग - डाऊनटन ऍबी\nबेगडी मुखवट्यांचा बेरंगी जथा - भाई (२०१९)\n‘सॅक्रेड गेम्स' सीझन-१ (२०१८): हळूहळू भिनत जाणारं ड्रग\nCopyright © पाहावे मनाचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/sports/mumbai-indians-first-time-lost-9th-matches-in-one-season-mi-vs-kkr-ipl-2022/434332/", "date_download": "2022-05-18T23:41:31Z", "digest": "sha1:V7IWTDMRBCIVETJUMEQKQZSCG5RY3PL4", "length": 12072, "nlines": 163, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Mumbai indians first time lost 9th matches in one season mi vs kkr ipl 2022", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर क्रीडा IPL 2022 : मुंबई इंडियन्सच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद\nIPL 2022 : मुंबई इंडियन्सच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद\nइंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वात मुंबई इंडियन्सची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. सोमवारी डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने 52 धावांनी पराभव केला. मुंबईचा आयपीएलच्या चालू मोसमातील हा नववा पराभव आहे.\nइंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वात मुंबई इंडियन्सची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. सोमवारी डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने 52 धावांनी पराभव केला. मुंबईचा आयपीएलच्या चालू मोसमातील हा नववा पराभव आहे. कोलकात्याविरुद्धच्या पराभवासह रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे.\nमुंबईचा संघ यंदा आयपीएलच्या गुणतालिकेत तळाशी आहे. याआधी मुंबईने 5 वेळा आयपीएलचे जेतेपद पटकवले. परंतु, मुंबई इंडियन्सचा परमॉर्मन्स इतका वाईट असेल आणि महत्वाचे म्हणजे मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाशी राहिल असे कुणी विचारही केला नव्हता. मात्र यंदाच्या पर्वात ते प्रत्यक्षात पाहायला मिळतंय.\nवास्तविक, आयपीएलच्या एकाच मोसमात मुंबईने प्रथमच इतके सामने गमावले आहेत. यापूर्वी २००९, २०१४ आणि २०१८ च्या हंगामात मुंबई इंडियन्सने प्रत्येकी आठ सामने गमावले होते. 2012, 2016 आणि 2021 च्या मोसमात त्यांना 7-7 सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते.\nनाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकांत 9 बाद 165 धावा केल्या. नितीश राणा आणि व्यंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी 43 धावांची खेळी खेळली. याशिवाय अजिंक्य रहाणेने 25 आणि रिंकू सिंगने नाबाद 23 धावांचे योगदान दिले. मुंबई इंडियन्सकडून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 5 तर कुमार कार्तिकेयने दोन खेळाडूंना बाद केले.\nकोलकाताच्या या 113 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबईचा डाव 17.3 षटकांत 113 धावांत गुंडाळला. यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनने संघासाठी सर्वाधिक 51 धावांचे योगदान दिले. कोलकाताकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक तीन आणि आंद्रे रसेलने दोन खेळाडूंना बाद केले. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या सहा विकेट 14 धावांतच पडल्या.\nकोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमधील 113 धावा ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या होती. याआधी 2012 च्या आयपीएलमध्ये वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कोलकाता विरुद्ध रोहित ब्रिगेड 108 धावांवर बाद झाला होता. आयपीएलच्या इतिहासात केकेआरने मुंबईला सलग 2 सामन्यात पराभूत करण्याची ही दुसरी वेळ आहे.\nहेही वाचा – टी-२० वर्ल्ड कपपूर्वी ऑस्ट्रेलियन टीम करणार भारताचा दौरा; वाचा सामने कुठे होणार\nमुंबई इंडियंस बनाम कोलकाता नाइट राइडर्स\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.\n‘रान बाजार’वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज\nवैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत प्राजक्ता माळी\n‘रान बाजार’ वेब सीरिजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसेंची प्रतिक्रिया\nभारतातल्या ‘या’ ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य\nजान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट\nशहरातल्या श्वानांचा ‘गेट टू गेदर’, पोलिस श्वानांच्या कसरती; बघा फोटो\nमहेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन\nT20 WC 2021: न्यूझीलंड संघाला शोएबचा इशारा, म्हणतो T20 मध्ये बदला...\nRanji Trophy : रणजी करंडक १६ नोव्हेंबरपासून; आगामी स्थानिक मोसमात २१००...\nIND vs AUS : पहिल्या दोन सत्रांत सावधपणे फलंदाजी केल्याचे दुःख नाही...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.newsdanka.com/crime/person-died-due-to-heart-attack-when-police-raid-video-parlour/52740/", "date_download": "2022-05-18T22:26:57Z", "digest": "sha1:H54BRREHVHKVSS2DO7LV5LB5BIDNAVM4", "length": 9819, "nlines": 134, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Person Died Due To Heart Attack When Police Raid Video Parlour", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरक्राईमनामासमाजसेवा शाखेच्या छाप्यादरम्यान एकाचा धक्क्याने मृत्यू\nसमाजसेवा शाखेच्या छाप्यादरम्यान एकाचा धक्क्याने मृत्यू\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nमुंबई पोलिसांच्या समाज सेवा शाखेकडून एका व्हिडीओ पार्लरवर छापेमारी सुरू असताना एका व्यक्तीचा हृदयविकारच्या धक्क्याने मृत्यु झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी मुलुंड येथे घडली. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.\nदिलीप शेजपाल (५०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दिलीप शेजवाल हे कल्याण येथे राहणारे असून भांडुप येथे एका खाजगी कंपनीत कलेक्शनचे काम करीत होते. गुरुवारी सायंकाळी कलेक्शनचे काम आटोपून शेजपाल हे मुलुंड पश्चिम येथील संगम व्हिडीओ पार्लर या ठिकाणी गेले होते.\nकमलनाथ यांचा म.प्र. विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा\n‘राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नावाने हजारो महिलांची फसवणूक’\nमहाराष्ट्रात सापडलेल्या तलवारीच्या साठ्यासाठी गृहमंत्र्यांवरच गुन्हा दाखल करावा का \nनेताजींच्या संदेशासाठी दहा वर्षांच्या मुलाची सायकल सफर\nयादरम्यान समाज सेवा शाखेच्या पोलिसांनी व्हिडीओ पार्लरवर छापा टाकला असता ग्राहकांची पळापळ सुरू झाली, त्यात घाबरलेल्या दिलीप शेजपाल यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने ते कोसळले,त्याच्याकडे गोळी नसल्यामुळे त्यांनी घरी फोन करून गोळ्यांचे पाकीटाचे फोटो मागविले, तो पर्यत त्यांना पोलिसांनी अग्रवाल रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराचा तीव्र झटक्यामुळे त्यांचा मृत्यु झाला असावा असे प्राथमिक निदान करण्यात आले आहे.\nयाप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्याने अपमृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.\nपूर्वीचा लेखकमलनाथ यांचा म.प्र. विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा\nआणि मागील लेखशिवसेना खासदार भावना गवळींना अटक होणार\nमहाराष्ट्र सरकारची निती ओबीसी विरोधी, सरकारने ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला\nगुजरातमध्ये कारखान्याची भिंत कोसळून १२ मजुरांचा मृत्यू\nमध्य प्रदेशला जे जमले ते महाराष्ट्राला जमले नाही\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमहाराष्ट्र सरकारची निती ओबीसी विरोधी, सरकारने ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला\nगुजरातमध्ये कारखान्याची भिंत कोसळून १२ मजुरांचा मृत्यू\nमध्य प्रदेशला जे जमले ते महाराष्ट्राला जमले नाही\nयोगी सरकारचा मोठा निर्णय, मदरशांचे अनुदान बंद\n‘पवार’ नावाच्या व्यक्तीची तक्रारच नाही, मग चितळेची चौकशी कशाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/07/9-2.html", "date_download": "2022-05-19T00:02:34Z", "digest": "sha1:TXMGBOUWBXCSIY626DH56IDPP75PARQK", "length": 15391, "nlines": 91, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> किराणा दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत सुरु ठेवण्याचे आदेश | Osmanabad Today", "raw_content": "\nकिराणा दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत सुरु ठेवण्याचे आदेश\nउस्मानाबाद :- शासनाने संपूर्ण राज्यात लॉकडाऊन दि. 31 जुलै 2020 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत वाढविला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात...\nउस्मानाबाद :- शासनाने संपूर्ण राज्यात लॉकडाऊन दि. 31 जुलै 2020 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत वाढविला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद नगर पालिका क्षेत्रात कोरोना विषाणू कोविड-19 या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दिनांक 13 जुलै 2020 रोजीच्या 00.00 वाजेपासून दिनांक 19 जुलै 2020 रोजीच्या मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3)अन्वये संचारबंदी लागू केली आहे. या आदेशातील मुद्दा क्र. 1 मध्ये किराणा दुकानांची वेळ चालू राहण्याची वेळ नमूद करणे आवश्यक आहे.\nत्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा दिपा मुधोळ-मुंडे यांनी सर्व किराणा दुकान सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत चालू ठेवण्याचे आदेश दिले आहेत .\nया आदेशाची कडक अमलबजावणी सर्व संबंधित यंत्रणांनी करावी. कुठल्याही व्यक्तीकडून या आदेशातील सुचनांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन\nकायदा 2005 च्या कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाईल.\nकोरोनाचा धोका लक्षात घेता\nनिवृत्तीवेतनधारकांनी अत्यावश्यक गरज असल्यासच घराबाहेर पडावे\nकोरोनाचा धोका लक्षात घेता राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांनी अत्यावश्यक गरज असल्यासच कोषागारासाठी घराबाहेर पडावे. निवृत्तीवेतनधारकांनी घरीच राहुन सुरक्षित रहावे, असे आवाहन कोषागार अधिकारी,उस्मानाबाद यांनी केले आहे.\nसध्या कोरोनाचे संकट असून निवृत्तीवेतनधारकांनी त्यांच्याकडे प्राप्त झालेले सुधारित निवृत्तीवेतन प्राधिकारपत्र कोषागार कार्यालयालाही प्राप्त होतात. तसेच त्यावरच कार्यवाही केली जाते. निवृत्तीवेतनधारकांनी त्यासाठी अर्ज देण्याची गरज नाही. तसेच वयाची 80 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 10 टक्के वाढ, विक्री केलेली रक्कम 15 वर्षांनी पुनर्स्थापित करण्यासाठी कोषागार कार्यालयाकडे येण्याची गरज नाही. अत्यंत अपरिहार्य परिस्थितीत अर्ज देणे आवश्यकच असल्यास अर्ज पोस्टाने, ई-मेलद्वारे पाठवावा,असे आवाहन कोषागार अधिकारी,उस्मानाबाद यांनी केले आहे\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nझेडपीच्या सर्वसाधारण सभेत खुन्नस ... अर्चनाताई विरुद्ध यांच्यात सामना ...\nउस्मानाबाद - आज ( गुरुवार ) रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू आहे. यावेळी सक्षणा सलगर यांनी माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटी...\nदाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलोमिटर चालत प्रवास...\nगावापर्यंत बस सोडण्याची बाळासाहेब सुभेदार यांची मागणी उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूरच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सात किलो...\nवंचित राज्यांमध्ये स्वबळावर निवडणुका लढविणार - रेखाताई ठाकूर\nदुर्बल व दुर्लक्षित घटकांना निवडणुकीमध्ये संधी देऊन विकासाचे राजकारण करणार उस्मानाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय ...\nउस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी\nउस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यामधील ग्रामीण भागात शासनमान्य मद्य विक्री परवाने घेऊन नियमाप्रमाणे मद्य विक्री केली जाते. मात्र तालुक्यातील ...\nउस्मानाबाद : दुकानफोडीतील 4 आरोपी मालासह अटकेत\nउस्मानाबाद - माणिक चौक, उस्मानाबाद येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञातान...\nRoad Robbery : येरमाळ्याजवळ कार अडवून सशस्त्र दरोडा, सव्वासात लाखांची लूट\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून चोऱ्या आणि दरोड्याच्या घटनेत वाढ झाली आहे. सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावरील ये...\nआंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीचा भावाकडून छळ\nउस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकाकडे मांडली कैफियत उस्मानाबाद - आंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे उस्मानाबाद पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल असलेल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात जुगारविरोधी विशेष मोहिमेदरम्यान 21 गुन्हे दाखल\nउस्मानाबाद - . पोलीस अधीक्षक श्री राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात 20 जानेवारी रोजी जुगार विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली....\nभूम तालुक्यात अवैध मद्य विरोधी छापा\nउस्मानाबाद - भूम तालुक्यात हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डोंगराचे बाजूच्या शेतात एक व्यक्ती अवैध मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याची गोपनी...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,55,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,92,स्पेशल न्यूज,16,\nOsmanabad Today : किराणा दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत सुरु ठेवण्याचे आदेश\nकिराणा दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत सुरु ठेवण्याचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/sari-brothers-young-man-commits-suicide-by-posting-statuses-on-whatsapp/", "date_download": "2022-05-18T23:23:51Z", "digest": "sha1:POVRHX26MLG6MPHZRIIG2NGUC6QT3ECL", "length": 5615, "nlines": 64, "source_domain": "analysernews.com", "title": "'साॅरी भावांनो !' व्हॉट्सॲपवर स्टेट्स ठेवून तरुणाने केली आत्महत्या", "raw_content": "\nऔरंगाबाद क्राईम मराठवाडा महाराष्ट्र\n’ व्हॉट्सॲपवर स्टेट्स ठेवून तरुणाने केली आत्महत्या\nऔरंगाबाद : व्हॉट्सॲपवर ‘साॅरी भावांनो ’ असे स्टेट्स ठेवून एका तरुणाने लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील शिऊर (ता.वैजापूर) येथे घडली आहे. ज्ञानेश्वर कैलास चव्हाण (रा.शिऊर, ता.वैजापूर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.\nज्ञानेश्वर कैलास चव्हाण हा कुटुंबाबरोबर शिऊर (ता.वैजापूर) येथे वरचा पाडा भागात राहत होता. सोमवारी (२ मे) रात्री तो घरात कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेला. नंतर ज्ञानेश्वरने स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यापूर्वी त्याने व्हॉट्सॲपवर ‘साॅरी भावांनो ’ असे स्टेट्स ठेवले होते. हे स्टेट्स पाहून ज्ञानेश्वरचा शोध घेतला असता शेतात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळला. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. तो गेल्या काही दिवसांपासून तणावात होता, असे सांगण्यात येते. याप्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nमृत ज्ञानेश्वर चव्हाण हा अविवाहित होता. शेवटच्या क्षणी त्याने व्हॉट्सॲपवर ‘साॅरी भावांनो ’ असे स्टेट्स ठेवून जगाचा निरोप घेतला. ज्ञानेश्वर हा मनमिळावू होता. त्याच्या अकाली मृत्यूमुळे शिऊर व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.\n‘चंद्रमुखी’ची बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे\nनांदेड जिल्ह्यात १९ वर्षीय तरुणाची गळा चिरून हत्या\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील २१ मेची सभा रद्द\nराहुल गांधींना नेत्यांऐवजी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट; हार्दिक पटेलचा निशाणा\nशिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एआयएमआयएमच्या प्रवक्त्याला अटक\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा तडकाफडकी राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://firstmaharashtra.com/type/video/", "date_download": "2022-05-18T22:30:53Z", "digest": "sha1:ENRAZWRMFV67RTOHRVSMPHADI5SFCSNW", "length": 4825, "nlines": 95, "source_domain": "firstmaharashtra.com", "title": "Video – First Maharashtra", "raw_content": "\n‘फत्ते शिकस्त’ टीमचा दुर्ग-संवर्धन मोहिमेत सहभाग\nदुर्ग संवर्धन कार्यात अग्रेसर सह्याद्री प्रतिष्ठान ' तर्फे दुर्ग-संवर्धन चळवळ कायमच राबवली जाते .गेल्या अनेक…\nपुणे : मँगो मेनिया २०१९ ला उत्फुर्त प्रतिसाद – निरंजन सेवा भावी संस्थे…\nनिरंजन सेवा भावी संस्थे मार्फत आयोजित मँगो मेनिया 2019 हा उपक्रम नुकताच पुण्यात शुभारंभ लॉन्स येथे पार पडला.…\nव्हायरल: चालत्या वेगवान बाईकवर बसून बॉयफ्रेंडसोबत रोमान्स\nदिल्ली : दिल्लीतील आयपीएस अधिकारी एचजीएस धालीवाल यांनी 18 सेकंदाचा व्हिडीओ आपल्या ट्विटवरुन शेअर केला आहे. या…\nदिंडोशी येथे बेस्टच्या बसला अचानक आग\nमुंबई: गोरेगाव पूर्व भागात दिंडोशी येथे बेस्टच्या बसला अचानक आग, अचानक लागलेल्या आगीने प्रवाशांची तारांबळ उडाली,…\n‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…\nज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…\nउद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण\nकोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…\n१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…\n…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…\nनाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…\nप्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.absnewsmarathi.com/agriculture-marketing-board-inaugurated-by-navya-swarupatil-mobile-app-marketing-minister-balasaheb-patil-yanchya%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%82.html", "date_download": "2022-05-18T22:22:34Z", "digest": "sha1:6ULKLUXFZSWKSQVD2EJWKVMSF2VJXQBY", "length": 14232, "nlines": 118, "source_domain": "www.absnewsmarathi.com", "title": "कृषि पणन मंडळाच्या नव्या स्वरुपातील मोबाईल अ‌ॅपचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन - Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News", "raw_content": "\nकृषि पणन मंडळाच्या नव्या स्वरुपातील मोबाईल अ‌ॅपचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन\nकृषि पणन मंडळाच्या नव्या स्वरुपातील मोबाईल अ‌ॅपचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन\nपुणे दि.२९- सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या नव्या स्वरुपातील मोबाईल अॅपचे उद्घाटन करण्यात आले.\nकार्यक्रमास आमदार व महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ सभापती दिलीप मोहिते, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था अनिल कवडे पणन संचालक तथा कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ सुनिल पवार, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे सरव्यवस्थापक दिपक शिंदे, नाबार्ड व डी. एम. आयचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.\nमोबाईल अॅपमुळे शेतकऱ्यांना शेतमालाचे बाजारभाव घरबसल्या उपलब्ध होणार आहेत. शेतमालाचे बाजारभाव व कृषि पणनविषयक माहिती उपलब्ध असलेल्या या मोबाईल अॅपचा शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर वापर करावा असे आवाहन मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी केले.\nसध्या मोबईलचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असून आवश्यक माहिती एसएमएस अथवा अॅपद्वारे सहज उपलब्ध होत आहे. शेतकरीदेखील मोठ्या प्रमाणावर मोबाईलचा वापर करत आहेत. कृषि पणन मंडळ राबवित असलेले विविध प्रकल्प, योजना व उपक्रम तसेच बाजारभाव याबाबत माहिती शेतकरी, बाजार समित्या, बाजार घटक व सर्वसामान्यांना सहजरित्या उपलब्ध करुन देण्यासाठी कृषि पणन मंडळाने मोबाईल अॅप अद्ययावत केले आहे.\nया अॅपद्वारे कृषि पणन मंडळाच्या माहिती व्यतिरीक्त राज्यातील व इतर राज्यातील बाजार समित्यांमध्ये होणारी शेतमालाची दैनिक आवक व बाजारभाव, शेतकरी उत्पादक कंपन्यांची माहिती, बाजार समित्यांची संक्षिप्त माहिती, कृषि पणन मित्र मासिक, फलोत्पादन निर्यात प्रशिक्षण, सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था आदी माहिती उपलब्ध आहे. राज्यातील सर्व बाजार समित्यांना त्यांच्या आवारात आवक होणाऱ्या शेतमालाची दैनिक आवक व बाजारभाव याबाबत माहिती कृषि पणन मंडळाच्या अॅपद्वारे सहजरित्या भरता येणार आहे. यामुळे राज्यातील सर्व बाजार समित्यांमधील बाजारभावाची माहिती एकत्रित करणे सोईचे होणार आहे. शेतमालाची थेट विक्री अथवा खरेदी करण्यासाठी विक्रेता व त्याचा शेतमाल आणि खरेदीदार व त्याचा शेतमाल याबाबत माहिती प्रसिद्ध करण्याची सुविधा या अॅपद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.\nमहाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर व अॅप स्टोअरवर एमएसएएमबी (MSAMB) या नावाने मराठी व इंग्रजी या दोन भाषांमध्ये विनामूल्य उपलब्ध आहे.\nअॅपमुळे मोबाईलद्वारे शेतमालाची दैनिक आवक व बाजारभाव, शेतकरी उत्पादक कंपन्या,कृषि पणन मित्र मासिक, राज्यातील सर्व बाजार समित्यांची संक्षिप्त माहिती,शेतमाल विक्रेता व खरेदीदार, कृषि पणन मंडळ राबवित असलेले विविध प्रकल्प, योजना व उपक्रमाची माहिती सहजरित्या मिळेल अशी माहिती पणन संचालक श्री.पवार यांनी दिली.\nउच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घेतला राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या कामाचा आढावा\nसैनिकांच्या शौर्याचा इतिहास नव्या पिढीला प्रेरणा देणारा -महसूलमंत्री बाळासाहेब थोरात\n‘इट राईट’ अभियानाच्या फलकाचे मंत्रालयात उद्घाटन – महासंवाद\nइतिहास भारतातील कोरोना योद्ध्यांच्या कार्याची दखल घेईल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी\nकुलाबा, ठाणे, अमरावती येथील वैद्यकीय महाविद्यालयांच्या एमबीबीएस, एमडी अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत वाढ – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra Recruitment 2022) बँकेत नोकरी करण्याची संधी देत ​​आहे (Banks Jobs 2022). बँक ऑफ महाराष्ट्रने जनरलिस्ट ऑफिसर्सच्या पदांसाठी भरती आमंत्रित केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने…\nभारतीय सैन्य: भारतीय सैन्य भरती, 12वी पास आणि कायदा पदवीधर, अर्ज करा\nBECIL भरती 2022: BECIL ने 500 पदांसाठी भरती , 25 जानेवारीपर्यंत करा अर्ज\nसेंट्रल रेल्वे अप्रेंटिस भरती2022: दहावी पाससाठी रेल्वेत 2422 पदांची भरती\nबेरोजगार उमेदवारांसाठी तीन दिवशीय ऑनलाईन रोजगाार मेळाव्याचे आयोजन\nरब्बी पीक कर्जाचे वाटप 15 मार्चपर्यंत करा जिल्हाधिकारी शंभरकर यांचे निर्देश\nसोलापूर, दि. 25 (जिमाका): जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक कर्जाचे वाटप बँकांनी 15मार्च 2022पर्यंत त्वरित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिले. नियोजन भवन येथे बँक प्रतिनिधीच्या ऑनलाईन…\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांची मुलाखत\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांची मुलाखत\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची मुलाखत\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची मुलाखत\nIPL 2022 | लखनऊचा कोलकातावर 2 धावांनी थरारक विजय\nत्या 6 सेलिब्रिटी ज्या लग्नापूर्वीच राहिल्या प्रेग्नेंट, आता असं जगतायत आयुष्य\nWomen T20 Challenge | आरती केदारची महिला IPL मध्ये निवड\nVideo Viral : नाना इतक्या आपुलकीनं कुणाचा पाहुणचार करताहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2020/06/blog-post_475.html", "date_download": "2022-05-18T22:08:56Z", "digest": "sha1:UJH5MP22ODL2QZE6FKTTKSYV3I4J7DR4", "length": 5229, "nlines": 55, "source_domain": "www.mynagar.in", "title": "आम्ही कोणत्याही परिस्थितीला समोरे जाण्यास तयार", "raw_content": "\nआम्ही कोणत्याही परिस्थितीला समोरे जाण्यास तयार\nमाय अहमदनगर वेब टीम\nहैदराबाद - शनिवारी दुन्दिगल येथील भारतीय हवाई दल अकादमीमध्ये पासिंग आउट परेड आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, चीनवरील एअर चीफ मार्शल आरकेएस भदोरिया म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. मी देशाला खात्री देतो की आम्ही उत्तर देण्यास सक्षम आहोत. आम्ही गलवान मधील आपल्या सैनिकांचे बलीदान व्यर्थ जाऊ देणार नाही.\nभदोरिया म्हणाले की, चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीदरम्यान आपल्या सैनिकांनी खूप शौर्य दाखवले. यावरुन कळते की, आम्ही कोणत्याही किंमतीत देशाच्या सीमांचे रक्षण करू.\nपहिल्यांदाच कॅडेट्सचे पालक परेडला उपस्थित नव्हते\nअकादमीमध्ये 123 अधिकाऱ्यांची पासिंग आउट परेड झाली. यात19 महिला अधिकाऱ्यांचा समावेश होता. अकादमीच्या इतिहासात प्रथमच कॅडेट्सचे पालक कार्यक्रमात सामील झाले नाहीत. कारण त्यांना कोरोनामुळे परवानगी देण्यात आली नाही. एअरफोर्सच्या विविध शाखांच्या कॅडेट्सचे प्री-कमिशनिंग प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कंबाइंड ग्रॅज्यूएशन परेड घेतली जाते\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nअसा झाला आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात; आमदार म्हणाले मी फक्त....\nपिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल महापालिकेचे दुर्लक्ष ; शिवप्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा\nनिंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी कुस्त्यांचा हगामा राज्यात प्रसिद्ध : दोन दिवस चालणार यात्रोत्सव\nपिंपळगाव माळवी येथे स्थान प्रकट दिनानिमित्त यात्रा महोत्सव\nजेऊर यात्रोत्सवादरम्यान हजारो भाविकांचे दर्शन लाखोंची उलाढाल ; नामदार तनपुरे यांच्याकडून पाण्याची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/crime/dhule-robbery-near-dhule-superintendent-of-police-house-406863.html", "date_download": "2022-05-18T23:46:40Z", "digest": "sha1:7ZD5Q5LISPKHXYBHKYSEBELIX2QPETKJ", "length": 6573, "nlines": 98, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Crime » Dhule robbery near dhule superintendent of police house", "raw_content": "पोलीस अधीक्षकांच्या घराजवळच दरोडा, चोरट्यांचं थेट धुळे पोलिसांना आव्हान\nधुळे शहरामध्ये चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे (Robbery Near Dhule Superintendent Of Police House).\nधुळे : धुळे शहरामध्ये चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे (Robbery Near Dhule Superintendent Of Police House). पोलीस अधिकाऱ्यांच्या घरात झालेल्या चोऱ्यांनंतर आता पोलीस अधीक्षकांच्या घराजवळ चोरीची घटना घडली आहे. धुळे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या निवासस्थानाच्या जवळच असलेल्या एका घरामध्ये चोरट्यांनी हात साफ केला आहे (Robbery Near Dhule Superintendent Of Police House).\nधुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांचे निवासस्थान असलेल्या गोपाळ नगर रोड जिमखाना याठिकाणी धाकड वृद्ध दाम्पत्य राहतं. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खराब असल्यामुळे हे वृद्ध दाम्पत्य धुळे शहरातील आपल्या मुलाच्या घरी राहण्यासाठी गेले होते. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होतं. ते बघून चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरामध्ये असलेले चाळीस हजार रुपये घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. तसेच, चोरट्यांनी घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकले.\nपोलीस अधीक्षकांच्या घराजवळच चोरट्यांनी चोरी करुन चोरट्यांनी धुळे पोलिसांनाच आव्हान दिलं असल्याचं या चोरीतून निदर्शनास येत आहे. आता तरी धुळे पोलीस चोरट्यांचा बंदोबस्त करणार का याकडे संपूर्ण धुळेकरांच लक्ष लागून राहिल आहे.\n150 एटीएममध्ये क्लोनिंग, हजारो ग्राहकांना लुटणाऱ्या आठ जणांच्या टोळीची अखेर मुंबई पोलिसांशी गाठhttps://t.co/xaKSze14Vg#ATM #Fraud @MumbaiPolice\nकाँग्रेसच्या महिला पदाधिकारीने लुबाडलं, शिवसेनेच्या महिला आघाडीनं चोपलं, कल्याणमध्ये तुफान राडा\nगाडीच्या काचेवर टकटक करणारी ‘गँग’, मुंबईत मोबाईल, लॅपटॉपसह मौल्यवान वस्तू चोरणारे गजाआड\nनर्गिस फाखरीचा ब्रालेस ग्लॅमरम लूक\n‘धर्मवीर’ चित्रपटाचे प्रमोशन धर्मपत्नी सोबत\nप्राजक्ता माळीची दिलखेच स्माईल\nअंकिता लोखंडेचा आपल्या नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.sanwadnews.com/2019/09/blog-post_1.html", "date_download": "2022-05-18T22:33:46Z", "digest": "sha1:VNUATCDXFIER33WLQK3ODBJNCJFGQTVN", "length": 13203, "nlines": 70, "source_domain": "www.sanwadnews.com", "title": "आंधळगाव ग्रामपंचयतीकडून सलग चौथ्यांदा ग्रामसभा घेण्यास चालढकल ग्रामस्थामधून कारभाराबाबत तीव्र नाराजी.. - Sanwad News", "raw_content": "\nलवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल\nरविवार, १ सप्टेंबर, २०१९\nHome मंगळवेढा आंधळगाव ग्रामपंचयतीकडून सलग चौथ्यांदा ग्रामसभा घेण्यास चालढकल ग्रामस्थामधून कारभाराबाबत तीव्र नाराजी..\nआंधळगाव ग्रामपंचयतीकडून सलग चौथ्यांदा ग्रामसभा घेण्यास चालढकल ग्रामस्थामधून कारभाराबाबत तीव्र नाराजी..\nsanwad news सप्टेंबर ०१, २०१९ मंगळवेढा,\nमंगळवेढा तालुक्यातील अंधळगाव येथील 31 ऑगस्टच्या ग्रामसभेला सरपंच व प्रशासनाचे कोणतेही अधिकारी न फिरकल्यामुळे चौथ्यांदा पुढे ढकलली असून ग्रामपंचायतीचा सावळा गोंधळ समोर येत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असून 1मे व 31ऑगस्ट ची ग्रामसभा घेण्यास टाळाटाळ करणार्याविरोधात कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थामधून होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवेढा तालुक्यातील अंधळगाव येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा दि 31ऑगस्ट रोजी सरपंच शांताबाई भाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची नोटीस येथील ग्रामपंचायतीच्या माहीती फलकावर लावली होती त्यानुसार ग्रामस्थ व काही सदस्य ठरलेल्या 9 वाजलेच्या वेळेपासून साडेअकरा पर्यंत वाट पहात थांबले होते परन्तु सरपंच व प्रशासनाच्या कोणत्याही अधिकार्याने ग्रामसभेसाठी उपस्थित न राहता ग्रामस्थाना वेठीस धरले तसेच ग्रामसभा होणार आहे की नाही हे सांगण्यासाठी सुद्धा येथील जबाबदार व्यक्ती समोर आली नाही त्यावेळी ग्रामस्थातीलच एकाने सरपंच व इतर अधिकारी उपस्थित नसल्याने ही ग्रामसभा स्थगित करण्यात आल्याचे सांगून पुढील सात दिवसांनी ही सभा घेतली जाईल असे सांगितले सध्या ग्रामसेवक संपावर असल्याने या सभेसाठी उपस्थित राहू शकले नाहीत त्यामुळे ग्रामपंचायतीने येथील ग्रामपंचायतच्या कारभाराची कोणतीही माहिती नसलेल्या अंगणवाडी सेविकेस पत्र देऊन सचिव म्हणून काम करण्यास सांगितले परन्तु त्या निघून गेल्या सरपंच यांनी ग्रामसभेला उपस्थित राहून ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेणे आवश्यक असताना त्यांनीही ग्रामसभेला पाठ फिरवल्याने ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत शंका उपस्थित केली जात आहे विद्यमान सत्ताधारयानाचा सुरू असलेला अनागोंदी कारभार उघड होवू नये यासाठी ग्रामसभा घेण्यास टाळाटाळ होत असल्याची चर्चा आहे गावात सध्या चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले काँक्रीटीकरणाचे काम रखडले असून याबाबत ग्रामपंचायत मार्ग काढण्याऐवजी विलंब लावून जबाबदारी टाळत आहेत ग्रामपंचायत पदाधिकाऱयांनी 1मे ची ग्रामसभा देखील घेतली आणि आता 31 ऑगस्टची ग्रामसभा देखील घेण्यास टाळाटाळ केल्याने ग्रामपंचयटीच्या कारभाराबाबत नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे याबाबत विस्ताराधिकारी साळुंखे यांच्याशी संपर्क साधला असता त्यानी ग्रामसेवक संपावर असल्याचे सांगून ग्रामपंचायतीने ग्रामसभेचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे सांगितले\nBy sanwad news येथे सप्टेंबर ०१, २०१९\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nग्रामीण भागातील रस्ते दुरूस्तीसाठी भरीव निधी देणार - आ.समाधान आवताडे\nमंगळवेढा(प्रतिनिधी) : दळणवळण सुविधा अधिक सुलभ आणि गतिमान होण्यासाठी व ग्रामीण भागातील जनतेचा दैनंदिन जीवनमान दर्जा उंचावण्यासाठी तालुक्यात...\nश्रीमंत हिरोजी इटळकर यांची प्रेरणा घेऊन \"शिवक्रांती फौंडेशन\" ची स्थापना- सदाशिव जाधव\n\"शिवक्रांती फौंडेशन\" च्या कामाची सुरूवात महाड येथील पुरगृस्थांना मदत व सेवा करून पुणे(प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज या...\nमंगळवेढा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वतीने कोविड सेंटर साठी ऑक्सिजन कॉंन्संट्रेटर मशीन व मेडिकल गोळ्या आणि आशा वर्कर यांना धान्याचे कीट वितरण समारंभ संपन्न\nमंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने आवाहन केल्यानंतर तालुक्यातील शिक्षक बंधू भगिनींनी उस्फुर...\nवडार समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करा : सुरेश धोत्रे ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संघटनेच्या पिंपरी कार्यालयाचे उद्‌घाटन\nपिंपरी, पुणे (प्रतिनिधी) महाराष्ट्र वडार समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा तसेच अनुसूचित जमातीला लागु असलेल्या सर्व सोयी-सुविधा, सव...\nजोपर्यंत ओबीसींचे आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही- नरेंद्र पवार\nओबीसी भटक्या विमुक्तांच्या महाजागर मेळाव्यात नरेंद्र पवार यांचा शासनाला इशारा मेळाव्याला पंकजा मुंडे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती ला...\nआरोग्य टेक्नॉलजी पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र राजकीय शेती विषयक सोलापूर\nआपले बरेच प्रश्न आणि समस्या चर्चेतून सुटू शकतात. जर संवाद झाला तर प्रश्न आणि समस्या ह्या उद्भवणारच नाहीत. त्यासाठी चांगल्या लोकांचे विचार, प्रयत्न , मेहनत हे समाजापुढे योग्य रीतीने मांडावे लागतील. सध्या असलेले डिजिटल मीडिया , प्रिंट मीडिया आणि टीव्ही मीडिया बर्‍यापैकी आर्थिक गणिते जुळवताना याचे भान ठेवताना दिसत नाहीत.\nपरंतु संवाद न्यूज हे पुर्णपणे डिजिटली चालणारे पोर्टल असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाहिराती आणि जबरदस्तीच्या शुभेच्छा मागणार नाही त्यामुळे कोणताही आर्थिक मोबदला मागितला जाणार नाही.\nआपल्या कार्यक्रमाची माहिती ,फोटो आपण ईमेल , व्हाट्सअप् वर पाठवावी\nचला सामाजिक संवाद घडवण्यासाठी एक पाऊल आपण उचलूया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2021/09/blog-post_47.html", "date_download": "2022-05-18T23:09:41Z", "digest": "sha1:A7P3GFU7KZ3QD366XQKJMBC5F34NLGTX", "length": 6063, "nlines": 54, "source_domain": "www.mynagar.in", "title": "तृप्ती देसाई यांची बिग बॅासच्या घरात एन्ट्री", "raw_content": "\nतृप्ती देसाई यांची बिग बॅासच्या घरात एन्ट्री\nमुंबई | मराठी कलाविश्वातील रियालिटी शो बिग बॉस सर्वात लोकप्रिय शो पैकी एक आहे. कलर्स हिंदीच्या धर्तीवर चालू केलेल्या कलर्स मराठीवर मागील दोन वर्षापासून बिग बॉस मराठी हा कार्यक्रम लोकांच्या भेटीसाठी येत आहे. आतापर्यत बिग बॉसचे दोन सीजन प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. त्यामुळे आता बिग बॉस सीजन 3 कधी येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती, त्यातच आता बिग बॉसचा तिसरा सिजन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.\nबिग बॉस मराठी सीजन 3 मध्ये 15 सेलिब्रीटी असणार आहेत. या शोमध्ये विविध क्षेत्रातील प्रसिद्ध किंवा चर्चेतील व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी होत असतात. 15 सेलिब्रीटी 100 दिवसांसाठी एका मोठ्या बंद घरात राहत असतात. त्यातच आता यावर्षीच्या कार्यक्रमात प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिग्दर्शक महेश मांजरेकर करणार आहेत.\nया वर्षीच्या सेलिबीटीमध्ये अभिनेत्री सोनाली पाटील, स्नेहा वाघ, मीरा जगन्नाथ, सुरेखा कुडची, गायत्री दातार, मीनल शाह यांच्यासह किर्तनकार शिवलीला पाटील अभिनेता विशाल निकम, अक्षय वाघमारे यांच्यासह जय दुधाने, संतोष चौधरी, विकास पाटील, आविष्कार दारव्हेकर, उत्कर्श शिंदे हे कलाकार सहभागी असणार आहेत.\nदरम्यान, बिग बॉस आजपासून कलर्स मराठीवर दररोज रात्री 9 वाजता किंवा वूटवर लाईव्ह पाहता येणार आहे. त्यामुळे आता मराठी प्रक्षकांना बिग बॉसची आतुरता लागली आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nअसा झाला आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात; आमदार म्हणाले मी फक्त....\nपिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल महापालिकेचे दुर्लक्ष ; शिवप्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा\nनिंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी कुस्त्यांचा हगामा राज्यात प्रसिद्ध : दोन दिवस चालणार यात्रोत्सव\nपिंपळगाव माळवी येथे स्थान प्रकट दिनानिमित्त यात्रा महोत्सव\nजेऊर यात्रोत्सवादरम्यान हजारो भाविकांचे दर्शन लाखोंची उलाढाल ; नामदार तनपुरे यांच्याकडून पाण्याची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pantnagaritimes.com/2019/10/blog-post_28.html", "date_download": "2022-05-18T21:56:45Z", "digest": "sha1:SUTX4NCG7IBRD5I57OFSCFD74RTGSLOU", "length": 8049, "nlines": 52, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "हुन्नूर येथे दिवाळी सणानिमित्त मिस्टर सरपंच मच्छिंद्र खताळ यांच्याकडून मुस्लिम बांधवांना फराळाचे साहित्य वाटप - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक हुन्नूर येथे दिवाळी सणानिमित्त मिस्टर सरपंच मच्छिंद्र खताळ यांच्याकडून मुस्लिम बांधवांना फराळाचे साहित्य वाटप\nहुन्नूर येथे दिवाळी सणानिमित्त मिस्टर सरपंच मच्छिंद्र खताळ यांच्याकडून मुस्लिम बांधवांना फराळाचे साहित्य वाटप\nहुन्नूर ता. मंगळवेढा येथे सामाजिक बांधिलकी जोपासत दीपावली सणाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीचे मिस्टर सरपंच मच्छिंद्र खताळ यांनी येथील सर्व मुस्लिम बांधवांना दिवाळीचे फराळ वाटप करण्यात आले.\nआज सकाळी मिस्टर सरपंच मच्छिंद्र खताळ, ग्रामपंचायत सदस्य सौदागर माने, मधुकर सूर्यवंशी, अनिल होनमाने, रावसाहेब कोरे, शहाजी सूर्यवंशी, मच्छिंद्र पुजारी, विकासभाऊ पुजारी, संतोष कदम, सुरेश क्षिरसागर, पांडुरंग शिंदे आदी उपस्थित होते.\nगावामध्ये सुमारे तीस मुस्लिम बांधवांचे कुटुंब आहेत त्यांना दिवाळीचे फराळ कानुले, शंकरपाळे, चिवडा, लाडू, चकली, असे फराळाचे साहित्य सामाजिक बांधिलकी म्हणून वाटप करण्यात आल्याने मुस्लिम बांधवांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. परिसरातील सर्व मुस्लिम बांधवांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात...\nपत्नीचे चारित्र्यावर संशयाचा राग मनात धरून एसआरपीएफ जवानांचा गोळीबार मध्ये एक ठार , दोन जखमी\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळी बार केल्याची घटना सोलापुर जिल्ह्यातील बार्शी ता...\nमंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा\nमंगळवेढा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी शिक्षक भगिनींचा मेळाव...\nनंदेश्वरचे कामचुकार तलाठी बी.एस.शेख यांना निलंबीत करावे यासाठी रेखा कसबे यांचे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन\nमंगळवेढा / प्रतिनिधी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील रेखा सुनिल कसबे यांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्हीही नावे 7/12 उतार्‍यावर ला...\nजिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nमंगळवेढा / प्रतिनिधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-discussion-story-dr-avinash-kolhe-marathi-article-6321", "date_download": "2022-05-18T22:41:38Z", "digest": "sha1:KRGUNO7PR4UI7DYVO2P5RJ6TXLAIWSQV", "length": 26148, "nlines": 116, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Discussion Story Dr. Avinash Kolhe Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 7 मार्च 2022\nरशिया-युक्रेन यांच्यातील वाद आधीपासून सुरू आहेत. आता तर वादाचे रूपांतर युद्धात झालेले आहे. युक्रेन आणि रशियात आत्ताच ठिणगी का पडली, हेसुद्धा जाणून घ्यावे लागेल. या वादावादीत भारत कुठे आहे, हा प्रश्‍नही महत्त्वाचा आहे. अजून तरी भारताने तटस्थ राहण्याचे ठरवलेले आहे.\nयुक्रेन संदर्भात जे अंदाज व्यक्त होत होते त्यांच्याकडे दुर्लक्ष करत रशियाच्या व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर जबरदस्त हल्ला चढवला आहे. १९९०मध्ये जेव्हा इराकच्या सद्दाम हुसेनने कुवेतवर हल्ला केला होता, तेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या फौजांनी इराकी सैन्याला पिटाळून लावले होते.\nहा लेख लिहीपर्यंतच्या ताज्या बातम्यांनुसार युक्रेनच्या मदतीला तब्बल २७ देशांच्या फौजा रवाना झाल्या आहेत. एवढेच नव्हे तर जगाने दीर्घकाळ चालेल, अशा या युद्धाला तयार राहावे असा इशारा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दिला आहे. त्याच प्रमाणे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेंन्स्की यांनी ‘आम्ही शेवटपर्यंत लढू’ असे जाहीर केले आहे. हे सर्व डोळ्यांसमोर ठेवले असता युक्रेन समस्येवर लवकर तोडगा निघेल अशी आशा वाटत नाही.\nरशिया-युक्रेन युद्धाच्या समस्येचे परिणाम, यात भारताची भूमिका वगैरेंची चर्चा करण्याअगोदर ही समस्या काय आहे, याची ऐतिहासिक माहिती असणे गरजेचे आहे. यासाठी चर्चेची सुरुवात फार मागे न नेता १९८०च्या दशकापासून केली पाहिजे. या दशकात पोलंडचे लेक वॉलेसा यांच्या नेतृत्वाखाली पोलंडमधील कामगारांनी सरकारच्या विरोधात उग्र निदर्शने करायला सुरुवात केली होती. हा पहिला टप्पा. दुसरा टप्पा म्हणजे डिसेंबर १९८९मध्ये सोव्हिएत युनियनच्या फौजा अफगाणिस्तानातून अपमानास्पद पद्धतीने माघारी गेल्या. त्यामुळे १९७०च्या दशकात ज्याप्रकारे अमेरिकी सैन्याला व्हिएतनाममधून माघारी जावे लागले होते त्याची आठवण झाली होती. म्हणूनच अभ्यासक नंतर ‘अफगाणिस्तान म्हणजे सोव्हिएत युनियनचा व्हिएतनाम’ अशी मांडणी करायला लागले होते.\nसोव्हिएत फौजांनी अफगाणिस्तानातून माघार घेतल्यावर पूर्व युरोपातल्या लाल साम्राज्यातील एकेक देश स्वतंत्र होऊ लागला. याची सुरुवात नोव्हेंबर १९८९मध्ये ‘बर्लिन भिंत’ कोसळल्यानंतर झाली. पुढे १९९०मध्ये सोव्हिएत युनियनचे साम्राज्य लयाला गेले. ११ मार्च १९९० रोजी लाल साम्राज्यातील ‘लिथुआनिया’ या देशाने स्वातंत्र्य घोषित केले. नंतर तर सर्वच लाल साम्राज्य कोसळले. ही शीतयुद्धाची समाप्ती होती. शीतयुद्धाची अखेर आणि सोव्हिएत साम्राज्याचे विघटन म्हणजे भांडवलशाही प्रणालीचा विजय, असे समीकरण मांडत अमेरिकेत जल्लोष केला गेला. एवढेच नव्हे, तर काही अभ्यासकांनी ‘आता इतिहासाची अखेर झाली’ (एंड ऑफ हिस्टरी) असा डंका पिटला होता.\n८ डिसेंबर १९९१ रोजी रशिया, युक्रेन आणि बायलोरशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी एका कराराद्वारे ‘आता सोव्हिएत युनियनचे अस्तित्व संपले’ असे जाहीर केले. ब्रिटिश साम्राज्याची जशी ‘कॉमनवेल्थ’ आहे, जवळपास तशीच रशियाने ‘कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट स्टेट्स’ (सीआयएस) ही संघटना स्थापन केली. यात सोव्हिएत युनियन फुटल्यानंतर स्वतंत्र झालेल्या पंधरा देशांपैकी नऊ देश सभासद आहेत. या सभासदांवर आजच्या रशियाचा जबरदस्त प्रभाव असणे नैसर्गिकच म्हणावे लागेल. मात्र रशियाशी ज्यांच्या सीमा थेट भिडतात असे लाटविया, लिथुआनिया आणि इस्टोनिया हे तीन देश २००४मध्ये ‘नाटो’चे सभासद झाले. २००८मध्ये ‘नाटो’ने युक्रेन आणि जॉर्जिया दोन देशांना सभासदत्व देण्याची तयारी दाखवली. रशियाला हे मान्य होण्यासारखे नव्हते. रशियाने २००८मध्ये जॉर्जियावर हल्ला केला. यासाठी कारण दिले की जॉर्जियातून जे दोन भाग (दक्षिण ओसेशिया आणि अबकाझीया) बंड करून बाहेर पडू बघत आहेत; त्यांचा बंदोबस्त करायचा आहे. याचा पुढचा टप्पा म्हणजे रशियाने २०१४मध्ये युक्रेनचा ‘क्रिमीआ’ भाग ताब्यात घेतला. आता म्हणजे फेब्रुवारी २०२२मध्ये रशियाने युक्रेनमधून फुटून निघालेल्या लुहान्स्क आणि दोतेंन्स्क या दोन भागांना राजनैतिक मान्यता दिली आहे. शीतयुद्धाच्या काळात, म्हणजे १९४५ ते १९९१ दरम्यान जगात गटबाजीचे राजकारण जोरात होते. एका बाजूला अमेरिकेचा गट, तर दुसरीकडे सोव्हिएत युनियनचा गट. सोव्हिएत युनियनला युरोपात रोखण्यासाठी अमेरिकेने पश्‍चिम युरोपातील देशांना बरोबर घेऊन ४ एप्रिल १९४९ रोजी ‘नाटो’ करार (नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) केला. याला उत्तर म्हणून सोव्हिएत युनियनने पूर्व युरोपातील देशांना बरोबर घेऊन १४ मे १९५५ रोजी ‘वॉर्सा करार’ केला. असे परस्परविरोधी करार म्हणजे शीतयुद्धाचा उत्कर्षबिंदू होता.\nसन १९९१मध्ये सोव्हिएत युनियन कोसळले, तेव्हा ‘आता ‘नाटो’ची आवश्यकता नाही,’ असे अनेक अभ्यासकांचे म्हणणे होते. रशियाला ‘नाटो’ची भीती वाटत होती जी आजही आहे. ‘नाटो’ संघटना पूर्व युरोपातील देशांना सभासद करून घेणार नाही, असे आश्वासन अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी रशियाला १९९८मध्ये दिले होते. नंतर मात्र अमेरिकेने या आश्‍वासनाला हरताळ फासला. यामुळे रशिया अस्वस्थ झाला. पण तेव्हा रशियाचे नेतृत्व पडखाऊ वृत्तीचे असल्यामुळे ‘नाटो’ला फारसा विरोध झाला नाही. आता युक्रेनचा मुद्दा पेटला आहे.\nयुक्रेन (लोकसंख्या ः सव्वाचार कोटी, राजधानी ः किव्ह) हा देश पूर्व युरोपात असून भौगोलिक पातळीवर रशियानंतर युरोपातील एक मोठा देश समजला जातो. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर युक्रेन हा देश सोव्हिएत युनियनचा भाग झाला. १९९१मध्ये सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यावर युक्रेन स्वतंत्र झाला. त्यानंतर अनेक वर्षे युक्रेन युरोपातील देशांच्या जवळ गेला होता.\nया भल्याथोरल्या पार्श्‍वभूमीवर युक्रेन आणि रशियात आत्ताच ठिणगी का पडली, हेसुद्धा जाणून घ्यावे लागेल. इतरांप्रमाणचे युक्रेनसुद्धा १९९१मध्ये स्वतंत्र झाला आणि सुरुवातीपासून या देशाने ‘तटस्थ’ असे परराष्ट्रधोरण स्वीकारले. हा देश ‘सीआयएस’चा सभासद असला, तरी ‘कलेटीव्ह सिक्युरिटी ट्रीटी ऑर्गनायझेशन’चा सभासद नाही. रशियाने ही संघटना १५ मे १९९२ रोजी स्थापन केली. यात सोव्हिएत युनियनमधील आधीचे देश सभासद आहेत. एवढेच नव्हे तर युक्रेनने तेव्हा ‘नाटो’चे सभासदत्व घेतले नव्हते. २००८मध्ये जेव्हा युक्रेनला ‘नाटो’चे सभासद व्हा असा उपदेश केला, तेव्हापासून रशिया-युक्रेन यांच्यातील संबंधात लक्षणीय बदल व्हायला लागले. २०१४मध्ये युक्रेनच्या रशियावादी राष्ट्रप्रमुख व्हिक्टर आयुकोव्हिच यांच्या हातातून सत्ता गेल्यावर रशिया अस्वस्थ व्हायला लागला. त्यांच्या जागी नाटोवादी नेता युक्रेनचा राष्ट्राध्यक्ष झाला. याच वर्षी रशियाने क्रिमीआ ताब्यात घेतला. याचा निषेध म्हणून युक्रेन सीआयएसमधून बाहेर पडला आणि ‘नाटो’चा सभासद होण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त करू लागला. इथून रशिया-युक्रेन यांच्यातील वाद सुरू झाला. आता तर वादाचे रूपांतर युद्धात झालेले आहे.\nशीतयुद्धाच्या काळात जसे पश्‍चिम युरोपातील जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड वगैरे ‘नाटो’ देशांना अमेरिकेचे नेतृत्व मान्य होते, तशी स्थिती आज नाही. तेव्हाचे भू-राजकारण आणि आजचे भू-राजकारण यात जमीन अस्मानचा फरक आहे. आज युरोपातील जर्मनी, फ्रान्स वगैरे देशांना रशियाशी वादावादी नको आहे. या वादावादीत युरोपातील महत्त्वाचा देश आणि रशियाचा शेजारी म्हणजे जर्मनीची अडचण झालेली आहे. जर्मनी-रशिया यांच्यात मोठी तेलवाहिनी (नॉर्ड स्ट्रीम २) टाकण्याचा करार झालेला आहे. या आधी नॉर्ड स्ट्रीम १ ही तेलवाहिनी झालेली आहेच. आता दुसरी तेलवाहिनी होऊ नये अशी अमेरिकेची इच्छा आहे. ही दुसरी तेलवाहिनी झाल्यास रशियाचे युरोपवरील वर्चस्व वाढेल, अशी अमेरिकेला भीती वाटते. येथे अमेरिकेच्या युरोपातील मित्र राष्ट्रांत म्हणजेच ‘नाटो’ सभासद राष्ट्रांत पडलेली फुट दिसून येते.\nया वादावादीत भारत कुठे आहे, हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. अजून तरी भारताने तटस्थ राहण्याचे ठरवलेले आहे. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक भरली होती. सुरक्षा परिषदेत पाच कायम सभासद, तर दहा अस्थायी सभासद असतात. अमेरिकेने रशियाचा निषेध करणारा ठराव मांडल्यावर अकरा देशांनी ठरावाच्या बाजूने, तर रशियाने ठरावाच्या विरोधात मतदान केले. भारत मतदानादरम्यान तटस्थ राहिला. भारताबरोबर चीन आणि संयुक्त अरब अमिरात हेसुद्धा तटस्थ राहिले. अपेक्षेप्रमाणे रशियाने नकाराधिकार (व्हेटो) वापरल्यामुळे ठराव मंजूर होऊ शकला नाही. आजपर्यंत तरी युक्रेनबद्दल भारताने स्वीकारलेले तटस्थतेचे धोरण योग्य आहे. असे असले तरी काही अतिउत्साही अभ्यासक युक्रेन समस्येच्या निमित्ताने भारताने अमेरिकेशी मैत्री वाढवावी, असे सुचवत आहेत. त्यांच्या मते रशिया आणि चीन यांच्यातील वाढत्या मैत्रीमुळे आशियाच्या राजकारणातील भारताचे महत्त्व कमी होईल. त्याला अटकाव करण्यासाठी भारताने अमेरिकेशी खास मैत्री करावी. तसेच अभ्यासकांचा दुसरा गट असे सुचवत असतो, की आज ज्याप्रकारे भारत तटस्थ आहे ते फार चालणार नाही आणि लवकरच भारतावर बाजू घेण्याची वेळ येणार आहे.\nभारतीय परराष्ट्रीय धोरण आजही ‘अलिप्तता’ या पायावर भक्कमपणे उभे आहे. जेव्हा परिस्थिती आली, तेव्हा भारताने या ना त्या महासत्तेचा उपयोग केलेला आहे. मात्र भारताने कधीही स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचा आग्रह सोडलेला नाही. शीतयुद्ध ऐन भरात होते, तेव्हासुद्धा भारत ना या महासत्तेच्या गटात होता, ना त्या महासत्तेचा गटात होता या धोरणाला एकेकाळी ‘अलिप्तता’ म्हणत असत, आता ‘सामरिक स्वायत्तता’ म्हणतात. हा शब्दच्छल आहे. मूळ मुद्दा स्पष्ट आहे. भारत कोणाच्याच बाजूचा नाही. दरवेळी भारत स्वतःची भूमिका स्वतःचे हितसंबंध डोळ्यांसमोर ठेवून जाहीर करतो. आपला देश कोणत्याच महासत्तेचा मिंधा नाही. भारताने कधीही शीतयुद्धाला पाठिंबा दिला नव्हता. आजही आपला देश ‘जागतिक राजकारण बहुकेंद्री असावे; यात अमेरिका, रशिया, चीन वगैरे देशांना खास स्थान असेल, मात्र जपान, जर्मनी, ब्राझील व भारत वगैरेंसारख्या देशांना प्रगतीची चांगली संधी मिळाली पाहिजे,’ अशा मताचा आहे. अशा धोरणामुळे भारत युक्रेन समस्येबाबत कोणाच्याच बाजूचा नसला तरी ही समस्या चर्चेने सोडवावी असे सतत मांडत आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://n7news.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2022-05-18T21:57:15Z", "digest": "sha1:PVBI6UGASS6CYQ5CBRADJ56OTESPVBC2", "length": 2546, "nlines": 69, "source_domain": "n7news.com", "title": "केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेला सलमान शेखचा दोंडाईचा येथे सन्मान | N7News", "raw_content": "\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेला सलमान शेखचा दोंडाईचा येथे सन्मान\nPreviousअक्कलकुवा येथे स्व. अटल बिहारी वाजपेयी यांना वाहिन्यात आली सवर्पक्षीय श्रद्धांजली\nNextप्रकाशा बॅरेजचे दरवाजे उघडले, तापीकाठच्या गावांना इशारा\nकेंद्र सरकार ईडी चा दुरुपयोग करत आहे\nनिवडणुकीच्या कामातून शिक्षकांना वगळण्याची मागणी\nराज्यसेवा पुर्व परीक्षा-2020 परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी\nशासकीय वसतीगृहासाठी प्रवेश प्रक्रीया सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://madreshoy.com/mr/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2022-05-18T22:20:47Z", "digest": "sha1:6MSMYTTIULZJ5WNYH24DWWNEGAEDGGAJ", "length": 14653, "nlines": 95, "source_domain": "madreshoy.com", "title": "लहान मुलांना द्यायचे अन्नाचे भाग | आज माता", "raw_content": "\nआपण लहान मुलांना अन्नाचे कोणते भाग द्यावे\nसुझाना गोडॉय | | पोषण\nअनेक वेळा वादविवाद उघडले जातात लहान मुलांना देण्यासाठी अन्नाच्या भागांवर. कारण आपण त्यांना आवश्यक ती रक्कम देऊ की नाही, कदाचित आपण थोडे कमी पडत आहोत किंवा आपण स्वत: ला ओलांडत आहोत की नाही या शंकांनी आपल्यावर हल्ला केला आहे. बरं, आज तुमची एकदाच शंका दूर होईल.\nहे खरे आहे जसजसे ते वाढतात तसतसे प्रमाण बदलते कारण ते वापरत असलेल्या ऊर्जेवर अवलंबून, त्यांना देखील अधिक आवश्यक असेल. आपण आपल्या लहान मुलांच्या उंचीनुसार देखील सरासरी काढू शकतो जेणेकरुन आपल्याला अन्नाच्या भागांच्या संदर्भात सर्वात समायोजित रक्कम कळते. शोधा\n1 त्यांनी किती अन्न खावे\n2 2 वर्षांच्या मुलांना खायला घालण्यासाठी अन्नाचे भाग\n3 3 वर्षांच्या मुलांसाठी रक्कम\nत्यांनी किती अन्न खावे\nआम्ही पुनरावृत्ती करतो की हे नेहमीच लहान मुलांचे वय आणि शारीरिक हालचालींवर अवलंबून असते. परंतु सर्वसाधारणपणे, आपण असे म्हणू शकतो त्‍यांना त्‍यांच्‍या दैनंदिन वापरण्‍याच्‍या कॅलरीज 1100 पेक्षा जास्त आहेत. हे आपल्याला खूप वाटत असले तरी, हे खरे आहे की आपण त्यांना विविध आहाराच्या रूपात एकत्र केले पाहिजे, जेणेकरून आपल्याला आवश्यक असलेली सर्व जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वे मिळू शकतील.\n2 वर्षांच्या मुलांना खायला घालण्यासाठी अन्नाचे भाग\nआम्ही नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की ही एक अंदाजे रक्कम आहे, परंतु तुमच्या मुलांसाठी मेनू आणि डिशेस तयार करताना ते संदर्भ म्हणून काम करू शकते.\nधान्य: या विभागात आम्ही एकूण सुमारे 85 किंवा 90 ग्रॅम समाविष्ट करतो. त्यापैकी, आम्ही तुम्हाला अर्धा ब्रेडचा तुकडा देऊ शकतो. 4 चमचे शिजवलेला भात किंवा पास्ता.\nभाज्या: चांगले शिजवलेल्या भाज्यांचे दोन चमचे. एक दिवस सुमारे 75 कॅलरीज, कारण आम्ही त्यांना 2 किंवा 0 सर्व्हिंग देऊ शकतो.\nफळे: भाज्यांप्रमाणेच आपण त्यांनाही दिवसातून दोन किंवा तीन सर्व्हिंग देऊ शकतो. जे दोन चमचे मध्ये अनुवादित करू शकते आणि शिजवले जाऊ शकते.\nदुग्धशाळा: ते त्यांच्या जीवनात आवश्यकतेपेक्षा जास्त आहेत. म्हणूनच आम्ही त्यांना दोन किंवा तीन भागांमध्ये देखील देऊ आणि ते दुधाचे ग्लास किंवा 40 ग्रॅम ताजे चीज किंवा लहान दहीमध्ये अनुवादित करू. अर्थात हे कसे व्यवस्थापित करायचे हे फक्त तुम्हालाच माहित आहे आणि काहीवेळा तुम्ही रक्कम वाढवाल.\nप्रथिने: मांस आणि मासे दोघेही या बिंदूमध्ये प्रवेश करतात आणि आपण मुलांना द्यायला पाहिजे त्या अन्नाच्या भागांबद्दल बोलतात. प्रत्येक सर्व्हिंगसाठी सुमारे 45 ग्रॅम मांस किंवा मासे पुरेसे असतील. तुम्ही एक लहान अंड्यासाठी देखील जाऊ शकता ज्यामध्ये भरपूर प्रथिने असतात.\n3 वर्षांच्या मुलांसाठी रक्कम\nते आधीच मोठे होत आहेत, ते शाळेत येतात आणि तीन वर्षांच्या मुलांनी आधीच अधिक ऊर्जा जोडली आहे जी ते दिवसभर खर्च करतील. या कारणास्तव, आम्हाला हे चांगले माहित आहे की रक्कम देखील वाढते. आम्ही ते हळूहळू करू, कारण मी पुन्हा एकदा आग्रह धरतो की प्रत्येकाच्या समान गरजा नसतात.\nधान्य: या विभागात आम्ही तृणधान्ये, ब्रेड किंवा पास्ता आणि तांदूळ याबद्दल बोललो. सुद्धा, एकूण ते अंदाजे 120 ग्रॅम असतील. काही प्रकरणांमध्ये हा आकडा किंचित वाढवण्यास सक्षम आहे.\nभाजीपाला: जर आपण आधी दोन चमचे नमूद केले असेल तर आता आपण आणखी एक जोडू. कारण त्यांना गरज आहे मूलभूत जीवनसत्त्वे आणि खनिजे कव्हर करा त्या भाज्या आम्हाला देतात.\nफळे: आम्ही त्यांना देऊ शकतो दिवसातून तीन सर्व्हिंग. ताज्या आणि शिजवलेल्या फळांसह थोडासा नैसर्गिक रस मिसळा.\nदुग्धशाळा: दुग्धव्यवसायाच्या मुद्द्यावर आणि जेव्हा दुधाचा प्रश्न येतो, तेव्हा आपण प्रमाण राखले पाहिजे किंवा ते ताजे चीज आणि योगर्टसह एकत्र केले पाहिजे. कारण तो त्यांच्या आहारातील मूलभूत भागांपैकी एक आहे. त्यामुळे येथे आपण कंजूषपणा करणार नाही, पासून असे म्हणतात की आयुष्याची पहिली ३ वर्षे लहान मुलांना दररोज अर्धा लिटर दूध लागते, बद्दल. अर्थात, वयाच्या 3 व्या वर्षापासून दही किंवा चीज बरोबर बदलल्यास दुधाची मागणी कमी होईल.\nप्रथिने: असे म्हटले जाते की 2 ते 3 वर्षांच्या दरम्यान, प्रथिनांचे प्रमाण जे मुलांच्या जीवनाचा भाग असणे आवश्यक आहे. 0,97 ग्रॅम प्रति किलो आणि दररोज. म्हणून, गणित करा आणि ते तुम्हाला तुमच्या मुलाला अपेक्षित असलेली अंतिम रक्कम देईल. तरीही, आम्ही शिफारस करतो की तुम्ही प्रति सर्व्हिंग 50 ग्रॅमपेक्षा जास्त नसावे.\nआपण लहान मुलांना जे अन्न दिले पाहिजे ते मोजणाऱ्यांपैकी तुम्ही आहात का\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आज माता » काळजी » पोषण » आपण लहान मुलांना अन्नाचे कोणते भाग द्यावे\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nजेव्हा मुले एकटे खातात\nबाळ, माता आणि कुटूंबातील नवीनतम लेख मिळवा.\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A6", "date_download": "2022-05-19T00:11:11Z", "digest": "sha1:NBIBP4NPYSSC6NVF773PHAV7HQBGAUJ5", "length": 5840, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इमाम अली मशीद - विकिपीडिया", "raw_content": "\nइमाम अली मशीद (अरबी: حرم الإمام علي) ही इराक देशाच्या नजफ शहरामधील एक मशीद आहे. इस्लाम धर्माच्या शिया पंथीय लोकांसाठी ही मशीद तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात पवित्र धार्मिक स्थळ मानले जाते. मुहंमद पैगंबराचा भाऊ व शिया पंथाचा पहिला इमाम अली ह्याचे थडगे येथे आहे. दरवर्षी लाखो शिया पंथीय लोक येथे भेट देतात.\nही मशीद स्रवप्रथम ९७७ साली बांधली गेली. त्यानंतर तिची बरेचदा डागडुजी करण्यात आली. १९९१ साली आखाती युद्धानंतर ह्या मशीदीत लपून बसलेल्या शिया बंडखोरांना हुसकावण्यासाठी सद्दाम हुसेनच्या रिपब्लिकन गार्ड सैन्याने इमाम अली मशीदीची मोडतोड केली होती. २००३ सालच्या इराकवरील अमेरिकन हल्ल्यानंतर येथे अनेकदा बॉंबस्फोट झाले आहेत.\nइराकमधील इमारती व वास्तू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०४:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pantnagaritimes.com/2019/02/blog-post_19.html", "date_download": "2022-05-18T22:20:28Z", "digest": "sha1:ZFSJ2W5JZWTW2CU7CIOBDG3WJPQODNCN", "length": 9122, "nlines": 50, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "हुन्नूर च्चा विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही आमदार भारत भालके - Pantnagari Times", "raw_content": "\nHome राजकीय हुन्नूर च्चा विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही आमदार भारत भालके\nहुन्नूर च्चा विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही आमदार भारत भालके\nहुन्नूर च्चा विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही आमदार भारत भालके यांनी लोकनियुक्त ग्रामपंचायत च्या सरपंच मनीषा मच्छिंद्र खताळ यांच्या सत्कारप्रसंगी बोलत होते प्रथम गावातील प्रमुख अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गावातून रॅली काढण्यात आली त्यानंतर आराध्य दैवत देवा चरणी नतमस्तक होऊन रूपांतर झाले निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार आमदार भारत नाना भालके यांच्या हस्ते करण्यात आला\nत्यानंतर आमदार भारत भालके यांनी सांगितले की गावचा विकास आराखडा तयार करा तुम्हाला लागेल त्या योजनेतून निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन देण्यात आले यावेळी समितीचे माजी सभापती तानाजी काकडे कारखान्याचे माजी संचालक ज्ञानेश्वर खांडेकर माजी संचालक महादेव कोरे तमा काका चौगुले माजी सरपंच दगडू सुतार माजी उपसरपंच राजाराम पुजारी जगन्नाथ रेवे शाहीर यशवंत खताळ गुलाब माने महादेव पाटील बीटी पुजारी शहाजी सूर्यवंशी ज्योतिबा पुजारी ह भ प व्होनमोरे महाराज ज्ञानदेव घाडगे ब्रह्मदेव रेवे पोपट शिंदे काशिलिंग खताळ मच्छिंद्र पुजारी मधु सूर्यवंशी दिलीप खडतरे सुरेश शिरसागर आदी उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत सदस्य अंबाबाई सवदागर माने सुरेश साळुंखे छाया सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल होनमाने यांनी केले यावेळी नूतन लोकनियुक्त सरपंच मनीषा मच्छिंद्र खताळ यांनी सांगितले की शासनाच्या योजना गरजूंना देणार असून गावामध्ये पारदर्शक कारभार करणार असल्याचे सांगितले\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात...\nपत्नीचे चारित्र्यावर संशयाचा राग मनात धरून एसआरपीएफ जवानांचा गोळीबार मध्ये एक ठार , दोन जखमी\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळी बार केल्याची घटना सोलापुर जिल्ह्यातील बार्शी ता...\nमंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा\nमंगळवेढा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी शिक्षक भगिनींचा मेळाव...\nनंदेश्वरचे कामचुकार तलाठी बी.एस.शेख यांना निलंबीत करावे यासाठी रेखा कसबे यांचे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन\nमंगळवेढा / प्रतिनिधी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील रेखा सुनिल कसबे यांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्हीही नावे 7/12 उतार्‍यावर ला...\nजिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nमंगळवेढा / प्रतिनिधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2022/02/20/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A7-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A/", "date_download": "2022-05-18T23:15:46Z", "digest": "sha1:ET5LOKHCDRQME6UCA5Q5OG3QDZLLDIFL", "length": 6205, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "माणसाला मध शोधून देणारी चिमणी - Majha Paper", "raw_content": "\nमाणसाला मध शोधून देणारी चिमणी\nयुवा, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / केनिया, नाते, मध पोलेम, माणूस, हनी गाईड चिमणी / February 20, 2022 February 20, 2022\nनिसर्ग आणि माणूस यांचे नाते अनोखे आहे. मोझाम्बिक मध्ये माणूस आणि एक छोटा पक्षी म्हणजे चिमणी यांचे परस्पर सहकार्य पाहायला मिळते. हनीगाईड असे नाव मिळालेल्या या चिमुकल्या चिमण्या माणसाना जंगलात लागलेली मधाची पोळी दाखवितात आणि त्याबदली त्यांचे खाद्य मिळवितात. यात दोघांचाही फायदा होतो.\nसर्वप्रथम माणूस आणि हनीगाईड चिमणी मधले हे नाते १९८० मध्ये केनियातील इकोलोजिस्ट हुसैक इंसकल यांनी शोधले होते. पण असे म्हणतात की १६ व्या शतकात एका पाद्रीला हा छोटा पक्षी चर्च मधील मेणबत्ती घेऊन उडून जाताना आणि जोरात आवाज करून त्याने पाद्रीचे लक्ष वेधून घेऊन त्याला मधाचे पोळे दाखविताना आढळला होता.\nया चिमण्या जंगलात मधाच्या शोधात असलेल्या लोकांना जोरजोरात ओरडून त्यांचे लक्ष वेधून घेतात आणि उडत उडत जाऊन जेथे मधाची पोळी असतील तेथपर्यंत नेतात. मग मध गोळा करणारे जाळ करून मधमाश्यांना उडवून लावतात. पोळ्यातील मध काढून घेतात आणि पोळ्यातील मेण या चिमण्यांना त्यांचा मोबदला म्हणून देतात. या चिमण्या हे मेण, पोळ्यातील अळ्या, अंडी यांचा फराळ करतात. चिमण्यांना हे खाद्य हवेच असते पण मधमाश्या चावतील याची भीती असते त्यामुळे त्या माणसाना पोळी दाखवितात आणि त्याबदल्यात स्वतःचे अन्न मिळवितात.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2020/06/blog-post_43.html", "date_download": "2022-05-18T23:34:35Z", "digest": "sha1:46LC4NCMATV2CNS4DSDCJB5UDSJARYRF", "length": 3798, "nlines": 55, "source_domain": "www.mynagar.in", "title": "या 'बड्या' अभिनेत्याची आत्महत्या", "raw_content": "\nया 'बड्या' अभिनेत्याची आत्महत्या\nमाय अहमदनगर वेब टीम\nमुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.\nरविवारी दुपारी ही धक्कादायक घटना समोर आली असून या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.\nतो ३४ वर्षांचा होता. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत त्याने करिअरला सुरुवात केली होती.\n२०१३ मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nअसा झाला आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात; आमदार म्हणाले मी फक्त....\nपिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल महापालिकेचे दुर्लक्ष ; शिवप्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा\nनिंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी कुस्त्यांचा हगामा राज्यात प्रसिद्ध : दोन दिवस चालणार यात्रोत्सव\nपिंपळगाव माळवी येथे स्थान प्रकट दिनानिमित्त यात्रा महोत्सव\nजेऊर यात्रोत्सवादरम्यान हजारो भाविकांचे दर्शन लाखोंची उलाढाल ; नामदार तनपुरे यांच्याकडून पाण्याची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.pantnagaritimes.com/2019/05/31.html", "date_download": "2022-05-18T23:53:17Z", "digest": "sha1:YYD5G2TGXU3KZKTYTT5O746EHDDSXWX4", "length": 9169, "nlines": 50, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "31 मे वर्ल्ड नो टोबॅको डे” दिनानिमित्त मिरज येथे सलाम मुंबई फाऊंडेशन,सहाय्यक सेवाभावी संस्था, च्या वतीने मुख तपासणी शिबिर - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक 31 मे वर्ल्ड नो टोबॅको डे” दिनानिमित्त मिरज येथे सलाम मुंबई फाऊंडेशन,सहाय्यक सेवाभावी संस्था, च्या वतीने मुख तपासणी शिबिर\n31 मे वर्ल्ड नो टोबॅको डे” दिनानिमित्त मिरज येथे सलाम मुंबई फाऊंडेशन,सहाय्यक सेवाभावी संस्था, च्या वतीने मुख तपासणी शिबिर\nसांगली / मदार सय्यद\n“31 मे वर्ल्ड नो टोबॅको डे” दिनानिमित्त सलाम मुंबई फाऊंडेशन, जिल्हा परिषद सांगली, सहाय्यक सेवाभावी संस्था,खटाव व भारती विद्यापीठ डेंटल विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती मिरज येथे सर्व कर्मचाऱ्यांचे मुख तपासणी शिबिर व तंबाखूचे व्यसन केल्याने आपल्या शरीरावर कोण कोणते दुष्परिणाम होतात यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. सध्या आपल्या सांगली जिल्ह्यात तंबाखू,गुटखा,मावा, सिगारेट, मीश्री यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण तरुण पिढीमध्ये वाढत चाललेले आहे, ही पिढी आरोग्यमय जीवन जगावे यासाठी सलाम मुंबई फाऊंडेशन ही संस्था आज संपूर्ण महाराष्ट्रात व सात राज्यात देखील काम करीत आहे. भारती विद्यापीठ यांच्यामार्फत सर्व कर्मचाऱ्यांचे मुख तपासणी करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मिरज तालुक्याचे आरोग्य अधिकारी श्री. व्ही. पी.सावंत साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सलाम मुंबई फाऊंडेशन चे अधिकारी श्री. रवी कांबळे (साहेब), श्री रणजीत नानगुरे, सौ.ज्योती राजमाने (मॅडम) भारती विद्यापीठ चे डॉ.श्री. हर्षवर्धन कलघटगी (असोसिएट प्रोफेसर) डॉ. विद्या (मॅडम) प्रिन्सिपल भारती विद्यापीठ डेंटल विभाग, एस एन इंगळे, सुरेश कांबळे विस्ताराधिकारी आरोग्य विभाग पंचायत समिती मिरज व इतर अधिकारी उपस्थित होते.\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात...\nपत्नीचे चारित्र्यावर संशयाचा राग मनात धरून एसआरपीएफ जवानांचा गोळीबार मध्ये एक ठार , दोन जखमी\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळी बार केल्याची घटना सोलापुर जिल्ह्यातील बार्शी ता...\nमंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा\nमंगळवेढा / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी शिक्षक भगिनींचा मेळाव...\nनंदेश्वरचे कामचुकार तलाठी बी.एस.शेख यांना निलंबीत करावे यासाठी रेखा कसबे यांचे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन\nमंगळवेढा / प्रतिनिधी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील रेखा सुनिल कसबे यांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्हीही नावे 7/12 उतार्‍यावर ला...\nजिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nमंगळवेढा / प्रतिनिधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/corona-infected-son-watch-father-funeral-video-conferencing-nashik", "date_download": "2022-05-18T22:40:39Z", "digest": "sha1:5KRAIGNRHNEVYGXYC6YMQWT6C63LIRJM", "length": 9343, "nlines": 158, "source_domain": "www.esakal.com", "title": "क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन | Sakal", "raw_content": "\n\"ज्या वडिलांनी आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट केले. त्या वडिलांना मी खांदा देऊ शकलो नाही, याची सल माझ्या मनात कायम राहील. मलाही कोरोनाची लागण झाल्यामुळे वडिलांच्या अंतिम दर्शनासाठी गावी जाऊ शकलो नाही.\"\n अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन\nवडिलां चे अंत्यदर्शन घेतले मुलाने व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे (Word Count\nसिडको (नाशिक) : कोरोनाबाधित मुलाने कोरोनामुळे निधन झालेल्या वडिलांचे अंतिम दर्शन अखेर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतले. ही हृदयद्रावक घटना सिडकोत घडली. हे दृश्‍य बघणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यातही अश्रू अनावर झाले.\nबापाचे अंत्यसंस्कारही नाही नशिबी\nसिडकोतील राजेंद्र सूर्यवंशी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या घरीच उपचार सुरू आहेत. त्यातच जळगावला राहणाऱ्या त्यांच्या वडिलांचे कोरोनामुळेच निधन झाल्याची वार्ता त्यांच्या कानावर आली. त्यांना गावी जाणेही कठीण होते. मात्र, वडिलांच्या अंत्यविधीला आपण जाऊ शकत नाही, याची खंत त्यांच्या मनात सलत होती. अखेर त्यांच्या आप्तस्वकीयांनी वडिलांचे अंत्यदर्शन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करून देत त्यांची इच्छा पूर्ण केली. वडील व मुलाचे हे दृश्य बघणाऱ्यांच्या डोळ्यातही अश्रू अनावर झाले.\nहेही वाचा - देव तारी त्याला कोण मारी तिसऱ्या मजल्यावरून पडूनदेखील चिमुरडी सुखरूप\nज्या वडिलांनी आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट केले. त्या वडिलांना मी खांदा देऊ शकलो नाही, याची सल माझ्या मनात कायम राहील. मलाही कोरोनाची लागण झाल्यामुळे वडिलांच्या अंतिम दर्शनासाठी गावी जाऊ शकलो नाही. कोरोनाचे संकट काय आहे, हे ज्याला कोरोना झालेला असतो, त्यांना ते फार जवळून बघायला मिळते. अशी वेळ कोणावरही येऊ नये. सर्वांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. -राजेंद्र सूर्यवंशी, मुलगा, उत्तमनगर, सिडको\nहेही वाचा - महिलांनो सावधान तुमच्या फेक अकाऊंटवरून पुरुषांना ब्लॅकमेलिंग; सायबर भामट्यांचा नवा प्रकार\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/remedivir-is-not-a-resuscitation-but-injection-recommendations-from-doctors-continuously-nashik-marathi-news", "date_download": "2022-05-18T22:29:49Z", "digest": "sha1:2USUGNL34MEOM3CI7D5EFBUHUT2O2IGF", "length": 14778, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "रेमडेसिव्हिर संजीवनी नाही, तरी डॉक्टरांकडून मात्र इंजेक्शनच्या शिफारसी | Sakal", "raw_content": "\nरेमडेसिव्हिर संजीवनी नाही, तरी डॉक्टरांकडून मात्र इंजेक्शनच्या शिफारसी\nनाशिक : रेमडेसिव्हिर ही संजीवनी नसल्याचे जिल्हा यंत्रणेपासून तर महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सतर्फे सांगितले जात असले तरी उपचारकर्त्या डॉक्टरांकडून कोरोनावर उपचारात मदत ठरणारे रेमडेसिव्हिर इंजेक्शनची शिफारस तयार नाही आणि अर्जफाटे करूनही रेमडेसिव्हिर मिळायला तयार नाही, अशी स्थिती शहरात नव्हेतर संपूर्ण जिल्ह्यात आहे.\nसंजीवनी नाही तरी मागणी कमी होत नाही\nजिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांकडून रोज दहा हजारांच्या आसपास रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी मागणी नोंदविल जाते. त्यापैकी चारशे ते पाचशेच्या आसपास जणांची गरज भागते. रविवारी जिल्ह्याला ३६७ इंजेक्शन प्राप्त झाले. सोमवारी (ता. २६) जेमतेम दीडशेच म्हणजे मागणीच्या जेमतेम २.५ टक्के इतकेच इंजेक्शन उपलब्ध झाले. त्यामुळे भलेही रेमडेसिव्हिर संजीवनी नाही हे खरे असले तरी त्यांची मागणी कमी होत नाही. त्यामुळे संजीवनीपेक्षा कमीही नाही, अशीच जिल्ह्यातील इंजेक्शन उपलब्धतेची स्थिती आहे.\nहेही वाचा: कोविड सेंटरमध्ये 'नो स्टंटबाजी'; एकाच पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये पेटला वाद\nतुटवडा हेच मूळ दुखणं\nरेमडेसिव्हिर इंजेक्शन आतापर्यंत मेडिकल दुकानांतून मिळत होते. मात्र त्याचे वितरण जिल्हा यंत्रणेने स्वतःकडे घेतले आहे. जिल्हा यंत्रणेकडे वितरण आल्यामुळे कोरोनाबाधितांच्या नातेवाइकांची दारोदार फिरण्याची वणवण काही प्रमाणात थांबली असली तरी इंजेक्शनचा प्रश्न सुटलेला नाही. पूर्वीप्रमाणेच किंबहुना त्याहून अधीक रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. इंजेक्शनच्या वितरणात आता ‘राजकीय वजन’ महत्त्वाचे ठरत असून, बड्या नेत्यांकडून त्यांच्या जिल्ह्यातील रुग्णांसाठी इंजेक्शन पळविले जात असल्याच्या तक्रारी आहेत.\nखासदार डॉ. भारती पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अन्न, औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांना पत्र देऊन रेमडेसिव्हिर इंजेक्शन पुरविण्याबाबत नाशिकवर अन्याय होत असल्याची तक्रार केली आहे. राज्याला चार लाख ३५ हजार इंजेक्शन पुरवठ्याचे निर्देश असताना अतिशय कमी इंजेक्शन मिळत असल्याची तक्रार केली आहे.\nमेडिकल दुकानातून इंजेक्शन मिळायचे तेव्हा काळा बाजाराच्या तक्रारी होत्या. त्यात तथ्यही आढळले, एक- दोघांवर गुन्हे दाखल झाले. मात्र प्रशासकीय यंत्रणेने स्वतःकडे वाटप घेतल्यानंतर प्रश्न कायम आहे. एचआरसीटी रिर्पोर्ट पाहून इंजेक्शन वितरण होत असल्याचे जिल्हा यंत्रणेकडून सांगितले जात असले तरी राज्यातील सूत्र काय, हा प्रश्न गुलदस्त्यातच आहे. जिल्ह्याची लोकसंख्या, त्यातील कोरोनाबाधितांची संख्या, ऑक्सिजन बेडवरील रुग्णांची संख्या आदी निकष पाहून राज्यात वितरण होते का तसे असल्यास नाशिकला मोठी रुग्णसंख्या असूनही कमी इजेंक्शन का मिळतात तसे असल्यास नाशिकला मोठी रुग्णसंख्या असूनही कमी इजेंक्शन का मिळतात राजकीय नेत्याचे वजन पाहून राज्यात इंजेक्शनचे वितरण सुरू आहे का राजकीय नेत्याचे वजन पाहून राज्यात इंजेक्शनचे वितरण सुरू आहे का हा रुग्णांच्या जीवाशी खेळ नाही का हा रुग्णांच्या जीवाशी खेळ नाही का असे प्रश्न पुढे येत आहेत.\nहेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..\nनाशिकची मागणी रोज दहा हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन\nअसताना नाशिकला रोज ४५० इंजेक्शन मिळतात. तर नागपूर, पुणे, ठाणे शहराला मात्र नाशिकच्या चौप्पट म्हणजे एक हजार ६०० इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत नाशिकला कोरोनाबाधितांची संख्या जास्त असूनही नाशिकला रेमडेसिव्हिरअभावी रुग्णांचे हाल सुरू आहे. नाशिकची रुग्णसंख्या राज्याच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ६.४८ टक्के आहे. तसेच धुळे व नाशिकसाठीचा साठा नाशिकच्या वितरकांना दिला जातो. त्यामुळे इतर जिल्ह्यातील साठा नाशिकच्या नावे नोंदला जाऊन नाशिकला आणखी कमी साठा मिळत असल्याचे मात्र स्पष्ट होत आहे. हीच बाब पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासनाच्या नजरेतून कशी सुटत आहे, हे एक कोड आहे.\n\"रेमडेसिव्हिर इंजेक्शन वितरणासाठी रुग्णालयांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्ह्याला उपलब्ध होणाऱ्या इजेक्शनच्या प्रमाणात त्याचे वितरण करण्याचे प्रशासकीय मापदंड ठरले आहे. त्यानुसार संबंधित रुग्णालयाला इंजेक्शन वितरित होतील. त्यामुळे रुग्णालयांनी विनाकारण इंजेक्शनच्या प्रिस्क्रिप्शन देऊन रुग्णांच्या नातेवाइकांना फिरायला लावू नये.\"\n-सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक\nहेही वाचा: प्रबळ इच्छाशक्तीने कोरोनावर मात मनमाडच्या ९२ वर्षीय आजोबांचा लढा\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur/people-facing-problem-due-to-nmc-vaccination-center-closed-in-nagpur", "date_download": "2022-05-18T23:42:12Z", "digest": "sha1:M6WWX6775GPEMFENHLTDT77YYZA3Q5XQ", "length": 9958, "nlines": 156, "source_domain": "www.esakal.com", "title": "महापालिकेचे घोषित केलेले लसीकरण केंद्रच बंद, नागरिकांमध्ये संताप | Sakal", "raw_content": "\nमहापालिकेचे घोषित केलेले लसीकरण केंद्रच बंद, नागरिकांमध्ये संताप\nनागपूर : शहरातील ४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणासाठी रविवारी मनपाच्या दहा झोनमधील दहा केंद्रांवर व १८ वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली सूतिकागृह व इमामवाड्यातील आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये केंद्रांवर सुरू राहील, असे महापालिकेने जाहीर केले होते. मात्र, बहुतांश केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने नागरिकांची निराशा झाली.\n 'या' शहरात फक्त एक नव्हे तर ५ नवीन स्ट्रेन, लक्षणात बदल\nराज्य सरकारने ४५ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी मनपाला ११५० लस प्राप्त करून दिल्या होत्या. सोमलवाडा, केटीनगर, मानेवाडा, बाबूलखेडा, ताजबाग, हंसापुरी सतरंजीपुरा, पारडी, कपील नगर आणि झिंगाबाई टाकळी या १० केंद्रांवर लस उपलब्ध असेल, असे मनपाने काल जाहीर केले होते. रविवारी १८ वर्षांवरील अनेकजण गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली सूतिकागृह व इमामवाड्यातील आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये लसीकरणासाठी गेले. परंतु, लस उपलब्ध नसल्याचे कळले. एवढेच नव्हे या केंद्रांवरील अधिकाऱ्यांनाही लसीकरणाबाबत माहिती नसल्याचे पुढे आले. हीच बाब ४५ वर्षांवरील नागरिकांबाबतही घडली. विशेष म्हणजे डिंक दवाखान्याचे नाव नसताना डिंक दवाखान्यात लसीकरण सुरू होते. मनपाने शनिवारी रात्री लसीकरण दवाखान्याची नावे जाहीर करून चक्क धूळफेक केली. नागरिकांना एका केंद्रांवरून दुसऱ्या केंद्रावर फिरावे लागले. काही केंद्रावर लसीकरण सुरू होते. परंतु, गर्दीमुळे उन्हात ताटकळत बसण्याऐवजी नागरिकांनी घराची वाट धरली. अनेकजण दुसऱ्या डोससाठी आले मात्र त्यांचीही निराशा झाली.\n RTPCR चाचणी निगेटिव्ह आल्यास पाचव्या दिवशी करा HRCT'\nएम्सला अवघ्या १५ लस -\nलसपुरवठ्याची जबाबदारी केंद्र शासनाची आहे. मात्र, राज्याला त्या तुलनेत लस मिळत नाही. यामुळे लसीकरणादरम्यान मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. ४५ वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी महापालिकेला ११५० लस प्राप्त झालेल्या आहेत. यातील प्रत्येक केंद्राला १०० लस देण्यात आल्या. मात्र, मिहान परिसरातील एम्सला केवळ १५ लस (वायल) देण्यात आल्या असल्याची माहिती उघडकीस आली आहे. तर मेडिकलमध्ये कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देणे सुरू राहील. पहिला डोस घेणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/01/blog-post_28.html", "date_download": "2022-05-18T23:58:50Z", "digest": "sha1:FFUPHU6PSAPY2B3D2HF4RE6UM6VQJ7XO", "length": 5608, "nlines": 32, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे काँग्रेस पक्षाकडून ३ राज्यांच्या प्रचार रणनीतीची जबाबदारी", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nपृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे काँग्रेस पक्षाकडून ३ राज्यांच्या प्रचार रणनीतीची जबाबदारी\nजानेवारी २८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाँग्रेस अध्यक्षा यांच्या सूचनेनुसार आ. चव्हाण लखनऊ ला रवाना\nकराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : पाच राज्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून या पाचही राज्यात काँग्रेस पक्ष मोठ्या तयारीने उतरलेला दिसून येत आहे. काँग्रेस पक्षाने पक्षाचे जेष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे या पाच राज्यांपैकी तीन राज्यांच्या प्रचार रणनीती ची जबाबदारी सोपवली आहे. असा निर्णय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार झाला असून त्यानुसार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण उत्तरप्रदेश ची राजधानी असलेल्या लखनऊ ला रवाना झाले आहेत, तिथे त्यांच्या पत्रकार परिषदा होणार असून प्रचार यंत्रणेत सुद्धा ते सहभागी असणार आहेत.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने व्हर्चुअल पद्धतीने प्रचार यंत्रणेला परवानगी दिली आहे त्याप्रमाणे सर्व पक्षांचा प्रचार या पाचही राज्यात सुरु आहे. व्हर्चुअल प्रचार तसेच पत्रकार परिषदा अश्या काही तंत्रानुसार प्रचार सुरु आहे. यानुसार तीन राज्यांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन काँग्रेस पक्षाची भूमिका मांडण्याचे महत्वपूर्ण काम काँग्रेस पक्षाने पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपविले आहे. आ. चव्हाण उत्तरप्रदेश, उत्तराखंड व गोवा या राज्यांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन पक्षाची भूमिका मांडणार आहेत.\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/heavy-unseasonal-rain-with-strong-winds-sindhudurg-baramati/434856/", "date_download": "2022-05-18T23:52:50Z", "digest": "sha1:EZQXXXMY54RC6IIAQQVPZFUZJ33AVOVT", "length": 10780, "nlines": 147, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Heavy unseasonal rain with strong winds Sindhudurg Baramati", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी सिंधुदुर्ग, बारामतीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस\nसिंधुदुर्ग, बारामतीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस\nसिंधुदुर्ग, बारामतीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस\nदेशाच्या पूर्व किनारपट्टीवर धडकणाऱ्या असानी चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातही पाऊस पडत आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. बारामतीमध्येसुद्धा वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट होऊन पाऊस पडत आहे. हवामान विभागाकडून पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. वादळी वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या आहेत.\nराज्यातील नागरिक उकाड्यापासून हैराण झाले आहेत. परंतु या उकाड्यादरम्यान हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. काही तासांसाठी वातवारणात गारवा राहील. परंतु शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांना फटका बसला आहे. तसेच पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. बारामतीमध्ये २० ते ३० मिनिटे विजांच्या कडाक्यासह पाऊस पडला. काही काळ धो-धो पाऊस पडल्यानंतर विश्रांती घेतली आहे.\nवादळी वारे आणि विजांसह काही ठिकाणी मध्यम पाऊस, तुरळक ठिकाणी मुसळधार सरी शक्य: पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, नांदेड, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱ्याच्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.\nआंबोली येथून प्रवास करणारे प्रवाशी सुखावले\nअंबोलीमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अल्हाददायक क्षण अनुभवला आहे. दाट धुके आणि धो-धो बरसणाऱ्या पावसादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उकाड्यातून गारवा जाणवला. घाटात काही प्रवाशांनी थांबून या क्षणाचा आनंद घेतला आहे.\nहेही वाचा : VIDEO : असानी चक्रीवादळाच्या थैमानात समुद्रातून आला सोन्याचा रथ, पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमागील २ वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव\n‘रान बाजार’वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज\nवैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत प्राजक्ता माळी\n‘रान बाजार’ वेब सीरिजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसेंची प्रतिक्रिया\nभारतातल्या ‘या’ ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य\nजान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट\nशहरातल्या श्वानांचा ‘गेट टू गेदर’, पोलिस श्वानांच्या कसरती; बघा फोटो\nमहेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन\nGunratan Sadavarte : सदावर्तेंच्या घरी ६ महिन्यांपासून होत होत्या बैठका, ST...\nMumbai Theft : तरूणींसोबत मजा-मस्ती करण्यासाठी आठ लाखांचा गंडा, पोलिसांकडून कार...\nकरोना व्हायरस : नरेंद्र मोदी व उद्धव ठाकरे यांनी फोनवरून केली...\nमथुरेत मंदिर-मस्जिद बाजूला असू शकतात तर अयोध्येत का नाही\nमुंबई सीआरपीएफ जवानांच्या ताब्यात द्या; महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्याची मागणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.newsdanka.com/politics/raj-thackeray-discussed-these-issues-with-the-mns-leaders/51994/", "date_download": "2022-05-18T23:46:32Z", "digest": "sha1:3N5KLPYHWVPTXIO4NQLW64LMRE6BW3HN", "length": 9161, "nlines": 138, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Raj Thackeray Discussed These Issues With The Mns Leaders", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारणराज ठाकरेंनी या विषयांवर केली पदाधिकाऱ्यांशी चर्चा\nराज ठाकरेंनी या विषयांवर केली पदाधिकाऱ्यांशी चर्चा\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या भाषणांमधून मांडलेल्या मुद्द्यांवरून महाराष्ट्राच राजकारण ढवळून निघालं आहे. त्यानंतर आज मुंबई मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली.\nआगामी अयोध्या दौरा, ३ मे रोजी आयोजित केलेल्या महाआरतीची तयारी, औरंगाबाद येथील सभेचे आयोजन अशा मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. येत्या ५ जून रोजी राज ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यासाठी जय्यत तयारी करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिल्याचे बाळा नांदगावकर म्हणाले. अयोध्येचा दौरा मोठा करण्यासाठी मनसेच्या वतीने काही रेल्वे गाड्या बूक करण्यात येणार आहे.\n३ मे अक्षय तृतीयेला महा आरतीचे आयोजन करण्यात आले असून त्याच्या नियोजनाबाबत चर्चा झाल्याचे ते म्हणाले. तसेच औरंगाबाद येथील सभेसाठीच्या पूर्वतयारीवर चर्चा झाल्याचे बाळा नांदगावकर म्हणाले.\n‘मस्क’ कलंदर, ट्विटर बिलंदर\nईडीकडून ‘ऍमवे’ कंपनीची ७५७ कोटींची मालमत्ता जप्त\nमहापालिकेची पोल खोलच्या भीतीने शिवसैनिकांनी स्टेजची केली तोडफोड\nइजिप्तच्या जेवणात भारताचा गहू\nगुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा उचलून धरला होता. त्यानंतर राज्यात याचे पडसाद उमटले होते. तसेच या भोंग्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याचे बाळा नांदगावकर म्हणाले. राज ठाकरे यांच्या सुरक्षेविषयी गृहमंत्र्यांना पत्र लिहून झेड प्लस सुरक्षेची मागणी केली असल्याचे ते म्हणाले.\nपूर्वीचा लेख‘मस्क’ कलंदर, ट्विटर बिलंदर\nआणि मागील लेखराज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र निघाले ‘फेक’\nतुमची ती थप्पड आमचा तो गालगुच्चा\nमुंबईत वसुलीचे आणखी एक रेट कार्ड समोर\nआता सिमेंट क्षेत्रात ‘अदानी पॉवर’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nतुमची ती थप्पड आमचा तो गालगुच्चा\nमुंबईत वसुलीचे आणखी एक रेट कार्ड समोर\nआता सिमेंट क्षेत्रात ‘अदानी पॉवर’\nपहिल्यांदा तक्रार करू…पण कारवाई झाली नाही तर सोडणार नाही\n‘सुरत’ आणि ‘उदयगिरी’ वाढवणार भारतीय नौदलाची ताकद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8/", "date_download": "2022-05-18T22:12:44Z", "digest": "sha1:WRXCEA5QFA2NGQ7NPCXMNULNG2G5GE6L", "length": 5418, "nlines": 64, "source_domain": "analysernews.com", "title": "हापूस आंब्याच्या उत्पादनात घट परिणामी दरात वाढ", "raw_content": "\nहापूस आंब्याच्या उत्पादनात घट परिणामी दरात वाढ\nअवकाळी पाऊस, तौक्ते चक्रीवादळ, डिझेल दरवाढीमुळे कोकणातील हापूस आंब्याचे यावर्षी २०० रुपयांनी महागणार आहेत. यावर्षी ही उशिराने मोहोर आला, त्याचबरोबर तापमानात वाढ होत असल्याने कच्चा आंबा गळून पडतोय. यामुळे हंगाम महिनाभर लांबणार आहे. बागायतदारांच्या मते, यंदा फार तर ३५ ते ४० टक्केच फळ बाजारात येईल. हापूसच्या दरांत १५ ते २० टक्के वाढ झाली आहे.\nगेल्या ऑक्टोबरपासून पाऊस पडत होता. १ व २ डिसेंबरला सर्वदूर ३० तास पडलेला पाऊस फळबागांचे नुकसान करून गेला. ८ दिवस सोसाट्याचा वाऱ्यामुळे मोहर गळून पडला. पाण्याची पातळी वाढल्याने पुन्हा मोहोर येण्याची प्रक्रिया मंदावली. पाण्यामुळे बुरशीचे रोग बळावले. तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढला.\nवेळेआधीच प्रचंड उष्णता, काही राज्यांत वादळी वाऱ्यांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे खूप नुकसान झाले आहे. यामुळे देशात यंदा हापूस, दशहरी आणि केसर या तिन्ही प्रमुख आंब्यांचे उत्पादन निम्म्यावरच येण्याची शक्यता आहे. सरकारी पोर्टल एगमार्गनेट अनुसार, यंदा आजवर देशातील प्रत्येक प्रकारच्या आंब्यांचे दर गतवर्षीपेक्षा सरासरी ४२% जास्त आहेत. घाऊक मंडयांत रत्नागिरीच्या आंब्याची एका पेटीचा दर (१० किलो) सध्या १,२०० ते १,५०० रुपये आहे. गतवर्षी तो ७०० ते ८०० रुपयांपर्यंत होता.\nछगन भुजबळांनी नाशिकसाठी किती निधी आणला\nऐश्वर्याने नाकारली होती भूलभूलैय्यातील ‘मंजुलिका’ ची ऑफर….\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील २१ मेची सभा रद्द\nराहुल गांधींना नेत्यांऐवजी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट; हार्दिक पटेलचा निशाणा\nशिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एआयएमआयएमच्या प्रवक्त्याला अटक\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा तडकाफडकी राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0", "date_download": "2022-05-19T00:10:59Z", "digest": "sha1:K4LIDFJY4XPUASFSLIY3TIY32LDLKDUS", "length": 5540, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेरी अलेक्झांडर - विकिपीडिया", "raw_content": "\nकसोटी बळी = -\nकसोटी बळी = -]]\nफलंदाजीची पद्धत {{{फलंदाजीची पद्धत}}}\nगोलंदाजीची पद्धत {{{गोलंदाजीची पद्धत}}}\nधावा {{{कसोटी धावा}}} ३२३८\nफलंदाजीची सरासरी {{{कसोटी फलंदाजीची सरासरी}}} २९.१७\nशतके/अर्धशतके {{{कसोटी शतके/अर्धशतके}}} १/२१\nसर्वोच्च धावसंख्या {{{कसोटी धावसंख्या}}} १०८\nचेंडू {{{कसोटी चेंडू}}} -\nबळी {{{कसोटी बळी}}} -\nगोलंदाजीची सरासरी - -\nएका डावात ५ बळी - -\nएका सामन्यात १० बळी - -\nसर्वोत्तम गोलंदाजी -/- -/-\nक.सा. पदार्पण: २५ जुलै, १९५७\nशेवटचा क.सा.: १० फेब्रुवारी, १९६१\nवेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nवेस्ट इंडीझच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nवर्ग:क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती (1928-2011)\nवेस्ट इंडीजचे क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९२८ मधील जन्म\nइ.स. २०११ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जानेवारी २०२२ रोजी २१:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/54353", "date_download": "2022-05-18T22:45:35Z", "digest": "sha1:6FQ46FPNXAURLJ2JRFXPHURCBSJM6UCD", "length": 20594, "nlines": 136, "source_domain": "www.maayboli.com", "title": "म्यानमा - १ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२२\nYou are here: मुख्यपृष्ठ /म्यानमा - १\nवैधानिक सूचना : हे प्रवासवर्णन तीन वर्षांआधी केलेले आहे. तरी यातील माहिती, प्रसंग, घटना आणि पात्रे यांचा आजच्या परिस्थितीशी संबंध मिळताजुळता असेल असे नाही.\nकाहीतरी हटके ठिकाण बघायचे तेव्हा डोक्यात होते. गर्दी गजबज या सर्वांपासून दूर.. तरी आपल्या शहरी सुखसवयींना गोंजारणारे. गुगलवर एक एक शोधता शोधता ते ठिकाण अगदी शेजारीच मिळाले. म्यानमार.\nपर्यटकांसाठी नुकताच खुला झालेला देश. नेटवर प्रवाशांनी जी माहिती लिहिली होती ती प्रथमदर्शनी विशेष उत्साहवर्धक नव्हती. \"तिथे मोबाईल सिमकार्डची किंमत फक्त ६०० डॉलर्स आहे...विमानाची तिकीटे इंटरनेट वरून काढता येत नाहीत...दिडदोनशे किलोमीटरचे अंतर कापायला बसने फक्त ६-७ तास लागतात...देशातला फक्त काही भाग पर्यटकांसाठी खुला आहे...एटीएम्स नाहीत... क्रेडीट कार्ड्स कुठेच स्विकारली जात नाहीत...पर्यटकांना सगळा व्यवहार रोखीने करावा लागतो आणि तो देखील फक्त नव्या कोर्‍या डॉलर्सच्या नोटांमध्ये.\"\nशेजारी देश असूनही ब्रह्मदेशाबद्दल आंग सान सू की, लोकमान्य-गीतारहस्य आणि मंडालेचे जेल, मेरे पिया गये रंगून हे गाणे या पलिकडे मला काही माहिती नव्हती. ही जी तुटपुंजी बिनकामाची माहिती होती त्यात मराठी इतिहासाच्या पुस्तकात असलेले मंडाले हे मंडाले नसून मँडले होते आणि रंगूनचे नाव आता येंगॉन असे झाले होते (नाही म्हणायला \"मेरे पिया गये रंगून, किया है वहासे टेलीफून\" हे ती हिरॉईन गातगात सगळ्या जगाला का सांगत सुटली याचा खरा अर्थ सिमकार्डाची किंमत ऐकून समजला होता.)\nपण माहिती काढत गेलो तशी प्रवासाशी निगडीत नवनवीन उत्साहवर्धक माहिती आणखी मिळत गेली. \"मोबाईल सिमकार्ड परदेशी प्रवाशांसाठी गेल्या काही महिन्यांपासून फक्त वीस डॉलर्स मधे मिळू लागलेय. नुकतीच रंगून मधे दोनचार एटीएम उघडली आहेत. मोजक्या ठिकाणची मोजकी हॉटेल्स अॅगोडा सारख्या वेबसाईटवरून हल्ली बूक करता येत आहेत ईत्यादी.\"\nथोडक्यात नव्यानवलाईची मिलिट्रीच्या धाकातली लोकशाही हळूहळू का होईना बदल आणत होती. पुढे हातात जेमतेम १० दिवस असल्याने माहिती काढलेली सगळी ठिकाणे त्यात बसवणे सुरू केले.\nया प्रवासात सगळाच व्यवहार रोखीत असल्याने दहा दिवस पुरून उरेल इतकी सगळी रक्कम बरोबर न्यायची होती. काही हॉटेल्स वेबसाईट वरून आरक्षीत केली तरी पेमेंट ऑनलाईन होणार नव्हते त्यांचे पैसे तिथेच डॉलरच्या नोटा देत करायचे होते. कुठेही अगदी नावाला म्हणूनही क्रेडीट वा डेबीट कार्ड घेण्याची सेवा नव्हती. म्हणजे दुर्दैवानी जर का पैसे चोरी झाले तर खरोखर कुणी वाली नसणार. आता पैसे चोरी होऊ द्यायचे नाही ही काळजी घेणे एक वेळ सोपे, पण ते पैसे अर्थात डॉलरच्या नोटा कशा हव्यात याची नियमावली वाचून त्या नोटा मिळवणे हे एक कर्मकठीण. डॉलरच्या नोटांसंबंधीची नियमावली बहुतेक एखाद्या अस्सल पुणेकर दुकानदाराने बनवलेली असावी. प्रत्येक नोट कोरी करकरीत हवी. कळकट मळकट नोटा खपवून घेतल्या जाणार नाहीत. दुमड नं घातलेल्या, सुरकुत्यारहीत नोटा फक्त स्विकारल्या जातील. नोटेचे सर्व कोपरे जागच्या जागी हवेत, ते फाटलेलेच काय दुमडलेलेही नको. पेनाने रंगवलेली..भो़के पडलेली नोट चालणार नाही. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा लहान फोटो असलेल्या जुन्या नोटा ह्या रुपाने नव्या असल्या तरी चालणार नाहीत. अमूक एक सिरीजच्या नोटा खोट्या असू शकतात त्यामुळे त्या आणू नये. (लिहितांनाही दम लागला\nआमच्या मनी एक्स्चेंज वाल्याला हे सगळे क्रायटेरिया वाचून दाखवल्यावर त्याने आधी सांगितलेला भाव दुप्पट करून सांगितला नाही हे माझे नशिब. अर्थात या परिक्षेत पास होणार्‍या केवळ शंभराच्या नोटा त्याच्याकडे होत्या. त्याही नोटांना वरील नियमांची कडक चाळणी लावून अर्ध्या नोटा नापास करून आवश्यक तितके डॉलर एकदाचे मिळवले. शेवटी सगळा व्यवहार पूर्ण झाल्यावर समोरच्याने \"कशाला चाल्लाय म्यानमारला\" हा प्रश्न विचारला पण मला मात्र त्याने मनातल्या मनात \"कश्शाला चाल्लाय म्यानमारला\" हा प्रश्न विचारला पण मला मात्र त्याने मनातल्या मनात \"कश्शाला चाल्लाय म्यानमारला\" म्हणून कपाळावर हात मारल्या सारखा वाटला.\nएअर इंडियाने कोलकाता येंगॉन विमानप्रवास फक्त दिड तासाचा आहे. पण हव्या त्या तारखा जुळत नसल्याने आणि लो फेअरच्या नादाने थाई एअरवेजने तोच प्रवास आठ दहा तासांचा करावा लागत होता. कोलकाता - येंगॉन विमानाला बँकॉक मधे ४ तासाचा थांबा होता. विमानातून बँकॉकच्या विमानतळावर उतरल्यावर सगळ्यात आधी करन्सी एक्स्चेंज गाठले. काचेपलिकडच्या बाईला शंभराचे सूट्टे मिळतील का असा निरागस () प्रश्न विचारून बघितला, अर्थात तिने अजिबात दाद नं देता सुट्टे हवे असतील तरी अमेरिकन डॉलर्स विकून थाई बाथ घे आणि पुन्हा लगेच थाई बाथ विकून मग मी पाच दहा डॉलर्सच्या नोटा देईन असे बजावले. म्यानमार मधे प्रत्येक ठिकाणी द्यायचे प्रवेश कर पुन्हा आठवून तिला मुकाट हो म्हटले. मला सगळ्या नोटा मात्र नविन हव्यात असे सांगितल्यावर तिने हसत हसत \" आय हॅव म्यानमार क्वालिटी\" म्हणून ड्रॉवर मधले नवे कोरे पाच दहाच्या नोटांचे बंडल दाखवले. एकुणात माझ्या सारखे अडले नारायण तिथे रोज येत असणार. वट्ट २०० डॉलर्स तिला देऊन परत केवळ १८५ डॉलर्स घेतांना पैसे चोरीला जाण्याइतकेच दु:ख झाले पण म्यानमारमधल्या डॉलर्स मधेच चुकवायच्या रोजच्या किरकोळ खर्चांची चिंता मिटली होती.\nयेंगॉनच्या मिंगलाडॉन आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुपारी १२ वाजता विमान उतरले आणि विमानतळ बघून कोलकात्याहून निघून पुन्हा कोलकात्यालाच उतरल्यासारखे वाटले. टारमॅक वर जेमतेम चार पाच विमाने उभी होती. एकूणएक सगळ्या अनोळखी प्रादेशिक विमानकंपन्या. विमानतळावर ऑफिशियल मनी एक्स्चेंज होते. केवळ काही महिन्यांपुर्वी सुरू झालेले. हल्ली परदेशी नागरिकांकडूनही काही ठिकाणी म्यानमारची करन्सी चाट-च्यॅट (Kyat) स्विकारली जाते असे निघायच्या आधी वाचलेले. एक अमेरिकन डॉलर बरोबर ८५० चाट इतका हा म्यानमारचा दुबळा चाट. ६०० डॉलर्सच्या बदल्यात पाच लाख चाटचे नोटांचे पुडके हातात पडले. बाहेर येऊन टॅक्सी केली. मिटर वगैरे भानगड नव्हती. बहुतांश टॅक्सी जुनाट आणि मळकट. मुंबईतल्या काळीपिवळीशी सख्य दाखवणार्‍या, फक्त रंगाने पांढर्‍या इतकाच काय तो फरक. केवळ टॅक्सी नव्हे तर टॅक्सीचालक पण जणू मुंबईहून आलेला. ढगळ कपडे आणि तोंडात पानाचा तोबरा. दार उघडून रस्त्यावर पचकन थुंकण्यासकट सगळ्या लकबी डिट्टो. विमानतळ ते येंगॉनच्या मध्यवर्ती भागातल्या हॉटेलात जायला पाऊण एक तास लागणार होता. दमट घामट उन्हाळी हवा, रस्त्यातल्या रंगहीन इमारती, फुटपाथ नसलेले रस्ते आणि कानडीत लिहिल्यासारख्या बर्मिज भाषेतल्या पाट्या. दुसर्‍या देशात आलोय असे अजिबात वाटत नव्हते.\nछान ... आवडले प्रवास वर्णन .\nछान ... आवडले प्रवास वर्णन . अजून येऊ द्या. मलाही विनाकारण त्या देशाचे आकर्षण आहे...\nलेखातच म्हटल्याप्रमाणे फार तुटपुंजी माहीती आहे ह्या देशाबद्दल,\nआपल्या माजी राष्ट्रपतीं के आर नारायण यांची अर्धांगिनी श्रीमती उषा ह्याच देशातल्या होत्या त्यांनी लिहीलेले एक बर्मी कथांचे पुस्तक वाचले होते ( फ्क्त पुस्तक वाचल्याचे आठवतंय पण बाकी काहीही नाही )\nछान सुरवात. आपली नृत्याप्सरा\nछान सुरवात. आपली नृत्याप्सरा हेलन ( सल्लूची सावत्र आई ) इथलीच. लोकमान्याना इथे ठेवले होते आणि त्यांच्या राजाची कबर आमच्या मालवणच्या घराच्या जवळ.. एवढेच माहीत होते मला.\nआज पाहिले हे भाग. सुरूवात\nआज पाहिले हे भाग.\nसुरूवात भारी झाली आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/education/bogus-doctorate-distributed-at-raj-bhavan-by-mahatma-gandhi-global-peace-foundation-odisha-667384.html", "date_download": "2022-05-18T23:03:05Z", "digest": "sha1:2JLAU2U7VR7Y7J7RXIYHEHV2RXOH5VPQ", "length": 8898, "nlines": 101, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Education » Bogus Doctorate distributed at Raj Bhavan by Mahatma Gandhi Global Peace Foundation Odisha", "raw_content": "महाराष्ट्राच्या राजभवनात बोगस डॉक्टरेटचं वाटप, अधिकाऱ्यांवर कारवाई होणार\nमहात्मा गांधी ग्लोबल पीस फाऊंडेशनचा राजभवन येथील कार्यक्रम\nमहात्मा गांधी ग्लोबल पीस फाऊंडेशननं थेट राजभवनात कार्यक्रम घेत बोगस डॉक्टरेट वाटप केल्यानं प्रश्न उपस्थित होत आहेत. अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.\nमुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोगस डॉक्टरेट वाटप करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात इंग्रजी आणि मराठी माध्यमांनी वृत्त प्रसिद्ध केलं आहे. बोगस डॉक्टरेट (Doctorate) प्रमाणपत्र वाटप करण्यात आली त्यावेळी राज्यपाल तिथं उपस्थित नव्हते. ओडिशा येथील महात्मा गांधी ग्लोबल पीस फाऊंडेशन (Mahatma Gandhi Global Peace Foundation) या एका संस्थेनं महाराष्ट्राच्या राजभवनात 8 नोव्हेंबर रोजी एक कार्यक्रम आयोजित केला होता. कोरोना योद्ध्यांचा सत्कार आणि डॉक्टरेट प्रदान असं त्या कार्यक्रमाचं स्वरुप होते. मात्र, कोरोना योद्ध्यांचा सन्मान आणि बोगस पीएच.डी वाटप करण्याचा प्रकार झाल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. संबंधित कार्यक्रम आयोजित करणाऱ्या संस्थेविरोधात पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.\nबोगस डॉक्टरेटचं वाटप झाल्याचं समोर\nभारतात डॉक्टर्रेट प्रदान करण्यासंदर्भात विशिष्ट नियम आहे. राज्यपाल म्हणून काम करणारी व्यक्ती ही राज्य सरकारच्या कक्षेत येणाऱ्या सर्व विद्यापीठांची कुलपती म्हणून कार्यरत असते. महात्मा गांधी ग्लोबल पीस फाऊंडेशननं थेट राजभवनात कार्यक्रम घेत बोगस डॉक्टरेट वाटप केल्यानं प्रश्न उपस्थित होत आहेत.\nराजभवनासारख्या ठिकाणी बोगस डॉक्टरेट प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील जोर धरु लागली आहे.\nडॉक्टरेट स्वीकारताना गणवेश ही आणला\n8 नोव्हेंबर 2021 ला झालेल्या कार्यक्रमाचे काही फोटोज सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. कोरोना योद्धा सन्मान सोहळ्यानंतर डॉक्टरेट वाटप आणि प्रदान करताना पदवी स्वीकारताना जो ड्रेस परिधान केला जातो आणि हॅट घातली जाते ती देखील परिधान करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. संबंधित फोटोमध्ये काही पोलीस अधिकारी देखील असल्याचं समोर आलं आहे.\nमहात्मा गांधी ग्लोबल पीस फाऊंडेशनसंदर्भात यापूर्वी अनेक प्रकार समोर आले आहेत. या संस्स्थेबद्दल पंतप्रधान कार्यालयाकडे 2020 मध्ये तक्रार करण्यात आली आहे.\nAAP Punjab RS Nominations: कोण आहेत संदीप पाठक ज्यांना आपचे ‘अमित शाह’ म्हटलं जातं, ज्यांना केजरीवालांनी राज्यसभेवर पाठवलं\nParth pawar | पार्थ पवारांसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची शिवसेनेकडे विशेष मागणी ; सोशल मीडियापोस्ट व्हायरल\nनर्गिस फाखरीचा ब्रालेस ग्लॅमरम लूक\n‘धर्मवीर’ चित्रपटाचे प्रमोशन धर्मपत्नी सोबत\nप्राजक्ता माळीची दिलखेच स्माईल\nअंकिता लोखंडेचा आपल्या नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/nagpur/teachers-throat-cut-by-nylon-manza-how-to-stop-online-sales-the-question-fell-on-the-cyber-police-611280.html", "date_download": "2022-05-18T22:14:34Z", "digest": "sha1:JCHXG7J746LC6RZ52YRLYZALGANKMZ6C", "length": 10065, "nlines": 96, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Maharashtra » Nagpur » Teachers throat cut by nylon manza how to stop online sales the question fell on the cyber police", "raw_content": "Cyber ​​Police | नायलॉन मांजाने कापला शिक्षकाचा गळा ऑनलाईन विक्री कशी थांबविणार ऑनलाईन विक्री कशी थांबविणार; सायबर पोलिसांना पडला प्रश्न\nआता नागरिकांनी आपली हौस भागविण्यासाठी निष्पाप लोकांच्या जीवावर उठण कितपत योग्य आहे याचा देखील विचार करणं आवश्यक झालं आहे, असं मत सायबर सेलचे पोलीस निरीक्षक केशव वाघ यांनी व्यक्त केलं.\nसुनील ढगे | Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल\nनागपूर : नायलॉन मांजा हा जीवघेणा आहे. यामुळं माणसांचे गळे कापले जातात. कुणी मरतो तर कुणाला जखम होते. पक्ष्यांनाही याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. म्हणून कायद्यानं यावर बंदी आहे. तरीही ऑनलाईन विक्री केली जाते. त्यामुळं या नायलॉन मांजाची ऑनलाईन विक्री कशी थांबविणार असा प्रश्न सायबर पोलिसांना पडला आहे. एका शिक्षकाचा याच नायलॉन मांजानं बुधवारी गळा कापल्याची घटना ताजी आहे. ताजबाग गेटसमोर मांजाला अडकाव करताना शिक्षकाचे बोटचं कापले गेले.\nमान झाली होती रक्तबंबाळ\nआशीनगर झोनचे किदवाई स्कूलचे शिक्षक सगीर अहमद आपल्या दुचाकीनं बुधवारी ताजबाग येथील घरी येत होते. उमरेड मार्गावरील ताजबाग गेटसमोर त्यांच्यावर नायलॉन मांजाने झेप घेतली. गाडीचा वेग कमी केला. पाहतात तर काय गळावर नायलॉन मांजाने हल्ला केला होता. हातात मांजा घेऊन आरशात अडकविला. तोपर्यंत त्यांची मान रक्तबंबाळ झाली होती. पंचवटी येथील खासगी रुग्णालयात दाखल झाले. कारण तोपर्यंत त्यांचं बोटही कापले गेले होते. अशा घटना होऊ नये म्हणून काळजी घेणे येवढेच आपल्या हातात आहे. हेल्मेटचा वापर करावा. दुचाकी चालविताना गळ्याला दुपट्टा बांधावा. हातमोजे घालावे. उड्डाणपुलावरून जाणे शक्यतो टाळावे. लहान मुलांना दुचाकीच्या पुढं बसवू नये.\nइ कॉमर्स वेबसाईटवर केली कारवाई\nगेल्या काही दिवसात पतंगबाजीमध्ये विकृतता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक लोक प्रतिबंधित नायलॉन मांजाने पतंग उडवितात. नायलॉन मांजा पर्यावरणासाठी देखील हानीकारक आहे. मानवासाहित पशु पक्ष्यासाठी देखील धोकादायक आहे. त्यामुळं उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. नागपूर पोलिसांकडून या संदर्भात रोज कारवाई केली जात आहे. दरम्यान, ऑनलाइन देखील नायलॉन मांजाची डिलीव्हरी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शॉप क्लुज नावाच्या वेबसाईटवरून पोलिसांनी ऑनलाइन मांजा मागवत खात्री केली. शॉप क्लुज वेबसाईटच्या मॅनेजरवर नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. नायलॉन मांजाने पतंग उडविताना अनेक वेळा मांजा रस्त्यावरून जात असल्याने निष्पाप नागरिक जखमी झाले तर अनेक लोकांचा यात मृत्यू देखील झाला आहे. सोबतच पशु-पक्षी देखील नायलॉन मांजामुळं मृत झाल्याचं निदर्शनास आलं आहे. नायलॉन मांजा नष्ट होत नसल्यानं पर्यवरणासाठी देखील हानिकारक आहे. त्यामुळं पोलीस कारवाई करतील. मात्र आता नागरिकांनी आपली हौस भागविण्यासाठी निष्पाप लोकांच्या जीवावर उठण कितपत योग्य आहे याचा देखील विचार करणं आवश्यक झालं आहे, असं मत सायबर सेलचे पोलीस निरीक्षक केशव वाघ यांनी व्यक्त केलं.\nNagpur Rural | दुपारी चार ते आठची वेळ धोक्याची, अपघातात बळी पडतेय तरुणाई; सुरक्षेचे धडे देणार कोण\nVideo – Nagpur ST | निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हाती एसटीचं स्टेअरिंग, जुन्या कर्मचाऱ्यांनी धसका घेतला\nNagpur NMC | वित्त अधिकारी अटकेत, विकासकामे खोळंबली; नवीन अधिकारी केव्हा नेमणार\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nप्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं निधन\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/politics/chirag-paswan-requests-bihar-cm-nitish-kumar-to-speak-with-maharashtra-cm-uddhav-thackeray-251838.html", "date_download": "2022-05-19T00:01:04Z", "digest": "sha1:S37NMD7RIKX4IZOPL2J5LVGPPZRG27Y6", "length": 8880, "nlines": 98, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Politics » Chirag paswan requests bihar cm nitish kumar to speak with maharashtra cm uddhav thackeray", "raw_content": "बिहार पोलिसांना चुकीची वागणूक, उद्धव ठाकरेंशी बोला, चिराग पासवान यांची नितीशकुमारांना विनंती\nनितीशकुमार यांनी सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशीची शिफारस केल्याची माहिती आहे.\nपाटणा : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश द्या, अशी विनंती केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांचे चिरंजीव आणि लोकशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्राद्वारे केली आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबईत आलेल्या बिहारमधील पोलिस अधिकाऱ्यांना चुकीची वागणूक दिल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलण्याची विनंतीही पासवान यांनी केली. (Chirag Paswan requests Bihar CM Nitish Kumar to speak with Maharashtra CM Uddhav Thackeray)\n“बिहारमध्ये दाखल केलेला खटला सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची संधी आपल्याकडे आहे. कारण आज बिहार आणि महाराष्ट्र पोलिस दोघेही या प्रकरणाचा तपास करत आहेत, पण जर चौकशी महाराष्ट्र सरकारकडे सोपवली गेली तर ती सीबीआयकडे वर्ग करण्याची संधी बिहार सरकारच्या हातातून निसटेल” असे चिराग पासवान यांनी नितीशकुमारांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. नितीशकुमार यांनी सीबीआय चौकशीची शिफारस केल्याची माहिती आहे.\nहेही वाचा : “मुंबई पोलिसांनी 50 दिवसांत काय केलं” बिहार पोलिस महासंचालकांचा सवाल\n“अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनाला जवळपास 50 दिवस उलटून गेले, मात्र अद्यापही त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट आहे. सत्य बाहेर न आल्याने बिहार, तसेच देश आणि जगभरातील त्याचे चाहते संतप्त आणि निराश झाले आहेत. सत्य लवकरात लवकर उघड व्हावे, यासाठी सीबीआय चौकशीची मागणी त्याचे चाहते करत आहेत” असेही पासवान म्हणाले.\nसुशांतच्या मृत्यूनंतर आठवड्याभरातच चिराग पासवान यांनी सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची निःपक्षपाती चौकशीची मागणी केली होती. बॉलिवूडमधील गटबाजीवर प्रकाश टाकणारे एक पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते.\nदेशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी नियमावली ठरवण्यात आली आहे, त्यानुसार पाटणा शहराचे पोलिस अधीक्षक विनय तिवारी यांना होम क्वारंटाईन करण्यात आले, असे स्पष्टीकरण मुंबई महापालिकेने दिले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईला आलेल्या बिहारच्या एसपींना बळजबरीने क्वारंटाईन केल्याचा आरोप बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी केला होता.\nसुशांत सिंह आत्महत्येवरुन बिहारमध्ये संताप, चिराग पासवान यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन\nनर्गिस फाखरीचा ब्रालेस ग्लॅमरम लूक\n‘धर्मवीर’ चित्रपटाचे प्रमोशन धर्मपत्नी सोबत\nप्राजक्ता माळीची दिलखेच स्माईल\nअंकिता लोखंडेचा आपल्या नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/spiritual-adhyatmik/find-out-if-your-spouse-has-4-points-before-getting-married-find-out-what-chanakya-niti-says-au136-707524.html", "date_download": "2022-05-18T23:03:51Z", "digest": "sha1:4KPNAWN7H6IAMECL7SD7GVPOJCQNZ5FQ", "length": 8713, "nlines": 114, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Spiritual adhyatmik » Find Out If Your Spouse Has 4 Points Before Getting Married, Find Out What Chanakya Niti Says", "raw_content": "Chanakya Niti: लग्न करण्याआधी आपल्या जोडीदारात ‘हे’ 4 गुण आहेत का माहिती करून घ्या, जाणून घ्या चाणक्य निती काय सांगते\nतुम्ही पण लग्नाचा विचार करत आहात तर तुमच्या जोडीदाराल हे चार गुण आहेत का नक्की तपासा. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य निती (Chanakya Niti) या ग्रंथात हा गोष्टींचा उल्लेख केला आहे. जर तुम्ही जीवनसाथी निवडताना यागोष्टींची काळजी घ्याल तर तुम्हाला वैवाहीक जीवनात कधीच धोका मिळणार नाही.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: सिद्धेश सावंत\nचांगला जोडीदार मिळाला तर अख्ख जीवन सुखी होतं. पण, जर जीवनसाथी चांगला नसेल तर चांगल्या आयुष्याची घडी विस्खळीत होते. त्यामुळे लग्नसाठी जोडीदार निवडताना दिसण्यापेक्षा त्याची वर्तनूक आणि संस्कार यागोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे. जेणेकरून तुमचं वैवाहिक जीवन त्याव्यक्तीसोबत सुखात जाईल. जर तुम्ही पण लग्नाचा विचार करत आहात तर तुमच्या जोडीदाराल हे चार गुण आहेत का नक्की तपासा. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य निती (Chanakya Niti) या ग्रंथात हा गोष्टींचा उल्लेख केला आहे. जर तुम्ही जीवनसाथी निवडताना यागोष्टींची काळजी घ्याल तर तुम्हाला वैवाहीक जीवनात कधीच धोका मिळणार नाही.\nअपमान करू नका - नात्याचा अपमान करू नका. नवरा - बायकोला त्यांच्या नात्याचा आदर असला पाहिजे. नात्यात आदर नसेल तर नात्यात दूरावा निर्माण होतो. त्यामुळे एकमेकांचा संन्मान, आदर करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याने तुमचं नातं जास्त चांगलं होतं.\nNashik, Chandwad Yatra : महादेव, पार्वती, रावण, वेताळ, खंडेराय थेट भेटीला; चांदवडचा आखाडी उत्सव दणक्यात\nVastu Tips For Money Plant: घरात मनी प्लांट लावताना ‘या’ चूका कधीच करू नका, नाहीतर नुकसान होईल\nपत्नी, मुलगा आणि सच्चा मित्र… या तिघांची साथ असेल तर आणखी काय हवंय; चाणक्यांनी दिलेला हा सल्ला वाचाच\nDaily Panchang : 18 मे, 2022 जाणून घ्या आजचे पंचांग, शुभ मुहूर्त , राहु काळ आजची तिथी आणि ग्रह\nनर्गिस फाखरीचा ब्रालेस ग्लॅमरम लूक\n‘धर्मवीर’ चित्रपटाचे प्रमोशन धर्मपत्नी सोबत\nप्राजक्ता माळीची दिलखेच स्माईल\nअंकिता लोखंडेचा आपल्या नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाज\nSharad Pawar Photo : शरद पवार रमले बाळासाहेबांच्या आठवणीत, पाहा बाळासाहेब ठाकरेंचे दुर्मिळ फोटो\nIPL 2022: Mumbai Indians ने आपल्या सर्वात मोठ्या मॅचविनरला ओळखण्यात चूक कशी केली\nVastu Tips For Money Plant: घरात मनी प्लांट लावताना ‘या’ चूका कधीच करू नका, नाहीतर नुकसान होईल\nTyre Rating : सरकार टायर उद्योगासाठी स्टार रेटिंग नियम आणणार, वाहनांचे मायलेज 10 टक्क्यांनी वाढेल\nटीम इंडियामध्ये पुनरागमन करणार का पुजारा इंग्लिश काउंटीमध्ये कमाल करतेय चेतेश्वरची फलंदाजी\nLSG vs KKR IPL 2022: लुईसच्या वनहँडेड कॅचमुळे लखनौची टीम प्लेऑफमध्ये, ‘त्या’ अविश्वसनीय झेलचा VIDEO पहा\nSharad Pawar Photo : शरद पवार रमले बाळासाहेबांच्या आठवणीत, पाहा बाळासाहेब ठाकरेंचे दुर्मिळ फोटो\nजालन्यात थरार नाट्य; चार कोटींची मागणी करत दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण, अवघ्या पाच तासात पोलिसांनी लावला छडा\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/utility-news/know-why-you-should-make-public-provident-fund-investment-before-april-5-to-get-maximum-return-674722.html", "date_download": "2022-05-18T22:30:06Z", "digest": "sha1:UBLLJ2VFMA3HRQ2GQ33EUPRW6AJLXFYA", "length": 11075, "nlines": 98, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Utility news » Know why you should make Public Provident Fund Investment before April 5 to get maximum return", "raw_content": "पीपीएफ खाते करेल मालामाल; 5 एप्रिलपूर्वी खात्यावर टाका रक्कमेचा भार, चक्रवाढ व्याजाने मिळेल परतावा\nजर तुम्ही दरवर्षी 5 एप्रिलपूर्वी पीपीएफ खात्यात पैसे जमा केले तर तुम्हाला अधिक व्याज मिळवण्याची आयती संधी चालून आली आहे. महिन्याच्या शेवटी जमा झालेल्या किमान रकमेच्या आधारे व्याज मोजले जाते, असा नियम आहे. यानुसार आधीच खात्यात पैसे जमा केले तर सहाजिकच व्याजही जास्त मिळेल.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: अजय देशपांडे\nपब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) हा गुंतवणुकीचा सर्वात फायदेशीर मार्ग मानला जातो. कर बचतीसह हमखास परतावा (PPF Returns) मिळत असल्याने अनेक गुंतवणुकदार या योजनेला सर्वाधिक पसंती देतात. विशेष म्हणजे या योजनेत फसवणुकीची कोणतीची भीती नाही, उलट बचत आणि चक्रवाढ व्याजाने कमाईची संधी मिळते. विशेष म्हणजे सरकार या योजनेची हमी घेते, त्यामुळे फसवणुकीचा धोका राहत नाही. विहित रक्कम योग्य वेळी गुंतवली तर ठेवीदाराला भविष्यात चांगली रक्कम मिळते.पीपीएफच्या नियमानुसार एका वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपये पीपीएफ खात्यात जमा करता येतात. अशी रक्कम एका महिन्यात किंवा वार्षिक स्वरूपात जमा करण्याचा नियम आहे. पण जेव्हा कर सवलत मिळते किंवा करबचत (Tax Exemption) होते, तेव्हा खात्यात पैसे कधी जमा करायचे, हे फार महत्त्वाचे असते. प्रत्येक आर्थिक वर्षातील तारीख लक्षात घेऊन पीपीएफ खात्यात रक्कम जमा केल्यास अतिरिक्त फायदा होतो. तर मग आयडीयाची कल्पना तर तुम्हाला दिली आता फक्त डोकं खाजवत बसू नका, संधीचा फायदा घ्या.\nपगारदार वर्ग आर्थिक वर्षाच्या शेवटी त्यांच्या पीपीएफ खात्यात पैसे जमा करतात. त्यामुळे त्यांच्या दोन गोष्टी साध्य होतात, एक तर बचत होते, त्यावर भरघोस व्याज मिळते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कर सवलतीसाठी त्यांना हक्क सांगता येतो. पण तज्ज्ञांचा मते सुक्ष्म अर्थ नियोजन केल्यास गडबडीत केलेली गुंतवणूक फारशी फायद्याची ठरत नाही, फारतर ती वेळ मारुन नेण्यापूर्ती लाभाची ठरते. वेळीच पीपीएफ खात्यात गुंतवणूक केली तर त्याचा मोठा फायदा होतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हा फायदा पीपीएफ खात्यात जास्त परताव्याच्या स्वरूपात होतो. प्रत्येक आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 4 एप्रिल या कालावधीत पैसे जमा झाले तर त्याचा परतावा सर्वाधिक असतो. जेव्हा जेव्हा तुम्ही पुढच्या महिन्यात किंवा त्यानंतर पैसे जमा करता तेव्हा एक खूणगाठ मनाशी पक्की बांधा की, तुम्हाला 1 ते 4 या तारखेतच रक्कम जमा करायची आहे. त्यानंतर नाही. यामुळे ठेवींवर अधिक परतावा मिळतो.\nजमा केलेल्या पैशांवर चक्रवाढ व्याजानुसार पीपीएफमध्ये पैसे जोडले जातात. म्हणजेच पैशावरील व्याजावर ही व्याज मिळते. पीपीएफमध्ये जमा केलेले पैसे दरवर्षी चक्रवाढ व्याजाने वाढतात. हे व्याजाचे पैसे आर्थिक वर्षाच्या शेवटी पीपीएफ खात्यात जमा होतात. 5 तारखेपूर्वी पीपीएफ खात्यात पैसे जमा केले तर संपूर्ण महिन्याचे व्याज जोडले जाते.\nपीपीएफमध्ये जमा झालेल्या पैशांवरील व्याज योजनेच्या नियमांनुसार महिन्याच्या 5 व्या आणि शेवटच्या दिवसादरम्यानच्या किमान शिल्लकीवर मोजले जाते. तर हे व्याज दरमहा मिळत असले तरी आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात जमा केले जाते. त्यामुळे वार्षिक आधारावर पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त नफ्यासाठी 5 एप्रिलपूर्वी अशी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. मासिक ठेवींच्या बाबतीत विचार करता, ही रक्कम महिन्याच्या सुरुवातीलाच 5 तारखेपूर्वीच जमा करता आली पाहिजे.\nनव्या आर्थिक वर्षात होणार मोठे फेरबदल; घरे, औषधांच्या दरामध्ये होणार वाढ; PF चे नियम देखील बदलणार\nPetrol, Diesel Price: इंधन दरवाढ सुरूच; आज पुन्हा पेट्रोल, डिझेल 80 पैशांनी महागले; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव\nआधारला पॅन लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस, …तर पॅन कार्ड चालूच राहणार मात्र भरावा लागणार दंड\nनर्गिस फाखरीचा ब्रालेस ग्लॅमरम लूक\n‘धर्मवीर’ चित्रपटाचे प्रमोशन धर्मपत्नी सोबत\nप्राजक्ता माळीची दिलखेच स्माईल\nअंकिता लोखंडेचा आपल्या नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/kolhapur/", "date_download": "2022-05-19T00:32:34Z", "digest": "sha1:DRB4I4OWGIO3YM7RWE3J7ANWJS3ECYTI", "length": 13479, "nlines": 200, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "कोल्हापूर | Kolhapur - Divya Marathi", "raw_content": "आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरायगड: दोन मुलांना विष पाजून मारल्यानंतर पुरुषासह महिलेने घेतला गळफास, विवाहबाह्य संबंधातून अलिबागला घटना, महिला पैठणची\nरायगड: दोन मुलांना विष पाजून मारल्यानंतर पुरुषासह महिलेने घेतला गळफास, विवाहबाह्य संबंधातून अलिबागला घटना, महिला पैठणची\nकेतकी चितळेचे समर्थन: फडणवीसांना पदव्या दिल्या, तेव्हा नैतिकता कुठ गेली सदाभाऊ खोतांचा सवाल, नंतर सारवासारव\nकेतकी चितळेचे समर्थन: फडणवीसांना पदव्या दिल्या, तेव्हा नैतिकता कुठ गेली सदाभाऊ खोतांचा सवाल, नंतर सारवासारव\nमोहीम फत्ते: कोल्हापूरच्या कस्तुरीची माउंट एव्हरेस्ट मोहीम फत्ते, 8,849 मीटरचे एव्हरेस्ट सर; दुसऱ्या प्रयत्नात यश\nमोहीम फत्ते: कोल्हापूरच्या कस्तुरीची माउंट एव्हरेस्ट मोहीम फत्ते, 8,849 मीटरचे एव्हरेस्ट सर; दुसऱ्या प्रयत्नात यश\nफडणवीसांची ओवैसींवर टीका: म्हणाले- हरामखोर औरंगजेबाच्या कबरीवर जो जाईल, तो हिंदुचाच नव्हे मुसलमानांचाही अपमान करेल\nराज ठाकरेंवर जयंत पाटलांची टीका: राज ठाकरे भूमिका बदलतात हे आता महाराष्ट्राच्या लक्षात आले; त्यांना आत्मचिंतन करण्याची गरज\nसंभाजीराजे अवमान प्रकरण: तुळजापूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आल्यानंतर सायंकाळी तहसीलदार-धार्मिक व्यवस्थापकांना नोटीस\nउद्रेक: प्रशासनाच्या निषेधार्थ तुळजापूर बंद; सर्वपक्षीय नेत्यांसह पुजारी, व्यापाऱ्यांचा सहभाग; आंदोलकांनीच केली भाविकांसाठी पाणी, अल्पोपाहाराची सोय\nफसवणूक: कॅसिनो जुगारात 32 लाखांची फसवणूक; पाच जणांविरोधात गुन्हा\nराजकारण: राज ठाकरे हे पडद्याआडून भाऊबंदकी न करता भाजपची सुपारी घेऊन राजकारण खेळत आहेत - गोऱ्हे\nऔंध दरोडेखोर पलायन प्रकरण: औंध पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बदे यांच्यासह 5 पोलिस निलंबित\nसंभाजीराजेंना गाभाऱ्यात जाण्यास रोखले: तुळजापूर आज कडकडीत बंद; तहसीलदारांना निलंबित करण्याची मागणी\nसातारा जिल्ह्यातील दुर्घटना: टँकरच्या धडकेत आजोबासह नातवाचा मृत्यू, घटनेनंतर टँकरचालक फरार\nराजेंना रोखले: छत्रपती संभाजी महाराजांना तुळजापूर मंदिराच्या गर्भगृहात न सोडल्याने संताप, समर्थकांनी आक्षेप घेतल्याने तणाव\nआव्हाडांचा गुणरत्न सदावर्तेंवर निशाणा: म्हणाले - नथुराम गोडसेला गुणरत्न सदावर्ते हा गोडसेजी म्हणतोय, हे ऐकले की घृणा आणि किळस येते\nइंग्रजांनी आणलेले राजद्रोहाचे कलम कालबाह्य: शरद पवार यांचे मत, म्हणाले - सरकारविरोधात आंदोलन करणे हा नागरिकांचा अधिकार\nमहागाईने उच्चांक गाठला: गॅस दर वाढल्यामुळे महिलांनी गॅस सिलिंडर पंचगंगा नदीत फेकले\nसाताऱ्यात 5 कैद्यांचे फिल्मी स्टाइल पलायन: औंध पोलिस ठाण्याचे तोडले लॉकअप, गंभीर गुन्ह्यातील कैद्यांची ड्यूटीवरील पोलिसांना मारहाण\nतुळजापूर: तुळजाभवानी मंदिरात वावर जत्रेसाठी भाविकांची गर्दी\nसांगली: आता ब्राह्मण मुख्यमंत्री व्हावा : आठवले\nकोल्हापूर: अख्खं कोल्हापूर 100 सेकंद थांबलं...राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन\nकोल्हापूर 100 सेंकद स्तब्ध: लोकराजा छत्रपती शाहु महाराजांना अनोखी मानवंदना, शाहु समाधी स्थळी मान्यवरांकडून अभिवादन\nआठवलेंचा उद्धव ठाकरेंना टोला: म्हणाले- आहात तिथे सुखाने नांदा, पण होऊ नका देऊ वांदा, झेंड्यातील रंगांवरून राज ठाकरेंवरही टीका\nबेहिशेबी मालमत्ता प्रकरण: बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी लिपिकासह पत्नीवर गुन्हा\nधारदार शस्त्राने एकाचा खून: खून करून मृतदेह कॅनॉलमध्ये फेकला; एकाला अटक, इतर आरोपींचा शोध सुरू\nभारतीय जनता पक्षाची ग्‍वाही: निवडणुकीत भाजप 27% तिकिटे ओबीसींना देणार\nअत्याधुनिक वागशीर पाणबुडी: नौदलाच्या पाणबुडीमध्ये कराडमधील श्री रेफ्रिजरेशनची वातानुकूलित यंत्रणा\nओबीसी आरक्षण: आघाडी सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला, पण भाजपा ओबीसींना 27 टक्के आरक्षण देईल - चंद्रकांत पाटील\nआरोपींविरोधात गुन्हा दाखल: प्रेमप्रकरणातून आईवडिलांनीच केला अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खून\nघातपात झाल्याचा आरोप: पती-पत्नीसह दीड वर्षाच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू, मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांनी नकार दिला\nधक्कादायक: मटण खाऊ न दिल्याने मुलाने आपल्याच वृद्ध पित्याची केली हत्या\nम्हैसाळ भ्रूणहत्या प्रकरण: भ्रूणहत्येप्रकरणी पाच वर्षांपासून सरकारी वकिलाची नेमणूक नाही\nपडळकरांचा पवारांवर आरोप: म्हणाले- 2000 कोटींची एसटी बँक गिळंकृत करण्याचा प्रयत्न, थकबाकीदारांना मतदानाचा अधिकार नाही\nअपघात: सायकल चालवताना पडल्याने संभाजी भिडेंच्या खुब्याला दुखापत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/coronavirus-updates-437-new-patients-found-within-24-hours-covid-19-outbreak-in-india-mhkk-444963.html", "date_download": "2022-05-18T23:49:13Z", "digest": "sha1:UIJ356AVUS3H7WCAFI3BUJSVJH4GWUYS", "length": 10655, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Coronavirus updates : देशात पहिल्यांदाच 24 तासांत 437 नवे रुग्ण, मृतांचा आकडा 41 वर Coronavirus updates 437 new patients found within 24 hours covid-19-outbreak-in-india mhkk – News18 लोकमत", "raw_content": "\nCoronavirus updates : देशात पहिल्यांदाच 24 तासांत 437 नवे रुग्ण, मृतांचा आकडा 41 वर\nCoronavirus updates : देशात पहिल्यांदाच 24 तासांत 437 नवे रुग्ण, मृतांचा आकडा 41 वर\nसर्वाधिक रुग्ण मुंबई आणि महाराष्ट्रात असल्याची माहिती मिळत आहे. त्यापाठोपाठ केरळ, तमिळनाडू आणि तेलंगणा राज्यांचा समावेश आहे.\nIPL 2022 : रोहित शर्माच्या त्या वक्तव्यावर का भडकले RCB चे फॅन्स\nIPL : संघर्ष करणाऱ्या इशानला आठवला युनिव्हर्स बॉस, गेलसोबत केली स्वत:ची तुलना\nपुढील 3-4 दिवसांत कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यता; या तारखेला येणार Monsoon\nBREAKING : पोलिसांना मिळणार मुंबईत 50 लाखांमध्ये घर, राज्य सरकारची घोषणा\nमुंबई, 02 एप्रिल : देशभरात कोरोना व्हायरस संक्रमण दिवसेंदिवस वेगानं वाढत आहे. ह्या वाढत्या प्रादूर्भावाला निजामुद्दीन तबलीगी जमातीची दिल्लीत झालेली परिषदही काही अंशी जबाबदार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. परिषदेतील जवळपास 8 हजारहून अधिक लोक 22 राज्यांमधील वेगवेगळ्या भागांत गेले होते. त्यापैकी 6 हजार लोकांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे. बुधवारी संध्याकाळी 437 नवीन नवे कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास 1900 झाली असून आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक रुग्ण मुंबई आणि महाराष्ट्रात असल्याची माहिती मिळत आहे. त्यापाठोपाठ केरळ, तमिळनाडू आणि तेलंगणा राज्यांचा समावेश आहे. तीन राज्यांमध्ये 24 तासांत मोठ्या प्रमाणात नवीन केसेस समोर आल्या आहेत. दिल्लीत 53 नवीन जण पॉझिटिव्ह आढळल्यानं इथली संख्या 152 तर महाराष्ट्रात 33 नव्या केसेस आढळल्यानं 335 वर संख्या पोहोचली आहे. त्यापैकी एकट्या मुंबईतूनच 30 नवीन पॉझिटिव्ह केसेस समोर आल्या आहेत. मुंबईत तब्बल 5000 जण क्वारंटाइनमध्ये असल्याचं सांगितलं होतं. त्यातच आता सर्वाधिक कोरोना पसरले अशी भीती असलेल्या धारावीत कोरोनाग्रस्त आढळून आल्याने लोकांमध्ये भीती आहे. 24 तासांत मुंबईत कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे. हे वाचा-मुंबईत खाक वर्दीत 'देव'दर्शन, गृहमंत्री अनिल देशमुखांकडून कॉन्स्टेबलच कौतुक तमिळनाडूमध्ये 110 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण दिल्लीतील तबलीगी जमातमध्ये हजेरी लावल्यानंतर तामिळनाडूला परत आलेल्या 110 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आलं आहे. राज्यात आतापर्यंत 244 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तामिळनाडूमध्ये निजामुद्दीनच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 515 जणांची ओळख पटली आहे, तर त्यापैकी 59 जणांना वेगळं ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री के. पलानीसामी म्हणाले की या कार्यक्रमात राज्यातील सुमारे 1500 लोक सहभागी झाले होते, त्यापैकी 1,131 लोक राज्यात परत आले आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की निझामुद्दीन (पश्चिम) च्या तबलीगी-ए-जमातचे मरकज पूर्णपणे रिकामं केलं आहे. जवळपास ही इमारत रिकामी करण्यासाठी 36 तास लागले. त्यातून 2, 361 लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी युद्धपातळीवर सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. देशातील आणि महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचे आकडे हे चिंता निर्माण करणारे आहेत. दिवसेंदिवस या आकड्यांमध्ये वाढ होत आहे. आतापर्यंत फक्त 144 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. पण मुंबईसह अनेक मेट्रो शहरांमध्ये मात्र अजूनही कोरोनाचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आणि घरातून विनाकारण बाहेर न पडण्याचं आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. हे वाचा-धारावीतील 56 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू, मुंबईत आज 6 जणं दगावले\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/two-girls-from-meerut-up-are-no-more-due-to-snake-bite-mham-599381.html", "date_download": "2022-05-18T22:51:30Z", "digest": "sha1:K5GRXAQSYQEI3Q4YIOXQ34L3J7TUCQYA", "length": 5913, "nlines": 75, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हृदयद्रावक! रात्री आईच्या कुशीत गाढ झोपल्या होत्या मुली आणि घडली 'ही' अंगाचा थरकाप उडवणारी घटना – News18 लोकमत", "raw_content": "\n रात्री आईच्या कुशीत गाढ झोपल्या होत्या मुली आणि घडली 'ही' अंगाचा थरकाप उडवणारी घटना\n रात्री आईच्या कुशीत गाढ झोपल्या होत्या मुली आणि घडली 'ही' अंगाचा थरकाप उडवणारी घटना\nघडलेल्या या घटनेमुळे त्यांच्या आईच्याही अंगाचा थरकाप उडाला आहे.\nमेरठ (उत्तर प्रदेश), 01 सप्टेंबर: चिमुकल्यांसाठी आईच्या कुशीत झोपणं ही सर्वात सुरक्षित जागा आहे असं म्हणतात. येणाऱ्या सर्व संकटांपासून संरक्षण देण्याचं काम आई करते. मात्र उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मेरठमध्ये (Meerut) घडलेल्या घटनेनं यावर काही प्रश्न उभे केले आहेत. दोन चिमुकल्या मुलींसोबत (2 girls are no more) घडलेल्या या घटनेमुळे त्यांच्या आईच्याही अंगाचा थरकाप उडाला आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये हे कुटुंब राहतं. काळ म्हणजेच मंगळवारी रात्री आई आणि तिच्या दोन मुली नेहमीप्रमाणे झोपी गेल्या. आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या मुलींना आणि आईला कल्पनाही नसेल की ही काळरात्र ठरणार आहे. बुधवारी पहाटे अचानक त्यांच्या खोली साप शिरला आहे त्यानं या दोन्ही चिमुकल्यांना दंश (Girls are no more due to snake bite) केला. मुली तडफडताना दिसताच आईचाही थरकाप उडाला. या घटनेत एका मुलीचा जागूचीच मृत्यू झाला. तर दुसरीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी अनेक प्रयत्न करूनही तिला वाचवू शकले नाहीत. या घटनेनं संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण आहे. महाराष्ट्रातही (Maharashtra Crime News) सध्या सर्प दंशामुळे मृत्यूचं प्रमाण चांगलंच वाढलं आहे. निष्पाप जीवांना यामुळे आपला जीव गमवावा लागत आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/rte-admission-process-extended-till-september-15-340362", "date_download": "2022-05-18T22:39:13Z", "digest": "sha1:NNLGGSU4SM5KO4FYZGARNVUIYMRQWPF5", "length": 9383, "nlines": 156, "source_domain": "www.esakal.com", "title": "आरटीई प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ; विद्यार्थ्यांना 'या' तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश! | Sakal", "raw_content": "\nआरटीई प्रवेश प्रक्रियेला यंदा कोरोनाचा फटका बसला आहे. 17 मार्चला सोडत काढल्यानंतर पालकांना प्रवेशासाठी तारीख देऊनही अद्याप 1 लाख 15 हजार 455 जागांपैकी केवळ 54 हजार 584 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. प्रतिसाद कमी झाल्याने सोडतीमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.\nआरटीई प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ; विद्यार्थ्यांना 'या' तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश\nमुंबई : आरटीई प्रवेश प्रक्रियेला यंदा कोरोनाचा फटका बसला आहे. 17 मार्चला सोडत काढल्यानंतर पालकांना प्रवेशासाठी तारीख देऊनही अद्याप 1 लाख 15 हजार 455 जागांपैकी केवळ 54 हजार 584 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. प्रतिसाद कमी झाल्याने सोडतीमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.\nदुर्दैवी घटना : गॅरेजच्या गाडी धुण्याच्या रॅम्पच्या खड्ड्यात पडून चिमुकलीचा मृत्यू\nप्राथमिक शिक्षण संचालनालयाद्वारे खासगी शाळांमधील 25 टक्के जागांवर आरटीई प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येते. आरटीई प्रवेश प्रक्रियेची सोडत ऑनलाईन राबवण्यात येत असून, यंदा 17 मार्चला सोडत काढण्यात आली. राज्यातील 9 हजार 331 शाळांमधील 1 लाख 15 हजार 455 जागांसाठी 2 लाख 91 हजार 368 अर्ज आले होते. त्यातील पहिल्या सोडतीमध्ये 1 लाख 926 विद्यार्थी विजयी ठरले.\nही बातमी वाचली का घंटानाद आंदोलनाची छायाचित्रे पाहिल्यावर समजलं की...शिवसेनेचा भाजपला चिमटा\nया विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चित करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती; मात्र आतापर्यंत फक्त 55 हजार 107 विद्यार्थ्यांनी तात्पुरते प्रवेश घेतले आहेत. त्यातील 54 हजार 584 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले. त्यामुळे निम्म्यापेक्षा कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेला प्रतिसाद दिला. त्यामुळे प्रवेश घेण्यास मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत प्रतीक्षा यादीतील पालकांनी बालकाच्या प्रवेशासाठी शाळेत जाऊ नये. त्यांच्यासाठी पोर्टलवर नंतर सूचना दिल्या जातील, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.\n(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/tourism/marathi-news-tourism-news-uttarakhand-roopkund-nice-place-solo-trekking", "date_download": "2022-05-18T22:26:24Z", "digest": "sha1:6AN5UDX5BKINB4RMPYUIQDWL5HOQJQOS", "length": 10139, "nlines": 156, "source_domain": "www.esakal.com", "title": "जर तुम्हाला सोलो ट्रेकिंग आणि ॲडव्हेंचर ट्रॅव्हलींगचा आनंद घ्यायचा असेल तर उत्तराखंडचा रूपकुंड आहे बेस्ट | Sakal", "raw_content": "\nजर तुम्हाला सोलो ट्रेकिंग आणि ॲडव्हेंचर ट्रॅव्हलींगचा आनंद घ्यायचा असेल तर उत्तराखंडचा रूपकुंड आहे बेस्ट\nअकोला : तुम्हाला सोलो ट्रेकिंग आणि अॅडव्हेंचर ट्रॅव्हलींगचा आनंद घ्यायचा असेल तर उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात स्थित रूपकुंड ट्रेक तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरू शकेल. का ते जाणून घ्या ...\nसोलो ट्रिप म्हणजे एकट्याने प्रवास करणे अधिक तरूणांना आकर्षित करते. ट्रेकिंगसाठी तरूण जगभर प्रवास करतात आणि बरीच मैदानी पर्वत आणि पर्वत यांच्यामधील साहसी आहेत. तथापि, काही वेळा प्रवासी अशी ठिकाणे निवडतात जिथे सर्व गोष्टी सापडत नाहीत. हे देखील त्याचा वेळ वाया घालवते आणि त्याला मजा करण्यास सक्षम नाही. जर तुम्हाला ट्रेकिंगचीही आवड असेल आणि एखाद्या उत्तम गतीच्या शोधात असाल तर रूपकुंड ट्रेक ते उत्तराखंड आपल्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे.\nरूपकुंड ट्रेक उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात आहे. येथे दाट जंगले आहेत. असे म्हणतात की ही जागा बर्‍यापैकी रहस्यमय आहे. तथापि, आजूबाजूच्या पर्वतांच्या दऱ्यामुळे हे ठिकाण आणखी नेत्रदीपक बनले आहे. कृपया सांगा की ते हिमालयातील दोन शिखरे त्रिशूल आणि नंदाघंग्टीच्या तळाजवळ आहे. ट्रेकिंग उत्साही लोक या ठिकाणी बर्‍याचदा पाहिले जातात. येथे काही मंदिरे आणि एक लहान तलाव आहे, जे या ठिकाणच्या सौंदर्यात भर घालते. या व्यतिरिक्त आजूबाजूच्या खोल उतारावरील धबधब्यांचे संगीत अधिकच प्रवाश्यांना आकर्षित करते.\nरूपकुंडला स्केलेटन लेक असेही म्हणतात. असा युक्तिवाद केला जात आहे की 1942 मध्ये येथे पाचशेहून अधिक सांगाडे सापडले. तेव्हापासून हा तलाव स्केलेटन लेक म्हणूनही ओळखला जातो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जेव्हा या सांगाड्यांची चाचणी केली गेली तेव्हा असे आढळले की ते 12 व्या आणि 15 व्या शतकामधील लोकांचे होते. हिवाळ्यात रूपकुंड तलाव पूर्णपणे गोठलेला आहे हे समजावून सांगा.\nरूपकुंड तलावावर कसे पोहोचाल\nरूपकुंडला जाण्यासाठी प्रथम हरिद्वारला जावे लागते. यानंतर ऋषिकेश त्यानंतर देवप्रयाग. तेथून श्रीनगर गढवाल. यानंतर, देबाल आणि त्यानंतर वाणा-बेदनी बुग्याल पुन्हा बखूबाबास पोहोचतील. जिथून तुम्हाला केळू विनायकला जायचे आहे. मग आपण आपल्या रूपकुंडवर पोहोचेल. याखेरीज काठगोदामहून जायचे असेल तर आधी अल्मोडा फि ग्वाल्दाम नंतर मुंडोली गाव, मग वाणा गाव. यानंतर, बेदनी पुन्हा केलू विनायकला पोहोचेल आणि येथून आपण रूपकुंडला पोहोचेल.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.newsdanka.com/politics/fir-filed-against-ketaki-chitale-after-facebook-post-about-sharad-pawar/54045/", "date_download": "2022-05-18T22:47:36Z", "digest": "sha1:DKSQUTYRTTQ2U263Z7OGZQLXJJCDMDZV", "length": 9460, "nlines": 134, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Fir Filed Against Ketaki Chitale After Facebook Post About Sharad Pawar", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरक्राईमनामाशरद पवारांविषयीची पोस्ट केतकी चितळेला भोवणार; गुन्हा दाखल\nशरद पवारांविषयीची पोस्ट केतकी चितळेला भोवणार; गुन्हा दाखल\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nमराठी अभिनेत्री केतकी चितळे ही तिच्या सोशल मीडियावर बेधडकपणे केलेल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असते. केतकी चितळे हिने तिच्या फेसबुकवर पोस्ट शेअर केल्यामुळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक पोस्ट केतकी हिने शेअर केली असून या पोस्टनंतर तिला ट्रोल करण्यात येत आहे. केतकी चितळे विरोधात कळव्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे.\nकेतकी चितळे ही सोशल मीडियावर बेधडकपणे केलेल्या वक्तव्यांमुळे यापूर्वीही अनेकदा अडचणीत सापडली आहे. वकील नितीन भावे नावाच्या व्यक्तीने लिहिलेली पोस्ट केतकी चितळेने शेअर केली असून यात कवितेच्या स्वरूपातून शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यामुळे पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी म्हटले आहे. तसेच केतकीने ही पोस्ट करुन दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेषाची भावना, तेढ निर्माण करण्याचे कृत्य केले आहे, असेही ते म्हणाले.\n… आणि चंद्राच्या मातीत फुलली बाग\nदिल्लीत इमारतीला भीषण आग; २७ जणांचा मृत्यू\nयूएईचे अध्यक्ष शेख खलिफांचे निधन\nमलिकांना जामीन नाहीच; पण खासगी रुग्णालयात उपचारांची परवानगी\nशरद पवार यांना उद्देशून बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केतकीने केली असल्याची तक्रार स्वप्नील नेटके यांनी कळवा पोलिस ठाण्यात केली आहे. कळवा पोलिस ठाण्यात कलम ५००, ५०५(२), ५०१ आणि १५३ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, केतकीला अटक होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nपूर्वीचा लेख… आणि चंद्राच्या मातीत फुलली बाग\nशरद पवारांविषयीची पोस्ट केतकी चितळेला भोवणार; गुन्हा दाखल\n… आणि चंद्राच्या मातीत फुलली बाग\nदिल्लीत इमारतीला भीषण आग; २७ जणांचा मृत्यू\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nशरद पवारांविषयीची पोस्ट केतकी चितळेला भोवणार; गुन्हा दाखल\n… आणि चंद्राच्या मातीत फुलली बाग\nदिल्लीत इमारतीला भीषण आग; २७ जणांचा मृत्यू\nधडाकेबाज ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे ‘\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/on-aurangabad-mns-workers-badga-of-police-action/", "date_download": "2022-05-18T21:57:28Z", "digest": "sha1:H4O3YPZD5SSJQTQZHXL2WUNLQQRD45HX", "length": 5348, "nlines": 64, "source_domain": "analysernews.com", "title": "औरंगाबाद मनसे कार्यकर्त्यांवर पोलिसांच्या कारवाईचा बडगा", "raw_content": "\nऔरंगाबाद मनसे कार्यकर्त्यांवर पोलिसांच्या कारवाईचा बडगा\nऔरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादेत सभा पार पडली. यानंतर आता पोलिसांनी औरंगाबादचे मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या घरी जाऊन पोलिसांनी नोटीस दिली आहे. तसेच मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, आदींना पोलिसांनी नोटीस धाडल्या आहे.\nउद्यापासून मशिदीवरील भोंगे काढले नाहीत तर मशिदींसमोर हनुमान चालिसा दुप्पट आवाजात वाजवण्याचे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस अलर्ट झाले आहेत. तसेच राज्यातील अनेक मनसे नेत्यांना पोलिसांना नोटीसा बजावल्या आहेत.\nराज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज सकाळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेत कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न हाताळण्यास पोलिस सक्षम आहे. समाजकंटक आणि गुन्हेगार स्वरूपाच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच, राज्यात सामाजिक एकोपा ठेवण्यासाठी अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत. जनतेने शांतता, सुव्यवस्था राखून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.\nराज ठाकरेंचे वक्तव्य चुकीचे; त्यांनी अभ्यास करावा : संभाजीराजे छत्रपती\nराज ठाकरेंवर आजच कारवाई होणार : पोलिस महासंचालक रजनीश सेठ\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील २१ मेची सभा रद्द\nराहुल गांधींना नेत्यांऐवजी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट; हार्दिक पटेलचा निशाणा\nशिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एआयएमआयएमच्या प्रवक्त्याला अटक\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा तडकाफडकी राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/nhm-recruitment-various-post-vacant-in-national-health-mission-solapur/articleshow/91562813.cms", "date_download": "2022-05-19T00:03:42Z", "digest": "sha1:RBAI23HAPR7C27KNPPYVGH2GPZPA7THJ", "length": 13811, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nNHM Recruitment: 'या' जिल्ह्याच्या आरोग्य विभागात नोकरीची संधी\nराष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर येथे नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून मेडिकल ऑफिसर, , हेल्थ सुप्रीन्टेंडेंट आणि पीएमडब्ल्यू पदाच्या एकूण ११४ रिक्त जागांचा तपशील देण्यात आला आहे. २० मे २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.\nNHM Recruitment: 'या' जिल्ह्याच्या आरोग्य विभागात नोकरीची संधी\nराष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत भरती\nविविध पदांच्या ११४ रिक्त जागा भरणार\n२० मे २०२२ पर्यंत करता येणार अर्ज\nNHM Solapur Recruitment 2022: राज्याच्या विविध जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत विविध पदांची भरती केली जाते. दरम्यान\nराष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर (National Health Mission Solapur) येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर येथे नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत मेडिकल ऑफिसर (Medical Officer), हेल्थ सुप्रीन्टेंडेंट (Health Superintendent), पीएमडब्ल्यू (PMW)या पदाच्या एकूण ११४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.\nमेडिकल ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून एमबीबीएस पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.\nतसेच मेडिकल ऑफिसर पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे. हेल्थ सुप्रीन्टेंडेंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून जीएनएम किंवा बीएससी नर्सिंगपर्यंत शिक्षण पूर्ण केलेले असावे शिक्षण पूर्ण केलेले असावे. पीएमडब्ल्यू या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून बीएससी किंवा एमएसपर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराला संबंधित कामाचा किमान अनुभव असावा. उमेदवारांना राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर यांनी जाहीर केलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.\nमहाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये भरती, चांगले पद आणि पगार मिळविण्याची संधी सोडू नका\nIIT Mumbai मध्ये विविध पदांची भरती, २ लाखांपर्यंत मिळेल पगार\nपदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.\nउमेदवारांनी आपले अर्ज आस्थापना-४, सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर येथे पाठवायचे आहेत. २० मे २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.\n'या' जिल्ह्याच्या आरोग्य विभागात भरती, पात्र असाल तर बिनधास्त करा अर्ज\nसावित्रीबाई फुले विद्यापीठात भरती, नोकरीची संधी सोडू नका\nमहत्वाचे लेखICSE बोर्डाचे विद्यार्थी गिरवणार रोबोटिक्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे धडे\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nहेल्थ तुमचं हसणंही असेल हिऱ्यांसारखं स्पार्कलिंग, वापरा ही toothpaste for white teeth\nAdv: मेगा इलेक्ट्रॉनिक्स डे - ट्रेंडिंग गॅजेट्स आणि ॲक्सेसरिजवर भन्नाट डिल्स\nशिक्षण मोठ्या शहरांमध्ये नवीन नोकरी जॉईन करण्यापूर्वी हे वाचा\nफॅशन सचिन तेंडूलकरची लेक करीनाच्या करोडपती मैत्रिणीच्या बिकिनी लुकवर भारी, फोटो आहेत पुरावे\nरिलेशनशिप टेक्स्ट मॅसेजवर का भांडू नये हा वाद विकोपालाच जाणार; यामागची 5 कारण समजून घ्या\nमोबाइल Vivo X80 Series: Vivo X80 आणि Vivo X80 Pro ची धमाकेदार एन्ट्री, जबरदस्त कॅमेरा पाहून युजर्स म्हणाले बेस्टच\n भन्नाट फीचर्ससह भारतात लाँच केले दोन स्मार्टफोन्स, किंमत खूपच कमी\nधार्मिक झोपताना 'या' गोष्टी आजूबाजूला ठेवणे अशुभ ठरते, अशी घ्या काळजी\nमोबाइल Moto G71s 5G OLED डिस्प्ले सोबत झाला लाँच, कॅमेराही आहे शानदार, पाहा किंमत-फीचर्स\nसिनेन्यूज राखी सावंतला प्रेमात पाडणारा Adil Khan आहे तरी कोण\nराजकारण सदावर्तेंनंतर आता केतकी चितळेची 'महाराष्ट्रवारी'\nविदेश वृत्त फिनलँडसह स्वीडनचा नाटोच्या सदस्यत्त्वासाठी अर्ज, रशियाची धमकी धुडकावली\nपुणे पिंपरी चिंचवड महापालिकेचा देशात डंका, तृतीयपंथीयांसाठी घेतला मोठा निर्णय\nधुळे डंपरची प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाला जोरदार धडक, एक ठार तर आठ गंभीर जखमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t1786/", "date_download": "2022-05-18T22:38:38Z", "digest": "sha1:6HTTKT7QNDMCR37PQOPPLLBAOCSDEWXA", "length": 3178, "nlines": 77, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-मन......", "raw_content": "\nआथांग,विशाल असं काहीतरी असतं\nवेगलं काही नसून ते अपलं मन असतं;\nअस्थिर,चंचल असं काहीतरी असतं,\nखरंच ते आपलं वेडं मनंच असतं\nकाही क्षण फारंच सुंदर असतात,\nते मनाच्या गाभार्यात साठवायचे असतात,\nकाही गोष्टी कोणाला सांगायच्या नसतात,\nत्या फक्त आपल्या मनाशी बोलायच्या असतात,\nजगण्यासाठी प्राणवायु मानसास लागतो,\nसोबत एक चांगलं मनसुद्धा लागतं,\nजगण्यासाठी मनासंसुद्धा एक छानसं स्वप्नं लागतं,\nतुटलं जर ते, तर बिचार्‍या मनालाही लागतं\nक्षणात हसवणारं,क्षणात रडवणारं हे मनंच असतं,\nरहस्यमयी,फसव्या गोष्टींन्चं ते गोदामंच असतं,\nजर हे मन कायम रिकामंच राहिलं असतं\nतर वाटतं किती बरं झालं असतं,किती बरं झालं असतं.....\nपन्नास गुणिले दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/approved-2-crore-rs-for-oxygen-production-from-air-nashik-marathi-news", "date_download": "2022-05-18T22:41:21Z", "digest": "sha1:PKYZ4CAI5W7H5KDOR37UOZ62RCWDXGVV", "length": 8386, "nlines": 155, "source_domain": "www.esakal.com", "title": "मालेगावात हवेपासून ऑक्सिजन निर्मितीसाठी पावणेतीन कोटी मंजूर | Sakal", "raw_content": "\nमालेगावात हवेपासून ऑक्सिजन निर्मितीसाठी पावणेतीन कोटी मंजूर\nमालेगाव (जि. नाशिक) : मालेगाव शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांसाठी हवेपासून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पासाठी (Oxygen Plant) दोन कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan Bhujbal) व कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.\n...सोबत या अत्यावश्यक सुविधा मिळणार\nमालेगाव शहरात हवेपासून ऑक्सिजन निर्मिती प्लांट, ऑक्सिजन सिलिंडर हेल्थ एटीएम मशीन व इतर बाबींसंदर्भात चर्चा करण्यात आली. ऑक्सिजन प्लांटसाठी निधी मंजूर करण्यात आला. याखेरीज मालेगावसाठी रोज १५० ऑक्सिजन सिलिंडर भरुन मिळतील. दहा ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीन उपलब्ध होणार आहेत. दोन हेल्थ एटीएम मशीन खरेदीसाठी ६० लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, या मशिनद्वारे ४० प्रकारच्या शारीरीक तपासण्या करण्यात येतील. तसेच, आरटीपीसीआर प्रयोगशाळा मालेगाव येथे उभारण्याची मागणी महापालिकेकडून करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, नाशिक पोलिस आयुक्त दिपक पांण्डेय, जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त भालचंद्र गोसावी, उपमहापौर निलेश आहेर, विनोद वाघ, संजय घोडके, शशिकांत अमृतकर उपस्थित होते.\nहेही वाचा: VIDEO : नाशिकमध्ये 'म्‍यूकोरमायकोसिस'चे नवे संकट; मधूमेह बाधितांना सावधगिरीचा इशारा\n नाशिकमध्ये ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्या घटली\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.essaymarathi.com/2022/03/aaj-shivajiraje-aste-tar-essay-marathi.html", "date_download": "2022-05-18T23:14:02Z", "digest": "sha1:MKZOMKOHDHFRGCYC3KBW4K4OYYFSERPK", "length": 7555, "nlines": 45, "source_domain": "www.essaymarathi.com", "title": "आज शिवाजीराजे असते तर...मराठी निबंध | Aaj shivajiraje aste tar Essay Marathi - ESSAY MARATHI मराठी निबंध", "raw_content": "\nपरीक्षेत सर्वोत्तम गुणांसह भरघोस यश मिळवुन देणारे सर्व प्रकारचे मराठी निबंध.\nHome कल्पनात्मक आज शिवाजीराजे असते तर...मराठी निबंध | Aaj shivajiraje aste tar Essay Marathi\nBy ADMIN रविवार, २७ मार्च, २०२२\nनमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आज शिवाजीराजे असते तर. मराठी निबंध बघणार आहोत.आजची आपल्या देशातील राजकीय अंदाधुंदी पाहिली की वाटते, येथे शिवाजीराजांसारखाच नेता हवा. आज असे एकही क्षेत्र नाही की, जेथे भ्रष्टाचार नाही.\nआज शिवाजीराजे महाराष्ट्रात आले, तर राजांना दुःख होईल; कारण राजे अत्यंत न्यायप्रिय होते. खाली पडलेला आंबा मालकाला न विचारता उचलण्याचा गुन्हा केला, म्हणून त्यांनी आपल्या गुरूंना, प्रत्यक्ष दादोजी कोंडदेवांनाही सजा केली होती. असे हे शिवाजीराजे स्वार्थी सत्ताधीशांना शिक्षा केल्याशिवाय राहणार नाहीत.\nशिवाजीराजांच्या राज्यात गुन्हेगारीला जागा नव्हती. आज सर्वत्र असलेली गुन्हेगारी राजांना चालणार नाही. ते भ्रष्टाचाराला कायमचे हद्दपार करतील. मराठी राज्यभाषा झालेली पाहून राजांना आनंद होईल; पण आपल्या कानांवर पडणारी भाषा शुद्ध नाही, म्हणून ते दुःखी होतील.\nहे सारे पाहून राजे सत्ता आपल्या हाती घेतील. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जागांवर ते गुणी माणसांची नेमणूक करतील. राजांचा सर्व कारभार कसा पारदर्शक असेल तेथे भ्रष्टाचाराला जागा नसेल. महाराजांचे आपल्या प्रजेवर खरे प्रेम होते. तेथे जात, पात, धर्म कशाला थारा नव्हता. शिवाजीराजे अवतरले तर लोकांचे राज्य निर्माण होईल.\nलोकांच्या सुखासाठी झटणारे शिवाजीराजे नवनवे उपक्रम सुरू करतील. आपल्या प्रजेच्या सुखाचाच ते रात्रंदिवस विचार करतील. प्रजेच्या सुखात संकट उभे करणाऱ्यांना ते कडक शासन करतील.\nआजच्या विज्ञान युगात विज्ञानाचा उपयोग प्रजेच्या हितासाठी कसा होईल, याचाच ते विचार करतील. अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रात सुराज्य निर्माण करतील .मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद\n[शब्दार्थ : राजकीय अंदाधुंदी- political chaos, confusion. अंधाधुंधा, अ२४ता. राजनैतिक अव्यवस्था, गड़बड़ी४ता. राजनैतिक अव्यवस्था, गड़बड़ी हद्दपार करतील- will deport. S६ वटावी ४शे, ४भूगथी. उजेडी ना५शे. जड़ से मिटा देंगे हद्दपार करतील- will deport. S६ वटावी ४शे, ४भूगथी. उजेडी ना५शे. जड़ से मिटा देंगे पारदर्शक- transparent. पा२६. आरपार दिखाई देने वाला, स्वच्छ पारदर्शक- transparent. पा२६. आरपार दिखाई देने वाला, स्वच्छ\nतुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला जरूर कळवा तुमचे आमच्‍या ब्‍लॉग बद्दल अभिप्राय असल्‍यास किंंवा काही तक्रार असेल तर ती पण आम्हाला नक्की सांगा आपल्या अभिप्रायाचे आम्ही नेहमी स्वागत करू आणि आवश्‍यकते नुसार बदल घडवून आणू . आमच्या ब्लॉगला भेट देणारा प्रत्येक वाचक आमच्या करीता अतीशय महत्वाचा आहे. तसेच तुम्ही सुद्धा आमच्या ब्लॉगवर लेखन करू शकता आणि आपली ज्ञानरूपी माहिती इथं पर्यंत पोचू शकता. त्‍याकरीता पुढील लिंक वापरावी.\nसंपर्क करण्‍यासाठी येथे क्लीक करा\nDMCA Policy साठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/04/blog-post_17.html", "date_download": "2022-05-18T22:01:40Z", "digest": "sha1:LZMQEN2NOJNJU2QTVYZD23G4D6TIB6BH", "length": 24277, "nlines": 34, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिणसाठी ७ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी.", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nमाजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिणसाठी ७ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी.\nएप्रिल १७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nमाजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिणसाठी ७ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये स्थानिक विकास निधीमधून (आमदार फंड) ५ कोटी ७६ लाख रुपये तसेच राज्याच्या अर्थसंकल्पातून शेरे येथे रस्त्याच्या भूसंपादनासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या माध्यमातून कराड दक्षिण मधील विंग, पोतले, घारेवाडी, वनवासमाची (खोडशी), गोटे, वारुंजी, रेठरे खुर्द, शेरे, घोगाव, टाळगाव, कालेटेक, किरपे, वाठार, तुळसण, ओङोशी, पवारवाडी-नांदगाव, आटके, कापील-पाचवडवस्ती, कार्वे, गोळेश्वर, मालखेड या गावांमध्ये आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला आहे.\nआ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून सैदापूर येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण व गटर करणे ९ लाख ९६ हजार रुपये, कराड ग्रामीण मधील विठठल नगर येथील विविध सार्वजनिक रस्ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीच्या जागेत कॉक्रीटीकरण १० लाख, गोळेश्वर येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील वृंदावन कॉलनी-१ अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण साठी ९ लाख ९० हजार, कराड नगरपालिका हददीतील खराडे कॉलनी येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीच्या सामाजीक सभागृह बांधणेसाठी १५ लाख, चचेगाव येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत मातंग वस्तीमध्ये संरक्षण भिंत व आर.सी.सी. गटर बांधणेसाठी ७ लाख, उंडाळे येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत मारूती मंदिर ते महादेव मंदिर रस्ता डांबरीकरण साठी ५ लाख, नारायणवाडी येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण साठी ७ लाख, कोयनावसाहत येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील वार्ड नं.१ वत्सलानगर मध्ये ४०० मीटर लांबीचे २*२ चे बंदिस्त गटर बांधणेसाठी ५ लाख, जखिणवाडी येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत सचिन गाडे ते पूर्वेस थोरात वस्तीमध्ये आर.सी.सी. पाईप बंदिस्त गटरसाठी ३ लाख, जखिणवाडी येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत कणसेमळा ते धाणमार्ग रस्ता खडीकरण व डांबरीकरण ४ लाख, कराड दक्षिण मतदार संघातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र व उप प्राथमिक आरोग्य केंद्र यांना प्रत्येकी एक प्रोजेक्टर, स्क्रीन,ऑल इन वन प्रिंटर,ऑल इन वन संगणक कॅमेरा सह व संगणक टेबल खुर्ची इत्यादी साहित्यांसाठी १६ लाख ७० हजार, वहागाव येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत छ.शिवाजी महाराज पुतळयापासून ते सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वहागाव पर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण साठी ९ लाख, घोणशी येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत प्रकाश जाधव यांचे घर ते अधिक पवार यांच्या घरापर्यंतचा रस्ता कॉक्रीटीकरण ७ लाख, किरपे येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील श्री क्षेत्र नारायण मंदिर ते महादेव मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरणसाठी १० लाख, कुसुर येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत अंतर्गत रस्ता मुरमीकरण व कॉक्रीटीकरण ५ लाख, कराड येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत शनिवार पेठ कोयनेश्वर मंदिराकडे जाणा-या रस्त्याच्या दोन्ही बाजूस बंदीस्त आर.सी.सी. गटर ९ लाख ९९ हजार, कराड येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत रेठरेकर कॉलनी,मुजावर कॉलनी येथील शब्बीर मुजावर यांचे घरापासून असीफ सुतार यांचे घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरणसाठी १० लाख, कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येवती,काले,रेठरे,वडगाव हवेली व कोळे येथे वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य खालील तक्त्याप्रमाणे पुरविणे ६४ लाख ५६ हजार, कराड येथे नगरपरिषद मालकीच्या जागेत रेठरेकर कॉलनी,मुजावर कॉलनी येथील निझाम काझी यांचे घरापासून इनामदार यांचे प्लॉट पर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख, कराड येथे नगरपरिषद मालकीच्या जागेत शनिवार पेठ येथील दरवेशी वस्तीमध्ये आर.सी.सी गटर १० लाख, कापील येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील वार्ड नं.४ मधील अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण १० लाख, रेठरे खुर्द येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत अशोक मोहिते यांच्या घरापासून ते शिवाजी मोहिते यांच्या घराकडे जाणारा रस्ता कॉक्रीटीकरण ७ लाख, मलकापूर येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील नॅशनल हायवे क्र.४ हेम मोटर्स ते केएसटी पार्क,मलकापूर (नितीन थोरात) यांचे घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख, गोळेश्वर येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील वृंदावन कॉलनी-१ अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख, गोवारे येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत अंतर्गत आर.सी.सी. गटर ५ लाख, आटके येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत मुकुंद महाराज मंदिराशेजारील स्मशानभूमीची सुधारणा ४ लाख ७९ हजार, शेणोली येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील गाव पूल ते स्मशानभूमी दफनभूमी रस्ता खडीकरण व डांबरीकरण ६ लाख ९८ हजार, काले येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत अशोक आकाराम पाटील यांच्या घरापासून ते स्वप्नील अशोक पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण १० लाख, काले येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत सुनिल श्रीरंग पाटील यांचे घरापासून ते राजेंद्र पाटील यांचे घरापर्यंतचा रस्ता डांबरीकरण १० लाख, गोवारे येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण ५ लाख ९९ हजार, विंग येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण ५ लाख, गोटेवाडी (मुळीकवाडी) येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीच्या जागेत सामाजिक सभागृह बांधणे ७ लाख, कराड शहर येथे नगरपालिका मालकीच्या जागेत येथील पोलिस स्टेशन आवारात प्रतिक्षालय बांधणे १० लाख, घारेवाडी येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील स्मशानभूमीत दहनशेड बांधणे ७ लाख, धोंडेवाडी येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख, शेवाळवाडी (म्हासोली) येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत बाळासो शंकर पाटील यांचे घरापासून ते जुगाई माता मंदिर रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख, चोरमारवाडी (येणपे) येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील मारूती मंदिराच्या समोरून ते बाबुराव ज्ञानू चोरमार यांच्या उकिरडयापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण ७ लाख, खोडशी येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत उस्मान आंबेकरी यांचे घरापासून ते महादेव मंदिरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख, सैदापूर येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील विद्यानगर येथे श्री चावडीमनी यांचे घर ते सिल्वर ओक रेसिडन्सी रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख, सैदापूर येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत आण्णानांगरे नगर येथे बंदिस्त गटर ५ लाख, उंडाळे येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण १० लाख, कुसूर येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील अंतर्गत रस्ता खडीकरण ७ लाख, चचेगाव येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत विश्वनाथ पवार ते संदिप पवार ते मोरी पूलापर्यंत गटर बांधणे ७ लाख, आणे येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत विकासनगर येथे ओढयाकाठी संरक्षक भिंत बांधणे १० लाख, बेलवडे बु. येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत प्रकाश माने यांच्या घरापासून नागोबा मंदिर पर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख, मालखेड येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत शिवाजी दत्तू लोकरे ते निलेश दत्तात्रय पवार ते संजय रंगराव माने यांच्या घरापर्यंत अंतर्गत गटर करणे १० लाख, गोवारे येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील शिवाजी कदम यांच्या घरापासून ते रशिद मुलाणी यांच्या घराकडे जाणारा रस्ता कॉक्रीटीकरण करणे ७ लाख, शिंदेवाडी (विंग) येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत ग्रामपंचायत कार्यालयाची सुधारणा करणे १० लाख, कार्वे येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत गोपाळनगर येथे अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे१० लाख, नांदगाव येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे ५ लाख, कोयनावसाहत येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत संभाजी देवकर यांच्या घरापासून ते शिवाजी चौक येथे रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख, नांदलापूर येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेत सामाजिक सभागृह बांधणे १० लाख, कार्वे येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील बिरोबा मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे १५ लाख, येरवळे येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील स्मशानभूमीची (पदपथ तयार करून पेव्हरब्लॅाक बसविणे. भिंतीला रंगदेणे इत्यादी) सुधारणा ५ लाख, येणपे येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण १० लाख, कार्वे येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील ग्रामपंचायत मालकीचे सभामंडप दुरूस्तसाठी १० लाख, सवादे येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील मातंगवस्तीतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेस संरक्षक भिंतीसह सुधारण करणे १० लाख, कालवडे येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील अमृत थोरात ते पिराप्पा गाडे यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस आर.सी.सी. बंदिस्त गटर बांधणे ७ लाख, पोतले येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे ५ लाख ५० हजार, विंग येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत मुस्लीम समाज दफनभूमी ते वेताळबा मंदिर रस्ता कॉक्रीटीकरण करणे.५ लाख, वाठार येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील एम.एस.ई.बी. ऑफिस पासून ते मागासवर्गीय वस्ती पर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख असा एकूण ५ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी स्थानिक विकास निधीमधून मंजूर झाला आहे.\nतसेच राज्याच्या वार्षिक अंदाजपत्रकात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शेरे ता. कराड येथील शेरे ते मुतालिक पाणंद रस्ता राज्य मार्ग क्र ७५, भूसंपादन करणेसाठी २ कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे.\nमाजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये निधी मिळावा यासाठी प्रयत्न केला असून मतदारसंघातील प्रत्येक गावात आवश्यक तितका निधी यावा यासाठी आ. चव्हाण यांचे प्रयत्न असतात. या मंजूर विकासनिधीतून गावागावांमध्ये विकासकामे सुरु होतील ज्याचा तेथील जनतेला सोयी सुविधा मिळण्यात फायदा होणार आहे.\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/05/blog-post.html", "date_download": "2022-05-19T00:06:00Z", "digest": "sha1:R62QM45MIK7N3JJTAQIGNJ2SOV7BZLTR", "length": 5383, "nlines": 33, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "श्री संतकृपा डी फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली पाटील यांना पी.एच.डी. पदवी प्रदान.", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nश्री संतकृपा डी फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली पाटील यांना पी.एच.डी. पदवी प्रदान.\nमे ०२, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nघोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या श्री संतकृपा डी फार्मसी या महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ वैशाली अमर पाटील यांनी पॅसिफीक युनव्हसिटी उदयपूर, राजस्थान या विद्यापीठातून फायटोकेमिकल अँड फार्माकोलॉजीकल इव्हॅल्यूएशन ऑफ सिसबँनिया ग्रॅन्डीफ्लोरा फॉर काॅगनिशन एनहान्सींग ॲक्टीव्हीटी™ या विषयातून त्यांनी नुकतीच पी. एच. डी. पदवी प्राप्त केली.\nत्यांना हि पदवी प्राप्त करण्यासाठी डॉ. किरण वाडकर, डॉ. अमितकुमार रावळ यांचे मार्गदर्शन लाभले.\nत्यांच्या या उज्वल यशाबद्दल श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, संस्थेच्या ट्रस्टी प्राजक्ता जोहरी,संस्थेचे सर्व संचालक, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजयानंद अरलेलीमठ, श्री संतकृपा इंजिनिअरिंग (बीटेक) चे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, श्री संतकृपा ज्युनिअर कॉलेजच्या च्या प्राचार्या सौ पुष्पा पाटील, संतकृपा इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या सौ. सुप्रिया पाटील, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, फार्मसी महाविद्यालयाचे विद्यार्थी वर्ग यांनी अभिनंदन केले.\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनसहकार पतसंस्थेच्या वतीने जिजाऊ वस्तीगृहातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.newsdanka.com/videos/progressive-pawars-sometime-yes-sometime-no/53576/", "date_download": "2022-05-18T23:27:04Z", "digest": "sha1:C5QAHZKAM3W6ASZ3WR7BVO53INBOE3RN", "length": 6338, "nlines": 129, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Progressive Pawars Sometime Yes Sometime No", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरव्हिडीओ गॅलरीपुरोगामी पवारांचे कभी हा कभी ना...\nपुरोगामी पवारांचे कभी हा कभी ना…\nवानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…\nराज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक\nज्येष्ठ नेते शरद पवार यांचे राजकारण हे पूर्णपणे कोलांट्या वर आधारीत राजकारण आहे. गेली अनेक वर्षे महाराष्ट्र याचा अनुभव घेत आहे. भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर त्यांनी दिलेल्या साक्षीतून ही बाब पुन्हा समोर आली. त्यांच्या पुरोगामी राजकारणाचा त्यांच्या घरातच प्रभाव झालाय\nपूर्वीचा लेखरोहिंग्यांवर लवकरच कारवाई होईल, पत्रातून दिल्लीकरांना भाजपाचे आवाहन\nपुरोगामी पवारांचे कभी हा कभी ना…\nगांजा है पर धंदा है ये…\nराज ठाकरें विरोधात पोलिसांची उत्तर सभा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nपुरोगामी पवारांचे कभी हा कभी ना…\nरोहिंग्यांवर लवकरच कारवाई होईल, पत्रातून दिल्लीकरांना भाजपाचे आवाहन\nमहाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये IIM च्या स्थायी परिसराचे लोकार्पण\nहिमाचल प्रदेश विधानसभेच्या प्रवेशद्वारावर खलिस्तानचे झेंडे\n‘उद्धव ठाकरे यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2022-05-18T23:06:50Z", "digest": "sha1:465QQVWBCGY6TAN3V5GM4TMEGCEAU4EN", "length": 6078, "nlines": 168, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मिसूरी नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nमॉंटाना, उत्तर डकोटा, दक्षिण डकोटा, आयोवा, मिसूरी, कॅन्सस, नेब्रास्का (अमेरिका)\n२,७७४ मी (९,१०१ फूट)\nगॅरिसन धरण, ओआहे धरण, फोर्ट पेक धरण, फोर्ट रॅन्डल धरण, इतर ११ छोटी धरणे\nमिसूरी नदी अमेरिकेतील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. मॉंटाना राज्यातील रॉकी पर्वतरांगेत उगम पावून ही नदी पूर्वेस व नंतर दक्षिणेस वाहते. ३,७६७ किमी (२,३४१ मैल) प्रवास केल्यावर ही नदी सेंट लुइसजवळ मिसिसिपी नदीला मिळते. मिसूरी नदीचे पाणलोट क्षेत्र अंदाजे १३,००,००० किमी२ इतके असून त्यात अमेरिकेतील दहा राज्ये आणि कॅनडातील दोन प्रांतांतील प्रदेश समाविष्ट आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १६:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://thrivefreezefoods.com/mr/thrive-life-freeze-dried-fruits/", "date_download": "2022-05-18T22:49:57Z", "digest": "sha1:XFRRSQAJVK45ASE7JBX3JK5QKIEZODN4", "length": 5869, "nlines": 85, "source_domain": "thrivefreezefoods.com", "title": "Thrive Life Freeze Dried Fruits - Top Thrive Freeze Dried Foods", "raw_content": "\n💚 नवीन RUVI फळे भरभराट होणे & भाज्या\nअन्न उत्पादने भरभराट होणे\nसुकेलेले मांस आणि प्रथिने गोठवा\nकोरडी भाज्या फ्रिज करा\nगोठवलेले गोठलेले जेवण फळ द्या\nहेल्दी फ्रीझ ड्राई स्नॅक्स फ्रिफ करा\nखाद्य वितरण भरभराट होणे\n💚 नवीन RUVI फळे भरभराट होणे & भाज्या\nअन्न उत्पादने भरभराट होणे\nसुकेलेले मांस आणि प्रथिने गोठवा\nकोरडी भाज्या फ्रिज करा\nगोठवलेले गोठलेले जेवण फळ द्या\nहेल्दी फ्रीझ ड्राई स्नॅक्स फ्रिफ करा\nखाद्य वितरण भरभराट होणे\nतृतीयांकडील नवीन आरयूवीआय पेय\nभरभराट जीवन सोपे केले आहे (आणि चवदार) आमच्या फ्रीझ वाळलेल्या पावडरसह आपली फळे आणि भाज्या मिळविण्यासाठी. रुवी संपूर्ण फळे आणि व्हेज आहेत, त्या सर्व निरोगी फायबर आणि इतर कशाचाही समावेश नाही, त्यांचे पोषणद्रव्य निवडले आणि त्या पोषक आणि त्या सर्व चवमध्ये लॉक होण्यासाठी कोरडे गोठवले\n💚 नवीन RUVI फळे भरभराट होणे & भाज्या\nअन्न उत्पादने भरभराट होणे\nसुकेलेले मांस आणि प्रथिने गोठवा\nकोरडी भाज्या फ्रिज करा\nगोठवलेले गोठलेले जेवण फळ द्या\nहेल्दी फ्रीझ ड्राई स्नॅक्स फ्रिफ करा\nखाद्य वितरण भरभराट होणे\nअन्न प्रतिमा भरभराट होणे\nकनेक्ट जीवन भरभराट होणे\nफेसबुक ट्विटर YouTube करा वर्डप्रेस\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nएक फायदे जीवन सल्लागार भरभराट होणे\nकिती सल्लागार किती भरभराट होणे नाही\nस्टार्टर मेनू आणि जलदगती कार्यक्रम\nएक फायदे जीवन सल्लागार भरभराट होणे\nकिती सल्लागार किती भरभराट होणे नाही\nस्टार्टर मेनू आणि जलदगती कार्यक्रम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/03/blog-post_26.html", "date_download": "2022-05-18T23:47:27Z", "digest": "sha1:LOX46EOSMSQAOMOT45WAFGVHWEJ7A62Z", "length": 5686, "nlines": 35, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "‘‘अरे वा, खूप छान बनवलंय, मनःपूर्वक आभार.....!’’", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\n‘‘अरे वा, खूप छान बनवलंय, मनःपूर्वक आभार.....\nमार्च २६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकॅमेरामन अभिनेते संजय जाधव यांच्याकडून कौतुकाची थाप\nतळमावले | वार्ताहर :\n‘‘अरे वा, खूप छान बनवलंय, मनःपूर्वक आभार.....’’ अशा शब्दात डाॅ.संदीप डाकवे यांनी रेखाटलेल्या अक्षरगणेशाचे कौतुक सुप्रसिध्द कॅमेरामन अभिनेते, दिग्दर्शक संजय जाधव यांनी कौतुक केले. ‘रावरंभा’ या चित्रपटातील एका गाण्याचे शुटींग कुसूर येथील वाडयात सुरु होते. यावेळी चित्रीकरणादरम्यांन डाॅ.डाकवे यांनी संजय जाधव यांची भेट घेतली आणि त्यांना त्यांच्या नावातील अक्षरगणेशा भेट दिला. यावेळी त्यांच्यासोबत कलादिग्दर्शक वासू पाटील, अभिनेते बाळकृष्ण शिंदे, अभिनेत्री मोनालिसा बागल, अभिनेत्री भाग्यश्री शिंदे, पत्रकार रुपाली जाधव, संजय पाटील, प्रभू गायकवाड, विजय मोहिते व इतर मान्यवर उपस्थित होते.\nविविध क्षेत्रातील दिग्गजांना शब्दचित्रे, अक्षरगणेश, रेखाचित्रे भेट देणे या उपक्रमाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’, ‘हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड’ यामध्ये झाली आहे. विविध सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवत संदीप डाकवे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.\nसंजय जाधव यांना अक्षरगणेश भेट दिल्यानंतर उपस्थित कलावंतांनी संदीप डाकवे यांच्या कलेचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. दरम्यान, संजय जाधव यांनी पहिल्यांदाच कराड परिसरामध्ये शुटींग केले आहे. त्यांनी इथल्या लोकेशन आणि निसर्ग परिसराचे कौतुक केले आहे.\nराजकीय, सामाजिक, कला, सेलिब्रिटी अशा विविध क्षेत्रातील दिग्गज लोकांनी डाॅ.संदीप डाकवे यांच्या कलेचे नेहमी कौतुक केले आहे.\nगुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .\nमे १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र\nमे १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nबनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय\nमे १३, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,\nमे १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..\nमे ०९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2021/09/blog-post_95.html", "date_download": "2022-05-18T23:49:37Z", "digest": "sha1:KHMOPBWRC5NK3WZ5HVKXJEQMVLRJJE4P", "length": 5892, "nlines": 54, "source_domain": "www.mynagar.in", "title": "विराट कोहलीने घेतला आणखी एक मोठा निर्णय; चाहत्यांना धक्का", "raw_content": "\nविराट कोहलीने घेतला आणखी एक मोठा निर्णय; चाहत्यांना धक्का\nनवी दिल्ली | सध्या युएईमध्ये इंडीयन प्रिमियर लीगचा धुमाकूळ चालू आहे. कोरोनामुळे आपल्या देशात ही स्पर्धा खेळवता आली नाही. आयपीएल 2021 मध्ये अजून प्ले ऑफमध्ये कोणते संघ जाणार हे स्पष्ट झालेलं नाही. अशातच विराट कोहलीने आरसीबीच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे.\nविराट कोहली भारताच्या सर्वकालीन महान खेळाडूमध्ये गणला जातो. मागील काही काळापासून कोहलीला त्याच्या लौकीकास साजेशा खेळ दाखवता आला नाही. 2019 पासून कोहलीने क्रिकेटच्या कोणत्याच प्रकारात शतक झळकावलेलं नाही. या सर्व गोष्टींचा विचार करता विराटने भारतीय संघाच्या मर्यादीत क्रिकेट संघाचा राजीनामा दिला आहे.\nभारतीय ट्वेंटी संघाच्या राजीनाम्यानंतर कोहलीने आरसीबीच्या कर्णधारपदाचा या आयपीएल नंतर राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. कोहली हा भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. पण त्याला आयसीसी आणि आयपीएल या दोन्ही स्पर्धांची विजेतेपदं पटकावता आली नाहीत.\nआरसीबी हा जगातील सर्वोत्तम खेळाडूंनी भरलेला संघ असतानाही विराटला विजेतेपद पटकावता आलं नाही. आयपीएल 2021 मध्ये मात्र विराटचा संघ जोमात आहे. सध्या गुणतालिकेत आरसीबी 7 सामन्यात 10 गुणांसह तीसऱ्या स्थानावर आहे. विराटचा कर्णधार म्हणून हा शेवटचा हंगाम असल्यानं विजेतेपद मिळवण्यास आरसीबी उत्सूक आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nअसा झाला आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात; आमदार म्हणाले मी फक्त....\nपिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल महापालिकेचे दुर्लक्ष ; शिवप्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा\nनिंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी कुस्त्यांचा हगामा राज्यात प्रसिद्ध : दोन दिवस चालणार यात्रोत्सव\nपिंपळगाव माळवी येथे स्थान प्रकट दिनानिमित्त यात्रा महोत्सव\nजेऊर यात्रोत्सवादरम्यान हजारो भाविकांचे दर्शन लाखोंची उलाढाल ; नामदार तनपुरे यांच्याकडून पाण्याची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/politics/navi-mumbai-municipal-corporation-election-mahanagar-palika-nivadnuk-2021-corporator-ward-no-47-election-2015-result-2-410169.html", "date_download": "2022-05-19T00:15:17Z", "digest": "sha1:MUV5RJ43SB5PQ7ICCXPUGQA22JTZUJDT", "length": 4319, "nlines": 97, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Politics » Navi mumbai municipal corporation election mahanagar palika nivadnuk 2021 corporator ward no 47 election 2015 result 2", "raw_content": "\nनवी मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 47 मध्ये 2015 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या लता मडवी यांनी बाजी मारली होती. | Navi Mumbai election 2021\nNavi Mumbai 2021, Ward 47 : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 47 मध्ये 2015 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या लता मडवी यांनी बाजी मारली होती. ही निवडणूक पॅनल पद्धतीने पार पडली होती. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी शिवसेना, भाजप आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून ताकद पणाला लावली जाईल. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.\nनर्गिस फाखरीचा ब्रालेस ग्लॅमरम लूक\n‘धर्मवीर’ चित्रपटाचे प्रमोशन धर्मपत्नी सोबत\nप्राजक्ता माळीची दिलखेच स्माईल\nअंकिता लोखंडेचा आपल्या नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662522556.18/wet/CC-MAIN-20220518215138-20220519005138-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}