{"url": "https://maharashtratimes.com/astro/daily-rashi-bhavishya/today-astrology-thursday-26-november-2020-daily-horoscope-in-marathi/articleshow/79413842.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article17", "date_download": "2021-01-28T10:34:55Z", "digest": "sha1:ZKYXLTBGBXNQNSVLDKYP6DONUEYMDWUF", "length": 18667, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n कोणत्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक ठरेल आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी मिथुन राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस कसा जाईल मिथुन राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस कसा जाईल\n- आचार्य कृष्णदत्त शर्मा\nगुरुवार, २६ नोव्हेंबर २०२०. चंद्र मीन राशीत विराजमान असेल. दिवसाच्या उत्तरार्धात रात्री चंद्र मेष राशीत प्रवेश करेल. सिंह आणि कन्या राशीच्या व्यक्तींसाठी विशेष भाग्याचा दिवस ठरू शकेल. एकूण ग्रहमान पाहता तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस अन्य कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ मिळू शकेल अन्य कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ मिळू शकेल\nआजचे मराठी पंचांग : गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२०\nमेष : दिवस काहीसा आव्हानात्मक असेल. चिडचिड होऊ शकेल. आपले विचार ठामपणे मांडा. जुनी येणी मार्गी लागतील. कुटुंबातील सदस्य किंवा मुलांच्या कृतीमुळे मन विचलित होईल. दुःख होऊ शकेल. इच्छा नसताना काही कामे करावी लागण्याची शक्यता. दिवसभरात काही ना काही समस्यांना सामोरे जावे लागेल.\nवृषभ : व्यवहाराचा योग्य ताळमेळ ठेवावा. एखादा महत्त्वाचा करार होऊ शकेल. याचा भविष्यात चांगला लाभ मिळेल. मित्रांच्या सल्ल्यावर विचार करा. केवळ स्वप्नात अडकून राहू नका. संमिश्र घटनांचा दिवस. घरातील काही महत्त्वांच्या गोष्टींचा आढावा घ्यावा लागेल. केवळ कामावर लक्ष केंद्रीत करणे हिताचे ठरेल.\nमिथुन : सामाजिक प्रतिमा उजळेल. भाग्याची उत्तम साथ मिळेल. अति धाडसी निर्णय घेणे टाळा. जोडीदाराशी चर्चा करून पुढे जा. दुपारनंतर आर्थिक आघाडीवर दिलासा मिळू शकेल. कार्यक्षेत्रात अपेक्षित नियोजित कामे पार न पडल्यामुळे मानसिक तणाव येऊ शकेल. बहुतांश गोष्टींचे दोन अर्थ निघत असतात, हे ध्यानात ठेवून कार्यरत राहावे. सावधगिरी बाळगावी.\nबुधचे राशीपरिवर्तन : 'या' ५ राशींना काहीसा कष्टकारक कालावधी; वाचा\nकर्क : आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे ठरेल. पथ्यपाणी, औषधे चुकवू नयेत. संयम व धैर्याने परिस्थिती हाताळावी. नोकरी व्यवसायात पटकन प्रतिक्रिया नोंदवू नका. सामाजिक प्रतिष्ठेला जपा. दिवसाची सुरुवात काहीशी प्रतिकूल असू शकेल. दिवसाचा उत्तरार्ध मात्र अनुकूल राहील.\nसिंह : जुनी प्रलंबित येणी मिळू शकतील. व्यवसायिकांना उत्तम लाभ होतील. मोठ्यांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या. नोकरीत मोठी जबाबदारी पडेल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. एकूण दिवस अनुकूल असू शकेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने हाती घेतलेले काम उत्तमरित्या पार पडेल. विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून केवळ कार्यरत राहावे.\nकन्या : निजोजित कामे यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतील. नवीन कार्यारंभास अनुकूल दिवस. अति आक्रमकतेने स्पर्धेत उतरू नका. नवीन संधी सापडतील. भाग्याची चांगली साथ लाभेल. कुटुंबातील सदस्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. मित्रांशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकेल. प्रलंबित कामे मार्गी लागू शकतील.\n'अशी' सुरू झाली तुलसी विवाहाची परंपरा; पाहा, शुभ मुहूर्त व कथा\nतुळ : स्पर्धा परीक्षेत अपेक्षित यश मिळू शकेल. जनसंपर्कात भर पडेल. कार्य सिद्धीसाठी आपले सर्व पर्याय बरोबर राहतील. आजचा दिवस शुभ असेल. व्यवसाय, व्यापारी वर्गासाठी उत्तम दिवस. विशेष लाभ मिळू शकेल. नियोजित व प्रलंबित कामे यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतील. यश व प्रगती साध्य होऊ शकेल.\nवृश्चिक : फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी. शांततेने कार्यरत राहावे. वायफळ खर्चावर आवर घाला. खेळाडूंना उत्तम काळ. संमिश्र घटनांचा दिवस. नियोजित काम पूर्ण झाल्याने समाधान लाभेल. दिवसाच्या उत्तरार्धात एखाद्या घटनेमुळे मन विचलित होऊ शकेल. धैर्य, संयमाने परिस्थिती हाताळणे हिताचे ठरेल.\nधनु : आनंदाची अनुभूती घ्याल. भविष्यातील योजनांवर काम कराल. अति शांतपणे विचार करून मग निर्णय घ्या. जुन्या विचारात अडकू नका. प्रलंबित कामांमुळे मन विचलित राहू शकेल. भाग्याची भक्कम साथ लाभेल. दुपारनंतर काहीशी धावपळ करावी लागू शकेल. दिवसाच्या उत्तरार्धात काही लाभ मिळू शकतील. मन शांत आणि संयमित ठेवावे.\nकार्तिक पौर्णिमा कधी आहे वाचा, महत्त्व, मान्यता आणि परंपरा\nमकर : एखादी महत्त्वाची माहिती मिळेल. प्रिय व्यक्तींकडून शुभवार्ता मिळतील. चारचौघात आपले कौतुक होईल. घरात कमी बोलून वाद टाळा. बौद्धिक क्षमता वाढवणारा दिवस. ज्येष्ठ व तज्ज्ञ व्यक्तींच्या भेटीचा योग जुळून येऊ शकेल. दिवसभरात काही ना काही लाभ मिळतील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.\nकुंभ : प्रलंबित कामे प्राधान्याने मार्गी लावावीत. काही समस्यांना उद्भवू शकतील. संभ्रमित अवस्थेत दिशाभूल होऊ देऊ नका. बोलताना शब्द जपून वापरा. एखाद्या गोष्टीमुळे चिंतेत भर पडू शकेल. द्विधा मनःस्थिती होत असल्यास निर्णय घेण्यास घाई करू नये. दिवसाचा उत्तरार्ध अनुकूल ठरू शकेल.\nमीन : दिनक्रम व्यस्त राहू शकेल. महत्त्वाची कामे प्राधान्यक्रमाने करणे हिताचे ठरेल. आपल्या पराक्रमाचे कौतुक होईल. मोठ्या व्यक्तींचा मान ठेवा. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. दुपारनंतर काही समस्यांना सामोरे जावे लागेल. मित्रांचा सल्ला मोलाचा ठरेल. संयमाने परिस्थिती हाताळणे हिताचे ठरेल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइलडॉक्यूमेंटशिवाय आधार कार्डसोबत करा फोन नंबर लिंकः UIDAI\nब्युटीसुंदर व नितळ त्वचेसाठी संपूर्ण शरीरावर लावा ‘या’ भाजीपासून तयार केलेला नैसर्गिक लेप\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगसिझेरियन डिलिव्हरी किती वेळा होऊ शकते व सुरक्षित डिलिव्हरीसाठी काय काळजी घ्यावी\nधार्मिकवर्षातील पहिला गुरु पुष्य योग: धन वृद्धीसाठी करा हे उपाय\nमोबाइलटिकटॉकने भारतातून गाशा गुंडाळला, 'इतके' हजार कर्मचारी झाले बेरोजगार\nमोबाइलJio vs Airtel vs Vi: ४ जी डेटा प्लान, किंमत १६ रुपयांपासून सुरू\nकार-बाइकदेशातील ८ वर्ष जुन्या वाहनांवर आता मोदी सरकारचा 'ग्रीन टॅक्स'\nकरिअर न्यूजदहावी उत्तीर्णांसाठी मेट्रो रेल्वे भरती: अर्जांसाठी मुदतवाढ\nदेशदिल्ली हिंसाचार : जखमी पोलिसांच्या भेटीसाठी गृहमंत्री रुग्णालयात\nदेशराम मंदिराची झलक : यूपीच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार\nअहमदनगरपोपटराव पवारांनी 'हिवरेबाजार'चा गड जिंकला; पण...\nअहमदनगरशिर्डीच्या विकासासाठी कोणालाही भेटेन; विखे पाटलांचं सूचक वक्तव्य\nसिनेन्यूजसुपरस्टारला सहन झाली नाही -९ ची थंडी नाकातून वाहू लागलं रक्त\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.vishvasnews.com/marathi/politics/fact-check-message-in-marathi-claiming-new-communication-rules-to-be-implemented-is-fake/", "date_download": "2021-01-28T11:36:14Z", "digest": "sha1:IMSZPF4BEVS7EAL2B5C2HYDAH3U7PAQT", "length": 15303, "nlines": 107, "source_domain": "www.vishvasnews.com", "title": "Fact-check: 'उद्यापासून नवीन संप्रेषण नियम लागू करण्यात येतील' असा दावा करणारा संदेश खोटा आहे - Vishvas News", "raw_content": "\nFact-check: ‘उद्यापासून नवीन संप्रेषण नियम लागू करण्यात येतील’ असा दावा करणारा संदेश खोटा आहे\nनवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला आपल्या चॅट-बोटवर (+91 95992 99372) एक मराठी मध्ये असलेला दावा फॅक्ट-चेक साठी आम्हाला आमच्या यूजर ने पाठवला. त्या संदेशात दावा केला आहे कि, “उद्यापासून नवीन संप्रेषण नियम लागू करण्यात येतील”. विश्वास न्यूज ला आपल्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळले.\nकाय होत आहे व्हायरल\nविश्वास न्यूज ला आपल्या चॅट-बोटवर (+91 95992 99372) मिळालेल्या मेसेज प्रमाणे “उद्यापासून नवीन संप्रेषण नियम लागू करण्यात येतील”, असा दावा त्या संदेशात केला आहे. हा मेसेज नाशिक पोलिसांद्वारे संबोधित केला गेला आहे असा दावा त्या संदेशात करण्यात आला आहे.\nव्हायरल होत असलेला संदेश खालील प्रमाणे आहे:\nपोलीस मुख्यालय नाशिक मो. न. 9923050662\nउद्यापासून नवीन संप्रेषण नियम लागू करण्यात येतील\n०१. सर्व कॉल रेकॉर्डिंग असतील.\n०२. सर्व कॉल रेकॉर्डिंग जतन केले जातील.\n०३. व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर व सर्व सोशल मीडियावर लक्ष ठेवले जाईल.\n०४. ज्यांना माहित नाही अशा सर्वांना कळवा.\n०५. आपले डिव्हाइस मंत्रालयीन सिस्टीमशी कनेक्ट होतील.\n०६. कोणालाही चुकीचा संदेश पाठवू नये याची खबरदारी घ्या.\n०७. आपल्या मुलांना, भाऊ, नातेवाईक, मित्र, ओळखीच्या सर्वांना माहिती द्या की आपण त्यांची काळजी\nघ्यावी आणि क्वचितच सोशल साइट्स चालवा.\n०८. राजकारणावर किंवा सद्यस्थितीबद्दल आपण सरकार किंवा पंतप्रधानांसमोर असलेले कोणतेही पोस्ट\nकिंवा व्हिडिओ.. इ. पाठवू नका. ०९. सध्या कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक विषयावर संदेश लिहिणे किंवा पाठविणे हा गुन्हा आहे … असे केल्याने वॉरंटशिवाय अटक होऊ शकते.\n१०. पोलिस अधिसूचना काढतील… त्यानंतर सायबर क्राइम… त्यानंतर कारवाई केली जाईल ते खूप गंभीर आहे.\n११. कृपया तुम्ही सर्व, गट सदस्य, प्रशासक, … कृपया या विषयाचा विचार करा. १२. चुकीचा संदेश पाठवू नका याची खबरदारी घ्या आणि सर्वांना माहिती द्या आणि या विषयाची काळजी\n१३. कृपया हे सामायिक करा.”\nविविध सोशल मीडिया यूजर्स ने देखील हा मेसेज फेसबुक वर या आधी देखील शेअर केला आहे.\nया पोस्ट चे अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.\nया पोस्ट चे अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.\nविश्वास न्यूज ने तपासाच्या पहिल्या टप्प्यात, संदेशात दिलेलता मोहन गायकवाड यांच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, जो नाशिक पोलीस क्वार्टर च्या नावे संबोधला गेला आहे. आम्हाला हा नंबर स्वीचड ऑफ म्हणजेच बंद असल्याचे समजले.\nत्यानंतर आम्ही, नाशिक पोलिसांची शहर व ग्रामीण पोलिसांचे संकेतस्थळ तपासले, त्यावर आम्हाला कुठली माहिती मिळते का हे आम्ही तपासले, तसेच या बाबतीत पोलिसांनी कुठली प्रेस रिलीज जाहीर केली का हे देखील आम्ही तपासले. आम्हाला यातले काहीच नाशिक पोलिसांच्या संकेत स्थळावर सापडले नाही.\nविश्वास न्यूज ने त्यानंतर नाशिक सिटी पोलीस आणि नाशिक रूरल पोलीस यांचे ट्विटर हॅन्डल तपासून त्यावर काही माहिती मिळते का हे तपासले. आम्हला व्हायरल होत असलेला मेसेज कुठेच त्यांच्या ट्विटर हॅन्डल वर सापडले नाही.\nविश्वास न्यूज ने नंतर, पीआय सुभाष अन्मूलवार, सायबर पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण यांच्या सोबत संपर्क साधला. ते म्हणाले कि त्यांनी असे कुठलेच नियम जाहीर केले नाहीत. तसेच त्यांनी हे देखील सांगितले कि कोणाचाही कॉल इतक्या सहजपणे रेकॉर्ड करता येणे अशक्य आहे.\nनागपूर सायबर सेल चे एपीआय विशाल माने, यांनी देखील हा मेसेज खोटा असल्याचे विश्वास न्यूज ला सांगितले.\nविश्वास न्यूज ने असाच एक संदेश (हिंदी आणि इंग्रजी) जो काही वर्षांआधी (२०१९) व्हायरल होत होता त्याचा देखील तपास केला होता. तेव्हा देखील अयोध्येच्या पोलिसांनी हा मेसेज खोटा असल्याचे सांगितले होते.\nकतिपय व्हाट्सएप ग्रुपों में इस प्रकार के भ्रामक मैसेज का प्रसार किया जा रहा है, जिसका #ayodhyapolice पूर्णतया खंडन करती है कृपया इस भ्रामक पोस्ट को शेयर न करें कृपया इस भ्रामक पोस्ट को शेयर न करें\nया संदर्भातले संपूर्ण फॅक्ट-चेक इथे वाचा:\nFact Check: अयोध्या मामले में SC के आदेश से पहले फैल रही अफवाह, संचार व्यवस्था की निगरानी से जुड़ा कोई नया नियम नहीं हुआ लागू\nनिष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात मराठी मध्ये व्हायरल होत असलेला मेसेज, ज्यात दावा केला आहे कि उद्यापासून नवीन संप्रेषण नियम लागू करण्यात येतील, हा दावा खोटा असल्याचे समजले. आधी देखील हाच संदेश इंग्रजी आणि हिंदी तसेच बाकीच्या भाषांमध्ये व्हायरल होत असल्याचे विश्वास न्यूज च्या लक्षात आले.\nClaim Review : उद्यापासून नवीन संप्रेषण नियम लागू करण्यात येतील\nClaimed By : व्हाट्सअँप यूजर\nFact Check : दवाखान्याच्या उदघाटनाचे ६ वर्ष जुने छायाचित्र आता खोट्यादाव्यांसह होत आहे व्हायरल\nFact-Check: जेवणात काळ्या मिरची चा उपयोग केल्यानी कोरोनाव्हायरस चा उपचार किंवा बचाव शक्य नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: २००९ चे यूएस कैपिटल चे छायाचित्र आता दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हायरल\nFact Check: या छायाचित्राचे कोविड-19 व्हॅक्सिनेशन सोबत काही संबंध नाही, व्हायरल दावा खोटा आहे\nFact Check: बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र असणारा पोस्टर एडिटेड आहे, एडिटिंग च्या मदतीने रंग बदलण्यात आला आहे\nFact Check: संघ मुख्यालयाबाहेर शेतकऱ्यांनी नाही, यूथ काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी प्रदर्शन केले\nFact Check: कोविड च्या टिक्याने नाही झाले ४० विद्यार्थी आजारी, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: प्री-बोर्ड च्या परीक्षा उत्तीर्ण न केल्यास सीबीएसई नाही थांबवणार ऍडमिट कार्ड, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check : दिलजीत दोसांझ ने नाही केला हा त्यांच्या नावावर व्हायरल होत असलेला ट्विट\nFact Check: रिलायन्स ने राम मंदिर ला नाही दिले सौर ऊर्जा पावर प्लांट, व्हायरल दावा खोटा आहे\nFact Check: जियो कडून नाही दिला जात आहे रु ५५५ चा रिचार्ज, मेसेज फेक आहे\nFact Check: माइक्रोसॉफ्ट ने नाही केले सोनी ला एक्वायर, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nआरोग्य 8 राजकारण 123 व्हायरल 130 समाज 4\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/buleet-train-sathi-paryavarnachi-hani", "date_download": "2021-01-28T11:56:13Z", "digest": "sha1:CGLGSFS7J6RMK3CGOKJLZCAXKFFF755W", "length": 8854, "nlines": 73, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "बुलेट ट्रेनसाठी ५४००० तिवरांची कत्तल - द वायर मराठी", "raw_content": "\nबुलेट ट्रेनसाठी ५४००० तिवरांची कत्तल\nसरकारच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ठाणे पालघरच्या पर्यावरणावर कुऱ्हाड चालवली जाणार आहे.\nमुंबई: केंद्र व राज्य सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी १३.३६ हेक्टर जमिनीवरील सुमारे ५३ हजार ४६७ तिवरांची (मँग्रुव्ह) कत्तल केली जाणार आहे. तिवरांचा हा पट्‌टा ठाणे व पालघर जिल्ह्यातून जातो. महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेलगत १८.९२ हेक्टर जमिनीवरील तिवरांचे जंगल तोडण्याचा मूळ प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला पूर्ण मंजुरी दिल्यास एकूण १ लाख ५० हजार ७५२ तिवरांची झाडे तोडावी लागणार आहेत.\nसोमवारी राज्य परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, ज्या जमिनीवरील तिवरांची जंगले तोडण्यात येणार आहे त्यापेक्षा पाचपट झाडे अन्यत्र लावण्यात येतील व स्थानिकांना झालेली नुकसानभरपाई दिली जाईल.\nदरम्यान, ५४ हजार तिवरांच्या कत्तलीला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने तत्वत: हिरवा कंदील दाखवला आहे.\nमुबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गासाठी सरकारने १,३७९ हेक्टर जमीन संपादित केली असून ७२४.१३ हेक्टर जमीन गुजरातमधील खासगी मालकीची तर २७०.६५ हेक्टर महाराष्ट्रातील आहे. सध्या पालघर जिल्ह्यातील १८८ हेक्टर खासगी जमीन संपादित करण्याचे काम सुरू असून २.९५ हेक्टर जमीन सरकारने विकत घेतली आहे. यामुळे ३५०० नागरिकांना त्याचे नुकसान होणार आहे.\nसरकारने ठाणे जिल्ह्यातील ६,५८० शेतकऱ्यांची ८४.८१ हेक्टर जमीन संपादित केली असून मुंबईतील विक्रोळी भागातील ३९.२५२ चौ.मी. जमीन सरकार विकत घेणार आहे. या जमिनीची किंमत १.१ लाख कोटी रुपये आहे, असे रावते म्हणाले.\nतिवरांची जंगले पर्यावरण संरक्षक\nसमुद्र व खाडी लगतच्या तिवरांच्या जंगलांमुळे पूर येत नाही. म्हणून मुंबईला पुराचा धोका नाही. तिवरांच्या जंगलांमुळे पाण्याला रोखले जाते. जमिनीची धूप कमी होते. तिवराकडून वातावरणातला कार्बन डाय ऑक्साइड पाचपटीने शोषला जातो. एवढे शोषण अन्य जंगलांकडूनही होत नाही. त्यामुळे तिवर हा जागतिक हवामान बदलातील एक महत्त्वाचा घटक आहे. तिवरांची कत्तल जेवढी अधिक होईल तेवढा त्याचा परिणाम हवामान बदलावर होतो असे संशोधनातून सिद्ध झाले आहे.\nमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग हा ५०८ किमीचा असून महाराष्ट्रात हा मार्ग १५५ किमीचा आहे. त्यामुळे या मार्गावरील ३२ हेक्टर तिवरांच्या जंगलासोबत १३१ हेक्टर जंगल बाधित होणार आहे.\nधगधगता व अस्वस्थ हाँगकाँग\nझुंडशाही : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे काय झाले\n‘२०१४मध्ये हिंदू कट्टरतावाद्यांची तक्रार नव्हती’\nलैंगिक अत्याचाराच्या हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती\nटिक टॉकने अखेर गाशा गुंडाळला\n१ फेब्रुवारीचा संसदेवरचा मोर्चा स्थगित\nपंतप्रधान शेतकरी आंदोलनातील खुणांचा अर्थ लावू शकतील\nभारत ते इंडिया एक ट्रॅक्टर परेड\nकोविडमध्ये दिसलेली असमानता दूर करण्याची बजेटला संधी\nअयोध्येत तिरंगा फडकवत मशिदीचे काम सुरू\nसरन्यायाधीश बोबडे आणि शेतकरी संघटना\n‘हिंसाचार समाजकंटकांकडून, आमचे कार्यकर्ते नव्हते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/articles/j-s-m/?vpage=2", "date_download": "2021-01-28T11:20:51Z", "digest": "sha1:TB5VCJ5M7SAYC2H2NVUZAQLPCJTSSJE6", "length": 19608, "nlines": 163, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "जे एस एम – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 28, 2021 ] मला समजलेले परमेश्वराचे स्वरूप\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ January 27, 2021 ] जातीमधील उद्रेक\tकविता - गझल\n[ January 25, 2021 ] ‘सर’ – हाथ से छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो \n[ January 25, 2021 ] काव्यातील गुरु\tकविता - गझल\n[ January 24, 2021 ] सासरी जाताना\tकविता - गझल\n[ January 24, 2021 ] श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५२\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 23, 2021 ] कॅनडातील भारत\tपर्यटन\n[ January 23, 2021 ] इतरांतील लाचारी बघे\tकविता - गझल\n[ January 23, 2021 ] एखादी स्मित रेषा\tललित लेखन\n[ January 23, 2021 ] श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५१\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 22, 2021 ] भक्ती बर्वे-इनामदार आणि जया भादुरी-बच्चन\tललित लेखन\n[ January 22, 2021 ] भिकाऱ्याचे पुण्य\tकविता - गझल\n[ January 22, 2021 ] श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५०\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 21, 2021 ] प्रेम कविता\tकविता - गझल\n[ January 21, 2021 ] एकांकिकेला कथेचे “कलम”\tललित लेखन\nHomeनियमित सदरेदर्यावर्तातूनजे एस एम\nNovember 16, 2019 प्रथम रामदास म्हात्रे दर्यावर्तातून, विशेष लेख\nहो मी अलिबागवरूनच आलोय.\nबाबांची अलिबागला बदली झाल्याने दहावी झाल्यानंतर नेरूळ सोडायला लागले होते. नेरूळच्या सेंट झेवियर्स मराठी शाळेतच फक्त सलग चार वर्ष शिकायला मिळाले होते. गावातली जिल्हा परिषद शाळा, मनमाड, मालेगाव, श्रीवर्धन इथल्या शाळांमध्ये एक एकच किंवा फार फार तर दोन वर्ष शिकायला मिळाले होते. नेरुळच्या शाळेत भरपूर मित्र होते पण दहावी नंतर फेसबुक येईपर्यंत कोण कुठे आहे काही पत्ता नव्हता. अकरावीला सायन्स घेण्याचा निर्णय झाला. जे एस एम कॉलेज मध्ये अकरावी सायन्स ला प्रवेश मिळाला. एफ वाय जे सी सायन्स च्या वर्गात एकही कोणी ओळखीचा नाही की मित्र नाही अशा स्थितीत पहिला दिवशी हजर झालो. तस दहावी पूर्वी चार चार शाळा बदलल्या असल्याने प्रत्येक शाळेत दरवेळी नवीन चेहरे बघायची सवय झाली होती. नवीन चेहरेच काय पण ठाणे जिल्ह्यातून नाशिक जिल्हा, नाशिक जिल्ह्यातून रायगड जिल्हा आणि रायगडाने तून मेट्रोपॉलिटन नवी मुंबईत अशा सगळ्या शाळा फिराव्या लागल्या. भाषा आणि माध्यम मराठीच पण प्रत्येक भागातील चालीरीती आणि भाषेचे हेल आणि समवयस्क मुलांचे चेहऱ्यासह हावभाव, बोलणे आणि वागणे सगळचं नवीन असायचं. जे एस एम कॉलेज समुद्राला लागूनच आहे. कॉलेजच्या बाजूला सुरुची झाडे आणि पलीकडे थेट समुद्र. कॉलेजच्या पाठीमागे कोकण एज्युकेशन सोसायटीच्या जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूलचे विशाल ग्राउंड त्याच्या पलीकडे प्रसिद्ध कुलाबा वेधशाळा. कॉलेज कॅम्पस मधून समुद्राकडे पाहिले तर समोरच समुद्रात उभा असलेला कुलाबा किल्ला दिसतो. कॉलेज मध्ये प्रत्यक्ष लेक्चर सुरू होण्यापूर्वी सुरवातीला एडमिशन प्रोसिजर सुरू असतानाच कॉलेज परिसर बघून समुद्राच्या भरती प्रमाणे माझ्या आनंदाला सुद्धा उधाण आले होते.\nकॉलेज सुरू झाल्यावर हळू हळू ओळखी व्हायला लागल्या. मित्र बनायला लागले नितीन,भूपेश, चेतन आणि मी अशी आमची चौकडी बनली होती. कॉलेज मध्ये गेल्यावर समुद्रावर दिवसातून एक तरी फेरी व्हायचीच. समुद्राचा खारा वारा लाटांचा आवाज यामुळे कॉलेज मध्ये नेहमी जिवंत वातावरण आहे असेच वाटायचं. पावसाळ्यात कॉलेजमधील वातावरण एवढं आल्हाद दायक असायचं की कधी लेक्चर संपतं आणि पावसात भिजत भिजत जाऊन समुद्रावर दाटलेले काळे ढग तासन तास पाहत राहावे. कॉलेज सुटल्यावर किनाऱ्याच्या दगडांवर आम्ही मित्र अस्ताला जाणारा सूर्य आणि त्याच्याकडून होणारी रंगांची उधळण बघत बघत अंधार पडे पर्यंत गप्पा मारत बसायचो. कुलाबा किल्ल्याच्या भक्कम तटबंदी वर उसळणाऱ्या लाटा, फेसाळणारा समुद्र, वाऱ्यावर डोलणारी सुरुची झाडे आणि कुलाबा वेध शाळेतील नारळाच्या भरगच्च झाडीचे एकसुरात हेलकावणे सगळं सगळं एकदम अप्रतिमच.\nपी सी एम बी म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलोजी या सगळ्या विषयांनी डोक्याचा पार भुगा करत घेतला होता. दहावी पर्यंत मराठी मिडीयम आणि अकरावी ला संपूर्ण इंग्रजीत हे भुगा करणारे विषय आल्याने एफ वाय जे सी ला डिक्शनरी घेऊन अभ्यास करायला लागला. पण फिजिक्स साठी झोपे सर बायोलाजी साठी फुलारी सर यांच्यामुळे पीसीएम आणि पी सीबी दोन्ही ग्रुप मध्ये जवळपास सारखेच मार्क मिळाले. पीसीएम मध्ये अठ्यात्तर टक्के मिळाल्यामुळे के जे सोमैय्या मध्ये बी ई मेकॅनिकलला एडमिशन मिळाली. अलिबागला दोन वर्षात झालेल्या सगळ्या ओळखी आणि मित्र सोडून डिग्री साठी पुन्हा एकदा मुंबईत नवीन चेहरे आणि मित्र मिळवायला जावे लागणार होते. जे एस एम कॉलेज च्या गेट बाहेर कॉलेज भरताना आणि सुटताना मुलामुलींच्या रंगीबेरंगी कपड्यांनी फुललेला रस्ता. कॉलेज मध्ये कॅन्टीन असून सुद्धा गेट बाहेरील मयुर बेकरीचे पदार्थ आणि येता जाताना दरवळणारा सुगंध अजूनही कॉलेजच्या आठवणी ताज्या करत असतात. आमची केमिस्ट्री लॅब कॉलेजच्या कौलारू चाळीवजा खोल्यांमध्ये असायची. या लॅब मध्ये घडलेले प्रसंग आठवले की आज हसायला येते. केमिस्ट्री लॅब मध्ये केमिस्ट्री काही जमली नाही पण एकूणच ती केमिस्ट्री लॅब अजूनही काहीशी गूढ आहे असेच वाटते.\nअकरावीला असताना बाबांनी त्यांच्यासाठी नवीन बुलेट घेतली होती पण आठ आठ दिवस त्यांना चालवायला वेळ मिळत नसे त्यामुळे बंद राहू लागल्यावर मला चालू करण्याच्या निमित्ताने अकरावीत असतानाच संपूर्ण अलिबाग भर बुलेट वर हुंदडायला मिळू लागले होते. हल्ली समुद्र किनाऱ्यावर बाइक्स चालवू देत नाहीत पण अलिबाग आणि वरसोली बीच वर शंभर आणि एकशेवीस चा स्पीड मिळेपर्यंत फुल्ल अॅक्सीलरेटर पिरगळून बुलेट दामटली तरी कोणी काही बोलायला किंवा विचारायला येत नसे. इंजिनियरिंग करताना व्हायवा मध्ये उत्तरे देता न आल्याने शेवटी परीक्षकांनी कंटाळून विचारले की ज्युनियर कॉलेज कुठून केले उत्तरे देता न आल्याने ताण वाढला होता पण जुनियर कॉलेज बद्दल विचारल्यावर लगेच जे एस एम कॉलेज डोळ्यासमोर उभं राहीले. मग त्यांना मोठ्या अभिमानाने सांगितले अलिबाग हून केले आहे. बाबांची पुन्हा बदली झाल्यावर अलिबाग सोडावे लागले पण अलिबागकर पणा आजही तसाच टिकून आहे.\nआजही सांगताना तोच आणि तेवढाच अभिमान असतो की, हो मी अलिबाग हून आलोय.\n© प्रथम रामदास म्हात्रे\nAbout प्रथम रामदास म्हात्रे\t57 Articles\nप्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमला समजलेले परमेश्वराचे स्वरूप\n‘सर’ – हाथ से छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो \nश्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५२\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://de.avalanches.com/munich_ein_zirkus_frt_mit_dem_zug5021_09_10_2019", "date_download": "2021-01-28T11:46:42Z", "digest": "sha1:6ONBCPWKS2GKO5OGCINN4U3D3XNXQAVA", "length": 13836, "nlines": 161, "source_domain": "de.avalanches.com", "title": "Ein Zirkus färt mit dem Zug 10/9/2019, München Avalanches.com", "raw_content": "\nदिल्ली में रावण जलाने की परंपरा बहुत पहले से चली आ रही है रावण जलाने की या परंपरा में प्रधानमंत्री राष्ट्रपति जैसे बड़े बड़े राजनीतिक दल के नेता भी शामिल होते हैं रावण बनाने और उसे दहन करने की व्यवस्था बहुत पहले से की गई है रावण को बढ़ा करने की होड़ राज्य में लगी हुई है रावण को अलग-अलग मटेरियल से बनाया जा रहा है ऐसे ही बनाए गए रावण के पुतले को वेस्ट प्लास्टिक से बनाया गया बताया जा रहा है कि इस रावण की ऊंचाई 30 फुट की है जो कि अपने आप में बहुत ऊंची मानी जा रही है और ऐसे रावण को देखने की लोगों की उत्सुकता बढ़ गई थी|\nऐसे में भीड़ बहुत ज्यादा थी 30 फुट के इस रावण को देखने के लिए दूर-दूर से लोग आए थे मैदान में जलाए गए इस रावण में उपस्थित हुए पूर्व केंद्रीय मंत्री विजय गोयल ने 30 फुट के इस प्लास्टिक वाले रावण को तीर मार के जगाया और रावण बहुत तेजी से जल उठा इस रावण को विकसित करने में सीमेंट एसोसिएशन मैन्युफैक्चरिंग कंपनी ने इसमें बहुत सपोर्ट दिया था उन्होंने मेरी बताया कि इस रावण को जलाने के लिए एक बोतल लगाया गया था बटन को दबाते ही रावण बहुत तेजी से जल उठा रावण दहन की आयोजन में कई ओपी मिश्रा रामलीला के समिति के अध्यक्ष और अन्य सदस्य भी उपस्थित थे l\nप्लास्टिक के द्वारा बनाया गया इस रावण को जलाने का उद्देश्य सिंगल यूज प्लास्टिक को देश से अलविदा करने का थाl सिंगल यूज प्लास्टिक इस समय सीमेंट इंडस्ट्री में एक तरह से निधन का काम कर रही है यह बढ़ावा देने के लिए सिंगल प्लास्टिक का सीमेंट मैन्युफैक्चरिंग इंडस्ट्री में बहुत उपयोग किया जाएगाl\nप्याज के दाम तभी लोगों को पता ही होगा अभी प्याज के दाम होते ही नहीं कि टमाटर के दाम आसमान में पहुंच गए हैं दिल्ली वाले को आप टमाटर के बढ़ते हुए दाम सताने लगे हैं कहीं इसका असर भी प्याज के जैसे उस ऊंचाई में ना पहुंच जाए जिसे नीचे आन लाने के लिए सरकार को कदम उठाना पड़े दिल्ली सरकार पहले से ही प्याज को कम दरों में बेच रही है इसके साथ ही अब टमाटर के दाम भी बढ़ जाएंगे तो दिल्ली सरकार की भी मुश्किलें बढ़ जाएगी बहुत अधिक बारिश के कारण अन्य राज्यों में टमाटर की अच्छी पैदावार नहीं हो पा रही है इसके वजह से बुधवार को दिल्ली में टमाटर के दाम बढ़ गए टमाटर के दाम ₹80 प्रति किलोग्राम पर बेचेगा|\nअब प्याज की दरों में गिरावट दर्ज की गई है अब प्राइस ₹60 पर किलोग्राम पर बेचे जा रहे हैं लेकिन अब टमाटर के घरों में काफी बढ़ोतरी देखी गई है सरकार राज पर काबू पाने की कोशिश कर रही है तो अब सरकार को यहां टमाटर के ऊपर भी ध्यान देना पड़ेगा एक ही टमाटर का मूल्य ₹80 तक पहुंच गया है एक होलसेल बाजार के व्यापारी ने बताया कि सप्लाई कमी के कारण टमाटर की दरों में लगातार वृद्धि हो रही है अन्य राज्यों में बाढ़ के कारण सप्लाई नियमित नहीं हो पा रही है जिसकी वजह से टमाटर के दाम तेजी से बढ़ रहे हैं यह आने वाले समय में और भी और भी बढ़ सकते हैं ऐसा कयास लगाया जा रहा है उन्होंने बताया कि कर्नाटक को तेलंगाना जैसे राज्यों से भारी मात्रा में टमाटर राज्य में आते थे इन राज्यों में भारी बारिश के कारण सब्जियां बहुत अधिक बर्बाद हो गई है इन बर्बादी के कारण टमाटर दिल्ली में आ नहीं पा रहे हैं जिससे टमाटर के रेट बहुत तेजी से बढ़ रहे हैंl\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://satejpatil.com/%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6-%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%86%E0%A4%B8/", "date_download": "2021-01-28T12:51:02Z", "digest": "sha1:EVXTBSUIWHERPPGGH5DEIYN4LOV6MZI5", "length": 4732, "nlines": 32, "source_domain": "satejpatil.com", "title": "पन्हाळा नगरपरिषद तसेच आसपासच्या परिसरातील परिस्थितीची पाहणी | Satej Patil", "raw_content": "\nपन्हाळा नगरपरिषद तसेच आसपासच्या परिसरातील परिस्थितीची पाहणी\nपन्हाळा नगरपरिषद तसेच आसपासच्या परिसरातील परिस्थितीची पाहणी\nपन्हाळा नगरपरिषद तसेच आसपासच्या परिसरातील परिस्थितीची पाहणी\nमंगळवार दि. ०८ सप्टेंबर रोज कोल्हापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडला होता. पन्हाळा गडावर तर अवघ्या तासाभरात १४० मि.मी. इतका पाऊस पडल्याने अनेक सखल भागात पाणी शिरले होते. काही ठिकाणी रस्ता खचला असून शेतीचे व प्राणी संपत्तीचे सुद्धा नुकसान झाले आहे.\nयाच पार्श्वभूमीवर, आज पन्हाळा नगरपरिषद तसेच आसपासच्या परिसरातील परिस्थितीची पाहणी करून स्थानिक लोकप्रतिनिधी व सर्व विभागाच्या आधिकाऱ्यांसोबत यासंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी, नुकसानग्रस्त कुटुंबियांचे तातडीने पंचनामे करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. शेतीसोबतच पोल्ट्री आणि गोट्यांची पडझड, जनावरे जीवित हानी सुद्धा झाली असून या सर्वांना शासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन नुकसानग्रस्त नागरीकांना दिले.\nसुदैवाने पन्हाळ किल्याच्या ऐतिहासिक वास्तूला या आपत्तीमुळे कोणतीही हानी झालेली नाही. परंतु, भविष्यात अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पाऊसा पासून बचाव करण्यासाठी ऐतिहासिक पन्हाळगडासह पायथ्याशी असलेल्या गावांचा सुरक्षेच्या दृष्टीने कायमस्वरूपाचा मास्टरप्लॅन बनविण्याबाबतही चर्चा केली.\nया प्रसंगी नगराध्यक्षा सौ. रुपाली रवींद्र धडेल, मुख्याधिकारी विकास खारगे, पोलीस निरीक्षक ए.डी. फडतरे, पक्षप्रतोद दिनकर भोपळे, उपनगराध्यक्ष चैतन्य भोसले, रणजित शिंदे, कार्यकारी अभियंता एस.एस. माने, कार्यकारी अभियंता एस.व्ही. काटकर, प्रांत अधिकारी अमित माळी, तहसीलदर रमेश शेंडगे, गट विकास अधिकारी तुलसीदास शिंदे, रविंद्र धडेल, प्रकाश वर्क, तय्यब मुजावर, मंदार नायकवडी, राहुल भोसले आदींसह नागरिक यावेळी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.forevernews.in/fish-o-craft-gvare-rojgarnirmiti-rajyateel-pahila-abhinav-upkram-298098", "date_download": "2021-01-28T12:53:30Z", "digest": "sha1:KUIYQ76TIW6FBERZ3U5AY6F35LR63HQB", "length": 9331, "nlines": 68, "source_domain": "www.forevernews.in", "title": "फिश-ओ-क्राफ्टद्वारे रोजगारनिर्मिती राज्यातील पहिला अभिनव उपक्रम -", "raw_content": "\nYou are at:Home»MarathiNews»फिश-ओ-क्राफ्टद्वारे रोजगारनिर्मिती राज्यातील पहिला अभिनव उपक्रम – मंत्री अस्लम शेख\nफिश-ओ-क्राफ्टद्वारे रोजगारनिर्मिती राज्यातील पहिला अभिनव उपक्रम – मंत्री अस्लम शेख\nमुंबई: फिश-ओ-क्राफ्टद्वारे रोजगारनिर्मिती राज्यातील पहिला अभिनव उपक्रम.मत्स्य व्यवसाय विभागामार्फत फिश-ओ-क्राफ्ट या. कौशल्य विकास दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन. मत्स्य कातडीपासून वस्तु तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन उद्योग सुरू करण्याला प्रोत्साहन देण्याचा राज्यात पहिल्यांदाच प्रयोग करण्यात येत असून फिश- ओ-क्राफ्टद्वारे रोजगार निर्मिती हा राज्यातील पहिला अभिनव उपक्रम आहे. राज्याच्या मत्स्यव्यवसाय विकास विभागाने उचललेले हे क्रांतीकारी पाऊल आहे. यामुळे नवयुवक आणि मच्छिमार महिलांना नवीन उद्योग व रोजगार प्राप्ती होणार आहे. शासन नव उद्योगाला सर्वोतोपरी सहकार्य करेल, अशी माहिती मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली.\nतारापोरवाला मत्स्यालय येथे फिश-ओ-क्राफ्ट कौशल्य विकास या दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. 2 व 3 डिसेंबर रोजी सुरू असणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनपर भाषणात मंत्री अस्लम शेख बोलत होते.\nया कार्यक्रमास मत्स्यविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त डॉ. अतुल पाटणे आदीसह अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.\nमंत्री श्री. शेख म्हणाले, जागतिक स्तरावर माशांच्या कातड्यापासून विविध वस्तु बनविण्यात येतात. शासनाने टाळेबंदीच्या काळातही मच्छिमारांना सहकार्य केले आहे. फिश ओ क्राफ्ट या कौशल्यपूर्ण कार्यक्रमाद्वारे मच्छिमारांना आणि नव-तरूणांना नव-उद्योग करण्याची संधी प्राप्त होणार आहे. मत्स्यव्यवसाय करण्याव्यतिरिक्त उद्योग करण्याची नवी संधी शासनाने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी विनामुल्य प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रमही राबविण्यात येत आहे. हा एक क्रांतीकारी उपक्रम असून, राज्यातील विविध जिल्ह्यातही हा उपक्रम पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न असणार आहे. याचबरोबर मत्स्यव्यवसाय विभागाच्या विकासासाठी असणाऱ्या नवीन सुचनांचे शासन स्वागत करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nराज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य मत्सयव्यवसाय विभाग करीत आहे. माशांच्या कातडीपासून विविध वस्तु बनविण्याचा हा उपक्रम जास्तीत जास्त मच्छिमार बांधवांपर्यंत पोहोचल्यास एक नवीन उद्योग सुरू करण्यास मदत होणार आहे. यामुळे मच्छिमार बांधवांचा विकास होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.\nआयुक्त डॉ.अतुल पाटणे म्हणाले, आपल्या राज्यात प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईला 75 टक्के किनारा लाभला असून, मुंबई ही एक मोठी बाजारपेठ असल्याने हा उद्योग करताना मच्छिमार बांधवांना अडथळे येणार नाहीत. जवळपास 40 ते 50 मच्छिमार बांधव आणि इतर प्रशिक्षणार्थी या प्रशिक्षणाचा लाभ घेणार आहेत. माशांच्या कातडीवर संशोधन होणे ही काळाची गरज आहे. मत्स्य कातडी पासून उत्पादने आदींचे प्रशिक्षण प्रात्यक्षिकांसह कौशल्य विकास प्रशिक्षणामार्फत देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. पाटणे यांनी यावेळी दिली.\nNext Article वन कुरण व चराई क्षेत्र विकास कार्यक्रम’ राबविणार – संजय राठोड\nवरुड व मोर्शी तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना द्यावी- पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे.\nजळगाव जामोद व 140 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यास मान्यता .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://satejpatil.com/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8C-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-2/", "date_download": "2021-01-28T11:17:36Z", "digest": "sha1:346X3FWBNLBO6RHOFHOJUSLPMM45YNZM", "length": 3230, "nlines": 30, "source_domain": "satejpatil.com", "title": "नगरसेविका सौ. माधुरी संजय लाड यांच्या प्रभाग लाईन बाजार कसबा बावडा प्रभागामध्ये अंतर्गत विविध रस्ते विकास कामांचा शुभारंभ | Satej Patil", "raw_content": "\nनगरसेविका सौ. माधुरी संजय लाड यांच्या प्रभाग लाईन बाजार कसबा बावडा प्रभागामध्ये अंतर्गत विविध रस्ते विकास कामांचा शुभारंभ\nनगरसेविका सौ. माधुरी संजय लाड यांच्या प्रभाग लाईन बाजार कसबा बावडा प्रभागामध्ये अंतर्गत विविध रस्ते विकास कामांचा शुभारंभ\nनगरसेविका सौ. माधुरी संजय लाड यांच्या प्रभाग लाईन बाजार कसबा बावडा प्रभागामध्ये अंतर्गत विविध रस्ते विकास कामांचा शुभारंभ\nआज नगरसेविका सौ. माधुरी संजय लाड यांच्या प्रभाग लाईन बाजार कसबा बावडा प्रभागामध्ये अंतर्गत विविध रस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.\nयावेळी, आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, महापौर सौ. निलोफर आजरेकर, नगरसेवक डॉ. संदीप नेजदार, मोहन सालपे, सुभाष बुचडे, सौ. स्वाती यवलुजे, श्री राम सोसायटी संचालक धनाजी गोडसे, आप्पा पडवळे, विष्णू पडवळे, वैभव कमिरकर, शुभम माने, किशोर घाडगे, विश्वनाथ आंबी, डी.डी. पाटील, मकरंद काईंगडे, समीर मुजावर, पोळ, दिगंबर साळोखे, श्रीकांत चव्हाण, सौरभ देसाई, दिनेश, हिंदुराव पाटील, ऋषी ठोंबरे, अजिंक्य भाडळकर, सुभाष जाधव, रोहन कामते, सनी जाधव, संजय पाटील तसेच भागातील महिला व नागरिक उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://sindhudurglive.com/?cat=28&paged=1368", "date_download": "2021-01-28T11:49:56Z", "digest": "sha1:ZMR7BN2VZTZ6OLBJRMZJ64WJANINH5F4", "length": 7090, "nlines": 126, "source_domain": "sindhudurglive.com", "title": "ठळक बातम्या | Sindhudurg Live | Page 1368", "raw_content": "\nदोडामार्गात कही ख़ुशी कही गम..\nनारायण राणेंंनी जयेंद्र रावराणेंंवर सोपवली ‘ही’ जबाबदारी..\nसावंतवाडी तालुक्यातील सरपंचपदांची आरक्षणे जाहीर\n‘त्या’ केरळीयनांवर कारवाई करा ; मनसेची मागणी\nतंत्रज्ञान वापराचे जितके फायदे तितकेच तोटे : जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे\nस्वतंत्र तळेरे तालुका निर्मिती करा; उपसभापती दिलीप तळेकर यांचा ठराव\nवीज वितरणालाच वीज बचतीचे धडे देण्याची गरज..\nदर्याचा राजा पुन्हा नव्या दमाने मासेमारीसाठी सज्ज\nकोकण रेल्वे पश्चिम महाराष्ट्राला जोडणार, वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वेसेवा लवकरच\nमराठा आरक्षण आम्हीच देणार ; फडणवीस\nकोकणातील सर्वात मोठ्या शैक्षणिक प्रदर्शनाचं ४ आॅगस्टला उदघाटन ; तीन दिवस...\n‘त्या’ आरोपांबाबत कुडाळ नगराध्यक्षांनी खुलासा करावा ; पाच नगरसेवकांची मागणी\nभाडे करार करण्यास नकार दिल्याने लॉटरी प्रक्रिया होऊनही गाळे ताब्यात दिले...\nगोविंद मळीक यांचा सर्पदंशाने मृत्यू\n२ गुणांकनुसार हायवेबधितांच्या मोबदल्यावर पावसाळी अधिवेशनात होईल शिक्कामोर्तब: प्रमोद जठार\nदेवगड हापूसची मुंबई ‘बिग बाजार’ मध्ये दुसरी वाहतूक फेरी\nपोलीस स्मृती दिनानिमित्त जिल्हा पोलीस पोलीस मुख्यालय येथे शहिदांना अभिवादन\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर यांच्या हस्ते जिल्हा सामान्य रुग्णालयातील...\nगोगटे-वाळके महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात बंद नाही, फक्त जेलभरो: सर्व दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरू...\n‘स्वाभिमान’चा पहिला विजय ; पिंगुळीत स्वाभिमान-मनसेची बाजी\nकोकणच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक खबरबात, घडामोडींचे सर्व पैलू, विशेष रिपोर्ताज, माहितीपट इतकंच नव्हे तर शिक्षण, व्यवसाय, नोकरी, यासंबंधी सगळ्या गोष्टी सांगणारं कोकणातलं एकमेव आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे सिंधुदुर्ग LIVE. सिंधुदुर्गचा सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा मागोवा घेणारं एकमेव आणि कोकणच नंबर वन महाचॅनेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/ncrb-report-mha-said-data-on-25-categories-withheld-as-it-was-unreliable", "date_download": "2021-01-28T11:29:44Z", "digest": "sha1:GT3QVVNZIGNWZK7SCFLKEIE5RYI2B7YZ", "length": 6157, "nlines": 67, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘अवास्तव माहितीमुळे झुंडबळीचे आकडे नाहीत’ - द वायर मराठी", "raw_content": "\n‘अवास्तव माहितीमुळे झुंडबळीचे आकडे नाहीत’\nनवी दिल्ली : नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालात झुंडबळीचे आकडे समाविष्ट न केल्याचे स्पष्टीकरण अखेर बुधवारी गृहखात्याने दिले. देशात ठिकठिकाणी झुंडबळीच्या घटना झाल्या असल्या तरी त्यातील काही घटनांवर विश्वास ठेवता येत नव्हता, काही घटनांची माहिती अपुरी व तर काहींची माहिती अवास्तव होती. अशा घटनांची नोंद गुन्हे अशी केली असती अनेक प्रश्न उपस्थित झाले असते, असे गृहखात्याचे म्हणणे आहे.\nसोमवारी नॅशनल क्राइम रेकॉर्ड़ ब्युरोने आपला अहवाल जाहीर केला होता. पण या अहवालात जातीय दंगली, बलात्कार, गोरक्षणाच्या नावाखाली झालेला हिंसाचार, पत्रकार-आरटीआय कार्यकर्त्यांची हत्या, ऑनर किलिंग अशा सुमारे २५ गुन्ह्यांची माहिती प्रसिद्ध केली नव्हती. त्यावर अनेक थरातून प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यावर मत व्यक्त करताना गृहखात्याने झुंडबळी, खाप पंचायतीने दिलेले निर्णय किंवा धर्माच्या नावाखाली झालेल्या हत्या, ऑनर किलिंग अशा गुन्ह्यांबाबत मिळालेली माहिती खोटी, अवास्तव स्वरुपाची असल्याने त्यांची सत्यता पडताळता येत नसल्याने त्यांना अहवालात समाविष्ट करता येणे शक्य नव्हते, असे स्पष्टीकरण दिले.\nब्रेक्झिट कराराबाबतचा महत्त्वाचा ठराव ब्रिटिश संसदेत नामंजूर\nकठुआ बलात्कार : ६ पोलिसांवर गुन्हे\n‘२०१४मध्ये हिंदू कट्टरतावाद्यांची तक्रार नव्हती’\nलैंगिक अत्याचाराच्या हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती\nटिक टॉकने अखेर गाशा गुंडाळला\n१ फेब्रुवारीचा संसदेवरचा मोर्चा स्थगित\nपंतप्रधान शेतकरी आंदोलनातील खुणांचा अर्थ लावू शकतील\nभारत ते इंडिया एक ट्रॅक्टर परेड\nकोविडमध्ये दिसलेली असमानता दूर करण्याची बजेटला संधी\nअयोध्येत तिरंगा फडकवत मशिदीचे काम सुरू\nसरन्यायाधीश बोबडे आणि शेतकरी संघटना\n‘हिंसाचार समाजकंटकांकडून, आमचे कार्यकर्ते नव्हते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mardmarathi.com/tag/marathi-actress-age/", "date_download": "2021-01-28T10:34:55Z", "digest": "sha1:TWLIDY7YFMA747BSZDQEIU7WPZXSQ2DH", "length": 7868, "nlines": 82, "source_domain": "mardmarathi.com", "title": "marathi actress age Archives - Mard Marathi", "raw_content": "\nया मराठी कलाकारांच्या अफेअर्स बद्दल 99% लोकांना माहिती नाही..\nचित्रपट सृष्टीतील कलाकारांचे प्रेम प्रकरण कितीही लपविले तरी मीडियापासून ते लपत नसते. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे अफेअर्स त्यांनी स्पष्ट करण्याअगोदरच फॅन्स…\nलग्नानंतर काही काळातच “या” कलाकारांचे संसार मोडले..दुसरी जोडी होती सर्वांची आवडती\nचित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांचे वैवाहिक नाते मरेपर्यंत टिकताना आपण पाहिले आहेत. परंतु काही कलाकारांचे आपल्या जोडीदारासोबतचे नाते जास्त काळ टिकू शकले…\nअण्णा नाईकाची खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे शेवंता सारखीच सुंदर.. पाहा फोटोज\nझी मराठी वाहिनीवरील रात्रीचे खेळ चाले-2 या मालिकेवर प्रेक्षकांनी अफाट प्रेम केले. खरेतर या मालिकेत प्रत्येक कलाकारांनी उत्तम योगदान दिले…\nदिग्गज मराठी कलाकारांच्या मुलींचे कधीही न पाहिलेले फोटोज्..2री ने केले आहे शाहरुखसोबत काम\n1. स्वानंदी बेर्डे : मराठीतील कॉमेडीचा बादशाह म्हणून प्रसिद्ध असलेला स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांना स्वानंदी नावाची एक…\nया 3 मराठी अभिनेत्री हुबेहूब बॉलीवुड अभिनेत्री सारख्या दिसतात..2री तर सेम टू सेम\nजगभरात आपल्या सारखे दिसणारे 7 लोक असतात असे बोलले जाते. जेव्हा एखादा कलाकार प्रसिद्धी मिळवतो, त्यावेळी त्यांचे हुबेहूब कॉपी असणारे…\n“शंकरपाळ्या”च्या व्हिडिओ मधील त्या 2 मुलांचा दुसरा व्हिडिओ समोर. होतोय प्रचंड व्हायरल\nटाईमपास-3 चित्रपटात आता दिसणार ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री\nया “शंकरपाळ्या”चा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. व्हिडिओ तुफान व्हायरल\n बिगबॉस मध्ये दिसून आलेल्या या लोकप्रिय अभिनेत्रीने केली आत्महत्या\nवरुण धवनने मीडिया वाल्यांनाच बजावले, “शांत रहा, माझी बायको घाबरत आहे.”\n“शंकरपाळ्या”च्या व्हिडिओ मधील त्या 2 मुलांचा दुसरा व्हिडिओ समोर. होतोय प्रचंड व्हायरल\nटाईमपास-3 चित्रपटात आता दिसणार ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री\nया “शंकरपाळ्या”चा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. व्हिडिओ तुफान व्हायरल\n बिगबॉस मध्ये दिसून आलेल्या या लोकप्रिय अभिनेत्रीने केली आत्महत्या\n“शंकरपाळ्या”च्या व्हिडिओ मधील त्या 2 मुलांचा दुसरा व्हिडिओ समोर. होतोय प्रचंड व्हायरल\nटाईमपास-3 चित्रपटात आता दिसणार ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री\nया “शंकरपाळ्या”चा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. व्हिडिओ तुफान व्हायरल\n बिगबॉस मध्ये दिसून आलेल्या या लोकप्रिय अभिनेत्रीने केली आत्महत्या\nवरुण धवनने मीडिया वाल्यांनाच बजावले, “शांत रहा, माझी बायको घाबरत आहे.”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2021-01-28T12:19:01Z", "digest": "sha1:JCBQ3J7Q4EQCAWLEHSNL3ZNZN5NXCZRM", "length": 2690, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "दुर्ग जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहा लेख दुर्ग जिल्हा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, दुर्ग (निःसंदिग्धीकरण).\nदुर्ग हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र दुर्ग येथे आहे.\nLast edited on १८ फेब्रुवारी २०१४, at ०१:३१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ फेब्रुवारी २०१४ रोजी ०१:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Location_map_%E0%A4%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%AF", "date_download": "2021-01-28T13:18:45Z", "digest": "sha1:HSSKSCR37CAW4CJDHQK2JF2FUPZ256F3", "length": 3963, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Location map इलिनॉय - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१३ रोजी ०२:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.vishvasnews.com/marathi/politics/fact-check-do-not-receive-call-starting-from-140-are-promotional-activity-by-sony-liv/", "date_download": "2021-01-28T11:44:58Z", "digest": "sha1:TTDZVAXEJF6X5NSXDADXB5CAT2KAEGOB", "length": 16656, "nlines": 113, "source_domain": "www.vishvasnews.com", "title": "Fact-Check: १४० पासून सुरु होणारे कॉल्स घेऊ नका असे सांगणारे व्हिडिओ एक प्रोमोशनल ऍक्टिव्हिटी आहे - Vishvas News", "raw_content": "\nFact-Check: १४० पासून सुरु होणारे कॉल्स घेऊ नका असे सांगणारे व्हिडिओ एक प्रोमोशनल ऍक्टिव्हिटी आहे\nनवी दिल्ली, विश्वास न्यूज: विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि व्हाट्सअँप वर व्हिडिओ सोबत एक मेसेजही शेअर केला जात आहे, व्हिडिओमध्ये एक पोलिस आपल्या पेट्रोलिंग व्हॅनद्वारे बोलताना दिसत आहे, जेथे तो लोकांना 140 पासून सुरू होणाऱ्या नंबर वरून कोणताही कॉल न उचलण्यास सांगत आहे. विश्वास न्यूजच्या तपासात असे कळले कि मुंबई पोलिसांनी अश्या व्हिडिओचा प्रसार केला नाही, हे मेसेज ‘Sony Liv’ या चॅनेल ची प्रोमोशनल (प्रचार) ऍक्टिव्हिटी होती.\nकाय होत आहे व्हायरल\nफेसबुक यूजर, दीपक वैश यांनी फेसबुकच्या मीरा-भाईंदर ठाणे ग्रुपवर हे पोस्ट केलेः\n“आताच मुंबई पोलिस मेन कंट्रोलचा संदेश प्राप्त झाला आहे की 140 ने सुरुवात होणारे नंबरचे कॉल स्विकारु नयेत. सर्व ग्रुप वर ही माहिती पुढे पाठवा पब्लिक ग्रुप असेल तरी चालेल.“\nहि पोस्ट या लिंक वर बघा.\n10 जुलैच्या रात्रीपासून असे व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात दहशत निर्माण करीत आहेत. असे लक्षात आले की लोक सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर हे मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.\nविश्वास न्युज ला देखील असे बरेच व्हिडिओ फेसबुक आणि ट्विटरवर शेअर होताना आढळले.\nतपासाच्या सुरुवातीला आम्ही मुंबई पोलिसांशी निगडित सगळे ऑफिशिअल अकाउंट्स बघायचे ठरवले.\nआम्हाला महाराष्ट्र सायबर चं ट्विटर अकॉउंट सगळ्यात आधी चेक करायचे ठरवले. त्यावर आम्हाला हे मजकूर सापडले.\nमहाराष्ट्र सायबर सेल प्रमाणे त्यांनी १४० नंबर वरून येणारे कॉल्स उचलण्यास मनाई केली आहे. त्यांच्या म्हणण्या प्रमाणे हे टेलिमार्केटिंग कॉल्स आहेत, ज्यात कॉलर तुमची दिशाभूल करून तुमचे बँक डिटेल्स विचारतो.\nपण या व्हिडिओ मागे अजून बरच सत्य आहे.\nमहाराष्ट्र सायबर सेल च्याच अकॉउंट वर आम्हाला खालील मेसेज आढळला,\nत्यात असे म्हंटले गेले आहे,\n“आमच्या असे निदर्शनास आले कि Sony Liv हे चॅनेल आपल्या नवीन सिरीयल साठी लोकांना कॉल करून त्रासदायक ऑडिओ क्लिप चालवत आहे. तुम्हाला असे कॉल आल्यास घाबरून जाऊ नका आणि या कॉल्स ला टाळा. आम्ही चॅनल ला हि प्रोमोशनल ऍक्टिव्हिटी त्वरित बंद करण्याचे निर्देश दिले आहे.”\nतसेच आम्हाला अजून एक ट्विट जो ११ जुलै ला सकाळी करण्यात आला होता तो देखील सायबर सेल च्या ट्विटर अकाउंट वॉर आढळला.\nमहाराष्ट्र सायबर तर्फे सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की,\n140 या अंकाने सुरुवात होणाऱ्या अनोळखी क्रमांका वरून आलेला फोन कॉल रिसीव केला तर आपल्या खात्यातील सर्व पैसे काढले जाऊन अकाउंट शून्य होते असे जे संदेश समाज माध्यमावर फिरत आहेत. त्या संदेशामध्ये (1/n)\nलोकांनी त्यांना Sony Liv कडून आलेल्या कॉल्स ची रेकॉर्डिंग ट्विटरवर शेअर केली आहे.\nलोकांना आलेले कॉल्स हे +91 140 897 0061 या नंबर वरून आहे.\nऑडिओ क्लिप मध्ये ‘ऋषी’ नामक एक व्यक्ती बोलत असल्याचे सांगून त्याने एक खून होताना बघितल्याचे कॉल उचलणाऱ्या व्यक्ती ला सांगतो. हे सगळं Sony Liv या चॅनेल च्या एका कार्यक्रमासाठी करण्यात आले आहे.\nSony Liv ट्विटर अकाउंट बघितल्यास असे दिसले कि चॅनेल नि आपल्या या कृत्यासाठी माफी मागितली आहे.\nविश्वास न्यूज ला याच संदर्भात एक मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाउंट वॉर केलेला एक ट्विट देखील सापडला,\nज्यात त्यांनी म्हंटले, ‘कुठलीही पब्लिसिटी चांगली पब्लिसिटी असते असे नाही. कोणतीही पब्लिसिटी ज्यात लोकांमध्ये दहशत निर्माण होत असेल त्याबद्दल कठोर कारवाई केली जाईल. आम्हाला अशा आहे कि आता असे कॉल्स लोकांना त्रास देत नसतील.”\nविश्वास न्युज ने मुंबई पोलीस चे डीसीपी शाहजी उमाप यांच्या सोबत संपर्क साधला, त्यांनी सांगितले कि पोलिसांनी १४० नंबर पासून सुरु होणारे कॉल्स घेऊ नका, या संदर्भात कुठलेही व्हिडिओ प्रसारित केले नाही. त्यांनी असे देखील सांगितले कि Sony Liv च्या प्रोमोशनल ऍक्टिव्हिटी ची मुंबई पोलिसांनी आणि सायबर सेल नि दखल घेतली आहे आणि त्यांना तसे करण्यास मनाई केली आहे.\nआम्ही व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्ती चा सोशल बॅकग्राऊंड चेक केला, त्यात असे कळले कि दीपक वैश हे मीरा रोड, मुंबई चे रहिवासी आहे आणि त्यांनी असे बरेच व्हिडिओ आणि मेसेज आपल्या प्रोफाइल वर शेअर केले आहे.\nनिष्कर्ष: १४० पासून सुरु होणारे कोणतेही कॉल्स उचलू नका असा व्हिडिओ आणि मेसेज Sony Liv या TV चॅनेल ची प्रोमोशनल ऍक्टिव्हिटी आहे.\nClaim Review : आताच मुंबई पोलिस मेन कंट्रोलचा संदेश प्राप्त झाला आहे की 140 ने सुरुवात होणारे नंबरचे कॉल स्विकारु नयेत. सर्व ग्रुप वर ही माहिती पुढे पाठवा पब्लिक ग्रुप असेल तरी चालेल.\nFact Check : दवाखान्याच्या उदघाटनाचे ६ वर्ष जुने छायाचित्र आता खोट्यादाव्यांसह होत आहे व्हायरल\nFact-Check: जेवणात काळ्या मिरची चा उपयोग केल्यानी कोरोनाव्हायरस चा उपचार किंवा बचाव शक्य नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: २००९ चे यूएस कैपिटल चे छायाचित्र आता दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हायरल\nFact Check: या छायाचित्राचे कोविड-19 व्हॅक्सिनेशन सोबत काही संबंध नाही, व्हायरल दावा खोटा आहे\nFact Check: बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र असणारा पोस्टर एडिटेड आहे, एडिटिंग च्या मदतीने रंग बदलण्यात आला आहे\nFact Check: संघ मुख्यालयाबाहेर शेतकऱ्यांनी नाही, यूथ काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी प्रदर्शन केले\nFact Check: कोविड च्या टिक्याने नाही झाले ४० विद्यार्थी आजारी, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: प्री-बोर्ड च्या परीक्षा उत्तीर्ण न केल्यास सीबीएसई नाही थांबवणार ऍडमिट कार्ड, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check : दिलजीत दोसांझ ने नाही केला हा त्यांच्या नावावर व्हायरल होत असलेला ट्विट\nFact Check: रिलायन्स ने राम मंदिर ला नाही दिले सौर ऊर्जा पावर प्लांट, व्हायरल दावा खोटा आहे\nFact Check: जियो कडून नाही दिला जात आहे रु ५५५ चा रिचार्ज, मेसेज फेक आहे\nFact Check: माइक्रोसॉफ्ट ने नाही केले सोनी ला एक्वायर, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nआरोग्य 8 राजकारण 123 व्हायरल 130 समाज 4\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://sindhudurglive.com/?p=52441", "date_download": "2021-01-28T11:26:10Z", "digest": "sha1:T5F4ZCIUHIRROUVCYKL2XPYYWQMETVCU", "length": 7507, "nlines": 106, "source_domain": "sindhudurglive.com", "title": "चाकूहल्ला प्रकरणातील संशयितांना जामीन मंजूर | Sindhudurg Live", "raw_content": "\nHome ठळक बातम्या चाकूहल्ला प्रकरणातील संशयितांना जामीन मंजूर\nचाकूहल्ला प्रकरणातील संशयितांना जामीन मंजूर\nसावंतवाडी : दि. २५ : गाडी पार्कींग करण्याच्या वादातून घडलेल्या चाकू हल्ल्या प्रकरणी महेश दाभोलकर रा. सावंतवाडी याला आज जिल्हा न्यायालयाने २५ हजाराचा जामीन मंजूर केला याप्रकरणी अँड. सुहेब डिंगणकर यांनी काम पाहिले.\nसावंतवाडी शहरात ८ नोव्हेंबर रोजी रात्री सालईवाडा येथे गाडी पार्किंगवरुन महेश दाभोलकर व कुशल दाभोलकर या पिता पुत्रांनी शहरातीलच चेतन देउलकर आणि संतोष वागळे या दोघांवर चाकू हल्ला केला होता. यात त्या दोघांना दुखापत झाली होती. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याआधी मुलगा कुशल याला जामीन मंजूर झाला होता तर वडील महेश दाभोलकर यांचा जामीन फेटाळला होता. आज पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज केला असता जिल्हा न्यायालयाने २५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.\nताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.\nPrevious articleमाजी जि. प. सदस्य सुनील खडपे यांचे निधन\nNext articleश्रेयवादाच्या लढाईत जनतेचा बळी : आशिष सुभेदार\nदोडामार्गात कही ख़ुशी कही गम..\nनारायण राणेंंनी जयेंद्र रावराणेंंवर सोपवली ‘ही’ जबाबदारी..\nसावंतवाडी तालुक्यातील सरपंचपदांची आरक्षणे जाहीर\nबेळणे खुर्द प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी भरवला गावठी बाजार; विद्यार्थ्यांना आली व्यावहारिक जगाची...\nदादासाहेब फाळके यांच्या १५० व्या जयंती निमित्त गुरुवारी नियोजन बैठक\nसातार्डा- साटेली येथील देवळसवाडी येथे विहीरीत पडलेला बिबटया जेरबंद\n२० एप्रिल रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन\nदूध अनुदानासाठी भाजपा किसान मोर्चाची मुख्यमंत्र्यांना पत्रंं\nराज्यस्तरीय स्पर्धेत जलतरणपटूचा मृत्यू\nदेवगडातून ७० उमेदवारी अर्ज दाखल..\nसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रिकेट विश्वातील आजचा भाग्याचा दिवस\nकोकणच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक खबरबात, घडामोडींचे सर्व पैलू, विशेष रिपोर्ताज, माहितीपट इतकंच नव्हे तर शिक्षण, व्यवसाय, नोकरी, यासंबंधी सगळ्या गोष्टी सांगणारं कोकणातलं एकमेव आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे सिंधुदुर्ग LIVE. सिंधुदुर्गचा सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा मागोवा घेणारं एकमेव आणि कोकणच नंबर वन महाचॅनेल.\n ; सीरम ‘कोविशील्ड’च्या आपत्कालीन वापराला मंजुरी\nपुरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रदर्शन भरविणारा चित्रकार हा सद्हृदयी : जिल्हाधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/ahmednagar/ahmednagar-news-corona-became-active-again-diwali-shopping-crowd-369521", "date_download": "2021-01-28T12:30:07Z", "digest": "sha1:BBPZCS3QO246GEC57X4BTUXCUD5YTM6I", "length": 19615, "nlines": 292, "source_domain": "www.esakal.com", "title": "दिवाळी खरेदीच्या गर्दीने कोरोना पुन्हा झाला अॅक्टीव्ह - Ahmednagar News Corona became active again with the Diwali shopping crowd | Ahmednagar City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nदिवाळी खरेदीच्या गर्दीने कोरोना पुन्हा झाला अॅक्टीव्ह\nतालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील ग्राहकांची आवडती पेठ असलेली संगमनेरची बाजारपेठ पुन्हा कात टाकून नव्याने फुलली आहे.\nसंगमनेर ः दिवाळी सण तोंडावर येवून ठेपला आहे. सहकारी साखर कारखाना व दुधाच्या रिबेटसह शेतकरी व दुग्धोत्पादकांच्या हाती चलन उपलब्ध झाल्याने सणाच्या खरेदीसाठी शहरात गर्दी उत्तरोत्तर वाढत आहे.\nतालुक्यातील कोरोना रुग्णांनी साडेचार हजारांचा टप्पा गाठला असून, यात शहरापेक्षा तालुक्याच्या ग्रामीण भागातील वाढती रुग्णसंख्या पुन्हा आरोग्य विभागाच्या चिंतेचा विषय ठरत आहे.\nतालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील ग्राहकांची आवडती पेठ असलेली संगमनेरची बाजारपेठ पुन्हा कात टाकून नव्याने फुलली आहे. शहरातील नामांकित कापड, किराणा, इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल, मोबाईल, विजेवरील घरगुती उपकरणे, फराळाचे पदार्थ आदींच्या विक्रीची दुकाने गर्दीने फुलली आहेत.\nत्यातच साखर कारखाना व शहरातील बँका, पतसंस्थांच्या वतीने दिवाळीनिमित्त देण्यात येणाऱ्या भेटवस्तू घेण्यासाठी तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनता दररोज शहरात येत आहे. गेल्या आठ महिन्यात कोरोनामुळे बाजारपेठेवर आलेली अवकळा हटली असून, नव्या जोमाने हॉटेल, उपहारगृहे, रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या हातगाड्या सुरु झाल्या आहेत.\nथंडीही वाढल्याने कोरोनाचे संक्रमण पुन्हा वाढण्यास सुरवात झाली आहे. या महिन्याच्या सुरवातीपासून दररोज सुमारे 30 पेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यांची संख्या शहरापेक्षा ग्रामीण भागात वाढत आहे.\nसप्टेंबरमध्ये उच्चांक गाठणार्‍या कोविड बाधितांच्या संख्येला गेल्या महिन्यात ओहोटी लागल्याने कोविडचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे संकेत मिळाले होते. त्यामुळे कोविडमुक्तीच्या संगमनेरकरांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. शहरी रुग्णसंख्या आत्तापर्यंत पूर्णतः नियंत्रणातच आहे, मात्र त्याचवेळी ग्रामीण भागातील रुग्णसंख्या वाढल्याने चिंता निर्माण झाली आहे.\nकाल सायंकाळपर्यंत तालुक्याची रुग्णसंख्या 4 हजार 474 वर पोचली आहे. ऑगस्टमध्येही सण-उत्सवाला बाजारपेठांमध्ये गर्दी झाल्याने शेवटच्या आठवड्यासह संपूर्ण सप्टेंबरमध्ये कोविडने तालुक्याच्या सर्वच भागात थैमान घातले होते. तशीच स्थिती यावेळीही निर्माण होत आहे. खरेदीसाठी बाहेर पडतांना नागरिकांचे नियमांकडे दुर्लक्ष व बेफिकीरीमुळे स्थिती अनियंत्रित होण्याची दाट शक्यता आहे.\nकोरोनाचा प्रादुर्भाव थोपवण्यासाठी कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांनी शासकिय नियमांचे पालन करावे. प्रत्येकाने मास्कचा नियमित वापर करावा, असे आवाहन करतानाच, या काळात मास्क न वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे संकेत तहसीलदार अमोल निकम यांनी दिले आहेत.\nसंपादन - अशोक निंबाळकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआरक्षणाची कमाल ः ग्रामपंचायतीचा शिपाईच होणार सरपंच, विखे-थोरात लढाईचाही फायदा\nसंगमनेर (अहमदनगर) : आजोबा, बाप आणि मुलगा अशा तिन पिढ्यांनी ग्रामपंचायतीचा शिपाई म्हणून गावाची प्रामाणिक सेवा केली. वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर मुलाने...\nनारायणगाव परिसरात प्राण्यांचे मांस व टेम्पो जप्त\nनारायणगाव : बंदी असताना गाय व बैल या प्राण्यांची कत्तल करून बेकायदेशीररित्या वाहनातून मांस वाहतूक केल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी वारुळवाडी...\nखाद्यभ्रमंती : लासलगावची लालाजी भेळ\nआशिया खंडातील कांद्याची सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेले लासलगांव आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. ती गोष्ट म्हणजे तिथली एकदम चटकदार भेळ...\nमुलगाच बनला बापाचा काळ, मृतदेह फेकला रस्त्यावर\nबोटा : किरकोळ कौटुंबिक कलहातून मुलानेच जन्मदात्या बापाला ठार मारल्याची घटना खंदरमाळवाडी (ता. संगमनेर) हद्दीत बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास घडली...\nजिल्हा बँकेत घुले, म्हस्के बिनविरोध, २१ जागांसाठी ३१२ उमेदवारी अर्ज\nनगर ः नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत आज (सोमवारी) शेवटच्या दिवशी एकूण 21 जागांसाठी 312 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शेवगाव सोसायची मतदार...\nऐकावं ते नवलच : गावकऱ्यांनी गंगाजल आणून धुतले नव्या कारभाऱ्यांचे पाय, कारण काय\nसंगमनेर ः भारतीय संसदेत प्रवेश करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी नतमस्तक झाले होते. या त्यांच्या कृतीबाबत काहींनी टीकास्त्र सोडले तर काहींनी...\nकाँग्रेसचे मंत्री थोरातांच्या बैठकीला भाजप-राष्ट्रवादीचे नेते, निवडणुकीचे वारे सुसाट\nनगर ः जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर संगमनेर येथील भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर कॉंग्रेसचे नेते महसूलमंत्री...\nनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एवढे दिग्गज का उतरलेत, असं काय आहे तिथे\nनगर ः जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दिवसभरात शुक्रवारी एकूण 164...\nमुख्यमंत्र्याच्या सचिवपदाचा बहुमान संगमनेरच्या भूमिपुत्राला\nसंगमनेर (अहमदनगर) : तालुक्यातील आश्वी बुद्रूक येथील शेतकरी कुटूंबातील सनदी अधिकारी आबासाहेब एकनाथराव जऱ्हाड पाटील यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे...\nवादात मध्यस्थी केल्याने माजी सैनिकाला बेदम मारहाण\nसंगमनेर ः चुलत भावाशी झालेल्या वादात मध्यस्थी केल्याच्या रागातून माजी सैनिकाला बेदम मारहाण केली. त्याला सोडवण्यासाठी गेलेल्या...\nशेतीचे कर्जवसुलीस बँकेचे अधिकारी आले तर ही घ्या भूमिका\nसंगमनेर ः जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व बॅंकांना कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याची तंबी दिली आहे. तरीही शेतीकर्जाच्या वसुलीसाठी बॅंका...\nशेतीमित्रांचे प्रस्ताव गेले मातीत, वर्षभरापूर्वीच संपली मुदत\nअहमदनगर : गावपातळीवर शेतीविषयक तंत्रज्ञान पोहचविण्यासाठी, तसेच कृषी विभाग व शेतकऱ्यांमध्ये दुवा म्हणून काम करणारे शेतीमित्रच जिल्ह्यात बेदखल झाले...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/ahmednagar/mla-sangram-jagtap-has-demanded-railway-administration-start-intercity-railway-service", "date_download": "2021-01-28T12:27:49Z", "digest": "sha1:BSKFW3Y4ARCJAV2VXNYQSDB5K2IJHQRO", "length": 16911, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करा ; संग्राम जगताप यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी - MLA Sangram Jagtap has demanded the railway administration to start intercity railway service | Ahmednagar City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nइंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करा ; संग्राम जगताप यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी\nनगर- पुणे दरम्यान प्रवाशांची संख्या मोठी आहे. खासगी वाहने, बसद्वारे नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी आदी हजारो प्रवासी रोज प्रवास करतात. परिणामी, रस्तेवाहतुकीवर ताण येतो.\nअहमदनगर : शिर्डी- नगर- पुणे- मुंबई रेल्वे सेवेमुळे शिर्डी येथे येणाऱ्या साईभक्तांची मोठी सोय होत होती. रोज दीड ते दोन हजार प्रवासी या रेल्वेने प्रवास करीत होते. ही सेवा कोरोना संकटामुळे बंद आहे. ती पुन्हा सुरू केल्यास प्रवाशांची चांगली सोय होईल, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी रेल्वे स्थानक प्रबंधक नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nअहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा\nनिवेदनात म्हटले आहे, की नगर- पुणे दरम्यान प्रवाशांची संख्या मोठी आहे. खासगी वाहने, बसद्वारे नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी आदी हजारो प्रवासी रोज प्रवास करतात. परिणामी, रस्तेवाहतुकीवर ताण येतो. रहदारी खोळंबणे, अपघात आदी समस्या निर्माण होऊन वेळ, इंधन व पैशांचा अपव्यय होतो. हे सर्व टाळण्यासाठी नगर- पुणे इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.\nहे ही वाचा : नेवाशात झाला गडाखांच्या नव्या पिढीचा 'उदय'\nया वेळी माजी नगरसेवक विजय गव्हाळे, संभाजी पवार, ए.एन.शर्मा, रामेश्वर मीना, आर.के.बावडे, महेश सुपेकर, खलिल मन्यार, नंदू लांडगे आदी उपस्थित होते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n यापेक्षा बुद्धाचा 'धम्म' आचरणात किती आणला यालाच मोठे महत्त्व- भदंत इन्दवन्श महाथेरो\nनांदेड : महाकारुनिक तथागताचा 'बुद्ध धम्म' हा कर्मकांड नसून तो जीवनमार्ग आहे. बुद्धाचा धम्म किती वाचला किती कळला\nमराठवाड्याचं सौंदर्य; बीड, परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळे\nऔरंगाबाद: मागील लेखात आपण मराठवाड्यातील मुख्य जिल्हा असणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेतली. या लेखात...\nप्रतिबंधक लस घेतली का काय म्हणते तब्येत अशी विचारपूस करत निलंगेकरांनी कोरोना केंद्राला दिली भेट\nनिलंगा (जि.लातूर) : कोरोना प्रतिबंधक लस घेतली का काय म्हणते तब्येत..बरी आहे ना..चिंता करू नका काय म्हणते तब्येत..बरी आहे ना..चिंता करू नका अशी विचारपूस निलंगा येथील कोरोना प्रतिबंधक लस...\n...अन् पंचेचाळीस वर्षीय इसम कोर्ट परिसरातून आरडा-ओरड करीत धावत सुटला\nआर्णी (जि. यवतमाळ) : येथील कोर्ट परिसरात बुधवारी (२७ जानेवारी) दारूडा दुपारी एक वाजताच्या सुमारास जोरजोरात आरडा-ओरड करीत होता. याची माहिती आर्णी...\nशिर्डी बंदचा निर्णय मागे; विखे पाटलांची मध्यस्थी आली कामी\nशिर्डी (अहमदनगर) : साईसंस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. तसेच आजवर बंद ठेवण्यात आलेली...\nनारायणगाव परिसरात प्राण्यांचे मांस व टेम्पो जप्त\nनारायणगाव : बंदी असताना गाय व बैल या प्राण्यांची कत्तल करून बेकायदेशीररित्या वाहनातून मांस वाहतूक केल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी वारुळवाडी...\nमोकाट कुत्र्यांचा जीवघेणा हल्‍ला; तीन जण गंभीर\nवरणगाव (जळगाव) : पिसाळलेल्या दहा ते १५ भटक्या कुत्र्यांनी चार जणांवर जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (ता. २६) मध्यरात्री घडली....\nकोठला परिसरातील मावाविक्रेत्याविरुद्ध गुन्हा\nअहमदनगर : शहरातील कोठला परिसरातील एका मावाविक्रेत्याला पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या पथकाने पकडले. त्याच्याकडून 24 हजार 880 रुपयांची सुगंधित...\nकोल्हापूर अर्बन बॅंकेची दीड कोटीची फसवणूक ; तिघांविरोधात गुन्हा\nउजळाईवाडी (कोल्हापूर) : उद्योग उभारणे व मशिनरी खरेदीची बोगस कोटेशन सादर करून कोल्हापूर अर्बन बॅंक गांधीनगर शाखेची दीड कोटी रुपयांची फसवणूक...\nअक्‍कलकोटमध्ये काहींची इच्छापूर्ती तर काहींचा अपेक्षाभंग सरपंच आरक्षणाची काहींना अचानक लॉटरी\nअक्कलकोट (सोलापूर) : तालुक्‍यातील 117 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात तहसीलदार के. अंकित यांच्या...\nबीड बायपासवर अपघातांचे सत्र सुरुच, ट्रकने दुचाकीला ठोकरल्याने दोघांचा मृत्यू\nऔरंगाबाद : बीड बायपास परिसरातील सुर्या लॉन्सजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्‍या ट्रकने दुचाकीला ठोकरले. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण उपचारादरम्यान ठार...\nभाजप-शिवसेनेविरुद्ध महापालिकेत नवी आघाडी बजेटमध्ये विरोधी पक्षनेता पडणार तोंडघशी\nसोलापूर : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. मात्र, महापालिकेत तिन्ही पक्षांचे सूत अद्याप...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/akola/young-engineer-supervising-road-works-risod-taluka-has-died-after-falling-under-tipper-366741", "date_download": "2021-01-28T12:38:26Z", "digest": "sha1:2VPQONGYJ6ZONFE62MICLFL6YXFXSMGU", "length": 17086, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "रिसोड तालुक्यातील रस्ताकामावर देखरेख ठेवणाऱ्या युवा अभियंत्याचा टिप्परखाली आल्याने मृत्यू - A young engineer supervising road works in Risod taluka has died after falling under a tipper | Akola City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nरिसोड तालुक्यातील रस्ताकामावर देखरेख ठेवणाऱ्या युवा अभियंत्याचा टिप्परखाली आल्याने मृत्यू\nरिसोड तालुक्यातील आसेगाव ते वनोजा या मार्गाचे रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. रस्ताकामावर देखरेख ठेवणाऱ्या युवा अभियंत्याचा टिप्परखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना आसेगाव ते वनोजा मार्गावर ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.\nरिसोड (वाशीम) : रस्ताकामावर देखरेख ठेवणाऱ्या युवा अभियंत्याचा टिप्परखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना आसेगाव ते वनोजा मार्गावर ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.\nरिसोड तालुक्यातील आसेगाव ते वनोजा या मार्गाचे रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. या कामावर देखरेख ठेवण्यासाठी वाशिम येथील युवा अभियंता सत्यप्रकाश उर्फ सोनु कैलास खामकर (वय २५) यांची नियुक्ती करण्यात आली होती.\nया मार्गावर मुरूम पसरवित असताना टिप्पर चालकाचे दुर्लक्ष झाल्याने सत्यप्रकाश हा टिप्परखाली आला त्यांना लगेच वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले. सत्यप्रकाश उर्फ सोनु हा येथील जेष्ठ पत्रकार कैलास खामकर व भाजपा महिला आघाडीच्या कल्पना खामकर यांचा मोठा मुलगा आहे. सदर घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे\nसंपादन - सुस्मिता वडतिले\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअभिलेखात आढळली तब्बल 125 वर्षांपूर्वीचे कागदपत्रं\nलातूर: औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील `सुंदर माझे कार्यालय` उपक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अडगळीला पडलेल्या अभिलेख...\nकोरोना काळातील सामाजिक सद्भावना, सलोखा राखण्यात सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेले योगदान महत्वाचे- नवाब मलिक\nपरभणी ः जे धार्मिक सलोखा राखून एकात्मतेचे दर्शन दाखविले, सदभावना दाखविली ती अत्यंत मोलाची आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये यासाठी प्रशासनाला कठोर...\n यापेक्षा बुद्धाचा 'धम्म' आचरणात किती आणला यालाच मोठे महत्त्व- भदंत इन्दवन्श महाथेरो\nनांदेड : महाकारुनिक तथागताचा 'बुद्ध धम्म' हा कर्मकांड नसून तो जीवनमार्ग आहे. बुद्धाचा धम्म किती वाचला किती कळला\n'आमचे खास बंधू..' म्हणत उदयनराजेंकडून शिवेंद्रसिंहराजेंचं कौतुक; संभाजीराजेंच्या अनुपस्थितीची सातारकरांना हुरहुर\nसातारा : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे बंधूप्रेम महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजे...\nसर्वसामान्यांची अडवणूक सहन करणार नाही - खासदार भावना गवळी\nवाशीम : शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद होवून एकमेकांच्या अंगावर धावून...\nलोकशाहीत असले प्रकार क्लेषदायक - आमदार राजेंद्र पाटणी\nवाशीम : शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद होवून एकमेकांच्या अंगावर धावून...\nखरेदीकेंद्राकडून कापसाचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्याची कृषीमंत्र्यांकडे इमेलद्वारे तक्रार\nगेवराई(बीड): शासकीय कापूस खरेदी केंद्रावर घातलेल्या कापसाचे पैसे काही शेतकऱ्यांना अजूनही मिळाले नाहीत. त्यामुळे कापूस खरेदीचे पैसे न मिळाल्याने...\nमराठा आरक्षणाचा अंतिम लढा 'छत्रपतीं' च्या नेतृत्वाखाली व्हावा; शिवेंद्रसिंहराजेंची भावना\nसातारा : राजकीय चौकटी बाजूला ठेऊन सर्वांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रश्नावर एकत्र येणे गरजेचे आहे. ही मागणी राज्य व केंद्रातील दोन्ही...\nतरुणांच्या थरारक कृ्त्याची पंचक्रोशीत चर्चा ; १० फूट मगर नेली चक्क खांद्यावरुन\nसांगली : मगर दिसली की ‘पळा, पळा’ म्हणायची वेळ येते. मगरीचा धोका नेहमीचा असल्याने तिला जेरबंद करावे आणि दूर कुठेतरी सोडावे, असा विचारही कुणी केला नसता...\nचार दिवसांचा आजारी तान्हुला रूग्‍णालयात अन्‌ मातेची सुरू झाली परीक्षा\nनंदुरबार : अल्पसंख्यांक समाजातील युवतीची शिक्षणासाठी विशेष धडपड सुरु आहे. चार दिवसाच्या मुलाला धुळे येथील रूग्‍णालयात ठेवून ती स्वतः डि.एड्‌ची...\nआरक्षणाची कमाल ः ग्रामपंचायतीचा शिपाईच होणार सरपंच, विखे-थोरात लढाईचाही फायदा\nसंगमनेर (अहमदनगर) : आजोबा, बाप आणि मुलगा अशा तिन पिढ्यांनी ग्रामपंचायतीचा शिपाई म्हणून गावाची प्रामाणिक सेवा केली. वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर मुलाने...\nपदाचे अवमूल्यन झाल्याचे पुस्तक वाचल्यावर वाटणार नाही, दरेकर यांची शरद पवारांना हमी\nमुंबईः विरोधी पक्षनेत्यांबाबत भावना व्यक्त करणे हा आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा अधिकार आहे. मात्र विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेता म्हणून मी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/urvashi-rautela-post-her-mom-birthday-pic-she-gives-gold-plated-cake-mom-392798", "date_download": "2021-01-28T11:33:03Z", "digest": "sha1:ELS2IJGALLNP3IOSQBRNF4POYLQCTURW", "length": 18958, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "उर्वशीने आईला दिला बर्थ डे निमित्ताने 'गोल्ड प्लेटेड\" केक - urvashi rautela post her mom birthday pic she gives gold plated cake to mom | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nउर्वशीने आईला दिला बर्थ डे निमित्ताने 'गोल्ड प्लेटेड\" केक\nउर्वशीने इंस्टावर फोटो शेयर केले आहेत. त्यात ती ब्ल्यू रंगाच्या टॉप मध्ये दिसून आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी उर्वशीने ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये दुबईतील एका वाळवंटात फोटोशूट केलं होतं.\nमुंबई - काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौतेला ही एका फोटोशूटसाठी दुबईला गेली होती. तिथे त्यांनी वाळवंटात फोटोशूट केले होते. ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. कायम चर्चेत असणारी उर्मिला आताही एका वेगळ्या गोष्टीसाठी हिट ठरताना दिसत आहे.\nउर्मिलाने तिच्या आईला वाढदिवसाच्या निमित्ताने एक आगळवेगळं गिफ्ट दिल आहे. त्यात तिने गोल्ड प्लेटेड केक कापला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. तिच्या चाहत्यांना ते फोटो कमालीचे आवडले आहेत. त्यांनी त्यावर कमेंट दिल्या आहेत. तसेच उर्मिलाच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. यामुळे त्या केकचे फोटो भलतेच व्हायरल झाले आहेत. आपले चाहते आणि त्यांच्याशी संवाद साधण्यात उर्मिला सक्रिय असते.\nउर्वशीने इंस्टावर फोटो शेयर केले आहेत. त्यात ती ब्ल्यू रंगाच्या टॉप मध्ये दिसून आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी उर्वशीने ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये दुबईतील एका वाळवंटात फोटोशूट केलं होतं. त्यासाठी तिने जो ड्रेस घातला होता त्याची किंमत लाखोंच्या घरात असल्याचे ते फोटोशूट करणाऱ्या फोटोशूट करणाऱ्याने सांगितले होते. तिच्या त्या पोस्टला मोठ्या प्रमाणात चाहत्यांचे लाईक मिळाले होते. वाढदिवसाच्या निमित्ताने उर्वशीच्या आईने ब्लॅक कलरचा ड्रेस घातला आहे.\nसुशांतच्या मृत्युमुळे रियाच्या बॉलीवूड करिअरला लागला ब्रेक, २०२१ मध्ये होणार का एंट्री\nउर्वशीने गोल्डन प्लेटेड डिझाइनचा केकचा फोटो शेयर केला करून चाहत्यांची पसंती मिळवली आहे. फोटोला शेयर करून त्यावर एक कॅप्शनही तिनं लिहिली आहे. ती म्हणते, मी माझ्या आईला जन्मदिनाच्या निमित्ताने एक गोल्ड प्लेटेड केक सरप्राईज केला आहे.\n'आई मी तुझ्याशिवाय काहीही नाही. तुझे आशिर्वाद कायम माझ्या पाठीशी असू देत. तुझी कृपा माझ्यावर राहू दे. तुझ्याबरोबर असताना मी सर्व काही आहे. तिच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहे. उर्वशीने सध्या वर्जिन भानुप्रिया नावाच्या चित्रपटात काम केलं आहे. तसेच तिच्या वो चांद कहा से लाओगी या व्हिडीओलाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभिवंडीत कापड डाईग कंपनीला भीषण आग; कापडाचे तागे व मशिनरी जळून खाक\nभिवंडी : भिवंडी तालुक्‍यातील सरवली ग्रामपंचायत हद्दीत कच्च्या कापडावर प्रक्रिया करणाऱ्या डाईंग कंपनीला आज पहाटे 3च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना...\nनांदेड : सरपंच आरक्षण प्रकरणाची उच्च न्यायालयात २९ रोजी सुनावणी\nहानेगाव (ता. देगलूर, जिल्हा नांदेड) : ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित केल्यानंतर ते पुन्हा रद्द करण्याच्या शासन निर्णयाला देगलूर...\n'या' दिवसांपासून सुरु होणार एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेची नोंदणी\nमुंबई: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेला यापूर्वी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती....\nशंकरपाळ्या अन् कारल्याच्या भांडणात छोट्या भावाची एन्ट्री, वाद मिटणार की आणखी वाढणार\nअकोला: तुम्ही लहान मुलांची भांडणं कधी बघीतली आहेत का त्यांची भांडणं तशी मजेशीर असतात. ते एवढे निरागस असतात की, त्यांचं कितीही सिरीअस...\nसिद्धार्थच्या गोंधळात गोंधळ; सोनाली कुलकर्णीने दिल्या हटके शुभेच्छा\nमुंबई - मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचा विवाह मराठमोळ्या पद्धतीनं पार पडला. पुण्यात झालेल्या या विवाहसोहळ्याला अभिज्ञा भावे,...\nपदाचे अवमूल्यन झाल्याचे पुस्तक वाचल्यावर वाटणार नाही, दरेकर यांची शरद पवारांना हमी\nमुंबईः विरोधी पक्षनेत्यांबाबत भावना व्यक्त करणे हा आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा अधिकार आहे. मात्र विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेता म्हणून मी...\nमराठा नेत्यांचा इशारा ते दीप सिद्धूचं शेतकरी नेत्यांबाबत गंभीर वक्तव्य; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर\n26 जानेवारीला दिल्लीत झालेल्या हिंसेत अनेक पोलिस जखमी झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पोलिसांची हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली. दीप...\nमोठी बातमी: राज ठाकरे हाजिर हो, बेलापूर कोर्टाकडून वॉरंट जारी\nमुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना बेलापूर कोर्टानं वॉरंट बजावलं आहे. २०१४ला वाशी टोल नाक्यावर झालेल्या तोडफोड प्रकरणी...\nCorona Vaccine Centre: मुंबईत लवकरच आणखी 25 लसीकरण केंद्र\nमुंबई: मुंबईत लसीकरण केंद्रांची क्षमता वाढविण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला असून येत्या आठवड्याभरात नवे 25 लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत....\n300 रुपयांना विकलेला लॅपटॉप हितेंद्र ठाकूर यांचा भांडाफोड करणार ईडीचे अधिकारी घेताहेत शोध\nमुंबईः ईडी म्हणजेच सक्तवसुली संचलनालय आता भंगारवाल्यांची चौकशी करत असल्याची माहिती समोर आली आहे. आता ईडीचे अधिकारी वसई आणि नालासोपारा भागातील...\nभाजपचा कट्टर नेता शिवसेनेत, समीर देसाईंच्या येण्याने गोरेगावात सेना होणार अधिक ताकदवान \nमुंबई गोरेगावच्या पश्चिम भागातून सध्यातरी नामशेष झालेल्या शिवसेनेला भाजपमधून आलेले ताकदवान नेते समीर देसाई यांच्यामुळे नवसंजीवनी मिळेल का, या...\n'कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाला काही तारतम्य नाही'\nमुंबईः कर्नाटक सीमा प्रश्न त्यावरुन सातत्यानं होणारे वाद यामुळे गेल्या काही दिवसांपासून वातावरण पेटले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-graduate-constituency-election-update-379517", "date_download": "2021-01-28T13:10:59Z", "digest": "sha1:DKVATHHULFIJPPNJMCV2P7IVAHCQRSDB", "length": 18102, "nlines": 288, "source_domain": "www.esakal.com", "title": "Aurangabad Graduate Election Update : लातूर जिल्ह्यात दोन तासांत ७.६२ टक्के झाले मतदान - Aurangabad Graduate Constituency Election Update | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nAurangabad Graduate Election Update : लातूर जिल्ह्यात दोन तासांत ७.६२ टक्के झाले मतदान\nऔरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानाला मंगळवारी (ता.एक) सकाळी आठ वाजता सुरवात झाली आहे. पहिल्या दोन तासात लातूर जिल्ह्यात ७.६२ टक्के मतदान झाले आहे.\nलातूर : औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानाला मंगळवारी (ता.एक) सकाळी आठ वाजता सुरवात झाली आहे. पहिल्या दोन तासात जिल्ह्यात ७.६२ टक्के मतदान झाले आहे. सध्या कोरोनाचे संकट सुरुच असल्याने या मतदानसाठी प्रशासनाच्या वतीने सर्व उपाय योजना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची थर्मल स्क्रिनिंग करून सॅनिटायझर व मास्क घालूनच मतदान केंद्रात पाठवण्यात येत आहे. जिल्ह्यात ८८ मतदान केंद्रावर या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. जिल्ह्यात एकूण मतदार ४१ हजार १९० आहेत. सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत म्हणजे पहिल्या दोन तासात ७.६२ टक्के मतदान झाले आहे. दोन हजार ७७७ पुरुष व ३६१ स्त्री अशा एकूण तीन हजार १३८ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.\nElection Update : मराठवाडा पदवीधरसाठी आतापर्यंत ७.६३ टक्के मतदान\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर प्रशासनाच्या वतीने उपाय योजना करण्यात आल्या आहेत. मतदानासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदारांची थर्मल गनच्या साहाय्याने तपासणी करूनच आतमध्ये सोडले जात आहे. सॅनिटायझरचाही वापर केला जात आहे. तसेच ज्या मतदारांनी मास्क आणले नाहीत, अशा मतदारांना प्रशासनाच्या वतीने मास्कचाही पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण आणि भारतीय जनता पक्षाचे शिरीष बोराळकर यांच्या खरी लढत होत आहे. यात आणखी ३२ उमेदवारही आपले नशीब अजामावत आहेत. प्रमुख दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जास्तीत-जास्त मतदान कसे करून घेता येईल या करीता सकाळपासूनच कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे.\nसंपादन - गणेश पिटेकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअभिलेखात आढळली तब्बल 125 वर्षांपूर्वीचे कागदपत्रं\nलातूर: औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील `सुंदर माझे कार्यालय` उपक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अडगळीला पडलेल्या अभिलेख...\n यापेक्षा बुद्धाचा 'धम्म' आचरणात किती आणला यालाच मोठे महत्त्व- भदंत इन्दवन्श महाथेरो\nनांदेड : महाकारुनिक तथागताचा 'बुद्ध धम्म' हा कर्मकांड नसून तो जीवनमार्ग आहे. बुद्धाचा धम्म किती वाचला किती कळला\nनांदेड : सरपंच आरक्षण प्रकरणाची उच्च न्यायालयात २९ रोजी सुनावणी\nहानेगाव (ता. देगलूर, जिल्हा नांदेड) : ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित केल्यानंतर ते पुन्हा रद्द करण्याच्या शासन निर्णयाला देगलूर...\nखरेदीकेंद्राकडून कापसाचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्याची कृषीमंत्र्यांकडे इमेलद्वारे तक्रार\nगेवराई(बीड): शासकीय कापूस खरेदी केंद्रावर घातलेल्या कापसाचे पैसे काही शेतकऱ्यांना अजूनही मिळाले नाहीत. त्यामुळे कापूस खरेदीचे पैसे न मिळाल्याने...\nशंकरपाळ्या अन् कारल्याच्या भांडणात छोट्या भावाची एन्ट्री, वाद मिटणार की आणखी वाढणार\nअकोला: तुम्ही लहान मुलांची भांडणं कधी बघीतली आहेत का त्यांची भांडणं तशी मजेशीर असतात. ते एवढे निरागस असतात की, त्यांचं कितीही सिरीअस...\nमालवाहतुकीमध्ये नांदेड रेल्वे विभाग अग्रेसर, सव्वापाच कोटीचा महसुल मिळवला\nनांदेड ः कोरोना काळामध्ये सर्वप्रकारची वाहतुक सेवा बंद होती. त्यामध्ये रेल्वेचाही समावेश होता. मात्र, अत्यावश्यक सेवा म्हणून रेल्वेची मालवाहतूक सुरु...\nऔरंगाबादकर तरुणाने आफ्रिकेच्या सर्वोच्च शिखरावर फडकवला तिरंगा, खडतर वातावरणातही सर केले शिखर\nऔरंगाबाद : आफ्रिकेतील सर्वांत उंच शिखर असलेल्या किलीमांजरो औरंगाबादच्या तरुणाने प्रजासत्ताक दिनी (ता.२६) सर करुन तिरंगा फडकविला आहे. या तरुणाचे...\nमराठा क्रांती मोर्चातर्फे साष्टपिंपळगाव ते औरंगाबाद दरम्यान मशाल रॅली, पाच फेब्रुवारीपर्यंत ठिय्या आंदोलन\nऔरंगाबाद : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने साष्टपिंपळगाव, कोल्हापूर, आझाद मैदानावर २०...\nबीड बायपासवर अपघातांचे सत्र सुरुच, ट्रकने दुचाकीला ठोकरल्याने दोघांचा मृत्यू\nऔरंगाबाद : बीड बायपास परिसरातील सुर्या लॉन्सजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्‍या ट्रकने दुचाकीला ठोकरले. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण उपचारादरम्यान ठार...\nCorona Update : औरंगाबादेत ३२ कोरोना रुग्णांची वाढ, दोन जणांचा मृत्यू\nऔरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी (ता.२७) ४२ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४५ हजार ५१० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. दिवसभरात ३२...\nनवऱ्यावर रागावून जीव द्यायला गेली, पण एकमेकांना पाहताच ढसढसा रडले\nऔरंगाबाद : मुळ हैदराबाद माहेर असलेल्या ‘सुलक्षणा’ (नाव बदललं आहे) हिचा पाच वर्षापूर्वी औरंगाबादेतील हर्सूलच्या सुदर्शन (नाव बदललं आहे) विवाह...\nलाखो रूपये किंमतीचा मौल्‍यवान दगडाचे सुरू होते उत्‍खनन; अचानक धाड अन्‌ उघड झाली तस्‍करी\nचाळीसगाव (जळगाव) : गौताळा अभयारण्यातील वनक्षेत्रात अवैधरित्या उत्खनन करून लाखो रुपये किमतीचे मौल्यवान दगड चोरणाऱ्यांना वन विभागाने धडक कारवाई करून...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/9-thousand-and-five-hundred-trees-are-cut-road-nagpur-396331", "date_download": "2021-01-28T12:28:58Z", "digest": "sha1:ZUTJCAEGDUNRNWEFXTEVFXEGF6LIQ3HQ", "length": 21752, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "झाडे तोडून रस्ते बांधली, काम मात्र अपूर्णच; बळी गेलेल्या झाडांची संख्या अत्यंत धक्कादायक - 9 thousand and five hundred trees are cut for road in nagpur | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nझाडे तोडून रस्ते बांधली, काम मात्र अपूर्णच; बळी गेलेल्या झाडांची संख्या अत्यंत धक्कादायक\nआत्तापर्यंत रस्त्यांची केवळ निम्मे कामे झाल्याने तोडलेल्या झाडांच्या मोबदल्यात नवी झाडे कधी लागणार असा सूर उमटत असून पर्यावरणाबाबत प्रशासनाच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.\nनागपूर : शहरासह जिल्ह्यात १३८ किमी रस्त्यांची कामे सुरू असून यातील काही चार वर्षांपासून सुरू आहे. रखडलेल्या या रस्त्यांच्या कामात प्राणवायू देणाऱ्या विविध प्रजातींच्या ९ हजारांवर झाडांचा बळी गेला. आत्तापर्यंत रस्त्यांची केवळ निम्मे कामे झाल्याने तोडलेल्या झाडांच्या मोबदल्यात नवी झाडे कधी लागणार असा सूर उमटत असून पर्यावरणाबाबत प्रशासनाच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.\nहेही वाचा - साखरेला येणार ‘अच्छे दिन’; खाद्य तेल, तांदूळ स्थिरावले\nशहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे रुंदीकरण तसेच सिमेंटीकरण सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून शहराच्या एकूण ६१.५३५ किमीच्या आऊटर रिंग रोडचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. अजूनही कामे अपूर्ण असून आत्तापर्यंत केवळ २२.६०० किमी चारपदरी रस्त्यांचे कामे पूर्ण झाले. परंतु, पूर्ण रस्त्यासाठी आतपर्यंत १२७६ झाडांची कत्तल करण्यात आली आहे. राज्य सरकारने एका झाडांच्या मोबदल्यात पाच झाडे लावण्याचा नियम केला आहे. आतापर्यंत एकही झाड लावले नसल्याने पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय शहरात मानेवाडा ते कळमना रिंगरोड तसेच प्रजापती चौक ते वैष्णोदेवी चौकापर्यंत उड्डाणपुलाची कामे गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. या सात किमीच्या कामापैकी केवळ २.१४ किमीचे काम पूर्ण झाले असून यात ५०४ झाडांचा बळी गेला. या मोबदल्यातही अजूनही झाडे लावण्यात आली नाहीत.\nहेही वाचा - दूध बी पाजू नाई दिलं अन् मायी पोरगी उपाशीच मेली जी;...\nशहरातील रिंगरोडच्या मध्यभागी दुभाजक तयार करण्यात आले आहे. तेथे झाडे लावण्यात येणार असल्याची ग्वाही देण्यात आली होती. परंतु, अजूनही या दुभाजकांवर झाडे लागली नसून अनेक भागात झुडपं वाढली आहेत. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली आहे. सावनेर-धापेवाडा-कळमेश्वर या २८.८८ किमी मार्गाचे रुंदीकरण मागील पंधरा महिन्यांपासून सुरू आहे. ४८० कोटींच्या या प्रकल्पात २ हजार ८८८ झाडे कापण्यात आली. या रस्त्यांचे १८ किमीचे काम पूर्ण झाले असून त्यावर नोव्हेंबर २०२० पर्यंत २५१ कोटी ८८ लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. ४१ किमीच्या उमरेड रोडचेही रुंदीकरण सुरू असून ४१८ कोटींच्या या प्रकल्पात पंधरा महिन्यांत २२ किमीचे काम झाले. अद्यापही निम्मे काम शिल्लक आहे. या रस्त्याच्या कामात सर्वाधिक ४ हजार ७३४ झाडे कापण्यात आली. शहर व ग्रामीणमध्ये २ हजार ५१६ कोटींचे एकूण १३८ किमीचे काम सुरू असून आत्तापर्यंत ६४ किमीचे काम झाले आहे. परंतु, अजूनही एका झाडाच्या मोबदल्यात पाच झाडे लावण्यात आली नसल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या पर्यावरणाबाबत गांभीर्यावर प्रश्न निर्माण झाला आहे.\nहेही वाचा - काचाच्या भिंतीतून बघितला मुलीचा चेहरा; ‘बेबी ऑफ सुकेशनी आगरे’ असे उच्चारले अन्हृ दयाचा ठोका चुकला\nझाडांच्या प्रतीक्षेत वाढली झुडपं -\nशहरात रिंगरोडच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकांवर झाडे लावण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम तसेच महापालिकेची आहे. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून झाडे लावण्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे या दुभाजकांवर झाडांच्या प्रतीक्षेत आता झुडपं वाढली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअभिलेखात आढळली तब्बल 125 वर्षांपूर्वीचे कागदपत्रं\nलातूर: औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील `सुंदर माझे कार्यालय` उपक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अडगळीला पडलेल्या अभिलेख...\nशिवसेनेचा भ्रष्टाचाराचा आरोप, सभापतीसोबत सभागृहातच तू-तू-मै-मै\nअकोला: जलशुद्धीकरणासाठी पी.ए.सी. पावडर पुरवठा करण्यासाठी स्थायी समितीने मंजुरी दिलेली निविदा चक्क २४.५ टक्के वाढवून कंत्राटदाराला...\nकोरोना काळातील सामाजिक सद्भावना, सलोखा राखण्यात सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेले योगदान महत्वाचे- नवाब मलिक\nपरभणी ः जे धार्मिक सलोखा राखून एकात्मतेचे दर्शन दाखविले, सदभावना दाखविली ती अत्यंत मोलाची आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये यासाठी प्रशासनाला कठोर...\nइंस्टाग्रामवरील प्रेमासाठी अल्पवयीन मुलीने सलग दोन दिवस केला ९०० किमीचा प्रवास; मोबाईलवरून मिळायचे निर्देश\nनागपूर : इंस्टाग्रामवर बिहार येथील तरुणासोबत अल्पवयीन मुलीची मैत्री झाली. तरुणाला भेटण्यासाठी मुलगी घर सोडून बिहारला निघाली. काटोल पोलिसांनी समयचुकता...\nअवघ्या १२ शल्यचिकित्सकांवर जिल्ह्याचा भार शिरसगाव प्रकरणानंतर नियमावलीत बदलाचे संकेत\nनाशिक : त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियानंतर गोंधळ उडाल्यानंतर आता प्रशासनाने...\nठाण्यातील सेंट्रल पार्कसाठी मनसे आक्रमक; रखडपट्टीबद्दल पालिका आयुक्तांना विचारला जाब\nठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून \"कन्स्ट्रक्‍शन टीडीआर'च्या बदल्यात ढोकाळी येथील 20 एकरचा भूखंड एका विकासकाला विकसित करण्यासाठी देण्यात आला...\n'आमचे खास बंधू..' म्हणत उदयनराजेंकडून शिवेंद्रसिंहराजेंचं कौतुक; संभाजीराजेंच्या अनुपस्थितीची सातारकरांना हुरहुर\nसातारा : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे बंधूप्रेम महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजे...\nमराठवाड्याचं सौंदर्य; बीड, परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळे\nऔरंगाबाद: मागील लेखात आपण मराठवाड्यातील मुख्य जिल्हा असणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेतली. या लेखात...\nसिस्टीम पडली बंद; आयटीआयचा ऑनलाईन पेपर रद्द\nजळगाव : दिल्ली येथील ‘डीजीइटी’तर्फे आज देशभरात ‘आयटीआय’च्या फिटर व इलेक्ट्रीकल्सच्या शेवटचा वर्षाचा पेपर ऑनलाइन होता. थेअरी व गणिताचा पेपर होता...\nलोकशाहीत असले प्रकार क्लेषदायक - आमदार राजेंद्र पाटणी\nवाशीम : शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद होवून एकमेकांच्या अंगावर धावून...\nभिवंडीत कापड डाईग कंपनीला भीषण आग; कापडाचे तागे व मशिनरी जळून खाक\nभिवंडी : भिवंडी तालुक्‍यातील सरवली ग्रामपंचायत हद्दीत कच्च्या कापडावर प्रक्रिया करणाऱ्या डाईंग कंपनीला आज पहाटे 3च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना...\n नियोजन आराखड्यात १११ कोटी कपातीची चिन्हे\nनाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या सन २०२१-२२ च्या प्रारूप आराखड्याची येत्या शनिवारी (ता.३०) पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-economy-mukund-lele-marathi-article-3572", "date_download": "2021-01-28T11:14:27Z", "digest": "sha1:4VMT2DCHGJ67PPV6VREKTRWLO3VZKYTA", "length": 37010, "nlines": 147, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Economy Mukund Lele Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\n पण शेअर बाजारात तेजी\n पण शेअर बाजारात तेजी\nगुरुवार, 28 नोव्हेंबर 2019\nउद्योग क्षेत्रातील सद्यःस्थितीची सरकारला कल्पना आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी सरकार टप्प्याटप्प्याने ‘बूस्टर डोस’ देत आहे. त्याचा परिणाम दिसायला काही काळ लागेल, हे निश्‍चितच सरकारने सवलतींचा हात दिलेली क्षेत्रे सुधारणा दाखवू शकतील, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील मागणीत वाढ झाल्यास अर्थव्यवस्थेला बळकटी मिळू शकते. रिझर्व्ह बॅंकेने या वर्षात सातत्याने व्याजदरकपात केली आहे. शेअर बाजाराला पूरक ठरणारा हा घटक भविष्यात महत्त्वपूर्ण ठरू शकतो. थोडक्‍यात, अर्थव्यवस्थेत हळूहळू सुधारणा होण्याची अपेक्षा धरता येईल. सध्याचा बाजार हा किफायतशीर मूल्यांकनाच्या सीमेच्या आत आहे आणि भविष्यात कंपन्यांच्या उत्पन्नात सुधारणा झाल्यास तो नव्या उंचीवर पोचू शकतो.\nकंपन्यांचे तिमाही निकाल संमिश्र, आर्थिक विकासदराचे घटलेले अनुमान, औद्योगिक उत्पादनाचे आकडे नीचांकी पातळीवर, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन या साऱ्या निराशाजनक घटना-घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर, ‘मूडीज’ने भारताविषयीचे अनुमान ‘स्टेबल’कडून ‘निगेटिव्ह’ केल्याने आगीत तेल ओतले गेले. दुसरीकडे, जागतिक पातळीवर फार मोठी सकारात्मक घटना घडलेली दिसत नाही. असे असले तरी आपल्या शेअर बाजारात तेजीची झुळूक अनुभवायला मिळत आहे. अर्थात नफावसुलीचा दबाव आहेच, पण तरीही अर्थव्यवस्थेतील अनेक नकारात्मक घटना बाजाराने पचविलेल्या दिसत आहेत. त्यामुळे ‘सेन्सेक्‍स’ आता ४० हजार अंशांच्या पार, तर ‘निफ्टी’ जवळजवळ १२ हजार अंशांपाशी खेळताना दिसत आहे. एकूणच बाजार घनत्न (कन्सॉलिडेशन) बनवत असल्याचे जाणवते.\nदेशाच्या अर्थव्यवस्थेचे चित्र समाधानकारक नाही, हे अनेक निकषांवरून सहजपणे दिसते. देशांतर्गत व्यापक (मॅक्रो) घटकांच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर बऱ्याच गोष्टी चिंता वाढविणाऱ्या आहेत. देशाचे औद्योगिक उत्पादन (सप्टेंबरमध्ये) सलग दुसऱ्या महिन्यात घटले आहे. गेल्या साडेसात वर्षांतील सर्वांत खराब कामगिरी (४.३ टक्के) यावेळी नोंदली गेली आहे. ‘मूडीज’ने विकासदराचा अंदाज ५.८ टक्‍क्‍यांवरून ५.६ टक्‍क्‍यांवर खाली आणला आहे. एकूण देशांतर्गत उत्पादनातील (जीडीपी) घसरण ही आधीच्या अपेक्षेपेक्षाही जास्त काळ टिकताना दिसत असल्याचे निरीक्षण नोंदले गेले आहे. देशाचा घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय) ऑक्‍टोबरमध्ये काहीसा घसरला. सप्टेंबर २०१९ मध्ये तो ०.३३ टक्के होता, तर ऑक्‍टोबरमध्ये तो ०.१६ टक्के नोंदला गेला. देशाच्या किरकोळ चलनवाढीने ऑक्‍टोबरमध्ये रिझर्व्ह बॅंकेचे मध्यमकालीन उद्दिष्ट (४ टक्के) जुलै २०१८ नंतर प्रथमच तोडले आहे. खाद्यपदार्थांच्या किंमतवाढीने हे घडले.\nचालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांचा हंगाम आता संपला आहे. या निकालांवर एक नजर टाकली तर बऱ्याच कंपन्यांनी अपेक्षेइतकेच आकडे जाहीर केले आहेत. विशेषतः विक्री, करपूर्व नफा आणि इबिटा (अर्निंग्ज बिफोर इंटरेस्ट, टॅक्‍सेस, डेप्रिसिएशन अँड ऍमॉर्टायझेशन) या आघाड्यांवर बहुतांश कंपन्यांनी अपेक्षापूर्ती केली आहे. ‘निफ्टी’तील कंपन्यांचा विचार केला, तर मारुती सुझुकी, एचसीएल टेक्‍नॉलॉजीज आणि टाटा मोटर्स यांनी करपूर्व नफ्याच्या अंदाजापेक्षा चांगली कामगिरी केली आहे, तर इंडियन ऑईल, अल्ट्राटेक सिमेंट यांनी काहीसा अपेक्षाभंग केला आहे. सर्वसाधारणपणे या तिमाहीतील कमाईचा हंगाम ऑटोमोबाईल आणि कॉर्पोरेट बॅंकांसाठी सकारात्मक ठरल्याचे दिसून येते. ‘एफएमसीजी’ कंपन्यांसाठी स्थिर, तर ‘आयटी’साठी सावधगिरीचा इशारा देणारा आहे.\nएकुणात, बऱ्यापैकी समाधानकारक ठरलेल्या तिमाही निकालांना बळ मिळाले ते सरकारच्या काही महत्त्वपूर्ण निर्णयांचे संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेतील काही क्षेत्रांसाठी सरकारने धाडसी निर्णय घेतले. विशेषतः कंपनीकरातील कपातीच्या निर्णयाचा उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा मिळालेला आहे. त्याचे प्रतिबिंब आपल्या शेअर बाजारात उमटले आहे. बाजारातील ‘सेंटिमेंट’ सुधारण्यासाठीही त्याचा मोठा उपयोग झाल्याचे जाणवते. या निर्णयाचा खरा लाभ कंपन्यांच्या नफ्यावर दिसून येत आहे आणि यापुढेही दिसणार आहे. त्यामुळे आगामी तिमाहींमध्ये कंपन्यांच्या नफ्यात अपेक्षेपेक्षा अधिक सुधारणा झाल्याचे दिसून आल्यास नवल वाटायला नको.\nएअर इंडिया व बीपीसीएल\nअर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी सरकारकडून पाठोपाठ निर्णय घेतले जात आहेत. आता एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (बीपीसीएल) या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांची मार्च २०२० पूर्वी विक्री करून एक लाख कोटी रुपये उभे करण्याचे सूतोवाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच केले आहे. अपेक्षेप्रमाणे विक्री झाली तर सरकारला मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो. आर्थिक मंदावलेपणातून देशाला सावरण्यासाठी सरकारने योग्य दिशेने पावले टाकली आहेत आणि आता बरीच क्षेत्रे संकटातून बाहेर येत आहेत. यामुळे वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) संकलनात मोठी उसळी दिसून येईल, असा आशावादही त्यांनी जागविला आहे.\nदेशातील खासगी बॅंकिंग क्षेत्रातील जुन्या बॅंकांपैकी एक (पूर्वीची कॅथलिक सिरियन बॅंक) सीएसबी बॅंकही आता भांडवली बाजारात प्रवेश करीत आहे. २२ ते २६ नोव्हेंबर या काळात या बॅंकेचा ‘आयपीओ’ खुला राहणार आहे. त्यासाठी प्रत्येकी १० रुपये मूल्याच्या शेअरसाठी १९३ ते १९५ रुपये असा किंमतपट्टा ठेवण्यात आला आहे. किमान ७५ आणि त्यापुढे ७५ शेअरच्या पटीत बोली लावता येणार आहे. ९८ वर्षांहून अधिक काळाचा इतिहास असलेल्या या बॅंकेचे केरळमध्ये भक्कम जाळे आहे. त्याशिवाय तमिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्रात बऱ्यापैकी अस्तित्व आहे. गेल्या तीन आर्थिक वर्षांत सलग तोटा आणि सप्टेंबर २०१९ अखेर नफा दाखविलेल्या या बॅंकेच्या ‘आयपीओ’ला सध्याच्या वातावरणात गुंतवणूकदार कसा प्रतिसाद देतात, ते लवकरच समजेल.\nदेशांतर्गत पातळीवर नजीकच्या काळात कोणतीही नियोजित महत्त्वाची घटना दिसत नाही. त्यामुळे जागतिक पातळीवरील घटनांचे संकेत आपल्या बाजाराला खुणावतील आणि साहजिकच त्याचे पडसाद बाजारात उमटू शकतील. त्यात प्रामुख्याने अमेरिकी फेडरल रिझर्व्हचे धोरण, कच्च्या तेलाचे भाव, अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार करार, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील महाभियोग आणि जगातील सर्वांत मोठी खनिज तेल उत्पादक कंपनी असलेल्या ‘सौदी अरॅमको’ची बहुचर्चित प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) यांचा समावेश असेल. भांडवली बाजारातील हा आतापर्यंतचा जगातील सर्वांत मोठा ‘आयपीओ’ ठरण्याची शक्‍यता आहे. सौदी अरेबियाने कंपनीचे १.७१ लाख कोटी डॉलरचे मूल्यांकन केले आहे. रियाध शेअर बाजार आणि जगातील प्रमुख भांडवली बाजारात अरॅमको १.५ टक्के शेअरची विक्री करून २४ ते २५.६ अब्ज डॉलरचा निधी उभा करण्याचा कंपनीचा मानस आहे. यासाठी प्रतिशेअर ३० ते ३२ सौदी रियाल असा किंमतपट्टा निश्‍चित करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरापासून ‘सौदी अरॅमको’च्या ‘आयपीओ’ची बाजारात चर्चा होती. गेल्या १७ नोव्हेंबरपासून तो संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. छोट्या गुंतवणूकदारांसाठी तो येत्या २८ नोव्हेंबरपासून खुला होणार आहे. त्याला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.\nया पार्श्‍वभूमीवर सध्याचा बाजार कसा वाटतो उद्योग क्षेत्रात मंदीची चर्चा होत असली तरी ती कितपत खरी आहे, हे काळच ठरवेल. मात्र, ही मंदी (रिसेशन) नसून, मंदावलेली स्थिती (स्लोडाऊन) आहे आणि महत्त्वाचे म्हणजे उद्योगचक्राचा तो एक भाग आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एखाद-दुसऱ्या तिमाहीचे आकडे फारसे समाधानकारक आले नाहीत तर लगेच ‘मंदी’ म्हणणे योग्य ठरणार नाही, असे त्यामागचे स्पष्टीकरण दिले जाते. उद्योग क्षेत्रातील सद्यःस्थितीची सरकारला कल्पना आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी सरकार टप्प्याटप्प्याने ‘बुस्टर डोस’ देत आहे. त्याचा परिणाम दिसायला काही काळ लागेल, हे निश्‍चितच उद्योग क्षेत्रात मंदीची चर्चा होत असली तरी ती कितपत खरी आहे, हे काळच ठरवेल. मात्र, ही मंदी (रिसेशन) नसून, मंदावलेली स्थिती (स्लोडाऊन) आहे आणि महत्त्वाचे म्हणजे उद्योगचक्राचा तो एक भाग आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एखाद-दुसऱ्या तिमाहीचे आकडे फारसे समाधानकारक आले नाहीत तर लगेच ‘मंदी’ म्हणणे योग्य ठरणार नाही, असे त्यामागचे स्पष्टीकरण दिले जाते. उद्योग क्षेत्रातील सद्यःस्थितीची सरकारला कल्पना आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी सरकार टप्प्याटप्प्याने ‘बुस्टर डोस’ देत आहे. त्याचा परिणाम दिसायला काही काळ लागेल, हे निश्‍चितच सरकारने सवलतींचा हात दिलेली क्षेत्रे सुधारणा दाखवू शकतील, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील मागणीत वाढ झाल्यास अर्थव्यवस्थेला बळकटी मिळू शकते. रिझर्व्ह बॅंकेने या वर्षात सातत्याने व्याजदरकपात केली आहे. शेअर बाजाराला पूरक ठरणारा हा घटक भविष्यात महत्त्वपूर्ण ठरू शकतो. थोडक्‍यात, अर्थव्यवस्थेत हळूहळू सुधारणा होण्याची अपेक्षा धरता येईल. सध्याचा बाजार हा किफायतशीर मूल्यांकनाच्या सीमेच्या आत आहे आणि भविष्यात कंपन्यांच्या उत्पन्नात सुधारणा झाल्यास तो नव्या उंचीवर पोचू शकतो, असे विश्‍लेषकांना वाटते.\nसध्या शेअर बाजार नवनवी उंची गाठत आहे तो प्रामुख्याने म्युच्युअल फंडासारख्या देशांतर्गत वित्तीय संस्था आणि कर्मचारी भविष्यनिर्वाह संस्थेकडून येणाऱ्या मोठ्या गुंतवणुकीमुळे. छोट्या गुंतवणूकदारांचा सहभाग खूपच कमी आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात संपूर्ण बाजार वर जाण्याऐवजी विशिष्ट क्षेत्रातील शेअर वर जाण्याचा ट्रेंड दिसेल, असे तज्ज्ञांना वाटते. लार्ज कॅपमधील शेअरवर भर देत असतानाच, मिड कॅपकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण लार्ज कॅपच्या तुलनेत मिड कॅपचे मूल्यांकन आता आकर्षक पातळीवर आले आहे. निवडक लार्ज आणि मिड कॅप शेअरचा मिलाफ लाभदायी ठरू शकतो, असे जाणकार सांगतात. ‘स्टॉक स्पेसिफिक’ राहून स्थिती अधिक स्पष्ट होण्यासाठी गुंतवणूकदारांनी ‘पेशन्स’ ठेवण्याची गरज आहे. प्रख्यात गुंतवणूक गुरू वॉरन बफे हे शेअर बाजाराविषयी काय म्हणतात ते या निमित्ताने सांगावेसे वाटते - ‘स्टॉक मार्केट इज अ डिव्हाइस फॉर ट्रान्स्फरिंग मनी फ्रॉम द इंपेशंट टू द पेशंट.’ शेवटी हाच संदेश गुंतवणूकदारांनी लक्षात घेतला पाहिजे. बघा पटतेय का\nदेशातील नामांकित ब्रोकिंग कंपन्यांनी आगामी वर्षभराचा कालावधी डोळ्यासमोर ठेवून सुचविलेले लार्ज कॅप आणि मिड कॅप शेअर पुढीलप्रमाणे -\nअ) आनंद राठी :\n१) एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स : (उद्दिष्ट ः रु. ७१०, अपेक्षित परतावा ः २३ टक्के)\nदेशातील खासगी आयुर्विमा क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी असून, तिचे देशभर अस्तित्व आहे. आव्हानात्मक परिस्थितीतही कंपनी सातत्याने प्रगती करीत आहे. ग्राहकानुरुप योजनांची आखणी आणि विस्तृत पर्याय ही भक्कम बाजू आहे. एजन्सी, डायरेक्‍ट आणि बॅंकॲश्‍युरन्स अशा तिन्ही पद्धतीने वितरण जाळे पसरलेले आहे. आपल्या देशात आयुर्विमा क्षेत्रात विस्तार करण्यास भरपूर वाव असल्याने मागणी वाढती राहणार आहे.\n२) एचडीएफसी बॅंक : (उद्दिष्ट ः रु. १४१०, अपेक्षित परतावा ः १० टक्के)\nखासगी बॅंकिंग क्षेत्रातील आघाडीची नामांकित बॅंक. या बॅंकेने दुसऱ्या तिमाहीत चांगले निकाल जाहीर केले आहेत. करपश्‍चात नफा वार्षिक २६.८ टक्‍क्‍यांनी वाढता आहे. तो ६३४५ कोटी रुपयांवर नोंदला गेला आहे. निव्वळ व्याजउत्पन्न १४.९ टक्‍क्‍यांनी वाढले आहे. भक्कम ताळेबंद, दर्जेदार ॲसेट क्वालिटी आणि उत्तम व्यवस्थापन यामुळे ही बॅंक भविष्यातही चांगल्या परताव्यासह उत्तम कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे.\n३) हिंदुस्थान युनिलिव्हर : (उद्दिष्ट ः रु. २४२२, अपेक्षित परतावा ः १८ टक्के)\n‘एफएमसीजी’ क्षेत्रातील या नामांकित कंपनीने गेली अनेक वर्षे महसुलाच्या आघाडीवर अतिशय चांगली कामगिरी नोंदविलेली आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीने वार्षिक तत्त्वावर ६.७ टक्के इतकी महसूलवाढ दाखविली आहे. ग्रामीण भागातील मागणीत घट आणि मंदावलेली अर्थव्यवस्था असतानाही ‘इबिटा’ आणि ‘पॅट’ (करपश्‍चात नफा) अनुक्रमे २१ आणि २१.५ टक्‍क्‍यांनी वाढला आहे. आगामी काळात कंपनी अशीच चांगली कामगिरी करू शकते.\nब) कार्व्ही स्टॉक ब्रोकिंग :\n१) श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स : (उद्दिष्ट ः रु. १३३२, अपेक्षित परतावा ः १८ टक्के)\nव्यावसायिक वाहनांना अर्थसाह्य करणाऱ्या कंपन्यांपैकी ही एक आघाडीची कंपनी आहे. एप्रिल २०२० पासून बीएस-6 लागू झाल्यानंतर वाहनांच्या किमती वाढण्याची शक्‍यता आहे. तत्पूर्वी वाहनविक्री वाढू शकते आणि त्याचा कंपनीला फायदा होऊ शकतो. पहिल्या सहामाहीत वाहनविक्री मंदावलेली असल्याने कंपनीने व्यवस्थापनाखालील मालमत्तेचा (एयूएम) अंदाज १५ टक्‍क्‍यांवरून एक आकडी संख्येवर आणला आहे. पण आगामी काळात अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्यास ‘एयूएम’ची वाढ १२ टक्के (सीएजीआर) होऊ शकेल.\n२) रिलॅक्‍सो फूटवेअर : (उद्दिष्ट : रु. ६३८, अपेक्षित परतावा : १७ टक्के)\nपादत्राणांच्या उद्योगात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केलेल्या या कंपनीने ‘बाटा’ या बाजारातील आघाडीच्या कंपनीपेक्षा चांगली प्रगती आणि परतावा नोंदविला आहे. आगामी काळातही कंपनीची प्रगती दमदार होईल आणि महसुलाच्या आघाडीवर ती नवी उंची गाठेल, असे वाटते. शेअर बाजारात नोंदणी असलेल्या पादत्राणांच्या कंपन्यांमध्ये ‘रिलॅक्सो’ ही सर्वांत चांगली कामगिरी ठरेल.\nक) एसएमसी ग्लोबल :\n१) टेक महिंद्रा : (उद्दिष्ट : रु. ९१४, अपेक्षित परतावा : २० टक्के)\nमहसुलातील चांगली वाढ, विक्रमी व्यवहार, एंटरप्राईज सेगमेंटमध्ये स्थिर सुधारणा यामुळे कंपनीची उत्तरोत्तर प्रगती होईल. कंपनीने सातत्याने मोठे व्यवहार करण्यात यश प्राप्त केले आहे. त्यामुळे बाजारातील कंपनीचे वेगळेपण उठून दिसणारे आहे. कम्युनिकेशन्स आणि एंटरप्राईज व्यवसायात चांगली प्रगती होण्याचा कंपनीला विश्‍वास आहे. ‘डिजिटल’ हा कंपनीच्या प्रगतीतील महत्त्वाचा घटक असेल.\n२) केईसी इंटरनॅशनल : (उद्दिष्ट : रु. ३३५, अपेक्षित परतावा : २१ टक्के)\nमहसूल, नफा आणि ऑर्डर या तिन्ही आघाड्यांवर कंपनीने सातत्याने चांगली कामगिरी केलेली आहे. प्रसारण आणि वितरण व्यवसायातील कामगिरी अधिक लक्षवेधक आहे. रेल्वे व्यवसायानेही प्रगतीची गती चांगली पकडली आहे. जॉर्डन, सौदी, इंडोनेशिया, थायलंड आदी देशांकडून मोठ्या ऑर्डर मिळतील आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायाला पुन्हा चालना मिळेल, असे व्यवस्थापनाला वाटते.\nड) बोनान्झा पोर्टफोलिओ :\n१) ॲव्हेन्यू सुपरमार्टस (डी-मार्ट) : (उद्दिष्ट ः रु. २२६१, अपेक्षित परतावा ः २१ टक्के)\nउच्च प्रगतीचा दर आणि तशाच प्रकारचा नफा हे या कंपनीचे बलस्थान आहे. गेल्या पाच वर्षांत कंपनीचा महसूल आणि करपश्‍चात नफा अनुक्रमे २४ टक्के आणि ३७ टक्‍क्‍यांनी वाढला आहे. चांगली उलाढाल आणि कमी खर्चाची रचना यांमुळे या क्षेत्रातील अन्य कंपन्यांच्या तुलनेत या कंपनीचे ‘इबिटा मार्जिन’ हे अधिक आहे. कंपनीच्या धोरणातील फेररचनेनुसार, स्वतःच्या स्टोअर्सबरोबरच भाड्याच्या स्टोअर्समुळे प्रगतीचा वेग वाढण्याची शक्‍यता आहे.\n२) टायटन कंपनी : (उद्दिष्ट ः रु. १४९०, अपेक्षित परतावा ः २९ टक्के)\n‘टायटन’ने प्रमुख राज्यांनुसार आपले ‘वेडिंग कलेक्‍शन’ सादर करण्याचा विचार सुरू केला आहे. तसेच दागिन्यांच्या क्षेत्रात किफायतशीर दरातील हिऱ्यांचे कलेक्‍शन सादर करण्याची शक्‍यता आहे. ‘एंगेजमेंट कलेक्‍शन’च्या माध्यमातून यंदा मोठी उलाढाल करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. ग्राहकांची बदलती अभिरूची आणि आगामी लग्नसराईचा मोसम लक्षात घेऊन दागिने सादर करण्यावर कंपनीचा भर असेल. त्यामुळे ‘तनिष्क’च्या माध्यमातून दुसऱ्या सहामाहीत महसुलात मोठी वाढ अपेक्षित आहे.\nसरकार government शेअर बाजार निर्देशांक चलनवाढ\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://bharatavani.in/dictionary-surf/?did=189&letter=%E0%A4%AE&start=0&language=Kannada", "date_download": "2021-01-28T12:31:18Z", "digest": "sha1:AZ453BGV2BDI4YPLVX4VZTNZ3VK53GSV", "length": 23732, "nlines": 501, "source_domain": "bharatavani.in", "title": "Dictionary | भारतवाणी", "raw_content": "\nभारतीय भाषा संस्थान (सीआईआईएल), मैसूरु द्वारा कार्यान्वित\nभारतीय भाषाओं द्वारा ज्ञान\nभारतवाणी के बारे में | What is Bharatavani\nसामान्यतः पूछे जाने वाले प्रश्न\nप्रतिलिप्याधिकार संबंधी नीति | Copyright Policy\nगोपनीयता नीति | Privacy Policy\nअ आ इ ई उ ऊ ऋ ऌ ऍ ऎ ए ऐ ऑ ऒ ओ औ क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न ऩ प फ ब भ म य र ऱ ल ळ ऴ व श ष स ह\nशब्दकोश के परिचयात्मक पृष्ठों को देखने के लिए कृपया यहाँ क्लिक करें\nहिंदि: नारियल का पेड\nगौड सारस्वत (ಗೌಡ ಸಾರಸ್ವತ): मनपूर्वक, मनस्पूर्वक (ಮನಪೂರ್ವಕ, ಮನಸ್ಪೂರ್ವಕ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): मनान् आनि आत्मेन् (ಮನಾನ್ ಆನಿ ಆತ್ಮೆನ್)\nकोंकण मराठा (ಕೊಂಕಣ ಮರಾಠ): मनपूर्वक (ಮನಪೂರ್ವಕ)\nक्षत्रिय (ಕ್ಷತ್ರಿಯ): मनपूर्वक (ಮನಪೂರ್ವಕ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): मूळ्भूत् (ಮೂಲ್ಭೂತ್)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): पिर्डूक (ಪಿರ್ಡೂಕ್)\nकोंकण मराठा (ಕೊಂಕಣ ಮರಾಠ): मंगळसूत्र (ಮಂಗಳಸೂತ್ರ)\nक्षत्रिय (ಕ್ಷತ್ರಿಯ): मंगळसूत्र (ಮಂಗಳಸೂತ್ರ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): मुग्ळार् (ಮುಂಗ್ಳಾರ್)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): मंगळारति (ಮಂಗಳಾರತಿ)\nकोंकण मराठा (ಕೊಂಕಣ ಮರಾಠ): मंगळारति (ಮಂಗಳಾರತಿ)\nक्षत्रिय (ಕ್ಷತ್ರಿಯ): मंगळारति (ಮಂಗಳಾರತಿ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): मंजोटि (ಮಂಜೊಟಿ)\nहिंदि: एक प्रकारका लाल बीज\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): मंडळि (ಮಂಡಳಿ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): मग्गि (ಮಗ್ಗಿ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): मोगें (ಮೊಗೆಂ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): मोच्वो (ಮೊಚ್ಚೊ)\nमुख पृष्ठ | Home\nउपयोगी वेबसाइटें | Useful Websites\nसंपर्क करें | Contact us\nभारतीय भाषा संस्थान (सीआईआईएल), मैसूर द्वारा कार्यान्वित, मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार की एक परियोजना\nभारतवाणी ऐप डाउनलोड करो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/girgaumcha-raja", "date_download": "2021-01-28T11:34:08Z", "digest": "sha1:3ZVPANSTQ3WZWR7VOJDCGUAB7ZW34J5M", "length": 15744, "nlines": 388, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Girgaumcha Raja - TV9 Marathi", "raw_content": "\nगणेश विसर्जनाला गालबोट, 8 जणांचा मृत्यू, 5 जण बेपत्ता\nताज्या बातम्या1 year ago\nमुंबई, पुण्यासह राज्यभरात 8 गणेशभक्तांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. ...\nMumbai Anant Chaturdashi 2019 : लाडक्या बाप्पाचे जल्लोषात विसर्जन, गणेशभक्तांचे डोळे पाणावले\nअनंत चतुर्दशीनिमित्त (Anant Chaturdashi 2019) गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला भक्तांचा जनसागर उसळणार आहे. मुंबईतील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकांचे लाईव्ह अपडेट्स ...\nPHOTO : पुढच्या वर्षी लवकर या…साश्रू नयनांनी लाडक्या बाप्पाला निरोप\nफोटो गॅलरी1 year ago\nगणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, ढोल ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाला भक्त निरोप देत आहेत. ...\nAnanth Chaturdashi 2019 : पुण्यात मानाच्या पाचही गणपतीचे जल्लोषात विसर्जन\nपुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली आहे (Ananth Chaturdashi 2019). विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे (Pune Ganesh Visarjan). सकाळी दहा ...\nपुढच्या वर्षी बाप्पा 11 दिवस लवकर येणार\nताज्या बातम्या1 year ago\nपुढच्या वर्षी लवकर या म्हणणाऱ्या प्रत्येक गणेशभक्ताची (Next year Ganpati Date) हाक गणपती बाप्पाने ऐकली आहे. ...\nGanesh Visarjan Live Update | महाराष्ट्रभरातील विविध गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ\nताज्या बातम्या1 year ago\nमहाराष्ट्रात विविध ठिकाणी गणपती विसर्जनासाठी (GaneshVasarjan) गणपती बाप्पा मार्गस्थ झाले आहेत. अनंत चतुर्दशीनिमित्त (Anant Chaturdashi 2019) लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी लाखो गणेशभक्तांचा जनसागर उसळताना ...\nAnanth Chaturdashi 2019 : गणपती विसर्जनाचा शुभ मुहूर्त\nदहा दिवस आपल्या लाडक्या गणपती बाप्‍पाची (Ganpati Bappa) मनोभावे पूजा केल्यानंतर आज अखेर बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे(Ganesh Visarjan). आज अनंत चतुर्थीच्या दिवशी दहा दिवसांच्या ...\nAnanth Chaturdashi 2019 : पुण्यात गणपती विसर्जनासाठी वाहतुकीतील बदल\nराज्यासह पुण्यातही आज दहा दिवसांच्या गणपतींचं विसर्जन होणार आहे (Pune Ganpati Visarjan). त्यापूर्वी पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक निघेल. सकाळी दहा वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात ...\nAnant Chaturdashi 2019 | गणपती विसर्जनानिमित्त मुंबईतील कोणकोणत्या मार्गांमध्ये बदल\nअनंत चतुर्दशीनिमित्त (Anant Chaturdashi 2019) गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी मुंबईत वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. ...\nManisha Kayande | मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा प्रयत्न – मनिषा कायंदे\nMaratha Reservation | मराठा आरक्षणाचा निकाल विरोधात गेल्यास राज्यात उद्रेक : संजय सावंत\nWashim | जादूटोणा करुन पैशाचा पाऊस पडण्याचा बेत, सहाजण पोलिसांच्या अटकेत\nJalgaon | व्हॉट्स ग्रृपमधील व्हायरल स्क्रिन शॉट्सवर रक्षा खडसेंनी मांडली भूमिका\nJayant Patil Exclusive | परिवार संवाद यात्रेतून पक्ष संघटनेला बळकटी देणार : जयंत पाटील\nHeadline | 11 AM | असे वेडे बरळत असतात – संजय राऊत\nGadchiroli | राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला गडचिरोलीमधून सुरुवात\nNanded | ग्रामपंचायत निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाला चांगलं यश, बच्चू कडूंच्या हस्ते सत्कार\nPHOTO | ‘खरंच काहीच बदललं नाहीय’ म्हणत अनन्या पांडेने शेअर केला ‘गर्ल गँग’चा ‘तो’ क्युट फोटो…\nफोटो गॅलरी1 hour ago\nPHOTO | रिअल लाईफ ‘आदित्य’च्या आयुष्यातही ‘सई’ची एंट्री, पाहा कोण आहे ही अभिनेत्री…\nPHOTO | मराठमोळी अभिनेत्री मालदीवमध्ये, समुद्र किनाऱ्यावरील हॉट फोटो\nफोटो गॅलरी2 hours ago\nPhoto : श्रीलंकेतून थेट चेन्नईत, इंग्लंडचा संघ भारतात दाखल\nफोटो गॅलरी3 hours ago\nPHOTO | अमृता खानविलकरचं नवं ‘ब्लॅक अँड व्हाईट’ फोटोशूट, पाहा खास फोटो…\nफोटो गॅलरी4 hours ago\nPhoto : स्मिता गोंदकरच्या दिलखेचक अदा, पाहा फोटो\nफोटो गॅलरी22 hours ago\nIndia vs England | कसोटी मालिकेसाठी उत्सुकता शिगेला, टीम इंडियाचे खेळाडू आणि इंग्लंड टीम चेन्नईत\nताज्या बातम्या22 hours ago\nPhoto : सना खानचं नवं फोटोशूट, पाहा फोटो\nफोटो गॅलरी22 hours ago\nPhoto : निया शर्माचं हटके फोटोशूट, पाहा फोटो\nफोटो गॅलरी23 hours ago\nPhoto : ‘ऑफ टू हनीमुन’, मानसी नाईक आणि प्रदीपची ट्रॅव्हल डायरी\nफोटो गॅलरी24 hours ago\nपाचशे रुपयांसाठी नोकरी धोक्‍यात, लाचलूचपत विभागाने रंगेहाथ पकडलं\nटीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूचं शुभमंगल सावधान\n1 लाख प्रशिक्षित NCC कॅडेट्स कोस्टल आणि सीमाभागात काम करणार- पंतप्रधान मोदी\nTandav | ‘तांडव’च्या टीमला दिलासा नाहीच, नाराज ऋचा चड्ढाचा कोर्टाच्या निर्णयावर सवाल\nराजपथावर अयोध्येच्या भव्य राम मंदिराला पहिला मान, उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक\nश्रीकांत शिंदेच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर केडीएमसी निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे संकेत\nआता पदवी, पदविकेसाठी ‘कालमर्यादा’ नाही; पुढील वर्षापासून ‘श्रेयांक बँक’ लागू होणार\nJugraj Singh : लाल किल्ल्यावर झेंडा फडकावणारा तरुण शेतकरी कोण\nCBSE board exam 2021 schedule : 10 वी आणि 12 वीच्या वेळापत्रकाची घोषणा 2 फेब्रुवारीला : रमेश पोखरियाल निशंक\nDhawal singh Mohite Patil Join Congress | धवलसिंहांचा काँग्रेस प्रवेश, बिबट्या आणि गेम \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/review-petition-in-supreme-court-challenging-order-dismissing-petition-seeking-to-postpone-neet-ug-and-jee-mains-exam-2020/", "date_download": "2021-01-28T12:31:25Z", "digest": "sha1:44IQ57IX32GKJNO2LLEKZJXDX3SZUOYR", "length": 16866, "nlines": 196, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "NEET आणि JEE परीक्षांच्या स्थगितीसाठी 'या' ६ राज्यांची सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल - Hello Maharashtra", "raw_content": "\nNEET आणि JEE परीक्षांच्या स्थगितीसाठी ‘या’ ६ राज्यांची सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल\nNEET आणि JEE परीक्षांच्या स्थगितीसाठी ‘या’ ६ राज्यांची सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल\n सुप्रीम कोर्टाने १७ ऑगस्ट रोजी NEET UG 2020 आणि JEE (main) परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. या निर्णयाविरोधात बिगर भाजप ६ राज्यांनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र राज्यासह पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, पंजाब आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. JEE (main) परीक्षा १-६ सप्टेंबर तर NEET UG 2020ची परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होणार आहे.\nकाही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिय गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिगरभाजप राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत करोनाच्या संकटामुळे अनेक राज्यांमध्ये NEET आणि JEE परीक्षा घेणे शक्य नसून त्यापुढे ढकलण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात एकत्रितपणे फेरयाचिका करण्याची सूचना ममता बॅनर्जी यांनी सर्व बिगरभाजप मुख्यमंत्र्यांना केली होती. या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सहभागी झाले होते. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी न्यायालयात जाण्याआधी पंतप्रधानांकडे गाऱ्हाणे मांडण्याची सूचना केली होती. मात्र पंजाब, छत्तीसगढ, पुडुचेरी, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी बॅनर्जी यांचा न्यायालयीन पर्याय उचलून धरला.त्यानुसार आज ६ राज्यांनी परीक्षांच्या स्थगितीसाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.\nहे पण वाचा -\nकपडे न काढता स्तनांना स्पर्श करणे म्हणजे लैंगिक अत्याचार…\n मराठा आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलली, पुढील…\nशरद पवार साहेबांचे पुस्तक हेच कृषीनिती म्हणून केंद्राने लागू…\nदरम्यान, NEET आणि JEE या परीक्षा घेण्यासंदर्भात विद्यार्थी व पालकांचाच दबाव येत असल्याचा दावा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल-निशंक यांनी स्पष्ट केले आहे. रमेश पोखरियाल यांनी याबातत बोलताना म्हटलं की, एनटीएच्या (NTA) संचालकांनी सांगितल्याप्रमाणे जेईईच्या 8.58 लाख विद्यार्थ्यांपैकी साडेसात विद्यार्थ्यांनी प्रवेश पत्र डाऊनलोड केलं आहे. तर नीटच्या 15.97 लाख विद्यार्थ्यांपैकी 10 लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश पत्र गेल्या 24 तासात डाऊनलोड केलं आहे. याचा अर्थ विद्यार्थ्यांना परीक्षा हवी आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा व्हावी ही विद्यार्थांची इच्छा आहे, असं पोखरियाल यांनी म्हटलं.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.\nसुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी चौकशी करताना भाजप अँगलनेही तपास करावा- सचिन सावंत\nबँकेच्या FD मध्ये गुंतवणूक करणे आता फायद्याचे ठरणार नाही, कसे ते जाणून घ्या\nकपडे न काढता स्तनांना स्पर्श करणे म्हणजे लैंगिक अत्याचार नाही; उच्च न्यायालयाच्या या…\n मराठा आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलली, पुढील सुनावणी ‘या’…\nव्हॉट्सअ‍ॅपच्या मुद्द्यावर CAIT ने म्हटले की,” भारताच्या कायद्याशी कोणीही खेळू…\nसॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे उपाध्यक्ष जे. वाय. ली यांना कोर्टाने सुनावली अडीच वर्षाची…\nWhatsApp आणि Facebook विरोधात सर्वोच्च न्यायालयात CAIT कडून याचिका दाखल… \nशरद पवार साहेबांचे पुस्तक हेच कृषीनिती म्हणून केंद्राने लागू करावे; सदाभाऊ खोत यांचा…\nIMF ने म्हंटले,”कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आरोग्य…\nराष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार; काँग्रेस,…\nGold Price Today: सोन्याचा भाव आजही घसरला तर चांदी 146…\n Facebook युजर्संचे फोन नंबर विक्रीला, टेलिग्रामवर…\nमोदी सरकारने लावला ८ वर्ष जुन्या वाहनांवर ‘ग्रीन…\niPhone आवडणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, Apple ने खास भारतासाठी…\nदहा दिवसापूर्वी कोविड-19 मुळे मृत्यू झालेली आजी परत आली घरी;…\n कोरोना लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्याचा छातीत…\nया ३ खानांविरोधात मुंबई पोलिसांत FIR दाखल; Covid-19 संबंधित…\nकोरोनावरील सीरमची ‘कोव्हिशिल्ड’ लस मिळेल…\nGood News : संपुर्ण देशात कोरोनाची लस मोफत मिळणार;…\nराष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार; काँग्रेस,…\nशेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांचे सखोल ज्ञान असते तर…\nभाजप वेबसाईटवरील आक्षेपार्ह्य उल्लेखावर रक्षा खडसेंची प्रथमच…\n नाहीतर.. भाजपला महाराष्ट्रात राजकारण करणं कठीण होईल\nबॉलिवूडलासुद्धा मोहात पाडतील अश्या पाच भोजपुरी अभिनेत्री;…\nआमिर खानच्या ‘सरफरोश’ चित्रपटाचा बनणार सीक्वल;…\nमहेशबाबूंची नम्रता शिरोडकर झाली 49 वर्षांची, जाणून घ्या खास…\n‘या’ सिनेमातून कतरिना कैफची बहीण इसाबेल ठेवणार…\nकपडे न काढता स्तनांना स्पर्श करणे म्हणजे लैंगिक अत्याचार…\n मराठा आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलली, पुढील…\nव्हॉट्सअ‍ॅपच्या मुद्द्यावर CAIT ने म्हटले की,”…\nसॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे उपाध्यक्ष जे. वाय. ली यांना कोर्टाने…\nपेट्रोल पंपावर ‘या’ सुविधा असणे बंधनकारक; मोफत…\nसुभाषचंद्र बोस गांधीजींचा पराभव करून काँग्रेसचे अध्यक्ष बनले…\nआणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू…\nमहेशबाबूंची नम्रता शिरोडकर झाली 49 वर्षांची, जाणून घ्या खास…\nतुम्ही महिला आहात अन् कामाच्या ठिकाणी तुमचा लैंगिक छळ होतोय,…\nनामांतर दिन विशेष | नामांतराचा लढा नक्की काय होता\nमुलांची झोप नीट होत नसल्यास ‘या’ टिप्सचा करा…\nतुम्हालाही अशी Verification Blue Tick हवीय का\nलहान बाळाला जेवताना मोबाइल देत असाल तर होईल ‘हे’…\nदूध आवडत नसल्यास ‘अश्या’ पद्धतीने करा सेवन\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.popxo.com/2019/10/horoscope-1-october-2019-in-marathi/", "date_download": "2021-01-28T11:04:25Z", "digest": "sha1:ZVZPVWKHJJ6EQJE3FVGGERNCXHEPBX4J", "length": 9549, "nlines": 66, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "1 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, मिथुन राशीची रखडलेली कामे पूर्ण होतील", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\n1 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, मिथुन राशीची रखडलेली कामे पूर्ण होतील\nमेष - घरातील वृद्ध व्यक्तींची काळजी घ्या\nआज तुमच्या घरातील वृद्ध व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे. त्यांच्या नित्यनेमाच्या कामात लक्ष ठेवा. विद्यार्थ्यांना समस्या येण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. सामाजिक मानसन्मान मिळेल.\nकुंभ - स्थायी संपत्तीत वाढ होईल\nआज तुमच्या धनसंपत्तीत वाढ होणार आहे. कौटुंबिक सुखसुविधा वाढण्याची शक्यता आहे. जोडीदाराची साथ मिळेल. व्यावसायिक योजना यशस्वी होतील. आरोग्याची काळजी घ्या. प्रवासाला जाण्याचा योग आहे.\nमीन - व्यवसायात चढ-उतार येऊ शकतात\nआज तुमच्या व्यवसायात चढ उतार येण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. कोर्ट कचेरीतून आराम मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.\nवृषभ - प्रेमसंबंध सुधारतील\nआज तुमच्या घरात प्रेमाचे वातावरण असेल. घरातील आनंदी वातावरणामुळे खुश व्हाल. व्यवसायासाठी भावंडांची मदत मिळेल. सामाजिक समारंभात जाण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे.\nमिथुन - रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील\nआज व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे जलद गतीने पूर्ण होणार आहेत. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील. आरोग्य चांगले राहील. कुटुंबात मंगलकार्याच्या योजना पूर्ण होतील. धार्मिक कार्यात व्यस्त राहण्याची शक्यता आहे.\nकर्क - अचानक खर्च वाढणार आहे\nआज तुमचा खर्च अचानक वाढणार आहे. कर्ज घेणे टाळा. पदोन्नतीसाठी केलेले प्रयत्न मार्गी लागतील. कामाच्या संत गतीमुळे निराश व्हाल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.\nसिंह - उत्साही वाटेल\nआज तुम्हाला दिवसभर उत्साही वाटणार आहे. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. प्रवासादरम्यान विशेष यश मिळणार आहे. रोजच्या कामात व्यस्त राहाल. देणी घेणी सांभाळून करा.\nकन्या - कलह वाढण्याची शक्यता\nजोडीदारांसोबत कलह वाढणार आहे. मानसिक तणाव कमी करण्याचा प्रयत्न कराल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढणार आहेत. तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेबाबत निराश व्हाल.\nतूळ - कौटुंबिक समस्या येण्याची शक्यता\nआज तुमच्या घरात समस्या निर्माण होऊ शकतात. घाईघाईत कोणताच निर्णय घेऊ नका. उत्पन्नांचे साधन वाढणार आहे. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. वाहन चालवताना सावध राहा.\nवृश्चिक - आर्थिक उन्नती होण्याची शक्यता\nआज शेअर बाजारातून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक उन्नतीची संधी मिळेल. व्यावसायिक व्यवहार लाभदायक असेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. जोखिमेची कामे करू नका.\nधनु - विवाहातील अडचणी दूर होतील\nआज तुमच्या विवाहातील अडचणी दूर होणार आहेत. मुलांची कर्तव्य पूर्ण कराल. इतरांची मदत फायदेशीर ठरेल. जोडीदारासोबत परदेशी जाण्याचा योग आहे. व्यवहारात भागिदाराची चांगली साथ मिळेल.\nमकर - समस्या येण्याची शक्यता\nआज तुमच्या नोकरीत समस्या येण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण कराल. कोर्ट कचेरीच्या कामाबाबत सावध राहा. मित्रांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष देण्याची गरज आहे.\nजाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’\nराशीनुसार निवडा तुमचे करिअर\nया राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.popxo.com/trending/producers-are-ready-to-handle-corona-situation-cannot-stop-work-now-in-marathi-898589/", "date_download": "2021-01-28T11:36:21Z", "digest": "sha1:4SDZJD5PRIAITMSSTQKATLGTNPHESSB6", "length": 11864, "nlines": 57, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "मालिकांचे काम बंद करणे आता अशक्य, निर्माते या परिस्थितीसाठी तयार", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nमालिकांचे काम बंद करणे आता अशक्य, निर्माते या परिस्थितीसाठी तयार\nगेल्या काही दिवसांपासून मालिकांचे चित्रीकरण सुरू झाले आहे. मात्र काही मालिकांच्या सेटवर अचानक कोरोना संक्रमित सापडल्याने ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेचे चित्रीकरण थांबवावे लागले. मुंबई महानगरपालिकेच्या आदेशावरून इतर क्रू सभासद आणि कलाकारांनाही आता टेस्ट करावी लागणार आहे. या मालिकेशिवाय इतरही काही मालिकांच्या सेटवर अशीच अवस्था आहे. पण या सगळ्या परिस्थितीशी सामना करायला आता सगळेच तयार झाले आहेत. विशेषतः निर्माते. इतक्या लवकर मनोरंजन क्षेत्रात अनलॉक करण्याचा निर्णय योग्य होता का याचं उत्तर काही निर्मात्यांनी दिलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या परिस्थितीसाठी आम्ही तयार झालो आहोत. सगळी काळजी घेऊनही कुठे ना कुठेतरी काहीतरी होणारच. पण ज्याचं हातावर पोट आहे त्यांच्यासाठी हा निर्णय घेणं गरजेचं आहे असंही बाकीच्या निर्मात्यांचं मत आहे.\nया परिस्थितीसाठी आम्ही तयार - जेडी मजिठिया\nया बाबतीत जेडी मजिठिया यांच्याशी एका वृत्तपत्राने संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, ‘खरं तर आम्ही या परिस्थितीसाठी पहिल्यापासून तयार आहोत. जेव्हा आम्ही चित्रीकरणाला सुरूवात केली तेव्हाच आम्हाला याचा अंदाज होता की कधी ना कधीतरी अशी परिस्थिती येणार की सेटवर कोणाला ना कोणाला तरी कोरोनाची बाधा होणार. तुम्ही कितीही काळजी घेतली तरीही तुम्ही यावर पूर्ण नियंत्रण मिळवू शकत नाही. अमिताभ बच्चन यांना कशी बाधा झाली आपल्याकडे डॉक्टर्स असो वा पोलीस सगळ्यांनाच यातून जावं लागत आहे. पण त्यांनी आपलं काम थांबवलं नाही. त्याप्रमाणेच आता मालिकांचे कामा बंद करणे शक्य नाही. आम्हाला काम थांबवून चालणार नाही.’ तर पुढे त्यांनी असं म्हटलं की, ‘आम्ही टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत आहोत, जे लोकांचं मनोरंजन करण्याचं काम करतात. कितीतरी लोक सध्या निराशेच्या गर्तेत आहेत. त्यांच्यासाठी आम्ही काम करत आहोत. आम्हीदेखील कोव्हिड योद्धाच आहोत. बऱ्याच जणांना वाटतं की पैशाच्या मागे धावतोय. पण असं नाहीये. आमच्यासाठीदेखील हे एक आव्हान आहे. कामगारांना काम मिळावं आणि त्यांना आपलं कुटुंब चालवता यावं यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. आम्ही जास्तीत जास्त काळजी घेण्याचा प्रयत्न करतच आहोत.’\nअजून एका अभिनेत्रीचे निधन, 29 व्या वर्षीच कॅन्सरमुळे गमावले प्राण\nअसे आव्हान येणार याची कल्पना होती - बिनैफर कोहली\nकाही दिवसांपूर्वी ‘भाभीजी घर पर है’ च्या सेटवरदेखील कोरोनाबाधित व्यक्ती सापडली. पण निर्माता बिनैफर कोहलीने सांगितलं की आम्ही योग्य ती काळजी घेत आहोत. ‘जेव्हा चित्रीकरणाला सुरूवात झाली तेव्हाचा अशा आव्हानांचा सामना करावा लागेल याची कल्पना होती. आम्ही शासनाने दिलेल्या गाईडलाईन फॉलो केल्या आहेत किंबहुना त्यापेक्षा जास्त काळजी घेत आहोत. दोन - दोन वेळा प्रत्येकाची टेस्ट केली आहे. तरीही इन्फेक्शन कुठून कसं होतं ते माहीत नाही. पण आम्ही सेटवर सर्वात चांगल्या उत्पादनांचाच वापर करत आहोत. त्यामुळे काम थांबवू शकत नाही. मी नेहमी टीमला हेच सांगते की आम्ही तुमची काळजी घेतच आहोत तुम्हीही काळजी घ्या. कितीतरी लोकांचे पोट कामावर अवलंबून असते. या गोष्टीची काळजी करणंही अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आता काम थांबवून चालणार नाही. कोरोनाबरोबरच जगावं लागेल.’\nइशा गुप्ताचे हॉट फोटोशूट, तूप खाऊन मेंटेन केली फिगर\nमनोरंजन करणं थांबवता येणार नाही\nगेले तीन महिने मनोरंजन क्षेत्राचं नुकसान तर झालंच आहे पण त्याहीपेक्षा अनेक लोक आहेत ज्यांचं कुटुंब चालतं त्यांना खूपच त्रास होत आहे. जर कमाई झालीच नाही तर कुटुंब कसं पोसणार. त्यामुळे आता काम थांबवता येणं शक्य नसल्याचं अनेक जणांनी सांगितलं आहे. योग्य काळजी घेत आता काम सुरूच राहील असंही सांगण्यात आलं आहे.\nमुंबईच्या डब्बेवाल्यांवरच उपासमारीची वेळ, या अभिनेत्यांनी पुढे केला मदतीचा हात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.chandrapurkranti.in/2020/12/blog-post_18.html", "date_download": "2021-01-28T12:13:38Z", "digest": "sha1:VDSS63VAJUCTSGAV76ZYCQVXFLM46ZDY", "length": 10032, "nlines": 62, "source_domain": "www.chandrapurkranti.in", "title": "अडोरे कंपनी संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, शिवसेना नेते बंडू हजारे यांची मागणी,", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ अडोरे कंपनी संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, शिवसेना नेते बंडू हजारे यांची मागणी,\nअडोरे कंपनी संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, शिवसेना नेते बंडू हजारे यांची मागणी,\nसुरक्षा उपकरणाच्या अभावाने अपघात होऊन एकाचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी.\nचंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील चिमणीची सफाई करताना अडोरे कंपनीच्या चार कामगारांचा खाली पडून मोठा अपघात झाला असून यात एका कामगाराचा मृत्यू झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. या कंपनीने सुरक्षेची उपकरणे कामगारांना पुरवली नव्हती त्यामुळे हा अपघात घडल्याने या कंपनीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना नेते बंडू हजारे यांनी पत्रकार परिषद घेवून केली आहे.\nमहाऔष्णिक वीज केंद्रातील संचाच्या सफाईचे काम सुरू होते. अडोरे कंपनीला हे कंत्राट देण्यात आले होते. या कंपनीचे कंत्राटी कामगार संदीप लावडे, छोटेलाल कटरे, विनोद वाळके, सचिन खेरेकर हे यावेळी काम करीत होते. त्यांना सुरक्षेसाठी कंपनीकडून आवश्यक असलेली उपकरणे देण्यात आली नव्हती. अशातच हे कामगार 25 मीटर उंचीवरून खाली कोसळले. या कामगारांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यापैकी संदीप लावडे या कामगाराचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबाला अजूनही कंपनीकडून कुठलाही मोबदला देण्यात आला नाही. उलट यासाठी कुठल्याही संघटनेकडे तुम्ही गेलात तर जो मोबदला मिळायचा तो देखील मिळणार नाही, अशा धमक्या कंपनीकडून मृत कामगाराच्या कुटुंबाला देण्यात येत आहे, असा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला.\nअडोरे या कंपनीचा मनमानी कारभार सुरू आहे. कामगारांना त्यांच्या न्याय्य हक्कानुसार वेतन देखील दिले जात नाही. कंत्राटी कामगारांना सुरक्षा उपकरणे उपलब्ध करून दिली जात नाही. याची मागणी केली असता त्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते, असा आरोप यावेळी करण्यात आला. कंपनीच्या या धोरणामुळे चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात अधिक अपघात होत आहेत. त्यामुळे या घटनांसंदर्भात कंपनी आणि मुख्य अभियंता यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाप्रमुख बंडू हजारे, जिल्हा कार्याध्यक्ष कैलास तेलतुंबडे, सचिव अमोल मेश्राम, युनिट अध्यक्ष प्रफुल सागोरे, युनिट सचिव प्रमोद कोलारकर, मीरा काकडे, विक्रम जोगी, अमोल भट हे उपस्थित होते.\nकंपनीचा कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यासाठी नकार –\nया अपघातात गंभीर जखमी झालेले कंत्राटी कामगार देखील उपस्थित होते त्यांनी कंपनीत पुन्हा रुजू होण्यासाठी फिटनेस सर्टिफिकेट दिले आहे मात्र कंपनीने त्यांना कामावर घेण्यास स्पष्टपणे नकार दिला त्यामुळे या कामगारांना समोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.\nआमची जबाबदारी संपली- कंपनी व्यवस्थापक राव\nयाबाबत अडोरे कंपनीचे व्यवस्थापक राव यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या कामगारांची कुठलीही जबाबदारी घेण्यास नकार दिला. हे कंत्राटी कामगार होते. 76 हजारांचे कंत्राट होते मात्र या कामगारांच्या उपचारासाठी 20 लाखांचा आम्हाला खर्च आला. हे कामगार बरे झाले असले तरी आता आमच्याकडे कुठल्याही कंत्राटी जागा शिल्लक नाही. त्यामुळे आम्ही त्यांना कामावर घेऊ शकत नाही असे उडवाउडवीचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nगोंडपिपरीच्या काकडे-कांबळे-कटरे \"त्रिदेव\" शिपायांच्या हैरतअंग्रेज कारनामा\nखळबळजनक चंद्रपुरात मिळाला पुन्हा एक पॉझिटिव्ह\nसिटीपीएस मध्ये क्वाटरचा भोंगळ कारभार उघड \nना.वडेट्टीवार आणि खा.धानोरकर यांच्यात शितयुध्द पालकमंत्री वडेट्टीवारांना घरचा अहेर\nआरटीओ कार्यालयाच्या निरीक्षकाला ४० हजार रूपयांच्या लाच मागणाऱ्या अशोक मते ला अटक \nखासदार धानोरकर समर्थक गुंडांचा पत्रकार राजू कुकडे यांचेवर प्राणघातक हल्ला\nधक्कादायक :- माढेळी ग्रामपंचायत निवडणुकीत सुगंधीत तंबाखू तस्कर जोमात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://prasadkerkar.com/others/agricultural-laws/", "date_download": "2021-01-28T10:53:05Z", "digest": "sha1:PK4JITKVQJJXPO7OHE7CT6FU7E6GIVQZ", "length": 14578, "nlines": 74, "source_domain": "prasadkerkar.com", "title": "शेतकरी ठाम – Prasad Kerkar", "raw_content": "\nजानेवारी 14, 2021 जानेवारी 14, 2021\nतीन नवीन कृषी कायदे सथगित नव्हे तर पूर्णपणे रद्दच केले पाहिजेत अशी भूमिका दिल्लीतील आंदलनकर्त्या शेतकरी नेत्यांनी केली असून तीच योग्य आहे. कारण यातून आता केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना फसविण्याचा जो डाव होता तो आता उघड झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने काल शेतकऱ्यांची बाजू घेत कृषी कायद्यांना स्थगिती दिली होती. त्यानंतर समिती स्थापन करुन त्यांच्या सूचना विचारात घेण्याचे सुचविले होते. परंतु याला शेतकऱ्यांच्या नेत्यांनी कडवा विरोध करुन आम्हाला स्थागिती नको तर हे कायदेच रद्द झाले पाहिजेत अशी ठाम भूमिका घेतली होती. शेतकऱ्यांचा या सरकारवर विश्वासच राहिलेला नाही. त्यामुळे त्यांनी ही भूमिका घेतली होती. परंतु यात जो केंद्र सरकराचा कुटील डाव होता तो आता उघड झाला आहे. सध्या तात्पुरते कायदे सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून स्थगित करुन घ्यायचे व त्यानंतर नियुक्त केल्या जाणाऱ्या समितीत या कायद्याचे समर्थकच करायचे असा त्यांचा डाव होता. शेतकऱ्यांचा हा अंदाज खरा ठरला आहे. कारण न्यायालयाने जी समिती स्थापन केली आहे त्यातील चारही सदस्य हे कायद्याचे समर्थक आहेत. त्यांचे या कायद्याचे समर्थन करणारे लेखही प्रसिध्द झाले आहेत.\nअसा स्थितीत या कायद्याचे समर्थनच केले जाणार हे उघड आहे. त्यामुळे समिती कोणता नित्कर्ष काढेल हे आत्ताच सांगता येऊ शकते. शेतकरी नेत्यांची फसवणूक करण्याची जी केंद्राची स्टँस्टिजी होती ती आता फसली आहे. दिल्लीत आलेले आंदोलनकर्ते शेतकरी आपल्याला प्रदीर्घ लढा लढायचा आहे ही खूणगाठ बांधूनच आलेले आहेत. काही करुन हे कायदे रद्द झाल्याशिवाय मागे हटायचे नाही या आपल्या निर्धारावर ते कायम आहेत. सरकारने केलेल्या चर्चेत सात फेऱ्यांत कायदे रद्द करण्याची मागणी न स्वीकारता काही फुटकळ अटी मान्य करीत घोळ घातला आहे. त्यामुळे हे कायदे रद्द करणार किंवा नाही असा अंतिम निर्वाणीचा सवाल करीत शेतकऱ्यांनी संप्तप्त सवाल केला आहे. शेतकऱ्यांसाठी ही जीवनमरणाची लढाई ठरणार आहे. त्यामुळेच हे शेतकरी मोठ्या निश्चयाने दिल्लीत येऊन आपली लढाई लढत आहेत. केंद्र सरकारने कोणतीही चर्चा न करता आपल्या पाशवी बहुमताच्या जोरावर तीन कृषी विधेयके संसदेत संमत केली. या कायद्याव्दारे कृषी उद्योगात भांडवलदारांना मुक्तव्दार दिले गेले असून शेतकरी भविष्यात या भांडवलदारांचा गुलाम होणार आहे. शेतकऱ्याने काय पिकवायचे, कोणाला आपला माल कोणत्या दराने विकायचा हे सर्व भांडवलदार ठरविणार असून त्यामुळे हे शेतकरी आधुनिक गुलामगिरीत ढकलले जाणार आहेत.\nपंजाबमध्ये यापूर्वी यासंबंधीचा एक प्रयोग राबविण्यात आला होता. परंतु त्यात आपली कशी लुबाडणूक होते हे त्यांनी अनुभवले आहे त्यामुळे तेथूनच या कायद्याला कडवा विरोध सुरु झाला आहे. सरकारला बहुदा याला विरोध होणार याची कल्पना असावी, त्यामुळेच त्यांनी हे विधेयक अचानकपणे संसदेत मांडले व त्यावर चर्चा घडविली नाही. खरे तर कृषी विधेयकासारखे महत्वाचे दस्ताएवज मांडण्याअगोदर त्यावर संसदेच्या बाहेर चर्चा होणे अपेक्षीत होते. या विषयातील तज्ज्ञांना तसेच शेतकरी संघटनांना यातील तरतूदी दाखवून त्यावर त्यांच्या सुचना मागविल्या पाहिजे होत्या. परंतु ही सर्व लोकशाही प्रक्रिया झाली. पंतप्रधान मोदी- गृहमंत्री शहा या जोडीला मुळातच ही लोकशाही प्रक्रिया मान्य नाही. त्यांची अशी समजूत झाली आहे की, आपल्याला जनतेने मोठ्या विश्वासाने पाच वर्षासाठी निवडून दिले आहे म्हणजे आपल्याला या काळात काहीही करण्याचा परवाना मिळाला आहे.\nकृषी कायदा असो किंवा कामगार कायदा या दोन्ही बाबतीत कोणालाही विश्वासात न घेता भांडवलदारांच्या हिताच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. कृषी विधेयके संमंत झाल्यावर पंजाबमध्ये याला सर्वात प्रथम विरोध सुरु झाला. कॉँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी सर्वात प्रथम तेथे ट्रॅक्टरवरुन शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढले होते. परंतु त्यांची त्यावेळी नेहमीप्रमाणे टर उडविण्यात आली. पंरतु राहूल गांधींनी या कायद्याच्या विरोधात केलेली मशागत भविष्यात उपयोगी पडली आहे. शेवटी हे आंदोलन पेटू लागले. त्यामुळेच भाजपा या आंदोलनाला कॉँग्रेसची फूस आहे असा आरोप करते. मात्र असे आरोप करण्याअगोदर शेतकऱ्यांनी मांडलेल्या मागण्यांचा विचार करावा. महत्वाचे म्हणजे या आंदोलनाचे नेतृत्व कोणत्याही एका पक्षाकडे नाही. यात विविध पक्षाचे लोक सहभागी असले तरीही शेतकरीच याचे नेतृत्व करीत आहेत. पंजाबमधील शेतकऱ्यांकडेच याचे नेतृत्व आहे. दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत हे शेतकरी कसलीही तमा न बाळगता आंदोलन करीत आहेत.\nसरकारने शेतकरी कायदे त्यांच्या हिताचेच आहेत, असे सांगूनही त्यावर शेतकरी विश्वास ठेवावयास तयार नाहीत. याचे कारण म्हणजे सरकारवर त्यांचा विश्वास नाही. शेतकऱ्यांचा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे, कृषी उत्पन्न बाजार समित्या रद्द करण्यास असलेला त्यांचा विरोध. सरकार म्हणते त्यानुसार, खासगी उद्योजक शेतकऱ्यांकडील माल खरेदी करतील. त्याच्यात स्पर्धा झाल्यामुळे व कर नसल्याने जास्त दर शेतकऱ्यांना मिळेल. परंतु यात काही तथ्य नाही. कारण कृषी उत्पन्न बाजार समित्या मोडकळीस आल्यावर खासगी उत्पादकांच्या ताब्यात माल खरेदी करण्याचे अधिकार जातील. त्यातून ते सुरुवातीस चांगला दर देतीलही. मात्र नंतर एकदा का त्यांची मक्तेदारी झाली की, कमी दर देण्यास सुरवात करतील. शेतकऱ्यांना याची कल्पना असल्यानेच त्यांना हे कायदे नको आहेत.\nचीनी मालावरील बहिष्कार; किती खरा किती खोटा\nडिसेंबर 13, 2019 डिसेंबर 13, 2019\nडिसेंबर 10, 2019 डिसेंबर 10, 2019\nडिसेंबर 10, 2019 डिसेंबर 10, 2019\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबायडेन पर्व सुरु जानेवारी 23, 2021\nअर्णब, जनतेला माहिती द्या\nरणधुमाळी व त्यानंतर…. जानेवारी 21, 2021\nसरशी महाआघाडीची जानेवारी 19, 2021\nसर्वात मोठी मोहीम जानेवारी 18, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.com/category/politics/page/56/", "date_download": "2021-01-28T12:49:07Z", "digest": "sha1:OUPCA53TGGBKMRBRIXTPT3A25TNOYWMY", "length": 9934, "nlines": 131, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Politics News| Page 56 of 57 Online", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nबारामतीमध्ये कमळ फुलवणार- मुख्यमंत्री\nदानवेंनी जी 43 वी जागा जिंकणार असं सांगितली ती जागा ‘बारामतीची’ असणार आहे. गेल्या वेळेस चूक…\nसामनाच्या अग्रलेखातून ‘राफेल’प्रकरणी भाजपवर घणाघात\nपंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी संसदेत राफेलचे समर्थन केलं. राफेल प्रकरणी उगाच विरोधकांना दोष का देता…\nउद्योगमंत्री सुभाष देसाई यांचं शेतकऱ्यांबद्दल ‘असं’ वक्तव्य\nहॉटेलमध्ये कपबशी धुवावी लागली तरी चालेल पण शेती नको अशी सध्या शेतकऱ्यांची मानसिकता असल्याचं वक्तव्य…\nमाढा मतदारसंघातून शरद पवार निवडणुक लढणार \nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आगामी लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणुक…\nपंतप्रधान डरपोक आहेत- राहुल गांधी\nकाही महिन्यांवर निवडणूक असताना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी डरपोक आहे अशी टीका…\nकॉंग्रेसची रखडलेली कामंही आम्ही मार्गी लावली- मोदी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज निवडणुकांपूर्वी लोकसभेत शेवटचे भाषण केले. यावेळी मोदींनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. कॉंग्रेसने…\n‘मोदींची सत्तेतून बाहेर जाण्याची वेळ आली आहे’ – राहुल गांधी\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते एकमेकांवर आरोप करण्याची संधी कधीच सोडत नाहीत. त्यातच आता राहुल गांधी…\n‘भाजपला पंतप्रधानांची लाज वाटली पाहिजे’ राहुल गांधींची मोदींवर टीका\nरायबरेलीत एका सभेला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी PM नरेंद्र मोदींवर टीका केली….\nसलमान खान इंदूरमधून लोकसभा निवडणूक लढणार \nकरीना कपूर काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची अफवा काही दिवसांपूर्वी पसरवली होती. त्यापाठोपाठ आता सलमान…\nElection 2019: राहुल गांधी नांदेडमधून लढणार निवडणूक\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नांदेड लोकसभेच्या मतदारसंघात निवडणुकीसाठी उभे राहणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. नांदेड…\nEVM हॅकिंग, गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू आणि हॅकर्सचे दावे\nलंडन येथे झालेल्या गुप्त हॅकर पत्रकार परिषदेत भारतीय निवडणुकांत EVM मशीन्स हॅक झाल्याचा खळबळजनक दावा…\n‘जनतेच्या भरलेल्या टॅक्समधून भाजपच्या जाहीराती’ – अजित पवार\n‘जनतेने भरलेल्या हजारो कोटी रुपये टॅक्सचा पैसा भाजप सरकार स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जाहिरातींवर खर्च करत आहे….\nनिर्णय राहुल गांधीच घेणार असतील तर आमदारांना का विचारायचं \nराजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत आमदारांचे मत जाणून घेण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत एका आमदाराने नाराजी व्यक्त केली…\nमी माध्यमांना घाबरणारा पंतप्रधान नव्हतो – डॉ. मनमोहन सिंग\nमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. मी असा…\nमेट्रो- III च्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान मोदी उद्या पुण्यात\nपुण्यात मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचं भूमीपूजन करण्यात येणार आहे….\nयवतमाळ जिल्ह्यात 41 जण पॉझेटिव्ह, 38 जण कोरोनामुक्त\nक्रिकेटपटू राहुल आणि सुनील शेट्टीच्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nकिशोरी पेडणेकर यांच्या हस्ते डायरेक्ट सेलिंग मधील उद्योजकांचा सन्मान सोहळा पार पडला..\n‘मेरे देश की धरती’ चित्रपटात दिव्यांदू शर्मा हटके भूमिकेत\nचिपी विमानतळाला केंद्र सरकार कडून विमानसेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली नाही\nयवतमाळ जिल्ह्यात 97 जणांची कोरोनावर मात ; 14 नव्याने पॉझेटिव्ह तर एकाचा मृत्यु\nपुन्हा एकदा राखी सावंत चर्चेत…\nकोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्यात धार्मिक स्थळं दिवाळीनंतर सुरु करणार\nयवतमाळ जिल्ह्यात 87 जणांची कोरोनावर मात ; 28 नव्याने पॉझेटिव्ह\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी कोण विराजमान होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://sindhudurglive.com/?p=52444", "date_download": "2021-01-28T11:59:19Z", "digest": "sha1:H44EW3KIKGT37VOVXK6UOYO6USF7JLTN", "length": 9099, "nlines": 106, "source_domain": "sindhudurglive.com", "title": "श्रेयवादाच्या लढाईत जनतेचा बळी : आशिष सुभेदार | Sindhudurg Live", "raw_content": "\nHome ठळक बातम्या श्रेयवादाच्या लढाईत जनतेचा बळी : आशिष सुभेदार\nश्रेयवादाच्या लढाईत जनतेचा बळी : आशिष सुभेदार\nसावंतवाडी : दि. २५ : महाविकास आघाडी सरकारमधील श्रेयवादाच्या लढाईत जनतेचा बळी दिला जात आहे. ही महाराष्ट्राच्या साडेअकरा कोटी जनतेची घोर फसवणूक आहे. त्यामुळे सरकारला ठिकाणावर आणण्यासाठी मनसेच्या आंदोलनात मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबत नागरिकांनीही सहभागी व्हावे असे आवाहन मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी केले आहे.\nकोरोना काळात अनेक व्यवसाय ठप्प होते. दुकाने, आस्थापना बंद होते.अनेक जणांची नोकरी गेली. तरुण बेरोजगार झाले.असे असताना महाविकास आघाडी सरकारने माहे एप्रिल पासून वीज दरात वाढ केली.याची जनतेला कल्पनाही नव्हती. दिवाळीपुर्वी वीजबिलात सवलत देणार असे ऊर्जा मंत्र्यांनी स्पष्ट केले होते. पण दिवाळी नंतर त्यांनी आपला शब्द फिरवत आलेले वीजबिल भरलेच पाहिजे अन्यथा वीज जोडणी तोडणार असल्याचे संगितले. अनेक लोकांना दुप्पट,तिप्पट वीजबिले आलेली आहेत. वीजवितरण कार्यालयात गेल्यानंतर तेथील अधिकारी अगोदर वीजबिल भरण्यास सांगतात. कोरोना परिस्थिति मुळे हतबल जनता सदर वीजबिल भरू शकत नाही व शक्यही नाही. म्हणूनच सामान्य जनतेला भेडसावणार्‍या या प्रश्नासंदर्भात माजी आमदार तथा राज्यसरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे उद्या सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे.हा मोर्चा मनसेचा नसून खर्‍या अर्थाने जनतेचा असून जिल्हावासीयांचा आवाज सरकार दरबारी पोचावा. यासाठी सावंतवाडी तालुक्यातील जनतेने उत्सपूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहनही सावंतवाडी मनसेतर्फे करण्यात आले आहे.\nताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.\nPrevious articleचाकूहल्ला प्रकरणातील संशयितांना जामीन मंजूर\nNext articleप्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुलांचे भूमिपूजन\nकणकवलीतील ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर\nदोडामार्गात कही ख़ुशी कही गम..\nनारायण राणेंंनी जयेंद्र रावराणेंंवर सोपवली ‘ही’ जबाबदारी..\nआमदार वैभव नाईक यांच्या हस्ते वातानुकूलित शवपेटीचे लोकार्पण\nजि. प. मध्ये खळबळ ; तीन कर्मचारी पॉझिटिव्ह\nखासदार राऊत यांच्या प्रयत्नांमुळे मिळाला १३० कोटींचा निधी \nमोदींच्या करिष्म्यामुळेच राऊत ‘खासदार’..\nरोटरी क्लबच्यावतीने कै. अण्णा बोभाटे यांना अनोखी श्रद्धांजली\nवैभववाडीत दशावतार नाट्यप्रयोग उत्साहात\nआरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी उद्या बुद्धीजीवी वर्गाची बैठक\nखा. विनायक राऊत यांच्या हस्ते वैभववाडीत विविध विकासकामांचा शुभारंभ\nकोकणच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक खबरबात, घडामोडींचे सर्व पैलू, विशेष रिपोर्ताज, माहितीपट इतकंच नव्हे तर शिक्षण, व्यवसाय, नोकरी, यासंबंधी सगळ्या गोष्टी सांगणारं कोकणातलं एकमेव आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे सिंधुदुर्ग LIVE. सिंधुदुर्गचा सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा मागोवा घेणारं एकमेव आणि कोकणच नंबर वन महाचॅनेल.\nदेवगडात आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन\nसातार्डा रवळनाथचा दसरोत्सव साध्या पध्दतीने…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mardmarathi.com/tag/tula-pahate-re-gayatri-datar-latestlatest/", "date_download": "2021-01-28T12:49:41Z", "digest": "sha1:7BP7AZ5H7DWU63BSSX25NBEBQ6DJJZRU", "length": 7361, "nlines": 82, "source_domain": "mardmarathi.com", "title": "Tula pahate re GAyatri datar latestlatest Archives - Mard Marathi", "raw_content": "\n“तुला पाहते रे” मधील ईशाचा जिम मधील जुना व्हिडिओ व्हायरल..पाहा व्हिडिओ\nतुला पाहते रे मालिका का संपून अनेक महिने झाली तरीही प्रेक्षकांनी या मालिकेवरील प्रेम काही कमी होऊ दिले नाही. लॉकडाऊन…\n“तुला पाहते रे” मालिकेतील हा कलाकर करतोय डिलिव्हरी बॉयचे काम\nसध्या कोरोना मुळे होणाऱ्या महामारी मुळे जगावर मोठे संकट आले आहे. या व्हायरस मुळे सगळीकडे भीतीचे वातावरण झाले आहे. अशातच…\nGayatri Datar Live तुला पाहते रे मधील या क्षणाला गायत्री म्हणते अविस्मरणीय क्षण.. पाहा व्हिडिओ\nGayatri Datar Live तुला पाहते रे मालिकेवर प्रेक्षकांचे असलेले अफाट प्रेम पाहून झी मराठी ने ही मालिका परत चालू करण्याचा…\nतुला पाहते रे ही मालिका लवकर का संपली होती\nTula pahate re latest news 2 वर्षापूर्वी झी मराठी वर येऊन गेलेली “तुला पाहते रे” या मालिकेने अल्पावधीतच खूप प्रसिद्धी…\nTula pahate re तुला पाहते रे च्या डायरेक्टर सोबत ईशाचे पुनरागमन. दिसणार रोमँटिक रुपात\nTula pahate re तुला पाहते रे मालिका संपून खूप महिने उलटले असले तरी या मालिकेची प्रेक्षकांची मनातील जागा आणखीन कमी…\n“शंकरपाळ्या”च्या व्हिडिओ मधील त्या 2 मुलांचा दुसरा व्हिडिओ समोर. होतोय प्रचंड व्हायरल\nटाईमपास-3 चित्रपटात आता दिसणार ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री\nया “शंकरपाळ्या”चा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. व्हिडिओ तुफान व्हायरल\n बिगबॉस मध्ये दिसून आलेल्या या लोकप्रिय अभिनेत्रीने केली आत्महत्या\nवरुण धवनने मीडिया वाल्यांनाच बजावले, “शांत रहा, माझी बायको घाबरत आहे.”\n“शंकरपाळ्या”च्या व्हिडिओ मधील त्या 2 मुलांचा दुसरा व्हिडिओ समोर. होतोय प्रचंड व्हायरल\nटाईमपास-3 चित्रपटात आता दिसणार ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री\nया “शंकरपाळ्या”चा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. व्हिडिओ तुफान व्हायरल\n बिगबॉस मध्ये दिसून आलेल्या या लोकप्रिय अभिनेत्रीने केली आत्महत्या\n“शंकरपाळ्या”च्या व्हिडिओ मधील त्या 2 मुलांचा दुसरा व्हिडिओ समोर. होतोय प्रचंड व्हायरल\nटाईमपास-3 चित्रपटात आता दिसणार ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री\nया “शंकरपाळ्या”चा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. व्हिडिओ तुफान व्हायरल\n बिगबॉस मध्ये दिसून आलेल्या या लोकप्रिय अभिनेत्रीने केली आत्महत्या\nवरुण धवनने मीडिया वाल्यांनाच बजावले, “शांत रहा, माझी बायको घाबरत आहे.”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://sindhudurglive.com/?p=52446", "date_download": "2021-01-28T11:28:33Z", "digest": "sha1:KRQYJ5TP47VMKCYVMDMBCFJFI6RKB2KZ", "length": 8629, "nlines": 105, "source_domain": "sindhudurglive.com", "title": "प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुलांचे भूमिपूजन | Sindhudurg Live", "raw_content": "\nHome ठळक बातम्या प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुलांचे भूमिपूजन\nप्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुलांचे भूमिपूजन\nदोडामार्ग : ग्रामपंचायत माटणे येथे आज राजेंद्र अनंत पराडकर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व राजेंद्र म्हापसेकर उपाध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुलांचे भूमिपूजन करण्यात आले. ग्रामपंचायत माटणेतुन सध्या 42 घरकुल मंजूर झालेली आहेत. सर्व लाभार्थ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी व उपाध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग याच्या हस्ते मंजुरीचे आदेश देण्यात आले. सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे यांनी घर बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे व अनुदान कसे दिले जाणार ह्याबद्दल मार्गदर्शन केले. यासाठी मिलिंद जाधव गटविकास अधिकारी, मनोजकुमार बेहरे सहाय्यक गटविकास अधिकारी, निलेश जाधव कृषि अधिकारी, गिरगोल डिसोझा विस्तार अधिकारी, संजय शेळके विस्तार अधिकारी, संजय कदम कनिष्ठ सहायक पंचायत समिती दोडामार्गचे अधिकारी वर्ग उपस्थित होते. श्रीम.किशोरी डिचोलकर सरपंच, रुपेश गवस व अन्नपूर्णा ग्रामपंचायत सदस्य, शर्मिला गवस, महादेव गवस व शिवानंद गवस ग्रामपंचायत कर्मचारी, लक्ष्मण नरसिंगराव पवार ग्रामसेवक व सर्व मंजूर लाभार्थी उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.\nPrevious articleश्रेयवादाच्या लढाईत जनतेचा बळी : आशिष सुभेदार\nNext articleपालिकेच्या ‘त्या’ वरिष्ठ लिपिका विरोधात ह्युमन राईट्स करणार RTI खाली अर्ज\nदोडामार्गात कही ख़ुशी कही गम..\nनारायण राणेंंनी जयेंद्र रावराणेंंवर सोपवली ‘ही’ जबाबदारी..\nसावंतवाडी तालुक्यातील सरपंचपदांची आरक्षणे जाहीर\nजिल्हा वारकरी मेळाव्यास वैभव नाईक यांनी दिल्या शुभेच्छा..\nमालवणातील मशिदगल्ली येथील जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nबंजारा तांड्यांना ग्रामपंचायतीमध्ये गटाचा दर्जा देऊन विकास : मुख्यमंत्री देवेंद्र...\nमुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाची झाराप ते जानवली पर्यत विनायक राऊत, वैभव...\nदसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आ. वैभव नाईक यांच्या प्रचाराला घरोघरी सुरवात\nगेली २५ वर्षे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करणे हे कौतुकास्पद: डॉ...\nतो विषय शिवसेनेसाठी संपलेला | उदय सामंत यांचं विधान\nभाजपतर्फे बांद्यात नारीशक्तीचा सन्मान\nकोकणच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक खबरबात, घडामोडींचे सर्व पैलू, विशेष रिपोर्ताज, माहितीपट इतकंच नव्हे तर शिक्षण, व्यवसाय, नोकरी, यासंबंधी सगळ्या गोष्टी सांगणारं कोकणातलं एकमेव आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे सिंधुदुर्ग LIVE. सिंधुदुर्गचा सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा मागोवा घेणारं एकमेव आणि कोकणच नंबर वन महाचॅनेल.\nकोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत : के. मंजुलक्ष्मी\nविनोद कांबळी क्रिकेट ॲकॅडमीच्या क्रीडापटूंसोबत द्वारकानाथ संझगिरी साधणार संवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.livemarathi.in/this-is-my-personal-role-not-mahavikas-aghadi-ajit-pawar/", "date_download": "2021-01-28T10:40:35Z", "digest": "sha1:ZUOEIKD2P4IIXPLQ5OCZNGN3RM7FANB2", "length": 9809, "nlines": 91, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "‘ही’ माझी वैयक्तिक भूमिका, महाविकास आघाडीची नाही : अजित पवार | Live Marathi", "raw_content": "\nHome राजकीय ‘ही’ माझी वैयक्तिक भूमिका, महाविकास आघाडीची नाही : अजित पवार\n‘ही’ माझी वैयक्तिक भूमिका, महाविकास आघाडीची नाही : अजित पवार\nमुंबई (प्रतिनिधी) : केंद्राच्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज (गुरूवार) होत आहे. या बैठकीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान केले आहे. एका बैठकीतून हा प्रश्न सुटणार नाही, ही माझी वैयक्तिक भूमिका आहे, महाविकास आघाडीची नाही, असे पवार यांनी म्हटले आहे. ते बैठकीपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.\nअजित पवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आंदोलनावर सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले आहे. आमची भूमिका मान्य करा, अशी आग्रही भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे, दिल्लीत हे आंदोलन चिघळले आहे, त्यामुळे कृषी विधेयकाबाबत काही प्रमाणात बदल करण्याचे निर्णय घेतले जातील, पण बिल संपूर्ण रद्द करावे ही शेतकऱ्यांची भूमिका आहे, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी पाठिंबा दिला आहे, आज त्याचबाबत महत्त्वाची बैठक होत आहे, असे पवार यांनी सांगितले.\nPrevious articleचुलत मामानेच घातला भाच्याला लाखोंचा गंडा\nNext articleखेळाडूंसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय..\nदेवेंद्रजी, तुम्हाला लवकरच संधी मिळेल : राष्ट्रवादी\nगृहमंत्रीजी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता तर…\nराधानगरी तालुक्यात ४९ ठिकाणी महिलांना संधी…\n‘संजय गांधी निराधार समिती’च्या भुदरगड तालुका अध्यक्षपदी प्रकाश पाटील यांची फेरनिवड\nगारगोटी (प्रतिनिधी) : संजय गांधी निराधार समितीच्या भुदरगड तालुका अध्यक्षपदी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांची फेरनिवड करण्यात आली. तर इतर सदस्यांच्याही निवडी पालकमंत्री सतेज पाटील यांनी जाहीर केल्या. निवडीनंतर आमदार प्रकाश आबिटकर आणि शिवसेनेचे...\nमागाडे खून प्रकरणातील संशयितांना ‘मोक्का’ लावा…\nइचलकरंजी (प्रतिनिधी) : राजकीय वैमनस्यातून झालेल्या संदीप मागाडे याच्या खुनाचा मुख्य सूत्रधार के. के. ग्रुपचा म्होरक्या, ग्रा.पं. सदस्य कुमार कांबळे आणि त्याच्या साथीदारांना तत्काळ अटक करुन त्यांना मोक्का लावावा, अशी मागणी करीत आज (गुरुवार)...\nपेट्रोलचे दर कमी झालेच पाहिजेत, अन्यथा… : सर्वसामान्य वाहनधारक संतप्त (व्हिडिओ)\nपेट्रोलचे दर आता उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने सर्वसामान्य वाहनधारकाच्या खिशाला मोठी चाट बसत आहे. याबाबत वाहनधारकांनी ‘लाईव्ह मराठी’कडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केलीय.\nदेवेंद्रजी, तुम्हाला लवकरच संधी मिळेल : राष्ट्रवादी\nमुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोत बसून फोटो काढला होता. तो फोटो ट्विट करत, मुंबई मेट्रोतून कधी प्रवास करता येईल असा खोचक सवाल करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. ...\nगृहमंत्रीजी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता तर…\nमुंबई (प्रतिनिधी) : भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्याविषयी पक्षाच्या संकेतस्थळावर चुकीचा उल्लेख झाल्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर दखल घेत कारवाईचा इशारा दिला. देशमुख यांनी केलेल्या ट्विटवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\nकासारवाडी फाटा येथे ट्रकच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू\nकोल्हापुरी ठसका : पर्यटनासाठी माणसं जंगलात आणि गवे शहरात..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/after-lok-sabha-now-three-labor-bills-passed-in-rajya-sabha-including-gratuity-these-things-will-change/", "date_download": "2021-01-28T11:32:33Z", "digest": "sha1:CCWJTJSDM6FCSOSYJ27IOVWVUXLDFTG7", "length": 15291, "nlines": 199, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर झाली तीन कामगार बिले, आता 'या' गोष्टी बदलणार - Hello Maharashtra", "raw_content": "\nलोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर झाली तीन कामगार बिले, आता ‘या’ गोष्टी बदलणार\nलोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर झाली तीन कामगार बिले, आता ‘या’ गोष्टी बदलणार\n राज्यसभेत बुधवारी नवीन कामगार विधेयक मंजूर करण्यात आले. यावेळी तीन कामगार संहितांवरील बिले पास झाली. या नव्या कामगार कायद्यामुळे देशातील संघटित आणि असंघटित अशा दोन्ही कामगारांना बर्‍याच नवीन सुविधा मिळतील. ज्यामध्ये सर्व कामगारांना नियुक्तीपत्र देणे बंधनकारक असेल. तसेच त्यांचा पगार हा डिजिटल पद्धतीने द्यावा लागेल. वर्षातून एकदा सर्व कामगारांची आरोग्य तपासणी देखील आता अनिवार्य करण्यात आली आहे. त्याचबरोबर उद्योजकांचा व्यवसाय सुकर करण्यासाठीही अनेक तरतुदी आणल्या गेल्या आहेत.\nकामगार मंत्री संतोष गंगवार म्हणाले की, “सध्याच्या कायद्यात दंडाची रक्कम अपघात झाल्यास सरकारच्या खात्यात जाते, परंतु आताच्या या नव्या कायद्यात दंडाची 50 टक्के रक्कम पीडिताला दिली जाईल.”\nगंगवार म्हणाले की, “देशाच्या 73 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कामगार कायद्यात बदल करण्यात येत आहेत, जे मालक आणि कामगार दोघांसाठीही फायद्याचे ठरतील. वेतन कोड आधीपासून सूचित केले गेले आहे. जुने 29 कायदे ‘या’ चार संहितेत समाविष्ट केले गेले आहेत.”\nहे पण वाचा -\nBudget 2021: बुलेट ट्रेनचे नेटवर्क वाढविणार, अर्थसंकल्पात…\nतेल आणि साबणानंतर आता ‘हे’ स्किन क्लीनजिंग…\nमार्क झुकरबर्गने घेतला मोठा निर्णय, यापुढे फेसबुक राजकीय…\nलोकसभेनंतर आता राज्यसभेत ‘हि’ तीन कामगार बिले मंजूर झाली\nखालच्या सभागृहात या विधेयकावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना कामगार मंत्री संतोषकुमार गंगवार म्हणाले की, “प्रवासी कामगारांबाबत सरकार अत्यंत संवेदनशील आहे. आता प्रवासी कामगारांची डेटा बँक तयार करण्याची तरतूद केली जात आहे.” ते पुढे म्हणाले की,” प्रवासी कामगारांना त्यांच्या मूळ निवासस्थानावर जाण्यासाठी वर्षातून एकदा मालकांनी प्रवास भत्ता द्यावा अशी व्यवस्था केली जात आहे.”\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.\nमराठा आरक्षणासाठी १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nअभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण\nBudget 2021: बुलेट ट्रेनचे नेटवर्क वाढविणार, अर्थसंकल्पात रेल्वेला होणार आतापर्यंतचे…\nतेल आणि साबणानंतर आता ‘हे’ स्किन क्लीनजिंग प्रोड्क्टही होणार महाग, अडीच…\nमार्क झुकरबर्गने घेतला मोठा निर्णय, यापुढे फेसबुक राजकीय गटांची शिफारस करणार नाही\nरेशनकार्डाला आधार, मोबाईल लिंकिंग 31 जानेवारीपर्यंत करून घ्या; जिल्हाधिकार्‍यांचे…\nBudget 2021: जर आपण देणगी देत असाल तर या वेळेस अर्थसंकल्पातून आपल्याला मिळू शकेल मोठा…\nशेतकरी आंदोलनात मोठी फुट; दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार\n Facebook युजर्संचे फोन नंबर विक्रीला, टेलिग्रामवर…\nमोदी सरकारने लावला ८ वर्ष जुन्या वाहनांवर ‘ग्रीन…\niPhone आवडणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, Apple ने खास भारतासाठी…\nशेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांचे सखोल ज्ञान असते तर…\nभाजप वेबसाईटवरील आक्षेपार्ह्य उल्लेखावर रक्षा खडसेंची प्रथमच…\nसुकन्या समृद्धि योजना, PPF, SCSS किंवा KVP यांमधील…\nदहा दिवसापूर्वी कोविड-19 मुळे मृत्यू झालेली आजी परत आली घरी;…\n कोरोना लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्याचा छातीत…\nया ३ खानांविरोधात मुंबई पोलिसांत FIR दाखल; Covid-19 संबंधित…\nकोरोनावरील सीरमची ‘कोव्हिशिल्ड’ लस मिळेल…\nGood News : संपुर्ण देशात कोरोनाची लस मोफत मिळणार;…\nशेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांचे सखोल ज्ञान असते तर…\nभाजप वेबसाईटवरील आक्षेपार्ह्य उल्लेखावर रक्षा खडसेंची प्रथमच…\n नाहीतर.. भाजपला महाराष्ट्रात राजकारण करणं कठीण होईल\nफडणवीसांनी नुसतं आरक्षण दिलं नाही तर ते कोर्टात टिकवलंही,…\nबॉलिवूडलासुद्धा मोहात पाडतील अश्या पाच भोजपुरी अभिनेत्री;…\nआमिर खानच्या ‘सरफरोश’ चित्रपटाचा बनणार सीक्वल;…\nमहेशबाबूंची नम्रता शिरोडकर झाली 49 वर्षांची, जाणून घ्या खास…\n‘या’ सिनेमातून कतरिना कैफची बहीण इसाबेल ठेवणार…\nBudget 2021: बुलेट ट्रेनचे नेटवर्क वाढविणार, अर्थसंकल्पात…\nतेल आणि साबणानंतर आता ‘हे’ स्किन क्लीनजिंग…\nमार्क झुकरबर्गने घेतला मोठा निर्णय, यापुढे फेसबुक राजकीय…\nरेशनकार्डाला आधार, मोबाईल लिंकिंग 31 जानेवारीपर्यंत करून…\nपेट्रोल पंपावर ‘या’ सुविधा असणे बंधनकारक; मोफत…\nसुभाषचंद्र बोस गांधीजींचा पराभव करून काँग्रेसचे अध्यक्ष बनले…\nआणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू…\nमहेशबाबूंची नम्रता शिरोडकर झाली 49 वर्षांची, जाणून घ्या खास…\nतुम्ही महिला आहात अन् कामाच्या ठिकाणी तुमचा लैंगिक छळ होतोय,…\nनामांतर दिन विशेष | नामांतराचा लढा नक्की काय होता\nमुलांची झोप नीट होत नसल्यास ‘या’ टिप्सचा करा…\nतुम्हालाही अशी Verification Blue Tick हवीय का\nलहान बाळाला जेवताना मोबाइल देत असाल तर होईल ‘हे’…\nदूध आवडत नसल्यास ‘अश्या’ पद्धतीने करा सेवन\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.rangabhoomi.com/podcast/abhijeet-zunjarrao-interview-chat-abhinay-kalyan/", "date_download": "2021-01-28T10:36:07Z", "digest": "sha1:GEUZZIJXG5VRHKEQPYFUP24HN2GNSGWZ", "length": 5510, "nlines": 138, "source_domain": "www.rangabhoomi.com", "title": "बहुगुणी रंगकर्मी अभिजीत झुंजारराव यांच्याशी गप्पा | Marathi Podcast | रंगभूमी.com Podcast", "raw_content": "\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nरंगभूमी.comनटरंग, नवरंग आणि नवरस\nयेथे शोधा... म्हणजे सापडेल\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nबहुगुणी रंगकर्मी अभिजीत झुंजारराव यांच्याशी गप्पा\nबहुगुणी रंगकर्मी अभिजीत झुंजारराव यांच्याशी गप्पा\nअभिनेता ते दिग्दर्शक अशा विविध भूमिकांमधून आपल्या सतत भेटीस येणारे, नाटक, एकांकिका गाजवून आता थेट सिनेमापर्यंत मुसंडी मारणारे अभिनय, कल्याण संस्थेचे प्रख्यात रंगकर्मी श्री. अभिजीत झुंजारराव यांच्याशी मारलेल्या गप्पा.\nप्रयोग मालाड – लेखक एक नाट्यछटा अनेक (LENA) स्पर्धा\nघटोत्कचः वेधक नाटकाची विवादास्पदता (महाराष्ट्र टाईम्स)\nमहाभारतातील उपेक्षितांची गोष्ट – ‘घटोत्कच’ (सामना)\nखूप छान पॉडकास्ट आहे…..अभिजीत सरांचे स्ट्रगल खूप मोठे आहे….👌👌👌\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nइतिहासातील सोनेरी पाने − प्रयोग मालाड घेऊन येतंय ४८ एकांकिकांचे ऑनलाईन थिएटर\nजागतिक ऑनलाईन मराठी साहित्य अभिवाचन महोत्सवाच्या अंतिम फेरीचे ऑनलाईन सादरीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://prasadkerkar.com/others/bang-to-the-central-government/", "date_download": "2021-01-28T12:12:03Z", "digest": "sha1:ALHV76MKAM7JLE5QJNVUVZXBF2JV2XPP", "length": 14681, "nlines": 73, "source_domain": "prasadkerkar.com", "title": "केंद्राला दणका – Prasad Kerkar", "raw_content": "\nजानेवारी 12, 2021 जानेवारी 12, 2021\nगेले दीड महिना कडक थंडी, अवेळी पडलेला पाऊस याची तमा न बाळगता आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून नव्हे तर न्यायालयाने पहिला सर्वात मोठा दिलासा दिला आहे. देशातील शेतकऱ्यांचा आवाज सर्वात प्रथम राज्यकर्त्यांनी एकावयास पाहिजे होता, परंतु तसे न झाल्याने अखेर देशातील न्यायव्यवस्थेला त्याची देखल घेत सरकारला दणका देणे अखेर भाग पडले. सरकार केवळ चर्चेचा घोळच घालीत आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी आठ फेऱ्या झाल्या खऱ्या परंतु त्यातून निष्पन्न काहीच निघाले नाही. शेवटी सरकारने नव्या कायद्यांना स्थगिती तरी द्यावी अन्यथा आम्ही देऊ अशा स्पष्ट शब्दात केंद्राला सर्वोच्च न्यायालयाने बजावत जबरदस्त दणका दिला आहे. कृषी कायदे स्थगित ठेऊन त्यावर सविस्तर चर्चा करुन त्यातील कलमे ठरविण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नियुक्त करावी, अशी महत्वाची सूचना केंद्र सरकारला करण्यात आली आहे. सरकारने या संबंधी प्रतिष्ठेचा प्रश्न करु नये असेही केंद्राला बजावले आहे. नवे कृषी कायदे करताना केंद्राने कोणती प्रक्रिया अवलंबिली याची कल्पना आम्हाला नाही. परंतु बहुतेक राज्ये या कायद्यांविरोधात भूमिका घेत आहेत. मूळात कृषी हा राज्यांचा विषय आहे त्यामुळे केंद्राने कायदे करणेही योग्य नाही. असे असले तरीही केंद्राचा कायदा करण्याचा अधिकार अबधित आहे. असे असले तरीही केंद्राने सर्व राज्यांशी याविषयी चर्चा करणे बंधनकारक आहे. यापूर्वीच्या सरकारने कृषी कायदे करण्याचे ठरविले होते, हा सरकारचा युक्तीवाद काही न्यायालयाने ग्राह्य धरला नाही.\nयाचबरोबर केंद्र सरकारने आंदोलन प्रभावीपणे हाताळलेले नाही असाही ठपका न्यायालयाने ठेवला आहे. आंदोलक शेतकऱ्यांवर सरकार जी दांडूकेशाही करीत आहे त्याचाही समाचार न्यायालयाने घेतला. येथे रक्तपात झाल्यास त्याला जबाबदार कोण असाही सवाल न्यायालयाने केले आहे. राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकऱ्यांनी घेराव घातल्याने सत्ताधाऱ्यांना चांगलाच घाम फोडला आहे. पंजाब, हरयाणा, उत्तरप्रदेश येथून प्रामुख्याने शेतकरी आलेले असले तरीही आता यात देशाच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी सामील होऊ लागल्याने सत्ताधाऱ्यांसाठी ही एक मोठी चिंतेची बाब ठरली आहे. एकीकडे चर्चा तर दुसरीकडे दडपशाही असे दुहेरी काम केंद्राने सुरु आहे. राजधानीत येणारे सर्व रस्ते त्यामुळे जाम झाले असून जीनवानश्यक वस्तू वगळता कोणतीही वाहने शेतकरी राजधानीत सोडत नाही आहेत. त्यामुळे राजधानीची पूर्णपणे कोंडी करण्यात आली आहे पंतप्रधानांनी मन की बातमध्ये बोलताना सध्याचे नवीन कृषी कायदे किती फायदेशीर आहेत व त्याचे फायदे मिळायला सुरुवात देखील झाली आहे, असा दावा केला होता.\nमात्र याकडे शेतकऱ्यांनी पूर्णपणे दुलर्क्ष केले आणि आपले आंदोलन सुरुच ठेवले आहे. यामुळे दिल्लीत कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना देशाचे गृहमंत्री मात्र हैद्राबादमध्ये नगरपालिकेच्या प्रचारात गुंग होते. सुरुवातीपासून सरकारचा अंदाज होता की, शेतकऱ्यांचे आंदोलन फार गंभीरतेने घेण्याची गरज नाही, कारण सध्याच्या कडाक्याच्या थंडीत शेतकऱी फार काळ टिकाव धरु शकणार नाहीत. परंतु हा त्यांचा अंदाज पूर्णपणे फसला व शेतकरी मोठ्या जिद्दीने दिल्लीत ठाण मांडून आहेत. शेवटी कृषीमंत्र्यांनी त्यांना चर्चेला बोलाविले. सरकारने संसदेत घाईघाईने संमंत केलेली विधेयके मागे घेतल्याशिवाय चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही, अशी भूमिका घेतल्याने शेतकरी व सरकार यांच्यात आता संघर्ष उभा ठाकला आहे. सरकार खरोखरीच या शेतकऱ्यांचे एकून घेणार आहे का असा सवाल आहे. कारण कृषी विधेयके संमंत करण्यापूर्वी सरकारने लोकप्रतिनिंधींनाही विश्वासात घेतले नव्हते. त्यामुळे भांडवलदारांना मुक्तव्दार देणारी ही विधेयके सरकारने घाईघाईत फारशी चर्चाही न करता संमंत केली.\nसंसदेच्या इतिहासात अशा प्रकारे देशाच्या एका महत्वाच्या प्रश्नावरील विधेयके अशा प्रकारे चटावरचे श्राध्द उरकल्यासारखी संमंत केली होती. सरकारला जर खरोखरीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांची कदर असती तर त्यांनी ही विधेयके देशातील कृषीतज्ज्ञांपुढे चर्चेला ठेवली असती तसेच सर्वसामान्यांची मते आजमावली असती. त्यानंतर संसदेत यावर सांगोपांग चर्चा घडवून आणली असती. त्यात विरोधकांनी व शेती विषयातील तज्ज्ञांनी सुचविलेल्या बदलांचा स्वीकार करुन या विधेयकांना अंतिम स्वरुप दिले असते. मात्र असे काहीही झाले नाही व सरकारने अगोदरच सर्व ठरवून ही विधेयक संसदेत असलेल्या पाशवी बळाच्या जोरावर तसेच काही स्थानिक पक्षांना हाताशी घेऊन संमंत केली. संसदेतील बहुमताच्या आधारे आपण काही करु शकतो ही त्यांची मस्ती आहे. संसदेतील बहुमताप्रमाणे रस्त्यावरील बहुमतालाही किंमत असते याचा त्यांना अंदाज नव्हता. दिल्लीत जमलेल्या लाखो शेतकऱ्यांनी रस्त्यावरचे बहुमत सत्ताधाऱ्यांना कसे नमवू शकते हे दाखवून दिले आहे. या आंदोलकर्ते शेतकऱ्यांना गुन्हेगारांसारखी वागणूक दिली जात आहे हे एक मोठे दुर्दैव आहे. हे शेतकरी थंडीची तमा न बाळगताही आपले आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला पंजाबच्या मुख्यमंत्र्याची व कॉँग्रेसची फूस आहे, असा आरोप भाजपा करीत आहे. मात्र असे आरोप करण्यापेक्षा सत्तधाऱ्यांनी शेतकऱ्यांनी मांडलेल्या प्रश्नांचा विचार करावा. प्रत्येक बाबतीत राजकारण पाहू नये. अन्यथा शेतकऱ्यांचा हा एल्गार सरकार उखडून टाकू शकतो. आता सर्वोच्च न्यायालयाने जबरदस्त दणका दिल्यावर तरी सरकार शेतकरी विरोधी आपली पावले मागे घेणार का ते पहावे लागेल.\nडिसेंबर 30, 2020 डिसेंबर 30, 2020\nऑक्टोबर 19, 2020 ऑक्टोबर 19, 2020\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबायडेन पर्व सुरु जानेवारी 23, 2021\nअर्णब, जनतेला माहिती द्या\nरणधुमाळी व त्यानंतर…. जानेवारी 21, 2021\nसरशी महाआघाडीची जानेवारी 19, 2021\nसर्वात मोठी मोहीम जानेवारी 18, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/sports/story-icc-world-cup-2019-sri-lanka-vs-india-match-44-five-records-set-in-one-match-1812948.html", "date_download": "2021-01-28T12:39:47Z", "digest": "sha1:5OMX3CS3FPDIGJZZB6YPYPUSKPMWNUOR", "length": 27777, "nlines": 305, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "ICC World Cup 2019 Sri Lanka vs India Match 44 Five Records set in One Match, Sports Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nWC #INDvSL: पाच खास अन् अनोख्या विक्रमांवर एक नजर\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nलीड्सच्या मैदानात श्रीलंकेला नमवत भारतीय संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहचला आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या सामन्याच्या निकालानंतर भारत अव्वल स्थानी कायम राहणार की ऑस्ट्रेलिया यावरुन सेमीफायनलचं समीकरण स्पष्ट होणार आहे. पण तत्पूर्वी आपण एक नजर टाकूयात आजच्या सामन्यानंतर झालेल्या काही खास विक्रमांवर\nपाकला मागे टाकतं भारताची ऑस्ट्रेलियाशी बरोबरी\nया सामन्यासह भारताने एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेला तब्बल ९१ वेळा पराभूत करत पाकला मागे टाकले. पाकिस्तानने ९० एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेला पराभूत केले आहे. प्रतिस्पर्धी संघाला एकदिवसीयमध्ये सर्वाधिकवेळा पराभूत करणाऱ्या संघामध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत यांची बरोबरी झाली आहे. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला ९१ एकदिवसीय सामन्यात पराभूत केले आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ८२ तर भारताला ७७ वेळा पराभूत केले आहे.\nविश्वचषकात दोन्ही सलामवीरांची एकाचवेळी शतकं\nश्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी दोघांनी शतकी खेळी केली. रोहित शर्माने १०३ तर लोकेश राहुलने १११ धावा केल्या. या यादीत श्रीलंकेची जोडी आघाडीवर आहे. उपल थरंगा आणि दिलशान या सलामी जोडीनं दोनवेळा एकाच वेळी शतके झळकावली होती. २०११ च्या विश्वचषकात झिम्बाब्वे विरुद्ध थरंगा (१३३) आणि तिलकरत्ने दिलशानने (१४४) धावा केल्या होत्या. याच स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात या जोडीनं थरंगा (१०२) आणि दिलशान (१०८) धावांची नाबाद खेळी केली होती.\nविश्वचषकात भारताकडून सर्वोच्च सलामी\nश्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात लोकेश राहुल आणि रोहित शर्मा या सलामी जोडीने १८९ धावांची भागीदारी रचली. आतापर्यंतच्या विश्वचषकातील भारताकडून झालेली ही सर्वोच्च भागीदारी आहे. यापूर्वी बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात या जोडीने १८० धावांची सलामी दिली होती. यावेळी रोहितने शिखर धवन सोबत आयर्लंडविरुद्ध केलेल्या १७४ धावांची भागीदारीचा विक्रम मागे टाकला होता. १९९६ च्या विश्वचषक स्पर्धेत सचिन तेंडुलकर आणि -अजय जडेजा यांनी केनियाविरुद्धच्या सामन्यात १६३ धावांची भागीदारी रचली होती. तर २००३ च्या विश्वचषकात सचिन-सेहवाग जोडीने श्रीलंकेविरुद्ध १५३ धावांची खेळी केली होती.\nश्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने विश्वचषकातील सहावे शतक झळकावले. १६ सामन्यात त्याच्या नावे ६ शतकांची नोंद झाली आहे. विक्रमादित्य सचिन तेंडुलकरने विश्वचषकातील ४४ सामन्यात ६ शतके झळकावली होती. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या नावे ४२ सामन्यात ५ तर श्रीलंकेचा माजी सलामीवीर कुमार संगकाराच्या नावे ३५ सामन्यात ५ शतकांची नोंद आहे.\nविश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक शतकांचा विक्रम\nरोहित शर्माचे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील हे पाचवे शतक आहे. त्याने संगकाराच्या विक्रम मोडीत काढत नवा किर्तीमान आपल्या नावे केला. संगकाराने २०१५ च्या विश्वचषकात ४ शतके झळकावली होती.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nया पाच कारणांमुळे लंकेला भारतापेक्षा भारी ठरणं जमलं नाही\n#INDvSL'जस्टिस फॉर काश्मीर'च्या बॅनरसह मैदानावरुन विमानाच्या घिरट्या\nICC WC : हिटमॅन रोहित 'विश्व-विक्रमा'च्या उंबरठ्यावर\nडेव्हिड वॉर्नरने सचिन तेंडुलकरचा विक्रम टाकला मागे\n#IndvsAus Record: जे सचिनला जमलं नाही ते रोहितनं करुन दाखवलं\nWC #INDvSL: पाच खास अन् अनोख्या विक्रमांवर एक नजर\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\n'माझ्यासाठी कर्णधार कोहलीनं सर्वस्व पणाला लावले'\n पाकची माजी कर्णधार सना मीरचा क्रिकेटला अलविदा\nICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्थगित करा : बीसीसीआय\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://sindhudurglive.com/?p=52449", "date_download": "2021-01-28T12:01:10Z", "digest": "sha1:6O34N2CIX662Y2AEZWWQDOESQ3UBJ4ND", "length": 7690, "nlines": 105, "source_domain": "sindhudurglive.com", "title": "पालिकेच्या ‘त्या’ वरिष्ठ लिपिका विरोधात ह्युमन राईट्स करणार RTI खाली अर्ज | Sindhudurg Live", "raw_content": "\nHome ठळक बातम्या पालिकेच्या ‘त्या’ वरिष्ठ लिपिका विरोधात ह्युमन राईट्स करणार RTI खाली अर्ज\nपालिकेच्या ‘त्या’ वरिष्ठ लिपिका विरोधात ह्युमन राईट्स करणार RTI खाली अर्ज\nसावंतवाडी : पालिकेतील वरिष्ठ महिला लिपिक यांची ह्युमन राईट्स ट्रस्ट माहितीचा अधिकार अधिनियम कायदा 2005अधिकाराखाली माहिती देण्याचा अर्ज करणार असून वरिष्ठ लिपिक आसावरी केळबाईकर यांची सावंतवाडी नगर पालिकेमध्ये नियुक्ती करण्यात आलेली नियुक्ती पत्राची छायांकित प्रत व जातपडताळणीकरीता वरिष्ठ लिपिक पदासाठी पाठपुरावा केलेल्या आवश्यक कागदपत्राची छायांकित प्रत तसेच नेमणूक केलेल्या पत्राची प्रत मिळावी अशी मागणी ह्युमन राईट्सचे प्रदेश महासचिव अमित वेंगुर्लेकर करणार आहेत. तर नियुक्ती सहित आज तागायत त्यांच्या अक्त्यारित झालेल्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी झालेल्या आदेशासहित व प्रलंबित असलेल्या सर्व अधिकृत, अनधिकृत कामांच्या निविदाची छायाकिंत प्रत मागविणार असल्याची माहिती दिली आहे.\nताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.\nPrevious articleप्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुलांचे भूमिपूजन\nNext articleजगविख्यात महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचे निधन\nकणकवली सरपंच आरक्षण : इच्छुकांच्या आशा पल्लवीत-अनेकांचा हिरमोड.\nदोडामार्गात कही ख़ुशी कही गम..\nनारायण राणेंंनी जयेंद्र रावराणेंंवर सोपवली ‘ही’ जबाबदारी..\nबांधकाम समितीची ६ रोजी सभा\nदिगवळे-रांजणवाडी धरण प्रकल्पाचे तातडीने सर्व्हेक्षण करणार : विनायक राऊत\nराहुल गांधी, प्रीयांका गांधी हाथरसमध्ये दाखल\nसौर दत्तयागाची माणगाव श्रीदत्तमंदीरात थाटात सांगता ; माणगावनगरी दुमदुमली\nबिहारच्या वृद्धाला हलवलं ओरोसला ; तापनं फणफणत असल्यानं आरोग्य यंत्रणा झाली...\nथेट बोला; अभिनेत्री मेघा घाडगे सोबत..\n‘अतिथी देवो भव ‘चा संतोष वालावलकरांनी जपला मंत्र ; केरळीयन निसर्गप्रेमीला दिला...\nकुडाळात आज कोरोनाचे एवढे रुग्ण\nकोकणच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक खबरबात, घडामोडींचे सर्व पैलू, विशेष रिपोर्ताज, माहितीपट इतकंच नव्हे तर शिक्षण, व्यवसाय, नोकरी, यासंबंधी सगळ्या गोष्टी सांगणारं कोकणातलं एकमेव आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे सिंधुदुर्ग LIVE. सिंधुदुर्गचा सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा मागोवा घेणारं एकमेव आणि कोकणच नंबर वन महाचॅनेल.\nजिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास समितीची सर्वसाधारण सभा\nशहिदांच्या कोलझर गावचा इतरांनी घ्यावा आदर्श ; तहसीलदार रजपूत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.chandrapurkranti.in/2020/07/gadchoroli.html", "date_download": "2021-01-28T11:21:29Z", "digest": "sha1:FULSOUMTVEYCN7ISMTLX6IJBYIL65LUE", "length": 6576, "nlines": 54, "source_domain": "www.chandrapurkranti.in", "title": "चामोर्शी मार्गावर वाहने फसण्याचा सिलसिला सुरू, एका बाजूस फुटभर खोल खड्डे पडूनही कंत्राटदाराचे दुर्लक्ष", "raw_content": "\nमुख्यपृष्ठचामोर्शी मार्गावर वाहने फसण्याचा सिलसिला सुरू, एका बाजूस फुटभर खोल खड्डे पडूनही कंत्राटदाराचे दुर्लक्ष\nचामोर्शी मार्गावर वाहने फसण्याचा सिलसिला सुरू, एका बाजूस फुटभर खोल खड्डे पडूनही कंत्राटदाराचे दुर्लक्ष\nगडचिरोली प्रतिनिधी - गडचिरोली- चामोर्शीे राष्ट्रीय महामार्गावर एका बाजुस कामास प्रारंभ न केल्याने या महामार्गावर पावसामुळे अवजड वाहने फसण्याला सुरूवात झाली आहे.यामुळे वाहतुकीत खोडंबा सुरू असल्याने वाहनधारकांना लाखो रूपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे.शासकिय विज्ञान महाविद्यालयापासुन ते डॉ मल्लीक यांच्या दवाखान्यापर्यत एका बाजुचे काम करण्यात आले आहे.मात्र शिवकृपा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयासमोरील नाल्याच्या दोन्ही बाजूला मजबुतीकरण करण्यात न आल्याने. या मार्गावरून अवजड वाहने जाण्या येण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे वाहन चालकांना दुसऱ्या बाजूने वाहने चालवावी लागत आहे.या मार्गावर जिल्हा परिषद हायस्कूल समोर तसेच राधे ईमारतीसमोर मोठे खड्डे पडले आहेत . जवळपास एक ते दोन फूट खोल. खड्ड्यात पाणी साचल्याने रात्रीच्या सुमारास वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही.त्यामुळे अवजड वाहने या ठिकाणी फसत आहेत.त्यामुळे वाहन धारकांना लाखो रूपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे.वाहने फसल्यामुळे वाहतुकीत खोडंबा निर्माण होत आहे.तर दुसऱ्या बाजूला समर्थ यांच्या दुकानासमोर गेल्या कित्येक दिवसापासून ट्रक उभा आहे.तसेच चामोर्शी मार्गावरील गॅरेज समोरही वाहने सिमेंट रस्त्यावर दुरूस्त केली जातात.यामुळे या मार्गावरून वाहने काढण्यास अडचण अडचण निर्माण होत आहे. पालीका प्रशासन व चालकांना दुसऱ्या बाजुने वाहने कंत्राटदाराने या बाबीची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे .\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nगोंडपिपरीच्या काकडे-कांबळे-कटरे \"त्रिदेव\" शिपायांच्या हैरतअंग्रेज कारनामा\nखळबळजनक चंद्रपुरात मिळाला पुन्हा एक पॉझिटिव्ह\nसिटीपीएस मध्ये क्वाटरचा भोंगळ कारभार उघड \nना.वडेट्टीवार आणि खा.धानोरकर यांच्यात शितयुध्द पालकमंत्री वडेट्टीवारांना घरचा अहेर\nआरटीओ कार्यालयाच्या निरीक्षकाला ४० हजार रूपयांच्या लाच मागणाऱ्या अशोक मते ला अटक \nखासदार धानोरकर समर्थक गुंडांचा पत्रकार राजू कुकडे यांचेवर प्राणघातक हल्ला\nधक्कादायक :- माढेळी ग्रामपंचायत निवडणुकीत सुगंधीत तंबाखू तस्कर जोमात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mymarathi.net/news/jivraj-366/", "date_download": "2021-01-28T12:44:57Z", "digest": "sha1:4QAEIHTETI6N7XBTSI6SL3TUX5DWB7UT", "length": 14659, "nlines": 66, "source_domain": "mymarathi.net", "title": "वर्ल्डस्किल्स’मध्ये श्वेता रतनपुराची कांस्य पदकाची कमाई | My Marathi", "raw_content": "\nमहात्मा गांधीचे विचार चमत्कार नव्हे हा अनुभवण्याचा, आचरणाचा विषय – डॉ. श्रीपाल सबनीस\nएम 3 करंडक आंतरक्लब 23 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत केडन्स संघाचा अंतिम फेरीत प्रवेश\nवैकुंठात नागरिकांना सुविधा उपलब्ध करुन देणे व अपूर्ण कामे पूर्ण करणे हीच महेश लडकत यांना श्रद्धांजली – संदीप खर्डेकर.\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार-2019 जाहीर\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरेंट जारी, 6 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश\n सीमाभागातल्या सव्वाशे वर्ष जुन्या मराठी संस्कृतीचे दृकश्राव्य चित्रण\nपुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 148\nजिल्हा प्रशासनाच्यावतीने कॅमेरामन मोरे आणि खंडागळे यांचा गौरव\nडायरी (लेखिका- पूर्णिमा नार्वेकर)\nसलमान सोसायटी त अभिनेता उपेंद्र लिमये पाहूण्या भूमिकेत\nHome News वर्ल्डस्किल्स’मध्ये श्वेता रतनपुराची कांस्य पदकाची कमाई\nवर्ल्डस्किल्स’मध्ये श्वेता रतनपुराची कांस्य पदकाची कमाई\nरशियातील कझानमध्ये झालेल्या इंटरनॅशनल स्किल ऑलिम्पिक्समध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला\nजगभरातील ६३ देशातील १३५४ स्पर्धकांचा सहभाग; भारतासाठी पदक जिंकल्याचा मनस्वी आनंद : श्वेता\nपुणे : रशियाच्या काझानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कौशल्य ऑलिम्पिक अर्थात इंटरनॅशनल स्किल ऑलिम्पिक्स ‘वर्ल्डस्किल्स’ स्पर्धेत ग्राफिक डिझाईन टेक्नॉलॉजी प्रकारात डिझाईन मीडिया अँड एंटरटेनमेंट स्कुलची विद्यार्थिनी श्वेता रतनपुरा हिने कांस्यपदक पटकावले आहे. देशासाठी ग्राफिक डिझाईन टेक्नॉलॉजीच्या प्रकारात कांस्यपदक पटकावणारी श्वेता पहिली भारतीय महिला ठरली आहे. अंतिम ३५ स्पर्धांमधून उल्लेखनीय कामगिरी करीत श्वेताने कांस्यपदकाची कमाई केली. केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय कौशल्य विकास मिशन’अंतर्गत श्वेताने भारताकडून प्रतिनिधित्व केले.\nतिच्या या कामगिरीबद्दल पुण्यातील डिझाईन मीडिया आणि एंटरटेनमेंट स्कूलच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. रास्ता पेठेतील शांताई हॉटेलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला उद्योजक जयप्रकाश श्रॉफ, डिझाईन मीडियाचे संचालक आणि श्वेताचे मार्गदर्शक सतीश नारायणन, श्रीदेवी सतीश, श्वेताचे वडील विनीतकुमार, आई अमिता यांच्यासह मीडिया डिझाईन अँड एंटरटेनमेंट स्कुलचे मॅनेजर विप्लव पाटीदार आदी उपस्थित होते. यावेळी कझानमध्ये हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेची ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली.\nदर दोन वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा रशियाच्या कझानमध्ये ही स्पर्धा झाली. जगभरातील ६३ देशांमधील १३५४ स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. ४४ विविध प्रकारच्या कौशल्यांसह ४८ जणांचा भारतीय संघ या स्पर्धेत उताराला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय संघाने इतिहास रचत एक सुवर्ण, एक रौप्य, दोन कांस्य आणि १५ जणांनी यशस्वी कामगिरीसाठी ‘मेडल ऑफ एक्सलन्स’ मिळवले आहे.\nश्वेता रतनपुरा म्हणाली, “जगभरातील ३५ स्पर्धकांशी माझा सामना होता. ‘वर्ल्डस्किल्स’ स्पर्धेसाठी इंडिया स्किल्सच्या प्रादेशिक स्पर्धेत भाग घेतला, तेव्हापासूनच गेल्या वर्षभरापासूनसराव सुरु होता. स्टेजवरचा प्रवास सोपा नव्हता. बऱ्याचदा नैराश्य, तणाव यायचा. त्यासाठी सतीश नारायणन यांचे मार्गदर्शन, आईवडिलांचा पाठींबा आणि नियमित व्यायाम, योगा, ध्यान उपयुक्त ठरले. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवतानाच माझ्यातील नकारात्मक गोष्टी शोधून काढल्या आणि त्यावर काम केले. चार दिवसांच्या या स्पर्धेत विविध गोष्टी सहा तासांमध्ये करायच्या होत्या.\n“इंडिया स्किल्स प्रादेशिक स्पर्धेनंतर ग्राफिक डिझाईन टेक्नॉलॉजीच्या ‘वर्ल्ड स्किल्स कझान २०१९’ मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी अनेक फेऱ्यातून श्वेताची निवड करण्यात आली. तिने पुण्यातील डिझाईन मीडिया अँड एंटरटेनमेंट स्कूलमध्ये त्यासाठी प्रशिक्षण घेतले. सतीश नारायणन यांचे मार्गदर्शन व श्वेताची मेहनत यामुळे भारतीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी तिने केली आहे,” अशा शब्दात जयप्रकाश श्रॉफ यांनी तिच्या सत्कारावेळी सांगितले.\nसतीश नारायणन म्हणाले, “२०१३ मध्ये ‘वर्ल्डस्किल्स’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. पहिल्यांदाच भारताकडून सहभागी झाल्याचा आनंद होता. मात्र, पदक जिंकण्यात मला यश आले नव्हते. पण आज माझ्या मार्गदर्शनाखाली श्वेताने कांस्यपदक जिंकत माझ्यासह भारतीयांना अभिमान वाटेल, अशी कामगिरी केली आहे.”\nनिहारिका दुबे ठरली यंदाची मिस पुणे फेस्टिव्हल\nबंधुत्वाच्या तत्वानेच मानवतेचे महत्व जपता येते- डॉ. रामचंद्र देखणे\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. शिवाय पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. http://mymarathi.net/ मालक-संपादक : शरद लोणकर *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार-2019 जाहीर\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरेंट जारी, 6 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश\n सीमाभागातल्या सव्वाशे वर्ष जुन्या मराठी संस्कृतीचे दृकश्राव्य चित्रण\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.dhepe.in/2020/02/blog-post.html", "date_download": "2021-01-28T12:24:06Z", "digest": "sha1:C7LVZ254O6GS3XVNPCTS43VIRSSMOSWV", "length": 3689, "nlines": 60, "source_domain": "www.dhepe.in", "title": "सुनील ढेपे : मेन स्ट्रीमचा पत्रकार म्हणजे काय रे भाऊ ?", "raw_content": "\nमेन स्ट्रीमचा पत्रकार म्हणजे काय रे भाऊ \nPosted by सुनील ढेपे - 05:30 - बातम्या\n#बदलतं_माध्यम #कॅमेरा कोमात #मोबाईल जोमात\nदहा वर्षांपूर्वी जेव्हा मी \"उस्मानाबाद लाइव्ह\" वेबसाईट सुरु केली, तेव्हा याची वेबसाईट कोण पाहतंय आणि वाचतंय म्हणणारे तथाकथित पत्रपंडित आज स्वतःची वेबसाईट सुरु करताहेत...\nपाच वर्षांपूर्वी जेव्हा - जेव्हा पत्रकार परिषद असे, तेव्हा मी मोबाईलवर शुटिंग करताना कुत्सित मनाने हसणारे टीव्ही मिडीयाचे रिपोर्टर आज स्वतःच मोबाईलवर शुटिंग करताहेत..\nहा का मेन स्ट्रीमचा पत्रकार आहे का म्हणणारे आज जॉब केल्यानंतर मानसिक अवस्था बिघडल्यासारखे झालेत...\nतेव्हा मित्रानो, कुणाला कमी समजू नका... काळ बदलत आहे... काळाबरोबर चला...\n- सुनील ढेपे, संपादक, उस्मानाबाद लाइव्ह\nसुनील ढेपे यांना पुरस्कार प्रदान\nमथुरा अपार्टमेंट,एम.3, नाईकवाडीनगर,उस्मानाबाद Mobile- 9420477111 7387994411 dhepesm@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/grass-demon-butterfly-1373105/", "date_download": "2021-01-28T12:00:34Z", "digest": "sha1:NZ65I6OFJ3FQKR3QWAPQT2552IUSRDMZ", "length": 13065, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Grass Demon butterfly|ग्रास डेमन; फुलपाखरांच्या जगात | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nग्रास डेमन; फुलपाखरांच्या जगात\nग्रास डेमन; फुलपाखरांच्या जगात\nग्रास डेमन हे हेस्पिरिडे कुळातील म्हणजेच ज्यांना स्किपर म्हटले जाते.\nपावसाळ्यात आणि नंतरही हळद, रानहळद, सोनटक्का आणि त्यांची जंगली भाऊबंद झुडपे सगळीकडे पाहायला मिळतात. या झाडांच्या काही पानांची सुरळी झालेली दिसते, ते पान सरळही करता येत नाही. कारण त्याला रेशमी धाग्यांनी चिकटवून टाकलेले असते. त्याच्या आतमध्ये ग्रास डेमन फुलपाखराचा सुरवंट लपलेला असतो. हा सुरवंट याच झाडाची पाने खाऊन मोठा होतो.\nग्रास डेमन हे हेस्पिरिडे कुळातील म्हणजेच ज्यांना स्किपर म्हटले जाते अशा फुलपाखरांपैकी एक लहानसे फुलपाखरू आहे. जवळपास संपूर्ण भारतात हे सापडतेच, शिवाय शेजारील सर्व देशांमध्ये आणि सिंगापूरपर्यंतच्या प्रदेशात आढळते. हे फुलपाखरू गडद करडय़ा किंवा काळसर रंगाचे असते. याच्या मागच्या पंखांच्या वरच्या भागात मोठा पांढरा पण विस्कळीत असा ठिपका असतो तर पुढच्या पंखांवर मध्यभागी लहान लहान पांढरे ठिपके असतात. या रंगसंगतीचा उपयोग त्यांना स्वसंरक्षणासाठी होतो. ही फुलपाखरे जंगलांमधील मोकळे भाग किंवा जंगलालगतचे भाग यात वाढणाऱ्या झुडपांच्या सावलीत फिरतात, या वातावरणांत ते बेमालूम मिसळतात.\nया फुलपाखरांची मादी हळद, आले या पिकांच्या पानांवर तसेच बागांमध्ये मुद्दाम लावल्या जाणाऱ्या सोनटक्का आणि तत्सम झुडपांवर, जंगलांमधील रानहळद म्हणजेच गौरीच्या फुलांच्या झाडांवर साधारणत: जून-जुलैमध्ये अंडी घालते, बाहेर येणारा सुरवंट आकाराने लहान असेपर्यंत अंडय़ाच्या कवचातच लपून राहतो. पुढे त्यात मावेनासा झाला की आपल्या शरीरातून निघणाऱ्या रेशमी धाग्याचा वापर करून तयार केलेल्या पानाच्या सुरळीसारख्या लपणात बसतो.\nहा फक्त रात्री आपले खाण्याचे काम करतो आणि भक्षकापासून वाचतो. साधारणत: सप्टेंबर-आक्टोबरमध्ये हे कोषात जातात ही अवस्था चांगली ५/६ महिने टिकते. मार्चमध्ये प्रौढ फुलपाखरू बाहेर येते. अंडी, अळी, कोष या तीनही अवस्था प्रतिकूल वातावरणात सुप्तावस्थेत जाऊ शकतात आणि हवामान अनुकूल झाले की मगच आपल्या जीवनक्रमात मार्गस्थ होतात.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nमराठमोळ्या अभिनेत्रीने घेतली नवी कार\n'म्हणूनच मी राज कुंद्राशी लग्न केले', शिल्पा शेट्टीने शेअर केला व्हिडीओ\nअस्सल सौंदर्याला परंपरेचा साज; अभिनेत्रींनी जपलेला हळवा 'खण'\nराज कपूर यांच्या वडिलोपार्जित हवेलीची विक्री नाही; हवेली मालकाने दिला नकार\n कॅमेरासमोरच राखीने फाडले अभिनवचे अंतर्वस्त्र\n'हे' मराठमोळं कपल मालदीवमध्ये एन्जॉय करतय हनीमून, पाहा फोटो\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 अंबरनाथ, डोंबिवली प्रदूषणाच्या विळख्यात\n2 कल्पकता, आधुनिकतेचा आविष्कार\n3 जरा अदबीने बोला..दळण आणि ‘वळण’\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2020/05/18/priya-varrier-who-has-become-a-social-media-crush-said-goodbye-to-instagram/", "date_download": "2021-01-28T12:43:29Z", "digest": "sha1:7W7J655CYDXSGSBHFLKWG3WC7N5XSA7R", "length": 8913, "nlines": 57, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सोशल मीडिया क्रश ठरलेल्या प्रिया वारिअरचा इन्स्टाग्रामला रामराम - Majha Paper", "raw_content": "\nसोशल मीडिया क्रश ठरलेल्या प्रिया वारिअरचा इन्स्टाग्रामला रामराम\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / इंस्टाग्राम, उरू अदार लव्ह, प्रिया वारिअर / May 18, 2020 May 18, 2020\nसाधारणतः दोन वर्षांपूर्वी एका गाण्याच्या माध्यमातून सोशल मीडियावर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतला एक नवा चेहरा सर्वांच्या भेटीला आला होता. एका गाण्यातील अवघ्या काही सेकंदांसाठी दाखवलेल्या अदेमुळे ती एका रात्रीतच सोशल मीडिया क्रश झाली होती.\nउरू अदार लव्ह या चित्रपटातील एका गाण्याची अवघ्या काही सेकंदांची झलक सोशल मीडियावर व्हायरल झाली. अभिनेत्री प्रिया वॉरियर ही ज्यामध्ये तिच्या नजरेने साऱ्यांना घायाळ करताना दिसली. प्रियाच्या नजरेचा बाण प्रेक्षकांवर असा काही चालला, की पाहता पाहता तिच्या सौंदर्याने घायाळ होणाऱ्यांचा आकडा झपाट्याने वाढला. सोशल मीडिया अकाऊंटवर हा वाढता आकडा भल्याभल्यांना मागे टाकणारा होता.\nसिनेसृष्टीत लोकप्रियता, प्रसिद्धी आणि एक वेगळे स्थान असे सर्वकाही सुरळीत सुरु असताना प्रियाने रविवारी तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केल्याचे वृत्त समोर आले आणि सोशल मीडियावर तिचीच चर्चा सुरु झाली. कोट्यवधी चाहत्यांचे प्रेम मिळत असतानाही प्रियाने हा निर्णय का घेतला हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.\nमुख्य म्हणजे फक्त ‘उरू अदार लव्ह’ मधील एका गाण्यामुळेच नव्हे, तर त्यानंतरही प्रिया सातत्याने चर्चेचा विषय ठरली होती, ती म्हणजे तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे. लाखो लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या प्रत्येक पोस्टवर होत होता, त्यामुळे आता तिचे या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात नसणे हे अनेकांसाठी निराशाजनक ठरणार आहे, असे म्हटले तर वावग ठरणार नाही.\nयाबाबत मिळालेल्या माहितीनुसार प्रियाने हे पाऊल सोशल मीडिया ट्रोलिंगमुळे उचलल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान प्रिया दुसऱ्या एका माध्मातून तिच्या अदांनी अनेकांना घायाळ करण्यासाठी सज्ज झाली आहे. कारण, तिने काही दिवसांपूर्वीच टीक-टॉकवर पदार्पण करत एका नव्या विश्वात पाऊल ठेवले आहे. आता या नव्या प्लॅटफॉर्मवर तिला कसा प्रतिसाद मिळतो हे आगामी काळातच समोर येईल.\nसोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्याचे ७ सिक्रेट्स\nघराच्या घरी बनवा नैसर्गिक साबण\nकमाई करण्यासाठी हे २३ फायदेशीर अन्नप्रक्रिया उद्योग\nघरबसल्या कमाईचे १३ सोपे मार्ग\nकोल्ड प्रेस तेल घाणी व्यवसाय\nआवाजाचा वापर करून घरबसल्या कमाईची ११ माध्यमे\nShopify – नवउद्योजकांसाठी एक Digital वरदान\nहायड्रोपोनिक शेती – विज्ञानाचे शेतीला लाभलेले वरदान\nड्रॉपशिपिंग – आत्मनिर्भर होण्याचा खात्रीशीर ऑनलाईन व्यवसाय\nडिजिटल मार्केटिंगचे महत्वाचे १३ फायदे\nप्रिंट ऑन डिमांड – आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय\nइंस्टाग्राम वापरून घरबसल्या कमाईचे ७ मार्ग\nऑनलाईन कोर्सेस बनवून पैसे कसे कमवावे \nInstagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे – संपूर्ण माहिती\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2020/05/25/pakistan-itself-fell-victim-to-islamophobia/", "date_download": "2021-01-28T11:50:48Z", "digest": "sha1:OXCE2SE7DJNM4PSOIO37MDW2BHY4WR2L", "length": 9468, "nlines": 56, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "इस्लामोफोबियाप्रकरणी स्वतःच तोंडघशी पडला पाकिस्तान - Majha Paper", "raw_content": "\nइस्लामोफोबियाप्रकरणी स्वतःच तोंडघशी पडला पाकिस्तान\nमुख्य, देश / By माझा पेपर / इस्लामोफोबिया, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को ऑपरेशन, पाकिस्तान सरकार, भारत सरकार / May 25, 2020 May 25, 2020\nनवी दिल्ली – इस्लामिक देशांची संघटना ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनमध्ये (ओआयसी) भारतावर इस्लामोफोबियाचा आरोप करुन कोंडी करण्याच्या प्रयत्नात असलेला पाकिस्तान स्वतःच तोंडघशी पडला आहे. कारण ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन या संघटनेच्या सदस्य देशांपैकी अनेकांनी या प्रकरणी भारताची बाजू घेतल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरमी मालदीवसह सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीने भारताची बाजू उचलून धरल्याचे सांगण्यात येत आहे.\nइस्लामोफोबियाचा प्रचार केल्याचा आरोप पाकिस्तानने भारतावर केला होता. पण आयओसीमधील अनेक सदस्य देशांनी याप्रकरणी भारताचे समर्थन केले आहे. भारताच्या सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसोबत वाढत असलेल्या व्यापारी संबंधांशिवाय भारताचे इस्लामिक देशांमध्ये स्थान उत्तम होत असल्याचे दिसत आहे. यासंदर्भातील वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे. भारताचा हा अंतर्गत मुद्दा असल्याचे मित्रदेश असलेल्या ओमाननेदेखील म्हटले आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानने भारताविरोधात केलेल्या आरोपांवर अन्य देशांनी आपल्या प्रतिक्रियाच दिल्या नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.\nसंयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे राजदूत मुनीर अकरम यांनी आयओसीच्या एका ऑनलाइन बैठकीदरम्यान भारत इस्लामोफोबियाला खतपाणी घातल असल्याचा आरोप केला होता. परंतु याचे खंडन करत मालदीवने भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश असल्याचे म्हटले होते. तसेच २० कोटीहून अधिक मुस्लिम भारतात वास्तव्य करत असून असा आरोप भारतावर करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले होते. त्याचबरोबर दक्षिण आशियाई क्षेत्रात अशा प्रकारचा आरोप करणे हे धार्मिक एकतेसाठी घातक असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.\nसौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, अफगाणिस्तान यांसारख्या देशांशी इस्लामिक राष्ट्रांशी भारताने आपले संबंध अधिक दृढ केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या देशांनी त्यांच्या देशातील सर्वोच्च पुरस्कारानेही सन्मानित केले आहे. दक्षिण आशियातील सर्व देशांसोबत मिळून पाकिस्तानने काम करणे आवश्यक आहे आणि त्यांनी त्यांच्या भूमिकेत बदलही केला पाहिजे, असेही मालदीवने म्हटले होते.\nआवाजाचा वापर करून घरबसल्या कमाईची ११ माध्यमे\nड्रॉपशिपिंग – आत्मनिर्भर होण्याचा खात्रीशीर ऑनलाईन व्यवसाय\nInstagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे – संपूर्ण माहिती\nShopify – नवउद्योजकांसाठी एक Digital वरदान\nसोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्याचे ७ सिक्रेट्स\nडिजिटल मार्केटिंगचे महत्वाचे १३ फायदे\nप्रिंट ऑन डिमांड – आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय\nइंस्टाग्राम वापरून घरबसल्या कमाईचे ७ मार्ग\nकमाई करण्यासाठी हे २३ फायदेशीर अन्नप्रक्रिया उद्योग\nऑनलाईन कोर्सेस बनवून पैसे कसे कमवावे \nहायड्रोपोनिक शेती – विज्ञानाचे शेतीला लाभलेले वरदान\nकोल्ड प्रेस तेल घाणी व्यवसाय\nघरबसल्या कमाईचे १३ सोपे मार्ग\nघराच्या घरी बनवा नैसर्गिक साबण\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://prasadkerkar.com/others/raigad-farmers-struggle/", "date_download": "2021-01-28T11:20:18Z", "digest": "sha1:PU3II47EY5ORQXGQBTVV5223FFRNGJDA", "length": 17702, "nlines": 74, "source_domain": "prasadkerkar.com", "title": "रायगडातील शेतकऱ्यांचा संघर्ष – Prasad Kerkar", "raw_content": "\nजानेवारी 11, 2021 जानेवारी 11, 2021\nरायगडातील शेतकऱ्यांच्या संघर्षाला मोठा इतिहास आहे. गेल्या महिन्याभरात खालापूर व रोहे येथे शेतकऱ्यांनी मोठे मोर्चे काढून आपल्या जमीनी विक्री संबंधात झालेल्या फसवणुकीचा निषेध केला आहे. या मोर्च्याच्या निमित्ताने रायगडातील शेतकऱ्यांचा आपल्या वडिलोपार्जीत जमीनीचा योग्य मोबदला आपल्याच खिशात पडण्यासाठी केलेला संघर्ष आता वेग घेऊ लागला आहे. या शेतकऱ्यांचा या प्रकल्पांना विरोध नाही. मात्र जो जमिनीचा खरा मालक आहे त्या भूमिपुत्राला त्याचा हक्क मिळालाच पाहिजे. त्याची जमिन फसवणुकीच्या मार्गाने विकली गेल्यास त्याला सरकार देत असलेल्या नुकसानभरपाईवर त्याचा अर्धातरी हक्क आहे, हे ठासून सांगण्यासाठीच हे दोन्ही मोर्चे होते. रायगड जिल्ह्याने गेल्या तीन दशकात विकासाचे विविध प्रकल्प, औद्योगिक वसाहती पाहिल्या. येथे जे.एन.पी.टी.सारखे आन्तरराष्ट्रीय दर्ज्याचे बंदर उभे राहिले. मुंबईचा विस्तार करण्यासाठी नवीन मुंबई व परिसरात सिडकोच्या नियोजनातून नवे शहरच उभे राहिले. सार्वजनिक क्षेत्रातील आर.सी.एफ. व खासगी क्षे६तील जे.एस.ड्ब्ल्यू. सारखे देशपातळीवरील मोठे प्रकल्प उभे राहिले. आता तर पनवेलजवळ भव्य आन्तरराष्ट्रीय विमानतळ उभा राहत आहे. खालापूरजवळ स्मार्ट सिटी उभी राहत आहे, त्यासाठी शंभर एकरहून जास्त जमिन ताब्यात घेतली जाणार आहे. यात रायगडवासियांच्या जमिनी गेल्या, परंतु जमीन विस्थापीत झालेल्यांपैकी मोजक्याच लोकांना तेथील प्रकल्पात रोजगार मिळाले.\nआपले हक्क त्यांना लढवूनच मिळवावे लागले आहेत. दि.बा. पाटील, दत्ता पाटील या नेत्यांनी उभारलेल्या संघर्षातून शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमिनीचा हक्क मिळाला. देशातील विविध प्रकल्पाने विस्थापीत झालेल्या शेतकऱ्यांना जमीनी बहाल करणारा एक महत्वाचा कायदा म्हटला पाहिजे. या साडेबारा टक्के जमिनीतून येथील शेतकरी आपले जीवन आजही जगतो आहे. यातून बोध घेत आन्तरराष्ट्रीय विमानतळातील जमीनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना साडे बावीस टक्के जमीन देण्याचे ठरले आहे. अर्थात रायगडातील शेतकऱ्यांनी लढ्यातून हे सर्व हक्क मिळविले आहेत. त्यांच्या लढ्याच्या अग्रभागी शेतकरी कामगार पक्ष नेहमीच राहिला आहे. खालापूरातील शेतकरी आता विस्थापित होणार आहे. त्यासाठी त्या शेतकऱ्यांना वस्तुस्थिती समजावून सांगण्यासाठी शेकापचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी अलिकडेच सभा घेतली. शेतकऱ्यांनी आपल्या जमीनी कवडीमोलाने विकू नयेत. सध्या दलालांचा सुळसुळाट झाला असून त्यांना जमिनी विकल्यास नंतर शासकीय दराने मिळणारे लाभ मिळणार नाहीत, असे त्यांनी सांगून शेतकऱ्यांना जमीनी न विकण्याचे कळकळीचे आवाहन केले. खोपोली येथील ताब्यात घेतल्या जाणाऱ्या जमिनी व रोह्याजवळ उभारल्या जाणाऱ्या औषधांच्या प्रकल्पाच्या जमिनींचा प्रश्न तसेच खालापूर येथील औद्योगिक वसाहतींसाठी घेतल्या जाणाऱ्या जमीनी हे सर्व प्रश्न सारखेच आहेत.\nया प्रकल्पांना विरोध असण्याचे कारण नाही मात्र शेतकऱ्याला उजाड करुन हा विकास करता कामा नये. तसे झाल्यास शेकाप आंदोलन करेल असा त्यांनी दिलेला इशाराही महत्वाचा आहे. गेल्याच महिन्यात त्यांना रोह्यातील शेतकऱ्यांची असाच प्रकारची सभाही घेतली होती. यातून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करुन देण्यात आली व सरकारने त्यांचे हक्क जर डावलले तर संघर्षाची तयारी ठेवण्याची मानसिकता तयार करण्यात आली. विकास करीत असताना त्याची फळे ही एकतर्फी चाखता न येता हा विकास सर्व थरापर्यंत खाली झिरपला पाहिजे. यात जमीन देणारा शेतकरी, तेथे प्रकल्पात गुंतवणूक करणारा उद्योजक, या कंपन्यात राबणारा कामगार व या सर्वांवर असलेल्या सरकार या सर्वांचे हीत साधले गेले पाहिजे. जो शेतकरी आपली जमीन देतो त्याला त्याच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. यात काही शंका नाही. मात्र या प्रकल्पाची रोह्यातील जमीनींची माहीती काढून काहींनी शेतकऱ्यांच्या जमीनी अगोदरच विकत घेतल्या होत्या. अर्थात सरकारने या विषयी आगावू कल्पना म्हणजे किमान तीन-चार वर्षे अगोदर सूचना दिली असती तर शेतकऱ्यांनी आपल्या जमीनी या गुजराथी-मारवाड्यांना विकल्या नसत्या. आता शेकडो एकर जमीनी या त्यांच्या नावावर झाल्याने त्याचे सर्व लाभ मूळ शेतकऱ्याला न मिळता केवळ नफा कमविण्यासाठी जमीनी खरेदी केलेल्या गुंतवणूकदारांना मिळणार आहेत. शेतकऱ्याच्या जमीनी यांनी कवडीमोल किमतीत खरेदी केल्याने शेतकरी कफल्लक राहाणार आहे.\nअसे होता कामा नये. त्यासाठी गेल्या चार वर्षात या भागातील जमीनीचे सौदे झाले असतील तेथील शेतकऱ्यांना नुकसानभरपाईत किमान 50 टक्के वाटा आजही मिळाला पाहिजे. त्याचबरोबर साडेबारा टक्के जमीनीचा कायदा मूळ मालकाला लागू झाला पाहिजे. यासंदर्भात सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. नुकताच खालापूर येथील तीन गावांवर जी नियोजित औद्योगिक वसाहत उभारली जाणार आहे तेथील शेतकऱ्यांचा संघर्ष हा अशाच प्रकारचा आहे. रत्नागिरीतही नाणारच्या रिफायनीसंदर्भात असेच झाले आहे. तेथील शेकडो एकर जमीन शेतकऱ्यांकडून गुंतवणूकदारांनी कवडीमोल दराने विकत घेतल्या आहेत. आता त्यांच्या नावावर जमीनी असल्याने त्यांना नुकसानभरपाईचे लाभ मिळणार आहेत. असे होता कामा नये. सरकारने या संदर्भात शेतकऱ्यांच्या बाजूने आपला कौल दिला पाहिजे. तसे न झाल्यास येथील शेतकरी आंदोलनाचे अस्त्र उगारतील. आजवर रायगडच्या शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी केलेली सर्व आंदोलने यशस्वी करुनच दाखविली आहे, हा इतिहास विसरता कामा नये. त्याचबरोबर येथील स्थानिक तरुणांना येथील कंपन्यांमध्ये रोजगार मिळाला पाहिजे. या औद्योगिक वसाहतीतील प्रकल्प सुरु होईपर्यंतच्या काळात स्थानिक तरुणांना कंपन्यांच्या गरजेनुसार प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारासाठी तयार करता येऊ शकते. खोपोलीतील स्मार्टसिटीमध्येही शेतकऱ्यांच्या मुलांना कसा रोजगार मिळेल याकडे लक्ष दिले पाहिजे.\nशेतकऱ्यांच्या जमीनीच्या बदल्यात विकासातील योग्य वाटा त्यांना देणे गरजेचे आहे. शेतकरी, उद्योजक, कामगार व सरकार या विकासाच्या गती देणाऱ्या चार चाकांना त्यांचा विकासातील योग्य वाटा मिळाल्यास तो विकास भकास होणार नाही. आजवर सरकारने अनेकदा आश्वसने जरुर दिली आहेत. परंतु नंतर काळाच्या ओघात सरकार आश्वासनांची पूर्तता करीत नाही असा अनुभव आहे. त्यामुळे अगोदर पुर्नवसन व नंतर विकास हेच धोरण येथेही राबविले गेले पाहिजे. खोपोलीची स्मार्ट सिटी व रोह्यातील, खालापूरातील नियोजित औद्योगिक प्रकल्पास विरोध करण्याचे कारण नाही, मात्र येथील विकासामुळे येथील भूमीपुत्र भकास होता कामा नये हे देखील पाहणे महत्वाचे आहे. त्याच्या वडिलोपार्जित असलेल्या जमीनीची विक्री जरी त्यांनी गरजेपोटी केली असेल तरी सरकारी नुकसानभरपाईत त्याचा अर्धा वाटा दिला गेला पाहिजे. विकासाचे फायदे सर्वांना समान मिळावेत ही मागणी रास्त आहे.\nचीनने अशी केली मात\nसाथीचे रोग व कोरोना\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबायडेन पर्व सुरु जानेवारी 23, 2021\nअर्णब, जनतेला माहिती द्या\nरणधुमाळी व त्यानंतर…. जानेवारी 21, 2021\nसरशी महाआघाडीची जानेवारी 19, 2021\nसर्वात मोठी मोहीम जानेवारी 18, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/doctor-assaulted-by-family-of-dead-covid-19-patient/articleshow/79411561.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article8", "date_download": "2021-01-28T11:39:24Z", "digest": "sha1:V35V24UYETFUQZJEGPJHVS5V7XQ6U4FP", "length": 14186, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Ahmednagar Hospital Attacked: Covid Hospital Attacked: करोना बाधिताच्या मृत्यूनंतर 'दंगल'; डॉक्टरांना लाथाबुक्क्यांनी मारहाण\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nCovid Hospital Attacked: करोना बाधिताच्या मृत्यूनंतर 'दंगल'; डॉक्टरांना लाथाबुक्क्यांनी मारहाण\nविजयसिंह होलम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 26 Nov 2020, 09:05:00 AM\nCovid Hospital Attacked संगनेरमधील एका खासगी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांवरच हल्ला चढवल्याने एकच खळबळ उडाली आहे.\nनगर: उपचार सुरू असलेल्या करोना बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड आणि डॉक्टरांना धक्काबुक्की केली. तर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीही याला प्रत्युत्तर दिल्याने चांगलाच राडा झाला. या प्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी आल्या असून पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या सुमारे २५ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. ( Covid Hospital Attacked In Sangamner Latest News Updates )\nवाचा: करोना संकटात भाजपची आंदोलनं; CM ठाकरेंनी PM मोदींकडे केली 'ही' मागणी\nसंगमनेर जवळच्या घुलेवाडी येथील एका खासगी रुग्णालयात ही घटना घडली. राहाता तालुक्यातील हसनापूर येथील एका रुग्णावर तेथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला. मात्र, व्हेंटिलेटर बंद केल्याने आणि उपचारात हलगर्जीपणा झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. यावरून त्यांनी रुग्णालयात तोडफोड केली. डॉ. स्वप्नील भालके व डॉ. जगदीश वाबळे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यासंबंधी डॉ. भालके यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी आठ ते दहा जणांविरूद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.\nवाचा: गर्भपाताच्या गोळ्यांचा मोठा साठा जप्त; FDAची मालेगावात धडक कारवाई\nरुग्णाचे नातेवाईक समीर शेख यांनीही पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आमच्या रुग्णाचा मृत्यू झालेला असताना त्यांचा मृतदेह ताब्यात देण्यासाठी रुग्णालयाच्या बिलाचे दीड लाख रुपये भरण्यास सांगितले. आमच्याकडे पैसे नव्हते. त्यावेळी काही लोकांच्या मदतीने डॉक्टरांनी आम्हाला धक्के मारत रुग्णालयाबाहेर काढले. त्यानंतर आणखी काही जण तेथे आले. त्यांनी रुग्णालयाबाहेर उभ्या असलेल्या आमच्या जीपचे लाकडी दांडक्यांनी नुकसान केले, असे शेख यांनी फिर्यादित म्हटले आहे. समीर शेख यांच्या तक्रारीवरून डॉ. जगदीश वाबळे यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nवाचा: नागपूर: शवविच्छेदनगृहातून मृत महिलेच्या अंगावरील दागिने लंपास, नर्सवर संशय\nदरम्यान, करोना संसर्गाच्या सुरुवातीपासूनच संगमनेर तालुका हा नगर जिल्ह्यातील करोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. करोनाची लागण होऊन मृत्यू होण्याचे प्रमाणही तालुक्यात मोठे आहे. मात्र, त्यावरून रुग्णालयात डॉक्टर व रुग्ण यांच्यातच वाद व हाणामारी होण्याची अशी घटना प्रथमच घडली आहे. या घटनेने डॉक्टर वर्गात भीती पसरली असून संगमनेर पोलीस घटनेचा तपास करीत आहेत. अद्याप कोणाविरुद्धही कारवाई करण्यात आलेली नाही.\nवाचा: करोना: चीनमध्ये सर्वसामान्यांसाठी लस तयार\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nगावात बिबट्याची दहशत; पण 'या' विभागाला झाला फायदा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nअहमदनगरशिर्डीच्या विकासासाठी कोणालाही भेटेन; विखे पाटलांचं सूचक वक्तव्य\nजळगावभाजपच्या वेबसाइटवर आक्षेपार्ह उल्लेख; रक्षा खडसे म्हणाल्या...\nमुंबईकर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर\nमुंबई'मेंदीच्या पानावर'चे प्रसिद्ध निवेदक बच्चू पांडे यांचे निधन\nन्यूजमुंबई हा कर्नाटकचा भाग, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्याचा दावा\nदेशराम मंदिराची झलक : यूपीच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार\nसिनेन्यूजपामेला एंडरसनने वयाच्या ५३ व्या वर्षी सहाव्यांदा केलं लग्न\nक्रिकेट न्यूजआयसीसीच्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंचेच वर्चस्व, पाहा कोणी पटकावलं मानाचं स्थान\nविज्ञान-तंत्रज्ञानकरोना विषाणूला रोखणारा पॅनासोनिकचा नवीन 'एसी' लाँच, पाहा किंमत\nमोबाइलटिकटॉकने भारतातून गाशा गुंडाळला, 'इतके' हजार कर्मचारी झाले बेरोजगार\nधार्मिकवर्षातील पहिला गुरु पुष्य योग: धन वृद्धीसाठी करा हे उपाय\nफॅशन‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितचा साडीतील मोहक व सुंदर लुक, पाहा हे ५ फोटो\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगसिझेरियन डिलिव्हरी किती वेळा होऊ शकते व सुरक्षित डिलिव्हरीसाठी काय काळजी घ्यावी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.forevernews.in/bestchya-26-ac-electric-bases-mumbaikaranachya-sevet-dakhel-299182", "date_download": "2021-01-28T12:02:31Z", "digest": "sha1:6QAA2B77676N6ME3OZ34GEMJHDIDMDJV", "length": 8883, "nlines": 72, "source_domain": "www.forevernews.in", "title": "बेस्टच्या २६ एसी इलेक्ट्रीक बसेस मुंबईकरांच्या सेवेत दाखल - Forever NEWS", "raw_content": "\nYou are at:Home»Uncategorized»बेस्टच्या २६ एसी इलेक्ट्रीक बसेस मुंबईकरांच्या सेवेत दाखल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण\nबेस्टच्या २६ एसी इलेक्ट्रीक बसेस मुंबईकरांच्या सेवेत दाखल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण\nमुंबई:बेस्टच्या २६ एसी इलेक्ट्रीक बसेस मुंबईकरांच्या सेवेत दाखल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण. शहरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बेस्ट उपक्रमात टाटा मोटर्सने उत्पादित केलेल्या पर्यावरणपूरक २६ एसी इलेक्ट्रीक बसेस मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. या बस ताफ्याचे आज मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले.\nनरिमन पॅाईंट येथे आयोजित लोकार्पण सोहळ्यात महापौर किशोरीताई पेडणेकर, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ.सुरेंद्रकुमार बागडे आदी मान्यवर उपस्थित होते.\nकेंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या ‘फेम II’ उपक्रमांतर्गत (फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रीड अँड इलेक्ट्रीक वेहिकल्स) इलेक्ट्रीक बस योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत ‘फेम’कडून ३४० बस गाड्या मंजूर झाल्या आहेत. यापैकी आज 26 बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. आजपासून त्या प्रवाशांसाठी सुरु करण्यात आल्या आहेत.\nपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, या इलेक्ट्रीक बस मुंबईकरांच्या सेवेत आजपासून सुरु झाल्या ही आनंदाची बाब आहे. मुंबईत सद्यस्थितीला 46 बसेस सुरु असून एकूण 340 बसेस उपलब्ध होणार आहेत. येणाऱ्या काळात उर्वरित बसगाड्यांपैकी जास्तीत जास्त संख्येत बसेस उपलब्ध होतील यासाठी पाठपुरावा केला जाईल. शाश्वत आणि वातावरणातील बदलासाठी अशा इलेक्ट्रीक बसगाड्यांसारखे उपक्रम राबविले पाहिजेत. तसेच मुंबईकरांचा प्रवास कसा सुखकर राहील याकडे लक्ष देण्यात येणार आहे, असेही पर्यावरणमंत्री यांनी यावेळी सांगितले.\nया लोकार्पण सोहळ्यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी बसची पाहणी केली. त्यानंतर जनतेसाठी सोयीची आणि सुखकारक ठरेल याची खात्री करण्यासाठी स्वत: या नवीन इलेक्ट्रीक बसमध्ये प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत महापौर किशोरी पेडणेकर, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.\nया बसेसमध्ये सुरक्षेची काळजी घेण्यात आली असून अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसविण्यात आले आहे. या कॅमेऱ्याद्वारे बसेसमध्ये होणाऱ्या अनुचित घटनांवर देखरेख ठेवली जाणार आहे. विशेषत: महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे सीसीटीव्ही कॅमेरे महत्वाचे ठरणार आहेत.\nअपंग प्रवाशांना चढण्या-उतरण्यात समस्या येऊ नये यादृष्टीने बस गाड्यांमध्ये इलेक्ट्रीक लिफ्टची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही सुविधा अपंग प्रवाशांसाठी सोयीची ठरणार आहे.\nPrevious Articleजिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांचे ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन\nवर्धा व नागपूर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांना गती द्यावी\n‘महाराष्ट्राची संत परंपरा’ चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात\nआधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना मातृभूमी, मातृभाषा,सदाचार आणि संस्कृतीला विसरु नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.website/kvic-recruitment-2020/", "date_download": "2021-01-28T11:50:09Z", "digest": "sha1:P53UAPEKSHPK6ZMHJXZTQPN4ZV5UPJDS", "length": 3091, "nlines": 49, "source_domain": "majhinaukri.website", "title": "(KVIC) खादी व ग्रोमोधोग महामंडळ भरती 2020 | Majhi Naukri", "raw_content": "\n(KVIC) खादी व ग्रोमोधोग महामंडळ भरती 2020\nअनु. क्र. पदाचे नाव उपलब्ध जागा\n02 असिस्टंट डायरेक्टर 16\nपद क्र.1: (i) B.E/B.Tech/CA/कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/LLB (ii) 12 वर्षे अनुभव\nपद क्र.2: (i) B.E/B.Tech/CA/कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/LLB (ii) 10 वर्षे अनुभव\nनोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही.\nपद क्र.1: 50 वर्षांपर्यंत\nपद क्र.2: 40 वर्षांपर्यंत\nऑफिशिअल वेबसाईट भेट द्या (Link)\nजाहिरात डाऊनलोड करा (Link)\nऑनलाईन अर्ज भेट द्या (Link)\nबृहन्मुंबई महानगरपालिके मार्फत 12 पशुवैद्यकीय अधिकारी पोस्टसाठी भर्ती\nमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये १५६ प्रशिक्षणार्थी पदांसाठी भर्ती\n(UPSC IFS) UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2020[DAF]\n(UPSC CDS) UPSC मार्फत संयुक्त सरक्षण सेवा परीक्षा (CDS-I) 2021 [आज शेवटची तारीख]\nईमेल द्वारे रोज अपडेट प्राप्त करा\nलेटेस्ट गव्हर्मेंट जॉब अपडेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/pune/story-10-people-who-were-put-under-home-quarantine-in-punes-shirur-town-ran-away-1833441.html", "date_download": "2021-01-28T13:07:57Z", "digest": "sha1:EVR6GLURMJE52QEFADAPGJVAUSCNSDYW", "length": 25345, "nlines": 302, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "10 people who were put under home quarantine in punes shirur town ran away , Pune Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nशिरुरमधून फरार झालेले १० जण मरकजमध्ये सहभागी झाले नव्हते: म्हैसेकर\nHT मराठी टीम , शिरुर\nराज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अशामध्ये होम क्वारंटाइन केलेल्यांनी बाहेर फिरु नये असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील शिरुर येथे होम क्वारंटाईन केलेले १० जण फरार झाल्याची घटना समोर आली आहे. फरार झालेले १० जण निजामुद्दीन येथील मरकजमध्ये सहभागी झाल्याच्या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली होती. अखेर विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी यांनी या वृत्ताबाबत खुलासा केला आहे.\nकोविड-१९ : इस्त्रायल पंतप्रधानांची PM मोदींकडे सहकार्याची विनंती\nदीपक म्हैसकर यांनी सांगितले की, शिरुरमधून जी १० जण फरार झाले आहेत ते २३ फेब्रुवारीला दिल्लीहून पुण्यामध्ये आली होती. पुण्यामध्ये ते ६ मार्चपर्यंत होती. त्यानंतर ६ मार्चलाच ही लोकं शिरुरमधे शिफ्ट झाली. शिरुरच्या एका मशीदीमध्ये ते थांबलेले होते. १ एप्रिलला जेव्हा दिल्लीची निजामुद्दीनची घटना उघडकीस आली त्यानंतर त्यांना होम क्वारंटाइनचे शिक्के मारण्यात आले होते. मात्र शुक्रवारी ते पळून गेले. वैद्यकीय औषध घेवून जाणा-या ट्रकमधून ते फरार झाले असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.\nनवी मुंबई : लॉकडाऊनच्या काळात मद्य विक्रीचा प्रकार उघडकीस\nयाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचे मोबाईल नंबर आमच्याकडे आहेत. सीडीआरवरून त्यांचे ट्रेसिंग करण्यात येत असल्याचे म्हैसेकरांनी सांगितले. दरम्यान, निजामुद्दीन येथील मरकजमध्ये झालेल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांची जी यादी आम्हाला देण्यात आली आहे. त्यामध्ये या व्यक्तींची नाव नव्हती आणि ही त्यापैकी आहेत असे आमच्या रेकॉर्डवरून स्पष्ट होत नाही, असे देखील त्यांनी सांगितले. तसंच, ही लोकं तबलीगीशी संबंधीत आहेत हे खरे आहे. आम्ही त्यांचा शोध घेत असल्याचे देखील म्हैसेकर यांनी सांगितले.\nराज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ४९० वर; ५० रुग्णांना डिस्चार्ज\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nइरफान यांच्या निधनानं कलाविश्वात हळहळ, बिग बी, लतादीदींची श्रद्धांजली\nVIDEO: लॉकडाऊनचे उल्लंघन करत मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना अनोखी शिक्षा\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nरुबी हॉल क्लिनिकच्या २५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण\nनिजामुद्दीन मरकज: ९६० परदेशी नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nपुण्यात कोरोनाचा पहिला बळी; ५२ वर्षीय व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू\nशिरुरमधून फरार झालेले १० जण मरकजमध्ये सहभागी झाले नव्हते: म्हैसेकर\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nकोरोनाबाधित महिलांच्या बाळांची मिल्क बँक बजावत आहे, आईची भूमिका...\nपुण्यातील कोरोनाविरोधातील लढ्यासाठी चार IAS अधिकारी मैदानात\nप्रसुती वेदनेनं तळमळणाऱ्या महिलेसाठी पोलिसांची कर्तव्यदक्षता\nपुण्यात खासगी दवाखाने, शैक्षणिक संस्था, हॉटेलचे अधिग्रहण कराःअजित पवार\nलॉकडाऊनदरम्यानची शिथिलता पुण्यात लागू होणार नाही, दुकाने बंदच राहणार\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21763/", "date_download": "2021-01-28T10:51:16Z", "digest": "sha1:IY2IE6QYM4J3M37G5IOVI7KQCHAOCJOY", "length": 21509, "nlines": 231, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "केन्स, जॉन मेनार्ड – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nकेन्स, जॉन मेनार्ड : (५ जून १८८३–२१ एप्रिल १९४६). जगप्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ. इंग्लंडमधील केंब्रिज येथे त्याचा जन्म झाला. नामवंत तर्कशास्त्राज्ञ व द स्कोप अँड मेथड ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी (१८९१) या ग्रंथाचे लेखक जॉन नेव्हिल केन्स हे त्याचे वडील. जॉन मेनार्ड केन्सने केंब्रिजच्या किंग्ज कॉलेजमध्ये गणित विषयाची पदवी संपादन केली असली, तरी त्याचा ओढा अर्थशास्त्राकडे होता. केंब्रिज अर्थशास्त्रज्ञ मार्शल व पिगू यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने अर्थशास्त्राचे धडे घेतले. १९०६ मध्ये तो भारतीय सनदी नोकरीत शिरला व त्याची ‘इंडिया ऑफिस’मध्ये नेमणूक झाली. पण दोन वर्षांतच त्या नोकरीचा राजीनामा देऊन त्याने केंब्रिज येथे अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून नोकरी पतकरली. १९११ मध्ये इकॉनॉमिक जर्नलच्या संपादकपदी त्याची नेमणूक झाली. ही जबाबदारी त्याने १९४५ पर्यंत सांभाळली. १९१३ मध्ये त्याने भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रकाश टाकणारा इंडियन करन्सी अँड फायनान्स हा ग्रंथ लिहिला. भारताला मध्यवर्ती बँकेची आवश्यकता असल्याचे त्याने या प्रबंधात प्रतिपादन केले.\nपहिले महायुद्ध सुरू झाल्यानंतर १९१५ मध्ये केन्सची नेमणूक ट्रेझरीमध्ये करण्यात आली युद्ध संपल्यानंतर पॅरिस येथे भरलेल्या शांतता परिषदेत त्याच्याकडे ट्रेझरीचे प्रमुख प्रतिनिधित्व होते परंतु परिषदेतील वाटाघाटी व व्हर्सायच्या तहाच्या अटी त्यास पसंत नव्हत्या म्हणून १९१९ मध्ये त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेच प्रसिद्ध केलेल्या आपल्या इकॉनॉमिक कॉन्सिक्वेन्सिस् ऑफ द पीस (१९१९) या ग्रंथात त्याने आपल्या दृष्टिकोनाचे विवरण करून तहाच्या अटींवर कडक टीका केली. या ग्रंथाने त्यास आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून दिली. १९२१ मध्ये त्याने लिहिलेल्या अ ट्रीटिज ऑन प्रॉबॅबिलिटी या ग्रंथामुळे संख्याशास्त्रविषयक साहित्यात मोलाची भर पडली आहे. १९२० पासून चलनविषयक सिद्धांतासंबंधीच्या नव्या संकल्पना त्याच्या मनात घोळत होत्या. त्या विषयावर अ ट्रॅक्ट ऑन मॉनेटरी रिफॉर्म (१९२३) व ट्रीटिज ऑन मनी (१९३०) हे दोन प्रबंध प्रसिद्ध करून त्यांत पैशाच्या क्रयशक्तीचे बचत व गुंतवणूक यांवर होणारे परिणाम ह्यांसंबंधीची काही मूलभूत समीकरणे त्याने मांडली. अर्थशास्त्र – विचारात क्रांती करणारा त्याचा जगप्रसिद्ध ग्रंथ द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी १९३६ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यात त्याने सनातन अर्थशास्त्रावर प्रखर हल्ला चढविला आणि व्यापारचक्राचा एक अपरिहार्य भाग ह्या दृष्टीने वारंवार येणाऱ्या मंदीवर उतारा म्हणून सरकारी क्षेत्रातील गुंतवणुकीचा जोरदार पुरस्कार केला. या ग्रंथात त्याने पूर्ण रोजगारी, बचत आणि गुंतवणूक, व्याज दर यांविषयी मांडलेले विचार अर्थशास्त्राच्या विकासाला नवे वळण लावणारे ठरले.\nदुसऱ्या महायुद्धाच्या काळात युद्धकालीन अर्थकारणाचे त्याने हाउ टू पे फॉर द वॉर (१९४२) या पुस्तिकेत पृथक्करण केले आणि युद्धखर्चासाठी करयोजनेबरोबर सक्तीच्या बचतयोजनेची आवश्यकता प्रतिपादन केली. १९४१ मध्ये केन्सला अर्थखात्याचा सल्लागार म्हणून पाचारण करण्यात आले. १९४२ मध्ये ‘सर’ पदवी घेऊन त्याचा गौरव करण्यात आला. १९४४ मध्ये ब्रेटन वुड्स येथे परिषद घडवून आणण्यात आणि ‘आंतरराष्ट्रीय चलन निधी’ आणि ‘जागतिक बँक’ स्थापन करण्याच्या कामी त्याने पुढाकार घेतला.\nप्रतिभावंत लेखक, पट्टीचा वक्ता, कुशाग्र बुद्धीचा विचारवंत, विविध कलांचा जाणता रसिक असे केन्स याचे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. रशियन नर्तकी लिडिया लोपोकोव्हा हिच्याशी १९२५ मध्ये झालेला त्याचा विवाह फार सुखाचा ठरला. आपल्या अर्थशास्त्रविषयक ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग करून केन्सने अपार संपत्ती मिळविली.\nविसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील आर्थिक विचार सरणीवर केन्स याच्या विचारांचा खोल ठसा उमटलेला आहे. त्याच्या आर्थिक सिद्धांतांच्या इष्टानिष्टतेबद्दल मतभेद संभवतात. मात्र त्याने अर्थशास्त्राच्या विकासाला मोठाच हातभार लावल्याचे टीकाकारही मान्य करतात. त्याने केलेल्या विविध आर्थिक प्रश्नांच्या पारदर्शी विश्लेषणामुळे भारावून जाऊन अनेक नामवंत अर्थशास्त्रज्ञांनी त्या विश्लेषणात ‘केन्सप्रणीत क्रांती’ असे संबोधिले आहे. केन्स ससेक्स येथील आपल्या राहत्या घरी हृदयविकाराने वयाच्या ६३ व्या वर्षी निधन पावला.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://prasadkerkar.com/others/state-government-had-decided-to-reduce-stamp-duty-to-alleviate-the-crisis-in-the-corona-period/", "date_download": "2021-01-28T12:17:58Z", "digest": "sha1:OQ53UIKRAYRW6VUMLXXXLR7CTDNUOFAN", "length": 14512, "nlines": 73, "source_domain": "prasadkerkar.com", "title": "तेजी तर आली… – Prasad Kerkar", "raw_content": "\nजानेवारी 4, 2021 जानेवारी 4, 2021\nकोरोना काळात आलेल्या संकटावर मात करण्यासाठी बांधकाम उद्योगाला दिलासा मिळावा यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला होता. डिसेंबर महिन्यात ही शुल्कमाफी संपली. सरकारच्या या निर्णायामुळे डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर घर खरेदी झाली. गेल्या चार महिन्यात दस्त नोंदणीवर 48 टक्के तर महसुलात 367 कोटी रुपयांची भर पडली. राज्य सरकारने सरासरी तीन टक्के सवलत मुद्रांक शल्कात दिली होती. त्याचा फायदा ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर झाला. गृहखरेदी करणाऱ्यांनी याचा फायदा घेण्यासाठी मोठ्या संख्यने गृहखरेदी केली. महाराष्ट्राच्या या निर्णयाचे केंद्राने कौतुक केले होते. महाराष्ट्राचे हे उदाहरण डोळ्यापुढे ठेवावे व त्याचे अनुकरण अन्य राज्यांनीही करावे करावे असे केंद्राने म्हटले आहे. कोरोनामुळे गेली दहा महिने जवळपास घर खरेदीचे प्रस्ताव अनेकांनी रोखून धरले होते. खरे तर त्याकाळात खरेदी होणे शक्यच नव्हते. त्यातच सरकारने मुद्रांक शुल्कात सवलत दिल्याने ज्यांची घर खरेदी करण्याची मनिषा होती त्यांनी अखेर या सवलतीचा फायदा घेण्याचा निर्णय घेतला. गेले काही महिने सर्व वृत्तपत्रात तसेच रेडिओपासून ते विविध प्रसिध्दी माध्यमांत बिल्डरांच्या जाहिराती जोरात सुरु होत्या. त्याचाही त्यांना फायदा झाला. जानेवारीपासून मुद्रांक शुल्कातील सवलत आता बंद झाली आहे.\nया सवलतीमुळे मंदीच्या तडाख्यात अडकलेल्या रिअर इस्टेट उद्योगात तेजीची झुळूक आली आहे. अर्थात त्यामुळे खूष होण्याचे कारण नाही. गृहनिर्माण उद्योगात चैतन्यही आले, मात्र सर्वसामान्यांचे घर घेण्याचे स्वप्न काही पूर्ण झालेले नाही. अजूनही मोठ्या संख्येने स्वतचे घर घेण्यापासून लाखो लोक वंचित आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी गृह खरेदी सुलभ व्हावी यासाठी काही तरी करणे आवश्यक आहे. मुंबई, पुण्यापासून अनेक महानगरात आजही जागांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे किमतीअभावी अनेकजण घरांची खरेदी करु शकत नाही. त्यामुळे सरकार कमी किमतीत सर्वसामान्य जनतेला घरे उपलब्ध व्हावी यासाठी नेमके कोणते प्रयत्न करणार हे पहाणे महत्वाचे आहे. कोरोनाच्या काळात तसेच गेल्या दोन महिन्यात घरांच्या किंमती अपेक्षेप्रमाणे घसरल्या नाहीत किंवा कोसळल्याही नाहीत. याचे महत्वाचे कारण बिल्डरांकडे आजही मोठ्या प्रमाणावर पैसा आहे. त्यामुळे ते ठराविक किंमतीच्या खाली येणे पसंत करीत नाहीत. जागा विकल्या गेल्या नाहीत तरी चालेल पण ठराविक किंमतीच्या खाली घरांच्या किंमती येणार नाहीत हे बघितले जाते. खरे तर बिल्डरांनी किंमती कमी केल्या तर ग्राहक अजून वाढतील, परंतु ते आपला नफा कमी करण्यास तयार नाहीत.\nकोरोनासारखे एवढे मोठे संकट येऊनही मुंबई, पुण्यातील जागांच्या किंमती जेमतेम दहा टक्क्यांनी घसरल्या आहेत. या उद्योगात गेल्या दहा महिन्यात कसलेच व्यवहार न झाल्याने या किंमती मोठ्या प्रमाणात घसरतील अशी अपेक्षा होती. परंतु तसे झालेले नाही. कारण बिल्डर ठराविक किंमतीच्या खाली जागा विकावयास तयार नाहीत. बिल्डरांकडे सध्या मोठ्या प्रमाणावर राजकीय नेतेमंडळी, नोकरशाह यांचा काळा पैसा भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे मंदीतही त्यांची किंमती खाली न येण्याची किमया करुन दाखविली. रिअल इस्टेट मधील काळा पैसा हा एक स्वतंत्र विषय आहे व त्याबाबतीत कोणच बोलायला तयार नाहीत. अर्थात सध्याच्या या तेजीत जी घरे विकली गेली आहेत त्यात लहान व मोठे फ्लॅटस किती विकले गेले हे समजलेले नाही. परंतु निश्चितच मोठे लक्झरी फ्लॅटस् विक्रीचे प्रमाण कमी असणार. सरकारने रेरा कायदा करुन एक उत्तम काम ग्राहकांच्या दृष्टीकोनातून केले आहे. त्यामुळे बिल्डरांची मनमानी थांबली व ग्राहकांना संरक्षण मिळाले. त्यापूर्वी ग्राहकांची विविध अंगांनी फसवणूक होत होती. रेरा कायद्याच्या संरक्षणाने फ्लॅट खरेदीधारक ग्राहक सुरक्षीत झाला आहे, ही सर्वात समाधानाची बाब म्हटली पाहिजे. परंतु आज सरकारने सर्वसामान्यांसाठी घरे उभारण्यासाठी सवलत देण्याची गरज आहे. त्यातून बिल्डर लहान फ्लॅट बांधण्याकडे वळतील व त्यातून अनेकांचे स्वताचे घर करण्याचे स्वप्न पूर्ण होईल.\nबिल्डरांना आपल्या प्रकल्पामध्ये पाचशे फूटाच्या आतील काही घरे बांधण्यासाठी सक्ती केली व त्यासाठी काही सवलती दिल्यास त्याचा मोठा उपयोग होईल. मोठ्या शहरात आज अनेक रिडेव्हपमेंटचे प्रकल्प रखडले आहेत. त्याला पुनरुज्जीवन देण्याची गरज आहे. कारण त्यामुळे अनेक लोकांचे जे सध्या हाल सुरु आहेत ते संपतील. पूर्वी सरकारने म्हाडाची स्थापना खास सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केली होती. आता म्हाडाही खासगी बिल्डरांप्रमाणे मोठे फ्लॅट बांधू लागले. त्यामुळे ज्यांच्या गरजा कमी आहेत किंवा ज्याचे घर खरेदीचे बजेट कमी आहे त्यांनी काय करावयाचे असा प्रश्न आहे. केवळ मुद्रांक शुल्क कमी केल्याने त्याचा फायाद घेण्यासाठी यात तेजी आली, यात आपण मोठी बाजी मारली असे समजून टाळ्या पिटाळण्यात काहीच अर्थ नाही. जिकडे खासगी क्षेत्र पोहोचत नाही तेथे सरकारने विशेष प्रयत्न करणे गरजेचे असते. आज आपल्याकडे लहान माणूस केंद्रस्थानी ठेऊन घर बांधणी होणे गरजेचे आहे. परंतु तसे होताना दिसत नसल्याने सरकारने त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ठरते. मुद्रांक शुल्क कपात केल्याने आलेली तेजी ही जनतेच्या हिताची नाही. ज्यावेळी घरे स्वस्त होतील व त्यानंतर खरेदीसाठी झुंबड होईल ती तेजी जनतेच्या हिताची ठरेल.\nनोव्हेंबर 7, 2019 नोव्हेंबर 7, 2019\nसाथीचे रोग व कोरोना\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबायडेन पर्व सुरु जानेवारी 23, 2021\nअर्णब, जनतेला माहिती द्या\nरणधुमाळी व त्यानंतर…. जानेवारी 21, 2021\nसरशी महाआघाडीची जानेवारी 19, 2021\nसर्वात मोठी मोहीम जानेवारी 18, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://worldwarthird.com/index.php/2020/10/01/immediately-remove-foreign-terrorists-and-assassins-sent-to-armenia-azerbaijan-marathi/", "date_download": "2021-01-28T10:35:57Z", "digest": "sha1:7YE4AN4JFU5XZ4RDGKCI53QYZBQ7EIKV", "length": 19834, "nlines": 156, "source_domain": "worldwarthird.com", "title": "आर्मेनिया-अझरबैजानमध्ये पाठवलेल्या परदेशी दहशतवादी व मारेकऱ्यांना ताबडतोब हटवा - रशिया व फ्रान्सचा तुर्कीला इशारा", "raw_content": "\nजेरूसलम - ईरान पर लगाए प्रतिबंध हटाने की गलती अमरीका के नए राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन…\nजेरूसलेम - अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इराणवरील निर्बंध मागे घेण्याची चूक करू नये,…\nमोगादिशु/कंपाला - युगांड़ा के रक्षा बलों ने किए हवाई हमलों में आतंकी ‘अल शबाब’ संगठन…\nमोगादिशु/कंपाला - युगांडाच्या संरक्षणदलांनी केलेल्या हवाईहल्ल्यांमध्ये ‘अल शबाब’ या दहशतवादी संघटनेच्या सुमारे दोनशे दहशतवाद्यांना ठार…\nबीजिंग - आनेवाले दौर में ‘ईस्ट तथा साऊथ चायना सी’ के सागरी क्षेत्र के लिए…\nबीजिंग - येत्या काळात ‘ईस्ट तसेच साऊथ चायना सी’च्या सागरी क्षेत्रासाठी धोकादायक ठरणार्‍या परदेशी जहाजांवर…\nदमास्कस - अमरीका के नये राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन ने सत्ता की बागड़ोर सँभालने के कुछ…\nआर्मेनिया-अझरबैजानमध्ये पाठवलेल्या परदेशी दहशतवादी व मारेकऱ्यांना ताबडतोब हटवा – रशिया व फ्रान्सचा तुर्कीला इशारा\nComments Off on आर्मेनिया-अझरबैजानमध्ये पाठवलेल्या परदेशी दहशतवादी व मारेकऱ्यांना ताबडतोब हटवा – रशिया व फ्रान्सचा तुर्कीला इशारा\nमॉस्को/पॅरिस/इस्तंबूल – आर्मेनिया-अझरबैजानमध्ये सुरू असणाऱ्या संघर्षात सिरिया व लिबियातून परदेशी दहशतवादी व मारेकरी धाडल्याची माहिती समोर आली असून, त्यांना ताबडतोब हटविण्याची मागणी रशियन परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. या मुद्यावर रशिया व फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये चर्चा झाल्याचेही समोर आले असून या देशांनी संयुक्त निवेदनही प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात, यापूर्वी आर्मेनिया-अझरबैजान संघर्ष रोखण्यासाठी स्थापन केलेल्या ‘मिन्स्क ग्रुप’ने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. मात्र युद्ध थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून सुरू असलेले प्रयत्न आर्मेनिया व अझरबैजानने धुडकावून लावले आहेत. त्यामुळे नजिकच्या काळात या देशांमध्ये सुरू असलेला संघर्ष अधिकच पेटण्याचे संकेत मिळत आहेत.\nसलग पाचव्या दिवशी आर्मेनिया-अझरबैजानमध्ये युद्ध सुरूच असून हल्ल्यांची तीव्रता अधिक वाढत असल्याची माहिती समोर येत आहे. या युद्धात अझरबैजानला तुर्की व पाकिस्तानकडून मदत होत असल्याची माहिती समोर येत आहे. तुर्कीने अझरबैजानमध्ये सिरिया व लिबियातील दहशतवादी पाठविल्याचे दावे माध्यमांकडून करण्यात आले आहेत. तुर्कीच्या या हालचालींवर रशियासह आंतरराष्ट्रीय समुदायाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.\n‘सिरिया व लिबियातील दहशतवादी नागोर्नो-कॅराबखमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या हालचाली तीव्र चिंताजनक आहेत. अशा कारवायांमुळे युद्धग्रस्त भागातील तणाव अधिक चिघळू शकतो. त्याचवेळी या क्षेत्रातील सर्व देशांच्या सुरक्षेला दीर्घकालीन धोकाही निर्माण होऊ शकतो. ज्या देशांकडून या हालचाली सुरू आहेत त्यांनी त्या ताबडतोब थांबवाव्यात आणि या क्षेत्रातील दहशतवादी व भाडोत्री मारेकऱ्यांना माघारी घ्यावे’, असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने बजावले आहे. या निवेदनानंतर काही तासांनी रशिया व फ्रान्समध्ये आर्मेनिया-अझरबैजान मुद्यावर चर्चा झाल्याची माहितीही समोर आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन व फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात दूरध्वनीवरून बोलणी झाल्याचे दोन्ही देशांकडून सांगण्यात आले.\n‘आर्मेनिया-अझरबैजानमधील संघर्षबंदीच्या प्रयत्नांना वेग देण्यावर रशिया व फ्रान्सचे एकमत झाले आहे. युद्ध सुरू असणाऱ्या दोन्ही बाजूंनी हल्ले थांबवावेत व तणाव कमी करण्यासाठी पावले उचलावीत, असे आवाहनही करण्यात येत आहे’, या शब्दात फ्रान्सने पुतिन यांच्याबरोबर झालेल्या चर्चेची माहिती प्रसिद्ध केली. तुर्कीकडून अझरबैजानमध्ये सिरियन दहशतवादी पाठविण्यात येत असल्याचे वृत्त तीव्र चिंताजनक असल्याचेही फ्रान्सने म्हटले आहे. ‘सिरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राईट्स’ या गटाने तुर्की सिक्युरिटी कंपन्यांनी ९०० सिरियन दहशतवादी अझरबैजानमध्ये पाठविण्यात आल्याचा दावा केला आहे.\nदरम्यान, गुरुवारी हल्ल्यांची तीव्रता अधिक वाढल्याची माहिती दोन्ही बाजूंकडून देण्यात आली आहे. आर्मेनियाच्या ठिकाणांवर रणगाडे व तोफांच्या सहाय्याने जबरदस्त मारा करण्यात आला असून काही जागा ताब्यात घेण्यात आल्या आहेत, असा दावा अझरबैजानच्या संरक्षण विभागाने केला. अझरबैजानने एक व्हिडिओ प्रसिद्ध करून त्यात आर्मेनियन रणगाडे उडविल्याचे सांगितले. तर आर्मेनियाच्या संरक्षणदलांनी सर्व हल्ले परतविल्याचा दावा आर्मेनियन अधिकाऱ्यांनी केला.\nया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:\nआर्मेनिया-अज़रबैजान में भेजे गए विदेशी आतंकी और हमलावरों को तुरंत हटाएं – रशिया और फ्रान्स का तुर्की को इशारा\nइराणचे युरेनियम संवर्धन अणुकरार संकटात टाकणारे – युरोपिय महासंघाची टीका\nब्रुसेल्स/व्हिएन्ना - ‘इराणचा अणुकरार…\nइस्रायल ईरान पर हमले की योजना बना रहा है – इस्रायली अख़बार ने दी जानकारी\nजेरूसलेम - अमरीका के आगामी राष्ट्राध्यक्ष…\nपरमाणु हथियारों की संख्या बढ़ाने के लिए चीन ने शुरू किए खुफिया प्लांट्स – अमरीका का दावा\nवॉशिंग्टन - अमरीका के साथ संघर्ष शुरू होने…\nसिरिया में अमरीका की पॅट्रियॉट यंत्रणा तैनात\nदमास्कस - अमरीका ने पॅट्रियॉट हवाई सुरक्षा…\n२००८ सालापेक्षा भयंकर आर्थिक संकट कोसळण्याची भीती – गुंतवणूकदार पीटर शीफ यांचा इशारा\nवॉशिंग्टन - २००८ साली कोसळलेल्या आर्थिक…\nभारतीय लष्कराच्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचे १२ जवान ठार – पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या उद्ध्वस्त\nश्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर…\nइस्लामधर्मिय उघुरवंशियांवरील टेहळणीसाठी चीनने 11 लाख गुप्तहेर नेमले – अमेरिकेकडून चीनवर उघूरांच्या वंशसंहाराचा आरोप\nबीजिंग/वॉशिंग्टन - चीनकडून अल्पसंख्य उघुरवंशिय…\nअंतरिक्ष में प्रभुत्व स्थापित करने के लिए अमरीका की ज़ोरदार गतिविधियाँ – ‘अर्ली वॉर्निंग सिस्टिम’ और ‘सॅटेलाईट नेटवर्क’ का निर्माण तेज़\nवॉशिंग्टन - कोरोना महामारी की पृष्ठभूमि…\nइस्रायल के रक्षाबलप्रमुख ने सेना को दिए ईरान पर हमले के लिए तैयार रहने के आदेश\nइस्रायलच्या संरक्षणदल प्रमुखांचे लष्कराला इराणवर हल्ल्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश\nयुगांड़ा के हवाई हमलों में ‘अल शबाब’ के करीबन २०० आतंकी ढ़ेर\n‘अल-शबाब’चे सुमारे दोनशे दहशतवादी युगांडाच्या हवाई हल्ल्यांमध्ये ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.com/rahul-gandhis-biopic-trailer-released/", "date_download": "2021-01-28T10:54:16Z", "digest": "sha1:THGKXNDXREPVB25KKHJXCXJOFBOJ3BXY", "length": 10854, "nlines": 168, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates आता राहुल गांधींवरही बायोपीक; टिझर पाहिलात का ? jm news", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nआता राहुल गांधींवरही बायोपीक; टिझर पाहिलात का \nआता राहुल गांधींवरही बायोपीक; टिझर पाहिलात का \nनिवडणूकींचा सीझन सध्या चित्रपट सृष्टीतही सुरू असल्याने ‘ठाकरे’, ‘पीएम नरेंद्र मोदी’, ‘दिअ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटानंतर आता कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवरही बायोपीक येणार आहे. ‘माय नेम इज रागा’ असे या बायोपीकचे नाव असून हा चित्रपट लवकरच प्रेषकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून कॉंग्रेसच्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच काही दिवसातच या चित्रपटाचा टिझरही रिलीझ करण्यात आला आहे. हा चित्रपट प्रेषकांच्या भेटीला कधी येणार याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे.\nनेमकं या बायोपीकमध्ये काय असणार \nया वर्षी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत.\nनिवडणुक तोंडावर असल्यामुळे आपला प्रचार करण्यात सर्व पक्ष सज्ज झाले आहेत.\nमात्र यावेळी मतदारांना आकर्षित करण्यासाठी चित्रपट सृष्टीचा वापर करण्यात आला आहे.\nमात्र ही खेळी राजकीय मैदानात नाही,तर कलाकृतींच्या माध्यमातून जनतेसमोर आली आहे.\nमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा ‘दिअ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा जीवनपट 11 जानेवारीला प्रदर्शित झाला.\nतर 25 जानेवारीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे हा सिनेमा हिंदी आणि मराठी मध्ये प्रदर्शित झाला.\nकाही दिवसांपूर्वी पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाचीही घोषणा करण्यात आली.\nहा चित्रपट 23 भाषांमध्ये प्रदर्षित होईल.\nया चित्रपटाचे चित्रीकरण कुठे सुरू होत नाही, तर लगेच त्यांचे विरोधक काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याही बायोपीकचा टिझर आला आहे.\nफक्त 4.3 सेकंदच्या या टिझरमधून राहुल यांच्या बालपणापासून ते काँग्रेस अध्यक्ष होण्यापर्यंतची झलक पाहायला मिळते.\nया चित्रपटाची सुरुवात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या कहानीपासून होते आणि याचा शेवट 2019 च्या लोकसभा निवडणूकांच्या वातावरणात होते.\nरूपेश पॉल या पत्रकाराने या सिनेमाची पटकथा लिहीली आहे, तर यामध्ये राहुल यांचे बालपण,अमेरिकेतील विद्यार्थी जीवन आणि राजकीय आयुष्याचे वर्णन केले आहे.\n हृतिकचा Super30 ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nNext सोलापूरात पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक; 3 पोलीस जखमी\nक्रिकेटपटू राहुल आणि सुनील शेट्टीच्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n‘मेरे देश की धरती’ चित्रपटात दिव्यांदू शर्मा हटके भूमिकेत\nजावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याप्रकरणी कंगना राणावत गैरहजर\nयवतमाळ जिल्ह्यात 41 जण पॉझेटिव्ह, 38 जण कोरोनामुक्त\nक्रिकेटपटू राहुल आणि सुनील शेट्टीच्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nकिशोरी पेडणेकर यांच्या हस्ते डायरेक्ट सेलिंग मधील उद्योजकांचा सन्मान सोहळा पार पडला..\n‘मेरे देश की धरती’ चित्रपटात दिव्यांदू शर्मा हटके भूमिकेत\nचिपी विमानतळाला केंद्र सरकार कडून विमानसेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली नाही\n८० वर्षाच्या आजींनी सर केला रांगणा गड\nहिवाळ्यात आरोग्य निरोगी राहण्यासाठी कशापद्धतीने स्वतःची काळजी घ्यावी…\nमहाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढ सुरू\nरायगडमध्ये दिवाळीला उत्साहात प्रारंभ\nजिम चालकांना मोठा दिलासा\nपाटण्यात इंडिगोच्या मॅनेजरची गोळ्या घालून हत्या…\nसासू-सुनेचा वाद विकोपाला, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर\nकल्याणमध्ये ज्वेलर्सच्या दुकानात भरदिवसा दरोडा\nयवतमाळ जिल्ह्यात 41 जण पॉझेटिव्ह, 38 जण कोरोनामुक्त\nक्रिकेटपटू राहुल आणि सुनील शेट्टीच्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nकिशोरी पेडणेकर यांच्या हस्ते डायरेक्ट सेलिंग मधील उद्योजकांचा सन्मान सोहळा पार पडला..\n‘मेरे देश की धरती’ चित्रपटात दिव्यांदू शर्मा हटके भूमिकेत\nचिपी विमानतळाला केंद्र सरकार कडून विमानसेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/pune/story-coronavirus-lockdown-dont-travel-of-from-city-to-rural-area-otherwise-taken-legal-action-those-people-says-pune-police-1832888.html", "date_download": "2021-01-28T13:08:24Z", "digest": "sha1:Y6ZCDL7U5FII4AG5UGJER7TBBAQPWKLR", "length": 27102, "nlines": 301, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Coronavirus lockdown Dont travel of From City To rural Area Otherwise taken legal action Those People says Pune Police, Pune Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\n...तर कारवाई करु, पुणे पोलिसांचा शहरात वसलेलेल्या गावकऱ्यांना इशारा\nHT मराठी टीम, पुणे\nसर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद असून आंतरजिल्हा प्रवासाकरिता पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवासासाठी बाहेर पडू नये, असे आवाहन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे. जर कायद्याचे उल्लंघन करुन कोणी प्रवास करताना आढळले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. पुणे पोलिसांच्या अधिकृत ट्विट अकाऊंटच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर करत यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.\nकोरोनाशी लढा: 'PM केअर्स'ला हातभार लावा, मोदींकडून जनतेला आवाहन\nसंदीप पाटील यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूचा वेगाने होणारा प्रसार रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या निर्णयानंतर आंतरजिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. मागील दोन दिवसांत मुंबई, नवी मुंबई, कल्याण, ठाणे जिल्ह्यातून नागरिक स्वत:च्या किंवा खासगी वाहनातून सातारा, सांगली तसेच कोल्हापूरच्या दिशेने जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर पुणे जिल्ह्याच्या सीमा आणि राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. जे कोणी सांगली, सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nकुणाचं काय तर कुणाचं काय, ऋषी कपूर म्हणतात, मद्य विक्रीला परवानगी द्या\nसध्याच्या परिस्थितीला गावी जाण्याच्या इराद्याने बाहेर पडला तर तुम्ही रस्त्यावर अडकून राहू शकता. लॉकडाऊन असताना स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रवास करणे टाळून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावी, असे आवाहन संदीप पाटील यांनी केले आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेऊन राज्य सरकारने संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली. या निर्णयानंतर अत्यावश्यक सेवा वगळून सर्व सेवा ठप्प आहेत. या परिस्थितीत गावाकडून कामाच्या निमित्ताने शहरात गेलेली मंडळी घरी जाण्यासठी धडपडताना दिसत आहेत. दुसरीकडे अनेक ग्रामीण भागातील शहरातून येणाऱ्या आपल्याच लोकांसाठी नो एन्ट्रीचा पवित्रा ग्रामस्थानी घेतला आहे. अशा परिस्थितीत शहरात असणाऱ्यांनी आहोत तिथेच राहून सरकार आणि प्रशासनाला सहकार्य करणे फायदेशीर ठरेल.\nसर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद असून आंतरजिल्हा प्रवासाकरिता पूर्णपणे बंदी असल्याने नागरिकांनी असा कोणताही प्रयत्न करू नये- पोलीस अधीक्षक संदीप पाटील\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nइरफान यांच्या निधनानं कलाविश्वात हळहळ, बिग बी, लतादीदींची श्रद्धांजली\nकोरोनाशी लढा: पुण्यात वर्दीतील योद्ध्यांनी केली गाण्यातून जनजागृती\nसव्वाचार लाख नागरिक सुरक्षितस्थळी, नौदलाची १५ पथके शिरोळकडे रवाना\nआठ वर्षांच्या मुलीची कमाल, पूरग्रस्तांनी केली अमूल्य मदत\nकोल्हापूर-सांगली महापूरः गरज भासल्यास एअर लिफ्टिंग करु- मुख्यमंत्री\nनिजामुद्दीनमध्ये जे घडलं ते इथे घडू देऊ नका, शरद पवार यांची विनंती\n...तर कारवाई करु, पुणे पोलिसांचा शहरात वसलेलेल्या गावकऱ्यांना इशारा\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nकोरोनाबाधित महिलांच्या बाळांची मिल्क बँक बजावत आहे, आईची भूमिका...\nपुण्यातील कोरोनाविरोधातील लढ्यासाठी चार IAS अधिकारी मैदानात\nप्रसुती वेदनेनं तळमळणाऱ्या महिलेसाठी पोलिसांची कर्तव्यदक्षता\nपुण्यात खासगी दवाखाने, शैक्षणिक संस्था, हॉटेलचे अधिग्रहण कराःअजित पवार\nलॉकडाऊनदरम्यानची शिथिलता पुण्यात लागू होणार नाही, दुकाने बंदच राहणार\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://sahyadrigeographic02018a.blogspot.com/", "date_download": "2021-01-28T11:22:57Z", "digest": "sha1:TUX5JOYO6HNXXWLQVLSBBV4IKMAT54TO", "length": 56548, "nlines": 89, "source_domain": "sahyadrigeographic02018a.blogspot.com", "title": "Me Sahyadri 201802 A", "raw_content": "\nदेशाची आर्थिक प्रगती व्हावी असे सर्व नागरिकांना वाटणे सहाजिक आहे. अर्थकारणामुळे मिळणारा रोजगार, समृद्धी यासाठी सर्वांनाच आर्थिक प्रगती हवी हवीशी वाटते. आर्थिक प्रगती होताना, त्याचा दिर्घकाळात समाजावर, निसर्गावर, वातावरणावर दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे. मनुष्याच्या भावी पिढ्यांना पाणी, शुद्ध हवा, योग्य वातावरण मिळत रहावे अशी भावना मनात रुजणे महत्वाचे आहे. वाढत्या आर्थिक प्रगतीमुळे नैसर्गिक संपदेवर ताण येतो. प्रगतीसाठी प्रदुषण होते. जंगले, माळराने, व इतर अधिवास नष्ट होतात. वसुंधरेवर रहाणाऱ्या इतर जीवांचा मात्र मनुष्य फारसा विचार करत नाही. आर्थिक प्रगती करताना, मनुष्य निसर्गाची हानी करत आहे. मुळताच माणसाला निसर्गाचे महत्व समजणे हे सध्याच्या आपल्या प्रगत जीवनशैली मुळे अवघड झाले आहे. आर्थिक प्रगती, समाजाची प्रगती व निसर्ग संपदेची निगा, यांचा समतोल राखणे काळाची गरज आहे.\nसह्याद्री (पश्चिम घाट) हा एक नैसर्गिक संपदेचा, वैविध्यतेचा, भौगोलिक व ऐतिहासिक ठेवा आहे. वाढत्या मानवी अतिक्रमणाचा, सह्याद्रीच्या विविध घटकांवर होणारा दुष्परिणाम भविष्यात आपल्यालाच धोका निर्माण करेल, यात शंका नाही. शुद्ध पाणी, हवा व उर्जा, भावी पिढीला मिळण्यासाठी, नंद्यांचे उगम असलेला सह्याद्री व त्याभागातील जंगले टिकवणे महत्वाचे आहे. सह्याद्रीच्या महत्वाच्या घटकांचे महत्व छायाचित्रांद्वारे प्रकट करण्याचा मी येथे प्रयत्न केला आहे. येथील पक्षी, प्राणी, वनस्पती, अधिवास, किल्ले व लेणी अशा विविध विषयांबद्दल आपण समजुन घेऊ.\nमावळ लेणी मोहेमेचा सारांश :\nमावळातील भाजे, बेडसे आणि कार्ले लेणी अप्रतिम आहेत. त्यामुळे या भागातील इतर लहान लेण्यांकडे फारसे कोणी फिरकत नाही. आम्ही चार समविचारी मित्रांनी मात्र या हरवलेल्या लेण्यांची शोधाशोध करण्याचे ठरवले. साईप्रकाश बेलसरे, निनाद बारटक्के, अमेय जोशी आणि विवेक काळे असा संघ तयार झाला. एकोणीसाव्या शतकात जेम्स बर्जेस आणि जेम्स फर्ग्युसन या दोन इंग्रज विद्वानांनी भारतातील लेणी धुंडाळली. त्यांनी १८८० साली \"केव्ह टेम्पल्स ऑफ इंडिया\" या पुस्तकाचे प्रकाशन केले. या पुस्तकात मावळातील लहान लेण्यांचा फारसा तपशिल नसला तरी, या मावळातील इतर लहान लेण्यांबद्दल ५-६ वाक्यांमध्ये आम्हाला त्रोटक का होईना माहिती मिळाली. त्यांनी उल्लेख केलेली, काही ठिकाण सापडली, तर काही ठिकाण काहीही केल्या सापडेनात. कदाचित न सापडलेली ठिकाण नष्ट झाली असावीत. पण मोहिमे दरम्यान नविन, ज्या ठिकाणांचा पुस्तकात उल्लेख नव्हता, पण ग्रामीण भागातल्या स्थानिकांना माहिती होती अशी ठिकाण सापडली.\nजेम्स बर्जेस आणि जेम्स फर्ग्युसन या दोन इंग्रज विद्वानांनी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचा धागा म्हणुन वापर करायचे ठरले. कामांचे वाटप झाले.\nशोध मोहिमेत लागणाऱ्या खाऊची सोय करणे, विषय आणि ठिकाणाचा आधी अभ्यास करणे, प्रवासाची सोय करणे, गावकऱ्यांकडे लेण्यांबद्दल चौकश्या करणे, मोहिमे दरम्यान गचपणातुन वाट शोधणे, लेण्याच्या अवशेषांची मोजमाप घेऊन त्याची चित्रे/नकाशे काढणे, छायाचित्रे काढणे, जि. पि. एस. यंत्रावर वाटेबद्दल माहिती नोंदवणे, लेण्यात लहान बारकावे शोधणे, लेण्यांचे विश्लेषण करणे, नोंदी करणे, अशी वेगवेगळ्या प्रकारची काम वाटुन घेण्यात आली. प्रत्येक ठिकाणी जाताना, घरचा अभ्यास करावा लागला. जुनी पुस्तके, नकाशे धुंडाळले गेले. गावातल्या मित्रांची मदत झाली. गावागावात चौकश्या केल्या. गडद, लेणे, गुहा, कपार, भोगदा, विहार, पांडवांनी एका रात्री बनवलेली गुहा असे अनेक शब्द वापरुन चौकश्या झाल्या. बहुतेक वेळा असे काही नाही इथे तुम्ही कुठुन आलात असे उत्तर मिळाले. लेणे आहे का इथे कुठे असा प्रश्न विचारला तर आम्हाला बहुतेकांनी कार्ले/बेडसे/भाजे लेण्यांचा पत्ता दिला. पण बकऱ्या, गाई घेऊन डोंगरात फिरणारे गुराखी मात्र दरवेळेला मदतीला धाउन आले. वाटांचे आणि दिशांचे अंदाज मिळाले. जुजबी माहिती घेऊन ठिकाण शोधणे या प्रकाराचा चांगला सराव झाला. कधी काटेरी करवंदींच्या खालुन खुप सरपटाव लागल तर कधी घसाऱ्यावर हात टेकावे लागले.\nलेण्यांमध्ये मोठे कोळी (स्पायडर), कातळ पाली, वटवाघळ, मधमाश्या, पाकोळ्या, घुबडं भेटले. आमच्या मुळे त्यांना उगाच त्रास झाला, असा अपराधीपणा वाटला. प्रत्येक शोधमोहिमेला यश आलेच असे नाही. काही ठिकाण सापडली नाहीत. तर काही ठिकाण आमच्याच मनाचे खेळ आहेत असे लक्षात आले. बहुतांश ठिकाणी कोणत्या ना कोणत्या प्रकारची जोखिम होती. वटवाघळ, लेण्यातील धुळ, काळोख, मधमाश्या, काटेरी वनस्पती, घसारा, गुहेतील ऑक्सिजन चा अभावआणि इतर न दिसणारे धोके यावर मात झाली. मोहिमेसाठी, विजेऱ्या, जि. पि. एस., मोजपट्या, दोऱ्या, लेजर यंत्र, नकाशे, गुगल मॅप, जाळीच्या टोप्या या सर्व जंत्रीचा उपयोग झाला. एकूण मिळुन २० नविन अपरिचित ठिकाण/वास्तु पहायला मिळाल्या, मावळाचा भुगोल जरा अजुन नीट लक्षात आला. नविन प्रश्न पडले आणि नविन कोडी सोडवयाला मिळाली. तर्क वितर्क झाले.\nशिलाटणे लेण्याचा वेध :\nमी बरेच वर्ष फर्ग्युसन च्या पुस्तकातील शिलाटणे बद्दल च्या ओळी वाचायचो. येता जाता तो डोंगर न्याहाळायचो. लेणे आणि टाके सापडेल अशी मला अजिबात अपेक्षा नव्हती. उन्हाळ्याच्या एका सुट्टीच्या दिवशी मुहुर्त लागला. अमेय जोशी, साईप्रकाश बेलसरे, निनाद बारटक्के, मिलिंद लिमये आणि विवेक काळे असे आम्ही पाच जण भल्या सकाळी शिलाटण्याला पोहोचलो. गावात गुहेबद्दल चौकशी केली. अंदाज घेत डोंगर चढायला सुरुवात केली. सुरुवातीच्या अलगद चढानंतर छातीवर येईल असा चढ लागला. पायथ्यावरुन दिसणारी कपार दिसणे बंद झाले. एका उंचीवर आल्यावर घसाऱ्यावरच आडवे आडवे जात कपारीचा शोध ग्यावा लागला. थोडे वर चढायचे आणि आडवे जाउन उभ्या कातळात दगडांकडे कपारीबद्दल चौकशी करायची. नाही असे उत्तर मिळाले की परत फिरुन वरचा टप्पा गाठायचा, असा कार्यक्रम ४-५ वेळा केल्यावर अचानक आम्ही एका उभ्या कड़्यावर एका मोकळया जागेत पोहोचलो. वरुन येणाऱ्या ओढ्यात (कोरड़्या) आम्ही उभे होतो. वर ३०-४० मीटर अंतरावर कपार दिसत होती. आजुबाजुला गवत माजलेले होते. ऒढ्यातुनच आम्ही मोठया शिळा पार करत कपारीत पोहोचलो. समोरचे दृश्य फर्ग्युसननी १३८ वर्षांपूर्वी लेण्याबद्दल केलेल्या वर्णनाशी हुबेहुब मिळते जुळते वाटले. कपारीचे रितसर निरिक्षण करुन, मोजमापे घेतली गेली. नोंदवहीत नोंदी करण्यात आल्या. नोंदवहीत रेखाटन झाली. छायाचित्रे घेण्यात आली. ध्यान करण्यात आले. आजुबाजुचा परिसर न्याहाळण्यात आला.\nपुणे जिल्ह्यात, मावळ तालुक्यात कार्ले, भाजे आणि बेडसे येथे डोंगरांवर दगडात कोरलेली लेणी आहेत. मावळात या भागात, इतरत्र सुद्धा लहान विहार आणि लेणी आहेत. यातील एक लहान अपरिचित लेणे कार्ले लेण्याजवळ, शिलाटणे गावाजवळ डोंगरात आहे. जेम्स फर्ग्युसन आणि जेम्स बर्जेस या इंग्रज अभ्यासकांनी भारतातील लेण्यांचा रितसर अभ्यास करुन केव्ह टेंपल्स ऑफ इंडिया शीर्षकाचे पुस्तक १८८० साली प्रकाशित केले. त्यांनी नमुद केलेल्या मावळातील लहान लेण्यांमध्ये शिलाटणेचा उल्लेख आढळतो.\nशिलाटणे हे पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात असलेले एक गाव आहे. हे गाव सह्याद्रीच्या कार्ले डोंगररांगेच्या कुशीत वसलेले आहे. ही डोंगररांग लोणावळेच्या उत्तरेस पश्चिम घाटापासुन पूर्वेकडे वाळख गावापर्यंत, १३ कि मी पसरलेली आहे. कार्ले डोंगररांग पश्चिम-पूर्व पसरलेली आहे, याच रांगेत कार्ले लेणी आहेत. कार्ले डोंगररांगेच्या दक्षिणेस समांतर विसापुर डोंगररांग पसरलेली आहे. विसापुर डोंगररांग पश्चिम घाटातील कुरवंडे गावापासुन पूर्वेला घोरावाडी डोंगरापर्यंत ३५ किमी पसरलेली आहे. विसापुर डोंगररांगेत, भाजे लेणी, बेडसे लेणी, लोहगड किल्ला, विसापुर किल्ला आणि शेलारवाडी लेणी या महत्वाची वारसा स्थळ आहेत. शिळा म्हणजे मोठे दगड. शिलाटणे या गावाच्या नावाचा अर्थ, \"असे गाव जे कातळावर वसलेले आहे\" असा होतो. हे गाव कातळावर वसलेले आहे.\nकार्ले आणि विसापुर लेण्याच्या मधे असलेल्या पठारी प्रदेशातुन इंद्रायणी नदी वाहते. इंद्रायणी पश्चिमेकडुन पूर्वेकडे वाहते. प्राचीन व्यापारी मार्ग या भागातुन इंद्रायणी खोऱ्यातुन जातो. हा प्राचीन व्यापारी मार्ग कोकणातल्या कल्य़ाण, सोपारा या बंदरांपासुन दक्खन च्या पठारावरच्या पैठण, तेर या गावांना जोडत होता. आज याच भागातुन मध्य रेल्वे आणि मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्ग जातात. शिलाटणे गाव कार्ले डोंगररांगेच्या पूर्व बाजुस, प्राचीन व्यापारी मार्गावर वसलेले आहे. हे गाव मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गापासुन अर्धा किलोमीटर आत आहे.\nशिलाट्णे गावाच्या उत्तरेकडे डोंगरात उंचावर उभ्या कातळात एक मोठी नैसर्गिक कपार आहे. येथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने येथे पावसाळ्यात जाणे धोक्याचे आहे. कपार गावापासुन अंदाजे एक कि.मी, अंतरावर, समुद्रसपाटीपासुन ८०० मीटर उंचीवर (गावापासुन १८० मीटर उंचीवर आहे). या ठिकाणी मोठा धबधबा आहे.\nकार्ले डोंगररांग पश्चिम पूर्व पसरलेली आहे. या रांगेला कार्ले लेण्याच्या पुर्वेस एक दक्षिण उत्तर शाखा आहे. या डोंगरशाखेतल्या डोंगराची उंची ९४० मीटर (समुद्रसपाटी पासुन) आहे. शिलाटणे गावाची उंची ६२० मीटर (समुद्रसपाटी पासुन) आहे. शिलाटणे गावातील पाण्याची टाकी ६४० मीटर उंचीवर आहेत. गावापासुन बाजुचा हा डोंगर ३२० मीटर उंच आहे. या डोंगरावर गावापासुन १८० मीटर उंचीवर पाण्याच्या प्रवाहात धबधब्याखाली नैसर्गिक कपार लेणे आहे. नैसर्गिक कपार लेण्यात छतावर, भिंतींवर छन्नीच्या खुणा दिसतात. या लेण्यात उत्तरेकडे कपारीबाहेर दंडगोलाकृती लेणे आहे. दंडगोलाकृती लेण्याच्या उत्तरेकडे एक साधी पाठ नसलेली बैठक आहे. त्याच्या दक्षिणेकडे पाठ असलेली बैठक (बाक) आहे. बैठकीच्या दक्षिणेला कपार आहे. या कपारीत दगडात कोरलेला मोठा रांजण (टाकी) आहे. कपारीच्या मागच्या बाजुला काही भागात भिंत आहे. बाहेर धबधब्याखाली एक लहान पाण्याचे टाके आहे. पावसाळ्यात या ठिकाणी मोठा धबधबा आणि प्रवाह असतो. लेण्याकडे जाणारी वाट याच प्रवाहातुन जाणारी असल्याने पावसाळ्यात या ठिकाणी पोहोचणे अवघड आणि धोक्याचे आहे.\nदंडगोलाकृती चैत्य लेणे : शिलाटणे कपार लेण्याच्या उत्तर टोकाला कपारीबाहेर च्या कातळात एक दंडगोलाकृती लेणे आहे. या लेण्याचा खालचा भाग दंडगोल असुन छत आणि जमीन सपाट आहे. लेण्यात वरच्या भागात भिंत नैसर्गिक ओबड्धोबड असुन यात कपारी आणि कातळात रुतलेले लहान दगड आहेत. जमिनीपासुन छत २ मीटर उंच आहे. या लेण्याचा व्यास २ मीटर आहे. लेण्याला प्रवेशद्वार असाव असा अंदाज येथे जमिनीवर असलेल्या खळग्यावरुन बांधता येतो. मावळात अशा दंडगोलाकृती लेण्यांची कमी नाही. जेम्स फर्ग्युसन, जेम्स बर्जेस आणि एस. नागराजु यांच्या मते असे लेणे स्तुपासाठी बनवले असावे. मावळातल्या काही लेण्यात असे दंडगोलाकृती चैत्यगृह आहेत. बेडसे, भाजे येथे अशा दंडगोलाकृती चैत्यगृहात कोरलेला स्तुप आहे. तर भाजे, शिलाटणे, येलघोळ, वाळख, आणि खडकवाडी येथे अशा दंडगोलाकृती चैत्यगृहात कोरलेला स्तुप नाही. याचा अर्थ येथे दगड विटांपासुन बांधलेला किंवा लाकडाचा बांधीव स्तुप असावा. आज मात्र या ठिकाणचे दंडगोलाकृती चैत्यगृह लेणे रिकामे आहे. कोकणात कोंडिवते, कान्हेरी आणि जुन्नरजवळ तुळजा लेण्यात सुद्धा असे दंडगोलाकृती चैत्यगृह आहेत. शिलाटणे च्या या दंडगोलाकृती चैत्यलेण्याबाहेर, दोन्ही बाजुला बैठकी (बाक) आहेत. उत्तरेकडच्या बैठकीला पाठ नाही. दक्षिणेकडच्या बैठकीला (बाकाला) मात्र पाठ आहे. ही बैठक १.८ मीटर लांब आणि ६५ सेंटी मीटर रुंद आहे. बाकाची उंची जमिनीपासुन ६७ सेंटी मीटर आहे. बाकाला मागे आणि दक्षिणेला पाठ आहे.\nदगडात कोरलेले टाके : कपार लेण्याच्या उत्तर बाजुस एक चौथरा आहे. या चौथऱ्यावर भिंतीलगत एक गोल तोंडाचे दगडात कोरलेले टाके आहे. टाक्याचा आतला आकार दंडगोलाकृती आहे. टाक्याच्या मानेचा भाग शंकु आकाराचा आहे. टाक़्याच्या वर भिंतीत खाचा आहेत. टाके झाकण्यासाठी वापरात असलेल्या झाकणासाठी या खाचा असाव्यात. झाकण पक्के बंद करण्यासाठी असलेल्या प्रणालीसाठी येथे अजुन काही खाचा दिसतात. चौथऱ्यावर काही खांब रोवण्यासाठी असलेले गोल खड्डे दिसतात. येथे वासे लावुन आडोसा केला असावा. जेम्स फर्ग्युसन आणि जेम्स बर्गेस यांच्या मते हे टाके पाण्याचे नसुन ते कदाचित धान्य किंवा इतर महत्वाच्या वस्तु ठेवण्यासाठी केले असावे. पण या टाक्याच्या वर असलेल्या कपारीतुन कदाचित या ठिकाणी पाणी येऊ शकते. मात्र पावसाळ्यात येथे जाणे अशक्य असल्याने याची पडताळणी पावसाळ्याअखेर निरिक्षण केल्यास समजुन येईल. सध्या या टाक्यात बरेच दगड आणि प्राण्यांची हाड आहेत. झाकणाच्या प्रयोजनाचा विचार केला तर मात्र हे टाके पाण्याव्यतिरिक्त काही तरी (धान्य वगैरे) साठवायला वापरले जात असावे असे वाटते, किंवा पाण्यात उंदीर अथवा इतर काही छोटे प्राणी पडु नयेत म्हणुन सुद्धा झाकण असण्याची शक्यता आहे. या टाक्याची क्षमता अंदाजे १६०० लिटर आहे. उन्हाळ्यात आम्ही पाहिले तेंव्हा यात पाणी नव्हते. अगदी असेच हुबेहुब टाके येलघोळ च्या कपार लेण्यात आहे. तेथे टाके स्तुपाजवळ चौथऱ्यावर आहे. झाकण लावायची सोय येलघोळ च्या टाक्याला सुद्धा आहे.\nकपार : नैसर्गिक कपार एका मोठया धबधब्याच्या खाली आहे. कपार समुद्रसपाटीपासुन अंदाजे ८०० मीटर उंचावर आहे. तर गावापासुन अंदाजे १८० मीटर उंचावर आहे. कपारीची रुंदी १४.५ मीटर आहे. कपार आत ९ मीटर रुंद आहे. दर्शनी भागात कपारीची उंची ४ मीटर आहे. छतावर छन्नीच्या खुणा आहेत. छत मात्र एका पतलात नसुन ओबडधोबड आहे. कपारीच्या आतल्या बाजुस एका पतलात असलेली उभी भिंत कोरलेली आहे. कपारीत इतरत्र मोठी भेग आहे. इथे भेगेलगत बरेच सुट्टे दगड आहेत. कपारीत दगडात कोरलेल्या टाक्याजवळ चौथरा आगे.\nपाण्याचे टाके : धबधब्याखाली एक पाण्याचे लहान गोल तोंड असलेले मानवनिर्मित टाके आहे. हे टाके कपारीच्या बाहेर लगतच आहे. याचा व्यास ६७ सेंटीमीटर एवढाच आहे. यात माती भरलेली आहे त्यामुळे याची खोली किती हे समजत नाही. फर्ग्युसन ने मात्र त्याच्या लिखाणात या टाक्याचा उल्लेख केलेला नाही.\nशिलाटणे गावाच्या दक्षिण पुर्व दिशेला, डोंगर उतारावर दोन पाण्याची टाकी आहेत. या दोन टाक्यांपैकी एका टाक्याला २ झरोके आहेत, तर दुसऱ्या लगतच्या टाक्याला ४ झरोके आहेत. या टाक्यांचा उल्लेख जेम्स फर्ग्युसन आणि जेम्स बर्गेस यांच्या \"केव्ह टेंपल्स ऑफ इंडिया\" या १८८० साली प्रकाशित पुस्तकात आहे. या दोन्ही टाक्यात आज बराच गाळ आणि कचरा आहे. या टाक्यांचा शिलाटणे गावाजवळच्या लेण्यांशी संबंध असावा.\nशिलाटणे लेणे : शिलाटणे लेणे पुरातन व्यापारी मार्गा जवळ आहे. हा पुरातन मार्ग कल्याण आणि सोपारा या बंदरांना दक्खन च्या पठारावरील अंतर्गत व्यापारी केंद्रांना जोडत होता. शिलाटणे लेणे कार्ले लेण्याच्याच डोंगरात आहे. मात्र या दोन लेण्यांना जोडणारी थेट पायवाट नाही. शिलाटणे हे एक अलिप्त लेणे आहे. पावसाळ्यात येथे जाणे अवघड आहे. मात्र पावसाळ्यात उपलब्ध असलेल्या पाण्यामुळे हे त्या काळात राहण्यासाठी योग्य वाटत असले तरी पावसाळ्यात येथे वहिवाट अवघड आहे. म्हणुनच कदाचित येथे धान्य साठवण्यासाठी मोठे टाके असावे. हे धान्य साठवण्याचे टाके इतरत्र पाणी साठवयाला वापरतात त्या टाक्यांपेक्षा वेगळे आहे. असे टाके येलघोळ या बौद्ध लेण्यात आहे. शिलाटणे लेण्याचे अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे डावीकडे असलेले दंडगोलाकृती चैत्यगृह लेणे होय. याच प्रकारचे चैत्यगृह (रिकामे) इतरत्र भाजे, येलघोळ, वाळख, आणि खडकवाडी येथे आहे. अशा प्रकारची दंडगोलाकृती चैत्यगृह, सुरुवातीच्या लेण्यांत आढळतात. शिलाटणे लेणे गावापासुन १८० मीटर उंचीवर आहे. ही उंची इतर बेडसे, कार्ले, भाजे या १०० मीटर उंचीवर असलेल्या लेण्यांपेक्षा फारच जास्त आहे. यामुळे गावातुन रोज भिक्षा मागुन वर लेण्यात येणे थोडे गैरसोयीचे असावे. नैसर्गिक मोठी कपार लेणे बनवण्यासाठी वापरण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. शिलाटणे लेणे सुरुवातीच्या काळात बनवलेले बौद्ध लेणे असावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/dr-dilip-satbhai-writes-about-feature-assumed-income-317161", "date_download": "2021-01-28T12:04:40Z", "digest": "sha1:SGCNJT7DDU6TXMOLNBWRB3YMIYZD4TBR", "length": 24796, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "गृहीत उत्पन्नाचा निकष काय? - dr dilip satbhai writes about feature Assumed income | Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nगृहीत उत्पन्नाचा निकष काय\nकरदात्याच्या निव्वळ उत्पन्नाचा अंदाज त्याच्या व्यवसायाच्या एकूण ढोबळ आवक उत्पन्न रकमेच्या 8 टक्के, तर डिजिटल पेमेंटद्वारे ढोबळ रक्कम प्राप्त झाल्यास अशा उत्पन्नावर 6 टक्के गृहीत धरला जातो.\nपगारदार वर्गाला खर्चासाठी प्रमाणित वजावट (स्टॅंडर्ड डिडक्‍शन) दिली जाते. तशी नसली तरी त्यासारखी खर्चाची तरतूद गृहीत उत्पन्नाच्या निकषाद्वारे मिळत आहे. ही सुविधा व्यावसायिक लोकांना मिळणार आहे, हे महत्त्वाचे पूर्वी काही व्यावसायिक न केलेले खर्च दाखवून पुस्तके लिहीत होती व खरे उत्पन्न दाखवत नव्हते. त्यावर \"सीबीडीटी'ने हा तोडगा काढला आहे.\nआयटीआर-4 विवरणपत्र भरण्यास अतिशय सुलभ व अतिशय फायदेशीर; तसेच छाननी होण्याची कमी शक्‍यता असल्याने लोकप्रिय होईल, यात शंका नाही. यात आणखी महत्त्वाची बाब म्हणजे आता व्यावसायिकांना पूर्वी आवश्‍यक असणारी कोणतीही लेखापुस्तके ठेवावी लागणार नाहीत. फक्त एक वही मिळालेल्या सेवाशुल्काच्या संदर्भात ठेवावी लागेल. उत्पन्न गृहीत धरले जाणार असल्याने कोणताही खर्च वजावटीसाठी पात्र ठरणार नाही, हे महत्त्वाचे तथापि, कलम 80 अंतर्गत मिळणाऱ्या सर्व वजावटी गृहीत उत्पन्नातून वजावटीसाठी पात्र ठरणार आहेत, ही याची विशेषतः आहे. \"सुगम' हे विवरणपत्र ऑनलाइन वा ऑफलाइन; तसेच जावा व एक्‍सेल युटीलिटीमध्ये भरता येते. मात्र, उत्पन्न 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी दाखविल्यास लेखापरीक्षण करावे लागेल.\nजे लोक मालवाहू वाहने चालविण्याच्या, भाडेकराराने देण्याच्या, भाड्याने वाहन देण्याच्या धंद्यात आहेत व आर्थिक वर्षात कधीही मालकाकडे दहापेक्षा जास्त मालवाहू वाहने मालकीचे वा हप्त्याने खरेदी केलेली नसली तर हे विवरणपत्र भरता येईल. ही सुविधा व्यक्ती, एचयूएफ, कंपनी किंवा भागीदारी फर्म घेऊ शकतात. मालवाहनाची क्षमता 12 टन किंवा त्यापेक्षा कमी असली तरी ढोबळ करपात्र उत्पन्न प्रतिवाहन दरमहा 7500 रुपये असेल. या उत्पन्नामधून कोणत्याही खर्चाची वजावट मिळत नाही. थोडक्‍यात, जेवढी मालवाहू वाहने तेवढी प्रत्येक महिन्यास 7500 उत्पन्न प्रत्यक्षात कमी-जास्त असले तरी मान्य केले जाईल.\nहेही वाचा : ‘आयटीआर-४’विवरणपत्राचे वैशिष्ट्य\nजेव्हा करदाता एखादा छोटासा व्यवसाय चालवत असेल, तेव्हा त्याच्याकडे योग्य हिशेबपुस्तके ठेवून नफा किंवा तोटा काढण्यासाठी आवश्‍यक असणारी संसाधने असू शकत नाहीत. त्यामुळे व्यवसायातील उत्पन्नाचा आणि करांचा मागोवा ठेवणे अवघड होते. ही अडचण लक्षात घेऊन, प्राप्तिकर विभागाने काही सोप्या तरतुदी केल्या आहेत. कलम 44 एडी अंतर्गत करदात्याचे उत्पन्न व्यवसायाच्या एकूण मिळणाऱ्या ढोबळ जमा उत्पन्न रकमेच्या आधारित गृहीत धरले जाते, जरी वास्तवात तसे असले वा नसले तरी या पद्धतीस \"गृहीतकांवर आधारित उत्पन्न निश्‍चिती पद्धती' म्हणतात. येथे टक्केवारीच्या आधारे अंदाजित उत्पन्नावर कर आकारला जातो. देशात सेवक पुरवणारे, रंगकाम करणारे कंत्राटदार, अशा 325 व्यवसायांची व \"इतर' मथळ्याखाली असे अनेक व्यवसाय करणाऱ्यांची सूची या विवरणपत्रात उपलब्ध करून दिली असल्याने लाखो लोकांनी या पद्धतीचा स्वीकार केला आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nअ) करदात्याच्या निव्वळ उत्पन्नाचा अंदाज त्याच्या व्यवसायाच्या एकूण ढोबळ आवक उत्पन्न रकमेच्या 8 टक्के, तर डिजिटल पेमेंटद्वारे ढोबळ रक्कम प्राप्त झाल्यास अशा उत्पन्नावर 6 टक्के गृहीत धरला जातो. दोन्ही रकमांसाठी भिन्न रकाने आहेत.\nब) करदात्यास व्यवसायाची हिशेबपुस्तके ठेवण्याची आवश्‍यकता नसते.\nक) व्यवसायासाठी 15 मार्चपर्यंत 100 टक्के आगाऊ कर भरावा लागतो. आगाऊ कराच्या तिमाही हप्त्यांच्या देय तारखांची (जून, सप्टेंबर, डिसेंबर) आवश्‍यकता पाळण्याची गरज नसते.\nड) गृहीत उत्पन्नातून कोणताही व्यावसायिक खर्च कमी करण्याची परवानगी नसते. कलम 80 अंतर्गत वजावट मिळते.\nइ) करदाता एकापेक्षा अधिक व्यवसाय चालवत असल्यास, प्रत्येक व्यवसायासाठी योजना निवडली जावी. उदाहरणार्थ, करदाता असे तीन व्यवसाय चालवत असेल व कलम 44एडी अंतर्गत फक्त एक व्यवसाय पात्र होत असेल, तर हिशेबपुस्तके राखण्यासाठी आणि लेखापरीक्षणाची कोणतीही आवश्‍यकता नसल्याचा दिलासा फक्त त्या व्यवसायात लागू होईल. अन्य दोन व्यवसायांसाठी हिशेबपुस्तके व लेखापरीक्षण करून घेणे आवश्‍यक असल्यास करून घ्यावे लागेल. तसेच, आगाऊ कराच्या बाबतीत, 15 मार्चपर्यंत एका हप्त्यात प्राप्तिकर भरण्याचा लाभ फक्त कलम 44एडी अंतर्गत ज्या व्यवसायासाठी निवडला गेला असेल, त्या व्यवसायासाठी उपलब्ध असेल.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n- ज्या व्यवसायासाठी तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्याची तुमची ढोबळ जमा उत्पन्न किंवा उलाढाल दोन कोटी रुपयांपेक्षा कमी असावी.\n- आपण भारतात रहिवासी असलेच पाहिजे.\n- ही योजना एखादी व्यक्ती, एचयूएफ किंवा भागीदारी फर्मसाठी आहे. ती कंपनीला उपलब्ध नाही.\n- करदात्याने संबंधित वर्षात कलम 10, 10ए, 10बी किंवा कलम 80 एचएच ते 80 आरआरबी अंतर्गत कपात केली असेल, तर ही योजना स्वीकारली जाऊ शकत नाही.\n- जर करदात्याकडे अशा व्यवसायाव्यतिरिक्तचे उत्पन्न असल्यास, ज्यात त्याची करदेयता एका वर्षात दहा हजार रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्याला अशा इतर उत्पन्नावर आगाऊ कर भरावा लागेल.\n(लेखक चार्टर्ड अकाउंटंट - सीए आहेत.)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपर्यटकांना 50 हजारांपर्यंत प्राप्तिकरात सवलत द्या; हॉटेल व्यावसायिक संघटनेची सूचना\nमुंबई ः सध्या डबघाईला आलेल्या पर्यटन आणि हॉटेल व्यवसायाला ऊर्जितावस्था देण्यासाठी देशी पर्यटकांना 50 हजार रुपयांपर्यंत प्राप्तिकरात सवलत द्यावी...\nचंद्रकांत पाटील यांच्याविरोधातील दावा न्यायालयाने केला रद्द\nपुणे : कोथरूड मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती लपविण्याचा आरोप करीत दाखल...\nतुम्हाला बजेट समजत नाही\nअर्थसंकल्प म्हटले, की काय स्वस्त होणार, काय महाग होणार, प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढली का, करबचतीच्या गुंतवणुकीची मर्यादा वाढली का, किती...\nप्राप्तिकर विवरणपत्र वेळेत न भरल्यास\nआर्थिक वर्ष २०१९-२० साठीचे प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न) दाखल करण्याची तारीख कोरोनाच्या महासाथीमुळे अंतिमतः १० जानेवारी २०२१ निश्चित...\n‘पीएम केअर फंडा’चा हवाय हिशोब; माजी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना विचारले प्रश्न\nनवी दिल्ली New Delhi : कोरोना काळात उपाययोजना आणि मदतीसाठी निर्माण करण्यात आलेल्या ‘पीएम केअर फंडा’च्या (pm care fund) पारदर्शकतेबद्दल सेवानिवृत्त...\nमाध्यमिक कर्मचाऱ्यांचे वेतन थेट वैयक्तिक खात्यावर; पंधरा हजार कर्मचाऱ्यांना लाभ\nदाभाडी (जि.नाशिक) : नाशिक जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक, सराव पाठशाळा, अध्यापक विद्यालय व सैनिकी शाळांतील सर्व...\nITR भरण्याची आज शेवटची तारीख; जाणून घ्या ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया\nनवी दिल्ली- आर्थिक वर्ष 2020-21 चा आयटीआर भरण्याचा आज शेवटचा दिवस (10 जानेवारी) आहे. आज आयटीआर न भरल्यास तुम्हाला दुप्पट दंड भरावा लागू शकतो. आयकर...\n\"आम्ही देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होण्याची वाट पाहतोय\" - रामदास आठवले\nनाशिक : राज्यात शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झालेत. काँग्रेसला वेळोवेळी अपमान सहन करावा लागत आहे. त्यातच, शिवसेनेने औरंगाबाद...\n विज्‍डम हाय शाळेकडून पालकांकडे आयटीआर, बँक स्‍टेटमेंटची मागणी; पालकांमध्ये तीव्र संताप\nनाशिक : येथील विज्‍डम हाय ग्रुप ऑफ स्कूलतर्फे चक्‍क पालकांकडून आयकर आवेदन (आयटीआर) भरल्‍याचा तपशील, बँक खात्‍याच्या स्‍टेटमेंटची मागणी केल्‍याचा धक्‍...\nरॉबर्ट वाड्रांच्या कार्यालयात पोहोचली आयकर विभागाची टीम\nनवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्या दिल्लीतील कार्यालयाl आयकर विभागाचे पथक पोहोचलं आहे. रॉबर्ट वाड्रा यांची...\nस्वयंसेवी संस्थांसाठी ‘सोशल फॉर ॲक्‍शन’\nपुणे - ‘सकाळ’ हे केवळ वृत्तपत्र नसून वेळोवेळी सामाजिक बांधिलकी स्वीकारणारी संस्था आहे. दैनिक ‘सकाळ’ने १९३२ पासून अनेक समाजविधायक उपक्रमांचे आयोजन...\nसकाळ-चित्रकला स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद\nशालेय मुलांबरोबरच महाविद्यालयीन, दिव्यांग विद्यार्थी आणि पालकांची नोंदणी पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा ऑनलाइन सुरू आहेत. त्यामुळे ‘सकाळ...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-jalgaon-news-auto-riksha-driver-kidnapping-police-386704", "date_download": "2021-01-28T12:52:34Z", "digest": "sha1:LHEND3GD7YDVUFGL3JCODPKPG7W7GD3E", "length": 19285, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "पोलिसाने हटकल्याचा राग..रिक्षाचालकाने केले चक्‍क अपहरण - marathi jalgaon news auto riksha driver kidnapping police | Jalgaon City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nपोलिसाने हटकल्याचा राग..रिक्षाचालकाने केले चक्‍क अपहरण\nरिक्षा रस्त्यातून बाजूला घेण्यास सांगितले असता रिक्षाचालकाला त्याचा राग आला. त्याने तू कोण मला सांगणारा.. तुला बघून घेतो असे म्हणत त्याने बडगुजर यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली.\nजळगाव : पोलिसाने रिक्षाचालकास हटकले, कारवाईसाठी पोलिसाला रिक्षात बसवून वाहतूक शाखेत नेण्याच्या नावाने सुसाट रिक्षा पळवत नेली. रिक्षा काही अंतरापर्यंत घेउन जात स्वत: च रिक्षा पलटी करुन अपघात घडवून आणला. त्यानंतर खासगी रुग्णालयात उपचाराला नेण्याच्या बहाण्याने रुग्णालयात नेउन त्यांच्या नातेवाईकांना बोलावून पोलिसांच्या अंगावर धाउन आल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे.\nसुभाष चौकात तुकाराम बडगुजर हे वाहतूक पोलिस ड्युटीवर होते. यावेळी चंद्रकांत अभंगे (वय ३०, रा. कंजरवाडा) हा त्याच्या (एमएच १९ व्हीडबल्यू ३६०५) क्रमांकाची रिक्षा वाहतुकीस अडथळा निर्माण होईल याप्रमाणे लावून उभा होता. बडगुजर यांनी त्याला रिक्षा रस्त्यातून बाजूला घेण्यास सांगितले असता रिक्षाचालकाला त्याचा राग आला. त्याने तू कोण मला सांगणारा.. तुला बघून घेतो असे म्हणत त्याने बडगुजर यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. या वादात बडगुजर यांनी त्याच्या रिक्षाचा फोटो काढण्याचा प्रयत्न केल्याने वाद वाढून तो, पोलिसाच्या अंगावर धावून आला. वादानंतर रिक्षा वाहतूक शाखेत जमा करण्यास नेण्याचे ठरले. मात्र, चालकाने रिक्षा वाहतूक शाखेत घेउन न जाता सिधीं कॉलनीच्या दिशेने पळवत नेत तिचा अपघात घडवून आणला.\nकंजरवाडा जवळ असताना अपघात घडवून अभंगे याने नातेवाइकांना बोलावून पोलिसाला दमदाटी करत अपघातात जखमी झाल्याने दवाखान्यात घेवून जाण्यासह पाच हजार रुपयांची मागणी केली. तसेच जबरदस्तीने रिक्षाचालकासह वाहतूक पोलिसांना शहरातील नाहाटा रुग्णालयात घेवून गेले. याठिकाणी नातेवाईकांनी गर्दी करत कर्मचाऱ्‍याला शिवीगाळ केली. घडल्या प्रकाराची माहिती होताच साहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांनी धाव घेत पेालिस बंदोबस्त लावून गर्दी कमी केली.\nरिक्षाचालकाला वाहतूक पोलिस रिक्षा वाहतूक शाखेत घेउन जाण्याचे सांगत असतानाही रिक्षा दुसरीकडे पळविली. याप्रकाराचा वाहतूक पोलिसाने व्हिडीओ बनविला होता. साहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांनी माहिती घेवून सदर प्रकाराबाबत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात वाहतूक पोलिस कमलाकर बडगुजर यांच्या फिर्यादीवरुन रिक्षाचालक चंद्रकांत अभंगे याच्यासह इतरांविरोधात वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसंपादन ः राजेश सोनवणे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपारोळा तालुका : सरपंच आरक्षणात सर्वसाधारण प्रवर्गात आता घोडेबाजाराला ऊत\nपारोळा (जळगाव) : येथील तहसिल कार्यालयात तालुक्यातील 83 ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षणात अनेक दिग्गजांना हादरा बसुन...\nसिस्टीम पडली बंद; आयटीआयचा ऑनलाईन पेपर रद्द\nजळगाव : दिल्ली येथील ‘डीजीइटी’तर्फे आज देशभरात ‘आयटीआय’च्या फिटर व इलेक्ट्रीकल्सच्या शेवटचा वर्षाचा पेपर ऑनलाइन होता. थेअरी व गणिताचा पेपर होता...\nजंगल परिसरात अग्‍नितांडव; वन्य प्राण्यांचा मृत्‍यू\nजळगाव : शहरापासून दहा किमी अंतरावर असलेल्या शिरसोली रस्त्यालगत असलेल्‍या जंगल परिसरात रात्रीच्‍या सुमारास आगीचा भडका उडाला. जवळपास दीडशे एकर परिसरात...\nमोकाट कुत्र्यांचा जीवघेणा हल्‍ला; तीन जण गंभीर\nवरणगाव (जळगाव) : पिसाळलेल्या दहा ते १५ भटक्या कुत्र्यांनी चार जणांवर जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (ता. २६) मध्यरात्री घडली....\nभाजपच्‍या वेबसाईटवर आक्षेपार्ह मजकूर.. रक्षा खडसेंची पहिली प्रतिक्रिया\nजळगाव : भाजपच्या संकेतस्थळावरील प्रकाराबाबतची माहिती काल सायंकाळी मिळाली. त्यानंतर स्वतः पोलीस अधिक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा...\nशेरोशायरी करणारे मंत्री गुलाबराव पाटील म्‍हणतात ‘तेरी मेहरबानीया..’; गायनाला भरभरून दाद\nजळगाव : राजकीय क्षेत्र असो की अन्‍य कोणते क्षेत्र यात काम करत असताना आपले छंद जोपासणे जमत नाही. पण जिथे संधी मिळेल ती मात्र साधायची असते. असाच अनुभव...\n24 पिस्तूल, 38 जिवंत काडतुसे जप्त;मध्यप्रदेशातून पिस्तूल पुरविणारी टोळी जेरबंद\nपिंपरी - गुन्हेगारी टोळीना पिस्तूल पुरविणाऱ्या टोळीला भोसरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी मध्यप्रदेशमध्ये जाऊन एकूण 24 पिस्तूल व 38 जिवंत...\nअल्पवयीन मुलीचे लावले चोरुन लग्न; मुलीच्या जबाबावरून धक्कादायक आपबिती उघड\nवणी (जि.नाशिक) : रेणुका हिचे वय १३ वर्ष ३ महिने असताना तिचा बालविवाह किरण संजय बिडवे याचेशी चोरून संपन्न झाला होता. अपघाताने अल्पवयीन मुलगी...\nरोहित पवारांच्या मतदारसंघात आरक्षण तिढा, सरपंचपदाचा उमेदवारच नाही\nकर्जत : तालुक्‍यातील चिलवडी व पिंपळवाडी या दोन्ही ग्रामपंचायतींची सरपंचपदे अनुसूचित जाती महिला राखीव निघाली आहेत; मात्र तेथे या आरक्षणाचा प्रभाग...\nग्रामीण मार्गासह शेतरस्त्यांचे भाग्य उजळणार\nजळगाव : दर वीस वर्षांनी बदलणारा रस्ते विकास कार्यक्रम २०२१-२०४१ साठी जाहीर झाला असून, यात ग्रामीण रस्त्यांसाठी जिल्हा परिषद सदस्य किंवा...\nजळगावमध्ये सुरू होणार आधुनिक शवदाहिनी; पर्यावरणाचे रक्षण अन्‌ वृक्षतोडही थांबणार\nजळगाव : येथील केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे वैकुंठधामात अत्याधुनिक शवदाहिनी तयार झाली आहे. लवकरच तिचे लोकार्पण होणार असल्याची माहिती केशवस्मृती...\nलाखो रूपये किंमतीचा मौल्‍यवान दगडाचे सुरू होते उत्‍खनन; अचानक धाड अन्‌ उघड झाली तस्‍करी\nचाळीसगाव (जळगाव) : गौताळा अभयारण्यातील वनक्षेत्रात अवैधरित्या उत्खनन करून लाखो रुपये किमतीचे मौल्यवान दगड चोरणाऱ्यांना वन विभागाने धडक कारवाई करून...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/maregaon-farmer-grows-colored-cotton-392559", "date_download": "2021-01-28T13:15:57Z", "digest": "sha1:V6SZGS3ZLSR3NGMWFN4UJDVWIQKHSHMO", "length": 19636, "nlines": 293, "source_domain": "www.esakal.com", "title": "अभिनव प्रयोग : मारेगावच्या शेतकऱ्याने पिकवले रंगीत कापूस, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी - Maregaon farmer grows colored cotton | Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nअभिनव प्रयोग : मारेगावच्या शेतकऱ्याने पिकवले रंगीत कापूस, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी\nपांढरे सोने पिकविणारा जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे. मात्र, मागील काही वर्षांत शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून यवतमाळला ओळख मिळाली आहे. याच जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्याने पांढऱ्या सोन्याला रंगीत करण्याची किमया करून दाखविली आहे.\nयवतमाळ : पांढरे सोने पिकविणारा जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे. मात्र, मागील काही वर्षांत शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून यवतमाळला ओळख मिळाली आहे. याच जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्याने पांढऱ्या सोन्याला रंगीत करण्याची किमया करून दाखविली आहे.\nपरवेज पठाण, असे प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे. मारेगाव येथील ते रहिवासी आहेत. व्यवसायाने वकील असले; तरी शेतीत नवनवीन प्रयोग करण्याचा त्यांचा छंद आहे.\nआपल्या पूर्वजांकडून मिळालेल्या रंगीत कापूस बियाण्यांची जपणूक करीत त्यांनी दरवर्षी काही झाडे लागवड केली. त्यामुळे बियाण्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यांच्या शेतीत यंदा पिवळा व कथ्थ्या रंगाचा कापूस झाला आहे. चाळीस ते पन्नास एकर क्षेत्रात लागवड करता येईल, इतके रंगीत कपाशीचे बियाणे झाले आहे.\nअवश्य वाचा : शेतकऱ्यांना दिलासा\nयवतमाळ हा कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील शेतकरी कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. मात्र अपेक्षेप्रमाणे उत्पन्न होत नाही. भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडत चालले आहेत. रंगीत कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे. तेथे या कापसाला दुप्पट भाव मिळतो. शेतकऱ्यांनी रंगीत कपाशीची लागवड केल्यास त्यांचे जीवनमान बदलू शकते.\nकमी खर्चात जास्त लागवड\nमारेगाव तालुक्‍यातील व्यवसायाने वकील असलेले योगशील शेतकरी परवेज पठाण यांनी शेतकऱ्यांना उन्नतीचा नवीन मार्ग दाखविला आहे. रंगीत कापसाचे वैशिष्ट्य म्हणजे या पिकावर बोंडअळीने आक्रमण केले नाही. खत व फवारणी कमी प्रमाणात करावी लागत असल्याने खर्चातही बचत होते. धागाही लांब आहे.\nजाणून घ्या : गावपुढाऱ्यांचा नादच खुळा ग्रामपंचायतींसाठी तब्बल 20 हजार अर्ज; निवडणुकीच्या हौसेपुढे कोरोनाचीही...\nशेतकऱ्यांनी रंगीत कापसाकडे वळावे\nशेतीत नवनवीन प्रयोग करण्याचा छंद आहे. गेल्या बारा वर्षांपासून माझा प्रयोग सुरू आहे. ४० ते ५० हेक्‍टर क्षेत्रात लागवड करता येईल, इतके बियाणे तयार झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रंगीत कापसाला चांगली मागणी आहे. भावदेखील चांगला मिळतो. शेतकरी रंगीत कापूस शेतीकडे वळल्यास निश्‍चित फायदा होईल.\n- ॲड. परवेज पठाण, प्रयोगशील शेतकरी, मारेगाव.\n(संपादन : दुलिराम रहांगडाले)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखरेदीकेंद्राकडून कापसाचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्याची कृषीमंत्र्यांकडे इमेलद्वारे तक्रार\nगेवराई(बीड): शासकीय कापूस खरेदी केंद्रावर घातलेल्या कापसाचे पैसे काही शेतकऱ्यांना अजूनही मिळाले नाहीत. त्यामुळे कापूस खरेदीचे पैसे न मिळाल्याने...\nGreat : तेरा एकर शेतीच नियोजन अन् पूर्णवेळ ढाब्याची जबाबदारी; व्यवसायातून जोपासले सामाजिक दायित्व\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : सकाळी सहा वाजता उठायचं अन् थेट शेत गाठायचं. तिथली काम निपटून मग शेतातील ढाब्यात कामाला लागायचं. तेरा एकर शेतीच नियोजन अन्...\nसंकटावर मात करून विकासाकडे वाटचाल : पालकमंत्री राठोड\nयवतमाळ : अविरत प्रयत्न आणि हुतात्म्यांच्या बलिदानातून आपल्याला हे स्वराज्य मिळाले आहे. स्वराज्याचं सुराज्यात रुपांतर करण्यासाठी शेतकरी, शेतमजूर,...\nविट्यातील यंत्रमागाची धडधड आजपासून बंद; 15 दिवस आंदोलन\nविटा (जि. सांगली) : सूत दरातील तेजी-मंदी, साठेबाजी, करचोरीमुळे होणारे नुकसान विचारात घेऊन सर्व यंत्रमाग आजपासून (ता.26) पंधरा दिवस बंद ठेवण्याचा...\nमहाराष्ट्राची कापूस उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न; सीआयसीआर सघन लागवडीला देणार प्रोत्साहन\nनागपूर : जगाच्या तुलनेत भारताची आणि त्यातही महाराष्ट्राची प्रती हेक्‍टर कापूस उत्पादकता कमी आहे. कापूस शेतीला अवघे पाच टक्‍के सिंचन आणि सघन लागवडीचा...\nखिडकी तोडून चोरांनी प्रवेश केला; सीसीटीव्ही कॅमेरा तोडले, तरी बँकेची तिजोरी सुरक्षीत \nपाचोरा : येथील भडगाव रोड वरील निर्मल सिड्स समोर असलेल्या बॅंक ऑफ बडोदा मध्ये मध्यरात्री बॅंकेची खिडकी काढून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून बॅंकेतील...\nसीसीआयपेक्षा खेडा पध्दतीने खरेदी वाढली; शेतकर्‍याच्या घरात कापूस नसल्याने वाढताहेत भाव\nकापडणे : सीसीआयकडून कापूस खरेदी करतांना प्रतवारी केली जात आहे. पाच हजार पाचशेपेक्षा कमी दराने खरेदी होत आहे. तर खुल्या बाजारात कापसाचे दर पाच हजार...\n आता घरूनच करता येईल कापूस विक्रीसाठी नोंदणी, फक्त करा एक क्लिक\nयवतमाळ : आधुनिक व तंत्रज्ञानाच्या काळात अनेक बदल झपाट्याने होत आहेत. अत्याधुनिक मोबाईलमुळे अनेक कामे सोपी झाली आहेत. त्याचा वापर आता पणन महासंघाने...\nकापूस खरेदीतील टोकन घोटाळा भोवला; बाजार समिती सचिव निलंबित\nअमळनेर : कापूस खरेदीत २०१९- २० या वर्षात टोकन घोटाळा केल्याने येथील बाजार समितीचे सचिव डॉ. उन्मेष राठोड यांना जिल्हा उपनिबंधकाच्या आदेशान्वये...\nकापसाचा शिल्लक साठा बाहेर पाठवा\nवर्ष अखेरीस देशाच्या इतिहासात कधीही नव्हे एवढा १०५ लाख कापूस गाठींचा शिल्लक साठा अपेक्षित आहे. कारण मागील वर्षी लॉकडाउन व अन्य कारणांमुळे मिल बंद...\nनाशिक विभागाला अवकाळीचा फटका; तब्बल १९ तालुक्यांतील पिके बाधित\nनाशिक रोड : नाशिक विभागात १ ते १६ जानेवारीदरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे विभागात सहा हजार ५१६.०५ हेक्टरवरील पिकांचे व फळपिकांचे नुकसान...\nइचलकरंजीत जैविक कचरा उघड्यावर\nइचलकरंजी : येथील आरगे भवनलगत असणाऱ्या थेट काळ्या ओढ्यात जैविक कचऱ्यासह वापरलेली पीपीई किट टाकत असल्याचा गंभीर प्रकार दिसून आला. ओढ्यालगत इतरत्र...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://batmi.online/?cat=32", "date_download": "2021-01-28T13:09:46Z", "digest": "sha1:X3WNRYJ3DSCQF32RQNGUVARL3MPOA62A", "length": 17928, "nlines": 199, "source_domain": "batmi.online", "title": "गुन्हे Archives - बातमी ऑनलाईन", "raw_content": "\nबातमी लोकल ते ग्लोबल\nभुसावळ येथील विलास चौधरी हत्याकांडातील संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nAugust 27, 2020 August 27, 2020 AdminLeave a Comment on भुसावळ येथील विलास चौधरी हत्याकांडातील संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nभुसावळ ( प्रतिनिधी )- दोन दिवसापूर्वी शहरातील श्रीरामनगर भागातील रहिवाशी विलास चौधरी यांना चाकूने भोकसून व गोळ्या घालून त्यांचा खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील तीन संशयित आरोपींना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पो. कॉ विकास सातदिवे यांना गुप्त खबऱ्यांनी हे आरोपी मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची खात्रीलायक खबर दिल्यांनंतर सापळा रचून […]\nभुसावळला तरुणाचा गोळी झाडून खून\nभुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील श्रीराम नगर भागात विलास चौधरी नामक 38 वर्षीय तरुणावर चार ते पाच हल्लेखोरांनी चाकू ने वर करीत गोळी झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. रात्री अकरा वाजेच्या सुमारास झालेल्या या घटनेने भुसावळ शहर हादरले पूर्णपणे हादरले आहे. घटनेनंतर हल्लेखोर तरुण फरार झाले असून त्यांचा शोध सुरु आहे. विलास चौधरी हा मुंबई […]\nधानवड येथील 18 शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक\nAugust 20, 2020 AdminLeave a Comment on धानवड येथील 18 शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक\nजळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील धानवड येथे १८ शेतकऱ्यांची एका कापूस व्यापाऱ्यांने तब्बल ३५ लाख ११ हजार २८९ रूपयात फसवणूक केल्याचा प्रकार गुरूवारी उघडकीस आला होता़ याप्रकरणी तीन जणांविरूध्द एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील दोन जणांना रात्री उशीरापर्यंत अटक करण्यात आली आहे. प्रदीप रंगलाल पारधी (रा़ धानोरा ता़ चोपडा) व अनूप उर्फ गोलू […]\nनागपूरात उच्चशिक्षित दाम्पत्याची दोन मुलांसह आत्महत्या\nAugust 18, 2020 AdminLeave a Comment on नागपूरात उच्चशिक्षित दाम्पत्याची दोन मुलांसह आत्महत्या\nनागपुर (प्रतिनिधी) – येथील उच्चशिक्षित दाम्पत्यानं दोन गोंडस मुलांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रा. धीरज राणे (42 ), पत्नी डॉ. सुषमा राणे (38 ), मुलगा ध्रुव (11) आणि लावण्या राणे (8 )अशी मृतांची नावे आहेत. कोराडी भागात राहणाऱ्या चौघांचे मृतदेह त्यांच्या खोलीत आज दुपारी आढळून आले. सुषमा या धंतोली भागातील रुग्णालयात कार्डियालॉजिस्ट […]\nटेंभूर्णी येथील कापड व्यापाऱ्याचा खून\nAugust 18, 2020 AdminLeave a Comment on टेंभूर्णी येथील कापड व्यापाऱ्याचा खून\nनागनाथ चव्हाण टेंभुर्णी, करमाळा तालुका (प्रतिनिधी) – करमाळा तालुक्यातील टेंभुर्णीत अज्ञात व्यक्तिने एका ७० वर्षीय कापड व्यापाऱ्याचा दुकानात खून केला आहे. हा धक्कादायक प्रकार शुक्रवार पेठेतील चांदणी चौक येथे घडला आहे. जुन्या पिढीतील ज्येष्ठ कापड व्यापारी बाळकृष्ण बलभीम घळके (वय७०) यांचा त्यांच्याच दुकानात रविवारी रात्री ९ ते सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान अनोळखी व्यक्तीने डोक्यात […]\nबुडालेल्या तरूणाचा मृतदेह मेहरूण तलावात आढळला\nAugust 14, 2020 AdminLeave a Comment on बुडालेल्या तरूणाचा मृतदेह मेहरूण तलावात आढळला\nजळगाव (प्रतिनिधी)- शहरातील समता नगर भागातील तरुण हा हातपाय धूत असताना पाय घसरून २२ वर्षीय तरुण मेहरूण तलावात बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली होती . मात्र आज शुक्रवार १४ रोजी सकाळी त्याच्या मृतदेह आढळून आला . साईनाथ शिवाजी गोपाळ (वय-२२) रा. धामनगाव वाडा समता नगर असे मयत तरूणाचे नाव आहे. बुधवारी १२ ऑगस्ट रोजी साईनाथ […]\nजळगाव-शिरसोली दरम्यान रेल्वे लाईन तरुणाची आत्महत्या\nAugust 7, 2020 AdminLeave a Comment on जळगाव-शिरसोली दरम्यान रेल्वे लाईन तरुणाची आत्महत्या\nजळगाव (प्रतिनिधी)- शहरातील खंडेराव नगरातील ३५ वर्षीय तरूणाने जळगाव-शिरसोली दरम्यान रेल्वे लाईन खाली आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी सदर घटनाउघडकीस आली. रमेश दगडू भोई (३५) रा. नशिराबाद ता.भुसावळ ह.मु.खंडेराव नगर जळगाव हे शेंगदाणे, फुटाणे विक्री करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत होते. खंडेराव नगरात आई कमलाबाई, वडील दगडू भोई आणि भाचा अभिजित भोईयांच्यासोबत ते रहात होते. […]\nआरटीओ विभागातील कर्मचाऱ्यास शिवीगाळ प्रकरणातील संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nAugust 6, 2020 AdminLeave a Comment on आरटीओ विभागातील कर्मचाऱ्यास शिवीगाळ प्रकरणातील संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nजळगाव (प्रतिनिधी )- शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कर्मचाऱ्याला २८ मे २०२० रोजी संशयित आरोपी अक्षय बोदडे याने शिवीगाळ करून धमकी दिली व तेव्हापासून फरार होता या संशयित आरोपीला रामानंदनगर पोलीसांनी बुधवारी रात्री अटक केली आहे. आज न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, चंद्रशेखर शंकरराव इंगळे (वय-५१) […]\nआम्हाला Twitter वर फॉलो करा\nआम्हाच्या facebook Page ला like करा मिळवा Latest अपडेट\nगोंडखेड शिवारातील ट्रान्सफॉर्मर साठी महावितरण च्या कार्यालया समोर उपोषणाला बसण्याचा मनसेचा इशारा -अशोक पाटील\nजळगाव येथील तापी विकास महामंडळ सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हा बैठक संपन्न\nकोरोनाच्या भीतीने घरात बसलो असतो तर जनता जनार्दनाच्या सेवेची संधी व आशिर्वाद मिळाले नसते – आ. मंगेश चव्हाण\nमराठा आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नाही याला राज्य सरकार जबाबदार- केंद्रिय मंत्री रामदास आठवले\nजळगाव जिल्ह्यात सर्वाधिक १०९८ नविन रूग्ण\nPrashant Ganesh Shinde on देशातील पहिली डिजिटल निवडणूक बिहारमध्ये\nGanesh wadhe on जामनेर तालुक्यात आज नव्याने 12 कोरोना बाधित रुग्ण आढलले\nCategories Select Category अकोला अपघात अमरावती अमळनेर अहमदनगर आंतरराष्ट्रीय औंरगाबाद कोरोंना अपडेट कोल्हापूर क्रीडा खान्देश खारघर गुन्हे चाळीसगाव चोपडा जळगाव जामनेर जालना टेक दौंड धरणगाव धुळे नागपुर नाशिक निवड पर्यावरण पाऊस पाचोरा पालघर पुणे बातमी ऑनलाइन बारामती बीड बुलढाणा बोदवड भंडारा भुसावळ मनमाड मुक्ताईनगर मुंबई यावल रत्नागिरी राजकारण राज्य रायगड रावेर रावेऱ राष्ट्रीय लातूर विशेष लेख व्यापार शिक्षण शिर्डी शेती सांगली सेल्फी विथ गणेशा सोलापूर\nगोंडखेड शिवारातील ट्रान्सफॉर्मर साठी महावितरण च्या कार्यालया समोर उपोषणाला बसण्याचा मनसेचा इशारा -अशोक पाटील\nजळगाव येथील तापी विकास महामंडळ सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हा बैठक संपन्न\nकोरोनाच्या भीतीने घरात बसलो असतो तर जनता जनार्दनाच्या सेवेची संधी व आशिर्वाद मिळाले नसते – आ. मंगेश चव्हाण\nमराठा आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नाही याला राज्य सरकार जबाबदार- केंद्रिय मंत्री रामदास आठवले\nजळगाव जिल्ह्यात सर्वाधिक १०९८ नविन रूग्ण\nबातमी ऑनलाईन WhatsApp Group\nerror: कॉपी नको करू रे भो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://sajagtimes.com/759-2/", "date_download": "2021-01-28T11:04:26Z", "digest": "sha1:PVOC2LDPS7LVNX4S5EHBIFC25LQUWYRY", "length": 18995, "nlines": 168, "source_domain": "sajagtimes.com", "title": "Warning: \"continue\" targeting switch is equivalent to \"break\". Did you mean to use \"continue 2\"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2758", "raw_content": "\nबिबट्याच्या हल्ल्यात पाच महिन्याची चिमुरडी मृत्युमुखी | Sajag Times\nमुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nबिबट्याच्या हल्ल्यात पाच महिन्याची चिमुरडी मृत्युमुखी\nबिबट्याच्या हल्ल्यात पाच महिन्याची चिमुरडी मृत्युमुखी\nबिबट्याच्या हल्ल्यात पाच महिन्याची चिमुरडी मृत्युमुखी\nबिबट्याच्या हल्ल्यात पाच महिन्याची चिमुरडी मृत्युमुखी\nयेडगाव | जुन्नर तालुक्यातील येडगाव येथील खानेवाडी परिसरातील शेतकरी रामदास भिकाजी भोर यांच्या शेतीमध्ये लक्ष्मण बाबुराव कुल्हाळ (रा. साकुर मांडवे) यांनी शेळ्या मेंढ्यांचा वाडा लावला होता. रात्री वाड्याच्या बाजूला सर्व कुटुंब झोपले असताना लक्ष्मण कुल्हाळ यांची नात, कल्याणी सुखदेव झिटे वय ५ महिने.रात्री आईवडिलांच्या मध्ये झोपली होती परंतु रात्री तीनच्या सुमारास बिबट्याने ओढुन ५०० मीटर वर फरपटत नेऊन खाल्ले. कुत्र्यांनी कालवा केला असता, कुटुंबातील सदस्य उठले व मुलीची आई बिबट्यामागे पळत गेली. परंतु अंधारात काही हाती लागले नाही. पहाटेच्या सुमारास थोडासा उजेड पडल्यावर मुलगी मृतावस्थेत आढळून आली. नातेवाईकांनी संबंधित वन अधिकाऱ्यांना कळविले असता त्यांनी पंचनामा केला. तरी वन विभागाने त्वरित पिंजरा लावाण्याची मागणी येडगाव ग्रामस्थांनी केली आहे.\nमुस्लिम बांधवांची ईश्वरनिष्ठा उल्लेखनीय- आमदार शरद सोनवणे\nसजग वेब टिम, जुन्नर आळेफाटा | प्रचंड जीवघेणा उन्हाळा,अतिउच्च तापमान असताना देखील दृढ ईश्वरनिष्ठा ठेवून माझा मुस्लिम बांधव रमजानचे उपवास करतो... read more\nजुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची उपस्थिती जुन्नर |\nजुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपन्न, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची उपस्थिती सजग वेब टिम, जुन्नर जुन्नर | नारायणगाव येथे राष्ट्रवादी... read more\nनिसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा.डॉ.अमोल कोल्हे\nनिसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा.डॉ.अमोल कोल्हे सजग वेब टिम, पुणे पुणे | निसर्ग चक्रीवादळामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातील... read more\nजुन्नर तालुक्याला पडलाय कोरोनाचा वेढा\nजुन्नर तालुक्याला पडलाय कोरोनाचा वेढा सजग वेब टीम, जुन्नर जुन्नर | जुन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना चा प्रसार दिवसेंदिवस वाढतोय.... read more\nजुन्नरच्या कोरोना संख्येची शतकाकडे वाटचाल, पिंपळगावचे मा.सरपंच कोरोना पाॅझिटिव्ह\nपिंपळगाव (आर्वी) चे माजी सरपंच कोरोना चाचणी अहवालामध्ये आढळले पॉझिटिव्ह आज जुन्नर तालुक्यामध्ये तीन जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह सजग वेब टीम... read more\nजुन्नर तालुक्यातील पहिल्या शिवभोजन केंद्राचे तहसिलदारांच्या हस्ते उदघाटन\nजुन्नर तालुक्यातील पहिल्या शिवभोजन केंद्राचे राजुरी येथे तहसिलदारांच्या हस्ते उदघाटन संकल्प बहुउद्देशीय युवा संस्था, राजुरी या संस्थेला मंजुर झालेल्या शिवभोजन... read more\nजुन्नरचा आघाडीचा उमेदवार ठरला, येत्या ३ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज\nजुन्नरमध्ये आघाडीचं ठरलं, बेनके हेच उमेदवार जागावाटपात जुन्नर राष्ट्रवादी कडे सजग वेब टिम, जुन्नर नारायणगाव 😐 “विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस... read more\nश्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांची पुण्यतिथी घरातच साजरी करावी – रेवणनाथ गायकवाड\nश्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांची पुण्यतिथी घरातच साजरी करावी – रेवणनाथ गायकवाड सजग वेब टीम, जुन्नर जुन्नर |कोरोनाच्या वाढत्या... read more\nअतुल बेनके व सहकाऱ्यांवरील दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ उत्स्फूर्त बंद\nअतुल बेनके व सहकाऱ्यांवरील दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ उत्स्फूर्त बंद सजग वेब टीम वारुळवाडी | १३ जानेवारी रोजी झालेल्या रास्ता रोको... read more\nग्राहक पंचायतचे बाळासाहेब औटी यांचे आंदोलन स्थगित, आमदार अतुल बेनके यांची यशस्वी मध्यस्थी\nग्राहक पंचायतचे बाळासाहेब औटी यांचे आंदोलन स्थगित, आमदार अतुल बेनके यांची यशस्वी मध्यस्थी सजग वेब टीम, जुन्नर राजुरी | अखिल भारतीय... read more\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on जुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nNovember 2, 2020 / Atul Benke, International, Junnar, latest, NCP, Politics, Talk of the town, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र, सजग पर्यटन / No Comments on देशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब November 11, 2020\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील November 11, 2020\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके November 11, 2020\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके November 2, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/breakfast-updates-top-10-news-bird-flu-parbhani-nathuram-godase-chicago-serial-killer-munawwar", "date_download": "2021-01-28T13:13:10Z", "digest": "sha1:S2MVWFKW73TFH72T4UXAO64SR6HLDPWX", "length": 23913, "nlines": 305, "source_domain": "www.esakal.com", "title": "ब्रेकफास्ट अपडेटः महाराष्ट्रात Bird Fluचा शिरकाव ते शिकागोत सिरियल किलिंगचा थरार, ठळक बातम्या एका क्लिकवर - Breakfast updates top 10 news bird flu in parbhani nathuram godase chicago serial killer munawwar rana kolhapur tusker elephant | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nब्रेकफास्ट अपडेटः महाराष्ट्रात Bird Fluचा शिरकाव ते शिकागोत सिरियल किलिंगचा थरार, ठळक बातम्या एका क्लिकवर\nमुरुंबा (ता. परभणी) येथे 800 कोंबडयाचा अचानक मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या मृत पावलेल्या कोंबड्या चा अहवाल प्राप्त झाला असून त्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू'मुळेच झाला असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.\n महाराष्ट्रात पोहोचला Bird Flu, मुरूंबा गावातील 800 कोंबड्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू'मुळेच\nमुरुंबा (ता. परभणी) येथे 800 कोंबडयाचा अचानक मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या मृत पावलेल्या कोंबड्या चा अहवाल प्राप्त झाला असून त्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू'मुळेच झाला असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. - सविस्तर वाचा\nशिकागोत सिरियल किलिंगचा थरार; सनकी व्यक्तीकडून तिघांचा खात्मा तर चौघे जखमी\nशिकागो शहरात एक धक्कादायक अशी सिरीयल किलींगची घटना घडली आहे. एका सनकी व्यक्तीने शहरात चांगलाच हाहाकार माजवला आहे. या इसमाने अंधाधुंद असा गोळीबार करत शिकागो शहरातील निष्पाप तीन लोकांचा बळी घेतला आहे. - सविस्तर वाचा\nकिरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसेनेची फिल्डिंग, अब्रुनुकसानीचा फास्ट ट्रॅक न्यायालतात दावा \nभाजपनेते किरीट सोमय्या सोमैया यांनी सातत्याने चालवलेल्या आरोपांमुळे ठाकरे कुटुंबाच्या प्रतिमेला अकारण तडा बसतो आहे. किरीट सोमय्या शांत होणार नाहीत हे गृहीत धरत आता त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा लावण्याची चाचपणी शिवसेनेने सुरु केली आहे. - सविस्तर वाचा\nसंसद पाडा अन्..., मुनव्वर राणांच्या टि्वटमुळे नवा वाद\nप्रसिद्ध शायर मुनव्वर राणा पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. आपली शायरी आणि वक्तव्यासाठी चर्चेत असणारे राणा यांनी एक ट्विट केलंय, ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. - सविस्तर वाचा\n'तरुणांनी धरावी नथुरामची वाट'; हिंदू महासभेने सुरु केलं 'गोडसे स्टडी सर्कल'\nदेशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही. अशा महात्म्याचा नथुराम गोडसेने (Nathuram Godse) गोळ्या घालून हत्त्या केली होती. - सविस्तर वाचा\nपालकांनो, शाळा-कनिष्ठ महाविद्यालयाकडून तुमची दिशाभूल होतेय का मग ही बातमी वाचाच\n'शाळेत यायचे असेल, तर विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करा', असे तुम्हाला (पालकांना) शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातर्फे सांगण्यात येत असेल, तर जरा थांबा आणि इकडे लक्ष द्या\nटस्कर हत्तीच्या चित्काराने शेतकऱ्याची घाबरगुंडी\nचंदगडच्या सीमेवर वावरत असलेला टस्कर हत्ती पुन्हा आजरा तालुक्‍यात परतला आहे. टस्कराने एंरडोळ येथील शेतकरी शंकर आप्पा पाटील यांच्या शेतातील ऊस व केळी पिकाचे नुकसान केले आहे. - सविस्तर वाचा\nद्राक्षपंढरीवर कोसळली ‘संक्रांत’ ; द्राक्षमणी तडकल्याने ३० हजार एकरांवरील बागा संकटात\nनाशिक जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षपंढरीवर ‘संक्रांत’ कोसळली आहे. दिंडोरी भागात झालेल्या पावसामुळे नुकसानीचे प्रमाण वाढले असून, पाण्यामुळे मणी तडकल्याने ३० हजार एकरांवरील बागा संकटात सापडल्या आहेत. - सविस्तर वाचा\nवीस लाखांसाठी ‘दहशतवाद्यां’ना मारले\nकाश्‍मीरमध्ये गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या तथाकथित बनावट चकमकीत सहभागी असलेल्या लष्कराच्या एका कॅप्टनने वीस लाखांचे इनाम जिंकण्यासाठी दोन स्थानिक नागरिकांशी संगनमत करून तीन युवकांना ठार मारल्याचे पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. - सविस्तर वाचा\nदागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारने दिला दिलासा\nसोने हे नेहमीच गुतवणूकदारांसाठी आकर्षक ऑप्शन राहिलेला आहे. अनेकजण सोन्यामध्ये गुंतवणूक करताना अलंकार आभूषणांची खरेदी करत असतात. त्यामुळे दागदागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. - सविस्तर वाचा\nपुण्यात 'I Love Narhe' पॉईंटजवळ भूमकर पुलावर भीषण अपघातात 2 ठार तर 3 जखमी\nपुणे- मुंबई एक्सप्रेस वे-वर कात्रज बोगद्याकडून नर्हेच्या दिशेने जाताना भूमकर पुलावर आज पहाटे दोन ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. तर काही अंतरावर आयशर उलटला आहे. - सविस्तर वाचा\nवाकड ब्रिजजवळील खासगी ट्रॅव्हल्स व ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू\nपुणे- मुंबई एक्सप्रेस वे-वर कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर वाकड ब्रिजजवळ मुंबई मार्गावर खासगी बस व ट्रकचा भीषण अपघात झाला. - सविस्तर वाचा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमराठीच्या संवर्धनासाठी पुरस्कार विजेत्यांनी मार्गदर्शक व्हावे; सुभाष देसाई\nमुंबई : मराठी भाषेतील साहित्य निर्मीतीतील योगदानाबद्दल पुरस्कार प्राप्त साहित्यिकांनी मराठी भाषेच्या संवर्धन व वृद्धीसाठी मराठी भाषा विभागाला...\n यापेक्षा बुद्धाचा 'धम्म' आचरणात किती आणला यालाच मोठे महत्त्व- भदंत इन्दवन्श महाथेरो\nनांदेड : महाकारुनिक तथागताचा 'बुद्ध धम्म' हा कर्मकांड नसून तो जीवनमार्ग आहे. बुद्धाचा धम्म किती वाचला किती कळला\n'आमचे खास बंधू..' म्हणत उदयनराजेंकडून शिवेंद्रसिंहराजेंचं कौतुक; संभाजीराजेंच्या अनुपस्थितीची सातारकरांना हुरहुर\nसातारा : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे बंधूप्रेम महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजे...\nसर्वसामान्यांची अडवणूक सहन करणार नाही - खासदार भावना गवळी\nवाशीम : शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद होवून एकमेकांच्या अंगावर धावून...\nमराठवाड्याचं सौंदर्य; बीड, परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळे\nऔरंगाबाद: मागील लेखात आपण मराठवाड्यातील मुख्य जिल्हा असणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेतली. या लेखात...\nकोकणात दोन खासदारांमध्ये जोरदार राडा, विनायक राऊत- नारायण राणेंच्या खडाजंगीनंतर कार्यकर्तेही भिडले\nसिंधुदुर्ग : भाजप खासदार नारायण राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेच. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची...\nजिल्हा माहेश्‍वरी सभेच्या शिबिरात 275 जणांचे रक्तदान\nसोलापूर ; जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला एकूण 275 रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवला शहरातील ओम...\n\"सहकारमहर्षी'च्या सात लाख 51 हजार पोती साखरेचे पूजन \nअकलूज (सोलापूर) : सहकार महर्षी कारखान्याच्या 7 लाख 51 हजार साखर पोत्याचे पूजन संचालक रावसाहेब पराडे यांच्या हस्ते तर सहवीज निर्मिती प्रकल्पातील 4...\nज्येष्ठ समीक्षक-लेखक शंकर सारडा यांचे वयाच्या 83 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन\nपुणे : ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक शंकर सारडा (वय ८३) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून ते पार्किसन्सने आजारी होते. आज...\n सरपंचपदाचे आरक्षण जाहीर, मात्र त्या प्रवर्गाचा सदस्यच विजयी नाही\nमंगळवेढा (सोलापूर) : ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सुरू झालेल्या निवडणुकीनंतर विविध ग्रामपंचायतींचे गमतीदार किस्से ऐकायला मिळत होते....\nमराठा नेत्यांचा इशारा ते दीप सिद्धूचं शेतकरी नेत्यांबाबत गंभीर वक्तव्य; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर\n26 जानेवारीला दिल्लीत झालेल्या हिंसेत अनेक पोलिस जखमी झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पोलिसांची हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली. दीप...\nहक्क आहेत तशी काही कर्तव्येही आहेत, याची ठेवा जाणीव \"यिन'च्या संवादामध्ये तरुणाईचा संदेश\nसोलापूर : \"प्रजासत्ताक' या शब्दाचा खरा अर्थ समजून घेऊन त्यासाठी कृती करण्याची वेळ आज आली आहे. हक्क आहेत तर सोबतच कर्तव्येही आहेतच. हक्क व कर्तव्य...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-bhusawal-strong-options-increasing-production-railway-automobiles-lockdown", "date_download": "2021-01-28T12:43:25Z", "digest": "sha1:W46LMYHX4NO6Y42LDHO6HROKYBMO4E65", "length": 19025, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "लॉकडाउनमध्ये रेल्वेला ऑटोमोबाईलची खंबीर साथ - marathi news bhusawal Strong options for increasing the production of railway automobiles in lockdown | Jalgaon City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nलॉकडाउनमध्ये रेल्वेला ऑटोमोबाईलची खंबीर साथ\nमध्य रेल्वेच्या पाचही विभागांत स्थापन केलेल्या व्यवसाय विकास युनिट (बीडीयू)च्या विशेष विपणन प्रयत्नांमुळे ऑटोमोबाईल लोडिंगची गती वाढली आहे. ​\nभुसावळ : मध्य रेल्वेने एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत १४५ रॅक्स ऑटोमोबाईल लोड केल्या आहेत. मागील संपूर्ण आर्थिक वर्षात ते ११८ रॅक लोड केले होते. त्या तुलनेत रेल्वेने यंदा ऑटोमोबाईल क्षेत्रात अधिक वाहतूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.\nआवश्य वाचा- वडीलांचे ते शब्द भिडले हृदयाला; मग काय घर सोडले आणि रसवंतीवर करू लागला काम\nभारतीय रेल्वेच्या ऑटोमोबाईल ट्रान्स्पोर्ट वॅगन्सवर त्वरित आणि किफायतशीर वितरण करण्यासाठी महिंद्र आणि महिंद्र, टाटाचे ऑटोमोबाईल मध्य रेल्वेला मिळत आहेत. मध्य रेल्वेने या आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत कार, ट्रॅक्टर, पिक-अप व्हॅन, जीप आदी १४५ रॅक्समधून भारतातील विविध शहरांमध्ये वाहतूक केली आणि बांगलादेशला निर्यातसुद्धा केली आहे. १९ नोव्हेंबरपर्यंत भुसावळ विभागातून ८० रॅक्स, पुणे विभागातून ५३ रॅक्स, नागपूर विभागातून नऊ रॅक्स व मुंबई विभागातून तीन रॅक्स मोटारींची वाहतूक झाली. गेल्या आर्थिक वर्षात ११८ रॅकची वाहतूक केली होती. हा व्यवसाय वाढविण्यासाठी मध्य रेल्वेचे मुख्यालय व विभागीय स्तरावरील बिझिनेस डेव्हलपमेंट युनिटने सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे महासंचालक संजीव मित्तल यांनी कौतुक केले.\nबीसीयूमुळे लोडिंगची गती वाढली\nभारतीय रेल्वेने सुलभ मालवाहतुकीसाठी अनेक उपाययोजना आणि मध्य रेल्वेच्या पाचही विभागांत स्थापन केलेल्या व्यवसाय विकास युनिट (बीडीयू)च्या विशेष विपणन प्रयत्नांमुळे ऑटोमोबाईल लोडिंगची गती वाढली आहे. बीडीयूची सक्रिय भूमिका रेल्वेला नवीन व्यवसाय देणाऱ्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यास सक्षम करते. यामध्ये एनएमजी रॅक्सच्या फेऱ्यामधील वेळेवर बारीक नजर ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून मालाच्या पुन्हा वाहतुकीस रेक उपलब्ध होईल. लवकरच एनएमजी रॅकमध्ये ऑटोमोबाईल्स (महिंद्र ॲन्ड महिंद्र) जीप व ट्रॅक्टर कळंबोली (केएलएमजी) ते बांगलादेश येथे वाहतूक करण्यास दाखल होतील. मध्य रेल्वेने बुटीबोरी येथून एनएमजी लोडिंग वाढविणे, बारामती येथून ऑटोमोबाईल लोडिंग सुरू करणे आणि ऑटोमोबाईल वाहतुकीचे लोडिंग-अनलोडिंग विकसित करण्याची योजना आखली आहे. मध्य रेल्वेने सर्व प्रकारच्या मदतीसाठी वाहन कंपन्या, लॉजिस्टिक कंपन्या आणि लोडर्सचा विस्तार केला असल्याचे सांगण्यात आले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसात वर्षानंतर मिळाला न्याय; बलात्‍काऱ्यास बारा वर्ष सक्‍त मजुरी अन्‌ दंड\nवेर (जळगाव) : येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस बारा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व 36 हजार 500 रुपये दंडाची शिक्षा भुसावळ सेशन...\nदारूच हवी होती, मग त्यांनी चक्क बारच फोडला\nबाळापूर (जि.अकोला) : रोडवरील एम. पी. बार ॲड रेस्टॉरेंट मधील बंद गोडावूनमध्ये प्रवेश करून गोडावूनमधील व्हीस्की आणि बिअरचे एकूण २२ बॉक्स आणि २२ नग...\nएक असे रूग्‍णालय जेथे २१ वर्षानंतर प्रथमच झाले ‘सिझर’\nन्हावी (ता. यावल) : येथील ग्रामीण रुग्णालयात २१ वर्षांनंतर प्रथमच सिझेरियन शस्त्रक्रिया करून महिलेची प्रसूती करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर माता आणि...\nदिलासा : जिल्‍ह्‍यात केवळ २६ जणांना कोरोनाची बाधा\nजळगाव : जिल्‍ह्‍यातील कोरोना संसर्गाची लागण झालेल्‍या नवीन रूग्‍णांची संख्या घटली आहे. दोन दिवसानंतर आज जिल्‍ह्‍यात एकूण २६ जणांना कोरोनाची लागण झाली...\nदुसऱ्या दिवशीही ३७ नवे बाधित; दोघांचा मृत्‍यू\nजळगाव : जिल्‍ह्‍यातील कोरोना संसर्गाचा फैलाव कमी झाला आहे. तरी देखील आज देखील बुधवारइतकेच ३७ नवीन बाधित आढळून आले आहेत. तर ४७ रूग्‍ण बरे होवून...\nसात तालुके निरंक; तरीही ३७ पॉझिटीव्ह\nजळगाव : जिल्‍ह्‍यातील कोरोना व्हायरस वाढण्याचे प्रमाण आता कमी झाले आहे. रोज नवीन रूग्‍णांची संख्या ही सरासरी ३० ते ४० असून, तुलनेत बरे होवून घरी...\nमुंबई ते अमरावती विशेष ट्रेन | लवकरच IRCTC च्या संकेतस्थळावर आरक्षण सुरू\nमुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते अमरावतीदरम्यान सुपरफास्ट दैनिक विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहे. ही (02111) सुपरफास्ट विशेष...\nढाब्‍यावर सारे जेवत असताना अचानक उडाला गोंधळ; पोलिसांकडून सहा जण ताब्‍यात\nभुसावळ (जळगाव) : शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील ढाब्यावर चाकुचा धाक दाखवत चोरट्यांनी सात हजार रूपये लुटल्याची घटना सोमवारी रात्री साडेदहाच्या...\nएसटीची प्रवासी वाहतूक पोचली ७० टक्क्यांपर्यंत; महामंडळाचे विभागीय नियंत्रकांची माहिती\nनाशिक : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवरील ‘अनलॉक’नंतर राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमधून होणाऱ्या प्रवासी वाहतुकीचे प्रमाण ७०...\n जळगाव जिल्ह्यातील ४५ टक्के कर्मचाऱ्यांनी लसीकरणाला दिला नकार\nजळगाव : जिल्ह्यात शनिवार पासून कोविड लसीकरणास सुरवात झाली होती. मंगळवारी दुसरा दिवस असल्याने सात केंद्रांवर सातशे आरोग्य कर्मचाऱ्यांना लस...\nकेवळ पुस्तकांचे पैसे भरण्यावर झाले एकमत; शाळेच्या शुल्‍क वसुलीविरोधात पालक एकवटले\nभुसावळ (जळगाव) : कोरोनामुळे यंदा संपूर्ण शैक्षणिक वर्षात अध्यापन झाले नाही. मात्र, सध्या शहरातील ताप्ती पब्लिक स्कूल या सीबीएससी पॅटर्नच्या शाळेकडून...\nआजपासून प्रवाशांच्या सेवेत आणखी तीन विशेष रेल्वे गाड्या, बुकिंगची सुविधा सुरू\nअकोला : रेल प्रशासनातर्फे प्रवाशांच्या सुविधेसाठी तीन अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्या मुंबई-नागपूर,...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/bjp-leader-ashish-shelar-criticized-shivsena-mumbai-night-life-decision-253453", "date_download": "2021-01-28T12:02:33Z", "digest": "sha1:N6XWEO5LUQMFTOEYKBLOL7QM4QUXPBZN", "length": 18408, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "'छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारेच हे करु शकतात'; आशिष शेलारांची टीका - BJP leader Ashish Shelar criticized Shivsena on Mumbai Night Life decision | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\n'छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारेच हे करु शकतात'; आशिष शेलारांची टीका\nभाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मात्र शिवसेनेवर आदित्य ठाकरेंवर नाईट लाईफच्या निर्णयावरून जोरदार टीका केली आहे.\nमुंबई : सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे ती म्हणजे, मुंबईतील नाईट लाईफची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयाचे काही स्तरांतून कौतुक होतेय, तर काही बाजूने टीकाही होत आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मात्र शिवसेनेवर आदित्य ठाकरेंवर नाईट लाईफच्या निर्णयावरून जोरदार टीका केली आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nनाईट लाईफचा निर्णय घेत 24 तास हॉटेल सुरू ठेवून शिवसेना मुंबईकरांची शांतता भंग करणार आहे, याला आमचा विरोध आहे. निवासी भागातल्या लोकांना या नाईट लाईफचा फटका बसणार आहे. 'व्यापार वाढीसाठी 24×7 माँल सुरु ठेवणे हे केलेही पाहिजे.. पण त्याच गोंडस नावने रात्रभर बार, लेडिजबार, पब सुरु ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांची सुरक्षा धोक्यात, पोलिसांवर ताण.. छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारेच हे करु शकतात. निवासी भागात हाँटेल,पब सुरु ठेवण्यास आमचा विरोधच' असे ट्विट शेलार यांनी केले आहे.\n'नाईट लाईफ'वरून रोहित पवार यांनी आदित्य ठाकरेंचे केले कौतुक; म्हणाले...\nव्यापार वाढीसाठी 24×7 माँल सुरु ठेवणे हे केलेही पाहिजे..पण त्याच गोंडस नावने रात्रभर बार,लेडिजबार,पब सुरु ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांची सुरक्षा धोक्यात,पोलिसांवर ताण.. छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारेच हे करु शकतात. निवासी भागात हाँटेल,पब सुरु ठेवण्यास आमचा विरोधच\nनाईट लाईफबाबतची नियमावली अद्याप प्रसिद्ध झालेली नाही, ती प्रसिद्ध झाली की सविस्तर बोलू. सरकारने कायदा सुव्यवस्था, पोलिस व सुरक्षिततेचा विचार करायला हवा. यामुळे नवीन प्रश्न तयार होणार आहेत, असे आशिष शेलारांनी सांगितले. आदित्य ठाकरे हे नाईट लाईफसाठी आग्रही होते. 26 जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफच्या प्रयोगाला सुरवात होईल.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसर्वसामान्यांची अडवणूक सहन करणार नाही - खासदार भावना गवळी\nवाशीम : शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद होवून एकमेकांच्या अंगावर धावून...\nशिवसेना खासदार आणि भाजप आमदारांच्या धुमचक्रीनंतर आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी\nवाशीम : शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद होवून एकमेकांच्या अंगावर धावून...\nखरं सांगा दीप सिद्धू तुमचा कोण लागतो आमदार अमोल मिटकरींचा आशिष शेलारांना सवाल\nअकोला: शेतकरी आंदोलनादरम्यान दिल्लीत ज्यांनी हिंसाचार घडवून आणला त्यांच्याबद्दल महाविकास आघाडीचे नेते का बोलत नाहीत, असा सवाल भाजपचे...\nभाजपाला आणखी एक धक्का निवडणुकीआधीच भाजप नेत्याने शिवबंधन बांधून केला शिवसेनेत प्रवेश\nमुंबई : मुंबई महापालिका निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात. सर्व पक्षांकडून निवडुकीच्या तयारीला जोरात सुरवात देखील झालीये. अशात निवडणुकीच्या...\nअतुल भातखळकर Vs आदित्य ठाकरे : उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठकीवरून भाजपचा ठाकरेंवर निशाण\nमुंबई : मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाईन पद्धतीने घेऊन ती चर्चेविनाच उरकण्याचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचा डाव असल्याची खरमरीत टीका...\nमहाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील तणावाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत महत्त्वाची बैठक\nमुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी नेमलेल्या उच्चाधिकार समितीची आज मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री...\n\"स्वतःचे दामन रक्ताने लादले असणाऱ्यांनी दुसऱ्यांवर आरोप करूच नये\"आशिष शेलार यांचे राऊत पवारांवर थेट आरोप\nमुंबई : भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. काल दिल्लीत झालेल्या हिंसक शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी पत्रकार...\nसावंतवाडी तालुक्यात भाजप-शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला\nसावंतवाडी (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील 11 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले. या निवडणुकीत पंचायत समिती सभापती, माजी सभापती, शिवसेना...\nमोठी बातमी : आशिष शेलार यांच्याकडे नवी मुंबई महापालिका निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी\nमुंबई : २०२१ हे वर्ष निवडणुकांचं असणार आहे. या वर्षात महाराष्ट्रात ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणि लगेचच काही महत्त्वाच्या महापालिकांच्या...\nसगळं नीट \"ठरलंय\" ना काँग्रेसचं मन वळलंय ना काँग्रेसचं मन वळलंय ना; आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\nमुंबई - महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची आज बैठक होणार आहे. या बैठकीत बांधकाम क्षेत्रासाठी सवलती सरकारकडून जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे....\nदुपारच्या बातम्या: मनसेचं पोलिसांना चॅलेंज ते काँग्रेसच्या नशिबी लाथा; सर्व घडामोडी एका क्लिकवर\n1. PM मोदींच्या मतदारसंघातच 'ड्राय रन'ची पोलखोल; लसीकरणाच्या पूर्वतयारीचा फज्जा राज्यातील ड्राय रन यशस्वी होत असल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाकडून...\nग्रामपंचायत निवडणूकींसाठी भाजपची रणनिती ठरली 12 नेते करणार प्रचार\nमुंबई : आगामी ग्रामपंचायत निवडणूकीची रणनीती ठरविण्यासाठी भाजपची महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक आज मुंबईत पार पडली. तसेच विधान परिषद निवडणूकीतील...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/st-employees-strike-belgaum-today-morning-travels-face-problem-transportation", "date_download": "2021-01-28T13:12:10Z", "digest": "sha1:SPXOJAXEGAVJNFOXSW2ZAFB2MAULWP66", "length": 19002, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "बेळगावात एसटी कर्मचारी अचानक संपावर ; परिक्षेसाठी विद्यार्थ्यांची लागली गैरहजेरी - ST employees strike on belgaum today morning travels face problem of transportation | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nबेळगावात एसटी कर्मचारी अचानक संपावर ; परिक्षेसाठी विद्यार्थ्यांची लागली गैरहजेरी\nरात्री वस्तीसाठी गेलेल्या बसेस सकाळी प्रवासी घेऊन स्थानकावर दाखल झाल्या. यात बहुसंख्येने विद्यार्थीच होते.\nबेळगाव : परिवहन कर्मचाऱ्यांनी सेवेत कायम करण्याची मागणी करीत अचानक संपावर जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे शुक्रवारी प्रवाशांचे हाल झाले. राणी चन्नम्मा विद्यापीठाची आज परिक्षा होती. पण, बस बंदमुळे बहुतेक विद्यार्थी परिक्षेला गैरहजर ठरले. सकाळीच परिवहनच्या वाहक, चालकांनी काम बंदची घोषणा करीत मध्यवर्ती स्थानकावर ठिय्या आंदोलन छेडल्याने शहर वाहतुकीसह आंतरराज्य वाहतुकीवर देखील परिणाम जाणवला.\nलॉकडाऊन शिथीलतेनंतर परिवहन महामंडळाची गाडी आता रुळावर येत आहे. प्रवासी देखील घराबाहेर पडू लागले असून दिवाळीपासून बसेसना गर्दी होऊ लागली. मात्र कोणतीच पूर्व सुचना न देता आज अचानक वाहक, चालकांनी आंदोलन छेडत बस बंद ठेवण्याची घोषणा केली. रात्री वस्तीसाठी गेलेल्या बसेस सकाळी प्रवासी घेऊन स्थानकावर दाखल झाल्या. यात बहुसंख्येने विद्यार्थीच होते.\nहेही वाचा - महाविकास आघाडी होणार का राजकीय वर्तुळात लागले डोळे -\nआज विद्यापीठाची परिक्षा असल्याने पहिल्या बसने विद्यार्थी स्थानकावर दाखल झाले. पण, पुढे विद्यापीठाला जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. बस बंद असल्याची माहिती सकाळी दहा वाजेपर्यंत कोणालाच नव्हती. त्यामुळे नियमीत बसने खेडेगावातून कामासाठी शहराकडे येणारे प्रवासी गावातील थांब्यावरच तासन् तास ताटकळत थांबले.\nसध्या लग्नसमारंभाचा सिझन असल्याने शहरात लग्नसराईच्या खरेदीची धांदल असून परजिल्ह्यातून ग्राहक बेळगावात येतात. लग्नसमारंभासाठी लोक इतर ठिकाणी जात आहेत. पण, आज सर्वच लोक थांब्यावर अडकून राहिले. बस बंदमुळे आंतरराज्य सेवा खंडीत झाली. त्यामुळे गोवा आणि महाराष्ट्राकडे बसेस धावल्या नाहीत. प्रवासी वाहतूक करण्यासाठी गोव्यातून आलेल्या कदम्बा बसेस आणि महाराष्ट्रातून आलेल्या एस. टी. महामंडळाच्या बसेसना कर्नाटक परिवहनच्या चालक आणि वाहकांनी हरकत घेतली त्यामुळे त्या बसेस कित्येक तास बेळगाव मध्यवर्ती स्थानकावरच अडकून राहिल्या.\nहेही वाचा - सगळं आहे फक्त पोरगी मिळाली पाहिजे ; व्यथा तिशी ओलांडलेल्या मुलांची -\nसंपादन - स्नेहल कदम\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविषय समितीच्या सभापती निवडीदरम्यान सत्ताधारी आणि विरोधक एकत्र\nलोहारा (जि.उस्मानाबाद): लोहारा नगरपंचायतीच्या विषय समितीच्या सभापती, सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया गुरूवारी (ता. २८) नगरपंचायतच्या सभागृहात पार पडली...\nखासदार सुळेंच्या पुढाकाराने 26 दृष्टीहिन मुलांनी अनुभवला शिवरायांचा तोरणा\nवेल्हे, (पुणे) : शिवरायांचा तोरणा मुंबई येथील २६ दृष्टीहिन मुलांनी प्रजाकसत्ताक दिनी सर करुन अनुभवला. यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांचे मोलाचे...\n यापेक्षा बुद्धाचा 'धम्म' आचरणात किती आणला यालाच मोठे महत्त्व- भदंत इन्दवन्श महाथेरो\nनांदेड : महाकारुनिक तथागताचा 'बुद्ध धम्म' हा कर्मकांड नसून तो जीवनमार्ग आहे. बुद्धाचा धम्म किती वाचला किती कळला\nमुंबई पालिकेच्या लसीकरणाचा पहिला टप्पा 14 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणार\nमुंबई: मुंबई महानगरपालिकेने आता येत्या 14 फेब्रुवारीपर्यंत किंवा त्याआधी लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, लसीकरण...\nसिस्टीम पडली बंद; आयटीआयचा ऑनलाईन पेपर रद्द\nजळगाव : दिल्ली येथील ‘डीजीइटी’तर्फे आज देशभरात ‘आयटीआय’च्या फिटर व इलेक्ट्रीकल्सच्या शेवटचा वर्षाचा पेपर ऑनलाइन होता. थेअरी व गणिताचा पेपर होता...\nऔंढ्यात माणुसकीचे घडले दर्शन; विसरलेली एक लाख दहा हजाराची सोनसाखळी केली परत\nऔंढा नागनाथ ( जिल्हा हिंगोली ) : येथील नागनाथाच्या दर्शनासाठी आलेल्या व श्रीकृपा मंगल कार्यालयात मुक्कामी थांबलेल्या छतीसगड येथील एका भाविकाची...\nभल्या पहाटे तलावाच्या काठावर दिसले भलतेच; बारकाईने बघितले असता ​उडाली एकच धावपळ\nचंद्रपूर : शहरातील गोंडकालीन रामाळा तलावातील वाढत्या प्रदुषणामुळे मासे मृत पावत असल्याची घटना समोर आली आहे. इको-प्रो संघटनेने याची प्रदूषण नियंत्रण...\nभाविकांचा भ्रमनिरास : प्रथमच हारफूल, प्रसादाशिवाय होणार गणेशाची पूजा; तिळी चतुर्थीसाठी नवे नियम\nनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रविवारी (ता. ३१) तिळी चतुर्थीच्या निमित्ताने श्री गणेश टेकडी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना हारफूल...\nतरुणांच्या थरारक कृ्त्याची पंचक्रोशीत चर्चा ; १० फूट मगर नेली चक्क खांद्यावरुन\nसांगली : मगर दिसली की ‘पळा, पळा’ म्हणायची वेळ येते. मगरीचा धोका नेहमीचा असल्याने तिला जेरबंद करावे आणि दूर कुठेतरी सोडावे, असा विचारही कुणी केला नसता...\nनाशिक तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर\nनाशिक : नाशिक तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण गुरुवारी (ता. 28) जाहीर झाले. त्यात, १९९५ पासून २०२० पर्यंत चक्राकार पध्दतीने...\nBudget 2021: भाजप सरकारच्या काळात अर्थसंकल्पात आमूलाग्र बदल; जाणून घ्या इतिहास\nBudget 2021: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी, 2021 ला 2021-22 चे बजेट सादर करतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मांडल्या...\n सरपंचपदाचे आरक्षण जाहीर, मात्र त्या प्रवर्गाचा सदस्यच विजयी नाही\nमंगळवेढा (सोलापूर) : ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सुरू झालेल्या निवडणुकीनंतर विविध ग्रामपंचायतींचे गमतीदार किस्से ऐकायला मिळत होते....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.mahajobs.org.in/rte-education-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2021-01-28T11:38:55Z", "digest": "sha1:DUACR3WYICB2P7TH5XLJFTIWPOBW7DMT", "length": 10761, "nlines": 78, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "RTE education: ‘ऑनलाइन’ शिक्षणामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे नुकसान – rte education students got admission but lack of online education as no net, no gadgets | महा जॉब्स", "raw_content": "\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nशिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला खरा, मात्र हे विद्यार्थी यंदा शिक्षणापासून मात्र वंचित राहिले आहेत. या विद्यार्थ्यांच्या शिक्षण कसे होणार असा प्रश्न त्यांच्या पालकांना पडला आहे.\nआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींनुसार राज्यातील खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा या घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात. या जागांवर सोडत पद्धतीने प्रवेश दिले जातात. यंदा मुंबईतील पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. मागील सहा वर्षांच्या तुलनेत यंदा प्रवेशामध्ये वाढ झाली आहे.\nकरोनाकाळात पालकांनी नोकऱ्या गमावल्याने आणि प्रवेश प्रक्रियेबाबत जनजागृती यामुळे आरटीई प्रवेश वाढले. मुंबई विभागात यंदा तीन हजार ८२१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहेत. मात्र प्रवेश मिळालेले विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. लॉकडाउनमुळे शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यासाठी आवश्यक असलेली गॅजेट्स विद्यार्थ्यांकडे उपलब्ध नसल्याने ते शिक्षणापासून वंचित राहिले आहेत.\nमुळात प्रवेश प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे आधीच नुकसान झाले आहेच. यातच आता ऑनलाइन शिक्षणासाठी साधने नसल्यामुळे शाळेत प्रवेश होऊनही त्यांना शिक्षण मिळू शकत नाही. यात काही शाळांनी समाजातील दानशूर व्यक्तींना आवाहन करून या विद्यार्थ्यांना स्मार्टफोन आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र बहुतांश शाळा विद्यार्थ्यांच्या या समस्येकडे फारसे गांभीर्याने पाहात नसल्याचे समोर येत आहे.\n‘सैनिकी सेवापूर्व’ची प्रवेशप्रक्रिया जाहीर\nमुंबईतील गोवंडी, अंधेरी सीप्झ, डी. एन. नगर या परिसरातील झोपडपट्टी परिसरातील विद्यार्थ्यांसमोर ही मोठी समस्या उभी राहिली आहे. यातील काही विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळाला आहे. मात्र त्यांचे शिक्षण अद्याप सुरू झालेले नाही. काही पालकांनी पोटाला चिमटा काढून सेकंडहँड स्मार्टफोन आणला तर त्यातमध्ये डेटा पॅकही भरला. परंतु दाटीवाटीच्या वस्त्यांमधील घरांमध्ये रेंजच येत नाही. ज्या शाळांमध्ये हे विद्यार्थी शिकत आहे तेथील वर्ग नियमित ऑनलाइन सुरू असून या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची खंत शिक्षण कार्यकर्ते घनश्याम सोनार यांनी व्यक्त केली. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कसे भरून निघणार, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. यामुळे याबाबत सरकारने योग्य ती भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.\nशिक्षण २०२०: करोनाचा शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम\nशिक्षण हक्क कायद्यानुसार सर्वांना शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे. करोनामुळे शहरात ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. आरटीईमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना सरकार दरवर्षी गणवेश, दप्तर, पुस्तके पुरविते. तसेच यंदा या विद्यार्थ्यांना मोबाइल डेटासाठी सरकारने सोय केली असती तर हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले नसते. या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली म्हणजे सरकारची जबाबदारी संपली असे नाही. तर तो विद्यार्थी योग्य प्रकारे शिकत आहे की नाही हे पाहणेही सरकारची जबाबदारी आहे. ती त्यांनी पार पाडावी म्हणजे कोणी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत.\nसीबीएसई परीक्षांच्या तारखा ‘या’ दिवशी होणार जाहीर\nआरटीईमध्ये प्रवेश निश्चित केलेले विद्यार्थी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maxmaharashtra.com/news-update/mahavikas-aghadi-workers-trolling-devendra-fadanavis-using-devendrafadnavisforpm/64333/", "date_download": "2021-01-28T12:48:48Z", "digest": "sha1:7LWBNVWQHUSAYCGQVZ35F2FL24JDFL2K", "length": 7511, "nlines": 93, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "महाविकास आघाडीचं आयटी सेल भाजपच्या वाटेवर", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > News Update > महाविकास आघाडीचं आयटी सेल भाजपच्या वाटेवर\nमहाविकास आघाडीचं आयटी सेल भाजपच्या वाटेवर\nराज्यात आणि देशात भाजपच्या आयटी सेलकडून सोशल मीडियावर ज्याप्रकारे ट्रोलिंगसंस्कृती रुजवली गेली त्याची अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. एखाद्याची प्रतिमा मलिन करण्यासाठी त्याच्याबद्दल सोशल मीडियातल्या वेगवेगळ्या माध्यमांत पोस्ट लिहीणे, फोटो-कार्टून पोस्ट करणे, चुकीची माहिती पसरवणे असे अनेक प्रकार गेल्या काही वर्षात आपण पाहिलेले आहेत.\nअसाच काहीसा प्रकार आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीच्या समर्थकांकडून केला जातोय. आज सकाळपासून #DevendraFadnavisForPM हा हॅशटॅग ट्विटरवर देशभरात पहिल्या क्रमांकावर होता. महाविकास आघाडीच्या समर्थकांनी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल केलं जातंय.\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस लागले कामाला\nकांद्याने केला वांदा… डिसेंबरपर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ रहाणार\nठाकरे सरकारने ‘या’ दोन बाबींकडे दुर्लक्ष करता कामा नये – संजीव चांदोरकर\nउद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सोशल मीडियावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांकडून आनंद व्यक्त केला जातोय. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून या समर्थकांनी #DevendraFadnavisForPM हा हॅशटॅग वापरून देवेंद्र फडणवीसांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. यामध्ये फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या जुन्या पोस्ट वापरून टीका केली जात आहे. फडणवीसांची व्यंगचित्रेही पोस्ट केली जात आहेत.\nकालपर्यंत हीच मंडळी भाजपच्या आयटी सेलवर टीका करत होती. सत्ता हातात असल्याने अशाप्रकारे ट्रोलिंग केलं जातं अशाप्रकारचे आरोप या पक्षांकडून केले जात होते. मात्र, आता सत्ता आल्यानंतर ही मंडळीसुद्धा भाजपच्याच वाटेवर जाताना दिसत आहेत.\nआमच्या गल्लीत नळाला रोज पाणी येत नाही, पण तो एकाच माणूस सोडू शकतो. म्हणून #DevendraFadanvisForPM व्हायलाच पाहिजेत\nमहाराष्ट्राच नेतृत्व केल्यानंतर आत्ता देशाचं नेतृत्व करण्यासाठी सज्ज #DevendraFadanvisForPM pic.twitter.com/eLCrejJbXK\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/maharashtra-vidhan-sabha-election-2019-latest-news", "date_download": "2021-01-28T11:44:43Z", "digest": "sha1:LOYPDG5OEANDAF6DAJSNYSFADYYUA7T7", "length": 29321, "nlines": 176, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Maharashtra Vidhan Sabha Election 2019 Latest News Latest news in Marathi, Maharashtra Vidhan Sabha Election 2019 Latest News संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nassembly election results 2019 : विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी\nराज्यातील विधानसभेसाठी २८८ जागांवर झालेल्या निवडणुकीचे निकाल हाती आली आहेत. राज्यातील जनतेने महायुतीला सरकार स्थापनेचा मार्ग सुकर करणारा कौल दिला आहे. आता भाजप-शिवसेना यांच्यातील फॉर्म्युल्यावर...\nराज्यातील विधानसभेच्या २८८ जागेसह सातारा लोकसभेच्या पोट निवडणुकीच्या मतमोजणीला आज (गुरुवारी) सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा आणुया आपलं...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) सकाळी केदारनाथला जाऊन दर्शन घेतले. पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणुकीनंतर केदारनाथला जाऊन पूजा आणि...\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nराज्यात गुरुवारी सकाळी एकाचवेळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. साधारणतः दुपारपर्यंत सर्वच ठिकाणचे निकाल लागण्याची शक्यता आहे. परंतु, सातारा जिल्ह्यातील निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागेल, अशी माहिती...\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nराज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे गुरुवारी दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेना यंदा १०० चा आकडा पार करणार असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेने...\nराज्यातील मतदानाची टक्केवारी घसरली\nराज्यातील विधानसभा निकालाच्या मतमोजणीपूर्वी वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोल भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षांच्या बाजूने झुकताना दिसतो आहे. विरोधक अजूनही परिवर्तनाचा दावा करत आहेत. २४ ऑक्टोबरला होणाऱ्या...\nभोसरीः मतदानासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू\nगडचिरोलीमध्ये निवडणूक कर्तव्यावर असलेल्या शिक्षकाचा भोवळ येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पिंपरी-चिंचवडमध्ये मतदानासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अब्दुल...\nमहाराष्ट्रातील २८८ विधानसभा जागांसाठीच्या एक्झिट पोल्सचा अंदाज समोर आला आहे. टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीला २३० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर...\nशरद पवारांच्या महिला आयोगाला कानपिचक्या\nपंकजा मुंडे यांच्याविषयी धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने त्वरीत दखल घेत कारवाईचे संकेत दिले आहेत. महिला आयोगाच्या या कृतीवर शरद पवारांनी उपरोधिक वक्तव्य केले आहे. महिला आयोग...\nबहिणाबाई नावात यातना देण्यासारखं काय, मुंडे प्रकरणावर पवारांचा सवाल\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील वादावर भाष्य केले आहे. बहिणाबाई असा उल्लेख केल्याने आपल्याला यातना झाल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटल्याची क्लिप मी...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/health-fitness-wellness/pregnency-and-bedrest-338206", "date_download": "2021-01-28T12:54:18Z", "digest": "sha1:RKQN7SUCEYTU5HLR3UHO4IZ3IPWIWZVJ", "length": 29609, "nlines": 305, "source_domain": "www.esakal.com", "title": "गुंतागुंतीचे गर्भारपण, बेडरेस्ट व उपचार - Pregnency and Bedrest | Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nगुंतागुंतीचे गर्भारपण, बेडरेस्ट व उपचार\nतिला चौथ्या महिन्यात गर्भाशयाच्या मुखाला टाका घालून प्रसूती होईपर्यंत बेड रेस्ट सांगितली. सहा महिन्यानंतर रक्तदाब वाढला. सातव्या महिन्यात मधुमेह (प्रेग्नंसीमुळे) झाला. देव माझी व तिची परिक्षाच घेत होता.\nरितु, वय वर्षे पस्तीस, वजन पंच्याहत्तर किलो, उंची कमी. लग्नाला आठ वर्षे होऊन गेली होती. एकदा गर्भपात झाला. मग प्रेग्नंसीच रहात नव्हती. तपासण्यामध्ये लक्षात आले की, गर्भाशयाची पोकळी आतून बऱ्याच ठिकाणी चिकटली होती. मग दुर्बिणीद्वारे तिचे उपचार केले. बऱ्याचदा सांगून पण ती वजन कमी करू शकली नाही. बऱ्याच उपचारानंतर ती गर्भवती झाली. पण पाचव्या महिन्यात, गर्भाशयाची क्षमता नसल्याने परत गर्भपात झाला. आता यावेळेला परत कसून तपासणी, प्रयत्नांती रितू गर्भवती झाली. पण आम्हा सगळयांच्या डोक्यावर टांगती तलवार होतीच.\nतिला चौथ्या महिन्यात गर्भाशयाच्या मुखाला टाका घालून प्रसूती होईपर्यंत बेड रेस्ट सांगितली. सहा महिन्यानंतर रक्तदाब वाढला. सातव्या महिन्यात मधुमेह (प्रेग्नंसीमुळे) झाला. देव माझी व तिची परिक्षाच घेत होता. शेवटी सगळया प्रयत्नांना फळ आलं आणि आता बाळ बाळंतिण सुखरूप आहेत.\nया एकाच पेशंटमध्ये बेडरेस्टची अनेक कारणे होती. आजकाल गुंतागुंतीची, जोखमीच्या गर्भारपणाची संख्या वाढतेय. यात बाळ व बाळंतीण दोन्ही सुखरूप हवे. आता उपचार कसे करायचे\nआम्हा डॉक्टरांना अंदाज (Prediction), प्रतिबंध (Prevention) आणि उपचार (Treatment) यावर काम करावे लागते. प्रतिबंधाबद्धल आपण मागच्या लेखात बघितले.\nज्या पेशंटला जसा त्रास व जे कारण आहे त्याप्रमाणे उपचार करणे.\n१. उपचारांमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रसवपूर्व तपासण्या. गरोदर स्त्रीच्या पहिल्या भेटीतच आम्ही तिच्याबद्दल पूर्णपणे माहिती मिळवितो. तिचे आधीचे आजार, सध्याचे आजार व नंतर होऊ शकणारे आजार याबद्दल व्यवस्थित विचारणा करतो. त्याप्रमाणे त्यांचे वर्गीकरण केले जाते.\n२. रक्ततपासण्या रक्तगट, हिमोग्लोबीन, मूत्राच्या तपासण्यांबरोबरच विशेष रक्त तपासण्या व इतर तपासण्या केल्या जातात. गर्भवती स्त्रीच्या वेगवेगळया आजारांप्रमाणे तपासण्यांची संख्या वाढू शकते. आजकाल आम्ही रक्तातील साखरेसाठी विशेष तपासणी करतो. व त्याप्रमाणे DIPSI (Diabetes in pregnancy study group of India) यामध्ये पहिल्या १२ आठवडयातच ७५ ग्रॅम ग्लुकोजचे पाणी देऊन दोन तासांनी रक्तातील साखरेची तपासणी करतात. डबल मार्कर – ही रक्ताची तपासणी अकरा-बारा आठवडयात करतात. यामुळे कांही विशिष्ट हार्मोन्सची तपासणी करून गर्भाबद्धल विशेष माहिती मिळवतात. रक्तदाब जास्त असेल तर किडनी व लीव्हरच्या कांही तपासण्या कराव्या लागतात. मधुमेह व इतर काही आजार असतील तर वेळोवेळी बऱ्याच तपासण्या कराव्या लागतात.\n३. सोनोग्राफी – सोनोग्राफी हे महत्त्वाचे उपकरण आम्हाला वेळोवेळी मदत करते. आम्ही तशी सोनोग्राफी तीन ते चार वेळा करण्यास सांगतोच.आजकाल सोनोग्राफीमुळे अगदी १२ आठवडयामध्येच पेशंटला ब्लडप्रेशर वाढू शकेल किंवा बाळाला रक्तपुरवठा कमी मिळून त्याची वाढ खुंटेल हे समजू शकते व तशी उपाययोजना करता येते.\nशेवटच्या महिन्यात पुन्हा एकदा गर्भाची वाढ पाहिली जाते. जोखमीच्या गर्भारपणात बऱ्याच वेळा बाळाची वाढ खुरटलेली असते. (Intrauterine growth retardation) अशावेळेला मातेची आम्ही डॉपलर सोनोग्राफी करतो. यामध्ये आपल्याला बाळाला मिळणाऱ्या रक्तपुरवठयाबद्दल माहिती मिळते. काही विशेष तपासण्या व डॉपलर सोनोग्राफीमुळे आम्हाला बाळ वाचवण्यासाठी बाळंतपण कधी केव्हा करायचे याबद्दल ठरवता येते. त्यामुळे बाळ पोटातच दगावण्याची शक्यता कमी असते. तसे पाहिले तर जोखमीच्या बाळंतपणाची आम्ही नेहमीच आखणी करतो व बाळंतपणानंतर बाळ हे नवजात अतिदक्षता भागात ठेवले जाते.\n४. प्रेग्नंसीमुळे होणारा मधुमेह व रक्तदाब हा विशेष करून सातव्या महिन्यानंतर होतो पण काही स्त्रियांना आधीपासूनही राहू शकतो.\nअ) मधुमेही पेशंटसाठी आहाराचा तख्ता दिला जातो. व किती प्रमाणात गंभीर आहे त्याप्रमाणे औषधोपचार करतात. कारण जर रक्तातील साखरेवर नियंत्रण नसेल तर पहिल्या तीन महिन्यात (या काळात बाळाचे अवयव तयार होत असतात) बाळात व्यंग येऊ शकते. नंतरच्या महिन्यात बाळाची वाढ जास्त प्रमाणात होते. जी बाळासाठी त्रासदायक ठरू शकते. तसेच श्वसन प्रणाली परिपक्व होत नाही. काहीवेळा शेवटच्या दोन आठवडयात बाळाला अचानक त्रास होऊन बाळ दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळेआधी प्रसूती करावी लागते. अर्थात हे निर्णय स्त्रीरोगतज्ञ पेशंटच्या गंभीरतेप्रमाणे घेतात.\nब) रक्तदाब वाढणारे पेशंटस् गर्भावस्थेत डॉक्टरांसाठी आव्हान असते. रक्तदाब जास्त असणाऱ्या पेशंटमध्ये विविध प्रकारची गुंतागुंत येऊ शकते. शरीराची पूर्ण प्रणाली बिघडू शकते व पेशंटला प्रसूतीपूर्व – प्रसूतीमध्ये व नंतर झटके येऊ शकतात. त्यामुळे विविध तपासण्यांची संख्या वाढते. उदा. लघवी, किडनी, लीव्हर यांचे नियंत्रण व्यवस्थित आहे की नाही ते वारंवार बघावे लागते, सोनोग्राफीची संख्या वाढू लागते. तसेच आईच्या वाढत्या रक्तदाबामुळे, बाळाला रक्तपुरवठा कमी मिळून त्याची वाढ खुंटते.\n५. गर्भधारणेच्या आधी जर काही जोखमीचे आजार असतील तर ज्या डॉक्टरांकडे उपचार असतील त्यांच्याकडून गर्भधारणेसाठी शरीर सक्षम आहे कि नाही ते ठरवणे. कारण कांही जणांसाठी गर्भधारणा त्रासदायक ठरू शकते व अतिदक्षता विभागात ठेवण्याची गरज भासू शकते.\n६. गर्भाशयात दोष असतील तर गर्भधारणेआधी त्याचे उपचार करावे लागतात. काही वेळा गर्भधारणेत गर्भाशयाच्या मुखाला टाका देऊन बांधावे लागते.\nअशाप्रकारे त्याप्रमाणे त्रास आहे तशी उपचाराची दिशा वळते.\nनवजात बाळ अतिदक्षता विभाग (NICU)\nअतिदक्षता विभाग हे शब्द जरी कानावर पडले तरी ऐकणाऱ्याच्या हृदयाचे ठोके वाढतात. चेहऱ्यावर काळजी दिसू लागते आणि जन्मलेले बाळ ICU मध्ये आहे असं म्हटल्यावर तर काळजी आणि आश्चर्य वाटायला लागतं. परंतु ही आता सर्वमान्य गोष्ट असून त्याची गरजही दिवसेंदिवस वाढत आहे.\nबऱ्याचजणांना एवढं माहिती आहे की पूर्ण दिवस नसलेल्या (Premature) बाळाची ही काळजी ही वेगळया रीतीने केली जाते. पण NICU मध्ये कुठल्या बाळाला ठेवलं जातं तर ही सगळी जोखमीची बाळं (High risk Baby) असतात. पर्यायाने बहुतांशवेळा जोखमीच्या बाळंतपणातून (High risk Pregnancy) आलेली असतात.\nज्याठिकाणी जोखमीच्या बाळ बाळंतिणीची सोय नाही त्यांनी मातेस प्रसूतिच्या आधीच मोठया शहरात नेणे योग्य असते. कारण बाळ जन्मल्यानंतरचा एकएक सेकंदसुद्धा महत्त्वाचा असतो. त्यामुळे आधीच सोय करून ठेवली तर ऐनवेळेवर होणारी धावपळ तर टळेलच परंतु माता व बाळास योग्य ते उपचार वेळीच मिळून त्याचे आयुष्यभर होणारे दुष्परीणाम टाळता येतील. डॉक्टरांच्या मदतीचा हात घेऊन जोखमीच्या गर्भवती माता व बालकांना समर्थपणे त्यातून बाहेर येता येईल.\n* बेडरेस्ट व जोखमीचे बाळंतपण या एकमेकांशी निगडीत गोष्टी आहेत.\n* गर्भाशयाशी, गर्भारपणाशी निगडीत किंवा गर्भारपणाच्या आधी असलेले आजार हे बाळंतपणासाठी जोखमीचे घटक असतात.\n* जोखमीच्या बाळंतपणात गर्भवतीबरोबर बाळाचाही जीव धोक्यात असतो. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेले सल्ले तंतोतंत पाळा.\n* सोनोग्राफीची तपासणी या जोखमींच्या बाळंतपणात महत्त्वाचा घटक आहे.\n* जोखमीच्या बाळंतपणाचे नेहमीच प्लॅनींग असावे अशाप्रकारच्या बाळंतपणात स्त्रीरोगतज्ञ व बालरोगतज्ञ यांचे टीमवर्क खुप महत्त्वाचे आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअल्पवयीन मुलीसोबत संबंध ठेवल्याचा प्रकार उघड, नवरदेवाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल\nबेलकुंड (जि.लातूर) : एका तेरा वर्षीय मुलीसोबत विवाह करणाऱ्या नवरदेवाविरोधात भादा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी...\nआता प्रत्येक दिवस हनीमूनचा; पामेलाबाईनं केलं पाचव्यांदा लग्न\nमुंबई - प्रसिध्द हॉलीवूड स्टार आणि बिग बॉसची माजी स्पर्धेक पामेला अँडरसन सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असणारी अभिनेत्री आहे. हॉट फोटोशुटसाठी प्रसिध्द...\nअल्पवयीन मुलीचे लावले चोरुन लग्न; मुलीच्या जबाबावरून धक्कादायक आपबिती उघड\nवणी (जि.नाशिक) : रेणुका हिचे वय १३ वर्ष ३ महिने असताना तिचा बालविवाह किरण संजय बिडवे याचेशी चोरून संपन्न झाला होता. अपघाताने अल्पवयीन मुलगी...\nवरुणचं वाजलं,आता चर्चा श्रध्दाच्या लग्नाची; पप्पा शक्ती कपूर म्हणाले\nमुंबई - अभिनेता वरुण धवनचा लग्न सोहळा अलिबागमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. त्याच्या परिवारातील...\nViral Video: 'तुम्ही मला सोबत का नेलं नाही' एकट्याने कोरोना लस घेणाऱ्या डॉक्टरला पत्नीने live झापलं\nनवी दिल्ली- दिल्लीतील एका वरिष्ठ डॉक्टरचे कोरोना लस घेतल्यानंतर आपल्या पत्नीसोबतचे संभाषण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर केके...\nनवऱ्यावर रागावून जीव द्यायला गेली, पण एकमेकांना पाहताच ढसढसा रडले\nऔरंगाबाद : मुळ हैदराबाद माहेर असलेल्या ‘सुलक्षणा’ (नाव बदललं आहे) हिचा पाच वर्षापूर्वी औरंगाबादेतील हर्सूलच्या सुदर्शन (नाव बदललं आहे) विवाह...\nतिच्या जन्मानंतर दोन वर्षांनी आई-वडिलांनी केलं होतं लग्न; शाळेत नाव बदलून जायची\nनवी दिल्ली - दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासनची मुलगी श्रुती हासन आज (28 जानेवारी) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडमध्ये लक चित्रपटातून पदार्पण...\nलग्नाची गोष्ट : आमचा ‘डार्लिंग’ संसार...\n‘यंटम’, ‘चौर्य’, ‘वाघेऱ्या’ यांसारखे वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे चित्रपट आपल्यासाठी घेऊन येणारे दिग्दर्शक समीर आशा पाटील लवकरच त्यांच्या आगामी ‘...\nगणराज्यदिनी पथसंचलनासाठी जात होता सीआयएसएफचा जवान; मात्र, वाटेत आडवा आला दूधवाला अन्...\nनागपूर : गणराज्य दिनाच्या पथसंचलनासाठी जात असताना औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानाला दुचाकीने धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या जवानाचा...\nरायगड किल्ल्यावर शिवचरणी नतमस्तक होऊन शिवभक्त नवदांपत्यांनी केला सहजीवनाचा प्रारंभ\nबेळगाव: लग्न झाल्यावर अनेक नवदांपत्य हनिमूनसाठी वेगवेगळी डेस्टिनेशन शोधतात.काहीना थंड हवेच्या ठिकाणी जायचं असतं तर काहींना निसर्गरम्य...\nमाहूरच्या रेणुका मंदीर विश्वस्तात व पुजेसाठी महिलांना स्थान द्यावे- तृप्ती देसाई\nनांदेड : माहूरचे रेणुका मंदीर हे साडेतीन पीठांपैकी एक पूर्णपीठ असलेले जागृत देवस्थान आहे. मात्र या मंदीराच्या विश्वस्तात आणि पुजाऱ्यांमध्ये एकही...\nपत्नी परपुरुषासोबत गेली पळून, पतीला आला राग; 18 महिलांची केली हत्या\nहैदराबाद- पोलिसांनी एका 45 वर्षीय सीरिअल किलरला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे, 18 महिलांच्या हत्येमागे या सीरिअल किलरचा हात असल्याची माहिती हैदराबाद...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-corona-virus-update-jalgaon-city-ten-thousand-cross-349525", "date_download": "2021-01-28T12:56:40Z", "digest": "sha1:ZPSZE7C73PVMQ4JBVCUCOWK2DHY3TJMJ", "length": 17929, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "सलग पाचवा दिवस दिलासादायक; पण जळगाव शहर दस हजारी - marathi news corona virus update jalgaon city ten thousand cross | Jalgaon City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nसलग पाचवा दिवस दिलासादायक; पण जळगाव शहर दस हजारी\nजळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून नवीन रुग्णांचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. पाच दिवसांपासून तर नव्या बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक नोंदली जात आहे.\nजळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या विळख्यात आजचा सलग पाचवा दिवस दिलासा देणारा ठरला. आजही नव्या बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक होती. दिवसभरात ६११ नवे रुग्ण आढळून आले असून ८०९ जणांनी कोरोनावर मात केली. तर गेल्या २४ तासांत ११ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे आठवडाभरातील दररोजच्या मृत्यूसंख्येतही काहीशी घट आली.\nजळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून नवीन रुग्णांचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. पाच दिवसांपासून तर नव्या बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक नोंदली जात आहे. आज प्राप्त अहवालानुसार ८०९ रुग्ण बरे झाल्यानंतर एकूण कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा ३४ हजार ३७५वर पोचला असून रिकव्हरी रेट वाढून ७६.४२ टक्के झाला आहे. दुसरीकडे नव्या ६११ बाधितांसह एकूण रुग्णसंख्या ४४ हजार ९८३ झाली आहे. गेल्या २४ तासांत ११ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण बळींचा आकडा ११२५ एवढा आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांत जळगाव शहरातील ३ रुग्ण असून ४२ वर्षीय तरुणाव्यतिरिक्त अन्य रुग्ण ५० वर्षांवरील आहेत.\nजळगावचा आकडा दहा हजारांवर\nजळगाव शहरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात शहरातील व्यापारी संकुलेही खुली करण्यात आली असून त्यामुळे बाजारपेठेत प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे जळगाव शहरातील संसर्ग नियंत्रणाबाहेर गेला आहे. गेल्या महिनाभरापासून शहरात दररोज शंभर, दोनशेवर रुग्ण आढळून येत असून आजही त्यात १४४ची भर पडल्याने एकट्या शहरातील रुग्णसंख्या १० हजार ६९वर पोचली आहे.\nजळगाव शहर १४४, जळगाव ग्रामीण २१, भुसावळ ९५, अमळनेर ३७, चोपडा ५८, पाचोरा १६, भडगाव १५, धरणगाव ३३, यावल १८, एरंडोल २२, जामनेर ३३, रावेर ६, चाळीसगाव २३, पारोळा ६०, मुक्ताईनगर १२, बोदवड ११, अन्य जिल्ह्यातील ७.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपारोळा तालुका : सरपंच आरक्षणात सर्वसाधारण प्रवर्गात आता घोडेबाजाराला ऊत\nपारोळा (जळगाव) : येथील तहसिल कार्यालयात तालुक्यातील 83 ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षणात अनेक दिग्गजांना हादरा बसुन...\nसिस्टीम पडली बंद; आयटीआयचा ऑनलाईन पेपर रद्द\nजळगाव : दिल्ली येथील ‘डीजीइटी’तर्फे आज देशभरात ‘आयटीआय’च्या फिटर व इलेक्ट्रीकल्सच्या शेवटचा वर्षाचा पेपर ऑनलाइन होता. थेअरी व गणिताचा पेपर होता...\nजंगल परिसरात अग्‍नितांडव; वन्य प्राण्यांचा मृत्‍यू\nजळगाव : शहरापासून दहा किमी अंतरावर असलेल्या शिरसोली रस्त्यालगत असलेल्‍या जंगल परिसरात रात्रीच्‍या सुमारास आगीचा भडका उडाला. जवळपास दीडशे एकर परिसरात...\nमोकाट कुत्र्यांचा जीवघेणा हल्‍ला; तीन जण गंभीर\nवरणगाव (जळगाव) : पिसाळलेल्या दहा ते १५ भटक्या कुत्र्यांनी चार जणांवर जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (ता. २६) मध्यरात्री घडली....\nभाजपच्‍या वेबसाईटवर आक्षेपार्ह मजकूर.. रक्षा खडसेंची पहिली प्रतिक्रिया\nजळगाव : भाजपच्या संकेतस्थळावरील प्रकाराबाबतची माहिती काल सायंकाळी मिळाली. त्यानंतर स्वतः पोलीस अधिक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा...\nशेरोशायरी करणारे मंत्री गुलाबराव पाटील म्‍हणतात ‘तेरी मेहरबानीया..’; गायनाला भरभरून दाद\nजळगाव : राजकीय क्षेत्र असो की अन्‍य कोणते क्षेत्र यात काम करत असताना आपले छंद जोपासणे जमत नाही. पण जिथे संधी मिळेल ती मात्र साधायची असते. असाच अनुभव...\n24 पिस्तूल, 38 जिवंत काडतुसे जप्त;मध्यप्रदेशातून पिस्तूल पुरविणारी टोळी जेरबंद\nपिंपरी - गुन्हेगारी टोळीना पिस्तूल पुरविणाऱ्या टोळीला भोसरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी मध्यप्रदेशमध्ये जाऊन एकूण 24 पिस्तूल व 38 जिवंत...\nअल्पवयीन मुलीचे लावले चोरुन लग्न; मुलीच्या जबाबावरून धक्कादायक आपबिती उघड\nवणी (जि.नाशिक) : रेणुका हिचे वय १३ वर्ष ३ महिने असताना तिचा बालविवाह किरण संजय बिडवे याचेशी चोरून संपन्न झाला होता. अपघाताने अल्पवयीन मुलगी...\nरोहित पवारांच्या मतदारसंघात आरक्षण तिढा, सरपंचपदाचा उमेदवारच नाही\nकर्जत : तालुक्‍यातील चिलवडी व पिंपळवाडी या दोन्ही ग्रामपंचायतींची सरपंचपदे अनुसूचित जाती महिला राखीव निघाली आहेत; मात्र तेथे या आरक्षणाचा प्रभाग...\nग्रामीण मार्गासह शेतरस्त्यांचे भाग्य उजळणार\nजळगाव : दर वीस वर्षांनी बदलणारा रस्ते विकास कार्यक्रम २०२१-२०४१ साठी जाहीर झाला असून, यात ग्रामीण रस्त्यांसाठी जिल्हा परिषद सदस्य किंवा...\nजळगावमध्ये सुरू होणार आधुनिक शवदाहिनी; पर्यावरणाचे रक्षण अन्‌ वृक्षतोडही थांबणार\nजळगाव : येथील केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे वैकुंठधामात अत्याधुनिक शवदाहिनी तयार झाली आहे. लवकरच तिचे लोकार्पण होणार असल्याची माहिती केशवस्मृती...\nलाखो रूपये किंमतीचा मौल्‍यवान दगडाचे सुरू होते उत्‍खनन; अचानक धाड अन्‌ उघड झाली तस्‍करी\nचाळीसगाव (जळगाव) : गौताळा अभयारण्यातील वनक्षेत्रात अवैधरित्या उत्खनन करून लाखो रुपये किमतीचे मौल्यवान दगड चोरणाऱ्यांना वन विभागाने धडक कारवाई करून...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-jalgaon-bhr-scam-seven-cases-work-jalgaon-382856", "date_download": "2021-01-28T13:15:49Z", "digest": "sha1:SHNOZNVTFCGLZ4GQ3WHK4AWCNBYTSOL5", "length": 19159, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "बीएचआर घोटाळा: राज्यभरातील सात खटल्यांचे कामकाज जळगावात - marathi news jalgaon BHR scam seven cases work in jalgaon | Jalgaon City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nबीएचआर घोटाळा: राज्यभरातील सात खटल्यांचे कामकाज जळगावात\nअंकल रायसोनीसह १४ संशयितांच्या गँगवर जळगावच्या रामानंदनगर पोलिस ठाण्यांसह तब्बल ८१ विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहे.\nजळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी (बीएचआर)चा संस्थापक अध्यक्ष प्रमोद ऊर्फ अंकल रायसोनी हा त्याच्या साथीदारांसह सुमारे पाच वर्षांपासून कारागृहात आहे. बेहिशेबी ठेवींचे संकलन करून त्याचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी राज्यभर दाखल व तपास पूर्ण झालेल्या सात गुन्ह्यांत अंकल रायसोनी ॲन्ड गँगवर दोषारोपपत्र मंगळवारी सादर करण्यात आले.\nवाचा- कापुस खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांना टोकन दिल्यास कारवाई\nबीएचआर मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह पतसंस्थेत झालेल्या अपहार, फसवणूक व गैरव्यवहार प्रकरणात शिवराम चौधरी (वय ७५, रा. शिव कॉलनी) यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तत्कालीन तपासाधिकारी (स्व.) अशोक सादरे यांनी संस्थेचे संस्थापक प्रमोद भाईचंद रायसोनी (वय ५५, रा. बळिराम पेठ, जळगाव), दिलीप कांतिलाल चोरडिया (५१), सूरजमल भबुतमल जैन (५०), दादा रामचंद्र पाटील (६६), भागवत संपत माळी (६३), राजाराम काशीनाथ कोळी (४७), भगवान हिरामण वाघ (६०), यशवंत ओंकार जिरी (६०), शेख रमजान शेख अब्दुल नबी मन्यार (५५), सुकलाल शहादू माळी (४५), ललीताबाई ऊर्फ लता राजू सोनवणे (३९, सर्व रा. तळेगाव, ता. जामनेर), मोतीलाल ओंकार जिरी (५०, रा. शेळगाव, ता. जामनेर), डॉ. हितेंद्र यशवंत महाजन (५२, रा. बेंडाळेनगर, प्रेमनगर, जळगाव) व इंद्रकुमार आत्माराम ललवाणी (४०, रा. महाबळ, जळगाव) यांना २ फेब्रुवारी २०१५ ला अटक केली होती. गुन्ह्यांच्या तपासात संशयितांना विविध सात गंभीर कलमांमध्ये दोषी धरण्यात आले असून, संशयितांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले.\nअंकल रायसोनीसह १४ संशयितांच्या गँगवर जळगावच्या रामानंदनगर पोलिस ठाण्यांसह तब्बल ८१ विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल असून, अमरावती, परभणी, लातूर, सांगली, सातारा यांसह पुण्यात दाखल विविध सात गुन्ह्यांमध्ये मंगळवारी (ता. ८) तदर्थ जिल्‍हा व सत्र न्यायाधीश आर. एन. हिवसे यांच्या न्यायालयात सरकार पक्षाने सादर झाले. बीएचआर अपहार-गैरव्यवहार प्रकरणात संचालक मंडळाविरुद्ध राज्यभर दाखल गुन्ह्यांपैकी तपास पूर्ण झालेल्या सात गुन्ह्यांची सुनावणी जळगाव न्यायालयात होणार आहे. या सातही गुन्ह्यांतील देाषारोपपत्र जिल्‍हा सरकारी अभियोक्ता, ॲड. केतन ढाके यांनी एकत्रीत दोषारोपपत्र सादर केले. संशयितांतर्फे ॲड. अकिल इस्माईल कामकाज पाहात आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपत्‍ता विचारण्यासाठी महिलेला थांबविले; मोटारसायकलवरील दोघांनी लांबविली २४ ग्रॅमची पोत\nमेहुणबारे (जळगाव) : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील 75 हजार रूपये किंमतीची 24 ग्रॅम वजनाचे...\nपारोळा तालुका : सरपंच आरक्षणात सर्वसाधारण प्रवर्गात आता घोडेबाजाराला ऊत\nपारोळा (जळगाव) : येथील तहसिल कार्यालयात तालुक्यातील 83 ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षणात अनेक दिग्गजांना हादरा बसुन...\nसिस्टीम पडली बंद; आयटीआयचा ऑनलाईन पेपर रद्द\nजळगाव : दिल्ली येथील ‘डीजीइटी’तर्फे आज देशभरात ‘आयटीआय’च्या फिटर व इलेक्ट्रीकल्सच्या शेवटचा वर्षाचा पेपर ऑनलाइन होता. थेअरी व गणिताचा पेपर होता...\nजंगल परिसरात अग्‍नितांडव; वन्य प्राण्यांचा मृत्‍यू\nजळगाव : शहरापासून दहा किमी अंतरावर असलेल्या शिरसोली रस्त्यालगत असलेल्‍या जंगल परिसरात रात्रीच्‍या सुमारास आगीचा भडका उडाला. जवळपास दीडशे एकर परिसरात...\nमोकाट कुत्र्यांचा जीवघेणा हल्‍ला; तीन जण गंभीर\nवरणगाव (जळगाव) : पिसाळलेल्या दहा ते १५ भटक्या कुत्र्यांनी चार जणांवर जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (ता. २६) मध्यरात्री घडली....\nभाजपच्‍या वेबसाईटवर आक्षेपार्ह मजकूर.. रक्षा खडसेंची पहिली प्रतिक्रिया\nजळगाव : भाजपच्या संकेतस्थळावरील प्रकाराबाबतची माहिती काल सायंकाळी मिळाली. त्यानंतर स्वतः पोलीस अधिक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा...\nशेरोशायरी करणारे मंत्री गुलाबराव पाटील म्‍हणतात ‘तेरी मेहरबानीया..’; गायनाला भरभरून दाद\nजळगाव : राजकीय क्षेत्र असो की अन्‍य कोणते क्षेत्र यात काम करत असताना आपले छंद जोपासणे जमत नाही. पण जिथे संधी मिळेल ती मात्र साधायची असते. असाच अनुभव...\n24 पिस्तूल, 38 जिवंत काडतुसे जप्त;मध्यप्रदेशातून पिस्तूल पुरविणारी टोळी जेरबंद\nपिंपरी - गुन्हेगारी टोळीना पिस्तूल पुरविणाऱ्या टोळीला भोसरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी मध्यप्रदेशमध्ये जाऊन एकूण 24 पिस्तूल व 38 जिवंत...\nअल्पवयीन मुलीचे लावले चोरुन लग्न; मुलीच्या जबाबावरून धक्कादायक आपबिती उघड\nवणी (जि.नाशिक) : रेणुका हिचे वय १३ वर्ष ३ महिने असताना तिचा बालविवाह किरण संजय बिडवे याचेशी चोरून संपन्न झाला होता. अपघाताने अल्पवयीन मुलगी...\nरोहित पवारांच्या मतदारसंघात आरक्षण तिढा, सरपंचपदाचा उमेदवारच नाही\nकर्जत : तालुक्‍यातील चिलवडी व पिंपळवाडी या दोन्ही ग्रामपंचायतींची सरपंचपदे अनुसूचित जाती महिला राखीव निघाली आहेत; मात्र तेथे या आरक्षणाचा प्रभाग...\nग्रामीण मार्गासह शेतरस्त्यांचे भाग्य उजळणार\nजळगाव : दर वीस वर्षांनी बदलणारा रस्ते विकास कार्यक्रम २०२१-२०४१ साठी जाहीर झाला असून, यात ग्रामीण रस्त्यांसाठी जिल्हा परिषद सदस्य किंवा...\nजळगावमध्ये सुरू होणार आधुनिक शवदाहिनी; पर्यावरणाचे रक्षण अन्‌ वृक्षतोडही थांबणार\nजळगाव : येथील केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे वैकुंठधामात अत्याधुनिक शवदाहिनी तयार झाली आहे. लवकरच तिचे लोकार्पण होणार असल्याची माहिती केशवस्मृती...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-jalgaon-bjps-defeat-due-egoistic-leadership-380885", "date_download": "2021-01-28T11:29:38Z", "digest": "sha1:IUN2SIOVZGTN5TTUEY6NMRB2GFCYS3FB", "length": 17765, "nlines": 288, "source_domain": "www.esakal.com", "title": "अहंपणाच्या नेतृत्वामुळेचं भाजपचा पराभव- एकनाथ खडसे - marathi news jalgaon BJP's defeat due to egoistic leadership | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nअहंपणाच्या नेतृत्वामुळेचं भाजपचा पराभव- एकनाथ खडसे\nभाजपने जे काम केले नाही ते महाविकास आघाडीकडीचे निवडणून आलेले उमेदवार करती अशी अपेक्षा सुशीक्षीत मतदारांना वाटत आहे.\nजळगाव ः विधानसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपला धुर चारली आहे. पुणे, नागपूरचे परंपरांगत मतदार संघ ते टिकवू शकले नाही. त्यामुळे भाजपचा हा पराभव हा त्यांच्या हंमपणा व फाजील नेतृत्वामुळे झाला आहे असा खोचक टोला भाजपला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी आज लगावला.\nविधान परिषदेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या यशाबाबत एकनाथ खडसे आपले मत माध्यमासमोर व्यक्त केले. पुढे बोलतांना खडसे म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारच्या एका वर्षाच्या कामाचे मुल्यमापनाचे हे यश आहे. भाजपने जे काम केले नाही ते महाविकास आघाडीकडीचे निवडणून आलेले उमेदवार करती अशी अपेक्षा सुशीक्षीत मतदारांना वाटत आहे. भाजपचा फाजील आत्मविश्वासामूळेच त्यांचा पराभव झालेला आहे.\nधुळे-नंदूरबारची जागा त्यांची नव्हतीच\nधुळे-नंदूरबारची जागा भाजपने ११७ मत फोडून जिंकली. परंतू त्यांना माहित होते के मत फोडल्या शिवाय भाजप निवडूण येऊ शकत नाही. महाविकास आघाडीचे मतदान फुटले म्हणून ते जिंकले ती जागा त्यांची नव्हतीच असे खडसे म्हणाले.\nचंदक्रांतदादा आता हिमालायत जातील का \nभाजपची पुणे येथील चंद्रकांत पाटील यांना तर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नागपुर ची परंपरागत जागा देखील टिकवता आली नाही. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वात मी पणाचा अहंपणाचा प्रभाव आता दिसू लागला आहे. जागा निवडणून आली नाही तर मी हिमालयात जाईल असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. आता खरचं हिमालायात चंद्रकांतदादा जाता का याचा तपास करावा लागेल असे खडसेंनी चांगलेच मार्णिक शाब्दीक टोले लगावले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोकणात दोन खासदारांमध्ये जोरदार राडा, विनायक राऊत- नारायण राणेंच्या खडाजंगीनंतर कार्यकर्तेही भिडले\nसिंधुदुर्ग : भाजप खासदार नारायण राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेच. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची...\nपदाचे अवमूल्यन झाल्याचे पुस्तक वाचल्यावर वाटणार नाही, दरेकर यांची शरद पवारांना हमी\nमुंबईः विरोधी पक्षनेत्यांबाबत भावना व्यक्त करणे हा आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा अधिकार आहे. मात्र विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेता म्हणून मी...\nमी तोंड उघडलं तर शेतकरी नेत्यांना पळता ही येणार नाही, दीप सिद्धूचा Facebook लाइव्हवरुन इशारा\nनवी दिल्ली- 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारप्रकरणी जबाबदार ठरवला जात असलेला पंजाबी कलाकार दीप सिद्धूने फेसबुकवर लाइव्ह येत शेतकरी...\nभाजपच्‍या वेबसाईटवर आक्षेपार्ह मजकूर.. रक्षा खडसेंची पहिली प्रतिक्रिया\nजळगाव : भाजपच्या संकेतस्थळावरील प्रकाराबाबतची माहिती काल सायंकाळी मिळाली. त्यानंतर स्वतः पोलीस अधिक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा...\nभाजपचा कट्टर नेता शिवसेनेत, समीर देसाईंच्या येण्याने गोरेगावात सेना होणार अधिक ताकदवान \nमुंबई गोरेगावच्या पश्चिम भागातून सध्यातरी नामशेष झालेल्या शिवसेनेला भाजपमधून आलेले ताकदवान नेते समीर देसाई यांच्यामुळे नवसंजीवनी मिळेल का, या...\nभाजपला मोठा धक्का ; आणखी एक नेता करणार रामराम \nचंदगड (कोल्हापूर) : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील भाजपला रामराम करणार आहेत. कुरणी (ता. चंदगड) येथे गोपाळराव पाटील...\nशिवसेना खासदार आणि भाजप आमदारांच्या धुमचक्रीनंतर आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी\nवाशीम : शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद होवून एकमेकांच्या अंगावर धावून...\nराष्ट्रवादीचे विदर्भात संवादाचे सिंचन, मोठा भाऊ होण्यासाठी धडपड\nनागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भात का वाढत नाही याचा शोध घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील गुरुवारपासून विदर्भातून...\n भाजपच्या वेबसाईटवरच रक्षा खडसेंचा 'त्या' शब्दाने उल्लेख, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला कारवाईचा इशारा\nमुंबई : भाजपच्या वेबसाईटवरच रक्षा खडसेंचा अपमान करण्यात आला आहे. रक्षा खडसे यांच्या नावाखाली घृणास्पद आणि संतापजनक उल्लेख करण्यात आला आहे....\nसावंतवाडीच्या सौंदर्याला बाधा नको ः केसरकर\nसावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहराला निसर्ग सौंदर्य लाभले आहे. शहराचा विकास नियोजनबद्ध पद्धतीने करण्यासाठी स्टॉल पुनर्वसन केले. यापुढेही शहर...\nभाजी मार्केट उभारणीत फसवणूक ः पारकर\nकणकवली (सिंधुदुर्ग) - शहरात भाजी मार्केट उभारणीमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या असोसिएटने शहरवासीयांची फसवणूक केली आहे. तसा आरोपही कणकवली...\nराज आणि नीती : ‘अल्पजनशाही’च्या छायेत\nकाही मूठभर उद्योगांकडे आर्थिक ताकद एकवटली, की ती केवळ आर्थिक क्षेत्रापुरती मर्यादित राहात नाही, तर देशाच्या राजकारणावरही प्रभाव पाडते. त्यामुळे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-jalgaon-leman-farmer-loss-production-heavy-rain-350880", "date_download": "2021-01-28T11:21:11Z", "digest": "sha1:K2PT4NJD63NSBCB63DGIMX4PF4SYL35N", "length": 16066, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "आरोग्‍यदायी लिंबू आणतोय संकट - marathi news jalgaon leman farmer loss production heavy rain | Jalgaon City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nआरोग्‍यदायी लिंबू आणतोय संकट\nमानवी आरोग्यासाठी लिंबू हे वरदान मानले जात; परंतु सद्य:स्थितीत पडल्याने लिंबू शेतातच पडून सडत असल्याने चित्र बघायला मिळत आहे. तालुक्यात लिंबू पिकाला पोषक वातावरण आहे.\nवावडे (ता. अमळनेर) : गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे लिंबाच्या झाडांचे नुकसान होऊन मोठा फटका बसला होता. आता भाव तळाशी गेल्याने तोडणीचा खर्च निघत नसल्याने लिंबू उत्पादकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.\nमानवी आरोग्यासाठी लिंबू हे वरदान मानले जात; परंतु सद्य:स्थितीत पडल्याने लिंबू शेतातच पडून सडत असल्याने चित्र बघायला मिळत आहे. तालुक्यात लिंबू पिकाला पोषक वातावरण आहे. त्यामुळे दरवर्षी लिंबूचे क्षेत्र वाढत आहे. मात्र, जिल्ह्यात पाऊस व अतिवृष्टीमुळे लिंबाचे नुकसान झाले आहे. सध्या ५० ते ६० रुपये प्रतिकट्टे (१५ किलो) भाव मिळत असून, त्यासाठी लागणारा तोडणी व वाहतूक खर्चही शेतकऱ्यांना काढणे होऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तोडणी करण्यापेक्षा व लिंबू बाजारात विक्रीसाठी नेल्यापेक्षा शेतातच पडू देण्याचे ठरविल्याचे दिसत आहे.\nयंदा लिंबाचे भाव तळाशी गेले असून, त्यासाठी येणारा मजुरी खर्च काढणे शेतकऱ्यांना शक्य राहिले नाही. त्यामुळे तालुक्यातील लिंबू उत्पादकांना सर्वाधिक फटका बसला असून, शासनाकडून आर्थिक मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलिंबांसाठी शोधली पर्यायी बाजारपेठ\nसंत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यातील माहुली चोर गाव लिंबू उत्पादनात नावारूपास आले आहे. येथील लिंबू...\nलसीकरण आणि घ्यायची काळजी\nसांगली : विज्ञानाने काही व्याधींविरोधी लसी शोधल्या. ते व्याधींविरोधी कवच उपलब्ध झालेले आहे. जीवाणूमुळे होणाऱ्या व्याधींवर अनेक औषधे उपलब्ध...\nउमेदवारांची धाकधूक वाढली ; उद्या कोण उचलणार गुलाल \nसावंतवाडी (सिंधुदुर्ग) : तालुक्‍यातील 11 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल उद्या (18) स्पष्ट होणार आहे. यामध्ये ग्रामपंचायतीवर कोणाचा झेंडा फडकतो\nदिवसभर प्लंबिंगचे काम, रात्री हार्मोनियमचे सूर छेडत तब्बल २१ वर्षे अंधश्रद्धेवर प्रहार करत भजनात रंगले कुटुंब\nकोल्हापूर : दिवसभर प्लंबिंगच्या कामात घाम गाळायचा, रात्री हार्मोनियमचे सूर छेडताना भक्तिरसात न्हाऊन जायचे, अंधश्रद्धेवर प्रहार करीत प्रबोधनाचा वारसा...\nतांदळाच्या राशी आणि हळद, लिंबू पाहून उंचावल्या भुवया ; मतदान केंद्रावर चर्चेला उधान\nसावंतवाडी (सिंधुदुर्ग) : सावंतवाडी तालुक्यात अकरा ग्रामपंचायतीसाठी आज सकाळपासून शांततेत मतदान प्रक्रिया सुरू झाली. बऱ्याच ठिकाणी वयस्कर...\nअखेर दोन महिन्यांनी पडल्या 'त्याच्या' हातात बेड्या\nइचलकरंजी (कोल्हापूर) : येथील लायकर मळ्यात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या खूनाचा पोलीसांनी छडा लावला आहे. उधारीवर दारु पिण्यास न दिल्याच्या...\nसिंधुदुर्गाला निसर्गाची साथ पिढ्यानपिढ्या\nसावंतवाडी (सिंधुदुर्ग) - आताच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने राजकीय सिमारेषांबाबत अनेक स्थित्यंतरे पाहिली असली तरी येथे निसर्गावर आधारीत संपन्नता...\nमॉर्निंग वॉक व प्रतिकारक्षम पदार्थांचा आहारात समावेश : सिए राज मिणियार यांचा आरोग्य संकल्प\nसोलापूर ः सामाजिक काम व कुटुंब या दोन्ही घटकासाठी वेळेचे संतुलन करत असताना मॉनिँर्ग वॉक व आहारविहाराच्या माध्यमातून नव्या वर्षाला मी सामोरा जात आहे....\nदोन आठवडे थंडीची लाट; पूर्वदक्षतेसह नियोजित उपाययोजन करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला\nअकोला : गेल्या आठवड्यापासून मोसमातील निच्चांक तापमानासह जिल्ह्यात कडाक्याची थंडी पसरली आहे. पुढील दोन आठवड्यात थंडीचा कडाका...\nमोशीतील बाजारात कोथिंबीर, मेथी, शेपू पालेभाज्यांची मोठी आवक\nमोशी : पुणे जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू आहे. रविवारी (ता. 27) मोशीतील श्री नागेश्वर महाराज...\nसतत भिरभिरणारा दुर्मिळ कॉमन बॅंडेड पिकॉक फुलपाखरूची वर्धेत नोंद\nवर्धा : विदर्भातील दुर्मिळ कॉमन बॅंडेड पिकॉक म्हणजेच मराठीत पट्टमयूर या नावाचे ओळखला जाणाऱ्या फुलपाखराची नोंदी वर्ध्यात झाली आहे. ही नोंद...\nहायटेक प्रचारात अंधश्रद्धेचा व्हायरस नकोच\nगडहिंग्लज (कोल्हापूर) : प्रत्येकाच्या हातातील ॲन्ड्राईड मोबाईलमुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा सोपी झाली आहे. उमेदवाराची भूमिका...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-bandh-against-nrc-and-caa-sucessful-says-prakash-ambedkar-255439", "date_download": "2021-01-28T13:13:45Z", "digest": "sha1:UGYZ4D2L7JUKQT3UF3C4BOZQOSJQALFO", "length": 17835, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "प्रकाश आंबेडकरांकडून बंद मागे; बंद यशस्वी झाल्याचा दावा - Maharashtra Bandh against NRC and CAA is Sucessful says Prakash Ambedkar | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रकाश आंबेडकरांकडून बंद मागे; बंद यशस्वी झाल्याचा दावा\nमुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्रभर पुकारलेला बंद मागे घेतला असल्याचे सांगितले आहे. हा बंद यशस्वीही झाला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी बंद मागे घेत असल्याचे आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nमुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्रभर पुकारलेला बंद मागे घेतला असल्याचे सांगितले आहे. हा बंद यशस्वीही झाला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी बंद मागे घेत असल्याचे आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nआंबडेकर म्हणाले, 'आम्ही बंदसाठी कोणावरही जबरदस्ती केली नाही तसेच हिंसाचारही केलेला नाही. घाटकोपरमध्ये बसवर झालेली दगडफेक आमच्या कार्यकर्त्याने ती दगडफेक केलेली नाही. दगडफेक करणारा चेहरा झाकून आला होता. दगडफेक केल्यानंतर तो पळून गेला. चेहरा झाकून आंदोलनात उतरायचे नाही हे आम्ही आधीच कार्यकर्त्यांना सांगितले होते. बजरंग दल आणि भाजपाने या बंदला विरोध करण्याचा प्रयत्न केला असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.\nINDvsNZ:श्रेयस अय्यरनं विश्वास सार्थ ठरवला; टीम इंडियाचा दणदणीत विजय\nतत्पूर्वी, सीएए आणि एनआरसीच्या विरोधासाठी आंबेडकर यांनी हा बंद पुकारला होता. वंचितसह ३५ संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला १०० संघटनांनी पाठिंबा दिला असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. एनआरसी आणि सीएए या कायद्याचा मुस्लिमांवरच नव्हे, तर हिंदुवरही परिणाम होणार आहे. हिंदुनाही नागरिकत्व सिद्ध करताना अडचणी येतील असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. मुंबईत दादरमध्ये कपडा बाजार आहे. जिथे दररोज काहीशे कोटींचा व्यवहार होतो पण आज ५० कोटींचा सुद्धा व्यवहार झालेला नाही असे सांगताना त्यांनी मुंबईतही बंद यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबसस्थानकात व्हील चेअरचा पत्ता नाही : प्रवाशांची होतेय अडचण\nसोलापूरः राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगारातून दररोज 22 हजार प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांची मोठी गर्दी असते. यामध्ये दिव्यागांचीही संख्या मोठी...\nमॉडेलिंग करायला आलेल्या तरुणींना, ढकलंलं त्या काळ्याकुट्ट डोहात\nमुंबई - मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या मुलींना फसवून वेश्‍याव्यवसायात ढकलणाऱ्या दोन कास्टिंग डायरेक्‍टरसह एका इव्हेंट मॅनेजरला...\n अखेर मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 चे कोच मुंबईत दाखल\nमुंबई: लाखो मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 या मार्गावर स्वदेशी बनावटीची चालकरहित मेट्रो कोच मंगळवारी मुंबईत दाखल झाले...\nमृण्मयी ट्रेकिंगसाठी ऋषिकेश व्हॅलीत; फोटो शुट व्हायरल\nमुंबई : मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सोशल मिडीयावर नेहमी आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टला...\nमराठीच्या संवर्धनासाठी पुरस्कार विजेत्यांनी मार्गदर्शक व्हावे; सुभाष देसाई\nमुंबई : मराठी भाषेतील साहित्य निर्मीतीतील योगदानाबद्दल पुरस्कार प्राप्त साहित्यिकांनी मराठी भाषेच्या संवर्धन व वृद्धीसाठी मराठी भाषा विभागाला...\nखासदार सुळेंच्या पुढाकाराने 26 दृष्टीहिन मुलांनी अनुभवला शिवरायांचा तोरणा\nवेल्हे, (पुणे) : शिवरायांचा तोरणा मुंबई येथील २६ दृष्टीहिन मुलांनी प्रजाकसत्ताक दिनी सर करुन अनुभवला. यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांचे मोलाचे...\nठाण्यातील सेंट्रल पार्कसाठी मनसे आक्रमक; रखडपट्टीबद्दल पालिका आयुक्तांना विचारला जाब\nठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून \"कन्स्ट्रक्‍शन टीडीआर'च्या बदल्यात ढोकाळी येथील 20 एकरचा भूखंड एका विकासकाला विकसित करण्यासाठी देण्यात आला...\nमुंबई पालिकेच्या लसीकरणाचा पहिला टप्पा 14 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणार\nमुंबई: मुंबई महानगरपालिकेने आता येत्या 14 फेब्रुवारीपर्यंत किंवा त्याआधी लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, लसीकरण...\nभिवंडीत कापड डाईग कंपनीला भीषण आग; कापडाचे तागे व मशिनरी जळून खाक\nभिवंडी : भिवंडी तालुक्‍यातील सरवली ग्रामपंचायत हद्दीत कच्च्या कापडावर प्रक्रिया करणाऱ्या डाईंग कंपनीला आज पहाटे 3च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना...\nनांदेड : सरपंच आरक्षण प्रकरणाची उच्च न्यायालयात २९ रोजी सुनावणी\nहानेगाव (ता. देगलूर, जिल्हा नांदेड) : ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित केल्यानंतर ते पुन्हा रद्द करण्याच्या शासन निर्णयाला देगलूर...\n'या' दिवसांपासून सुरु होणार एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेची नोंदणी\nमुंबई: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेला यापूर्वी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती....\nशंकरपाळ्या अन् कारल्याच्या भांडणात छोट्या भावाची एन्ट्री, वाद मिटणार की आणखी वाढणार\nअकोला: तुम्ही लहान मुलांची भांडणं कधी बघीतली आहेत का त्यांची भांडणं तशी मजेशीर असतात. ते एवढे निरागस असतात की, त्यांचं कितीही सिरीअस...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/wagle-ki-duniya-return-new-avatar-sumeet-raghavan-383873", "date_download": "2021-01-28T11:55:51Z", "digest": "sha1:I64HY7WZCDFCKDV4PCACLWZQZOP4ZN7X", "length": 20627, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "‘वागळे की दुनिया’ ३२ वर्षांनंतर नव्या ढंगात छोट्या पडद्यावरुन येणार प्रेक्षकांच्या भेटीला - wagle ki duniya to return in new avatar with sumeet raghavan | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\n‘वागळे की दुनिया’ ३२ वर्षांनंतर नव्या ढंगात छोट्या पडद्यावरुन येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nसुरुवातीच्या काळातील लोकप्रिय मालिकांमध्ये हमखास उल्लेख होणारी ही मालिका आता नव्या ढंगात आणि नव्या पिढीच्या रूपातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालीये.\nमुंबई- प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या कल्पनेतून साकारलेला ‘कॉमन मॅन’, कुंदन शाह यांच्यासारखा प्रतिभावंत दिग्दर्शक आणि दूरदर्शन हे माध्यम या तिन्हींच्या एकत्रित प्रयत्नातून १९८८ साली ‘वागळे की दुनिया’ जन्माला आली. पहिल्यांदा सहा भागांसाठीच आलेल्या या मालिकेला अमाप लोकप्रियता मिळाली.मध्यमवर्गीय कुटुंबांतील रोजच्या जगण्याचे पदर उलगडताना मनोरंजनातून मार्मिक भाष्य करणारी ९०च्या दशकातील ‘वागळे की दुनिया’ लवकरच पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुरुवातीच्या काळातील लोकप्रिय मालिकांमध्ये हमखास उल्लेख होणारी ही मालिका आता नव्या ढंगात आणि नव्या पिढीच्या रूपातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालीये.\nहे ही वाचा: 'हसण्यावर नियम नाहीत पण..' मराठी कलाकारांचं नाट्यरसिकांना आवाहन\nमध्यमवर्गीयांचा प्रतिनिधी म्हणून आर. के . लक्ष्मण यांचा वागळे अजरामर झाला आहे. वागळेंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अंजन श्रीवास्तव यांना ‘मिस्टर वागळे’ ही प्रतिमा कायमची चिकटली. ‘आजही ती ओळख पुसता आलेली नाही,’ असं सांगणारे अंजन श्रीवास्तव ३२ वर्षांनी पुन्हा एकदा वागळेची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘सोनी सब’ वाहिनीवर निर्माता-दिग्दर्शक जे.डी.मजेठिया हे ‘वागले की दुनिया- नई पिढी, नये किस्से’ ही मालिका नव्या वर्षांत घेऊन येणार आहेत. नव्या मालिकेत श्रीनिवास आणि राधिका या दाम्पत्याची दोन्ही मुले मनोज आणि राजू मोठी झाली आहेत. एका परदेशात आहे तर दुसरा मुंबईत नोकरी करतो आहे. ही कथा प्रामुख्याने वागळेंच्या मुलाभोवती फिरणार असून अभिनेता सुमीत राघवन चिरंजीव वागळेच्या भूमिकेत दिसणार आहे.\n‘कथा वागळेंच्या मुलाची असली तरी मूळ मालिकेतील वागळे दाम्पत्य हे या मालिकेचे मुख्य आकर्षण असणारच ते नसतील तर लोकांना ‘वागळे की दुनिया’ रुचणार नाही,’ असं स्पष्ट मत अंजन श्रीवास्तव यांनी व्यक्त केलं. त्यामुळेच नव्या मालिकेत अंजन श्रीवास्तव आणि भारती आचरेकर हे सुरुवातीला झळकणार आहेत.\nअंजन श्रीवास्तव यांनी यानिमित्ताने ‘वागळे की दुनिया’च्या निर्मिती टप्प्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला. ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ सुरू असतानाही दर सोमवारी ही मालिका पाहण्यासाठी लोक वाट पाहात बसायचे. सहा भाग संपल्यानंतर ही मालिका पुढे का नाही अशी विचारणा लोकांनी सुरू केली होती, अशी आठवणही श्रीवास्तव यांनी सांगितली.\nइतक्या अभ्यासपूर्ण पद्धतीने साकारलेला लक्ष्मण यांचा वागळे पुन्हा नव्या संदर्भासह आणणे ही निर्माता-दिग्दर्शकांसह कलाकार म्हणून आमच्या सगळ्यांवर मोठी जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले. तो चुकीच्या पद्धतीने साकारला गेला तर तो लक्ष्मण यांचा अपमान ठरेल, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवाटाघाटीने मार्ग निघत नसेल, तर लोहमार्गासाठी जमिनी सक्तीने ताब्यात घ्या; खासदारांचे सक्त आदेश\nफलटण शहर (जि. सातारा) : फलटण-बारामती लोहमार्गासाठी वाटाघाटीने मार्ग निघण्यात अडचणी येत असतील व जमीन अधिग्रहणासाठी वेळ वाया जाणार असेल तर या जमिनी...\nशिवरायांनी आश्रय दिलेल्या कलेचा पद्मश्रीने सन्मान; वाचा गंगावणे कुटुंबाची कहाणी\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे तळकोकणचा एक निसर्गसंपन्न भाग. येथील तांबड्या मातीतील अनेक, समाजसुधारक, कलाकार, खेळाडू, तंत्रज्ञ, अभिनेते, लेखक...\nसरसकट लोकल सुरू करण्यासाठी प्रवासी संघटना आक्रमक, उद्या आंदोलन करण्याचा इशारा\nमुंबई: गेल्या दहा महिन्यांपासून सर्व सामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास खुला नाही आहे. मुंबईतील रहदारी, बाजारपेठा, मनोरंजन क्षेत्र सुरू झाली. मात्र...\nअरारारारा... पाकवर सर्वांत मोठे पार्क गहाण ठेवायची आली वेळ; जिन्नांची ओळख विकून लोन\nइस्लामाबाद : पाकिस्तान जगातील अनेक देशांकडून घेतलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेलाय. आणि आता पाकिस्तानवर आपल्याच देशातील अनेक गोष्टी विकायची आणि...\nमिताली आणि सिद्धार्थचा स्वॅग लुक; हळद आणि मेहंदीला केला जोरदार डान्स\nपुणे - सध्या लगीनसराईचा हंगाम असून सगळीकडेच सनई चौघड्यांचा आवाज आहे. कोरोनामुळे यावर थोड्या मर्यादा असल्या तरीही थाटमाट काही कमी नाही. नव्या वर्षात...\nनताशा होणार वरुण की दुल्हनिया; 24 जानेवारीला अडकरणार लग्नाच्या बेडीत\nमुंबई : हम्प्टी शर्मा की दुल्हनिया, बद्री दुल्हनिया सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंज करणाऱ्या वरुण धवनला खऱ्या...\n'स्पेशल ऑप्सच्या दुस-या सीझनची 26 जानेवारीला घोषणा'\nमुंबई - भारतीय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या ज्या काही वेब सीरिज आहेत त्यात स्पेशल ऑप्स य़ा मालिकेचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. पहिल्या...\nआता हेच बाकी होतं नागपूर मेट्रोत प्री-वेडींग, वाढदिवस सर्वच झालंय अन् आता जुगारही\nनागपूर : नागपूर मेट्रो सुरू झाली तेव्हापासून काही ना काही वादात घेरली जात आली आहे. कधी भ्रष्ट्राचाराचे आरोप, तर कधी सुरक्षा रक्षकांचे वेतन...\n'अर्णब गोस्वामी व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणावर भाजपने तांडव सोडा, पण भांगडाही केला नाही'\nमुंबईः तांडव या वेबसिरीजमध्ये दाखवलेल्या दृश्यावरुन वाद सुरु आहे. त्याचे पडसादही उमटताना दिसत आहे. वरुन गुन्हेही दाखल झालेत. भाजपनं या प्रकरणावर...\n अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला मिळतो एवढा पगार; तरीही काहींनी नाकारलं वेतन\nवॉशिंग्टन : अमेरिकेत 20 जानेवारी रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. त्यानंतर ते देशाचे 46...\n चुलबुली आलिया पडली होती आजारी; हॉस्पिटलमधून पुन्हा सेटवर\nसतत शूटिंगच्या दगदगीमुळे आलियाची तब्बेत अचानक बिघडली. हायपर ॲसिडीटी आणि नॉशिया झाल्यामुळे तिला मुंबईमधील हॉस्पिटलमध्ये ॲडमीट करण्यात आलं होतं....\n'अमिताभ यांनी शब्द टाकला, पोलीस पत्नीची बदली झाली'\nमुंबई - कौन बनेगा करोडपती गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आलेला कार्यक्रम आहे. आता या शो मधून अमिताभ क्विट होणार आहेत असे त्यांनी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/coronas-private-expenses-three-lakhs-289284", "date_download": "2021-01-28T12:03:10Z", "digest": "sha1:NXVMI7YP3MTMGAI2HCDXTNZSNO73OU2J", "length": 14056, "nlines": 253, "source_domain": "www.esakal.com", "title": "CoronaVirus : बापरे...! कोरोनाचा खासगी खर्च तीन लाखांपर्यंत - Corona's private expenses up to three lakhs | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\n कोरोनाचा खासगी खर्च तीन लाखांपर्यंत\nसर्वसामान्य रूग्णांसाठी पीपीई किट\nअन् हॉस्पीटल चार्जेस आवाक्याबाहेर\nऔरंगाबाद : कोरोनाच्या रुग्णावर सध्यातरी सरकारी पातळीवर खर्च केला जात आहे. शहरात दोन खासगी रुग्णालयांमध्ये उपचाराची सोय करण्यात आली आहे. मात्र, खासगी रुग्णालयाचा हा खर्च तीन ते पाच लाखांपर्यत जात आहे. त्यामुळे सध्यातरी हा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.\nकोरोनाच्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असली तरीही औरंगाबाद शहरात दररोज प्रचंड वेगाने आकडे वाढत आहेत. त्यामुळेच लवकरच सरकारी यंत्रणा कमी पडते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. यानुषंगाने ज्यांना सरकारी सेवा नको आहे, अशा लोकांना खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेता येतात. मात्र, यासाठी भविष्यात प्रशासनाने अधिकाधिक खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी परवानगी देण्याची गरज आहे. सध्यातरी औरंगाबाद शहरात धूत हॉस्पिटल आणि एमजीएम हॉस्पिटल अशा दोन खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचाराची सोय आहे. असे असले तरीही हा खर्च प्रचंड आहे.\nऔरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा\nकोरोनाबाधिताच्या खर्चाचे ‘खासगी’ गणित\nकोरोनाबाधित सामान्य व्यक्तींना खासगी रुग्णालयात खर्च परवडणारा नाही, सर्वसाधारण एका रुग्णाचा दररोजचा खर्च दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला निगराणीखाली ठेवावे लागते. प्रत्येक रुग्णांच्या भोवती दोन वेळा व्हिजीट करणारे दोन डॉक्टर आणि नर्स, वॉर्ड बॉय, स्विपर, मावशी असा किमान चार ते पाच जणांचा स्टाफ ठेवावा लागतो. या प्रत्येकाला पीपीई कीटची आवश्यकता असते. एक किट एकदाच वापरता येते. यातील काहींना एक किट दोन किंवा तीन वेळाही बदलावी लागते. साधारण दीड हजार रुपये एका पीपीई किटची किंमत आहे. त्यामुळे किटचाच एका दिवसाचा खर्च आठ ते दहा हजारांच्या जवळपास जातो. शिवाय रुग्णाचे रूमभाडे वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दोन ते पाच हजार रुपयांपर्यंत आहे. त्यानंतर नर्सिंग चार्जेस, डॉक्टर चार्जेस असा वेगळा खर्च त्यात समाविष्ट होतो.\nमहाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा\nएखाद्या रुग्णाला व्हेन्टीलेटरची गरज पडलीच तर पाच हजार रुपये रोज वेगळा सुरू होतो. त्यातच रुग्णाला रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, किडणीचे आजार किंवा अन्य काही आजार असेल तर हा खर्च आणखी दोन ते तीन पटीने वाढतो. पॉजिटीव्ह रुग्ण ठणठणीत असला तरीही त्याला चौदा दिवस निगराणीत ठेवावेच लागते. त्यामुळे एका रुग्णाचा हा खर्च तीन लाख किंवा त्यापेक्षा अधिक होतो. कोरोना रुग्णाचे सध्या आकडे वाढत असल्यानेच सामान्य व्यक्तींमध्ये खासगी रुग्णालयाच्या खर्चाबद्दल कुतूहल आहे. परंतु, सध्यातरी कोरोनाचा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे.\nमराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा\nकोरोना संसर्ग हेल्थ इन्शुरन्समध्ये कव्हर होतो किंवा नाही याबद्दलही संभ्रमावस्था आहे. मुळात कोरोना हा आजारच नव्याने असल्यामुळे कुठल्याही पॉलिसीत तो समाविष्ट नाही. मात्र असे असले तरीही कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून अनेक इन्शुरन्स कंपन्यांनी कोरोनासाठी इन्शुरन्स देण्याची तयारी दर्शविली आहे. काही कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना मेसेज पाठवून तसे कळवलेही आहे. असे झाले तर हेल्थ इन्शुरन्स असलेल्या रुग्णांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-breaking-news-bird-flu-information-sunil-chavan-397435", "date_download": "2021-01-28T13:08:05Z", "digest": "sha1:MN7HQTQWHO4UZR53UTD6T7LCK7S7LNGQ", "length": 22754, "nlines": 298, "source_domain": "www.esakal.com", "title": "'बर्ड फ्ल्यूची सध्यातरी भिती नको, अर्धा तास शिजवून खा अंडी, चिकन' - aurangabad breaking news bird flu information by sunil chavan | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\n'बर्ड फ्ल्यूची सध्यातरी भिती नको, अर्धा तास शिजवून खा अंडी, चिकन'\nअफवा पसरवू नका, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. हिमायतबागेत सापडलेल्या मृत किंगफिशर पक्षाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत\nऔरंगाबाद: बर्ड फ्ल्यू (bird flu) मराठवाड्यात आला आहे, मात्र अद्यापतरी औरंगाबाद जिल्ह्यात कोठेही कोणत्याही प्रकारच्या पक्षाचा अनैसर्गिक मृत्यू झालेला नाही. कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. अंडी , चिकन अर्धातास शिजवल्यानंतर कोणताही विषाणू त्यात राहत नाही यामुळे अंडी, चिकन चांगले शिजवुन खा. बर्ड फ्ल्यूची सध्यातरी भिती बाळगू नये असा दिलासा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिला आहे.\nबर्ड फ्ल्यूचा संसर्ग मराठवाड्यात झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. चव्हाण बुधवारी (ता.१३) घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रशांत चौधरी, जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने, महापालिकेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी. एस. नाईकवाडे उपस्थित होते.\nऔरंगाबाद जिल्ह्यात बर्ड फ्लू पिशोरमधील अनेक कोंबड्या अचानक दगावल्या\nजिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले, जिल्ह्यात कोणत्याही गावात कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत पक्षामध्ये अनैसर्गिक मरतुक झाल्याचे आढळले नाही. जिल्हातील जायकवाडी,नांदुर मधमेश्‍वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्षी येत असतात मात्र या दोन मोठ्या धरणांसहर अन्य कोणत्याही पाणवठ्यावरही वन्यपक्षी किंवा स्थलांतरीत पक्षी मृत झालेला नाही.\nप्रत्येक तालूक्यात रॅपिड रिस्पॉन्स टीम-\nजिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. डी. चौधरी यांनी सांगीतले, जिल्ह्यात ५ हजारांपेक्षा जास्त कोंबड्या असलेल्या पोल्ट्री फार्मची संख्या १३१ तर यापेक्षा कमी संख्या असलेल्या आणि शेतील जोडधंदा म्हणुन करण्यात येत असलेल्या फार्मची संख्या २२२ इतकी आहे. याशिवाय परसात करण्यात येत असलेल्या घरगुती कुक्कूटपालनाचे सर्वेक्षण सुरू आहे.\nशासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पशुसंवर्धन अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पुर्ण झाले आहे. प्रत्येक तालूक्यात रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार करण्यात आल्या आहेत. याशिवाय खडकेश्‍वर येथे चार डॉक्टरांचे पथक कायम सज्ज आहे. बर्ड फ्ल्यू कोंबड्यातुन माणसात संक्रमीत होण्याची घटना गेल्या वीस वर्षात संबंध भारतात कधी झालेली नाही. केवळ हा व्हायरल डिसीज असल्यामुळे भिती नको काळजी घेणे अतीशय गरजेचे आहे.\nमकरसंक्रांतीनिमित्त महिलांची आठवडी बाजारात खरेदीसाठी गर्दी\nपक्षांच्या स्त्रावासोबत तसेच विष्ठेशी संपर्क टाळावे.\nकोंबड्यांचे खुराडे, पिंजरे, अन्नपाणी दिले जाणारे भांडे रोज डिटर्जंट पावडरने धुवुन स्वच्छ ठेवावे.\nएखादा पक्षी मेला तर त्याला स्पर्श करू नये. शवविच्छेदन करू नये किंवा त्याची परस्पर विल्हेवाट लावु नये. त्याऐवजी जिल्हा तसेच विभागीय नियंत्रण कक्षाला जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखाण्यात कळवावे किंवा १८००२३३०४१८ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी\nपोल्ट्रीतील पक्षांसोबत काम करताना वारंवार साबनाने हात धुवा, व्यक्तिगत स्वच्छता राखण्याबरोबरच परिसरही स्वच्छ ठेवा.\nकच्चे चिकन किंवा चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क, हातमोजांचा वापर करा, पुर्णपणे शिजवलेलेच चिकन, अंडी खा.\nपरिसरात जलाशय, तलाव असतील आणि तिथे पक्षी येत असतील तर वनविभाग किंवा पशुसंवर्धन विभागाला माहिती कळवावी.\nअखेर औरंगाबादेत कोरोनाची लस दाखल, १६ जानेवारीपासून लसीकरणाला होणार सुरुवात\nमेलेल्या किंगफिशरचे नमुने प्रयोगशाळेकडे-\nश्री. चौधरी यांनी सांगीतले, बुधवारी (ता.१३) हिमायत बागेत किंगफिशर हा पक्षी मृत आढळला आहे, मात्र त्यात बर्ड फ्ल्यूसदृश्‍य लक्षणे नाहीत. तथापि त्याची तपासणी करण्यासाठी पुण्याच्या प्रयोगशाळेकडे नमुने पाठवण्यात येणार आहेत. यानंतर भोपाळ येथील प्रयोगशाळेकडे मृत किंगफिशर तपासणी करण्यसाठी पाठवण्यात येणार आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअण्णासाहेब शिंदे असते, तर शेतकऱ्यांवर ही वेळ आलीच नसती; पवारांचा केंद्रावर निशाणा\nसातारा : 'आज शेतकऱ्यांना थंडीत ६० दिवस आंदोलन करण्याची वेळ आली. अण्णासाहेब शिंदे या कालखंडात असते तर शेतकऱ्यांवर अशी वेळ आली नसती. त्यांची संवेदना...\nबसस्थानकात व्हील चेअरचा पत्ता नाही : प्रवाशांची होतेय अडचण\nसोलापूरः राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगारातून दररोज 22 हजार प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांची मोठी गर्दी असते. यामध्ये दिव्यागांचीही संख्या मोठी...\n पुण्यातील रिक्षा चालकाच्या मुलीला अमेरिकेतील कॉलेजची २ कोटींची स्कॉलरशिप\nकात्रज (पुणे) : पुण्यातील ऋतुजा भोईटे या रिक्षा चालकाच्या मुलीला अमेरिकेतील एका विद्यापीठाची दोन कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. ऋतुजा भोईटे ही...\nजेव्हा अभियंता किचनमध्ये शेफ बनतो तेव्हा..: महेश मिठ्ठा यांची आगळी कामगिरी\nसोलापूर ः अभियांत्रिकी शिक्षण घेतल्यानंतर पुण्या-ंबईतील नोकरीचा नाद सोडून महेश मिठ्ठा या तरुणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करत सोलापुरातच करिअरचा नवा...\n अखेर मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 चे कोच मुंबईत दाखल\nमुंबई: लाखो मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 या मार्गावर स्वदेशी बनावटीची चालकरहित मेट्रो कोच मंगळवारी मुंबईत दाखल झाले...\nनांदेड : घरकुलाचे लाभार्थी झाले कर्जबाजारी; थकीत रक्कम काही मिळेना\nअर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : शहरातील घरकुल लाभार्थ्यांचा थकीत रक्कम मिळत नसल्यामुळे जीव मेटाकुटीला असून हे लाभार्थी कर्जबाजारी झाले आहेत. खासगी...\nसभापती बोरकरांचा सवाल, डिम्स कंपनीची आयुक्तांना काळजी का; आपली बस बंद असतानाही मंजूर केले बिल\nनागपूर : लॉकडाऊनमध्ये एप्रिल महिन्यापासून शहर बससेवा बंद असताना महापालिका आयुक्तांनी तब्बल तीन कोटी ७६ लाखांचे बिल सेवेसाठी डिम्स कंपनीला अदा...\nमराठीच्या संवर्धनासाठी पुरस्कार विजेत्यांनी मार्गदर्शक व्हावे; सुभाष देसाई\nमुंबई : मराठी भाषेतील साहित्य निर्मीतीतील योगदानाबद्दल पुरस्कार प्राप्त साहित्यिकांनी मराठी भाषेच्या संवर्धन व वृद्धीसाठी मराठी भाषा विभागाला...\nअभिलेखात आढळली तब्बल 125 वर्षांपूर्वीचे कागदपत्रं\nलातूर: औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील `सुंदर माझे कार्यालय` उपक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अडगळीला पडलेल्या अभिलेख...\nशिवसेनेचा भ्रष्टाचाराचा आरोप, सभापतीसोबत सभागृहातच तू-तू-मै-मै\nअकोला: जलशुद्धीकरणासाठी पी.ए.सी. पावडर पुरवठा करण्यासाठी स्थायी समितीने मंजुरी दिलेली निविदा चक्क २४.५ टक्के वाढवून कंत्राटदाराला...\nकोरोना काळातील सामाजिक सद्भावना, सलोखा राखण्यात सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेले योगदान महत्वाचे- नवाब मलिक\nपरभणी ः जे धार्मिक सलोखा राखून एकात्मतेचे दर्शन दाखविले, सदभावना दाखविली ती अत्यंत मोलाची आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये यासाठी प्रशासनाला कठोर...\nइंस्टाग्रामवरील प्रेमासाठी अल्पवयीन मुलीने सलग दोन दिवस केला ९०० किमीचा प्रवास; मोबाईलवरून मिळायचे निर्देश\nनागपूर : इंस्टाग्रामवर बिहार येथील तरुणासोबत अल्पवयीन मुलीची मैत्री झाली. तरुणाला भेटण्यासाठी मुलगी घर सोडून बिहारला निघाली. काटोल पोलिसांनी समयचुकता...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/special-report-masks-slow-down-corona-virus-iit-mumbai-researchers-find-395874", "date_download": "2021-01-28T13:14:50Z", "digest": "sha1:2MPEPNSG2G4PML5KS7Z5YW7COJMBX5RQ", "length": 19544, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "Special Report | मास्कमुळे कोरोना विषाणूचा वेग मंदावतो आयआयटीच्या संशोधकांचा निष्कर्ष - Special Report Masks slow down corona virus IIT mumbai researchers find | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nSpecial Report | मास्कमुळे कोरोना विषाणूचा वेग मंदावतो आयआयटीच्या संशोधकांचा निष्कर्ष\nमास्कमुळे कोरोना विषाणूच्या प्रवासाचा वेग नक्कीच मंदावतो यामुळे त्याची परिणामकारकता कमी होत असल्याचा निष्कर्ष आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांच्या संशोधनातून समोर आला आहे.\nमुंबई : कोरोना विषाणूच्या बचावासाठी मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत असले तरी त्याचा किती प्रभाव होतो याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र मास्कमुळे कोरोना विषाणूच्या प्रवासाचा वेग नक्कीच मंदावतो यामुळे त्याची परिणामकारकता कमी होत असल्याचा निष्कर्ष आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांच्या संशोधनातून समोर आला आहे.\nकोरोनाच्या प्रसाराबाबत जगभरात विविध संस्थांमध्ये संशोधने सुरू आहेत. कोरोनामुळे कफ असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात एखादी व्यक्ती आल्यास त्या व्यक्तीला कोरोनाचा प्रादुर्भाव तातडीने होतो. कफाच्या माध्यमातून या विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे या आधीच्या अभ्यासातून समोर आले आहे. यावर आयआयटी मुंबईतील प्रा. रजनीश भारद्वाज आणि त्यांच्या टीमने अधिक संशोधन करण्यास सुरुवात केली. यामध्ये तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या प्रत्येक थेंबामध्ये किती प्रमाणात विषाणूचे प्रमाण असते. याचाही अभ्यास करण्यात आला. यामध्ये असे निदर्शनास आले की बाहेर पडणारा कफ त्याच्या आसपासचा दोन मीटरचा परिसरात विषाणूचा फैलाव करू शकतो. मात्र शिंकण्यामुळे बाहेर येणारे तुषार अधिक घातक असल्याचे या अभ्यासात स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे जर रुग्णाच्या तसेच त्याच्यासोबतच्या व्यक्तीने मास्क परिधान केला असेल तर त्यामुळे विषाणूचा फैलाव रोखला जाऊ शकतो असा निष्कर्ष यातून काढण्यात आला आहे.\nमुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा\nविषाणूचा प्रभाव आठ सेकंदांपर्यंत असू शकतो. यामध्ये सर्जिकल मास्क आणि एन 95 मास्क याच्या प्रभावाचा विचार करण्यात आला. यामध्ये सर्जिकल मास्कमुळे विषाणू फैलावण्याची क्षमता मास्क नसलेल्या व्यक्तीच्या तुलनेत सात पटीने कमी होते. तर एन 95 मास्कमुळे अधिक सुरक्षा मिळत असल्याचेही या अभ्यासात समोर आले आहे. जर मास्क नसलेली एखादी व्यक्ती शिकंली अथवा खोकली तर आपण आपला हात स्वत:च्या तोंडावर धरला तरी विषाणूचा प्रभाव कमी होऊ शकतो असे मत संशोधन प्रा. अमित अग्रवाल यांनी मांडले. या प्रबंध फिजिक्स फ्लुईड या आंतरराष्ट्रीय विज्ञान नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.\n( संपादन - तुषार सोनवणे )\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजेव्हा अभियंता किचनमध्ये शेफ बनतो तेव्हा..: महेश मिठ्ठा यांची आगळी कामगिरी\nसोलापूर ः अभियांत्रिकी शिक्षण घेतल्यानंतर पुण्या-ंबईतील नोकरीचा नाद सोडून महेश मिठ्ठा या तरुणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करत सोलापुरातच करिअरचा नवा...\nकोरोना काळातील सामाजिक सद्भावना, सलोखा राखण्यात सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेले योगदान महत्वाचे- नवाब मलिक\nपरभणी ः जे धार्मिक सलोखा राखून एकात्मतेचे दर्शन दाखविले, सदभावना दाखविली ती अत्यंत मोलाची आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये यासाठी प्रशासनाला कठोर...\nइंस्टाग्रामवरील प्रेमासाठी अल्पवयीन मुलीने सलग दोन दिवस केला ९०० किमीचा प्रवास; मोबाईलवरून मिळायचे निर्देश\nनागपूर : इंस्टाग्रामवर बिहार येथील तरुणासोबत अल्पवयीन मुलीची मैत्री झाली. तरुणाला भेटण्यासाठी मुलगी घर सोडून बिहारला निघाली. काटोल पोलिसांनी समयचुकता...\n नियोजन आराखड्यात १११ कोटी कपातीची चिन्हे\nनाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या सन २०२१-२२ च्या प्रारूप आराखड्याची येत्या शनिवारी (ता.३०) पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार...\nचीनच्या जीवावर पाकिस्तानचे लसीकरण; पुढील आठवड्यात सुरवात\nइस्लामाबाद : गेल्या एक वर्षापासून कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. अजूनही कोरोनाचं संकट संपुष्टात आलं नाहीये. जगभरात विविध देशात...\nभाविकांचा भ्रमनिरास : प्रथमच हारफूल, प्रसादाशिवाय होणार गणेशाची पूजा; तिळी चतुर्थीसाठी नवे नियम\nनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रविवारी (ता. ३१) तिळी चतुर्थीच्या निमित्ताने श्री गणेश टेकडी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना हारफूल...\nप्रतिबंधक लस घेतली का काय म्हणते तब्येत अशी विचारपूस करत निलंगेकरांनी कोरोना केंद्राला दिली भेट\nनिलंगा (जि.लातूर) : कोरोना प्रतिबंधक लस घेतली का काय म्हणते तब्येत..बरी आहे ना..चिंता करू नका काय म्हणते तब्येत..बरी आहे ना..चिंता करू नका अशी विचारपूस निलंगा येथील कोरोना प्रतिबंधक लस...\nपदाचे अवमूल्यन झाल्याचे पुस्तक वाचल्यावर वाटणार नाही, दरेकर यांची शरद पवारांना हमी\nमुंबईः विरोधी पक्षनेत्यांबाबत भावना व्यक्त करणे हा आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा अधिकार आहे. मात्र विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेता म्हणून मी...\nनाशिक जिल्हा परिषदेतर्फे कोरोना काळात आतापर्यंत ६५ टक्के निधी खर्च - लीना बनसोड\nनाशिक : राज्यात सत्तांतर झाल्यावर निधी परत जाण्याचे प्रमाण प्रचंड होते. त्यामुळे पालकमंत्री छगन भुजबळ यांना सलग दोन वेळा बैठक घ्यावी लागली होती....\nमालवाहतुकीमध्ये नांदेड रेल्वे विभाग अग्रेसर, सव्वापाच कोटीचा महसुल मिळवला\nनांदेड ः कोरोना काळामध्ये सर्वप्रकारची वाहतुक सेवा बंद होती. त्यामध्ये रेल्वेचाही समावेश होता. मात्र, अत्यावश्यक सेवा म्हणून रेल्वेची मालवाहतूक सुरु...\nCorona Vaccine Centre: मुंबईत लवकरच आणखी 25 लसीकरण केंद्र\nमुंबई: मुंबईत लसीकरण केंद्रांची क्षमता वाढविण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला असून येत्या आठवड्याभरात नवे 25 लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत....\nबालवाडी शिक्षिकांना नोकरीची धास्ती ; अंगणवाडीत समाविष्ट करण्याचा निर्णय अजूनही कागदावरच\nकोल्हापूर : जिल्ह्यातील त्रेसष्ट अनुदानित बालवाड्यांना अंगणवाडीत समाविष्ट करण्याचा निर्णय अद्याप कागदोपत्रीच आहे. अनुदान बंद झाल्याने...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/citizens-forum-demands-permission-do-morning-walk-social-distinction-and-using-masks-289192", "date_download": "2021-01-28T13:11:30Z", "digest": "sha1:HDPYNAQ4V3NJ5XLIABLVB74F2ZVKBKK5", "length": 18960, "nlines": 294, "source_domain": "www.esakal.com", "title": "सोशल डिस्टसिंग पाळून दारू विक्री चालते तर, मॉर्निंग वॉक का नाही? - Citizens Forum demands permission to do morning walk with social distinction and using masks | Pune Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nसोशल डिस्टसिंग पाळून दारू विक्री चालते तर, मॉर्निंग वॉक का नाही\nकोरोनाला बळी पडणाऱ्यांमध्ये मधुमेह, रक्तदाब इत्यादी रोग असलेल्यांचे प्रमाण जास्त आहे. या सर्वांना डॉक्टर रोज सकाळी मोकळ्या हवेत तासभर फिरण्याचा व्यायाम करायला सांगतात, त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी आवश्यकही आहे. एकीकडे आरोग्याला घातक ठरणारी दारू आठ तास विकायची आणि विकत घ्यायची सोय करण्यात आली असताना आरोग्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या एक तासाच्या मॉर्निंग वॉक वर मात्र बंदी कायम ठेवणे चुकीचे आणि अतार्किक आहे.\nपुणे : पुणे शहरातील संसर्गजन्य भाग सोडून अन्य भागांत सोमवारपासून लाॅकडाऊन मधून सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांखेरीज दारू विक्रीच्या दुकानांसह अनेक दुकानांना ठराविक वेळेत व्यवसाय करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी नागरीक लाईन मधे उभे राहून सोशल डिस्टिसिंग पाळून, मास्क घालून व्यवहार करत आहेत. या पार्श्वभूमीवर सकाळच्या फ्रेश हवेत व्यायाम म्हणून मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना सुध्दा सोशल डिस्टिसिंग पाळण्याच्या आणि मास्क बांधण्याच्या अटींवर परवानगी द्यावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने महापालिका आणि पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nकोरोनाला बळी पडणाऱ्यांमध्ये मधुमेह, रक्तदाब इत्यादी रोग असलेल्यांचे प्रमाण जास्त आहे. या सर्वांना डॉक्टर रोज सकाळी मोकळ्या हवेत तासभर फिरण्याचा व्यायाम करायला सांगतात, त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी आवश्यकही आहे. एकीकडे आरोग्याला घातक ठरणारी दारू आठ तास विकायची आणि विकत घ्यायची सोय करण्यात आली असताना आरोग्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या एक तासाच्या मॉर्निंग वॉक वर मात्र बंदी कायम ठेवणे चुकीचे आणि अतार्किक आहे. त्यामुळे सोशल डिस्टिसिंग पाळून, मास्क बांधून मॉर्निंग वॉक करण्यास ( संसर्गजन्य विभाग सोडून) परवानगी द्यावी, असे मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी आयुक्त यांच्याकडे केली आहे.\nपुणेकर कन्फ्यूज; सरकार म्हणतंय दुकानं सुरू, व्यापाऱ्यांची वेगळीच भूमिका\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविराट कोहली आणि तमन्नाला केरळ हायकोर्टाची नोटीस; काय आहे प्रकरण\nकोची : केरळ उच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री तमन्ना भाटिया यांच्यासह मल्याळम अभिनेता अजू...\nनांदेड : सरपंच आरक्षण प्रकरणाची उच्च न्यायालयात २९ रोजी सुनावणी\nहानेगाव (ता. देगलूर, जिल्हा नांदेड) : ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित केल्यानंतर ते पुन्हा रद्द करण्याच्या शासन निर्णयाला देगलूर...\nTandav Web series; अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अनंत काळासाठी नाही, सुप्रीम कोर्टानं फटकारलं\nमुंबई - तांडववरुन चाललेला वाद अखेर कोर्टात गेला आहे. त्या मालिकेच्या निर्मात्यांना धमक्याही देण्यात आल्या. तसेच कलाकारांच्या घराभोवती पोलिसांचा पहारा...\nबलात्काराची व्याख्या बदलवणारा उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला\nमुंबई : निर्वस्त्र केल्याशिवाय जर एखाद्या अल्पवयीन मुलीच्या खासगी अवयवांना हात लावला तर तो लैंगिक अत्याचार होऊ शकत नाही, पौस्को कायद्यानुसार...\nशिर्डीत संस्थान अधिकाऱ्याचा हट्टयोग, ग्रामस्थांची बंदची हाक\nशिर्डी ः साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या स्वागतासाठी काल परवापर्यंत पुष्पगुच्छ घेऊन जाणारे ग्रामस्थ आता त्यांच्या...\n\"त्या' वक्तव्यावरून मंत्री वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडे मारून मराठा क्रांती मोर्चाने केला निषेध\nसोलापूर : कॉंग्रेसचे नेते, राज्याच्या महाविकास आघाडी मंत्रिमंडळातील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षण संदर्भात केलेल्या वक्तव्याचा...\nREPUBLIC DAY: आपला राष्ट्रध्वज फडकविण्याचे 'हे' नियम तुम्हाला माहिती आहेत का\nमुंबई : तुमच्या, माझ्या, जगभरातील प्रत्येक भारतीयांच्या अभिमानाचं प्रतीक म्हणजे आपला राष्ट्रध्वज. आपल्या सर्वांच्या मनात आपल्या राष्ट्रध्वजाबाबत एक...\nTikTokसह 59 चिनी अ‍ॅप्सवर भारतात 'पर्मनंट' बंदी\nनवी दिल्ली- मागील वर्षी जूनमध्ये TilTok आणि WeChatसह एकूण 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. आता भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन...\nनाशिकमध्ये रस्ते विकासकामांचा मार्ग मोकळा; दावेदाराची उच्च न्यायालयातून माघार\nनाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर २५० कोटींच्या मिसिंग रस्ते कामांच्या निविदांना उच्च न्यायालयाने दिलेल्या आव्हानानंतर दावा मागे...\nशेतकरी महिलेचा आत्मदहनाचा इशारा, भूसंपादन अधिकाऱ्याने शासकीय निधीची केलेल्या अपहाराची चौकशीची मागणी\nउमरगा (जि.उस्मानाबाद) : राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी संपादित जमिनीचा मंजूर करण्यात आलेल्या वाढीव मावेजाच्या एकूण चार कोटी पैकी दोन कोटी रुपये...\nभारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन ते शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली, महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर\nकृषी कायद्यांच्या विरोधात चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 62 वा दिवस. तर आज भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन आहे. यानिमित्ताने शेतकऱ्यांकडून आज '...\nसुनावणीपर्यंत अटक करणार नाही, एकनाथ खडसेंना ईडीकडून दिलासा\nमुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीनं दिलासा दिला आहे. पुढील सुनावणीपर्यंत अटक करणार नसल्याचं ईडीनं मुंबई उच्च...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/ramesh-doiphode-writes-about-happy-man-395892", "date_download": "2021-01-28T11:54:04Z", "digest": "sha1:YCGFP3JDZB4Q2HSHKKOPM7QBK3NGLF7G", "length": 24629, "nlines": 307, "source_domain": "www.esakal.com", "title": "आनंदाचे डोही आनंद तरंग..! - Ramesh Doiphode Writes about Happy Man | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nआनंदाचे डोही आनंद तरंग..\nमहाराष्ट्रातील अन्य कोणत्याही शहराच्या तुलनेत पुण्यातील नागरिक सर्वाधिक आनंदी आहेत, असा निष्कर्ष हरियानातील एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात निघाला आहे. यात पुण्याने राज्यात अग्रस्थानी राहताना देशपातळीवर बारावा क्रमांक मिळविला आहे. हे शहर निवासासाठी देशात सर्वोत्कृष्ट असल्याचा निर्वाळा अन्य एका सर्वेक्षणाने याआधीच दिला आहे.\nमहाराष्ट्रातील अन्य कोणत्याही शहराच्या तुलनेत पुण्यातील नागरिक सर्वाधिक आनंदी आहेत, असा निष्कर्ष हरियानातील एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात निघाला आहे. यात पुण्याने राज्यात अग्रस्थानी राहताना देशपातळीवर बारावा क्रमांक मिळविला आहे. हे शहर निवासासाठी देशात सर्वोत्कृष्ट असल्याचा निर्वाळा अन्य एका सर्वेक्षणाने याआधीच दिला आहे. त्यापाठोपाठ या नवीन अभ्यासाने पुण्यनगरीच्या महतीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. ही बाब पुण्याशी संबंधित सर्वांनाच सुखावणारी आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nगुरुग्राम येथील ‘मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट’चे प्रा. राजेश पिल्लानिया यांच्या नेतृत्वाखाली हे सर्वेक्षण झाले. त्यांच्या चमूने देशातील ३४ शहरांतील सुमारे १३ हजार नागरिकांशी बातचीत केली आणि त्यातून हे निष्कर्ष काढले आहेत. त्यात महाराष्ट्रात पुण्याखेरीज फक्त नागपूर आणि मुंबई या शहरांनी देशस्तरावर अनुक्रमे सतरावा आणि एकविसावा क्रमांक मिळविला आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी, नागपूर उपराजधानी, तर पुणे ही सांस्कृतिक राजधानी - थोडक्‍यात, राज्यातील या तिन्ही ‘राजधान्या’ नागरिकांना अन्यांच्या तुलनेत आनंदी ठेवण्यात यशस्वी झाल्या आहेत.\n'क्षमता नसेल, तर ऑफलाइन परीक्षा घ्या'; अधिसभा सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला घेतले फैलावर\nशिक्षण, आरोग्य सेवा, नोकरीच्या संधी, सुरक्षितता, खुले सामाजिक वातावरण, अत्याधुनिक सुविधा अशा अनेकविध कारणांमुळे पुणे शहर देशभरात नावाजले जाते. यांखेरीज येथील हवामान, पाण्याची उपलब्धता, दळणवळणाचे जाळे आदी बाबी उच्च दर्जाच्या असल्याने ‘पुणेकर’ होण्याची इच्छा बाहेरगावांतील अनेकांना असते. कित्येक वरिष्ठ सरकारी अधिकारी, कर्मचारी निवृत्तीनंतर त्यांच्या मूळ गावांऐवजी पुण्यात स्थायिक होणे पसंत करतात. त्यांत सर्व आर्थिक स्तरांतील व्यक्तींचा समावेश आहे.\nराज्याच्या व देशाच्या विविध भागांतून हजारो लोक पुण्यात येऊन स्थिरावल्यामुळे या शहराचा मूळचा तोंडवळा बदलला आहे. ‘अस्सल पुणेकर’ असा काही पिढ्यांचा वारसा सांगणाऱ्या मंडळींपेक्षा त्यांची संख्या खचितच वाढत चालली आहे. मध्य वस्तीतील पेठा, डेक्कन जिमखाना, कोथरूड व विस्तारलेली अन्य उपनगरे ते आधुनिक जीवनशैलीचे पदोपदी दर्शन घडविणारा कोरेगाव पार्कसारखा परिसर.. प्रत्येक ठिकाणची स्वतःची अशी खास वैशिष्ट्ये आहेत. त्या सगळ्यांचे प्रतिबिंब आहारा-विहारापासून शहराच्या सर्व प्रकारच्या संस्कृतीत पडले आहे.\nसंभाजी भिडे सात वर्षांनंतर वढूमध्ये आले आणि लगेच निघूनही गेले\nवैयक्तिक, तसेच सार्वजनिक पातळीवर भौतिक सुखसुविधा कशा आणि किती उपलब्ध आहेत, यावर अनेकांचे सौख्य अवलंबून असते; परंतु ‘आनंदी राहणे’ ही एक मानसिकताही असते. ‘ठेविले अनंते तैसेची राहावे’ असे संतवचन आहे.\nत्यानुसार, एकीकडे स्वतःचा उत्कर्ष साधण्याचा प्रवास सुरू असताना, आपले उद्दिष्ट साध्य होईपर्यंत वर्तमानातील सर्वसाधारण वा विपरीत परिस्थितीतही आनंदी जगण्याची कला काहींना साध्य असते. पुण्यासंबंधीच्या ताज्या सर्वेक्षणात तसा काही अनुभव आला आहे किंवा कसे, याचा तपशील उपलब्ध नाही. तथापि, या पाहणीचे वैशिष्ट्य म्हणजे ‘कोरोना’ने दैनंदिन जीवनावर मोठा आघात केलेला असताना हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.\nअखिल मंडई मंदिर चोरी तपासाला वेग; पोलिसांची तीन पथके चोरट्याच्या मागावर\n‘कोरोना’च्या आक्रमणामुळे गेल्या वर्षी मार्चनंतरचे किमान पाच-सहा महिने सगळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. अनेकांचे रोजगार-व्यवसाय बुडाले. आर्थिक, औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक असे एकही क्षेत्र यातून बचावले नाही. त्यातून वैयक्तिक पातळीवर केवळ आर्थिक, शारीरिक नव्हे, तर मानसिक समस्याही निर्माण झाल्या. सर्व प्रकारचे स्वास्थ्य संपुष्टात आले; परंतु त्याही अपसाधारण परिस्थितीवर मात करण्याची विजिगीषू वृत्ती पुणेकरांत दिसली. ‘कोरोना’चा फैलाव तसा सगळीकडेच झाला असला, तरी देशात त्याचा सर्वाधिक संसर्ग पुण्यात झाला होता. त्यामुळे येथील प्रतिबंधित क्षेत्रांची (कंटेन्मेंट झोनची) संख्या लक्षणीय होती. (आज ती शून्यावर आली आहे) अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभूतपूर्व संकटांशी मुकाबला सुरू असतानाही, आपण आनंदी असल्याचे पुणेकर सांगत असतील, तर त्यांच्या या सकारात्मक दृष्टिकोनाला दाद दिलीच पाहिजे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसर्वसामान्यांची अडवणूक सहन करणार नाही - खासदार भावना गवळी\nवाशीम : शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद होवून एकमेकांच्या अंगावर धावून...\nमराठवाड्याचं सौंदर्य; बीड, परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळे\nऔरंगाबाद: मागील लेखात आपण मराठवाड्यातील मुख्य जिल्हा असणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेतली. या लेखात...\nकोकणात दोन खासदारांमध्ये जोरदार राडा, विनायक राऊत- नारायण राणेंच्या खडाजंगीनंतर कार्यकर्तेही भिडले\nसिंधुदुर्ग : भाजप खासदार नारायण राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेच. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची...\nजिल्हा माहेश्‍वरी सभेच्या शिबिरात 275 जणांचे रक्तदान\nसोलापूर ; जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला एकूण 275 रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवला शहरातील ओम...\n\"सहकारमहर्षी'च्या सात लाख 51 हजार पोती साखरेचे पूजन \nअकलूज (सोलापूर) : सहकार महर्षी कारखान्याच्या 7 लाख 51 हजार साखर पोत्याचे पूजन संचालक रावसाहेब पराडे यांच्या हस्ते तर सहवीज निर्मिती प्रकल्पातील 4...\nज्येष्ठ समीक्षक-लेखक शंकर सारडा यांचे वयाच्या 83 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन\nपुणे : ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक शंकर सारडा (वय ८३) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून ते पार्किसन्सने आजारी होते. आज...\n सरपंचपदाचे आरक्षण जाहीर, मात्र त्या प्रवर्गाचा सदस्यच विजयी नाही\nमंगळवेढा (सोलापूर) : ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सुरू झालेल्या निवडणुकीनंतर विविध ग्रामपंचायतींचे गमतीदार किस्से ऐकायला मिळत होते....\nमराठा नेत्यांचा इशारा ते दीप सिद्धूचं शेतकरी नेत्यांबाबत गंभीर वक्तव्य; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर\n26 जानेवारीला दिल्लीत झालेल्या हिंसेत अनेक पोलिस जखमी झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पोलिसांची हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली. दीप...\nहक्क आहेत तशी काही कर्तव्येही आहेत, याची ठेवा जाणीव \"यिन'च्या संवादामध्ये तरुणाईचा संदेश\nसोलापूर : \"प्रजासत्ताक' या शब्दाचा खरा अर्थ समजून घेऊन त्यासाठी कृती करण्याची वेळ आज आली आहे. हक्क आहेत तर सोबतच कर्तव्येही आहेतच. हक्क व कर्तव्य...\nपत्रकारांमध्ये देश महासत्ता बनविण्याची ताकद - IGP प्रतापराव दिघावकर\nदिंडोरी (जि.नाशिक) : जोपर्यंत शेतकरी सुखी होत नाही तोपर्यंत देश महासत्ता होऊ शकत नाही, त्यामुळे पत्रकारांनी शेतकऱ्यांचे प्रश्न प्रामुख्याने हाताळले...\nमोठी बातमी: राज ठाकरे हाजिर हो, बेलापूर कोर्टाकडून वॉरंट जारी\nमुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना बेलापूर कोर्टानं वॉरंट बजावलं आहे. २०१४ला वाशी टोल नाक्यावर झालेल्या तोडफोड प्रकरणी...\nपरभणी : सेलू बाजार समितीच्या प्रशासकपदासाठी अनेकांची फिल्डींग\nसेलू ( जिल्हा परभणी ) : येथिल कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी व सदस्यांच्या अधिकाराचे अधिक्रमण करण्यात आले असून बाजार समितीचा कारभार...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-articles/editorial-article-329524", "date_download": "2021-01-28T11:56:01Z", "digest": "sha1:XUJCNAFLKGC2MVGLBHR6PK46UUB64UYH", "length": 26214, "nlines": 294, "source_domain": "www.esakal.com", "title": "अग्रलेख : रेंज के बाहर ! - editorial article | Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nअग्रलेख : रेंज के बाहर \nसमाजात वर्षानुवर्षे जे घटक वंचित राहिले त्यांना त्या गर्तेतून बाहेर येण्याचा एकच मार्ग दिसत असतो आणि तो म्हणजे शिक्षण. त्यासाठी कितीही कष्ट घेण्याची विद्यार्थी-पालकांची तयारी असते. असा आकांक्षा बाळगून पुढे जाऊ पाहणारा वर्ग तयार होणे ही समाधानाचीच बाब; पण त्यांच्या प्रवासातही अनेक अडथळे येत आहेत आणि ‘कोरोना’च्या संकटात ते अधिक तीव्र झाल्याचेही दिसते.\nसमाजात वर्षानुवर्षे जे घटक वंचित राहिले त्यांना त्या गर्तेतून बाहेर येण्याचा एकच मार्ग दिसत असतो आणि तो म्हणजे शिक्षण. त्यासाठी कितीही कष्ट घेण्याची विद्यार्थी-पालकांची तयारी असते. असा आकांक्षा बाळगून पुढे जाऊ पाहणारा वर्ग तयार होणे ही समाधानाचीच बाब; पण त्यांच्या प्रवासातही अनेक अडथळे येत आहेत आणि ‘कोरोना’च्या संकटात ते अधिक तीव्र झाल्याचेही दिसते. सध्या ठळकपणे दिसत असलेली ‘डिजिटल दरी’ची समस्या अशीच एक गंभीर समस्या मानावी लागेल. नगर जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील बुबळी (ता. सुरगाणा, जि. नाशिक) येथील बारावीतल्या विपुल पवार या विद्यार्थ्याने ऑनलाईन शिक्षणातील अडचणींमुळे मृत्यूला जवळ केले.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nनागपुरातील दोघे, आसामातील चिरंग, गुजरातेतील राजकोट, हरियानातील गुरूग्राम, केरळातील मल्लपुरम अशा अनेक ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी मृत्यूला कवटाळले. कारण ऑनलाईन शिक्षणातील अडचणी. ही सगळी मुले १२-१६ वर्षे वयोगटातील. सर्वसामान्य आणि हातावर पोट असलेल्या कुटुंबांतील. देशातल्या प्रगत, शिक्षित, समृद्ध अशा एकट्या केरळमध्ये ६६ मुलांनी ‘कोरोना’च्या काळात आत्महत्या केल्या आहेत. ‘कोरोना’च्या संकटात गेले चार महिने दोन वेळच्या जेवणापासून अर्थव्यवस्था टिकवण्यापर्यंत, रोगावर लस शोधण्यापासून संसारासह देशाची घसरलेली अर्थकारणाची गाडी रूळावर आणण्यापर्यंत असंख्य समस्या सतावत आहेत. शिक्षण क्षेत्रदेखील त्याला अपवाद नाही.\nआजमितीला साडेदहा टक्के भारतीयांकडे संगणक आहे. यात साडेचार टक्के ग्रामीण व साडेतेवीस टक्के शहरी आहेत. २४-२७ टक्‍क्‍यांकडे स्मार्टफोन आहे. चोवीस टक्‍क्‍यांकडे इंटरनेटची सुविधा, त्यातही ५० टक्के दिल्लीवासीय आणि १५ टक्के बिहारी किंवा छत्तीसगडवासीय आहेत. इतर भागांचे काय आजही निम्म्या ग्रामीण भागाला जेमतेम १२ तास वीज मिळते, उर्वरितांना प्रतीक्षा करावी लागते. सध्या नियमित वर्ग भरत नसल्याने ऑनलाईन शिक्षणासाठी जिथे मोबाईल आहे, तिथे इंटरनेटसाठी रेंज असेलच याची खात्री नाही. ते सगळे आहे, पण घरात भावंडे असतील तर एकाचवेळी दोघांचे शिक्षण कसे होणार, हाही प्रश्न सतावतो आहे.\nयातले तांत्रिक ज्ञान पालकांना किंवा मुलांना असेल तर ठीक; नाहीतर, ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी स्थिती. शिक्षकांची शिकवण्याची पद्धत आणि त्याची परिणामकारकता हा आणखी वेगळाच प्रश्न. कारण वर्गात शिकवताना विद्यार्थी समोर असतात आणि ऑनलाईन शिकवताना ते दूर असतात; मग संवादाचा पूल वर्गातल्याप्रमाणे बळकट कसा होणार मुलांना सहजीवन, सहशिक्षण कसे मिळणार, असे एक ना अनेक प्रश्न भेडसावत आहेत. तरीही मुख्य आव्हान आहे ते डिजिटल दरी सांधण्याचे. दुर्गम भागात हा प्रश्न जास्तच भेडसावतो आहे. त्यामुळे नवे, कालानुरूप शिक्षण धोरण आणतानाच पायाभूत सुविधांचे जाळे सर्वदूर नेण्याच्या आव्हानाकडे दुर्लक्ष व्हायला नको. किंबहुना त्यासाठीच्या प्रयत्नांना जास्त महत्त्व द्यायला लागेल.\nसध्याची विद्यार्थ्यांची घुसमट लक्षात घ्यायला हवी. २०१८ मध्ये दर तासाला एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. दहा हजारांवर विद्यार्थ्यांनी तो मार्ग पत्करला. समाज, शिक्षण व्यवस्था आणि शासनकर्ते यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी ही आकडेवारी आहे. समाजात सर्वच पातळ्यांवर वेगाने रूंदावणारी विषमतेची दरी, वयापेक्षाही मानसिकतेने पिढीपिढीत वाढणारे अंतर, अपेक्षांचे वाढते ओझे यामुळे ही समस्या अधिक जटिल होते आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी सरकारने सुरू केलेली हेल्पलाईन अपुरी आहे.\nपुस्तकी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्याला जीवनविषयक शिक्षण देण्याची गरज आहे. जगण्यातील खाचखळगे, अडथळे आणि आव्हाने, परिस्थिती गतिशील असते, त्यावर मात करता येते हे शिकवले पाहिजे. प्रतिकूलतेवर मात करणे, जीवनाशी संघर्ष करणे म्हणजेच शूरता हे पटवून देण्यावरही ऑनलाईन शिक्षणात भर हवाय. पालकांनी अपेक्षांचे ओझे लादताना वास्तवाचे भान आणि परिस्थितीचे गांभीर्य ठेवले पाहिजे. ठराविक उद्दिष्ट साधणे म्हणजे जगणे नव्हे, तर जगण्यासाठी साधनप्राप्तीच महत्त्वाची हे पटवून द्यायला हवे.\nसामाजिक, आर्थिक विषमता, साधनसामग्रीची उपलब्धता यांच्यातून निर्माण होणारी दरी सामाजिक अस्वस्थतेला, अस्थिरतेला निमंत्रण देते. कल्याणकारी राज्यात ही दरी कमीतकमी राखणे हे व्यवस्थेचे आद्य कर्तव्य आहे, याचा विसर पडून चालणार नाही. डिजिटल शिक्षणातील अडचणी संपवण्यासाठी काही कल्पक उपायांचा विचार व्हावा. ग्रामीण भागातील इंटरनेटच्या सुविधेची बळकटी, रेंज मिळणे याकडेही लक्ष दिले पाहिजे. ‘कनेक्‍शन फोर जी आणि सेवा टू जी’ची असे होता कामा नये. नभोवाणीसारखे माध्यम आत्ताच्या काळात अधिक अर्थपूर्ण शिक्षणासाठी कसे वापरता येईल, याचा विचार व्हायला हवा.\nशिक्षकांच्या प्रशिक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे. आत्ताच्या वैशिष्ट्यपूर्ण परिस्थितीत दर्जेदार शिक्षण देण्याचे आव्हान त्यांच्यापुढे जास्त प्रखरपणे उभे आहे. त्याला ते कसे सामोरे जातात आणि पालकही किती मनापासून शिक्षण प्रक्रियेत पूरक भूमिका बजावतात, हे महत्त्वाचे आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचीनच्या जीवावर पाकिस्तानचे लसीकरण; पुढील आठवड्यात सुरवात\nइस्लामाबाद : गेल्या एक वर्षापासून कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. अजूनही कोरोनाचं संकट संपुष्टात आलं नाहीये. जगभरात विविध देशात...\nज्येष्ठ समीक्षक-लेखक शंकर सारडा यांचे वयाच्या 83 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन\nपुणे : ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक शंकर सारडा (वय ८३) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून ते पार्किसन्सने आजारी होते. आज...\nमाध्यमिक शाळांमध्येही बोगस शिक्षण भरती\nपुणे - शिक्षक भरती घोटाळ्यातील आरोपी गोविंद दाभाडे याने त्याच्या आकुर्डी येथील नवनगर शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शाळेत बनावट व्यक्तींना शिक्षक-...\nBREAKING: CBSE 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांबाबत शिक्षण मंत्र्यांनी केली घोषणा\nनवी दिल्ली- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (Central Board Of Secondary Education) 10 आणि 12 वीच्या परिक्षांची तारीख 2 फेब्रुवारीला जाहीर करणार...\nचार दिवसांचा आजारी तान्हुला रूग्‍णालयात अन्‌ मातेची सुरू झाली परीक्षा\nनंदुरबार : अल्पसंख्यांक समाजातील युवतीची शिक्षणासाठी विशेष धडपड सुरु आहे. चार दिवसाच्या मुलाला धुळे येथील रूग्‍णालयात ठेवून ती स्वतः डि.एड्‌ची...\nउस्मानाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती राज्य सरकारद्वारेच; PPP ची अट वगळली\nउस्मानाबाद: उस्मानाबाद जिल्ह्यात होऊ घातलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीसाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची (पीपीपी) अट वगळण्याचा...\nइंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहणारी करतेय मनरेगामध्ये रोजंदारी; फी भरता न आल्याने शिक्षण अर्धवट;\nभुवनेश्वर : पापी पोट माणसाला काय काय करायला लावतं. या उक्तीचं प्रत्यक्ष दर्शन व्हावं अशी ही ओडीसाच्या रोजीची गोष्ट. रोजीने आपल्या जिद्द आणि चिकाटीने...\nकर्करोगाचा धोका टाळता येणे शक्‍य ; ‘नॅनो बायो मटेरियल बेस्ड सेंसर’मध्ये डॉ. पाटील यांचे संशोधन\nकोल्हापूर : प्राथमिक अवस्थेत कर्करोगाचे निदान झाल्यास त्याच्यावर वेळीच उपचार करून रुग्णाला कर्करोगमुक्‍त करता येणे शक्‍य होते, यासाठी प्राथमिक...\nशिक्षकांना जिल्हा परिषदेचा धक्का शहरात ठाण मांडून बसलेल्यांचे इतरत्र समायोजन\nनागपूर : एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असताना दुसरीकडे शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट शिक्षक...\nपोलिस दलातील कोरोना योद्ध्याच्या कुटुंबियांस 60 लाखांचा धनादेश सुपूर्त- एसपी प्रमोद शेवाळे\nनांदेड : कोरोना संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियासह पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या हस्ते 60 लाख रुपयांचा धनादेश...\nविद्यार्थी हा केंद्र बिंदु मानून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील रहावे- डॉ. अभय वाघ\nनांदेड : कोरोनाची पार्श्वभूमी असतानाही यावर्षी तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत पदविका प्रवेश वाढविण्यात गतवर्षीपेक्षा यावर्षी मोठ्या प्रमाणावर यश मिळाले...\nशिकण्यासाठी धडपड, दररोज सुमारे दोनशे किलोमीटरवरून करतात ये-जा; पण सामाजिक न्याय विभाग झोपेत\nनागपूर : कोरोनामुळे मागील वर्षी वसतिगृह सुरू झाले नाही. आता महाविद्यालये सुरू झाले. प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहेत. राहायचे कुठे हा प्रश्न आता गरीब...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=159&bkid=919", "date_download": "2021-01-28T10:40:51Z", "digest": "sha1:QDCWS775N77VRNTYCGCMTXQ6BXNYD4D6", "length": 2037, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : पुष्पांश-मातृऋण गाथा\nपुष्पांश- मातृऋण गाथा हा कवी रविराज यांचा चौथा कवितासंग्रह. या संग्रहातिल सर्व कविता शीर्षकाप्रमाणेच आईशी संबंधीत आहेत.आईच्या प्रत्येक कामाचे स्वरूप सांगून त्याच्याप्रति आदरभावना व्यक्त करणे हे या कवीचे वैशिष्ट्य. आईची माया ही समुद्रापेक्षाही थोर असून तिची कशसोबतही तुलना होत नाही असे कवी मानतो. या कवीता वाचतांना एक संस्कारी आईचे आणि पवित्र व उदात भावनेचे दर्शन घडते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/605255", "date_download": "2021-01-28T12:27:51Z", "digest": "sha1:DQXYBJAEFWTPVM7VCFECICSDCHKVY4OK", "length": 2153, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"बाईट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"बाईट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१६:४२, २२ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती\n२ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n१४:५०, १३ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: sh:Bit (informatika))\n१६:४२, २२ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: la:Bitus)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/india-inc-plans-rs-2-lakh-crore-asset-sale-to-cut-debt-1242874/", "date_download": "2021-01-28T10:55:24Z", "digest": "sha1:NNYHSN6XHL7QN3SCSNYRASOYCPGEYIF3", "length": 14874, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "India Inc plans Rs 2 lakh crore asset sale to cut debt | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nमालमत्ता विकून उद्योगसमूह कर्जभार हलका करणार\nमालमत्ता विकून उद्योगसमूह कर्जभार हलका करणार\nअनेक प्रकारच्या मालमत्ता आहेत तरी बँकांची कर्जे थकविणाऱ्या कंपन्यांवर\nलोकसत्ता टीम and लोकसत्ता टीम | May 26, 2016 09:24 am\n२ लाख कोटींच्या मालमत्ता विक्रीचे कयास\nअनेक प्रकारच्या मालमत्ता आहेत तरी बँकांची कर्जे थकविणाऱ्या कंपन्यांवर त्यांच्या या मालमत्तांची विक्री करून कर्जफेड करण्याचा बँकांकडून दबाव वाढला असून, चालू वर्षांत अशा २ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तांच्या विक्रीचे कयास केले जात आहेत.\nस्टेट बँकेचा संशोधन विभागाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या टिपणांत, सुमारे १० लाख कोटींचे एकंदर कर्जदायित्व असलेल्या शेकडो कर्जबाजारी कंपन्यांच्या मालमत्तांच्या विक्रीतून चालू वर्षांतच २ लाख कोटी रुपये वसूल केले जातील, असा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. यापैकी १० टक्के विक्री ही रीतसर बोली लावून होण्याचा अंदाज आहे.\nअनेक मोठी रोकड असलेल्या कंपन्या तसेच विदेशी कंपन्या आणि गुंतवणूकदारही या संधीच्या प्रतीक्षेत आहेत, असे प्रतिपादन स्टेट बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ आणि आर्थिक संशोधन विभागाचे महाव्यवस्थापक डॉ. सौम्य कांती घोष यांनी केले.\nया टिपणाने, सरलेल्या आर्थिक वर्षांत २७० कंपन्यांनी त्यांच्यावरील कर्जओझे ४७,८१३ कोटी रुपयांनी कमी केल्याचे स्पष्ट केले आहे. ओएनजीसी, बजाज होल्डिंग, जीएमडीसी, एमएमटीसी, ल्युपिन, डीसीएम श्रीराम आणि काही औषधी कंपन्यांनी त्यांचे कर्जदायित्व लक्षणीय कमी केले आहे. ऊर्जा, पायाभूत सोयीसुविधा, पोलाद, स्थावर मालमत्ता क्षेत्रातील कंपन्यांवर मोठा कर्जभार आहे.\n’ पिरामल समूहाने गेल्या महिन्यांत, सांघी इंडस्ट्रीजच्या कर्जरोखे विक्रीत २५७ कोटी रुपये गुंतविले, ज्यायोगे त्या कंपनीला बँकांची आंशिक कर्जफेड शक्य बनली आहे.\n’ लॅन्को समूहाने (४७,१०२ कोटींचा कर्जभार) उडपीस्थित प्रकल्प ६,३०० कोटींना अलीकडेच विकला. ऊर्जा क्षेत्रातील एकंदर २५,००० कोटींच्या मालमत्तांची विक्री करून, बँकांच्या १८,००० कोटींच्या कर्ज फेडण्याचा लॅन्कोने निर्णय घेतला आहे.\n’ रिलायन्स एडीएजी (५९,७६१), एस्सार स्टील (५०,०००), जयप्रकाश असोसिएट्स (२५,२००), लॅन्को (२५,०००) जीव्हीके (१०,०००), व्हिडीयोकॉन (९,०००), वेदान्त (६,६००), अदानी (६,०००) वगैरेंचा संभाव्य मालमत्ता विक्रीचे (कोटी रुपयांतील कंसातील आकडे ) नियोजन आहे.\n’ यापैकी अनेक मालमत्तांची विक्री पूर्ण झाली आहे, तर अनेक सौदे मार्गस्थ आहेत. परिणामी वर उल्लेख आलेल्या कंपन्यांचा कर्ज-भांडवल गुणोत्तर २०१४च्या तुलनेत सुधारले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nराज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे\nउद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर ५९ टक्के लोकं समाधानी, सर्व्हेक्षणातील निष्कर्ष\n चहलच्या कॅचवरून सोशल मीडियावर चर्चा\n“इंदुरीकर महाराजांना भाजपाचा पाठिंबा, त्यांची तपश्चर्या घालवू नका\nवहिनीसाहेबांचा कुल लूक; बेबीबंपसोबत केलं फोटोशूट\nVideo : 'जिंदगी का सफर..'; कार्तिकी -रोनितचा रोमँण्टिक डान्स\nसगळी चूक नेहरू आणि गांधीजींचीच; बॉलिवूड पटकथा लेखकाचं ट्वीट चर्चेत\n ...म्हणून सिद्धार्थने शहनाजला फेकलं पाण्यात\n सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्रीनं दिले होते आत्महत्येचे संकेत; म्हणाली होती...\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 अर्थमंत्र्यांसह ६ जूनला बँकप्रमुखांचे मंथन\n2 पी-नोट्समार्फत नव्हे, बाजारात प्रत्यक्ष शिरकावाचे ‘सेबी’चे आवाहन\n3 चिनी उद्योजकांना ‘मेक इन इंडिया’ गुंतवणुकीचे आवतण\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%8A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95/", "date_download": "2021-01-28T12:58:42Z", "digest": "sha1:ELRFFE2BQCWPAE3PIDHD54ND76ZD7QKP", "length": 20331, "nlines": 173, "source_domain": "sajagtimes.com", "title": "Warning: \"continue\" targeting switch is equivalent to \"break\". Did you mean to use \"continue 2\"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2758", "raw_content": "\nऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अंधारातच भरवला जनता दरबार | Sajag Times\nमुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nPolitics, latest, महाराष्ट्र, मुंबई\nऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अंधारातच भरवला जनता दरबार\nऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अंधारातच भरवला जनता दरबार\nऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अंधारातच भरवला जनता दरबार\nराष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भररस्त्यात मंत्रालयाबाहेर अंधारातच भरवला जनता दरबार\nजनतेला ताटकळत न ठेवता त्यांचे प्रश्न तात्काळ सोडविण्याचा प्रयत्न\nसजग वेब टिम, मुंबई\nमुंबई दि.१६ | मंत्रीमंडळाच्या बैठकीतून वेळेत जनता दरबारात पोचता आले नाही परंतु आलेल्या जनतेला माघारी न पाठवता बैठक संपल्यानंतर मंत्रालयाच्या बाहेर अंधारातच आलेल्या लोकांचं म्हणणं आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला असून त्यांच्या तत्परतेबद्दल जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनता दरबार हा उपक्रम राज्यात यशस्वी ठरतो आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना ‘जनता दरबार’ हा उपक्रम राबविण्याच्या सुचना दिल्यानंतर राज्यातील जनता राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात आपल्या समस्या घेऊन दाखल होते आहे.\nबुधवारी असाच एक किस्सा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याबाबतीत घडला. ४ ते ६ या वेळेत जनता दरबारात पोचता आले नाही मात्र आलेल्या लोकांना घरी परत न पाठवता रात्री उशिरा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपले मंत्रालयीन कामकाज संपताच मंत्रालयाबाहेरील परिसरात, भरअंधारात लोकांची भेट घेतली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.\nसामान्य माणसाच्या प्रश्नाची सोडवणूक झाली की मनाला समाधान मिळते. शेवटी ते आहेत म्हणून आपण आहोत अशी भावना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी बोलून दाखवली.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे कार्यालयावर युवासेनेचा धडक मोर्चा\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे कार्यालयावर युवासेनेचा धडक मोर्चा सजग वेब टीम पुुणे – दहावीच्या परीक्षेत २०... read more\nहिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनच्यावतीने ५० लाख रूपयांचा सहायता निधी\nहिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनच्यावतीने ५० लाख रूपयांचा सहायता निधी सजग वेब टिम, पुणे पुणे दि.२८| हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनच्यावतीने ५० लाख रूपयांचा सहायता... read more\nराष्ट्रवादी युवक च्या पदांवर राष्ट्रवादीकडून सामान्य घरातील युवकांना संधी\nसजग वेब टिम, मुंबई मुंबई | लोकसभा निवडणुकानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यांदाच पक्षामध्ये नेमणुका केल्या आहेत. राष्ट्रवादीने युवक राष्ट्रवादी संघटनेच्या पदांवर... read more\nपरिवर्तनाशिवाय पर्याय नाही, तरुणाईचा आवाज संसदेत पोहोचणार – डॉ. अमोल कोल्हे\nसजग वेब टीम, जुन्नर डॉ. अमोल कोल्हे : जुन्नर तालुक्‍यातील गावभेट दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद अणे- जनतेला काय सुविधा दिल्या\nसचिन तेंडुलकर चे गुरू रमाकांत आचरेकर सरांचे निधन\nमुंबई – क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला क्रिकेटचे बाळकडू देणारे गुरुजी रमाकांत आचरेकर यांचे काल निधन झाले. शिवाजी पार्क येथील... read more\nकडाचीवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत मनोज खांडेभराड प्रचंड मतांनी विजयी\nसजग वेब टीम, चाकण चाकण | कडाचीवाडी ग्रामपंचायत निवडणूक मनोज खांडेभराड प्रचंड मतांनी विजयी. खेड तालुक्यातील कडाचीवाडी गावी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत... read more\nबाळासाहेब औटी यांची आमदार अतुल बेनके घेणार भेट; उपोषण मागे घेण्यासंदर्भात करणार चर्चा\nबाळासाहेब औटी यांची आमदार अतुल बेनके घेणार भेट; उपोषण मागे घेण्यासंदर्भात करणार चर्चा सजग वेब टीम, जुन्नर नारायणगाव | अखिल भारतीय... read more\nजुन्नर तालुक्यात २५० कोविड बेड्स वाढविणार – आ.अतुल बेनके\nजुन्नर तालुक्यात २५० कोविड बेड्स वाढविणार – आ.अतुल बेनके सजग टाईम्स न्यूज, नारायणगाव नारायणगाव | आज कोरोना संसर्गातून बाहेर पडल्यावर प्रथमच... read more\nआगामी लोकसभा निवडणुकीत आघाडीला महाराष्ट्रातून चांगलं यश मिळेल – प्रफुल्ल पटेल\nआगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे.... read more\nमहिला आरोग्य जागृतीसाठी सामाजिक संस्थांनी एकत्र यावे – ला.ओमप्रकाश पेठे\nनारायणगाव | समाजातील महिलांच्या आरोग्यासाठी सर्व सामाजिक संस्थांनी एकत्रित प्रयत्न करून महिलांमधील वाढत्या कर्करोगा विरूद्ध सामुहिक कार्य करणे आवश्यक... read more\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on जुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nNovember 2, 2020 / Atul Benke, International, Junnar, latest, NCP, Politics, Talk of the town, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र, सजग पर्यटन / No Comments on देशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब November 11, 2020\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील November 11, 2020\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके November 11, 2020\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके November 2, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/articles/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6/", "date_download": "2021-01-28T12:50:46Z", "digest": "sha1:J3UXDHEUE46QSZQVKWMIJ6PPH5SYYB3V", "length": 10957, "nlines": 153, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "श्री क्षेत्र बासर येथील श्री ज्ञान सरस्वती महात्म्य ————- – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 28, 2021 ] मला समजलेले परमेश्वराचे स्वरूप\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ January 27, 2021 ] जातीमधील उद्रेक\tकविता - गझल\n[ January 25, 2021 ] ‘सर’ – हाथ से छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो \n[ January 25, 2021 ] काव्यातील गुरु\tकविता - गझल\n[ January 24, 2021 ] सासरी जाताना\tकविता - गझल\n[ January 24, 2021 ] श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५२\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 23, 2021 ] कॅनडातील भारत\tपर्यटन\n[ January 23, 2021 ] इतरांतील लाचारी बघे\tकविता - गझल\n[ January 23, 2021 ] एखादी स्मित रेषा\tललित लेखन\n[ January 23, 2021 ] श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५१\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 22, 2021 ] भक्ती बर्वे-इनामदार आणि जया भादुरी-बच्चन\tललित लेखन\n[ January 22, 2021 ] भिकाऱ्याचे पुण्य\tकविता - गझल\n[ January 22, 2021 ] श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५०\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 21, 2021 ] प्रेम कविता\tकविता - गझल\n[ January 21, 2021 ] एकांकिकेला कथेचे “कलम”\tललित लेखन\nHomeइतर सर्वश्री क्षेत्र बासर येथील श्री ज्ञान सरस्वती महात्म्य ————-\nश्री क्षेत्र बासर येथील श्री ज्ञान सरस्वती महात्म्य ————-\nOctober 18, 2012 मराठीसृष्टी टिम इतर सर्व\n|सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके || || शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते || सृजन,पालन ,संहार …सरस्वती,लक्ष्मी,काली……..स्त्रीशक्तींना मनःपूर्वक वंदन.. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा….. // श्री ज्ञान सरस्वती देवी प्रसन्न // // नमस्ते शारदे देवि सरस्वती मति प्रदे/ वसत्वं मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदाभव // श्री क्षेत्र बासर येथील श्री ज्ञान सरस्वती महात्म्य आपली भारतीय सनातन आर्य संस्कृती अखिल विश्वा मध्ये प्राचीन संस्कृती मानलेली आहे. ह्याचे प्रमाण म्हणजेच अपौरुषेय वेद, दर्शन ग्रंथ , शास्त्र पुराण हें ग्रंथ होत. सनातन धर्माची मौलिक विशेषता म्हणजे तत्व वाद , अद्वैत सिद्धांत , वैदिक संस्कृतीची व्यवहारिक व पारमार्थिक श्रेष्ठता आणि द्वैत प्रपंचातून अद्वैत रुपात जाणे, किंबहुना आपण ज्यास जिवन मुक्ती म्हणतो ती आवस्था प्राप्त करण्याची समर्थता आहे . मानवास आतिउच्च स्थान प्राप्त होण्याची क्षमता हि ह्या धर्माची ,संस्कृतीची एक विशेषता आहे म्हणूनच आपला भारत देश एकेकाळी संपूर्ण जगाचा गुरु होता. हा लेख वाचण्यासाठी खालील देवाण-घेवाण लिंक वर टिचकी द्या ………… http://mnbasarkar.blogspot.com\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमला समजलेले परमेश्वराचे स्वरूप\n‘सर’ – हाथ से छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो \nश्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५२\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/will-paytm-app-now-be-discontinued-in-mobile-phones-after-removal-from-google-play-store-know-the-answer-to-the-question/", "date_download": "2021-01-28T10:40:27Z", "digest": "sha1:Y4EVM2Z3YSSTUOKFDJTOSBPC6YRESCS3", "length": 14744, "nlines": 195, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "Google Play Store वरून हटवल्यानंतर आता मोबाईल फोनमध्ये बंद होणार Paytm App, जाणून घ्या - Hello Maharashtra", "raw_content": "\nGoogle Play Store वरून हटवल्यानंतर आता मोबाईल फोनमध्ये बंद होणार Paytm App, जाणून घ्या\nGoogle Play Store वरून हटवल्यानंतर आता मोबाईल फोनमध्ये बंद होणार Paytm App, जाणून घ्या\n जर आपणही Paytm अॅप देखील वापरत असाल तर ही बातमी आपल्याला त्रास देऊ शकते. कारण लोकप्रिय मोबाइल पेमेंट अॅप Paytm Google Play Store वरून काढून टाकण्यात आले आहे. यानंतर आता युझर्सना हे अॅप डाउनलोड करता येणार नाही. मात्र Paytm सर्च केल्यानंतर Paytm for business, Paytm money, Paytm Mall हे अद्यापही Play Store वर उपलब्ध आहेत. याशिवाय आम्ही अॅपल अॅप स्टोअरवर हे तपासले असता हे अॅप तेथे डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. आता प्रश्न असा पडतो आहे की युझर्स आता पुन्हा त्याचा वापर करू शकणार नाहीत का\nपेटीएम केवळ Google Play Store वरूनच काढले गेले आहे, मात्र आपण जर आयफोन युझर्स असाल तर हे अॅप अॅपल स्टोअर उपलब्ध आहे. मात्र जर Paytm आपल्या फोनमध्ये आधीपासून अस्तित्वात असेल तर आपण तरीही ते वापरू शकता.\nहे पण वाचा -\nBudget 2021: बुलेट ट्रेनचे नेटवर्क वाढविणार, अर्थसंकल्पात…\nतेल आणि साबणानंतर आता ‘हे’ स्किन क्लीनजिंग…\nमार्क झुकरबर्गने घेतला मोठा निर्णय, यापुढे फेसबुक राजकीय…\nचला तर मग जाणून घेउयात की, या अॅपच्या मदतीने केवळ रिचार्जच केले जात नाही तर ते छोट्या ते मोठ्या पेमेंट पासून ते शॉपिंग आणि इन्वेसमेंटपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीसाठी या अॅपचा भरपूर वापर केला जातो.\nगुगलने म्हटले आहे की,’प्ले स्टोअरवर भारतात ऑनलाइन कॅसिनो आणि स्पोर्ट्स सट्टेबाजीच्या अॅप्सना परवानगी नाही. या संदर्भात, Paytm सतत प्ले स्टोअरच्या नियमांचे उल्लंघन करीत आहे. Paytm ही भारतातील सर्वात मूल्यवान स्टार्टअप आहे आणि असा दावा आहे की, यात 5 कोटी मंथली एक्टिव यूजर्स आहेत. एकमेकांशी पैशाचे ट्रान्सफर सुलभ करणारे Paytm अॅप आज Play Store वरून काढण्यात आले आहे.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.\nGoogle ने Play स्टोअर वरून Paytm हटवले, App काढण्यामागे दिले ‘हे’ कारण; जाणून घ्या\nचेन्नई विरुद्धच्या सलामीच्या सामन्यासाठी मुंबई सज्ज ; कर्णधार रोहित शर्माने फुकले आयपीएलचे रणशिंग\nBudget 2021: बुलेट ट्रेनचे नेटवर्क वाढविणार, अर्थसंकल्पात रेल्वेला होणार आतापर्यंतचे…\nतेल आणि साबणानंतर आता ‘हे’ स्किन क्लीनजिंग प्रोड्क्टही होणार महाग, अडीच…\nमार्क झुकरबर्गने घेतला मोठा निर्णय, यापुढे फेसबुक राजकीय गटांची शिफारस करणार नाही\nरेशनकार्डाला आधार, मोबाईल लिंकिंग 31 जानेवारीपर्यंत करून घ्या; जिल्हाधिकार्‍यांचे…\nBudget 2021: जर आपण देणगी देत असाल तर या वेळेस अर्थसंकल्पातून आपल्याला मिळू शकेल मोठा…\nशेतकरी आंदोलनात मोठी फुट; दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार\nशेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांचे सखोल ज्ञान असते तर…\nभाजप वेबसाईटवरील आक्षेपार्ह्य उल्लेखावर रक्षा खडसेंची प्रथमच…\nसुकन्या समृद्धि योजना, PPF, SCSS किंवा KVP यांमधील…\nअ‍ॅपल, अ‍ॅमेझॉन, अलिबाबा आणि पेप्सी सारख्या ब्रँड्सना मागे…\nहत्तीची शिकार करणं सिंहिणीला पडलं भारी ; गजराजनं घडवली…\nकराडच्या जुन्या पुलावरून सुरू होणार चार चाकी वाहतूक –…\nदहा दिवसापूर्वी कोविड-19 मुळे मृत्यू झालेली आजी परत आली घरी;…\n कोरोना लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्याचा छातीत…\nया ३ खानांविरोधात मुंबई पोलिसांत FIR दाखल; Covid-19 संबंधित…\nकोरोनावरील सीरमची ‘कोव्हिशिल्ड’ लस मिळेल…\nGood News : संपुर्ण देशात कोरोनाची लस मोफत मिळणार;…\nशेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांचे सखोल ज्ञान असते तर…\nभाजप वेबसाईटवरील आक्षेपार्ह्य उल्लेखावर रक्षा खडसेंची प्रथमच…\n नाहीतर.. भाजपला महाराष्ट्रात राजकारण करणं कठीण होईल\nफडणवीसांनी नुसतं आरक्षण दिलं नाही तर ते कोर्टात टिकवलंही,…\nबॉलिवूडलासुद्धा मोहात पाडतील अश्या पाच भोजपुरी अभिनेत्री;…\nआमिर खानच्या ‘सरफरोश’ चित्रपटाचा बनणार सीक्वल;…\nमहेशबाबूंची नम्रता शिरोडकर झाली 49 वर्षांची, जाणून घ्या खास…\n‘या’ सिनेमातून कतरिना कैफची बहीण इसाबेल ठेवणार…\nBudget 2021: बुलेट ट्रेनचे नेटवर्क वाढविणार, अर्थसंकल्पात…\nतेल आणि साबणानंतर आता ‘हे’ स्किन क्लीनजिंग…\nमार्क झुकरबर्गने घेतला मोठा निर्णय, यापुढे फेसबुक राजकीय…\nरेशनकार्डाला आधार, मोबाईल लिंकिंग 31 जानेवारीपर्यंत करून…\nपेट्रोल पंपावर ‘या’ सुविधा असणे बंधनकारक; मोफत…\nसुभाषचंद्र बोस गांधीजींचा पराभव करून काँग्रेसचे अध्यक्ष बनले…\nआणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू…\nमहेशबाबूंची नम्रता शिरोडकर झाली 49 वर्षांची, जाणून घ्या खास…\nतुम्ही महिला आहात अन् कामाच्या ठिकाणी तुमचा लैंगिक छळ होतोय,…\nनामांतर दिन विशेष | नामांतराचा लढा नक्की काय होता\nमुलांची झोप नीट होत नसल्यास ‘या’ टिप्सचा करा…\nतुम्हालाही अशी Verification Blue Tick हवीय का\nलहान बाळाला जेवताना मोबाइल देत असाल तर होईल ‘हे’…\nदूध आवडत नसल्यास ‘अश्या’ पद्धतीने करा सेवन\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/excitel-broadband-now-offering-double-data-speeds-at-additional-rs-50-per-month-see-details/articleshow/79540269.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2021-01-28T12:50:35Z", "digest": "sha1:RAB7KWMCH2O33XS7JSNTUJ7I7NFH4QLF", "length": 14077, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n५० रुपये एक्स्ट्रा देऊन स्पीड करा दुप्पट, ब्रॉडबँड प्लान्सवर जबरदस्त ऑफर\nExcitel ने एक जबरदस्त ऑफरची घोषणा केली आहे. युजर्स ५० रुपये महिन्याला जास्त देऊन आपली इंटरनेट स्पीड दुप्पट करू शकतात. महिन्याच्या वेगवेगळ्या किंमतीच्या प्लानमध्ये ही ऑफर देण्यात आली आहे.\nनवी दिल्लीः ब्रॉडबँड इंटरनेट सर्विस प्रोवाइड करणारी प्रसिद्ध कंपनी एक्साइटेल Excitel ने एक जबरदस्त ऑफरची घोषणा केली आहे. ज्यात ३ महिने, ६ महिने किंवा अन्य कोणत्याही अवधीसाठी फायबर प्लान युजर्स केवळ ५० रुपये अतिरिक्त देवून आपली स्पीड डबल करू शकतात. एक्सायटेलचे हे अनलिमिटेड फायबर प्लान ३९९ रुपये, मंथली (100 Mbps), ४४९ रुपये मंथली (200 Mbps) आणि ४९९ रुपये मंथली (300 Mbps) चे आहेत.\nवाचाः वोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग\nदिल्ली, नोएडा, फरीदाबाद, गुरुग्राम, गाजियाबाद, रोहतक, जयपूर, लखनऊ, प्रयागराज, हैदराबाद, विजयवाड़ा, गुंटुर, उन्नाव, कानपुर, झांसी, बेंगलुरु आणि विशाखापट्टनम यासारख्या १७ शहरात सुरू असलेल्या एक्साइटेल च्या फायबर प्लान युजर्सला जर केवळ एका महिन्यासाठी अनलिमिटेड इंटरनेट फायबर प्लान घेत असेल तर त्यांना १०० एमबीपीएस साठी ६९९ रुपये, २०० एमबीपीएस स्पीडच्या अनलिमिटेडसाठी ७९९ रुपये आणि ३०० एमबीपीएस अनलिमिटेड डेटासाठी ८९९ रुपये प्रति महिना द्यावा लागेल. तर युजर ३ महिन्याचा एक्साइटेल फायबर प्लान घेत असल्यास त्यांना १०० एमबीपीएस स्पीड साठी ५६५ रुपये, २०० एमबीपीएस अनलिमिटेड डेटा साठी ६३८ रुपये आणि ३०० एमबीपीएस स्पीड साठी ७३२ रुपये मंथली द्यावे लागतील.\n नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये\nया प्लान्सवर किती लाभ\nएक्साइटेल फायबर युजर जर ४ महिन्याचा प्लान घेत असेल तर त्यांना 100 Mbps साठी ५०८ रुपये, 200 Mbps साठी ५७२ रुपये आणि 300 Mbps स्पीड साठी ६३६ रुपये द्यावे लागतील. तर ६ महिन्यांच्या प्लानमध्ये युजर्संना 100 Mbps स्पीड साठी ४९० रुपये, 200 Mbps स्पीड साठी ५४५ रुपये आणि 300 एमबीपीएस स्पीड साठी ६०० रुपये द्यावे लागतील. ९ महिन्याच्या प्लानसाठी युजरला 100 Mbps स्पीड साठी ४२४ रुपये, 200 Mbps स्पीड साठी ४७१ रुपये आणि 300 Mbps स्पीड साठी ५३३ रुपये प्रत्येक महिन्याला द्यावे लागतील.\nवाचाः WhatsAppने आणले नवीन अपडेट, ९ भाषेत मिळणार 'टुगेदर अॅट होम' स्टिकर्स\nएक वर्षाचा प्लान घेतल्यास मोठा फायदा\nएक्साइटेल ब्रॉडबँड युजर जर एकाचवेळी वर्षभराचा फायबर प्लान घेत असेल तर त्यांना 100 Mbps स्पीड साठी दर महिन्याला केवळ ३९९ रुपये, 200 Mbps स्पीडसाठी ४४९ रुपये आणि 300 Mbps स्पीड साठी केवळ ४९९ रुपये दर महिन्याला मोजावे लागतील. म्हणजेच प्रत्येक महिन्याला ५० रुपये जास्त देवून युजर आपली इंटरनेट स्पीड दुप्पट करू शकतात. त्यांची मोठी बचत होऊ शकते.\nवाचाः BSNLची जबरदस्त भेट, आता सर्व सर्कलमध्ये मिळणार १९९ रु, ७९८ रु, ९९९ रुपयांचा प्लान\nवाचाः वोडाफोन-आयडिया ग्राहकांना झटका, कंपनीने महाग केले दोन प्रसिद्ध प्लान\nवाचाः Whatsapp वर जबरदस्त फीचर, प्रत्येक युजरसाठी सेट करा वेगळे चॅट विंडो वॉलपेपर\nवाचाः जिओचा २४९ रुपयांचा प्लान, रोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nWhatsAppने आणले नवीन अपडेट, ९ भाषेत मिळणार 'टुगेदर अॅट होम' स्टिकर्स महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nधार्मिकवास्तू टिप्स: देवघरात चुकूनही ठेवू नयेत 'या' गोष्टी; अन्यथा होईल नुकसान\nमोबाइल५३ कोटी Facebook युजर्संचे फोन नंबर लीक, टेलिग्रामवर विक्री\nमोबाइलरेडमीच्या 'या' दोन स्मार्टफोनला मिळतेय MIUI 12 अपडेट, लाखो युजर्संना होणार फायदा\nरिलेशनशिपवयाने मोठ्या मुलासोबत लग्न करणार असाल तर ‘या’ गोष्टींची आवर्जून घ्या काळजी\nकरिअर न्यूजरिझर्व्ह बँकेत पदवीधरांसाठी शेकडो नोकऱ्या; आजच करा अर्ज\nकार-बाइक'गेमचेंजर' Renault Kiger सर्वात आधी इंडियन मार्केटमध्ये लाँच, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशन‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितचा साडीतील मोहक व सुंदर लुक, पाहा हे ५ फोटो\nविज्ञान-तंत्रज्ञानकरोना विषाणूला रोखणारा पॅनासोनिकचा नवीन 'एसी' लाँच, पाहा किंमत\nविदेश वृत्तपाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा आदेश; 'या' दहशतवाद्याची सुटका\nपुणेज्येष्ठ समीक्षक आणि लेखक शंकर सारडा यांचे निधन\nदेश'सिंघू सीमा रिकामी करा'... आंदोलक शेतकऱ्यांविरोधात आता नागरिकांचा मोर्चा\nक्रिकेट न्यूजICC ने सुरू केले नवे पुरस्कार; हे भारतीय खेळाडू आहेत जेतेपदाच्या शर्यतीत\nमुंबईमुंबई केंद्रशासित करण्याचा काय संबंध\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/mayawati", "date_download": "2021-01-28T11:43:34Z", "digest": "sha1:WYOUJPXPZ2L5E6VGLKEZIOM6XCC3SIHX", "length": 21267, "nlines": 176, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Mayawati Latest news in Marathi, Mayawati संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nमायावतींनी HM अमित शहांचे चॅलेंज स्वीकारलं\nसमाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यानंतर आता बसपाच्या प्रमुख मायावती यांनी सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) च्या मुद्यावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा...\n'व्यक्तिगत आणि राजकीय स्वार्थासाठी भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग'\nबसपाच्या अध्यक्षा मायावती यांचा आज ६४ वा वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस जनकल्याणकारी दिवस म्हणून साजरा केला जातो. वाढदिवसानिमित्त मायावती यांनी लखनऊ येथे पत्रकार परिषद घेत मोदी सरकार आणि काँग्रेसवर...\nबैठकीपूर्वीच विरोधकांच्या एकीला सुरूंग, ममता बॅनर्जींनंतर मायावती काँग्रेसविरोधात\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता उत्तर प्रदेशमधील बहुजन समाज पक्षाच्या सर्वोच्च नेत्या मायावती यांनीही काँग्रेसने बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या सोमवारी होणाऱ्या बैठकीत सहभागी...\nराजस्थानात १०० बालकांचा मृत्यू; मायावतींची काँग्रेस, प्रियांकांवर टीका\nराजस्थानातील कोटामध्ये मागील डिसेंबर महिन्यात १०० बालकांचा मृत्यू झाला. जे के लोन रुग्णालयात एकाच महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात बालकांचा मृत्यू झाल्यामुळे आता यावरून राजकारण तापू लागले आहे. बहुजन...\n'यूपी आणि दिल्ली पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून प्रेरणा घ्यावी'\nहैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचे हैदराबाद पोलिसांनी एन्काऊंटर केले. पोलिसांच्या कामगिरीचे देशभारातून कौतुक केले जात आहे. दरम्यान बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी देखील हैदराबाद...\nVideo:बसपाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांनीच काळं फासलं, चप्पलचा हार घालून गाढवावर फिरवलं\nबहुजन समाज पार्टीच्या (बसपा) कार्यकर्त्यांनी आपल्याच नेत्याला सार्वजनिक ठिकाणी काळे फासले. हे कार्यकर्ते इतक्यावरच थांबले नाहीत, त्यांनी चप्पलचा हार घालून त्यांना गाढवावर बसवून फिरवल्याची घटना...\nराजस्थानमध्ये मायावतींना झटका; ६ आमदारांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश\nराजस्थानमध्ये मायावतींना मोठा धक्का बसला आहे. बहुजन समाज पार्टीच्या सर्व सहा आमदारांनी बसपाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हे सर्व आमदार आतापर्यंत सत्ताधारी काँग्रेसला बाहेरुन समर्थन देत...\nशास्त्रज्ञांच्या पाठीवर सगळ्यांकडून कौतुकाची थाप, मायावती म्हणाल्या...\nचांद्रयान २ मोहिमेमध्ये विक्रम लँडरचा संपर्क तुटल्यामुळे सध्या या मोहिमेबद्दल अनिश्चितता आहे. चंद्रापासून अवघ्या २.१ किलोमीटरवर असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला. यामुळे इस्रोतील शास्त्रज्ञांच्या...\nराहुल गांधींच्या काश्मीर दौऱ्यावर मायावती संतापल्या; उपस्थित केले हे सवाल\nजम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम - ३७० हटवल्यानंतर सुरु झालेला वाद अद्याप संपला नाही. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी काही विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत शनिवारी जम्मू-काश्मीर दौऱ्यावर...\nमायावतींच्या भावाची ४०० कोटींची संपत्ती प्राप्तिकर विभागाकडून जप्त\nबसपच्या सर्वेसर्वा मायावती यांचा भाऊ आणि त्याची पत्नी यांची ४०० कोटी रुपयांची संपत्ती गुरुवारी प्राप्तिकर विभागाने जप्त केली. ४०० कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेली जमीन प्राप्तिकर विभागाने जप्त केली...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/kashmir/", "date_download": "2021-01-28T12:22:57Z", "digest": "sha1:MS3JRR4UH4LIVMP2R6IPBNZ75XCWZZQU", "length": 12123, "nlines": 205, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Kashmir Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nदिवाळीच्या दिवसात भारताने सीमेवर पाकिस्तानच्या आगळिकीला उत्तर दिले\nदिवाळीच्या दिवसात भारताने सीमेवर जोरदार कारवाई करत पाकिस्तानच्या आगळिकीला उत्तर दिले आहे.\nदिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के\nसंपूर्ण उत्तर भारतामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. राजधानी नवी दिल्लीसह NCR परिसरात भूकंपाचे तीव्र झटके…\nपाकच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलं मान्य- काश्मीर भारताचंच\nभारताने जम्मू-काश्मीरला (Jammu and Kashmir) विशेष राज्याचा दर्जा देणारं Article 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान बिथरलंय….\nकाश्मीर पाकिस्तानचं होतंच कधी, राजनाथ सिंग यांचा सवाल\nकलम 370 रद्द झाल्यापासून हादरलेल्या पाकिस्तानने भारताला नामोहरम करण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न केले. मात्र पाकिस्तानच दरवेळी…\nअब्दुल बासित खोटं बोलत आहेत – शोभा डे\nपाकिस्तान माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. शोभा डे यांनी पाकिस्तानच्या सांगण्यावरुन…\nकाश्मीरप्रश्नी शांततेने तोडगा काढला पाहिजे – मलाला\nजम्मू-काश्मीरमधील कलम 370 आणि 35 ए हटवल्यानंतर विरोधकांसह पाकिस्तानमधूनही मोठा विरोध करण्यात आला आहे. पाकिस्तानी…\nकाश्मीरमध्ये धोनीला पाहून जमावाच्या आफ्रिदीच्या नावाने घोषणा\nकलम 370 हटवल्यामुळे काश्मिरींना खरंतर फायदा होणार आहे. मात्र काश्मीरमध्ये अजूनही काही जण भारताला आपला…\nतुमच्या मध्यस्थीची गरज नाही; परराष्ट्र मंत्र्यांचे ट्रम्पांना प्रत्युत्तर\nकाश्मीरप्रकरणी मध्यस्थी हवी की नको हा संपूर्ण मोदींचा निर्णय असल्याचे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प…\nकाश्मीरप्रकरणी मध्यस्थी करू की नको \nकाही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्याची विनंती मला केली होती असे राष्ट्रध्यक्ष…\nजम्मू-काश्मीरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदच्या टॉप कमांडरचा खात्मा\nशनिवारी श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर मुन्ना लाहोरीचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलं आहे.\nराखी सावंतने आता web series साठी ‘हे’ काय केलं\nराखी सावंत नेहमीच आपल्या वागण्याने चर्चेत राहते. आधी दीपक कल्लालसोबत लग्नावरून आणि नंतर ते मोडण्यावरून…\nकाश्मीरमध्ये फुटीरतावादी शबीर शाहाची संपत्ती ईडीकडून जप्त\nअंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्तीची कारवाई केली आहे. दहशतवादासाठी पैसा पुरविणे आणि हवाला प्रकरणी त्याच्याविरोधात खटला…\nPulawamaTerrorAttack : महत्त्वाचे पुरावे हाती\nपुलवामा दहशतवादी हल्याचा तपास करणाऱ्या NIAच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे हाती लागलेत. यामध्ये हल्ल्यापूर्वीचं CCTV…\nकाश्मीर प्रश्नाला पंडित नेहरूच कारणीभूत – अमित शाह\nकाश्मीर प्रश्नाला पंडित नेहरूच कारणीभूत आहेत असा आरोप भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केला…\nपाकव्याप्त काश्मीर म्हणजे स्वतंत्र काश्मीर – कमल हासन\nअभिनेता कमल हासन यांनी राजकारणातही प्रवेश केला आहे. मात्र यानंतर ते बऱ्याचदा वादात सापडले आहेत….\nयवतमाळ जिल्ह्यात 41 जण पॉझेटिव्ह, 38 जण कोरोनामुक्त\nक्रिकेटपटू राहुल आणि सुनील शेट्टीच्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nकिशोरी पेडणेकर यांच्या हस्ते डायरेक्ट सेलिंग मधील उद्योजकांचा सन्मान सोहळा पार पडला..\n‘मेरे देश की धरती’ चित्रपटात दिव्यांदू शर्मा हटके भूमिकेत\nचिपी विमानतळाला केंद्र सरकार कडून विमानसेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली नाही\n८० वर्षाच्या आजींनी सर केला रांगणा गड\nहिवाळ्यात आरोग्य निरोगी राहण्यासाठी कशापद्धतीने स्वतःची काळजी घ्यावी…\nमहाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढ सुरू\nरायगडमध्ये दिवाळीला उत्साहात प्रारंभ\nजिम चालकांना मोठा दिलासा\nपाटण्यात इंडिगोच्या मॅनेजरची गोळ्या घालून हत्या…\nसासू-सुनेचा वाद विकोपाला, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर\nकल्याणमध्ये ज्वेलर्सच्या दुकानात भरदिवसा दरोडा\nयवतमाळ जिल्ह्यात 41 जण पॉझेटिव्ह, 38 जण कोरोनामुक्त\nक्रिकेटपटू राहुल आणि सुनील शेट्टीच्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nकिशोरी पेडणेकर यांच्या हस्ते डायरेक्ट सेलिंग मधील उद्योजकांचा सन्मान सोहळा पार पडला..\n‘मेरे देश की धरती’ चित्रपटात दिव्यांदू शर्मा हटके भूमिकेत\nचिपी विमानतळाला केंद्र सरकार कडून विमानसेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/articles/bramhandatil-grahagol-tare/?vpage=73", "date_download": "2021-01-28T11:18:58Z", "digest": "sha1:7XXYZ5HIZROTW4TDAEVL6ZVWUER6DV2M", "length": 10979, "nlines": 183, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "ब्रम्हांडातील ग्रहगोल तारे – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 28, 2021 ] मला समजलेले परमेश्वराचे स्वरूप\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ January 27, 2021 ] जातीमधील उद्रेक\tकविता - गझल\n[ January 25, 2021 ] ‘सर’ – हाथ से छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो \n[ January 25, 2021 ] काव्यातील गुरु\tकविता - गझल\n[ January 24, 2021 ] सासरी जाताना\tकविता - गझल\n[ January 24, 2021 ] श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५२\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 23, 2021 ] कॅनडातील भारत\tपर्यटन\n[ January 23, 2021 ] इतरांतील लाचारी बघे\tकविता - गझल\n[ January 23, 2021 ] एखादी स्मित रेषा\tललित लेखन\n[ January 23, 2021 ] श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५१\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 22, 2021 ] भक्ती बर्वे-इनामदार आणि जया भादुरी-बच्चन\tललित लेखन\n[ January 22, 2021 ] भिकाऱ्याचे पुण्य\tकविता - गझल\n[ January 22, 2021 ] श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५०\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 21, 2021 ] प्रेम कविता\tकविता - गझल\n[ January 21, 2021 ] एकांकिकेला कथेचे “कलम”\tललित लेखन\nHomeकविता - गझलब्रम्हांडातील ग्रहगोल तारे\nJanuary 4, 2020 हिमगौरी कर्वे कविता - गझल, कविता – गझल\nब्रम्हांडातील ग्रहगोल तारे,नेहमीच मज खुणावत,\nगूंज सांगत अंतरीचे, अनामिक ओढ लावत,–\nकेवढे त्यांचे गारुड हे,\nप्रखर त्यांचे तेज असे ,\nभुरळ पाडे चमचम चमक,\nआपली जागा ठाऊक असे,\nराहती किती स्थितप्रज्ञ ,\nधीराने त्यास तोंड देत,–\nप्रवास, दिशा, वेळ, ठरे,\nवेळ, परिस्थिती, काळ बदले,\nते आपुल्या स्थानी अटळ, माणसाने किती शिकावे,\nनिरंतर हा प्रवास असे,\nफेरे आपुले पूर्ण करती,\nमोक्षाची न अपेक्षा ठेवत,–\nकामच त्यांचा देव असे\nअद्वितीय ते यात्रा करीत,–\nमी मराठी भाषेची शिक्षिका असून मला काव्यलेखनाची खूप आवड आहे. माझा ज्योतिषाचा छंद असून मी व्यावसायिक ज्योतिषीही आहे. अमराठी लोकांना मराठी शिकवणे असे खास काम करत असते. त्यामध्ये अनेक विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील असतात. बाहेरच्या राज्यातून येणारे अमराठी लोक शिकतात. क्वचित प्रसंगी परदेशी लोकही शिकतात. मला वाचनाची खूप आवड आहे. मी एक *काव्यप्रेमी* बाई आहे.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमला समजलेले परमेश्वराचे स्वरूप\n‘सर’ – हाथ से छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो \nश्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५२\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/pm-narendra-modi-to-visit-punes-serum-institute-of-india-on-saturday/articleshow/79431978.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article12", "date_download": "2021-01-28T11:08:49Z", "digest": "sha1:JKTQMJAKFQULCWYTIADXKCUO4ACKLWWH", "length": 14701, "nlines": 122, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nPM Modi: करोनावरील लस केव्हा येणार; PM मोदींच्या पुणे दौऱ्याकडे देशाचे लक्ष\nसुजित तांबडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 26 Nov 2020, 11:28:00 PM\nPM Narendra Modi: करोना लस कधी येणार, हा प्रश्न कळीचा बनला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या दिशेने सक्रिय झाले असून जिथे लस उत्पादनाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे त्या सीरम इन्स्टिट्युटला पंतप्रधान भेट देणार आहेत.\nपुणे: अवघा देश करोनावरील लसीच्या प्रतीक्षेत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या दिशेने वेगवान पावले टाकायला सुरुवात केली आहे. करोनावरील लसीची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी येत्या शनिवारी (दि. २८) पंतप्रधान ‘सीरम इन्स्टिट्युट’ला भेट देण्यासाठी पुण्यात येणार आहेत. दरम्यान, १०० देशांचे राजदूतही चार डिसेंबर रोजी याच कारणासाठी पुणे दौऱ्यावर येणार असल्याचे निश्चित झाले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून या दोन्ही दौऱ्यांबाबतचे पत्र आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आले असल्याने या दौऱ्यांची तयारी सुरू करण्यात आली आहे. ( PM Narendra Modi to visit Pune's Serum Institute Of India on Saturday )\n राज्यात करोना रुग्णसंख्येनं ओलांडला १८ लाखांचा टप्पा\nपुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्युट’मध्ये अॅस्ट्राझेनेका कंपनी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीचे उत्पादन घेण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांनी या लसीचे वितरण करण्याबाबत बैठका घेतल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्याला महत्त्व आले आहे. पंतप्रधान मोदी हे शनिवारी दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत ‘ सीरम इन्स्टिट्युट ’ला भेट देणार आहेत. या कालावधीत ते लसीचा आढावा घेणार आहेत.\nलसीच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी १०० देशांचे राजदूतही ‘सीरम इन्स्टिट्यूट’ला भेट देणार आहेत. राजदूतांचा दौरा २८ नोव्हेंबरला नियोजित करण्यात आला होता. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामुळे तारखेत बदल करण्यात आला असून, राजदूत हे चार डिसेंबरला येणार आहेत.‘पंतप्रधान मोदी हे २८ नोव्हेंबरला, तर राजदूत हे चार डिसेंबरला येणार असल्याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे’, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी सांगितले.\nवाचा: 'या' देशात करोनाची चौथी लाट; डान्स क्लब ठरले सुपरस्प्रेडर\n- लोहगावमधील टेक्निकल एअरपोर्ट येथे दुपारी साडेबारा वाजता होणार आगमन\n- लोहगावमधून हेलिकॉप्टरने सीरम इन्स्टिट्यूट येथे आगमन\n- सीरम इन्स्टिट्यूटला दुपारी एक ते दोन या कालावधीत भेट\n- पुण्याहून हैदराबादकडे होणार रवाना\n...म्हणून पंतप्रधानांचा पुणे दौरा महत्त्वाचा\nकरोनावरील लसची प्रतीक्षा देशात आणि जगात सर्वांनाच आहे. अनेक देशांत लस निर्मितीवर काम सुरू आहे. लसीची चाचणीही घेण्यात येत आहे. भारतातही लसचाचणी अंतिम टप्प्यात आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये माहिती दिली होती. लसीची सद्यस्थिती सांगतानाच लसची किंमत आणि डोसचे प्रमाण याबाबत निश्चिती होणे बाकी असल्याचे पंतप्रधान म्हणाले होते. त्या अनुषंगाने पंतप्रधानांचा पुणे दौरा महत्त्वाचा ठरणार असून याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.\nवाचा: ऑक्सफर्डच्या लस चाचणीत एक चूक ठरली 'वरदान' पण अनेक शंका उपस्थित\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nडोक्यात तवा घालून पत्नीची हत्या; पुण्यातील घटनेने खळबळ महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबईकर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर\nदेशराम मंदिराची झलक : यूपीच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार\nन्यूजमुंबई हा कर्नाटकचा भाग, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्याचा दावा\nअहमदनगरशिर्डीच्या विकासासाठी कोणालाही भेटेन; विखे पाटलांचं सूचक वक्तव्य\nमुंबई'मेंदीच्या पानावर'चे प्रसिद्ध निवेदक बच्चू पांडे यांचे निधन\nसिनेन्यूजपामेला एंडरसनने वयाच्या ५३ व्या वर्षी सहाव्यांदा केलं लग्न\nअहमदनगरपोपटराव पवारांनी 'हिवरेबाजार'चा गड जिंकला; पण...\nक्रिकेट न्यूजIND vs ENG : पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघात कोणत्या ११ खेळाडूंना मिळाली संधी, गंभीरने केले स्पष्ट..\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगसिझेरियन डिलिव्हरी किती वेळा होऊ शकते व सुरक्षित डिलिव्हरीसाठी काय काळजी घ्यावी\nमोबाइलटिकटॉकने भारतातून गाशा गुंडाळला, 'इतके' हजार कर्मचारी झाले बेरोजगार\nमोबाइल५३ कोटी Facebook युजर्संचे फोन नंबर लीक, टेलिग्रामवर विक्री\nमोबाइलडॉक्यूमेंटशिवाय आधार कार्डसोबत करा फोन नंबर लिंकः UIDAI\nब्युटीसुंदर व नितळ त्वचेसाठी संपूर्ण शरीरावर लावा ‘या’ भाजीपासून तयार केलेला नैसर्गिक लेप\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://stepupmarathi.com/ssc-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B2-gd%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2021-01-28T11:22:10Z", "digest": "sha1:XTRCC2F55LPQXHV2FNYYLRQZWS5UA7CL", "length": 3951, "nlines": 52, "source_domain": "stepupmarathi.com", "title": "SSC कॉन्स्टेबल GDवैद्यकीय परीक्षा Admit Card | stepupmarathi", "raw_content": "\nइयत्ता ०९ वी गणित\nइयत्ता १० वी गणित\nनोकरी न्युज | टेक न्युज | परीक्षा आणि निकाल | शासकीय योजना | अर्थजगत | Excel विडियो | इयत्ता ०९ वी गणित विडियो | इयत्ता १० वी गणित विडियो\nSSC कॉन्स्टेबल GDवैद्यकीय परीक्षा Admit Card\nSSC कॉन्स्टेबल GD वैद्यकीय परीक्षा Admit Card : येथे क्लिक करा.\nभारतीय तटरक्षक दल निकाल.2020\nनोकरी ते उद्योजकता: एक ध्येय वेडा प्रवास\nITI DVET Admission 2020 आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया 2020(मुदतवाढ)\nITI DVET Admission 2020 आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया 2020 सुरु झाली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार...\n10th Diploma Admission दहावी डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया\nशैक्षणिक वर्ष 2020 – 21 करिता दहावीच्या पात्रतेवर आधारित डिप्लोमाची प्रवेश प्रकिया तंत्रशिक्षण संचालनालया मार्फत सुरु...\nSSC/HSC दहावी बारावीचे मार्कशीट कसे मिळवावे\n तुमचे महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंडळ दहावीचे किंवा...\nSBI Recruitment स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2020\nSBI Recruitment : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2000 रिक्त प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर झाली असुन...\nWhatsApp Business: आता व्हाट्सएपवर करा शॉपिंग, दुकानदार आणि इतर व्यावसायिकांनाही चांगली संधी.\nव्हाट्सअपने आपोआप डिलीट होणारे मेसेजेस, व्हाट्सअप पे आणि आता शॉपिंगसाठी इ कॉमर्स च्या धर्तीवर नवे फिचर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AC/", "date_download": "2021-01-28T10:50:36Z", "digest": "sha1:PKMKEDBZ6FENEWKAAV3L3UGKLKMRP4DP", "length": 20417, "nlines": 143, "source_domain": "www.batmidar.in", "title": "नितेश राणे आणि बिच्चारे बाळशास्त्री | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\n‘कोकण एक्स्प्रेस वे’ चं खूळ\nरायगडात राष्ट्रवादीचे नवे टार्गेट शिवसेना …\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome बातमीदार विशेष नितेश राणे आणि बिच्चारे बाळशास्त्री\nनितेश राणे आणि बिच्चारे बाळशास्त्री\nनितेश राणे आणि बिच्चारे बाळशास्त्री\nसाहित्यिक, कलावंत, विचारवंत, पत्रकार आदिंची स्मारकं उभारायची म्हटलं किंवा एखाद्या प़कल्पाला त्यांचं नाव द्यायचं म्हटलं की, राजकारणी सतरा फाटे फोडतात… पुढारयांची ही जुनी खोड.. त्याचे अनुभव अनेकदा आलेत.. मुंबई – गोवा महामार्गाच्या निमित्तानं पुन्हा एकदा तोच अनुभव येतोय.. नव्यानं बांधण्यात येत असलेल्या मुंबई गोवा महामार्गाला “दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर” यांचं नाव द्यावं अशी मागणी कोकणातील पत्रकारांनी 2012 मध्ये पेण येथे झालेल्या विजय मेळाव्यात केली होती.. सुनील तटकरे तेव्हा उपस्थित होते.. पत्रकारांनी या मागणीचा नंतर सरकार दरबारी पाठपुरावा देखील केला.. डिसेंबर 19 मध्ये सावंतवाडीत झालेल्या पत्रकारांच्या राज्यस्तरीय मेळाव्यात मुंबई गोवा महामार्गाला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचं नाव द्यावं अशा मागणीचा ठरावही संमत केला गेला.. कोकणातील माध्यमांनी त्याला व्यापक प्रसिध्दी दिली..त्या बातम्या पाहून काही नेत्यांना जाग आली आणि वेगवेगळी नावं समोर आणली जावू लागली.. खा. संभाजीराजे यांनी पत्रक प़सिध्दीस देऊन महामार्गाला “सरखेल कान्हाेजी राजे आंग्रे” यांचं नाव देण्याची मागणी केली.. दर्यावर्दी असलेल्या कानहोजींच्या कर्तृत्वाबददल दुमत असण्याचं कारण नाही.. कोकण किनारपट्टीवर स्वतःच्या नावाची जरब निर्माण करून परकीय शत्रूंना कान्हाेजी राजे यांनी सळो की पळो करून सोडले होते. त्यामुळे कोकणात त्याचं उचित स्मारक होणं आवश्यक ही आहे..मात्र पत्रकारांनी एक नाव समोर आणल्यानंतर त्याला छेद देत पर्यायी नावाचा आग्रह योग्य ठरत नाही.. त्यामुळं आम्ही सूचना अशी केली की, रेवस-रेडी या सागरी महामार्गाला कान्हाेजी राजेंचं नाव द्यावं.. असं केल्यानं दोन्ही महापुरूषांचा उचित सन्मान होईल. कान्हाेजी राजेंचा संबंध सागराशी होता..त्यामुळं सागरी महामार्गाला त्यांचं नाव देणं अधिक योग्य आणि उचित होईल.. त्या संदर्भात आम्ही खासदार संभाजी राजेंची भेट घेऊन त्यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवणार होतो.. मात्र लॉकडाऊनमुळं ते शक्य झालं नाही..पण नंतर आम्ही त्यांना भेटणारच आहोत..\nकान्हाेजी राजेंच्या नावाचा विषय संपलेला नसतानाच आता नितेश राणे यांनी नवा फाटा फोडला आहे.. महामार्गाला ज्येष्ठ निरूपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचं नाव द्यावं अशी मागणी त्यांनी नितीन गडकरी यांच्याकडं पत्राद्वारे केली आहे…. नानासाहेब धर्माधिकारी हे रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील.. त्यांचा मोठा अनुयायी वर्ग कोकणात आहे.. सिंधुदुर्गातही आहे.. या एकगठ्ठा मतांवर सरवपोक्षीयांचा डोळा असतो.. निवडणुका जाहीर झाल्या की प्रत्येक उमेदवार फोटोग्राफरसह रेवदंडा येथे येऊन तेव्हा नानांचे आणि आता आप्पासाहेबांचे आशीर्वाद घेत असतात.. त्याचे फोटो देखील आशीर्वाद आम्हालाच आहेत हे भासविणयासाठी जाणीवपूर्वक व्हायरल केले जातात.. नितेश राणे यांच्या मागणी मागे अनुयांच्या अनुनयाचं सूत्र असावं.. अन्यथा सिंधुदुर्गचे भूमीपूत्र असलेल्या बाळशास्त्रीचं नाव समोर येताच नानासाहेबांचे नाव नितेश राणे यांनी पुढं केलं नसतं .. बाळशास्त्रींच्या नावाचा आग्रह धरून चार मतंही णिळणार नाहीत हे राणे ओळखून आहेत.. म्हणून पर्याय…\nनानासाहेबांचे आध्यात्मिक क्षेत्रातील तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्य नक्कीच मोठे आहे.. वृक्षारोपण, रक्तदान, स्वच्छता अभियान यासारखे मोठी कामं धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोकणात उभी राहिली आहेत.. त्यांच्या या कार्याबद्दल नक्कीच आम्हालाही आदर आहे.. तरीही एक नाव समोर आलेलं असताना दुसरं नाव पुढं आणून वाद उभे करणे हा राजकारण्यांचा खेळ असला तरी असे करून आपण दोन्ही महापुरूषांचा अवमान करीत आहोत हे विसरता येत नाही.. नानासाहेबांना महाराष्ट्र भूषण दिला गेला, डॉक्टरेट दिली गेली, रायगडात आणि पुणे मुंबईही अनेक प्रकल्पांना त्यांची नावं दिली गेली.. त्याला कोणी विरोध केला नाही.. तसे करण्याचे काही कारण नाही.. नितेश राणे यांनी नानासाहेबांचे भव्य स्मारक कोकणात ऊभारावे.. आमचं काही म्हणणं नाही.. मात्र राज्यात प़थमच एका पत्रकाराचं नाव महामार्गाला दिलं जाणार असेल तर अपशकून करू नये.. धर्माधिकारी कुटुंबाला ही आमची विनंती आहे की, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर याचं नाव देण्याचा आग्रह धरावा आणि संभाव्य वाद टाळावा.. राजकारणी राजकारण करीतच राहणार आहेत.. त्यांच्या कूटनीतीला बळी पडायचं की नाही ते आपल्याला ठरवावं लागेल..\nबाळशास्त्रींच्या नावाचा आमचा आग्रह का\nमुंबई गोवा महामार्गाला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचं नाव देण्याबाबत आम्ही एवढे आग्रही असण्याचं कारण आहे.. उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की, मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण व्हावं यासाठी कोकणातील पत्रकार सलग सहा वर्षे लढा देत होते.. शांततेच्या मार्गानं आंदोलनं करीत होते.. हे सुरू असताना नितेश राणे यांच्यासह कोकणातील एकजात सर्व राजकीय नेते मौन धारण करून होते.. त्यांना भिती होती की, रूंदीकरणात अनेकांच्या जमिनी जातील त्यातून मोठा असंतोष कोकणात निर्माण होईल..त्याचा थेट आपल्या मतांवर परिणाम होईल.. त्यामुळे कोणीच काही बोलत नव्हतं.. पण रस्त्यावर जाणारे निष्पाप बळी लक्षात घेऊन जनतेनं समजूतदारपणा दाखविला.. फार विरोध झाला नाही.. उलट जनतेनं यंत्रणेला सहकार्यच केलं.. जनता विरोध करीत नाही म्हटलं की, महामार्गाचं श्रेय लाटण्यासाठी सर्वपक्षीय पुढारयात अहमहमिका सुरू झाली.. राणे, भास्कर जाधव, शेकापपासून एकजात सारेच नेते आणि राजकारणी आमच्यामुळंच महामार्ग होतोय हे ढोल बडवत सांगू लागले.. रस्त्यासाठी कोण लढले हे तीनही जिल्हयातील जनलेला माहिती असल्यानं पत्रकारांना आपली टिमकी वाजविण्याची गरज नव्हती.. शिवाय त्यांना मतांचं राजकारण ही करायचं नव्हतं.. कोकणचा रखडलेला विकास व्हावा आणि रस्त्यावरील अपघात थाबावेत एवढीच पत्रकारांची माफक अपेक्षा होती.. ती 2012 मध्ये पूर्ण झाली.. सहा वर्षाच्या लढयाल यश आले.. रस्त्याचं काम सुरू झालं.. केवळ पत्रकारांनी अभूतपूर्व लढा दिल्यानं रस्ता होत असल्यानं या महामार्गाला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचं नाव द्यावं अशी कोकणातील आणि राज्यातील पत्रकारांची मागणी आहे.. ती अनठाई आणि अवास्तव नाही.. तेव्हा सर्वपक्षीय राजकारण्यांना विनंती आहे की, वेगवेगळ्या नेत्यांनी वेगवेगळ्या महापुरूषांची नावं समोर करून खिळ न घालता बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाला एकमुखी संमती द्यावी आणि आम्ही साहित्यिक, कलावंत, विचारवंत आणि पत्रकारांचा देखील योग्य तो सन्मान ठेवतो असा संदेश एकदा महाराष्ट्रात जाऊ द्यावा . बाळशास्त्रींच्या नावामुळे काही नेत्यांच्या मतांचं गणित भलेही जुळणार नाही पण एका उपेक्षित भूमीपूत्राला न्याय दिल्याचं समाधान राजकारण्यांना नक्की मिळेल..\nPrevious articleपरळीत पत्रकारावर चाकू हल्ला\nबाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक लवकरच पूर्ण होणार\nमाहिती खात्याकडून सुरूय ज्येष्ठ पत्रकारांची अडवणूक\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज113\nपत्रकारांनी वाचविले एका शेतकर्‍याचे प्राण ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/akola/akola-news-celebrations-political-rallies-palanquin-procession-fell-short-367660", "date_download": "2021-01-28T13:11:38Z", "digest": "sha1:JWZX5JTNLOWO5M3TFHHN3TPSLNFGX53M", "length": 19561, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "राजकीय मेळावे साजरे मात्र पालखी मिरवणुकीला पडला खंड - Akola News: Celebrations of political rallies, but the palanquin procession fell short | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nराजकीय मेळावे साजरे मात्र पालखी मिरवणुकीला पडला खंड\nप्रती तिरुपती श्री. बालाजी महाराज यांचा तीनशे ऐंशी वर्षाची परंपरा लाभलेल्या धार्मिक उत्सवाला कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परवानगी नाकारल्याने खंड पडला. लाटा मंडप उभारला गेला नाही.\nदेऊळगावराजा (जि.बुलडाणा) ः प्रती तिरुपती श्री. बालाजी महाराज यांचा तीनशे ऐंशी वर्षाची परंपरा लाभलेल्या धार्मिक उत्सवाला कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परवानगी नाकारल्याने खंड पडला. लाटा मंडप उभारला गेला नाही.\nपालखी मिरवणूक निघाली नाही. ललित साजरा होणार नाही. एकीकडे राजकीय दसरा मेळावा साजरे झाले; मात्र तिरुपतीचे प्रतिरूप समजल्या जाणाऱ्या येथील श्री व्यंकटेश बालाजी महाराजांचे सर्व धार्मिक उत्सवाला परवानगी नसल्याने भाविक भक्तांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.\nआता दुचाकी चालकांना हेल्मेट सक्ती\nराज्यात सर्वत्र यात्रा उत्सव आणि धार्मिक उत्सवाला बंदी असल्याने बुलडाणा जिल्हाधिकारी यांनी एका आदेशाने बालाजी यात्रा उत्सव रद्द केली. कोरोना या जीवघेण्या संसर्गाचा उद्रेक होऊ नये म्हणून प्रशासनाने बालाजी यात्रोत्सव दरम्यान होणाऱ्या धार्मिक उत्सवाला परवानगी नाकारली. श्री बालाजी संस्थानचे वर्षे पारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे जिल्हा प्रशासनाकडे विनंतीपूर्वक बाजू मांडली.\nगडकरी साहेब, यांचेही एकदा फोटो लावाच\nयाचबरोबर पालक मंत्री यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी जिल्हा पोलिस अधीक्षक उपविभागीय अधिकारी यांनी बालाजी मंदिराला भेट देऊन होणाऱ्या उत्सवा संदर्भात माहिती घेतली.\nयादरम्यान त्यांनी सकारात्मक भावना व्यक्तही केल्या. परवानगी मिळेल या अपेक्षेने संस्थांच्या माध्यमाने पालखी मिरवणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली. ऐनवेळी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक शहराच्या प्रमुख मार्गाने काढण्याच्या विनंतीला प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही. परिणामी आमना नदीवर सीमोल्लंघनासाठी बालाजी महाराजांना एका वाहनात विराजमान करून मिरवणुकीच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यात आले.\nVIDEO: घरकुलासाठी शिवसेनेचा महानगपालिकेतच गोंधळ\nकोरोना संसर्ग वाढू नये म्हणून राज्यभरात धार्मिक उत्सवाला परवानगी नाकारण्यात आली तर अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक असलेल्या दसरा सणा निमित्त काही वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या राजकीय पक्षांच्या दसरा मेळाव्यात गर्दी झाली. मात्र साडेतीनशे वर्षात प्रथमच हा उत्सव साजरा होत नसल्याने बालाजी भक्तांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. दसरा मेळावा साजरे झाले; मात्र धार्मिक परंपरा खंडित झाल्याची खंतही व्यक्त होत आहे.\n(संपादन - विवेक मेतकर)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअण्णासाहेब शिंदे असते, तर शेतकऱ्यांवर ही वेळ आलीच नसती; पवारांचा केंद्रावर निशाणा\nसातारा : 'आज शेतकऱ्यांना थंडीत ६० दिवस आंदोलन करण्याची वेळ आली. अण्णासाहेब शिंदे या कालखंडात असते तर शेतकऱ्यांवर अशी वेळ आली नसती. त्यांची संवेदना...\nकोल्हापूर जिल्हा पुन्हा राज्यात भारी; दिव्यांगांसाठी घेतला मोठा निर्णय\nकोल्हापूर - राज्यातील कोल्हापूर जिल्हा हा पहिला जिल्हा आहे ज्याने दिव्यांगाना थेट बॅंक खात्यात सानुग्रह अनुदान जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी...\nमॉडेलिंग करायला आलेल्या तरुणींना, ढकलंलं त्या काळ्याकुट्ट डोहात\nमुंबई - मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या मुलींना फसवून वेश्‍याव्यवसायात ढकलणाऱ्या दोन कास्टिंग डायरेक्‍टरसह एका इव्हेंट मॅनेजरला...\nविषय समितीच्या सभापती निवडीदरम्यान सत्ताधारी आणि विरोधक एकत्र\nलोहारा (जि.उस्मानाबाद): लोहारा नगरपंचायतीच्या विषय समितीच्या सभापती, सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया गुरूवारी (ता. २८) नगरपंचायतच्या सभागृहात पार पडली...\nहिवरे बाजारमध्ये पोपटराव पवारांनी सत्ता आणली पण सरपंचपद गेलं\nनगर तालुका ः आदर्श गाव हिवरे बाजारच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. तिकडे औरंगाबादेत भास्करराव पेरे यांच्या पाटोदे गावात जे...\nअभिलेखात आढळली तब्बल 125 वर्षांपूर्वीचे कागदपत्रं\nलातूर: औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील `सुंदर माझे कार्यालय` उपक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अडगळीला पडलेल्या अभिलेख...\nअवघ्या १२ शल्यचिकित्सकांवर जिल्ह्याचा भार शिरसगाव प्रकरणानंतर नियमावलीत बदलाचे संकेत\nनाशिक : त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियानंतर गोंधळ उडाल्यानंतर आता प्रशासनाने...\nठाण्यातील सेंट्रल पार्कसाठी मनसे आक्रमक; रखडपट्टीबद्दल पालिका आयुक्तांना विचारला जाब\nठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून \"कन्स्ट्रक्‍शन टीडीआर'च्या बदल्यात ढोकाळी येथील 20 एकरचा भूखंड एका विकासकाला विकसित करण्यासाठी देण्यात आला...\nमराठवाड्याचं सौंदर्य; बीड, परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळे\nऔरंगाबाद: मागील लेखात आपण मराठवाड्यातील मुख्य जिल्हा असणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेतली. या लेखात...\nसिस्टीम पडली बंद; आयटीआयचा ऑनलाईन पेपर रद्द\nजळगाव : दिल्ली येथील ‘डीजीइटी’तर्फे आज देशभरात ‘आयटीआय’च्या फिटर व इलेक्ट्रीकल्सच्या शेवटचा वर्षाचा पेपर ऑनलाइन होता. थेअरी व गणिताचा पेपर होता...\n नियोजन आराखड्यात १११ कोटी कपातीची चिन्हे\nनाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या सन २०२१-२२ च्या प्रारूप आराखड्याची येत्या शनिवारी (ता.३०) पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार...\nचीनच्या जीवावर पाकिस्तानचे लसीकरण; पुढील आठवड्यात सुरवात\nइस्लामाबाद : गेल्या एक वर्षापासून कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. अजूनही कोरोनाचं संकट संपुष्टात आलं नाहीये. जगभरात विविध देशात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/rto-collect-extra-charges-marriage-band-squad-latur-news-383237", "date_download": "2021-01-28T11:49:17Z", "digest": "sha1:5EFVPT7OYOV55YPBUPL4AW7A4DISXL3T", "length": 19371, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "सुपारी वीस हजाराची अन् दंड अकरा हजाराचा, आरटीओचा बॅण्ड पथकाच्या पोटावर पाय - RTO Collect Extra Charges From Marriage Band Squad Latur News | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nसुपारी वीस हजाराची अन् दंड अकरा हजाराचा, आरटीओचा बॅण्ड पथकाच्या पोटावर पाय\nलातूर येथील आरटीओ कार्यालयाच्या पथकाने गेल्या काही दिवसापासून वसुली मोहिमच सुरु केली आहे.\nलातूर : येथील आरटीओ कार्यालयाच्या पथकाने गेल्या काही दिवसापासून वसुली मोहिमच सुरु केली आहे. यात शेतकरी तसेच गरीब वाहनधारकांना लक्ष्य केले जात आहे. हजारोचा दंड आकारून एक प्रकारे त्यांची लूटच केली जात आहे. लातूरमध्ये एका लग्नाची वीस हजार रुपयांची सुपारी घेतलेल्या एका बॅण्ड पथकाला या पथकाने अकरा हजार रुपयांचा दंड आकारला आहे. या पथकाकडून दंड तर आकारले जातच आहेत, पण वाहने देखील अडवून ठेवण्याचे प्रकार होत आहेत. कोरोनामुळे मार्चपासून लॉकडाऊन होते. त्यामुळे आरटीओ कार्यालयाची झोळी रिकामीच राहिली होती. गेल्या एक दोन महिन्यापासून सर्वच व्यवहार सुरळीत होवू लागले आहेत.\nशेतकऱ्यांच्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात, रावसाहेब दानवेंचा खळबळजनक आरोप\nकोरोनामुळे आर्थिक संकटाशी सामना करत असलेले सर्वच घटक उभारण्याचा प्रयत्न करीत आहेत. लहान लहान व्यवसायिक तर अजूनही आर्थिक संकटाशी सामना करीत आहेत. असे असताना आरटीओचे पथक मात्र वसुलीच्या मागे लागले आहे. गेल्या काही दिवसापासून शहराच्या बाहेर प्रमुख रस्त्यावर हे पथक उभारत आहेत. आपल्या नेहमीच्या ग्राहकांना सोडून देवून लहान लहान वाहनधारकांना लक्ष्य केले जात आहे. वाहने अडवली जात आहेत. अगोदर बोलणी झाल्यानंतर त्यात काही हाती आले नाही तर मात्र परवाना, विमा, अतिभारमान, पीयूसी प्रमाणपत्र नसणे अशा अनेक प्रकारचा दंड आकारला जात आहे.\nदोन दिवसापूर्वी तर एक बॅण्ड पथकावरच या पथकाने कारवाई केली आहे. कोरोनामुळे आधीच बॅण्डवाल्यांचा व्यवसायच बसला आहे. स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे या बॅण्डवाल्यांना महाग झाले होते. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. हाती काही तरी पडेल या आशेने हे बॅण्डवाले वणवण फिरत आहेत. अशाच एका बॅण्डपथकाने एका लग्नाची वीस हजार रुपयाची सुपारी घेतली होती. या बॅण्डवाल्याच्या वाहनावर आरटीओच्या पथकाची नजर गेली. वेगवेगळ्या प्रकारे ११ हजार रुपयाचा दंड या वाहनाला आकारण्यात आला. त्यांचे वाहनही सोडले नाही. एक प्रकारे बॅण्डवाल्यांच्या पोटावर या पथकाने पाय देण्याचाच प्रयत्न केला आहे. शहरात मोठ्या फॅक्टरी, कारखाने, कंपन्या आहेत. त्यांची वाहने राजरोसपणे सोडून देवून हे पथक मात्र गरीबांच्या वाहनावर धाडी घालत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nप्रतिबंधक लस घेतली का काय म्हणते तब्येत अशी विचारपूस करत निलंगेकरांनी कोरोना केंद्राला दिली भेट\nनिलंगा (जि.लातूर) : कोरोना प्रतिबंधक लस घेतली का काय म्हणते तब्येत..बरी आहे ना..चिंता करू नका काय म्हणते तब्येत..बरी आहे ना..चिंता करू नका अशी विचारपूस निलंगा येथील कोरोना प्रतिबंधक लस...\nअल्पवयीन मुलीसोबत संबंध ठेवल्याचा प्रकार उघड, नवरदेवाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल\nबेलकुंड (जि.लातूर) : एका तेरा वर्षीय मुलीसोबत विवाह करणाऱ्या नवरदेवाविरोधात भादा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी...\nन थांबता सलग चोवीस तास सादर केली मराठमोळी लावणी, लातूरच्या कन्येने रचला इतिहास\nलातूर : नववीत शिक्षण घेत असलेल्या सृष्टी जगताप या विद्यार्थिनीने सलग चोवीस तास लावणी सादर करण्याचा विश्वविक्रम केला. नॉनस्टॉप लावणी सादर करून...\nसंजय बनसोडेंनी केली 'जल जीवन मिशन' अंतर्गत कामांची पाहणी\nजळकोट (लातूर): तालुक्यातील जळकोट येथील जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाची पाहणी राज्याचे पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे ता.२६ रोजी केली....\nलातूर ग्रामीण विधानसभेच्या जागेसाठी शिवसेनेने केले फिक्सिंग, भाजपचे संभाजी पाटील निलंगेकरांचा गौप्यस्फोट\nनिलंगा (जि.लातूर) : लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेला सोडण्यात आलेली जागा मुंबई शहराच्या जागेच्या बदल्यात 'फिक्सींग' झाली होती, असा आरोप...\nतब्बल दहा महिन्यांनंतर शाळा गजबजल्या; शिक्षकांच्या कोरोना तपासण्या वेगाने सुरू\nजळकोट (जि.लातूर): तब्बल दहा महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर बुधवारपासून ता. २७ पासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. शिक्षणाचा प्रवाह...\nतक्रारी सोडवण्यासाठी पोलीस अधीक्षक आठवड्यातील दोन दिवस उदगीरात\nउदगीर (लातूर): लातूर-उदगीर रस्त्याचे काम चालू असून यामुळे सामान्य नागरिकांना जिल्हा कार्यालयाला जाणे कठीण बनले आहे. वाहतुकीची ही अडचण ओळखून...\nCrime News: सहायक निबंधकांना मारहाण; गृहनिर्माण संस्थेच्या माजी अध्यक्षाला अटक\nलातूर: तालुक्याचे सहायक निबंधक (सहकारी संस्था) अशोक कदम यांना मारहाण केल्याप्रकरणी एका गृहनिर्माण संस्थेचा माजी अध्यक्ष अशोक पंढरीनाथ मलवाडे (वय 68)...\n‘जलजीवन’मधून दररोज ५५ लिटर पाणी उपलब्ध करून देणार - पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे\nउदगीर (जि.लातूर) : केंद्र व राज्य शासनाच्या समान भागीदारीतून राज्यात जलजीवन मिशन राबविले जात आहे. या मिशन अंतर्गत राज्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक...\nपाच कारखान्यांनी कर्मचाऱ्यांना 'पीएफ' दिलाच नाही सव्वाचार कोटींची वसुली; 'आदिनाथ'ची 25 हजार क्‍विंटल साखर जप्त\nसोलापूर : कामगारांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधीची रक्‍कम कपात करुनही कामगारांना ती रक्‍कम मिळत नसल्याच्या तक्रारी भविष्य निर्वाह निधी...\nगावच्या पोराचा नादच खुळा बनवले भन्नाट यंत्र, दुचाकी हेल्मेटशिवाय होणार नाही सुरु\nजळकोट (जि.लातूर) : काही जण तरुणाईच्या वयात भरकटतात, तर काहीजण वेगवेगळ्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करत लक्ष वेधून घेतात. असाच एक ध्येयवेडा तरुण राजीव...\n‘यशस्वी उद्योजक होण्यासाठी नीतिमत्ता महत्त्वाची’\nलातूर : कुठल्याही उद्योगात यशस्वी व्हायचे असेल तर सचोटीने आणि नितिमत्ता जपून काम केले पाहिजे. व्यावसायिक मूल्य जपली पाहिजेत. यशस्वी होण्याचा हाच...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/no-money-ghrkul-yojana-nagar-parishad-313343", "date_download": "2021-01-28T12:23:13Z", "digest": "sha1:ZHWBJIFK3MGIPHNCYAPGFIK7VDNZSHS4", "length": 19164, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "घरकुल विकण्याची परवानगी द्या अन्यथा आत्महत्या! दिव्यांगाचे निवेदन - No money for Ghrkul Yojana by nagar parishad | Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nघरकुल विकण्याची परवानगी द्या अन्यथा आत्महत्या\nगेल्या दोन वर्षापासून घरकुल बांधकामाचे पैसे नगरपंचायत प्रशासनाने उपलब्ध करून न दिल्याने दुकानदाराची उधारी थकली त्यातच किरायाच्या घरात राहणे शक्‍य नसल्याने शहरातील अपंग घरकुल लाभार्थ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे घरकुल विकण्याची परवानगी मागितली आहे.\nमारेगाव (जि. यवतमाळ) : मोठ्या थाटात प्रारंभ झालेल्या घरकुल योजनेमुळे गरीबांना आता हक्‍काचा निवारा मिळणार, असे चित्र उभे राहिले होते. मात्र ते केवळ स्वप्नच होते, या निष्कर्षावर येण्याची पाळी आता अनेकांवर आली आहे. या योजनेअंतर्गत घराच बांधकाम सुरू केलेल्या नागरिकांवर आता पश्‍चात्तापाची पाळी आली आहे. बांधकाम सामग्रीच्या दुकानदारांची उधारी थकली आहे. बांधकाम पूर्णन झाल्याने राहायचे कुठे असा प्रश्‍न उभा राहिला आहे, या सगळ्याला कंटाळून आता या घरकुल लाभार्थ्यांनी शासनाकडे निवेदन दिले आहे.\nगेल्या दोन वर्षापासून घरकुल बांधकामाचे पैसे नगरपंचायत प्रशासनाने उपलब्ध करून न दिल्याने दुकानदाराची उधारी थकली त्यातच किरायाच्या घरात राहणे शक्‍य नसल्याने शहरातील अपंग घरकुल लाभार्थ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे घरकुल विकण्याची परवानगी मागितली आहे.\n2018-19 मध्ये मंजूर झालेल्या पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ मारेगाव नगरपंचायतीअंतर्गत 120 नागरिकांना मिळाला यापैकी अनेक लाभार्थ्यानी आपली राहते घरे पाडून घरकुल बांधकाम सुरू केले.\nमात्र या लाभार्थ्यांना घर बांधकामाचे हप्ते मिळविताना आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला तेव्हा त्यांना घरकुलाचे दोन हप्ते मिळाले .परंतु गेल्या दोन महिन्यांपासून या लाभार्थ्याना घरकुल बांधकामाचा निधी प्रशासनाकडून उपलब्ध न झाल्याने लाभार्थी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.\nज्यांच्याकडून बांधकामाचे साहित्य घेतले असे दुकानदार उधारीसाठी तगादा लावित आहेत. टाळेबंदीमुळे हाताला काम नाही किरायाच्या घराचे पैसे बाकी आहे त्यामुळे या घरकुल लाभार्थ्यापुढे अडचणी निर्माण झाल्या आहे\nसविस्तर वाचा - गुन्हे शाखेमुळे गॅंगवार टळला, हे आहे कारण...\nजगणेच कठिण बनल्याने शहरातील दिव्यांग घरकुल लाभार्थी चिंतामण बोरेवार यानी तहसीलदार यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून किरायाच्या घरात राहणे शक्‍य नसल्याने आणि घरकुलाचे बांधकाम करणेही शक्‍य नसल्याने घरकुल विकण्याची परवानगी द्या नाहीतर आत्महत्येशिवाय पर्याय उपलब्ध नसल्याचे निवेदनात नमुद केले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसर्वसामान्यांची अडवणूक सहन करणार नाही - खासदार भावना गवळी\nवाशीम : शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद होवून एकमेकांच्या अंगावर धावून...\n...अन् पंचेचाळीस वर्षीय इसम कोर्ट परिसरातून आरडा-ओरड करीत धावत सुटला\nआर्णी (जि. यवतमाळ) : येथील कोर्ट परिसरात बुधवारी (२७ जानेवारी) दारूडा दुपारी एक वाजताच्या सुमारास जोरजोरात आरडा-ओरड करीत होता. याची माहिती आर्णी...\nसात क्रमांकावरून फोन करून दाखविले नोकरीचे आमिष अन् घातला १९ लाखांचा गंडा; नटवरलाल गजाआड\nयवतमाळ : आपला मुलगा आरोग्य विभागात मोठ्या पदावर असल्याचा बनाव करून सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवीत तब्बल 19 लाखांनी गंडा घातला. फसवणूक...\nनांदेड : अपघातात दुचाकीस्वार ठार, एक जखमी; राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची पहाट\nवाई बाजार ( जिल्हा नांदेड) : वाई बाजारच्या वाघाई टेकडी ते साईनगर समाधान जाधव यांच्या शेताजवळ राष्ट्रीय महामार्गावर गुरुवार (ता. २८) सकाळी अंदाजे नऊ...\n बेरोजगारांना गंडा घालणारी टोळी सक्रीय, अमरावती जिल्हा परिषदेसोबत कनेक्शन\nअमरावती : आरोग्य विभागांतर्गत विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया असल्याचे दाखवून बेरोजगारांना गंडा घालणाऱ्या टोळीची व्याप्ती यवतमाळ तसेच अमरावतीपर्यंत...\nशिकण्यासाठी धडपड, दररोज सुमारे दोनशे किलोमीटरवरून करतात ये-जा; पण सामाजिक न्याय विभाग झोपेत\nनागपूर : कोरोनामुळे मागील वर्षी वसतिगृह सुरू झाले नाही. आता महाविद्यालये सुरू झाले. प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहेत. राहायचे कुठे हा प्रश्न आता गरीब...\nशिवसेना खासदार आणि भाजप आमदारांच्या धुमचक्रीनंतर आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी\nवाशीम : शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद होवून एकमेकांच्या अंगावर धावून...\nयुट्यूब बघितले अन् सूचली भन्नाट आयडिया, घरीच फक्त १५ रुपयांत तयार करतोय गावरानी कोंबडीचे पिल्लू\nनेर (जि. यवतमाळ) : वेळोवेळी नवनवीन लहान-मोठे शोध गावातील मातीतून जन्माला आल्याचे आपण ऐकतो व पाहतो. अशाच एका ग्रामीण भागातील केवळ बारावी...\n'मुजोर वाळुमाफियांवर तत्काळ कारवाई करा, नाहीतर...'; तहसीलदारांनी दिला इशारा\nपुणे : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडचे नायब तहसीलदार वैभव पवार यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुजोर वाळूमाफीयांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी. तसेच...\nबुधवारी 48 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, 43 जण कोरोनामुक्त\nनांदेड - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्यापेक्षा अधिक आहे. बुधवारी दिवासभरात एकही गंभीर रुग्ण दगावला नाही. त्यामुळे मृत्यूचा...\nबेरोजगारांना गंडा; आरोग्य विभागातील बोगस भरतीची तार विदर्भभरात\nअमरावती : आरोग्य विभागाअंतर्गत विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया असल्याचे दाखवून बेरोजगारांना गंडा घालणाऱ्या टोळीची व्याप्ती यवतमाळ तसेच अमरावतीपर्यंत...\n...अन् चिमुकल्याला बघताच वडील लागले ढसा ढसा रडायला; वाचा सोशल मीडियाची कमाल\nआर्णी (जि. यवतमाळ) : कोळवण पांदण रोडवरील कोळवण शेतशिवारात तीन वर्षीय चिमुकला एकटाच रडत होता. या चिमुकल्या आरशद शेखला शेतकरी सचिन जयस्वाल यांनी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2021-01-28T11:09:36Z", "digest": "sha1:OL625F2REPRRSNMODY6W5MHSGI6QQQF7", "length": 9161, "nlines": 120, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "जपान मधील डायमंड प्रिन्सेसवरील 50 गोमंतकीय खलाशी आज भारतात परतणार | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर जपान मधील डायमंड प्रिन्सेसवरील 50 गोमंतकीय खलाशी आज भारतात परतणार\nजपान मधील डायमंड प्रिन्सेसवरील 50 गोमंतकीय खलाशी आज भारतात परतणार\nगोवा खबर:जपानमध्ये खोल समुद्रात ‘डायमंड प्रिन्सेस’ या जहाजावर अडकलेल्या 124 50 गोमंतकीय खलाशांना इंडियन एअरलाईन्सच्या खास विमानाने भारतात आणले जात असल्याची माहिती अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी दिली आहे.\nया जहाजावरील खलाशांपैकी 14 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ज्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली, त्यांना दिल्ली विमानतळावर आणल्यानंतर वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. किमान पुढील 20 ते 25 दिवस त्यांना देखरेखीखाली ठेवले जाणार आहे. नंतरच त्यांना आपल्या राज्यात जाऊ दिले जाणार असल्याची माहिती सावईकर यांनी दिली आहे.\nडायमंड प्रिन्सेस या जहाजावर 124 भारतीय खलाशी अडकले आहेत. त्यात 50 गोमंतकीय असल्याची माहिती मिळताच अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी केंद्रीय विदेश व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर तसेच जपानमधील भारतीय राजदूत संजय कुमार शर्मा यांच्याशी संपर्क साधून त्यांना मायदेशात आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नाना यश आले असून काल बुधवारी खास विमानाने हे खलाशी मायदेशी निघाले आहेत.या जहाजावर असलेल्या धनस्थ रायकर या गोमंतकीय खलाशाने विमानात बसल्या नंतरचा फोटो आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे.\nसावईकर यांनी या खलाशांना मायदेशी आणण्यात पूर्ण सहकार्य केल्याने केंद्रीय विदेश व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर व जपानमधील भारतीय राजदूत संजय कुमार शर्मा यांचे आभार मानले आहेत.\nPrevious articleराज्यपालांहस्ते राज भवनात उत्कृष्ठ खेळाडूंचा सत्कार\nNext articleनायकाच्या सिग्नेचर ‘ब्युटी बार’चे गोव्यात उद्घाटन\nदुसऱ्या महायुद्धावर आधारित डॅनिश चित्रपट इन टू द डार्कनेस ठरला इफ्फी 51 सुवर्ण मयूर पुरस्काराचा मानकरी\nइफ्फी 51 च्या समारोप समारंभात ज्येष्ठ अभिनेते विश्वजीत चटर्जी यांचा इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर म्हणून सन्मान\nइफ्फीसारखे चित्रपट महोत्सव आपल्याला जग एक असल्याची आठवण करून देतात : राज्यपाल भगतसिंग कोशियरी\nएलआयसीकडून “जीवन शांती” या नव्या योजनेची सुरुवात\nकोविड-19 विरूद्धच्या लढ्यात गोवा विज्ञान केंद्राव्दारे थ्री डी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा वापर\nश्रीपाद नाईक यांचा मंत्रीमंडळात समावेश:अभिनंदनाचा वर्षाव\nदक्षिण गोव्यासाठी जनरल निरीक्षक\nजनतेच्या प्रश्नावर चर्चेचा स्थगन प्रस्ताव चर्चेस न घेतल्यास विधानसभेचे कामकाज चालू देणार नाही:सरदेसाई\nदेशातल्या पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nप्रशासन उत्तम चालवण्याचे आव्हान आम्ही यशस्वी पेलले : मुख्यमंत्री\nतर पणजी मधील स्मार्ट सिटीची कामे बंद पाडू : महापौर मडकईकर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-14-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C/", "date_download": "2021-01-28T11:48:40Z", "digest": "sha1:MMN4JRNO434NNOAQC5PAVO4OOILLZDW7", "length": 9790, "nlines": 125, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "वास्को येथे 14 सप्टेंबर रोजी कोच डॅनियल वाझ यांचे व्याख्यान | गोवा खबर", "raw_content": "\nHome क्रीडा खबर वास्को येथे 14 सप्टेंबर रोजी कोच डॅनियल वाझ यांचे व्याख्यान\nवास्को येथे 14 सप्टेंबर रोजी कोच डॅनियल वाझ यांचे व्याख्यान\nगोवा रिव्हर मॅरेथॉन 2019 चा काऊंट डाऊन सुरू\nगोवा खबर:गोव्यातील वास्को येथे शनिवारी 14 सप्टेंबर रोजी प्रख्यात रनिंग कोच डॅनियल वाझ यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. रनिंग करणाऱ्या गोव्यातील समुदायाशी ते हॉटेल एचक्यू येथे सायंकाळी साडे सहा वाजता बोलणार आहेत.\nखऱ्या अर्थाने गोवन असणाऱ्या मुंबईस्थित भारताच्या नाईके रनिंग क्लबचे कोच वाझ हे प्रमुख आहेत.\nगोवा रिव्हर मॅरेथॉनचे (जीआरएम) 2019 आयोजक वास्को स्पोर्ट्स क्लब यांनी मंगळवारी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, हा उपक्रम म्हणजे चिखली येथे रविवारी 17 नोव्हेंबर 2019 रोजी होणाऱ्या गोवा रिव्हर मॅरेथॉन रेसचा प्रमोशनल रन अप असेल.\nवास्को स्पोर्ट्स क्लबचे सचिव राकेश उनी म्हणाले, कोच वाझ यांचे व्याख्यान 14 सप्टेंबर रोजी फेसबुकवर सायंकाळी साडे सहा ते साडे सातच्या दरम्यान लाईव्ह असणार आहे. त्यामाध्यमातून रनर्स त्यांना प्रश्न विचारू शकतात. रनर्स त्यांना प्रश्न विचारून त्यांच्या मनातील शंका वाझ यांच्याशी बोलून सोडवू शकतात. बिगीनर्ससह पक्के रनर दोन्हीही यामध्ये सहभागी होऊ शकत असल्याचे उनी म्हणाले. ज्यांना या उपक्रमाला उपस्थित रहायचे आहे ते runnersingoa@gmail.com येथे त्यांच्या उपस्थितीबाबत कळवू शकतात.\nप्रख्यात कोच वाझ यांनी 40 फुल मॅरेथॉन आणि दोन अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला आहे. यामध्ये बर्लिन, लौसाने, इस्तंबूल, वृझबर्ग आणि लोचनेस तसेच स्कॉटलंडमधील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचा समावेश आहे.\nकोच वाझ यांच्यासोबत 15 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता स्पेशल मॅरेथॉन\nचिखली पंचायतीपासून रविवारी 15 सप्टेंबर रोजी कोच वाझ गोवा रिव्हर मॅरेथॉनच्या मार्गावर धावणार असून यावेळी गोव्यातील रनर त्यांच्यासोबत धावू शकतात. यासाठीची पूर्वकल्पना इच्छुकांनी runnersingoa@gmail.com येथे द्यावी. हा रन सेल्फ सपोर्टेड असेल आणि धावणार्यांनी त्यांच्या स्वतःच्या पाण्याच्या बाटल्या आणायच्या आहेत. पाणी उपलब्धीची सुविधा काही पाणी स्थळांवर केली जाईल.\nNext articleभारताकडे जगाला आकर्षित करण्यासाठी धनापेक्षा धारणा बदलणे अधिक आवश्यक: प्रल्हाद पटेल\nदुसऱ्या महायुद्धावर आधारित डॅनिश चित्रपट इन टू द डार्कनेस ठरला इफ्फी 51 सुवर्ण मयूर पुरस्काराचा मानकरी\nइफ्फी 51 च्या समारोप समारंभात ज्येष्ठ अभिनेते विश्वजीत चटर्जी यांचा इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर म्हणून सन्मान\nइफ्फीसारखे चित्रपट महोत्सव आपल्याला जग एक असल्याची आठवण करून देतात : राज्यपाल भगतसिंग कोशियरी\nबार्सिलोनात दहशतवादी हल्ला, १३ जणांचा मृत्यू\nगोवा पर्यटनासोबतच हवाई मालवाहतुकीचे केंद्र बनण्यासाठी सरकार प्रयत्नशील-सुरेश प्रभू\n35 टक्के बेरोजगारी तरी अद्याप बेकारी भत्ता नाही : चोडणकर\nचोरी प्रकरणी महिलेस अटक;60 लाखांचा माल जप्त\n49 व्या इफ्फीची प्रतिनिधी नोंदणी सुरु\nसुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोसची आयएनएस चेन्नई विनाशिकेवरून यशस्वी चाचणी\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nस्ट्राँगमॅन इंडिया लीग पर्यटकांसाठी आकर्षण:खंवटे\nCommon wealth Games 2018:वेटलिफ्टिंगमध्ये गुरूराजाला रौप्य पदक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://atharvapublications.com/category.php?id=7&sub_id=2", "date_download": "2021-01-28T11:59:27Z", "digest": "sha1:VLVCM4HWLFYNDXHQLYSX7YBZCICFYC6R", "length": 11577, "nlines": 320, "source_domain": "atharvapublications.com", "title": "Category", "raw_content": "\nखेळ आणि शारीरिक शिक्षण\nमानवी हक्क व आदिवासी अभ्यास\nम. गांधी/डॉ.आंबेडकर विचार व इतर\nशारीरिक शिक्षण व आरोग्य\nशासन निर्णय संग्रह (GR)\nसर्व स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा\nखेळ आणि शारीरिक शिक्षण\nमानवी हक्क व आदिवासी अभ्यास\nम. गांधी/डॉ.आंबेडकर विचार व इतर\nशारीरिक शिक्षण व आरोग्य\nशासन निर्णय संग्रह (GR)\nसर्व स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा\nमराठी विज्ञान कादंबरीतील संकल्पना आणि भाषणशैली\nमराठी विज्ञान कादंबरीतील समाज जीवन\nअमिना मोहम्मद उमर - (अहिराणी भाषेतील पहिली अनुवादीत कादंबरी)\nबीतेल बाता - २\nलेका बोले ... एकदा काय झालं \nस्वप्नभंगः नागा-जोगा (भाग ३)\nपरीवर्तनः नागा-जोगा (भाग २)\nखानदेशातील दलित जाणिवेची सम्यक कविता\nप्रतिमा (ललित लेख संग्रह)\nकथा नारायण गोविंदा आणि त्याच्या मुलाची\nSocial Science: स्त्री-अभ्यास ,\tइतिहास ,\tभूगोल ,\tराज्यशास्त्र ,\tअर्थशास्त्र ,\tमानसशास्त्र ,\tसंरक्षणशास्त्र ,\tसमाजशास्त्र ,\tशिक्षणशास्त्र ,\tग्रंथालय व माहितीशास्त्र ,\tधर्म व तत्वज्ञान ,\tखेळ आणि शारीरिक शिक्षण ,\tमानवी हक्क व आदिवासी अभ्यास ,\tपत्रकारिता ,\tम. गांधी/डॉ.आंबेडकर विचार व इतर ,\tशारीरिक शिक्षण व आरोग्य ,\tशासन निर्णय संग्रह (GR) ,\tसंशोधन पध्दती ,\tइतर पुस्तके\nBest Sellers: मराठी ,\tहिंदी ,\tइंग्रजी\nEnglish & Literature: समिक्षा ,\tक्रमिक पुस्तके ,\tचरित्र आणि आत्मचरित्र ,\tमुलांची पुस्तके ,\tवैचारिक पुस्तके ,\tव्यक्तिमत्व विकास ,\tसंदर्भ पुस्तके ,\tकविता ,\tकादंबरी आणि कल्पना\nHindi & Literature: कविता ,\tकादंबरी आणि कल्पना ,\tसमिक्षा ,\tक्रमिक पुस्तके ,\tचरित्र आणि आत्मचरित्र ,\tमुलांची पुस्तके ,\tवैचारिक पुस्तके ,\tव्यक्तिमत्व विकास ,\tसंदर्भ पुस्तके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/vivo-y51-tipped-to-launch-in-india-soon-may-be-priced-under-rs-20000/articleshow/79540541.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article6", "date_download": "2021-01-28T12:14:06Z", "digest": "sha1:ZUABLSZ2YIRC3FB7QOJIWPFBHC2UBDPA", "length": 12460, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nविवोचा जबरदस्त फोन Vivo Y51 लवकरच होणार लाँच, इतकी असू शकते किंमत\nचीनची स्मार्टफोन मेकर कंपनी विवो भारतात आपला नवीन स्मार्टफोन लवकरच लाँच करणार आहे. हा फोन Vivo S1 Pro चा रिप्लेसमेंट आहे. या Vivo Y51 मध्ये कंपनी भारतात Qualcomm Snapdragon 665 SoC प्रोसेसर सोबत लाँच करू शकते.\nनवी दिल्लीः विवो इंडिया लवकरच भारतात आपला आणखी एक स्मार्टफोन Vivo Y51 (2020) लाँच करू शकते. हा स्मार्टफोन Vivo S1 Pro चा रिप्लेसमेंट आहे. विवोने आज भारतात ५जी सेगमेंटचा जबरदस्त फोन Vivo V20 Pro 5G लाँच केला आहे. याची खूप दिवसांपासून उत्सूकता होती. Vivo Y51 मध्ये कंपनी भारतात Qualcomm Snapdragon 665 SoC प्रोसेसर सोबत लाँच करू शकते. तसेच या फोनची किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते. या फोनची भारतात रियलमी, ओप्पो, एमआय आणि सॅमसंगसह अन्य कंपन्याच्या मिड रेंज मोबाइल सोबत टक्कर पाहायला मिळेल.\nवाचाः ५० रुपये एक्स्ट्रा देऊन स्पीड करा दुप्पट, ब्रॉडबँड प्लान्सवर जबरदस्त ऑफर\nVivo Y51 चे खास वैशिष्ट्ये\nVivo Y51 फोनमध्ये ६.३८ इंचाचा full-HD+ AMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे. याचा रिझॉल्यूशन 1080x2340 पिक्सल आहे. यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप नॉच दिला आहे. यात अँड्रॉयड १० बेस्ड Funtouch OS 10 ऑपरेटिंग सिस्टम दिला आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 665 SoC प्रोसेसर दिला आहे.\n नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये\nVivo Y51 ला विवो 4GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरियंट लाँच करणार आहे. कंपनी याला ६ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅम व्हेरियंट सुद्धा लाँच करू शकते. विवो या मिड रेंज फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा म्हणजेच क्वॉड ४ रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स, २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट शूटर आहे. विवोच्या या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.\nवाचाः BSNLची जबरदस्त भेट, आता सर्व सर्कलमध्ये मिळणार १९९ रु, ७९८ रु, ९९९ रुपयांचा प्लान\nवाचाः वोडाफोन-आयडिया ग्राहकांना झटका, कंपनीने महाग केले दोन प्रसिद्ध प्लान\nवाचाः Redmi Note 9T लवकरच होणार लाँच, सर्टिफिकेशन वेबसाइटवर झाला लिस्ट\nवाचाः Whatsapp वर जबरदस्त फीचर, प्रत्येक युजरसाठी सेट करा वेगळे चॅट विंडो वॉलपेपर\nवाचाः जिओचा २४९ रुपयांचा प्लान, रोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n५० रुपये एक्स्ट्रा देऊन स्पीड करा दुप्पट, ब्रॉडबँड प्लान्सवर जबरदस्त ऑफर महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइलरेडमीच्या 'या' दोन स्मार्टफोनला मिळतेय MIUI 12 अपडेट, लाखो युजर्संना होणार फायदा\nधार्मिकवर्षातील पहिला गुरु पुष्य योग: धन वृद्धीसाठी करा हे उपाय\nफॅशन‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितचा साडीतील मोहक व सुंदर लुक, पाहा हे ५ फोटो\nमोबाइल५३ कोटी Facebook युजर्संचे फोन नंबर लीक, टेलिग्रामवर विक्री\nकरिअर न्यूजरिझर्व्ह बँकेत पदवीधरांसाठी शेकडो नोकऱ्या; आजच करा अर्ज\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगसिझेरियन डिलिव्हरी किती वेळा होऊ शकते व सुरक्षित डिलिव्हरीसाठी काय काळजी घ्यावी\nकार-बाइकदेशातील ८ वर्ष जुन्या वाहनांवर आता मोदी सरकारचा 'ग्रीन टॅक्स'\nविज्ञान-तंत्रज्ञानकरोना विषाणूला रोखणारा पॅनासोनिकचा नवीन 'एसी' लाँच, पाहा किंमत\nविदेश वृत्तअमेरिका भारतावर निर्बंध लादणार 'हा' मुद्दा कळीचा ठरणार\nक्रिकेट न्यूजआयसीसीच्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंचेच वर्चस्व, पाहा कोणी पटकावलं मानाचं स्थान\nगुन्हेगारीप्रियकराने केली विवाहित प्रेयसीची हत्या; नव्या घरात मृतदेह पुरला\nसिनेन्यूजहनिमूनसाठी शर्मिष्ठा-तेजस मालदिवमध्ये; शेअर केले रोमॅंन्टिक फोटो\nअर्थवृत्तअर्थव्यवस्थेसाठी संघर्षाचा काळ; IMF अर्थतज्ज्ञ म्हणतात करोनापूर्व विकासदर गाठण्यास लागणार चार वर्षे\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://policenama.com/tag/policenama-corona-update-news/", "date_download": "2021-01-28T12:11:49Z", "digest": "sha1:FEPPJHISR4QIG2DGZO5GDYAIER6TO36J", "length": 9087, "nlines": 152, "source_domain": "policenama.com", "title": "policenama corona update news Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News : ‘मेंदीच्या पानावर’चे प्रसिद्ध निवेदक बच्चू पांडे यांचे 66…\nराज ठाकरेंना 6 फेब्रुवारीला वाशी कोर्टात हजर राहण्याचे आदेश\nPune News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍याला सक्तमजुरीची शिक्षा\nCoronavirus : गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 926 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली,…\nपुणे : पुणे विभागातील 5 लाख 6 हजार 681 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 36 हजार 940 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 229 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 30 रुग्णांचा मृत्यू…\nCoronavirus : राजधानी दिल्ली ‘कोरोना’चा हाहाकार, 24 तासात 7745 नवे पॉझिटीव्ह तर 77…\nनवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - राजधानी दिल्लीत कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यात आता वाढती थंडी आणि सणासुदीच्या काळात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात कोरोना रुग्णांचा नवीन रेकॉर्ड झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये दिल्लीत…\nसुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांसाठी खुशखबर \nअभिनेत्री चित्राने मालिकेत इंटिमेट सीन दिल्याने भडकला होता…\nMaster OTT Release : थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता…\nपडद्यावर पुन्हा दिसणार महेश भट आणि परवीन बॉबीची प्रेमकहाणी \nJalgaon News : राज्यातील ग्रामीण भागातील पेयजलसाठी 13668…\nबुलढाणा : विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिघांना अटक\nGold-Silver Price : सुमारे एक महिन्याच्या खालच्या स्तरावर…\n‘या’ अभिनेत्यासोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळली होती…\nPune News : ‘मेंदीच्या पानावर’चे प्रसिद्ध निवेदक…\nCBSE 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांसंदर्भात केंद्रीय…\nIND vs ENG : नववर्षात क्रिकेट स्टेडियममध्ये प्रेक्षकांचे…\n भारतात Apple कडून मोठी घोषणा\nराज ठाकरेंना 6 फेब्रुवारीला वाशी कोर्टात हजर राहण्याचे आदेश\nPune News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍याला सक्तमजुरीची…\nउद्या सादर होईल आर्थिक सर्वेक्षण, जाणून घ्या महत्व आणि…\nकर्नाटकमधील मंत्र्यांना अजित पवारांनी झापलं, म्हणाले –…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘या’ अभिनेत्यासोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळली होती श्रुती हासन \n मूलबाळ होत नसल्यानं वेळावेळी टोमणे मारणार्‍या सासूचा…\nBaramati News : पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू\nपॅन्टची चैन उघडणे, लहान मुलीचा हात पकडणे हा लैंगिक अत्याचार नाही :…\nडॉ. विकास बाबा आमटे यांचं भाविनक ट्विट, म्हणाले – ‘आज तू…\nCoronavirus : राज्यात 2556 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, रिकव्हरी रेट 95.26%\nचाकण बाजारात आता दररोज होणार लिलाव\n‘या’ अभिनेत्रीने बाॅडीगार्डसह थाटला संसार, चौथ्यांदा अडकली लग्नाच्या बेडीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A2%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A7/", "date_download": "2021-01-28T10:42:42Z", "digest": "sha1:THYELFU4PFMMVDRH3FZPUNNZJ72OXTO5", "length": 11393, "nlines": 142, "source_domain": "www.batmidar.in", "title": "पत्रकारांची युवा पिढी अधिक सक्षम | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\n‘कोकण एक्स्प्रेस वे’ चं खूळ\nरायगडात राष्ट्रवादीचे नवे टार्गेट शिवसेना …\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी पत्रकारांची युवा पिढी अधिक सक्षम\nपत्रकारांची युवा पिढी अधिक सक्षम\nनागपूर – पत्रकारितेतील युवा पिढी कार्यप्रवण आणि अधिक सक्षम आहे. आपली विश्‍वासार्हता गहाण न ठेवणारी आहे. त्यामुळे देश आणि समाजाचे हित साधले जाईल असेच लिखाण त्यांच्या हातून घडेल, असा विश्‍वास ज्येष्ठ संपादक एस. एन. विनोद यांनी आज येथे व्यक्‍त केला.\nशंकरनगरातील साई सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या अमृत महोत्सवी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार व भाजपचे नेते खासदार शत्रुघ्न सिन्हा, खासदार विजय दर्डा, माजी आमदार एस. क्‍यू. झमा, आयोजन समितीचे कार्याध्यक्ष गिरीश गांधी, प्रसिध्द उद्योजक प्रफुल्ल गाडगे, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र, जोसेफ राव, पौर्णिमा पाटील उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एस. एन. विनोद यांना शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. ते म्हणाले की, पत्रकाराने प्रलोभनापासून दूर राहण्याची आवश्‍यकता आहे. तसेच कोणत्याही माहितीची पूर्णपणे शहानिशा केल्याशिवाय त्याची बातमी करु नये. “ब्रेकिंग न्यूज‘च्या मागे न लागता विश्‍वासर्ह माहितीला प्राधान्य हवे. संपादक आणि पत्रकार यांचा परस्परांवरील विश्‍वास कमी झाला असल्याची खंत व्यक्त करून ते म्हणाले की, पत्रकारांनी निर्भिड आणि नि:पक्षपणे लेखणी चालवावी कारण विश्‍वासार्हता हीच वर्तमानपत्राची सर्वात मोठी शिदोरी आहे.\nशत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, देशाला स्वातंत्र मिळून 68 वर्षे झाली. मात्र अजूनही कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू यावर पूर्णपणे नियंत्रण मिळविता आलेले नाही. देशाची प्रगती होत असली तरीही अजून बऱ्याच क्षेत्रांचा विकास शिल्लक आहे. हा विकास साधताना स्थानिक विशेषता जपण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. एस. एन. विनोद हे पत्रकारितेतील “रोल मॉडेल‘ असल्याचे त्यांनी सांगितले.\nकेंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी आणि माजी खासदार दत्ता मेघे कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकल्याने त्यांनी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांनी केले तर आभार ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र यांनी मानले.\nपक्ष नेतृत्वाच्या विरोधात वक्तव्ये केल्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांच्या नागपूर भेटीवर भाजपच्या स्थानिक नेते, कार्यकर्त्यांनी अघोषित बहिष्कार टाकला आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी विदेशात गेल्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. खासदार अजय संचेती, माजी खासदार दत्ता मेघे, महापौर प्रवीण दटके यांच्यासह भाजपचा एकही स्थानिक पदाधिकारी वा नेता या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता.(सकाळवरून साभार)\nPrevious articleअधिस्वीकृती पत्रिका कशी मिळवावी \nNext articleमांडवा भाऊचा धक्का मार्गावर लवकरच जलवाहतूक\nबाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक लवकरच पूर्ण होणार\nमाहिती खात्याकडून सुरूय ज्येष्ठ पत्रकारांची अडवणूक\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज113\nमराठी पत्रकार परिषदेच्या विजयाची हॅटट्कि\nशरद पवार तेव्हाचे आणि आजचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A3/", "date_download": "2021-01-28T12:04:00Z", "digest": "sha1:M7I75VE5G7XNUSLXAA2HL3ICKLB34UAV", "length": 8092, "nlines": 140, "source_domain": "www.batmidar.in", "title": "पत्रकारांची भूमिका महत्वाचीः एस.एम. | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\n‘कोकण एक्स्प्रेस वे’ चं खूळ\nरायगडात राष्ट्रवादीचे नवे टार्गेट शिवसेना …\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome कोंकण माझा पत्रकारांची भूमिका महत्वाचीः एस.एम.\nपत्रकारांची भूमिका महत्वाचीः एस.एम.\nसमाजासमोरील प्रश्‍नांचा गुंता आणि व्याप्ती वाढत असताना पत्रकारांनी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांची दुःख कमी करण्यासाठी आपल्या हातातील लेखणीचा प्रभावीपणे वापर करावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी केले आहे.\nसामाजिक बांधिलकी जपत रायगडच्या पत्रकारांनी मुंबई-गोवा महामार्गासाठी दिलेला लढा किंवा सेझ विरोधी लढयाचा गौरवपूर्ण उल्लेख करीत देशमुख यांनी सामाजिक बांधिलकी हा पत्रकारितेचा आत्मा असून ते जोखड आहे असे पत्रकाराला कधीही वाटता कामा नये असे मत व्यक्त केले.\nपेण प्रेस क्लबच्यावतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात देशमुख बोलत होते.पेण तालुक्यात पत्रकारिता,आध्यात्म,क्रीडा,शिक्षण,साहित्य,सामाजिक कार्य आदि क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या मान्यवरांना देशमुख यांच्या हस्ते सन्मानित केले गेल.यावेळी आमदार प्रशांत ठाकूर तसेच माहिती उपसंचालक डॉक्टर गणेश मुळे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.\nफोटो ओळी ः दूरदर्शनच्या सहयाद्री वाहिनीचे रायगड प्रतिनिधी दीपक शिंदे यांचा त्यांनी केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल एस.एम.देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तेव्हाचे छायाचित्र .\nPrevious articleबडया वर्तमानपत्रांचं अरण्यरूदन\nNext article‘ अग्रलेखांचाच अभाव’\nबाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक लवकरच पूर्ण होणार\nमाहिती खात्याकडून सुरूय ज्येष्ठ पत्रकारांची अडवणूक\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज113\nनीरव मोदीचं अलिबाग कनेक्शन ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.weeklysadhana.in/view_article/readers-letters-09-jan-2021", "date_download": "2021-01-28T11:13:03Z", "digest": "sha1:DHIBOB25DIIQTNZ2OYXNLC77S34X4PWZ", "length": 37760, "nlines": 152, "source_domain": "www.weeklysadhana.in", "title": "Diwali_4 प्रतिसाद (09 जानेवारी 2021)", "raw_content": "\nप्रतिसाद (09 जानेवारी 2021)\n10 ऑक्टोबरच्या अंकातील अमरेंन्द्र धनेश्वरांच्या श्री.रामचंद्र गुहा यांच्या लेखावर टिपण्णी करताना ‘आंबेडकर हे टिळक किंवा गोखले यांच्याप्रमाणे उच्चवर्णीय होते, असा गांधींचा गैरसमज झाला होता...’ हे मत भाबडेपमाचे असल्याचे श्री.माधव ढेकणे यांनी दि. 26 डिसेंबरच्या साधना अंकात म्हटले आहे. पण वस्तुस्थिती तशीच होती, हे डॉ.य.दि.फडके यांनीही ‘डॉ.आंबेडकरांचे मारेकरी : अरुण शौरी’ (लोकवाङ्‌मय गृह, पहिली आवृत्ती 14 एप्रिल 1999, पृ.63-64) या आपल्या पुस्तकात नमूद केले आहे.\nह्या सामान्य ज्ञानामुळे सामान्य व्यक्तीही एखादी आत्महत्या टाळू शकतील\nदि.9 डिसेंबरच्या साधना संपादकीयात (शोकसागरात बुडालेले आनंदवन) डॉ.शीतल आमटे यांच्या मृत्यूच्या सामाजिक परिमाणांची थोडक्यात पण साक्षेपी चर्चा करण्यात आली. डॉ.शीतल यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या घटकांचा शोध त्यांच्या-त्यांच्या परीने पोलीस व न्याययंत्रणा घेत राहतील, असे संपादकांनी म्हटले आहे.\nसंपादकीयात आनंदवनाबद्दल व आमटे परिवाराबद्दल आपल्या सर्वांच्याच मनातील आदरभाव व जिव्हाळा व्यक्त करताना अनेक सहृदय वाचकांच्या मनात येणाऱ्या स्वाभाविक प्रश्नांचीही चर्चा केली आहे. या संवेदनशील हाताळणीत आत्महत्येच्या एका मोठ्या पैलूकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. ते म्हणजे- मानसिक आजार आणि आत्महत्या यांतील संबंध. एका विशिष्ट व्यक्तीबद्दल- विशेषतः तिच्या व्यक्तिगत वैद्यकीय इतिहासाची पुरेशी माहिती नसताना- सायकिॲट्रिस्ट म्हणून टिप्पणी करणे योग्य नसते आणि नाही. म्हणून मी येथे जे लिहितो आहे ते आत्महत्येच्या समस्येबद्दल सर्वसाधारण माहिती साधनाच्या प्रबुद्ध वाचकवर्गाला व्हावी, या हेतूने.\nआत्महत्या हे जगभरात मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. जगातील सर्व मृत्यूंपैकी साधारणतः 1.5 टक्के मृत्यू हे आत्महत्येमुळे होतात. ही प्रचंड मोठी संख्या आहे.\nआत्महत्येच्या समस्येला वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक, धार्मिक, आर्थिक, वैद्यकीय असे अनेक पैलू आहेत. हा एक कॉम्प्लेक्स विषय आहे. पण एका बाबतीत मात्र जगभरच्या संशोधकांत एकमत आहे की, आत्महत्येमागे अनेकदा मानसिक आजार कारणीभूत असतात. जागतिक आरोग्य संघटनाही (WHO) आत्महत्येमागे मानसिक आजार हे सर्वांत महत्त्वाचे कारण मानते. ह्याबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे असे-\n1. डिप्रेशन, दारूचे व्यसन, स्किझोफ्रेनिया इत्यादी आजारांमध्ये आत्महत्येचे प्रमाण खूप अधिक असते. या आजारांवर जर योग्य उपाय वेळीच झाले, तर अनेक आत्महत्या थांबवल्या जाऊ शकतात.\n2. डिप्रेशनचा आजार हा इतर वैद्यकीय आजारांसारखा आहे. हा मज्जासंस्थेचा आजार आहे. यात काही वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक कारणे असली तरी मूळ आजार हा मेंदूत होणाऱ्या बदलांमुळे होतो.\n3. डिप्रेशन हा आजार आणि रोजच्या आयुष्यात येणारी दुःखे, नैराश्य या दोन भिन्न गोष्टी आहेत. लक्षणांच्या आधारावर डॉक्टर यांतील फरक ओळखू शकतात. पश्चिमेकडील देशांत साधारणतः जनरल प्रॅक्टिशनर्स, फॅमिली फिजिशियन्सच डिप्रेशनचे निदान व प्राथमिक उपचार करतात.\nडिप्रेशनच्या आजाराला कारणीभूत पंधराएक जनुके शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहेत. मधुमेहाच्या आजारावरसुद्धा आहार-विहार-जीवनशैली आदी बाबींचा परिणाम होतो. तसेच ह्या आजाराचे आहे.\n4. डिप्रेशनसारखे आजार कुणालाही होऊ शकतात. त्यात व्यक्तिमत्त्व किती कणखर आहे, याचा फारसा संबंध नसतो. डॉक्टरही समाजाचेच अंग असतात आणि त्यामुळे दुर्दैवाने काही डॉक्टरांमध्येही मानसिक आजारांबद्दल गैरसमज असतात. अत्यंत गंभीर डिप्रेशनच्या आजारातून उपचारानंतर बरे झाल्यावरही एखादा डॉक्टर म्हणतो की- मी मेंटली इतका स्ट्राँग आहे, मला हा आजार झालाच कसा मानसिक आजार हे स्वभावाशी-व्यक्तिमत्त्वाशी संबंधित नसतात, तर इतर वैद्यकीय आजारांसारखे असतात, ही जाणीव हळूहळू वाढीस लागली आहे. त्यामागे नवनवीन सबळ शास्त्रीय आधारही मिळत आहेत.\n5. डिप्रेशन एक आजार म्हणून ओळखल्याने व त्यावर त्वरित योग्य उपाय केल्याने अनेक आत्महत्या टाळल्या जाऊ शकतात.\n6. आत्महत्येचा विचार आल्यास तो जवळच्या व्यक्तींशी शेअर करणे, तसेच लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते. डॉक्टर मग त्यामागे डिप्रेशनसारखा आजार आहे का, हे तपासून बघतात.\n7. आपल्या परिचितांमध्ये कुणीही ‘आयुष्याला कंटाळलो/कंटाळले बघ’ किंवा ‘जगावेसे वाटत नाही’ असे म्हटले तर त्यांना आत्महत्येच्या विचारांबद्दल जरूर विचारावे. असे प्रश्न विचारल्याने आत्महत्येची शक्यता वाढत नाही, तर कमी होते. त्या व्यक्तीला आपली स्थिती कुणी समजावून घेते आहे, असा आधार वाटतो. अशा व्यक्तीला संबंधित डॉक्टरांकडे लगेच जाण्यास प्रोत्साहित करावे.\nकुणीही प्रसिद्ध व्यक्ती आत्महत्येला बळी पडली की, त्यामागे सर्व प्रकारची चर्चा सुरू होते. त्यात अनेकदा खरी कळकळ असते, दुःख असते, मानसिक धक्का असतो. कधी अनेकांना जीवनविषयक तत्त्वज्ञानावर चर्चा करायची संधी मिळते. यातील काही चर्चा सवंग असते. अनेक कॉमेंट्‌स तर सर्वथा अनुचित असतात. काही जण ह्याला ‘ती व्यक्ती पराभूत झाली’ असे जजमेंट देतात. कधी कुणी त्यावर राजकीय पोळी भाजून घेतो. अनेक प्रसिद्धिमाध्यमांना सत्यापेक्षा लोकांना काही तरी भंपक देण्यात रस असतो, कारण खऱ्या-खोट्या स्कँडल्समुळे टीआरपी वाढतो.\nसाधना हे विज्ञानाची कास धरणारे वैचारिक साप्ताहिक आहे. त्यामुळे त्याच्या वाचकवर्गाला आत्महत्या आणि मानसिक आजारांच्या संबंधांची माहिती असावी, असे वाटते.\nपुनःश्च कुण्या एका व्यक्तीच्या मानसिक आरोग्याबद्दल कुणी सायकिॲट्रिस्ट सार्वजनिक चर्चा करत नाहीत. ते योग्यही नाही. येथे ह्या दुःखद घटनेच्या निमित्ताने आत्महत्या ह्या मानवतेपुढील एका ज्वलंत प्रश्नाच्या मेडिकल पैलूबद्दल वाचकांचे थोडे प्रबोधन व्हावे, एवढाच हेतू आहे. आशा ही की, आत्महत्येच्या मागे डिप्रेशनसारखा आजार कारणीभूत असू शकतो, ह्या ज्ञानामुळे सामान्य वाचकही एखादी आत्महत्या टाळून कुणाचा जीव वाचवू शकेल.\nआत्महत्या ही केवळ त्या व्यक्तीची कृती नसते...\n‘तुमची सारी नैतिकता तुम्ही प्रथम कशाला प्राधान्य देता यावर अवलंबून आहे’, अशी गांधींची धारणा आहे. त्यांनी सर्व शासन-शोषणांच्या विरोधात जो संघर्ष उभा केला, त्याला अहिंसेचे पथ्य संगितले. त्याला साध्य न मानता साधन मानले. ती अन्यायाच्या विरोधात संघर्षशील व सक्रिय बनते. (129)\nमहात्मा गांधींची विचारसृष्टी - काही अलक्षित पैलू, यशवंत सुमंत, साधना प्रकाशन, 2016\nही आत्महत्या आणि साधनातला संपादकीय लेख हे एक निमित्त आहे माझ्या ह्या लिखाणाला.\nआपलं काही सगळ्यांशी जमत नसतं आणि सगळ्यांचे आपण आवडतेही नसतो. तसेच आपल्या सर्वांच्या काही ना काही दुखऱ्या नसा असतात, irrespective of who we are, what we represent, etc. या दुखऱ्या नसा सहन करण्यासाठी त्यांना शांतपणे, खंबीरपणे सामोरे जाणे गरजेचे असते. त्यासाठी सगळ्यांना support system ची गरज असते. ही support system आपल्या कुटुंबाची, मित्र-मैत्रिणींची, आपल्याबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांची, पुस्तकांची, काही आदर्शांची, मूल्यांची- कशाचीही असू शकते. (नकारात्मक support system बद्दल मी नाही बोलत आहे-addictions) काहीही समस्या आली, तरी एक ठिकाणा विसाव्याचा असणं फार गरजेचे आहे. असा विसावा एखाद्या व्यक्तीला समाज जर देऊ शकत नसेल, तर ती समाजाने व्यक्तिप्रती केलेली हिंसा ठरावी.\nसंस्था माणसांना मोठं करतात तसेच माणसांमुळेही संस्था मोठ्या होतात. पण संस्था माणसांशिवाय कशा वाढतील, टिकतील माणसाला सांभाळायचं काम संस्थांनी केलंच पाहिजे. Each individual counts/matter.\nशीतल असो, शेतकरी असो- आपल्या हिंसेने त्यांचा बळी घेतलेला असतो; त्यांना support system आपण दिलेली नसते. कारण अहिंसा आपण आपल्यापासून सुरू केलेली नसते...\nते मत वस्तुस्थिती आहे, भाबडेपणा नव्हे\n10 ऑक्टोबरच्या अंकातील अमरेंन्द्र धनेश्वरांच्या श्री.रामचंद्र गुहा यांच्या लेखावर टिपण्णी करताना ‘आंबेडकर हे टिळक किंवा गोखले यांच्याप्रमाणे उच्चवर्णीय होते, असा गांधींचा गैरसमज झाला होता...’ हे मत भाबडेपमाचे असल्याचे श्री.माधव ढेकणे यांनी दि. 26 डिसेंबरच्या साधना अंकात म्हटले आहे. पण वस्तुस्थिती तशीच होती, हे डॉ.य.दि.फडके यांनीही ‘डॉ.आंबेडकरांचे मारेकरी : अरुण शौरी’ (लोकवाङ्‌मय गृह, पहिली आवृत्ती 14 एप्रिल 1999, पृ.63-64) या आपल्या पुस्तकात नमूद केले आहे.\n‘1932 मध्ये गांधीजी येरवडा तुरुंगात असताना दि.1 एप्रिल रोजी डॉ.आंबेडकरांचा विषय निघाला तेव्हा गांधीजी महादेवभाई देसाईंना म्हणाले, मी इंग्लंडला जाईपर्यंत आंबेडकर हरिजन आहेत हे मला माहीत नव्हते. हरिजनांच्या प्रश्नांबद्दल विलक्षण आस्था असलेले ते एक ब्राह्मण आहेत आणि म्हणून ते असे अतिरेकी बोलतात अशी माझी समजूत होती.’ य.दि. म्हणतात ‘महादेवभाईंनी रोजनिशीत नोंदवलेले गांधीजींबरोबरचे संभाषण वाचले म्हणजे आंबेडकरांसारख्या मुंबई प्रांतातील नेत्याविषयीचे महात्मा गांधींसारख्या अखिल भारतीय कीर्तीच्या नेत्याचे गाढ अज्ञान पाहून धक्का बसल्याशिवाय राहत नाही.’\nगांधीजी व श्रेष्ठ कादंबरीकार हरिभाऊ आपटे यांच्यातील शाब्दिक चकमकीचीदेखील या बोलण्याला पार्श्वभूमी होती.\nडॉ. रखमाबाई यांच्यावरील अन्यायाचे परिमार्जन व्हायला हवे\nसंदेश प्रभुदेसाय या शोधपत्रकाराच्या (19 डिसें.20 च्या अंकात) ‘आनंदीबाई ...ते कमला हॅरिस’ या लेखात डॉ. रखमाबाई राऊत यांचा यथोचित केलेला सन्मान्य समावेश न्याय्यच, प्रथमच असे घडलेले पाहण्यात आले. हा शोधपत्रकारितेचा सन्मान म्हणायचा का\n1) डॉ. रखमाबाई राऊत यांचे वैशिष्ट्य असे की, संपूर्ण वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांंनी तहहयात प्रॅक्टीस केली. अग्रणी स्त्री प्रॅक्टिसिंग डॉक्टर\n2) स्वत:चा झालेला बालविवाह नाकारून प्रसंगी त्यासाठी कोर्टात लढत देऊन त्या यशस्वीही झाल्या. कर्मठ समाजाचा व नेत्यांचाही जाहीर विरोध असतानाही... बालविवाहाची क्रूर (आठ-दहा वर्षांची मुलगी नि 70 वर्षीय पुरुष) प्रथा कायदेशीररीत्या बंद करण्याचा मार्ग सुकर... हे मोठे योगदान मान्य करावेच लागते. डॉ. रखमाबाईंचे वडील मुंबईचे प्रसिद्ध डॉ. राऊत यांचा भक्कम पाठिंबा हेही त्यांचे मोठे बळ होते.\n3) इतके असूनही डॉ.रखमाबाई इतक्या अनुल्लेखित उपेक्षित का राहिल्या समाज राजकारणात, अभिजन-बहुजन या दरीतील ती एक स्ट्रॅटेजी म्हणून अशा या काळोखाच्या लेकी समाज राजकारणात, अभिजन-बहुजन या दरीतील ती एक स्ट्रॅटेजी म्हणून अशा या काळोखाच्या लेकी गुगलने रखमाबाईंचे फोटो दिले आहेतच. ‘टाइम्स आफ इंडिया’मध्ये अनेक स्त्री-प्रश्न व स्त्री-शिक्षणावर सातत्याने डॉ.रखमाबाई लेखन करीत हे लेखकाने मांडले आहेच. परंतु आनंदीबाई केवळ एकट्याच नव्हत्या, त्यांच्याच वयाच्या रखमाबाईही.... अशी मार्मिक केलेली जोडणीतील समर्पकता त्यांच्या लेखनशैलीत आहे.\nयाच अंकात ‘गांधीजींचे गारुड’ या सदरामध्ये ‘प्रेमा काय देऊ तुला’ हा सिद्धहस्त अधिकारी संजीवनी खेर यांचाही लक्षणीयच लेख. गांधीजींनी कार्यकर्त्यांची उद्दिष्टे कशी हवीत, हे परखडपणे सुस्पष्ट, प्रेरकतेने कसे मांडले हा मला यातील महत्त्वाचा भाग वाटतो. त्यानंतर प्रेमाताईंनी निरंतर सामाजिक कार्यात जीवन समर्पितच केले हे सर्वश्रुतच आहे. वैयक्तिक पातळीवर त्यांच्या सहवासात मी होतेच. पण पुढेही लग्नानंतर आम्हीही उभयतांनी त्यांच्या मायेतील मैत्र हसत-खेळत विनोदाने मुक्तपणे अनुभवले.\nमला आता तर वाटते की, डॉ.रखमाबाईंवरील या प्रदीर्घ सामाजिक अन्यायाचे परिमार्जन व्हायला हवे. एखाद्या मोठ्या मेडिकल संस्थेस या सेवाव्रती डॉ.रखमाबाई राऊतयांचे नाव दिले जावे. डॉ.रखमाबाईंची लढाऊ व झंजार वृत्तीही विशेषत: मुलींना प्रोत्साहकच ठरावी.\nसाधनाविषयी मित्रांना सांगताना अभिमान वाटतो...\nसाधनाच्या पहिल्या अंकापासून मी साधनाशी जोडलेला आहे. राष्ट्र सेवादलात एस.एम.अण्णा आणि प्रधानमास्तर यांच्या खूळ जवळ जाण्याचे भाग्य मला लाभले. मी कॉलेजात असताना संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू होता. एस.एम.अण्णांनी मला गुजराथी स्त्री-पुरुषांना बरोबर घेऊन मोर्चा काढून सत्याग्रह करण्यास सांगितले होते.\nमी विवेकानंद शिक्षण संस्थेत आजन्म अध्यापन केले. त्या संस्थेच्या तीन महाविद्यालयांचा प्राचार्य होण्याचा योग माझ्या आयुष्यात आला. तळमावल्याच्या कॉलेजची सुरुवात करताना प्रधानमास्तर आणि माझे बंधुतुल्य ज्येष्ठ मित्र यदुनाथ थत्ते यांचे मला फार मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तळमावल्याच्या खडकाळ डोंगरावर आम्ही शेकडो झाडे लावली. हे सर्व ‘तळमावल्याचे दिवस’ या माझ्या पुस्तकात मी दिलेले आहे. मध्यंतरी ‘अंतर्नाद’ मासिकाने गेल्या 25 वर्षांतील सर्वोत्कृष्ट 10 पुस्तकांत त्याचा समावेश केला होता.\nहे सारे सांगण्याचे कारण वेगळे. त्यामुळे मी सेवानिवृत्त झाल्यावर प्रधानमास्तरांनी साधनाचे पुस्तक प्रकाशन मला बघायला सांगितले होते. काही काळ हा विभाग समर्थपणे कार्यरत ठेवल्यावर, तरुणांचा सहभाग हवा आणि साधनाचा संपादक आणि पुस्तक प्रकाशन विभाग एकाच तरुणाकडे हवा म्हणून मी प्रधानमास्तरांना सांगून नरेंद्रला तो विभाग कार्यरत ठेवण्यास सांगितले. पुढे नरेंद्रचा अचानक, अकल्पित, अवेळी झालेल्या मृत्यूनंतर साप्ताहिक व प्रकाशन यांचे काय होणार ही काळजी काही दिवस मनात होती. मात्र आपण ती जबाबदारी फार सहजपणे आणि उत्कृष्टपणे सांभाळली. आता तर साधनाने कात टाकली आहे असे वाटते. आपण एकापाठोपाठ सरस अंक काढत आहात. आपण साधनाला एक नवी उंची प्राप्त करून दिली आहे. ‘लोकशाही समाजवाद’ म्हणजे ‘शंभर फुले फुलू देत’ हा विचार राष्ट्र सेवादलात आमच्या मनावर वज्रलेप करण्यात आला होता. मला सध्याच्या अंकातील सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे आपण वेगळ्या विचारांना योग्य तेवढी जागा देता, त्यामुळे ते विचार अस्पृश्य न मानता समजावून घेऊन त्यांचा प्रतिवाद आपण करतो. त्यानंतर योग्य, संयमित शब्दांत त्यांचा प्रतिवाद करून आपली वैचारिक बैएक त्यांना समजावून देऊ शकतो. प्रभाकर देवधर यांच्या लेखावरची तीन पत्रे आणि विनय हर्डीकर यांना सडेतोड पण संयमी शब्दांत आमचे ज्येष्ठ नेते पन्नालाल सुराणा यांनी दिलेले उत्तर हे याचे वस्तुपाठ आहेत. लोकशाही समाजवाद हा झापडबंद प्रवास नाही. ‘शंभर फुले फुलू दे’ हे आज साधनाच्या व्यासपीठावर दिसतंय, याचा खूप आनंद होतो.\nआणखी एक सांगावेसे वाटते. आणीबाणीत साधना सुरू होती, कोविड-19 च्या टाळेबंदीतही आपण साधना सुरू ठेवलीत. त्यामुळे वयाची नव्वदी गाठण्यासाठीचा प्रवास सुरू असलेल्या माझ्यासारख्या अनेकांनी संगणक समजावून घेऊन अंक वाचायला सुरुवात केली. आम्ही संगणकसाक्षर झालो आणि त्यानंतर आपण पुन्हा अंक छापून आमच्याकडे पाठवलेत. अर्थातच, अंक हातात घेऊन वाचण्याचा आनंद काही वेगळाच असतो. ज्या समर्थपणे या काळात आपण अंक काढलेत त्याचा खूप खूप आनंद झाला. साधना म्हणजे काय हे मित्रांना सांगताना अभिमानही वाटला. बालअंक, कुमारअंक, दिवाळी अंक एकाहून एक सरस. त्रिवेणी संगम. ‘आंतरभारतीय’ असे हे तीन अंक हिंदीत जावयास हवेतच.\nप्रतिसाद (10 ऑगस्ट 2019)\nप्रतिसाद (05 ऑक्टोबर 2019)\nप्रतिसाद (20 जुलै 2019)\nप्रतिसाद (7 सप्टेंबर 2019)\n'गांधीजी आणि त्यांचे टीकाकार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/2nuphIv\n'साने गुरुजी व्यक्ती आणि विचार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/30PWSxh\n'वारसा प्रेमाचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3nKFmUx\n'वरदान रागाचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3iVVVth\n'तरुणाईसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://www.amazon.in/dp/B08SKZVS9Z\nकांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढतेय\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://thedailykatta.com/2017/07/31/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2021-01-28T10:30:50Z", "digest": "sha1:JKUIIGMNDQBT2QQM5SRSS3DWWDAWZEVL", "length": 6011, "nlines": 79, "source_domain": "thedailykatta.com", "title": "जिम लेकर – Never Broken", "raw_content": "\nएकदिवसीय क्रिकेट तसेच टि-२० क्रिकेटमध्ये ज्याप्रकारे फलंदाज महत्त्वाची भुमिका निभावतो त्याच वेळेस कसोटीचा विचार करता गोलंदाजाची कामगिरी महत्त्वाची ठरते. कारण सामन्यात २० फलंदाज बाद करुन संघाला विजय प्राप्त करुन देतो. फलंदाजाची शतकी खेळी आणि गोलंदजाच्या ५ विकेट दोघांची कामगिरी समान मानली जाते.१३९ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात अनेक दर्जेदार गोलंदाजांनी आपल्या कामगिरीने आपले नाव सुवर्ण अक्षरात लिहिले मग त्यात कसोटी इतिहासात पहिल्यांदा ५०० बळींचा टप्पा पार पाडणारा वेस्ट इंडिजचा कर्टनी वॉल्श असो वा ८०० बळींचा टप्पा पार पाडणारा श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन यांनी युवा गोलंदाजांसाठी एक लक्ष्य निर्माण करुन ठेवले आहे. त्याचप्रमाणे इंग्लंडच्या जिम लेकर यांनी एका सामन्यात सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.\nपण इतक्या वर्षांच्या क्रिकेट इतिहासात एका डावात दहा बळी बाद करण्यात फक्त दोन गोलंदाजांना यश आले. त्यातील पहिले होेते इंग्लंडचे फिरकी गोलंदाज जिम लेकर आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार व प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना. ३१ जुलै १९५६ साली आेल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात जिम लेकर यांनी ही कामगिरी केली. या सामन्यातील दुसऱ्या डावात त्यानी धावात 10 गडी बाद केले. त्यांच्या गोलंदाजीचे पुथ:करण ५१.२-२३-५३-१० असे होते तर सामन्यात ९० धावांत १९ गडी बाद केले. याच अॅशेस मालिकेत त्यांनी तब्बल ४६ गडी बाद केले आणि इंग्लंडला २-१ ने मालिका विजय प्राप्त करुन दिला.\nजिम लेकर यांनी कसोटी कारकिर्दीत ४६ सामन्यात १९३ गडी बाद केले तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४५० सामन्यात त्यांनी तब्बल १९४४ गडी बाद केले. २३ ऑगस्ट २००९ साली जिम लेकर यांचा आयसीसीच्या हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/ahmednagar/buffaloes-taken-work-two-children-nomadic-community-lockdown-394545", "date_download": "2021-01-28T13:09:06Z", "digest": "sha1:CGWYMGZ3BN4SPHC3SBTQW7GVRRWDFG4N", "length": 18800, "nlines": 288, "source_domain": "www.esakal.com", "title": "लॉकडाउनमध्ये तुम्ही काय केलं, या फासे पारधी समाजातील पोरांनी काय केलं बघा - Buffaloes taken from work by two children from a nomadic community in a lockdown | Ahmednagar City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nलॉकडाउनमध्ये तुम्ही काय केलं, या फासे पारधी समाजातील पोरांनी काय केलं बघा\nआकाश व विशालचे आई-वडील मजुरी करतात. महामानव बाबा आमटे संस्थेत आकाश व विशाल हे 10 वर्षांपासून निवासी शिक्षण घेतात. त्यांचे अन्य तीन भावंडेही येथेच शिकतात. कोणताही आधार नाही.\nश्रीगोंदे : देऊळगाव येथील महामानव बाबा आमटे संस्थेतील विद्यार्थी आकाश भोसले व विशाल भोसले यांनी लॉकडाऊन काळात घरी बसून राहण्याऐवजी, परिस्थितीशी दोन हात करीत सहा महिने शेतीत, तसेच दुचाकी गॅरेजमध्ये रोजंदारीवर काम केले.\nआई-वडिलांवर (अनिल पंडित भोसले व खलीदा अनिल भोसले) वेळोवेळी स्थलांतराची वेळ येऊ नये, यासाठी म्हशीचे दोन पिल्ले (वगारी) विकत घेऊन आधार दिला.\nआकाश व विशालचे आई-वडील मजुरी करतात. महामानव बाबा आमटे संस्थेत आकाश व विशाल हे 10 वर्षांपासून निवासी शिक्षण घेतात. त्यांचे अन्य तीन भावंडेही येथेच शिकतात. कोणताही आधार नाही.\nघरकुल नाही. सध्या ते रामदास घोंगडे यांच्या तोंडेवाडी परिसरात तात्पुरते पाल ठोकून राहतात. वडील एका डोळ्याने अधू. त्यामुळे ते घरीच असतात. आई खलिदा कधी शेतमजुरी, तर कधी बिगारी म्हणून गवंड्यांच्या हाताखाली काम करते.\nकोरोनामुळे देशभर लॉकडाऊन जाहीर झाले. महामानव बाबा आमटे संस्थेने सुरवातीच्या काळात सलग तीन महिने किराणा आणि धान्य पुरविल्याने या कुटुंबाची भूक भागली. नंतर लॉकडाऊन शिथिल झाले, तरी शाळा सुरू झाली नाही. कुटुंब मोठे असल्याने मुलांनी कष्टाचा मार्ग स्वीकारला. कष्टातून दोन म्हशी विकत घेतल्या.\nआज त्यांचे आई-वडील या म्हशींची काळजी घेतात. त्यातील एक म्हैस गाभण असल्याने लवकरच त्यांच्या घरात उत्पन्नाचे साधन होईल. उपजीविकेचे थोडी का होईना परवड थांबेल. दोन्ही विद्यार्थी डिसेंबरमध्ये शाळा सुरू झाल्याने संस्थेत दाखल झाले. त्यांची नियमित शाळा सुरू आहे.\nदेशसेवेचे, हॉटेल व्यवसायात उतरण्याचे स्वप्न\nपारधी समाज कष्टाचा मार्ग स्वीकारत आहे. आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहे. पालकांनी व्यसन सोडावे, यासाठी आग्रह धरीत आहे. भरकटलेल्या समाजाला नवी दिशा देण्याचे, तसेच नवीन पिढी तयार करण्याचे काम आकाश व विशाल करीत आहेत. आकाशला सैन्यात भरती होऊन देशसेवा करायची आहे, तर विशालला हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करून हॉटेल व्यवसायात उतरायचे असल्याचे त्यांनी सांगितले.\nसंपादन - अशोक निंबाळकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअण्णासाहेब शिंदे असते, तर शेतकऱ्यांवर ही वेळ आलीच नसती; पवारांचा केंद्रावर निशाणा\nसातारा : 'आज शेतकऱ्यांना थंडीत ६० दिवस आंदोलन करण्याची वेळ आली. अण्णासाहेब शिंदे या कालखंडात असते तर शेतकऱ्यांवर अशी वेळ आली नसती. त्यांची संवेदना...\nकोल्हापूर जिल्हा पुन्हा राज्यात भारी; दिव्यांगांसाठी घेतला मोठा निर्णय\nकोल्हापूर - राज्यातील कोल्हापूर जिल्हा हा पहिला जिल्हा आहे ज्याने दिव्यांगाना थेट बॅंक खात्यात सानुग्रह अनुदान जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी...\nमॉडेलिंग करायला आलेल्या तरुणींना, ढकलंलं त्या काळ्याकुट्ट डोहात\nमुंबई - मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या मुलींना फसवून वेश्‍याव्यवसायात ढकलणाऱ्या दोन कास्टिंग डायरेक्‍टरसह एका इव्हेंट मॅनेजरला...\nविषय समितीच्या सभापती निवडीदरम्यान सत्ताधारी आणि विरोधक एकत्र\nलोहारा (जि.उस्मानाबाद): लोहारा नगरपंचायतीच्या विषय समितीच्या सभापती, सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया गुरूवारी (ता. २८) नगरपंचायतच्या सभागृहात पार पडली...\nहिवरे बाजारमध्ये पोपटराव पवारांनी सत्ता आणली पण सरपंचपद गेलं\nनगर तालुका ः आदर्श गाव हिवरे बाजारच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. तिकडे औरंगाबादेत भास्करराव पेरे यांच्या पाटोदे गावात जे...\nअभिलेखात आढळली तब्बल 125 वर्षांपूर्वीचे कागदपत्रं\nलातूर: औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील `सुंदर माझे कार्यालय` उपक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अडगळीला पडलेल्या अभिलेख...\nअवघ्या १२ शल्यचिकित्सकांवर जिल्ह्याचा भार शिरसगाव प्रकरणानंतर नियमावलीत बदलाचे संकेत\nनाशिक : त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियानंतर गोंधळ उडाल्यानंतर आता प्रशासनाने...\nठाण्यातील सेंट्रल पार्कसाठी मनसे आक्रमक; रखडपट्टीबद्दल पालिका आयुक्तांना विचारला जाब\nठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून \"कन्स्ट्रक्‍शन टीडीआर'च्या बदल्यात ढोकाळी येथील 20 एकरचा भूखंड एका विकासकाला विकसित करण्यासाठी देण्यात आला...\nमराठवाड्याचं सौंदर्य; बीड, परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळे\nऔरंगाबाद: मागील लेखात आपण मराठवाड्यातील मुख्य जिल्हा असणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेतली. या लेखात...\nसिस्टीम पडली बंद; आयटीआयचा ऑनलाईन पेपर रद्द\nजळगाव : दिल्ली येथील ‘डीजीइटी’तर्फे आज देशभरात ‘आयटीआय’च्या फिटर व इलेक्ट्रीकल्सच्या शेवटचा वर्षाचा पेपर ऑनलाइन होता. थेअरी व गणिताचा पेपर होता...\n नियोजन आराखड्यात १११ कोटी कपातीची चिन्हे\nनाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या सन २०२१-२२ च्या प्रारूप आराखड्याची येत्या शनिवारी (ता.३०) पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार...\nचीनच्या जीवावर पाकिस्तानचे लसीकरण; पुढील आठवड्यात सुरवात\nइस्लामाबाद : गेल्या एक वर्षापासून कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. अजूनही कोरोनाचं संकट संपुष्टात आलं नाहीये. जगभरात विविध देशात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/akola/akola-news-temples-open-buldana-ban-pilgrimage-financial-crisis-small-and-big-vendors-387144", "date_download": "2021-01-28T12:40:47Z", "digest": "sha1:YCAMSIC6DDH3RIFOYZSY442MSDLVTV3U", "length": 23480, "nlines": 301, "source_domain": "www.esakal.com", "title": "मंदिरे खुली मात्र यात्रेवर बंदी, छोट्या- मोठ्या विक्रेत्यांवर आर्थिक संकटाचे ढग - Akola News: Temples open at Buldana but ban on pilgrimage, financial crisis on small and big vendors | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nमंदिरे खुली मात्र यात्रेवर बंदी, छोट्या- मोठ्या विक्रेत्यांवर आर्थिक संकटाचे ढग\nयंदा कोरोनामुळे सर्वांचे कंबरडे मोडले असून, आर्थिक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली. सहा महिन्यांच्या कालावधीत अनेकांचे रोजगार बुडाले. शासनाने आता वेगवेगळ्या नियमांच्या आधारावर अनलॉक प्रक्रियेला सुरवात केली.\nमेहकर (जि.बुलडाणा) : यंदा कोरोनामुळे सर्वांचे कंबरडे मोडले असून, आर्थिक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली. सहा महिन्यांच्या कालावधीत अनेकांचे रोजगार बुडाले. शासनाने आता वेगवेगळ्या नियमांच्या आधारावर अनलॉक प्रक्रियेला सुरवात केली.\nया प्रक्रियेनंतर सर्व उद्योग व्यवसायाबरोबरच धार्मिकस्थळे उघडी करण्यात आली. त्यामुळे गावोगावी असलेली ग्रामदेवतेची मंदिरे खुली झाली. मात्र, धार्मिक कार्यक्रमातील उपस्थितीवर मर्यादा कायम असल्याने मंदिरे जरी उघडी झाली असली तरी यात्रा महोत्सव बंदच असल्याचे चित्र पाहायला मिळत असून त्याचा स्थानिक अर्थकारणावर परिणाम होऊन छोट्या मोठ्या विक्रेत्यांवर आर्थिक संकट आले आहे.\nशासनाने अनलॉकची प्रक्रिया टप्याटप्याने राबविली. दिवाळीपर्यंतही राज्यातील मंदिरे उघडे न झाल्यामुळे विरोधीसह वेगवेगळ्या संघटनांच्या वतीने गदारोळ करत मंदिरे खुले करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर मंदिरांना नियम व अटींच्या आधीन राहून मुभा देण्यात आली. मेहकर शहरासह तालुक्यात अनेक धार्मिक स्थळे असून त्यांच्या यात्रा महोसत्व मोठया प्रमाणावर दरवर्षी साजरे केले जातात. परंतु, गेल्या मार्च महिन्यापासून देशात कोरोना संसर्गामुळे सर्वच यात्रा व महोसत्व यंदा रद्द केले किंवा साध्या पद्धतीने होत आहे.\nWeather update : राज्यातील १५ जिल्ह्यात आज पावसाची शक्यता, रब्बीला फटका\nयावर्षी कोरोना महामारीमुळे सर्व जनजीवन विस्कळित झाले आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले तर काहींनी आपले व्यवसायत बदल केले आहे. अनलॉकमध्ये जनजीवन पूर्वपदावर येत आहे. उद्योग व्यवसाय ही स्थिरावत आहे. सर्वच क्षेत्रात पूर्वरत कामकाज सुरू झाले आहे. शाळा, व्यायामशाळा, जिम, चित्रपट गृह याच बरोबर सर्वच ठिकाणची धार्मिकस्थळे उघडी करण्यात आली आहे. दिवाळीनंतर अनेक ठिकाणच्या ग्राम देवतांच्या यात्रेचा हंगाम सुरू होतो.\nया वर्षी यात्रेचा हंगाम सुरू असून कोरोनाच्या सावटाखाली धार्मिक कार्यक्रम पार पडू लागले आहे. यासाठी प्रशासनाने भाविकांच्या उपस्थितीवर निर्बंध लावले आहेत. धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. देवतांच्या यात्रेत ही उपस्थिती संख्येचे नियम केले आहेत. यात्रा म्हटले की पाहुणे, मित्र मंडळी यांची गर्दी ओघाने आलीच.\nगर्दी जमल्यास संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे तसेच लॉकडाउनचे नियम मोडल्यास प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला जाण्याची भीती आहे. त्यामुळे गावो गावच्या देवस्थान समित्या बैठका घेऊन कोरोणाच्या पार्श्वभूमीवर यात्रा महोत्सव रद्द करण्याचे निर्णय घेत आहे. त्यामुळे प्रशासनाने मंदिरे जरी उघडी केली असली तरी यात्रा महोत्सववर बंदीच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे\nमातोश्रीवर उरकला प्रेम विवाह अन् नामकरण सोहळा, पाणावले अनेकांचे डोळे\nस्वयंस्फूर्तीने यात्रा रद्द चा होतोय निर्णय\nकोरोना बधितांची संख्या पहिल्या तुलनेत जरी कमी झाली असली तरी महामारी अजून संपली नाही. लस निर्मिती सुरू असली तरी ती सर्वसामान्यच्या हातात येईपर्यंत धास्ती कायम राहणार आहे. कोरोना बाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. त्यामुळे गावोगावच्या मंदिर समित्या स्वयंस्फूर्तीने बैठका घेऊन यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेत आहे. त्यामुळे प्रशासनाचा ताण मोठया प्रमाणात का होईना कमी होण्यास मदत होत आहे एव्हडे मात्र खरे.\nगावोगावी यात्रेत खेळण्यासह विविध वस्तूंच्या दुकान गेल्या 20 वर्षांपासून लावत आले आहे. परिसरातील यात्रेसाठी दुकाने सहा ते आठ महिन्यांपूर्वीचे मालाचे नियोजन करण्यात येते. यंदा कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती हालाकीची झाली असून, यात्राही रद्द होत असल्यामुळे आगामी काळात उदरनिर्वाह कसा करणार असा सवाल निर्माण झाला आहे.\n- हमीदभाई बागवान, लघु व्यावसायिक, लोणी.\n(संपादन - विवेक मेतकर)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोरोना काळातील सामाजिक सद्भावना, सलोखा राखण्यात सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेले योगदान महत्वाचे- नवाब मलिक\nपरभणी ः जे धार्मिक सलोखा राखून एकात्मतेचे दर्शन दाखविले, सदभावना दाखविली ती अत्यंत मोलाची आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये यासाठी प्रशासनाला कठोर...\nइंस्टाग्रामवरील प्रेमासाठी अल्पवयीन मुलीने सलग दोन दिवस केला ९०० किमीचा प्रवास; मोबाईलवरून मिळायचे निर्देश\nनागपूर : इंस्टाग्रामवर बिहार येथील तरुणासोबत अल्पवयीन मुलीची मैत्री झाली. तरुणाला भेटण्यासाठी मुलगी घर सोडून बिहारला निघाली. काटोल पोलिसांनी समयचुकता...\n नियोजन आराखड्यात १११ कोटी कपातीची चिन्हे\nनाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या सन २०२१-२२ च्या प्रारूप आराखड्याची येत्या शनिवारी (ता.३०) पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार...\nचीनच्या जीवावर पाकिस्तानचे लसीकरण; पुढील आठवड्यात सुरवात\nइस्लामाबाद : गेल्या एक वर्षापासून कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. अजूनही कोरोनाचं संकट संपुष्टात आलं नाहीये. जगभरात विविध देशात...\nभाविकांचा भ्रमनिरास : प्रथमच हारफूल, प्रसादाशिवाय होणार गणेशाची पूजा; तिळी चतुर्थीसाठी नवे नियम\nनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रविवारी (ता. ३१) तिळी चतुर्थीच्या निमित्ताने श्री गणेश टेकडी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना हारफूल...\nप्रतिबंधक लस घेतली का काय म्हणते तब्येत अशी विचारपूस करत निलंगेकरांनी कोरोना केंद्राला दिली भेट\nनिलंगा (जि.लातूर) : कोरोना प्रतिबंधक लस घेतली का काय म्हणते तब्येत..बरी आहे ना..चिंता करू नका काय म्हणते तब्येत..बरी आहे ना..चिंता करू नका अशी विचारपूस निलंगा येथील कोरोना प्रतिबंधक लस...\nपदाचे अवमूल्यन झाल्याचे पुस्तक वाचल्यावर वाटणार नाही, दरेकर यांची शरद पवारांना हमी\nमुंबईः विरोधी पक्षनेत्यांबाबत भावना व्यक्त करणे हा आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा अधिकार आहे. मात्र विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेता म्हणून मी...\nनाशिक जिल्हा परिषदेतर्फे कोरोना काळात आतापर्यंत ६५ टक्के निधी खर्च - लीना बनसोड\nनाशिक : राज्यात सत्तांतर झाल्यावर निधी परत जाण्याचे प्रमाण प्रचंड होते. त्यामुळे पालकमंत्री छगन भुजबळ यांना सलग दोन वेळा बैठक घ्यावी लागली होती....\nमालवाहतुकीमध्ये नांदेड रेल्वे विभाग अग्रेसर, सव्वापाच कोटीचा महसुल मिळवला\nनांदेड ः कोरोना काळामध्ये सर्वप्रकारची वाहतुक सेवा बंद होती. त्यामध्ये रेल्वेचाही समावेश होता. मात्र, अत्यावश्यक सेवा म्हणून रेल्वेची मालवाहतूक सुरु...\nCorona Vaccine Centre: मुंबईत लवकरच आणखी 25 लसीकरण केंद्र\nमुंबई: मुंबईत लसीकरण केंद्रांची क्षमता वाढविण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला असून येत्या आठवड्याभरात नवे 25 लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत....\nबालवाडी शिक्षिकांना नोकरीची धास्ती ; अंगणवाडीत समाविष्ट करण्याचा निर्णय अजूनही कागदावरच\nकोल्हापूर : जिल्ह्यातील त्रेसष्ट अनुदानित बालवाड्यांना अंगणवाडीत समाविष्ट करण्याचा निर्णय अद्याप कागदोपत्रीच आहे. अनुदान बंद झाल्याने...\nसांगोला तालुक्‍यात पहिल्याच दिवशी 12 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी मारली दांडी \nसांगोला : राज्य शासनाच्या आदेशाने पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग बुधवार (ता. 27) पासून सकाळी 11 ते दुपारी दोन वाजेपर्यंत भरवण्यात आले. सांगोला तालुक्‍...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/bihar-election-2020-bjp-janata-dal-alliance-winning-bihar-assembly-elections-371197", "date_download": "2021-01-28T13:07:49Z", "digest": "sha1:M6X2BJJNHGQFX4QQ7EQCYJDFSM6YCCKY", "length": 22599, "nlines": 287, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bihar Election 2020: भाजप आता 'ड्राईव्हिंग सीट'वर - bihar election 2020 BJP Janata Dal alliance winning Bihar Assembly elections | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nBihar Election 2020: भाजप आता 'ड्राईव्हिंग सीट'वर\nबिहार विधानसभा निवडणुकीत भाजप-संयुक्त जनता दल आघाडीने बाजी मारल्याचे चित्र असले तरी मुख्यमंत्री नीतिशकुमार यांचे नेतृत्व, प्रतिमा आणि राजकीय ताकद यात लक्षणीय घसरण झाली.\nसुरवातीस एकतर्फी वाटलेल्या आणि नंतर विलक्षण चुरशीच्या ठरलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप-संयुक्त जनता दल आघाडीने बाजी मारल्याचे चित्र असले तरी मुख्यमंत्री नीतिशकुमार यांचे नेतृत्व, प्रतिमा आणि राजकीय ताकद यात लक्षणीय घसरण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर मतदारांनी वाढीव विश्‍वास व्यक्त करून भाजपच्या पदरात भरघोस जागांचे दान टाकले.\nदिवंगत नेते रामविलास पासवान यांचा पक्ष अस्तंगत झाल्याची लक्षणे स्पष्ट झाली. उत्तर प्रदेशापाठोपाठ बिहार काबीज करण्याच्या टप्प्यावर भाजपने मजल मारल्याचे या निकालांवरून स्पष्ट झाले. देशाच्या आणि विशेषतः हिंदी पट्ट्यातील राजकारणात उत्तर प्रदेश व बिहारचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. भाजपने उत्तर प्रदेश पूर्वीच काबीज केला होता परंतु त्यांना ते यश बिहारमध्ये प्राप्त झाले नव्हते. आता ती बाब त्यांच्या टप्प्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे. बिहारचे राजकारण, राज्यकारभार आपल्या पद्धतीने चालविण्याची मनीषाही आता भाजपला पूर्ण करण्याची स्थिती निर्माण झाली आहे. आता खऱ्या अर्थाने भाजप बिहारमध्ये ‘ड्रायव्हिंग सीट'' मध्ये म्हणजेच चालकाच्या आसनावर आरूढ झाला आहे.\nजगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nस्वबळावर जिंकणे नीतिशकुमार यांना अशक्य\nया निवडणुकीच्या निमित्ताने नीतिशकुमार यांच्या जनाधाराच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. नीतिशकुमार हे स्वबळावर किंवा बिहारमधील जातीनिष्ठ राजकारणात केवळ ‘सुशासन बाबू’च्या किंवा स्वच्छ प्रतिमेच्या आधारे निवडणूक जिंकू शकत नाहीत हे स्पष्ट झाले. कधी भाजप किंवा गेल्या वेळेप्रमाणे लालूप्रसाद यांच्या सारख्या बळकट जनाधार असलेल्यांच्या मदतीनेच ते यशस्वी होऊ शकतात हे स्पष्ट झाले आहे. तीच बाब दिवंगत रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षालाही लागू पडते आणि ते या निवडणुकीने पुन्हा एकदा स्पष्ट केले. भाजपकडे उच्चवर्णीय ब्राह्मण, ठाकूर, भूमिहार, वैश्‍य आणि शहरी समाज असा एक ठोस जनाधार निर्माण झाल्याचे जे चित्र विविध राज्यात पाहण्यास मिळते ते बिहारमध्येही दिसले.\nदेशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nराजदने जनाधार टिकवून ठेवला\nलालूप्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या जागा कमी झालेल्या असल्या तरी त्यांनी बहुतांशाने त्यांचा जनाधार टिकवून ठेवल्याचे चित्र दिसून येते. २०१५ मध्ये राष्ट्रीय जनता दलास ८१ जागा मिळाल्या होत्या आणि मतमोजणीचा एकंदर कल पाहता या पक्षाने सत्तरच्या पुढे मजल मारलेली आहे. विशेष म्हणजे लालूप्रसाद यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांनी ज्या तडफेने प्रचार केला ते पाहता हे यश निश्‍चितच उल्लेखनीय मानावे लागेल. या तरुण आणि काहीशा अननुभवी व पोरसवद्या नेत्याचा मुकाबला मोदी आणि नीतिशकुमार यांच्यासारख्या मातब्बरांशी होता आणि म्हणूनच या विषम सामन्यातही या पक्षाला त्यांनी जे यश मिळवून दिले ते प्रशंसनीय आहे.\nया निवडणुकीच्या निमित्ताने बिहारला तेजस्वी यादव यांच्यासारख्या एका तरुण व तडफदार आणि झुंजार नेत्याचा लाभ झाला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एका मुलाखतीत त्यांनी संभाव्य पराभवाबाबत बोलताना हेच सांगितले की ते अजून खूप तरुण आहेत आणि वय त्यांच्या बाजूने असल्याने या निवडणुकीत पराभव झाला तरी ते चालू शकते. तेजस्वी यांनी जातपात किंवा सामाजिक न्यायापेक्षा रोजगार आणि आर्थिक न्याय अशा नव्या संकल्पनांच्या आधारे प्रचार केला आणि त्यामुळे त्यांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळाला, असे निरीक्षण व्यक्त केले गेले. याचा अर्थ बिहारमध्ये सुप्त पातळीवर जातीचा प्रभाव असला तरी मतदार आता प्रगती व विकासालाही प्राधान्य देऊ लागल्याचे या निवडणुकीवरून स्पष्ट झाल्याचे मानले जाते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nइंस्टाग्रामवरील प्रेमासाठी अल्पवयीन मुलीने सलग दोन दिवस केला ९०० किमीचा प्रवास; मोबाईलवरून मिळायचे निर्देश\nनागपूर : इंस्टाग्रामवर बिहार येथील तरुणासोबत अल्पवयीन मुलीची मैत्री झाली. तरुणाला भेटण्यासाठी मुलगी घर सोडून बिहारला निघाली. काटोल पोलिसांनी समयचुकता...\nBudget 2021: भाजप सरकारच्या काळात अर्थसंकल्पात आमूलाग्र बदल; जाणून घ्या इतिहास\nBudget 2021: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी, 2021 ला 2021-22 चे बजेट सादर करतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मांडल्या...\n‘परमवीरचक्र मिळायला हवे होते’\nहैदराबाद - गलवान खोऱ्यात चीनविरुद्धच्या संघर्षातील हुतात्मा कर्नल संतोष बाबू यांना परमवीरचक्र मिळायला हवे होते, अशी भावना त्यांच्या माता-पित्याने...\nजंगल सफारी करताना जंगल कसं पाहायचे घ्या जाणून\nसांगली : जंगल म्हटलं की समोर दिसतो तो वाघ. या निसर्गचक्राचा तो अधिष्ठाता आहे. वाघ म्हणजे सर्व सृष्टीचा जीवनदाता. जिथे वाघ राहतो तो भाग घनदाट...\nविड्याचे पान शुभ कार्यात का आहे महत्वाचे; अन्‌ आरोग्‍यदायी फायदे\nजळगाव : विड्याच्या पानाला केवळ महाराष्ट्रीय लोकांमध्येही नाही तर इतर धर्मांतील लोकांमध्ये देखील महत्व आहे. बंगाली लोकांमध्ये लग्नामध्ये वधूच्या...\nगलवानमधील शहीद जवानांना वीरता पुरस्कार दिल्याने चीनचा तीळपापड; जाणून घ्या खरं कारण\nबिजिंग- मागील वर्षी जून महिन्यात गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला. यात भारताचे जवान शहीद झाले होते. चीनचेही काही सैनिक मारले...\n' माळीनगरच्या शिक्षकासह सहा रायडर्स मारणार चार हजार किलोमीटर सायकलिंगने जवानांना सॅल्यूट\nमाळीनगर (सोलापूर) : \"सैनिक हो तुमच्यासाठी' (राईड फॉर द सोल्जर्स) या मोहिमेत महाराष्ट्रातील सहा जण कोटेश्वर मंदिर (कच्छ, गुजरात) ते किबीथू (अरुणाचल...\nमोबाईल वापरातही मुलगा-मुलगी भेद; कुटुंबांची मानसिकता संतापजनक\nनवी दिल्ली - डिजिटल जमान्यात आपण नवनवीन तंत्रज्ञान हाताळत आहोत. रोज बाजारात काही ना काही नवीन अपडेट येत आहेत. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसत...\nआता स्थलांतरितांना मिळणार सुरक्षा अन् सहाय्यही - अर्जुन मुंडा\nनाशिक : कोरोना महामारीमध्ये स्थलांतरित मजुरांच्या पायपिटीतून विदारक चित्र देशापुढे आले. पण नेमके किती स्थलांतरित मजूर आहेत याची आकडेवारी सरकारकडे...\nपश्चिम बंगालनंतर शिवसेना उत्तर प्रदेशातही लढवणार निवडणुका\nमुंबई: पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय शिवसेनेने जाहीर केला आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुकाही शिवसेना लढणार असल्याची...\nSerum Institute Fire: मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत; सायरस पुनावालांनी केली घोषणा\nपुणे : सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत जीव गमवावा लागलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याचे सीरम...\nकाँग्रेस शोधतेय राहुल गांधींना पर्याय; अध्यक्षपदाच्या शर्यतीत ज्येष्ठ नेता\nनवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अद्यापही काँग्रेसला अध्यक्षपदासाठी उमेदवार मिळालेला...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-jalgaon-news-late-night-family-tolk-girl-suicide-room-387137", "date_download": "2021-01-28T11:44:27Z", "digest": "sha1:BR6WNWDIU7MLPFQHRYLK5J4PDWKXM3IX", "length": 17364, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "रात्री गप्पा मारल्या अन्‌ पहाटे घेतला गळफास - marathi jalgaon news late night family tolk but girl suicide room | Jalgaon City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nरात्री गप्पा मारल्या अन्‌ पहाटे घेतला गळफास\nरात्रीचे जेवण घेवून परिवारातील सर्व सदस्‍य एकत्र बसले आणि गप्पा मारल्‍या. इकडच्या तिकडच्या गप्पा केल्‍यानंतर सर्वजण झोपले. पण दुसऱ्या दिवसाची सकाळ परिवारासाठी आक्रोश करणारी ठरेल असा विचार देखील त्‍यांनी केला नव्हता. ते या परिवाराला अघटीत घटनेतून आले.\nजळगाव : अयोध्यानगरातील रहिवासी अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरूणीने राहत्या घरात ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकलेले नाही.\nबांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेणाऱ्या जान्हवी मिलिंद खडके (वय १९, रा. हनुमान मंदिराजवळ अयोध्यानगर) या तरूणीने शुक्रवारी मध्यरात्री राहत्या घरात ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. सदर घटना पहाटे सहाच्या सुमारास उघडकीस आली. मुलीने आत्महत्या केल्याचे पाहून नातेवाईकांनी आक्रोश केला.\nरात्री जान्हवीने कुटुंबातील सदस्यांसोबत गप्पा मारल्यानंतर अचानक तिने हे का केले, याबाबत आश्‍यर्च व्यक्त होत आहे. आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप कळू शकले नाही. जान्हवीचे वडील किराणा दुकान चालवितात. एकुलत्या मुलीने आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली होती. वडील मिलिंद, आई हर्षासह जान्हवीचा लहान भाऊ जतीन असा परिवार आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, कॉन्स्टेबल नरसिंग पाडवी, सचिन मुंडे यांनी घटनेचा पंचनामा केला. याबाबत वृत्त कळताच नातेवाईकांना जिल्हा शासकीय रूग्णालयात एकच गर्दी केली होती.\nसंपादन ः राजेश सोनवणे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाविकांचा भ्रमनिरास : प्रथमच हारफूल, प्रसादाशिवाय होणार गणेशाची पूजा; तिळी चतुर्थीसाठी नवे नियम\nनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रविवारी (ता. ३१) तिळी चतुर्थीच्या निमित्ताने श्री गणेश टेकडी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना हारफूल...\nतरुणांच्या थरारक कृ्त्याची पंचक्रोशीत चर्चा ; १० फूट मगर नेली चक्क खांद्यावरुन\nसांगली : मगर दिसली की ‘पळा, पळा’ म्हणायची वेळ येते. मगरीचा धोका नेहमीचा असल्याने तिला जेरबंद करावे आणि दूर कुठेतरी सोडावे, असा विचारही कुणी केला नसता...\nनाशिक तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर\nनाशिक : नाशिक तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण गुरुवारी (ता. 28) जाहीर झाले. त्यात, १९९५ पासून २०२० पर्यंत चक्राकार पध्दतीने...\nBudget 2021: भाजप सरकारच्या काळात अर्थसंकल्पात आमूलाग्र बदल; जाणून घ्या इतिहास\nBudget 2021: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी, 2021 ला 2021-22 चे बजेट सादर करतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मांडल्या...\n सरपंचपदाचे आरक्षण जाहीर, मात्र त्या प्रवर्गाचा सदस्यच विजयी नाही\nमंगळवेढा (सोलापूर) : ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सुरू झालेल्या निवडणुकीनंतर विविध ग्रामपंचायतींचे गमतीदार किस्से ऐकायला मिळत होते....\nसांगलीत अजूनही मटक्याचे पीक जोमात ; मटका ‘ओपन’, कारवाई ‘क्‍लोज’\nसांगली : मामा, भाऊ, भाई...या साऱ्यांच्या पश्‍चात जिल्ह्यात मटक्‍याचे जाळे आणखी घट्ट झाले आहे. मटका संपला असा कितीही दावा केला तरी जिल्ह्यात मटक्...\nहक्क आहेत तशी काही कर्तव्येही आहेत, याची ठेवा जाणीव \"यिन'च्या संवादामध्ये तरुणाईचा संदेश\nसोलापूर : \"प्रजासत्ताक' या शब्दाचा खरा अर्थ समजून घेऊन त्यासाठी कृती करण्याची वेळ आज आली आहे. हक्क आहेत तर सोबतच कर्तव्येही आहेतच. हक्क व कर्तव्य...\nकर्जमुक्तीत ३३८ कोटींचा निधी वाटप : पालकमंत्री सत्तार\nधुळे, ता. २७: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४४ हजार ५७९ शेतकऱ्यांना ३३८ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे. अशा...\nपत्रकारांमध्ये देश महासत्ता बनविण्याची ताकद - IGP प्रतापराव दिघावकर\nदिंडोरी (जि.नाशिक) : जोपर्यंत शेतकरी सुखी होत नाही तोपर्यंत देश महासत्ता होऊ शकत नाही, त्यामुळे पत्रकारांनी शेतकऱ्यांचे प्रश्न प्रामुख्याने हाताळले...\nअखेर प्रशासनाला आली जाग, चिखलदरा-परतवाडा रस्त्याच्या कामाला सुरुवात\nचिखलदरा (जि. अमरावती) : अखेर विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्याच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. याबाबत 'सकाळ'ने वृत्त प्रकाशित केले आहे....\n\"अहिल्यादेवी होळकर स्मारकाची महिनाभरात प्रक्रिया सुरू होईल; मी पालकमंत्री आहे, काळजी करू नका \nसोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या स्मारकाची प्रक्रिया महिनाभरात सुरू होईल, असे आश्वासन पालकमंत्री...\nनांदेड : अपघातात दुचाकीस्वार ठार, एक जखमी; राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची पहाट\nवाई बाजार ( जिल्हा नांदेड) : वाई बाजारच्या वाघाई टेकडी ते साईनगर समाधान जाधव यांच्या शेताजवळ राष्ट्रीय महामार्गावर गुरुवार (ता. २८) सकाळी अंदाजे नऊ...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/due-heavy-rains-mangalwedha-village-water-has-infiltrated-trade", "date_download": "2021-01-28T11:54:45Z", "digest": "sha1:GDJQ3PY3HBX4TCCOL34CKBEYPNWYCO6Y", "length": 19546, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "अतिवृष्टीने उडाली मंगळवेढ्यात दाणादाण ! व्यापारी गाळ्यात पाणी शिरल्याने लाखों किंमतीच्या साहित्याचे नुकसान - Due to heavy rains in Mangalwedha village water has infiltrated in the trade shops | Solapur Latest News Updates in Marathi - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nअतिवृष्टीने उडाली मंगळवेढ्यात दाणादाण व्यापारी गाळ्यात पाणी शिरल्याने लाखों किंमतीच्या साहित्याचे नुकसान\nतालुक्यात माळवद असलेली घरांची पडझड झाली. पिके पाण्यात गेली आहेत. बहुतांश गावाला जोडणारे रस्ते देखील बंद झाले.\nमंगळवेढा (सोलापूर) : दमदार पावसाच्या हजेरीने पाऊस नको असे म्हणण्याची वेळ आली आहे. सलग पडलेल्या पावसामुळे शहरात असलेल्या नगरपालिकेच्या गैबीपीर व्यापारी गाळ्यात पाणी आल्यामुळे व्यापाऱ्यांच्या मालाचे नुकसान झाले. कोरोनामुळे अडचणीत आलेला व्यापारी आता पावसामुळे अधिकच अडचणीत आला.\nहवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना महसूल प्रशासनाने दिल्या होत्या. त्यामुळे पावसापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित जागेचा आसरा घेतला. तालुक्यात माळवद असलेली घरांची पडझड झाली. पिके पाण्यात गेली आहेत. बहुतांश गावाला जोडणारे रस्ते देखील बंद झाले.\nसहा महिन्यापासून कोरोनामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी आता कोरोना विसरत आता पावसापासून बचाव करण्यासाठी स्वतःचा जीव, जनावरे वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले, अशा परिस्थितीत शहरातील व्यापारी गाळ्यामध्ये चित्राच्या पावसाने तळघरातील गाळ्यात पाणी शिरले आहे. त्यात मालाचे व महत्त्वाच्या साहित्याचे नुकसान झाले.\nशहरातील बँका पतसंस्थांचे कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केलेले व्यापारी सहा महिन्यापासून कोरोनाच्या संकटामुळे अधिकच अडचणीत आला. त्यामुळे त्यांना बँकाकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते नगरपालिकेचे भाडे आणि कौटुंबिक खर्च भागवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. अशा परिस्थितीत ना बँकेने दिलासा दिला, ना पालिकेने आधार दिला, नगरपालिकेचे भाडे भरण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.\nअशा परिस्थितीत काही संघटनांनी या काळातील व्यापारी गाळ्याचे भाडे माफ करावे, अशी मागणी केली. परंतु पालिका प्रशासनाने सकारात्मक विचार केला नाही, अशा परिस्थितीत आता पावसाचे पाणी गाळ्यात आल्यामुळे हा व्यापारी आणखीनच अडचणीत आला.\nकाही व्यापाऱ्यांनी हे पाणी काढण्यासाठी रात्र जागून काढली. तर काही व्यापाऱ्यांनी जीवाच्या भितीने नुकसान झालेले बरे अशी मानसिकता केली. नगरपालिका प्रशासनाने पाण्याची विल्हेवाट तातडीने लावावी. खासगी मालकाच्या गाळ्यातही मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने त्याचे नुकसान झाले, या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.\nसंपादन - सुस्मिता वडतिले\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिल्हा माहेश्‍वरी सभेच्या शिबिरात 275 जणांचे रक्तदान\nसोलापूर ; जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला एकूण 275 रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवला शहरातील ओम...\n\"सहकारमहर्षी'च्या सात लाख 51 हजार पोती साखरेचे पूजन \nअकलूज (सोलापूर) : सहकार महर्षी कारखान्याच्या 7 लाख 51 हजार साखर पोत्याचे पूजन संचालक रावसाहेब पराडे यांच्या हस्ते तर सहवीज निर्मिती प्रकल्पातील 4...\nशंकरपाळ्या अन् कारल्याच्या भांडणात छोट्या भावाची एन्ट्री, वाद मिटणार की आणखी वाढणार\nअकोला: तुम्ही लहान मुलांची भांडणं कधी बघीतली आहेत का त्यांची भांडणं तशी मजेशीर असतात. ते एवढे निरागस असतात की, त्यांचं कितीही सिरीअस...\nवैद्यकीय तंत्रज्ञान व विधी क्षेत्रात मराठीचा उपयोग शक्‍य : प्राचार्य डॉ.आय.जी.तांबोळी यांचे मत\nसोलापूरः नियोजनबद्ध प्रयत्न झाल्यास वैद्यकीय तंत्रज्ञान व विधी क्षेत्रात देखील मराठी भाषेचा उपयोग चांगल्या पध्दतीने करता येऊ शकतो असे प्रतिपादन...\n सरपंचपदाचे आरक्षण जाहीर, मात्र त्या प्रवर्गाचा सदस्यच विजयी नाही\nमंगळवेढा (सोलापूर) : ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सुरू झालेल्या निवडणुकीनंतर विविध ग्रामपंचायतींचे गमतीदार किस्से ऐकायला मिळत होते....\nहक्क आहेत तशी काही कर्तव्येही आहेत, याची ठेवा जाणीव \"यिन'च्या संवादामध्ये तरुणाईचा संदेश\nसोलापूर : \"प्रजासत्ताक' या शब्दाचा खरा अर्थ समजून घेऊन त्यासाठी कृती करण्याची वेळ आज आली आहे. हक्क आहेत तर सोबतच कर्तव्येही आहेतच. हक्क व कर्तव्य...\nझेंडा फडकावण्यावरून बार्शीच्या सुलाखे हायस्कूलच्या प्राचार्यांना दिली शिक्षकाने पेटवून घेण्याची धमकी \nबार्शी (सोलापूर) : शहरातील सुलाखे हायस्कूलमधील शिक्षकाने, उपमुख्याध्यापिकेच्या हस्ते शाळेचे ध्वजवंदन होणार असेल तर शाळेतच पेटवून घेईन, अशी धमकी...\nपुणे-सोलापूर रस्त्यावरील अपघातात महिला जागीच ठार\nकुरकुंभ : पुणे सोलापूर रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळ अज्ञात चार चाकीच्या धडकेने महिला जागीच ठार झाली. ही घटना सोमवारी (ता. 25) रात्री साडेआठ...\n\"अहिल्यादेवी होळकर स्मारकाची महिनाभरात प्रक्रिया सुरू होईल; मी पालकमंत्री आहे, काळजी करू नका \nसोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या स्मारकाची प्रक्रिया महिनाभरात सुरू होईल, असे आश्वासन पालकमंत्री...\nतोंडओळख असलेल्या तरुणासोबत जेजुरीला जाणं महिलेला पडलं महागात\nलोणी काळभोर (पुणे) : सोलापुर जिल्हातील एका महिला शिक्षिकेला केवळ जुजबी तोंड ओळख असलेल्या इसमाबरोबर फिरणे चांगलेच अंगलट आले आहे. योगेश पाटील...\nकरमाळा सरपंच आरक्षण : देवळाली, साडे सर्वसाधारणसाठी तर अनुसूचित जातीसाठी वीट व जातेगाव\nकरमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील वीट, जातेगाव ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी तर जेऊर, कोर्टी, कंदर, केम नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तर...\nअनुदानासाठी 40 हजार शिक्षकांचे उद्यापासून आझाद मैदानावर आंदोलन 17 संघटनांनी स्थापन केली समन्वय समिती\nउत्तर सोलापूर : राज्यातील विना अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांना शासनाने अनुदान देण्याचा निणर्य घेतला आहे. शासनाने घोषित केलेल्या वीस टक्के वाढीव...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/author/prabhodh-despande/page/2/", "date_download": "2021-01-28T11:06:17Z", "digest": "sha1:32XUJYTWYTD3NVCKCBP7TPJC2ADY2GKB", "length": 14742, "nlines": 252, "source_domain": "www.loksatta.com", "title": "प्रबोध देशपांडे | Page 2, प्रबोध देशपांडे | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nArticles Posted by प्रबोध देशपांडे\nआता करोनाबाधितांची मूळ जिल्ह्यातच नोंद; आकडेवारीतील गोंधळ दूर करण्याचे प्रयत्न\nअकोला व वाशीम जिल्ह्यात या प्रमाणे बदल करण्यात आला आहे.\nकरोना उपचारात होमिओपॅथी बेदखल\nशासनाच्या मार्गदर्शक सूचनांकडेही दुर्लक्ष\nहोतकरूंसाठी ‘ते’ ठरले खाकी वर्दीतील देवदूत\nतळागाळातून घडवले शेकडो प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी\nराष्ट्रीय महामार्ग ६च्या चौपदरीकरणात अडथळ्यांची मालिका\nराज्यात स्वामित्वधन वसुलीच्या उद्दिष्टात तब्बल दीडपट वाढ\nखनिकर्म विभागाला ३,६०० कोटींचे लक्ष्य; वसुलीवर प्रश्नचिन्ह\n‘कर्जमुक्ती’च्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांचे पीक कर्ज अधांतरी\nजिल्ह्यातील २९ हजारांवर शेतकऱ्यांना फटका बसण्याची चिन्हे\nअकोला जिल्ह्य़ात करोना परिस्थिती चिंताजनक\nपालकत्वाच्या जबाबदारीपासून मंत्र्यांचा सोयीस्कर दुरावा\nवाशीम जिल्ह्यात साडेचार महिन्यांपासून पालकमंत्र्यांचा पत्ताच नाही\n…त्याशिवाय करोनाविरूद्धचे युद्ध जिंकणे नाही होणार शक्य\nगांधीग्रामचा गुळपट्टी उद्योग संकटात\nवारी, यात्रा, महोत्सव रद्द झाल्याने नुकसान\nटाळेबंदीत विदर्भातील शेतकरी आत्महत्या निम्म्यावर\nआत्महत्याग्रस्त सहा जिल्हय़ांतील हे चित्र आहे.\nपश्चिम वऱ्हाडात पीककर्ज वाटप मंद गतीने\nपीक कर्ज वाटपाची गती वाढत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे\nअकोल्यात बच्चू कडू यांच्याकडून संचारबंदीची घोषणा, मुख्य सचिवांच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर\nबच्चू कडू यांच्याकडूनच राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांकडे कानाडोळा\nविदर्भात कांदा उत्पादक अडचणीत\nउत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी विवंचनेत\n५० दिवसांपासून करोना योद्धांचा अविरत लढा\nरुग्णसेवेसाठी झटताहेत डॉक्टर व वैद्याकीय कर्मचारी\nअनावश्यक करोना चाचण्यांमुळे प्रयोगशाळांवर अतिरिक्त ताण\n‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक सूचनानुसार नमुने घेण्याच्या सूचना\nआता उत्पादकांना रडवतो आहे कांदा\nमातीमोल भावात विक्री करण्याची वेळ; उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी विवंचनेत\nकरोनामुळे देहदान चळवळीला खीळ\n‘डब्ल्यूएचओ’च्या मार्गदर्शक सूचनेनुसार देहदान प्रक्रिया बंद\nVIDEO : ‘फडणवीसजी आपण मुख्यमंत्री हवे होता..’ म्हणत पोलिसाने मांडली व्यथा\nदेवेंद्र फडणवीस यांनी पोलीस कर्मचाऱ्याचे म्हणणे ऐकून घेतले\nविदर्भाला राष्ट्रवादीचे झुकते माप\nमिटकरी यांना विधान परिषदेची आमदारकी\nअकोल्यात करोनामुळे आणखी चार जणांचा बळी\nआतापर्यंत एकूण ११ जणांचा मृत्यू; जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ८२ वर\nवाढत्या करोना संसर्गाने अकोलेकरांच्या चिंतेत भर, रुग्ण संख्या ४० वर\nएकाच दिवसांत आठ करोनाबाधित; डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश\nअकोला : शेतकरी गटाची भाजीपाला विक्रीत ७ कोटी ७१ लाखांची उलाढाल\nसंकट काळात अकोल्यातील शेतकऱ्यांकडून संधीचे सोने\nपश्चिम वऱ्हाडातील ५८ टक्के रुग्णांनी जिंकले करोनाविरोधी युद्ध\n३८ पैकी २२ रुग्णांची करोनावर मात; सहा दिवसांत एकही नवीन रुग्ण नाही\nवहिनीसाहेबांचा कुल लूक; बेबीबंपसोबत केलं फोटोशूट\nVideo : 'जिंदगी का सफर..'; कार्तिकी -रोनितचा रोमँण्टिक डान्स\nसगळी चूक नेहरू आणि गांधीजींचीच; बॉलिवूड पटकथा लेखकाचं ट्वीट चर्चेत\n ...म्हणून सिद्धार्थने शहनाजला फेकलं पाण्यात\n सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्रीनं दिले होते आत्महत्येचे संकेत; म्हणाली होती...\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://atharvapublications.com/category.php?id=7&sub_id=5", "date_download": "2021-01-28T11:02:38Z", "digest": "sha1:DBDVCPPSHYX2IWSHHJFESVOJWM7JBJ54", "length": 13224, "nlines": 322, "source_domain": "atharvapublications.com", "title": "Category", "raw_content": "\nखेळ आणि शारीरिक शिक्षण\nमानवी हक्क व आदिवासी अभ्यास\nम. गांधी/डॉ.आंबेडकर विचार व इतर\nशारीरिक शिक्षण व आरोग्य\nशासन निर्णय संग्रह (GR)\nसर्व स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा\nखेळ आणि शारीरिक शिक्षण\nमानवी हक्क व आदिवासी अभ्यास\nम. गांधी/डॉ.आंबेडकर विचार व इतर\nशारीरिक शिक्षण व आरोग्य\nशासन निर्णय संग्रह (GR)\nसर्व स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा\nभरतीपूर्व प्रशिक्षणार्थी आणि खेळाडूंसाठी मैदानी खेळांचे प्रशिक्षण\nराष्ट्रीय सेवा योजना : समाजजीवनातील योगदान\nद पेजबुक: डिजिटल प्रचाराचे रंजक अंतरंग\nवरिष्ठ महाविद्यालय संबंधी - शासन निर्णय संग्रह (फेब्रुवारी -२०१५ ते फेब्रुवारी -२०१६)\nसिंधू संस्कृती (भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान)\nपंचायतराज महिला आणि राजकीय सहभाग ( विशेष संदर्भ : धुळे जिल्हा )\nसौरऊर्जा - एक सुलभ प्रात्यक्षिक मार्गदर्शन\nजलस्वराज्य प्रकल्प ( गुणात्मक ग्रामीण विकासाचे तंत्र )\nवाचन : एक अमृतानुभव\nलेवा गणबोली : एक वास्तव ( बहिणाबाईंची काव्यबोली )\nएन. एस. एस. - साठी\nलेका बोले ... एकदा काय झालं \nभारतीय सण-उत्सवांचे ऐतिहासिक व सांस्कृ.महत्त्व\nवरिष्ठ महाविदयालय संबंधी शासन निर्णय संग्रह\nखानदेश आणि विदर्भ सीमाप्रदेशातील लोकसाहित्य\nमानव संसाधने व मूल्याधिष्ठीत समाज निर्मिती\nभारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (भाग २)\nमहिलांचे सामाजिक सांस्कृतिक योगदान\nविदर्भ वैखरी - डॉ. श्रीकांत तिडके गौरव ग्रंथ\nभारतीयस्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (भाग १)\nSocial Science: स्त्री-अभ्यास ,\tइतिहास ,\tभूगोल ,\tराज्यशास्त्र ,\tअर्थशास्त्र ,\tमानसशास्त्र ,\tसंरक्षणशास्त्र ,\tसमाजशास्त्र ,\tशिक्षणशास्त्र ,\tग्रंथालय व माहितीशास्त्र ,\tधर्म व तत्वज्ञान ,\tखेळ आणि शारीरिक शिक्षण ,\tमानवी हक्क व आदिवासी अभ्यास ,\tपत्रकारिता ,\tम. गांधी/डॉ.आंबेडकर विचार व इतर ,\tशारीरिक शिक्षण व आरोग्य ,\tशासन निर्णय संग्रह (GR) ,\tसंशोधन पध्दती ,\tइतर पुस्तके\nBest Sellers: मराठी ,\tहिंदी ,\tइंग्रजी\nEnglish & Literature: समिक्षा ,\tक्रमिक पुस्तके ,\tचरित्र आणि आत्मचरित्र ,\tमुलांची पुस्तके ,\tवैचारिक पुस्तके ,\tव्यक्तिमत्व विकास ,\tसंदर्भ पुस्तके ,\tकविता ,\tकादंबरी आणि कल्पना\nHindi & Literature: कविता ,\tकादंबरी आणि कल्पना ,\tसमिक्षा ,\tक्रमिक पुस्तके ,\tचरित्र आणि आत्मचरित्र ,\tमुलांची पुस्तके ,\tवैचारिक पुस्तके ,\tव्यक्तिमत्व विकास ,\tसंदर्भ पुस्तके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/sports/story-icc-world-cup-2019-indvssa-match-preview-confident-team-india-will-face-chokers-south-africa-in-its-first-match-of-world-cup-1810610.html", "date_download": "2021-01-28T13:15:08Z", "digest": "sha1:CDEPX2VJ2VATAU2WYLPYJVQ7QPYAVKOK", "length": 27739, "nlines": 295, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "icc world cup 2019 indvssa match preview confident team india will face chokers south africa in its first match of world cup, Sports Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nICC WC INDvsSA Match preview: घायाळ आफ्रिकेसमोर भारतीय वाघांचे तगडे आव्हान\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nविश्वचषकात पहिल्यांदा भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीच्या संघासमोर बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार आहे. स्पर्धेतील सलग दोन पराभवामुळे आफ्रिकेचा संघाचा आत्मविश्वास ढासळला आहे. विराट ब्रिगेड याचा फायदा उठवत स्पर्धेत विजयी सलामी देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. क्रिकेट जगतात फलंदाजीमध्ये अव्वलस्थानी असलेल्या कोहलीसाठी ही स्पर्धा नेतृत्वाची कसोटी घेणारी असेल. भारतीय संघ संतुलित असून ताफ्यात सामन्याला कलाटणी देणाऱ्या शिलेदारांजा भरणा आहे. भारतीय संघाने मागील नऊ एकदिवसीय सामन्यातील सहा सामने जिंकले आहेत. २०१७ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फायनलपर्यंत धडक मारलेला भारतीय संघाला यंदाच्या स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेला सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडने पराभूत केले आहे. तर दुसऱ्या सामन्यात त्यांना बांगलादेशनेही पराभवाचा धक्का दिला.\nICC WC 2019 : आफ्रिकेचा संघ धोकादायक : विराट कोहली\nयाशिवाय संघातील खेळाडू दुखापतीने त्रस्त आहेत. त्यांचा प्रमुख गोलंदाज असलेल्या डेल स्टेनने स्पर्धेतून माघार घेतली आहे. याशिवाय जलदगती गोलंदाज लुंगी एन्गिडी आणि भरवशाचा फलंदाज हाशिम आमलाही दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करतोय. एकूण दोन पराभव आणि दुखापतीनं ग्रस्त संघाला भारतासोबतचा सामना जिंकणे फारच आव्हानात्मक आहे. साऊथहॅम्प्टनमधील द रोझ बाऊलची खेळपट्टी गवत नाही. त्यामुळे ही खेळपट्टी फलंदाजासाठी अनुकूल असेल, असे मानले जात आहे. सामन्यावर पावसाचे देखील सावट आहे. कोहली भुवनेश्वर कुमारला संधी देणार का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल.\nसराव सामन्यात रविंद्र जडेजाने चांगली कामगिरी केली होती. त्याला संधी मिळणार का कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल जोडीवर कर्णधार विश्वास ठेवणार कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल जोडीवर कर्णधार विश्वास ठेवणार याशिवाय एकही सामना न खेळता केदार जाधवला संधी मिळणार की विजय शंकरची वर्णी लागणार याशिवाय एकही सामना न खेळता केदार जाधवला संधी मिळणार की विजय शंकरची वर्णी लागणार या अनेक प्रश्नांची उत्तरे उद्याच्या सामन्यातील संघ निवडीनंतरच मिळतील. दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्याच्या घडीला बॅकफूटवर असला तरी कागिसो रबाडाच्या गोलंदाजीत सामना फिरवण्याची ताकत आहे, हे देखील भारतीय संघाला विसरुन चालणार नाही. वातावरणाने काटा बदलला तर रबाडा घातक ठरू शकतो. रोहित-धवन जोडीची डोकेदुखी वाढवण्याची क्षमता त्याच्यात आहे. भारतीय सलामी जोडीचा आत्मविश्वास म्हणावा तसा दिसलेला नाही. ही जोडी लवकरात लवकर लयीत येणे स्पर्धेच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण आहे.\nICC WC 2019 : आफ्रिकेला मोठा धक्का, स्टेन 'गन' निकामी\nलेग स्पिनरच्या विरुद्ध रोहित शर्मा चाचपडताना दिसला आहे. दक्षिण आफ्रिकी कर्णधार फाफ ड्युप्लेसीस याचा फायदा घेत इमरान ताहिरच्या हाती लवकर चेंडू सोपवू शकतो. चौथ्या क्रमांकावर लोकेश राहुलची वर्णी जवळ जवळ निश्चित आहे. तो दबावात कशी खेळी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात लोकेश राहुल आणि धोनीनं दमदार खेळी केली होती. त्यांच्याकडून आशाच खेळीची अपेक्षा आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nमोहालीत ढगाळ वातावरण असेल, पण शक्यता धावांचा पाऊस पडण्याची\nICC WC 2019 : रबाडाचा कोहलीला शाब्दिक बाउन्सर\nICC WC 2019 : आफ्रिकेचा संघ धोकादायक : विराट कोहली\nICC WC 2019 : आफ्रिकेचा संघ धोकादायक : विराट कोहली\nजर्सी ब्लू असो वा व्हाइट रोहित 'हिट'च : भज्जी\nICC WC INDvsSA Match preview: घायाळ आफ्रिकेसमोर भारतीय वाघांचे तगडे आव्हान\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\n'माझ्यासाठी कर्णधार कोहलीनं सर्वस्व पणाला लावले'\n पाकची माजी कर्णधार सना मीरचा क्रिकेटला अलविदा\nICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्थगित करा : बीसीसीआय\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/australia", "date_download": "2021-01-28T12:18:01Z", "digest": "sha1:GMLPA2LIZUHF37GTVEGPDIP47RH4WL4Y", "length": 20720, "nlines": 176, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Australia Latest news in Marathi, Australia संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nMCG वरील विक्रमी गर्दी ही महिला क्रिकेटसाठी 'अच्छे दिन'चे संकेत\nऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियन महिलांनी पाचव्यांदा टी-२० विश्वचषक उंचावला. भारतीय महिलांची ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी त्यांनी हिरावून घेतली. स्पर्धा संपली पण विषय इथच संपत...\nVideo : आकाशात 'वटवाघळांचं वादळ', स्थानिक चिंतेत\nआकाशात घोंगावणारं हे 'वटवाघळांचं वादळ' पाहून ऑस्ट्रेलियामधील नगहाममधील स्थानिक चिंतेत पडले आहे. दररोज सांयकाळी लाखोंच्या संख्येनं वटवाघळं आकाशात उडताना दिसत आहेत, वटवाघळांची वाढती संख्या...\nअग्निशमन दलाला मदत करण्यासाठी तयार केला ३३८ फुटांचा पिझ्झा\nऑस्ट्रेलियाच्या सिडनीमधील एका बहिण-भावाने अग्निशमन दलासाठी निधी गोळा करण्यासाठी चक्क ३३८ फूटांचा पिझ्झा तयार केला. या पिझ्झाचे वजन ९० किलो ऐवढे आहे. पिएरे आणि त्याची बहिण रोजमेरी मॉइओ यांनी केवळ ४...\nरोहितच्या फटकेबाजीनं अख्तरला आठवली सचिनने दिलेली वेदनादायी जखम\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात धडाकेबाज कामगिरीचा सपाटा कायम ठेवत रोहित शर्माने निर्णायक सामन्यात शतकी खेळीनं भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला. या सामन्यातील रोहितच्या खेळीचं माजी पाक गोलंदाज शोएब...\nऑस्ट्रेलियात ५ हजार उंटांना गोळ्या घालून केलं ठार\nगेल्या पाच दिवसांत ऑस्ट्रेलियात ५ हजारांहून अधिक उंटांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं आहे, दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या दुष्काळग्रस्त भागात हेलिकॉप्टरमधून शॉर्पशूटरनं उंटांचा वेध घेत त्यांना ठार केलं...\nकांगारुंच्या शिकारीसाठी या ११ वाघांना मिळू शकते संधी\nIndia vs Australia, 1st ODI at Mumbai: मायदेशातील श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत एकहाती वर्चस्व मिळवल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया...\nऑस्ट्रेलियाच्या महाभंयकर आगीत प्राण्यांच्या दुर्मिळ आणि सर्वाधिक प्रजाती पृथ्वीवरून नष्ट होण्याची भीती\nऑस्ट्रेलिया गेल्या कित्येक दिवसांपासून आगीनं धुमसतंय. या आगीच्या भक्ष्यस्थानी माणसंच नाही तर प्राणी, पक्षी अगदी मुंगीएवढे लहान किटकही आले आहेत. या आगीचा फटका जगाच्या पाठीवर कुठेही न आढळणाऱ्या...\nऑस्ट्रेलियावर १० हजार उंटांची हत्या करण्याची वेळ\nगेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलिया आगीनं धुमसत आहे, या आगीत जळून लाखो प्राणी, पक्षी मृत्यूमुखी पडले आहेत. तर दुसरीकडे दुष्काळाचीही झळ सोसत असलेल्या ऑस्ट्रेलियावर १० हजार उंटांची हत्या...\nVIDEO: न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियामध्ये जल्लोषात नववर्षाचे स्वागत\nभारतामध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अवघे काहीतास बाकी राहिले आहेत. मात्र जगातील काही देशांमध्ये नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये २०१९ ला निरोप देत नवीन वर्षाचे...\n'त्या' धक्क्यातून मॅक्स'वेल' सावरतोय, लवकरच कमबॅक करण्याचे संकेत\nमानसिक अस्वस्थतेच्या कारणास्तव तडकाफडकी क्रिकेटपासून अनिश्चित काळासाठी दूर राहण्याचा निर्णय घेतेल्या ग्लेन मॅक्सवेल लवकरच कांगारुंच्या ताफ्यात सहभागी होण्याचे संकेत मिळत आहेत. त्याने विक्टोरिया...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/aiims-director-randeep-guleria-says-new-covid-19-strain-could-have-entered-india-prior-december", "date_download": "2021-01-28T12:39:00Z", "digest": "sha1:Q752KU2L3HD7I3IFLTFZFP6A6D2SSKHF", "length": 18690, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "ब्रिटनमधील कोरोनाचा नवा स्ट्रेन डिसेंबरपूर्वीच भारतात, AIIMS च्या प्रमुखांनी व्यक्त केली शक्यता - AIIMS Director Randeep Guleria says New Covid-19 strain could have entered India prior to December | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nब्रिटनमधील कोरोनाचा नवा स्ट्रेन डिसेंबरपूर्वीच भारतात, AIIMS च्या प्रमुखांनी व्यक्त केली शक्यता\nहा नवा स्ट्रेन अधिक संसर्गजन्य असल्याने चिंताजनक आहे.\nनवी दिल्ली : कोरोनाचा नवा स्ट्रेन गेल्या आठवड्यात ब्रिटनमध्ये सापडला आणि सगळीकडे पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण पसरले. हा नवा स्ट्रेन अत्यंत संसर्गजन्य असून आधीच्या कोरोना व्हायरसपेक्षा अधिक गतीने पसरण्याची क्षमता या स्ट्रेनमध्ये आहे. सध्या भारतात या स्ट्रेनची बाधा झालेले किमान 20 रुग्ण सापडल्याची माहिती आहे. याबाबत बोलताना All India Institute of Medical Sciences (AIIMS) चे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी काल बुधवारी सांगितलं की, कोरोनाचा हा नवा स्ट्रेन भारतात डिसेंबर महिन्याआधीच आला असण्याची शक्यता आहे.\nब्रिटनमध्ये हा नवा स्ट्रेन सप्टेंबरमध्ये आढळला आहे, त्यामुळे कदाचित नोव्हेंबर महिन्यातच तो भारतात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाचा हा नवा स्ट्रेन नेहमीच्या कोरोना विषाणूपेक्षा 70 टक्के अधिक संसर्गजन्य आहे. अधिकृतरित्या हा नवा स्ट्रेन डिसेंबरमध्ये सापडला असला तरीही तो त्याआधीच भारतात आला असावा का याविषयी एएनआयशी बोलताना रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं की, अशी शक्यता नाकारता येत नाही कारण ब्रिटनमध्ये या नव्या स्ट्रेनमुळे बाधित रुग्ण सप्टेंबर महिन्यात आढळले होते.\nहेही वाचा - नववर्षाच्या उत्साहाला आवर घाला\nत्यांनी म्हटलंय की, नव्या स्ट्रेनमुळे बाधित रुग्ण फारसे नसले तरीही या नव्या विषाणूबाबतची चर्चा सुरु असताना ब्रिटनसोबत प्रवास सुरु होता. हॉलंडमधील डाटा पहा, त्यांनी म्हटलंय की ब्रिटनमध्ये डिसेंबरमध्ये नोंद व्हायच्या आधीच लोकांना या नव्या स्ट्रेनची बाधा झाली होती. त्यामुळे अशी शक्यता आहे की, हा नवा स्ट्रेन डिसेंबरआधीच नोव्हेंबर महिन्यात भारतात आला असावा. त्यांनी पुढे म्हटलंय की, हा नवा स्ट्रेन अधिक संसर्गजन्य असल्याने चिंताजनक आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशिवसेनेचा भ्रष्टाचाराचा आरोप, सभापतीसोबत सभागृहातच तू-तू-मै-मै\nअकोला: जलशुद्धीकरणासाठी पी.ए.सी. पावडर पुरवठा करण्यासाठी स्थायी समितीने मंजुरी दिलेली निविदा चक्क २४.५ टक्के वाढवून कंत्राटदाराला...\nकोरोना काळातील सामाजिक सद्भावना, सलोखा राखण्यात सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेले योगदान महत्वाचे- नवाब मलिक\nपरभणी ः जे धार्मिक सलोखा राखून एकात्मतेचे दर्शन दाखविले, सदभावना दाखविली ती अत्यंत मोलाची आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये यासाठी प्रशासनाला कठोर...\nइंस्टाग्रामवरील प्रेमासाठी अल्पवयीन मुलीने सलग दोन दिवस केला ९०० किमीचा प्रवास; मोबाईलवरून मिळायचे निर्देश\nनागपूर : इंस्टाग्रामवर बिहार येथील तरुणासोबत अल्पवयीन मुलीची मैत्री झाली. तरुणाला भेटण्यासाठी मुलगी घर सोडून बिहारला निघाली. काटोल पोलिसांनी समयचुकता...\n यापेक्षा बुद्धाचा 'धम्म' आचरणात किती आणला यालाच मोठे महत्त्व- भदंत इन्दवन्श महाथेरो\nनांदेड : महाकारुनिक तथागताचा 'बुद्ध धम्म' हा कर्मकांड नसून तो जीवनमार्ग आहे. बुद्धाचा धम्म किती वाचला किती कळला\n'आमचे खास बंधू..' म्हणत उदयनराजेंकडून शिवेंद्रसिंहराजेंचं कौतुक; संभाजीराजेंच्या अनुपस्थितीची सातारकरांना हुरहुर\nसातारा : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे बंधूप्रेम महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजे...\nविराट कोहली आणि तमन्नाला केरळ हायकोर्टाची नोटीस; काय आहे प्रकरण\nकोची : केरळ उच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री तमन्ना भाटिया यांच्यासह मल्याळम अभिनेता अजू...\nसिस्टीम पडली बंद; आयटीआयचा ऑनलाईन पेपर रद्द\nजळगाव : दिल्ली येथील ‘डीजीइटी’तर्फे आज देशभरात ‘आयटीआय’च्या फिटर व इलेक्ट्रीकल्सच्या शेवटचा वर्षाचा पेपर ऑनलाइन होता. थेअरी व गणिताचा पेपर होता...\n नियोजन आराखड्यात १११ कोटी कपातीची चिन्हे\nनाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या सन २०२१-२२ च्या प्रारूप आराखड्याची येत्या शनिवारी (ता.३०) पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार...\n'सीक्रेट्स ऑफ लव्ह' तून होणार ओशोंचे दर्शन; मुख्य भूमिकेत रविकिशन\nमुंबई - जगप्रसिध्द आध्यात्मिक विचारवंत म्हणून प्रसिध्द झालेल्या आचार्य रजनीश तथा ओशो यांची महती सर्वांनाच ठाऊक आहे. भारतातील मध्यप्रदेशातील एका...\nचीनच्या जीवावर पाकिस्तानचे लसीकरण; पुढील आठवड्यात सुरवात\nइस्लामाबाद : गेल्या एक वर्षापासून कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. अजूनही कोरोनाचं संकट संपुष्टात आलं नाहीये. जगभरात विविध देशात...\nकोकणात दोन खासदारांमध्ये जोरदार राडा, विनायक राऊत- नारायण राणेंच्या खडाजंगीनंतर कार्यकर्तेही भिडले\nसिंधुदुर्ग : भाजप खासदार नारायण राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेच. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची...\nखरेदीकेंद्राकडून कापसाचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्याची कृषीमंत्र्यांकडे इमेलद्वारे तक्रार\nगेवराई(बीड): शासकीय कापूस खरेदी केंद्रावर घातलेल्या कापसाचे पैसे काही शेतकऱ्यांना अजूनही मिळाले नाहीत. त्यामुळे कापूस खरेदीचे पैसे न मिळाल्याने...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/cabinet-expansion-delays-because-congress-246254", "date_download": "2021-01-28T12:39:38Z", "digest": "sha1:7XSSOMBLHAAQE3Q7O7YV3RMAJGKB2UKV", "length": 20101, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "मंत्रिमंडळ विस्ताराला कॉंग्रेसचे \"ग्रहण'..! - Cabinet expansion delays because of Congress | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nमंत्रिमंडळ विस्ताराला कॉंग्रेसचे \"ग्रहण'..\nकॉंग्रेसमध्ये मंत्रिपदासाठी प्रचंड लॉबिंग सुरू असल्याने हायकमांडदेखील हवालदिल झाल्याची चर्चा आहे.\nमुंबई - महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन एक महिना लोटला, तरी मंत्रिमंडळ विस्ताराचा पेच कायम आहे. शिवसेना व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी तयार असल्याचे सांगितले जाते. मात्र, कॉंग्रेसमध्ये मंत्रिपदासाठी प्रचंड लॉबिंग सुरू असल्याने हायकमांडदेखील हवालदिल झाल्याची चर्चा आहे. जोपर्यंत कॉंग्रेसचे \"ग्रहण' सुटत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार रेंगाळण्याची शक्‍यता आहे.\nउद्या मंगळवारी (ता. 24) मंत्रिमंडळ विस्तार होणे अपेक्षित होते. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नागपूर अधिवेशनात त्याबाबतचे सूतोवाचही केले होते. मात्र, कॉंग्रेसची यादी अंतिम झाली नसल्याने हा मुहूर्त टळल्याची माहिती आहे. आता हा विस्तार शुक्रवारपर्यंत (ता. 27) लांबणीवर पडणार, असे सांगण्यात येते.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nदरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली. दिल्लीत कॉंग्रेसचे आज राजघाटावर एनआरसी कायद्याविरोधात आंदोलन असल्याने सर्व नेते व्यग्र होते. त्यातच झारखंड विधानसभा निकाल असल्याने प्रमुख नेत्यांना जबाबदारी देण्यात आली होती. झारखंडमध्ये सत्तास्थापनेचा पेच झाला, तर त्याबाबतची ठोस काळजी घेण्यासाठी हायकमांडमधील प्रमुख नेते लक्ष ठेवून होते. त्यामुळे मागील दोन-तीन दिवसांत कॉंग्रेसकडून मंत्रिपदाच्या उमेदवारांची यादी अंतिम झाली नसल्याची माहिती आहे.\nउद्यापर्यंत ही यादी अंतिम होऊ शकते. मात्र, त्यानंतर 25 व 26 ला मुख्यमंत्री नियोजित कार्यक्रमासाठी मुंबईबाहेर आहेत. त्यातच 26 ला सूर्यग्रहण व अमावास्या असल्याने विस्तार नको, अशी काही नेत्यांची मागणी असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. अशा स्थितीत मंत्रिमंडळ विस्तार 27 डिसेंबरपर्यंत लांबण्याची शक्‍यता आहे.\nसंभाव्य मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे 14, कॉंग्रेसचे 10 व शिवसेनेचे 12 मंत्री शपथ घेतील, असा दावा केला जात असला; तरी तूर्तास संपूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्‍यता कमी आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादीसह शिवसेना काही मंत्रिपदे रिक्‍त ठेवेल, असे मानले जाते.\nराष्ट्रवादी : अजित पवार, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, राजेंद्र शिंगणे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, भारत भालके, बाबा जानी दुर्राणी, अण्णा बनसोडे, अदिती तटकरे यांचा समावेश होण्याचे संकेत आहेत.\nतर कॉंग्रेसमधून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विजय वडेट्‌टीवार, अमीन पटेल, वर्षा गायकवाड, के. सी. पाडवी, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, सतेज पाटील, विश्‍वजित कदम, प्रणिती शिंदे, संग्राम थोपटे व सुनील केदार यापैकी दहा जणांचा समावेश असू शकतो.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमराठीच्या संवर्धनासाठी पुरस्कार विजेत्यांनी मार्गदर्शक व्हावे; सुभाष देसाई\nमुंबई : मराठी भाषेतील साहित्य निर्मीतीतील योगदानाबद्दल पुरस्कार प्राप्त साहित्यिकांनी मराठी भाषेच्या संवर्धन व वृद्धीसाठी मराठी भाषा विभागाला...\nखासदार सुळेंच्या पुढाकाराने 26 दृष्टीहिन मुलांनी अनुभवला शिवरायांचा तोरणा\nवेल्हे, (पुणे) : शिवरायांचा तोरणा मुंबई येथील २६ दृष्टीहिन मुलांनी प्रजाकसत्ताक दिनी सर करुन अनुभवला. यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांचे मोलाचे...\nठाण्यातील सेंट्रल पार्कसाठी मनसे आक्रमक; रखडपट्टीबद्दल पालिका आयुक्तांना विचारला जाब\nठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून \"कन्स्ट्रक्‍शन टीडीआर'च्या बदल्यात ढोकाळी येथील 20 एकरचा भूखंड एका विकासकाला विकसित करण्यासाठी देण्यात आला...\nमुंबई पालिकेच्या लसीकरणाचा पहिला टप्पा 14 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणार\nमुंबई: मुंबई महानगरपालिकेने आता येत्या 14 फेब्रुवारीपर्यंत किंवा त्याआधी लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, लसीकरण...\nभिवंडीत कापड डाईग कंपनीला भीषण आग; कापडाचे तागे व मशिनरी जळून खाक\nभिवंडी : भिवंडी तालुक्‍यातील सरवली ग्रामपंचायत हद्दीत कच्च्या कापडावर प्रक्रिया करणाऱ्या डाईंग कंपनीला आज पहाटे 3च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना...\nनांदेड : सरपंच आरक्षण प्रकरणाची उच्च न्यायालयात २९ रोजी सुनावणी\nहानेगाव (ता. देगलूर, जिल्हा नांदेड) : ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित केल्यानंतर ते पुन्हा रद्द करण्याच्या शासन निर्णयाला देगलूर...\n'या' दिवसांपासून सुरु होणार एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेची नोंदणी\nमुंबई: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेला यापूर्वी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती....\nशंकरपाळ्या अन् कारल्याच्या भांडणात छोट्या भावाची एन्ट्री, वाद मिटणार की आणखी वाढणार\nअकोला: तुम्ही लहान मुलांची भांडणं कधी बघीतली आहेत का त्यांची भांडणं तशी मजेशीर असतात. ते एवढे निरागस असतात की, त्यांचं कितीही सिरीअस...\nसिद्धार्थच्या गोंधळात गोंधळ; सोनाली कुलकर्णीने दिल्या हटके शुभेच्छा\nमुंबई - मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचा विवाह मराठमोळ्या पद्धतीनं पार पडला. पुण्यात झालेल्या या विवाहसोहळ्याला अभिज्ञा भावे,...\nपदाचे अवमूल्यन झाल्याचे पुस्तक वाचल्यावर वाटणार नाही, दरेकर यांची शरद पवारांना हमी\nमुंबईः विरोधी पक्षनेत्यांबाबत भावना व्यक्त करणे हा आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा अधिकार आहे. मात्र विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेता म्हणून मी...\nमराठा नेत्यांचा इशारा ते दीप सिद्धूचं शेतकरी नेत्यांबाबत गंभीर वक्तव्य; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर\n26 जानेवारीला दिल्लीत झालेल्या हिंसेत अनेक पोलिस जखमी झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पोलिसांची हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली. दीप...\nमोठी बातमी: राज ठाकरे हाजिर हो, बेलापूर कोर्टाकडून वॉरंट जारी\nमुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना बेलापूर कोर्टानं वॉरंट बजावलं आहे. २०१४ला वाशी टोल नाक्यावर झालेल्या तोडफोड प्रकरणी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/76-die-diabetes-306439", "date_download": "2021-01-28T10:32:16Z", "digest": "sha1:EMBOVVFVGQX2HQKKI7O5XESRJHF33LHW", "length": 19422, "nlines": 293, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोरोनात उच्च रक्तदाब, मधुमेहाचेच ७६ बळी - 76 die of diabetes | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nकोरोनात उच्च रक्तदाब, मधुमेहाचेच ७६ बळी\nउच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या ७६ कोरोना रुग्ण आत्तापर्यंत मृत्यूमुखी पडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ‘माझे आरोग्य माझ्या हाती’ या अॅपव्दारे जास्तीत जास्त ५० वर्षावरील नागरिकांची नोंदणी करून त्यांना तातडीने उपचार देण्याचे आवाहन महापालिकेसमोर आहे.\nऔरंगाबाद : कोरोना विषाणूमुळे शहरातील बळींचा आकडा झपाट्याने वाढत आहे. ज्यांना जुने आजार व सोबत उच्च रक्तदाब, मधुमेह, ह्रदयरोग, किडणी, फुफुसाचे आजार असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या ७६ कोरोना रुग्ण आत्तापर्यंत मृत्यूमुखी पडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ‘माझे आरोग्य माझ्या हाती’ या अॅपव्दारे जास्तीत जास्त ५० वर्षावरील नागरिकांची नोंदणी करून त्यांना तातडीने उपचार देण्याचे आवाहन महापालिकेसमोर आहे.\nकोरोनाबाधित १२८ जणांचा शुक्रवार (ता. १२) सकाळपर्यंत मृत्यू झाला होता. राज्याचा विचार करता औरंगाबाद शहराचा मृत्यूदर सर्वाधिक असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी केंद्रीय पथकाने महापालिकेला सूचना केल्या आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये ५० वर्षावरील नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे अशा नागरिकांचा शिक्षकांमार्फत सर्व्हे करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.\nऔरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात\n‘माझे आरोग्य माझ्या हाती’ या अॅपव्दारे नागरिकांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण, ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास आहे का याच्या नोंदी घेत आहेत. अॅपव्दारे ही माहिती कंट्रोल रूमच्या कर्मचाऱ्यांना प्राप्त होताच तेथील कर्मचारी पाठपुरावा करत, ज्यांना उपचाराची गरज आहे, त्यांची माहिती डॉक्टरांना कळविली जात आहे. दोन दिवसांपर्यंत १३ हजार जणांची नोंदणी या अॅपवर आली होती. त्यातील ६०२ जण रेडझोनमध्ये आढळून आले होते.\nदुसरीकडे सुरवातीच्या १०० जणांच्या मृत्यूचा महापालिकेच्या आरोग्य विभागाने आढावा घेतल असता मृत्यू पावलेल्यांमध्ये ७६ जणांना उच्च रक्तदाब व मधुमेहाचा आजार असल्याचे समोर आले आहे. इतरांना फुफुसाचे आजार, किडणी आजार, ह्रदयाशी संबंधित आजार, हायपो थॉईराईड, प्रतिकार शक्ती कमी असणे असे आजार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.\nमॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार\nमृत्यू झालेल्यांमध्ये आजाराचे प्रमाण\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमालवाहतुकीमध्ये नांदेड रेल्वे विभाग अग्रेसर, सव्वापाच कोटीचा महसुल मिळवला\nनांदेड ः कोरोना काळामध्ये सर्वप्रकारची वाहतुक सेवा बंद होती. त्यामध्ये रेल्वेचाही समावेश होता. मात्र, अत्यावश्यक सेवा म्हणून रेल्वेची मालवाहतूक सुरु...\nऔरंगाबादकर तरुणाने आफ्रिकेच्या सर्वोच्च शिखरावर फडकवला तिरंगा, खडतर वातावरणातही सर केले शिखर\nऔरंगाबाद : आफ्रिकेतील सर्वांत उंच शिखर असलेल्या किलीमांजरो औरंगाबादच्या तरुणाने प्रजासत्ताक दिनी (ता.२६) सर करुन तिरंगा फडकविला आहे. या तरुणाचे...\nमराठा क्रांती मोर्चातर्फे साष्टपिंपळगाव ते औरंगाबाद दरम्यान मशाल रॅली, पाच फेब्रुवारीपर्यंत ठिय्या आंदोलन\nऔरंगाबाद : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने साष्टपिंपळगाव, कोल्हापूर, आझाद मैदानावर २०...\nबीड बायपासवर अपघातांचे सत्र सुरुच, ट्रकने दुचाकीला ठोकरल्याने दोघांचा मृत्यू\nऔरंगाबाद : बीड बायपास परिसरातील सुर्या लॉन्सजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्‍या ट्रकने दुचाकीला ठोकरले. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण उपचारादरम्यान ठार...\nCorona Update : औरंगाबादेत ३२ कोरोना रुग्णांची वाढ, दोन जणांचा मृत्यू\nऔरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी (ता.२७) ४२ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४५ हजार ५१० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. दिवसभरात ३२...\nनवऱ्यावर रागावून जीव द्यायला गेली, पण एकमेकांना पाहताच ढसढसा रडले\nऔरंगाबाद : मुळ हैदराबाद माहेर असलेल्या ‘सुलक्षणा’ (नाव बदललं आहे) हिचा पाच वर्षापूर्वी औरंगाबादेतील हर्सूलच्या सुदर्शन (नाव बदललं आहे) विवाह...\nलाखो रूपये किंमतीचा मौल्‍यवान दगडाचे सुरू होते उत्‍खनन; अचानक धाड अन्‌ उघड झाली तस्‍करी\nचाळीसगाव (जळगाव) : गौताळा अभयारण्यातील वनक्षेत्रात अवैधरित्या उत्खनन करून लाखो रुपये किमतीचे मौल्यवान दगड चोरणाऱ्यांना वन विभागाने धडक कारवाई करून...\nमहामेट्रोमध्ये १३९ पदांची भरती; अर्ज करण्यासाठी दिली मुदतवाढ\nनवी दिल्ली / पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (MAHA-Metro) १३९ जागांवर भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते, त्यापैकी ८६ सुपरवायजर पदांसाठी...\n'विमान कंपन्यामुळेच रखडली विमानतळावरील कस्टमची सुविधा'\nऔरंगाबाद: चिकलाठाणा अंतरराष्ट्रीय विमानतळावर अंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवेसाठी हालचाली झाल्या होत्या. कस्टम विभागातर्फे विमानतळावर सुविधेसाठी सर्व...\nरस्ता न पोहचलेल्या शेतवस्तीवर रस्ता देण्यासाठी पोहचले तहसीलदार...\nपाचोड (औरंगाबाद): स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही तांडे, वाडया, शेतवस्त्यांवर दळणवळणासाठी पक्के रस्ते नसल्याचे चित्र आहे. बारमाही...\nऔरंगाबादच्या शिऊर पोलिसांची गृहमंत्री अनिल देशमुखांनी घेतली दखल, बालविवाह रोखल्याने केले कौतूक\nशिऊर (जि.औरंगाबाद) : बालिका दिनाच्या दिवशीच शिऊर पोलिसांनी एक बालविवाह रोखला व दोन्ही कुटुंबातील नातेवाईकांचे समुपदेशन केले. शिऊर पोलिस ठाण्याचे...\nअजिंठा-वेरूळ लेण्या, घृष्णेश्वर मंदिर, जायकवाडी... जाणून घ्या औरंगाबाद जिल्ह्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळं\nऔरंगाबाद : मराठवाडा हा पर्यटनस्थळांच्या गोष्टीत वैभव संपन्न असा भाग आहे. संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यातील पर्यटनस्थळे हे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/corona-cured-patients-ratio-increases-aurangabad-news-354711", "date_download": "2021-01-28T12:26:43Z", "digest": "sha1:23QGIF2QDZTE3CUS2IWNTZ6YC4CMQW3A", "length": 19263, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांचे वाढते प्रमाण दिलासादायक - Corona Cured Patients Ratio Increases Aurangabad News | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nऔरंगाबाद जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांचे वाढते प्रमाण दिलासादायक\nऔरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत आठवडाभरापासून घट होत असल्याचे स्पष्ट होत आहे.\nऔरंगाबाद : भरमसाट वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येत आठवडाभरापासून जिल्ह्यात घट होत असल्याचे स्पष्ट होत आहे. तर दुसरीकडे उपचाराने बरे होणाऱ्यांचे प्रमाणही दिलासादायक आहे. आठवडाभरापूर्वी ३०० ते ४०० एवढी होती, ती आता गेल्या पाच दिवसांत दररोज पावणेदोनशे ते अडीचशेदरम्यान आली आहे. तर शहरातील कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८३.५८१ टक्के एवढे आहे. जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. एप्रिलमध्ये रुग्णवाढीचे प्रमाण कमी होते; मात्र पुढे मे महिन्यात रुग्णांची संख्या वाढू लागली. जून आणि जुलै महिन्यात तर रुग्णवाढीचा उद्रेक झाला होता.\nCorona Update : औरंगाबादेत नवे १९३ कोरोनाबाधित, उपचारानंतर जिल्ह्यातील चारशे...\nऑगस्ट महिन्यात रोजचे ३०० ते ४०० अशी रुग्णांची संख्या वाढू लागली. त्यामुळे प्रशासन चिंतेत होते. दरम्यान, सिरो सर्वेक्षणाच्या अहवालातून तर शहरात कोरोनाचा समूह संसर्ग सुरू झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे जिल्ह्यात विशेषतः शहरात कोरोनाच्या रुग्णवाढीचा उद्रेक आणखी वाढतो की काय अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र महापालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे रुग्णांच्या वाढत्या संख्येला ब्रेक लागल्याचे आता मानले जाऊ लागले आहे.\nमहापालिकेने अँटीजेन व आरटीपीसीआर चाचण्याची मोठी मोहीम राबविली. बाजारपेठा खुल्या करताना व्यापारी व व्रिकेत्यांची कोरोना चाचणीची सक्ती केली. यातून अनेक व्यापारी व विक्रेते कोरोना पॉझिटिव्ह निघाले. आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी लॉकडाउन खुला करताना व्यापारी व विक्रेत्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला नसता तर कदाचित रुग्णवाढीचा वेग अधिकच वाढला असता.\nभाज्यापाल्यांनी खाल्ला ‘भाव’; सर्वसामान्यांच्या खिशाला झळ, आवक घटल्याचा परिणाम\nपाच दिवसांत दोन हजारांवर बरे\nमागील पाच दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या घटली आहे. गेल्या पाच दिवसांत १,०३१ रुग्णांची जिल्ह्यात वाढ झाली. तर दुसरीकडे २,१३३ कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. विशेष बाब म्हणजे ३० सप्टेंबर रोजी कोरोनामुक्त झालेल्या तब्बल ८७६ रुग्णांना सुटी देण्यात आली. या दिवशी जिल्ह्यात एकूण २३७ रुग्णांची वाढ झाल्याची नोंद आहे.\nसंपादन - गणेश पिटेकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअभिलेखात आढळली तब्बल 125 वर्षांपूर्वीचे कागदपत्रं\nलातूर: औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील `सुंदर माझे कार्यालय` उपक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अडगळीला पडलेल्या अभिलेख...\n यापेक्षा बुद्धाचा 'धम्म' आचरणात किती आणला यालाच मोठे महत्त्व- भदंत इन्दवन्श महाथेरो\nनांदेड : महाकारुनिक तथागताचा 'बुद्ध धम्म' हा कर्मकांड नसून तो जीवनमार्ग आहे. बुद्धाचा धम्म किती वाचला किती कळला\nनांदेड : सरपंच आरक्षण प्रकरणाची उच्च न्यायालयात २९ रोजी सुनावणी\nहानेगाव (ता. देगलूर, जिल्हा नांदेड) : ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित केल्यानंतर ते पुन्हा रद्द करण्याच्या शासन निर्णयाला देगलूर...\nखरेदीकेंद्राकडून कापसाचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्याची कृषीमंत्र्यांकडे इमेलद्वारे तक्रार\nगेवराई(बीड): शासकीय कापूस खरेदी केंद्रावर घातलेल्या कापसाचे पैसे काही शेतकऱ्यांना अजूनही मिळाले नाहीत. त्यामुळे कापूस खरेदीचे पैसे न मिळाल्याने...\nशंकरपाळ्या अन् कारल्याच्या भांडणात छोट्या भावाची एन्ट्री, वाद मिटणार की आणखी वाढणार\nअकोला: तुम्ही लहान मुलांची भांडणं कधी बघीतली आहेत का त्यांची भांडणं तशी मजेशीर असतात. ते एवढे निरागस असतात की, त्यांचं कितीही सिरीअस...\nमालवाहतुकीमध्ये नांदेड रेल्वे विभाग अग्रेसर, सव्वापाच कोटीचा महसुल मिळवला\nनांदेड ः कोरोना काळामध्ये सर्वप्रकारची वाहतुक सेवा बंद होती. त्यामध्ये रेल्वेचाही समावेश होता. मात्र, अत्यावश्यक सेवा म्हणून रेल्वेची मालवाहतूक सुरु...\nऔरंगाबादकर तरुणाने आफ्रिकेच्या सर्वोच्च शिखरावर फडकवला तिरंगा, खडतर वातावरणातही सर केले शिखर\nऔरंगाबाद : आफ्रिकेतील सर्वांत उंच शिखर असलेल्या किलीमांजरो औरंगाबादच्या तरुणाने प्रजासत्ताक दिनी (ता.२६) सर करुन तिरंगा फडकविला आहे. या तरुणाचे...\nमराठा क्रांती मोर्चातर्फे साष्टपिंपळगाव ते औरंगाबाद दरम्यान मशाल रॅली, पाच फेब्रुवारीपर्यंत ठिय्या आंदोलन\nऔरंगाबाद : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने साष्टपिंपळगाव, कोल्हापूर, आझाद मैदानावर २०...\nबीड बायपासवर अपघातांचे सत्र सुरुच, ट्रकने दुचाकीला ठोकरल्याने दोघांचा मृत्यू\nऔरंगाबाद : बीड बायपास परिसरातील सुर्या लॉन्सजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्‍या ट्रकने दुचाकीला ठोकरले. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण उपचारादरम्यान ठार...\nCorona Update : औरंगाबादेत ३२ कोरोना रुग्णांची वाढ, दोन जणांचा मृत्यू\nऔरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी (ता.२७) ४२ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४५ हजार ५१० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. दिवसभरात ३२...\nनवऱ्यावर रागावून जीव द्यायला गेली, पण एकमेकांना पाहताच ढसढसा रडले\nऔरंगाबाद : मुळ हैदराबाद माहेर असलेल्या ‘सुलक्षणा’ (नाव बदललं आहे) हिचा पाच वर्षापूर्वी औरंगाबादेतील हर्सूलच्या सुदर्शन (नाव बदललं आहे) विवाह...\nलाखो रूपये किंमतीचा मौल्‍यवान दगडाचे सुरू होते उत्‍खनन; अचानक धाड अन्‌ उघड झाली तस्‍करी\nचाळीसगाव (जळगाव) : गौताळा अभयारण्यातील वनक्षेत्रात अवैधरित्या उत्खनन करून लाखो रुपये किमतीचे मौल्यवान दगड चोरणाऱ्यांना वन विभागाने धडक कारवाई करून...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/chalitil-ganpati-sajavat/", "date_download": "2021-01-28T12:15:24Z", "digest": "sha1:4GF6NKLA5QD4Q7I7KGMZMO2XBICYXINY", "length": 20394, "nlines": 196, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "यंदाच्या गणेशोत्सवाचं खास आकर्षण - 'चाळीतील बाप्पा' - Hello Maharashtra", "raw_content": "\nयंदाच्या गणेशोत्सवाचं खास आकर्षण – ‘चाळीतील बाप्पा’\nयंदाच्या गणेशोत्सवाचं खास आकर्षण – ‘चाळीतील बाप्पा’\nगणेशोत्सव 2020 | दरवर्षीचा गणेशोत्सव म्हणजे अनेकांसाठी एक पर्वणीच असते. उत्साहाचे वातावरण, जल्लोष, मोदक, देवांच्या आरत्या, सकाळपासुन रात्री दहापर्यंत चालु असणारे साऊंड्स, गर्दी या सगळ्यात आपण हरवुन जायचो. पण यंदा कोरोनामुळे सगळ्याच गोष्टींना ब्रेक लागला. गणपती उत्सवावर ही याचं सावट आलं. त्यामुळे नेहमी असणारा उत्साह,जल्लोष यंदा थांबला. पण मुंबईच्या पराग सावंत यांच्या डोक्यात मात्र या निरुत्साही वातावरणात देखील एक भन्नाट कल्पना आली. ते स्वत: गणेशोत्सव साजरा करता येणार नसल्याने हिरमुसले होतेच पण तरीही स्वत: ते सिनेमॅटोग्राफर असल्याने त्यांच्या कल्पना त्यांना शांत बसु देत नव्हत्या. गेली काही वर्षे घरीच हलते देखावे सादर करणाऱ्या पराग सावंत यांनी यंदा “चाळीतला सार्वजनिक गणपती” या थीमवर देखावा बनवण्याचे काम करायला सुरुवात केली. चाळीेचे रहिवासी असल्याने उत्सवाचे बदलते स्वरुप ते काही वर्षे पहात होते. या बदलत्या काळात चाळसंस्कृती लोप पावत चाललीये.\nहल्ली गणपती आलेत पण आल्यासारखे वाटत नाहीत, नी पुर्वीसारख्या काही गोष्टी आता होत नाहीत याची खंत देखील त्यांना वाटत होती. त्यात कोरोना.. त्यामुळे यंदा त्यांना गणपती उत्सव कसा साजरा करावा हे समजत नव्हतं. ते म्हणाले, “मुळात कोरोना नाहीचय, हेच डोक्यात ठेऊन चाळीतला गणपती या थीमवर काम करायचं होतं. जेणेकरुन ती सकारात्मकता, आणि उत्साह या कलाकृतीमधे येईल आणि काम सुरु झालं. पण विषय असा की लॉकडाऊन नसलं तरी एकत्र येऊन मुंबईतल्या मुंबईत काम कसं करायचं. थोड्या विचाराअंती यातुन एक मार्ग निघाला. या देखाव्यावर काम करणाऱ्या प्रत्येकाकडे त्यांना जमेल त्या गोष्टीचं काम सोपवायच. त्यांना ते काम समजुन सांगायचं. नी नंतर ते झाल्यानंतर सर्वांनी चर्चेतुन अजुन अॅडिशनल क्रियेटिव्ह काही करता येईल का यावरही काम करायचं. पराग सावंत यांच्या कल्पनेतुन साकारलेल्या या देखाव्याला वेदांत वायकर, चेतन वारंगकर, आणि इतर साथीदारांनीही हातभार लावला.\nमुळात पराग यांंना हा देखावा तयार करताना अडथळे ही होते. दुकाने बंद होती, नाहीतर ज्या वस्तु लागणार होत्या त्या उपलब्ध नव्हत्या. पण त्यातुन त्यांनी सर्व गोष्टी जमवत हा “चाळीतला गणपती” चा देखावा केला आणि बघता बघता तो जगप्रसिद्ध ही झाला. या देखाव्यातली प्रत्येक गोष्ट नकळतपणे आपल्याशी संवाद साधते. आणि जुन्या काळाशी आपल्याला जोडत नेते. व्हरांड्यात पेपर वाचत असलेला माणुस, त्याच्याशेजारी असणारा पाण्याचा ड्रम, दारावर लावलेली तोरणं, सिलेंडर, कॅरमबोर्ड, चपला, रांगोळी, दारे, खिडक्या, भिंतीला टेकवलेली बॅट, दोन्ही बाजुला जुन्या पद्धतीचे कर्णे, आणि चाळीच्या मधोमध विराजमान असलेला गणपती…. देखाव्यात असणारं हे सारंकाही आपल्याशी कळत नकळतपणे संवाद साधत राहतं.\nहे पण वाचा -\n रेल्वे ‘या’ मार्गांवर चालवणार गणपती…\nगणपती विसर्जनानंतर महाविकासआघाडीचंही विसर्जन झालंच समजा-…\nयंदाच्या गणेशोत्सवासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरेंनी दिली…\nपुलं देशपांडे यांनी बटाट्याची चाळ लिहली. ती चाळ कशी असेल हे वाचताना लक्षात येतं आणि आपण बटाट्याची चाळ वाचताना त्यात शेवटपर्यंत गुंग होऊन जातो. पण पराग सावंत यांनी साकारलेल्या ह्या सार्वजनिक चाळीच्या प्रतिकृतीचा देखावा पाहिल्यावर पुलंची बटाट्याची चाळ ही अशीच असेल इतका जिवंतपणा वाटतो. पराग यांनी स्वकष्टाने आणि टीमच्या मदतीने या देखाव्यात तो आणलाय. ते स्वत: चाळीत राहत असल्याने त्यातले बारकावे या देखाव्यात त्यांनी खुप कौशल्याने भरलेत. या देखाव्यातली प्रत्येक गोष्ट तुम्हा आम्हाला भावनिक करते आणि अचंबितही. मुळात ह्या देखाव्याचा फोटो पाहिल्यानंतर अनेकांना हा मंडळापुढचा देखावा वाटला होता. पण नंतर समजलं की हा देखावा तर घरातच तयार केलाय. तो ही साडेतीन बाय चारचा \nगणेशोत्सव हा मुळातच अनेकांच्या क्रियेटिविटीला ऊर्जा देणारा उत्सव. आणि कलाकृती, मग ती कोणतीही असो त्यात जिवंतपणा आणणं हे कौशल्याचे काम असतं. या देखाव्यात ते अगदी पुरेपुर आहे. यंदाच्या कोरोना काळातल्या गणपतीत पराग सावंत यांनी त्यांच्या घरी बनवलेला हा “चाळीचा सार्वजनिक गणपती देखावा” अनेकांना आश्चर्यचकित करतोय. अचंबित करतोय अन भावनिक ही करतोय. आणि त्यात पेरल्या गेलेल्या बारकाव्यांपुढे नतमस्तक ही करतोय. महामारीमय वातावरणातही या घरगुती देखाव्याने मात्र उत्साह, सकारात्मकता आणि आनंद पसरवलाय हे नक्की..\n‘हे’ आहेत राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय\nशिवसेनेने केली गांधी कुटुंबीयांची पाठराखण ; महाराष्ट्रातील ‘बड्या’ नेत्यावर साधला निशाणा\n रेल्वे ‘या’ मार्गांवर चालवणार गणपती स्पेशल Train, तिकिट बुकिंग…\n गणेशोत्सवासाठी स्पेशल रेल्वे गाड्यांची अधिकृत घोषणा\nगणपती विसर्जनानंतर महाविकासआघाडीचंही विसर्जन झालंच समजा- रामदास आठवले\nगणेशोत्सवासाठी कोकणात जाताय मग, टोल भरण्याची गरज नाही; मंत्री एकनाथ शिंदेंची माहिती\nयंदाच्या गणेशोत्सवासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरेंनी दिली ‘ही’ महत्वाची सूचना\nपुण्याचा गणेशोत्सव यावर्षी पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा होणार\nराष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार; काँग्रेस,…\nGold Price Today: सोन्याचा भाव आजही घसरला तर चांदी 146…\n Facebook युजर्संचे फोन नंबर विक्रीला, टेलिग्रामवर…\nमोदी सरकारने लावला ८ वर्ष जुन्या वाहनांवर ‘ग्रीन…\niPhone आवडणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, Apple ने खास भारतासाठी…\nशेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांचे सखोल ज्ञान असते तर…\nदहा दिवसापूर्वी कोविड-19 मुळे मृत्यू झालेली आजी परत आली घरी;…\n कोरोना लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्याचा छातीत…\nया ३ खानांविरोधात मुंबई पोलिसांत FIR दाखल; Covid-19 संबंधित…\nकोरोनावरील सीरमची ‘कोव्हिशिल्ड’ लस मिळेल…\nGood News : संपुर्ण देशात कोरोनाची लस मोफत मिळणार;…\nराष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार; काँग्रेस,…\nशेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांचे सखोल ज्ञान असते तर…\nभाजप वेबसाईटवरील आक्षेपार्ह्य उल्लेखावर रक्षा खडसेंची प्रथमच…\n नाहीतर.. भाजपला महाराष्ट्रात राजकारण करणं कठीण होईल\nबॉलिवूडलासुद्धा मोहात पाडतील अश्या पाच भोजपुरी अभिनेत्री;…\nआमिर खानच्या ‘सरफरोश’ चित्रपटाचा बनणार सीक्वल;…\nमहेशबाबूंची नम्रता शिरोडकर झाली 49 वर्षांची, जाणून घ्या खास…\n‘या’ सिनेमातून कतरिना कैफची बहीण इसाबेल ठेवणार…\n रेल्वे ‘या’ मार्गांवर चालवणार गणपती…\nगणपती विसर्जनानंतर महाविकासआघाडीचंही विसर्जन झालंच समजा-…\nगणेशोत्सवासाठी कोकणात जाताय मग, टोल भरण्याची गरज नाही;…\nपेट्रोल पंपावर ‘या’ सुविधा असणे बंधनकारक; मोफत…\nसुभाषचंद्र बोस गांधीजींचा पराभव करून काँग्रेसचे अध्यक्ष बनले…\nआणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू…\nमहेशबाबूंची नम्रता शिरोडकर झाली 49 वर्षांची, जाणून घ्या खास…\nतुम्ही महिला आहात अन् कामाच्या ठिकाणी तुमचा लैंगिक छळ होतोय,…\nनामांतर दिन विशेष | नामांतराचा लढा नक्की काय होता\nमुलांची झोप नीट होत नसल्यास ‘या’ टिप्सचा करा…\nतुम्हालाही अशी Verification Blue Tick हवीय का\nलहान बाळाला जेवताना मोबाइल देत असाल तर होईल ‘हे’…\nदूध आवडत नसल्यास ‘अश्या’ पद्धतीने करा सेवन\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/neet-jee-exam-students-want-exams-any-cost-says-union-education-minister-ramesh-pokhriyal/", "date_download": "2021-01-28T10:37:38Z", "digest": "sha1:SJPTMAZ5K6JNB647LXYIN24SEXHQHOJH", "length": 15398, "nlines": 194, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "NEET आणि JEE परीक्षा विद्यार्थ्यांनाचं हवी आहे; शिक्षणमंत्र्यांनी काढला 'या' गोष्टीवरून निष्कर्ष - Hello Maharashtra", "raw_content": "\nNEET आणि JEE परीक्षा विद्यार्थ्यांनाचं हवी आहे; शिक्षणमंत्र्यांनी काढला ‘या’ गोष्टीवरून निष्कर्ष\nNEET आणि JEE परीक्षा विद्यार्थ्यांनाचं हवी आहे; शिक्षणमंत्र्यांनी काढला ‘या’ गोष्टीवरून निष्कर्ष\n देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं शैक्षणिक वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. NEET व JEE परीक्षाही केंद्र सरकारनं पुढे ढकलली होती. अखेर ही परीक्षा घेण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आलं असून, परीक्षा घेण्यावरून दोन गट पडले असल्याचं दिसत आहे. अनेक राज्यांनी नीट आणि जेईईची परीक्षा पुढे ढकण्याची मागणी केली आहे. तर केंद्र सरकार परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यावर ठाम आहे. दरम्यान, NEET आणि JEE परीक्षा विद्यार्थांनाचं हवी असल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी म्हटलं आहे.\nरमेश पोखरियाल यांनी याबातत बोलताना म्हटलं की, एनटीएच्या (NTA) संचालकांनी सांगितल्याप्रमाणे जेईईच्या 8.58 लाख विद्यार्थ्यांपैकी साडेसात विद्यार्थ्यांनी अॅडमिट कार्ड डाऊनलोड केलं आहे. तर नीटच्या 15.97 लाख विद्यार्थ्यांपैकी 10 लाख विद्यार्थ्यांनी अॅडमिट कार्ड गेल्या 24 तासात डाऊनलोड केलं आहे. याचा अर्थ विद्यार्थ्यांना परीक्षा हवी आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा व्हावी ही विद्यार्थांची इच्छा आहे, असं पोखरियाल यांनी म्हटलं.\nहे पण वाचा -\nNEET आणि JEE परीक्षा पुढे ढकलण्याविषयीची ६ राज्यांची याचिका…\nNEET आणि JEE परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; लोकल…\n‘NEET आणि JEE परीक्षा दिवाळीनंतर घ्या\nविद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करत परीक्षा केंद्रांची संख्या आता 570 वरुन वाढवून 660 करण्यात आली आहे. तर नीट परीक्षेच्या विद्यार्थांसाठीच्या परीक्षा केंद्रांची संख्या 2546 वरुन 3842 करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे परीक्षा केंद्र मिळावे यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, असंही रमेश पोखरियाल यांनी सांगितलं.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”\nया आठवड्यात आतापर्यंत 1000 रुपयांपेक्षा अधिक किंमतीने सोने झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे नवीन दर\nआइस्क्रीमवर 10 रुपये जास्त घेणे ‘या’ रेस्टॉरंटला पडले महागात, 10 रुपयांसाठी ठोठावण्यात आला 2 लाख रुपये दंड\nNEET आणि JEE परीक्षा पुढे ढकलण्याविषयीची ६ राज्यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nNEET आणि JEE परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; लोकल ट्रेनने प्रवासाची राहणार…\n‘NEET आणि JEE परीक्षा दिवाळीनंतर घ्या’; सुब्रमण्यम स्वामींचा पंतप्रधान…\n“परीक्षा घेणं शक्य नसेल तर सर्व मुख्यमंत्र्यांनी मोदींना जाहीरपणे नकार…\nएकदा विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतरचं केंद्रानं NEET आणि JEE परीक्षेसंबंधी अंतिम…\nNEET आणि JEE परीक्षांच्या स्थगितीसाठी ‘या’ ६ राज्यांची सुप्रीम कोर्टात…\nभाजप वेबसाईटवरील आक्षेपार्ह्य उल्लेखावर रक्षा खडसेंची प्रथमच…\nसुकन्या समृद्धि योजना, PPF, SCSS किंवा KVP यांमधील…\nअ‍ॅपल, अ‍ॅमेझॉन, अलिबाबा आणि पेप्सी सारख्या ब्रँड्सना मागे…\nहत्तीची शिकार करणं सिंहिणीला पडलं भारी ; गजराजनं घडवली…\nकराडच्या जुन्या पुलावरून सुरू होणार चार चाकी वाहतूक –…\nBudget 2021: बुलेट ट्रेनचे नेटवर्क वाढविणार, अर्थसंकल्पात…\nदहा दिवसापूर्वी कोविड-19 मुळे मृत्यू झालेली आजी परत आली घरी;…\n कोरोना लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्याचा छातीत…\nया ३ खानांविरोधात मुंबई पोलिसांत FIR दाखल; Covid-19 संबंधित…\nकोरोनावरील सीरमची ‘कोव्हिशिल्ड’ लस मिळेल…\nGood News : संपुर्ण देशात कोरोनाची लस मोफत मिळणार;…\nभाजप वेबसाईटवरील आक्षेपार्ह्य उल्लेखावर रक्षा खडसेंची प्रथमच…\n नाहीतर.. भाजपला महाराष्ट्रात राजकारण करणं कठीण होईल\nफडणवीसांनी नुसतं आरक्षण दिलं नाही तर ते कोर्टात टिकवलंही,…\nलोकांचा अंत बघू नका, एकदा का उद्रेक झाला तर कोण थांबवणार…\nबॉलिवूडलासुद्धा मोहात पाडतील अश्या पाच भोजपुरी अभिनेत्री;…\nआमिर खानच्या ‘सरफरोश’ चित्रपटाचा बनणार सीक्वल;…\nमहेशबाबूंची नम्रता शिरोडकर झाली 49 वर्षांची, जाणून घ्या खास…\n‘या’ सिनेमातून कतरिना कैफची बहीण इसाबेल ठेवणार…\nNEET आणि JEE परीक्षा पुढे ढकलण्याविषयीची ६ राज्यांची याचिका…\nNEET आणि JEE परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; लोकल…\n‘NEET आणि JEE परीक्षा दिवाळीनंतर घ्या\n“परीक्षा घेणं शक्य नसेल तर सर्व मुख्यमंत्र्यांनी…\nपेट्रोल पंपावर ‘या’ सुविधा असणे बंधनकारक; मोफत…\nसुभाषचंद्र बोस गांधीजींचा पराभव करून काँग्रेसचे अध्यक्ष बनले…\nआणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू…\nमहेशबाबूंची नम्रता शिरोडकर झाली 49 वर्षांची, जाणून घ्या खास…\nतुम्ही महिला आहात अन् कामाच्या ठिकाणी तुमचा लैंगिक छळ होतोय,…\nनामांतर दिन विशेष | नामांतराचा लढा नक्की काय होता\nमुलांची झोप नीट होत नसल्यास ‘या’ टिप्सचा करा…\nतुम्हालाही अशी Verification Blue Tick हवीय का\nलहान बाळाला जेवताना मोबाइल देत असाल तर होईल ‘हे’…\nदूध आवडत नसल्यास ‘अश्या’ पद्धतीने करा सेवन\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.betterbutter.in/mr/recipe/109284/rava-stick/", "date_download": "2021-01-28T12:56:24Z", "digest": "sha1:NXMLFPPDJ6V3E6BOIBKWTFOJLDLCMBVK", "length": 16972, "nlines": 397, "source_domain": "www.betterbutter.in", "title": "Rava stick recipe by Poonam Nikam in Marathi at BetterButter", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ / पाककृती / Rava stick\nसूचना वाचा नंतरसाठी सेव करा\nरवा १०० -१५० ग्रँम\nकढईत रवा २ मीनीट भाजुन घ्या बाजुला काढा\nआता त्याच कढई मद्धे दीढ ग्लास पाणी ओतुन अर्धा चमचा मीठ टाका\nपाणी गरम झाल्यावर त्यात रवा टाका चांगले ढवळुन घ्या\nआता मिश्रण ताटावर काढुन पसरवुन ठेवा\nथंड झाल्यावर हव्या त्या आकाराच्या वड्या पाडा\nलालसर तळुन बाजुला काढा बारीक गॅसवर तळल्यास खुसखुशीत बनतात\nचटणी बनवण्यासाठी हिरवी मिरची ,आल, लसुन ,कोथंबीर,ओल खोबर एकत्र वाटुन घ्या मीठ टाकुन रवा स्टीक बरोबर खायला द्या.\nआपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.\nचला स्वयंपाक सुरू करूया\nहे प्राडक्ट शेर करा\nकढईत रवा २ मीनीट भाजुन घ्या बाजुला काढा\nआता त्याच कढई मद्धे दीढ ग्लास पाणी ओतुन अर्धा चमचा मीठ टाका\nपाणी गरम झाल्यावर त्यात रवा टाका चांगले ढवळुन घ्या\nआता मिश्रण ताटावर काढुन पसरवुन ठेवा\nथंड झाल्यावर हव्या त्या आकाराच्या वड्या पाडा\nलालसर तळुन बाजुला काढा बारीक गॅसवर तळल्यास खुसखुशीत बनतात\nचटणी बनवण्यासाठी हिरवी मिरची ,आल, लसुन ,कोथंबीर,ओल खोबर एकत्र वाटुन घ्या मीठ टाकुन रवा स्टीक बरोबर खायला द्या.\nरवा १०० -१५० ग्रँम\n7 भाषांमध्ये रीस्पीझचे शेर आणि शोधणे भारत देशातील सर्वात मोठे मंच.\nस्वयंपाक करा, अपलोड करा आणि शेअर करा\nएक रेसिपी कधीही सोडू नका\nनवीन माहितीसाठी आपल्या ईमेल ऐड्रेस सब्स्क्राइब घ्या\nसर्वाधिक सर्च गेलेल्या रेसपी\nयेथे आमचे फालो करा\nयेथून आमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n138 अनुसरण करत आहे\nपूर्ण प्रोफाइल पहा अनुसरण करा\nकिंवा ईमेलसह सुरू ठेवा\nसाइन इन करा साइन अप करा\n0 अनुसरण करत आहे\nआपला जुना पैस्वर्ड एका नवीनवर बदला\nपुष्टी करा नवीन पासवर्ड *\nयेथे आपले प्रोफाइल संपादित करा आणि अद्यतनित करा\nआपण एक बिगिनर ब्लॉगर फुडी शेफ होम कूक मास्टर कूक आकांक्षा कूक बेकर कधीकधी स्वयंपाकघरात सेलिब्रिटी शेफ उपहारगृह\nआपले लिंग पुरुष महिला\nआपली खाते सेटिंग्ज सोडत असताना आपली जतन केलेली रिसेप्शन्स, स्टोरेज आणि वैयक्तिकृत पसंती आपल्याला कायमचे प्रवेश न करण्यायोग्य आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसची कार्यक्षमता कमी करू शकतात. हटविणे आमच्या प्राइवसी नोटिस आणि लागू कायद्यांचे किंवा नियमांनुसार केले जाईल.\nआपले खाते हटविणे म्हणजे आपल्या जतन केलेल्या पाककृती, संग्रह आणि वैयक्तिकरण प्राधान्ये BetterButter मधून कायमची हटविली जातील. एकदा आपण पुष्टी केली की आपले खाते तत्काळ निष्क्रिय केले जाईल.\nटीप: आपण पुढील 14 दिवसात लॉगिन केल्यास आपले खाते पुन्हा सक्रिय केले जाईल आणि हटविणे रद्द केले जाईल.\nलॉगिन करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड रीसेट करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि आम्ही आपला संकेतशब्द कसा रीसेट करायचा याबद्दल सूचना पाठवू\nआपल्या मेलवर पैस्वर्ड रीसेट दुवा पाठविला गेला आहे. कृपया आपले मेल तपासा.\nकृपया आपले मेल तपासा.\nBetterButter सह साइन अप करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड निश्चित करा *\nखाते तयार करून, मी अटी व शर्ती स्वीकारतो\nतुमच्या मनात काय आहे\nआपल्या गॅलरीमधून फोटो अपलोड करा\nआपला कॅमेरा उघडा आणि फोटो घ्या\nसेव करा रद्द करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.betterbutter.in/mr/recipe/78258/paneer-cheese-whole-wheat-paratha/", "date_download": "2021-01-28T13:15:18Z", "digest": "sha1:BSGA66CSCQAZ6Z44CI4MORL2A7RYA3VE", "length": 17612, "nlines": 414, "source_domain": "www.betterbutter.in", "title": "Paneer Cheese whole wheat Paratha recipe by Nayana Palav in Marathi at BetterButter", "raw_content": "\nसूचना वाचा नंतरसाठी सेव करा\nगव्हाचे पीठ २ कप\nचाट मसाला १/२ टीस्पून\nतेल २ टीस्पून पीठात घालण्या साठी\nसाजूक तूप ४ टीस्पून पराठयांना लावण्या साठी\nगव्हाचे पीठ, मीठ घालून मउ मळून घ्या.\nपनीर व चीज किसणीवर किसून घ्या.\nपनीर मिश्रणात चाट मसाला, किंचीत मीठ घाला.\nएका गोळयात पुरण पोळी त भरतो तसे चीजचे सारण भरा.\nहलक्या हाताने पराठे लाटून घ्या.\nकाटयाच्या मदतीने पराठयाला बाजूने नक्षी करा.\nगरम तव्यावर पराठा शेका.\nपराठयाचे बाजूने साजूक तूप सोडा.\nआता दुसरया बाजूने पराठा शेका.\nतयार आहेत तुमचे पौष्टीक पराठे.\nदही लोणच्या बरोबर गरम गरम वाढा.\nआपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.\nपनीर पालक चिझ पराठा\nचला स्वयंपाक सुरू करूया\nहे प्राडक्ट शेर करा\nगव्हाचे पीठ, मीठ घालून मउ मळून घ्या.\nपनीर व चीज किसणीवर किसून घ्या.\nपनीर मिश्रणात चाट मसाला, किंचीत मीठ घाला.\nएका गोळयात पुरण पोळी त भरतो तसे चीजचे सारण भरा.\nहलक्या हाताने पराठे लाटून घ्या.\nकाटयाच्या मदतीने पराठयाला बाजूने नक्षी करा.\nगरम तव्यावर पराठा शेका.\nपराठयाचे बाजूने साजूक तूप सोडा.\nआता दुसरया बाजूने पराठा शेका.\nतयार आहेत तुमचे पौष्टीक पराठे.\nदही लोणच्या बरोबर गरम गरम वाढा.\nगव्हाचे पीठ २ कप\nचाट मसाला १/२ टीस्पून\nतेल २ टीस्पून पीठात घालण्या साठी\nसाजूक तूप ४ टीस्पून पराठयांना लावण्या साठी\n7 भाषांमध्ये रीस्पीझचे शेर आणि शोधणे भारत देशातील सर्वात मोठे मंच.\nस्वयंपाक करा, अपलोड करा आणि शेअर करा\nएक रेसिपी कधीही सोडू नका\nनवीन माहितीसाठी आपल्या ईमेल ऐड्रेस सब्स्क्राइब घ्या\nसर्वाधिक सर्च गेलेल्या रेसपी\nयेथे आमचे फालो करा\nयेथून आमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n138 अनुसरण करत आहे\nपूर्ण प्रोफाइल पहा अनुसरण करा\nकिंवा ईमेलसह सुरू ठेवा\nसाइन इन करा साइन अप करा\n0 अनुसरण करत आहे\nआपला जुना पैस्वर्ड एका नवीनवर बदला\nपुष्टी करा नवीन पासवर्ड *\nयेथे आपले प्रोफाइल संपादित करा आणि अद्यतनित करा\nआपण एक बिगिनर ब्लॉगर फुडी शेफ होम कूक मास्टर कूक आकांक्षा कूक बेकर कधीकधी स्वयंपाकघरात सेलिब्रिटी शेफ उपहारगृह\nआपले लिंग पुरुष महिला\nआपली खाते सेटिंग्ज सोडत असताना आपली जतन केलेली रिसेप्शन्स, स्टोरेज आणि वैयक्तिकृत पसंती आपल्याला कायमचे प्रवेश न करण्यायोग्य आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसची कार्यक्षमता कमी करू शकतात. हटविणे आमच्या प्राइवसी नोटिस आणि लागू कायद्यांचे किंवा नियमांनुसार केले जाईल.\nआपले खाते हटविणे म्हणजे आपल्या जतन केलेल्या पाककृती, संग्रह आणि वैयक्तिकरण प्राधान्ये BetterButter मधून कायमची हटविली जातील. एकदा आपण पुष्टी केली की आपले खाते तत्काळ निष्क्रिय केले जाईल.\nटीप: आपण पुढील 14 दिवसात लॉगिन केल्यास आपले खाते पुन्हा सक्रिय केले जाईल आणि हटविणे रद्द केले जाईल.\nलॉगिन करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड रीसेट करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि आम्ही आपला संकेतशब्द कसा रीसेट करायचा याबद्दल सूचना पाठवू\nआपल्या मेलवर पैस्वर्ड रीसेट दुवा पाठविला गेला आहे. कृपया आपले मेल तपासा.\nकृपया आपले मेल तपासा.\nBetterButter सह साइन अप करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड निश्चित करा *\nखाते तयार करून, मी अटी व शर्ती स्वीकारतो\nतुमच्या मनात काय आहे\nआपल्या गॅलरीमधून फोटो अपलोड करा\nआपला कॅमेरा उघडा आणि फोटो घ्या\nसेव करा रद्द करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://atharvapublications.com/category.php?id=7&sub_id=7", "date_download": "2021-01-28T11:20:07Z", "digest": "sha1:VCFYEJ6LDWWEL2HZDMHQZW6OYLBTSCJ3", "length": 14246, "nlines": 342, "source_domain": "atharvapublications.com", "title": "Category", "raw_content": "\nखेळ आणि शारीरिक शिक्षण\nमानवी हक्क व आदिवासी अभ्यास\nम. गांधी/डॉ.आंबेडकर विचार व इतर\nशारीरिक शिक्षण व आरोग्य\nशासन निर्णय संग्रह (GR)\nसर्व स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा\nखेळ आणि शारीरिक शिक्षण\nमानवी हक्क व आदिवासी अभ्यास\nम. गांधी/डॉ.आंबेडकर विचार व इतर\nशारीरिक शिक्षण व आरोग्य\nशासन निर्णय संग्रह (GR)\nसर्व स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा\nसंत शिरोमणी तुकाराम महाराज\nबाळुभाई मेहता यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान\nसत्य, अहिंसा व मानवतेचे पुरस्कर्ते\nबहिणाबाईंची गाणी - मोडी आणि मराठी\nजनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे\nवेगळी वाट : कृतीवंतांचा सामाजिक आविष्कार\nडॉ. बाबासाहेब आबेडकरांची चळवळ : प्रभाव व परिणाम\nइंदिरा गांधी ( एक पोलादी महिला )\nलोकमान्य टिळक : शैक्षणिक विचार व कार्य\nक्रांतिकारी पत्रकार बाबुराव विष्णू पराडकर\nवाचन : एक अमृतानुभव\nलेवा गणबोली : एक वास्तव ( बहिणाबाईंची काव्यबोली )\nलोकनेते तुकारामजी पाटील येडशीकर : व्यक्ती आणि कार्य\nसावित्रीबाई फुले : कार्य आणि कर्तृव\nपोरका - भोगले मी जल्मभर ... उध्वस्त होता होता\nबहिणाईची कहाणी आणि गाणी\nपंडित दीनदयाल उपाध्याय (व्यक्तिव के विविध पहलु )\nबहिणाबाई चौधरी व्यक्तित्व आणि कवित्व\nमाझी माती माझे आकाश\nदीपस्तंभ नई पीढीका कुलपती प्रो.सुधीर यु.मेश्राम\nहमालपुरा ते कुलगुरू (Soft Cover Edition)\nहमालपुरा ते कुलगुरू (Hard Bound Edition)\nसंत गाडगेबाबा आणि राष्ट्रीय सेवा योजना\nपंडीत मदन मोहन मालवीय यांचे विचार\nमहाराष्ट्राच्या विकासात यशवंतराव चव्हाणांची भूमिका\nआधुनिक भारताचे शिल्पकार पं. जवाहरलाल नेहरू\nमहात्मा गांधीजींची युवकांसाठी विचारधारा\nव्रतस्थ डॉ. शांताराम जोशी\nविदर्भ वैखरी - डॉ. श्रीकांत तिडके गौरव ग्रंथ\nसंत आपश्री गुलाममहाराजांचे चरित्र\nवाचा एक तरी... चरित्र-आत्मचरित्र\nSocial Science: स्त्री-अभ्यास ,\tइतिहास ,\tभूगोल ,\tराज्यशास्त्र ,\tअर्थशास्त्र ,\tमानसशास्त्र ,\tसंरक्षणशास्त्र ,\tसमाजशास्त्र ,\tशिक्षणशास्त्र ,\tग्रंथालय व माहितीशास्त्र ,\tधर्म व तत्वज्ञान ,\tखेळ आणि शारीरिक शिक्षण ,\tमानवी हक्क व आदिवासी अभ्यास ,\tपत्रकारिता ,\tम. गांधी/डॉ.आंबेडकर विचार व इतर ,\tशारीरिक शिक्षण व आरोग्य ,\tशासन निर्णय संग्रह (GR) ,\tसंशोधन पध्दती ,\tइतर पुस्तके\nBest Sellers: मराठी ,\tहिंदी ,\tइंग्रजी\nEnglish & Literature: समिक्षा ,\tक्रमिक पुस्तके ,\tचरित्र आणि आत्मचरित्र ,\tमुलांची पुस्तके ,\tवैचारिक पुस्तके ,\tव्यक्तिमत्व विकास ,\tसंदर्भ पुस्तके ,\tकविता ,\tकादंबरी आणि कल्पना\nHindi & Literature: कविता ,\tकादंबरी आणि कल्पना ,\tसमिक्षा ,\tक्रमिक पुस्तके ,\tचरित्र आणि आत्मचरित्र ,\tमुलांची पुस्तके ,\tवैचारिक पुस्तके ,\tव्यक्तिमत्व विकास ,\tसंदर्भ पुस्तके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://aashablog.blogspot.com/2008/10/blog-post_8293.html", "date_download": "2021-01-28T12:07:33Z", "digest": "sha1:SWWYGQRW2RYQ7NQQEW7PZB6FLAK77LJJ", "length": 2592, "nlines": 49, "source_domain": "aashablog.blogspot.com", "title": "हितगुज: नाट्यसंगीत", "raw_content": "\n गाण म्हणत की रडत...तुमचं तुम्हीच ठरवा..\nकिती सांगुं तुला मज चैन नसे ॥हें दु:ख तरी मी साहुं कसें या समयिं मला नच कोणी पुसे या समयिं मला नच कोणी पुसे हा विरह सखे मज भाजितसे हा विरह सखे मज भाजितसे मन कसें आवरूं कसे करूं ॥हे बंधु नव्हत मम वैरी खरे दावीती कसें वरि प्रेम बरें दावीती कसें वरि प्रेम बरें बोलोनी पाडीती हृदयासी घरे बोलोनी पाडीती हृदयासी घरे नको नको मला जिव नको नको मला जिव विष तरि पाजिव \nराग-आनंद भैरवी (मूळ संहिता)\nनमस्कार..मी आशा..प्रत्येकाच्या जीवनात,मनात अन स्वप्नात असते मी...होय तीच आशा जी आपल्या ध्येयाला सत्त्यात उतरवते..\nमित्राने पाठविलेली कविता... (1)\nमिळुनी सार्‍याजणी मासिकातील लेख. (1)\nशब्द जाहले रिते (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://atharvapublications.com/category.php?id=7&sub_id=8", "date_download": "2021-01-28T12:48:03Z", "digest": "sha1:UKHX47HVKNWCRCJMOAILG7EDPZOM5LQ6", "length": 12414, "nlines": 300, "source_domain": "atharvapublications.com", "title": "Category", "raw_content": "\nखेळ आणि शारीरिक शिक्षण\nमानवी हक्क व आदिवासी अभ्यास\nम. गांधी/डॉ.आंबेडकर विचार व इतर\nशारीरिक शिक्षण व आरोग्य\nशासन निर्णय संग्रह (GR)\nसर्व स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा\nखेळ आणि शारीरिक शिक्षण\nमानवी हक्क व आदिवासी अभ्यास\nम. गांधी/डॉ.आंबेडकर विचार व इतर\nशारीरिक शिक्षण व आरोग्य\nशासन निर्णय संग्रह (GR)\nसर्व स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा\nसंत शिरोमणी तुकाराम महाराज\nपश्‍चिम वर्‍हाडातील मातंग समाज\nपालघर जिल्हा आदिवासी समाज लोकजीवन व लोकसाहित्य\nपालघर जिल्हा भंडारी समाज लोकजीवन व लोकसाहित्य\nसावित्रीबाई फुले यांचे साहित्य आणि समीक्षा\nअहिराणी बोलीभाषेतील जात्यावरील ओवी : एक अभ्यास\nआदिवासी समाज : संस्कृती आणि आरोग्य\nआदिवासी माणसाची कहाणी ( अ. ध. वसावे, आय. ए. एस. (निवृत) यांचे आत्मचरित्र )\nपालघर जिल्हा कुणबी समाज ( सूर्यवंशी क्षत्रिय) : लोकजीवन व लोकसाहित्य\nआदिवासी जमातींचा सांस्कृतिक इतिहास ( अक्कलकुवा परिसर - १९५० ते २००० )\nलेवा गणबोली : एक वास्तव ( बहिणाबाईंची काव्यबोली )\nपालघर जिल्हा मांगेला ( कोळी ) समाज - लोकजीवन व लोकसाहित्य\nपालघर जिल्हा वाडवळ समाज ( सोमवंशी क्षत्रिय ) लोकजीवन व लोकसाहित्य\nखानदेश आणि विदर्भ सीमाप्रदेशातील लोकसाहित्य\nबंजारा समाज आणि लोकसाहित्य\nआदिवासी संस्कृती : भाषा आणि साहित्य\nसमाजभाषा विज्ञान : बोलींचा अभ्यास\nमराठी वाङ्मयातील संत रामदास\nसंत कबीर : एक वाङ्मयीन शोध\nधनगर बोली : सामाजिक व वैज्ञानिक भाषाविज्ञान\nमहानुभाव वाङ्मय :स्मृतिस्थळ - एक अभ्यास\nSocial Science: स्त्री-अभ्यास ,\tइतिहास ,\tभूगोल ,\tराज्यशास्त्र ,\tअर्थशास्त्र ,\tमानसशास्त्र ,\tसंरक्षणशास्त्र ,\tसमाजशास्त्र ,\tशिक्षणशास्त्र ,\tग्रंथालय व माहितीशास्त्र ,\tधर्म व तत्वज्ञान ,\tखेळ आणि शारीरिक शिक्षण ,\tमानवी हक्क व आदिवासी अभ्यास ,\tपत्रकारिता ,\tम. गांधी/डॉ.आंबेडकर विचार व इतर ,\tशारीरिक शिक्षण व आरोग्य ,\tशासन निर्णय संग्रह (GR) ,\tसंशोधन पध्दती ,\tइतर पुस्तके\nBest Sellers: मराठी ,\tहिंदी ,\tइंग्रजी\nEnglish & Literature: समिक्षा ,\tक्रमिक पुस्तके ,\tचरित्र आणि आत्मचरित्र ,\tमुलांची पुस्तके ,\tवैचारिक पुस्तके ,\tव्यक्तिमत्व विकास ,\tसंदर्भ पुस्तके ,\tकविता ,\tकादंबरी आणि कल्पना\nHindi & Literature: कविता ,\tकादंबरी आणि कल्पना ,\tसमिक्षा ,\tक्रमिक पुस्तके ,\tचरित्र आणि आत्मचरित्र ,\tमुलांची पुस्तके ,\tवैचारिक पुस्तके ,\tव्यक्तिमत्व विकास ,\tसंदर्भ पुस्तके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/sports/story-prithvi-shaw-ruled-out-of-practice-matches-against-new-zealand-due-to-injury-1827681.html", "date_download": "2021-01-28T12:23:39Z", "digest": "sha1:XOGBR3L3IPUVXNMUGDC64LE5VT2CAV42", "length": 24405, "nlines": 293, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "prithvi shaw ruled out of practice matches against new zealand due to injury, Sports Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nन्यूझीलंड दौऱ्यापूर्वी पृथ्वीला पुन्हा दुखापतीचं 'ग्रहण'\nHT मराठी टीम, मुंबई\nन्यूझीलंडविरुद्धच्या खडतर दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. बॅकअप सलामीवीर म्हणून न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघासोबत जाणारा पृथ्वी शॉने न्यूझीलंड अ संघासोबत होणाऱ्या सामन्यातून माघार घेतली आहे. रणजी स्पर्धेमध्ये झालेल्या दुखापतीमुळे त्याने हा निर्णय घेतलाय.\nCricket Record :यंदा विक्रमादित्याचे हे तीन विक्रम रनमशीनच्या रडारवर\n२४ जानेवारीपासून भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. न्यूझीलंड अ विरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यातून माघार घेतल्यामुळे आंतरराष्ट्रीय संघातील त्याचे पुनरागमन आता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील त्याच्या सहभागाबद्दल तुर्तास कोणता निर्णय घेण्यात आलेला नाही. मुंबई आणि कर्नाटक यांच्यातील सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करतावेळी पृथ्वी शॉच्या खांद्याला दुखापत झाली होती. तो सध्या बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये निरिक्षणाखाली आहे. त्याच्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल.\nIndvsNZ : टीम इंडियासोबत भिडण्यापूर्वीच न्यूझीलंडला वेदनादायक झटके\nवेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्याने पृथ्वी शॉने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने शतकी कामगिरी केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सराव सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्याच्यावर दौरा अर्ध्यावर सोडून माघारी मायदेशी परतण्याची वेळ आली होती.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nशुभमन गिलच्या संघाचा विजय विराट सेनेसाठी शुभ संकेत देणारा\n' लढवय्या पृथ्वी डोपिंगच्या धक्क्यातून सावरुन दमदार कमबॅक करेल'\nपृथ्वीचं दुखापत ग्रहण सुटले न्यूझीलंड दौऱ्यावर 'शो' दाखवण्यास शॉ सज्ज\nपृथ्वीचा डबल धमाका, प्रथम श्रेणीतील पहिले द्विशतक\nडोपिंग चाचणीत दोषी आढळल्याने पृथ्वी शॉवर निलंबनाची कारवाई\nन्यूझीलंड दौऱ्यापूर्वी पृथ्वीला पुन्हा दुखापतीचं 'ग्रहण'\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\n'माझ्यासाठी कर्णधार कोहलीनं सर्वस्व पणाला लावले'\n पाकची माजी कर्णधार सना मीरचा क्रिकेटला अलविदा\nICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्थगित करा : बीसीसीआय\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://tractorguru.com/mr/buy-used-tractors/escort/escort-josh-335-18198/", "date_download": "2021-01-28T12:28:53Z", "digest": "sha1:XXHMGG5GJ2SHER7QQLQ3BYQ5GB4226YU", "length": 16261, "nlines": 169, "source_domain": "tractorguru.com", "title": "वापरलेले एस्कॉर्ट JOSH 335 ट्रॅक्टर, 20988, JOSH 335 सेकंद हँड ट्रॅक्टर विक्रीसाठी", "raw_content": "\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nवापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nवापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nआपली किंमत प्रविष्ट करा\nsettings एस्कॉर्ट JOSH 335 विहंगावलोकन\nsettingsएस्कॉर्ट JOSH 335 तपशील\nआरटीओ नाही. एन / ए\nटायर कॉन्डिटन्स 76-100% (खूप चांगले)\nइंजिन अटी 76-100% (खूप चांगले)\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी no\nसेकंड हँड खरेदी करा एस्कॉर्ट JOSH 335 @ रु. 150000 मध्ये ट्रॅक्टर गुरूची चांगली स्थिती, अचूक तपशील, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले: वर्ष, स्थान: वापरलेल्या ट्रॅक्टरवर वित्त उपलब्ध आहे.\nमॅसी फर्ग्युसन 245 DI\nसोनालिका GT 20 Rx\nवापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर गुरू यांनी शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेती उपकरणे यांचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांद्वारे पुरविल्या जाणार्‍या माहिती किंवा अशाच प्रकारच्या फसवणूकीसाठी ट्रॅक्टर गुरु जबाबदार नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर गुरूशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. विक्रेता तपशील खाली प्रदान केले आहेत.\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nमहिंद्रा 275 डीआययू स्वराज 744 स्वराज 855 फार्मट्रॅक 60 स्वराज 735 जॉन डीरे 5310 फार्मट्रॅक 45 न्यू हॉलंड एक्सेल 4710\nमहिंद्रा ट्रॅक्टर सोनालिका ट्रॅक्टर जॉन डीरे ट्रॅक्टर स्वराज ट्रॅक्टर कुबोटा ट्रॅक्टर फार्मट्रॅक ट्रॅक्टर पॉवरट्रॅक ट्रॅक्टर आयशर ट्रॅक्टर\nलोकप्रिय वापरलेले ट्रॅक्टर ब्रांड\nमहिंद्रा वापरलेला ट्रॅक्टर सोनालिका वापरलेला ट्रॅक्टर जॉन डीरे वापरलेले ट्रॅक्टर स्वराज वापरलेला ट्रॅक्टर कुबोटा वापरलेला ट्रॅक्टर फार्मट्रॅक वापरलेला ट्रॅक्टर पॉवरट्रॅक वापरलेले ट्रॅक्टर आयशर वापरलेला ट्रॅक्टर\nनवीन ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर वापरलेले ट्रॅक्टर ट्रॅक्टरची तुलना करा रस्त्याच्या किंमतीवर\nआमच्याबद्दल करिअर आमच्याशी संपर्क साधा गोपनीयता धोरण आमच्याशी जाहिरात करा\n© 2021 ट्रॅक्टरगुरू. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://www.goakhabar.com/tag/bank/", "date_download": "2021-01-28T12:05:48Z", "digest": "sha1:S5BG4BFBBNEO5ARTYRH3FFBHHTQPT2TT", "length": 4174, "nlines": 93, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "bank | गोवा खबर", "raw_content": "\nबँकांमध्ये आता पाच दिवसांचा आठवडा\nबँकांच्या कामकाजाच्या वेळा लवकरच बदलण्याची शक्यता असून यापुढं बँका आठवड्यातून केवळ पाच दिवस सुरू राहणार आहेत. पाच दिवसांच्या आठवड्यामुळं कमी होणारे कामाचे तास भरून...\nदुसऱ्या महायुद्धावर आधारित डॅनिश चित्रपट इन टू द डार्कनेस ठरला इफ्फी...\nइफ्फी 51 च्या समारोप समारंभात ज्येष्ठ अभिनेते विश्वजीत चटर्जी यांचा इंडियन...\nइफ्फीसारखे चित्रपट महोत्सव आपल्याला जग एक असल्याची आठवण करून देतात :...\nती 70 वर्षे कुमारी म्हणून का जगली आणि कुमारी म्हणूनच का...\n२ नोव्हेंबर रोजी अहोय मरीनासंबंधी जनसुनावणी\nपर्रिकर यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी साथ द्या:मोदी\nआंतरराष्ट्रीय योग दिवस मिडिया सन्मान प्रदान\nमहिला क्रिकेट टीमने घेतली मोदींची भेट 4\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://batmi.online/?p=2118", "date_download": "2021-01-28T11:53:26Z", "digest": "sha1:BJAKLLJSML76TSR227AHW2KGDWYG277Q", "length": 10998, "nlines": 188, "source_domain": "batmi.online", "title": "भुसावळला तरुणाचा गोळी झाडून खून - बातमी ऑनलाईन", "raw_content": "\nबातमी लोकल ते ग्लोबल\nभुसावळला तरुणाचा गोळी झाडून खून\nगुन्हे बातमी ऑनलाइन भुसावळ\nभुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील श्रीराम नगर भागात विलास चौधरी नामक 38 वर्षीय तरुणावर चार ते पाच हल्लेखोरांनी चाकू ने वर करीत गोळी झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. रात्री अकरा वाजेच्या सुमारास झालेल्या या घटनेने भुसावळ शहर हादरले पूर्णपणे हादरले आहे. घटनेनंतर हल्लेखोर तरुण फरार झाले असून त्यांचा शोध सुरु आहे.\nविलास चौधरी हा मुंबई वरून दोन ते तीन दिवस अगोदरच गणपती उत्सवासाठी घरी आला होता. व काल रात्री हि घटना घडली. याचे कारण अद्याप समजले नसले तरी पूर्व वैमनस्यातून हा खून झाला असल्याचे समोर येत आहे.\nया घटनेची माहिती समजताच डीवायएसपी गजानन राठोड व बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत विलास चौधरी यास खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यास डॉक्टरांनी मयत घोषीत केले. दरम्यान फरार मारेक-यांचा कसून तपास सुरु आहे.\nसततच्या पावसाने मूग पिकाला फुटले कोंब\nदेशात गेल्या २४ तासात ६७ हजार १५१ नवे करोना रुग्ण ; ओलांडला ३२ लाखांचा टप्पा\nजिल्ह्यात आज नव्याने 313 कोरोनाबाधित रूग्णांची भर ; २४४ कोरोना मुक्त\nदूध उत्पादकांना दुधाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन\nजामनेर तालुक्यात आज नव्याने ५२ कोरोना बाधित रुग्ण\nआम्हाला Twitter वर फॉलो करा\nआम्हाच्या facebook Page ला like करा मिळवा Latest अपडेट\nगोंडखेड शिवारातील ट्रान्सफॉर्मर साठी महावितरण च्या कार्यालया समोर उपोषणाला बसण्याचा मनसेचा इशारा -अशोक पाटील\nजळगाव येथील तापी विकास महामंडळ सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हा बैठक संपन्न\nकोरोनाच्या भीतीने घरात बसलो असतो तर जनता जनार्दनाच्या सेवेची संधी व आशिर्वाद मिळाले नसते – आ. मंगेश चव्हाण\nमराठा आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नाही याला राज्य सरकार जबाबदार- केंद्रिय मंत्री रामदास आठवले\nजळगाव जिल्ह्यात सर्वाधिक १०९८ नविन रूग्ण\nPrashant Ganesh Shinde on देशातील पहिली डिजिटल निवडणूक बिहारमध्ये\nGanesh wadhe on जामनेर तालुक्यात आज नव्याने 12 कोरोना बाधित रुग्ण आढलले\nCategories Select Category अकोला अपघात अमरावती अमळनेर अहमदनगर आंतरराष्ट्रीय औंरगाबाद कोरोंना अपडेट कोल्हापूर क्रीडा खान्देश खारघर गुन्हे चाळीसगाव चोपडा जळगाव जामनेर जालना टेक दौंड धरणगाव धुळे नागपुर नाशिक निवड पर्यावरण पाऊस पाचोरा पालघर पुणे बातमी ऑनलाइन बारामती बीड बुलढाणा बोदवड भंडारा भुसावळ मनमाड मुक्ताईनगर मुंबई यावल रत्नागिरी राजकारण राज्य रायगड रावेर रावेऱ राष्ट्रीय लातूर विशेष लेख व्यापार शिक्षण शिर्डी शेती सांगली सेल्फी विथ गणेशा सोलापूर\nगोंडखेड शिवारातील ट्रान्सफॉर्मर साठी महावितरण च्या कार्यालया समोर उपोषणाला बसण्याचा मनसेचा इशारा -अशोक पाटील\nजळगाव येथील तापी विकास महामंडळ सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हा बैठक संपन्न\nकोरोनाच्या भीतीने घरात बसलो असतो तर जनता जनार्दनाच्या सेवेची संधी व आशिर्वाद मिळाले नसते – आ. मंगेश चव्हाण\nमराठा आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नाही याला राज्य सरकार जबाबदार- केंद्रिय मंत्री रामदास आठवले\nजळगाव जिल्ह्यात सर्वाधिक १०९८ नविन रूग्ण\nबातमी ऑनलाईन WhatsApp Group\nerror: कॉपी नको करू रे भो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://atharvapublications.com/category.php?id=7&sub_id=9", "date_download": "2021-01-28T11:35:35Z", "digest": "sha1:3DB5QXS3WBJSF75NUGA7NR2IML5NDQQ2", "length": 11448, "nlines": 300, "source_domain": "atharvapublications.com", "title": "Category", "raw_content": "\nखेळ आणि शारीरिक शिक्षण\nमानवी हक्क व आदिवासी अभ्यास\nम. गांधी/डॉ.आंबेडकर विचार व इतर\nशारीरिक शिक्षण व आरोग्य\nशासन निर्णय संग्रह (GR)\nसर्व स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा\nखेळ आणि शारीरिक शिक्षण\nमानवी हक्क व आदिवासी अभ्यास\nम. गांधी/डॉ.आंबेडकर विचार व इतर\nशारीरिक शिक्षण व आरोग्य\nशासन निर्णय संग्रह (GR)\nसर्व स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा\nप्रगत शैक्षणिक सिद्धांत (भाग १)\nउपयोजित मराठी लेखन व संवाद कौशल्याचा परिचय\nव्यक्तिमत्त्व विकासासाठी संभाषण व लेखन कौशल्ये\nसावित्रीबाई फुले : कार्य आणि कर्तृव\nप्रगत शैक्षणिक सिद्धांत ( भाग 2 )\nकाव्यंकुर - आकलन आणि आस्वाद\nस्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण\nमुद्रित आणि श्राव्य माध्यमे : लेखन व संवाद\nमुद्रितशोधन व सर्जनशील लेखन\nहोय'','' तेव्हाही गाणं असेल\nमराठी भाषिक कौशल्ये विकास\nSocial Science: स्त्री-अभ्यास ,\tइतिहास ,\tभूगोल ,\tराज्यशास्त्र ,\tअर्थशास्त्र ,\tमानसशास्त्र ,\tसंरक्षणशास्त्र ,\tसमाजशास्त्र ,\tशिक्षणशास्त्र ,\tग्रंथालय व माहितीशास्त्र ,\tधर्म व तत्वज्ञान ,\tखेळ आणि शारीरिक शिक्षण ,\tमानवी हक्क व आदिवासी अभ्यास ,\tपत्रकारिता ,\tम. गांधी/डॉ.आंबेडकर विचार व इतर ,\tशारीरिक शिक्षण व आरोग्य ,\tशासन निर्णय संग्रह (GR) ,\tसंशोधन पध्दती ,\tइतर पुस्तके\nBest Sellers: मराठी ,\tहिंदी ,\tइंग्रजी\nEnglish & Literature: समिक्षा ,\tक्रमिक पुस्तके ,\tचरित्र आणि आत्मचरित्र ,\tमुलांची पुस्तके ,\tवैचारिक पुस्तके ,\tव्यक्तिमत्व विकास ,\tसंदर्भ पुस्तके ,\tकविता ,\tकादंबरी आणि कल्पना\nHindi & Literature: कविता ,\tकादंबरी आणि कल्पना ,\tसमिक्षा ,\tक्रमिक पुस्तके ,\tचरित्र आणि आत्मचरित्र ,\tमुलांची पुस्तके ,\tवैचारिक पुस्तके ,\tव्यक्तिमत्व विकास ,\tसंदर्भ पुस्तके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/entertainment/story-before-alia-bhatt-sanjay-leela-bhansali-was-keen-on-casting-these-two-bollywood-actresses-for-gangubai-kathiawadi-1823904.html", "date_download": "2021-01-28T13:08:10Z", "digest": "sha1:JNC2DSEJ3RGFSA47YYSK7465CBI6AU2X", "length": 26551, "nlines": 300, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Before Alia Bhatt Sanjay Leela Bhansali Was Keen On Casting These Two Bollywood Actresses for Gangubai Kathiawadi, Entertainment Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\n'गंगूबाई कोठेवाली' यांच्या भूमिकेसाठी या दोन अभिनेत्रींना होती भन्साळींची सर्वाधिक पसंती\nHT मराठी टीम , मुंबई\nकामाठीपुरामधल्या देहविक्रेय करणाऱ्या महिलांसाठी 'गंगूबाई' हे नाव देवदूतापेक्षा कमी नाही. नववारी साडी आणि कपाळावर मोठी टिकली लावून वावरणाऱ्या गंगूबाई या देहविक्रेय करणाऱ्या महिलांच्या वस्तीत दंतकथा बनून राहिल्या. आजही त्यांचं नाव आदरानं तिथे घेतलं जातं. अभिनेत्री आलिया भट्ट ही दिग्दर्शक, निर्माते संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटात गंगूबाईंची भूमिका साकारत आहे. आलियाच्या नावाची चित्रपटासाठी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मात्र 'गंगूबाई काठीयावाडी' या चित्रपटासाठी आलियाला पहिली पसंती नव्हती.\nविक्की वेलिंगकर : अवधूत-ओमकारच्या आवाजतलं 'टीकिटी टॉक' ऐकलंत का\nअभिनेत्री राणी मुखर्जीनं गंगूबाईंची भूमिका साकारावी अशी भन्साळींची इच्छा होती. यासाठी त्यांनी प्रयत्नही केले. मात्र काही गोष्टी जुळून आल्या नाहीत. राणीनंतर भन्साळी दुसऱ्या सक्षम अभिनेत्रीच्या शोधात होते. 'बाजीराव मस्तानी' चित्रपट करताना भन्साळींच्या डोक्यात प्रियांका चोप्राचं नाव आलं. मात्र प्रियांकाचं वेळापत्रक हे खूपच व्यग्र आहे. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या ऑफर्स प्रियांकाच्या पदरी आहेत.\nप्रियांकाच्याही तारखा उपलब्ध नसल्यानं अखेर आलियाच्या नावाचा विचार भन्साळींनी केला असल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियानं दिली.\nआधी आलिया भन्साळींच्या महत्त्वाकांक्षी 'इंशाअल्लाह' चित्रपटात सलमानसोबत झळकणार होती. मात्र काही कारणानं हा चित्रपट न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे आता आलिया भट्ट ही 'गंगूबाई काठीयावाडी' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ११ सप्टेंबर २०२० ला प्रदर्शित होत आहे.\nराणी मुखर्जीचा 'मर्दानी २' वादात, कोटा शहराचं नाव मलिन केल्याचा आरोप\nपत्रकार हुसैन झैदी यांनी लिहिलेल्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या कांदबरीत गंगूबाई यांच्याविषयी लिहलं गेलं आहे. नवऱ्यानं फसवून त्यांना देहविक्रेय करणाऱ्या महिलेला विकलं होतं. सधन कुटुंबातून आलेल्या गंगूबाईचं कमी वयात आयुष्य उद्धवस्त झालं. गंगूबाईंच्या परतीचे दरवाजे बंद झाले. देहविक्रेय करायला नशीबानं भाग पाडलं असलं तरी पुढे याच गंगूबाई देहविक्रेय करणाऱ्या महिलांसाठी आशेच्या किरण ठरल्या होत्या.\nमनाविरुद्ध या व्यवसायात ओढल्या गेलेल्या मुलींची सुटका करून त्यांना गंगूबाई घरी पाठवून दयायच्या.\nबॅडमिंटन सरावादरम्यान परिणितीला इजा\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nइरफान यांच्या निधनानं कलाविश्वात हळहळ, बिग बी, लतादीदींची श्रद्धांजली\n'गंगूबाई कोठेवाली' यांच्या भूमिकेतील आलियाचा पहिला लूक प्रदर्शित\nआलिया भट्ट 'गंगूबाई कोठेवाली' यांच्या भूमिकेत\n'गंगूबाई कोठेवाली'मध्ये आलियासोबत कार्तिक दिसणार या निव्वळ अफवा\n'गंगूबाई काठीयावाडी' मध्ये DID मधल्या या डान्सरची वर्णी\n'इंशाअल्लाह'मध्ये सलमान दिसणार या भूमिकेत\n'गंगूबाई कोठेवाली' यांच्या भूमिकेसाठी या दोन अभिनेत्रींना होती भन्साळींची सर्वाधिक पसंती\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nचित्रपटसृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री\nचारच दिवसांपूर्वी इरफान खान यांच्या आईचे झाले होते निधन\nइरफान यांच्या निधनानं कलाविश्वात हळहळ, बिग बी, लतादीदींची श्रद्धांजली\nअभिनेता इरफान खान ICUत\nलॉकडाऊनमध्ये मराठी सेलिब्रिटींना असे फिट ठेवतायेत फिटनेस इन्स्ट्रक्टर\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.rangabhoomi.com/sahitya-sahwas/page/2/", "date_download": "2021-01-28T12:17:41Z", "digest": "sha1:3BKPJ4ZAWNU55OUVAQJ6YCV4BZTUYG2S", "length": 10545, "nlines": 150, "source_domain": "www.rangabhoomi.com", "title": "साहित्य सहवास Archives • Page 2 of 3 • रंगभूमी.com", "raw_content": "\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nरंगभूमी.comनटरंग, नवरंग आणि नवरस\nयेथे शोधा... म्हणजे सापडेल\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nमाझ्या आठवणीतील नाटक — ट्रंक आणि हिरो\nसूचना: अनिल कासकर यांचा अभिनेता ते रंगभूषाकारापर्यंतचा प्रवास हा लेख तुम्ही वाचला नसेल तर नक्की वाचा अभिनय करताना आलेला वाईट आणि चांगला अनुभव… प्राथमिक शिक्षण पूर्ण करून विद्यालयात प्रवेश घेतला आणि तिथेच अभिनयाची...\nमाझ्या आठवणीतील नाटक — हिमालयाची सावली\nरा. वसंत कानेटकर लिखित आणि राजेश देशपांडे दिग्दर्शित ‘हिमालयाची सावली’ हे नाटक पाहिले. मराठी रंगभूमीवरील एक अजरामर अभिजात कलाकृती म्हणून ‘हिमालयाची सावली’ हे नाटक कायम स्मरणात राहील. १९७२ नंतर सत्तेचाळीस वर्षांनी ह्या...\nमहादू गेला [मराठी विनोदी कथा]\nसकाळचं कोवळं ऊन अंगावर घेण्यासाठी अंगणात बसलेल्या गोदाआजीला तिच्या नातवानं, सुजीतनं फोन आणून दिला आणि फोनवरचं बोलणं ऐकून आजीनं ' माझा म्हादू..' म्हणून मोठ्यानं हंबरडाच फोडला.तिच्या आवाजानं तिची मुलगी वनिता आणि...\nनाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे\nअभिषेक महाडिक - May 21, 2020 1\nया ४ अंकी लेखातील तिसरा अंक तुम्ही वाचला नसेल तर येथे क्लिक करून नक्की वाचा - भाग ३ असं म्हणतात, तिकीट खिडकीवर नाटक ओळखलं जातं. मी आजपर्यंत जितकी नाटकं पाहिली, त्यांची तिकिटे...\nसोलापूरची रंगभूमी — इतिहास ७० वर्षांचा\nसोलापूरच्या रंगभूमीला सत्तर वर्षाची परंपरा आहे. सोलापूर हे गिरणगाव म्हणून ख्यातकीर्त असले तरी कलेची रुजवण येथे अमाप होती. शंभर वर्षापूर्वी मेकॅनिकी थियेटर व नूतन संगीत थियेटर या नावाची नाटकासाठी बांधलेली दोन...\nमी आणि तो [मराठी कथा]\nत्याला भेटण्याच्या ओढीने मी ठरलेल्या वेळेपेक्षा थोडी आधीच येऊन कॉफी शॉपच्या समोरच्या झाडाखाली थांबले होते. तसाच असेल का तो शाळेतल्यासारखा किती वर्षांनी भेटतोय आम्ही आज. शाळेत अल्लडपणे पाहिलेली स्वप्नं आज परत...\nआई: रेडलाईट एरिआ [मराठी कथा]\nखळखळ आवाज करत निसर्गाच्या सौन्दर्यात भर टाकत वाहणाऱ्या मुळा नदीच्या काठावर हिरव्यागार झाडांनी नटलेलं बारशिंग नावाचं गाव होतं. अगदी नावाप्रमाणेच १२ वाड्यांचे मिळून ते एक गाव बनले होते. नुकताच शासनाचा निधी...\nनाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे\nअभिषेक महाडिक - May 9, 2020 2\nया ४ अंकी लेखातील दुसरा अंक तुम्ही वाचला नसेल तर येथे क्लिक करून नक्की वाचा - भाग २ काहीतरी खाड्कन पडल्याचा आवाज झाला आणि माझी तंद्री भंगली. मी त्वरेने कपडेपटाच्या खोलीतून बाहेर...\nनाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे\nअभिषेक महाडिक - May 6, 2020 4\nया ४ अंकी लेखातील पहिला अंक तुम्ही वाचला नसेल तर येथे क्लिक करून नक्की वाचा - भाग १ मन कासावीस होऊ लागले होते. म्हणून आता कसेबसे नाट्यगृहाच्या खुर्चीतून उठून सवयीप्रमाणे मी...\nनाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे\nअभिषेक महाडिक - May 4, 2020 3\nएक गोष्ट राहून राहून मनाला सलतेय. का कोणास कुणास ठावूक पण ती बोलून दाखवण्याचे धाडस माझ्यात नाहीये. सद्यस्थिती पाहता ती जर भावनेच्या भरात बोलून बसलो तर मात्र टिकेला सामोरे जावे लागेल,...\nइतिहासातील सोनेरी पाने − प्रयोग मालाड घेऊन येतंय ४८ एकांकिकांचे ऑनलाईन थिएटर\nजागतिक ऑनलाईन मराठी साहित्य अभिवाचन महोत्सवाच्या अंतिम फेरीचे ऑनलाईन सादरीकरण\nथिएटर प्रीमियर लीग ऑनलाईन नाट्यमहोत्सव: सीझन ३\nकलांश थिएटर, रत्नागिरी प्रस्तुत “बिराड” एकांकिकेचे Online सादरीकरण\nथिएटर प्रीमियर लीग ऑनलाईन नाट्यमहोत्सव: अधिक भव्य स्वरूपात ‘सीझन २’ लवकरच तुमच्या भेटीला\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nइतिहासातील सोनेरी पाने − प्रयोग मालाड घेऊन येतंय ४८ एकांकिकांचे ऑनलाईन थिएटर\nजागतिक ऑनलाईन मराठी साहित्य अभिवाचन महोत्सवाच्या अंतिम फेरीचे ऑनलाईन सादरीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.weeklysadhana.in/magazine-info/20-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88-2019", "date_download": "2021-01-28T12:38:58Z", "digest": "sha1:IASTO6YAJYCVWP4BSOEDTCCKXDHESBPR", "length": 5894, "nlines": 134, "source_domain": "www.weeklysadhana.in", "title": "साधना", "raw_content": "\nकाँग्रेसचा ‘धोरण लकवा’ जाणार तरी कधी\nअधिक वाचा 20 जुलै 2019\nभारतात डाव्या पक्षांना भवितव्य आहे\nअधिक वाचा 20 जुलै 2019\nअधिक वाचा 20 जुलै 2019\nअधिक वाचा 20 जुलै 2019\nनुकत्याच संपलेल्या निवडणुका : एक वेगळा दृष्टिकोन\nअधिक वाचा 20 जुलै 2019\nहीच वेळ आहे- लोकशाहीवर विश्वास व्यक्त करण्याची\nअधिक वाचा 20 जुलै 2019\nकोणे एके काळी, एक देश/राष्ट्र...\nअधिक वाचा 20 जुलै 2019\nभाजपच्या निर्णायक विजयाची कारणे\nअधिक वाचा 20 जुलै 2019\nप्रतिसाद (20 जुलै 2019)\nअधिक वाचा 20 जुलै 2019\nसुळी दिलेला संत (विनोबा : नवे आकलन)\nपंधरा कलमी फेमिनिस्ट मेनिफेस्टो\nकोरोनाचं विश्व : कोरोनाचे मानवी जीवनावर होणारे तात्कालिक आणि दूरगामी परिणाम (उत्तरार्ध)\n'गांधीजी आणि त्यांचे टीकाकार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/2nuphIv\n'साने गुरुजी व्यक्ती आणि विचार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/30PWSxh\n'वारसा प्रेमाचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3nKFmUx\n'वरदान रागाचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3iVVVth\n'तरुणाईसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://www.amazon.in/dp/B08SKZVS9Z\nकांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढतेय\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/506", "date_download": "2021-01-28T13:03:26Z", "digest": "sha1:7KFG2HY6TMV65PHBU2QDUHRVY2RIPUEL", "length": 3749, "nlines": 44, "source_domain": "mr.upakram.org", "title": "परोक्ष-अपरोक्ष | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसंस्कृतात एखादी गोष्ट आपण उपस्थित नसताना घडून गेली असता त्या घटनेचे वर्णन करण्यासाठी परोक्ष भूतकाळ वापरला जातो.\nआता मराठीत आपल्या अनुपस्थितीत घडलेली घटना कथन करताना आपण \"अपरोक्ष\" हा शब्द वापरतो. प्रत्यक्षात आपण \"परोक्ष भूतकाळ\" वापरत असताना \"अपरोक्ष\" हा शब्द का वापरावा त्याचे प्रयोजन काय तज्ञांनी याबाबत मार्गदर्शन करावे.\nही मराठीत फार वर्षांपूर्वी रूढ झालेली चूक आहे. ती आता दुरुस्त करणे शक्य नाही आणि तशी गरजपण नाही. मराठीत परोक्ष हा शब्द नाही; आहे तो अपरोक्ष . आणि त्याचा मराठीत अर्थ- गैरहजेरीत\nहिंदी मशहूरचा मराठीत महशूर होतो, अर्थ प्रसिद्ध कडून महाशूरकडे जाऊन विसावतो.\nहिंदीत शिकस्त म्हणजे पराजय, मराठीत पराकाष्ठा.\nइंग्रजीत बाय म्हणजे गुणिले किंवा भागिले.\nथ्री अपॉन सेव्हन म्हणजे तिनावर सात नाही किंवा सातावर तीन नाही.\nएका भाषेतून दुसर्‍या भाषेत शब्द येताना अर्थबदल संभवतो.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [04 Jul 2007 रोजी 17:42 वा.]\nअपरोक्ष:- (क्रि.वि.) प्रत्यक्ष,समक्ष,डोळ्यादेखत;साक्षात. परंतु प्रचलित अर्थ-दृष्टीआड;पश्चात;अप्रत्यक्ष;गैरहरजेरीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://policenama.com/tag/constable-gd/", "date_download": "2021-01-28T11:51:32Z", "digest": "sha1:N5Z6X7V5Z4SOHGFYF72FBASBM7R3UEFV", "length": 8608, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "Constable GD Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nराज ठाकरेंना 6 फेब्रुवारीला वाशी कोर्टात हजर राहण्याचे आदेश\nPune News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍याला सक्तमजुरीची शिक्षा\nमराठा आरक्षणावरून उदयनराजेंचा इशारा, म्हणाले – ‘लोकांचा अंत पाहू नका,…\nITBP Recruitment 2020: आयटीबीपीमध्ये कॉन्स्टेबलसह अनेक पदांवर भरती, ऑनलाईन अर्ज सुरु\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंडो-तिबेट सीमा पोलिसांनी कॉन्स्टेबल जीडी (सामान्य ड्यूटी) च्या अनेक पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती स्पोर्ट्स कोटा उमेदवारांसाठी असून यामध्ये एकूण रिक्त पदांची संख्या ५१ आहे. ही भरती…\nकंगना रणौतला ‘जोर का झटका’ \nहिंसक आंदोलनानंतर देखील ‘या’ अभिनेत्रीनं केलं…\nSSR मृत्यू प्रकरण : चौकशीच्या अंतिम टप्प्यात पोहोचली सीबीआय,…\nलग्नानंतर इतर हिरोईन्ससोबत काम नाही करणार वरुण धवन \nPhotos : मितालीच्या हातावर सिद्धार्थच्या नावाची मेहंदी \nहृदयाच्या आरोग्यसाठी धोकादायक आहेत ‘या’ 2 वस्तू,…\nशेतकरी आंदोलन : आंदोलनकर्त्यांच्या हल्ल्यात 83 पोलिस जखमी…\nगुरू रंधावा काश्मीरमध्ये करत होता शुटींग, अचानक यायला लागलं…\n RBI च्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून…\nIND vs ENG : नववर्षात क्रिकेट स्टेडियममध्ये प्रेक्षकांचे…\n भारतात Apple कडून मोठी घोषणा\nराज ठाकरेंना 6 फेब्रुवारीला वाशी कोर्टात हजर राहण्याचे आदेश\nPune News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍याला सक्तमजुरीची…\nउद्या सादर होईल आर्थिक सर्वेक्षण, जाणून घ्या महत्व आणि…\nकर्नाटकमधील मंत्र्यांना अजित पवारांनी झापलं, म्हणाले –…\nमराठा आरक्षणावरून उदयनराजेंचा इशारा, म्हणाले –…\nइयत्ता 5 वी मध्ये शिकणारा नरेश बहिणीसह आला होता आजोळी,…\nVideo : ‘स्टार डान्सर’ सपना चौधरीवर फिदा झाले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nIND vs ENG : नववर्षात क्रिकेट स्टेडियममध्ये प्रेक्षकांचे पुनरागमन,…\nलग्नानंतर पत्नीचं दुसर्‍याशी ‘झेंगाट’ असल्याचं आलं समोर,…\n ओढणीच्या झोपाळ्याला गळफास लागून बालिकेचा मृत्यू\nघटस्फोटानंतर महिलेने 14 बाळांना दिला होता जन्म\n RBI च्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून लुटारु पसार\nGold Rate : आणखीनच ‘स्वस्त’ झालं सोनं, दरामध्ये मोठी घसरण, चांदीची ‘चमक’ देखील…\nखासदार जयसिद्धेश्वर महास्वामींविरोधात RPI चे आंदोलन, मोर्चेकरी पोलिसांच्या ताब्यात\n जळगावमध्ये 13 वर्षाच्या मुलानं केली आत्महत्या, गळफास घेण्यापुर्वी वेबसाईटवरून घेतली माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://policenama.com/tag/coop-universe/", "date_download": "2021-01-28T12:11:22Z", "digest": "sha1:NM6T6M3ACTMZNKUAW5VRPNPJX3KTJ5C6", "length": 7601, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "Coop Universe Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News : ‘मेंदीच्या पानावर’चे प्रसिद्ध निवेदक बच्चू पांडे यांचे 66…\nराज ठाकरेंना 6 फेब्रुवारीला वाशी कोर्टात हजर राहण्याचे आदेश\nPune News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍याला सक्तमजुरीची शिक्षा\nशाहरुख खानच्या ‘या’ चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये सारा आणि कार्तिकला ‘कास्ट’…\nVideo : तापसी पन्नूनं ‘रण ऑफ कच्छ’मध्ये मारले…\nSushant Birth Anniversary : बहिणीनं पूर्ण केलं सुशांतचं…\nबॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी कतरिना कैफची बहीण इसाबेल कैफ…\nVideo : दीपिका पादुकोणनं शेअर केला फनी व्हिडीओ \n‘या’ दिवशी रिलीज होणार जॉन अब्राहमचा…\nक्रिकेटच्या ऋतुत तापसीनं हातात घेतली बॅट \nकंगना रनौत आक्रमक, म्हणाली – ‘सर्वांसमोर तमाशा…\nसंजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले –…\nPune News : खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या ऑफिस बॉयचे…\n‘या’ अभिनेत्यासोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळली होती…\nPune News : ‘मेंदीच्या पानावर’चे प्रसिद्ध निवेदक…\nCBSE 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांसंदर्भात केंद्रीय…\nIND vs ENG : नववर्षात क्रिकेट स्टेडियममध्ये प्रेक्षकांचे…\n भारतात Apple कडून मोठी घोषणा\nराज ठाकरेंना 6 फेब्रुवारीला वाशी कोर्टात हजर राहण्याचे आदेश\nPune News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍याला सक्तमजुरीची…\nउद्या सादर होईल आर्थिक सर्वेक्षण, जाणून घ्या महत्व आणि…\nकर्नाटकमधील मंत्र्यांना अजित पवारांनी झापलं, म्हणाले –…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘या’ अभिनेत्यासोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळली होती श्रुती हासन \nCoronavirus : राज्यात 2106 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, रिकव्हरी…\nPune News : हडपसरमधील लोहिया उद्यान सुरू होण्यासाठी मुहूर्त कधी मिळणार\nJalgaon News : राज्यातील ग्रामीण भागातील पेयजलसाठी 13668 कोटींचा…\nभाजपचे अजफर शम्सी यांच्यावरील गोळीबार प्रकरणाचा तपास युध्दपातळीवर\nPune News : खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या ऑफिस बॉयचे अपहरण\nVideo : ‘स्टार डान्सर’ सपना चौधरीवर फिदा झाले लोक वारंवार पाहिला जातोय ‘हा’ व्हिडीओ\nPune News : शाळेतील वाद; तरुणावर टोळक्याचा हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://policenama.com/tag/policenala-latest-crime-news/", "date_download": "2021-01-28T11:55:09Z", "digest": "sha1:C5GCJDZ3MPTOH4VLEJWILTEUPE3BWQJU", "length": 8365, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "policenala latest crime news Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nराज ठाकरेंना 6 फेब्रुवारीला वाशी कोर्टात हजर राहण्याचे आदेश\nPune News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍याला सक्तमजुरीची शिक्षा\nमराठा आरक्षणावरून उदयनराजेंचा इशारा, म्हणाले – ‘लोकांचा अंत पाहू नका,…\n संपूर्ण राज्याला हादरवणारी घटना, बलात्काराची केस मागे घेण्यासाठी पती-पत्नीला विवस्त्र…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. बलात्कार प्रकरणातील तक्रार मागे घेण्यासाठी पीडित महिलेसह तिच्या…\nTandav Controversy : ‘तांडव’च्या मेकर्सला…\nगुरू रंधावा काश्मीरमध्ये करत होता शुटींग, अचानक यायला लागलं…\nBirthday SPL : प्रेमात धोका मिळाल्यानंतर विक्रम भट यांनी…\nVideo : तापसी पन्नूनं ‘रण ऑफ कच्छ’मध्ये मारले…\nबिनामेकअप ‘अशी’ दिसते ‘बेबी डॉल’ सनी…\nत्वचा सुंदर हवी असेल तर आहारात ‘या’ 2 गोष्टींचा करा समावेश \nगावच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – अजित…\nआलिया भटनं शेअर केला ‘असा’ फोटो \nगिरीश बापट भाजपचे नव्हे तर पुणेकरांचे खासदार –…\nCBSE 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांसंदर्भात केंद्रीय…\nIND vs ENG : नववर्षात क्रिकेट स्टेडियममध्ये प्रेक्षकांचे…\n भारतात Apple कडून मोठी घोषणा\nराज ठाकरेंना 6 फेब्रुवारीला वाशी कोर्टात हजर राहण्याचे आदेश\nPune News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍याला सक्तमजुरीची…\nउद्या सादर होईल आर्थिक सर्वेक्षण, जाणून घ्या महत्व आणि…\nकर्नाटकमधील मंत्र्यांना अजित पवारांनी झापलं, म्हणाले –…\nमराठा आरक्षणावरून उदयनराजेंचा इशारा, म्हणाले –…\nइयत्ता 5 वी मध्ये शिकणारा नरेश बहिणीसह आला होता आजोळी,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCBSE 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी केली…\nCoronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 79 नवीन…\nथेऊर : तिघांनी कोयत्याने केलेल्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी\nPune News : भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी…\nBeed News : JCB तून फुलांची उधळण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंचं…\n एकाच कुटुंबातील 6 जणांवर काळाचा घाला; अपघाताच्या काही वेळापूर्वीच साजरा केला होता ‘बर्थडे’\nकोल्हापूर अर्बन बँकेची 1.5 कोटीची फसवणूक, तिघांविरूध्द FIR\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://policenama.com/tag/ravan-centers/", "date_download": "2021-01-28T12:34:10Z", "digest": "sha1:IEWU4K6KSLRQTMNKVOQBIWSNINJDH5LK", "length": 7686, "nlines": 146, "source_domain": "policenama.com", "title": "Ravan Centers Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News : वैकुंठातील प्रलंबित कामे तीन महिन्यात पूर्ण करणार – आमदार मुक्ता…\n…म्हणुन ‘हिवरेबाजार’चा ‘गड’ जिंकणार्‍या पोपटराव…\nPune News : पुणेकरांना आणखी एक ‘दिलासा’, दुचाकीस्वारांची…\n25 लाख रुपयांची फसवणूक केल्यप्रकरणी रत्नाकर गुट्टेंविरोधात FIR\n‘या’ हॉलिवूड सिनेमात झळकणार जॅकलीन फर्नांडिस \nस्टँडअप कॉमेडियन फारुकीचा जामीन फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nPhotos: कोणाच्या छातीवर डोकं ठेवून झोपली कॅटरीना कैफ \nParakram Diwas : रील लाईफमध्येही हिरो आहेत नेताजी सुभाषचंद्र…\n‘ज्यांना उत्तरं देणं मला आवश्यक वाटत नाही, त्यांना मी…\nशिवसेनेच्या खा. भावना गवळी आणि आमदार पाटणी यांच्यात ‘तू तू…\nभाजप नेत्याचा शिवसेनेवर घणाघात, म्हणाले – ‘हा तर…\nJio च्या ‘या’ प्लानमध्ये 168 GB डेटा आणि…\nPune News : पुणेकरांना आणखी एक ‘दिलासा’,…\n होय, प्रेयसीला भेटण्यास गेला होता 11 वी चा…\nPune News : वैकुंठातील प्रलंबित कामे तीन महिन्यात पूर्ण…\nPune News : पुणेकरांना आणखी एक ‘दिलासा’,…\nPhotos: कोणाच्या छातीवर डोकं ठेवून झोपली कॅटरीना कैफ \nKolhapur News : ट्रकच्या धडकेत आईसह 8 वर्षांच्या चिमुकल्याचा…\nकोकणात भाजप अन् सेनेच्या खासदारांमध्ये ‘घमासान’,…\nBudget 2021: मोदी सरकारच्या काळात अर्थसंकल्पात कमालीचा बदल,…\n‘या’ अभिनेत्यासोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळली होती…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n होय, प्रेयसीला भेटण्यास गेला होता 11 वी चा विद्यार्थी, कुटुंबियांनी…\nदिल्ली हिंसाचारावरून सुब्रमण्यम स्वामींचा सरकारला घरचा आहेर\n‘या तरूणाला शरीरसंबंध ठेवण्याच्या 24 तासांपुर्वी महिला अन्…\nऔरंगाबाद : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, दोघे ठार\nPune News : 45 कोटी रुपयांचा GST अपहार; व्यावसायिक देवेन मेहता यांचा…\nCBSE 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा\nPune News : माध्यमिक शाळांमध्येही बोगस शिक्षण भरती, पोलिस तपासात झालं स्पष्ट; गोविंद दाभाडेच्या…\nमराठा आरक्षणावरून उदयनराजेंचा इशारा, म्हणाले – ‘लोकांचा अंत पाहू नका, उद्रेक झाला तर कोण थांबवणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.chandrapurkranti.in/2020/10/mungantiwar_15.html", "date_download": "2021-01-28T11:25:25Z", "digest": "sha1:CDBTLDN4HCAJQ7VJV4GUSMZBGX2M5AEF", "length": 9795, "nlines": 56, "source_domain": "www.chandrapurkranti.in", "title": "आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पोंभुर्णा शहरात उपलब्‍ध होणार गरम पाण्‍याच्‍या सात पाणपोई", "raw_content": "\nमुख्यपृष्ठआ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पोंभुर्णा शहरात उपलब्‍ध होणार गरम पाण्‍याच्‍या सात पाणपोई\nआ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पोंभुर्णा शहरात उपलब्‍ध होणार गरम पाण्‍याच्‍या सात पाणपोई\nमाजी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पोंभुर्णा नगर पंचायत क्षेत्रात गरम पाण्‍याच्‍या सात पाणपोई नागरिकांच्‍या सेवेत उपलब्‍ध होणार आहेत. त्‍याचप्रमाणे निर्जंतुकीकरणासाठी चार फॉगींग मशीन व एक पोर्टेबल फॉगींग मशीन सुध्‍दा पोंभुर्णा नगर पंचायतीला उपलब्‍ध होणार आहे. कोविड 19 च्‍या प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभूमीवर या महामारीचा सामना करण्‍यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या गरम पाण्‍याच्‍या पाणपोई व फॉगींग मशीन पोंभुर्णा शहरासाठी आमदार निधीतुन मंजूर केल्‍या आहेत.\nनेहमीच अभिनव तसेच वैशिष्‍टयपूर्ण उपक्रमांच्‍या माध्‍यमातुन जनतेची सेवा आ. सुधीर मुनगंटीवार करीत असतात. कोविड 19 च्‍या महामारीचा सामना करताना त्‍यांनी सॅनिटायझेशनला विशेष प्राधान्‍य देत प्रारंभीच्‍या काळात सॅनिटायझर व मास्‍कचे वितरण नागरिकांमध्‍ये केले. त्‍यानंतर पोलिस स्‍टेशन, शासकीय कार्यालये, सार्वजनिक स्‍थळे इत्‍यादी ठिकाणी ऑटोमेटीक सॅनिटायझर मशीन त्‍यांनी उपलब्‍ध केल्‍या. कोविड 19 चा सामना करताना गरम पाण्‍याचा वापर अतिशय महत्‍वपूर्ण आहे. त्‍यामुळे प्रतिकार शक्‍ती वाढते. आयुष मंत्रालयाने प्रतिकार शक्‍ती वाढविण्‍याच्‍या उपायांमध्‍ये गरम पाणी पिण्‍याचा उपाय प्रामुख्‍याने सांगीतला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी सुध्‍दा ‘मन की बात’ या कार्यक्रमात प्रतिकार शक्‍ती वाढविण्‍याच्‍या दृष्‍टीने गरम पाण्‍याचे महत्‍व अधोरेखित केले आहे. ही बाब लक्षात घेता गोरगरीब जनतेला गरम पाणी सहज व निःशुल्‍क उपलब्‍ध व्‍हावे यादृष्‍टीने आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्‍या आमदार निधीतुन सात गरम पाण्‍याच्‍या पाणपोई पोंभुर्णा शहरात उपलब्‍ध केल्‍या आहेत. त्‍याचप्रमाणे निर्जंतुकीकरणासाठी चार फॉगींग मशीन व एक पोर्टेबल फॉगींग मशीन पोंभुर्णा शहरात उपलब्‍ध केल्‍या आहेत. प्रामुख्‍याने लक्ष्‍मीनारायण मंदीर, चेक पोंभुर्णा, अंगणवाडी क्रमांक 2 समोर, अंगणवाडी क्रमांक 1 समोर, राजराजेश्‍वर चौक, कावळे यांच्‍या घरासमोर, आंबेडकर चौक या ठिकाणी या पाणपोई उपलब्‍ध होणार आहे. येत्‍या आठवडयाभरात या पाणपोई पोंभुर्णा वासियांच्‍या सेवेत रूजु होतील. या आधीही आ. मुनगंटीवार यांनी बल्‍लारपूर शहरात 10 गरम पाण्‍याच्‍या पाणपोई उपलब्‍ध केल्‍या आहेत.\nआ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या या पुढाकाराबद्दल जिल्‍हा परिषदेचे माजी अध्‍यक्ष देवराव भोंगळे, पोंभुर्णा तालुका भाजपाचे अध्‍यक्ष गजानन गोरंटीवार, पंचायत समितीच्‍या सभापती कु. अल्‍का आत्राम, उपसभापती सौ. ज्‍योती बुरांडे, जिल्‍हा परिषद सदस्‍य राहूल संतोषवार, नगर परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. श्‍वेता वनकर, उपाध्‍यक्षा सौ. रजिया कुरेशी, कु. शारदा कोडापे, ईश्‍वर नैताम, विजय कस्‍तुरे, मोहन चलाख, सौ. सुनिता मॅकलवार, सौ. पुष्‍पा बुरांडे, सौ. नेहा बघेल, किशोर कावळे, अजित मंगळगिरीवार, पंचायत समिती सदस्‍य विनोद देशमुख, गंगाधर मडावी आदींनी त्‍यांचे अभिनंदन व आभार व्‍यक्‍त केले आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nगोंडपिपरीच्या काकडे-कांबळे-कटरे \"त्रिदेव\" शिपायांच्या हैरतअंग्रेज कारनामा\nखळबळजनक चंद्रपुरात मिळाला पुन्हा एक पॉझिटिव्ह\nसिटीपीएस मध्ये क्वाटरचा भोंगळ कारभार उघड \nना.वडेट्टीवार आणि खा.धानोरकर यांच्यात शितयुध्द पालकमंत्री वडेट्टीवारांना घरचा अहेर\nआरटीओ कार्यालयाच्या निरीक्षकाला ४० हजार रूपयांच्या लाच मागणाऱ्या अशोक मते ला अटक \nखासदार धानोरकर समर्थक गुंडांचा पत्रकार राजू कुकडे यांचेवर प्राणघातक हल्ला\nधक्कादायक :- माढेळी ग्रामपंचायत निवडणुकीत सुगंधीत तंबाखू तस्कर जोमात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.lokmanthan.com/2020/11/430.html", "date_download": "2021-01-28T11:23:15Z", "digest": "sha1:YG2FUDLJHFFVHZWQUNFVJSZF3ITKMH3C", "length": 21363, "nlines": 244, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "नगर-शिर्डीसाठी 430 कोटी शिर्डी-कोपरगाव रस्त्यांसाठी एक पैसा नाही ः साहनी | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nनगर-शिर्डीसाठी 430 कोटी शिर्डी-कोपरगाव रस्त्यांसाठी एक पैसा नाही ः साहनी\nउदासीन आजी-माजी आमदार खासदार झोपलेले आहेत का कोपरगाव : जागरूक आमदारांमुळे राष्ट्रीय महामार्ग 160 या शिर्डी नगर रस्त्यासाठी चारशे तीस कोटी...\nउदासीन आजी-माजी आमदार खासदार झोपलेले आहेत का\nकोपरगाव : जागरूक आमदारांमुळे राष्ट्रीय महामार्ग 160 या शिर्डी नगर रस्त्यासाठी चारशे तीस कोटी मंजूर झाले, पण मग नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्ग 752 जी या शिर्डी कोपरगाव रस्त्याला आजपर्यंत ढबू देखील मिळाला नाही. याचा अर्थ येथील उदासीन आजी-माजी आमदार खासदार झोपलेले आहेत का असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सुखदीप सिंग उर्फ कुक्कूशेठ साहनी यांनी केला आहे.\nदरवर्षी पावसाळ्यात नगर-मनमाड 752 जी महामार्गावर हजारो खड्डे अवतरतात आणि हे त्यांचे अवतारकार्य दिवाळीपर्यंत सुरू राहते. खाचखळग्याचा मार्गातून वाट काढत कोपरगाववासीयांचा प्रवास सुरूच राहतो. कोपरगाव शिर्डी या पट्टयात महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे 14 किलोमीटरचे हे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना दिड ते दोन तासांचा अवधी लागतो आहे. खड्डयांमधून मार्ग काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. दरवर्षी महामार्गाच्या दूरवस्थेचा प्रश्‍न चर्चेत येतो. गल्लीपासून दिल्लीपर्यंत या मार्गावरील खड्डयाची चर्चा होते. संबंधित यंत्रणांना रस्तेदुरुस्तीची डेडलाईन दिली जाते. प्रत्यक्षात कुठलीही कारवाई होत नाही. मध्यंतरी नगर ते शिर्डी महामार्ग राष्ट्रीय महामार्ग 160 कामासाठी 430 कोटी मंजूर झाले आहेत. मात्र राष्ट्रीय महामार्ग 752 जी शिर्डी ते कोपरगाव या रस्त्यासाठी आमदार खासदार यांच्याकडून निधी मंजूर करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याच्या कोणत्याही हालचाली व प्रयत्न दिसत नाही. असा आरोपही सहानी यांनी केला असून याबाबत येथील जनतेमध्ये मोठा रोष आहे. कुंभकर्णी निद्रेत असलेल्या आजी माजी आमदार खासदार नगराध्यक्ष विविध पक्षाचे नेते व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आधीच उद्ध्वस्त झालेल्या कोपरगावच्या बाजारपेठ व उद्योगावर आर्थिक संकटाची कुर्‍हाड कोसळणार असल्याची भीती सहानी यांनी व्यक्त केली आहे. गुजरात मध्यप्रदेश यांना जोडणार्‍या महामार्गावरून सुट्टीच्या कालावधीत शिर्डी साठी येणार्‍या भक्तांची संख्या जास्त असते. त्यामुळे महामार्गावरील जड वाहने रिक्षा प्रवासी वाहतूक ऊस वाहतूक यासह लहान वाहनांची संख्याही वाढते. रस्ता रुंदीकरणाची काम जिथे झाली आहेत तिथेही रस्त्यांची अवस्था बिकट आहे. दुर्दैवाने स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी याबाबत उदासीन आहेत. थातूरमातूर कामे केली जातात. थोडयाशा पावसात पुन्हा खड्डे तयार होतात. गेली सात वर्षे महामार्गाच्या कामाचे भिजत घोंगडे कायम आहे. यंत्रणा सुस्त आणि ठेकेदार मस्त अशी परीस्थिती कायम आहे. कोपरगाववासीयांच्या नशिबी मात्र खडतर प्रवासाचा मार्ग कायम आहे. लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आता कोपरगाव शिर्डी या रस्त्यासाठी शासन दरबारी आपली कारणे मांडून जनतेलाच लढा उभारावा लागेल असे आवाहन सहानी यांनी शेवटी केले आहे.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nशेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प क्रांती करणार : ना डॉ राजेंद्र शिंगणे\nसिंदखेड राजा/शहर प्रतिनिधी : सिंदखेड राजा मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प हा आर्थिक क्रांती घडून आणणार असून शेतकऱ्यांसाठी आश...\nराहुरी तालुक्यात अखेर बर्ड फ्लूचा शिरकाव :लोकमंथनचा अंदाज खरा ठरला\nराहुरी प्रतिनिधी : राहुरी तालुकयातील सडे येथील श्लोक पोल्ट्री फार्म वर चार दिवसांपूर्वी अचानक कोंबड्या मृत आढळलया होत्या मृत पक...\nदुहेरी हत्याकांडाने शेवगाव हादरले ; लहान मुलासह आढळला मुंडके नसलेला महिलेचा मृतदेह\nशेवगाव : तालुक्यात घरफोड्या, रस्तेलुट, जबरी चोऱ्या, खून, मर्डर दरोडेची मालिका सुरूच . शेवगाव तालुक्यातील होणाऱ्या गुन्हेगारीत वाढ. शेवगाव शह...\nतांबवे गावच्या विकासासाठी सदैव कटिबध्द\nगृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ः पालकमंत्री, खासदार, माजी मुख्यमंत्री, ऍड. उदयसिंह पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार विशाल पाटी...\nपोदार स्कूलकडून पालकांना धमकीचे पत्र\nपालकांकडून शाळेच्या परिसरात अन्यायकारक फी विरोधात आंदोलन कराड / प्रतिनिधी ः कोपर्डे हवेली येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलकडून पालकांना मुलांना ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: नगर-शिर्डीसाठी 430 कोटी शिर्डी-कोपरगाव रस्त्यांसाठी एक पैसा नाही ः साहनी\nनगर-शिर्डीसाठी 430 कोटी शिर्डी-कोपरगाव रस्त्यांसाठी एक पैसा नाही ः साहनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.weeklysadhana.in/magazine-info/03-july-2010", "date_download": "2021-01-28T12:02:57Z", "digest": "sha1:PQLPWLRJIQF7PSGFVQFYD355HRDRDN6E", "length": 5645, "nlines": 134, "source_domain": "www.weeklysadhana.in", "title": "साधना", "raw_content": "\nदाहक, अप्रिय तरीही अटळ\nअधिक वाचा 03 जुलै 2010\nशेतमालाचे किमान आधारभाव वाढविले म्हणजे काय\nअधिक वाचा 03 जुलै 2010\nतरच आपल्या व्यवस्थेमध्ये प्राण निर्माण होईल\nअधिक वाचा 03 जुलै 2010\nअधिक वाचा 03 जुलै 2010\nअण्वस्त्रमुक्त जग शक्य आहे\nअधिक वाचा 03 जुलै 2010\nयदा यदा हि धर्मस्य\nअधिक वाचा 03 जुलै 2010\nअधिक वाचा 03 जुलै 2010\nअधिक वाचा 03 जुलै 2010\nअधिक वाचा 03 जुलै 2010\nसुळी दिलेला संत (विनोबा : नवे आकलन)\nपंधरा कलमी फेमिनिस्ट मेनिफेस्टो\nकोरोनाचं विश्व : कोरोनाचे मानवी जीवनावर होणारे तात्कालिक आणि दूरगामी परिणाम (उत्तरार्ध)\n'गांधीजी आणि त्यांचे टीकाकार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/2nuphIv\n'साने गुरुजी व्यक्ती आणि विचार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/30PWSxh\n'वारसा प्रेमाचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3nKFmUx\n'वरदान रागाचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3iVVVth\n'तरुणाईसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://www.amazon.in/dp/B08SKZVS9Z\nकांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढतेय\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/beed-crime", "date_download": "2021-01-28T13:08:56Z", "digest": "sha1:HVM5EONTOH23VRK4PEVMNWMMKDTIMAQH", "length": 14947, "nlines": 155, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Beed Crime Latest news in Marathi, Beed Crime संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nBeed Crime च्या बातम्या\nबीडमध्ये छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या\nबीडमध्ये छेडछाडीला कंटाळून दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. केज तालुक्यातल्या गप्पेवाडीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाकडून सतत होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून 16 वर्षीय स्वाती...\nसंतापजनक: संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत टाकले विष\nबीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऐन दुष्काळात अख्ख्या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीमध्ये विष टाकल्याची घटना घडली आहे. गेवराई तालुक्यातील भोजगाव येथील ही घटना आहे. या घटनेमुळे गावामध्ये...\nबीडमध्ये दोन दिवसात ४ शेतकऱ्यांची आत्महत्या\nदुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून बीड जिल्ह्यामध्ये दोन दिवसांमध्ये ४ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्याचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. बीड जिल्ह्यातल्या...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/most-of-marathi-movies-in-2015-unable-to-do-good-business-on-box-office-1144143/", "date_download": "2021-01-28T11:36:07Z", "digest": "sha1:KGUMOTDP5WCNIE3KDP4JOSHRP5ANVUQ6", "length": 13931, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ऑस्करकडे झेप महत्त्वाची की प्रेक्षकांची साथ? | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\n६६ पैकी ४३ मराठी चित्रपट एका आठवड्यापुरते\n६६ पैकी ४३ मराठी चित्रपट एका आठवड्यापुरते\nतब्बल ४३ मराठी चित्रपटांनी मोजून फक्त एकाच आठवड्यात चित्रपटगृहातून गाशा गुंडाळला\nपहिल्या नऊ महिन्यात प्रदर्शित झालेल्या ६६ मराठी चित्रपटांपैकी तब्बल ४३ मराठी चित्रपटांनी मोजून फक्त एकाच आठवड्यात चित्रपटगृहातून गाशा गुंडाळला.\n‘कोर्ट’ चित्रपटाची ऑस्करसाठीची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाल्याने मराठी चित्रपटसृष्टी व समाज यामध्ये ‘चैतन्य’ पसरले असले तरी २०१५ च्या पहिल्या नऊ महिन्यात प्रदर्शित झालेल्या ६६ मराठी चित्रपटांपैकी तब्बल ४३ मराठी चित्रपटांनी मोजून फक्त एकाच आठवड्यात चित्रपटगृहातून गाशा गुंडाळला. ही दुर्देवी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मराठी चित्रपटाची ऑस्करवारीसाठीची झेप महत्त्वाची की प्रेक्षकांचा प्रतिसाद असा महत्त्वाचा प्रश्न विचारात घेणे गरजेचे आहे.\nजानेवारीत झळकलेल्या ‘लोकमान्य’, ‘क्लासमेट’ व ‘बाळकडू’ या चित्रपटांच्या यशाने चांगली सुरूवात झाली पण ‘एक तारा’, ‘बाजी’, ‘रझाकार’ या चित्रपटांनी निराशा केल्याने काही काळ प्रेक्षक दुरावला. त्यानंतर ‘कांकण’, ‘टाईमपास-२’, ‘अगं बाई अरेच्चा-२’, ‘संदुक’, ‘कोर्ट’, ‘किल्ला’, ‘शटर’, ‘देऊळबंद’, ‘डबल सीट’ व ‘तू ही रे’ या चित्रपटांनी कमी-अधिक प्रमाणात यश मिळवले. तरी भरघोस आणि तडाखेबाज म्हणावे असे यश एकाही चित्रपटास मिळालेले जाणवले नाही. तर, ‘कॉफी आणि बरचं काही’ , ‘युद्ध’, ‘वेलकम जिंदगी’, ‘नागरिक’, ‘ढोलकी’, ‘हायवे- एक आरपार सेल्फी’, ‘निळकंठ मास्तर’, ‘ढिनचॅक एन्टरप्रायझेस’, ‘मर्डर मेस्त्री’ अशा कितीतरी चित्रपटांना एकाच आठवड्यात चित्रपटगृहातून उतरावे लागले. ‘कॅरी ऑन मराठा’, ‘अ पेईंग घोस्ट’ यांना सर्वसाधारण स्वरूपाचे यश लाभले. अन्य बरेच चित्रपट प्रदर्शित झाल्याची नोंद झाली. त्यात ‘घुसमट’, ‘जाणीवा’, ‘स्लॅमबुक’ इत्यादी चित्रपटांचा समावेश आहे. एकाच शुक्रवारी तीन-चार मराठी चित्रपटाचे प्रदर्शन, एकसुरी व दिशाहीन पूर्वप्रसिद्धी, चित्रपटांनी केलेली निराशा ही अपयशाची ठळक कारणे ठरली. काही चित्रपटांचे प्रेक्षकांअभावी खेळ रद्द करावे लागले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n‘नैतिक पोलीसगिरी’ला अखेर चाप\nआमदार सुधीर पारवे यांना न्यायालयाचा दिलासा\nदाऊदचा खास मुन्ना झिंगाडाच्या ताब्यासाठी भारत-पाकिस्तानमध्ये थायलंडमध्ये लढाई\nहिंदू पाकिस्तानचे विधान भोवणार शशी थरुर यांना कोर्टाने बजावले समन्स\nअपर्णापाठोपाठ वैष्णवी रेड्डीही गोपीचंद यांच्याविरोधात न्यायालयात\n'म्हणूनच मी राज कुंद्राशी लग्न केले', शिल्पा शेट्टीने शेअर केला व्हिडीओ\nअस्सल सौंदर्याला परंपरेचा साज; अभिनेत्रींनी जपलेला हळवा 'खण'\nराज कपूर यांच्या वडिलोपार्जित हवेलीची विक्री नाही; हवेली मालकाने दिला नकार\n कॅमेरासमोरच राखीने फाडले अभिनवचे अंतर्वस्त्र\n'हे' मराठमोळं कपल मालदीवमध्ये एन्जॉय करतय हनीमून, पाहा फोटो\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 ‘रफ अॅण्ड टफ’ संतोष\n2 .. या मराठी चित्रपटाचे होणार क्रुझवर चित्रीकरण\n3 मराठी चित्रपटांना अॅक्शनची भुरळ\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/dada-saheb-phalke-award", "date_download": "2021-01-28T11:20:17Z", "digest": "sha1:CGHKWTLCKNIQFNOVVNQ6Y2CTOMJBU5Y6", "length": 10386, "nlines": 325, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Dada Saheb Phalke Award - TV9 Marathi", "raw_content": "\nManisha Kayande | मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा प्रयत्न – मनिषा कायंदे\nMaratha Reservation | मराठा आरक्षणाचा निकाल विरोधात गेल्यास राज्यात उद्रेक : संजय सावंत\nWashim | जादूटोणा करुन पैशाचा पाऊस पडण्याचा बेत, सहाजण पोलिसांच्या अटकेत\nJalgaon | व्हॉट्स ग्रृपमधील व्हायरल स्क्रिन शॉट्सवर रक्षा खडसेंनी मांडली भूमिका\nJayant Patil Exclusive | परिवार संवाद यात्रेतून पक्ष संघटनेला बळकटी देणार : जयंत पाटील\nHeadline | 11 AM | असे वेडे बरळत असतात – संजय राऊत\nGadchiroli | राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला गडचिरोलीमधून सुरुवात\nNanded | ग्रामपंचायत निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाला चांगलं यश, बच्चू कडूंच्या हस्ते सत्कार\nPHOTO | ‘खरंच काहीच बदललं नाहीय’ म्हणत अनन्या पांडेने शेअर केला ‘गर्ल गँग’चा ‘तो’ क्युट फोटो…\nफोटो गॅलरी1 hour ago\nPHOTO | रिअल लाईफ ‘आदित्य’च्या आयुष्यातही ‘सई’ची एंट्री, पाहा कोण आहे ही अभिनेत्री…\nPHOTO | मराठमोळी अभिनेत्री मालदीवमध्ये, समुद्र किनाऱ्यावरील हॉट फोटो\nफोटो गॅलरी2 hours ago\nPhoto : श्रीलंकेतून थेट चेन्नईत, इंग्लंडचा संघ भारतात दाखल\nफोटो गॅलरी2 hours ago\nPHOTO | अमृता खानविलकरचं नवं ‘ब्लॅक अँड व्हाईट’ फोटोशूट, पाहा खास फोटो…\nफोटो गॅलरी4 hours ago\nPhoto : स्मिता गोंदकरच्या दिलखेचक अदा, पाहा फोटो\nफोटो गॅलरी22 hours ago\nIndia vs England | कसोटी मालिकेसाठी उत्सुकता शिगेला, टीम इंडियाचे खेळाडू आणि इंग्लंड टीम चेन्नईत\nताज्या बातम्या22 hours ago\nPhoto : सना खानचं नवं फोटोशूट, पाहा फोटो\nफोटो गॅलरी22 hours ago\nPhoto : निया शर्माचं हटके फोटोशूट, पाहा फोटो\nफोटो गॅलरी23 hours ago\nPhoto : ‘ऑफ टू हनीमुन’, मानसी नाईक आणि प्रदीपची ट्रॅव्हल डायरी\nफोटो गॅलरी24 hours ago\n1 लाख प्रशिक्षित NCC कॅडेट्स कोस्टल आणि सीमाभागात काम करणार- पंतप्रधान मोदी\nTandav | ‘तांडव’च्या टीमला दिलासा नाहीच, नाराज ऋचा चड्ढाचा कोर्टाच्या निर्णयावर सवाल\nराजपथावर अयोध्येच्या भव्य राम मंदिराला पहिला मान, उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक\nश्रीकांत शिंदेच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर केडीएमसी निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे संकेत\nआता पदवी, पदविकेसाठी ‘कालमर्यादा’ नाही; पुढील वर्षापासून ‘श्रेयांक बँक’ लागू होणार\nJugraj Singh : लाल किल्ल्यावर झेंडा फडकावणारा तरुण शेतकरी कोण\nCBSE board exam 2021 schedule : 10 वी आणि 12 वीच्या वेळापत्रकाची घोषणा 2 फेब्रुवारीला : रमेश पोखरियाल निशंक\nDhawal singh Mohite Patil Join Congress | धवलसिंहांचा काँग्रेस प्रवेश, बिबट्या आणि गेम \nSkin Care | हिवाळ्याच्या दिवसांत तुम्ही तर करत नाही ना ‘या’ चुका होऊ शकते त्वचेचे नुकसान\n‘या’ 7 फिचर्समुळे 2021 Tata Safari या वर्षातली बेस्ट SUV ठरणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-vishwachi-gatha-makrand-ketkar-marathi-article-3979", "date_download": "2021-01-28T12:59:16Z", "digest": "sha1:YR6Y5CMZUVEYGLKPT52E5QOEDJM3ITUJ", "length": 13387, "nlines": 110, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Vishwachi Gatha Makrand Ketkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 16 मार्च 2020\nतुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपली सौरमाला कशी तयार झाली पृथ्वीचा जन्म कसा झाला पृथ्वीचा जन्म कसा झाला आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता भौगोलिक सफर...\nआकाशगंगेच्या एका हातावर वसलेल्या आपल्या सूर्यमालेचा जन्म एका महाप्रचंड नेब्युलामधून झाला. पृथ्वी तसंच इतर ग्रहांवर असलेली मूलद्रव्यं पाहता, शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे, की बहुधा त्यावेळेस आपल्या सूर्यमालेला जन्म देणाऱ्‍या नेब्युलाला गती देण्याचं काम जवळपास झालेल्या एखाद्या सुपरनोव्हानं केलं असावं. कुठलाही तारा मरणपंथाला लागला, की त्यातील मूळच्या हायड्रोजनचं टप्प्याटप्यानं हेलियम ते लोखंड असं रूपांतर होत जातं, हे आपण मागच्या लेखात पाहिलं. ताऱ्‍याच्या केंद्रात लोखंड निर्माण झाल्यावर त्याचं रूपांतर पुढं कशातच होऊ शकत नाही व ताऱ्‍याचं केंद्र अस्थिर होतं. अशा केंद्र अस्थिर झालेल्या ताऱ्‍याच्या मृत्यूच्यावेळी प्रचंड मोठा स्फोट होऊन केंद्रातून अनेक मूलद्रव्यं अवकाशात भिरकावली जातात. ही मूलद्रव्यं या सुपरनोव्हामधून आपल्या सूर्यमालेला जन्म देणाऱ्‍या नेब्युलामध्ये मिसळली असावीत. पुढं या स्फोटामुळं गती मिळालेल्या नेब्युलाची गोल गोल फिरणारी तबकडी तयार झाली व त्याच्या केंद्रामध्ये सूर्याचा जन्म झाला. एकीकडं सूर्याचा जन्म होत असताना त्या तबकडीमध्ये असलेली धूळ, दगड आणि इतर विविध मूलद्रव्यंही गोल फिरत होती. चक्राकार फिरताना ती एकमेकांवर आदळू लागली. हळूहळू त्यांचे मोठे तुकडे एकत्र फिरू लागले. अशा प्रकारे आसपासचे सारे तुकडे एकत्र चिकटले व स्वतःभोवती गोल फिरू लागले. हेच ते ग्रह जे आज अनेकांच्या कुंडलीत खेळ खेळत बसलेले असतात.\nग्रह तयार होताना त्यांचं तबकडीमधलं स्थान, त्यांचं स्वरूप ठरवण्यात अत्यंत महत्त्वाचं ठरलं. आपल्या सूर्यमालेत एकूण ८ मुख्य मोठे ग्रह आहेत. सूर्यापासून त्यांचा क्रम बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस व नेपच्यून असा आहे. यापैकी पहिले चार ग्रह हे रॉकी प्लॅनेट्स आहेत. म्हणजे त्यांच्यावर दगडमाती फार मोठ्या प्रमाणात आहे. तर उरलेले ग्रह हे गॅस प्लॅनेट्स आहेत. म्हणजे ते वायुस्वरूपात आहेत. वर म्हटल्याप्रमाणं ग्रह तयार होताना त्यांचं तबकडीमधलं स्थान, त्यांचं स्वरूप ठरवण्यात अत्यंत महत्त्वाचं ठरलं. सूर्याची निर्मिती होताना त्यातून फार मोठ्या प्रमाणात उष्णता फेकली जात होती. जे बाल्यावस्थेतील ग्रह या नवजात सूर्याच्या जवळ होते, त्यांच्यावरील बहुतांश वायू उष्णतेमुळं उत्सर्जित होऊन निघून गेले व उष्णतेला तोंड देऊ शकणारी मूलद्रव्यं धातू व दगडांच्या स्वरूपात मागं उरली. आज या ग्रहांवर लोखंड, सिलिकॉन, मॅग्नेशिअम, सल्फर, कॅल्शिअम, अ‍ॅल्युमिनिअम, निकेल असे विविध धातू आढळतात. ही मूलद्रव्ये निर्मितीच्या वेळेस ऑक्सिजनच्या संयुगांच्या स्वरूपात असावीत असा अंदाज आहे. उच्च तापमानाच्या प्रभावामुळं इतर कुठल्या स्वरूपात या ग्रहांवर इतर काही टिकणं बहुधा अशक्य असावं. नेब्युलामध्ये घन पदार्थ वायूच्या तुलनेत अगदी कमी प्रमाणात उपलब्ध होते. उष्णतेमुळं घनपदार्थच अधिक स्वरूपात एकत्र आल्यानं, मोठ्या गुरुत्वाकर्षणाच्या अभावी सूर्यापासून जवळ असलेल्या ग्रहांचा आकार फारच लहान राहिला. सूर्यापासून लांबच्या अंतरावर निर्माण झालेल्या ग्रहांपर्यंत उष्णता न पोचल्यानं मात्र तेथील वायूचं उत्सर्जन न होता अधिकाधिक प्रमाणात वायू गोळा होत त्यांचा आकार वाढत गेला. या ग्रहांवर हायड्रोजन, हेलियम, मिथेन, सल्फर अशा विविध वायूंचं मिश्रण आढळतं. या ग्रहांचं स्वरूप वायुरूपी असलं तरी त्यांच्या केंद्रस्थानी त्यांच्या जन्माच्या वेळेस एकत्र आलेले दगड असतात. तसंच वरच्या थरातील वायूच्या अतिप्रचंड दाबामुळं केंद्राच्या जवळ असलेल्या वायूचं रूपांतर घनपदार्थात होतं. जसं स्वयंपाकाचा गॅस प्रचंड प्रेशरनं सिलिंडरमध्ये भरल्यानं लिक्विड स्वरूप घेतो तसं. म्हणूनच तर त्या इंधनाचं नाव ‘लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस’ (एल.पी.जी) असं आहे.\nसूर्यापासून कमीत कमी किती अंतरावर असल्यावर ग्रह वायुरूपात स्थिर कसा राहतो, असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर आहे, ७८० दशलक्ष किलोमीटर्स, जे गुरू ग्रहाचं सूर्यापासून असलेलं अंतर आहे. आपल्या सूर्यमालेच्या विविध इंटरेस्टिंग फॅक्ट्स पुढच्या काही लेखांमधून जाणून घेऊ.\nसूर्य रॉ गॅस इंधन\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://amnews.live/news/amnflash/maggie-restaurant-serve-44-lakhs-food-to-customers-china-hotel-", "date_download": "2021-01-28T12:22:06Z", "digest": "sha1:NQZYETU7LFPQMMYMPY6QALQOY2NO7D3H", "length": 11569, "nlines": 127, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | अबब ! या हॉटेलमध्ये 8 लोकांनी केले जेवण, रेस्तरॉने दिले 44 लाखांचे बिल", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\n या हॉटेलमध्ये 8 लोकांनी केले जेवण, रेस्तरॉने दिले 44 लाखांचे बिल\nया बिलामुळे ही हॉटेल अनेक दिवस सोशल मीडियावर चर्चेत होती.\nनवी दिल्ली | सोशल मीडियावर हॉटेलचे बिल नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी दोन केळींसाठी भारतात शेकडो रुपये मोजण्यात आले होते. बॉलिवूड अभिनेता राहुल बोसकडून पंजाबमधील चंदीडगच्या एका पंचतारांकित हॉटेलमधून दोन केळींचं बिल तब्बल 442 रुपये देण्यात आलं होतं. असेच अनेक प्रकरण नेहमीच घडत असतात. काही दिवसांपूर्वी चीनच्या शंघाईमध्येही असेच प्रकरण समोर आले. या हॉटेलने 8 लोकांच्या डिनरसाठी 418,245 युआन म्हणजे 44 लाख 26 हजार रुपयांपेक्षाही जास्त बिल दिले. या बिलामुळे ही हॉटेल अनेक दिवस सोशल मीडियावर चर्चेत होती.\nया बिलमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये केवळ 20 फूड आयटम्स मागवण्यात आले होते. केवळ 20 प्रकारच्या पदार्थांसाठी 44 लाखांचे बिल द्यावे लागत असेल तर ही खूप मोठी गोष्ट आहे. शंघाईच्या 'मॅगी रेस्तरॉ' मध्ये दुबईमधून आलेले 8 लोक डिनर करण्यासाठी पोहोचले होते. चीनच्या एका प्रसिद्ध मीडिया प्लॅटफॉर्मवर हे बिल पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. सुरुवातीला हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी हे बिल पूर्णपणे बनावट असल्याचे सांगत फोटोशॉप केले असल्याचे सांगितले. मात्र रेस्तरॉच्या मालक आणि चीफ शेफ सन झाओगुओने मान्य केले की, हे बिल खरे आहे आणि त्यांनी अति महागडे डिनर सर्व्ह केले होते.\nमॅगी रेस्तरॉचे चीफ शेफ सन झाओगुओनुसार हे डिनर दुबईमधून आलेला एक ग्राहक आणि त्याच्या मित्रांसाठी तयार करण्यात आले होते. हे डिनर बनवण्यासाठी 2000 वर्षे जुने सॉल्ट प्लेटचा वापर करण्यात आला होता. या महागड्या डिनरचा एक व्हिडिओही मोठ्या प्रामाणात शेअर करण्यात आला होता. मात्र चीनच्या बाजार नियमांनुसार हे महागडे डिनर नियमांचे उल्लंघन आहे. काही दिवासांपूर्वी तपासणी करणारे काही अधिकारी रेस्तरॉमध्ये पोहोचले होते. मात्र अनेक तास चौकशीकरुन अधिकारी परतले. तपासणीचा रिपोर्टही समोर आला नाही.\nअजितदादांच्या राजीनाम्यामुळे आमच्याकडेही बहुमत उरलं नाही - देवेंद्र फडणवीस, औट घटकेचं ठरलं सरकार\nहेल्मेट सक्तीला सोलापूरकरांचा सकारात्मक प्रतिसाद\nदिल्ली हिंसेचारासाठी काँग्रेसनं शेतकऱ्यांना भडकवलं, जावडेकरांचा काँग्रेसवर गंभीर आरोप\nCorona In India : देशात गेल्या 24 तासात 11,666 जणांना कोरोनाची लागण, तर 123 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nभाजपाच्या वेबसाईटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख; दोषीकर तात्काळ कारवाई करावी - गृहमंत्री अनिल देशमुख\nदिल्ली हिंसाचार प्रकरणी शेतकरी नेत्यांविरोधात 'लूकआऊट' नोटीस जारी\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बेलापूर कोर्टाकडून वॉरंट जारी, 6 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे दिले आदेश\n2.6 कोटी स्वाहा, बाजार पुन्हा कोसळला\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बेलापूर कोर्टाकडून वॉरंट जारी, 6 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे दिले आदेश\nFarmers Protest : सिंघू बॉर्डरवर स्थानिक उरतले शेतकऱ्यांविरोधात रस्त्यावर\nदिल्ली हिंसाचारात जखमी झालेल्या पोलीसांच्या भेटीसाठी अमित शहा रुग्णालयात\nदिल्ली हिंसाचार प्रकरणी शेतकरी नेत्यांविरोधात 'लूकआऊट' नोटीस जारी\nशिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी कारवाई करणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nCorona In India : देशात गेल्या 24 तासात 11,666 जणांना कोरोनाची लागण, तर 123 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nदिल्ली हिंसेचारासाठी काँग्रेसनं शेतकऱ्यांना भडकवलं, जावडेकरांचा काँग्रेसवर गंभीर आरोप\nतुमच्या सरकारला जे जमलं नाही, ते आम्ही नक्कीच करू; सचिन सांवत यांचे फडणवीसांवर टीकास्त्र\nभाजपाच्या वेबसाईटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख; दोषीकर तात्काळ कारवाई करावी - गृहमंत्री अनिल देशमुख\n2.6 कोटी स्वाहा, बाजार पुन्हा कोसळला\nलैंगिक शोषणः कपडे न काढता हात लावणे म्हणजे लैंगिक शोषण नाही\nअभिनेत्री करीना कपूर-खान हीचे प्रेग्नंसीचे योगा करत असताना फोटो व्हायरल\nPETROL PRICE | राज्यात पेट्रोलचा बेसुमार भडका; मुंबईत पेट्रोलची किंमत 92.62 तर डिझेल 83.03\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/police-constable", "date_download": "2021-01-28T11:27:35Z", "digest": "sha1:NYGABGMHKSPRN2BO62BOBWLJJNYS72CN", "length": 5414, "nlines": 126, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nExclusive : - डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पोलिसाचा मृत्यू, चार वर्षानंतर गुन्हा दाखल\n पोलिसाकडूनच महिला पोलिस शिपाईवर अत्याचार\nभाजप कार्यकर्त्यांकडून पोलिसाला मारहाण, आरोपींना सोडवण्यासाठी 'या' आमदारानं केला फोन\nहोम क्वारंटाईनच्या नावाखाली लाॅकडाऊनमध्ये शिपाई करत होता वसूली\nदहशतवाद विरोधी पथकातील 'त्या' पोलिस कर्मचाऱ्याचा ही कोरोनानेच मृत्यू\nपोलिस दल अस्वस्थ: कोरोनाने घेतला आठवा बळी\n धारावी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या शिपायाला सोसायटीने प्रवेश नाकारला \n अंधेरीतील 'त्या' दरोड्यामागे पोलिस शिपायाचा हात\nकोरोनामुळे मुंबईत पोलिसाचा मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर तैनात पोलिस अधिकाऱ्याला कोरोना\n पोलिस हेड काँस्टेबलची सरकारला आर्थिक मदत\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.sanginimk.com/post/%E0%A4%B8-%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%AE-%E0%A4%A1-%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A4%AE-%E0%A4%9A-%E0%A4%AF-%E0%A4%95-%E0%A4%B9-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8", "date_download": "2021-01-28T11:43:48Z", "digest": "sha1:2FQI3PLJ2M45MDBOZZGRV5AVMPXXWRJN", "length": 15320, "nlines": 73, "source_domain": "www.sanginimk.com", "title": "सोशल मिडीयावरचं नेहमीच्या काही घटना", "raw_content": "\n‘ ‘माझे मला वचन, माणुसकीच्या प्रवाहात,\nसोशल मिडीयावरचं नेहमीच्या काही घटना\nव्यावसायिक आयुष्यात कुणाचं कुणाशीतरी वाजलं, मतभेद झाले किव्हा अपेक्षित काम करून मिळालं नाही तर हा जो “कुणाचं” आहे तो “कुणाशी” विषयी सोशल मिडियावर नाही नाही ती गरळ ओकतो. व्यावसायिक आयुष्यातले मतभेद चव्हाट्यावर आणतो. अर्थात हे आणत असताना तो “कुणाशी” च नाव घेत नाही. कि ‘कुणाशी’च्या नावाला tag लावत नाही. पण लिहिताना अशा पद्धतीने लिहितो कि साऱ्या जगाला समजत कुणी कुणाविषयी काय लिहिलं आहे.\nकाही कारणांनी ब्रेक अप झाल, कि एकमेकांविषयी जाहीर सभा घेऊन कुचागळया केल्याप्रमाणे एकमेकांविषयी वाईट साईट एकमेकांच नाव न लिहिता बोलत राहतात. आनंदाचे जे काही क्षण त्यांनी एकत्र घालवलेले असतात त्याबद्दलचा आदर क्षणार्धात संपून जातो. पुन्हा एकमेकांच नाव घेऊन लिहिण्याची हिम्मत नसते. त्यामुळे आडून आडून टोमणे मारण्याचा कार्यक्रम होतो आणि अर्थातच जगाला मज्जा येते.\nहे कमी म्हणून कि काय, यातल्या प्रेयसीवर मारणाऱ्या दुसऱ्याच ‘त्या’ ला प्रेयसीच्या स्टेटस वरून आता आपल्याला चान्स आहे हे लक्षात येत. आणि प्रेयसीला पहिलं अपयश पचवायला वेळ न देता हा दुसरा लगेच तिला सहानुभूती देण्यासाठी पुढे सरसावतो. आडून आडून त्याच्या प्रेमभावना सांगायला लागतो. अर्थात हेही आडून आडून. जरा थांबण्याची, विचार करण्याची फुरसत त्याला नको असते.\nकसली तरी घमासान चर्चा चालू आहे. लोक एकमेकांशी वाद घालत आहेत. अशावेळी चर्चेत अशीही काही मंडळी असतात जी प्रत्यक्ष सहभाग घेत नाहीत, मात्र मागून चर्चा करणाऱ्यांविषयी बोलत राहतात. किव्हा काहीतरी गंभीर चर्चा चालू असताना मध्येच कसला तरी फालतू जोक टाकतात. एखादा स्मायली अगदीच चुकीच्या वेळी पोस्ट करतात. किव्हा चर्चेत सहभागी होणार्यांबद्दल स्वतःच्या wall वर नाव न घेता वाईट साईट लिहित राहतात.\nकुठल्याही आणि कसल्याही पोस्टला लाईक मारणारे तर अगणित असतात. कुणाचे पालक वारले, कुणी जोडीदार गमावला, कुणाला लागलं आहे, कुणा थोर व्यक्तीची पुण्यतिथी आहे अशा कसल्याही पोस्टना लाईक करणारे अगणित असतात. आपण कशाला लाईक करतोय, का करतोय याचा कसलाही विचार न करता लाईक नावच सोप्प बटण हातात आल्यावर लोक ते अतिशय चुकीच्या पद्धतीने वापरतात.\nएखाद्या पार्टीच आमंत्रण नाही, एखाद्या सोहळ्याला जायला मिळालं नाही, एक्सच लग्न, साखरपुडा...यातून निर्माण होणारा मत्सर अनेकांना आवर्जून लाईक करायला भाग पडतो.\nअसे कितीतरी सोशल मिडिया वर्तणुकीचे प्रकार लिहिता येतील. या साऱ्यांनाच मानसशास्त्रीय भाषेत पैसिव्ह अग्रेशन म्हणजेच, निष्क्रिय आक्रमकता असे म्हणतात. यात माणसे प्रत्यक्ष जे वागणार नाहीत तेच वागतात पण त्याला एक नकारात्मकतेची किनार असते. काहीवेळा तर लोक टोकाचे नकारात्मक असू शकतात. माणसांमधल्या सकारात्मक भावना जशा सोशल नेट्वर्किंग वर बघायला मिळतात तशाच नकारात्मक भावनाही मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत असतात. एखादं छान वाढदिवसाच ग्रीटिंग पोस्ट केलं जातं, त्यावर पोस्ट करणाऱ्याचे आभार मानण्याऐवजी ‘सेम ग्रीटिंग अजून एक दोघांनी आठवली आहेत.’ अशी कमेंट करणारे अनेक जण असतात. अशावेळी पाठवणार्याने किती प्रेमाने कार्ड पाठवले आहे याचा विचार करण्याची गरज त्यांना वाटत नाही.\nसोशल मिडीयाच्या माध्यमातून अजिबात संवाद न साधणे, कुणी मेसेज केला तरी त्याला उत्तर न देणे, शुभेच्छांची दखल न घेणे, कुणातरी एकाच व्यक्तीला जाणून बुजून टाळत राहणे किव्हा इग्नोर करणे, कुठल्याही चर्चेत फक्त भांडण करण्यासाठी सहभागी होणे, सतत इतरांशी स्वतःची तुलना करत राहणे, आपण असे दुर्दैवी याचा पाढा कळत नकळत वाचत राहणे, सतत गोंधळलेल्या अवस्थेत असणे आणि स्वतःच्या पोस्टने इतरांना गोंधळून टाकणे किव्हा इरीटेट करणे, सगळ्यांकडून अतिरेकी अपेक्षा करणे, आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत तर इतरांना अप्रत्यक्ष दूषणं देत राहणे, सतत विविध गोष्टींसाठी कारण देत राहणे, त्यांच्यावर कसा अन्याय झाला आहे याच भूमिकेतून सतत वावरणे आणि दुसरी बाजू बघायला नकार देणे, सतत आपण किती दुर्दैवी आहोत याचा पाढा म्हणणे, दुसऱ्यांना दोषी ठरवून गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभं करणे आणि सतत दु:ख कुरवाळत इतरांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न कारण राहणे हि सगळी निष्क्रिय आक्रमकतेची उदाहरणे आहेत. बारकाईने विचार केलात तर अशा प्रकारे वागणारे अनेकजण सोशल मिडीयावर बघायला मिळतात.\nज्यावेळी आपण सोशल मिडीयावर असतो, कुठेतरी आपल्याला खात्री असते कि आपल्याला संरक्षण द्यायला कम्प्युटर किव्हा मोबाईलचा स्क्रीन आहे. अशावेळी काय करावे आणि काय नाही याचे जे काही संकेत असतात ते गळून पडतात. अशावेळी मग नकारात्मक भावनाही बाहेर पडायला सुरुवात होते. अनेकांना फोमो (FOMO) ची बाधा होते. फोमो म्हणजे, ‘दि फियर ऑफ मिसिंग आउट’. लोक आपल्याला विसरतील, आपल्याला बोलावण येणार नाही, आपल्याला कुणी काहीच म्हणणार नाही या भीती पोटी लोक नकारात्मक पद्धतीने प्रतिसाद द्यायला लागतात. हि नकारात्मकता इतकी वाढत जाते कि त्यातून हि माणस स्वतःभोवती नकारच एक वर्तुळ्च तयार करतात. इतरांना अप्रत्यक्षपणे नाव ठेवताना आपणही कधीतरी दुसऱ्या बाजूला असू शकतो हे हि माणस विसरतात आणि मनातला राग, द्वेष वर्तणुकीतून व्यक्त करत राहतात. हि माणस थेट शिव्या घालत नाहीत. अद्वातद्वा बोलत नाहीत. त्यामुळे एखादी व्यक्ती या प्रकारात मोडणारी आहे हे चटकन लक्षात येऊ शकत नाही. पण त्यांच्या सोशल मीडियातल्या वर्तणुकीकडे बारकाईने बघितले कि लक्षात येत काहीतरी गडबड आहे. या लोकांना कशाचच आनंद नसतो, कशाचच कौतुक नसत. दुसऱ्याला चटकन चांगल म्हणवत नाही, मग ते काही न बोलता लांबून बघत राहतात आणि कुणातरी जवळ मनातली गरळ हळूच ओकून मोकळे होतात. यांच्या सगळ्या कमेंट्सना एक वर्ख चढवलेला असतो. सतत इतरांच्या चुका शोधण्याचा छंद यांना जडलेला असतो. आणि हा छंद पूर्ण करण्यासाठी हे कुठल्याही ठरला जायला तयार असतात.\nआणि हे सगळं करण्यासाठी लाईक बरोबर स्टेटस अपडेट नावच अजून एक अस्त्र यांना मिळालेलं असत. मनातली नकारात्मकता या स्टेटस मधून बाहेर यात राहते आणि पसरत राहते.\nया पसरण्याला रोखणे महाकठीण आहे. सकारात्मकता पसरली तर त्याचा धोका नसतो. उघड राग आणि द्वेष हाताळता येण्यासारखा असतो पण निष्क्रिय आक्रमकतेतून निर्माण होणारी नकारात्मकता दिसत नाही. पसरते पटकन आणि हाताळायला अवघड असते.\nसदर लेख दैनिक लोकमतमध्ये पूर्व प्रसिद्ध झालेला आहे.\nआयटम, बहनजी टाईप्स आणि शादी मटेरियल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/entertainment/story-ranbir-kapoor-plays-cricket-with-sachin-tendulkar-in-old-pic-shared-by-mum-neetu-1834051.html", "date_download": "2021-01-28T13:08:49Z", "digest": "sha1:7NBXQIP3NWIRQHBRGHQ6QRWS7JGJRPEZ", "length": 23253, "nlines": 293, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Ranbir Kapoor plays cricket with Sachin Tendulkar in old pic shared by mum Neetu, Entertainment Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nसचिनसोबत क्रिकेट खेळणाऱ्या रणबीरचा फोटो पाहिलात का\nHT मराठी टीम, मुंबई\nरणबीर कपूरची आई ज्येष्ठ अभिनेत्री नितू कपूर यांनी सोशल मीडियावर रणबीरचे समोर न आलेले, जुने फोटो शेअर केले आहेत. हे फोटो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबतचे आहेत. सचिन तेंडुलकरसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेणाऱ्या रणबीरचे हे फोटो शेअर करत नितू यांनी एक संदेश लिहिला आहे.\nकंगनाची बहीण द्वेष पसरवते, ट्विटर बंद केल्याचं डिझायनरकडून समर्थन\nया जगातलं सर्व आजारपण, ताण दूर करण्याची शक्ती आपल्यामध्ये असती तर अशी पोस्ट नितू यांनी शेअर केली आहे. सध्या रणबीर हा त्याची प्रेयसी आलिया भट्ट सोबत राहत आहेत. लॉकडाऊनच्या काळात या दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. रणबीर आणि आलिया हे दोघंही दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हे दोघंही डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लग्न करणार आहेत अशाही चर्चा आहेत.\n'देव धावुनी आला' गाण्यातून कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या प्रत्येकास सलाम\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nपुन्हा एकदा रणबीर-आलिया यांच्या लग्नाच्या चर्चांना वेग\nविक्रमादित्य सचिनने दिला 'त्या' वेदनादायी आठवणींना उजाळा\nकोरोना आग असेल तर आपण हवा आहोत, लक्षात घ्या\nVIDEO: नीतू कपूर यांचा तमिळ बोलतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल\nVideo : मास्टर ब्लास्टर सचिन ठरला लॉरियस पुरस्काराचा मानकरी\nसचिनसोबत क्रिकेट खेळणाऱ्या रणबीरचा फोटो पाहिलात का\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nचित्रपटसृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री\nचारच दिवसांपूर्वी इरफान खान यांच्या आईचे झाले होते निधन\nइरफान यांच्या निधनानं कलाविश्वात हळहळ, बिग बी, लतादीदींची श्रद्धांजली\nअभिनेता इरफान खान ICUत\nलॉकडाऊनमध्ये मराठी सेलिब्रिटींना असे फिट ठेवतायेत फिटनेस इन्स्ट्रक्टर\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://satejpatil.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A5%AD%E0%A5%A6-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2021-01-28T10:34:29Z", "digest": "sha1:3BAQGYCBXZWW64OHYECA3S3EX34GDRLY", "length": 2303, "nlines": 30, "source_domain": "satejpatil.com", "title": "प्रभाग क्रमांक ७० मधील सांस्कृतिक हॉलचे भूमिपूजन | Satej Patil", "raw_content": "\nप्रभाग क्रमांक ७० मधील सांस्कृतिक हॉलचे भूमिपूजन\nप्रभाग क्रमांक ७० मधील सांस्कृतिक हॉलचे भूमिपूजन\nप्रभाग क्रमांक ७० मधील सांस्कृतिक हॉलचे भूमिपूजन\nआज नगरसेविका दीपा मगदूम यांच्या प्रभाग क्रमांक ७० मधील सांस्कृतिक हॉलचे भूमिपूजन करण्यात आले. राजलक्ष्मीनगर प्रभागामध्ये सांस्कृतिक हॉल असावा ही अनेक दिवसांची मागणी आता पूर्ण झाली आहे.\nयावेळी स्थायी समिती सभापती सचिन पाटील, नगरसेविका दीपा मगदूम, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, प्रवीण केसरकर, राजू साबळे, दिग्विजय मगदूम, सुयोग मगदूम, तानाजी पाटील, जीतू पाटील, दत्ता बामणे,राणोजी चव्हाण, महादेव पाटील, दयानंद नाकतीडे, प्रफुल्ल माने, महेश निकम, मधुकर सुतार, किरण भोसले, दिलीप जाधव यांच्यासह जुनी मोरे कॉलनी परिसरातील ज्येष्ठ नागरिक आदी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://stepupmarathi.com/10th-diploma-admission/", "date_download": "2021-01-28T12:29:59Z", "digest": "sha1:XA44WTWUY57JMGGYCVBUUANVPSQ2ZTDV", "length": 4089, "nlines": 53, "source_domain": "stepupmarathi.com", "title": "10th Diploma Admission दहावी डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया | stepupmarathi", "raw_content": "\nइयत्ता ०९ वी गणित\nइयत्ता १० वी गणित\nनोकरी न्युज | टेक न्युज | परीक्षा आणि निकाल | शासकीय योजना | अर्थजगत | Excel विडियो | इयत्ता ०९ वी गणित विडियो | इयत्ता १० वी गणित विडियो\n10th Diploma Admission दहावी डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया\nशैक्षणिक वर्ष 2020 – 21 करिता दहावीच्या पात्रतेवर आधारित डिप्लोमाची प्रवेश प्रकिया तंत्रशिक्षण संचालनालया मार्फत सुरु झाली आहे.\nप्रवेश घेण्यासाठी येथे क्लिक करा.\n(National seed corporation Recruitment) राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती(मुदतवाढ)\nITI DVET Admission 2020 आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया 2020(मुदतवाढ)\nITI DVET Admission 2020 आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया 2020 सुरु झाली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार...\nSSC/HSC दहावी बारावीचे मार्कशीट कसे मिळवावे\n तुमचे महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंडळ दहावीचे किंवा...\nSSC कॉन्स्टेबल GDवैद्यकीय परीक्षा Admit Card\nSSC कॉन्स्टेबल GD वैद्यकीय परीक्षा Admit Card : येथे क्लिक करा.\nSBI Recruitment स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2020\nSBI Recruitment : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2000 रिक्त प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर झाली असुन...\nWhatsApp Business: आता व्हाट्सएपवर करा शॉपिंग, दुकानदार आणि इतर व्यावसायिकांनाही चांगली संधी.\nव्हाट्सअपने आपोआप डिलीट होणारे मेसेजेस, व्हाट्सअप पे आणि आता शॉपिंगसाठी इ कॉमर्स च्या धर्तीवर नवे फिचर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/sports/story-icc-word-cup-2019-england-vs-afghanistan-match-24-cricket-score-jonny-bairstow-joe-root-eoin-morgan-record-1811604.html", "date_download": "2021-01-28T12:27:13Z", "digest": "sha1:4PYDOMLZ4BUSD2TROVRO7U7NFLWVRL4F", "length": 25854, "nlines": 295, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "ICC Word Cup 2019 England vs Afghanistan Match 24 Cricket Score Jonny Bairstow Joe Root Eoin Morgan record , Sports Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\n#EngvsAfg यजमानांच्या तिकडीनं पाडला धावांचा पाऊस\nHT मराठी टीम, मँचेस्टर\nइंग्लड आणि वेल्सच्या मैदानात धावांचा पाऊस पडणार अशी भाकित स्पर्धेला सुरुवात होण्यापासून करण्यात आली. मात्र स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर 'टॉस झाला खोटा कारण पाऊस आला मोठा' अशी परिस्थिती काही सामन्यात पाहायला मिळाली. त्यामुळे पैसा खर्च करुन धावांचा पाऊस पाहायला आलेल्या क्रिकेट चाहत्यांच्या पदरी निराशा पडली. चार वर्षांतून होणारी क्रिकेटमधील मोठी स्पर्धा इंग्लंडमध्ये भरवलीच कशाला अशा प्रतिक्रिया ही क्रिकेट चाहत्यांमधून उमटल्याचे पाहायला मिळाले.\nICC WC 2019 : #IndvsPak: पाक पत्रकाराच्या गुगलीवर हिटमॅनचा मास्टर स्ट्रोक\nत्यानंतर इंग्लंडच्या मैदानात सुरु असलेल्या विश्वचषकात खऱ्या अर्थाने क्रिकेट चाहत्यांना सुखावणारा धावांचा पाऊस अनुभवायला मिळाला. यजमान इंग्लंडने अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात तब्बल ३९७ धावा कुटत विश्वचषकातील विक्रमी धावसंख्या उभारली. इंग्लंड संघाची ही विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या आहे. इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टोच्या ९९ चेंडूतील ९० धावांची खेळी केली. त्याने या खेळीत ८ चौकार आणि ३ षटकार खेचले. जो रुटने ८२ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ८८ तर कर्णधार इयोन मॉर्गनने ७१ चेंडूत १४८ धावांची तुफान फटकेबाजी केली. यात त्याने ४ चौकार आणि १७ षटकार खेचले. विश्वचषकात संघाकडून सर्वोच्च धावा नोंदवण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियन संघाच्या नावे आहे.\n नर्व्हस नाइंटीचा तिसरा बळी\n२०१५ च्या विश्वचषकात पर्थच्या मैदानात रंगलेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात निर्धारित ५० षटकात ऑस्ट्रेलियाने ६ बाद ४१७ धावा केल्या होत्या. या यादीत भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे. २००७ च्या विश्वचषकात भारताने नवख्या बर्मुडा संघाविरुद्ध निर्धारित ५० षटकात ४१३ धावा केल्या होत्या. एकदाही विश्वचषक जिंकू न शकलेल्या दक्षिण आफ्रिकेने विश्वचषक स्पर्धेत तब्बल दोनवेळा चारशेचा टप्पा पार केला आहे. त्यांनी २०१५ च्या स्पर्धेत आयर्लंडविरुद्ध ४०८ तर वेस्ट इंडिजविरुद्ध ४०८ धावा केल्या होत्या. १९९६ च्या विश्वविजेत्या श्रीलंकेनं संघाने जेतपद जिंकला त्या स्पर्धेत केनियाविरुद्ध ३९८ धावा केल्या होत्या.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nमॉर्गनची फटकेबाजी, 'विराट पेक्षा रुटच भारी'\nICC World Cup 2019 Point Table: चौथ्या स्थानासाठी चार संघ शर्यतीत\nICC WC: एन्गिडीला सलग षटकार खेचत मॉर्गनने नोंदवला खास विक्रम\nIPL चा फायदा झाला, पाकच्या धुलाईनंतर जॉनीचे बोल\nICC WC :#AusvsPak आमीरच्या 'श्रीमंती'नंतरही पाकच्या पदरी 'दारिद्रय'\n#EngvsAfg यजमानांच्या तिकडीनं पाडला धावांचा पाऊस\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\n'माझ्यासाठी कर्णधार कोहलीनं सर्वस्व पणाला लावले'\n पाकची माजी कर्णधार सना मीरचा क्रिकेटला अलविदा\nICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्थगित करा : बीसीसीआय\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ssskirana.com/product/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A5%A9%E0%A5%A6-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8B/", "date_download": "2021-01-28T12:44:25Z", "digest": "sha1:YI4YK5BOZAHPRIZRD7GZZL2V4C3PSDBI", "length": 4872, "nlines": 127, "source_domain": "www.ssskirana.com", "title": "बाजरी ३० किलो (BAJRI) – SSS KIRANA", "raw_content": "\nविश्वास तुमचा भरोसा आमचा.\n15. रवा ( गरा )\n25. मसाले ( एवरेस्ट इत्यादी )\nपेस्ट ( दाताच्या )\nवॉशिंग पावडर ( निरमा )\nबाजरी ३० किलो (BAJRI)\nबाजरी ३० किलो (BAJRI)\nहि बाजरी महाराष्ट्रातील आहे. यात खडा-काड्या काही नाही. एकदम स्वछ बाजरी आहे\nहि बाजरी महाराष्ट्रातील आहे. यात खडा-काड्या काही नाही. एकदम स्वछ बाजरी आहे\nहरभराडाळ ५ किलो (HARBHRDAL)\nखोबर १ किलो ( फोडून ) (KHOBR)\nसाखर १० किलो (SAKHR)\nआपण आपली ऑर्डर 9403307910 या नंबर वर फोन करून किंवा या नंबर वर आपली यादी व पत्ता whatsapp करूनही नोंदवू शकता.\nआम्ही तुमच्या पर्यंत फक्त निवडक व चांगला मालच पोहचवत असतो व\nआम्ही तुमच्या पर्यंत सदैव ग्रेट डील पोहचवत राहू. काही वस्तू ह्या लहानपॅक मध्ये उपलब्ध आहेत कारण लहानपॅक हे मोठ्यापॅक पेक्षा स्वस्त पडतात तेव्हा एकमोठे पॅक घेण्याऐवजी लहानपॅक जास्त घेणे परवडते. आम्ही तुमच्या हिताचाच विचार करत असतो.\nतुम्ही मालाच्या डिलिव्हरीची काळजी करू नका तुम्ही ऑर्डर दिल्यावर १ – २ दिवसात तुम्हाला डिलिव्हरी मिळेल व तुम्ही डिलिव्हरीबॉय कडून तुमच्या सामानाचे वजन व एकूण वस्तू ऑर्डरप्रमाणे चेक करू शकता. या व्यतिरिक्त काही शंका असल्यास ई मेल किंवा फोन करा.\nआमचा फोन नंबर – 9403307910\nसाखर १० किलो (SAKHR)\nखोबर १ किलो ( फोडून ) (KHOBR)\nशेंगदाणा ५ किलो (SHENGDANA)\n(04) मूगडाळ ३ किलो (MUGDAL)\n(05) तूरडाळ ३ किलो (TURDAL)\nमटकीडाळ ३ किलो (MTKIDAL)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/guljar", "date_download": "2021-01-28T11:29:09Z", "digest": "sha1:K77CMEEYZBY2V2J7B3GG3AOSSXX6LI4P", "length": 10350, "nlines": 325, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "guljar - TV9 Marathi", "raw_content": "\nमराठी बातमी » guljar\nManisha Kayande | मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा प्रयत्न – मनिषा कायंदे\nMaratha Reservation | मराठा आरक्षणाचा निकाल विरोधात गेल्यास राज्यात उद्रेक : संजय सावंत\nWashim | जादूटोणा करुन पैशाचा पाऊस पडण्याचा बेत, सहाजण पोलिसांच्या अटकेत\nJalgaon | व्हॉट्स ग्रृपमधील व्हायरल स्क्रिन शॉट्सवर रक्षा खडसेंनी मांडली भूमिका\nJayant Patil Exclusive | परिवार संवाद यात्रेतून पक्ष संघटनेला बळकटी देणार : जयंत पाटील\nHeadline | 11 AM | असे वेडे बरळत असतात – संजय राऊत\nGadchiroli | राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला गडचिरोलीमधून सुरुवात\nNanded | ग्रामपंचायत निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाला चांगलं यश, बच्चू कडूंच्या हस्ते सत्कार\nPHOTO | ‘खरंच काहीच बदललं नाहीय’ म्हणत अनन्या पांडेने शेअर केला ‘गर्ल गँग’चा ‘तो’ क्युट फोटो…\nफोटो गॅलरी1 hour ago\nPHOTO | रिअल लाईफ ‘आदित्य’च्या आयुष्यातही ‘सई’ची एंट्री, पाहा कोण आहे ही अभिनेत्री…\nPHOTO | मराठमोळी अभिनेत्री मालदीवमध्ये, समुद्र किनाऱ्यावरील हॉट फोटो\nफोटो गॅलरी2 hours ago\nPhoto : श्रीलंकेतून थेट चेन्नईत, इंग्लंडचा संघ भारतात दाखल\nफोटो गॅलरी2 hours ago\nPHOTO | अमृता खानविलकरचं नवं ‘ब्लॅक अँड व्हाईट’ फोटोशूट, पाहा खास फोटो…\nफोटो गॅलरी4 hours ago\nPhoto : स्मिता गोंदकरच्या दिलखेचक अदा, पाहा फोटो\nफोटो गॅलरी22 hours ago\nIndia vs England | कसोटी मालिकेसाठी उत्सुकता शिगेला, टीम इंडियाचे खेळाडू आणि इंग्लंड टीम चेन्नईत\nताज्या बातम्या22 hours ago\nPhoto : सना खानचं नवं फोटोशूट, पाहा फोटो\nफोटो गॅलरी22 hours ago\nPhoto : निया शर्माचं हटके फोटोशूट, पाहा फोटो\nफोटो गॅलरी23 hours ago\nPhoto : ‘ऑफ टू हनीमुन’, मानसी नाईक आणि प्रदीपची ट्रॅव्हल डायरी\nफोटो गॅलरी24 hours ago\nटीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूचं शुभमंगल सावधान\n1 लाख प्रशिक्षित NCC कॅडेट्स कोस्टल आणि सीमाभागात काम करणार- पंतप्रधान मोदी\nTandav | ‘तांडव’च्या टीमला दिलासा नाहीच, नाराज ऋचा चड्ढाचा कोर्टाच्या निर्णयावर सवाल\nराजपथावर अयोध्येच्या भव्य राम मंदिराला पहिला मान, उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक\nश्रीकांत शिंदेच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर केडीएमसी निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे संकेत\nआता पदवी, पदविकेसाठी ‘कालमर्यादा’ नाही; पुढील वर्षापासून ‘श्रेयांक बँक’ लागू होणार\nJugraj Singh : लाल किल्ल्यावर झेंडा फडकावणारा तरुण शेतकरी कोण\nCBSE board exam 2021 schedule : 10 वी आणि 12 वीच्या वेळापत्रकाची घोषणा 2 फेब्रुवारीला : रमेश पोखरियाल निशंक\nDhawal singh Mohite Patil Join Congress | धवलसिंहांचा काँग्रेस प्रवेश, बिबट्या आणि गेम \nSkin Care | हिवाळ्याच्या दिवसांत तुम्ही तर करत नाही ना ‘या’ चुका होऊ शकते त्वचेचे नुकसान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://maharashtralive.net/category/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95/", "date_download": "2021-01-28T10:55:08Z", "digest": "sha1:2TE3OGDJD4XSVLFRI4BJ23HF47OJQV34", "length": 8902, "nlines": 156, "source_domain": "maharashtralive.net", "title": "करमणूक Archives -", "raw_content": "\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\n“इलेक्शनचा झांगडबुत्ता” (..डॉ. स्वप्नील मानकर ) इलेक्शन मनलं का भाऊ गावाले अच्छे दिन लागते हफ्ताभर…\n—-दिल तो दिल है—- शब्दरचना पराग पिंगले यवतमाल\n1 month ago उल्हास गणेशराव निनावे\nदिल तो दिल है की धडकनेका बहाना ढुंडे…. आग दिल मे है वो बस सुलगनेका…\n## संकल्प ## शब्दरचना पराग पिंगळे यवतमाळ\n2 months ago उल्हास गणेशराव निनावे\nउंच उंच मी उडणार आहे ह्या निळ्या नभावरी, खोल खोल जाणार आहे निळ्याशार अश्या सागरी…\nयवतमाळ जीवन प्राधिकरणाचा कारभार लेखापाल गोपाल जीवनेच्या भरोशावर —— कर्मचाऱ्यांचा आरोप\nहिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त यवतमाळात मोफत अॅन्जीओग्राफी, अॅन्जीओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया\nशिवराय चौक येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी\nसुसंस्कार विद्यामंदिर येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी\nयवतमाळ जीवन प्राधिकरणाचा कारभार लेखापाल गोपाल जीवनेच्या भरोशावर —— कर्मचाऱ्यांचा आरोप\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\nहिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त यवतमाळात मोफत अॅन्जीओग्राफी, अॅन्जीओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nशिवराय चौक येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nसुसंस्कार विद्यामंदिर येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nयवतमाळ जीवन प्राधिकरणाचा कारभार लेखापाल गोपाल जीवनेच्या भरोशावर —— कर्मचाऱ्यांचा आरोप\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\nयवतमाळ जीवन प्राधिकरणाचा कारभार लेखापाल गोपाल जीवनेच्या भरोशावर —— कर्मचाऱ्यांचा आरोप\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\nहिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त यवतमाळात मोफत अॅन्जीओग्राफी, अॅन्जीओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nशिवराय चौक येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nसुसंस्कार विद्यामंदिर येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nयवतमाळ जीवन प्राधिकरणाचा कारभार लेखापाल गोपाल जीवनेच्या भरोशावर —— कर्मचाऱ्यांचा आरोप\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\nहिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त यवतमाळात मोफत अॅन्जीओग्राफी, अॅन्जीओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nशिवराय चौक येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nसुसंस्कार विद्यामंदिर येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://stepupmarathi.com/category/shaskiya_yojana/", "date_download": "2021-01-28T10:49:48Z", "digest": "sha1:TR4EQFT47ANG6B5AQNVZVNZRO5CHWA67", "length": 5546, "nlines": 39, "source_domain": "stepupmarathi.com", "title": "mahatvachya_yojana | stepupmarathi", "raw_content": "\nइयत्ता ०९ वी गणित\nइयत्ता १० वी गणित\nनोकरी न्युज | टेक न्युज | परीक्षा आणि निकाल | शासकीय योजना | अर्थजगत | Excel विडियो | इयत्ता ०९ वी गणित विडियो | इयत्ता १० वी गणित विडियो\nPM KISAN SAMMAN NIDHI YOJANA प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना\nPM KISAN SAMMAN NIDHI YOJANA प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना : योजनेचे स्वरूप : लघु व सीमांत शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने भारत सरकारने “प्रधान मंत्री किसन सन्मान निधि” या मध्यवर्ती योजनेस मान्यता दिली आहे. पी.एम.किसान ही योजना १.१२.२०१८ पासून चालू झाली असून. १०० टक्के केंद्र शासनाने राबवलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत केले जाणारे अर्थसहाय्य पूर्णपणे भारत सरकार करणार आहे. या योजनेचा लाभ २ हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या अल्पभूधारक तसेच अत्यल्भूधारक शेतकरी कुटुंबांना होणार असून प्रती वर्ष रू. ६०००/- उत्पन्न पाठबळ म्हणून देण्यात येणार आहे. राज्य शासन आणि केंद्र शासित प्रदेश…\n(CMEGP) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम\n(CMEGP) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम विषयी थोडक्यात माहिती नमस्कार मित्रांनो आम्ही आशा करतो की आपण या कोरोना/COVID19 मुळे आलेल्या संकटकाळात घरी सुरक्षित असाल. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे संकट आल्यानंतर काय करायचं याचा प्रश्न पडला असेल. तर बऱ्याच जणांच्या धोक्यात आलेल्या असतील किंवा नोकऱ्याही गेलेल्या असतील. तसेच व्यवसाय तोट्यात जाणे किंवा ते करणे जास्त कठीण किंवा कमी उत्पन्न देणारे झाले असेल. अशावेळी जर आपल्या मनात कुठल्याही प्रकारचा नवा उद्योग करण्याचा विचार येत असेल तर संबंधित उद्योगासाठी शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आज आपण ज्या योजनेबद्दल माहिती…\nSBI Recruitment स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2020\nSBI Recruitment : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2000 रिक्त प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर झाली असुन...\nWhatsApp Business: आता व्हाट्सएपवर करा शॉपिंग, दुकानदार आणि इतर व्यावसायिकांनाही चांगली संधी.\nव्हाट्सअपने आपोआप डिलीट होणारे मेसेजेस, व्हाट्सअप पे आणि आता शॉपिंगसाठी इ कॉमर्स च्या धर्तीवर नवे फिचर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/tech-mahindra-latest-to-drop-plan-for-payments-bank-1242433/", "date_download": "2021-01-28T11:33:47Z", "digest": "sha1:CBM5KGEZ3G4QH32ABQUQKR75YGRGWURS", "length": 13556, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Tech Mahindra latest to drop plan for payments bank | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\n‘पेमेंट बँक’ व्यवसायातून टेक महिंद्रचीही माघार\n‘पेमेंट बँक’ व्यवसायातून टेक महिंद्रचीही माघार\nनव्या बँक व्यवसायासाठी परवाना मिळूनही त्याबाबतची अनुत्सुकता महिंद्र समूहातील टेक महिंद्रनेही दाखविली\nलोकसत्ता टीम and लोकसत्ता टीम | May 25, 2016 08:25 am\nस्थापनेपूर्वीच बाहेर पडलेली तिसरी कंपनी\nनव्या बँक व्यवसायासाठी परवाना मिळूनही त्याबाबतची अनुत्सुकता महिंद्र समूहातील टेक महिंद्रनेही दाखविली आहे. देशात पेमेंट बँक व्यवसाय उभारायची इच्छा नाही, असे कंपनीने मंगळवारी स्पष्ट केले.\nया माध्यमातून बँक स्थापन करण्यापूर्वीच माघार घेणारा टेक महिंद्र हा तिसरा गट ठरला आहे. यापूर्वी चोलामंडलम समूह, दिलीप संघवी-आयडीएफसी बँक-टेलिनॉर यांनीही अशीच माघार घेतली होती.\nटेक महिंद्रला ऑगस्ट २०१५ मध्ये रिझव्र्ह बँकेने पेमेंट बँक स्थापन करण्यास मंजुरी दिली होती. या नव्या व्यवसायात तिचे पेटीएम-रिलायन्स इंडस्ट्रीज-एअरटेल हे भागीदार होते. टेक महिंद्रच्या अन्य दोन भागीदारांनी मात्र बँक व्यवसायाच्या पुढील प्रवासाबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही.\nनवीन बँक उभारणीबाबत तूर्त विचार करायचा नाही, असे कंपनीच्या संचालक मंडळाने एकमताने ठरविल्याचे टेक महिंद्रने मुंबई शेअर बाजाराला कळविले आहे. या व्यवसायातील व्यवहारांची संख्या व संभाव्य नफा पाहता सध्या स्पर्धेत न उतरलेलेच बरे, असे टेक महिंद्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सी. पी. गुरनानी यांनी सांगितले.\n४१ अर्जदारांपैकी टेक महिंद्रबरोबर विविध ११ कंपन्या, गटांनी रिझव्र्ह बँकेने गेल्या वर्षी नव्या पेमेंट बँकेसाठी परवाने दिले होते. तेव्हापासून दीड वर्षांत त्यांना बँक स्थापन करणे गरजेचे आहे. नव्या बँक व्यवसायासाठी दिलीप संघवी यांनी माघार घेतल्यानंतर रिझव्र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली होती. माघार घेणाऱ्यांची वाढती संख्या ही चिंताजनक असल्याचे ते मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVideo : राज ठाकरे यांचं खणखणीत भाषण येथे पाहा\nराज ठाकरेंचा सवाल : पुढचा बॉम्ब ब्लास्ट होईपर्यंत वाट पाहायची का\n चहलच्या कॅचवरून सोशल मीडियावर चर्चा\n‘मी आता लुंगीवरच असतो’; आनंद्र महिंद्रांनी सांगितलं खास गुपित\n'म्हणूनच मी राज कुंद्राशी लग्न केले', शिल्पा शेट्टीने शेअर केला व्हिडीओ\nअस्सल सौंदर्याला परंपरेचा साज; अभिनेत्रींनी जपलेला हळवा 'खण'\nराज कपूर यांच्या वडिलोपार्जित हवेलीची विक्री नाही; हवेली मालकाने दिला नकार\n कॅमेरासमोरच राखीने फाडले अभिनवचे अंतर्वस्त्र\n'हे' मराठमोळं कपल मालदीवमध्ये एन्जॉय करतय हनीमून, पाहा फोटो\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 चार सत्रातील घसरण थांबली; सेन्सेक्स, निफ्टीत किरकोळ वाढ\n2 ‘स्वस्ता’त उपलब्ध बँक समभागांकडे म्युच्युअल फंडाचा ओढा\n3 कोटय़धीश करबुडव्यांची नावे जगजाहीर होणार\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/good-content-and-low-budget-movies-now-will-reach-in-oscars-1147952/", "date_download": "2021-01-28T11:37:14Z", "digest": "sha1:DSWTQ7AUIMKQUHQRAFWH3ARBM2XNMUQS", "length": 19081, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "चांगल्या आशयाचे, कमी खर्चाचे चित्रपटही ऑस्करपर्यंत पोहोचतील | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nचांगल्या आशयाचे, कमी खर्चाचे चित्रपटही ऑस्करपर्यंत पोहोचतील\nचांगल्या आशयाचे, कमी खर्चाचे चित्रपटही ऑस्करपर्यंत पोहोचतील\nचित्रपट किती कोटींचा तयार केला त्यापेक्षा कमी खर्चात तयार करण्यात आलेल्या चित्रपटाचा दर्जा आणि त्यातील आशय बघितला गेला तर चांगले चित्रपट ऑस्कपर्यंत पोहोचू शकतात, असे\nविशेष गाजलेल्या ऑस्ट्रियातील गुडनाईट मॉमी, ब्राझीलचा द सेकंड मदर, इराणचा महंमद- द मेसेंजर ऑफ गॉड, पॅलेस्टाईनचा द वाँटेड १८, पोलंडचा ११ मिनिटस, पोर्तुगालचा अरेबियन नाईट व्हॉल्यूम २, द डेझोलेट वन हे चित्रपट प्रवेश मिळवू शकले नाहीत.\nचित्रपट किती कोटींचा तयार केला त्यापेक्षा कमी खर्चात तयार करण्यात आलेल्या चित्रपटाचा दर्जा आणि त्यातील आशय बघितला गेला तर चांगले चित्रपट ऑस्कपर्यंत पोहोचू शकतात, असे मत अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते वीरा साथीदार यांनी व्यक्त केले.\n‘कोर्ट’ या चित्रपटाची ऑस्करसाठी निवड झाली. या चित्रपटात प्रमुख भूमिका असलेले वीरा साथीदार यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. चित्रपट निर्मितीवर कोटय़वधी रुपये खर्च केले जात असताना त्या चित्रपटातील आशय, कथानक आणि तांत्रिकदृष्टय़ा तो किती सक्षम बनवला याचा विचार केला जात नाही. रसिकांची अभिरुची समजून कमी खर्चामध्ये दर्जेदार चित्रपटाची निर्मिती केली जाऊ शकते. मात्र, आज त्याचा विचार केला जात नाही.\n‘कोर्ट’ या चित्रपटाची निर्मिती केली ती पुरस्कारासाठी नव्हे. ‘कोर्ट’मध्ये काम करण्यासंदर्भात विचारणा झाली त्यावेळी अनेक लोकांनी मला विरोध केला होता. चळवळ सोडून तुम्ही चित्रपटाच्या मागे कशाला लागता, यातून काही मिळत नाही. मुंबई-पुण्यात अनेक कलावंत आहेत. त्यामुळे तुम्ही जास्त काळ टिकू शकणार नाहीत, अशी वेगवेगळ्या प्रकारे टीका झाली. मात्र, ज्यावेळी निवड झाली आणि चित्रपटाचे कम सुरू झाले, त्यावेळी माझ्याकडून दिग्दर्शकाला जे अपेक्षित होते ते सहज होत गेले. मला त्यात अभिनय करताना कुठलीच अडचण आली नाही. अभिनयाचे ज्ञान नसल्यामुळे ते जमेल की नाही याचा विचार त्यावेळी केला नाही. संधी मिळाली आणि त्या संधीचे सोने करायचे हा विचार मनात ठेवून काम केले आणि आज ऑस्करसाठी नामांकन झाले याचा आनंद आहे.\nलोकप्रिय असलेल्या कलावंतांच्या नावावर चित्रपट चालण्याचे दिवस आता संपले आहेत. कथानक आणि त्यातील आशय चांगला असेल तर लोकप्रिय अभिनेत्यांची आज गरज नाही. ‘कोर्ट’ या चित्रपटाने हे सिद्ध केले आहे. या चित्रपटामध्ये सर्वच कलावंत, दिग्दर्शक, तंत्रज्ञ नवीन असताना चांगली निर्मिती करण्यात आली आहे. जी भूमिका चित्रपटात केली आहे त्या भूमिकेसाठी दोनशे लोकांची चाचणी घेण्यात आली होती. त्या दोनशेमध्ये माझा समावेश नसताना मला विचारणा करण्यात आली आणि होकार दिला. चित्रपटाच्या चित्रिकरणाच्यावेळी अनेक लोक भेटत असताना चित्रपट जास्त दिवस चालणार नाही अशी टीका केली जात होती. मात्र, आज महाराष्ट्रासह ४० पेक्षा अधिक देशात हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. इटलीमध्ये व्हेनिस चित्रपट महोत्सवात या चित्रपटाची निवड करून पुरस्कार देण्यात आला त्यावेळी वाटले की हा चित्रपट जगात जाणार असा विश्वास होता. जे टीका करीत होते ते नंतर चित्रपटाचे कौतुक करू लागले. भाऊराव कराडे यांचा ‘ख्वाडा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित असताना तो सुद्धा कमी खर्चात (एक कोटी) तयार करण्यात आला असून त्याला जगात वेगवेगळ्या महोत्सवात मान्यता मिळत आहे. रसिकांची अभिरुची बदलली असल्यामुळे सामाजिक आशयाच्या चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. केवळ पैसा आहे म्हणून चित्रपटांची निर्मिती करताना त्यांचा दर्जा कायम ठेवला जातो की नाही याचा विचार निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांनी करायची गरज आहे.\nसामाजिक चळवळीत काम करणारा वीरा साथीदार कधी चित्रपटात काम करेल असे स्वप्नातही कधीही वाटले नाही आणि तो माझा पिंड नव्हता. गुराखीपासून शेतकरी, कामगार, मजूर, रिक्षाचालक, पत्रकार, कार्यकर्ता अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना अभिनेता होऊ असे कधीही वाटले नाही. नवीन पिढीतील कलावंतांनी या क्षेत्रात काम करीत असताना स्वतची वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे, तसा अभिनय केला पाहिजे. केवळ एखाद्या कलावंतांची नक्कल करून अभिनय शिकता येत नाही. तो गुण अंगी असावा लागतो. ऑस्करसाठी नामांकन झाल्यानंतर जागतिक चित्रपट स्पर्धेत ‘कोर्ट’ला कसा न्याय मिळतो हे येणारा काळच ठरवेल, असेही साथीदार म्हणाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nकारवर ट्रक चढवला होता, पण मी वाचलो: प्रवीण तोगडिया\nदाऊदचा खास मुन्ना झिंगाडाच्या ताब्यासाठी भारत-पाकिस्तानमध्ये थायलंडमध्ये लढाई\nहिंदू पाकिस्तानचे विधान भोवणार शशी थरुर यांना कोर्टाने बजावले समन्स\nअपर्णापाठोपाठ वैष्णवी रेड्डीही गोपीचंद यांच्याविरोधात न्यायालयात\n'म्हणूनच मी राज कुंद्राशी लग्न केले', शिल्पा शेट्टीने शेअर केला व्हिडीओ\nअस्सल सौंदर्याला परंपरेचा साज; अभिनेत्रींनी जपलेला हळवा 'खण'\nराज कपूर यांच्या वडिलोपार्जित हवेलीची विक्री नाही; हवेली मालकाने दिला नकार\n कॅमेरासमोरच राखीने फाडले अभिनवचे अंतर्वस्त्र\n'हे' मराठमोळं कपल मालदीवमध्ये एन्जॉय करतय हनीमून, पाहा फोटो\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 सेवा हक्कातील दिरंगाईस पाच हजारांपर्यंत दंड\n3 राज्यातील फक्त १५ प्राध्यापकांनाच यूजीसीचे प्रवास अनुदान\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ssskirana.com/product/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2021-01-28T11:05:35Z", "digest": "sha1:23IJ2OXZNJ3R2HFWNTOIE2CHNKYLEVZH", "length": 5225, "nlines": 127, "source_domain": "www.ssskirana.com", "title": "बेडगी मिरची पावडर सुहाना २०० ग्रॅम (BEDGI MIRCHI PAWDER) – SSS KIRANA", "raw_content": "\nविश्वास तुमचा भरोसा आमचा.\n15. रवा ( गरा )\n25. मसाले ( एवरेस्ट इत्यादी )\nपेस्ट ( दाताच्या )\nवॉशिंग पावडर ( निरमा )\nबेडगी मिरची पावडर सुहाना २०० ग्रॅम (BEDGI MIRCHI PAWDER)\n25. मसाले ( एवरेस्ट इत्यादी )\nबेडगी मिरची पावडर सुहाना २०० ग्रॅम (BEDGI MIRCHI PAWDER)\nबेडगी मिरची पावडर सुहाना २०० ग्रॅम\nCategory: 25. मसाले ( एवरेस्ट इत्यादी )\nबेडगी मिरची पावडर सुहाना २०० ग्रॅम\nप्रवीण मिरची पावडर २०० ग्रॅम (MIRCHI PAWDER)\nअंबारी कांदा लसूण मसाला २०० ग्रॅम (KANDALSUN MSALA)\nशाही बिर्याणी मसाला एवरेस्ट ५० ग्रॅम (BIRYANI MASALA)\nसांबर मसाला एवरेस्ट ५० ग्रॅम (SAMBAR MASALA)\nआपण आपली ऑर्डर 9403307910 या नंबर वर फोन करून किंवा या नंबर वर आपली यादी व पत्ता whatsapp करूनही नोंदवू शकता.\nआम्ही तुमच्या पर्यंत फक्त निवडक व चांगला मालच पोहचवत असतो व\nआम्ही तुमच्या पर्यंत सदैव ग्रेट डील पोहचवत राहू. काही वस्तू ह्या लहानपॅक मध्ये उपलब्ध आहेत कारण लहानपॅक हे मोठ्यापॅक पेक्षा स्वस्त पडतात तेव्हा एकमोठे पॅक घेण्याऐवजी लहानपॅक जास्त घेणे परवडते. आम्ही तुमच्या हिताचाच विचार करत असतो.\nतुम्ही मालाच्या डिलिव्हरीची काळजी करू नका तुम्ही ऑर्डर दिल्यावर १ – २ दिवसात तुम्हाला डिलिव्हरी मिळेल व तुम्ही डिलिव्हरीबॉय कडून तुमच्या सामानाचे वजन व एकूण वस्तू ऑर्डरप्रमाणे चेक करू शकता. या व्यतिरिक्त काही शंका असल्यास ई मेल किंवा फोन करा.\nआमचा फोन नंबर – 9403307910\nमटकीडाळ ३ किलो (MTKIDAL)\nहरभराडाळ ५ किलो (HARBHRDAL)\nवाडाकोलम तांदूळ १० किलो (TANDUL)\nजेमिनी सुर्यफुल तेल डबा 1 नग (TEL)\nकोलम तांदूळ १० किलो (TANDUL)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://yashwantnaik.com/home-page-feature/who-said-humanity-is-finish-this-will-change-ur-thinking-from-wall-of-amol/", "date_download": "2021-01-28T11:52:24Z", "digest": "sha1:IEXN3ATL4UCIKSSKHJW4YPSEGIHM6YXH", "length": 14516, "nlines": 218, "source_domain": "yashwantnaik.com", "title": "Who said Humanity is finish....this will change ur thinking... from wall of amol <% if ( total_view > 0 ) { %> <%= total_view > 1 ? \"total views\" : \"total view\" %>, <% if ( today_view > 0 ) { %> <%= today_view > 1 ? \"views today\" : \"view today\" %> no views today\tNo views yet", "raw_content": "\n“परवा , पूण्यात रिव्हू मीट साठी गेलो होतो … . पहाटे पहाटे ४.\n३० ला स्वारगेट ला उतरलो तर , रिक्षा वाल्यांनी माझ्यावर धाड\nटाकली , मला’वाकड’हिंजवडी येथे जायचे होते . . . . एकेकाने\nबोली चालू केली. . . . ७ ० ० . . . ८ ० ० . . सर्वोच्च बोली १\n२ ० ० पर्यंत पोहचली . . . . . शेवटी मीच काहीतरी कारण\nकाढ…ून बाजूला झालो . . . . जरा एका बाजला येउन ,\nगोव्यावरून येणाऱ्या मित्राची वाट बघू लागलो . . .तेवढ्यात एक\nपन्नाशीचा , रिक्षावाला समोर येउन उभा राहिला . .”काय साहेब\n”त्याचा गोळी मारल्यासारखा प्रश्न ………\nआता मी वैतागलो होतो . . .कारण हा आता १ ४ ० ० असा भाव\nकरणार असे वाटले . . त्याचा पुन्हा प्रश्न . . . मी ,\nपुटपुटलो . . .”हिंजवडी.”. साहेब बसा सोडतो . . . पहिले\nकिती घेणार ते सांग . . . तुम्ही किती देणार . . . त्याचा अजब\nप्रश्न . . . मी अंदाजे मागील अनुभवावरून ,माझे उत्तर\nफेकले . . .”मी नेहमी , २ ५ ० ते ३ ० ० देतो .”. .”साहेब\nबसा . . . मी जास्त घेणार नाही”. . .”बघा हा .\nनंतर . .आयत्या वेळी सहाशे – सातशे सांगाल . \nशेवटी काही इलाज नाही म्हणून मी . . बसलो.…………… रिक्षात बसल्यावर माझे , निरीक्षण चालू झाले ,\nरिक्षावाला चार पावसाळे बघितलेला वाटत होता . . . रिक्षात\nदेवाचा फोटो लावतात . . . तिथे’स्वामी’. . . आणि साई\nबाबांचा फोटो होता . . . सोबत एका फटीत पाच –\nसहा पोथ्या होत्या . . .”साहेब गाणी लाऊ काय . . .\nमाझ्या कडे , आरत्या , हिंदी जुनी – नवी ,कव्वाली ,अभंग ,\nमराठी गाणी . . . सगळी आहेत तुम्ही सांगाल ती लावतो”. .\nमी वाकून स्पीकर बघितला तर कुठे दिसला नाही . . .\nमाझी शंका , बघून त्याने खुलासा केला साहेब”माझ्या मोबाइल\nमध्ये आहेत .”. . . मोबाइल जुना नोकिया चा साधा पीस\nहोता . . . मी , म्हणालो’राहू दे ’. . . सहज म्हणून\nत्यांना विचारलो,”काय किती वर्ष रिक्षा चालवताय\n. . . झाली , असतील दहा एक वर्ष . . . . मग पूर्वी काय\n माझा सलग दुसरा प्रश्न . . . . मग , मात्र\nतो बोलायला लागला . . . साहेब पूर्वी माझ्या वडीलांचे . . ५\nट्रक होते . . . वडील गेल्यावर मी , व्यवसाय पुढे चालू\nकेला . . . पण पुढे दोन -तीन वर्षात . . पार्टनर\nलोकांनी फसवले . . . . मला ३ ० लाखाचे कर्ज . . झाले . . . मग\nघरात होते नवते ते विकून . . कसे बसे कर्ज फेडत आणले आहे . .\nसध्या पर्वती येथे भाड्याने राहतो . . . . एकेकाळी खूप\nश्रीमंती बघितली आहे . . . इकडे भाड्याने राहायला आल्यावर . .\nमुले लहान होती . . मग , भाड्यावर रिक्षा चालवायला लागलो . .\nकसे बसे घर चालवले . . आता मुलगा हाताशी आला आहे. . . .\nतो शिपाई म्हणून लागला आहे , मुलगी लास्ट इयर\nला आहे .”. .”माझी ३ वर्षापूर्वी मेजर हार्ट सर्जरी झाली . .\nपरत ४ लाखाचे कर्ज झाले . . . . (त्याने हात दाखवला ,\nजिथली नस . . काढून आता ह्र्य्दयात काम करत होती . . .\nकदाचित . . हाताचे कष्ट करण्याची सवय . . .\nआता त्याच्या ह्रुदयाने स्वीकारली होती ) … परत ते फेडायचे\nआहे … . .”मी मनातल्या मनात त्याच्या कर्जाची बेरीज करत\n. . पण मला एक सांगा . .”काका \nरिक्षवाला आता काका झाला होता . . . तुम्ही एवढे कमी पैसे\nकसे घेताय . . . बाकी लोक मला 1 २ ० ० पर्यंत घेऊन\nगेलो होते . . \n………… साहेब , मला फुकटचा लूटलेला पैसा नको . . . माझे\nकर्ज सावकाश फेडीन , पण’साई’वरून बघत आहेत . .\nत्यांना काय उत्तर देऊ . . . कधी कधी लोक\nबिचारी कामाला आलेली असतात , एक एक\nरुपया हिशोबाचा असतो आणि त्यातील . . पैसे ओरबाडून . .\nमला , श्रीमंत नाही व्हायचे . . . माझी , मुलगी पण\nहाताशी येईल . . . कधी कधी . . ती पण रिक्षा चालवते . .\nसकाळचे LPG भरायचे काम तिंच करते . . कारण महिलांची रांग\nवेगळी असते . . त्याबद्दल मी तिला रोज ५ ० रुपये देतो . .\nआपले मस्त चालले आहे काही टेन्शन नाही , मग\n”त्याचा मला उलटा प्रश्न . . . माझे लुटारू मन\nभानावर आलेले . . . मनातल्या मनात काकांना लाख वेळा स्यालुट\nकेला . . . कुठे . . . बाराशे पर्यंत बोली लावणारे नवीन\nपिढीतील , झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न बघणारे\nव्यावसाईक . . . . कुठे , ह्र्य्दय फाटून पण . . . इमानदारी . .\nकायम राखणारा . . फकीर . . समोर . .’साई’फोटोतून मंद हसत\nहोते . . . माझा स्टोप जवळ आला . . . काका नाव काय\n . . .’अजय’.. . . पुढचे आडनाव मी ऐकले नाही . . कारण\nआडनावाला जातीचा दर्प , येतो . . तो मला येऊ\nद्यायचा नवता . . . .मी फाकीराची मूर्ती . .डोळ्यात\nसाठवली आणि स्वारगेट ते हिंजवडी . . वाकड . . . २ ०. २\nकिमी चे . . ३ ० ० रुपये देवून . . निरोप घेतला . .\n. . . आजही’अजय काका’स्वारगेट ला पहाटे रिक्षा लावतात . . .\nत्यांचा फोन नंबर . . ९ ८ ९ ० ० ९ ६ ५ २ २ . . पुण्यात\nस्वारगेट ला वेळी अवेळी उतरणार असाल तर आधी एक तास फोन\nकरा . . फकीर उभा असेल तुमच्या सेवेसाठी . . एक . विनंती ते\nभाड्याचा विषय निघाला कि . . तुम्ही किती देणार असा प्रश्न\nकाकांकडून येतो . . . त्यावेळी थोडे पैसे जास्त सांगा . . . कारण\nकाका तुम्ही सांगाल त्या भाड्यात तुमच्या इच्छित\n . . आणि अजून त्यांचे १ लाखाचे एक\nओपरेशन बाकी आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/maharashtra-assembly-election-2019", "date_download": "2021-01-28T11:14:41Z", "digest": "sha1:X7YYVEYY3SIS5DBII3OM2LVMWTRC5BCF", "length": 21649, "nlines": 176, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Maharashtra Assembly Election 2019 Latest news in Marathi, Maharashtra Assembly Election 2019 संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nशपथविधीसाठी सोनिया गांधी, ममता बॅनर्जी आणि केजरीवालांना निमंत्रण\nराज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. गुरुवारी संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. तर इतर मंत्र्यांचा देखील शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी...\nमहाविकास आघाडीत या पक्षाकडे जाणार ऐवढी मंत्रिपदं\nनाट्यमय राजकीय घडामोडीनंतर राज्यात गुरुवारी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. उपमुख्यमंत्री पद राष्ट्रवादीकडे...\nशपथविधी सोहळा: बळीराजाला मिळणार मानाचे स्थान\nसत्ता स्थापनेच्या राजकीय नाट्यानंतर अखेर गुरुवारी राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारची स्थापना होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तर त्यांच्यासोबत इतर...\nशपथविधी सोहळ्यासाठी 'शिवतिर्था'वर जोरदार तयारी\nनाट्यमय राजकीय घडामोडींनंतर राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार गुरुवारी सत्तेमध्ये येणार आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी संध्याकाळी दादर येथील शिवतिर्थावर होणार...\nसिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे रद्दीत विकले: खडसे\nसर्वांना एकत्र घेऊन लढले असते तर २५ जागांमध्ये नक्की वाढ झाली असती, अशी प्रतिक्रिया देत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. तसंच, सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे होते....\n'मातोश्रीवर बसून आदेश देणे सोपे; आता मैदानामध्ये या'\n'ज्या पक्षाच्या आमदारकीची शपथ घेतली. त्या पक्षाचा अभिमान आहे. कारण त्या पक्षाने सत्तेसाठी लाचारी केली नाही', अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शपथविधी सोहळ्यानंतर दिली. एबीपी माझा...\nयोग्यवेळी योग्य गोष्टी सांगेन, काळजी करु नकाः देवेंद्र फडणवीस\nऐनवेळी अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांना अखेर मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. ज्यांच्याविरोधात भ्रष्ट्राचाराचे रान उठवले होते....\n... म्हणून मुख्यमंत्र्यांशिवाय आमदारांचा शपथविधी पार पडला\n१४ व्या विधानसभेत निवडून आलेले सदस्य बुधवारी शपथ घेत आहेत. पण या घटनेचे एक वेगळेपण आहे. सहसा सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत नव्या सदस्यांचा शपथविधी होत असतो. पण...\nआमचं सूर्ययान मंत्रालयाच्या ६व्या मजल्यावर सुरक्षित उतरलं: संजय राऊत\nअघोरी प्रयत्न करुनही भाजपला आपला मुख्यमंत्री महाराष्ट्रावर लादता आलेला नाही. देशातील परिवर्तनाची नांदी महाराष्ट्रातून सुरु झाली आहे, असे सांगताना संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर आमचे सूर्ययान...\nमला सध्या काहीही बोलायचं नाही.., अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया\nतडकाफडकी भाजपच्या गोटात जात उपमुख्यमंत्रिपदाची अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर मंगळवारी अचानक राजीनामा देत पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात परतले. त्यानंतर आता...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mymarathi.net/news/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AA/", "date_download": "2021-01-28T11:39:56Z", "digest": "sha1:FWN2H6I6DVXY72GAAC5M4JPARSZG6LVP", "length": 7879, "nlines": 60, "source_domain": "mymarathi.net", "title": "विधानसभा हंगामी अध्यक्षपदी ज्येष्ठ सदस्य कालिदास कोळंबकर | My Marathi", "raw_content": "\nपुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 148\nजिल्हा प्रशासनाच्यावतीने कॅमेरामन मोरे आणि खंडागळे यांचा गौरव\nडायरी (लेखिका- पूर्णिमा नार्वेकर)\nसलमान सोसायटी त अभिनेता उपेंद्र लिमये पाहूण्या भूमिकेत\nशहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा मदतीचा हात \n‘प्रबोधनकारां’चा पुरोगामित्वाचा विचार आजही महाराष्ट्राला आवश्यक -उपमुख्यमंत्री अजित पवार\nपोलीस मनोरंजन केंद्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण\nकारागृह हे जबाबदार नागरिक घडवणारे संस्‍कार केंद्र व्‍हावे-मुख्‍यमंत्री\nमसाप पदाधिकाऱ्यांची हुकूमशाही हाणून पाडा…आजीव सभासदांना नम्र आवाहन\n‘त्या ‘ ठेकेदारावर कारवाईची मागणी\nHome News विधानसभा हंगामी अध्यक्षपदी ज्येष्ठ सदस्य कालिदास कोळंबकर\nविधानसभा हंगामी अध्यक्षपदी ज्येष्ठ सदस्य कालिदास कोळंबकर\nमुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची ज्येष्ठ सदस्य कालिदास नीळकंठ कोळंबकर यांनी शपथ घेतली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली.\nराजभवनात पार पडलेल्या या शपथविधी समारंभाला मुख्य सचिव अजोय मेहता, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आर. एन लढ्ढा, विधानमंडळ सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल यांनी श्री.कोळंबकर यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.\nविधानसभेचे उद्या अधिवेशन; राज्यपालांकडून अधिसूचना जारी\nटीपीजी ग्रोथद्वारे एस के फिनकॉर्पमधील 33 दशलक्ष डॉलर्स गुंतवणुकीचे नेतृत्व\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. शिवाय पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. http://mymarathi.net/ मालक-संपादक : शरद लोणकर *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\nमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण\nउद्योगपती रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण, सिंधुताई सपकाळ यांच्यासह 102 जणांना पद्मश्री\nमहाराष्ट्रातील तीन तुरुंग कर्मचाऱ्यांना सुधारात्मक सेवा पदक जाहीर\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://help.twitter.com/mr/using-twitter/twitter-advanced-search", "date_download": "2021-01-28T12:56:43Z", "digest": "sha1:W5VNB744ZT6SRX67G7IGUK35WPPEHA2P", "length": 7071, "nlines": 101, "source_domain": "help.twitter.com", "title": "प्रगत शोध कसे वापरावे", "raw_content": "\nप्रगत शोध कसे वापरावे\nशोधमध्ये आपण जे शोधत आहात तेच मिळवा\nआपण twitter.com ला लॉगिन केलेलं असताना प्रगत शोध उपलब्ध असतो. त्यामुळे आपल्याला विशिष्ट तारखांच्या श्रेणी, लोक आणि अधिक गोष्टींसाठी हवे तसे शोध परिणाम मिळू शकतात. यामुळे विशिष्ट ट्विट्स शोधणे सोपे जाते.\nप्रगत शोध कसे वापरावे\ntwitter.com वर शोध पट्टीत आपला शोध एंटर करा.\nआपल्या परिणामांच्या पृष्ठाच्या वरच्या उजव्या बाजूला असलेल्या शोध फिल्टर्स मध्ये, प्रगत शोध क्लिक करा किंवा अधिक पर्याय क्लिक करा आणि नंतर प्रगत शोध क्लिक करा.\nआपले शोध परिणाम रिफाईन करण्यासाठी योग्य क्षेत्रे भरा (काही उपयोगी टिप्ससाठी खाली पाहा).\nआपले परिणाम पाहण्यासाठी शोध क्लिक करा.\nआपला प्रगत शोध रिफाईन कसा करावा\nप्रगत शोध वापरून, आपण खालील क्षेत्रांपैकी कोणतेही मिश्रण वापरून आपण आपले शोध परिणाम रिफाईन करू शकता:\nकोणत्याही स्थितीमध्ये सर्व शब्द असलेली ट्विट्स (“Twitter” आणि “शोध”)\nअचूक वाक्यांश असलेली ट्विट्स (“Twitter शोध”)\nकोणतेही शब्द असलेली ट्विट्स (“Twitter” किंवा “शोध”)\nविशिष्ट शब्द वगळणारी ट्विट्स (“Twitter” आहे पण “शोध” नाही)\nविशिष्ट हॅशटॅग असलेली ट्विट्स (#twitter)\nविशिष्ट भाषेतील ट्विट (इंग्रजीत लिहिलेली)\nठराविक खात्याकडील ट्विट्स (“@TwitterComms” द्वारा ट्विट केले गेले)\nएखाद्या विशिष्ट खात्याच्या प्रत्युत्तरामध्ये पाठवलेली ट्विट्स (“@TwitterComms” च्या प्रत्युत्तरात)\nठराविक खात्याचा उल्लेख करणारी ट्विट्स (ट्विटमध्ये “@TwitterComms” समाविष्ट असते)\nएखाद्या भौगोलिक स्थानावरून पाठवलेली ट्विट्स, उदा. विशिष्ट शहर, राज्य, देश\nभौगोलिक स्थान निवडण्यासाठी स्थान ड्रॉपडाउन वापरा\nविशिष्ट तारखेपूर्वी, विशिष्ट तारखेनंतर किंवा तारखेच्या श्रेणीत पाठवलेली ट्विट्स\n“पासून” तारीख, “पर्यंत” तारीख किंवा दोन्ही निवडण्यासाठी कॅलेंडर ड्रॉपडाउन वापरा\nपहिले सार्वजनीक ट्विट पासून कोणत्याही तारखेचे ट्विट्स शोधा\nप्रगत शोधामध्ये क्षेत्रे एकत्रित करून, आपण सक्षमतेने आपले शोध परिणाम हवे तसे करू शकता. उदाहरणार्थ, आपण 30 डिसेंबर 2013 आणि 2 जानेवारी 2014 दरम्यान “निग्रह” वगळून “नवीन वर्षे” असलेली ट्विट शोधू शकता. किंवा जुलै 2014 मध्ये ब्राझिलहून पाठवलेल्या “#WorldCup” हॅशटॅगने आपण इंग्रजीतील ट्विट शोधू शकता.\nहा लेख बुकमार्क करा किंवा शेअर करा\nसर्वात वरती स्क्रोल करा\nचला, Twitter वर जाऊ\nआपले खाते व्यवस्थापित करणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/days-of-childish-lokayuktas-are-over/", "date_download": "2021-01-28T10:51:28Z", "digest": "sha1:3KD55B4PMICUCEU4ZCSFP3DAJB43YEL3", "length": 22955, "nlines": 379, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "पोरकट लोकायुक्तांचे दिवस भरले! - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकाँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणी, धवलसिंह मोहिते पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nमी पाहिले तेव्हा असे काही नव्हते, तो स्क्रीन शॉट व्हायरल करायला…\nदिपालीने केली एक खास चौकशी\nपोरकट लोकायुक्तांचे दिवस भरले\nनागालँड या ईशान्येकडील छोट्याशा राज्यात सध्या लोकायुक्त (Lokayukt) या पदावर असलेल्या उमानाथ सिंग या या निवृत्त न्यायाधीशांनी आपल्या पोरकट वागण्याने त्या उच्च पदाची प्रतिष्ठा पार धुळीला मिळविली आहे. प्रकरण एवढे विकोपाला गेले आहे की, उमानाथ सिंग यांचे लोकायुक्तपदाचे सर्व अधिकार काढून घ्यावेत, अशी विनंती खुद्द नागालँड सरकारनेच सर्वोच्च न्यायालयास केली आहे. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून उमानाथ सिंग यांनी कोहिमा सोडून दिल्लीत तळ ठोकला आहे. एवढेच नव्हे तर आपण दिल्लीतूनच लोकायुक्ताचे काम करू असे राज्य सरकारला कळविले आहे.\nया याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली तेव्हा उमानाथ सिंग यांचे आत्तापर्यंतचे कारनामे पाहून व वाचून सरन्यायाधीश न्या. अरविंद बोबडे थक्क झाले. स्वत:ची उरलीसुरली लाज व लोकायुक्त पदाची प्रतिष्ठा जपण्यासाठी उमानाथ सिंग यांनी पदावरून स्वत:हून पायउतार व्हावे, असा सल्ला सरन्यायाधीशांनी दिला. याचा निर्णय कळविण्यासाठी उमानाथ सिंग यांना एक आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे. त्यांनी ‘नाही’ म्हटले तरी त्यांना पदावरून जावे लागेल, हे नक्की.\nउमानाथ सिंग यांचा चक्रमपणा चव्हाट्यावर येण्याची ही पहिली वेळ नाही. उमा नाथ सिंग २००१ ते २०१६ अशा १५ वर्षांच्या हायकोर्ट न्यायाधीश म्हणून वादग्रस्त कारकीर्दीचा बदलौकिक सोबत घेऊनच नागालँडच्या लोकायुक्त पदावर आले. या १५ वर्षात त्यांच्या मध्य प्रदेशहून पंजाब-हरियाणा, तेथून अलाहाबाद व तेथून मेघालय अशा चार उच्च न्यायालयांत बदल्या झाल्या. त्यांची ही प्रत्येक बदली वादामुळेच झाली होती. तरी ते मेघालयचे मुख्य न्यायाधीश झाले व त्यात पदावरून निवृत्त झाले. पण जाताजाता त्यांनी न भूतो असा एक आदेश दिला. तो म्हणजे त्यांना व मेघालय उच्च न्यायालयाच्या अन्य न्यायाधीशांना निवृत्त झाल्यावरही तहहयात ‘झेड प्लस’ सुरक्षा पुरवण्याचा.\nलोकायुक्त झाल्यावर उमानाथ सिंग यांनी लहरीपणाचे जे कारनामे दाखविले त्याने एक वर्षातच त्यांना नेमल्याचा नागालँड सरकारला पश्चात्ताप झाला. ते नागालँडचे पहिले लोकायुक्त होते. त्याची हवा त्यांच्या एवढी डोक्यात गेली की त्यांच्या व्यक्तिगत मागण्यांना काही धरबंधच राहिला नाही. मेघालयच्या अ‍ॅडव्होकेट जनरलनी या सर्वांचा पाढा सुप्रीम कोर्टापुढे वाचला. त्यातील एक मागणी होती ती म्हणजे राज्य सकारच्या वेबसाइटवर राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या सोबत त्यांचाही फोटो दाखविण्याची. एकदा तर म्हणे त्यांनी दिमापूरच्या पोलीस महानिरीक्षकांना फोन करून त्यांच्यासाठी बुटाचे दोन जोड खरेदी करून पाठविण्यास सांगितले. पण आधी बुटांचा फोटो व्हॉट्सअ‍ॅवर पाठवा व पसंत पडले तरच घ्या, असे सांगायलाही ते विसरले नाहीत\nखरे तर महाराष्ट्रातील वाचकांना मेघालयच्या लोकायुक्तांचे किस्से, कितीही सुरस असले तरी सांगण्याचे प्रयोजन नाही. पण तरीही ते सांगायला हवेत. कारण त्यातून न्यायव्यवस्थेतील अशा लोकांचे, एरवी समोर न येणारे रूप समोर येते. उमानाथ सिंह हे अशा दुष्प्रवृत्तींचे केवळ प्रतिनिधी आहेत. पण अशा लोकांना मुळात उच्च न्यायालयावर न्यायाधीश म्हणून नेमले जाणे व १५ वर्षांत चार उच्च न्यायालयांत फिरवत राहणे आणि तरीही निवृत्त होण्याच्या आधी मुख्य न्यायाधीश केले जाणे हे न्यायव्यवस्थचे व तिने न्यायाधीशांची निवड करण्याची ‘कॉलेजियम’ पद्धत दुराग्रहाने माथी मारण्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. कोणीतरी वजनदार ‘गॉडफादर’ पाठीशी असल्याशिवाय हे शक्य होत नाही. दुसरे असे की, हायकोर्ट न्यायाधीश किंवा लोकायुक्त या पदावर एखाद्या व्यक्तीस नेमून चूक झाली तरी तिला फक्त ‘महाभियोग’ चालवूनच पदावरून दूर करता येते. पण गेल्या ७० वर्षांच्या इतिहासात असा एकही ‘महाभियोग’ यशस्वी झालेला नाही. नागालँड सरकारने नकोशा असलेल्या उमा नाथ सिंग यांना स्वत: पदावरून दूर करण्याऐवजी त्यांचे अधिकार काढून घ्या, अशी गळ घालत सुप्रीम कोर्टात येण्याचे हेच कारण आहे. महाराष्ट्रानेही १९८० च्या दशकात एका लोकायुक्तांच्या बाबतीत असा कटू अनुभव घेतला आहे. आपले ते लोकायुक्त एवढे आजारी पडले की ज्याला इंग्रजीत ‘व्हेजिटेटिव स्टेट’ म्हणतात तशा अवस्थेत होते. तरी स्वत:हून पद सोडायला तयार नव्हते. शुद्धिवरही नसलेले लोकायुक्त आजारपणाच्या रजेचे अर्ज पाठवायचे व राज्यपाल ते मंजूर करायचे. शेवटी उच्च न्यायालयात याचिका केली गेली आणि ज्या पद्धीतने त्यांचे रजेचे अर्ज लिहिले गेले होते तशाच पद्धतीने त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवून या लाजिरवाण्या प्रकरणावर पडदा पाडावा लागला होता.\nDisclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleएनसीबीने जावयाला अटक केल्यानंतर नवाब मलिक म्हणाले, ‘कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसतो’\nNext articleपर्यावरण संरक्षण कायद्यामागे परकीय शक्तींचा हात\nकाँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणी, धवलसिंह मोहिते पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nमी पाहिले तेव्हा असे काही नव्हते, तो स्क्रीन शॉट व्हायरल करायला नको होता – रक्षा खडसे\nदिपालीने केली एक खास चौकशी\n६ फेब्रुवारीला राज ठाकरेंना कोर्टात हजर राहण्याचे आदेश\n१६ विरोधी पक्ष टाकणार राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार\nदेवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोमध्ये बसून काय ट्विट करावे तो त्यांचा...\n‘मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहणार ’ अजित पवारांनी कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nवाशिममध्ये शिवसेना-भाजप आमनेसामने, खासदारांचा व्हिडिओ झाला व्हायरल\nमंत्री जयंत पाटील यांच्याकडून हिंसेचे समर्थन : आ. चंद्रकांत पाटील\n‘आधी औरंगाबादचे संभाजीनगर तर करा ’ मुख्यमंत्र्यांना भाजपचा टोला\nसंयमाचं श्रेय सीमावासीयांना : शरद पवार\nआशिष शेलार साहेब खरं सांगा, दीप सिद्धू तुमचे कोण\nकाँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणी, धवलसिंह मोहिते पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\n६ फेब्रुवारीला राज ठाकरेंना कोर्टात हजर राहण्याचे आदेश\nदेवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोमध्ये बसून काय ट्विट करावे तो त्यांचा...\nफडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं हे सर्वांना मान्य करावंच लागेल :...\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nभाजपाच्या वेबसाईटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख; गृहमंत्र्यांकडून दखल\nओंकार ग्रुपच्या कमल गुप्ता आणि बाबूलाल वर्मा यांना ईडीकडून अटक\nबाळासाहेबांनंतर आता आनंद दिघेंचाही पुतळा बसवा; मनसेची आग्रही मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/london-return-people-search-campaign/", "date_download": "2021-01-28T12:35:30Z", "digest": "sha1:34HPJGQVFDMNIONCIZ3BDBPAGIVDFP25", "length": 14589, "nlines": 377, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "लंडन रिटर्न लोकांची शोध मोहीम - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nरस्ता मोकळा करा, शेतकऱ्यांना स्थानिकांचा इशारा; दिल्लीच्या सीमेवर तणाव\nवाणी ला ‘बेल बॉटम’ थिएटरमध्येच रिलीज होण्याची अपेक्षा….\nशेतकर्‍यांना ज्या दिवशी ‘हा’ कायदा कळेल, सारा देश पेटून उठेल –…\nकाँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणी; धवलसिंह मोहिते पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nलंडन रिटर्न लोकांची शोध मोहीम\nनवी दिल्ली : दिल्लीत (Delhi) गेल्या दोन आठवड्यांत इंग्लंडवरून जे सात हजार लोक आले आहेत, त्यांचा शोध घेण्यात येईल. तसेच त्यांची कोरोना चाचणी घेण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे.\nकोरोना विषाणूच्या (Coronavirus) नवीन स्ट्रेनने ब्रिटनमध्ये (Britain) थैमान घातले आहे. सावधगिरी म्हणून भारताने गेल्या मंगळवारपासून इंग्लंडला जाणारी व येणारी विमाने रद्द केली आहेत.\nदरम्यान, गेल्या दोन आठवड्यांत इंग्लंडहन आलेल्या ७हजार लोकांचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. तेथून आलेल्या २५ लोकांना कोरोना झाल्याचे नुकतेच आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. या लोकांचे विलगीकरण करण्यात आले आहे. या लोकांमध्ये नवीन स्ट्रेन आहे की नाही, याची तपासणी केली जाणार आहे.\nदिल्लीत गेल्या चोवीस तासात कोरोनाचे ९३९ नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोना संक्रमित लोकांची संख्या यानंतर ६ लाख १८ हजार ७४७ वर गेली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleकोल्हापूर महापालिकेत ४० नगरसेवकांना सक्तीची विश्रांती\nNext articleटपाल विभागांतर्गत ४ हजार २६९ ग्रामीण डाक सेवकांसाठी भरती\nरस्ता मोकळा करा, शेतकऱ्यांना स्थानिकांचा इशारा; दिल्लीच्या सीमेवर तणाव\nवाणी ला ‘बेल बॉटम’ थिएटरमध्येच रिलीज होण्याची अपेक्षा….\nशेतकर्‍यांना ज्या दिवशी ‘हा’ कायदा कळेल, सारा देश पेटून उठेल – राहुल गांधी\nकाँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणी; धवलसिंह मोहिते पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nदेवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोमध्ये बसून काय ट्विट करावे तो त्यांचा...\n‘मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहणार ’ अजित पवारांनी कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nवाशिममध्ये शिवसेना-भाजप आमनेसामने, खासदारांचा व्हिडिओ झाला व्हायरल\nमंत्री जयंत पाटील यांच्याकडून हिंसेचे समर्थन : आ. चंद्रकांत पाटील\n‘आधी औरंगाबादचे संभाजीनगर तर करा ’ मुख्यमंत्र्यांना भाजपचा टोला\nसंयमाचं श्रेय सीमावासीयांना : शरद पवार\nआशिष शेलार साहेब खरं सांगा, दीप सिद्धू तुमचे कोण\nशेतकर्‍यांना ज्या दिवशी ‘हा’ कायदा कळेल, सारा देश पेटून उठेल –...\nकाँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणी; धवलसिंह मोहिते पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\n६ फेब्रुवारीला राज ठाकरेंना कोर्टात हजर राहण्याचे आदेश\nदेवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोमध्ये बसून काय ट्विट करावे तो त्यांचा...\nफडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं हे सर्वांना मान्य करावंच लागेल :...\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nभाजपाच्या वेबसाईटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख; गृहमंत्र्यांकडून दखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.maxmaharashtra.com/news-update/asymptomatic-corona-positive-patients-can-take-treatment-at-home/86824/", "date_download": "2021-01-28T10:55:23Z", "digest": "sha1:SKX4JSHTJKFBV7QB2HUOG3IOZS2XJZRW", "length": 6274, "nlines": 82, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "लक्षणं नसलेले कोरोनाबाधित आता घरी राहून घेऊ शकणार उपचार", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > News Update > लक्षणं नसलेले कोरोनाबाधित आता घरी राहून घेऊ शकणार उपचार\nलक्षणं नसलेले कोरोनाबाधित आता घरी राहून घेऊ शकणार उपचार\nज्या रुग्णांमध्ये सर्दी, ताप, खोकला अशी कोणतीही लक्षणं आढळून आले नाहीत, परंतु त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे, अशा रुग्णांना त्यांच्या घरी राहून उपचार घेण्याची परवानगी मिळू शकते, असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत. हा पर्याय ऐच्छिक असणार असून त्यासाठी घरी अलगीकरणाची सोय असणं आणि आरोग्य अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून घेणं बंधनकारक असणार आहे.\nकेंद्र शासनाच्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार ज्या रुग्णांना लक्षणे आणि त्रास नाही मात्र कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे, अशा रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या विलिनीकरणासाठीच्या सर्व सुविधा घरात उपलब्ध असतील आणि रूग्णाची इच्छा असल्यास अशा रूग्णास घरात राहून उपचार घेण्याची परवानगी आरोग्य अधिकारी देऊ शकतात.\n'Mission Begin Again' तीन टप्प्यात, 3, 5 आणि 8 जून ला काय सुरु होणार\nमुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा झाले ३४२ कोटी, कोरोनावर खर्च फक्त 23 कोटींचा\n3 जून पासून राज्य Unlock Mode वर, कोणत्या बाबींमध्ये सुट मिळणार\nया पद्धतीने उपचार घेत असलेल्या रूग्णाच्या तब्येतीतील सर्व तपशीलाची दैनंदिन माहिती वैद्यकीय पथकाला देणे, घरातल्या इतर व्यक्तींपासून सुरक्षित अंतर राखून नेमून दिलेल्या कालावधीपर्यंत स्वतंत्र खोलीत राहणे, डॉक्टरांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करणे, नियमितपणे वैद्यकीय पथकाच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे.\nऔरंगाबादमध्ये आतापर्यंत या पद्धतीने ५ रूग्णांवर घरी उपचार सुरू असून त्यापैकी एक रूग्ण बरा झाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pmc.gov.in/mr/list-agencies-waste-processing", "date_download": "2021-01-28T10:45:31Z", "digest": "sha1:W6XOKTSGMMV57WRVLJB7NT4UFRDM7Q6W", "length": 19095, "nlines": 338, "source_domain": "www.pmc.gov.in", "title": "कचरा प्रक्रिया करणा-या संस्थानी यादी | Pune Municipal Corporation", "raw_content": "\nपीएमसी मर्यादित बॅंकमध्ये आधार केंद्र\nपुणे महानगरपालिके कडील आधार केंद्रें\nम न पा दृष्टीक्षेप\nपी एम सी केअर\nपुणे: जगातील गतीशील शहर\nओडीएफ स्वच्छ भारत मिशन विडिओ\nलेखापरीक्षा अहवाल २०१४ -१५\nलेखापरीक्षा अहवाल २०१५ -१६\nमलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nपुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट\nमहिला व बाल कल्याण\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -२०१५\nअधिसूचना -दिनांक १५ जुलै २०१५\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम - राजपत्र दि १२ डिसेंबर २०१७\nसुधारीत अधिसूचना - दि .२३ जुलै २०१५\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nअहवाल / सविस्तर प्रकल्प अहवाल\nग्रीन फूटप्रिंट ऑफ पुणे\nरेड लाईन आणि ब्लू लाईन\nखडकवासला ब्रिज ते नांदेड ब्रिज\nनांदेड ब्रिज ते वारजे ब्रिज\nयेरवडा ब्रिज ते मुंडवा ब्रिज\nस्टेटमेंट मुठा नदी - उजवी बाजू\nस्टेटमेंट मुठा नदी - डावी बाजू\nवृक्ष कापणी परवानगी व ई - टिकिटिंग संगणक प्रणाली\nटीडीआर निर्मिती आणि सद्यस्थिती\nस्थानिक संस्था कर नोंदणी\nइमारत परवानगी आणि सार्वजनिक बांधकाम\nकार्य व्यवस्थापन प्रणाली - नागरिक शोध\nऑनलाईन मिळकत कर भरा\nमालमत्ता कर ना हरकत\nअंतिम अग्निशामक ना हरकत\nआईटी नोडल ऑफिसर माहिती\nनवीन ११ गावांसाठी संपर्क यादी\nमुख्य पान » घनकचरा व्यवस्थापन » कचरा प्रक्रिया करणा-या संस्थानी यादी\nकचरा प्रक्रिया करणा-या संस्थानी यादी\nSelect ratingही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे\nआपल्याला वेबसाइट आवडली *\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले *\nपीएमसी आणि त्याचे विभाग माहिती.\nनागरिक सेवांमध्ये सुलभ प्रवेश\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले नाही *\nइच्छित पीएमसी सेवा शोधण्यासाठी सक्षम नाही\nवेबसाइट दर्शनी भाग चांगला नाही\nPMC, त्याचे विभाग कार्यरत आणि माहितीची कमतरता\nआपणाला मनपाचे नवीन संकेतस्थळ आवडलं का\nटोल फ्री: १८०० १०३० २२२\nडिस्क्लेमर:या संकेतस्थळावरील सर्व माहिती पुणे महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिली असून ही सर्व माहिती अधिकृत आहे.\nसंकेतस्थळाची रचना सुयोग्य स्वरुपात पाहण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर व्हर्जन १० किंवा त्यापेक्षा अद्ययावत व्हर्जन किंवा फायरफॉक्स किंवा क्रोम ब्राऊसरच्या ताज्या व्हर्जनचा वापर करावा.\nकॉपीराइट © २०२० पुणे महानगरपालिका. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/mumbai/story-811-new-covid-19-cases-highest-ever-daily-increase-in-maharashtra-total-count-7628-with-323-days-till-date-1834357.html", "date_download": "2021-01-28T13:09:49Z", "digest": "sha1:PFRS2Y3HFE5VZKHFMOWIWDCWCEA7BXLO", "length": 25275, "nlines": 294, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "811 New Covid 19 cases Highest ever daily increase In Maharashtra Total Count 7628 With 323 Days Till Date, Mumbai Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nकोविड-१९: राज्यात ८११ नवे रुग्ण, एका दिवसातील आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा\nHT मराठी टीम, मुंबई\nराज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात शनिवारी आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली. मागील २४ तासांत ८११ नवे रुग्ण आढळले असून महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ७ हजार ६२८ वर पोहचला आहे. राज्य आरोग्य विभागाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी २२ जणांनी कोरोनामुळे जीव गमावला असून राज्यातील मृतांचा आकडा हा ३२३ इतका झालाय. शुक्रवारी राज्यात केवळ ३९४ नवे रुग्ण आढळले होते. आज हा आकडा दुप्पटीने वाढला आहे.\nमोदी सरकारच्या या तीन निर्णयांमुळे कोरोनाचा संक्रमण वेग आवाक्यात\nदेशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले असून आकड्यामध्ये चढ-उतार होताना दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने ३ मे पर्यंत असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये देशभरातील ग्रामीण आणि शहरी भागातील काही दुकाने खुली करण्याची शिथिलता दिली आहे. पण राज्यातील मुंबई-पुणे याठिकाणी ही शिथिलता लागू करणे तूर्तास शक्य नसल्याचे चित्र आहे. राज्यातील वाढत्या आकड्यामुळे देशव्यापी लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतरही पुणे-मुंबई शहरातील लॉकडाऊनमधील निर्बंध कायम ठेवावे लागू शकतात, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यापूर्वी दिले होते.\nकोविड -१९: देशात आतापर्यंत २० टक्के रुग्ण कोरोनामुक्त\nदुसरीकडे पुणे पोलिसांनी केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेली शिथिलता पुणे शहरास लागू नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता राज्यातील आकड्यात नव्याने आढळलेल्या रुग्णांची आतापर्यंतची सर्वाधिक वाढ होणे हा राज्य सरकार आणि प्रशासनासाठी चिंता वाढवणारा आहे. राज्यात मुंबईतील कोरोनाचा आकडा हा वेगाने वाढताना दिसतोय. यात धारावीतील रुग्णांची वाढणारी संख्या ही सरकार आणि प्रशासनासमोरी आव्हान आणखी वाढवणारी ठरत आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातही कोरोनाचे रुग्ण वाढतानाचे चित्र दिसत आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nपुण्यात कोरोनाचा आणखी एक रुग्ण, राज्यातील आकडा ४१ वर\nरत्नागिरीतील रुग्णासह राज्यात ४५ जण कोरोनाच्या जाळ्यात\nपिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा आणखी एक रुग्ण, राज्यातील आकडा वाढला\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n३५२ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २,३३४ वर\nकोविड-१९: राज्यात ८११ नवे रुग्ण, एका दिवसातील आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nअजित पवारांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट\nनिर्जंतुकीकरणासाठी मंत्रालय दोन दिवस पूर्णपणे बंद राहणार\nबुलंदशहराच्या घटनेचे पालघरप्रमाणे राजकारण करु नका: संजय राऊत\nटिकटॉककडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच कोटींची मदत\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/ahmednagar/farmers-harassed-leopards-pathardi-384951", "date_download": "2021-01-28T10:58:38Z", "digest": "sha1:6BW7SFD63OOHUJNOKWBJI2SQPLFV3YVF", "length": 19227, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "दिवसा विजेची साडेसाती, रात्री बिबट्याची भीती - Farmers harassed by leopards in Pathardi | Ahmednagar City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nदिवसा विजेची साडेसाती, रात्री बिबट्याची भीती\nबिबट्याने तालुक्‍यातील अनेक गावांत धुमाकूळ घातला. तालुक्‍यातील सुमारे 30-35 गावांत बिबट्याचे दर्शन झाले आहे. त्याच्या हल्ल्यात तिघांना जीव गमवावा लागला.\nपाथर्डी : बिबट्याच्या भीतीने वीज कंपनीला विनवणी करून शेतीपंपाला दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. वीज वितरणने सकाळी सहा ते दुपारी बारा व दुपारी बारा ते सायंकाळी सहा, अशी सहा तास वीज देण्यास सुरवात केली. मात्र, ग्रामीण भागात चालणाऱ्या घरगुती विजेच्या शेगड्या, वाढलेल्या वीजचोरीमुळे शेतकऱ्यांना कमी दाबाने वीज मिळते आहे.\nत्यातून अनेकांचे वीजपंप जळाले. त्यामुळे \"भीक नको; पण कुत्रं आवरा..' असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पूर्वीप्रमाणेच दिवसा व रात्री वीज देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.\nहेही वाचा - आमदार बबनराव पाचपुते यांना कोरोना लागण\nबिबट्याने तालुक्‍यातील अनेक गावांत धुमाकूळ घातला. तालुक्‍यातील सुमारे 30-35 गावांत बिबट्याचे दर्शन झाले आहे. त्याच्या हल्ल्यात तिघांना जीव गमवावा लागला. चौघे जायबंदी झाले. त्यामुळे घाबरलेल्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी दिवसा वीज देण्याची मागणी केली. त्यानुसार, वीज वितरणने दिवसा आठ ऐवजी सहा तास वीज देण्याचेही कबुल केले.\nपहिल्या टप्प्यात सकाळी सहा ते दुपारी 12 वाजेपर्यंत, दुसऱ्या टप्प्यात दुपारी 12 ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरू केला. मात्र, ग्रामीण भागात अनेकांकडे शेगड्या असल्याने सकाळी कमी दाबाने वीज मिळते. परिणामी, वीजपंप चालतच नाहीत.\nकाही भागात दुपारीही अशीच स्थिती असते. त्यामुळे अनेकांचे वीजपंप जळाले. त्यातून पंप दुरुस्तीचा नाहक भुर्दंड सोसावा लागला. रात्री का असेना, पण पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.\nबिबट्याच्या भीतीने दिवसा वीज देण्याची मागणी केली होती. वीज कंपनीने त्यानुसार वीज दिली; मात्र ती पूर्ण दाबाने मिळत नाही. त्यामुळे अनेक वीजपंप नादुरुस्त झाले. आर्थिक नुकसान झाले. सहा तास वीज देऊन शेतकरी कसा पाणी देणार पाणी असुनही वीजेअभावी पिके वाया जात आहेत. त्यामुळे पूर्ण दाबाने पूर्वीप्रमाणेच रात्रीचा वीजपुरवठा करावा.\n- भगवान आव्हाड, प्रगतशील शेतकरी, जांभळी, ता. पाथर्डी.\nमोहोज देवढे, पिंपळगव्हाण, जांभळी या भागात कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. अन्य ठिकाणांहून वीजपुरवठा करता येईल का, याची तपासणी करून दोन दिवसांत निर्णय घेऊ. नवीन रोहित्र देण्याबाबत कोणतीही योजना नाही. योजना नव्याने सुरु झाल्यानंतरच याबाबत निर्णय घेता येईल.\n- प्रशांत मोरे, उपअभियंता, वीज वितरण कपंनी, पाथर्डी\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n\"सहकारमहर्षी'च्या सात लाख 51 हजार पोती साखरेचे पूजन \nअकलूज (सोलापूर) : सहकार महर्षी कारखान्याच्या 7 लाख 51 हजार साखर पोत्याचे पूजन संचालक रावसाहेब पराडे यांच्या हस्ते तर सहवीज निर्मिती प्रकल्पातील 4...\nबोरीच्या 142 शेतकऱ्यांनी एकरकमी भरले 51 लाखांचे वीजबिल; गावची वाटचाल थकबाकीमुक्तीकडे\nबारामती : इंदापूर तालुक्यातील बोरी गावातील 142 शेतकऱ्यांनी कृषीपंपाच्या 96 लाख 78 हजार रुपयांच्या थकबाकीपोटी एकाच दिवशी 51...\nएक दाेन नव्हे तीन ट्रान्स्फॉर्मर फोडून चाेरांनी मारला तांब्याच्या तारांवर डल्ला\nकवठे (जि. सातारा) : वेळे (ता. वाई) हद्दीतील कोपीचा माळ, सुरूर (ता. वाई) हद्दीतील हेळा शिवार व पवार वस्ती असे महावितरणचे तीन ट्रान्स्फॉर्मर फोडून...\nऊर्जामंत्री नितीन राऊतांकडून नागरिकांची फसवणूक गुन्हा दाखल करण्यासाठी मनसेचे निवेदन\nनाशिक : कोरोना काळात प्रत्यक्षात विज वापराचे रिडींग न घेता सरसकट तिप्पट दर आकारणी करून नागरिकांना बिले पाठविली गेली त्यानंतर पुन्हा वजावट...\nशेतकऱ्यांनी अंगावर पेट्रोल ओतताच पोलिसांनी घेतले ताब्‍यात; तिकडे सुरू झाले महिलांचे रास्‍ता रोको\nदोंडाईचा (धुळे) : विखरण (ता.शिंदखेडा) येथील रद्द झालेल्या औष्‍णिक वीज प्रकल्पासाठी महाजनकोने घेतलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावर लावण्यात आलेले कलम...\nकोपरगावच्या लक्ष्मीमाता मंदिरास तीर्थक्षेत्रात क दर्जा\nकोपरगाव ः तालुक्यातील कोकमठाण पंचक्रोशीचे श्रद्धास्थान असलेल्या लक्ष्मीमाता मंदिर देवस्थानास तीर्थक्षेत्र ‘क’ वर्ग दर्जा देण्यात आला. त्यामुळे...\nचौपदरीकरण सीमांकनात सावळा गोंधळ; कणकवली नगराध्यक्षांसह लोकप्रतिनिधी संतप्त\nकणकवली - महामार्ग चौपदरीकरणात गटाराचे बांधकाम करताना हायवेच्या ताब्यातील एक दोन ते तीन मिटर जागा मोकळी सोडून बांधकाम होत असल्याचा प्रकार आज उघडकीस...\n'वीजबिल सवलतीबाबत ऊर्जामंत्र्यांनी लोकांची फसवणूक केली'; मनसेची थेट पोलिसांत तक्रार\nमुंबई :- वाढीव वीज बिलात नगरिकांना सवलत देण्यात येईल अशा आश्वासनांची पूर्तता न केल्याबाबत ऊर्जा मंत्री यांच्यासह ऊर्जा सचिव व बेस्ट...\nकोरोना नियंत्रणात आणण्यासाठी हिंगोली जिल्ह्याने वेगळा पॅटर्न निर्माण केला- वर्षा गायकवाड\nहिंगोली : कोरोनाचे महासंकट नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील जनता, सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील यशस्वी कामगिरीमुळे हिंगोली जिल्ह्याने...\n'जलसिंचन'चा मनमानी कारभार शेतकऱ्यांच्या मुळावर; कोयनेत विजेचाही लपंडाव\nमोरगिरी (जि. सातारा) : सातत्याने वीजपुरवठा बंद होत असल्यामुळे कोयना आणि मोरणा नदीवर असलेल्या उपसा जलसिंचन योजना बंद पडत आहेत. त्यामुळे या योजना...\nसंकटावर मात करून विकासाकडे वाटचाल : पालकमंत्री राठोड\nयवतमाळ : अविरत प्रयत्न आणि हुतात्म्यांच्या बलिदानातून आपल्याला हे स्वराज्य मिळाले आहे. स्वराज्याचं सुराज्यात रुपांतर करण्यासाठी शेतकरी, शेतमजूर,...\nनगरपेक्षा नेत्यांची संस्थानेच मोठी; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा टोला\nअहमदनगर : जिल्ह्याच्या ठिकाणापेक्षा जिल्ह्यातील नेत्यांची संस्थानेच मोठी झाली. मोठ्या नेत्यांनी त्यांच्या संस्थानांकडेच लक्ष दिले. त्यात ऐतिहासिक नगर...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/record-fall-chicken-prices-due-bird-flubird-flu-infection-six-states-country-395465", "date_download": "2021-01-28T11:57:22Z", "digest": "sha1:RBT7VF22DUYH35J5FP7PRSU6XX5L7QX3", "length": 16779, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "चिकनच्या भावात विक्रमी घसरण;अनेक ठिकाणी व्यापारपेठा बंद - Record fall in chicken prices due to bird flu;Bird flu infection in six states of the country | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nचिकनच्या भावात विक्रमी घसरण;अनेक ठिकाणी व्यापारपेठा बंद\nया संसर्गामुळे अनेक शहरांमध्ये चिकनचे भाव कोसळले असून ते ३० ते ५० रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहेत. अनेक भागांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून चिकन मार्केट बंद करण्याचा निर्णय यंत्रणेने घेतला आहे.\nनवी दिल्ली - देशातील सहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूच्या संसर्गाने हातपाय पसरल्याने यंत्रणा सावध झाली आहे. या संसर्गामुळे अनेक शहरांमध्ये चिकनचे भाव कोसळले असून ते ३० ते ५० रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहेत. अनेक भागांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून चिकन मार्केट बंद करण्याचा निर्णय यंत्रणेने घेतला आहे.\nFarmer Protest: सुप्रीम कोर्टात जाणार नाही म्हणत शेतकऱ्यांचा 'जिंकू किंवा...\nमध्यप्रदेशात पक्ष्यांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे उघड झाल्यानंतर इंदूर, उज्जैन या शहरांतील चिकनची दुकाने बंद करण्यात आली आहेत. जयपूर, अजमेर, रांची आणि वाराणसीसह अनेक शहरांतील चिकन आणि अंडी यांच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे.\nफेसबुकने Like बटण हटवलं; पब्लिक पेजच्या डिझाइनमध्ये केला बदल\nझारखंड सरकारने परराज्यांतून पक्षी आणण्यास मनाई केला असून उत्तरप्रदेशात चिकनचे दर २० रुपयांपर्यंत खाली आल्याने विक्रेत्यांची चिंता वाढली आहे. हिमाचल प्रदेशात स्थलांतरित पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा विषाणू आढळून आला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nParliament canteen: संसदेत जेवणाचे दर वाढले; 60 रुपयांची व्हेज थाळी आता 100 ला\nनवी दिल्ली- संसदेच्या (Parliament canteen) सर्व खासदारांसहित कर्मचाऱ्यांना कँटीनमधील पदार्थांसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. नव्या किंमतीच्या...\nGreat : तेरा एकर शेतीच नियोजन अन् पूर्णवेळ ढाब्याची जबाबदारी; व्यवसायातून जोपासले सामाजिक दायित्व\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : सकाळी सहा वाजता उठायचं अन् थेट शेत गाठायचं. तिथली काम निपटून मग शेतातील ढाब्यात कामाला लागायचं. तेरा एकर शेतीच नियोजन अन्...\nराहुरी तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव, कोंबड्यांची मान मोडायचा कार्यक्रम सुरू\nराहुरी : सडे (ता. राहुरी) येथील श्लोक पोल्ट्री फार्ममधील मृत कोंबड्या 'बर्ड फ्ल्यू' पॉझिटिव्ह आढळल्या. भोपाळ येथील प्रयोगशाळेतून तसा...\nपोल्ट्री व्यावसायिकांनो ही बातमी तुमच्यासाठी; ‘बर्ड फ्लू’साठी अशी मिळणार मदत, वाचा काय म्हणाले मंत्री\nनागपूर : राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा प्रादुर्भाव झाला आहे. त्यापार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून पशुसंवर्धन विभागाकडून बाधित पक्ष्यांची...\n बर्ड फ्लू, चिकनबाबत अफवा पसरवली तर; या मंत्र्याने दिला चक्क कारवाईचा इशारा\nनागपूर : काही लोक चिकन व अंडी खाल्ल्याने बर्ड फ्लू होतो, असा दुष्प्रचार करीत आहेत. अशांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पशुसंवर्धन व दुग्धविकास...\nकोल्हापूर जिल्ह्यात बर्ड फ्लू नाही; खा चिकन, अंडी\nकोल्हापूर ः जिल्ह्यात कुठेही बर्ड फ्लू आढळलेला नाही, तरीही खबरदारीचा भाग म्हणून अंडी, चिकन मांस पूर्ण शिजवून खावे, तसेच राज्यातील काही जिल्ह्यांत...\nदिलासादायक ; अंडी, चिकन, मांस पूर्ण शिजवून खा, कोल्हापूरात बर्ड फल्यु नाही\nकोल्हापूर : जिल्ह्यात कुठेही बर्ड फ्लू आढळलेला नाही तरीही खबरदारीचा भाग म्हणून अंडी, चिकन मांस पूर्ण शिजवून खावे तसेच राज्यातील काही जिल्ह्यात...\nवाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन\nनागपूर : मुलाच्या वाढदिवसानिमित्त सीताबर्डीतील ‘बार्बेक्यू नेशन’ हॉटेलमधून ‘व्हेज बॉक्स थाली’ स्विगीच्या माध्यमातून बुक करण्यात आली. मात्र, हॉटेलने...\n ‘त्या’ कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने नव्हे, तर विष खाल्ल्याने; अहवाल निगेटिव्ह\nकोदामेंढी (जि. नागपूर) : कोरोनाच्या महामारीनंतर आता बर्ड फ्लूचा कहर आल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आपत्ती व्यवस्थापन विभागाने अलर्ट...\nमंगोलियात बाळासह महिलेला रुग्णालयाने काढलं बाहेर; आंदोलनानंतर पंतप्रधानांनी दिला राजीनामा\nउलान बटोर - पूर्व आशियातील देश मंगोलियाचे पंतप्रधान खुरेलसुख उखाना यांनी त्यांचा राजीनामा संसदेत दिला आहे. देशातील एका कोरोनाबाधित महिलेशी गैरवर्तन...\nब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं, जय हनुमान \nनवी दिल्ली- संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी विविध उपाय करत आहे. जगातील अनेक देशांमध्ये लसीकरणास सुरुवात झाली आहे. तर अनेक देश...\nBird Flu Alert: अंडी-चिकन खाताना कोणती काळजी घ्याल जाणून घ्या 10 मुद्दे\nनवी दिल्ली - भारतासह जगभरात आता बर्ड फ्लूची भीती लोकांमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या अफवासुद्धा पसरत आहेत. यातच पोल्ट्री चिकन,...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/food/my-recipe-uapvasache-dahiwade-326034", "date_download": "2021-01-28T11:27:45Z", "digest": "sha1:EQTB63ETA7XB7MF27KGGYEEMOKM3QEFI", "length": 14884, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "माझी रेसिपी - उपवासाचे दहीवडे - my recipe on uapvasache dahiwade | Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nमाझी रेसिपी - उपवासाचे दहीवडे\nसाहित्य - एक मोठी वाटी भगर, अर्धी वाटी शेंगदाणे कूट, दोन-तीन हिरव्या मिरच्या, काळे मीठ, दही, साखर, लाल तिखट, मीठ, कढीलिंब इत्यादी.\nसाहित्य - एक मोठी वाटी भगर, अर्धी वाटी शेंगदाणे कूट, दोन-तीन हिरव्या मिरच्या, काळे मीठ, दही, साखर, लाल तिखट, मीठ, कढीलिंब इत्यादी.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nकृती - भगर पाच-सहा तास भिजत घालून हिरवी मिरची घालून मिक्सरमध्ये फिरवा. मीठ घालून वडे तळा. हे वडे कोमट पाण्यात घाला. दही फिरवून त्यात साखर-मीठ घाला. पाण्यातले वडे हाताने दाबून घ्या. त्यावर दही, काळे मीठ,\nलाल तिखट घालून लाल व हिरव्या चटणीसह सर्व्ह करा.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nज्येष्ठ समीक्षक-लेखक शंकर सारडा यांचे वयाच्या 83 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन\nपुणे : ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक शंकर सारडा (वय ८३) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून ते पार्किसन्सने आजारी होते. आज...\nभाविकांचा भ्रमनिरास : प्रथमच हारफूल, प्रसादाशिवाय होणार गणेशाची पूजा; तिळी चतुर्थीसाठी नवे नियम\nनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रविवारी (ता. ३१) तिळी चतुर्थीच्या निमित्ताने श्री गणेश टेकडी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना हारफूल...\nसात क्रमांकावरून फोन करून दाखविले नोकरीचे आमिष अन् घातला १९ लाखांचा गंडा; नटवरलाल गजाआड\nयवतमाळ : आपला मुलगा आरोग्य विभागात मोठ्या पदावर असल्याचा बनाव करून सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवीत तब्बल 19 लाखांनी गंडा घातला. फसवणूक...\nमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आले पत्र अन् उडाली एकच खळबळ\nअमरावती : चिखलदरा तसेच धारणी तालुक्‍यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये राजकीय हस्तक्षेप करीत जिल्हा परिषद सदस्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार...\nकोठला परिसरातील मावाविक्रेत्याविरुद्ध गुन्हा\nअहमदनगर : शहरातील कोठला परिसरातील एका मावाविक्रेत्याला पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या पथकाने पकडले. त्याच्याकडून 24 हजार 880 रुपयांची सुगंधित...\nसाहित्यपंढरीत संमेलनासाठी कोटींची उड्डाणे\nनाशिक : ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये घेण्याचे निश्‍चित झाले असताना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने कोरोना काळात आटोपशीर...\nएक दाेन नव्हे तीन ट्रान्स्फॉर्मर फोडून चाेरांनी मारला तांब्याच्या तारांवर डल्ला\nकवठे (जि. सातारा) : वेळे (ता. वाई) हद्दीतील कोपीचा माळ, सुरूर (ता. वाई) हद्दीतील हेळा शिवार व पवार वस्ती असे महावितरणचे तीन ट्रान्स्फॉर्मर फोडून...\nलाखो रूपये किंमतीचा मौल्‍यवान दगडाचे सुरू होते उत्‍खनन; अचानक धाड अन्‌ उघड झाली तस्‍करी\nचाळीसगाव (जळगाव) : गौताळा अभयारण्यातील वनक्षेत्रात अवैधरित्या उत्खनन करून लाखो रुपये किमतीचे मौल्यवान दगड चोरणाऱ्यांना वन विभागाने धडक कारवाई करून...\nयुट्यूब बघितले अन् सूचली भन्नाट आयडिया, घरीच फक्त १५ रुपयांत तयार करतोय गावरानी कोंबडीचे पिल्लू\nनेर (जि. यवतमाळ) : वेळोवेळी नवनवीन लहान-मोठे शोध गावातील मातीतून जन्माला आल्याचे आपण ऐकतो व पाहतो. अशाच एका ग्रामीण भागातील केवळ बारावी...\nवर्षभरात बालभारतीचे स्वतंत्र चॅनेल; वर्षा गायकवाड यांची घोषणा\nपुणे - विद्यार्थ्यांना आॅनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण विभागाने सुसज्ज तीन स्टुडिओ उभे केले आहेत. राज्यातील अनेक शाळा डिजिटल झाल्या...\nडॉ. राजेश टोपे यांना शिंदे स्मृती पुरस्कार\nअनुराधा पाटील, विलास शिंदे यांचाही समावेश पुणे - ‘राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कवयित्री अनुराधा...\nनगरसेवकांच्या कुटुंबालाही मिळणार आता विमा योजना\nपिंपरी - सर्व नगरसेवक व स्वीकृत सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य विमा योजना लागू केली जाणार आहे. या कुटुंबीयांमध्ये पती अथवा पत्नी व २१ वर्षे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-pchora-ncp-meeting-pachora-suggests-be-ready-elections-381454", "date_download": "2021-01-28T13:04:01Z", "digest": "sha1:53BCTPPMZQCQCK3I5PXHRC56HUUBA2KL", "length": 21443, "nlines": 288, "source_domain": "www.esakal.com", "title": "पाचोऱ्यात राष्ट्रवादीचा हुंकार; आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहा - marathi news pchora NCP meeting in pachora suggests to be ready for elections | Jalgaon City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nपाचोऱ्यात राष्ट्रवादीचा हुंकार; आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहा\nशिक्षक व पदवीधर मतदारसंघात विजयी झालेल्या आमदारांचा व वाड्या-वस्त्यांची जातिवाचक नावे बदलविण्याचा निर्णय घेणाऱ्या मंत्री गायकवाड यांचा व राज्य शासनाचा अभिनंदनाचा ठराव झाला.\nपाचोरा : संभाव्य ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका व विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुका प्रचंड मताधिक्क्याने जिंकून पाचोरा मतदारसंघच नव्हे, तर जिल्हा राष्ट्रवादीमय करायचा आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असा निर्धार पाचोरा येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता बैठकीत करण्यात आला.\nवाचा- आशांकडून बेकायदेशीर पैश्यांची मागणी; ऑडीयो क्लिप व्हायरल -*\nमहालपुरे मंगल कार्यालयात पाचोरा व भडगाव तालुक्यांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची शनिवारी (ता. ५) दुपारी बैठक झाली. माजी आमदार दिलीप वाघ अध्यक्षस्थानी होते. जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी आमदार मनीष जैन, ज्ञानेश्वर महाजन, कार्याध्यक्ष विलास पाटील, योगेश देसले, महिला आघाडीच्या कल्पना पाटील, दिव्या पाटील, संजय वाघ, नितीन तावडे, सतीश चौधरी, ललित बागूल, विनय जकातदार, विजय पाटील, विकास पाटील, अजहर खान, मधुकर वाघ, खलील देशमुख, सत्तार पिंजारी, शेख रसूल, नाना देवरे, डॉ. संजीव पाटील, दत्ता बोरसे, सीताराम पाटील, व्ही. टी. जोशी, डॉ. पी. एन. पाटील, बशीर बागवान, ग. स. संचालक गजानन गवारे, सुनील पाटील, हर्षल पाटील, हारुण देशमुख, जिल्हा परिषद सदस्य स्नेहा गायकवाड, शालिग्राम मालकर, संतोष जाधव, स्वप्नील पाटील आदी उपस्थित होते.\nबैठकीत रवींद्र मानकरी, योगेश देसले, विलास पाटील, डॉ. संजीव पाटील, कल्पना पाटील, मनीष जैन, दिलीप वाघ, रवींद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले. येत्या शनिवारी (ता. १२) होणाऱ्या ज्येष्ठ नेते व पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान, आरोग्य शिबिर, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, कृषी मेळावे घेण्याचे नियोजन करण्यात आले. प्रत्येक कार्यकर्त्याने १२ डिसेंबरला सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी घरासमोर रांगोळी काढून घरावर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकावून शरद पवार यांनी आपल्या कारकीर्दीत समाजातील प्रत्येक स्तरासाठी घेतलेले धाडसी निर्णय जनमानसात रुजविण्याचा निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादीत आलेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांनी भाजपतील ध्येय-धोरणांसंदर्भात बोचरी टीका केली. ज्येष्ठ नेते शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले समाजोपयोगी कार्य घरोघरी पोचविण्याचा बैठकीत निर्धार करण्यात आला. बैठकीत पाचोरा व भडगाव तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नितीन तावडे यांनी प्रास्ताविक केले. विकास पाटील यांनी सूत्रसंचालन केले. भूषण पाटील यांनी आभार मानले.\nवाचा- आमदारांनी ठेकेदाराला दिला ‘अल्टिमेटम’; रस्त्याचे काम संथगतीने -\nबैठकीत हुतात्मा जवान यश देशमुख, पंढरपूरचे आमदार भारत भालके यांच्यासह विविध क्षेत्रांतील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच शिक्षक व पदवीधर मतदारसंघात विजयी झालेल्या आमदारांचा व वाड्या-वस्त्यांची जातिवाचक नावे बदलविण्याचा निर्णय घेणाऱ्या मंत्री गायकवाड यांचा व राज्य शासनाचा अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअवघ्या १२ शल्यचिकित्सकांवर जिल्ह्याचा भार शिरसगाव प्रकरणानंतर नियमावलीत बदलाचे संकेत\nनाशिक : त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियानंतर गोंधळ उडाल्यानंतर आता प्रशासनाने...\nआंबेगाव : कातकरी बांधवांचे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच\nघोडेगाव : जुने आंबेगाव गावठाण येथील २६ कातकरी आदिम जमातीचे बांधव डिंभे धरणातील बुडीत जागेवर बांधलेल्या घराक्या नोंदी करून त्यांना ...\nहक्क आहेत तशी काही कर्तव्येही आहेत, याची ठेवा जाणीव \"यिन'च्या संवादामध्ये तरुणाईचा संदेश\nसोलापूर : \"प्रजासत्ताक' या शब्दाचा खरा अर्थ समजून घेऊन त्यासाठी कृती करण्याची वेळ आज आली आहे. हक्क आहेत तर सोबतच कर्तव्येही आहेतच. हक्क व कर्तव्य...\nमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आले पत्र अन् उडाली एकच खळबळ\nअमरावती : चिखलदरा तसेच धारणी तालुक्‍यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये राजकीय हस्तक्षेप करीत जिल्हा परिषद सदस्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार...\nशिक्षकांना जिल्हा परिषदेचा धक्का शहरात ठाण मांडून बसलेल्यांचे इतरत्र समायोजन\nनागपूर : एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असताना दुसरीकडे शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट शिक्षक...\nकरमाळा सरपंच आरक्षण : देवळाली, साडे सर्वसाधारणसाठी तर अनुसूचित जातीसाठी वीट व जातेगाव\nकरमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील वीट, जातेगाव ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी तर जेऊर, कोर्टी, कंदर, केम नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तर...\nभाजपला मोठा धक्का ; आणखी एक नेता करणार रामराम \nचंदगड (कोल्हापूर) : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील भाजपला रामराम करणार आहेत. कुरणी (ता. चंदगड) येथे गोपाळराव पाटील...\nविविध प्रशासकीय अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के मंगळवेढ्यातील दोघांविरुद्ध गुन्हा; कुठे अन्‌ कसा झाला असेल गैरवापर\nमंगळवेढा (सोलापूर) : कार्यकारी दंडाधिकारी यांचा राजमुद्रेसह असणारा गोल शिक्का बनावटीकरण करण्याच्या उद्देशाने स्वतःजवळ बाळगल्या प्रकरणी सर्वेश्वर दामू...\nमाजी आमदार मोटे, खासदार राजेनिंबाळकर एकाच व्यासपीठावर नव्या राजकीय समीकरणाची नांदी\nउस्मानाबाद : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर जिल्ह्याच्या राजकारणात आमदार प्रा.तानाजी सावंत हे पुन्हा चर्चेत आले आहेत. स्वपक्षातील खासदार व...\nसाहित्यपंढरीत संमेलनासाठी कोटींची उड्डाणे\nनाशिक : ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये घेण्याचे निश्‍चित झाले असताना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने कोरोना काळात आटोपशीर...\nशिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र प्रकरण : आरोग्य विभागाला कारणे दाखवा नोटीस\nनाशिक : शिरसगाव (ता. त्र्यंबकेश्‍वर) प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियानंतर रुग्णांची गैरसाेय झाल्याच्या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या...\n अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी योजनेतील अर्ज बोगस\nनाशिक : केंद्र शासनातर्फे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अल्पसंख्याक मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. काही...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/artist-ram-indranil-kamath-was-found-dead-his-mumbai-home-bathtub-335765", "date_download": "2021-01-28T12:58:25Z", "digest": "sha1:4VNKWVQZY4SHJU3E2I5UYDFZRS4FRM4B", "length": 18633, "nlines": 289, "source_domain": "www.esakal.com", "title": "प्रसिद्ध आर्टीस्ट राम इंद्रनीलची आत्महत्या, बाथटबमध्ये सापडला मृतदेह - artist ram indranil kamath was found dead in his mumbai home in bathtub | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रसिद्ध आर्टीस्ट राम इंद्रनीलची आत्महत्या, बाथटबमध्ये सापडला मृतदेह\nदिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ\nप्रसिद्ध आर्टीस्ट राम इंद्रनील कामतचा वयाच्या ४१ व्या वर्षी मृत्यु झाला आहे. मुंबईतील माटुंगा येथे त्याच्या राहत्या घरातील बाथटबमध्ये त्याचा मृतदेह मिळाला आहे.\nमुंबई- मनोरंजन विश्वासाठी २०२० हे वर्ष अनलकी असल्याचं दिसतंय. या वर्षात अनेक कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला आहे. तसंच सुशांत आणि इतर काही प्रसिद्ध कलाकारांच्या आत्महत्येमुळे मनोरंजन विश्वाला खूप मोठा धक्का बसला आहे. त्यातंच आता पुन्हा एकदा एका कलाकाराने आत्महत्या केल्याचं समोर येतंय. प्रसिद्ध आर्टीस्ट राम इंद्रनील कामतचा वयाच्या ४१ व्या वर्षी मृत्यु झाला आहे. मुंबईतील माटुंगा येथे त्याच्या राहत्या घरातील बाथटबमध्ये त्याचा मृतदेह मिळाला आहे.\nहे ही वाचा: अदनान सामीच्या घरी लहान पाहुण्याचं आगमन, शेअर केला पहिला फोटो\nपोलिसांनी सध्या त्याच्या मृत्युची अनैसर्गिक मृत्यु म्हणून नोंद केली आहे. मात्र पोलिसांचं म्हणणं आहे की राम इंद्रनील कामतने आत्महत्या केली आहे. राम त्याच्या आईसोबत माटुंगा येथे राहत होता. त्यांच्या या घरातील बाथटबमध्ये मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने त्याच्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरु नये असं म्हटलं आहे.\nपोलिस आता या प्रकरणात त्याच्या कुटुंबियांची आणि जवळच्या व्यक्तींची चौकशी करत आहेत. मिडिया रिपोर्ट्सनुसार, राम इंद्रनील कामत यांचा मृतदेह बुधवारी दुपारी तीन वाजता बाथटबमध्ये आढळून आला. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. असं असलं तरी रामचा पोस्टमार्टम रिपोर्ट अजुन आलेला नाही. हा रिपोर्ट आल्यानंतरच अन्य गोष्टींचा उलगडा होऊ शकेल.\nराम एक प्रसिद्ध चित्रकार होता. त्याचबरोबर फोटोग्राफीची देखील त्याला आवड होती. काम एक मायथॉलिजिस्त देखील होता. तो स्वतःला देवी महालक्ष्मीचा सर्वात आवडता मुलगा म्हणवून घ्यायचा. त्याची ग्लासवर्क पेंटिंग मुंबईतील आर्ट सक्रिटमध्ये विशेष प्रसिद्ध होती.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n अखेर मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 चे कोच मुंबईत दाखल\nमुंबई: लाखो मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 या मार्गावर स्वदेशी बनावटीची चालकरहित मेट्रो कोच मंगळवारी मुंबईत दाखल झाले...\nमृण्मयी ट्रेकिंगसाठी ऋषिकेश व्हॅलीत; फोटो शुट व्हायरल\nमुंबई : मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सोशल मिडीयावर नेहमी आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टला...\nमराठीच्या संवर्धनासाठी पुरस्कार विजेत्यांनी मार्गदर्शक व्हावे; सुभाष देसाई\nमुंबई : मराठी भाषेतील साहित्य निर्मीतीतील योगदानाबद्दल पुरस्कार प्राप्त साहित्यिकांनी मराठी भाषेच्या संवर्धन व वृद्धीसाठी मराठी भाषा विभागाला...\nखासदार सुळेंच्या पुढाकाराने 26 दृष्टीहिन मुलांनी अनुभवला शिवरायांचा तोरणा\nवेल्हे, (पुणे) : शिवरायांचा तोरणा मुंबई येथील २६ दृष्टीहिन मुलांनी प्रजाकसत्ताक दिनी सर करुन अनुभवला. यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांचे मोलाचे...\nठाण्यातील सेंट्रल पार्कसाठी मनसे आक्रमक; रखडपट्टीबद्दल पालिका आयुक्तांना विचारला जाब\nठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून \"कन्स्ट्रक्‍शन टीडीआर'च्या बदल्यात ढोकाळी येथील 20 एकरचा भूखंड एका विकासकाला विकसित करण्यासाठी देण्यात आला...\nमुंबई पालिकेच्या लसीकरणाचा पहिला टप्पा 14 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणार\nमुंबई: मुंबई महानगरपालिकेने आता येत्या 14 फेब्रुवारीपर्यंत किंवा त्याआधी लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, लसीकरण...\nभिवंडीत कापड डाईग कंपनीला भीषण आग; कापडाचे तागे व मशिनरी जळून खाक\nभिवंडी : भिवंडी तालुक्‍यातील सरवली ग्रामपंचायत हद्दीत कच्च्या कापडावर प्रक्रिया करणाऱ्या डाईंग कंपनीला आज पहाटे 3च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना...\nनांदेड : सरपंच आरक्षण प्रकरणाची उच्च न्यायालयात २९ रोजी सुनावणी\nहानेगाव (ता. देगलूर, जिल्हा नांदेड) : ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित केल्यानंतर ते पुन्हा रद्द करण्याच्या शासन निर्णयाला देगलूर...\n'या' दिवसांपासून सुरु होणार एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेची नोंदणी\nमुंबई: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेला यापूर्वी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती....\nशंकरपाळ्या अन् कारल्याच्या भांडणात छोट्या भावाची एन्ट्री, वाद मिटणार की आणखी वाढणार\nअकोला: तुम्ही लहान मुलांची भांडणं कधी बघीतली आहेत का त्यांची भांडणं तशी मजेशीर असतात. ते एवढे निरागस असतात की, त्यांचं कितीही सिरीअस...\nसिद्धार्थच्या गोंधळात गोंधळ; सोनाली कुलकर्णीने दिल्या हटके शुभेच्छा\nमुंबई - मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचा विवाह मराठमोळ्या पद्धतीनं पार पडला. पुण्यात झालेल्या या विवाहसोहळ्याला अभिज्ञा भावे,...\nपदाचे अवमूल्यन झाल्याचे पुस्तक वाचल्यावर वाटणार नाही, दरेकर यांची शरद पवारांना हमी\nमुंबईः विरोधी पक्षनेत्यांबाबत भावना व्यक्त करणे हा आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा अधिकार आहे. मात्र विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेता म्हणून मी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/farmer-died-truck-accident-gevrai-block-beed-news-393534", "date_download": "2021-01-28T10:48:56Z", "digest": "sha1:VCKP6SY4KDPCMHN6C6XH5H4GSRFPLI7P", "length": 20093, "nlines": 291, "source_domain": "www.esakal.com", "title": "गेवराई तालुक्यात हायवा ट्रकने शेतकऱ्याला चिरडले, गावकऱ्यांनी सुरु केले ठिय्या आंदोलन - Farmer Died In Truck Accident Gevrai Block Beed News | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nगेवराई तालुक्यात हायवा ट्रकने शेतकऱ्याला चिरडले, गावकऱ्यांनी सुरु केले ठिय्या आंदोलन\nगेवराई तालुक्यात सोमवारी (ता.चार) सकाळी शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी जात असताना गंगावाडी येथील पुलावर वाळूच्या हायवा ट्रकने शेतकरी रुस्तुम मते यांना चिरडले.\nगेवराई (जि.बीड) : गेवराई तालुक्यात सोमवारी (ता.चार) सकाळी शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी जात असताना गंगावाडी येथील पुलावर वाळूच्या हायवा ट्रकने शेतकरी रुस्तुम मते यांना चिरडले. यात त्यांचा जागीच मृत्यू होऊन त्यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले असल्याची घटना सोमवारी (ता.चार) रोज सकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. गावकर्‍यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला असून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.\nऔरंगाबादच्या नामांतरावर अजित पवार बोलले...\nगंगावाडी येथील शेतकरी रुस्तुम मते (वय ६०) हे सकाळी साडेसहाच्या दरम्यान आपल्या शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी जात असताना राक्षसभुवन येथून अवैधरित्या वाळू घेऊन जाणाऱ्या हायवा ट्रकने त्यांना चिरडले. यामध्ये ते जागीच ठार झाले. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून अवैधरित्या चालणारी वाळू उपसा तात्काळ बंद करा व दोषींवर कारवाई करा. यासाठी गावकर्‍यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास ग्रामस्थांनी नकार दिला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.\nदागिने चोरीप्रकरणी सहा दरोडेखोर अटकेत, मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी\nमहसूलच्या हप्तेखोरीमुळे सर्वसामान्यांचे जीव गेले\nमहसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या हाप्तेखोरी मुळे वाळूमाफिया राजरोसपणे नदी पात्रातून वाळू उपसा करत आहेत. मात्र महसूल प्रशासन हप्तेखोरीमुळे डोळेझाक करत असल्याने वाळूमाफिया वाळू भरल्यानंतर सुसाट वेगाने वाहने चालवत असल्यामुळे गेवराई तालुक्यातील अनेक जणांचे या अपघातामुळे जीव गेले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करून गेवराई तालुक्यातील अवैधरित्या होणारा वाळू उपसा बंद करावा, अशी मागणी देखील ग्रामस्थांकडून होत आहे.\nतलाठी, मंडळ अधिकारी, तहसिलदारांची निलंबनाची मागणी\nजिल्हाधिकारी यांनी मनसेच्या मागणीची दखल घेतली असती तर त्या शेतकऱ्याचे प्राण वाचले असते. गेल्या आठवडा भरापूर्वी राक्षसभूवन , सावळेश्वर , गंगावाडी या ठिकाणावरून अनाधिकृत वाळू उपसा होत असल्याची तक्रार जिल्हाधीकारी यांना केली होती. परंतु पोलीस, कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी , यांच्या मालकीच्या वाळू हायवा ट्रक आहेत. हायवा या शेतकरी यांच्या अंगावरून गेल्यानं त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकणी स्थानिक तलाठी व मंडळ अधीकारी, तहसीलदार तसेच पोलिस निरीक्षक यांना तात्काळ निलंबीत करा अशी मागणी मनसेचे जिल्हाधक्ष राजेंद्र मोटे यांनी केली आहे .\nसंपादन - गणेश पिटेकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाविकांचा भ्रमनिरास : प्रथमच हारफूल, प्रसादाशिवाय होणार गणेशाची पूजा; तिळी चतुर्थीसाठी नवे नियम\nनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रविवारी (ता. ३१) तिळी चतुर्थीच्या निमित्ताने श्री गणेश टेकडी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना हारफूल...\nतरुणांच्या थरारक कृ्त्याची पंचक्रोशीत चर्चा ; १० फूट मगर नेली चक्क खांद्यावरुन\nसांगली : मगर दिसली की ‘पळा, पळा’ म्हणायची वेळ येते. मगरीचा धोका नेहमीचा असल्याने तिला जेरबंद करावे आणि दूर कुठेतरी सोडावे, असा विचारही कुणी केला नसता...\nनाशिक तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर\nनाशिक : नाशिक तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण गुरुवारी (ता. 28) जाहीर झाले. त्यात, १९९५ पासून २०२० पर्यंत चक्राकार पध्दतीने...\nBudget 2021: भाजप सरकारच्या काळात अर्थसंकल्पात आमूलाग्र बदल; जाणून घ्या इतिहास\nBudget 2021: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी, 2021 ला 2021-22 चे बजेट सादर करतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मांडल्या...\n सरपंचपदाचे आरक्षण जाहीर, मात्र त्या प्रवर्गाचा सदस्यच विजयी नाही\nमंगळवेढा (सोलापूर) : ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सुरू झालेल्या निवडणुकीनंतर विविध ग्रामपंचायतींचे गमतीदार किस्से ऐकायला मिळत होते....\nसांगलीत अजूनही मटक्याचे पीक जोमात ; मटका ‘ओपन’, कारवाई ‘क्‍लोज’\nसांगली : मामा, भाऊ, भाई...या साऱ्यांच्या पश्‍चात जिल्ह्यात मटक्‍याचे जाळे आणखी घट्ट झाले आहे. मटका संपला असा कितीही दावा केला तरी जिल्ह्यात मटक्...\nहक्क आहेत तशी काही कर्तव्येही आहेत, याची ठेवा जाणीव \"यिन'च्या संवादामध्ये तरुणाईचा संदेश\nसोलापूर : \"प्रजासत्ताक' या शब्दाचा खरा अर्थ समजून घेऊन त्यासाठी कृती करण्याची वेळ आज आली आहे. हक्क आहेत तर सोबतच कर्तव्येही आहेतच. हक्क व कर्तव्य...\nकर्जमुक्तीत ३३८ कोटींचा निधी वाटप : पालकमंत्री सत्तार\nधुळे, ता. २७: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४४ हजार ५७९ शेतकऱ्यांना ३३८ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे. अशा...\nपत्रकारांमध्ये देश महासत्ता बनविण्याची ताकद - IGP प्रतापराव दिघावकर\nदिंडोरी (जि.नाशिक) : जोपर्यंत शेतकरी सुखी होत नाही तोपर्यंत देश महासत्ता होऊ शकत नाही, त्यामुळे पत्रकारांनी शेतकऱ्यांचे प्रश्न प्रामुख्याने हाताळले...\nअखेर प्रशासनाला आली जाग, चिखलदरा-परतवाडा रस्त्याच्या कामाला सुरुवात\nचिखलदरा (जि. अमरावती) : अखेर विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्याच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. याबाबत 'सकाळ'ने वृत्त प्रकाशित केले आहे....\n\"अहिल्यादेवी होळकर स्मारकाची महिनाभरात प्रक्रिया सुरू होईल; मी पालकमंत्री आहे, काळजी करू नका \nसोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या स्मारकाची प्रक्रिया महिनाभरात सुरू होईल, असे आश्वासन पालकमंत्री...\nनांदेड : अपघातात दुचाकीस्वार ठार, एक जखमी; राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची पहाट\nवाई बाजार ( जिल्हा नांदेड) : वाई बाजारच्या वाघाई टेकडी ते साईनगर समाधान जाधव यांच्या शेताजवळ राष्ट्रीय महामार्गावर गुरुवार (ता. २८) सकाळी अंदाजे नऊ...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/vaccinate-state-directed-center-instructions-chief-minister-uddhav-thackeray-396630", "date_download": "2021-01-28T12:49:25Z", "digest": "sha1:XWSJ2AQDRFQIOPVNIAYVUJFASFVIUMTS", "length": 19498, "nlines": 298, "source_domain": "www.esakal.com", "title": "'केंद्राच्या निर्देशांनुसार राज्यात लसीकरण करा'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या यंत्रणांना सूचना - Vaccinate in the state as directed by the Center Instructions to Chief Minister Uddhav Thackeray | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\n'केंद्राच्या निर्देशांनुसार राज्यात लसीकरण करा'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या यंत्रणांना सूचना\nदेशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू होत आहे. राज्यात मोहीम यशस्वीरीत्या राबवावी. सर्व यंत्रणांनी समन्वयाने केंद्राच्या निर्देशाप्रमाणे लसीकरण करावे, अशा सूचना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.\nमुंबई : देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू होत आहे. राज्यात मोहीम यशस्वीरीत्या राबवावी. सर्व यंत्रणांनी समन्वयाने केंद्राच्या निर्देशाप्रमाणे लसीकरण करावे, अशा सूचना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लसीकरणासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर आरोग्य विभाग, टास्क फोर्सच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.\n\"वर्षा' येथील समिती कक्षात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लस उपलब्धता, तिची वाहतूक, साठवणूक, प्रत्यक्ष लस देणे यासंदर्भातील तयारीविषयी माहिती घेतली. आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी यासंदर्भात माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे. त्यासाठी सर्वच यंत्रणांनी समन्वयातून मोहीम यशस्वी करावी. पहिल्या टप्प्यात प्राधान्य गट एकमधील आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या गटातील पोलिस, सफाई कर्मचारी, केंद्रीय राखीव दलाचे जवान आदी कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाईल. त्यामुळे राज्यभर लस वाटपाची प्रक्रिया, त्याची वाहतूक, लस योग्य त्या तापमानात ठेवली जाईल, याची दक्षता या बाबींकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.\nमुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा\nलसीकरण सुरू झाल्यावरही कोरोना नियमांचे पालन करणे आवश्‍यक असणार आहे. प्रतिबंधासाठी आरोग्याच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या वेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने उपस्थित होते.\n( संपादन - तुषार सोनवणे )\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमृण्मयी ट्रेकिंगसाठी ऋषिकेश व्हॅलीत; फोटो शुट व्हायरल\nमुंबई : मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सोशल मिडीयावर नेहमी आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टला...\nसभापती बोरकरांचा सवाल, डिम्स कंपनीची आयुक्तांना काळजी का; आपली बस बंद असतानाही मंजूर केले बिल\nनागपूर : लॉकडाऊनमध्ये एप्रिल महिन्यापासून शहर बससेवा बंद असताना महापालिका आयुक्तांनी तब्बल तीन कोटी ७६ लाखांचे बिल सेवेसाठी डिम्स कंपनीला अदा...\n हे 5 पदार्थ तुमच्या आहारात आहेत का\nपुणे : बदलत्या जीवन शैलीमध्ये आपण तासांतास कंप्युटरवर काम करणे, मोबाईलवर टाईमपास करणे हे नेहमीच झाले आहे. त्यामुळे आपल्या डोळ्यांवर प्रचंड ताण...\nमराठीच्या संवर्धनासाठी पुरस्कार विजेत्यांनी मार्गदर्शक व्हावे; सुभाष देसाई\nमुंबई : मराठी भाषेतील साहित्य निर्मीतीतील योगदानाबद्दल पुरस्कार प्राप्त साहित्यिकांनी मराठी भाषेच्या संवर्धन व वृद्धीसाठी मराठी भाषा विभागाला...\nपश्चिम बंगाल सरकारचा केंद्राला दणका; कृषी कायद्यांबाबत घेतला मोठा निर्णय\nकोलकाता : केंद्र सरकारच्या वतीने आणलेल्या गेलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या 63 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे....\nअभिलेखात आढळली तब्बल 125 वर्षांपूर्वीचे कागदपत्रं\nलातूर: औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील `सुंदर माझे कार्यालय` उपक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अडगळीला पडलेल्या अभिलेख...\nशिवसेनेचा भ्रष्टाचाराचा आरोप, सभापतीसोबत सभागृहातच तू-तू-मै-मै\nअकोला: जलशुद्धीकरणासाठी पी.ए.सी. पावडर पुरवठा करण्यासाठी स्थायी समितीने मंजुरी दिलेली निविदा चक्क २४.५ टक्के वाढवून कंत्राटदाराला...\nखासदार सुळेंच्या पुढाकाराने 26 दृष्टीहिन मुलांनी अनुभवला शिवरायांचा तोरणा\nवेल्हे, (पुणे) : शिवरायांचा तोरणा मुंबई येथील २६ दृष्टीहिन मुलांनी प्रजाकसत्ताक दिनी सर करुन अनुभवला. यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांचे मोलाचे...\nकोरोना काळातील सामाजिक सद्भावना, सलोखा राखण्यात सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेले योगदान महत्वाचे- नवाब मलिक\nपरभणी ः जे धार्मिक सलोखा राखून एकात्मतेचे दर्शन दाखविले, सदभावना दाखविली ती अत्यंत मोलाची आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये यासाठी प्रशासनाला कठोर...\nइंस्टाग्रामवरील प्रेमासाठी अल्पवयीन मुलीने सलग दोन दिवस केला ९०० किमीचा प्रवास; मोबाईलवरून मिळायचे निर्देश\nनागपूर : इंस्टाग्रामवर बिहार येथील तरुणासोबत अल्पवयीन मुलीची मैत्री झाली. तरुणाला भेटण्यासाठी मुलगी घर सोडून बिहारला निघाली. काटोल पोलिसांनी समयचुकता...\nअवघ्या १२ शल्यचिकित्सकांवर जिल्ह्याचा भार शिरसगाव प्रकरणानंतर नियमावलीत बदलाचे संकेत\nनाशिक : त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियानंतर गोंधळ उडाल्यानंतर आता प्रशासनाने...\n यापेक्षा बुद्धाचा 'धम्म' आचरणात किती आणला यालाच मोठे महत्त्व- भदंत इन्दवन्श महाथेरो\nनांदेड : महाकारुनिक तथागताचा 'बुद्ध धम्म' हा कर्मकांड नसून तो जीवनमार्ग आहे. बुद्धाचा धम्म किती वाचला किती कळला\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/crime-news/man-kills-his-wife-after-quarrel-in-hadapsar-pune/articleshow/79429051.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article6", "date_download": "2021-01-28T11:13:31Z", "digest": "sha1:OEZ657DPVMSNCTMETPLTNDZEH363AIQJ", "length": 9603, "nlines": 92, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nडोक्यात तवा घालून पत्नीची हत्या; पुण्यातील घटनेने खळबळ\nटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 26 Nov 2020, 05:49:00 PM\nपुण्यातील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खळबळजनक घटना घडली आहे. भांडणानंतर रागाने पतीने पत्नीची डोक्यात तवा घालून हत्या केली. या प्रकरणी आरोपी पतीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nम. टा. प्रतिनिधी, हडपसर: घरात भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात पतीने पत्नीच्या डोक्यात चुलीवरचा तवा घातला. यात तिचा मृत्यू झाला. पुण्यातील केशवनगर परिसरात आज, दुपारी ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.\nकला आदिनारायण यादव असे ३० वर्षीय मृत महिलेचे नाव आहे. कला आणि तिच्या पतीमध्ये वाद होते. गुरुवारी दुपारीही वाद झाला. पतीने रागाच्या भरात तिच्या डोक्यात चुलीवरील तवा घातला. यात तिचा मृत्यू झाला. मांजरी रोडवरील केशवनगरात ते राहतात. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळताच हडपसर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेचा मृतदेह विच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. पत्नीची हत्या केल्याप्रकरणी पतीविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.\n तरुणीचे मामाच्या गावातून अपहरण; १४ दिवस बलात्कार\nमध्यरात्री महिला मुंबई लोकलमधून प्रवास करत होती, इतक्यात 'तो' डब्यात घुसला अन्...\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n तरुणीचे मामाच्या गावातून अपहरण; १४ दिवस बलात्कार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nजळगावभाजपच्या वेबसाइटवर आक्षेपार्ह उल्लेख; रक्षा खडसे म्हणाल्या...\nमुंबई'गृहमंत्री जी, तर तुम्ही ट्वीटमध्ये बदनामीकारक मजकूर वापरला नसता'\nअहमदनगरपोपटराव पवारांनी 'हिवरेबाजार'चा गड जिंकला; पण...\nअहमदनगरशिर्डीच्या विकासासाठी कोणालाही भेटेन; विखे पाटलांचं सूचक वक्तव्य\nदेशराम मंदिराची झलक : यूपीच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार\nक्रिकेट न्यूजभारतीय क्रिकेटपटूने केला विवाह; संघाने सोशल मीडियावरून दिली माहिती\nसिनेन्यूजपामेला एंडरसनने वयाच्या ५३ व्या वर्षी सहाव्यांदा केलं लग्न\nन्यूजमुंबई हा कर्नाटकचा भाग, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्याचा दावा\nमोबाइल५३ कोटी Facebook युजर्संचे फोन नंबर लीक, टेलिग्रामवर विक्री\nमोबाइलटिकटॉकने भारतातून गाशा गुंडाळला, 'इतके' हजार कर्मचारी झाले बेरोजगार\nब्युटीसुंदर व नितळ त्वचेसाठी संपूर्ण शरीरावर लावा ‘या’ भाजीपासून तयार केलेला नैसर्गिक लेप\nधार्मिकवर्षातील पहिला गुरु पुष्य योग: धन वृद्धीसाठी करा हे उपाय\nमोबाइलडॉक्यूमेंटशिवाय आधार कार्डसोबत करा फोन नंबर लिंकः UIDAI\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/gst-compensation-states-fiscal-federalism", "date_download": "2021-01-28T12:57:14Z", "digest": "sha1:QDZ3VFSKV5ZF23OWAYKP4XQ7SOZXMQGR", "length": 22049, "nlines": 93, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "जीएसटीसाठी राज्यांचा लढा सध्या सर्वांत महत्त्वाचा! - द वायर मराठी", "raw_content": "\nजीएसटीसाठी राज्यांचा लढा सध्या सर्वांत महत्त्वाचा\nआर्थिक संघराज्यवादाचा मुद्दा ऐरणीवर असतानाच वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीच्या राज्यांना दिल्या जाणाऱ्या भरपाईत ३०,००० कोटी रुपये कमी पडतील असा अंदाज आहे. खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना (एमपीएलएडी) रद्द करून तो पैसा भारत सरकारच्या एकत्रित निधीकडे वळवण्याचा केंद्र सरकारने नुकताच केलेला निर्णय हा आर्थिक संसाधनांच्या केंद्रीकरणातील अलीकडील काळातील पाऊल आहे.\nहा पैसा जर व्यवस्थित वापरला गेला असता, तर देशातील सर्व लोकसभा मतदारसंघांपर्यंत पोहोचला असता आणि दुर्गम तालुक्यात किंवा ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात त्याचा उपयोग झाला असता. कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियातील पैसा आता वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार राज्यांना दिला जाणार आहे.\nभारतासारख्या विशाल देशात कोविड-१९सारख्या साथीचा प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठी राज्यांचे आर्थिक बळकटीकरण महत्त्वाचे आहे. कारण, त्याखेरीज दुर्गम भागातील गरीब व गरजूंपर्यंत परवडण्याजोग्या दरात आरोग्य सुविधा पोहोचवणे अशक्य आहे.\nराज्यघटना अस्तित्वात आल्यापासून सरकारिया आयोग, १०वा वित्त आयोग आणि पुंछी आयोगाच्या शिफारशी अमलात आणून राज्य सरकारांना अधिकाधिक आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी सातत्याने प्रयत्न झाले आहेत. त्यावेळीही केंद्राकडे गोळा झालेल्या करसंचयाचे राज्यांकडे हस्तांतर फारसे समाधानकारक प्रमाणात नव्हते. प्रांत हे सचिवालयातील नॉर्थ ब्लॉकच्या उपकाराखाली जगणारे घटक ठरू नयेत हे घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांचे स्वप्न तेव्हाही प्रत्यक्षात आले नव्हतेच.\nस्वातंत्र्यपूर्व काळात संसाधनांचे हस्तांतर\nमाँटेग्यू-चेम्सफर्ड अहवालाच्या शिफारशीवरून संमत झालेल्या भारत सरकार कायदा, १९१९मुळे हस्तांतराचे नियम सर्वप्रथम अस्तित्वात आले. या हस्तांतरावर तत्कालीन प्रांतांनी टीका केली होती, कारण, हस्तांतरातून प्राप्त होणारी संसाधने त्यांच्या गरजांच्या तुलनेत अपुरी होती. लवकरच तज्ज्ञांनी यावर अभ्यास केला आणि त्याचा अंतर्भाव भारत सरकार कायदा, १९३५ मध्ये करण्यात आला.\n१९३५ साली आलेला हा कायदा राज्यघटनेच्या निर्मितीसाठी एखाद्या साच्यासारखा वापरला गेला. यामध्ये कराच्या काही मार्गांची तरतूद होती:\n१. संघराज्य सरकारने लावलेले व वसूल केलेले कर;\n२. संघराज्य सरकारने लावलेले पण प्रांतांसोबत वाटून घेतले जाणारे कर; आणि\n३. संघराज्य सरकारने लावलेले पण प्रांतांद्वारे वसूल केले जाणारे व ठेवून घेतले जाणारे कर\nराज्यघटनेचा मसुदा तयार करताना नलिनी रंजन सरकार यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीला १९३५च्या कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करण्याची व त्यानुसार राज्यांच्या कर लावण्याच्या व कर्ज घेण्याच्या अधिकारांबाबत शिफारशी करण्याची सूचना दिली गेली होती. केंद्रावर फार बोजा न येऊ देता राज्यांना पुरेशी संसाधने पुरवण्याची गरज लक्षात घेऊन तज्ज्ञ समितीने वित्त आयोग ही स्वायत्त यंत्रणा स्थापन करण्याची शिफारस केली. वाटून घेण्याजोग्या करांचे केंद्र व राज्यांमध्ये वितरण करण्याची जबाबदारी या आयोगावर होती. याला मसुदा समितीने मंजुरी दिली.\nसंकलित करांचे केंद्र व राज्यांमध्ये वितरण करण्याबद्दल राष्ट्रपतींना शिफारशी करण्याचे अनन्य अधिकारी राज्यघटनेच्या अनुच्छेद २८०खाली स्थापन करण्यात आलेल्या वित्त आयोगाला देण्यात आले आहेत. वित्त आयोगाने वितरणासंदर्भात जो काही वाटा दिला तो राज्यांनी विनातक्रार स्वीकारला. अत्यंत व्यवहार्य समजल्या जाणाऱ्या सहाव्या वित्त आयोगाने (१९७४-७९) आपल्या अहवालात म्हटले होते:\n‘सामाजिक न्यायावर भर द्यायचा असेल, तर राज्यांना अधिक वाटा मिळेल अशा रितीने संसाधनांची फेररचना करण्याखेरीज पर्याय नाही. कारण, राज्यघटनेनुसार अधिक न्याय्य सामाजिक रचनेचा गाभा असलेल्या सेवा व कार्यक्रम हे राज्याच्या कक्षेत येतात.’\nदहाव्या वित्त आयोगाच्या अहवालात (१९९५ ते २०००) या सामाजिक उद्दिष्टावर भर देण्यात आला आणि परिणामी २००० सालात राज्यघटनेतील ८०वी दुरुस्ती करण्यात आली. तोपर्यंत मोजक्याच केंद्रीय करांचा (प्राप्तीकर आणि उत्पादनशुल्क) पैसा राज्ये व केंद्रशासित प्रदेशांसोबत वाटून घेतले जात होते. सर्व केंद्रीय करांपोटी (काही करांचा अपवाद) जमा झालेली रक्कम राज्यांसोबत वाटून घेण्याची तरतूद या घटनादुरुस्तीमुळे अमलात आली.\nयाचे उद्दिष्ट पुढीलप्रमाणे होते:\n१. केंद्रीय करातून येणाऱ्या एकत्रित महसुलात राज्यांना वाटा मिळाल्यामुळे राज्य सरकारे केंद्रीय करांचा खर्चही वाटून घेऊ शकतील;\n२. कर राज्यांशी वाटून घ्यायचा आहे की नाही याचा विचार न करता केंद्र सरकार करसुधारणा करू शकेल;\n३. केंद्रीय करापोटी गोळा होणाऱ्या महसुलातील चढउतारांचा परिणाम केंद्र व राज्य सरकारे दोहोंवर सारखाच होईल;\n४. अपवाद करण्यात आलेल्या करांना या व्यवस्थेत आणले, तर त्यांचे संकलन अधिक चांगले होण्याची शक्यता वाढेल; आणि\n५. संसाधनांच्या ओघाची अधिक निश्चिती देण्यासाठी तसेच करसुधारणेबाबत लवचिकता वाढवण्यासाठी कर वाटून घेण्याच्या व्यवस्थेची कक्षा वाढवली तर सुधारणांची गती वाढण्यास मदत होईल.\nसर्व केंद्रीय कर व शुल्कांत वाटा मिळवण्यात राज्यांना असलेला पहिला अडथळा या घटनादुरुस्तीमुळे दूर झाला. दुसरा अडथळा कायम आहे. तो म्हणजे राज्यांना किती वाटा हस्तांतरित करायचा याच्या टक्केवारीची खात्री राज्यघटनेत दिलेली नाही, ती वित्त आयोगाने निश्चित केलेली आहे.\nएक पाऊल पुढे, दोन पावले मागे\nराज्यघटना (१०१वी दुरुस्ती) कायदा, २०१६नुसार भारतात जीएसटी आणला गेला. दहाव्या वित्त आयोगाच्या शिफारशींमुळे आणि ८०व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून आपण जी प्रगती साधली होती त्यावर या घटनादुरुस्तीने पाणी पडले. जीएसटी हा दुहेरी कर आहे. यामध्ये वस्तू व सेवांच्या पुरवठ्यावर केंद्र व राज्य दोघेही कर लावू शकतात. केंद्र सरकारद्वारे लावले गेलेले आठ कर/उपकर तसेच राज्यांद्वारे लावले गेलेले नऊ कर यात सामावले गेले. जीएसटी आणल्यामुळे राज्य सरकारांना झालेला महसुलाचा तोटा भरून काढण्यासाठी १०१व्या घटनादुरुस्ती कायद्याच्या कलम १८खाली पहिली पाच वर्षे उपकराची तरतूद करण्यात आली. मात्र या हमीचा अंतर्भाव राज्यघटनेत करण्यात आला नाही. एक स्वतंत्र जीएसटी (राज्यांना भरपाई) कायदा, २०१७ संमत करण्यात आला. त्याच्या कलम ८नुसार:\n“राज्यांना द्यावयाच्या भरपाईची तात्पुरती गणना दर दोन महिन्यांच्या अखेरीस केली जाईल व ती प्रसिद्ध केली जाईल आणि महसूल आकडेवारीच्या अंतिम प्राप्तीनंतर आर्थिक वर्ष संपल्यानंतर अंतिम हिशेब केला जाईल. याचे लेखापरीक्षण भारताचे महालेखापाल करतील.”\nआता केंद्राने दर दोन महिन्यांच्या अखेरीस भरपाई उपकर दिला नाही, तर काय होईल राज्यघटनेच्या अनुच्छेद २७९ अ (११)नुसार केंद्र व एक किंवा त्याहून अधिक राज्यांतील निवाड्यासाठी यंत्रणा स्थापन करणे जीएसटी कौन्सिलसाठी बंधनकारक आहे. मात्र, जीएसटी कौन्सिलच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा वाद सोडवण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले गेलेले नाही.\nकेंद्राकडे एक तृतीयांश मतांचे वजन असल्याने केंद्र व त्यांच्याच पक्षाची सरकारे असलेली राज्ये अन्य राज्यांवर आपले निर्णय लादू शकतात. अन्य कोणताही उपाय न उरल्यामुळे केरळ आणि पंजाबसारख्या राज्यांकडे सर्वोच्च न्यायालयात जाण्याखेरीज दुसरा पर्याय नाही. राज्यांचा आर्थिक संघराज्यवाद प्रस्थापित करण्यासाठी न्यायालयात जावे लागणे खरोखरच दुर्दैवी आहे. लागोपाठ दोन वर्षे पुराचा सामना करणाऱ्या केरळसारख्या राज्याला आता कोविड-१९च्या साथीला अटकावही करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला आपला जीएसटी भरपाई उपकरणाचा वाटा प्राप्त करण्यासाठी न्यायालयीन लढाईही करावी लागणार आहे.\nभारतातील आर्थिक संघराज्यवादाची वैशिष्ट्ये कमकुवत केली जात आहेत यात आश्चर्य वाटण्याजोगे काहीच नाही. मोंटेग्यू-चेम्सफर्ड अहवालाने ब्रिटिश भारतातील संघराज्यवादाकडे “दूरस्थ अपेक्षा” म्हटले होते. विधिमंडळाच्या स्थापनेसाठी झालेल्या चर्चांदरम्यानही केंद्राच्या करमहसुलाच्या न्याय्य वितरणासाठी ठोस उपायांवर विचार झाला नाही. राज्यांना हा वाटा देण्यात कोणतीही दिरंगाई होणार नाही या घटनात्मक हमीची जोड न्याय्य प्रक्रियेला दिली जाणे आवश्यक होते. अशी हमी मिळत नाही, तोपर्यंत भारतातील राज्ये नॉर्थ ब्लॉकच्या उपकारांखालीच जगणार यात वाद नाही.\nराहुल उन्नीकृष्णन हे मद्रास उच्च न्यायालयातील वकील आहेत.\nभारतात ४० कोटी बेरोजगार : आंतरराष्ट्रीय मजूर संघटना\nलॉकडाऊनचा कालावधी वाढण्याचे संकेत\n‘२०१४मध्ये हिंदू कट्टरतावाद्यांची तक्रार नव्हती’\nलैंगिक अत्याचाराच्या हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती\nटिक टॉकने अखेर गाशा गुंडाळला\n१ फेब्रुवारीचा संसदेवरचा मोर्चा स्थगित\nपंतप्रधान शेतकरी आंदोलनातील खुणांचा अर्थ लावू शकतील\nभारत ते इंडिया एक ट्रॅक्टर परेड\nकोविडमध्ये दिसलेली असमानता दूर करण्याची बजेटला संधी\nअयोध्येत तिरंगा फडकवत मशिदीचे काम सुरू\nसरन्यायाधीश बोबडे आणि शेतकरी संघटना\n‘हिंसाचार समाजकंटकांकडून, आमचे कार्यकर्ते नव्हते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A7-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2021-01-28T10:41:27Z", "digest": "sha1:YU7TSMXU33L74DBSKLC4GUZMF34IOGL2", "length": 17196, "nlines": 151, "source_domain": "pcbtoday.in", "title": "अवैध गुटखा वाहतूक करणारा आरोपी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nगुंडानी तलवारी, कोयते घेऊन वाहनांची केली तोडफोड; आयुक्त कृष्ण प्रकाश…\nउपमहापौर घोळवेंचा ‘यूटर्न’. म्हणे, ‘मी शेतकर्यांविरोधात काही बोललोच नाही\nएकत्रिकृत विकास नियंत्रण नियमावली पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रात लागू…\nमहापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना बढती, बदली नाही\nभाजपा मध्ये मोठी फूट, आजी-माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार\nशहर पोलीस दलातील 487 पोलिसांना आयुक्तांकडून नवीन वर्षानिमित्त पदोन्नतीची खास भेट\nप्राधिकरणातील भूमिपुत्रांच्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा घाट – मोठ्या प्रमाणात…\nसंवेदनाहीन केंद्र सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही…..सचिन साठे\nआजपासून नेहरुनगरमधील जम्बो कोविड केअर सेंटर बंद होणार\nसंवेदनाहीन केंद्र सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही…..सचिन साठे\n‘तुम्ही आमच्या घरावर दगड का मारले’ असा प्रश्न करत केली मारहाण;…\nशिवसेनेचे शांताराम वायकर यांचे अल्पशा आजाराने निधन\nवफादार…घरात काम करणा-या नोकरानेच ‘अश्या’ प्रकारे पळवले लाखोंचे दागिने\nघरफोड्या करणा-या चौघांना सांगवी पोलिसांकडून बेड्या; नऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत\nलग्न करण्याची मागणी करत महिलेचा विनयभंग; तरुणावर गुन्हा दाखल\nभोसरी येथे आज ‘प्राईड ऑफ पिंपरी-चिंचवड’ पुरस्कार वितरण सोहळा\nनववर्षाच्या पूर्वसंध्येला पिंपरी-चिंचवड पोलिसांची अवैध धंद्यांवर छापेमारी; ‘एवढ्या’ लाखांचा दारूसाठा जप्त\n‘प्राईड ऑफ पिंपरी-चिंचवड’ : प्रातिनिधिक २५ कोरोना योद्धांचा सन्मान सोहळा\n‘…म्हणून त्यांनी कॉन्ट्रॅक्टरकडेच खंडणी मागत दिली धमकी’\n…म्हणून आजोबांनी केले चक्क नातवावर चाकूने वार\nवाढदिवसाला झालेल्या शाब्दिक बाचाबाचीच्या कारणावरून मारहाण; चौदा जणांवर गुन्हा दाखल\nविजयस्तंभ परिसरातील जागा राज्य सरकारच्या ताब्यात यावी म्हणून प्रभावी न्यायालयीन लढाई…\nअनिर्णित सामने आता आठवणीच्या कप्प्यात\nपुणे विभागातील 5 लाख 40 हजार 130 कोरोना बाधित रुग्ण बरे…\nखराडी परिसरात ‘त्या’ तरुणीचे अपहरण करुन बलात्कार\nपोलिसांनी ‘या’ ऑपरेशन अंतर्गत महिन्याभरात घेतला ८५ जणांचा शोध\n‘या’ मुद्द्यावरुन भाजप आणि एमआयएमसोबत थेट नुरा कुस्ती खेळायला तयार आहोत…\nशिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घ्यायचंय आधी सोडतो म्हणत दाखवला बाहेरचा रस्ता, ग्रामस्थ…\nबाळ बोठेचा शोध आता परराज्यात घेणार\nदोन मित्रांना फिरायची हौस, मग काय तब्बल 10 मोटारसायकलची चोरी; आणि…\n116 जिल्ह्यांमधील 259 केंद्रावर ‘ही’ ड्राय रन घेतली गेली\nसौरव गांगुलीला हृदयाविकाराचा झटका\nपॅनकार्ड विनामूल्य कसे तयार करावे ,वाचा\nपासपोर्टसाठी डिझाईन करा लोगो आणि टॅगलाईन, सरकार देईल 25 हजारांचं बक्षिस\nमाजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनच्या कारला अपघात\n विम्याच्या रकमेसाठी दत्तक घेतलेल्या मुलाची हत्या\nडोनाल्ड ट्रम्प यांचा वर्किंग व्हिसासंबंधी मोठा निर्णय; अमेरिकेचं स्वप्न पाहणाऱ्या भारतीयांची…\nभारतीय खेळाडूंच्या दुसऱ्या कसोटीतील कामगिरीत सुधारणा\nतब्बल ३४ लाख कोंबड्यांची कत्तल; कोरोना बरोबर या देशात ‘बर्डफ्लू’ चा…\nअमेरिकेत ख्रिसमसच्याच दिवशी ‘धमाका’\nHome Pune Gramin अवैध गुटखा वाहतूक करणारा आरोपी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात\nअवैध गुटखा वाहतूक करणारा आरोपी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात\nपौड,दि.०२(पीसीबी) – पौड परिसरात येथे वाहनासह महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेल्या गुटक्याचा ३ लाख ६६ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे.\nग्रामपंचायत निवडणूक अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना, पौड पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व त्यांचा स्टाफ तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस अधिकारी व स्टॉप असे संयुक्तपणे पौड पोलिस स्टेशन हद्दीतील पिरंगुट घाटामध्ये पेट्रोलिंग करीत असताना पुणे बाजूकडून पौड बाजूकडे एक मारुती ओमिणी पांढऱ्या रंगाची कार नंबर MH 12 HN 3028 ही भरधाव वेगात संशयितरित्या पोलिसांना मिळून आली पोलिसांनी कार थांबण्याचा प्रयत्न केला असता सदर कार चालकाने भरधाव वेगात पुढे घेऊन गेलेने पोलिसांनी कारचा पाठलाग केला असता, कार पिरंगुट गावातील पंडित ज्वेलर्स समोर मिळून आली.\nत्यावेळी कारची मेध्ये पोते फोडून पाहिले तेव्हा त्या पोत्यात विमल पानमसाला नावाचा सुगंधी तंबाखू व गुटखा मिक्सचे 8 पोती, व ओमणी कार असा एकूण किंमत रुपये ३ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला व कार चालक नामे रामलाल छौगाजी चौधरी,वय ४३, रा. पिरंगुट कॅम्प , काळुराम पवळे ,ता.मुळशी जिल्हा पुणे. यास ताबेत घेतला असून त्याच्यावर पौड पोलिस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कामगिरी डॉ. अभिनव देशमुख पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पाटील , उपविभागिय पो. अधिकारी श्रीमती सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली,वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट ,पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ सहा. पोलीस निरीक्षक विनायक देवकर पोलीस उपनिरीक्षक धोंडगे सहा.फौजदार दत्ता जगताप , पो.हवा/५० राजेंद्र पुणेकर, पो. हवा नितीन रावते, पो .ना. सागर चंद्रशेखर,पो.ना चंद्रशेखर हगवणे, पो.कॉ भोईटे यांनी केली आहे.\nPrevious article116 जिल्ह्यांमधील 259 केंद्रावर ‘ही’ ड्राय रन घेतली गेली\nनगराध्यक्ष शेखर श्रीराम घोगरे यांचे नुतन वर्ष २०२१च्या कॅलेंडरचे प्रकाशन\nउसाच्या ट्रॅक्टरला मारला कट आणि…\nतळेगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाच्या पुनरुज्जीवनाच्या कामास सुरुवात\n“…म्हणाला तुमची सोन्याची अंगठी तुमच्या खिशात ठेवली” थोड्यावेळाने पाहिलं निघाला दगड; ३० हजारांची फसवणूक\n…अश्याप्रकारे चालकानेच केला कंटेनर मधील सव्वा लाखांच्या मालाचा अपहार\nयेरवड्यातील तरुणाला चाकणमध्ये रिक्षात बसवून लुटले\nअवैध गुटखा वाहतूक करणारा आरोपी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात\n116 जिल्ह्यांमधील 259 केंद्रावर ‘ही’ ड्राय रन घेतली गेली\nवाढदिवसाला झालेल्या शाब्दिक बाचाबाचीच्या कारणावरून मारहाण; चौदा जणांवर गुन्हा दाखल\nपोलिसांनी ‘या’ ऑपरेशन अंतर्गत महिन्याभरात घेतला ८५ जणांचा शोध\nउन्हाळा, पावसाळा, हिवाळा, ऋतूनुसार ‘या’ सुंदर ठिकाणी जा फिरायला\n“मी १२० जणांची यादी दिल्यानंतर कदातिच ईडीकडे खूप काम येईल”\nविजयासाठी न्यूझीलंडचे जोरदार प्रयत्न\nकोण आहे ‘लाफिंग बुद्धा’ आणि ‘लाफिंग बुद्धा’ हे नाव त्यांना कसे...\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n116 जिल्ह्यांमधील 259 केंद्रावर ‘ही’ ड्राय रन घेतली गेली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.rameshthombre.com/2011/05/blog-post_4132.html", "date_download": "2021-01-28T10:46:43Z", "digest": "sha1:IOHLVQINWXK663ALKBZYSEACRZLF75N2", "length": 6996, "nlines": 240, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: १६. || प्रियेचा तो बाप ||", "raw_content": "\n१६. || प्रियेचा तो बाप ||\nसुटला हो || १ ||\nकाही बाही || २ ||\nसाळसूद || ३ ||\nऐश्या नरा || ४ ||\nमातेचेही || ५ ||\nदि २१ नोव्हे. २००९\nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 10:53 PM\nमी इकडे हि भेटेल .............\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\nदेव देव म्हणत्यात, दिसत कसा नाही \n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (63)\nजिथं फाटलं आभाळ (36)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\nरे सख्या, मी चिंब भिजले रे ....\n~ अजून बाकी ~\n१६. || प्रियेचा तो बाप ||\n१५ || नश्वर हा देह ||\nहा माझ्या बापुंचा देश नाही.\nतुला परत यायचं असेल तर\nआधारस्तंभाला आधार द्यायचा कसा \nसत्य, अहिंसा आणि प्रेम\n14. || अवकाळीच तो ||\n१३. || देवा तुझ्या साठी ||\nरमेश ठोंबरे: १२. || अभंगात माझ्या ||\n१२. || अभंगात माझ्या ||\n११. || प्रिया प्राप्तीसाठी .... ||\nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/assam-elections-congress-debt-waiver-and-job-assurance-for-one-in-every-family/", "date_download": "2021-01-28T12:28:30Z", "digest": "sha1:Q74QUCTBCBLAHEPMDJEONTM7D2OZNWTM", "length": 15700, "nlines": 376, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "आसाम निवडणूक : काँग्रेसचे कर्जमाफी आणि प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरीचे आश्‍वासन - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nरस्ता मोकळा करा, शेतकऱ्यांना स्थानिकांचा इशारा; दिल्लीच्या सीमेवर तणाव\nवाणी ला ‘बेल बॉटम’ थिएटरमध्येच रिलीज होण्याची अपेक्षा….\nशेतकर्‍यांना ज्या दिवशी ‘हा’ कायदा कळेल, सारा देश पेटून उठेल –…\nकाँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणी, धवलसिंह मोहिते पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nआसाम निवडणूक : काँग्रेसचे कर्जमाफी आणि प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरीचे आश्‍वासन\nगुवाहाटी : लवकरच आसाम विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या घोषणापत्रात काँग्रेसने (Congress) – सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे कर्जमाफ, निःशुल्क वीज, आणि नागरिकांसाठी न्याय योजना राबवण्याचे व प्रत्येक कुटुंबातील किमान एकाला नोकरी देण्याचे आश्‍वासन दिले आहे.\nप्रदेशाध्यक्ष रिपुन बोरा (Ripun Bora) यांनी आज पत्रकार परिषदेत घोषणापत्र जारी केले. मार्च- एप्रिल मध्ये हि निवडणूक होणार आहे. बोरा म्हणालेत, आसामातील शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून राज्यात एमएसपीची पद्धत राबवली जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची अत्यल्प किंमत मिळते. उत्पादन खर्चही निघत नाही.\nकाँग्रेसने राजस्थान, छत्तीसगड, पंजाब आणि मध्यप्रदेशात सत्तेवर आल्यानंतर तेथील शेतकऱ्यांची कर्ज माफ केली. तशीच माफी आम्ही आसामातील शेतकऱ्यांसाठी लागू करू. काँग्रेसने लोकसभा जाहींरनाम्यात किमान उत्त्पन्न योजना म्हणजेच ‘न्याय योजना’ लागू करण्याचे आश्‍वासन दिले होते. ती योजना आम्ही आसामात राबवणार आहोत असे त्यांनी सांगितले.\nकाँग्रेसने आसामात गरिबांसाठी ‘निःशुल्क वीज योजना’ सुरू केली होती. त्यानुसार राज्यातील जनतेला तीस युनिट वीज निःशुल्क मिळते आहे. निःशुल्क विजेचे हे प्रमाण वाढवण्याची ग्वाहीही काँग्रेसने दिली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious article… नेम चुकला आणि बाण धनुष्यात घुसला\nNext articleBCCI चे अध्यक्ष सौरव गांगुलीच्या प्रकृतीविषयी नवीन माहिती, एका जवळच्याने दिली माहिती\nरस्ता मोकळा करा, शेतकऱ्यांना स्थानिकांचा इशारा; दिल्लीच्या सीमेवर तणाव\nवाणी ला ‘बेल बॉटम’ थिएटरमध्येच रिलीज होण्याची अपेक्षा….\nशेतकर्‍यांना ज्या दिवशी ‘हा’ कायदा कळेल, सारा देश पेटून उठेल – राहुल गांधी\nकाँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणी, धवलसिंह मोहिते पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nदेवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोमध्ये बसून काय ट्विट करावे तो त्यांचा...\n‘मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहणार ’ अजित पवारांनी कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nवाशिममध्ये शिवसेना-भाजप आमनेसामने, खासदारांचा व्हिडिओ झाला व्हायरल\nमंत्री जयंत पाटील यांच्याकडून हिंसेचे समर्थन : आ. चंद्रकांत पाटील\n‘आधी औरंगाबादचे संभाजीनगर तर करा ’ मुख्यमंत्र्यांना भाजपचा टोला\nसंयमाचं श्रेय सीमावासीयांना : शरद पवार\nआशिष शेलार साहेब खरं सांगा, दीप सिद्धू तुमचे कोण\nशेतकर्‍यांना ज्या दिवशी ‘हा’ कायदा कळेल, सारा देश पेटून उठेल –...\nकाँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणी, धवलसिंह मोहिते पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\n६ फेब्रुवारीला राज ठाकरेंना कोर्टात हजर राहण्याचे आदेश\nदेवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोमध्ये बसून काय ट्विट करावे तो त्यांचा...\nफडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं हे सर्वांना मान्य करावंच लागेल :...\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nभाजपाच्या वेबसाईटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख; गृहमंत्र्यांकडून दखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/kuch-to-log-kahenge/", "date_download": "2021-01-28T11:26:45Z", "digest": "sha1:IQ5A5NXK2FSBJJGYXWSBYK74SRVRDEBN", "length": 20524, "nlines": 379, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "कुछ तो लोग कहेंगे ! - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nवाणी ला ‘बेल बॉटम’ थिएटरमध्येच रिलीज होण्याची अपेक्षा….\nशेतकर्‍यांना ज्या दिवशी ‘हा’ कायदा कळेल, सारा देश पेटून उठेल –…\nकाँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणी, धवलसिंह मोहिते पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nकुछ तो लोग कहेंगे \n आपल्या आयुष्यात अगदी दररोज आपण कुठलीही गोष्ट ,”लोक काय म्हणतील ” या कडे बघत ,असा प्रश्न स्वतःला विचारतच जगत असतो. त्या भोवतीच आपल्या आयुष्याचा गोफ आपण विणत राहतो असेही म्हणता येईल. आता हेच बघा ना ” या कडे बघत ,असा प्रश्न स्वतःला विचारतच जगत असतो. त्या भोवतीच आपल्या आयुष्याचा गोफ आपण विणत राहतो असेही म्हणता येईल. आता हेच बघा ना गौरव — कल्याणी , दोघांनीही लग्न आपला वैयक्तिक समारंभ आहे ,त्यात लोकांना बोलावण्याची काही एक गरज नाही. नोंदणी पद्धतीने लग्न करायचं असं ठरवलं. पण लवकर अशा गोष्टींना पूर्ण मान्यता मिळणार नव्हती. लोकांना नाही बोलवायचं म्हणजे कसं गौरव — कल्याणी , दोघांनीही लग्न आपला वैयक्तिक समारंभ आहे ,त्यात लोकांना बोलावण्याची काही एक गरज नाही. नोंदणी पद्धतीने लग्न करायचं असं ठरवलं. पण लवकर अशा गोष्टींना पूर्ण मान्यता मिळणार नव्हती. लोकांना नाही बोलवायचं म्हणजे कसं ” लोक काय म्हणतील ” लोक काय म्हणतील ” असा प्रश्न दोघांच्याही आयांना पडलेला .शेवटी आग्रहाखातर थोडे महत्त्वाचे विधी आणि दोघांकडे पंचवीस – पंचवीस लोक अशा अटीवर लग्न विधी पार पडले. दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला .काही दिवस आई-वडिलांना लोकांच्या नाराज आणि तीव्र, बोचक प्रतिक्रिया ऐकाव्या लागल्या .नंतर बऱ्याच जणांना तीच पद्धत आवडल्याच्याही प्रतिक्रिया आल्या.मळलेली पायवाट डावलून जायचं म्हटले की हे होणारच \nविनिता च्या मुलाने NEET परीक्षेची पूर्ण तयारी केली. झपाटून अभ्यास केला. पूर्ण स्वतःला अभ्यासात झोकून दिलं. रिझल्ट लागला , तो उत्तीर्ण झाला ,स्कोअरही छान आला. त्याला मेडिकलला ऍडमिशन मिळाली. पण….. पण त्याने एका चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेऊन बीएससी करण्याचे ठरवले. त्याला एमपीएससी करायचे आहे. अर्थात NEET दिली तीही मनापासूनच .कोणी जबरदस्ती केली नव्हती .तोही त्याचाच निर्णय होता. त्याने एकदम निर्णय बदलला. कुठेतरी आई-वडिलांना वाटलंच असणार,” लोक काय म्हणतील \nघर म्हटलं की भांड्याला भांड लागतच. आवाजही होतातच. हे घरोघरी होत असले तरी प्रत्येकाला काळजी असते की या वादविवादाचा आवाज दाराच्या बाहेर जाऊ नये याची. कारण यामागे भीती असते की ,”लोक काय म्हणतील \nसिद्धार्थ आणि नंदिता . ऑफिसमध्ये मैत्री झाली मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले लग्न करण्याचे ठरविले. पण घरच्या लोकांचा कडाडून विरोध कारण दोघांच्या जातीं भिन्न या दबावाला बळी पडून दोघांनी आत्महत्या केली. त्याबरोबर चिठ्ठी सापडली त्यात लिहिले होते की ,”लोक काय म्हणतील या दबावाला बळी पडून दोघांनी आत्महत्या केली. त्याबरोबर चिठ्ठी सापडली त्यात लिहिले होते की ,”लोक काय म्हणतील ”या भीतीपोटी त्यांनी जीवन संपवले होते.\nहे लोक म्हणजे कोण असतात की ज्यांचा परिणाम म्हणून लोक आपले जीवनच संपवतात. काहींना चेहरे लपवावे लागतात ,काहींना कटू शब्द ऐकावे लागतात. हे लोक म्हणजे सगळेच आपल्या आजूबाजूचे. आपला मित्रपरिवार ,ऑफिसमधील सहकारी ,नातेवाईक ,शेजारीपाजारी कॉलनीतले लोक ,ओळखीपाळखीचे म्हणजे सगळेच की ज्यांचा परिणाम म्हणून लोक आपले जीवनच संपवतात. काहींना चेहरे लपवावे लागतात ,काहींना कटू शब्द ऐकावे लागतात. हे लोक म्हणजे सगळेच आपल्या आजूबाजूचे. आपला मित्रपरिवार ,ऑफिसमधील सहकारी ,नातेवाईक ,शेजारीपाजारी कॉलनीतले लोक ,ओळखीपाळखीचे म्हणजे सगळेच म्हणजे पूर्ण समाजच समाजाच्या काही नॉर्म स् ,काही नीतिनियम हे खरोखरी चांगले असतात .आणि त्या पाळायला हव्यात. पाळायचे असतात. परंतु ज्या गोष्टी पूर्णपणे वैयक्तिक आहेत ,त्यात इतरांनी काय म्हणावं, त्याला किती महत्त्व द्यायचं जास्तीत जास्त लोक हे टीका-टिप्पणी करायलाच टपलेले असतात. निंदकाचे घर म्हणतात त्याप्रमाणे त्याचा योग्य उपयोग आपण करून घ्यावाही .पण प्रोत्साहन देणारे कमीच असतात. समोरच्याच्या प्रगतीत खरोखरीच आनंद मानणारे लोक तर अगदीच कमी म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्याएवढे. मग फिकीर कशाची करायची लोकांच्या म्हणण्याची जास्तीत जास्त लोक हे टीका-टिप्पणी करायलाच टपलेले असतात. निंदकाचे घर म्हणतात त्याप्रमाणे त्याचा योग्य उपयोग आपण करून घ्यावाही .पण प्रोत्साहन देणारे कमीच असतात. समोरच्याच्या प्रगतीत खरोखरीच आनंद मानणारे लोक तर अगदीच कमी म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्याएवढे. मग फिकीर कशाची करायची लोकांच्या म्हणण्याची उलट अडथळे कसे निर्माण होतील, मध्ये टांग कशी टाकली जाईल,पाय कसे खेचता येतील यासाठी जास्तीत जास्त उत्साही मंडळी कार्यरत असते. अर्थात सगळेच लोक असेच असतील असही नाही .\nपण खरोखरीच यश मिळवायचं असेल तर आपला आपण स्वतंत्र मार्ग आखायला पाहिजे. यशस्वी व्हायला पाहिजे. मग लोक काय म्हणतील याचा विचार कशाला अहो नाव ठेवणं, वाटा अडविण हे लोकांचं कामच आहे . आपली यशस्वी पायवाट आपणच ठरवायची निवडायची व चालायला लागायचं \n कुछ तो लोग कहेंगे , का काम है कहेना चालायला लागा, आपल्या प्रगतीच्या वाटेवर, स्वतंत्रपणे \nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\n हा अहवाल तर फसवणूक दर्शवतो, म्हणजे निवडणूका निकाल बदलवू शकते\nNext articleमागासवर्गीयांची पदोन्नती रोखणारे पत्र रद्द; सेवाज्येष्ठतेनुसार मिळणार लाभ\nवाणी ला ‘बेल बॉटम’ थिएटरमध्येच रिलीज होण्याची अपेक्षा….\nशेतकर्‍यांना ज्या दिवशी ‘हा’ कायदा कळेल, सारा देश पेटून उठेल – राहुल गांधी\nकाँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणी, धवलसिंह मोहिते पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nमी पाहिले तेव्हा असे काही नव्हते, तो स्क्रीन शॉट व्हायरल करायला नको होता – रक्षा खडसे\nदीपालीने केली एक खास चौकशी\nदेवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोमध्ये बसून काय ट्विट करावे तो त्यांचा...\n‘मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहणार ’ अजित पवारांनी कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nवाशिममध्ये शिवसेना-भाजप आमनेसामने, खासदारांचा व्हिडिओ झाला व्हायरल\nमंत्री जयंत पाटील यांच्याकडून हिंसेचे समर्थन : आ. चंद्रकांत पाटील\n‘आधी औरंगाबादचे संभाजीनगर तर करा ’ मुख्यमंत्र्यांना भाजपचा टोला\nसंयमाचं श्रेय सीमावासीयांना : शरद पवार\nआशिष शेलार साहेब खरं सांगा, दीप सिद्धू तुमचे कोण\nशेतकर्‍यांना ज्या दिवशी ‘हा’ कायदा कळेल, सारा देश पेटून उठेल –...\nकाँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणी, धवलसिंह मोहिते पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\n६ फेब्रुवारीला राज ठाकरेंना कोर्टात हजर राहण्याचे आदेश\nदेवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोमध्ये बसून काय ट्विट करावे तो त्यांचा...\nफडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं हे सर्वांना मान्य करावंच लागेल :...\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nभाजपाच्या वेबसाईटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख; गृहमंत्र्यांकडून दखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/sharad-pawars-ability-to-lead-the-country-sanjay-raut-2/", "date_download": "2021-01-28T11:41:13Z", "digest": "sha1:SJ6OSTHSFHEJM3GBXGILZKERLUP7JQ6H", "length": 16479, "nlines": 383, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Sanjay Raut : शरद पवारांमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता | Mumbai Marathi News", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nरस्ता मोकळा करा, शेतकऱ्यांना स्थानिकांचा इशारा; दिल्लीच्या सीमेवर तणाव\nवाणी ला ‘बेल बॉटम’ थिएटरमध्येच रिलीज होण्याची अपेक्षा….\nशेतकर्‍यांना ज्या दिवशी ‘हा’ कायदा कळेल, सारा देश पेटून उठेल –…\nकाँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणी, धवलसिंह मोहिते पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nशरद पवारांमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता : संजय राऊत\nमुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले . शरद पवारांमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे राऊत म्हणाले .\nराष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी लेख लिहिला. त्यात काँग्रेसनं अन्याय केल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पटेल यांनी केलेल्या आरोपावर संजय राऊत यांनीही आपले मत मांडले .\nसंजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “पवारांवर काँग्रेसनं अन्याय केलाय, हे मी वारंवार म्हणत आलोय. शरद पवार हे देशातले गेल्या २५ वर्षांपासूनचे असे नेते आहे, ज्यांना पंतप्रधानपदाची संधी आधीच मिळायला पाहिजे होती. आज त्यांचं वय ८० झालंय. असे मोठे नेते लोकांमध्ये राहणारे, ते वयाच्या बंधनात अडकून पडत नाही. वयाच्या बेड्या त्यांना थांबवत नाहीत. ते धावत असतात, पळत असतात. देशाचं नेतृत्व करण्याची सर्वात जास्त क्षमता असलेले नेते कोणते असतील, सध्याच्या काळात, तर फक्त शरद पवार आहेत. पण, शरद पवारांचं कर्तृत्व हे त्यांच्या प्रवासातील सर्वात मोठा अडथळा ठरलं. कमी कुवतीच्या लोकांना शरद पवारांच्या कर्तृत्वाची कायम भीती वाटत आली. म्हणून उत्तरेकडील नेत्यांनी शरद पवारांना कायम अडथळ्यात टाकण्याचं काम केले .\nशरद पवार केव्हाच पंतप्रधान व्हायला हवेत होते. पण होऊ द्यायचं नाही, या एका द्वेषापोटी शरद पवारांना कायम रोखण्यात आलं, असे राऊत म्हणाले.\nही बातमी पण वाचा : ‘तुम्ही होता म्हणूनच…’ शिवसेनेचा मुख्यमंत्री केल्याबद्दल संजय राऊतांनी पवारांचे मानले आभार\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमी त्यांच्या कुटुंबातला सदस्य; अजितदादांनी दिल्या काकांना शुभेच्छा\nNext articleराजेश चौहानचा ‘हा’ विक्रम भल्याभल्यांनाही जमलेला नाही\nरस्ता मोकळा करा, शेतकऱ्यांना स्थानिकांचा इशारा; दिल्लीच्या सीमेवर तणाव\nवाणी ला ‘बेल बॉटम’ थिएटरमध्येच रिलीज होण्याची अपेक्षा….\nशेतकर्‍यांना ज्या दिवशी ‘हा’ कायदा कळेल, सारा देश पेटून उठेल – राहुल गांधी\nकाँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणी, धवलसिंह मोहिते पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nदेवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोमध्ये बसून काय ट्विट करावे तो त्यांचा...\n‘मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहणार ’ अजित पवारांनी कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nवाशिममध्ये शिवसेना-भाजप आमनेसामने, खासदारांचा व्हिडिओ झाला व्हायरल\nमंत्री जयंत पाटील यांच्याकडून हिंसेचे समर्थन : आ. चंद्रकांत पाटील\n‘आधी औरंगाबादचे संभाजीनगर तर करा ’ मुख्यमंत्र्यांना भाजपचा टोला\nसंयमाचं श्रेय सीमावासीयांना : शरद पवार\nआशिष शेलार साहेब खरं सांगा, दीप सिद्धू तुमचे कोण\nशेतकर्‍यांना ज्या दिवशी ‘हा’ कायदा कळेल, सारा देश पेटून उठेल –...\nकाँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणी, धवलसिंह मोहिते पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\n६ फेब्रुवारीला राज ठाकरेंना कोर्टात हजर राहण्याचे आदेश\nदेवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोमध्ये बसून काय ट्विट करावे तो त्यांचा...\nफडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं हे सर्वांना मान्य करावंच लागेल :...\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nभाजपाच्या वेबसाईटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख; गृहमंत्र्यांकडून दखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://misalpav.com/comment/508504", "date_download": "2021-01-28T11:40:00Z", "digest": "sha1:RT56HPX6JMBIH2MRBHYY2IA367Y7GWCE", "length": 35855, "nlines": 450, "source_domain": "misalpav.com", "title": "शाकाहारी थाळी | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nMrunalini in अन्न हे पूर्णब्रह्म\n\"अन्न हे पूर्णब्रम्ह\" ह्या सदरास एक वर्ष पुर्ण झाल्याबद्दल सर्व मिपाकरांचे व \"अन्न हे..\" मधील सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.\nह्या दिना निमित्त मी शाकाहारी थाळी तयार केली आहे. ताटात सगळ्यात वरती आहे मिठ. त्याच्या बाजुला लिंबु, कैरीचे झटपट लोणचे व टोमॅटोची कोशिंबीर. त्याच्या बाजुला घडीची पोळी. पोळीला लागुन शिरा, बटाट्याची सुकी भाजी. वाटीत मोड आलेल्या मुगाची उसळ. मधल्या भागात मसाले भात. त्याच्या वरती कांदा भजी, पालक वडी आणि तांदुळाच्या पापड्या.\nआता आपण प्रत्येकाची पाकॄ बघु.\nकैरी - १ वाटी बारीक चिरुन\nगुळ - १ चमचा बारीक चिरुन\nलाल तिखट - १ चमचा\nहळद - १/२ चमचा\nमोहरी - १/२ चमचा\nहिंग - १ चिमटी\nकैरी बारीक चिरुन एका बाउल मधे काढुन घ्या. हि कैरी तोतापुरी आंब्याची असेल तर जास्त छान लागते. मला इथे तोतापुरी मिळाली नाही, त्यामुळे मी ब्राझीलीयन कैरी वापरली आहे. ;)\nआता फोडणीसाठी २-३ चमचे तेल गरम करुन घ्या. त्यात मोहरी टाकावी. मोहरी थोडी तडतडली कि त्यात हळद, लाल तिखट व हिंग टाकुन परतुन घ्यावे. हि फोडणी लगेच कैरीवर ओतावी. त्यातच चवीनुसार मिठ व बारीक चिरलेला गुळ टाकुन निट मिक्स करुन घ्यावे. कैरीचे झटपट लोणचे तयार आहे.\nतुम्ही आवडत असल्यास त्यात लोणच्याचा तयार मसाला जो बाजारात मिळतो, तो टाकला तरी चालेल.\nगुळ एकदम बारीक चिरुन किंवा किसुन घ्यावा, त्यामुळे तो निट मिक्स होतो.\nहे लोणचे वरण्-भाता सोबत सुद्धा एकदम मस्त लागते. नक्की करुन बघा.\nटोमॅटो - २ बारीक चिरुन\nदही - १/२ वाटी\nलाल तिखट - १ चमचा\nमोहरी - १/२ चमचा\nसाखर - १/२ चमचा\nतुप - १ चमचा\nटोमॅटो बारीक चिरुन बाउल मधे घ्यावे. त्यात दही, लाल तिखट, मिठ व साखर मिक्स करावी. आता फोडणीसाठी १ चमचा तुप गरम करावे. त्यात मोहरी टाकावी. मोहरी तडतडली कि हि फोडणी टोमॅटो वर ओतावी. वरुन कोथिंबीर टाकुन सजवावे.\nटोमॅटो कोशिंबीर खायला तयार आहे.\nगव्हाचे पीठ - १ वाटी\nतेल - २ चमचे\nमिठ - १/२ चमचा\nपाणी पीठ मळण्यासाठी लागेल तेवढे\nगव्हाच्या पीठात तेल व मीठ टाकुन निट मिक्स करावे. त्यात थोडे-थोडे पाणी वापरुन कणिक मळुन घ्यावी. हि कणिक १/२ तास झाकुन ठेवावी.\n१/२ तासानंतर कणिक परत एकदा थोडा तेलाचा हात लावुन निट मळुन घ्यावी.\nकणकेचा एक छोटा गोळा घ्यावा. त्यास थोडी पिठी लावुन छोटी पुरी लाटुन घ्यावी. त्यात वरतुन परत तेल लावुन थोडे पिठ भुरभुरावे. त्याचा अर्धचंद्र होइल, अशा प्रकारे घडी घालावी. त्या घडीवर परत थोडे तेल व पिठ लावुन, त्रिकोणी आकाराची घडी घालावी. आता ह्या घडीस थोडे पिठ लावुन हलक्या हाताने पोळी लाटुन घ्यावी.\nतव्यावर दोन्ही बाजुने पोळी शेकुन घ्यावी. आपल्या आवडीप्रमाणे त्यास वरतुन तेल किंवा तुप लावुन घ्यावे. गरमा-गरम घडीची पोळी तयार आहे.\nरवा - १/२ वाटी\nसाखर - १/४ वाटी (आवडी प्रमाणे कमी-जास्त करु शकता)\nदुध - १ ते दिड वाटी\nतुप - २ चमचे\nबदाम्-काजु-मणुका - १ चमचा\nविलायची पावडार - १/४ चमचा\nकेशर - १ चिमटी\nरवा तुपा वर निट परतुन घ्यावा. एका पातेल्यात दुध गरम करुन घ्यावे. त्याच दुधात साखर, वेलची पावडर व केशर एकत्र करुन घ्यावे. रवा निट परतल्यावर त्यात हे गरम केलेले दुध एकत्र करावे. हे गरम दुध टाकताना काळजी घ्यावी. दुध वरती उडुन भाजण्याची शक्यता असते.\nसर्व निट मिक्स झाल्यावर त्यात वरतुन ड्रायफ्रुट्स टाकुन झाकण ठेवुन ३-४ मिनिटे शिजवुन घ्यावे. गोड शिरा खायला तयार आहे.\nमी मोद्क्याच्या साच्यामधे हा शिरा भरुन त्याला मोदकाचा आकार दिला आहे.\nबटाटे - २ उकडुन त्याच्या मोठ्या फोडी करुन घ्याव्यात.\nकांदा - १/२ बारीक चिरुन\nहिरवी मिरची - २ बारीक चिरुन\nमोहरी - १/२ चमचा\nहळद - १/२ चमचा\nकडिपत्ता - ३-४ पाने\nकढईत तेल गरम करुन घ्यावे. त्यात मोहरी, हिंग, हळद व कडिपत्ता टाकुन १ मिनिट परतुन घ्यावे. त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची व कांदा परतुन घ्यावा. कांदा थोडा परतल्यावर त्यात बटाट्याच्या फोडी व चवीनुसार मिठ टाकुन निट मिक्स करावे. त्यावर ४-५ मिनिटे झाकण ठेवुन, गॅस बंद करावा. वरतुन कोथिंबीरने सजवुन, बटाट्याची भाजी खायला तयार आहे.\nतुम्ही आवडत असल्यास त्यात थोडे लिंबु पिळु शकता किंवा ओले खोबरे टाकु शकता.\nहिरवे मुग - १/२वाटी\nकांदा - २ चमचे बारीक चिरुन\nटोमॅटो - ३ चमचे बारीक चिरुन\nओले खोबरे - १ चमचा\nहिंग - १ चिमटी\nमोहरी - १/२ चमचा\nहळद - १/२ चमचा\nलाल तिखट - १ चमचा\nगोडा मसाला - १ चमचा\nकडिपत्ता - २-३ पाने\nकढईत तेल गरम करुन मोहरी, हिंग, हळद व कडिपत्ता टाकुन १ मिनिट परतावे. त्यात कांदा व टोमॅटो टाकुन २ मिनिट परतुन घ्यावे. त्यात लाल तिखट व गोडा मसाला टाकुन परतावे. त्यात मोड आलेले मुग, ओले खोबरे व चवीनुसार मिठ टाकुन निट मिक्स करावे. ह्यात १/२ वाटी पाणी टाकुन, झाकण ठेवुन ५ मिनिटे मुग शिजु द्यावे. ५ मिनिटांनी मुग शिजले असल्यास गॅस बंद करावा. वरुन कोथिंबीरने सजवुन, मुगाची उसळ खायला तयार आहे.\nबासमती तांदुळ - १/२ वाटी\nमटार - ४ चमचे\nतोंडली - १ चमचा\nटोमॅटो - २ चमचे (थोड्या मोठ्या फोडी कराव्यात)\nकडिपत्ता - ३-४ पाने\nहळद - १/२ चमचा\nलाल तिखट - १ चमचा\nधणे-जिरे पावडर - १ चमचा\nगरम मसाला - १/२ चमचा\nगोडा मसाला - १ चमचा\nतुप - २ चमचे\nकोथिंबीर व ओले खोबरे सजावटीसाठी\nतांदुळ निट धुवुन १५-२० मिनिटे भिजवुन घ्यावेत. कढईत तुप गरम करुन त्यात हळद, कडिपत्ता, टोमॅटो, तोंडली व मटार निट परतुन घ्यावे. त्यात लाल तिखट, धणे-जिरे पावडर, गरम मसाला व गोडा मसाला टाकुन तेल सुटे पर्यंत परतावे. त्यात भिजवलेले तांदुळ टाकुन परत १-२ मिनिटे परतावे. त्यात १ ते दिड वाटी गरम पाणी ओतावे. त्यात चवीप्रमाणे मिठ टाकावे. झाकण ठेवुन पहिले २ मिनिटे मोठ्या आचेवर व नंतर ५-१० मिनिटे मंद आचेवर भात शिजु द्यावा. भात शिजल्यावर वरुन कोथिंबीर व ओले खोबरे पेरुन मसालेभात serve करावा.\nकांदे - २ लांब चिरुन\nहिरव्या मिरच्या - १ बारीक चिरुन\nबेसन - १/२ - १ वाटी\nतांदुळाचे पीठ - २ चमचे\nओवा - १/२ चमचा\nहळद - १/२ चमचा\nलाल तिखट - १ चमचा\nकोथिंबीर - १ चमचा बारीक चिरुन\nकांदा लांब चिरुन घ्यावा. त्यात हिरव्या मिरच्या, ओवा, लालतिखट, हळद, कोथिंबीर व चवीनुसार मिठ टाकुन मिक्स करावे. आता त्यात बेसन व तांदुळाचे पीठ टाकुन निट एकत्र करावे व १०-१५ मिनिटांसाठी झाकुन ठेवावे. १०-१५ मिनिटांनी कांद्याचे पाणी सुटलेले असेल, त्यामुळे वरुन पाणी टाकावे लागणार नाही. पाणी जास्त सुटले नसल्यास थोडे पाणी टाकु शकता.\nकढईत तेल गरम करुन घ्यावे. तेल गरम झाल्यावर त्यातले १/२ चमचा गरम तेल भज्याच्या पिठात टाकुन मिक्स करावे. ह्यामुळे भजी हलकी व crispy होते. आता गरम तेलात भज्या सोडुन २-३ मिनिटे निट तळुन घ्याव्यात. कांदा भजी खायला तयार आहे.\nपालक वडीची पाकृ तुम्हाला येथे मिळेल.\nताटाच्या दर्शनानंच तृप्त झालो\nयाच्या आधी थाळीचे दोन प्रकार मिपा वर नुकतेच आले. दोन्ही मासांहारी. १. कोकणी व २. गोवन .\nदोन्हींची वाचक संख्या आजमितीस अनुक्रमे ३८२५ व ३९५६ अशी आहे . आता मृणालिनी ताईंनी शाकाहारी थाळी दिली आहे. आणखीही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील लोकांच्या आवडीचे असे थाळ्याचे प्रकार येतील अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.\n@आणखीही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील लोकांच्या आवडीचे असे थाळ्याचे प्रकार येतील अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही>>> +++++++११११११११११ विदर्भ/मराठवाडा/खान्देश \nथाळीचे चित्र बघूनच तोंपंसु.\nफोटो पाहुन भूक चाळवली.\nआता तर खरा सीझन आहे ह्या थाळ्याचा... गणपति , महालक्ष्मी, आलेत की.. :)\nआणि गुरुजीचा सुद्धा ... :) काय हो @ अ. आ. बरोबर ना \nआणि गुरुजीचा सुद्ध ... Smile\nआणि गुरुजीचा सुद्ध ... Smile काय हो @ अ. आ. बरोबर ना >>> चूक :D आमचा १ सीझन झाला सुद्धा ओळखा पाहू कोणता\nआली....आली....अखेर शाकाहारी थाळी 'अन्न...'वर. अवतरली धन्यवाद.\nछायाचित्र अगदी आकर्षक आणि निमंत्रण देणारे आहे.\nहिरव्या मुगांची उसळ करून पाहायला हवी. आमचा मसाले भात बाकी जSSSरा वेगळा असतो. असो. प्रत्येकाच्या पाककृती आणि हाताची चव वेगवेगळी असतेच.\nथाळी पाहून भूक जागी झाली\nथाळी पाहून भूक जागी झाली :-)\nआली गो बाय थाळी\nआली गो बाय थाळी एकदाची :)\nशाकाहारी थाळीतले सर्वचं पदार्थ मस्स्स्त्त्तचं\nकैरीचे झटपट लोणचे खास आवडले नक्की बनवणार :)\nपूर्णब्रह्माचा हा सात्वीक अविष्कार काय भन्नाट आहे.\nअसे जेवूनि मिपाकर तृप्त झाले.\nअसे जेवूनि मिपाकर तृप्त झाले....\nजुन्या वाड्यात मध्यभागी रामाचं छोटं देऊळ असावं, शेजारी चार दोन चाकरमानी (शिक्षक, पोस्टमन, मुद्रणालयात अमुक तमुक) कुटुंबं असावीत नि त्यातल्या एका घरात दुपारी जेवायला बोलावलेलं असावं.\nमागे परसात जाऊन हात पाय धुवून यावं नि मोठ्ठ्या लाकडी पाटावर बसावं. समोर असं ताट यावं, एवढंस्सं काय वाढलंय असा 'कुणबी' विचार मनात येईस्तोवर हळू हळू एक एक पदार्थ थोडा थोडा करत ताटात यावा नि गप्पा मारत मारत कधी पोट भरुन तृप्तीचा ढेकर यावा हे समजायचं नाही..... आहाहा\nश्रावण महिना सुरु झाल्यावर दोन मांसाहारी थाळ्या आल्यापासुन एका शाकाहारी थाळीची वाट पहात होतो. श्रावण महिना संपताना आणि गणपती बाप्पाच्या आगमनापुर्वी हि अशी भरलेली शाकाहारी थाळी बघुनच मन तृप्त झाले. यात फक्त उकडीचा मोदक ठेऊन गणपती बाप्पा समोर नैवेद्य ठेवायला हरकत नाही.\n__/\\__ साष्टांग दंडवत मृणालिनी ताई.\nपेठकर काका, तुमच्या आज्ञेनुसार श्रावण महिना मोडायची हिंमत झाली नाही हो. गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर तिकडे (तुमच्या थाळीकडे) मोर्चा वळवणारच आहे.\nगणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर तिकडे (तुमच्या थाळीकडे) मोर्चा वळवणारच आहे.\nजरूर. शुभेच्छा... आणि रिपोर्ट कळवा.\nमस्त. एक नम्बर थाळी.\nमस्त. एक नम्बर थाळी.\nत्यातल्या त्यात शाकाहारी असल्याने तर लैच भारी.\nसुंदर दिसत आहे. बघुनच तॄप्त झालोय आणि समाधानाची ढेकर दिली आहे. पण पंचामॄत कुठे आहे\nथाळी आवडल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद\nमस्त आहेत सगळेच पदार्थ\nआत्ताच जेवलोय नं मी\nमग हे सगळे पुन्हा कसे खाणार\nआय बि येन ठोकमत वर असतो तर म्हणालो असतो...\nपुन्ना एकदा एक थाळी आली आहे आणि पुन्ना एकदा खाण्याचा आग्रह होतोय..\nआपल्या प्रेक्षकांना सांगा कि हा नक्की काय आहे ...\nमृणालिनी ताई आपल्याला पुन्ना एकदा हा प्रश्न...\n१ नंबर अमोल केळकर\nअशी निगुतीने बनवलेली थाळी अन गणपती बाप्पा घरी आलेले..\n माझ्या शेजारी रहायला येण्याचा विचार करावास असे पुन्हा सुचवते. (एकदा अनाहितामध्ये सुचवले आहेच\nहि हि हि... नक्की विचार करते.\nहि हि हि... नक्की विचार करते. ;)\nएक नंबर.. कित्ती दिवस ह्या\nएक नंबर.. कित्ती दिवस ह्या थाळीची वाट बघत होतो..\nही थाळी सुरेख आहेच \n( पण आपली शाकाहारी थाळी अशी असते केळीच्यापानावर...\nवरणभात + पळीभर तुप + तुळशीचे पान (मस्टच )\nकांदा टामाटु काकडीची कोशिंबीर\nपुरणपोळी + पळीभर तुप\nआणि जेवण झाल्यावर मस्त भावेंची बडीशेप सुपारी घालुन बनवलेले घरगुती पान \nअहाहा क्या बात है पुढच्यावेळी फोटो सकट टाकेन )\nआहाहा... सकाळी ९ वाजताच ही\nआहाहा... सकाळी ९ वाजताच ही थाळी पाहत आहे,आता पुढचा दिवस थाळी थाळी करतच काढावा लागेल. :)\nहे तर खरं अन्न\nहे तर खरं अन्न चार दिवस पक्वान्न अथवा मांसाहार झोडला की एक दिवस नुसता मुगाच्या खिचडीचा बेत असावा तसा\nछान, वजन कमी करायला मदत होईल या थाळी मुळे..\nथाली आवडली, कैरीचे लोणचे\nथाली आवडली, कैरीचे लोणचे विशेष\nसध्या 17 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%91%E0%A4%AB_%E0%A4%85_%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%B0_%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0", "date_download": "2021-01-28T13:27:50Z", "digest": "sha1:HBXZWV2ZKTJKN63VJK4W5FD3AUGYLZOU", "length": 6022, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सिन्स ऑफ अ सोलर एम्पायरला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसिन्स ऑफ अ सोलर एम्पायरला जोडलेली पाने\n← सिन्स ऑफ अ सोलर एम्पायर\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख सिन्स ऑफ अ सोलर एम्पायर या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसिन्स ऑफ अ सोलार एम्पायर (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:Sankalpdravid/दखलपात्र भर पडलेले लेख ‎ (← दुवे | संपादन)\nस्टारडॉक ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:स्टारडॉक ‎ (← दुवे | संपादन)\nडेमिगॉड (दृश्य खेळ) ‎ (← दुवे | संपादन)\nएलिमेन्टल: वॉर ऑफ मॅजिक ‎ (← दुवे | संपादन)\nगॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स ‎ (← दुवे | संपादन)\nगॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: ड्रेड लॉर्ड्‌स ‎ (← दुवे | संपादन)\nगॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: डार्क अवतार ‎ (← दुवे | संपादन)\nगॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: ट्वायलाईट ऑफ द आर्नोर ‎ (← दुवे | संपादन)\nसिन्स ऑफ अ सोलर एम्पायर ‎ (← दुवे | संपादन)\nसोसायटी (दृश्य खेळ) ‎ (← दुवे | संपादन)\nद कॉर्पोरेट मशिन ‎ (← दुवे | संपादन)\nद पॉलिटिकल मशिन ‎ (← दुवे | संपादन)\nद पॉलिटिकल मशिन २००८ ‎ (← दुवे | संपादन)\nऑब्जेक्ट डेस्कटॉप ‎ (← दुवे | संपादन)\nडेस्कटॉपएक्स ‎ (← दुवे | संपादन)\nफेन्सेस (सॉफ्टवेअर) ‎ (← दुवे | संपादन)\nट्वीक७ ‎ (← दुवे | संपादन)\nविंडोब्लाइंड्स ‎ (← दुवे | संपादन)\nबूटस्किन ‎ (← दुवे | संपादन)\nडायरेक्टस्किन ‎ (← दुवे | संपादन)\nमल्टिप्लिसिटी (सॉफ्टवेअर) ‎ (← दुवे | संपादन)\nमायकलर्स ‎ (← दुवे | संपादन)\nऑब्जेक्टडॉक ‎ (← दुवे | संपादन)\nइम्पल्स (सॉफ्टवेअर) ‎ (← दुवे | संपादन)\nस्टारडॉक सेन्ट्रल ‎ (← दुवे | संपादन)\nविनकस्टमाइझ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2021-01-28T11:56:12Z", "digest": "sha1:TGTXYV733JJAO5GTTRCIBM3CO4TVJJWJ", "length": 10829, "nlines": 139, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "क्वारंटाईन सेंटरमधील हमाल उपाशी | Janshakti Newspaper", "raw_content": "\nनेरी नाका वैकुंठधाममध्ये अत्याधुनिक शवदाहिनी\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nशेतकरी आंदोलनात नंदुरबार येथील महिलेचा मृत्यू\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nनेरी नाका वैकुंठधाममध्ये अत्याधुनिक शवदाहिनी\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nशेतकरी आंदोलनात नंदुरबार येथील महिलेचा मृत्यू\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nक्वारंटाईन सेंटरमधील हमाल उपाशी\nमहापालिकेच्या केअर सेंटर मधील प्रकार ः इन्सीडंट कमांडरांच्या हस्तक्षेपामुळे घेतले स्वॅब\nजळगाव- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या धान्य गोदामात काम करणारे 25 ते 30 हमाल महापालिकेच्या केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन असुन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या हमालांना जेवण देखिल लवकर मिळत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान इन्सीडंट कमांडर आणि नोडल अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी याबाबत माहिती घेऊन या सर्व हमालांचे स्वॅब घेत त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्याच्या सुचना केल्या.\nजिल्हा पुरवठा विभागाचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात गोडावून आहेत. याठिकाणी 25 ते 30 हमाल काम करतात. हे हमाल जिल्हाभरातील शासकीय गोदामात माल पाठविण्याचे काम करतात. अत्यावश्यक सेवा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. शासनाकडून आलेली पोती उतरविणे, मागणीनुसार जिल्हयातील प्रत्येक रेशन दुकानदाराच्या मालाप्रमाणे पोती वाहनात भरण्याची ते कामे करतात. या हमालांपैकी एकाला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षण जाणवू लागल्याने तो कामावर येत नाही.आपल्याला त्रास नको म्हणून या हमालांनी स्वतःहून महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये तपासणीसाठी धाव घेतली. वास्तविक अत्यावश्यक सेवेतील ही माणसे असल्याने त्यांचा अगोदर स्वॅब घेऊन त्यांना मोकळे केले पाहिजे. मात्र तसे न करता त्यांना तेथेच दाखल करून घेतले. आज सकाळचा नाश्ता त्यांना चक्क साडेदहाला मिळाला. जेवणही लवकर मिळाले नसल्याने हमालाच्या मालकाने यांच्या जेवणाची व्यवस्था केली.\nआमचे स्वॅब अगोदर घ्या व आम्हाला सोडा असे हमालांनी डॉ.ठुसे यांना सांगितले. त्यांनी तो प्रकार महापालिकेचे डॉ.रावलानी यांना सांगितला. डॉ.रावलानी यांनी तालुक्याच्या अधिकार्‍यांना फोन करून ही हमाल माणसे अत्यावश्यक सेवेतील आहेत का मद्यपान करतात, सिगरेट पितात मद्यपान करतात, सिगरेट पितात असा आरोप करीत त्यांचे सांगून आताच त्यांचे स्वॅब घेतले जाणार नाही असे सांगितले.आज दुपारी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी स्वॅब न घेतल्याचा प्रकार इन्सीडंट कमांडंट, जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर यांना सांगितला. त्यावर त्यांनी तातडीने स्वॅब घेण्याची व्यवस्था केली.\nकॉंग्रेस-राष्ट्रवादीला लोकांची चिंता नसेल आम्हाला आहे, आम्ही राज्यात फिरणारच: फडणवीस\nनोव्हेंबरपासून कॉलेजेस सुरु होणार: युजीसी-मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या बैठकीत निर्णय\nनेरी नाका वैकुंठधाममध्ये अत्याधुनिक शवदाहिनी\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nनोव्हेंबरपासून कॉलेजेस सुरु होणार: युजीसी-मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या बैठकीत निर्णय\nमंत्रालयातील सारथीच्या बैठकीत गोंधळ; छत्रपतींचा अपमान झाल्याचा आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.topchinasupplier.com/product/Cooling-System-p885/", "date_download": "2021-01-28T12:01:15Z", "digest": "sha1:NSFADWNUUKSUGZM565Z35DHNO3PXLJZ5", "length": 20087, "nlines": 288, "source_domain": "mr.topchinasupplier.com", "title": "China Cooling System, Cooling System Suppliers, Manufacturers and Wholesalers on TopChinaSupplier.com", "raw_content": "\nउत्पादने आणि पुरवठादार शोधा\nसोर्सिंग सोल्यूशन्स आणि सर्व्हिस\nआपली उत्पादने सानुकूलित करा\nसंबधित शोध: गार्डन आंगन सेट वॉटर फिल्टर पार्ट्स ऑटो मास्क मशीन औद्योगिक मुखवटा विकर गार्डन अंगरखा सेट जेवणाचे सेट विकर मैदानी सोफा डबल स्विंग चेअर मैदानी स्विंग चेअर वॉटरप्रूफ अ‍ॅडेसिव्ह प्लास्टर अंगण स्विंग खुर्ची इलेक्ट्रिक अर्थ वायर हात जनरेटर 3 एम एन 95 मुखवटा मुखवटा उपचार मसाज रोलर मशीन LV etsy चेहरा मुखवटे कोळसा खाण उपकरणे ऑटोमोबाईल मोटर रस्सी स्विंग एलईडी मेटल डिटेक्टर निळा प्रचार बॉल पेन स्टेनलेस बाष्पीभवन लिव्हिंग फर्निचर फॅब्रिक एस\nवाहन, मोटारसायकलचे भाग आणि Accessक्सेसरीज\nबॅग, प्रकरणे आणि बॉक्स\nऔद्योगिक उपकरणे आणि घटक\nहलका उद्योग आणि रोजचा वापर\nउत्पादन व प्रक्रिया यंत्रणा\nधातु विज्ञान, खनिज व ऊर्जा\nस्पोर्टिंग वस्तू व मनोरंजन\nघर वाहन, मोटारसायकलचे भाग आणि Accessक्सेसरीज ऑटो इंजिन स्ट्रक्चर थंड सिस्टम\nमशीनसाठी चीन हायड्रॉलिक तेल कूलर\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1 तुकडा\nतत्त्व: पुनर्प्राप्ती उष्णता एक्सचेंजर\nरचना साहित्य: धातू सामान\nडोंगगुआन शेंगगुआंग औद्योगिक उपकरण कंपनी, लि.\nचीन ऑइल कूलर एअर कूल्ड\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1 तुकडा\nकंडेन्सर: एअर कूल्ड प्रकार\nतत्त्व: पुनर्प्राप्ती उष्णता एक्सचेंजर\nडोंगगुआन शेंगगुआंग औद्योगिक उपकरण कंपनी, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1 तुकडा\nकोल्ड स्टाईल: पाणी थंड\nगुआंगझौ बेस्ट ऑटो पार्ट्स कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1 तुकडा\nगुआंगझौ बेस्ट ऑटो पार्ट्स कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1 तुकडा\nकोल्ड स्टाईल: पाणी थंड\nगुआंगझौ बेस्ट ऑटो पार्ट्स कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1 तुकडा\nकोल्ड स्टाईल: पाणी थंड\nगुआंगझौ बेस्ट ऑटो पार्ट्स कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1 तुकडा\nकोल्ड स्टाईल: पाणी थंड\nगुआंगझौ बेस्ट ऑटो पार्ट्स कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 100 तुकडा\nव्हेन्झो हाओई टेक्नॉलॉजी कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 100 तुकडा\nव्हेन्झो हाओई टेक्नॉलॉजी कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 2000 तुकडा\nभाग साहित्य: Plastic PPS\nनिंग्बो होँगक्सिन प्रेसिजन मशीनरी कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 100 तुकडा\nव्हेन्झो हाओई टेक्नॉलॉजी कं, लि.\nनिसान पेट्रोल 21010-2W227 साठी चायना कार पार्ट्स वॉटर पंप\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 100 तुकडा\nव्हेन्झो हाओई टेक्नॉलॉजी कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 50 तुकडा\nव्हेन्झो हाओई टेक्नॉलॉजी कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडे\nमि. मागणी: 100 तुकडे\nव्हेन्झो हाओई टेक्नॉलॉजी कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडे\nमि. मागणी: 60 तुकडे\nव्हेन्झो हाओई टेक्नॉलॉजी कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडे\nमि. मागणी: 50 तुकडे\nव्हेन्झो हाओई टेक्नॉलॉजी कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 100 तुकडा\nव्हेन्झो हाओई टेक्नॉलॉजी कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 100 तुकडा\nव्हेन्झो हाओई टेक्नॉलॉजी कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 100 तुकडा\nव्हेन्झो हाओई टेक्नॉलॉजी कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडे\nमि. मागणी: 50 तुकडे\nव्हेन्झो हाओई टेक्नॉलॉजी कं, लि.\nविक्रीवर उच्च दर्जाचे अंगण फर्निचर अंगण बाग सोफा\nआउटडोअर इनडोर गार्डन विकर स्विंग चेअर अंगण\nचीन एन 95 ना 95 एफएफपी 2 मुखवटे चेहरा निर्माता सर्जिकल मेडिकल डिस्पोजेबल ना 95 फेस मास्क किंमत डस्ट एफए\nमैदानी बाग रतन आउटलेट पूल अंगण फर्निचर\nविक्रीसाठी युरोप शैलीची लक्झरी दोरी चेअर विणलेल्या दोरीच्या जेवणाच्या खुर्च्या\nआपल्याला देखील यात रस असू शकेल\nविकर फर्निचरमुखवटा उपचारसीई मास्कइनडोर स्विंग अ‍ॅडल्टविकर चेअरस्विंग चेअर बाहेरचीफोल्डिंग स्विंगरस्सी स्विंगमुखवटा केएन 95डबल स्विंग चेअरमुखवटा उपचारसीई मास्कविकर गार्डन अंगरखा सेट3 प्लाय मास्ककेएनएक्सएनएक्सएक्सअंगण स्विंग सेटवैद्यकीय मुखवटाएस्टेटाव्हमस्विंग गार्डनविकर फर्निचर\nआपल्याला पाहिजे ते सापडले नाही\nअचूक चिनी पुरवठादार शोधण्यासाठी अचूक विनंत्या पोस्ट करा.\nबाजारात काय नवीन आणि लोकप्रिय आहे यावर अद्यतनित रहा.\nआपण कदाचित करू शकता\nस्वस्त रतन हँगिंग चेअर आउटडोअर 2 सीटर गार्डनसाठी अंगठी स्विंग\nनागरी वैद्यकीय वापरासाठी व्हायरस संरक्षणाविरूद्ध चीन केएन 95 मुखवटा एफएफपी 2 मुखवटा\nफिटकरीच्या आतील बाजूस सोफा बाहेरच्या कॅबाना बेड्स सेट करतात.\nमैदानी बाग आंगन कृत्रिम रत्नाचा फर्निचर\nघाऊक फर्निचर सप्लायर सलून रोप फर्निचर मटेरियल सोफा\nगार्डन रतन विकर डबल सीट हँगिंग स्विंग अंडी खुर्चीसह मेटल स्टँड\nमैदानी फर्निचर 5 पीसीएस अॅल्युमिनियम प्लास्टिकच्या लाकडी बागेच्या अंगणातील टेबल आणि खुर्च्या जेवणाचे सेट लेजर स्क्वेअर\nलक्झरी गार्डन फर्निचर वापरलेली बाग स्वस्त स्वस्त आउटडोर रतन विकर फर्निचर सोफा\nइतर वाहन इंजिन रचना (201)\nहॉट उत्पादने चीन उत्पादने चीन उत्पादक / पुरवठादार चीन घाऊक उत्पादन निर्देशांक\nअटी व शर्ती घोषणापत्र गोपनीयता धोरण\nकॉपीराइट -2008 २००-2021-२०१० टॉपचेनास्प्लीयर डॉट कॉम सर्व हक्क राखीव आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navneet-news/article-on-joy-of-witnessing-abn-97-2312913/", "date_download": "2021-01-28T10:57:39Z", "digest": "sha1:KXMEBRHBALHAPSUVAJNCVB77KDONRL46", "length": 13461, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on joy of witnessing abn 97 | मनोवेध : साक्षीभावाचा आनंद | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nमनोवेध : साक्षीभावाचा आनंद\nमनोवेध : साक्षीभावाचा आनंद\nस्वत:ला सतत गुंतून ठेवणाऱ्या माणसाला मात्र या कशाचेच भान नसते\n– डॉ. यश वेलणकर\nमाणसाला मनासारखे झाले की आनंदी वाटते. मात्र आधुनिक काळात आनंद या भावनेविषयी काही गैरसमजुती वाढल्या आहेत. आनंदी नसणे हा अपराध किंवा अपयश आहे असे बऱ्याच जणांना वाटते. याचे दोन परिणाम होतात. सतत आनंदी वाटावे यासाठी ही माणसे सतत कशात तरी गुंतून राहतात. कामे, शॉपिंग, खाणेपिणे किंवा करमणूक, खेळ, गाणी, काही ना काही सतत चालू असते. एकटे असलो तर समाजमाध्यमांत गुंतून राहायचे आणि समूहात असताना आनंदी असल्याचा मुखवटा (मास्क लावल्यासारखा) सतत चेहऱ्याला बांधून ठेवायचा. मनातील दु:ख, चिंता, अस्वस्थता कुणाकडेच व्यक्त करायची नाही. कारण असे व्यक्त झालो तर आपली दुसऱ्याच्या मनात असलेली प्रतिमा भंग पावेल, आपण अपयशी, दु:खी आहोत हे जगाला समजेल या भीतीने खोटेखोटे हसत राहायचे. अशा वागण्यामुळे औदासीन्य हा आजार वाढतो आहे असे शास्त्रज्ञांना वाटते. माणूस सतत काही तरी करीत राहतो त्या वेळी त्याच्या जागृत मनाला तो गुंतवून ठेवत असतो. पण मेंदूत जागृत मनाला जाणवत नाही अशा बऱ्याच घडामोडी होत असतात. मेंदूचा काही भाग शरीरात काय चालले आहे ते जाणून प्रतिक्रिया करीत असतो, काही भाग जुन्या साठवलेल्या गोष्टी धुंडाळत असतो, काही भाग स्पर्श जाणत असतो. मेंदूतील आणि शरीरातील रसायने सतत बदलत असतात, त्याचे परिणाम होत असतात. स्वत:ला सतत गुंतून ठेवणाऱ्या माणसाला मात्र या कशाचेच भान नसते. सुप्त मनात निर्माण होणाऱ्या साऱ्या नैसर्गिक भावना त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने साठत जातात आणि एक दिवस उद्रेक करतात. त्यामुळे चिंता,औदासीन्य,भीती विकृतीची पातळी गाठतात.\nहे टाळायचे असेल तर रोज कामात असतानाही अधूनमधून शांत बसून मनात उमटणाऱ्या विचार आणि भावनांना जाणायला हवे. प्रतिक्रिया न करता, विचारांच्या प्रवाहात वाहून न जाता माणूस त्यांना जाणू शकतो त्या वेळी तो वेगळाच आनंद अनुभवू शकतो. हा साक्षीभावाचा आनंद असतो. मनाचा आनंद हवे ते मिळाले की होतो. साक्षीभावाचा आनंद अनुभवण्यासाठी काहीही मिळण्याची गरज नसते. मनातील विविध भावनांचे इंद्रधनू पाहण्याचा, आकाश होऊन मनातील ढगांचे रंग अनुभवण्याचा तो आनंद असतो. हा आनंद अनुभवण्याची क्षमता मानवी मेंदूत आहे, पण ती साक्षीध्यानाच्या सरावाने विकसित करावी लागते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nवहिनीसाहेबांचा कुल लूक; बेबीबंपसोबत केलं फोटोशूट\nVideo : 'जिंदगी का सफर..'; कार्तिकी -रोनितचा रोमँण्टिक डान्स\nसगळी चूक नेहरू आणि गांधीजींचीच; बॉलिवूड पटकथा लेखकाचं ट्वीट चर्चेत\n ...म्हणून सिद्धार्थने शहनाजला फेकलं पाण्यात\n सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्रीनं दिले होते आत्महत्येचे संकेत; म्हणाली होती...\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 कुतूहल : बंदिवासातील प्रजनन : यशोगाथा\n2 मनोवेध : आनंदाचा शोध\n3 कुतूहल : बंदिवासातील प्रजनन-पद्धती\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/close-relationship-of-deshmukh-undalkar-family-riteish-deshmukh-in-karad-for-funeral/", "date_download": "2021-01-28T12:12:06Z", "digest": "sha1:G7R7XZ4SMR4G5PILHHXDTS5Q65QFHOLS", "length": 17488, "nlines": 385, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "देशमुख-उंडाळकर कुटुंबाचे घनिष्ठ संबंध, अंत्यदर्शनासाठी रितेश देशमुख कराडमध्ये - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nरस्ता मोकळा करा, शेतकऱ्यांना स्थानिकांचा इशारा; दिल्लीच्या सीमेवर तणाव\nवाणी ला ‘बेल बॉटम’ थिएटरमध्येच रिलीज होण्याची अपेक्षा….\nशेतकर्‍यांना ज्या दिवशी ‘हा’ कायदा कळेल, सारा देश पेटून उठेल –…\nकाँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणी, धवलसिंह मोहिते पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nदेशमुख-उंडाळकर कुटुंबाचे घनिष्ठ संबंध, अंत्यदर्शनासाठी रितेश देशमुख कराडमध्ये\nकराड : काँग्रेसच्या विचारधारेशी एकनिष्ठ असलेले माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर (Vilaskaka Patil Undalkar) यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. विलासकाका उंडाळकर यांनी विलासरावांच्या कार्यकाळात मंत्रिपद भूषवल्यामुळे देशमुख-उंडाळकर कुटुंबाचे घनिष्ठ संबंध होते.अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) यांच्यासह भाजप (BJP) नेते आणि मेहुणे अतुल भोसलेही (Atul Bhosale) अंत्यदर्शनाला उपस्थित राहिले होते.\nमाजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख आणि माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांचे राजकारणा व्यतिरिक्त घनिष्ठ संबंध होते. अनेक वेळा विलासकाका हे विलासराव देशमुख यांच्या घरी उपस्थित असत. त्यामुळेच रितेश देशमुख आणि विलासकाका उंडाळकर यांची ओळख घट्ट होत गेली.\nकराडमधील भोसले कुटुंबीयांकडे दोन दिवसापासून पाहुणे म्हणून आलेल्या रितेश देशमुख यांना विलासकाका यांच्या निधनाची बातमी समजली, तसे ते विलासकाकांच्या अंतिम दर्शनासाठी आले. त्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे कार्यकारणी सदस्य अतुल भोसले, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती सुरेश बाबा भोसले हे उपस्थित होते. अंतिम दर्शनानंतर अभिनेता रितेश देशमुखने माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. मात्र विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील यांचं सांत्वन करुन ते निघून गेले.\nविलासकाका पाटील उंडाळकर यांनी सलग 35 वर्षे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. राजकीय कारकीर्दीत त्यांनी 12 वर्ष विविध खात्यांचे मंत्रिपद सांभाळून महाराष्ट्राच्या जडणघडणीला हातभार लावला. उंडाळकर यांनी सहकार क्षेत्रातही मोठे काम केले. राजकीय जीवनात त्यांनी अनेक सहकारी संस्था उभारल्या.\nविलासराव देशमुख मुख्यमंत्रिपदी असताना विलासकाका उंडाळकरांनी 1999 ते 2003 या काळात विधी, न्याय आणि पुनर्वसन मंत्रालयाची धुरा सांभाळली होती. ते कायम काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ होते. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या मुशीत तयार झालेले नेते म्हणून त्यांची ओळख होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nविलासकाका पाटील - उंडाळकर\nPrevious articleपंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी : कोल्हापूर महापालिका राज्यात प्रथम\nNext articleसलग सुट्टया : कोल्हापूरला आठड्यात तीन लाख भाविकांची भेट\nरस्ता मोकळा करा, शेतकऱ्यांना स्थानिकांचा इशारा; दिल्लीच्या सीमेवर तणाव\nवाणी ला ‘बेल बॉटम’ थिएटरमध्येच रिलीज होण्याची अपेक्षा….\nशेतकर्‍यांना ज्या दिवशी ‘हा’ कायदा कळेल, सारा देश पेटून उठेल – राहुल गांधी\nकाँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणी, धवलसिंह मोहिते पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nदेवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोमध्ये बसून काय ट्विट करावे तो त्यांचा...\n‘मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहणार ’ अजित पवारांनी कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nवाशिममध्ये शिवसेना-भाजप आमनेसामने, खासदारांचा व्हिडिओ झाला व्हायरल\nमंत्री जयंत पाटील यांच्याकडून हिंसेचे समर्थन : आ. चंद्रकांत पाटील\n‘आधी औरंगाबादचे संभाजीनगर तर करा ’ मुख्यमंत्र्यांना भाजपचा टोला\nसंयमाचं श्रेय सीमावासीयांना : शरद पवार\nआशिष शेलार साहेब खरं सांगा, दीप सिद्धू तुमचे कोण\nशेतकर्‍यांना ज्या दिवशी ‘हा’ कायदा कळेल, सारा देश पेटून उठेल –...\nकाँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणी, धवलसिंह मोहिते पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\n६ फेब्रुवारीला राज ठाकरेंना कोर्टात हजर राहण्याचे आदेश\nदेवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोमध्ये बसून काय ट्विट करावे तो त्यांचा...\nफडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं हे सर्वांना मान्य करावंच लागेल :...\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nभाजपाच्या वेबसाईटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख; गृहमंत्र्यांकडून दखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagpur-vishleshan/vijay-wadettiwar-said-last-month-66358", "date_download": "2021-01-28T12:55:41Z", "digest": "sha1:AV45SOQUVWF7XBGRE4OAAZS2LLZPVJAS", "length": 10312, "nlines": 175, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "विजय वडेट्टीवारांनी त्या दिवशीच सांगितले होते की… - vijay wadettiwar said last month that... | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविजय वडेट्टीवारांनी त्या दिवशीच सांगितले होते की…\nविजय वडेट्टीवारांनी त्या दिवशीच सांगितले होते की…\nविजय वडेट्टीवारांनी त्या दिवशीच सांगितले होते की…\nविजय वडेट्टीवारांनी त्या दिवशीच सांगितले होते की…\nशुक्रवार, 4 डिसेंबर 2020\nमोर्चाच्या समारोपीय सभेत ओबीसी कार्यकर्ते मंचावर होते, तर आपल्या पदाची आणि प्रतिष्ठेची झूल उतरवून सर्व नेते खाली जनतेमध्ये बसले होते. त्यामध्ये पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुभाष धोटे यांच्यासह चंद्रपूर जिल्हा आणि शहरातील नेत्यांचा समावेश होता.\nनागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे अभिजित वंजारी यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संदीप जोशी यांचा १८ हजार ९१० मतांनी पराभव केला. या निवडणुकीला कॉंग्रेसचे सर्व नेते प्रचंड आत्मविश्‍वासाने सामोरे गेले. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गेल्या महिन्यातच सांगितले होते की, कॉंग्रेसचे अभिजित वंजारी १०१ टक्के विजयी होणार.\nविधानपरिषदेची झालेली ही निवडणूक म्हणजे महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यात थेट झालेला सामना होय. कधी नव्हे ते कॉंग्रेसचे सर्व नेते एकजुटीने या निवडणुकीच्या प्रचारात लागलेले बघायला मिळाले. असं बोललं जातं की, कॉंग्रेसला जर कुणी पराभूत करू शकत असेल, तर ती फक्त कॉंग्रेस. गटबाजीचे ग्रहण जर सुटले तर कॉंग्रेसला हात लावायची कुणाचीही हिंमत नाही. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत नेमके हेच घडले. कॉंग्रेसमधील गटबाजीचे विसर्जन झाले आणि सर्व नेते एकदिलाने आपल्या उमेदवारासाठी झटले. त्याचा निकाल आज समोर आहे. कॉंग्रेसचे नेते एक झाले तर विजय निश्‍चित आहे, याचा विश्‍वास मंत्री विजय वडेट्टीवारांना होता. त्यामुळे त्यांनी गेल्या महिन्यातच या निवडणुकीचा निकाल देऊन टाकला होता.\nमंत्री वडेट्टीवार आणि कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी गेल्या महिन्यात ओबीसींच्या मागण्यांसाठी काढलेला मोर्चा लक्षवेधी ठरला. या मोर्चाच्या समारोपीय सभेत ओबीसी कार्यकर्ते मंचावर होते, तर आपल्या पदाची आणि प्रतिष्ठेची झूल उतरवून सर्व नेते खाली जनतेमध्ये बसले होते. त्यामध्ये पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुभाष धोटे यांच्यासह चंद्रपूर जिल्हा आणि शहरातील नेत्यांचा समावेश होता. या मोर्चाने ओबीसी एकतेचा संदेश गेला. त्याचाही प्रभाव या निवडणुकीवर पडल्याचे निकाल बघून जाणवते. महाविकास आघाडी किती भक्कम आहे, हे या निकालाने दाखवून दिले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nओबीसी विजय victory विजय वडेट्टीवार vijay vadettiwar खासदार आमदार चंद्रपूर नागपूर nagpur विभाग sections भारत पराभव defeat पुनर्वसन निवडणूक विकास सरकार government भाजप सामना face महाराष्ट्र maharashtra\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://thedailykatta.com/2020/07/10/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2/", "date_download": "2021-01-28T12:30:27Z", "digest": "sha1:UKIVRMBTAJE3KKTVJUICAPARBIECFQ3E", "length": 8684, "nlines": 80, "source_domain": "thedailykatta.com", "title": "कॅरेबियनचा बादशहा सुनिल मनोहर गावसकर – Never Broken", "raw_content": "\nकॅरेबियनचा बादशहा सुनिल मनोहर गावसकर\nकॅरेबियन उत्तर अमेरिका खंडातील बेटांचा समुह. यातील प्रत्येक बेट एक देश म्हणून गणला जातो. यात जमैका, त्रिनीदाद, सेंट ल्युसिया तसेच सेंट किट्स यांसारख्या देशांचा समावेश होतो. क्रिकेट सोडल्यास इतर सर्व खेळांमध्ये त्या त्या देशांचे नेतृत्व करतात तर फक्त क्रिकेटमध्ये हे सर्व देश ऐकत्रित येऊन वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय़ पातळीवर करतात. सुनिल मनोहर गावसकर मुंबईमध्ये जन्मलेल्या या खेळाडूने क्रिकेटविश्वात आपल्या खेळाने सर्वांना आकर्षित केले. सुनिल गावसकर म्हणजे ‘उंची लहान किर्ती महान’ असे व्यक्तिमत्व. १९७१ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात गावसकरांचा संघात समावेश झाला. परंतु दुखापतीमुळे पहिल्या सामन्यातुन बाहेर बसावे लागले. तरीही गावसकरांनी आपली पदार्पणाची मालिका आपल्याच नावे केली.\nत्रिनीदाद मध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात दोन्ही डावात अर्धशतके झळकावली आणि वेस्ट इंडिजविरुदध पहिला विजय मिळवला, हाच विजय भारताला मालिका जिंकवण्यात महत्त्वाचा ठरला. त्यानंतरच्या कसोटीत गावसकरांनी कारकीर्दीतले पहिले शतक झळकावले आणि विक्रम स्थापन होण्यास सुरुवात झाली. आपल्या या खेळीत त्यांनी फ्लिक, स्ट्रेट ड्राईव्ह, स्केअर कट तसेच पुल यासारख्या फटक्यांची मेजवानी दिली आणि नव्या युगाला सुरुवात झाली. या मालिकेत ८ डावांत ४ शतके व ३ अर्धशतकासहीत ७७४ धावा ठोकल्या. यात शेवटच्या कसोटीत शतक आणि व्दिशतक झळकावले. वेस्ट इंडिजविरुद्ध २७ सामन्यात सर्वाधिक १३ शतके आणि २७४९ धावांचा विक्रमही गावसकरांच्या नावे आहे. १३ शतकांमधील ७ शतके त्यांनी वेस्ट इंडिजमध्ये फटकावली. गावसकरांनी आपल्या कारकिर्दीत कधीही हेल्मेट वापरले नाही त्यानी फक्त पांढरी गोल टोपी आणि त्यासोबत डोक्यासाठी सुरक्षित कवच वापरले. परंतु ज्याप्रकारे गावसकरांनी वेस्ट इंडिजच्या तोफखाना समजल्या जाणाऱ्या गोलंदाजांचा सडेतोड समाचार घेतला.\nसाल १९७१ पूर्वी भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध एकही सामना जिंकला नव्हता. एका तगड्या संघाला त्यांच्याच देशात हरवणे तितकेच अवघड होते परंतु हे काम केले ते मुंबईकर त्यावेळचा भारताचा कर्णधार अजित वाडेकर आणि सुनिल गावसकर त्यांना साथ दिली दिलीप सरदेसाई यांनी. १९७०-७१ ची मालिका जिंकवण्यात दिलीप सरदेसाई यांनी ६४२ धावा फटकावत गावसकरांना चांगली साथ दिली. भारताला जागतिक क्रिकेटमध्ये नवी दिशा देण्यास १९७०-७१ सालची वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका महत्त्वाची ठरली.\nगावसकरांनी याच कामगिरीची पुनरावृत्ती १९७८-७९ च्या मायदेशात झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या मालिकेत केली त्यात त्यांनी ७३२ धावांचा पाऊस पाडला. कसोटी कारकिर्दीत १०००० धावांचा पल्ला पार करण्याचा पहिला मान गावसकरांच्या नावोच आहे तसेच त्यांचा ३४ शतकांचा विक्रमही कित्येक वर्षे त्यांच्याच नावे होता त्यानंतर सचिन तेंडूलकरने मोडला. त्यामुळे ‘कॅरेबियनचा बादशहा’ म्हणून लिटल मास्टर सुनिल गावसकर नेहमिच अग्रस्थानी राहतील.\n१९८३ विश्वचषक अंतिम सामना: एक ऐतिहासिक विजय\nस्टुअर्ट ब्रॉड ५०० नाबाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.mahajobs.org.in/schools-to-reopen-from-today-for-class-10-12-in-nashik-pune-aurangabad-and-palghar-district/", "date_download": "2021-01-28T10:35:54Z", "digest": "sha1:FKZ5ZYEJIE27XHOIQIIFIBZIJXWKPFSD", "length": 9537, "nlines": 64, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "Schools To Reopen From Today For Class 10, 12 In Nashik Pune Aurangabad And Palghar District | महा जॉब्स", "raw_content": "\nSchools Reopen In Maharashtra : आजपासून नाशिक, पुणे, औरंगाबाद आणि पालघरमधील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून राज्यभरातील शाळा आणि महाविद्यालयं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अखेर आजपासून पुणे, नाशिक, औरंगाबाद, पालघरमध्ये शाळा सुरु होत आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा मात्र 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.\n23 नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला होता. मात्र कोरोनास्थिती पाहून महापालिका आणि जिल्हा स्तरावर शाळांबाबत निर्णय घेण्याची मुभा राज्य सरकारनं दिली होती. त्यानुसार आज नाशिक, पुणे, औरंगाबाद आणि पालघर जिल्ह्यातील शाळा सुरु होत आहेत. कोरोना नियमांचे पालन करुन शाळा सुरु करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आला आहे. तसेच शाळेत येणाऱ्या विद्यार्थी आणि कमर्चाऱ्यांचं थर्मल स्क्रीनिंग, ऑक्सिमीटर तपासणी यांसारख्या सुरक्षा उपायांचे पालन करणंही गरजेचं असणार आहे. त्याचसोबत शाळाव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांनाही आरटी-पीसीआर टेस्ट करणं अनिर्वाय असणार आहे. शाळा आणि महाविद्यालयांनी कोरोनाचे नियम पाळण बंधनकारक असणार आहे.\nपुणे महानगरपालिका हद्दीतील शाळा आजपासून सुरु\nपुणे महापालिकेच्या हद्दीतील शाळा आजपासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आलीय. मात्र पहिल्या दिवशी पुण्यातील पन्नास ते साठ शाळाच सुरु होण्याची शक्यता आहे. शाळा सुरु करण्यासाठी पालकांची लेखी संमती असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पालकांनी त्यासाठी ईमेलच्या स्वरुपात त्यांची संमती शाळांना पाठवायची आहे. ही संमतीपत्र शाळांना महापालिकेकडे जमा करायची आहेत. त्यानंतर महापालिकेचे पथक त्या शाळेमध्ये जाऊन त्या शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे का शाळेमधे सॅनीटायझर, ऑनलाईन शिक्षणासाठीच्या सुविधा आणि इतर गोष्टी आहेत का शाळेमधे सॅनीटायझर, ऑनलाईन शिक्षणासाठीच्या सुविधा आणि इतर गोष्टी आहेत का याची पडताळणी करेल. त्यानंतरच महापालिकेकडून त्या शाळेला अंतीम परवानगी देण्यात येणार आहे. मात्र पुण्यातील बहुतांश पालकांनी अशी संमतीपत्रं देण्यासाठी उत्साह दाखवलेला नाही. त्यामुळे महापालिका हद्दीतील 529 शाळांपैकी 252 शाळांना महापालिकेच्या पथकाने भेट दिलीय आणि त्यापैकी पन्नास ते साठ शाळांनी आवश्यक त्या गोष्टींची पुर्तता केल्याने त्या शाळांचे नववी ते बारावीचे वर्गच आज सुरु होणार आहेत.\nनाशिक जिल्ह्यातील नववी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरु\nनाशिक जिल्ह्यातील नववी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरु होणार आहेत. जिल्ह्यातील नववी ते बारावीचे जवळपास 2267 वर्ग आजपासून सुरु होणार आहेत. आतापर्यंत 72 टक्के शिक्षकांच्या कोरोना टेस्ट पूर्ण झाल्या आहेत. तसेच 28 टक्के पालकांनी संमंतीपत्र शाळेला दिली आहेत. त्याचबरोबर अकरावीचे ज्या विद्यार्थ्यांचे अंतिम प्रवेश झाले आहेत, त्यांचे वर्ग सुरु करण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालकांच्या वतीनं महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांना शाळेत पाठवा, असं आवाहनम शिक्षण विभागाच्या वतीनं करण्यात येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://chalisa.co.in/2020/10/marathi-story-on-holy-pilgrimage/", "date_download": "2021-01-28T12:40:00Z", "digest": "sha1:56TJITQSZRCYCE5E46XCSDA5OZBEMDWU", "length": 5236, "nlines": 148, "source_domain": "chalisa.co.in", "title": "Marathi Story on Holy Pilgrimage | Chalisa and Aarti Sangrah in Hindi", "raw_content": "\nएके दिवशी आश्रमातील सर्व शिष्य आपल्या गुरूकडे गेले आणि म्हणाले,\nगुरूजी,आम्ही सर्वजण तीर्थयात्रेला जाणार आहोत..\nतुम्ही तीर्थयात्रेला का जाऊ इच्छिता\nआमच्या भक्तीमध्ये प्रगती व्हावी यासाठी.\nठीक आहे मग जातांना माझ्यासाठी एक काम करा,\nहे कारले तुमच्या बरोबर न्या. जेथे जेथे ज्या ज्या मंदिरात जाल तेथील देवाच्या पाया पाशी ठेवा, देवाचा आशिर्वाद घ्या आणि ते कारले परत आणा..\nअशा रीतीने शिष्य आणि ते कारलेही तीर्थयात्रेला प्रत्येक मंदिरात गेले.\nशेवटी सगळे शिष्य परत आल्यावर गुरु म्हणाले,\nते कारले शिजवा आणि मला वाढा…\nशिष्यांनी ते कारले शिजवले आणि आपल्या गुरूला वाढले.\nपहिला घास घेताच गुरु म्हणाले,\nत्यात काय एवढे आश्चर्यकारक आहे\nएवढ्या तीर्थयात्रेनंतर कारले अजुनही कडूच आहे.\nपण कडूपणा हा तर कारल्याचा नैसर्गिक गुण आहे.\nतुमचा मूळ स्वभाव बदलल्या शिवाय तीर्थयात्रा करुन काहीच फरक पडणार नाही..\nम्हणून तुम्ही आणि मी आपण च बदललो नाही, तर कोणीच आपल्या आयुष्यात बदल करु शकणार नाही.\nजर तुम्ही सकारात्मक विचार कराल तर ध्वनीचे संगीत होईल,\nहालचालीचे रूपांतर नृत्यात होईल,\nस्मितहास्याचे रुपांतर खळखळणाऱ्या हास्यात होईल,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/business/story-cheapest-home-loan-apply-before-december-31st-2019-sbi-home-loan-lower-interest-rate-from-1st-january-2020-1826935.html", "date_download": "2021-01-28T13:13:21Z", "digest": "sha1:TXVCFIPG6HG5H4DMXL5DNAKNS3JTVVV5", "length": 24662, "nlines": 295, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "cheapest home loan apply before december 31st 2019 sbi home loan lower interest rate from 1st january 2020, Business Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nSBIची दणदणीत ऑफर, गृहकर्ज हवे असेल तर लगेच अर्ज करा\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nजर तुम्हाला स्वस्तात गृहकर्ज घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठ्या स्टेट बँकेने गृह कर्जासाठी नवी योजना आणली आहे. या योजनेनुसार ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना सामान्य व्याजदरापेक्षा ०.२५ टक्के कमी व्याज द्यावे लागेल. स्टेट बँकेकडून ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती देण्यात आली.\nमेरठ पोलिस अधीक्षकांच्या वक्तव्यावरुन प्रियांका गांधीचा भाजपवर निशाणा\nस्टेट बँकेने केलेल्या ट्विटनुसार, स्टेट बँकेच्या गृहकर्जाचे व्याजदर ८.१५ टक्क्याने सुरू होते. पण या ऑफरनुसार ग्राहकांना वर्षाला ७.९० टक्क्याने गृहकर्ज मिळेल. अर्थात या व्याजदराने गृहकर्ज मिळवण्यासाठी ग्राहकांना ३१ डिसेंबर २०१९ पूर्वी अर्ज करावा लागणार आहे. त्याचबरोबर बँकेचे गृहकर्जाचे सर्व निकष पूर्ण करावे लागणार आहे. १ जानेवारी २०२० पासून हे नवे व्याजदर ग्राहकांना मिळू शकेल.\nइंटरनेट बंद ठेवल्याने तासाला किती कोटींचे नुकसान होते माहितीये\nया योजनेतील व्याजदराने गृहकर्ज घेण्यासाठी ग्राहकांना YONOSBI या ऍपच्या माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. बँकेकडून तुमचा अर्ज योग्य असेल तर तुम्हाला तत्त्वतः मंजुरी दिली जाईल. या योजनेमध्ये गृहकर्जाचे प्रक्रिया शुल्कही कमी असणार आहे. त्याचबरोबर कोणतेही छुपे शुल्क असणार नाही. लोनच्या मुदतपूर्व मुद्दल जमा करण्यावर (प्रीपेमेंट) कोणतेही शुल्क वसुल केले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nस्टेट बँकेचे गृहकर्ज होणार आणखी स्वस्त\nस्टेट बँकेकडून कर्जदारांसाठी आनंदाची बातमी\nस्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी\nआजपासून स्टेट बँकेचे हे नियम बदलणार, तुमच्या खिशावर थेट परिणाम\nSBI ची एसएमएस अ‍ॅलर्ट सेवा कशी सुरू करायची\nSBIची दणदणीत ऑफर, गृहकर्ज हवे असेल तर लगेच अर्ज करा\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल-नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nलॉकडाऊनमध्ये डाळ-तांदळाचे दर वाढले, भाज्या झाल्या स्वस्त\nम्युच्युअल फंड संकटः RBI कडून ५० हजार कोटींची तरतूद\nसर्व वस्तूंच्या ऑनलाईन विक्रीस मंजुरी द्या; ऍमेझॉन, फ्लिपकार्टची मागणी\n'ही' रिक्षा पाहून आनंद महिंद्रांनी चालकाला दिली जॉबची ऑफर\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/icc-t20-ranking", "date_download": "2021-01-28T12:29:03Z", "digest": "sha1:57XZBZ67QKKWHS6PYWQGLKJZX7L3N24E", "length": 14742, "nlines": 152, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "ICC T20 Ranking Latest news in Marathi, ICC T20 Ranking संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nNZ v IND 3rd T20I: कोहलीने धोनीला टाकलं मागे, नोंदवला खास विक्रम\nभारत आणि न्यूझीलंड दरम्यान पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने एक खास विक्रम आपल्या नावे केला. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात...\nविक्रमी कामगिरीसह चाहरची क्रमवारीत गरुड झेप\nभारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका संपलेली आहे. या मालिकेत रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २-१ अशा फरकाने बांगलादेशला पराभूत केले. या मालिकेत भारताचा जलदगती गोलंदाज दीपक...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/bhadravati-in-the-action-of-the-sand-reserves-sdo-shinde/05132221", "date_download": "2021-01-28T12:48:37Z", "digest": "sha1:4NAS44LGS6W7FMLYRVOGXKQ5ZKO5G3VT", "length": 8456, "nlines": 59, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "भद्रावती तालुक्यात उपविभागीय अधिकारी शिंदे यांची रेती साठय़ावर मोठी कारवाई Nagpur Today : Nagpur Newsभद्रावती तालुक्यात उपविभागीय अधिकारी शिंदे यांची रेती साठय़ावर मोठी कारवाई – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nभद्रावती तालुक्यात उपविभागीय अधिकारी शिंदे यांची रेती साठय़ावर मोठी कारवाई\n– १५०० ब्रास पेक्षा जास्त रेती साठा केला जप्त, जप्त केलेल्या रेतीचा लिलाव करणार उपविभागीय सुभाष शिंदे यांची माहीती.\nवरोरा :- भद्रावती तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिंपरी. चारगाव, कुणाडा या रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून तो रेती साठा वेकोली चारगाव चौकी परिसरात व इतरत्र पिंपरी जंगल परिसर, गाव शिवारात आणि तेलवासा, कुणाडा वेकोली परिसरात भद्रावती येथील काही रेती माफियांनी लपवून ठेवला होता.\nया प्रकरणात भद्रावती तहसीलदार शितोळे यांच्याच आशीर्वादाने रेती तस्करी होतं असल्याची टीका प्रसारमाध्यमांनी केल्यानंतर उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी या रेती चोरी प्रकरणाची दखल घेवून स्वतः चौकशी केली व उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे यांच्या मदतीने व तहसीलदार शितोळे यांना घेऊन या परिसरातील संपूर्ण रेती साठा काल दिनांक १२ मे ला सकाळी ७.०० वाजेपासून ११.०० वाजेपर्यंत शोधून काढला.\nया संदर्भात त्यांनी पत्रकारांना दिलेल्या माहीती नुसार पकडलेला हा रेती साठा नेमका कुणाचा आहे याचा शोध घेवून संबंधितांवर दंडात्मक व फौजदारी स्वरूपाची कारवाई करू व या रेती चोरी मधे जे गुंतले असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई करून हया रेती साठ्याचा लिलाव करून तालुक्यातील विविध बांधकाम करणाऱ्याना शासन दरामध्ये उपलब्ध करून देवू असे म्हटले आहे. उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांची भद्रावती परिसरातील ही कारवाई जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असून जवळपास १५०० ब्रास रेतीचा साठा जप्त केल्याने या रेती साठय़ायापासून शासनाला लाखो रुपयाचा महसूल मिळणार आहे. त्यांच्या या कारवाई ने वरोरा भद्रावती तालुक्यातील रेती माफियांचे धाबे दणाणले आहे.\nदेश में बुधवार को करीब तीन लाख लोगों का लगा टीका, 23 लाख के ऊपर पहुंचा आंकड़ा\nडीसी ने कहा,CE व CAFO मैनेज कर रहे\nSKY की उड़ान पर लगा ग्रहण\nकृषिपंप वीजजोडणी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणार- मुख्यमंत्री\nजवाहरलाल नेहरू विद्यालयात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत\nगोंदिया: 142 करोड़ की महत्वकांक्षी भूमिगत बिजली लाइन को मिली मंजूरी\nगौरव सोहळ्या सोबतच मधुर स्वरांनी बहरली पत्रकारांची संध्याकाळ\nकोरोनाकाळात विविध आघाड्यांवरील योद्धांचा गौरव.\nकृषिपंप वीजजोडणी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणार- मुख्यमंत्री\nजवाहरलाल नेहरू विद्यालयात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत\nगोंदिया: 142 करोड़ की महत्वकांक्षी भूमिगत बिजली लाइन को मिली मंजूरी\nकोरोनाकाळात विविध आघाड्यांवरील योद्धांचा गौरव.\nJanuary 28, 2021, Comments Off on कोरोनाकाळात विविध आघाड्यांवरील योद्धांचा गौरव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-canadian-cricketer-among-four-held-for-smuggling-gold-1811125.html", "date_download": "2021-01-28T11:51:55Z", "digest": "sha1:2YSHHUFNKJGQHVRVFXCIXM676CP4RHZD", "length": 25387, "nlines": 296, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Canadian cricketer among four held for smuggling gold, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nसोन्याची तस्करी करणाऱ्या क्रिकेटपटूला दिल्ली विमानतळावर अटक\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\n५.२ किलोग्रॅम सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चौघांना अटक करण्यात आली. यामध्ये कॅनडातील २२ वर्षीय क्रिकेटपटूचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची बाजारातील किंमत १.७ कोटी रुपये इतकी आहे.\nICC WC 2019 : शिखर धवन संघासोबत राहणार, BCCI चे स्पष्टीकरण\nअधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले आरोपी हे लुधियानातील एका सोन्याच्या व्यापाऱ्याचे कुटुंबीय आहेत. ते सर्वजण बँकॉकहून दिल्ली विमानतळावर उतरले होते. अटक करण्यात आलेल्या क्रिकेटपटूच्या वडिलांनी आपण याआधीही इतक्या मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी केल्याचे मान्य केले आहे, असे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बांगलादेशमध्ये २०१६ साली झालेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या विश्वकरंडक स्पर्धेत हा क्रिकेटपटू कॅनडाच्या संघाकडून खेळला होता. त्याचे नाव मामिक लुथ्रा असे आहे. मामिककडे कॅनडाचा पासपोर्ट आहे आणि तो तिथला नागरिक आहे. तर त्याचे पालक आणि नातेवाईक यांच्याकडे भारताचा पासपोर्ट असून ते सर्व भारताचे नागरिक आहेत.\nICC WC 2019 : #IndvsPak वर्ल्ड कपमधील 'फाइट'पूर्वी वातावरण 'टाइट\nशनिवारी सकाळी हे सर्वजण विमानतळावर उतरल्यावर ग्रीन चॅनेलमधून निघाले होते. त्यांच्याकडील सोन्याची त्यांनी कोणतीही माहिती सीमाशुल्क विभागाला दिली नव्हती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोन्याची तस्करी होणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यामुळे आम्ही या चौघांना विमानतळावर ग्रीन चॅनेलमधून बाहेर पडल्यावर थांबवले. त्यांच्याकडे चौकशी सुरू केली. त्यांच्याकडील बँगांचे स्कॅन केल्यावर त्यामध्ये संशयास्पद वस्तू असल्याचे आम्हाला दिसले. त्यानंतर आम्ही त्यांच्या बॅगा उघडून बघितल्यावर आम्हाला सोन्याचे पाच बार दिसून आले. या प्रत्येक बारचे वजन एक किलो आहे. त्याचबरोबर एक छोटा तुकडाही त्यांच्याकडे होता. त्याचे वजन २१८ ग्रॅम होते.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबाबर बघतोय विराटची बरोबरी करण्याची स्वप्नं\n क्रिकेटच्या सामन्यातील पराभावामुळे तरुणाने जीव गमावला\nVideo : शेंगा, बिस्किटं, मटणाच्या तुकड्यांमधून ४५ लाखांची तस्करी\nगायक गुरू रंधावावर कॅनडात हल्ला\n...अन् दादाने घेतली मास्टर ब्लास्टरची फिरकी\nसोन्याची तस्करी करणाऱ्या क्रिकेटपटूला दिल्ली विमानतळावर अटक\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nइरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन\nदेशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8D/", "date_download": "2021-01-28T12:06:22Z", "digest": "sha1:FB7NL5L4SP4LXTPOELSKYGZ3SFE6Q73K", "length": 22108, "nlines": 172, "source_domain": "sajagtimes.com", "title": "Warning: \"continue\" targeting switch is equivalent to \"break\". Did you mean to use \"continue 2\"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2758", "raw_content": "\nपाणी टंचाईवरून कांदळी ग्रामस्थांचा तीव्र आंदोलनाचा इशारा | Sajag Times\nमुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nपाणी टंचाईवरून कांदळी ग्रामस्थांचा तीव्र आंदोलनाचा इशारा\nपाणी टंचाईवरून कांदळी ग्रामस्थांचा तीव्र आंदोलनाचा इशारा\nपाणी टंचाईवरून कांदळी ग्रामस्थांचा तीव्र आंदोलनाचा इशारा\nजुन्नर | जुन्नर तालुका आणि पंचक्रोशीत दुष्काळाच्या झळा सर्वत्र बसताना दिसत आहेत, शेतकऱ्यांपुढे पाणी टंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याच अनुशंगाने वडगाव कांदळी व परिसरातील ग्रामस्थ यांनी आज नारायणगाव येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाकडे धाव घेतली.या वेळी युवा नेते अतुल बेनके यांच्या समवेत अनेक ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य तसेच जेष्ठ्य नागरिकही उपस्थित होते.\nशेतीला शेवटचे पाणी द्यायचे आहे परंतु कालवा समिती ची बैठक मात्र वारंवार पुढे ढकलली जात असल्याने पीक जळून जाण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.”आज २५ जण आलो आहोत उद्या पाण्यासाठी भांडायची वेळ पडली तर २५ हजार जण घेऊन पाटबंधारे विभागाचे कार्यालयावर मोर्चा आणू” अशा भावना ग्रामपंचायत सदस्या छाया गोपाळे यांनी व्यक्त केल्या. आमदार शरद सोनवणे यांच्याकडे पाणी प्रश्नावर दाद मागितली असता हे नियोजन माझ्या नव्हे तर जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात आहे असे उत्तर मिळाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावर सामान्य शेतकरी आमदारांकडे जाणार की थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मगणार असा सवाल संकेत बढे यांनी उपस्थित केला.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके यांनीही याप्रश्नी आवाज उठवला असून “वारंवार मागणी करूनही तालुक्यातील जनतेला त्यांच्या हक्काचे पाणी मिळत नसेल, तर मग आम्ही स्वतः जाऊन पाणी सोडू, पाण्याअभावी तडफडून मरण्या पेक्षा जेल मध्ये गुन्हा दाखल होऊन पडून राहणे जास्त योग्य वाटते” असे बेनके म्हणाले. पाणी प्रश्न हा तालुक्याचा आहे, यासाठी कुणी राजकारण न करता एकत्र येऊन लढा द्यायला हवा असेही ते म्हणाले. वडगाव कांदळी आणि परिसरातील लोकांना जर पाणी मिळालं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.या वेळी अतुल बेनके,सूरज वाजगे,भावेश डोंगरे,योगेश घाडगे,सोमनाथ आप्पाजी रेपाळे, सुरेश महादु कुतळ,संकेत अशोक बढे,छायाताई शांताराम गोपाळे,संभाजी सिताराम घाडगे\n,शांताराम दत्ताञय रेपाळे,दिपक गोविंद गोपाळे,विशाल सुदाम कुतळ,अशोक लहु बढे,सुभाष देवराम बढे,प्रल्हाद बबुशा कुतळ,बबन महादु कुतळ,मंगेश भरत रेपाळे,रामदास रखमा रेपाळे,पोपट शिवराम कुतळ,विकास सिताराम कुतळ,शैलेश राजाराम गुंजाळ\n,महेंद्र दत्ताञय गुंजाळ,रत्नाकर जगताप,प्रविण वसंत बढे,सुभाष लहु बढे,सचिन सोपान बढे,गणेश सिताराम भालेराव,मंगेश दत्ताञय रोकडे,रामदास बाबुराव भालेराव,अनिल रानू घाडगे,अनिल राजाराम कुतळ,प्रकाश आप्पाजी घाडगे,मदन सदाशिव घाडगे\nसंदिप मारुती रेपाळे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.\nप्रलंबित विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करा – खासदार सुप्रिया सुळे\nप्रलंबित विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करा – खासदार सुप्रिया सुळे सजग वेब टीम, पुणे पुणे (दि. ७)| बारामती मतदार संघातील प्रलंबित... read more\nनारायणगाव येथे सेव्हन अ साईड फुटबॉल लीग चे आयोजन\nनारायणगाव येथे सेव्हन अ साईड फुटबॉल लीग चे आयोजन सजग वेब टीम नारायणगाव | अतुलदादा बेनके युवा मंच यांच्या वतीने जुन्नर तालुका... read more\nकुकडीच्या पाण्यासाठी अतुल बेनके आक्रमक; स्वतःच उघडले डिंभे डावा कालव्याचे गेट\nनारायणगाव – कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला मुहूर्त मिळत नसल्याने पाण्यासाठी आक्रमक झालेल्या अवर्षणग्रस्त पूर्व भागातील शेतकऱ्यांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे... read more\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी कटिबध्द – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी कटिबध्द–मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सजग वेब टिम, जुन्नर पुणे (दि.१९)| गोरगरिबांच्या मनात हे माझे सरकार... read more\nआमदार सोनवणेंच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सहायता निधीतून गरजूंना २,४०,००० ची मदत\nआमदार सोनवणेंच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सहायता निधीतून गरजूंना २,४०,००० ची मदत सजग वेब टिम जुन्नर | आमदार सोनवणे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून... read more\nशिक्षणाबरोबर खेळालाही महत्व द्या -विश्वजित शिंदे\nशिक्षणाबरोबर खेळालाही महत्व द्या -विश्वजित शिंदे सज वेब टीम नारायणगाव | प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षणाबरोबर खेळालाही महत्व द्यावे.खेळामुळे शरीर सुंदर व निरोगी... read more\nखासदार डॉ. अमोल कोल्हे शिवरत्न पुरस्काराने सन्मानित\nमी शिवकार्यातला एक लहानसा मावळा – खा.अमोल कोल्हे नवी दिल्ली | प्रसिध्द मानवतावादी संगठन मराठा सेवा संघाच्या वतीने नवनिर्वाचित लोकसभा सदस्य... read more\nनिसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ४२ कोटी रु. मंजूर\nनिसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ४२ कोटी रु. मंजूर सजग वेब टिम, जुन्नर नारायणगाव (दि.११)| शिरूर लोकसभा मतदार संघातील शिरूर, खेड, आंबेगाव... read more\nपुणे जिल्ह्यात ५९ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nपुणे – जिल्ह्यात आतापासूनच पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. ३४ गावे आणि ३७९ वाड्या-वस्त्यांमधील सुमारे सव्वा लाख लोकसंख्या... read more\nअक्षय बोऱ्हाडेला आमचा जाहीर पाठिंबा – आढळराव पाटील\nअक्षय बोऱ्हाडेला आमचा जाहीर पाठिंबा – आढळराव पाटील सजग वेब टिम, जुन्नर जुन्नर | अक्षय बोऱ्हाडे प्रकरणी सोशल मीडियाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात... read more\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on जुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nNovember 2, 2020 / Atul Benke, International, Junnar, latest, NCP, Politics, Talk of the town, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र, सजग पर्यटन / No Comments on देशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब November 11, 2020\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील November 11, 2020\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके November 11, 2020\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके November 2, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/five-and-a-half-thousand-hens-started-killing-parbhani-district-administrations-decision-to-curb-the-growing-impact-of-bird-flu/", "date_download": "2021-01-28T12:19:13Z", "digest": "sha1:6GDHWV3CTQBHGDASSO72DDJGCOYJA2EO", "length": 15931, "nlines": 196, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "साडेपाच हजार कोंबड्या मारण्याचे काम सुरु; बर्डफ्लू चा वाढता प्रभाव रोखण्यासाठी परभणी जिल्हाप्रशासनाचा निर्णय - Hello Maharashtra", "raw_content": "\nसाडेपाच हजार कोंबड्या मारण्याचे काम सुरु; बर्डफ्लू चा वाढता प्रभाव रोखण्यासाठी परभणी जिल्हाप्रशासनाचा निर्णय\nसाडेपाच हजार कोंबड्या मारण्याचे काम सुरु; बर्डफ्लू चा वाढता प्रभाव रोखण्यासाठी परभणी जिल्हाप्रशासनाचा निर्णय\nपरभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे\nपरभणी जिल्हात बर्ड फ्लू चा शिरकाव झाल्याने जिल्हातील दोन गावांमध्ये असणाऱ्या जिवंत कोंबड्या मारण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता . यासंदर्भात आज कारवाई करत मुरुंबा आणि देवठाणा गावातील सुमारे ५५५० जिवंत कोंबड्या मारत त्यांना खड्यांमध्ये पुरण्यात टाकण्यात आले आहे .\nपरभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावांमध्ये सात व आठ जानेवारी रोजी बर्ड फ्लू आजाराने 900 हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला होता .याप्रकरणी प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले होते .हा आजार जिल्ह्यात इतर ठिकाणी पसरू नये म्हणून या गावातील सर्व कोंबड्या मारून टाकण्याचा प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आला होता .सोमवारी मुरुंबा व देवठाणा या दोन गावातील कोंबड्या पुरण्यासाठी प्रशासनाने जेसीबी यंत्राने खड्डे खोदून ठेवले होते .आज सकाळी जिवंत कोंबड्या मारण्याचे काम सुरू करण्यात येत त्यांना पुरण्यात आले आहे .\nहे पण वाचा -\nरेशनकार्डाला आधार, मोबाईल लिंकिंग 31 जानेवारीपर्यंत करून…\nअजब धाडस : मगरीला पकडून ग्रामस्थांनी चक्क खांद्यावरून नेले;…\n एकतर्फी प्रेमातून विवाहित महिलेला विहिरीत ढकलले\nअशी माहिती उपजिल्हाधीकारी संजय कुंडेटकर यांनी दिली आहे .ते असेही म्हणाले की नागरिकांनी यासंदर्भात घाबरून जाण्याचे कारण नाही पुरवण्यात आलेल्या सर्व कोंबड्या पानवठ्या सारखा ठिकाणापासून दूर पुरले असल्याने त्याचा संसर्ग होणार नाही .तशी खबरदारी घेण्यात आली आहे .जिल्ह्यात आणखी बर्ड फ्लू चे प्रकरणे आढळल्यास प्रशासन योग्य ती कारवाई करेल असेही त्यांनी आश्वस्त केले .\nदरम्यान कुकूटपालन केल्यानंतर कोंबड्यांच्या संपर्कात आलेल्या ३० व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली असून आरोग्य विभाग त्यांच्यावर देखरेख करत आहे .\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.\nआरोग्य विभागकुकूटपालनकोंबड्यांना बर्ड फ्लूची लागणजिवंत कोंबड्या मारण्याचा निर्णयपरभणीपरभणी जिल्हापरभणी जिल्हा कृषी विभागपरभणी जिल्हा सामान्य रुग्णालय\nअजिंक्य रहाणेचा ‘तो’ निर्णय म्हणजे मास्टरस्ट्रोक – रिकी पॉंटिंगने केले कौतुक\nधार्मिक प्रचाराच्या नावाखाली 1000 मुलींचे लैंगिक शोषण ; कोर्टाने ठोठावली तब्बल 1075 वर्षांची शिक्षा\nBudget 2021: बुलेट ट्रेनचे नेटवर्क वाढविणार, अर्थसंकल्पात रेल्वेला होणार आतापर्यंतचे…\nतेल आणि साबणानंतर आता ‘हे’ स्किन क्लीनजिंग प्रोड्क्टही होणार महाग, अडीच…\nमार्क झुकरबर्गने घेतला मोठा निर्णय, यापुढे फेसबुक राजकीय गटांची शिफारस करणार नाही\nरेशनकार्डाला आधार, मोबाईल लिंकिंग 31 जानेवारीपर्यंत करून घ्या; जिल्हाधिकार्‍यांचे…\nBudget 2021: जर आपण देणगी देत असाल तर या वेळेस अर्थसंकल्पातून आपल्याला मिळू शकेल मोठा…\nशेतकरी आंदोलनात मोठी फुट; दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार\nमोदी सरकारने लावला ८ वर्ष जुन्या वाहनांवर ‘ग्रीन…\niPhone आवडणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, Apple ने खास भारतासाठी…\nशेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांचे सखोल ज्ञान असते तर…\nभाजप वेबसाईटवरील आक्षेपार्ह्य उल्लेखावर रक्षा खडसेंची प्रथमच…\nसुकन्या समृद्धि योजना, PPF, SCSS किंवा KVP यांमधील…\nअ‍ॅपल, अ‍ॅमेझॉन, अलिबाबा आणि पेप्सी सारख्या ब्रँड्सना मागे…\nदहा दिवसापूर्वी कोविड-19 मुळे मृत्यू झालेली आजी परत आली घरी;…\n कोरोना लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्याचा छातीत…\nया ३ खानांविरोधात मुंबई पोलिसांत FIR दाखल; Covid-19 संबंधित…\nकोरोनावरील सीरमची ‘कोव्हिशिल्ड’ लस मिळेल…\nGood News : संपुर्ण देशात कोरोनाची लस मोफत मिळणार;…\nशेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांचे सखोल ज्ञान असते तर…\nभाजप वेबसाईटवरील आक्षेपार्ह्य उल्लेखावर रक्षा खडसेंची प्रथमच…\n नाहीतर.. भाजपला महाराष्ट्रात राजकारण करणं कठीण होईल\nफडणवीसांनी नुसतं आरक्षण दिलं नाही तर ते कोर्टात टिकवलंही,…\nबॉलिवूडलासुद्धा मोहात पाडतील अश्या पाच भोजपुरी अभिनेत्री;…\nआमिर खानच्या ‘सरफरोश’ चित्रपटाचा बनणार सीक्वल;…\nमहेशबाबूंची नम्रता शिरोडकर झाली 49 वर्षांची, जाणून घ्या खास…\n‘या’ सिनेमातून कतरिना कैफची बहीण इसाबेल ठेवणार…\nBudget 2021: बुलेट ट्रेनचे नेटवर्क वाढविणार, अर्थसंकल्पात…\nतेल आणि साबणानंतर आता ‘हे’ स्किन क्लीनजिंग…\nमार्क झुकरबर्गने घेतला मोठा निर्णय, यापुढे फेसबुक राजकीय…\nरेशनकार्डाला आधार, मोबाईल लिंकिंग 31 जानेवारीपर्यंत करून…\nपेट्रोल पंपावर ‘या’ सुविधा असणे बंधनकारक; मोफत…\nसुभाषचंद्र बोस गांधीजींचा पराभव करून काँग्रेसचे अध्यक्ष बनले…\nआणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू…\nमहेशबाबूंची नम्रता शिरोडकर झाली 49 वर्षांची, जाणून घ्या खास…\nतुम्ही महिला आहात अन् कामाच्या ठिकाणी तुमचा लैंगिक छळ होतोय,…\nनामांतर दिन विशेष | नामांतराचा लढा नक्की काय होता\nमुलांची झोप नीट होत नसल्यास ‘या’ टिप्सचा करा…\nतुम्हालाही अशी Verification Blue Tick हवीय का\nलहान बाळाला जेवताना मोबाइल देत असाल तर होईल ‘हे’…\nदूध आवडत नसल्यास ‘अश्या’ पद्धतीने करा सेवन\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-citizenship-amendment-act-2019-aimim-leader-asaduddin-owaisi-filed-a-petition-before-the-supreme-court-challenging-the-citizenship-amendment-act-1825929.html", "date_download": "2021-01-28T13:14:42Z", "digest": "sha1:OBMZL4UAHRETOQCDB3ZKR6SWBZTNNAYX", "length": 23647, "nlines": 295, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Citizenship Amendment Act 2019 AIMIM leader Asaduddin Owaisi filed a petition before the Supreme Court challenging the Citizenship Amendment Act, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nनागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात ओवेसी सुप्रीम कोर्टात\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला संसदेत मंजुरी मिळाल्यानंतर आणि कायदा तयार झाल्यानंतर देशातील अनेक भागांमध्ये हिंसाचार सुरु झाला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात विरोधी पक्षांपासून ते विद्यापीठांचे विद्यार्थी रस्त्यावर उतरुन विरोध करत आहेत. याचदरम्यान एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.\nमी मरण पत्करेल पण माफी मागणार नाही: राहुल गांधी\n'एएनआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, वकील निजाम पाशा म्हणाले की, एमआयएम नेता ओवेसी यांनी नागरिकत्व दुरुसती कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.\nशिवसेनेने मूळ बाणा दाखवावा, भीतीची गरज नाहीः आशिष शेलार\nसंसदेतही ओवेसी यांनी या कायद्याला विरोध करत या विधेयकाची प्रत फाडली होती. तर दुसरीकडे इंडियन यूनियन मुस्लिम लीगनेही नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nनागरिकत्व कायद्यात बदल होण्याची शक्यता, अमित शहांनी दिले संकेत\nCAA विरोधात केरळ सरकार आता सुप्रीम कोर्टात\nनागरिकत्व कायद्याच्या विरोधात दिल्लीही पेटले\nCAA कायद्यासंदर्भातील जनजागृतीसाठी BJP राबवणार ही विशेष मोहीम\nदिल्ली हिंसाचार प्रकरण हायकोर्टात, उद्या होणार सुनावणी\nनागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात ओवेसी सुप्रीम कोर्टात\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nइरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन\nदेशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%82/", "date_download": "2021-01-28T11:09:22Z", "digest": "sha1:54A5SN2NIQHOLHOZ3DOA5D4WHVYNKZC5", "length": 1664, "nlines": 50, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "नातं आपलं", "raw_content": "\nइतक नातं साधं नव्हतं\nकधी रुसुन कधी हसुन\nसगळंच इथे माफ होतं\nतिथे कोण राहत होतं\nकधी ओठांवर कधी अश्रुमध्ये\nसतत माझं नाव होतं\nतु रुसावंस मी चिडावं\nनातं हे दुरावलं होतं\nतु न बोलावंस मी ही रागवावं\nसगळच इथे बिघडलं होतं\nमी माझा विसरून जावं\nतुही कुठे हरवुन जावीसं\nमग सारे बंध तुटावेत\nइतक ते सैल नव्हतं\nराग सारा विसरुन बघावं\nनातं हे आपल आजही\nतिथेच आपली वाट पाहतं होतं\nCopyright © 2021 कथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://reshimbandhan.com/help/blogs", "date_download": "2021-01-28T10:45:17Z", "digest": "sha1:DFAM6MBVANG24EPJO5LNR3ABXWXB7XWO", "length": 4340, "nlines": 40, "source_domain": "reshimbandhan.com", "title": "Blogs on Latest wedding trends | Reshimbandhan.com", "raw_content": "\n'ती' जर्मनीची 'तो' अहमदनगरचा, एका लग्नाची अशीही गोष्ट\nदोन वेगवेगळ्या टोकाला राहणाऱ्या या दोघांचा लग्नसोहळा नुकताच अहमदनगरमध्ये धुमधडाक्यात पार पडला.\nगणेश हा मूळचा भनगडेवाडीचा असून शिक्षणासाठी जर्मनीमध्ये मागील 9 वर्षांपासून आहे. आता त्याला तिथेच नोकरी मिळाली असून तो प्राध्यापक म्हणून नोकरी करतोय.\nगणेशने BVSC मध्ये पीएचडी केली आहे तर कॅथरीना देखील MD असून तिची भेट गणेशशी कॉलेजमध्ये शिकताना झाली होती.\nकाॅलेजमध्ये शिकत असताना झालेली मैत्री कालांतराने प्रेमात बदलली. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही आपआपल्या घरच्यांचा याची माहिती दिली आणि घरच्यांनीही दोघांच्या लग्नाला होकार दिली. त्यानंतर गणेशनं आपला लग्नसोहळा हा आपल्या मुळगावी करण्याचं ठरवलं. याला कॅथरीनाने होकारही दिला.\nबुधवारी हा विवाह सोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. कॅथरीना अगदी भारतीय वधूप्रमाणे नटली होती. तिला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.\nया लग्नाला जर्मनीहून खास वऱ्हाडही आलं होतं. वधू मुलीकडून अर्थात कॅथरीनाचे 40 नातेवाईक या लग्नसोहळ्याला अगदी भारतीय वेशात सहभागी झाले होते.\nभारतीय वेशभूषा परिधान करून कॅथरीनाचे नातेवाईक या लग्न सोहळ्यात सहभागी झाले. या आगळ्यावेगळ्या रूपात विदेशी नातेवाईकांना बघून गावकऱ्यांनी त्यांचा जोरदार स्वागत केलं.\nगणेश आणि कॅथरीनाचा भारतीय परंपरेनुसार लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला मोठ्या संख्येनं नातेवाईक आणि गावकरी हजर होते.हिंदू प्रथेप्रमाणे दोघांचाही विवाह सोहळा पार पडला.कॅथरीना ही भारतीय वधू प्रमाणे नटली होती.\nआता लग्नानंतर गणेश आणि कॅथरीना परत जर्मनीला जाणार आहेत, या लग्नामुळे दोघांचे घरचे आंनदी आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/bill-gates-on-corona-vaccine/", "date_download": "2021-01-28T10:50:57Z", "digest": "sha1:ZNWD76DFNRVQY523K4PAU4RXLTICGPVA", "length": 14338, "nlines": 196, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "नक्की कधी येणार Corona Vaccine ?? बिल गेट्स म्हणतात..... - Hello Maharashtra", "raw_content": "\nनक्की कधी येणार Corona Vaccine \nनक्की कधी येणार Corona Vaccine \nहॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना व्हायरसने फक्त भारतातच नव्हे तर जगभर विळखा घातला आहे. कोरोनामुळे जगात अनेक माणसे मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे कोरोनावर सर्वोत्कृष्ट उपाय म्हणजे Corona Vaccine म्हणजेच कोरोनावरील लस … कोरोनावरील लस बाजारात कधी येणार याविषयी जगभरात वेगवेगळ्या तारखा जाहीर होत आहेत. पण आता मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या मते पुढच्या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत किमान 3 लशी बाजारात येतील.\nतसेच रशिया आणि चीनमध्ये तयार होणाऱ्या लशींपेक्षा पाश्चिमात्य देश तयार करत असलेली लस अधिक प्रभावी वाटते, कारण पाश्चिमात्य देशांमध्ये लस निर्मितीपूर्वीच्या चाचण्यांचे निकष अधिक कठोर आणि दर्जात्मक आहेत. त्यामुळे याच लशींकडून जगाला जास्त आशा आहे, असंही गेट्स म्हणाले.\nहे पण वाचा -\nपुढील चार-सहा महिन्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक \n“खरं हे नेहमीच जगासमोर येतं, यावर माझा विश्वास आहे,”- बिल…\nLinkedIn ने घेतला कर्मचारी कपातीचा निर्णय; जगभरातील 960…\nभारताची भूमिका ठरणार महत्वाची –\nबिल गेट्स यांच्या मते कोरोना लशीच्या निर्मितीमागे भारताची भूमिका जगात फार महत्त्वाची ठरणार आहे. कारण लशीचं संशोधन प्रामुख्याने पाश्चिमात्य देशात होत असलं तरी या संशोधकांबरोबर काही भारतीय कंपन्यांनी लशीच्या उत्पादनासाठीचे करार केले आहेत आणि भारत कोरोना लशीचं उत्पादन करणारा जगातला सर्वात मोठा देश ठरू शकतो.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’\nलॉकडाऊनमध्ये मृत मजुरांची आकडेवारीचं आमच्याकडं नाही तर भरपाई देण्याचा प्रश्नच येतो कुठे\nमास्क न घातल्याबद्दल ‘या’ देशात देण्यात आली अजब शिक्षा, खोदावी लागणार कोरोनाने मृत्यु झालेल्या लोकांची कबर\nजगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क विषयी ‘या’ काही विशेष गोष्टी,…\nपुढील चार-सहा महिन्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक ; बिल गेट्स यांनी वर्तवले भाकीत\nकोट्यवधी डॉलर्सचा टॅक्स वाचवण्यासाठी जगातील दुसरा श्रीमंत व्यक्ती एलन मस्क…\nबिल गेट्स म्हणाले,” कोरोना कालावधीनंतर बदलणार व्यवसाय करण्याची पद्धत”\nकोरोनाने जगभरात 7.7 कोटी लोकांना केले गरीब, परंतु भारतावर त्याचा कमी परिणाम झाला,…\n“खरं हे नेहमीच जगासमोर येतं, यावर माझा विश्वास आहे,”- बिल गेट्स\nतेल आणि साबणानंतर आता ‘हे’ स्किन क्लीनजिंग…\n नाहीतर.. भाजपला महाराष्ट्रात राजकारण करणं कठीण होईल\nWhatsApp Privacy Policy वादानंतरही फेसबुकच्या कमाईत मागील…\nफडणवीसांनी नुसतं आरक्षण दिलं नाही तर ते कोर्टात टिकवलंही,…\nलोकांचा अंत बघू नका, एकदा का उद्रेक झाला तर कोण थांबवणार…\nभाजपच्या वेबसाईटवरील आक्षेपार्ह प्रकारावर रक्षा खडसे यांची…\nदहा दिवसापूर्वी कोविड-19 मुळे मृत्यू झालेली आजी परत आली घरी;…\n कोरोना लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्याचा छातीत…\nया ३ खानांविरोधात मुंबई पोलिसांत FIR दाखल; Covid-19 संबंधित…\nकोरोनावरील सीरमची ‘कोव्हिशिल्ड’ लस मिळेल…\nGood News : संपुर्ण देशात कोरोनाची लस मोफत मिळणार;…\n नाहीतर.. भाजपला महाराष्ट्रात राजकारण करणं कठीण होईल\nफडणवीसांनी नुसतं आरक्षण दिलं नाही तर ते कोर्टात टिकवलंही,…\nलोकांचा अंत बघू नका, एकदा का उद्रेक झाला तर कोण थांबवणार…\nभाजपच्या वेबसाईटवरील आक्षेपार्ह प्रकारावर रक्षा खडसे यांची…\nबॉलिवूडलासुद्धा मोहात पाडतील अश्या पाच भोजपुरी अभिनेत्री;…\nआमिर खानच्या ‘सरफरोश’ चित्रपटाचा बनणार सीक्वल;…\nमहेशबाबूंची नम्रता शिरोडकर झाली 49 वर्षांची, जाणून घ्या खास…\n‘या’ सिनेमातून कतरिना कैफची बहीण इसाबेल ठेवणार…\nजगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क विषयी…\nपुढील चार-सहा महिन्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक \nकोट्यवधी डॉलर्सचा टॅक्स वाचवण्यासाठी जगातील दुसरा श्रीमंत…\nबिल गेट्स म्हणाले,” कोरोना कालावधीनंतर बदलणार व्यवसाय…\nपेट्रोल पंपावर ‘या’ सुविधा असणे बंधनकारक; मोफत…\nसुभाषचंद्र बोस गांधीजींचा पराभव करून काँग्रेसचे अध्यक्ष बनले…\nआणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू…\nमहेशबाबूंची नम्रता शिरोडकर झाली 49 वर्षांची, जाणून घ्या खास…\nतुम्ही महिला आहात अन् कामाच्या ठिकाणी तुमचा लैंगिक छळ होतोय,…\nनामांतर दिन विशेष | नामांतराचा लढा नक्की काय होता\nमुलांची झोप नीट होत नसल्यास ‘या’ टिप्सचा करा…\nतुम्हालाही अशी Verification Blue Tick हवीय का\nलहान बाळाला जेवताना मोबाइल देत असाल तर होईल ‘हे’…\nदूध आवडत नसल्यास ‘अश्या’ पद्धतीने करा सेवन\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2021-01-28T11:55:21Z", "digest": "sha1:BTIOAQJIDC2SYEJD6FHMDE2CIMT45NR3", "length": 8766, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "आता अमेरिकाही घालणार टिकटॉकवर बंदी? | Janshakti Newspaper", "raw_content": "\nनेरी नाका वैकुंठधाममध्ये अत्याधुनिक शवदाहिनी\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nशेतकरी आंदोलनात नंदुरबार येथील महिलेचा मृत्यू\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nनेरी नाका वैकुंठधाममध्ये अत्याधुनिक शवदाहिनी\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nशेतकरी आंदोलनात नंदुरबार येथील महिलेचा मृत्यू\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nआता अमेरिकाही घालणार टिकटॉकवर बंदी\nin ठळक बातम्या, आंतरराष्ट्रीय\nवाशिंग्टन: भारत-चीन संबंध ताणले गेल्यानंतर आणि चीनकडून विविध सोशल मीडियातील अ‍ॅप्सच्याद्वारे वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती चोरी करत असल्याच्या आरोपाखाली भारताने टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. त्यानंतर आता अमेरिकादेखील चीनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी याबाबत सुतोवाच केला आहे. लडाख सीमेवरील भारतीय सैनिक आणि चीनी सैनिकात रक्तरंजित संघर्ष झाला. त्यामुळे संबंध ताणले गेले होते. तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि व्यक्तिगत माहिती चोरी करत असल्याच्या शंकेवरून भारत सरकारने २९ जून रोजी टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घातली आहे.\nवापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान खात्याने निवेदनाद्वारे स्पष्ट केले. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक या माहितीचा गैरवापर करीत असून त्याद्वारे देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत आहे. ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने बंदीचे आदेश जारी करताना म्हटलं. हे हानीकारक अ‍ॅप बंद करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानेही सूचना केली होती. तसेच नागरिकांतूनही या अ‍ॅपबाबत तक्रारी येत होत्या, असेही सांगण्यात आले आहे.\nबापरे…एका दिवसातील मृत्युदरात भारत अमेरिकेच्याही पुढे \nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nबापरे...एका दिवसातील मृत्युदरात भारत अमेरिकेच्याही पुढे \nमराठा आरक्षणावर आज सुर्प्रीम कोर्टात सुनावणी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/cities/2016/04/?vpage=5", "date_download": "2021-01-28T11:32:28Z", "digest": "sha1:WEAPCVF4476FGTV6HOH4RKU2SFQBTEAW", "length": 14193, "nlines": 155, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "April 2016 – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ December 24, 2020 ] रायगडमधली कलिंगडं\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\nकावळ्याचा रंग काळाच असतो मात्र पांढऱ्या रंगाचाही ‘कावळा’ असतो आणि तो आपल्याला नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयाच्या पक्षी विभागात पाहायला मिळतो. पांढरा कावळा हा फक्त नागपूरातील मध्यवर्ती संग्रहालयातच आहे. ब्रिटिशकालीन असलेले नागपूर मध्यवर्ती संग्रहालय तब्बल १५० हून […]\nमुंबईतील प्रभादेवीचा श्री सिद्धीविनायक\nप्रभादेवीचा श्री सिद्धिविनायक म्हणजे मुंबईतील गणेश भक्तांचे अतिशय श्रद्धेचे स्थान. मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण भारतातून आणि परदेशांतूनही या मंदिरात भक्तांची सतत रिघ लागलेली असते. या मंदिरातील उजव्या सोंडेची मूर्ती ही चतुर्भूज असून वरच्या दोन हातात […]\nसिद्धटेकचा श्री सिद्धी विनायक\nश्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा सिद्धटेकचा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती. श्री क्षेत्र सिद्धटेक हे अहमदनगर जिह्यातील कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले एक खेडेगाव आहे. पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या […]\nवाघ ही भारताची राष्ट्रीय संपत्ती आहे. या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने व्याघ्र प्रकल्पाची संकल्पना अमलात आणली. देशात २६ व्याघ्र प्रकल्प आहेत. महाराष्ट्रात तीन ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहेत आणि ते विदर्भातच आहेत. यामध्ये मेळघाट, चंद्रपूरचा […]\nसातारा – मराठ्यांच्या राजधानीचे ठिकाण\nसातारा हे कृष्ण- वेण्णेच्या संगमावर वसलेले ऐतिहासिक शहर आहे. महाराणी ताराबाईच्या कारकिर्दीत सातारा मराठ्यांच्या राजधानीचे ठिकाण होते. सातारा शहर पुणे -बंगळुरु महामार्गावर पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटर अंतरावर आहे. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले हे शहर डोंगर -टेकड्यांनी वेढलेले […]\nऐतिहासिक आणि धार्मिक अहमदनगर जिल्हा\nअहमदनगर आणि जिल्हा यांना इतिहासात स्थान आहे. सहकारक्षेत्र आणि साखर उद्योगाचे एक महत्त्वाचे केंद्र अशी अहमदनगर जिल्ह्याची ओळख आहे. अहमदनगर जिल्ह्यात चांदबिबीचा महाल, ऐतिहासिक भुईकोट किल्ला, संरक्षण मंत्रालयाचा वाहन संशोधन व विकास विभाग, भिंगार छावणी […]\nमंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य रस्त्याला लागूनच उजवीकडे आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण यांच्या मध्य काळात सूर्याची किरणे मूर्तीवर पडतील अशी मंदिराची वैशिष्ठपूर्ण बांधणी केली आहे. […]\nबुटीबोरी – सर्वात मोठी औद्योगिक वसाहत\nमहाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरानजीक असलेली बुटीबोरी औद्योगिक वसाहत ही आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे. आग्रेय व मध्यपूर्व आशियातील सामान वाहतुकीसाठी महत्त्वाचा थांबा येथे बनणार आहे. या वसाहतीत आतापर्यत ५ हजार कोटींपेक्षा जास्त […]\nपश्चिम महाराष्ट्रातील सातारा शहराला ऐतिहासिक वारसा आहे. मराठेशाहीच्या काळात सातारा हे राजधानीचे ठिकाण बनले होते. महाराणी ताराबाई यांच्या काळात येथूनच राज्यकारभाराची सूत्रे हलत. शिलहार वंशातील राजा दुसरा भोज याने इ.स.११९० मध्ये येथे अजिंक्यतारा हा किल्ला […]\nथेऊरचा श्री चिंतामणी हासुद्धा अष्टविनायकातला एक गणपती. थेऊर हे पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक गाव आहे. ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे. पुणे-सोलापुर महामार्गावर हडपसरच्या नंतर लोणीच्या पुढे ३ […]\nमला समजलेले परमेश्वराचे स्वरूप\nपरमेश्वराचे स्वरूप कसे असेल, त्याचा शोध आणि बोध ह्या विश्वात मानव अर्थात तथाकथीत बुध्दीवान प्राण्याचे ...\n‘सर’ – हाथ से छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो \nगुलज़ार महोदय \"खामोशी\" त म्हणून गेले- \" प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम ...\nश्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५२\n.... अशा शब्दात या स्तोत्राची फलश्रुती वर्णन करून आचार्य श्री आपल्या वाणीला विश्रांती देतात ...\nआता गजराचं ते पारंपारिक घड्याळ जरी आपण वापरत नसलो तरी त्याचे वंशज असलेले alarm tones ...\nकॅनडातील वास्तव्यात मी अनेक गोष्टी पाहिल्या, जाणून घेतल्या. अनेक गोष्टी मला भावल्या, माझ्यावर प्रभाव टाकून ...\nदादा कोंडके हे अत्यंत लोकप्रिय मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगांतून व चित्रपटांतून ...\nज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल\nप्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल हे इंग्रजीचे प्राध्यापक ...\nठाणे येथील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक. ठाणे रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनचे सदस्य, ६१ व्या मराठी साहित्य ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ssskirana.com/product/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%97%E0%A5%8D/", "date_download": "2021-01-28T12:53:38Z", "digest": "sha1:YMJQ4RU5GMQKDWQMVKIYD26OSV5BXAKF", "length": 4725, "nlines": 123, "source_domain": "www.ssskirana.com", "title": "पतंजलि दंत क्रांती १०० ग्रॅम (PASTE) – SSS KIRANA", "raw_content": "\nविश्वास तुमचा भरोसा आमचा.\n15. रवा ( गरा )\n25. मसाले ( एवरेस्ट इत्यादी )\nपेस्ट ( दाताच्या )\nवॉशिंग पावडर ( निरमा )\nपतंजलि दंत क्रांती १०० ग्रॅम (PASTE)\nपेस्ट ( दाताच्या )\nपतंजलि दंत क्रांती १०० ग्रॅम (PASTE)\nपतंजलि दंत क्रांती १०० ग्रॅम\nCategory: पेस्ट ( दाताच्या )\nपतंजलि दंत क्रांती १०० ग्रॅम\nकोलगेट १०० ग्रॅम पेस्ट (PASTE)\nडाबर मिस्वाक १०० ग्रॅम (PASTE)\nआपण आपली ऑर्डर 9403307910 या नंबर वर फोन करून किंवा या नंबर वर आपली यादी व पत्ता whatsapp करूनही नोंदवू शकता.\nआम्ही तुमच्या पर्यंत फक्त निवडक व चांगला मालच पोहचवत असतो व\nआम्ही तुमच्या पर्यंत सदैव ग्रेट डील पोहचवत राहू. काही वस्तू ह्या लहानपॅक मध्ये उपलब्ध आहेत कारण लहानपॅक हे मोठ्यापॅक पेक्षा स्वस्त पडतात तेव्हा एकमोठे पॅक घेण्याऐवजी लहानपॅक जास्त घेणे परवडते. आम्ही तुमच्या हिताचाच विचार करत असतो.\nतुम्ही मालाच्या डिलिव्हरीची काळजी करू नका तुम्ही ऑर्डर दिल्यावर १ – २ दिवसात तुम्हाला डिलिव्हरी मिळेल व तुम्ही डिलिव्हरीबॉय कडून तुमच्या सामानाचे वजन व एकूण वस्तू ऑर्डरप्रमाणे चेक करू शकता. या व्यतिरिक्त काही शंका असल्यास ई मेल किंवा फोन करा.\nआमचा फोन नंबर – 9403307910\n(04) मूगडाळ ३ किलो (MUGDAL)\n(05) तूरडाळ ३ किलो (TURDAL)\nमटकीडाळ ३ किलो (MTKIDAL)\nहरभराडाळ ५ किलो (HARBHRDAL)\nवाडाकोलम तांदूळ १० किलो (TANDUL)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF_(%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5)", "date_download": "2021-01-28T12:30:17Z", "digest": "sha1:H3WF4YT22UD7PEJ2KQXOLYSXTSX24FB5", "length": 8216, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विजय (नाव) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nइतर वापरसाठी, विजय (नाव) (disambiguation) बघा.\nLast edited on २८ जानेवारी २०१४, at २३:३१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २८ जानेवारी २०१४ रोजी २३:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.goakhabar.com/tag/puravankara-limited/", "date_download": "2021-01-28T12:39:12Z", "digest": "sha1:NCFL6EXI6UZ35TUYFSLDICCP27HMBUYJ", "length": 4705, "nlines": 93, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "Puravankara Limited | गोवा खबर", "raw_content": "\n‘अडोरा डे गोवा’ या एकात्मिक रेसोर्ट डिस्ट्रिक्ट सोबत पुर्वांकाराचा गोव्यात प्रवेश\n• परवडणाऱ्या लक्झरी हाउसिंग आर्म -प्रॉव्हिडंट हाऊसिंग लिमिटेड अंतर्गत 'अडोरा डे गोवा' ही पुर्वांकारा ची गोव्यात पहिली मालमत्ता • हे पुर्वांकाराच्या आदरातिथ्य प्रकारातील...\nदुसऱ्या महायुद्धावर आधारित डॅनिश चित्रपट इन टू द डार्कनेस ठरला इफ्फी...\nइफ्फी 51 च्या समारोप समारंभात ज्येष्ठ अभिनेते विश्वजीत चटर्जी यांचा इंडियन...\nइफ्फीसारखे चित्रपट महोत्सव आपल्याला जग एक असल्याची आठवण करून देतात :...\nती 70 वर्षे कुमारी म्हणून का जगली आणि कुमारी म्हणूनच का...\nसावकारी धोरण राबवणाऱ्या भाजपला कष्टकरी शेतकऱ्याच्या व्यथा कळत नाहीत : गिरीश...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देशात कोरोना प्रसार रोखण्यात मोठ्या प्रमाणात...\nवार्षिक स्टार्ट अप इंडिया उद्यम भांडवल परिषदेचे आज उदघाटन\nखासदार निधीतून होंडा उच्च माध्यमिक शाळेत स्वातंत्र्य चळवळीवर आधारित संग्रहालय...\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.rangabhoomi.com/reviews/4090-haravlelya-pattyancha-bangla-marathi-natak-review/", "date_download": "2021-01-28T12:49:14Z", "digest": "sha1:RRBTARYFNGBC6JGWPZ6ZGEV4Y24BRQCA", "length": 25975, "nlines": 167, "source_domain": "www.rangabhoomi.com", "title": "हरवलेल्या पत्त्यांचा बंगला - मराठी नाटक [Review] • रंगभूमी.com", "raw_content": "\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nरंगभूमी.comनटरंग, नवरंग आणि नवरस\nयेथे शोधा... म्हणजे सापडेल\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nहरवलेल्या पत्त्यांचा बंगला [Review]\nविस्कटलेली नाती नव्याने सावरणारा ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’\nशाळेत असताना आईवर चार ओळी लिहायला सांगितल्या असता कितीतरी वेळ काय लिहावे, असा प्रश्न पडत असे. आता मोठे झाल्यावर आईबद्दल लिहायला-बोलायला विचारल्यावर शब्दच अपुरे पडतात. आई म्हणजे फक्त माझीच आई नव्हे; आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत असंच घडत असणार, हे नक्की. आजवर मराठी रंगभूमीवर किंवा एकंदर कलेच्या प्रत्येक विभागात आई आणि तिचे इतरांसोबतचे नातेसंबंध यावर भाष्य करणाऱ्या कलाकृती सादर झाल्या. पण एखादी लेखन स्पर्धा आयोजित केली जावी आणि त्यात येणाऱ्या कितीतरी संहितांमधून चाळण होत होत एक संहीता निवडली जावी, व त्याला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळून आज त्याचे ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला‘ नावाचे दर्जेदार मराठी नाटक व्हावे. ही घटना फार महत्त्वाची आहे, असं मला वाटतं.\nलेखिका स्वरा मोकाशी यांचे हे पहिलेवहिले नाटक, पण त्यांनी ज्या पद्धतीने एक आई-मुलीचे नाते कथेतून मांडले आहे ते पाहता पहिल्याच नाटकात इतकी प्रगल्भ लेखणी दाखवलेल्या लेखिकेला सलाम करावासा वाटतो.\nइंदीरा नामक वयस्कर बाई मुंबईत चाळ पाडून आता नव्याने उभारलेल्या बिल्डिंगमधील एका २ बीएचके घरात राहतात. त्यांची मुलगी इरा लग्न होऊन आपल्या पती व मुलासोबत बदलापूरला राहते तर मोठा मुलगा अमेरिकेत स्थायिक आहे. इथे सोबत म्हणून त्यांनी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या निधीला पेइंगगेस्ट म्हणून ठेवलेले असते. मात्र आता इराच्या मुलाचे म्हणजेच ईशानचे मुंबईतील कॉलेजमध्ये ॲडमिशन झाल्याने तो तिथे राहायला येणार असतो. साहजिकच आजीचे घर म्हटल्यावर ईशान मुक्तपणे वावरत असतो. आपला तरूण मुलगा तिथे असताना इराला निधीची अडचण वाटू लागते. निधीचे इंदीरासोबतचे मनमोकळेपणाने वागणे, ईशानसोबतची मैत्री, घरातील स्वच्छंदी वावर इराला कायम खटकत असतो. त्यामुळे निधीला तिथून जायला सांगून ईशानसाठी एक स्वतंत्र खोली ‘आपल्या’ घरात व्हावी, हा सल्ला इरा आईला देते. मुलीच्या आग्रहाखातर इंदीरा निधीला स्वतःची सोय दुसरीकडे बघायला सांगते. इरा मात्र हटवादी वृत्तीची असल्याने काहीही करून ती निधीला तिथून बाहेर काढते. मग काही काळाने स्वतःची बदली आईच्या घराजवळच्या शाखेत करून घेत परस्पर नवरा नितीन सोबत थेट इंदीराच्याच घरी राहायला येते. इतकी वर्षे मुलांविना राहिलेल्या इंदीरावर आता मात्र जबाबदाऱ्या वाढू लागतात. इराचे आईला गृहीत धरणे दिवसेंदिवस वाढतच जाते, ज्याचा त्रास प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे इंदीराला होत असतो. स्वतःच्या मनाप्रमाणे आईचे जगणे ठरवणाऱ्या इराला आईची होणारी कोंडी दिसत नसते. ह्या सगळ्यात जावई नितीन मात्र सासूबाईना शक्य तितकी मदत करत असतो. इराच्या वागण्याचा त्रास होत असूनही इंदीरामधील ‘आई’ आपल्या मुलीसाठी म्हणून तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत राहते. तिकडे दुसरीकडे कधीतरीच फोन करून ख्यालीखुशाली विचारणारा मुलगा आईला अमेरिकेत येण्यास सांगत असतो. पण इथल्या एकटेपणाला कंटाळलेली इंदीरा तिथल्या अधिकच्या भयाण एकांताला सामोरे जाण्यास तयार नसते. इथे इरा आपल्या सासूबाईना बदलापूरच्या घरी सोबत व्हावी म्हणून आईलाच तिथे जाऊन राहण्याचा प्रस्ताव देते. सदैव आपल्या मुलांसाठीच जगलेल्या इंदीरावर स्वतःचे घर सोडून जाण्याची वेळ येताच निधी तिला भानावर आणते आणि तिचे हरवत चाललेले जगणे शोधायला मदत करते. कथेच्या ओघात अशा घटना घडत जातात कि शेवटी इंदीरा धीर करून एका निर्णयाशी येऊन ठेपते. सतत मुलांसाठीच जगणारी इंदीरा शेवटी नेमकं काय करते इराच्या वागण्याचा तिला कसा त्रास होतो इराच्या वागण्याचा तिला कसा त्रास होतो निधी इंदीराच्या आयुष्यात काय बदल करते निधी इंदीराच्या आयुष्यात काय बदल करते हे सर्व पाहायला मिळते ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ ह्या नाटकाच्या प्रयोगामध्ये.\nलेखिका स्वरा मोकाशी ह्यांनी या नाटकात सर्व व्यक्तीरेखांना विविध छटा दिल्या आहेत. आई-मुलीचे नाते दाखवताना जावई नितीनचा समजूतदार स्वभाव, ईशानचा अल्लडपणा, आणि निधीचा बिंधास्त ॲटीट्यूड अधोरेखित होत राहतो. त्यामुळेच हे कोणा एकाच्या कलाने चालणारे नाटक न वाटता सर्व व्यक्तीरेखा अपेक्षेप्रमाणे समोर येतात. वेळोवेळी प्रसंगानुरूप इंदीराच्या तोंडी येणाऱ्या म्हणी अगदी चपखलपणे आल्या आहेत. आईला गृहीत धरून वागणाऱ्या इरा ह्या व्यक्तीरेखेला सरधोपट नकारात्मक न करता तिच्या स्वभावविशेषांमध्ये लेखिकेने व्यक्तीरेखा घडवली आहे. इंदीराला सुद्धा अगदीच सोशिक आईचे रूप न दिल्याने तिच्यातील भावभावनांच्या विविध छटा स्पष्टपणे समोर येतात.\nकथेचा एकंदर वेग, मांडणी आणि प्रवाह अतिशय साधा, सरळ आणि सोपा आहे पण तरीही सबंध नाटकात आसू-हसूचा उत्तम मिलाप दिसतो (अर्थात त्यासाठी प्रेक्षक संवेदनशील असावा.)\nवंदना गुप्ते यांना प्रदीर्घ कालावधीनंतर नाटकात पाहणं हीच प्रेक्षकांसाठी सुखावह मेजवानी ठरते. त्यांचा रंगमंचावरचा सहज वावर, देहबोली, संवादकौशल्यातील वेगळेपण इंदीराचे पात्र अचूक रेखाटते. तिचे आनंदी होणे, निधीसोबत मुक्तपणे संवाद साधणे, इराच्या अतार्किक वागण्याने दुखावणे, कधीकधी बोलता येत असूनही बोलू न शकता येण्याच्या विचित्र कोंडीत होणारी घुसमट हे सर्व खूप उत्तमपणे साकारले गेले. सोबत इराच्या भूमिकेतील प्रतिक्षा लोणकर यांनी आईवर प्रमाणाबाहेर सत्ता गाजवणाऱ्या मुलीची भूमिका सुरेखपणे साकारली आहे. मुळातच त्यांनी इराला नकारात्मकतेच्या पठडीत न आणता तिच्यातील प्रत्येकाला गृहीत धरून वागण्याच्या स्वभावाला अधोरेखित केले. सासरी असलेली बहिण माहेरी आली कि जशी हक्काने बिंधास्तपणे जगते, तसेच काहीसे किंबहुना जरा अतिरेक असलेले इराचे वागणे प्रतिक्षा ताईनी उत्तमपणे मांडले. निधीच्या भूमिकेतील दिप्ती लेले हीने आजच्या काळात करीयर ओरीएन्ट असलेल्या मुलीची व्यक्तीरेखा सुंदर देहबोलीतून साकारली. तिचे वागणे, खासकरून पुढचा मागचा विचार न करता बोलणे, कौटुंबिक जीवनात दु:ख सोसल्याने इंदीरा आजीशी भावनिक नात्याने जोडले जाणे सर्वकाही दिप्ती उत्तम साकारले. अथर्व नाकती याने ईशानमधील अल्लडपणा सुंदरपणे साकारला. आईचे वागणे कसेही असले तरी आजीवरचे प्रेम व्यक्त करणारा नातू त्याने योग्य उभारला. जावई नितीनची भूमिका साकारणाऱ्या राजन जोशी यांचे संवादकौशल्य खूप भावले. सासूबाई आणि बायको यांच्यात समतोल राखणारा जावई त्यांनी खूप सुंदर उभा केला. मुळात आपली पत्नी कशी आहे हे कळत असताना तिच्यामुळे सासूबाईना होणारा त्रास बघताना त्यांची होणारी तळमळ दिसत होती.\nप्रदिप मुळ्ये यांनी नेपथ्यात सुटसुटीतपणा आणल्याने सर्व व्यक्तीरेखाना वावरण्यास मोकळा अवकाश प्राप्त झाला. निधीला दिलेली मोठी बेडरूम डाव्या बाजूला वेगळेपण दाखवत होती तर लिव्हींग रूमचे फर्निचर, प्रवेशद्वारीच भिंतीवर टांगलेली गणपतीची फ्रेम, बाल्कनीतून खाली दिसणारा आभास, बाजूचे कपाट, मुलगा अमेरीकेत असूनही त्याची बायकोमुलासोबतची फ्रेम लक्ष वेधून घेत होते. रवि रसिक यांनी प्रसंगाना गडद रंग देणारी व त्यांचे महत्त्व अधोरेखित करणारी प्रकाशयोजना केली आहे. अशोक पत्की यांनी नाटकास पार्श्वसंगीतानी अनुकूल वातावरणनिर्मिती केली आहे. इंदीराच्या वयाला साजेशा साड्या, वर्किंग वुमन इराचा पेहराव, तरूण निधीचे फॅशनेबल कपडे अशी तीन वेगवेगळ्या पिढ्यांतील अंतर वेशभूषाकार प्रतिमा जोशी आणि भाग्यश्री जाधव यांनी उत्तमपणे अधोरेखित केले. उलेश खंदारे यांची रंगभूषा उत्तम.\nदिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचे हे नाटक. मुळातच कोणत्याही उत्तम संहीतेला प्रयोगापर्यंत मूर्त स्वरूप देण्याचे एक असामान्य वेगळेपण त्यांच्यात आहे. मानवी नातेसंबंधावर भाष्य करणाऱ्या त्यांच्या आजवरच्या कलाकृती पाहता ह्या ही नाटकात त्यांनी भावनिक भडीमार टाळत, कुठेही कथेला मेलोड्रामाचा सूर न लागू देत एक महत्त्वाचा आणि आजचा घराघरातील विषय मांडला आहे. व्यक्तीरेखांचे वेगळेपण स्पष्टपणे उभे राहावे ह्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न नक्कीच सफल होतो. आणि नाटकाचा प्रयोग साध्या सरळ संवादांतून मनाला भिडतो. निर्माते श्रीपाद पद्माकर आणि दिलीप जाधव यांचे इतके सुंदर कौटुंबिक नाटक प्रेक्षकांना दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार.\n‘आईने मुलांवर संस्कार करायचे असतात; त्यांचे संसार करायचे नसतात’ किंवा ‘त्यागालाच सर्वस्व मानणाऱ्या काळात आमचा जन्म झालाय’ अशा आशयाची अनेक वाक्ये नाटकात इंदीराच्या तोंडी येतात. खरंच नाटक पाहताना त्यातील प्रत्येक पात्रात आपल्या कुटुंबातील कोणीतरी दिसत राहते. साध्या सोप्या भाषेत एक महत्त्वपूर्ण विषय हाताळला गेला आहे आणि एक ‘अनाहूत’ नातं नाटकातून मांडलं आहे. आपल्या आयुष्यात आई बरंच काही करते आणि तिचे कष्ट, त्याग अनमोल आहे. नाटक पाहताना किंबहुना इंदीराला पाहताना हसू येते, तिचे कौतुकही वाटते, कधीकधी तिच्याकडे बघून वाईटही वाटते व डोळ्यांच्या कडा नकळतपणे पाणावल्या जातात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत हा ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ नक्कीच पाहावा…\nनाटक : हरवलेल्या पत्त्यांचा बंगला\nलेखिका : स्वरा मोकाशी\nदिग्दर्शक : चंद्रकांत कुलकर्णी\nनेपथ्य : प्रदिप मुळ्ये\nप्रकाशयोजना : रवि – रसिक\nसंगीत : अशोक पत्की\nनिर्माते : जिगीषा, श्रीपाद पद्माकर आणि दिलीप जाधव\nसहनिर्माती : राणी वर्मा\nकलाकार : प्रतिक्षा लोणकर, दिप्ती लेले, राजन जोशी, अथर्व नाकती आणि वंदना गुप्ते\nPrevious articleरंगभूमीच्या टीमकडून नाट्यवेड्या नाट्यसमीक्षकाचे हार्दिक स्वागत — Welcome to रंगभूमी टीम, अभिषेक\nNext articleLockdown च्या दरम्यान प्रयोग मालाडतर्फे तीन Online स्पर्धा.\nरंगभूमीच्या टीमकडून नाट्यवेड्या नाट्यसमीक्षकाचे हार्दिक स्वागत — Welcome to रंगभूमी टीम, अभिषेक\nगायत्री टंकसाळी-देवरुखकर - April 15, 2020 1\nरंगभूमी म्हटलं की नाटक हे त्याचं हृदय आणि नाटकांची समीक्षणे ही त्याची स्पंदने असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. होय बरोब्बर ओळखलंत. आम्ही तुमच्यासाठी...\nOMT — तब्बल २० कलाकारांचा Online नाट्यानुभव • रंगभूमी.com July 15, 2020\tAt\t12:46 PM\n[…] चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेत्री वंदना गुप्ते आणि थेट अमेरीकेहून अभिनेत्री […]\nइतिहासातील सोनेरी पाने − प्रयोग मालाड घेऊन येतंय ४८ एकांकिकांचे ऑनलाईन थिएटर\nजागतिक ऑनलाईन मराठी साहित्य अभिवाचन महोत्सवाच्या अंतिम फेरीचे ऑनलाईन सादरीकरण\nथिएटर प्रीमियर लीग ऑनलाईन नाट्यमहोत्सव: सीझन ३\nकलांश थिएटर, रत्नागिरी प्रस्तुत “बिराड” एकांकिकेचे Online सादरीकरण\nथिएटर प्रीमियर लीग ऑनलाईन नाट्यमहोत्सव: अधिक भव्य स्वरूपात ‘सीझन २’ लवकरच तुमच्या भेटीला\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nइतिहासातील सोनेरी पाने − प्रयोग मालाड घेऊन येतंय ४८ एकांकिकांचे ऑनलाईन थिएटर\nजागतिक ऑनलाईन मराठी साहित्य अभिवाचन महोत्सवाच्या अंतिम फेरीचे ऑनलाईन सादरीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/lifestyle/story-xiaomi-flagship-killer-redmi-k20-pro-signature-edition-made-of-pure-gold-and-diamond-1813700.html", "date_download": "2021-01-28T12:42:26Z", "digest": "sha1:QUU3GKACV66WLTXIZZ6KQ4H4QMUA5SRD", "length": 23454, "nlines": 294, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Xiaomi Flagship Killer Redmi K20 Pro Signature Edition made of pure gold and diamond , Lifestyle Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nशाओमीनं लाँच केला ४ लाख ८० हजार किमतीचा फोन\nHT मराठी टीम , मुंबई\nभारतात सध्या स्मार्टफोनमध्ये अग्रस्थानी असलेल्या शाओमी कंपनीनं आपला बहुप्रतिक्षीत असा Redmi K20 आणि Redmi K20 Pro फोन लाँच केला. हा फोन काही महिन्यांपूर्वी लाँच करण्यात आलेल्या oneplus 7 आणि oneplus 7 Pro ला टक्कर देणारा आहे. या फोनबरोबरच कंपनीनं ४ लाख ८० हजार किमतीचा लिमिटेड एडिशन Redmi K20 Pro फोनही लाँच केला आहे.\nशाओमी कंपनी आपल्या बजेट स्मार्टफोनसाठी ओळखली जाते. या कंपनीचे फोन हे स्वस्त असल्यानं भारतीय ग्राहकांचा त्यांना चांगला प्रतिसाद आहे. मात्र कंपनीनं लाँच केलेल्या लिमिटेड एडिशन फोनची किंमत ही ४ लाख ८० हजार का आहे असा प्रश्न ग्राहकांनाही पडला असेन. यामागचं प्रमुख कारण म्हणजे या फोनची संपूर्ण बॉडी ही सोन्यापासून तयार केली आहे. तसेच या फोनच्या सजावटीसाठी हिरेही वापरण्यात आले आहेत त्यामुळे या फोनची मेकिंग कॉस्ट ही ४ लाख ८० हजार आहे.\nशाओमीनं केवळ २० हँडसेट लाँच केले आहेत. या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात ४८ मेगापिक्सेल कॅमेरा, १३ मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड कॅमेरा, ८ मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा आणि २० मेगापिक्सेल पॉप अप सेल्फी कॅमेरा आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nजाणून घ्या शाओमीच्या Redmi K20 Pro आणि Redmi K20 ची किंमत\n...म्हणून Redmi K20 Pro, Redmi K20 ची किंमत सर्वाधिक, कंपनीचा खुलासा\nXiaomi Redmi K20 आणि K20 Pro यादिवशी होणार भारतात लाँच\nशाओमीचा Redmi K20 लवकरच होणार लाँच\n'वनप्लस'ला टक्कर देण्यासाठी येतोय शाओमीचा 'किलर'\nशाओमीनं लाँच केला ४ लाख ८० हजार किमतीचा फोन\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nबंगळुरूतील कंपनीने तयार केले स्वस्तातले व्हेंटिलेटर्स, विजेची गरज नाही\nलॉकडाउन: २५ दिवसांत घरगुती हिंसाचाराच्या तक्रारीत ९५ टक्क्यांनी वाढ\nग्रुप व्हिडिओ कॉलिंगची मर्यादा वाढवण्याचा व्हॉट्स अ‍ॅपचा विचार\nलाल आयफोनच्या विक्रीतून येणारी रक्कम कोरोनाविरोधातील लढाईसाठी देणार\nपरवडणाऱ्या दरातील आयफोन पुढील आठवड्यात लाँच होण्याची शक्यता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathi.popxo.com/2020/02/why-females-gain-weight-after-marriage-in-marathi/", "date_download": "2021-01-28T10:54:22Z", "digest": "sha1:OTD5JJFGRMCJQNGRCWQQEKK6FF3URG3M", "length": 10827, "nlines": 59, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "लग्न झाल्यावर तुमचंही वजन अचानक वाढलंय का, जाणून घ्या कारणं", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\n‘या’ कारणामुळे लग्नानंतर अचानक वाढतं वजन\nलग्न मानवलं वाटतं तुला...लग्नानंतर अशी कॉम्प्लिमेंट बऱ्याच जणांना हमखास मिळते. यामागील कारण आहे ते लग्नानंतर वाढणारं वजन. लग्न झाल्यावर बरेचदा अनेकजणांचं वजन वाढल्याचं निदर्शनास येतं. वयस्कर माणसं तर लग्नाआधी बारीक असणाऱ्यांना हमखास सल्ला देतात की, लग्नानंतर आपोआप जाड होशील. हे वजन वाढणं स्त्री आणि पुरूष दोघांना लागू होतं. लग्न होताच जेव्हा अचानक वजन वाढतं तेव्हा अनेकजण चिंतित होतात आणि मनात अनेक प्रश्नही येतात. काय आहेत लग्नानंतर वजन वाढण्याची नेमकी कारणं जाणून घेऊया.\nनुकत्याच एका संशोधनात हे आढळून आलं आहे की, लग्नानंतर पाच वर्षांच्या आत 82 टक्के कपल्सचं वजन 5 ते 10 किलोने वाढतं. वजन वाढण्याच्या बाबतीत महिला अग्रेसर आहेत. कारण महिलांचं वजन पुरूषांच्या तुलनेत जास्त वेगाने वाढतं.\nलग्नानंतर बरेचदा नातेवाईकांकडे जाणं, मित्रमैत्रिणींना भेटणं आणि बाहेर जेवण्याचं प्रमाणही वाढतं. असं अनेक आठवडे सुरू राहतं. तसंच हनिमूनला गेल्यावरही आपण बिनधास्तपणे बाहेर खाण्याचा मनमुराद आनंद घेतो. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात आहारातील कॅलरीज वाढतात.\nलग्नानंतर मुलीचं घर बदलतं. त्यासोबतच तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींमध्ये बदल होतो. ज्यामध्ये खाण्यापिण्याच्या सवयी आणि आहाराचाही समावेश होतोच. माहेर आणि सासरचं जेवण आणि बनवण्याच्या पद्धती या वेगवेगळ्या असल्यामुळे साहजिकच पचनक्रियेवरही परिणाम होतो. शिवाय माहेर जेवणानंतरचा मिळणारा मोकळा वेळ सासरी मिळेलच असं नाही.\nवेटलॉससाठी करून पाहा 'ही' योगासनं\nलग्नानंतर शरीरसंबंधामुळे महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. यामुळे बरेचदा लग्नाआधी बारीक असणाऱ्या मुली अचानक लग्नानंतर जाड होतात. पण लग्नानंतर हा बदल प्रत्येक महिलेच्या बाबतीत घडतोच. याची कल्पना प्रत्येक महिलेला आधीच असायला हवी आणि याबाबत घाबरण्याचंही काहीच कारण नाही.\nलग्नानंतर स्त्रिया आपल्या आवडीने नाहीतर नवरा आणि सासरकडच्या लोकांच्या आवडीने जेवण बनवण्याला पसंती देतात. सासरकडच्यांना खूष करण्याच्या नादात भरपूर प्रमाणात तूप, तेल आणि मसाल्यांचाही वापर केला जातो. एवढी मेहनत करून केलेलं जेवण वाया जाऊ नये म्हणून बरेचदा गरजेपेक्षा जास्तही खाल्लं जातं. वेळेनुसार तुमच्या प्राथमिकतांमधील बदल हा वजन वाढण्यामागचं कारण आहे.\nलग्नानंतर नव्या वातावरणात स्वतःला अॅडजस्ट करताना सुरूवातीला थोडं कठीण जातं. अशा वेळी नववधूच्या जवाबदाऱ्यांमध्ये वाढ झाल्याने तणावही वाढतो. ऑफिससोबतच घरीसुद्धा बेस्ट देण्याच्या प्रयत्नात नेहमी तणावात राहणं आणि स्ट्रेस ईटींगच्या आहारी स्त्रिया जातात.\nलग्नाआधी बऱ्याच जणी आपल्या आरोग्याची काळजी घेतात. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमितपणे व्यायाम करतात. पण लग्नानंतर या सर्व गोष्टी अचानक बदलतात. नको असतानाही तणाव घेणं आणि व्यायामासाठी वेळ न मिळणं. जेवणाच्या वेळा बदलणं यासारखी गोष्टी घडतात. असाही विचार केला जातो की, आता तर लग्न झालं, आता काय फरक पडतो.\nभारतीय लग्नातील अजबगजब प्रथा-परंपरा\nपती-पत्नीच्या वयामध्ये 'या' कारणामुळे असावं किमान 5 वर्षांचं अंतर\nतर अशा सर्व गोष्टींमुळे लग्नानंतर बऱ्याच जणींच्या वजनात वाढ झाल्याचं आवर्जून दिसतं. तुमचंही नवीन लग्न झालं असेल तर वरील गोष्टींची वेळीच दखल घ्या. कारण लग्न झालं म्हणून वजन वाढू देणं किंवा तणावग्रस्त राहणं हे तुमच्या आरोग्यासाठी योग्य नाही. त्यामुळे निरोगी राहा आणि पौष्टिक खा.\n2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/neelam-gorhe", "date_download": "2021-01-28T12:38:01Z", "digest": "sha1:7BM3QWUJHYUD2M5M5QX33RFKHQBZCKJJ", "length": 4846, "nlines": 120, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nठाणे मनपा कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार किमान वेतन\nहाथरस घटनेवरून शिवसेना आक्रमक, राष्ट्रपतींना पत्र लिहून केल्या ‘या’ ६ मागण्या\nनिलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निवड\nविधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे, निलम गोऱ्हेंचं नाव निश्चित\nभाजप नेते नरेंद्र मेहतांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल\nनरेंद्र मेहतांच्या विषयावर भाजप गप्प का\n‘ते’ जोशींचं वैयक्तिक मत- नीलम गोऱ्हे\n'पॅरोलवरील गुन्हेगार निवडणुकीच्या प्रचारात'\n'अशांतता पसरवणारे भाजपचे कार्यकर्ते'\nमुंबई पालिकेत सेना-भाजप स्वतंत्र\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/nyayalayanchya-varshik-suttya", "date_download": "2021-01-28T10:43:53Z", "digest": "sha1:RVGQII6TUN46YY5LE4ZS74WMAAKHX7U6", "length": 32798, "nlines": 92, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "न्यायालयांच्या वार्षिक सुट्ट्या - द वायर मराठी", "raw_content": "\nआपल्या न्यायव्यवस्थेत भारत इंग्रजांची वसाहत होता तेव्हापासून चालत आलेल्या सगळ्याच गोष्टींवर मी टीका केली आहे. पण ‘न्यायालयाला वार्षिक सुट्टी’ या एका वारशाबाबत मात्र तडजोड करायची माझी इच्छा नाही.\n हे असेच कोणतेही आकडे नाहीत. किंवा हा लोकसभेत विरोधी पक्षांना मिळणाऱ्या जागांचा अंदाजही नाही. सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाला २०१९ मध्ये इतक्या सुट्ट्या असणार आहेत.\n लगेच काही निष्कर्ष काढू नका. मला न्यायालयाच्या सुट्ट्यांच्या नावाने खडे फोडायचे नाहीत. वास्तविक पाहता, दर वर्षी नवीन वर्षाच्या सुट्टीनंतर कामावर आल्यावर मी पहिली गोष्ट कुठली करत असेन तर ती म्हणजे न्यायालयाचे नवीन कॅलेंडर तपासणे आणि त्यातले सुट्ट्यांचे दिवस पाहणे. त्यात ज्या नेत्यांच्या आणि महात्म्यांच्या जयंत्या शनिवार-रविवारीच येतात त्यांना शिव्याशाप मिळतात. त्यानंतर ज्या दिवसांना सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय या दोन्हींपैकी एकालाच सुट्टी असते त्या दिवसांबद्दल चिडचिड होते. एक जरी न्यायालय उघडे असले तरी आमची सुट्टी बुडते ना पण मग नंतर ते आनंदाचे सणांचे दिवस येतात. सण साजरे करणाऱ्यांच्या दृष्टीने ते महत्त्वाचे दिवस असतात, पण माझ्या आयुष्यात मात्र आणखी एका सुट्टीचा शुद्ध आनंद देण्याव्यतिरिक्त त्यांचे काही स्थान नसते – उदाहरणार्थ गोवर्धन पूजा\nआपल्या न्यायव्यवस्थेत वसाहती काळापासून चालत आलेल्या सगळ्याच गोष्टींवर मी टीका केली आहे – केसांच्या टोपापासून ते फ्लॅपपर्यंत आणि संबोधनाच्या विचित्र तऱ्हांपासून ते काळ्या कपड्यांपर्यंत. पण ‘न्यायालयाला वार्षिक सुट्टी’ या एका वारशाच्या बाबत मात्र तडजोड करायची माझी इच्छा नाही.\n२५ मे ते ३० मे या कालावधीकरिता मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती एम. आर. शाह हे सुट्टीतील न्यायाधीशम्हणून काम पाहणार आहेत या बातमीने सर्वांचेच लक्ष वेधले आणि भुवयाही उंचावल्या. हा एक अतिशय महत्त्वाचा काळ असतो, जेव्हा न्यायालयाला मध्यरात्रीच्या सुनावण्यांसाठी तयार रहावे लागते – जसे मागच्या उन्हाळ्यात न्यायमूर्ती ए. के. सिकरी, एस. ए. बोबडे आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठाच्या नेमक्या सूचनांनीकर्नाटकचे भविष्य निर्धारित केले. खरेच, भारताच्या सर्वोच्च न्यायाधीशांनी सुट्टीच्या काळात काम करणे ही एक अभूतपूर्व गोष्ट आहे. बहुतेक वेळा हे कार्य ‘नव्या’ (ही राजकीय दृष्ट्या उचित संज्ञा आहे, कारण मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या काळात ‘कनिष्ठ न्यायाधीश’ अशी संज्ञा वापरण्यामुळे अनेक वाद निर्माण झाले होते) न्यायाधीशांवर टाकले जाते.\nइतिहासामध्ये, आणि कायदा आणि वकीलांच्या जीवनामध्ये ‘न्यायालयाच्या सुट्ट्यां’नी काय भूमिका निभावली आहे आणि अजूनही निभावत आहेत हे तपासण्यासाठी ही एक चांगली संधी आहे. न्यायालयांच्या दीर्घ सुट्ट्यांची, विशेषतः उन्हाळ्याच्या महिन्यांमधल्या सुट्ट्यांची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा न्यायालयाच्या खंडपीठांवर भारतीयांपेक्षा ब्रिटिशांची संख्या अधिक असे. ब्रिटिशांना माणसाला भारतातील उष्णता सहन होत नसे. गोरे न्यायाधीश सरळ मायदेशी निघून जात आणि पावसाळ्यात तापमान खाली आल्यानंतरच परतत असत. कोलकाता आणि मुंबईसारख्या उच्च न्यायालयांमधल्या खोल्या प्रशस्त असत, त्यांचे छत उंच असे आणि त्यात भरपूर हवा खेळती राहावी याची दक्षता घेतली जाई. आपण त्या काळाबद्दल बोलतोय ज्या काळात एअर कंडिशनिंगमुळे ग्लोबल वॉर्मिंगचा धोका अजून निर्माण झाला नव्हता.\nन्यायालयाच्या सुट्ट्यांचा स्वतःचा इतिहासही मनोरंजक आहे. मुंबईच्या नानावटी प्रकरणासारख्याचएकत्रित बंगालमध्ये खूप गाजलेल्या भवाल संन्यासी प्रकरणामध्येही या सुट्टीचा संबंध आहे. १२ वर्षांनंतर परत आलेला साधू म्हणजेच भवाल इस्टेटचा दुसरा कुमार आहे हे सत्र न्यायालयाने मान्य केले होते. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पन्नालाल बोस यांनी तसे निकालपत्र त्यांच्या एकमेव विश्वासू टायपिस्टला तोंडी सांगून टाईप करून घेतले होते आणि कडीकुलुपात बंदोबस्तात ठेवले होते. आपणच कुमार असल्याचा दावा करणाऱ्याचे म्हणणे होते की काही नागा साधूंनी त्याला त्याच्या चितेवरून वाचवले होते आणि स्मृतीभ्रंशामुळे तो आजवर जमीनदारीवरील आपला हक्क सांगायला परत येऊ शकला नव्हता. न्यायाधीशांनाही त्याची ही कहाणी पटली होती.\nयावरच्या अपीलाची सुनावणी कलकत्ता उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे झाली. हे तीन न्यायाधीश होते न्या. कोस्टेलो, चारू चंद्र बिस्वास आणि रोनाल्ड फ्रान्सिस लॉज. खंडपीठाने १४ नोव्हेंबर १९३८ पासून १४ ऑगस्ट १९३९ पर्यंत सुनावणी केली. त्यानंतर न्या. कोस्टेलो हे ब्रिटनमध्ये सुट्टीसाठी गेले. तेवढ्यात जागतिक महायुद्ध सुरू झाले आणि त्यांना परतता आले नाही. त्या काळात अजूनही दोन न्यायाधीशांना आदेश देता येत नसे. परिस्थिती अधिक जटिल झाली कारण इतर दोन न्यायाधीशांची मते परस्परांहून वेगळी होती. त्यामुळे कोस्टेलो यांचे मत अंतिम ठरणार होते.\nशेवटी, न्या. कोस्टेलो स्वतः परतू शकले नाहीत तरी त्यांचे मत कलकत्ता न्यायालयापर्यंत पोहोचले आणि निकाल “कुमाराच्या तोतयाच्या” बाजूने लागला. पण वकील तर वकील असतात, त्यांनी राणी बिभावतीला, कुमाराच्या ‘विधवेला’ या निर्णयाच्या विरोधात प्रीव्ही कौन्सिलमध्ये अपील करण्याचा सल्ला दिला. त्यांचा दावा असा होता की कोणत्याही न्यायाधीशाला विचारविमर्श करण्याची संधी मिळाली नव्हती. तसेच इतर दोघांच्या निकालांचा संदर्भ न घेता दिलेले कोस्टेलो यांचे मत ‘वैध’ निकाल मानले जाऊ शकतो का असा त्यांचा दुसरा मुद्दा होता.\nप्रीव्ही कौन्सिलने या खटल्याला बाहेरचा रस्ता दाखवला. मात्र या विजयाची बातमी ऐकली त्याच दिवशी संन्याशाचा राजकुमार झालेल्या या व्यक्तीचा मृत्यू झाला. आणि तेसुद्धा कालीमातेचे आभार मानण्यासाठी तो मिठाई घेऊन तिच्या दर्शनाला मंदिरात जात असताना. तीन वेळा हार पत्करूनही आपल्या म्हणण्यावर ठाम असणाऱ्या बिभावतीने शेवटपर्यंत ती व्यक्ती आपला पती असल्याचे मान्य केले नाही आणि तत्त्वनिष्ठपणे मृत वादीकडून वारसाहक्काने मालमत्ता स्वीकारायला नकार दिला.\nदुसरी एक न्यायालयाच्या सुट्टीबाबतची नमुनेदार कहाणी म्हणजे इंदिरा गांधी यांच्या अपात्रतेबद्दलचा खटला. भवालनंतरचा सर्वात सनसनाटी निकाल आपल्या भावी कारकीर्दीचा विचार न करता न्यायमूर्ती जगमोहन लाल सिन्हा यांनी दिला. राज नारायण यांच्या निवडणूक याचिकेवर १२ जून १९७५ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधी यांना अपात्र घोषित केले. जरी न्यायालयाने स्वतः २० दिवसांसाठी आपल्या आदेशाला एकत्रित स्थगिती (blanket stay) दिली असली तरी सुट्टीतील खंडपीठावरील न्यायमूर्ती कृष्ण अय्यर यांची परिस्थिती अवघड होती. दोन्ही बाजूंनी त्यांना तितकाच ठोस युक्तिवाद ऐकावा लागत होता.\nपंतप्रधानांच्या बाजूने नानी पालखीवाला युक्तिवाद करत होते. त्यांच्या मते, संपूर्ण स्थगिती न देणे म्हणजे विनाशच (doom) होता. राज नारायण यांच्या वतीने बाजू लढणारे शांती भूषण ठामपणे सांगत होते की लोकशाहीमध्ये कोणीही व्यक्ती अपरिहार्य (indispensable) नसते. त्या एकट्या न्यायाधीशांनी शांतपणे दोन्ही बाजूंचे लांब लांब युक्तिवाद ऐकून घेतले. श्रीमती गांधी यांना संसदेत हजर राहण्याची परवानगी देणारा परंतु मतदानाची परवानगी नाकारणारा न्यायमूर्ती अय्यर यांनीकाढलेला तोडगापंतप्रधानांना पचणारा नव्हता. तीन दिवसांनंतर, २८ जून, १९७५ रोजी टाईम्स ऑफ इंडियामध्ये “O’ Cracy, DEM, beloved husband of T. Ruth, mother of Faith, Hope and Justicia” यांच्या मृत्यूची बातमी छापली गेली. त्यांचा २५ जून, १९७५ रोजी मृत्यू झाला होता.\nसुट्ट्या वाईट आहेत का\nमागच्या काही वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयांच्या सुट्ट्यांच्या बाबतीत लक्षणीय सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. उन्हाळ्याची सुट्टी बरीच मर्यादित करण्यात आली आहे. तसेच, दोन्ही बाजूंच्या वकीलांच्या संमतीने, जुनी प्रकरणे सुट्ट्यांच्या दरम्यान सुनावणीसाठी आणली जात आहेत. तरीही अजूनही शाळेच्या मुलांपेक्षाही न्यायालयांना जास्त सुट्ट्या असतात हे मी मान्य करायला तयार आहे\nपण सुट्ट्या कमी करून भारतात न्यायदानाला होणारा उशीर कमी केला जाऊ शकेल का अर्थातच आम्ही बुद्ध पौर्णिमेला निवांत घरी बसलो असताना ज्यांना कामावर जावेच लागते अशा ‘सर्वसामान्य’ नोकरदारांकडून मारले जाणारे टोमणे कमी होतील. विनोदाचा भाग सोडून देऊ, पण आपल्या अनेक सुट्ट्यांमुळे आपल्या न्यायाधीश, वकील आणि एकूण न्यायव्यवस्थेची जी बदनामी केली जाते ती न्याय्य नाही. अनेकांना माहीत नसेल, पण याच सुट्टीच्या काळात अनेक न्यायाधीश राखून ठेवलेले निकाल लिहून पूर्ण करतात; सार्वजनिक बैठका किंवा प्रशिक्षणे पूर्ण करणे यासारख्या न्यायालयाच्या बाहेरच्या कामांना उपस्थित राहतात.\nतसेच, न्यायप्रक्रियेतील प्रत्येकाला हे माहीत असते की त्यांचे खरे काम रोजच्या ‘तारखांच्या’ कामातून दमून परत आपल्या ऑफिसमध्ये आल्यानंतरच सुरू होते. तिथेच त्यांना आशिलांबरोबर बैठका, ड्राफ्टिंग आणि वेगवेगळ्या न्यायालयांनी दिलेल्या निकलांचा अभ्यास याकरिता तयारी करावी लागते. मला तर असे लक्षात आले आहे की सुट्ट्यांच्या दिवशी आम्ही अधिक कार्यक्षमतेने काम करतो – विशेषतः आम्हाला स्वतःला सुट्ट्या साजऱ्या करायच्या नसतात त्यावेळी\nआपल्या सुट्ट्यांवर देशभरातून हल्ला केला जाण्याबाबत धोकादायक हालचाली सुरू आहेत; अनेक सत्रांमध्ये ‘रात्रीची न्यायालये’सुद्धा भरवली जातील असे ऐकायला येत आहे. या कल्पना कितपत परिणामकारक ठरतील ते मला माहीत नाही. अगोदरच पूर्वीच्या मुख्य न्यायाधीशांच्या आवाहनावरून अनेक उच्च न्यायालयांनी जुनी गुन्हेगारी प्रकरणे निकालात काढण्यासाठी शनिवारी काम करण्याची सुरुवात केली आहे. वकीलांचे आत्ताचे काम ज्या प्रकारे चालते त्यामध्ये काही अकार्यक्षमता अंतर्भूत आहेत, जसे की –\nअ – प्रकरणाच्या सुनावणीकरिता कालमर्यादा नाही. अमेरिकेमध्ये तेथील सर्वोच्च न्यायालय दोन्ही बाजूंना युक्तिवादाकरिता ३० मिनिटेच देते, मग तो खटला कितीही महत्त्वाचा असो.\nब.- खटल्याच्या सुनावणीकरिता निश्चित वेळ नाही. हे पहिल्या मुद्द्याचाच भाग आहे. खटल्याच्या सुनावणीकरिता कालमर्यादा नसल्यामुळे खटला किती काळ चालेल याची कुणालाच कल्पना नसते. अगदी सर्व गॅजेट्स आणि ऍप्स वापरणाऱ्या आजच्या वकिलांनासुद्धा ‘अंदाज-भाकितां’चा खेळच करावा लागतो.\nक.- निवेदन-पत्रांची संस्कृती नाही. अमेरिका आणि इतर पश्चिमी न्यायालयांमध्ये, बरेचसे युक्तिवाद लिखित, संक्षिप्त निवेदनांमधून होतात. भारतामध्ये बहुतेक वकील तोंडी युक्तिवादाला प्राधान्य देतात, ज्यामुळे मौल्यवान वेळ वाया जातो. लिखित स्वरूपातील युक्तिवादामध्ये तो सहज वाचू शकतो.\nड. – कागदांना हद्दपार करणे अजूनही एक स्वप्नच राहिले आहे. अनेक न्यायालयांमधून कागद हद्दपार केले गेले आहेत, परंतु बहुसंख्य न्यायालये आणि वकील अजूनही प्रत्यक्ष फाइली आणि कागदांची बाडे यावरच अवलंबून असतात. यामुळे वकिलांची कार्यक्षमता आणि न्यायालयांची क्षमता मोठ्या प्रमाणात कमी होते. अनेकदा, जागा आणि साठवणीच्या साधनांच्या समस्यांमुळे खटल्यांची सुनावणी होत नाही, कारण फाईल्स सहज उपलब्ध नसतात.\nछोटे छोटे उपाय केले जात आहेत. अनेक न्यायालयांनी वेळाचे वाटप (time bands) केले आहेत. यामुळे न्यायालयातील गोंधळ कमी होतो आणि वकीलांनाही त्यांच्या दिवसाचे नियोजन करणे सोपे जाते तसेच, न्यायालये वकिलांनी लिखित कागद द्यावेत असे आवश्यक करत आहेत. मात्र तरीही प्रचंड मोठ्या प्रमाणात पडून असलेली प्रकरणे आणि दाखल होणारी प्रकरणे पाहता, आपल्या देशातल्या इतर गोष्टींप्रमाणेच जे करता येऊ शकते आणि जे केले जाते ते कमीच आहे.\nसंपूर्ण न्यायालयीन संस्कृतीमध्ये मोठा बदल न करता, केवळ सुट्ट्या कमी केल्या तर थकलेल्या आणि चिडलेल्या वकिलांची संख्या तेवढी प्रचंड वाढेल. सुट्ट्या केवळ वकिलांसाठीच मौल्यवान नाहीत, तर दिल्लीसारख्या ठिकाणी सुट्ट्यांनंतरची दिखाऊगिरीसुद्धा एक समृद्ध वारसाच आहे. फार पूर्वी स्वित्झर्लंड आणि पॅरिसच्या सहलींच्या गप्पांमध्ये मीही निरागसपणे भाग घेऊन हसे करून घेतले होते. मला वाटले होते अंकोरवाटच्या माझ्या अनोख्या सहलीमुळे मलाही थोडा भाव मिळेल.\nआता आमच्याकडे इन्स्टाग्राम आणि फेसबुक आहे. आता आम्हाला इतर वकील आणि आशीलसुद्धा सुट्टीत नक्की काय करत आहेत याचा मागोवा घेता येतो. मला आठवतंय, माझे एक आशील नेहमी माझ्या कार्यालयात येताना एका जुनाट गाडीतून यायचे आणि पैशांचा विषय निघाला की डोळ्यातून पाणी काढायचे…पण एक दिवस त्यांनी मला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्याची चूक केली. मग काय, मी जाणीवपूर्वक त्यांची सगळी पेजेस धुंडाळली आणि मला त्यांचे दक्षिण फ्रान्समधले फोटो सापडले\nम्हणूनच, ज्यांना किमान वेतन नाही, सामाजिक सुरक्षा नाही, नोकरीसारखी ठराविक वर्षे कामाची शाश्वती नाही, निश्चित उत्पन्न नाही अशा आम्हा वकिलांना निदान या एका गोष्टीचा – आमच्या वार्षिक सुट्ट्यांचा तरी दिलासा असू द्या आम्हाला मधून मधून असे ताजेतवाने होऊन येऊ द्या, मग आम्हीही न्यायासाठी आमच्याकडे येणाऱ्यांना ‘अच्छे दिन’ दिसतील असे वचन देतो.\n तो आम्हाला माहीत आहेच, पण तुम्ही आपले आपले अंदाज करा\nसंजय घोष हे दिल्ली येथील कामगारविषयक क्षेत्रातील वकील आहेत.\n‘२०१४मध्ये हिंदू कट्टरतावाद्यांची तक्रार नव्हती’\nलैंगिक अत्याचाराच्या हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती\nटिक टॉकने अखेर गाशा गुंडाळला\n१ फेब्रुवारीचा संसदेवरचा मोर्चा स्थगित\nपंतप्रधान शेतकरी आंदोलनातील खुणांचा अर्थ लावू शकतील\nभारत ते इंडिया एक ट्रॅक्टर परेड\nकोविडमध्ये दिसलेली असमानता दूर करण्याची बजेटला संधी\nअयोध्येत तिरंगा फडकवत मशिदीचे काम सुरू\nसरन्यायाधीश बोबडे आणि शेतकरी संघटना\n‘हिंसाचार समाजकंटकांकडून, आमचे कार्यकर्ते नव्हते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/england-vs-new-zealand-2019-world-cup", "date_download": "2021-01-28T12:52:20Z", "digest": "sha1:35IPSZSNA7ZI2PVWKPQ2EJK2OD5QTY63", "length": 15577, "nlines": 152, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "England Vs New Zealand 2019 World Cup Latest news in Marathi, England Vs New Zealand 2019 World Cup संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nCWC 2019: सर्वाधिक धावा करत रोहित शर्मा ठरला 'गोल्डन बॅट'चा मानकरी\nआयसीसी विश्वचषकात (ICC World Cup 2019) भारताचा प्रवास सेमीफायनलमध्येच संपुष्टात आला होता. न्यूझीलंडने पावसामुळे दोन दिवस चाललेल्या या सेमीफायनल सामन्यात भारताचा १८ धावांनी पराभव केला होता. त्यामुळे...\nधोनीला ७ व्या क्रमांकावर का पाठवलं, शास्त्रींनी सोडलं मौन\nआयसीसी विश्वचषक २०१९ च्या पहिला सेमीफायनलमध्ये १० जुलै रोजी टीम इंडियाचा न्यूझीलंडने १८ धावांनी पराभव केला होता. या सामन्यानंतर महेंद्रसिंह धोनीला सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का पाठवले, असा प्रश्न...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/469", "date_download": "2021-01-28T10:29:11Z", "digest": "sha1:NYFHZQMV7RSA7UGNUXW4QMPS33JAD5VZ", "length": 51905, "nlines": 235, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आश्लेषा नक्षत्र | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nशनी सध्या आश्लेषा नक्षत्रातून जातो आहे. मुळात अशुभ असलेले हे नक्षत्र सध्या फारच बिघडले गेले आहे. ज्या कर्कराशीच्या लोकांचा जन्म आश्लेषा नक्षत्रावर झाला आहे, ते काय परिस्थितीतून जात आहेत, याची आम्हाला कल्पना आहे.\nया नक्षत्राचे नाव आदिशेष या पृथ्वीचा भार आपल्या डोक्यावर पेलणार्‍या शेषनागावरून पडले आहे. हे नक्षत्र डोक्यावर काही ना काही भार टाकते. नको त्या जबाबदार्‍या अंगावर येऊन पडतात. प्रभूरामचंद्राचा भाऊ लक्ष्मण याच नक्षत्रावर जन्मला होता.\nपण हे नक्षत्र नुसता भार टाकत नाही तर त्या पार पाडण्याचे सामर्थ्यही देते. पंडीत नेहरू, इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण या व्यक्ती याच नक्षत्रावर जन्मल्या.\nनक्षत्रचक्रातील हे नववे नक्षत्र आहे. आकाशात याचा आकार मराठी ९ सारखा दिसतो. या नक्षत्राचे सर्व चारही चरण हे कर्क राशीत येतात. याचा चौथा चरण हा गंडांतर तारा योगात असल्याने त्यावर जन्मणार्‍या व्यक्तिची जननशांत करावी असे धर्मशास्त्र सांगते.\nहे नक्षत्र बुधाचे आहे. चंद्राच्या राशीत आहे आणि या नक्षत्राची देवता सर्प आहे. या नक्षत्रात या तिघांचे गुण/अवगुण एकवटले आहेत. बुधामुळे हे अवखळ आहे, चंद्रामुळे विलासी आहे आणि सर्पामुळे सुस्त पण जागरूक आहे.\nया नक्षत्रावर जन्मणारे लोक मध्यम उंचीचे पण जरा जास्त आडवे आणि बेढब असतात. शरीर पुष्ट व मांसल असते. मान, मांड्या, पोटर्‍या, दंड, मनगटे साधारण भरलेली असतात. यांची खूण म्हणजे यांचे नाक. नाकाचा शेंडा हा थोडासा पोपटाच्या चोचीसारखा खाली वाकलेला असतो.\nया लोकांचा स्वभाव सुस्त, भिडस्त, ऐषारामी, चंचल, भावनाप्रधान, विकारवश व मोहाला लवकर बळी पडणारा असतो. यांना स्वत:चे ठाम मत नसते. लोकानुकरण करणारे असतात. त्यामुळे त्यांची मते ही त्यांना भेटणार्‍या लोकानुसार बदलतात. लगेच प्रभावित होतात.\nस्त्रियांनाही हे नक्षत्र फारसे अनुकूल नाही. या नक्षत्रावर जन्मलेल्या स्त्रिया आडव्या, बेढब बांध्याच्या असतात. त्यांचे अवयव पुष्ट असले तरी आकारहीन असतात. त्यांच्यात चापल्याचा अभाव असतो. मध्यम वयातच अंगाने सुटायला लागतात. गुरू लग्नात असेल तर पोट थुलथुलीत असून कमरेला वळ्या पडतात. त्यांना घराची आणि कुटुंबाची ओढ असली तरी घरकामात विशेष रस नसतो. त्यापेक्षा घरात बसून आराम करणे त्यांना आवडते. नाटक, सिनेमा, दूरदर्शनवरील मालिका, संगीत यांची फार आवड असते. तशा त्या कलाप्रिय असतात. पण स्वत: कला शिकण्यापेक्षा त्याचा आस्वाद घेणे पसंत करतात.\nफॅशनची आवड असली तरी आळशीपणामुळे त्यांना फॅशनेबल राहणे जमत नाही. स्वभावाने मात्र प्रेमळ, उदार, हळव्या, दयाळू , भावनाप्रधान असतात.\nया नक्षत्रात दोन टोकाची माणसे जन्मतात. एक सतत जाकरूक राहून प्रचंड कार्य करणारे कर्तृत्ववान लोक जे फणा उगारलेल्या नागासारखे तल्लख असतात, तर दुसरे म्हणजे वेटोळे घालून झोपलेल्या सुस्त अजगरासारखे कायम निद्रिस्त.\nया नक्षत्रात रवि, मंगळ राहू सारखे ग्रह असतील त्यांच्याकडे जबाबदार्‍या येतातच. अशा वेळेस हे लोक त्यांच्या कुटुंबात प्रमुख असतात. तसेच एखाद्या सोसायटीचा, ग्रामपंचायतीचा, जिल्हापरिषदेचा, साखर कारखान्याचा कारभार सांभाळणारे असतात. पण चंद्र, गुरू, शुक्र या सारखे शुभ ग्रह असतील तर केवळ ऐशाराम हेच त्यांचे ध्येय असते. दुसर्‍यांकडून सेवा करून घेणे हा त्यांचा जन्मसिध्द अधिकार आहे अशा थाटात वावरत असतात. आणि सर्वात कहर म्हणजे या व्यक्ति इतरांशी कशाही कठोरपणे वागल्या तरी इतर लोक त्यांची सेवा करण्यास तत्पर असतात.\nया नक्षत्रात रवी असता तो अधिकारयोगाच्या दृष्टीने चांगला असतो. या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. पण रवि बिघडल्यास दुसर्‍यावर हुकूमत गाजवून अधिकाराचा दुरूपयोग करण्याकडे कल असतो.\nचंद्र असता शरीर मांसल, गुबगुबीत पण रोगप्रतिकारक शक्ती कमी. अधिकाराच्या दृष्टीने चंद्र काही कामाचा नाही. वातविकाराने त्रस्त होतात. मध्यमवयात शरीर सुटते.\nमंगळ या नक्षत्रात असता रोगप्रतिकारक शक्ती कमी. अंगात रक्त कमी. ऍनेमिया असतो. स्वभावाने भांडखोर, दुष्ट, खर्चिक, उधळ्या असतात. फाजील पराक्रम करून स्वत:चेच नुकसान करून घेतात.\nबुध असता अशक्त, थापाड्या, नकला करणार्‍या असतात. इतरांच्या मागे त्यांची टवाळी करणे यांना विशेष आवडते. एखादा कसा बोलतो, कसा चालतो हे हावभाव करून लोकांना सांगतात.\nगुरू या नक्षत्रात बरा असतो. पण अधिकार देणार नाही. शरीर भारदस्त देतो पण त्यांना स्वार्थी, घमेंडखोर बनवतो. वृथा अहंकार निर्माण करतो. मी म्हणजे काय\nशुक्र असता शरीरप्रकृती आणि सौंदर्याच्या दृष्टीने चांगला असतो. चेहरा सुंदर मोहक असतो. पण शरीर बेढब. ज्या स्त्रियांच्या कुंडलीत शुक्र या नक्षत्रात असतो त्या अत्यंत विलासी, चैनी, रंगेल, भोगी आणि विषयासक्त असतात. शुक्र बिघडलेला असल्यास मोहात फार लवकर गुरफटतात.\nशनि जर या नक्षत्रात बिघडला तर जुनाट रोगाने पिडीत असतात. या लोकांना काहीतरी व्यंग असण्याची दाट शक्यता असते. हे लोक कपटी, घातकी आणि आतल्या गाठीचे असतात. यांचे आयुष्य इतरांबद्दल कटकारस्थाने करण्यात जाते. स्वत: अतृप्त असतात. कोणी सुखी झाले की त्याच्यावर जळफळतात.\nराहू अधिकार आणि कर्तृत्वाच्या दृष्टीने चांगला. हे नक्षत्र क्रूर आणि राक्षसगणी असल्यामुळे राहूला ते मानवते. पण बिघडलेला राहू हा समाजविघातक धंदे करणारा असतो. डान्सबार, दारूचे गुत्ते, मटक्याचे अड्डे यात हे लोक गुंतलेले असतात.\nकेतू असलेल्याने थंडीपासून खूप त्रास होतो. सतत नाक वहात असते. थोड काही थंड प्यायले की लागले शिंकायला.\nहर्षल बुध्दिमत्ता आणि अधिकार देतो पण त्याचबरोबर विक्षिप्तपणाही देतो. बिघडलेल्या शुक्राबरोबर असता वेश्यांच्याकडे जाणारा असतो. तसे नसल्यास रखेली ठेवणारा असतो.\nनेपच्यून असता हे लोक रसिक, हौशी असतात. यांना एखादे वाद्य वाजवता येतेच.\nया नक्षत्राचे रत्न पाचू आहे आणि २ अंकाचे प्रभुत्व या नक्षत्रावर आहे.\nमुहूर्तशास्त्रात हे काही फार चांगले नक्षत्र समजले जात नाही. ते क्रूर, राक्षसगणी आणि गंडांतराच्या योगातले असल्यामुळे शुभकार्याला वर्ज्य आहे. पण ते अधोमुख असल्याने विहीरी खणणे, जमीन नांगरणे, जमीनीचा पाया भरणे, उत्खनन करणे म्हणजे ज्या ज्या गोष्टींना मान खाली ठेवून काम करावे लागते त्यासाठी योग्य आहे. त्याच प्रमाणे द्यूत खेळणे, जुगार खेळणे, दारू गाळणे, जारणमारण, सापाचे विष काढणे असल्या क्रूर कर्मास चांगले समजले जाते. पण शुभकृत्ये या नक्षत्रावर करू नयेत.\nविसोबा खेचर [25 Jun 2007 रोजी 10:57 वा.]\nस्त्रियांनाही हे नक्षत्र फारसे अनुकूल नाही. या नक्षत्रावर जन्मलेल्या स्त्रिया आडव्या, बेढब बांध्याच्या असतात. त्यांचे अवयव पुष्ट असले तरी आकारहीन असतात. त्यांच्यात चापल्याचा अभाव असतो. मध्यम वयातच अंगाने सुटायला लागतात. गुरू लग्नात असेल तर पोट थुलथुलीत असून कमरेला वळ्या पडतात. त्यांना घराची आणि कुटुंबाची ओढ असली तरी घरकामात विशेष रस नसतो. त्यापेक्षा घरात बसून आराम करणे त्यांना आवडते.\nआम्हालाही नेमकी याच नक्षत्रावरील स्त्री बायको म्हणून मिळणार असे वाटते\nदोन दिसांची नाती [25 Jun 2007 रोजी 18:46 वा.]\nसिंह राशीतल्या मघा नक्ष्हत्रावर जन्मलेल्या लोकांबद्दल आपल्याला काय वाटते \nतुम्हाला जगातली सगळी 'ऐहिक' सुखं महागात पडणार आहेत असे दिसते\nआम्हाला त्याचं विशेष काही नाही, कारंण आमच्यावर टीकासुमने उधळण्यातच आंतरजालावरील अनेक ऐहिक सुखे आपापल्या लेखण्या परजून पोटं भरीत आहेत आणि वाहवा मिळवित आहेत\nआपण परत अवतीर्ण झाल्याने मला वाटले की परत एकद विचारून पहावे बुवा\nहा प्रतिसाद मी आधी दिलाच होता पण त्यावेळी आपण अंतर्धान पावला होतात.\nआपण परत अवतीर्ण झाल्याने मला वाटले की परत एकद विचारून पहावे बुवा\n(जर काही चुकले असेल तर माफी द्यावी. बरोबर असेल तर् दिलदार प्रतिसाद द्यावा\nमी प्रशासकांना विनंती करतोय की हा प्रतिसाद अस्थाई असल्यास काढून टाकावा. (पुन्हा... पुन्हा... तेच... तेच\nलेखमाला चांगली आहे, परंतु\nकृतिका नक्षत्र या लेखात,\n'या व्यक्ती पराक्रमी, धाडसी, निग्रही तसेच करारी असतात. कोणत्याही संकटाला न डगमगता धैर्याने तोंड देऊन त्या महत्तम पदास पोहोचलेल्या आढळून येतात. हे नक्षत्र राक्षसगणी, क्रूर व कष्टप्रद असले तरी प्रचंड कार्य करणारे, प्रसिध्दी देणारे आणि उच्चपदाला नेणारे आहे.\nस्त्रियांनाही हे नक्षत्र शरीरप्रकृती आणि सौंदर्याच्या दृष्टीने चांगले असते.\nशरीराचा प्रत्येक भाग उठावदार असतो. अवयव पीळदार व घट्ट असतात. चेहरा त्रिकोणी व उभट, कपाळ भव्य पण जरा पुढे आलेले असते. नाक जरा मोठे असते. चेहरा सुंदर व आकर्षक असतो.'\nहे वाक्य, जोतिषालंकार पंचांग गणितमार्तंड माननिय श्री. प्रभाकर आंबेकर लिखित 'नक्षत्र जोतिष' (तृतियावृत्ती १६ मे १९९६, चंद्रवल्लभ प्रकाशन, पुणे.) या पुस्तकात, पान क्र.२१ वर तिसर्‍या परिच्छेदात जसे च्या तसे आहे.\nआपण या पुस्तकाचा लेखमालेसाठी वापर करत असाल तर उत्तम आहे, परंतु वापर केल्यावर श्रेय/संदर्भ देणे ही आपले कर्तव्यच आहे. संदर्भ देण्याने लेखकाची व लिखाणाची विश्वासार्हता वाढते.\nमात्र, जोतिषात अनेक ग्रंथांमध्ये पुनरुक्ति असते.\nया न्यायानुसार आपले विचार इतर ग्रंथांतून आले असल्यास,\nतसे नमूद करणे योग्य राहिल असे आमचे म्हणणे आहे.\nतुमच्या चमत्कारिक अभिप्रायाचा उद्देश समजला नाही.\nआम्ही आंबेकरांचे पुस्तक जरूर् वाचतो. त्यातली अनेक वाक्ये आपल्याला भिडतात्. ती दीर्घकाळ स्मरणात राहतात आणि त्यांचा वापर ही होतो. त्यात गैर काय् हे समजले नाही हे म्हणजे एखाद्या गवयाने मालकंस गायला की तुमची ही तान अमुक अमुक गायकाने घेतलेली होती हे म्हणण्यासारखे आहे.\nदुसरी गोष्ट म्हणजे त्याचे श्रेय्. आम्ही स्वतः कुठल्याही ज्योतिषविषयक लेखनाचे श्रेय आजवर घेतलेले नाही. जे ज्ञान चालत आले आहे ते पूर्वापार चालत आले आहे.\nआंबेकरांनी ते स्वत: निर्माण केलेले नाही.\nतिसरी गोष्ट आंबेकरच कशाला, आम्ही व.दा. भट, म.दा.भट, मोघे, देशिंगकर, वाईकर, सोमण, राजे, जोशी, दत्तात्रय कुळकर्णी, दाते, फडके, काटवे या सर्वांची पुस्तके वाचतो.\nआमच्या गुरूजींनी जे शिकवले त्याच्याही नोटस आहेत. या सर्वातली काही वाक्ये अशी फीट डोक्यात बसतात की ती कधीही विसरली जात नाहीत.\nया क्षेत्रातले अनेक विद्वान आमचे स्नेही आहेत. त्यांच्याशी अनेक चर्चा चालतात. चर्चेदरम्यान तो एखादे असे काही बोलून जातो की ते थेट आपल्या डोक्यात त्या शब्दांसकट फिट बसतं.\nआता श्रेय देणे म्हणजे प्रत्येक वाक्यानंतर \"याचे श्रेय आंबेकरांना', दुसर्‍या वाक्याचे श्रेय अमक्यांना, तिसर्‍याचे आम्हाला स्वतःला, असे भाग करणे महामूर्खपणाचे ठरेल.\n\"जो पर्यंत वरील मजकूर हा आम्ही स्वत: आमच्या संशोधनातून निर्माण केला आहे\" असा दावा कोणी करीत नाही , तो पर्यंत श्रेय लाटण्याचा वगैरे संबंध उद्भवत नाही.\nआम्ही लेखन करतो यावर जर आपली खुन्नस असेल् तर तसे स्पष्ट सांगावे म्ह्णजे आम्ही इथून आमचे तोंड काळे करू.\nआपण असा राग मानू नये ही विनंती.\nआम्ही लेखन करतो यावर जर आपली खुन्नस असेल् तर तसे स्पष्ट सांगावे म्ह्णजे आम्ही इथून आमचे तोंड काळे करू.\nआमची आपल्यावर खुन्नस असण्याचे काहिही कारण नाहिये तेंव्हा आपण असा राग मानू नये ही विनंती. या शिवाय ज्योतिष विषयक लेखनाला आपण येथे कोणत्या माध्यमातून आणता हे समजून घेण्याचा हा एक प्रयत्न होता.\nया सर्वातली काही वाक्ये अशी फीट डोक्यात बसतात की ती कधीही विसरली जात नाहीत.\nहे मान्य आहे. पण सहज एक ओळ टाकली \"क्षक्षक्ष म्हणतात की...\" आपल्या याच लिखाणाचे संशोधन निबंधात रुपांतर होईल. :)\nपुस्तके माहित झाली तर जास्त लोक ती वाचू शकतात इतकेच. हा नियम सर्व प्रकारच्या संशोधनात्मक लेखनाला लागू असतो.\nतेंव्हा राग नसावा ही नम्र विनंती.\nआम्ही आत्ताच आंबेकरांचे पुस्तक काढून पाहिले. त्यात आंबेकरांनी त्या पुस्तकातील ज्ञान त्यांनी स्वतः निर्माण केले आहे असा कुठेही दावा केलेला नाही.\nम्हणजेच हे ज्ञान त्यांना कोणाकडूनतरी प्राप्त झालेले आहे. त्याचे श्रेय त्यांनी कोणाला देण्याची आवश्यकता नाही.\nज्योतिषशास्त्राचे ज्ञान पिढ्यानपिढ्या गुरू व ग्रंथ या माध्यमातून पुढील पिढयांकडे सुपूर्त होत आहे, हे वास्तव आहे.\nजर आंबेकरांनी , \"मी जे काही लिहिलाय ते मी माझ्या स्वतःच्या संशोधनातून लिहीले आहे असे दावे केले असते\" तर प्रश्न वेगळा होता.\nआम्हीही येथे लेखन करून हेच करतो आहोत. जे जे आपल्याला माहीत आहे, ते ते इतरांपर्यंत पोहोचवणे.\n\"मी तर हमाल, भारवाही\" असे तुकाराम म्हणतात.\nअमुकअमुक वाक्य क्ष ने या या पुस्तकात लिहीले आहे, असे उल्लेख करणे अशक्य आहे. कारण आम्ही म्हटल्याप्रमाणे ही वाक्ये आपल्या अंतरंगात जाऊन मुरलेली असतात आणि त्याचे मूळही कालांतराने माहित नाहीसे होते.\nमग् काय् करायला लागेल, प्रत्येक पुस्तकातले आवडलेले वाक्य लेखकाच्या नावासकट् लिहून ठेवायचे, त्याची बाडे बनवायची, आणि मग आपण लेखन करतांना ती बाडे समोर घेऊन बसायचे,\nमग बघायच, \" आयचा घोव हे वाक्य कोणी म्हटलयं हे वाक्य कोणी म्हटलयं\" चला काढा बाड आणि शोधा\"....\n(संपादक महाशय - \"आयचा घोव\" ही शिवी नाही. घोव म्हणजे दादला.)\nकिंवा कोणाशी चर्चा करत असता, तो एखाद छान वाक्य बोलून गेला की खिशात डायरी ठेवायची, ती लगेच बाहेर काढून त्यात लिहून घ्यायचं. अमुक अमुक वाक्य --- मंदार केळकर म्हणाला दिनांक अमुकमुक. हे वाक्य गोविंदराव म्हणाले दिनांक अमुक अमुक\nहे करणं केवळ अशक्य आणि मूर्खपणाचे आहे.\nहा विषय माझ्यापुरता संपला.\nमी तुम्हाला आधी नम्रपणे विनंती केली होती, दुसरा प्रतिसादही मी नम्रपणेच दिला होता. (मी खरं तर तुम्हाला खडूस पणे लिहू शकत होतो. पण मोह मी आवरला) पण तुम्ही अकारण थयथयाट करता आहात\nतुम्ही रा. सु. आंबेकर यांच्या पुस्तकातली वाक्ये चोरी केली आहे हे मान्य करायला तयार नाही हेच यातून दिसते आहे\nजर त्यातून वाक्य घेतले आहे तर 'घेतले आहे' हे मान्य करायला काहीच हरकत नाही.\nअमुकअमुक वाक्य क्ष ने या या पुस्तकात लिहीले आहे, असे उल्लेख करणे अशक्य आहे. कारण आम्ही म्हटल्याप्रमाणे ही वाक्ये आपल्या अंतरंगात जाऊन मुरलेली असतात आणि त्याचे मूळही कालांतराने माहित नाहीसे होते.\nतुमच्या अंतरंगात मुरलेल्या माहितीचे हे मुळ मी तुम्हाला दाखवले होते, पण आपली चोरी झाकण्याच्या नादात तुम्ही शब्दांचा फाफटपसारा मांडला आहे.\nशेवटी सत्य हेच आहे की या पुस्तकातून वाक्य चोरले आहे. (पण हे मान्य करायला तयार नाही\nहे वाक्य आंबेकर 'बोलले' असते तर् मी काहीच म्हणालो नसतो. पण वाक्य 'लिखित' स्वरूपात आहे. तेंव्हा ही चोरीच आहे तुम्ही हे प्रांजाळपणे कबूल केले असते तर हा वाद उद्भवलाच नसता. या प्रकाराला तुकारामा सारख्या महापुरुषांची उदाहरणे देवून झाकता येणार नाही. त्यांचे भारवाही असणे हे वेगळ्या संदर्भात आहे. तुकारामांनी गाथा 'लिहिली' आहे. कुणाचे तरी वाचून, ऐकुन लिहुन काढलेली नाही हे येथे लक्षात घ्यावे\nमग् काय् करायला लागेल, प्रत्येक पुस्तकातले आवडलेले वाक्य लेखकाच्या नावासकट् लिहून ठेवायचे, त्याची बाडे बनवायची, आणि मग आपण लेखन करतांना ती बाडे समोर घेऊन बसायचे,\n त्यालाच लिटरेचर रिव्ह्यु असे म्हणतात.झी आपल्या किर्तन परंपरेत वारंवार सिद्ध झालेले आहे होत असते.\nहे करणं केवळ अशक्य आणि मूर्खपणाचे आहे.\nलोक ज्योतिष्यांना का फाट्यावर मारतात यातील कारणे, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे\nआपण येथुन पुढे माझ्या खरडवही वापर 'या विषयासाठी' न केल्यास उत्तम राहील. आपल्या या विषयाच्या हाताळण्याच्या पद्धतीमुळे हा विषय माझ्यापुरता संपला आहे.\nआंबेकरांचे किंवा कोणाचेही वाक्य आमचे आहे हे म्हणणे म्हणजे चोरी. उलट आंबेकरांशिवाय इतर कोणकोणत्या लेखकांचा प्रभाव आमच्यावर आहे हे ही आम्ही सांगितले आहेच. त्यामुळे चोरीचा आरोप हा हातात मुद्दे नाहीत म्हणून केलेली चिखलफेक ठरते.\nअसो. आम्हाला आपल्या खरडवहीत येऊन प्रेमपत्र लिहायची मुळीच कंड नाही. वाद तुम्ही निर्माण केलेत. आम्ही आमचे लेखन करून आमच्या मार्गाने निघून गेलो होतो.\nफाट्यावर मारणे या गोष्टीचा जो फाटा तुम्ही फोडला आहे त्यावर इथे काही लिहीत नाही. ते व्यक्तिगत खरडवहीत लिहीन्. इथे लिहीणे सुसंस्कृतपणाचे ठरणार नाही.\nविषय तुम्ही निर्माण केलात आणि आता तुम्हीच संपलाय म्हणून घोषित करताय. पुन्हा असल्या टवाळक्या करण्याआधी विचार करायचा.\nखाली लिहीलेली आमची स्वाक्षरी नीट वाचा. म्हणजे तुमच्या चोराच्या उलट्या बोंबा कशा आहेत ते समजेल. ही स्वाक्षरी प्रत्येक अभिप्रायात दिसते.\nआमचे ज्योतिषविषयक लेखन हे आम्ही केलेल्या व्यासंगातून, अभ्यासातून,वाचनातून, अध्ययनातून केलेले आहे. आम्ही कोणतेही नवीन शोध लावल्याचा दावा करीत नाही.\nठीक आहे रे धोंड्या\nदोन दिसांची नाती [26 Jun 2007 रोजी 09:57 वा.]\nतू असा लगेच तडकू नकोस आणि इथुन तोंड काळं वगैरे करण्याची भाषा करू नकोस. तू गुंड्याला दिलेलं उत्तर योग्य आहे आणि पुरेसं आहे. तेव्हा आता हा विषय डोक्यातून काढून टाकून पुढच्या लेखनाला लाग\nज्योतिष्यावर परंपरागत काम करणारे-\nमला आठवते त्या प्रमाणे (अभ्यासूंनी चुक सुधारावी\nनामदेव शिंपी आणी गोसावी समाज यासाठी परंपरागतरीत्या काम करतो.\n या समाजाचे लिखित काय आहे त्याची कल्पना नाही.\nगोसावी बर्‍यापैकी 'वेळ असेल तसे' आणी चेहरा (व पाकीट) पाहुन सांगतात पण मुळात स्थैर्य नाही, त्यामुळे शिक्षणाचा अभाव असल्याने हे सगळे लिखित स्वरूपात आले नसावे. फक्त चेहरा पाहून एखाद्याला कसे 'नीट ताब्यात घ्यावे' (हे ज्यांनी कधी 'गोसाव्या कडून भविष्य ऐकले आहे' त्यांनाच कळेल पण मुळात स्थैर्य नाही, त्यामुळे शिक्षणाचा अभाव असल्याने हे सगळे लिखित स्वरूपात आले नसावे. फक्त चेहरा पाहून एखाद्याला कसे 'नीट ताब्यात घ्यावे' (हे ज्यांनी कधी 'गोसाव्या कडून भविष्य ऐकले आहे' त्यांनाच कळेल) हे सगळे भन्नाट 'बॉडी लंग्वेज स्किल्स' त्या त्या पिढीसोबतच लयास जाते आहे.\n(मी मागे शोध यंत्राच्या लेखात मांड्लेला डिजिटल डिव्हाईड चा मुद्दा येथे अतिशय तीव्र स्वरूपात आहे हा समाज या सगळ्या पासून अगदीच तुटून गेला आहे.)\n(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)\nप्रकाश घाटपांडे [28 Jun 2007 रोजी 13:02 वा.]\nशिवराम गणपत पवार यांची रेवती योगतारेचा शोध शके १८२९ ( ७८ मिळ्वले कि सन मिळतो) , पंचांग कल्पतरु सारणी ,ग्रहसाधनिका, त्रिकोणमिती,शून्यलब्धगणित, वेधविज्ञान,ग्रहगती सिद्धांत, ज्योतिषशास्त्र इ. ग्रंथ लिखित आहेत्. (संदर्भ- भारतीय ज्योतिषशास्त्र शं बा दिक्षित तिसरी आवृत्ती- प्रशंसन -३) परंतु ब्राह्मणेतरांकडे ज्ञानाची साधने खूपच कमी प्रमाणात होती असा तो काळ होता.\nआपण इतर अनेक ठिकाणी डिसक्लेमर्स लावलेले आहेत.\nसदर चर्चा (आणि तत्सम) चर्चा उडवून टाकाव्यात असे आम्ही म्हणत नाही पण या प्रकारांचे उपक्रम समर्थन करित नाही किंवा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर हे सल्ले वाचावेत असा खुलासा येथे का नाही याची राहून राहून शंका मनात येते आहे.\nअवांतर - कायदेशीर दृष्ट्या उपक्रमाला असे लिहिणे बंधनकारक आहे किंवा असावे की काय अशीही महाशंका\nप्रकाश घाटपांडे [27 Jun 2007 रोजी 09:03 वा.]\nत्यामुळे माझे प्रथमदर्शनी असे मत झाले आहे, की ही अंशी शब्दांची सलग वाक्ये लिहिताना लेखकाने सदर पुस्तक समोर ठेवले असावे. आणि त्यामुळे त्याला चोरी हेच अभिधान योग्य ठरेल.\nथोडक्यात. गुंडोपंतांचे म्हणणे खरे असल्यास धोंडोपंत चोर ठरतात.\nया वर धोंडोपंताचे म्हणणे \"आमचे ज्योतिषविषयक लेखन हे आम्ही केलेल्या व्यासंगातून, अभ्यासातून,वाचनातून, अध्ययनातून केलेले आहे. आम्ही कोणतेही नवीन शोध लावल्याचा दावा करीत नाही.\"\nवराहमिहिर् च्या बृहत्संहिते पासून निरुपण,विश्लेषण अशा प्रकारचे लिखित मजकूराचे संस्कारण सादरीकरण सुलभिकरण हे प्रत्येक ज्योतिषी करत आला आहे. त्या अर्थाने सगळेच चोर ठरतात. जर जसे च्या तसे न देता त्यात थोडेसे शब्दांचे बदल् केले तर ( म्हणजे चोरी वाटू नये म्हणून घेतलेली काळजी) तर ती चोरी म्हणून गणली नसती. सामूहिक कॉपी मध्ये शिक्षकच सांगतात समोरच्याच जसं च्या तसं लिहू नका.वाक्यात बदल करा.\nव्यावहारिक दृश्ट्या सुद्धा जेथे शक्य आहे तेथे संदर्भ द्यावेत.\nप्रकाश घाटपांडे [28 Jun 2007 रोजी 13:18 वा.]\nपरंतु एखाद्या पुस्तकातली अंशी शब्दांची तीन वाक्ये जशीच्या तशी लिहिणे, हा योगायोग असण्याची शक्यता (प्रॉबॅबिलिटी) किती आहे ते आम्ही लिहिलेय.\nत्या गणितात काही चुका असतील तर कळवा.\nया बद्दल् काहीच म्हणायचे नाही. मुद्दा निर्विवाद आहे. पण त्याला चोरी पेक्षा उचलेगिरी उचित वाटते. अनेक प्रथितयश लेखक सुद्धा सृजनात्मक उचलेगिरि करर्तात.(अर्थात ते समर्थनिय नाही हा भाग वेगळा) पण वाक्यात फिरवाफिरवी करण्यापेक्षा उघडउघड उचलेगिरी परवडली एखाद्या चाणाक्ष वाचकाला पकडता तरी येते. साहित्यात अशा प्रथितयश उचलेगिर्‍या पकडलेल्या आहेत.\nयुयुत्सुंची ऍनेलिटीकल ऍबीलीटी जबरा आहे\nमुद्दा पुर्णपणे विशद केल्याबद्दल धन्यवाद\nआपले वरचे लिखाण पाहून आपण तर गार\n(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)\n८० शब्द, प्रत्येक शब्दाला ~३.१ प्रतिशब्द असे असल्यास तेच ८० शब्द निवडण्याची शक्यता ~(०.३)^८० = १.४७ * १०^-४२. पण हे ८० शब्द त्याच क्रमाने येण्याची शक्यता ~१.४७ * १०^-४२/(८०\n८० शब्द, प्रत्येक शब्दाला ~१.२ प्रतिशब्द असे असल्यास तेच ८० शब्द निवडण्याची शक्यता ~(०.८३३३)^८० = ४.६ * १०^-७. पण हे ८० शब्द त्याच क्रमाने येण्याची शक्यता ~४.६ * १०^-७/(८०\n८० शब्द, प्रत्येक शब्द एकमेवाद्वितीय तेच ८० शब्द निवडण्याची शक्यता १^८० = १. पण हे ८० शब्द त्याच क्रमाने येण्याची शक्यता १/(८० तेच ८० शब्द निवडण्याची शक्यता १^८० = १. पण हे ८० शब्द त्याच क्रमाने येण्याची शक्यता १/(८०\nअवांतर - मराठी व्याकरणाच्या नियमांमुळे वरील शक्यता वाढतील. उदा. क्रियापद हे फक्त वाक्याच्या शेवटीच येईल. इ इ इ. पण देऊन देऊन किती सवलत देणार ५ एकमेवाद्वितीय शब्द त्याच क्रमाने येण्याची शक्यता शेकडा एकापेक्षा कमी आहे ५ एकमेवाद्वितीय शब्द त्याच क्रमाने येण्याची शक्यता शेकडा एकापेक्षा कमी आहे हे पाहिले की लक्षात येईल की काटा अगदी थोडासाच इकडून तिकडे हलेल.\nखुलासा - युयुत्सु महाराजांनी गणित मांडण्यासाठी घातलेल्या निकषांमध्ये एकलव्य बसत नाही. पण असूदे... अपना तो याराना है... चलता है\nल्येका पुस्तकातली वाक्यं येक बी सबुद हिकडच तिकडं न करता जशी च्या तशी लिवलास आनि त्या चाप्टर गुंड्यानं तुला बरुबर पकडला तर सरळ 'मी आउट' म्हनून टाक की\nतुझी बॅटींग परत येनार न्हाइ काअसा डोस्क्यात राग घालून त्येच्याच अंगावर ब्याट घेउन का निघालायस बाबा\nतुम्हास्नी खेडूत कस म्हनाव फकस्त भासा अशी हाय म्हून फकस्त भासा अशी हाय म्हून तुमी त लै भारी दिस्ता राव इचारानं...\nआता जे झाले ते झाले\nआपण हे सगळे विसरून जाऊन परत ज्योतिष्यावर लिखाण सुरु ठेवू या असे आवाहन मी करतो आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://amnews.live/news/amnflash/to-provide-flood-relief-kit-for-flood-affected-people:-district-collector-abhijit-choudharys-appeal", "date_download": "2021-01-28T11:29:56Z", "digest": "sha1:RPCQN5KZL7HLMAWQDZ2UPDC4DFHGSFMT", "length": 13882, "nlines": 141, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | पूरबाधितांना संसारोपयोगी साहित्याचे किट मदत स्वरूपात द्यावे - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरींचे आवाहन", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nपूरबाधितांना संसारोपयोगी साहित्याचे किट मदत स्वरूपात द्यावे - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरींचे आवाहन\n18 ट्रक जीवनोपयोगी वस्तूंसह कपडे, पाणी बॉक्स पूरबाधितांसाठी रवाना\n पूरबाधित नागरिकांना जेवण, इतर मुलभूत सुविधा तसेच पशुधनासाठी चाऱ्याची जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या मदत स्वीकृती केंद्रात राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. पूरबाधित क्षेत्रातील पाणी ओसरू लागल्याने लोक आपापल्या घरी परतत आहेत. ज्या संस्था, व्यक्तिंना मदत द्यावयाची आहे, त्यांनी सदरची मदत एका कुटुंबाला एक संसारोपयोगी साहित्याचे किट याप्रमाणे बनवून द्यावी. यामध्ये भांडी, काही धान्य, स्वच्छतेचे साहित्य, शैक्षणिक गरजेच्या वस्तू अशा प्रकारांच्या समावेश असावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.\nजिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, आटपाडी, जत, खानापूर, तासगाव तालुक्यातून जिल्ह्याबाहेरून लातूर, वाई, नांदेड, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सातारा, शिर्डी, जालना, पनवेल या ठिकाणाहून पूरबाधितांसाठी मदत येत आहे. यामध्ये श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ, मिरज यांच्याकडून भोजन व चारा व्यवस्था करण्यात आली आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी सेवा संघ यांच्याकडून भोजन सेवा व स्वयंसेवक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. डी. के. टी. ट्रस्ट, विटा यांच्याकडून एक हजार लोकांचे जेवण, विठ्ठल रूक्मिणी देवस्थानकडून 20 हजार लाडू आणि 5 हजार साड्या पाठवण्यात आल्या आहेत.\nइस्लामपूर दूध संघाकडून बिस्लेरी कंपनीचे 5 हजार पाणी बॉक्स, विभागीय आयुक्त पुणे कार्यालयाकडून मिनरल वॉटरच्या अडीच हजार बाटल्या, श्री स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळ (अक्कलकोट) यांच्याकडून 800 पाणी बॉक्स व इतर साहित्य, दत्ताश्रम संस्था (जालना) यांच्याकडून 1 हजार 700 लोकांचे जेवण मदत स्वरूपात प्राप्त झाले आहे. इंटरनॅशनल ह्युमन राईटस् (औरंगाबाद), भारतीय जैन अल्पसंख्याक समाज (सोलापूर), इंडियन ऑईल, चितळे डेअरी फार्म, शिवाजीराव भगवानराव जाधव बागेश्वरी कारखाना वरफळ (ता. परनूर, जि. जालना) यांच्याकडून पाणी बॉक्स, सुके खाद्यपदार्थ, धान्य, कपडे व इतर जीवनावश्यक वस्तू या स्वरूपात मदत प्राप्त होत आहे.\nया मदतीचे मागणीप्रमाणे गरजूंना वाटप होत आहे. दि. 12 ऑगस्ट रोजी इस्लामपूरला 5 ट्रक जीवनोपयोगी वस्तु आणि 3 ट्रक कपडे, पलूसला 5 ट्रक जीवनोपयोगी वस्तु आणि 1 ट्रक पशुखाद्य, मिरजला 3 ट्रक जीवनोपयोगी वस्तु आणि 3 ट्रक पाणी आणि महानगरपालिका हद्दीत 5 ट्रक जीवनोपयोगी वस्तु आणि 1 ट्रक पाणी यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच, शासकीय रूग्णालयासाठी 1 हजार पाणी बॉक्स आणि औषधे पाठवण्यात आली आहेत.\nमिरजला 3 ट्रक जीवनोपयोगी वस्तु\n1 हजार पाणी बॉक्स\nऔषधे, वैद्यकीय पथकासह गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील सांगलीत पूरग्रस्तांच्या तपासणीसाठी दाखल\nडोळ्यातून वाहणारे अश्रू थांबवूया, मायेचा हात फिरवूया - जितेंद्र आव्हाड\nदिल्ली हिंसेचारासाठी काँग्रेसनं शेतकऱ्यांना भडकवलं, जावडेकरांचा काँग्रेसवर गंभीर आरोप\nCorona In India : देशात गेल्या 24 तासात 11,666 जणांना कोरोनाची लागण, तर 123 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nभाजपाच्या वेबसाईटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख; दोषीकर तात्काळ कारवाई करावी - गृहमंत्री अनिल देशमुख\nदिल्ली हिंसाचार प्रकरणी शेतकरी नेत्यांविरोधात 'लूकआऊट' नोटीस जारी\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बेलापूर कोर्टाकडून वॉरंट जारी, 6 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे दिले आदेश\n2.6 कोटी स्वाहा, बाजार पुन्हा कोसळला\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बेलापूर कोर्टाकडून वॉरंट जारी, 6 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे दिले आदेश\nFarmers Protest : सिंघू बॉर्डरवर स्थानिक उरतले शेतकऱ्यांविरोधात रस्त्यावर\nदिल्ली हिंसाचारात जखमी झालेल्या पोलीसांच्या भेटीसाठी अमित शहा रुग्णालयात\nदिल्ली हिंसाचार प्रकरणी शेतकरी नेत्यांविरोधात 'लूकआऊट' नोटीस जारी\nशिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी कारवाई करणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nCorona In India : देशात गेल्या 24 तासात 11,666 जणांना कोरोनाची लागण, तर 123 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nदिल्ली हिंसेचारासाठी काँग्रेसनं शेतकऱ्यांना भडकवलं, जावडेकरांचा काँग्रेसवर गंभीर आरोप\nतुमच्या सरकारला जे जमलं नाही, ते आम्ही नक्कीच करू; सचिन सांवत यांचे फडणवीसांवर टीकास्त्र\nभाजपाच्या वेबसाईटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख; दोषीकर तात्काळ कारवाई करावी - गृहमंत्री अनिल देशमुख\n2.6 कोटी स्वाहा, बाजार पुन्हा कोसळला\nलैंगिक शोषणः कपडे न काढता हात लावणे म्हणजे लैंगिक शोषण नाही\nअभिनेत्री करीना कपूर-खान हीचे प्रेग्नंसीचे योगा करत असताना फोटो व्हायरल\nPETROL PRICE | राज्यात पेट्रोलचा बेसुमार भडका; मुंबईत पेट्रोलची किंमत 92.62 तर डिझेल 83.03\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%91%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2021-01-28T11:05:04Z", "digest": "sha1:3PFKJSIOPGHRKK4RSTWUVYFKPZ5RU42L", "length": 4678, "nlines": 79, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nNASA कडून सोलार ऑर्बिटर पाठवण्याची तयारी\nआता नासाचा ऑर्बिटर घेणार विक्रम लँडरचा शोध\nऑर्बिटर चंद्राला अजूनही प्रदक्षिणा घालतंय: मोदी\nचांद्रयान-२ मधील ऑर्बिटर उत्तम काम करत आहे: के. सिवन\nचांद्रयान-२: अंधारलेला चंद्र उजळून निघणार; ऑर्बिटरचे काम सुरू\nभविष्यातील मोहिमांवर लक्ष केंद्रीत करा: सिवन\nगेल्या ६० वर्षात ६० टक्के चांद्रमोहिमा अयशस्वी\n जवळून सूर्य असा दिसतो... एकदा पाहाच\nचांद्रयान-२: नासाला मिळाला महत्त्वाचा फोटो\nचांद्रयान २ च्या ऑर्बिटरने पाठवली चंद्राची छायाचित्रे\n'विक्रम' चंद्रावर जोराने आदळले, नासाची छायाचित्रे प्रसिद्ध\nमंगळावरील पाणी कमी होतेय\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://mr-in.workplace.com/help/work/298710224889398?helpref=hc_global_nav", "date_download": "2021-01-28T13:03:50Z", "digest": "sha1:JZ2UABGI6HB75J54T6SLXZWBQ43SYAEV", "length": 11518, "nlines": 112, "source_domain": "mr-in.workplace.com", "title": "Support | Workplace Help Center | Workplace", "raw_content": "\nलॉग इन कराखाते तयार करा\nही मदत सामग्री आपल्या भाषेत उपलब्ध नाही. कृपया आपल्या समर्थित भाषांपैकी एकामधून निवडा:\nकृपया एक भाषा निवडा\nमला मदत कशी मिळेल\nकार्यस्थान वापरण्यासाठी तुम्हाला मदत हवी असल्यास, तुम्ही खालील चॅनेल्सचे अनुसरण करू शकता.\nतुमच्या पृष्ठाच्या शीर्षस्थानी उजवीकडे, क्लिक करा. तेथून, तुम्ही:\nकार्यस्थान समर्थनाशीसंपर्क करू शकता. आमचा समर्थन संघ 48 तासांमध्ये तुम्हाला प्रतिसाद देईल.\nतुमचा समर्थन इनबॉक्स अॅक्सेस करू शकता. इथे तुम्हाला कार्यस्थान समर्थनाबरोबरील तुमचा पत्रव्यवहार सापडेल. तुम्ही समर्थन इनबॉक्सद्वारे किंवा तुमच्या कार्य मेलद्वारे संदेशांना प्रतिसाद देऊ शकता.\nसमुदायाला प्रश्न विचारा. मदत समुदाय ही एक अशी जागा आहे जिथे कार्यस्थानाबाबतच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी तुम्ही इतर कार्यस्थान वापरकर्त्यांसह कनेक्ट करू शकता. आमच्या संघातील सदस्यही चर्चेमध्ये सहभागी होतात.\nअभिप्रायद्या. लोक आम्हाला पाठवत असलेल्या अनेक कल्पनांचे आम्ही पुनरावलोक करतो आणि सर्वांसाठी कार्यस्थानाचा अनुभव सुधारण्यासाठी त्या वापरतो. जर तुम्हाला काही समस्या असतील ज्यांसाठी त्वरीत समर्थन आवश्यक असेल तर, कृपया कार्यस्थान समर्थनाशी संपर्क साधा.\nतुम्हाला तरीही मदत हवी असेल तर, तुम्ही:\nविकसक समर्थनासही भेट देऊ शकता. तुमची कंपनी आणि कार्यस्थान यांमध्ये तात्रिक एकात्मतेबाबत जाणून घेण्यासाठी विकसक समर्थन ही एक जागा आहे.\nस्त्रोत लाँच करा ला भेट द्या. तुमची कंपनी कार्यस्थानास स्विच करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व पायऱ्यांतून स्त्रोत लाँच करा तुम्हाला नेईल.\nतुमच्या पृष्ठाच्या शीर्षस्थानी उजवीकडे, क्लिक करा. तेथून, तुम्ही:\nसमुदायाला प्रश्न विचारा. मदत समुदाय ही एक अशी जागा आहे जिथे कार्यस्थानाबाबतच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी तुम्ही इतर कार्यस्थान वापरकर्त्यांसह कनेक्ट करू शकता. आमच्या संघातील सदस्यही चर्चेमध्ये सहभागी होतात.\nअभिप्रायद्या. लोक आम्हाला पाठवत असलेल्या अनेक कल्पनांचे आम्ही पुनरावलोक करतो आणि सर्वांसाठी कार्यस्थानाचा अनुभव सुधारण्यासाठी त्या वापरतो. जर तुम्हाला काही समस्या असतील ज्यांसाठी त्वरीत समर्थन आवश्यक असेल तर, कृपया कार्यस्थान समर्थनाशी संपर्क साधा.\nटीप: जर तुम्हाला तुमचे खाते अॅक्सेसकरण्यात समस्या येत असतील तर, कृपया प्रशासकापर्यंत पोहोचा.\nही माहिती उपयुक्त होती का\nही माहिती उपयुक्त होती का\nही माहिती उपयुक्त होती का\nही माहिती उपयुक्त होती का\nही माहिती उपयुक्त होती का\nही माहिती उपयुक्त होती का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%B0-%E0%A4%8A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-01-28T10:51:32Z", "digest": "sha1:63KQXLGRTKP2F22OIAY45IPSHLEN7QJD", "length": 19434, "nlines": 175, "source_domain": "sajagtimes.com", "title": "Warning: \"continue\" targeting switch is equivalent to \"break\". Did you mean to use \"continue 2\"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2758", "raw_content": "\nशाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प दिल्ली सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प | Sajag Times\nमुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nशाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प दिल्ली सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प\nशाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प दिल्ली सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प\nशाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प दिल्ली सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प\nसजग वेब टिम, स्वप्नील ढवळे\nदिल्ली| दिल्ली सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प म्हणजे विविध शासकीय शाळांमध्ये राबविण्यात येत असलेला सौर ऊर्जेचा प्रकल्प. प्रत्येक शाळेच्या इमारतीच्या टेरेस वर सोलर पॅनेल्स बसवून त्यामार्फत ऊर्जा निर्मिती करून शाळांमध्ये विजेचे बील शून्यावर आणण्याचा या प्रकल्पामागील हेतू आहे.\nसध्या हा प्रकल्प एका शाळेत यशस्वीपणे राबविण्यात दिल्ली सरकारला यश आले आहे. या शाळेतील वीजबिल ३५हजार रुपयांवरून शून्यावर आले आहे तसेच अधिकची वीजही उत्पादित होत आहे.\nदिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली सरकारने याआधी २१ शाळांमध्ये हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून आणखी १०० शाळांमध्ये सध्या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे.\nएकूण ५०० शाळांमध्ये हा प्रकल्प राबविण्याचा दिल्ली सरकारचा मानस आहे. शिक्षण मंत्री सिसोदिया यांनी हा प्रकल्प म्हणजे ऊर्जेच्या विषयी दिल्ली ला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी चा महत्वाचं पाऊल आहे अस म्हंटल आहे. यासंबंधीच ट्विट ही त्यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून केलं आहे.\nखा.अमोल कोल्हे यांनी घेतला खेडघाट बायपास कामाचा आढावा\nखा.अमोल कोल्हे यांनी घेतला खेडघाट बायपास कामाचा आढावा सजग वेब टिम, पुणे पुणे | लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर बंद पडलेल्या खेडघाट बायपास... read more\n‘मदत नव्हे कर्तव्य’ आ.सुनील शेळके यांचा विधायक उपक्रम\n‘मदत नव्हे कर्तव्य’ उपक्रमांतर्गत मावळातील १४ हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू वाटप मावळचे आमदार सुनील शेळके यांचा विधायक उपक्रम तालुक्यातील वाडी-वस्तीवरसुद्धा घरपोच... read more\nगुळाणीच्या सरपंचपदी ७५ वर्षाच्या आजीबाई\nबाबाजी पवळे, राजगुरूनगर (सजग वेब टीम) राजगुरूनगर – तुम्ही तुमच्या गावचं सरपंचपद ७५ वर्षीय आजीबाईंना द्याल का हो पुणे जिल्ह्यातील... read more\nसुदैवाने जिवीत हानी टळली, विद्युत महामंडळाचा भोंगळ कारभार\nसुदैवाने जिवीत हानी टळली, विद्युत महामंडळाचा भोंगळ कारभार सजग वेब टीम, जुन्नर नारायणगाव | नारायणगाव शेटे मळा येथील अटलांटा सिटी सोसायटीत... read more\nजुन्नर तालुक्यातील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून ५५०० गरजू कुटुंबांना धान्यवाटप\nजुन्नर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक,माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून ५५०० गरजू कुटुंबांना धान्यवाटप सजग वेब टिम, जुन्नर कांदळी | जुन्नर... read more\nराज्यसभेच्या उपाध्यक्षांची भूमिका ही सदनाच्या प्रतिष्ठेची व पदाचे प्रचंड अवमूल्यन करणारी – शरद पवार\nराज्यसभेच्या उपाध्यक्षांची भूमिका ही सदनाच्या प्रतिष्ठेची व त्या पदाचे प्रचंड अवमूल्यन करणारी – शरद पवार सदस्यांना पाठिंबा म्हणून एकदिवसाचे अन्नत्याग... read more\nजुन्नर शिवसेनेने सभापती पद गमावले, उपसभापती पदावर समाधान\nजुन्नर शिवसेनेने सभापती पद गमावले, उपसभापती पदावर समाधान स्वप्नील ढवळे, (सजग वेब टिम, जुन्नर) जुन्नर | जुन्नर पंचायत समितीचे सभापती पद राखण्यात... read more\nबेल्हे परिसरात ऊसाला आगीचे सत्र; दिड एकर ऊस आगीच्या भक्षस्थानी\nसुधाकर सैद , बेल्हे (सजग वेब टीम) बेल्हे | जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचीही टंचाई... read more\nलोकसभा निवडणूक २०१९: संक्रमण वोट बँकेचे – योगेश वागज\nपुणे लोकसभा मतदारसंघाती मतदार पाच वर्षात दुपटीने वाढले . स्थलांतर आणि फर्स्ट टाईम वोटर यांच्या केस स्टडी साठी पुणे... read more\nआगामी लोकसभा निवडणुकीत आघाडीला महाराष्ट्रातून चांगलं यश मिळेल – प्रफुल्ल पटेल\nआगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे.... read more\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on जुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nNovember 2, 2020 / Atul Benke, International, Junnar, latest, NCP, Politics, Talk of the town, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र, सजग पर्यटन / No Comments on देशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब November 11, 2020\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील November 11, 2020\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके November 11, 2020\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके November 2, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/172340", "date_download": "2021-01-28T11:41:28Z", "digest": "sha1:KOMOTNKC4LMYY7T4DTBRNACSGKOXZRAY", "length": 2225, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सामुराई तलवार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सामुराई तलवार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९:०१, २४ नोव्हेंबर २००७ ची आवृत्ती\n१४ बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\n०२:०२, १० नोव्हेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\n१९:०१, २४ नोव्हेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/food/kitchen-plus-pizza-scissors-266584", "date_download": "2021-01-28T11:00:58Z", "digest": "sha1:6UY33VHZZTFWFM42CLIONTXQINRH3BHE", "length": 15517, "nlines": 266, "source_domain": "www.esakal.com", "title": "किचन + : पिझ्झा कात्री - Kitchen Plus Pizza Scissors | Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nकिचन + : पिझ्झा कात्री\nकात्रीच्या दोन्ही पात्यांना व्यवस्थित धार. त्यामुळे पिझ्झा वेगाने कापता येतो.\nपिझ्झा कापण्याबरोबरच फूड पॅकेट उघडणे, चीज पसरविणे आदी कामांसाठी उपयोगी.\nजर्मन बनावटीच्या स्टेनलेस स्टील पात्यांचा उपयोग.\nस्वयंपाक घरात एखादी गोष्ट ऐनवेळी लागते आणि ती उपलब्ध नसते, तेव्हाच तिचे खरे महत्त्व पटते. (स्वयंपाक घरात दररोज काम करणाऱ्या महिलांना या वाक्याची तीव्रता अधिक चांगली समजेल) घराच्या घरी चटकदार पिझ्झा तयार करणे किंवा तो आउटलेटमधून मागवणे, हा आता प्रत्येक घरातील वीकएंड प्रोग्राम झाला आहे. मात्र, पिझ्झा तयार केल्यानंतर तो अगदी समान भागांत (कोणालाही नाराज न करता) व्यवस्थित कापणे, ही खरेतर तारेवरची कसरत. पिझ्झा कात्री तुम्हाला या संकटातून नक्कीच बाहेर काढू शकेल. धारदार पात्यांच्या मदतीने पिझ्झा वेगाने कापणाऱ्या आणि अगदी मोजून समान भाग करणाऱ्या या कात्रीमुळे तुमचा पिझ्झा खाण्याचा अनुभव आणखीनच यम्मी होईल, यात शंका नाही.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपदाचे अवमूल्यन झाल्याचे पुस्तक वाचल्यावर वाटणार नाही, दरेकर यांची शरद पवारांना हमी\nमुंबईः विरोधी पक्षनेत्यांबाबत भावना व्यक्त करणे हा आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा अधिकार आहे. मात्र विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेता म्हणून मी...\nजामखेडमध्ये भरोसा सेल, सुनंदा पवार यांच्या हस्ते उदघाटन\nजामखेड : \"\"मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांचे धाडस वाढविण्यासाठी जामखेड, कर्जत व श्रीगोंदे या तीन तालुक्‍यांत \"भरोसा सेल'ची स्थापना...\nप्रशिक्षण सुरू होण्यापूर्वीच पेटला वाद; अट वगळण्यासाठी मक्तेदाराकडून दबावतंत्र\nनाशिक : आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या महिलांना महिला व बालकल्याण समितीमार्फत स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. परंतु यापूर्वी झालेल्या...\nमुलींवर कुठलेही बंधन न लादता तिला हवे ते क्षेत्र निवडू द्यावे - न्यायाधीश श्रीराम जगताप\nनांदेड : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व हरिकिशनजी बजाज मेमोरियल शिक्षण विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बालिका दिनानिमित्त कायदेविषयक शिबीर संपन्न...\nबहुमत असूनही आरक्षण न निघाल्याने अनेक गावांत नाराजी\nपारनेर (अहमदनगर) : तालुक्‍यातील 114 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण प्रांताधिकारी सुधाकर भोसले व तहसीलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थितीत आज सोडत...\nशिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र प्रकरण : आरोग्य विभागाला कारणे दाखवा नोटीस\nनाशिक : शिरसगाव (ता. त्र्यंबकेश्‍वर) प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियानंतर रुग्णांची गैरसाेय झाल्याच्या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या...\n WHO ने मॉडर्नाच्या व्हॅक्सिनबाबत दिला सल्ला\nकॅलिफोर्निया - जगभरात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लसीकरण मोहिम सुरू झाली आहे. काही देशांमध्ये व्हॅक्सिनला विरोधही केला जात आहे. दरम्यान, जागतिक...\n भाजपच्या वेबसाईटवरच रक्षा खडसेंचा 'त्या' शब्दाने उल्लेख, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला कारवाईचा इशारा\nमुंबई : भाजपच्या वेबसाईटवरच रक्षा खडसेंचा अपमान करण्यात आला आहे. रक्षा खडसे यांच्या नावाखाली घृणास्पद आणि संतापजनक उल्लेख करण्यात आला आहे....\nआजऱ्यातील 22 गावात सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण\nआजरा : 25 वर्षांच्या आरक्षणाचा विचार करून 2020 ते 2025 या पाच वर्षासाठी तालुक्‍यातील 73 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत येथील मध्यवर्ती...\nकऱ्हाडात खुल्या प्रवर्गाचे 120 गावांत आरक्षण; शुक्रवारी होणार सरपंचपदाची सोडत\nकऱ्हाड (जि. सातारा) : सरपंच पदाच्या आरक्षणासाठीची कार्यवाही सध्या सर्वत्र सुरु आहे. तालु्क्यातील २०० ग्रापंचायतींचे आरक्षण काढण्यात येणार असून...\nकोल्हापूरच्या तरुणांची पन्हाळ्यावर फ्री स्टाईल हाणामारी ; धारधार हत्यारांचा वापर\nआपटी - पन्हाळा येथील तबक वन उद्यानाजवळ कोल्हापूरच्या तरुणांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. धारधार हत्यारे व दगडफेक झाली. याबाबत पन्हाळा पोलिसांत...\nरस्ता न पोहचलेल्या शेतवस्तीवर रस्ता देण्यासाठी पोहचले तहसीलदार...\nपाचोड (औरंगाबाद): स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही तांडे, वाडया, शेतवस्त्यांवर दळणवळणासाठी पक्के रस्ते नसल्याचे चित्र आहे. बारमाही...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/maharashtra-vidhan-sabha-2019-election-result-nanded-229261", "date_download": "2021-01-28T12:50:26Z", "digest": "sha1:CPTLR3MTFKTD4376MWOP2WFHICIEX6P7", "length": 18467, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "नांदेड : मतदारांनी उडविला डी. पी. सावंतांचा फ्यूज, तीन आमदरांचा पराभव | Election Results 2019 - Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Nanded | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nनांदेड : मतदारांनी उडविला डी. पी. सावंतांचा फ्यूज, तीन आमदरांचा पराभव | Election Results 2019\nनांदेड जिल्ह्यात डॉ. तुषार राठोड यांच्यासह चार माजी आमदारांना पुन्हा गुलाल लागला आहे.\nनांदेड - विधानसभा मतदारसंघाचा निकाल सुरू असून, जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदारांना पराभव निश्चित झाला आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात डॉ. तुषार राठोड यांच्यासह चार माजी आमदारांना पुन्हा गुलाल लागला आहे. त्यात रावसाहेब अंतापूरकर, माधवराव पाटील जवळगावकर, अशोक चव्हाण, भीमराव केराम यांचा समावेश आहे. भाजपचे मित्रपक्ष म्हणून\nराजेश पवार आणि श्यामसुंदर शिंदे यांचा विजय निश्‍चित झाला आहे. मात्र, अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांचा फ्युज मतदारांनी उडविला.\nनांदेड जिल्ह्यात भोकर आणि नांदेड दक्षिण मतदारसंघ अत्यंत चुरशीची ठरले होते. भोकर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपमध्ये गेलेले माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांची शेवटची निवडणूक असल्याचे प्रचारात भाजप कार्यकर्त्यांनी जाहीर केले होते. परंतु, त्यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.\nजवळपास पन्नास हजाराहून अधिक मताधिक्‍य घेऊन अशोक चव्हाण विजयी झाले. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून हिंगोली लोकसभेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांच्या पारड्यात कमी मते पडल्याने त्यांचा पराभव अटळ आहे.\nजिल्ह्यातील तीन विद्यमान आमदारांना पराभव पत्करावा लागला. त्यात देगलूरचे आमदार सुभाष साबणे, हादगावचे नागेश पाटील आष्टीकर आणि नांदेड उत्तरचे डी. पी. सावंत यांचा समावेश आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुखेडचे डॉक्टर तुषार राठोड यांना दुसऱ्यांदा गुलाल लागला आहे. जिल्ह्यातील माजी आमदार भीमराव केराम, माधवराव पाटील\nजवळगावकर, रावसाहेब अंतापूरकर आणि अशोक चव्हाण यांना एकदा गुलाल लागला आहे. जिल्ह्यातील काही अत्यंत अटीतटीच्या झालेल्या होत्या. जवळपास सात उमेदवार विजयी झाल्याचे निश्चित झाले असून फक्त त्यांच्या घोषणेची औपचारिकता बाकी आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनांदेड : घरकुलाचे लाभार्थी झाले कर्जबाजारी; थकीत रक्कम काही मिळेना\nअर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : शहरातील घरकुल लाभार्थ्यांचा थकीत रक्कम मिळत नसल्यामुळे जीव मेटाकुटीला असून हे लाभार्थी कर्जबाजारी झाले आहेत. खासगी...\n यापेक्षा बुद्धाचा 'धम्म' आचरणात किती आणला यालाच मोठे महत्त्व- भदंत इन्दवन्श महाथेरो\nनांदेड : महाकारुनिक तथागताचा 'बुद्ध धम्म' हा कर्मकांड नसून तो जीवनमार्ग आहे. बुद्धाचा धम्म किती वाचला किती कळला\nनांदेड : विमानतळ पोलिसांकडून दोन दुचाकीसह चोरटा अटक\nनांदेड : शहरात मागील काही दिवसापासून दुचाकी चोरीच्या घटनात प्रचंड वाढ झाली आहे. या घटनांवर प्रतिबंध बसावा म्हणून पोलिस अधीक्षकांनी संबंधित...\nनांदेड : सरपंच आरक्षण प्रकरणाची उच्च न्यायालयात २९ रोजी सुनावणी\nहानेगाव (ता. देगलूर, जिल्हा नांदेड) : ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित केल्यानंतर ते पुन्हा रद्द करण्याच्या शासन निर्णयाला देगलूर...\nमालवाहतुकीमध्ये नांदेड रेल्वे विभाग अग्रेसर, सव्वापाच कोटीचा महसुल मिळवला\nनांदेड ः कोरोना काळामध्ये सर्वप्रकारची वाहतुक सेवा बंद होती. त्यामध्ये रेल्वेचाही समावेश होता. मात्र, अत्यावश्यक सेवा म्हणून रेल्वेची मालवाहतूक सुरु...\n'वजीर' सुळक्याच्या माथ्यावर राष्ट्रगीत गाऊन नांदेडच्या शिक्षकांचा आगळा वेगळा प्रजासत्ताक दिन साजरा\nमालेगाव ( ता. अर्धापूर जि. नांदेड) : उंच- उंच टेकड्या, घनदाट जंगल आणि त्या मधोमध असलेला 90 अंशातील सरळ सुळका. कोणाच्याही अंगावर शहारे येतील अशीच ही...\nनांदेड : अपघातात दुचाकीस्वार ठार, एक जखमी; राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची पहाट\nवाई बाजार ( जिल्हा नांदेड) : वाई बाजारच्या वाघाई टेकडी ते साईनगर समाधान जाधव यांच्या शेताजवळ राष्ट्रीय महामार्गावर गुरुवार (ता. २८) सकाळी अंदाजे नऊ...\nपोलिस दलातील कोरोना योद्ध्याच्या कुटुंबियांस 60 लाखांचा धनादेश सुपूर्त- एसपी प्रमोद शेवाळे\nनांदेड : कोरोना संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियासह पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या हस्ते 60 लाख रुपयांचा धनादेश...\nविद्यार्थी हा केंद्र बिंदु मानून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील रहावे- डॉ. अभय वाघ\nनांदेड : कोरोनाची पार्श्वभूमी असतानाही यावर्षी तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत पदविका प्रवेश वाढविण्यात गतवर्षीपेक्षा यावर्षी मोठ्या प्रमाणावर यश मिळाले...\nमुलींवर कुठलेही बंधन न लादता तिला हवे ते क्षेत्र निवडू द्यावे - न्यायाधीश श्रीराम जगताप\nनांदेड : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व हरिकिशनजी बजाज मेमोरियल शिक्षण विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बालिका दिनानिमित्त कायदेविषयक शिबीर संपन्न...\nमुदखेड येथील सीआरपीएफ केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयात ७२ वा प्रजासत्ताक दिन\nमुदखेड ( जिल्हा नांदेड) : मुदखेड येथील सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रामध्ये ७२ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सीआरपीएफच्या...\nविश्वासू प्रवासी संघटनेच्या पुढाकारातून नांदेड बसस्थानकात स्वच्छता\nनांदेड : बसस्थानकातील वाढत चाललेली अस्वच्छता लक्षात घेऊन विश्वासू प्रवासी संघटना व एस. टी. महामंडळाच्या कर्मचार्‍यांच्या संयुक्त विद्यमाने...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/new-corona-patient-has-been-found-hingoli-district-373859", "date_download": "2021-01-28T12:51:54Z", "digest": "sha1:5VVV4QV4KY7VD5THGBNYADKBHNZUND2V", "length": 16881, "nlines": 270, "source_domain": "www.esakal.com", "title": "हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा नवीन एक रुग्ण; तर 07 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज, 30 रुग्णांवर उपचार सुरु - A new corona patient has been found in Hingoli district | Marathwada Cities and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nहिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा नवीन एक रुग्ण; तर 07 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज, 30 रुग्णांवर उपचार सुरु\nजिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण तीन हजार 246 रुग्ण झाले असून, त्यापैकी तीन हजार 165 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.\nहिंगोली : जिल्ह्यात एक नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.\nआज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे कळमनुरी परिसरात एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर आज दोन कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.\nसद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी सात रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन सुरू आहे. तर कोव्हिड-19 रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यास बायपप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण आठ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.\nजिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण तीन हजार 246 रुग्ण झाले असून, त्यापैकी तीन हजार 165 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 30 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 51 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.\nसंपादन - सुस्मिता वडतिले\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n कोरोनातुन बरं झालेल्या 25 टक्के तरुणांमध्ये बळावतोय मधुमेह\nमुंबई : कोरोनातून बरे झालेल्या अनेकांना किंवा आधीपासूनच सहव्याधी असणाऱ्यांमध्ये स्वास्थ्याविषयी गंभीर समस्या जाणवू लागल्या आहेत. त्यातच एक महत्वाची...\nकोरोना नियंत्रणात आणण्यासाठी हिंगोली जिल्ह्याने वेगळा पॅटर्न निर्माण केला- वर्षा गायकवाड\nहिंगोली : कोरोनाचे महासंकट नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील जनता, सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील यशस्वी कामगिरीमुळे हिंगोली जिल्ह्याने...\nशहरात दोन खाजगी रुग्णालयात आरोग्य सेवकांसाठी कोविड लसीकरण सुरू \nजळगाव: शहरात गेल्या आठवड्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर सोमवारी जळगाव शहर महानगर पालिका अंतर्गत दोन खाजगी रुग्णालयात महापौर भारती...\n'मेडीकल'मध्ये ऑक्सिजनवर दरवर्षी पाच कोटींचा खर्च, प्लांट उभारल्यास कोट्यवधींची बचत\nनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचारादरम्यान रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्यासाठी दरवर्षी पूर्वी अडिच कोटी रुपये खर्च होत होते...\nमहापालिका शाळा इमारतींचे होणार सर्वेक्षण; विद्यार्थी सुरक्षेसाठी निर्णय\nनाशिक : आठ ते नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर पूर्ण क्षमेतेने महापालिकेच्या शाळा सुरु होणार असल्याने त्यापार्श्‍वभूमीवर शाळा इमारतींची सुरक्षा...\nमेडिकलमध्ये ऑक्सिजन क्षमता वाढली तिप्पट; वितरण प्रणाली स्वयंचलित\nनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज अधिक असते. यामुळे सप्टेंबर २०२० मध्ये ऑक्सिजनचा तुटवड्यासह...\nसिगारेटच्या अतिसेवनातून फुफ्फुसाच्या कर्करोगाला निमंत्रण\nमुंबई: फुफ्फुसाचा कॅन्सर हा एक गंभीर कर्करोग आहे. कर्करोगाच्या रूग्णांच्या सर्वाधिक मृत्यूमागे मुख्य कारणांपैकी फुफ्फुसाचा कर्करोग हे प्रमुख कारण आहे...\n‘रक्षिता’ पोहोचवणार नक्षलग्रस्त भागात वेगाने वैद्यकीय मदत\nनवी दिल्ली - नक्षलग्रस्त भागात वेगाने वैद्यकीय मदत पोहोचविण्यासाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाला (सीआरपीएफ) नवीन वाहन उपलब्ध झाले आहे. संरक्षण संशोधन...\nहसण्यासाठी जगा : हसऱ्या चेहऱ्याची ‘इमोजी’\nआम्ही एकदा ग्रुपने विनोदी नाटक बघायला गेलो होतो. करड्या व्यक्तिमत्त्वाची एक ज्येष्ठ व्यक्ती ग्रुपमध्ये नव्याने सहभागी झाली होती. नाटकादरम्यान लोक...\nUnmasking Happiness: पोस्ट कोविडमध्ये फिजिओथेरपी अतिमहत्त्वाची \nमुंबई: श्वास घेण्यास त्रास होणे हे कोरोना संसर्गाच्या अनेक लक्षणांपैकी एक प्रमुख लक्षण मानले जाते. हे थेट फुफ्फुसांशी संबंधित आहे. कोरोना व्यतिरिक्त...\nरात्री पोटावर झोपता..तर व्हा सावधान; आरोग्‍याच्या या समस्यांनी व्हाल हैराण\nजळगाव : मानवी जीवनात झोप खुप महत्‍त्‍वाची आहे. कारण रात्रीची झोप ही दुसऱ्या दिवसाचे दिनचर्या ठरवून दिलेली असते. अर्थात जर रात्री चांगली झोप येत...\nसिगारेटच्या अतिसेवनातून फुफ्फुसाच्या कर्करोगाला निमंत्रण;मृत्यूदरात भारताचा चौथा क्रमांक\nमुंबई : फुफ्फुसाचा कॅन्सर हा एक गंभीर कर्करोग आहे. कर्करोगाच्या रूग्णांच्या सर्वाधिक मृत्यूंमागे मुख्य कारणांपैकी फुफ्फुसाचा कर्करोग हे प्रमुख...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/punyashlok-ahilya-devi-monsahebs-rule-inspires-and-guides-all-rulers-including-me-ajit-pawar/05311238", "date_download": "2021-01-28T12:26:21Z", "digest": "sha1:CYRWKORTOUA6UANZSUYQENOM5M2XXDYE", "length": 10383, "nlines": 60, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "पुण्यश्लोक अहिल्यादेवी मॉंसाहेबांचा राज्यकारभार माझ्यासह सर्व राज्यकर्त्यांना प्रेरणादायी व मार्गदर्शक - अजित पवार Nagpur Today : Nagpur Newsपुण्यश्लोक अहिल्यादेवी मॉंसाहेबांचा राज्यकारभार माझ्यासह सर्व राज्यकर्त्यांना प्रेरणादायी व मार्गदर्शक – अजित पवार – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nपुण्यश्लोक अहिल्यादेवी मॉंसाहेबांचा राज्यकारभार माझ्यासह सर्व राज्यकर्त्यांना प्रेरणादायी व मार्गदर्शक – अजित पवार\nमुंबई : – पुण्यश्लोक अहिल्यादेवी मॉंसाहेबांनी त्याकाळात घेतलेला प्रत्येक निर्णय व केलेलं प्रत्येक कार्य हे माझ्यासह, प्रत्येक राज्यकर्त्याला प्रेरणा, मार्गदर्शन देत राहील अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले आहे.\nराष्ट्रनिर्मात्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मॉंसाहेबांच्या जयंतीनिमित्ताने कृतज्ञतापूर्वक स्मरण करत असताना त्यांनी त्याकाळात भारतभर केलेल्या विकासकामांचा डोंगर नजरेसमोर उभा राहतो. प्रजाहितदक्ष राज्यकर्ता कसा असावा हे अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले होते असेही अजित पवार म्हणाले.\nस्वत:च्या संस्थानाबाहेरही लोकहिताची कामे केली. देशात ठिकठिकाणी रस्ते, देवळं, विहिरी, तलाव, नदीघाट, धर्मशाळेसारख्या असंख्य सोयीसुविधा निर्माण केल्या. त्या आजही तितक्याच भक्कमपणे उभ्या आहेत. अहिल्यादेवींनी दूरदृष्टीने निर्माण केलेल्या या सोयीसुविधांनी देशवासियांच्या मनात राष्ट्रनिर्मितीची भावना रुजवण्याचे मोलाचे काम केले असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.\nपुण्यश्लोक अहिल्यादेवी महान योद्धा होत्या. कुशल प्रशासक, न्यायप्रिय, प्रजाहितदक्ष, दानशूर राज्यकर्त्या होत्या. मुलकी आणि लष्करी प्रशासन वेगळे करुन कुशल राज्यकारभाराची चुणुक त्यांनी दाखवली होती. महिलांच्या सक्षमीकरणाचे काम त्यांनी त्याकाळात केले. महिलांना शिक्षण, प्रशिक्षण, अधिकार दिले. शेतकऱ्यांवरील, व्यापाऱ्यांवरील अन्याय दूर करुन त्यांना प्रोत्साहन दिले. लोककला, कलावंतांना आश्रय दिला. उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्विकारले. अहिल्यादेवी महान राज्यकर्त्या होत्या, तितक्याच थोर विचारवंत होत्या. त्यांचे विचार सुधारणावादी, अंधश्रद्धेवर प्रहार करणारे होते. त्यांच्या विचारांचे, राज्यकारभाराचे कौतुक जगभरात होत आलं आहे. यातूनंच त्यांचं निर्विवाद श्रेष्ठत्व सिद्ध होते असेही अजित पवार यांनी सांगितले आहे.\nअहिल्यादेवींच्या शौर्यं, पराक्रम, आदर्श राज्यकारभारामुळे मराठा साम्राज्याची किर्ती देशातच नव्हे तर जगभरात पोहोचली. याचंही स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी मॉंसाहेबांनी त्याकाळात घेतलेला प्रत्येक निर्णय व केलेले प्रत्येक कार्य हे माझ्यासह, प्रत्येक राज्यकर्त्याला प्रेरणा, मार्गदर्शन देत राहील असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.\nदेश में बुधवार को करीब तीन लाख लोगों का लगा टीका, 23 लाख के ऊपर पहुंचा आंकड़ा\nडीसी ने कहा,CE व CAFO मैनेज कर रहे\nSKY की उड़ान पर लगा ग्रहण\nकृषिपंप वीजजोडणी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणार- मुख्यमंत्री\nजवाहरलाल नेहरू विद्यालयात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत\nगोंदिया: 142 करोड़ की महत्वकांक्षी भूमिगत बिजली लाइन को मिली मंजूरी\nगौरव सोहळ्या सोबतच मधुर स्वरांनी बहरली पत्रकारांची संध्याकाळ\nकोरोनाकाळात विविध आघाड्यांवरील योद्धांचा गौरव.\nकृषिपंप वीजजोडणी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणार- मुख्यमंत्री\nजवाहरलाल नेहरू विद्यालयात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत\nगोंदिया: 142 करोड़ की महत्वकांक्षी भूमिगत बिजली लाइन को मिली मंजूरी\nकोरोनाकाळात विविध आघाड्यांवरील योद्धांचा गौरव.\nJanuary 28, 2021, Comments Off on कोरोनाकाळात विविध आघाड्यांवरील योद्धांचा गौरव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/india-vs-australia-rohit-sharmas-fitness-test-will-be-held-in-11th-december-said-bcci-sources/articleshow/79413483.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article6", "date_download": "2021-01-28T12:14:40Z", "digest": "sha1:62J6NREAMPXDAD7BFT6I6GHTPP7OMW6V", "length": 13480, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nIndia vs Australia : रोहित शर्माची फिटनेस टेस्ट नेमकी होणार तरी कधी, जाणून घ्या तारीख..\nरोहित शर्माच्या फिटनेस टेस्टकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. कारण ही टेस्ट पास केल्यावरच रोहितला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाता येणार आहे. त्यामुळे आता रोहितची फिटनेस टेस्ट नेमकी कधी होणार, यााबाबतची माहिती बीसीसीआयमधील सूत्रांनी दिली आहे.\nमुंबई : सध्याच्या घडीला सर्वांचेच लक्ष रोहित शर्माच्य फिटनेस टेस्टकडे लागलेले आहे. कारण जोपर्यंत रोहित ही टेस्ट पास होत नाही, तोपर्यंत त्याला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाता येणार नाही. बीसीसीआयमधील एका सूत्रांनी रोहित शर्माची फिटनेस टेस्ट नेमकी कधी होणार, याची तारीख सांगितली आहे.\nरोहित सध्याच्या घडीला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. तिथे तो आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत करत आहे. पण बीसीसीआयचे फिजिओ रोहितची फिटनेस टेस्ट घेणार आहे. ही फिटनेस टेस्ट ११ डिसेंबरला होणार असल्याचे बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले आहे. पण रोहित या फिटनेस टेस्टमध्ये पास झाला तरी काही मोठ्या समस्या येऊ शकतात, असे म्हटले जात आहे.\nरोहितची फिनेस टेस्ट ११ डिसेंबला झाली की तो १२ डिसेंबरला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यााठी रवाना होऊ शकतो. पण ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यावर रोहितची करोना चाचणी होणार आहे. या चाचणीमध्ये रोहित निगेटीव्ह सापडला तर त्याला भारतीय संघाबरोबर राहता येणार आहे. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रोहितला १४ दिवस त्यानंतर क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे.\nभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला १७ डिसेंबरला सुरुवात होणार आहे. त्यामुळे रोहित जर १४ दिवस क्वारंटाइन राहणार असेल, तर त्याला दोन कसोटी सामन्यांना मुकावे लागणार आहे. त्यामुळे आता रोहितबाबतचा निर्णय नेमका काय घ्यायचा, याचा विचार बीसीसीआय करत आहे. कारण रोहितला पाठवायला स्पेशल विमान बुक करावे लागणार आहे. त्याचबरोबर एवढा खर्च करून रोहित फक्त दोनच कसोटी सामने खेळणार असेल तर आपण हा खर्च करायचा की नाही, याचा विचार बीसीसीआय करत आहे. त्याचबरोबर हा प्रश्न कसा सोडवता येईल, याबाबत बीसीसीआय प्रयत्न करत आहे.\nबीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, \" बीसीसीआय ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाच्या सातत्याने संपर्कात आहे. रोहित आणि इशांत यांचा क्वारंटाइनचा कालावधी कमी केला तर हे दोघेही सराव सामन्यातही सहभागी होऊ शकतात. त्यासाठी बीसीसीआय ऑस्ट्रेलियाच्या सरकारबरोबरही संवाद साधणार आहे. त्यामुळे जर ऑस्ट्रेलियाच्या सरकारने परवानगी देत रोहित आणि इशातं यांचा क्वारंटाइन कालावधी कमी केला तर हे दोघे पूर्ण कसोटी मालिकाही खेळू शकतील.\"\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nIndia vs Australia : रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा यांच्यापैकी कोणाला संधी मिळायला हवी, सौरव गांगुली म्हणाले महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nसिनेन्यूजहनिमूनसाठी शर्मिष्ठा-तेजस मालदिवमध्ये; शेअर केले रोमॅंन्टिक फोटो\nक्रिकेट न्यूजआयसीसीच्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंचेच वर्चस्व, पाहा कोणी पटकावलं मानाचं स्थान\nमुंबईभाजपच्या वेबसाइटवर रक्षा खडसेंचा अक्षेपार्ह उल्लेख; शिवसेनेनं केली 'ही' मागणी\nक्रिकेट न्यूजभारतीय क्रिकेटपटूने केला विवाह; संघाने सोशल मीडियावरून दिली माहिती\nन्यूजलाल किल्ला हिंसाचारावरून भाजप नेत्याचा मोदी-शहांना घरचा आहेर\nमुंबई'मेंदीच्या पानावर'चे प्रसिद्ध निवेदक बच्चू पांडे यांचे निधन\nअर्थवृत्तअर्थव्यवस्थेसाठी संघर्षाचा काळ; IMF अर्थतज्ज्ञ म्हणतात करोनापूर्व विकासदर गाठण्यास लागणार चार वर्षे\nअहमदनगरपोपटराव पवारांनी 'हिवरेबाजार'चा गड जिंकला; पण...\nफॅशन‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितचा साडीतील मोहक व सुंदर लुक, पाहा हे ५ फोटो\nमोबाइलरेडमीच्या 'या' दोन स्मार्टफोनला मिळतेय MIUI 12 अपडेट, लाखो युजर्संना होणार फायदा\nमोबाइल५३ कोटी Facebook युजर्संचे फोन नंबर लीक, टेलिग्रामवर विक्री\nधार्मिकवर्षातील पहिला गुरु पुष्य योग: धन वृद्धीसाठी करा हे उपाय\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगसिझेरियन डिलिव्हरी किती वेळा होऊ शकते व सुरक्षित डिलिव्हरीसाठी काय काळजी घ्यावी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Siena+it.php", "date_download": "2021-01-28T12:08:01Z", "digest": "sha1:5I2IQJBT4ZWN3PJXRC7R2H2S4NP3BPFH", "length": 3201, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Siena", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Siena\nआधी जोडलेला 0577 हा क्रमांक Siena क्षेत्र कोड आहे व Siena इटलीमध्ये स्थित आहे. जर आपण इटलीबाहेर असाल व आपल्याला Sienaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. इटली देश कोड +39 (0039) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Sienaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +39 0577 लावावा लागेल.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनSienaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +39 0577 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0039 0577 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.livemarathi.in/what-is-the-reason-for-change-of-dutiful-officers/", "date_download": "2021-01-28T10:33:38Z", "digest": "sha1:SAX5DT2W4GDPY5S7A3WGQBZVH6SS4N5G", "length": 16860, "nlines": 96, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या बदल्यांच कारण काय..? | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या बदल्यांच कारण काय..\nकर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या बदल्यांच कारण काय..\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : २०१९-२० ही २ वर्षे कोल्हापूरसाठी अत्यंत अडचणीची ठरली आहेत. प्रलयकारी महापूर आणि कोरोना संसर्गाचे फार मोठे संकट सगळ्यांसाठीच त्रासदायक ठरले आहे. कोल्हापूरवर असणारी आई अंबाबाईची कृपा आणि राजर्षी शाहू महाराजांचा आशिर्वाद म्हणूनच या मोठ्या आपत्तीच्या काळात जनतेसाठी अठरा-अठरा तास काम करणारे जिल्हाधिकारी दौलतराव देसाई, जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापालिका आयुक्त डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, शहर डी.वाय.एस.पी. प्रेरणा कट्टे असे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणजे साक्षात देवदूतच कोल्हापूरला मिळाले.\nइतक्या मोठ्या आपत्तीच्या काळात जनता व लोकप्रतिनिधीच्या सहकार्याने या अधिकाऱ्यांनी आपत्तकालीन परिस्थिती अतिशय शांततेने हाताळली. जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख आणि शहर उपअधिक्षक प्रेरणा कट्टे यांनी तर या दीड वर्षात कोल्हापूरातील सर्व काळे धंदे नेस्तनाबूत करुन काळे धंदेवाल्यांना मोका कायद्याचा हिसका दाखवून समाजाला घातक असणारे सर्व काळ्या धंद्यांचा बिमोड केला. इतकेच नव्हे तर खुद्द पोलीस खात्यात असणारे काही घरभेदी कर्मचाऱ्यांवरही कारवाई करुन पोलीस खात्याची स्वच्छता केली. या सर्वांची दखल घेऊन राज्य पोलीस खात्याने प्रेरणा कट्टे यांच्या पथकास १ लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.\nकलशेट्टी यांनी महापूर काळ असो किंवा कोविडच्या काळात कधीही उसंत घेतली नाही. रजा नाही, सुट्टी नाही, अठरा-अठरा तास काम, मग ते आरोग्याचे असो किंवा नागरी विकास कामाचे असो. सामान्य नागरिक अशा आयुक्तांच्याकडे आपल्या कामासाठी केव्हाही प्रत्यक्ष किंवा फोनवर भेटू शकत होता. त्यांच्या वैयक्तिक संबंधामुळे मंत्रालयात कलशेट्टी आयुक्तांच्या शब्दाला एक चांगला अधिकारी म्हणून वजन आहे. त्यामुळे मंत्रालयातील, कोल्हापूरची बरीच प्रलंबित कामे मार्गी लागली. त्यांनी महापालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्तोत्र घरफाळा आणि नगररचना विभागातील भ्रष्टाचाऱ्यांची साखळी मोडून महापालिकेचे उत्पन्न वाढवून भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवून महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला. या तिन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, आता नंबर कोणाचा तर आता नंबर जिल्हाधिकाऱ्यांचाच असणार. कारण दौलत देसाई एक जबरदस्त व्यक्तिमत्त्व, २४ तास प्रशासनाच्या सेवेत राहणारा हा अधिकारी, शासकीय वाहनाची वाट न पाहता मध्यरात्री सायकलवरुन घटनास्थळी पोहोचून काम करणारा आय. ए. एस. अधिकारी, जिल्हयाच्या डोंगरी दुर्गम भागात ६-६ किलो मीटर पायपीट करून वाड्या-वस्त्या वरच्या लोकांच्या समस्या जाणून घेऊन सुविधा देणारा अधिकारी, कित्येक वर्ष विनाकारण प्रलंबित असणारी जमीन-वतनांची प्रलंबित कामे निकालात काढून भ्रष्टाचाराची साखळी मोडीत काढून प्रत्यक्ष शासनाला महसूल मिळवून देऊन जिल्ह्याला सक्षम बनविणारा एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची मुदतपूर्व बदलीची अशी बातमी येईल आणि याच बरोबर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतिशय युवा अधिकारी अमन मित्तल यांचीही मुदतपूर्व बदली झाली ही गोष्ट निश्चित ऐकायला मिळेल.\nआपल्या कोल्हापूरच्या आणि राज्य मंत्री मंडळात वजन असणाऱ्या अनुभवी अशा पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील (यड्रावकर) व जिल्ह्यातील सर्वच लोक प्रतिनिधींनी अशा लोकाभिमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना राज्य प्रशासनाने काही माहिती दिली होती की नाही, हे जनतेला सांगावे. जर तुम्हाला या बदल्यांची माहिती होती तर हे अधिकारी गप्प का राहिले. त्यामुळेच या अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करुन त्यांची मुदत आहे तोवर कोल्हापूरात कार्यरत ठेवावे, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती, कोल्हापूर यांनी काढलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.\nयावर अशोक पोवार, रमेश मोरे, बाबासाहेब देवकर, माणिक मंडलिक, पै.विष्णू जोशिलकर (महाराष्ट्र केसरी), अजित सासने, विनोद डुणूंग, संभाजीराव जगदाळे, कॉ.चंद्रकांत यादव, वसंत मुळीक, उदय भोसले, चंद्रकांत पाटील, संजय जाधव (काका), कादर मलबारी, भाऊ घोडके यांच्या सह्या आहेत.\nPrevious articleखासदार संभाजीराजे छत्रपतींनी महाविकासआघाडीला फटकारले…\nNext articleराजेंद्रनगर येथे महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्या…\nपेट्रोलचे दर कमी झालेच पाहिजेत, अन्यथा… : सर्वसामान्य वाहनधारक संतप्त (व्हिडिओ)\nदेवेंद्रजी, तुम्हाला लवकरच संधी मिळेल : राष्ट्रवादी\nगृहमंत्रीजी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता तर…\nपेट्रोलचे दर कमी झालेच पाहिजेत, अन्यथा… : सर्वसामान्य वाहनधारक संतप्त (व्हिडिओ)\nपेट्रोलचे दर आता उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने सर्वसामान्य वाहनधारकाच्या खिशाला मोठी चाट बसत आहे. याबाबत वाहनधारकांनी ‘लाईव्ह मराठी’कडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केलीय.\nदेवेंद्रजी, तुम्हाला लवकरच संधी मिळेल : राष्ट्रवादी\nमुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोत बसून फोटो काढला होता. तो फोटो ट्विट करत, मुंबई मेट्रोतून कधी प्रवास करता येईल असा खोचक सवाल करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. ...\nगृहमंत्रीजी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता तर…\nमुंबई (प्रतिनिधी) : भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्याविषयी पक्षाच्या संकेतस्थळावर चुकीचा उल्लेख झाल्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर दखल घेत कारवाईचा इशारा दिला. देशमुख यांनी केलेल्या ट्विटवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका...\n‘या’मुळेअभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा ट्रोल…\nमुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी मलायका चर्चेत येण्याचे कारण वेगळे आहे. मलायका तिच्या फिटनेसबद्दल खूप जागृत आहे. तिचे जीमच्या बाहेरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल...\nराधानगरी तालुक्यात ४९ ठिकाणी महिलांना संधी…\nराशिवडे (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यात ९८ ग्रामपंचायतींचा आरक्षणाची सोडत जाहीर झाली. त्यापैकी ४९ ठिकाणी महिलांना संधी मिळालेली आहे. तर ३० ग्रामपंचायतीमध्ये सर्वसाधारण खुले पद आहे. याबरोबरच अनुसूचित जातीसाठी ६ ग्रामपंचायतींना संधी मिळाली आहे. तर नागरिकाचा...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\nकासारवाडी फाटा येथे ट्रकच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू\nकोल्हापुरी ठसका : पर्यटनासाठी माणसं जंगलात आणि गवे शहरात..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mpcb.gov.in/mr/node/4157", "date_download": "2021-01-28T12:13:21Z", "digest": "sha1:UPZVYMJPFBDV3XE7I6KD6X5CYAKZR7HN", "length": 7306, "nlines": 125, "source_domain": "www.mpcb.gov.in", "title": "डॉ.बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना लि., अरविंदनगर, पोस्ट .- केशेगाव, ता. आणि जि.- उस्मानाबाद | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nएमओइएफ,फॉरेस्ट अँड क्लाइमेट चेंज द्वारे सीआरझेड क्लियरन्स.\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा आणि पांढरा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.४/८/२०११\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.१६/०४/२०१३\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.२२/१२/२०१४\nमाहिती अधिकार २००५ अधिनियम\n३१/१२/२०१९ रोजी माहिती अधिकार अधिनियम कलम ४\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मेल\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना लि., अरविंदनगर, पोस्ट .- केशेगाव, ता. आणि जि.- उस्मानाबाद\nबाह्य अभिकरणाद्वारे हाताळलेले प्रकल्प व अभ्यास\nव्यापक पर्यावरण प्रदूषण निर्देशांक\nमहाराष्ट्रातील नदी प्रदूषित पट्टे\nप्रदूषण भार कमी करण्यासाठी प्रमाणित करणारी तांत्रिक समिती.\nवसुंधरा माहितीपट स्पर्धा २०२०\nवसुंधरा पुरस्कार स्पर्धा २०२०\nआरोग्य आणि पर्यावरण म. प्र. नि. मंडळ कर्मचारी मास ट्री प्लांटेशन म. प्र. नि. मंडळ बुलेटिनTechnical Committee for By-Products and Hazardous waste categorizationसीपीसीबीची मार्गदर्शक तत्त्वे\nपर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nकल्पतरू पॉईंट, ३ रा व ४ था मजला, पीव्हीआर थिएटर समोर, सायन सर्कल, मुंबई- ४०००२२\nकॉपीराइट © 2019 सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-gappa-pooja-samant-1303", "date_download": "2021-01-28T10:35:59Z", "digest": "sha1:URDXFOHMLP6R5LKJ2VMWFGMVSBA3ELBT", "length": 13511, "nlines": 116, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Gappa Pooja Samant | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 22 मार्च 2018\nडान्स आणि डान्सचे विश्‍व हे आजच्या जगात अतिशय लोकप्रिय आहे. बहुतेक वाहिन्यांवर नृत्यावर आधारित रिॲलिटी शोज दिसतात. यात सगळ्या स्पर्धकांना छान नाचवून त्यांना जिंकवून देणारे अनेक मराठमोळे शिलेदार आहेत. नामांकित कोरिओग्राफर्सच्या तुलनेत तुटपुंज्या मानधनात काम करणाऱ्या या हाडाच्या नृत्यदिग्दर्शक युवकांना बहुतेक वेळा त्यांचे श्रेय मिळतही नाही, पण विनातक्रार काम करणारे हे कोरिओग्राफर्स झपाटल्यासारखे काम करत असतात.. सुटी घेणेदेखील अपराध ठरावा, इतकी जीवघेणी स्पर्धा येथे आहे.\nकोरिओग्राफर वैभव घुगे गरीब कुटुंबात वाढला. त्याचे वडील पोलिस खात्यात, तर आई गृहिणी. मोठा भाऊ इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत नोकरीला होता. जेमतेम दोन वेळच्या अन्नाची सोय होत असे. उच्च शिक्षण शक्‍यच नव्हते. आमच्या कॉलेजच्या गॅदरिंगला प्रसिद्ध कोरिओग्राफर दीपाली विचारे प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. माझा डान्स परफॉर्मन्स त्यांना आवडला आणि त्यांनी मला त्यांच्या ग्रुपमध्ये साहाय्यक म्हणून घेतले. माझ्यासाठी ही संधी होती..’ कॉलेजमधून तो थेट मराठी चित्रपट ‘उलाढाल’च्या सेटवर पोचला. सहज करता येतील अशा स्टेप्स त्याने कलाकारांना दिल्या. विठ्ठल उमप यांच्याबरोबर एका कार्यक्रमाची कोरिओग्राफी करण्याची त्याला संधी मिळाली. वैभवच्या मानधनातून घराची घडी हळूहळू बसू लागली. वैभव सांगतो, ‘मराठीत काम करून माझं घर चाललं, सावरलं; पण हिंदी म्हणजे काम आणि करिअरचा समुद्रच पण त्यासाठी ‘कोरिओग्राफर असोसिएशन’चे अधिकृत नोंदणी कार्ड असणे गरजेचे होते. त्यासाठी एक लाख ऐंशी हजार रुपये हवे होते; ते माझ्याकडे नव्हते. माझी निकड आईने जाणली. तिने तिचे मंगळसूत्र, बांगड्या गहाण ठेवल्या आणि आवश्‍यक ती रक्कम माझ्या सुपूर्द केली. हिंदीत अनेक शोज, जाहिराती, मालिका, फिल्म्स अशी कामं मिळू लागली आणि सहा महिन्यांत मी आईचे दागिने सोडवून आणले.’\n‘मी गणेश आचार्यना माझा गुरु मानतो.. आजच्या आघाडीच्या प्रत्येक स्टारला गणेशसरांनी नाचवले आहे. तळागाळातून वर आलेले गणेश आचार्य मला असामान्य कौशल्य लाभलेले वाटतात,’ ‘डान्स इंडिया डान्स’ आणि अनेक डान्स रिॲलिटी शोजचा कोरिओग्राफर - स्पर्धक विवेक चाचेरे सांगतो. विवेक नागपूरचा.. वडील पोस्टमन. मोठा भाऊ डान्स करायचा. विवेकही त्याचे अनुकरण करू लागला. घरची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. त्याच सुमारास नागपूरला एका डान्स शोसाठी ऑडिशन्स झाल्या, त्यात विवेक सिलेक्‍ट झाला आणि पुढे तो हैदराबादला गेला. विवेक सांगतो, ‘हैदराबादच्या अनुभवाने जगण्याचे बळ दिले. टीडीएस आणि कॉर्डिनेटरचा हिस्सा यातून शिल्लक उरत नसे. राहायला जागा नव्हती. भाषेचा गंध नव्हता. पण तिथे मी तीन वर्षे काढलीत. दिवस खडतर होते, पण डान्स करताना मात्र मी देहभान हरपून जात असे.’ प्रभुदेवा यांच्या डान्स शोमध्ये विवेक दुसरा आला आणि गीता कपूर यांनी त्याला साहाय्यक म्हणून बोलावले. तिथे एक वर्ष काम केल्यानंतर पुढे त्याला ‘नच बलिये’मध्ये संधी मिळाली. तो सीझन त्याची जोडी जिंकली.\nपुण्याचा ऋषी सांगत होता, ‘आमची आर्थिक परिस्थिती अतिशय बेतास बात होती. वडील भाजी विकत, तर आई धुण्या-भांड्याची कामे करत असे..’ दुर्दैवाने त्याच्या वडिलांचा अपघात झाला, त्यांना काम करणे अशक्‍य झाले आणि आईला घर चालवण्याची पूर्ण जबाबदारी घ्यावी लागली. घरातली ही परिस्थिती पाहून आपणही काम शोधले पाहिजे असे ऋषीला वाटू लागले. त्यावेळी पुण्यात गणपती उत्सवांत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. ऋषीने पाहिले, अनेक लहान मुले या दिवसांत त्यांना येईल तसा डान्स करत आणि जवळच्या नेत्यांकडून बक्षीस मिळवत. अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या आईने ऋषीला डान्स करताना पहिले होते. तिच्या ओळखीने रत्नाकर शेळके आणि गणेश जाधव या दोन डान्स-गुरुंचा परिचय झाला. हे दोघे महिन्याला ५०० रुपये फी घेत, पण ते देणे ऋषीला अशक्‍य होते.. मग गणेश जाधवने ऋषीवर त्यांच्या डान्स क्‍लासमधील मुलांना डान्स शिकवण्याची जबाबदारी ऋषीवर टाकली आणि ते स्वतः ऋषीला डान्स शिकवू लागले. डान्समधून पैसे मिळू शकतात हे समजल्यावर ऋषीने आपल्या उदरनिर्वाहाचे साधन नृत्य करण्याचे ठरवले. पुण्यात एकदा ‘बुगी-वूगी’ या डान्स शोच्या ऑडिशन्स झाल्या. कसलाही सराव, कुठलाही डान्स गुरु नसताना ऋषी पुण्यात पहिला आला. ‘बुगी वूगी’नंतर ऋषीने मुंबई गाठली.\nनृत्य मराठी मराठी चित्रपट चित्रपट कला प्रभुदेवा song लहान मुले अभिनेत्री\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtralive.net/2021/01/04/%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8/", "date_download": "2021-01-28T11:55:21Z", "digest": "sha1:3W243SO4QSRQGLI377AAVXP3TAQM5GEN", "length": 12539, "nlines": 159, "source_domain": "maharashtralive.net", "title": "घाटंजी ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्याला एक लाखाची लाच घेतांना पकडले - यवतमाळ एसीबीची कारवाई, घाटंजी ठाणेदारावर कारवाई होणार का ? -", "raw_content": "\nघाटंजी ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्याला एक लाखाची लाच घेतांना पकडले —— यवतमाळ एसीबीची कारवाई, घाटंजी ठाणेदारावर कारवाई होणार का \n3 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nप्रतिनिधी/ यवतमाळ:- घाटंजी येथील फटाकाच्या विक्रेत्याच्या प्रतिष्ठानावर जिल्हा पोलिस अधिक्षकाच्या पथकाची धाड थांबविण्यासाठी घाटंजी ठाण्याच्या पोलीस उपनिरिक्षकाला १ लाख रुपयांची लाच स्विकारतांना यवतमाळ एसीबीच्या पथकाने आज रंगेहात पकडले. ही कारवाई घाटंजी पोलीस ठाण्याच्या आवारातच करण्यात आल्याने घाटंजीचे ठाणेदार यांचा सुध्दा या लाच प्रकरणात सहभाग आहे का असा प्रश्न घाटंजी शहरात व पोलिस वर्तुळात चर्चीला जात आहे. त्यामुळे घाटंजीचे ठाणेदार शुक्ला यांच्यावरही वरिष्ठांकडून कारवाईची टांगती तलवार उभी ठाकली आहे. राजाभाऊ त्र्यंबकराव भोगरे असे लाच स्विकारणाºया पोलिस उपनिरिक्षकाचे नाव असून आज ०४ जानेवारीला सकाळी ही कारवाई करण्यात आली.\nयातील तक्रारदार हे घाटंजी येथील स्थानिक रहिवासी असून त्यांचा फटाका विक्रीचा मोठा व्यवसाय आहे. विनापरवाना फटाक्याचा माल साठवून ठेवल्यामुळे त्यांचेवर जिल्हा पोलीस अधिक्षकाच्या पथकाकडून धाड घालून कारवाईची शक्यता आहे असे सांगुन तक्रारदाराला घाटंजी ठाण्याचे उपनिरिक्षक घोगरे यांनी घाबरवून सोडले. ही धाड थांबविण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षकाच्या पथकाला सहा लाख रुपये द्यावे लागतील असे घोगरे यांनी तक्रारदाराला सांगितले. यातून तडजोडीअंती ०१ लाख रुपये आज ०४ जानेवारीला देण्याचे ठरले. तत्पुर्वी तक्रारदाराने याबाबत एसीबी यवतमाळ कार्यालयात तक्रार नोंदविली होती. त्यानुसार एसीबीच्या पथकाने आज सकाळ पासून घाटंजी ठाण्याच्या आवारात सापळा रचला\nPrevious मानवाधिकार ईमरजन्सी हेल्पलाईन संघटनेची कार्यकारणी गठीत\nNext सरसकट पिकविमा न दिल्यास विमा कंपणीविरुध्द फौजदारी —— शेतकरी नेते सिकंदर शहा यांचा इशारा\nयवतमाळ जीवन प्राधिकरणाचा कारभार लेखापाल गोपाल जीवनेच्या भरोशावर —— कर्मचाऱ्यांचा आरोप\nहिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त यवतमाळात मोफत अॅन्जीओग्राफी, अॅन्जीओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया\nशिवराय चौक येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी\nसुसंस्कार विद्यामंदिर येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी\nयवतमाळ जीवन प्राधिकरणाचा कारभार लेखापाल गोपाल जीवनेच्या भरोशावर —— कर्मचाऱ्यांचा आरोप\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\nहिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त यवतमाळात मोफत अॅन्जीओग्राफी, अॅन्जीओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nशिवराय चौक येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nसुसंस्कार विद्यामंदिर येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nयवतमाळ जीवन प्राधिकरणाचा कारभार लेखापाल गोपाल जीवनेच्या भरोशावर —— कर्मचाऱ्यांचा आरोप\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\nयवतमाळ जीवन प्राधिकरणाचा कारभार लेखापाल गोपाल जीवनेच्या भरोशावर —— कर्मचाऱ्यांचा आरोप\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\nहिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त यवतमाळात मोफत अॅन्जीओग्राफी, अॅन्जीओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nशिवराय चौक येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nसुसंस्कार विद्यामंदिर येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nयवतमाळ जीवन प्राधिकरणाचा कारभार लेखापाल गोपाल जीवनेच्या भरोशावर —— कर्मचाऱ्यांचा आरोप\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\nहिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त यवतमाळात मोफत अॅन्जीओग्राफी, अॅन्जीओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nशिवराय चौक येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nसुसंस्कार विद्यामंदिर येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0/", "date_download": "2021-01-28T12:58:08Z", "digest": "sha1:ZCTLWVIXXKH7HRSIKJCQXU53IFCQFQJJ", "length": 25966, "nlines": 175, "source_domain": "sajagtimes.com", "title": "Warning: \"continue\" targeting switch is equivalent to \"break\". Did you mean to use \"continue 2\"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2758", "raw_content": "\nजागतिक वारसा यादीतील शिबाम शहराबद्दल… | Sajag Times\nमुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nEditorial, International, पुणे, महाराष्ट्र, सजग पर्यटन\nजागतिक वारसा यादीतील शिबाम शहराबद्दल…\nजागतिक वारसा यादीतील शिबाम शहराबद्दल…\nजागतिक वारसा यादीतील शिबाम शहराबद्दल…\n“जाणून घेऊया जागतिक वारसा यादीतील शिबाम शहराबद्दल”\nएखाद्या वस्तीला शहरी किंवा नागरी वस्ती म्हणुन ओळखायची आजची जी परिमाणे आहेत त्यात नगरांच्या अस्तित्वा सोबतच,तंत्रज्ञानाची प्रगती,सामाजिक स्तरीकरण किंवा आर्थिक जीवनाचा व्यापक पाया व शेतीबाह्य व्यवसायात गुंतलेली मोठी लोकसंख्या यांचा त्यात आपण समावेश करू शकतो पण हे शहरांबद्दलचे आपले आकलन जास्त करून आधुनिक काळातील शहरीकरणातून आकाराला आले आहे,प्राचीन किंवा मध्ययुगीन काळात भारतीय उपखंड व त्याच्या बाहेर पण शहरीकरणाची प्रक्रिया घडून आली होती अशाच एका पण थोड्या भिन्न शहराबद्दल बीबीसीची एक डाॅक्युमेंट्री पाहत होतो तेंव्हा पहिल्यांदा माहिती मिळाली,त्या डाॅक्यूमेंट्रीत पहिल्यांदा “शिबामचा” रेफरंस आला होता मग नेटवर माहिती वाचत गेलो आणि या शहराबद्दल एक अनामिक ओढ वाटू लागली कदाचित इतिहास आवडता विषय असावा म्हणुन किंवा या शहरातचं काहीतर ओढ लावणारं आहे त्यामुळे असेल कदाचित काही बाबी या शहराबद्दल इंटरेस्टींग वाटू\n१६ व्या शतकात येमेन मधे असणार्या आजच्या Hadramaut प्रांतात हे शिबाम शहर आढळते पण मानवी वस्ती या ठिकाणी इ.स. तिसर्या शतकापासून अस्तित्वात होती याचे पुरातत्वीय पुरावे पण सापडतात.हडप्पा संस्कृतीतील शहरे जशी नगरनियोजनासाठी प्रसिद्ध आहेत तसे शिबाम हे तिथं बांधलेल्या अनेक मजली मातीच्या इमारतींसाठी प्रसिध्द आहे.vertical urban construction चा अत्यंत सुंदर आणि असामान्य अविष्कार म्हणजे हे शहर आहे.आज ही या शहरात सहा सात मजली मातीच्या इमारती बांधलेल्या दिसतात लोक त्यांचा वापर करताना आढळतात. “The Manhattan of the desert” असा या शहराचा उल्लेख केला जातो.\nमातीमधे सहा सात मजली इमारत बांधायची गरज का लोकांना वाटली असेल दगडाचे बांधकाम करायचं तर दगड खाणीतून काढायला व घडवायला लोखंडी औजारे हवीत,त्यासाठी लोखंड मुबलक उपलब्ध व्हायला हवं,दगडी इमारती सहा सात मजली उभारल्या तर दगड सांधायला चुना वापरला तर ती इमारत दगडाचा सारा बोजा पेलू शकते का दगडाचे बांधकाम करायचं तर दगड खाणीतून काढायला व घडवायला लोखंडी औजारे हवीत,त्यासाठी लोखंड मुबलक उपलब्ध व्हायला हवं,दगडी इमारती सहा सात मजली उभारल्या तर दगड सांधायला चुना वापरला तर ती इमारत दगडाचा सारा बोजा पेलू शकते का दगड बांधकाम तुलनेन खर्चिक आहे तेवढी संसाधने लोकांकडे आहेत का दगड बांधकाम तुलनेन खर्चिक आहे तेवढी संसाधने लोकांकडे आहेत का तसे कारागिर उपलब्ध आहेत का तसे कारागिर उपलब्ध आहेत का या सार्याचा कदाचित कुठंतरी प्रभाव शिबामच्या मातीच्या इमारत बांधकामावर पडलेला असू शकतो.पण तरीही उपलब्ध असणार्या साधनांतून उभारलेले हे आजचे शहर पण अद्भुतच आहे.\nखूप विस्तृत असं हे शहर नाही,शहराला तटबंदी केलेली आहे ती पण माती व वीटांचा वापर करून बनवलेली आहे. दाटावाटीने हे शहर वसले आहे.वीटा तयार करत असताना माती,चुना,गवत यांचा वापर करून तयार केलेल्या वीटा उन्हात सुकवून त्यांचा वापर केला जातो.घरांच्या बाह्यभागाला वारा,वाळू यांच्यापासून जी इजा पोहचते त्यासाठी दरवर्षी मातीचा इमारतींना परत परत गिलावा केला जातो.इमारत बांधताना माती आणि लाकडीचाच वापर केलेला दिसेल.इमारतीत तळमजले जनावरे आणि धान्य ठेवायला वापरले जातात,इमारतीत खालच्या मजल्यापेक्षा वरचा मजला अरूंद होत गेलेला असतो,तर काही वेळा दोन इमारती लहानशा ब्रीजसारख्या भागाने जोडलेल्या दिसतात.मातीच्या व उंच बांधकामामुळे उष्ण प्रदेशात या इमारतीत गारवा निर्माण व्हायला मदत ही होते.\nमुळात या वाळवंटी कमी सुपीक प्रदेशात या शहराचा उदय झाला असेल तो कशामुळे हे शहर काही विशिष्ठ उत्पादनासाठी प्रसिद्ध नाही किंवा आसपास खूप मोठ्याप्रमाणात सुपीक सपाट जमीन आहे व ज्यामुळे शेती पण खूप सघन केली जाते असं पण नाही किंवा हा भूभाग खूप खनिजसंपन्न आहे असं ही नाही,या शहराचा विकास होण्यामागे सर्वात महत्वाच कारण होतं ते म्हणजे व्यापार.ओमानमधून खूप मोठ्याप्रमाणात किंमती धूप/गुग्गुळ सापडतो तो प्रचंड मोठ्याप्रमाणात रोमन साम्राज्यात,इजिप्तमधे पाठवला जायचा ओमान ते भूमध्य समुद्र असा हा उंटांवरून चालणारा प्रवास २०० वगैरे दिवस चालायचा त्यातला एक व्यापारी मार्गाचा टप्पा येमेनमधून जातो आणि त्या व्यापारी मार्गावर हे शहर वसले आहे.\nबदलत्या काळाबरोबर नवीन काही प्रश्न या शहरासमोर उभे आहेत.जागतिक तपमान वाढ,घरगुती पाणी वापराच्या बदलत्या पद्धती यातून शिबामच्या अस्तित्वापुढे प्रश्न उभे राहत आहेत.युनेस्कोने जागतिक वारसा यादीत पण या शहराचा सहभाग केला आहे…आज फक्त शिबाम पुरतं परत कधीतर अशाच एखाद्या विषयावर बोलू.\nराज्याच्या आदिवासी विकास आढावा समिती अध्यक्षपदी विवेक पंडित\nपदाचा वापर केवळ आदिवासी विकासासाठीच – विवेक पंडित सजग वेब टिम, मुंबई उसगाव/ मुंबई | राज्यातील आदिवासी भागातील दुर्बल घटक आदिवासींच्या विकासाशी... read more\nनीट’ परीक्षेत कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश\nनीट’ परीक्षेत कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश सजग टाईम्स न्यूज, नारायणगाव नारायणगाव | वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या... read more\nउत्तर पुणे जिल्ह्यात दवबिंदू गोठले, पारा ५ अंशाच्या खाली\nजुन्नर | उत्तरेकडून आलेल्या थंडीच्या लाटेने सध्या जुन्नर तालुकाही गोठलेला दिसत आहे. गुंजाळवाडी, सावरगाव परिसरात सकाळी पडलेल्या दवबिंदूंचे गोठून... read more\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर\nमुख्यमंत्री सचिवालय/ जनसंपर्क कक्ष दिनांक ५ जानेवारी २०२० राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर सजग वेब टिम, महाराष्ट्र मुंबई, दि. ५ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे... read more\nब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलच्या ऑनलाईन उपक्रमांचे जागतिक पातळीवर झाले कौतुक\nब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलच्या ऑनलाईन उपक्रमांचे जागतिक पातळीवर झाले कौतुक स्वप्निल ढवळे, सजग टाईम्स न्यूज नारायणगाव | नारायणगाव येथील ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल... read more\nउद्या शरद पवारांच्या वाढदिवशी मुख्यमंत्री शिवनेरीवर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शिवनेरीवर; शेतकरी कर्जमाफी घोषणेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष सजग वेब टिम, पुणे पुणे | काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख... read more\nविरोधक जाणीवपूर्वक आदिवासी बांधवात गैरसमज निर्माण करत आहे – खा. डॉ.अमोल कोल्हे\nसजग वेब टिम ,पुणे पुणे | बारामती येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान धनगर आरक्षण विषयी माझे एक अर्धवट वक्तव्य पसरवून आदिवासी बांधवांचा... read more\nभीमाशंकर इकोसेन्सिटिव्ह झोन रद्द करण्याबाबत किसान सभेच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट\nभीमाशंकर इकोसेन्सिटिव्ह झोन रद्द करण्याबाबत किसान सभेच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट. सजग वेब टीम, पुणे पुणे | पुणे,... read more\nपुणे – नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी खा. अमोल कोल्हे यांची माहिती\nपुणे – नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी खा. अमोल कोल्हे यांची माहिती सजग वेब टिम, पुणे पुणे | पुणे... read more\nमाध्यमांचे धडक प्रश्न बाबू पाटेंची बेधडक उत्तरे; नारायणगाव ग्रामपंचायत वर्षपूर्ती पत्रकार परिषद\nसजग वेब टीम नारायणगाव | नारायणगाव ग्रामपंचायत सत्ता बदल होऊन २३ फेब्रु.२०१९ रोजी एक वर्ष पूर्ण झाले. नारायणगावच्या जनतेच्या विश्वासास... read more\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on जुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nNovember 2, 2020 / Atul Benke, International, Junnar, latest, NCP, Politics, Talk of the town, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र, सजग पर्यटन / No Comments on देशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब November 11, 2020\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील November 11, 2020\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके November 11, 2020\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके November 2, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.saveatrain.com/blog/beautiful-palaces-europe/?lang=mr", "date_download": "2021-01-28T12:42:04Z", "digest": "sha1:KIXXDMHVYIFO4MBHVSWD5XSY24HILKWF", "length": 17172, "nlines": 98, "source_domain": "www.saveatrain.com", "title": "काय आहेत सर्वात सुंदर राजवाडे युरोप मध्ये | एक गाडी जतन करा", "raw_content": "ऑर्डर एक रेल्वेचे तिकीट आता\nघर > प्रवास युरोप > काय आहेत सर्वात सुंदर राजवाडे युरोप मध्ये\nकाय आहेत सर्वात सुंदर राजवाडे युरोप मध्ये\nट्रेन ट्रॅव्हल ऑस्ट्रिया, ट्रेन ट्रॅव्हल बेल्जियम, ट्रेन प्रवास ब्रिटन, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास जर्मनी, ट्रेन प्रवास लक्झेंबर्ग, प्रवास युरोप\nवाचनाची वेळ: 4 मिनिटे(शेवटचा बदल केलेला दिनांक: 20/02/2020)\nयुरोप मध्ये अनेक शहरांमध्ये एक सुंदर राजवाडा आहे (किंवा दोन) मध्ये काढणे पर्यटक. की ते पाच युरोप मध्ये सर्वात सुंदर राजवाडे काय आहेत याबद्दल सहमत करणे कठीण आहे आहे. आमच्या युरोप मध्ये सर्वात सुंदर राजवाड्याच्या निवड पहा द्या:\nहा लेख रेल्वे प्रवास बद्दल शिक्षण लिहिले होते आणि केली होती एक गाडी जतन करा, जगातील सर्वांत स्वस्त गाडी तिकीट वेबसाइट.\n1. युरोप आणि फ्रान्स Chateau de व्हर्साय सुंदर राजवाडे\nव्हर्साय कदाचित सर्वात प्रसिद्ध आहे किल्ले जगामध्ये, आणि तो खुपच प्रतिष्ठा पात्र. हे 18 व्या शतकातील फ्रेंच एक रत्नजडित आहे कला, श्रीमंत आणि artworks आणि सौंदर्य श्रीमंत.\nहे प्रसिद्ध फ्रेंच अधिकारी यांनी विस्तारीत होते लुई चौदावा, कोण व्हर्साय न्यायालयात आणि सरकार दोन्ही हलविले 1682. खेडेगावातील मोठा वाडा वीज प्रमुख ठिकाण होते फ्रान्स क्रांती पर्यंत 1789. आता जगातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन ठिकाणी एक आहे.\n2. विंडसर कासल, युनायटेड किंगडम\nविंड्सर एक काम राजवाडा आहे आणि युरोप मध्ये सर्वात सुंदर राजवाडे आपापसांत आहे, अजूनही आहे की जगातील सर्वात प्राचीन आणि सर्वात मोठी किल्लेवजा वाडा रहिवासी. ब्रिटिश राणी विंड्सर तिच्या खाजगी आठवड्याचे शेवटचे दिवस खर्च.\nविंडसर कासल इतिहास जवळजवळ आहे 1000 वर्षे लांब. अनेक शतकांपासून, ब्रिटिश राजपद अनेक प्रसिद्ध सदस्य घरी आहे. किल्लेवजा वाडा आहे सेंट. जॉर्ज चॅपल, दहा monarchs दफन साइट, आणि राज्य अपार्टमेंट रॉयल संकलन संपत्ती खोलीत आहेत.\n3. लक्झेंबर्ग ग्रँड ड्यूकल पॅलेस\nग्रँड ड्यूकल पॅलेस लक्झेंबर्ग लक्झेंबर्ग सिटी ग्रँड ड्यूक अधिकृत निवासस्थान आहे. तो त्याच्या अधिकृत कार्ये बहुतेक तो वापरते, ग्रँड सरदाराची पत्नी किंवा विधवा सोबत. राजवाडा देखील त्यांच्या कार्यालयात आहे, तसेच staterooms.\nइमारत प्रथम बांधले झाल्यानंतर सिटी हॉल म्हणून वापरले होते 1572. मध्ये 1817, राज्यपाल अधिकृत निवासस्थान झाले. ग्रँड ड्यूकल पॅलेस फ्लेमिश नवनिर्मितीचा काळ शैली तेजस्वी दिसत कारण तो युरोप मध्ये सर्वात सुंदर राजवाडे आमच्या यादीत आहे एक आहे. शहरातील सर्वात सुंदर दर्शनी एक आहे, तसेच एक भव्य आतील म्हणून.\nन्यूशवानस्टाइन बटाट्याचा युरोप मध्ये सर्वात सुंदर राजवाडे दरम्यान त्याच्या ठिकाणी पात्र त्याच्या सुंदर सेटिंग आणि चित्तथरारक आर्किटेक्चर. तो आला यासारख्या किल्लेवजा वाडा दिसते सरळ एक काल्पनिक गोष्ट-बाहेर. खरं तर, तो किल्ल्यात प्रेरणा म्हणून वापरला गेला आहे डिस्नी च्या झोपलेला सौंदर्य.\nएक 19 व्या शतकातील रोमन अमलाखालील युरोपातील शिल्पकला किंवा स्थापत्यकलेचा पुनरुज्जीवित राजवाडा हे. जगभरातील कला इतिहासकारांच्या तो रोमँटिक प्रतीक विचार. राजा लुडविग दुसरा बएकvaria त्याच्या माघार म्हणून न्यूशवानस्टाइन बांधले 1837. राजा यांच्या मृत्यूनंतर 1886, तो सार्वजनिक उघडले.\nउल्म गाड्या Fuessen करण्यासाठी\nम्यूनिच गाड्या Fuessen करण्यासाठी\nगाड्या Fuessen ते स्टटगर्ट\nनुरिमबर्ग गाड्या Fuessen करण्यासाठी\n5. युरोप व ऑस्ट्रिया या सुंदर राजवाडे – Schloss Schonbrunn\nयुरोप मध्ये सर्वाधिक वारंवार भेट दिलेल्या साइट आणि सर्वात सुंदर राजवाडे एक वियेन्ना आहे, ऑस्ट्रिया, Schonbrunn जागतिक सांस्कृतिक वारसा आहे. राजवाडा सम्राट लिओपोल्ड मी एक शिकार रात्री मुक्काम म्हणून सुरुवात केली. 17 व्या शतकातील मध्ये बांधले होते. Schonbrunn शिल्पकार Bernhard फिशर फॉन Erlach सर्वोत्तम कामे एक आहे.\nतेंव्हापासून, Schonbrunn देखील मारिया तेरेसा यांच्या न्यायालयात म्हणून वापर पाहिले आहे, त्यानंतर तो राज्यातील घडामोडींबाबत केंद्र बिंदू आणि यजमान झाले. विचित्र शैली मध्ये बांधले, राजवाडा मुख्यतः त्याच्या मूळ स्थिती ठेवली आहे. त्याच्या अद्वितीय आर्किटेक्चर युरोप मध्ये भेट सर्वात आनंददायक ठिकाणी एक करते.\nम्यूनिच ते वियेन्ना गाड्या\nआपण आपल्या युरोप मध्ये पाच सर्वात सुंदर राजवाडे सुमारे प्रवासाची योजना करण्यासाठी तयार असाल तर, तुम्ही गमावू शकता ठिकाणी होते. या गंतव्ये सर्व रेल्वे द्वारे सहज पोहोचू शकत, त्यामुळे आपले तिकीट बुक आणि नियोजन सुरू\nआपण आपल्या साइटवर आमच्या ब्लॉग पोस्ट एम्बेड करू इच्छित नका, आपण फक्त आमच्या फोटो आणि मजकूर घेऊन करू शकता किंवा या ब्लॉग पोस्टमध्ये एक दुवा आम्हाला क्रेडिट देणे, किंवा आपण येथे क्लिक करा: https://iframely.com/embed/https%3A%2F%2Fwww.saveatrain.com%2Fblog%2Fbeautiful-palaces-europe%2F/- (एम्बेड कोड पाहण्यासाठी थोडे खाली स्क्रोल करा)\nआपण आपल्या वापरकर्त्यांना प्रकारची व्हायचे असेल तर, आपण आमच्या शोध पृष्ठे मध्ये त्यांना थेट मार्गदर्शन करू शकता. या दुव्यावर, आपण आमच्या सर्वाधिक लोकप्रिय रेल्वे मार्ग सापडेल – https://www.saveatrain.com/routes_sitemap.xml. आपण इंग्रजी लँडिंग पृष्ठे आमच्या दुवे आहेत आत, पण आम्ही देखील आहे https://www.saveatrain.com/de_routes_sitemap.xml आणि आपण / de / करण्यासाठी एस बदलू शकता किंवा / आणि अधिक भाषांमध्ये.\nमाझा ब्लॉग लेखन उच्च संबंधित मिळविण्यासाठी सर्वात सोपा मार्ग आहे, संशोधन, आणि व्यावसायिक सामग्री लिहिले, मी होऊ शकत नाही गुंतलेले म्हणून ते तयार करण्यासाठी प्रयत्न. - आपण येथे क्लिक करू शकता मला संपर्क करा\nरेल्वे प्रवास टिपा बॅकपॅकिंग\nसूर्यास्त दरम्यान युरोप मध्ये सर्वोत्तम रेल्वे अगोदर नोंदणी केल्यास मिळू\nट्रेन प्रवास जर्मनी, ट्रेन प्रवास इटली, प्रवास युरोप\nहे त्यामुळे गडावरील पहाण्यासारखी प्रवास ट्रेन का आहे जे युरोप मध्ये\nट्रेन प्रवास जर्मनी, ट्रेन प्रवास स्वित्झर्लंड, प्रवास युरोप\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\n10 ट्रेनने चीन कसा प्रवास करावा यासाठी टिपा\n10 युरोपमधील सर्वात सुंदर किनार्यावरील शहरे\n10 चीन मध्ये भेट देणारी महाकाव्य स्थळे\n10 युरोपमधील सर्वोत्कृष्ट थीम पार्क\n7 युरोपमधील सर्वाधिक आश्चर्यकारक फुटबॉल स्टेडियम\nकॉपीराइट © 2020 - एक गाडी जतन करा, आम्सटरडॅम, नेदरलँड्स\nया विभागाचा बंद करा\nएक उपस्थित न करता सोडू नका - कूपन आणि बातम्या मिळवा \nआत्ताच नोंदणी करा - कूपन आणि बातम्या मिळवा ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.com/himachal/", "date_download": "2021-01-28T12:37:43Z", "digest": "sha1:DHBM6TFUMFJVNOAI2XV73TFXBQSMXQ7O", "length": 7673, "nlines": 157, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates हिमाचल प्रदेशात भूस्खलनात दोन बसेस अडकल्या; 10 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nहिमाचल प्रदेशात भूस्खलनात दोन बसेस अडकल्या; 10 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश\nहिमाचल प्रदेशात भूस्खलनात दोन बसेस अडकल्या; 10 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश\nहिमाचल प्रदेशातल्या मंडी जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनात दोन बसेस अडकल्या आहेत. दोन्ही बसमध्ये सुमारे 50 यात्रेकरू प्रवास करत होते.\nया दुर्घटनेतील 10 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या दुर्घटनेत 50 जण मृत्यूमुखी पडल्याची शक्यता आहे.\nशनिवारी रात्री ही घटना झाली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. दोन्ही बस जोगिंदरनगरजवळ कोटरुपी येथे थांबल्या होत्या.\nत्याचवेशी ढगफुटी आणि भूस्खलन होऊन डोंगराचा एक मोठा भाग बसवर येऊन आदळला आणि ही बस 200 मीटर खोल दरीत कोसळली.\nPrevious पूल कोसळतानाची दृश्यं CCTV कॅमेऱ्यात कैद\nNext हिज्बुल मुजाहिद्दीनला मोठा धक्का; टॉप कमांडर यासिन इट्टूचा खात्मा\nक्रिकेटपटू राहुल आणि सुनील शेट्टीच्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nजावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याप्रकरणी कंगना राणावत गैरहजर\nबायडेन यांनी ट्रम्पचे काही निर्णय केले रद्द\nयवतमाळ जिल्ह्यात 41 जण पॉझेटिव्ह, 38 जण कोरोनामुक्त\nक्रिकेटपटू राहुल आणि सुनील शेट्टीच्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nकिशोरी पेडणेकर यांच्या हस्ते डायरेक्ट सेलिंग मधील उद्योजकांचा सन्मान सोहळा पार पडला..\n‘मेरे देश की धरती’ चित्रपटात दिव्यांदू शर्मा हटके भूमिकेत\nचिपी विमानतळाला केंद्र सरकार कडून विमानसेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली नाही\n८० वर्षाच्या आजींनी सर केला रांगणा गड\nहिवाळ्यात आरोग्य निरोगी राहण्यासाठी कशापद्धतीने स्वतःची काळजी घ्यावी…\nमहाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढ सुरू\nरायगडमध्ये दिवाळीला उत्साहात प्रारंभ\nजिम चालकांना मोठा दिलासा\nपाटण्यात इंडिगोच्या मॅनेजरची गोळ्या घालून हत्या…\nसासू-सुनेचा वाद विकोपाला, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर\nकल्याणमध्ये ज्वेलर्सच्या दुकानात भरदिवसा दरोडा\nयवतमाळ जिल्ह्यात 41 जण पॉझेटिव्ह, 38 जण कोरोनामुक्त\nक्रिकेटपटू राहुल आणि सुनील शेट्टीच्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nकिशोरी पेडणेकर यांच्या हस्ते डायरेक्ट सेलिंग मधील उद्योजकांचा सन्मान सोहळा पार पडला..\n‘मेरे देश की धरती’ चित्रपटात दिव्यांदू शर्मा हटके भूमिकेत\nचिपी विमानतळाला केंद्र सरकार कडून विमानसेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.thinkmaharashtra.com/node/2541?page=1", "date_download": "2021-01-28T11:03:13Z", "digest": "sha1:4WTXHACILLGW4HHEEUWUQEAS2M4BUVKQ", "length": 23767, "nlines": 106, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nयशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय\nआधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, थोर नेते श्री. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी झाला. सातारा जिल्‍ह्यातील देवराष्ट्र हे एक हजार वस्तीचे खेडे त्‍यांचे जन्‍मस्‍थान. त्यांचे वडील यशवंतराव लहान बालपणी वारले. त्यांच्या आई विठाबाई, त्यांचे बंधू ज्ञानदेव यांनी कष्ट करून घर चालवले. यशवंतराव या पुत्राने खूप शिकावे ही त्या माऊलीची इच्छा. यशवंतरावांनी शालेय जीवनात वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिके पटकावली. त्यांनी संगीत, भजन-कीर्तन यांचाही स्वाद घेतला; कऱ्हाड येथे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, लोकमान्‍य टिळक, ना. गोखले यांची भाषणे ऐकली. त्यांनी सालसेत असताना सत्याग्रहात भाग घेतला म्हणून त्यांना अठरा महिन्यांची शिक्षा झाली. ते येरवडा तुरुंगात असताना आचार्य भागवत, एस.एम. जोशी यांच्यासारखे नेते तेथे होते. तुरुंगामध्ये राजकीय, सामाजिक विषयांवर चर्चा होत. यशवंतरावांना त्या वयातच विचारवंत, साहित्यिक यांच्या ग्रंथांसंबंधी आकर्षण वाटू लागले. त्यांनी कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयामध्ये असताना त्यांचा व्यासंग वाढवला. ना.सी. फडके यांच्यासारखे नामवंत साहित्यिक प्राध्यापक होते. त्यांनी ते बी.ए., एल्.एल्. बी. या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर १९४२ मध्ये स्वातंत्र्यलढ्यात भूमिगत होऊन कार्य केले. त्यांनी १९४७ नंतर मंत्री, मुख्यमंत्री आणि नंतर देशाचे संरक्षण, गृह, परराष्ट्र आणि वित्तमंत्री ही पदे समर्थपणे सांभाळली. त्यांनी केंद्र सरकारमध्ये पं. नेहरू यांच्या नेतृत्वाखाली कार्य केले. यशवंतराव चव्हाण यांनी २५ नोव्हेंबर १९८४ रोजी जगाचा निरोप घेतला.\nयशवंतराव ब्राह्मण ब्राह्मणेतर चळवळींपासून अलिप्त राहिले. त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले.\n‘यशवंतराव चव्हाण, जडणघडण’ या ग्रंथाचे संपादन अरुण साधू, मधु मंगेश कर्णिक आणि मी पु.द. कोडोलीकर यांनी केले आहे.\nज्येष्ठ पत्रकार, मटाचे संपादक द्वा.भ. कर्णिक यांनी यशवंतरावांच्या वैचारिक प्रवासाबद्दल लिहिले आहे. त्यांच्यावर प्रथम गांधीजी, नंतर पं. नेहरू यांच्या विचारांचा प्रभाव पडला. मानवेंद्रनाथ रॉय यांचे ग्रंथ वाचल्यानंतर त्यांच्यावर रॉयिस्ट विचारांचाही प्रभाव पडला. त्यांनी अखेर नेहरूंचे विचार स्वीकारले. त्यांना संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपूर्वी कठोर टीकेला तोंड द्यावे लागले. अखेर, पंडितजींनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश त्यांच्या हातात ठेवला. त्यांनी त्या संग्रामामध्ये जी मुत्सद्देगिरी, जी शांतवृत्ती प्रकट केली त्याला तोड नाही असे कर्णिक म्हणतात. यशवंतरावांवर फुले, शाहू महाराज यांच्या समाज प्रबोधनाचा प्रभाव होता. म्हणून त्यांनी हे राज्य ‘मराठ्याचे नाही तर मराठी माणसाचे आहे ’ हे स्पष्टपणे सांगितले. त्यांनी सहकारी संस्था स्थापन करून विकेंद्रीकरणाला चालना दिली.\nम.टा.चे दुसरे संपादक, विचारवंत गोविंद तळवलकर यांनी महाराष्ट्राची सध्याची अवस्था पाहिल्यानंतर यशवंतरावांच्या सर्वस्पर्शी नेतृत्वाचे सतत स्मरण होते असे सांगून म्हटले आहे, की यशवंतरावांना विचारवंत, साहित्यिक, सर्व क्षेत्रांतील कलाकार यांच्याबद्दल विशेष आदर होता. ज्ञानपीठ पारितोषिक विजेते साहित्यिक वि.स. खांडेकर यांचा कोल्हापूर येथे भव्य सत्कार झाला. तळवलकर यांनी ‘सुसंस्कारित मराठी नेता’ या शब्दांत यशवंतरावांचा गौरव केला आहे. यशवंतरावांनी खांडेकरांच्या लेखनातील सौंदर्यस्थळावर रसिकतेने भाष्य केले. त्यावेळी खांडेकर म्हणाले, “यशवंतराव राजकारणात नसते तर ते उत्तम साहित्यिक झाले असते.” त्या समारंभाच्या अखेरीस थोर गायिका लता मंगेशकर यांनी ‘मोगरा फुलला’ हे गीत सादर केले. मी स्वत: त्या समारंभास उपस्थित होतो. ना.सी. फडके यांनी त्यांच्या ‘कृष्णाकाठ’ या आत्मवृत्ताबद्दल आणि त्यातील लालित्यपूर्ण भाषेबद्दल यशवंतरावांची मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे. थोर गायक भीमसेन जोशी यांनी यशवंतरावांना शास्त्रीय संगीताची उत्तम जाण होती आणि ते मोठमोठ्या गायकांच्या मैफलीमध्ये आनंदाने सहभागी होत. त्यांना ‘जो भजे हरिको सदा | सोई परमपद पावेगा |’ हे भैरवीतील भजन अतिशय आवडत असे. भीमसेन यांना ते त्या भैरवीची फर्माईश करत.\nमहाराष्ट्राचे मुख्य सचिव श्री शरद उपासनी, केंद्रीय गृह सचिव डॉ. माधव गोडबोले आणि केंद्रीय अर्थसचिव सध्या यशवंतराव प्रतिष्ठानचे सचिव श्री शरद काळे या सनदी अधिकाऱ्यांनी यशवंतरावांबद्दल भरभरून लिहिले आहे. शरद उपासनी हे काही वर्षें दिल्ली येथे अर्थखात्याचे सचिव होते. त्यांनी यशवंतरावांच्या कार्याचा उरक, सचिवांशी चर्चा करून निर्णय घेण्याची पद्धत, परदेश दौऱ्यात नाटके पाहणे, विविध विषयांवर ग्रंथखरेदी करण्यामधून त्यांचे व्यक्त होणारे ग्रंथप्रेम, त्यांचा व्यासंग याविषयी लिहिले आहे. माधवराव गोडबोले हे त्यांचे गृहखात्याचे सचिव. गोडबोले हे तर सरदार पटेल यांच्यानंतर देशाला यशवंतरावांच्या रूपाने खंबीर, समस्यांची जाण असणारा नेता लाभला असे म्हणतात. यशवंतरावांनी नक्षलवादी चळवळ, अल्पसंख्याकांचे हित पाहण्याची बुहजन समाजाची जबाबदारी, बेरोजगारांची समस्या, पक्षबदल करणारे ‘आयाराम गयाराम’ अशा प्रश्नांवर लोकसभेत आणि समितीद्वारे जे विचार व्यक्त केले ते त्यांच्या द्रष्टेपणाची साक्ष देतात. असा दूरदर्शी, परिपक्व विचाराचा नेता भेटणे कठीणच शरद काळे यांनी यशवंतरावांचा वक्तशीरपणा, टापटीप, व्यासंग, इंग्रजी-मराठी-हिंदी भाषांवरील प्रभुत्व यासंबंधी लिहिले आहे. ते केंद्रीय मंत्री असताना मृणाल गोरे, रांगणेकर यांनी त्यांची गाडी मुंबईत अडवून अन्नधान्याच्या पुरवठ्याबद्दल चिंता व्यक्त केली. यशवंतरावांनी त्यांची बाजू शांतपणे ऐकून, पुरवठामंत्री भाऊसाहेब वर्तक यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवला. त्यांचा स्वभाव विरोधकांना सन्मानाने वागवण्याचा होता. तो कोणत्याही समस्येला धीरोदात्त वृत्तीने सामोरे जाणारा थोर नेता होता असे काळे गौरवाने लिहितात.\nपत्रकार, साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांनी यशवंतरावांमधील नेतृत्वगुणांचे विश्लेषण अभ्यासपूर्ण केले आहे. त्यांनी युद्धशास्त्र आत्मसात केले होते. त्यांना कुसुमाग्रज, सुरेश भट पाठ होते. ते संतांचे अभंग आणि इंग्रजी ग्रंथांतील उद्धृते यांचे दाखले भाषणांत सहजपणे देत. त्यांची अखेर दुर्दैवी ठरली. ते पुण्यात एस.एम. जोशी यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहणार होते. पण त्याच वेळी त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना इस्पितळात हलवले गेले. फक्त राजीव गांधी त्यांना भेटले. महाराष्ट्रातील एकही नेता त्यांना भेटला नाही. सौ. वेणुताई गेल्या. त्यानंतर एकाकी अवस्थेत त्यांना मृत्यू आला. त्या महान नेत्याची अखेर ग्रीक शोकांतिकेतील भव्य नायकाप्रमाणे झाली. द्वादशीवार सांगतात, “अधिकाऱ्यांनी त्यांच्यानंतर त्यांचे सामान हलवले. त्यांचे पासबुक सापडले. त्यांच्या हयातीत त्यांनी मागे ठेवलेली रक्कम फक्त छत्तीस हजार रुपये एवढीच होती. त्यांनी त्यांच्या मागे संपत्ती ठेवली नाही. पण एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा स्वत:च्या बुद्धीच्या, कर्तृत्वाच्या बळावर लोकमान्यांच्या नंतरचा महान नेता बनला हे महाराष्ट्र कधीही विसरणार नाही” असे द्वादशीवार यांनी त्यांचे मत नोदवले आहे.\nग्रंथात ग.दि. माडगुळकर, त्यांचे स्वीय साहाय्यक खांडेकर, सरोजिनी बाबर यांचे लेख आहेत. ते वाचण्यासारखे आहेत. मी स्वत: यशवंतरावांनी संरक्षण, गृहवित्त, परराष्ट्र मंत्री या नात्याने लोकसभेत जी भाषणे केली होती त्याविषयी पन्नास पानांचा दीर्घ लेख लिहिला आहे. त्याकाळी इंग्रजी-हिंदीवर प्रभुत्व असणारे हिरेन मुकर्जी. वाजपेयी, नाथ पै, एस.एम. जोशी, डांगे, मधु लिमये, राम मनोहर लोहिया यांच्यासारखे नेते विरोधी पक्षांत होते. यशवंतरावांनी त्या सर्व खात्यात श्रम करताना त्यांच्यासमोर येणाऱ्या समस्यांचा अभ्यास करून जी भाषणे लोकसभेत केली ती उद्बोधक आहेत. वाचकांनी हा ग्रंथ मुळातून वाचावा अशी विनंती करतो.\nअनघा प्रकाशनचे प्रकाशक विद्या नाले व मुरलीधर नाले यांनी हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. मुखपृष्ठावरील यशवंतरावजींचे छायाचित्र आणि रचना सतीश भावसार यांची आहे.\nसंपादन : अरुण साधू, मधु मंगेश कर्णिक, प्रा. पु. द. कोडोलीकर\n- टिम 'थिंक महाराष्‍ट्र'\nसह्याद्रीच्या कुशीत जन्माला येवून आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने हिमालयाची उंची गाठलेले व्यक्तिमत्व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगलकलश आणला आणि महाराष्ट्राला सर्वच क्षेत्रात प्रगतीशील करण्यासाठी जो पाया तयार केला तो अतुलनिय आहे.\nसदर ग्रंथपरिचय लेखातून एक सामान्य व्यक्ती ते प्रगल्भ राजकीय नेता हा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख सारांशपणे अभ्यासपूर्ण पध्दतीने मांडला आहे.\nयशवंतराव चव्हाण यांना आमचे मित्र अंकुश मोहिते याने 1982 साली साहेबांचे कृष्णकाट वाचून पत्र लिहिले आणि त्याला उत्तर आले की साताऱ्यात आल्यानंतर भेट सदर भेट झाली की नाही माहित\nमला एक विनंती करायची आहे की सदर मित्राची नि आमची भेट घडवून आणावी\nशेतकऱ्यांच्या आत्महत्या - एक आढावा\nज्योती पंडित यांचा पाचवारी पसारा\nतबला वादक रुपक पवार\nसंदर्भ: डोंबिवली, वादन, वादक, तबला, तबलावादक\nदलित महिला परिषदेच्या अध्यक्ष - सुलोचना डोंगरे\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/india-vs-australia-rohit-sharmas-fitness-test-will-be-held-in-11th-december-said-bcci-sources/articleshow/79413483.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article9", "date_download": "2021-01-28T11:46:10Z", "digest": "sha1:3KDXZ5DFVZAGC4QD2HNDECFPKNGDJF57", "length": 13317, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nIndia vs Australia : रोहित शर्माची फिटनेस टेस्ट नेमकी होणार तरी कधी, जाणून घ्या तारीख..\nरोहित शर्माच्या फिटनेस टेस्टकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. कारण ही टेस्ट पास केल्यावरच रोहितला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाता येणार आहे. त्यामुळे आता रोहितची फिटनेस टेस्ट नेमकी कधी होणार, यााबाबतची माहिती बीसीसीआयमधील सूत्रांनी दिली आहे.\nमुंबई : सध्याच्या घडीला सर्वांचेच लक्ष रोहित शर्माच्य फिटनेस टेस्टकडे लागलेले आहे. कारण जोपर्यंत रोहित ही टेस्ट पास होत नाही, तोपर्यंत त्याला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाता येणार नाही. बीसीसीआयमधील एका सूत्रांनी रोहित शर्माची फिटनेस टेस्ट नेमकी कधी होणार, याची तारीख सांगितली आहे.\nरोहित सध्याच्या घडीला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. तिथे तो आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत करत आहे. पण बीसीसीआयचे फिजिओ रोहितची फिटनेस टेस्ट घेणार आहे. ही फिटनेस टेस्ट ११ डिसेंबरला होणार असल्याचे बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले आहे. पण रोहित या फिटनेस टेस्टमध्ये पास झाला तरी काही मोठ्या समस्या येऊ शकतात, असे म्हटले जात आहे.\nरोहितची फिनेस टेस्ट ११ डिसेंबला झाली की तो १२ डिसेंबरला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यााठी रवाना होऊ शकतो. पण ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यावर रोहितची करोना चाचणी होणार आहे. या चाचणीमध्ये रोहित निगेटीव्ह सापडला तर त्याला भारतीय संघाबरोबर राहता येणार आहे. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रोहितला १४ दिवस त्यानंतर क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे.\nभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला १७ डिसेंबरला सुरुवात होणार आहे. त्यामुळे रोहित जर १४ दिवस क्वारंटाइन राहणार असेल, तर त्याला दोन कसोटी सामन्यांना मुकावे लागणार आहे. त्यामुळे आता रोहितबाबतचा निर्णय नेमका काय घ्यायचा, याचा विचार बीसीसीआय करत आहे. कारण रोहितला पाठवायला स्पेशल विमान बुक करावे लागणार आहे. त्याचबरोबर एवढा खर्च करून रोहित फक्त दोनच कसोटी सामने खेळणार असेल तर आपण हा खर्च करायचा की नाही, याचा विचार बीसीसीआय करत आहे. त्याचबरोबर हा प्रश्न कसा सोडवता येईल, याबाबत बीसीसीआय प्रयत्न करत आहे.\nबीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, \" बीसीसीआय ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाच्या सातत्याने संपर्कात आहे. रोहित आणि इशांत यांचा क्वारंटाइनचा कालावधी कमी केला तर हे दोघेही सराव सामन्यातही सहभागी होऊ शकतात. त्यासाठी बीसीसीआय ऑस्ट्रेलियाच्या सरकारबरोबरही संवाद साधणार आहे. त्यामुळे जर ऑस्ट्रेलियाच्या सरकारने परवानगी देत रोहित आणि इशातं यांचा क्वारंटाइन कालावधी कमी केला तर हे दोघे पूर्ण कसोटी मालिकाही खेळू शकतील.\"\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nIndia vs Australia : रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा यांच्यापैकी कोणाला संधी मिळायला हवी, सौरव गांगुली म्हणाले महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nअर्थवृत्तवाहन कर्ज ते गृह कर्ज ; टाटा कॅपिटलने आणली नवीन कर्ज योजना\nअहमदनगरपोपटराव पवारांनी 'हिवरेबाजार'चा गड जिंकला; पण...\nसिनेन्यूजहनिमूनसाठी शर्मिष्ठा-तेजस मालदिवमध्ये; शेअर केले रोमॅंन्टिक फोटो\nआजचे फोटोINSIDE PHOTOS: बीएमसीच्या हेरिटेज इमारतीची सैर करण्याची संधी\nगुन्हेगारीप्रियकराने केली विवाहित प्रेयसीची हत्या; नव्या घरात मृतदेह पुरला\nक्रिकेट न्यूजIND vs ENG : पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघात कोणत्या ११ खेळाडूंना मिळाली संधी, गंभीरने केले स्पष्ट..\nमुंबईमुंबई केंद्रशासित करण्याचा काय संबंध\nक्रिकेट न्यूजआयसीसीच्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंचेच वर्चस्व, पाहा कोणी पटकावलं मानाचं स्थान\nफॅशन‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितचा साडीतील मोहक व सुंदर लुक, पाहा हे ५ फोटो\nविज्ञान-तंत्रज्ञानकरोना विषाणूला रोखणारा पॅनासोनिकचा नवीन 'एसी' लाँच, पाहा किंमत\nमोबाइलटिकटॉकने भारतातून गाशा गुंडाळला, 'इतके' हजार कर्मचारी झाले बेरोजगार\nधार्मिकवर्षातील पहिला गुरु पुष्य योग: धन वृद्धीसाठी करा हे उपाय\nकरिअर न्यूजरिझर्व्ह बँकेत पदवीधरांसाठी शेकडो नोकऱ्या; आजच करा अर्ज\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/cities/angkor-wat-hindu-temple-in-combodia/?vpage=2276", "date_download": "2021-01-28T12:26:09Z", "digest": "sha1:ERTC77I2DN4KUF4P6VER7JLBPVJJLVPN", "length": 8169, "nlines": 152, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "कंबोडियातील अंगक्वार वॉट – हिंदु मंदिर – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ December 24, 2020 ] रायगडमधली कलिंगडं\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\nHomeओळख जगाचीकंबोडियातील अंगक्वार वॉट – हिंदु मंदिर\nकंबोडियातील अंगक्वार वॉट – हिंदु मंदिर\nकंबोडियातील अंगक्वार वॉट हे हिंदु मंदिर जगातील सर्वात मोठे प्रार्थनास्थळ म्हणून ओळखले जाते.\nखेमार घराण्यातील राजा सुर्यनारायण दुसरा याने १२व्या शतकात आपल्या राजधानीत हे मंदिर बांधले.\nविष्णू या देवतेला वाहिलेले हे मंदिर अद्याप सुव्यवस्थित आहे. हे मंदिर खेमार वास्तुरचनेचा सुंदर नमुना असून ते कंबोडियाची राष्ट्रीय ओळख बनले आहे.\nकंबोडियाच्या राष्ट्रीय ध्वजावरही या मंदिराला स्थान देण्यात आले आहे.\nमला समजलेले परमेश्वराचे स्वरूप\nपरमेश्वराचे स्वरूप कसे असेल, त्याचा शोध आणि बोध ह्या विश्वात मानव अर्थात तथाकथीत बुध्दीवान प्राण्याचे ...\n‘सर’ – हाथ से छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो \nगुलज़ार महोदय \"खामोशी\" त म्हणून गेले- \" प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम ...\nश्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५२\n.... अशा शब्दात या स्तोत्राची फलश्रुती वर्णन करून आचार्य श्री आपल्या वाणीला विश्रांती देतात ...\nआता गजराचं ते पारंपारिक घड्याळ जरी आपण वापरत नसलो तरी त्याचे वंशज असलेले alarm tones ...\nकॅनडातील वास्तव्यात मी अनेक गोष्टी पाहिल्या, जाणून घेतल्या. अनेक गोष्टी मला भावल्या, माझ्यावर प्रभाव टाकून ...\nआपल्या मधाळ आवाजाने पाच दशकं रसिकांच्या हृदयावर राज्य करणार्‍या भारतातील आघाडीच्या पार्श्वगायिका म्हणून आशा भोसले ...\nपंडितजींनी ‘कटयार काळजात घुसली’ व ‘अमृत मोहिनी’ या दोन नाटकांच्या पदानां चाली दिल्या. नाटयसंगीत भक्तीगीत ...\nबळवंत मोरेश्वर (बाबासाहेब) पुरंदरे\nबळवंत मोरेश्वर पुरंदरे हे मराठी इतिहाससंशोधक आहेत. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे गाढे अभ्यासक म्हणून ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maxmaharashtra.com/news-update/good-news-for-anganvadi-sevika-diwali-2000-685784", "date_download": "2021-01-28T11:53:04Z", "digest": "sha1:J6EW3PGTN4AZZGPQNMS63OVRDWFCISF6", "length": 7064, "nlines": 80, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > News Update > अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार\nअंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार\nकोरोना काळात लाखो बालके, स्तनदा मातांना घरपोच आहार पोहचवून माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका भाऊबीज भेट म्हणून 2000 रुपये देण्याचा निर्णय महिला व बाल कल्याण मंत्री अँड.यशोमती ठाकूर यांनी घेतला आहे.\nएकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना यावर्षी भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये देण्याचा शासन निर्णय झाला आहे. कोरोना काळात लाखो बालके, स्तनदा मातांना घरपोच आहार पोहचवणे तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे; त्यामुळे दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट देण्यात येत असल्याचे महिला व बाल विकास मंत्री अँड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.\nराज्यात 93 हजार 348 अंगणवाडी सेविका, 88 हजार 353 अंगणवाडी मदतनीस व 11 हजार 341 मिनी अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी 2 हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. यासाठी 38 कोटी 61 लाख रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे.\nमंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, कोरोनाच्या लॉकडाऊन काळात अभूतपुर्व परिस्थिती निर्माण झाली असताना बालकांच्या, मातांच्या पोषण आहाराचा, कुपोषणाचा प्रश्न गंभीर होता. यावेळी दुर्गम भागात चालत जाऊन, नावेने नदी पार करत अशा विविध अडचणींवर मात करत अंगणवाडी सेविकांनी घरोघरी पोषण आहार पोहोचवला. स्थलांतरित मजूरांच्या अपत्यांचीही काळजी घेतली. या सगळ्यामुळेच पोषण माह कार्यक्रमात महाराष्ट्राने देशात अव्वल क्रमांक पटकावला.\nकोविडमुक्त महाराष्ट्रासाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या अभियानातही घरोघरी जात महत्वाची जबाबदारी महिलांनी बजावली आहे. त्यांच्या कामाचा अभिमान शासनाला आहे. त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट देण्यात येत आहे, असेही मंत्री अँड. ठाकूर म्हणाल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2020/01/blog-post_10.html", "date_download": "2021-01-28T12:13:10Z", "digest": "sha1:VYYXX5KREO227DSGIWIZVKN7XOP2BZP5", "length": 17063, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "मानसिक आरोग्य जपा! - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social मानसिक आरोग्य जपा\nभारत देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे, असे वारंवार बोलले जाते याचे प्रमुख कारण म्हणजे भारतातील युवाशक्ती आज जगाच्या पाठीवर भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक असल्याने भारतातला तरुणांचा देश देखील म्हटले जाते. मात्र सर्वच क्षेत्रात निर्माण झालेल्या जीवघेण्या स्पर्धेमुळे किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात काम करताना येणारा ताण, जेवणाबरोबरच झोपण्याच्या अनियमित वेळा, आधुनिक जीवनशैली यामुळे सातपैकी एक भारतीय व्यक्ती मानसिक व्याधीने ग्रस्त असून याचे प्रमाण तब्बल १९.७ टक्के म्हणजेच २० कोटी लोक इतके असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या मनोविकारांमध्ये नैराश्य, चिंता, स्किझोफ्रेनिया, बायपोलार डिसऑर्डर, बैद्धिक विकृती, आचरणासंबंधी विकार आणि ऑटिझम यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘लॅन्सेट सायकॅट्री’ नावाच्या नामांकित जर्नलमध्ये ही माहिती प्रसिद्ध झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार २०२२ पर्यंत हृदयरोगानंतर नैराश्य किंवा डिप्रेशन हा मनोविकार दुसर्‍या क्रमांकावर असेल. वाढत्या ताणतणावांमुळेच नैराश्यासारखे मनोविकार आगामी काळात वाढत जाणार आहेत. त्यामुळे यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ येवून ठेपलेली आहे.\nजगभरात ४५ कोटींपेक्षाही जास्त लोक मनोरुग्ण\nगेल्या काही महिन्यांपूर्वी ब्रिटिश जर्नल ऑफ सायकिऍट्रीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरात दरवर्षी ५० लाख लोकं मन:स्थितीतील बिघाड आणि चिंताग्रस्त झाल्याने मृत्युमूखी पडतात. सध्या जगभरात ४५ कोटींपेक्षाही जास्त लोक मनोरुग्ण ठरले आहेत. तर पाच कोटी भारतीय अशा मानसिक आजारासोबत लढा देत असल्याचे म्हटले होते. आता ‘लॅन्सेट सायकॅट्री’मध्ये प्रसिध्द झालेल्या ‘इंडिया स्टेट लेव्हल डिसीज बर्डन इनिशिएटीव्ह’ संशोधनानुसार परिस्थिती अजूनच गंभीर झाल्याने स्पष्ट झाले आहे. भारतात सन १९९० पासून ते सन २०१७ पर्यंत म्हणजेच २७ वर्षांच्यां काळातील आकडेवारीवर आधारित असलेल्या संशोधनानुसार, मानसिक आजार असलेले लोक देशाच्या एकूण लोकसंख्येच्या १४.३ टक्के इतके आहेत. यांपैकी ४.६ कोटी लोकांना नैराश्याने (डिप्रेशन) ग्रासले आहे. तर ४.५ कोटी लोक एग्झायटीने त्रस्त होते. आज आपण शारीरिक आरोग्याबाबत जागरुक असणारे आपण मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतो किंवा धावपळीच्या जीवशैलीमुळे त्याकडे दुर्लक्ष होते. शारीरिक आरोग्याचे महत्त्व आपण जाणतो, पण मानसिक आरोग्याबाबत आपण अनभिज्ञ असतो ही वस्तुस्थिती आहे. शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. शारीरिक व मानसिक आरोग्याचा एकत्रित विचार करणे ही काळाची गरज आहे. बदलत्या काळानुसार मनोविकारांची कारणेही बदलली आहेत. पूर्वी केवळ जीवनावश्यक बाबींसाठी येणारे टेन्शन आता कोणत्याही कारणांमुळे येण्याचे प्रमाण वाढले आहे. ही समस्या केवळ मोठ्या शहरांमध्ये आहे असे नाही तर ग्रामीण भागातही मनोविकारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.\nमानसिक विकार वाढण्याची अनेक कारणे आहेत. माणसाचे शारीरिक आरोग्य बहुतांशी मनाच्या आरोग्यावर अवलंबून असते, असे मानसशास्त्र सांगते. मन निरोगी नसेल तर शरीरही निरोगी राहू शकत नाही. लहानमुले व तरुणाईमध्ये मनोविकाराचे मुख्य कारण म्हणजे मोबाईल फोन व त्याद्वारे सोशल मीडियाचा अतिवापर असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. ही मुले २४ तासांपैकी ६ ते ७ पाच तास मोबाईलचा वापर करत असल्याने त्यांचा मुख्य जगाशी संबंध तुटतो व ते एका आभासी जगामध्ये प्रवेश करतात. या आभासी जगामध्ये सर्वकाही आलबेल चालू असते व अचानक या आभासी जगामध्ये माणसाच्या भावना अथवा अहंगार दुखावला गेल्यास ते मनोरुग्ण ठरण्याची दाट शक्यता असते. भारतात १५ ते २९ वयोगटातील लोकांमध्ये आत्महत्या करण्याचा एक मोठ कारण आहे. ते देखील याच समस्येशी निगडीत आहे. नैराश्यग्रस्त लोक चिंतित, अशांत, सुस्त आणि आळशी राहू लागतात. कोणत्याही गोष्टीत ते एकाग्र होऊ शकत नाहीत, अवेळी झोप, जागणे, स्वतःला नुकसान पोहोचविण्यासोबत आत्महत्येबद्दल ते विचार करत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. नैराश्य आणि चिंता विकार या मानसिक आजारांचे मुख्य कारण ताण हेच असल्याचे तज्ञ सांगतात. तसेच मुलांमध्ये त्यांना घाबरवणे आणि धमकावणे या कारणांमुळे नैराश्य आणि चिंता विकार बळावत. या व्यतिरिक्त याला सामाजिक पार्श्‍वभूमी देखील आहे. पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती असल्याने आपल्या समस्यांबाबत कुटुंबातील लोक घरातील इतर सदस्यांशी बोलत आपले मन हलके करत असत. आता विभक्त कुटुंब पद्धतीत हे शक्य होताना दिसत नाही. परिणामी एकलकोंडा स्वभाव निर्माण होवून त्यातून मनोविकारासारखी समस्या गंभीर होत जाते. याकरीता कुटुंबातील सदस्य किंवा मित्रांशी बोलून स्वतःची समस्या उघड केल्याने नैराश्याशी लढण्यास मदत मिळू शकते. थेरेपी देखील घेतली जाऊ शकते. अँटीडिप्रेसेंट औषधांचा वापर गंभीर नैराश्याच्या स्थितीतच केला जावा.\nताण-तणाव कमी कसे करावे त्याचे व्यवस्थापन हवे\nमानसिक आरोग्य हा राष्ट्रीय प्रश्न होवू पाहत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते भारत सरकार यावर केवळ एक टक्का रक्कम खर्च करते. ही तरतूद किमान १० टक्के होण्याची गरज आहे. हेल्थ केअर इंडियाच्या मते देशात या विषयातील केवळ पाच हजार तज्ज्ञ आहेत. इंडियन सायकिअ‍ॅट्रिस्ट्स सोसायटीनुसार देशातील सुमारे दोन कोटी मानसिक आजारी लोकांसाठी केवळ ३५०० मानसोपचारतज्ज्ञ आणि १५०० परिचारिका उपलब्ध आहेत. अमेरिकेसारख्या देशात ही संख्या ४५ हजारपेक्षा अधिक आहे. बहुतांशी मनोविकार योग्य वेळी नियमितपणे उपचार घेतल्यास बरे होऊ शकतात. मात्र उपचारांबाबत अज्ञानामुळे रुग्ण मनोविकारांवर उपचार घेण्यासाठी तत्परता दाखवत नाहीत. यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे. याकडे शासकीय पातळीवरुन गांभीर्यांने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपणे हा आजार टाळण्याचा प्रतिबंधात्मक उपाय आहे. ताण-तणाव कमी कसे करावे किंवा त्याचे व्यवस्थापन कसे करावे हे शिकायला हवे. याचा समावेश शालेय पातळीवरील अभ्यासक्रमात समाविष्ट केल्यास त्याचा मोठा फायदा होवू शकतो. यासाठी शिक्षक, पालक व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची वेळ आली आहे. म्हणतात ना, ‘प्रिव्हेन्शन इज ऑल्वेज बेटर दॅन क्यूअर’...जी पिढी तणावग्रस्त असेल ती भारताला महासत्ता कशी घडवेल\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nअयोध्येतील राममंदिर व मशिदीचा वाद सोडविण्याची शेवटची संधी\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/will-see-jay-amit-shah-in-trial-court-now", "date_download": "2021-01-28T12:31:27Z", "digest": "sha1:QRXY3GDMTTCGE55XL77GVKEPOAL5MK6R", "length": 21323, "nlines": 89, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘जय अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयीन लढा देऊ ’ - द वायर मराठी", "raw_content": "\n‘जय अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयीन लढा देऊ ’\n‘द वायर’द्वारे सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे - ‘द वायर’चे संस्थापक संपादक सिद्धार्थ वरदराजन म्हणाले, ‘द वायर’ने “पत्रकारितेच्या प्रत्येक नियमाचे काळजीपूर्वक पालन केले होते,” हे खटल्याच्या सुनावणीत सिद्ध होईल.\nनवी दिल्ली: भाजपचे अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय अमित शहा यांनी ‘द वायर’ या वेबसाईट आणि तिचे संपादक यांच्याविरोधात टाकलेली प्रकरणे रद्दबातल ठरवली जावीत यासाठी आपण दाखल केलेल्या याचिका मागे घेत आहेत, असे ‘द वायर’ने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.\n८ ऑक्टोबर, २०१७ रोजी ‘द वायर’ मध्ये आपल्या व्यवसायाच्या संदर्भात आलेल्या लेखामुळे आपली बदनामी झाली असा आरोप करून, जय अमित शाह यांनी ‘द वायर’ च्या विरोधात बदनामी झाल्यासंदर्भात एक फौजदारी आणि एक दिवाणी खटला दाखल केला होता, ज्यामध्ये त्यांनी १०० कोटी रुपयांची नुकसानभरपाईची मागणी केली होती.\nआता ‘द वायर’ गुजरात येथील सत्र न्यायालयात आपला बचाव करणार आहे. दरम्यान, दोन्ही प्रकरणांना आत्तापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.\nवार्ताहरांशी बोलताना ‘द वायर’ चे संस्थापक संपादक सिद्धार्थ वरदराजन यांनी, आम्ही पत्रकारितेच्या प्रत्येक नियमाचे काळजीपूर्वक पालन केले होते, आम्ही ज्याचे समर्थन करू शकतो तेवढेच आम्ही प्रकाशित केले होते हे खटल्याच्या सुनावणीत आम्ही स्पष्टपणे आणि नेमकेपणाने सिद्ध करू तसेच आमच्या लेखातील मजकूर सत्य होता हेसुद्धा आम्ही स्थापित करू, असे सांगितले.\nमंगळवारी दुपारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीकरता बोलावण्यात आले तेव्हा “आम्ही हे प्रकरण मागे घेण्याचे ठरवले आहे” असे ‘द वायर’च्या वतीने बाजू लढवणारे वरिष्ठ वकील कपिल सिबल यांनी न्या. अरुण मिश्रा, न्या. एम. आर. शाह आणि न्या. बी. आर. गवई यांच्या खंडपीठाला सांगितले.\nसिबल यांच्या या सांगण्याने खंडपीठ, तसेच जय शाह यांचे वकील हे चकित झालेले दिसले. “आम्ही प्रकरणाचा निर्णय देण्यासाठी तयार होतो… आजकाल अनेक महत्त्वाची प्रकरणे निर्णय होण्यापूर्वीच मागे घेतली जात आहेत,” असे न्या. मिश्रा म्हणाले. “एखाद्या व्यक्तीला काही प्रश्न पाठवायचे आणि तिला उत्तर देण्यासाठी वेळ न देताच आपला लेख प्रकाशित करायचा हे परवानगीयोग्य आहे का याचा आपल्याला विचार करणे गरजेचे आहे.” असे ते म्हणाले.\nन्या. मिश्रा यांनी, एखाद्या व्यक्तीला स्पष्टीकरण मागणारी नोटिस पाठवायची आणि त्यानंतर उत्तर मिळण्याआधीच पाच-सहा तासांमध्ये लेख प्रकाशित करायचा अशा प्रकारामुळे एखाद्या संस्थेचे जे नुकसान होते त्याबाबत त्यांना चिंता वाटते. असे मत व्यक्त केले. पण ते कोणत्या संस्थेबद्दल बोलत आहेत हे न्या. मिश्रा यांनी स्पष्ट केले नाही.\nवस्तुतः लेख प्रसिद्ध करण्याअगोदर ‘द वायर’ ने जय अमित शाह यांना ६ ऑक्टोबर रोजी सकाळी लवकर प्रश्नावली पाठवली होती आणि आपला लेख त्यांनी ८ ऑक्टोबर रोजी म्हणजे दोन दिवसांनंतर प्रकाशित केला होता. दरम्यानच्या काळात, शाह यांच्या वकीलांनी एक सविस्तर उत्तरही पाठवले होते, पण आणखी उत्तरे देण्यासाठी आणखी वेळ हवा अशी काही मागणी केली नव्हती.\nप्रकाशित झालेल्या लेखामध्ये शाह यांच्या वकीलाने दिलेली सर्व उत्तरे सामील करण्यात आली होती. त्या व्यतिरिक्त, वकीलांचा संपूर्ण प्रतिसाद एक स्वतंत्र लेख म्हणूनही प्रकाशित करण्यात आला होता.\nआपल्यावरील बदनामीचा गुन्हेगारी खटला रद्दबातल करण्यात यावा याकरिता केलेली याचिका स्वीकारायला गुजरात उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर ‘द वायर’ ने जानेवारी २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.\n‘द वायर’च्या याचिकेमध्ये नमूद करण्यात आले होते, की बदनामीच्या गुन्हेगारी खटल्यासाठीच्या मूलभूत घटकांविषयी शाह यांनी कोणताही तर्क दिलेला नव्हता. तसेच गुजरात उच्च न्यायालयाने जय अमित शाह यांच्या व्यावसायिक बाबींसंबंधी आणखी सामग्री प्रकाशित करण्याला आधी मनाई केली होती व नंतर ती रद्द केली होती. त्यानंतर २०१८ मध्ये पुन्हा एकदा ही मनाई करण्यात आली तेव्हा जेव्हा दुसरी याचिका दाखल करण्यात आली होती.\nदोन्ही प्रकरणे माजी सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा, तसेच त्यांच्याबरोबर न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्यासमोर आली होती. खंडपीठाने दोन्ही बाजूंनी तडजोड करावी असे सुचवले होते, मात्र शाह यांच्या वकीलांनी माफीची मागणी केल्याने त्यातून काही निष्पन्न झाले नाही.\nया प्रकरणामध्ये पुढे काही होण्याआधीच न्या. मिश्रा निवृत्त झाले. अनेक महिने ही प्रकरणे सुनावणीसाठी आलीच नाहीत. अलिकडेच ती न्या. अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आली होती.\nमंगळवारच्या सुनावणीनंतर ‘द वायर’ने थोडक्यात एक निवेदन प्रसिद्ध करून ते त्यांच्या याचिका मागे का घेत आहेत आणि खटला लढण्याचा निर्णय का घेत आहेत हे स्पष्ट केले असून ते स्पष्टीकरण खालील प्रमाणे:\n“सध्या उद्भवलेली परिस्थिती पाहता आम्हाला असा विश्वास वाटतो की खटल्याच्या सुनावणीमध्येच आम्हाला आमच्या लेखात नमूद केलेल्या प्रत्येक गोष्टीचे समर्थन करण्याची संधी मिळेल व आम्ही तिचा सर्वोत्तम उपयोग करू. म्हणून आम्ही माघार घेत आहोत.”\n“प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यासाठीचा लढा सर्व पातळ्यांवर पुढे न्यावा लागेल असे आम्हाला वाटते. आमचा लेख तथ्यात्मक होता, केवळ नोंदींवर नव्हे तर जय अमित शाह यांनी मान्य केलेल्या तथ्यांवर आधारित होता. अजूनही आम्हाला हा पूर्ण विश्वास आहे की गुन्हेगारी खटला किंवा मनाई हुकूम हे दोन्हीही कायद्याच्या दृष्टीने समर्थनीय नाहीत, तरीही आम्ही गुजरातमध्ये खटल्याला समोर जाऊ इच्छितो कारण अखेरीस प्रसारमाध्यमांच्या घटनात्मक अधिकारांचाच विजय होईल हे आम्हाला माहित आहे.”\n‘द वायर’च्या जय शाह यांच्यावरील लेखाच्या सत्यासत्यतेच्या बाबतीत दोन्हीपैकी कोणाचीही बाजू ऐकण्याचे खंडपीठाला कोणतेही कारण नव्हते. तरीही, सिबल यांनी याचिकाकर्ते माघार घेत आहेत हे सांगितल्यानंतर न्या. अरुण मिश्रा आणि न्या. आर. बी. गवई यांनी प्रसारमाध्यमे लोकांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास वेळ देत नसल्याबद्दल तक्रारीचा सूर लावत ही “पीत पत्रकारिता आहे” असे मत व्यक्त केले.\nएका टप्प्यावर, न्या. मिश्रा यांनी न्यायालयात हजर असलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना प्रकरण अशा प्रकारे मागे घेता येऊ शकते का, आणि सर्वोच्च न्यायालयाने यात समाविष्ट असणाऱ्या व्यापक प्रश्नांचा विचार करणे आवश्यक नाही का अशी विचारणा केली.\nतुषार मेहता यांनी, या प्रकरणी त्यांच्या स्वतःच्या हितसंबंधांचा संघर्ष प्रकट न करता त्यांना सहमती दर्शवली. ऑक्टोबर २०१७मध्ये, त्यांनी ‘द वायर’मधील जय अमित शाह यांच्याबद्दल लिहीत असलेल्या लेखांमधून निष्पन्न होणाऱ्या कोणत्याही प्रकरणी जय अमित शाह यांची बाजू लढवण्यासाठी कायदा मंत्रालयाकडून परवानगी मागितली होती व त्यांना ती मिळालीही होती.\n‘द वायरला’ याचिका मागे घेण्याची परवानगी देताना, न्या. मिश्रा सुरुवातीला म्हणाले की बदनामीचा खटला सहा महिन्यांच्या आत निकाली निघाला पाहिजे. जेव्हा सिबल यांनी इतकी घाई करावी असे या खटल्यामध्ये विशेष काय आहे असे विचारले तेव्हा न्यायाधीशांनी त्यांचा आदेश ‘खटल्याचा निर्णय जलद व्हावा’ असा बदलला.\nजय शाह यांच्या प्रकरणांमध्ये सात व्यक्तींचा/पक्षांचा प्रतिवादी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे –त्यात शोध पत्रकार रोहिणी सिंग (The Golden Touch of Jay Amit Shah या लेखाच्या लेखिका), ‘द वायर’ चे तीन संस्थापक संपादक (सिद्धार्थ वरदराजन, एम. के. वेणू आणि सिद्धार्थ भाटिया), द फाऊंडेशन फॉर इंडिपेंडंट जर्नालिझम (द वायर प्रकाशित करणारी ना-नफा कंपनी) तसेच मूळ लेखाशी संबंधित नसलेल्या दोन व्यक्ती – ‘द वायर’च्या व्यवस्थापकीय संपादक मोनोबिना गुप्ता, ज्या बातम्यांचे नव्हे तर संपादकीय व तत्सम लेखांचे काम पाहतात, आणि जन संपादक पामेला फिलिपोस, ज्या प्रकाशनोत्तर गोष्टी हाताळतात. त्यांचे काम लेख वेबसाईटवर प्रकाशित झाल्यानंतर त्यावरील वाचकांच्या प्रतिक्रियांची हाताळणी करण्याचे आहे, यांची नावे होती.\n३७० कलम : सर्व याचिकांची सुनावणी ऑक्टोबरमध्ये\n‘२०१४मध्ये हिंदू कट्टरतावाद्यांची तक्रार नव्हती’\nलैंगिक अत्याचाराच्या हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती\nटिक टॉकने अखेर गाशा गुंडाळला\n१ फेब्रुवारीचा संसदेवरचा मोर्चा स्थगित\nपंतप्रधान शेतकरी आंदोलनातील खुणांचा अर्थ लावू शकतील\nभारत ते इंडिया एक ट्रॅक्टर परेड\nकोविडमध्ये दिसलेली असमानता दूर करण्याची बजेटला संधी\nअयोध्येत तिरंगा फडकवत मशिदीचे काम सुरू\nसरन्यायाधीश बोबडे आणि शेतकरी संघटना\n‘हिंसाचार समाजकंटकांकडून, आमचे कार्यकर्ते नव्हते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%9A/", "date_download": "2021-01-28T11:08:08Z", "digest": "sha1:TAEFXYDVCA6NLFBANUC6IOBCGV46NC4F", "length": 8258, "nlines": 137, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "रुग्ण संख्या, बेड संख्येची माहिती नागरिकांना मोबाइलवर द्या: शरद पवार | Janshakti Newspaper", "raw_content": "\nनेरी नाका वैकुंठधाममध्ये अत्याधुनिक शवदाहिनी\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nशेतकरी आंदोलनात नंदुरबार येथील महिलेचा मृत्यू\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nनेरी नाका वैकुंठधाममध्ये अत्याधुनिक शवदाहिनी\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nशेतकरी आंदोलनात नंदुरबार येथील महिलेचा मृत्यू\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nरुग्ण संख्या, बेड संख्येची माहिती नागरिकांना मोबाइलवर द्या: शरद पवार\nin ठळक बातम्या, पुणे\nपुणे: ज्याप्रमाणे प्रशासनाकडून शेतकरी वर्गासाठी बाजार भाव, हवामानाची माहिती मोबाइलवर एसएमएसद्वारे देण्यात येते. कोरोना संदर्भातील रुग्णांची संख्या आणि कोणत्या रूग्णालयात किती बेड शिल्लक आहेत. याबाबतची प्रत्येक गोष्टीची माहिती नागरिकांना मोबाइलवर एसएमएसद्वारे देण्यात यावी, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात केली.\nपुण्यातील विधान भवन आणि स्मार्ट सिटीच्या कार्यालयात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणू संसर्ग व केल्या जात असलेल्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. यावेळी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित होते. कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सोबत घेवून त्यांनी केलेल्या योग्‍य सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.\nकोरोनाच्‍या लढाईत पुणे महानगरपालिकेने आर्थिक भार सहन केला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन योग्य निर्णय घेण्यात येईल. कोरोना प्रतिबंधासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डसाठी आणखी एक कोटी रुपयांचा निधी देण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.\nजिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम: आज पुन्हा 117 पॉझिटिव्ह\nमुंबई बॉम्बस्फोटमधील आरोपी युसूफ मेमनचा मृत्यू\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nमुंबई बॉम्बस्फोटमधील आरोपी युसूफ मेमनचा मृत्यू\nफैजपूरात तिघांना कोरोनाची लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%95/", "date_download": "2021-01-28T12:32:31Z", "digest": "sha1:7MARPSPMH7KTEAL5DIQEL6TEMU6BIL67", "length": 8030, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "VIDEO: शेतकऱ्यांसाठी भांडणारा कर्तबगार नेता गेला: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील | Janshakti Newspaper", "raw_content": "\nनेरी नाका वैकुंठधाममध्ये अत्याधुनिक शवदाहिनी\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nशेतकरी आंदोलनात नंदुरबार येथील महिलेचा मृत्यू\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nनेरी नाका वैकुंठधाममध्ये अत्याधुनिक शवदाहिनी\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nशेतकरी आंदोलनात नंदुरबार येथील महिलेचा मृत्यू\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nVIDEO: शेतकऱ्यांसाठी भांडणारा कर्तबगार नेता गेला: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील\nमुंबई: भाजपचे माजी खासदार, माजी आमदार विद्यमान जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचे आज निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. उपचार सुरू असतांनाच त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान त्यांच्या निधनाबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.\n‘हरिभाऊ जावळे यांचा शेती, पाणी, सिंचन याबद्दल चांगला अभ्यास होता, सर्वसामान्यांबद्दल त्यांच्यात नेहमीच आत्मीयता होती. एक कर्तबगार नेता गमविला अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. हरिभाऊ जावळे यांच्या निधनाची बातमी ऐकून मन सुन्न झाले आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी झटणारा नेता, आपल्या मतदारसंघात रस्त्याचे जाळे कसे तयार होईल यासाठी नेहमी प्रयत्नरत असलेल्या नेत्याच्या निधनाची बातमी धक्कादायक असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.\nमाजी खासदार भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचे निधन\nजिल्हा परिषदेतील लेखा अधिकाऱ्यास १३ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक\nनेरी नाका वैकुंठधाममध्ये अत्याधुनिक शवदाहिनी\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nजिल्हा परिषदेतील लेखा अधिकाऱ्यास १३ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक\nजिल्हा परिषदेतील लेखा अधिकाऱ्यास १३ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/assistant-inspector-of-police-padmashila-tirpude-clarified-about-viral-photo/articleshow/78812912.cms", "date_download": "2021-01-28T12:45:12Z", "digest": "sha1:V47L6GKJKJHPH72WSAWSTEYN3PMESV2G", "length": 13771, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n‘संघर्ष खूप केला, पण खलबत्ते विकले नाहीत’\n'डोक्यावर खलबत्ते आणि हातात चिमुकले बाळ घेऊन जगण्यासाठी संघर्ष करणारी महिला जिद्दीने पोलिस उपनिरीक्षक झाली' असे सांगणारी तेव्हाच्या आणि आताच्या अशा दोन छायाचित्रांसहची पोस्ट सध्या कमालीची व्हायरल झाली आहे.\n'डोक्यावर खलबत्ते आणि हातात चिमुकले बाळ घेऊन जगण्यासाठी संघर्ष करणारी महिला जिद्दीने पोलिस उपनिरीक्षक झाली' असे सांगणारी तेव्हाच्या आणि आताच्या अशा दोन छायाचित्रांसहची पोस्ट सध्या कमालीची व्हायरल झाली आहे. संघर्ष करून ती पोलिस उपनिरीक्षक झाली. पण, पोटाची भूक भागविण्यासाठी तिने खलबत्ते विकले नाहीत. 'मी ती नाही. मी खलबत्ते, वरवंटे विकण्याचे काम कधीच केले नाही', असे खुद्द पद्‌मशीला तिरपुडे यांनी 'मटा'शी बोलताना स्पष्ट केले. तिरपुडे या आता सहाय्यक पोलिस निरीक्षक असून नागपूर जिल्ह्यात कार्यरत आहेत.\nलाल साडीतील त्या महिलेचे छायाचित्र अधूनमधून व्हायरल होत असते. आता पुन्हा झाले आहे, तिरपुडे यांच्या छायाचित्रासह. दिवस नवरात्राचे असल्याने या स्त्रीशक्तीच्या जिद्दीला आणि हिमतीला भरभरून दाद मिळत आहे. 'माझा भूतकाळ आणि संघर्ष चुकीच्या पद्धतीने मांडला जात आहे. चुकीचा समज पसरविणाऱ्या समाजाकडे कसे बघावे, हा प्रश्नच पडतो', अशी खंत व्यक्त करणाऱ्या मूळ भंडारा जिल्ह्यातील तिरपुडे स्वत:च्या संघर्षमय वाटचालीविषयी सांगताना म्हणाल्या, 'तो संघर्षाचा काळ होता. घरची स्थिती अत्यंत बेताची होती. प्रेमविवाह केला होता. परंतु, मनात दृढ निश्चय होता. आम्ही नाशिक येथे राहू लागलो. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात पदवीचे शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. २००७ ते २००९ या वर्षांत पदवी शिक्षण घेतले. २०१२मध्ये मुख्य स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली. २०१३ साली नाशिकच्या प्रशिक्षण संस्थेतून पोलिस उपनिरीक्षक म्हणून पासआउट झाले. त्यावेळी कुटुंबीयांसोबतचा एक फोटो काढला. व्हायरल झालेला फोटो तो हाच. यात सासू, पती आणि मुलांसोबत मी गणवेशात आहे. हा फोटो माझाच आहे. नंतर माझ्या या फोटोसोबत खलबत्ते विकणाऱ्या त्या महिलेचा फोटो जोडून माझी संघर्षकहानी म्हणून सांगितले जाऊ लागले. ती महिला माझ्यासारखी दिसते एवढाच काय तो योगायोग' खलबत्ते विकणारी ती महिला मग कोण, तिच्या वाट्याला अद्यापही संघर्ष आहे की कसे, हे प्रश्न अनुत्तरित आहेत.\nखलबत्ते विकणारी ती महिला ही मीच आहे, असे परस्पर ठरवून अनेकांनी माझा फोटो व्हायरल केला. अनेकांनी तर माझ्या फेसबुक अकाउंटला हे फोटो टॅग केले. कुठलीही खातरजमा न करता केलेली ही कृती पूर्णत: चुकीची आहे. मला यामुळे प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. अजूनही त्रास होतोच आहे. पोलिस अधिकारी म्हणून काम करताना या प्रकारामुळे अडचणींनाही तोंड द्यावे लागते.\nपद्‌मशीला तिरपुडे, सहायक पोलिस निरीक्षक\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nMaharashtra transfers: 'त्या' बदल्या रद्द; महाविकास आघाडी सरकारला 'मॅट'चा झटका महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nदेशलाल किल्ला हिंसाचार : भाजप नेत्याचा थेट मोदी-शहांवर निशाणा\nमुंबईभाजपच्या 'या' नेत्याचं शरद पवारांना पत्र; 'ती' टीका लागली जिव्हारी\nमुंबईनव्या नोटांची हुबेहूब नक्कल\nमुंबईवीज ग्राहकांना ३० हजार कोटींची सवलत; ऊर्जामंत्र्यांची घोषणा\nमुंबईमुंबईला पाणी पुरवणाऱ्या जलवाहिन्यांना वांद्रे, माहीममध्ये धोका\nमुंबईमुंबईच्या तापमानात घट; उपनगरांत किमान तापमान १५.३ अंशांवर\nमुंबईमुंबई मेट्रो-३: दिल्ली मेट्रोत बसून देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला चिमटा\nपुणेई-फेरफार प्रकल्पात महाराष्ट्र देशात अव्वल; १ कोटी १५ लाख नागरिकांना लाभ\nहेल्थAvian Influenza करा स्वच्छता पद्धतींचा अवलंब लक्षात ठेवा WHOने सांगितलेल्या या ५ गोष्टी\nमोबाइलडॉक्यूमेंटशिवाय आधार कार्डसोबत करा फोन नंबर लिंकः UIDAI\nमोबाइलटिकटॉकने भारतातून गाशा गुंडाळला, 'इतके' हजार कर्मचारी झाले बेरोजगार\nकार-बाइक१० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये 'या' पॉवरफुल इंजिनच्या कार\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये साखरेऐवजी खा गुळ, गर्भातील बाळाची हाडे व स्नायू होतील मजबूत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.forevernews.in/van-kuran-va-charayi-kshetra-vikas-karyakram-rabvinar-298102", "date_download": "2021-01-28T12:15:23Z", "digest": "sha1:DCZCGT2XUTGY4QHB73VSXJOQ6H3LBWHM", "length": 11183, "nlines": 68, "source_domain": "www.forevernews.in", "title": "वन कुरण व चराई क्षेत्र विकास कार्यक्रम' राबविणार - संजय राठोड - Forever NEWS", "raw_content": "\nYou are at:Home»MarathiNews»वन कुरण व चराई क्षेत्र विकास कार्यक्रम’ राबविणार – संजय राठोड\nवन कुरण व चराई क्षेत्र विकास कार्यक्रम’ राबविणार – संजय राठोड\nमुंबई:वन कुरण व चराई क्षेत्र विकास कार्यक्रम’ राबविणार. तृणभक्षक प्राणी व पाळीव प्राणी यांच्यासाठी वन क्षेत्रावर ‘वन कुरण व वन चराई क्षेत्र विकास कार्यक्रम’ राज्यात सन 2020-2021 या कालावधीत राबविण्यात येणार असल्याची माहिती, वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.\nराज्य वन्यजीव मंडळाच्या 15 व्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात वाघ व इतर वन्यजीव यांची संख्या वाढविण्याच्या अनुषंगाने वन क्षेत्रात कुरण विकासाचा कार्यक्रम राबवावा अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आता कॅम्पानिधी मधून वन कुरण व चराई क्षेत्र विकास कार्यक्रम राज्यभर वन क्षेत्रावर राबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची व यासाठी यावर्षी कॅम्पा निधीतून 50 कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करण्यात आल्याची माहितीही श्री.राठोड यांनी दिली .\nवनातील व वनेतर क्षेत्रातील चारा (गवत) हे तृणभक्षीय प्राण्यांसाठी जगण्याचे महत्वाचे साधन असते. त्यामुळे जीवन साखळी निरंतर राहते व तिच्यात कोणताही खंड पडत नाही. मात्र अतिचराईमुळे ही साखळी धोक्यात येत आहे . तसेच वन व वनेतर क्षेत्रात पाळीव प्राण्यामार्फत तीव्र चराई झाल्याने वन व वनेतर क्षेत्र ओसाड होते व उत्पादनक्षम राहत नाही. राज्यातील मोठे क्षेत्र अवर्षणग्रस्त क्षेत्र असून शेती सोबतच पशुपालन हा एक महत्वाचा पूरक व्यवसाय आहे. तसेच तो दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी आधार ठरतो. त्यामुळे कुरण व वन चराई क्षेत्र विकास कार्यक्रम राबवणे व त्यातून तृणभक्षीय वन्यजीव व शेतकऱ्यांच्या पशुपालन विषयक गरजा भागवणे व वनावरील ताण कमी करणे हे महत्वाचे ठरणार आहे असे श्री.राठोड यांनी सांगितले.\nगवताळ कुरणे ही फक्त पाळीव प्राणी व वन्य तृण भक्षक प्राणी यांच्यासाठीच फक्त उपयोगाची नसून जल व मृद संधारणासाठीही ती तेवढीच महत्वाची आहेत. कुरण विकासामुळे जैव विविधतेमध्ये सुद्धा भर पडते व निसर्ग समृद्ध होतो. केंद्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाअंतर्गत भूमी संसाधन विभागाने राष्ट्रीय सदुर संवेदन यंत्रणेच्या मदतीने केलेल्या पाहणी नुसार 3 लाख 7 हजार चौरस किलोमीटर क्षेत्रापैकी 53 हजार 484 चौरस किलोमीटर क्षेत्र पडीक आहे व त्याची टक्केवारी ही 17.38 टक्के आहे .असे हे पडीत क्षेत्र तात्काळ उत्पादनक्षम करणे आवश्यक आहे. राज्याचे भौगोलिक क्षेत्र 3 लाख 7 हजार चौरस किलोमीटर असून त्यापैकी वन क्षेत्र 62 हजार चौरस किलोमीटर आहे. या जंगल व्याप्त क्षेत्रापैकी 2 हजार चौरस किलोमीटर क्षेत्र हे कुरण व चराई क्षेत्र विकासासाठी राखीव आहे.\nवन कुरण व चराई क्षेत्र विकास कार्यक्रम’ राबविणार. या सर्वंकष बाबी विचारता घेता वन विभाग व वन्यजीव विभागामार्फत वन जमिनीवर वन कुरण व वैरण विकास कार्यक्रम राबवण्याबाबत वन विभागाची विस्तृत व व्यापक योजना तयार करण्यात आली आहे.वनांमध्ये चारा उपलब्ध होणार असल्याने तृणभक्षी प्राण्यांमुळे होणारे पिकांचे नुकसान यामुळे कमी होण्यास मदत होईल. आदिवासी व पारंपरिक निवासी यांच्या पशुधनासाठी चारा उपलब्ध होणार असल्याने त्यांच्या आर्थिक जीवनमानात वाढ होईल.वनालगत असलेल्या गावांची संख्या अंदाजे 15 हजार 500 असून त्यापैकी 12 हजार 700 गावात संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. हा कार्यक्रम क्षेत्रीय स्तरावर राबवण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांची सुद्धा काही प्रमाणात मदत घेण्यात येणार आहे.\nराज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे भरीव स्वरुपात वन कुरण व वन चराई क्षेत्र विकास कार्यक्रम घेण्यात येत असून या साठी राज्य कॅम्पा निधीमधून या वर्षासाठी 8 हजार 300 हेक्टर क्षेत्रावर कुरण व चराई क्षेत्र विकासासाठी 50 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येत असून पुढील चार वर्षात 200 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहितीही वन मंत्र्यानी दिली .\nPrevious Articleफिश-ओ-क्राफ्टद्वारे रोजगारनिर्मिती राज्यातील पहिला अभिनव उपक्रम – मंत्री अस्लम शेख\nNext Article प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जमीन सुपिकता निर्देशांक फलक लावावेत- कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश\nवरुड व मोर्शी तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना द्यावी- पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे.\nजळगाव जामोद व 140 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यास मान्यता .\nचलाsss शाळा भरली…शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची शाळांना भेट.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/bank-of-india-reports-rs-6089-crore-net-loss-on-provisioning-1242424/", "date_download": "2021-01-28T12:31:16Z", "digest": "sha1:QOEQPDDCCIQBOLDBYKWZ5QUUP3O36I4H", "length": 12625, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bank of India reports Rs 6089 crore net loss on provisioning | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nबँक ऑफ इंडियाला ३,५८७ कोटींचा तोटा\nबँक ऑफ इंडियाला ३,५८७ कोटींचा तोटा\nआर्थिक वर्षांच्या चौथ्या तिमाहीतील तोटा हा तब्बल ६३ पटीने विस्तारला\nलोकसत्ता टीम and लोकसत्ता टीम | May 25, 2016 08:19 am\nस्थापनेपूर्वीच बाहेर पडलेली तिसरी कंपनी\nसार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाचा गेल्या आर्थिक वर्षांच्या चौथ्या तिमाहीतील तोटा हा तब्बल ६३ पटीने विस्तारला आहे. जानेवारी ते मार्च २०१५ दरम्यान ५६.१४ कोटी तोटय़ाची नोंद करणाऱ्या बँक ऑफ इंडियाचा तोटा मार्च २०१६ अखेरच्या तिमाहीत थेट ३,५८७ कोटी रुपयांवर गेला आहे.\nउत्पन्नातही घसरण नोंदविणाऱ्या बँकेने यंदा कोणताही लाभांश जाहीर केला नाही.\nबँकेच्या ढोबळ अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण दुपटीहून अधिक वाढत ४९,८७९.१३ कोटी रुपयांवर गेले असून एकूण वितरित कर्जाच्या तुलनेत ते १३.०७ टक्के आहे. बँकेला बुडीत कर्जासाठी करावी लागणारी आर्थिक तरतूदही दुपटीने विस्तारली असून ती यंदाच्या मार्चअखेर ५,४७०.३६ कोटी रुपये झाली आहे.\nपंजाब नॅशनल बँकेच्या विक्रमी ५,३६७ कोटी रुपयांच्या तोटय़ासह यापूर्वी काही सार्वजनिक बँकांनी मोठय़ा तिमाही तोटय़ाची नोंद केली आहे.\nस्टेट बँकेनंतर देशातील दुसरी मोठी सार्वजनिक बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांच्या अखेरच्या तिमाहीत विक्रमी तोटय़ाची नोंद केली होती. जानेवारी ते मार्च २०१६ दरम्यान बँकेने तब्बल ५,३६७ कोटी रुपयांचा तोटा नोंदविला असून परिणामी बँकेचे बुडित कर्जाचे प्रमाण दुपटीने वाढले. तसेच यासाठी करावी लागणारी तरतूद तिपटीने विस्तारली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nराज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे\nउद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर ५९ टक्के लोकं समाधानी, सर्व्हेक्षणातील निष्कर्ष\n चहलच्या कॅचवरून सोशल मीडियावर चर्चा\n“इंदुरीकर महाराजांना भाजपाचा पाठिंबा, त्यांची तपश्चर्या घालवू नका\n'म्हणूनच मी राज कुंद्राशी लग्न केले', शिल्पा शेट्टीने शेअर केला व्हिडीओ\nअस्सल सौंदर्याला परंपरेचा साज; अभिनेत्रींनी जपलेला हळवा 'खण'\nराज कपूर यांच्या वडिलोपार्जित हवेलीची विक्री नाही; हवेली मालकाने दिला नकार\n कॅमेरासमोरच राखीने फाडले अभिनवचे अंतर्वस्त्र\n'हे' मराठमोळं कपल मालदीवमध्ये एन्जॉय करतय हनीमून, पाहा फोटो\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 महिंद्र फायनान्सचे १००० कोटींचे रोखे आजपासून विक्रीस खुले\n2 भरलेल्या विमा हप्त्याच्या दुप्पट करमुक्त लाभाची संधी\n3 रुपयात तब्बल २६ पैसे घसरण\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/rocky-hills-and-shrubs-in-the-chinchola-space/", "date_download": "2021-01-28T11:07:26Z", "digest": "sha1:26M54S56PHWNLSD7I6HTADNV3LQDFV36", "length": 28297, "nlines": 380, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "खडकाळ डोंगर आणि चिंचोळ्या जागेतले झुडूप - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nवाणी ला ‘बेल बॉटम’ थिएटरमध्येच रिलीज होण्याची अपेक्षा….\nशेतकर्‍यांना ज्या दिवशी ‘हा’ कायदा कळेल, सारा देश पेटून उठेल –…\nकाँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणी, धवलसिंह मोहिते पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nखडकाळ डोंगर आणि चिंचोळ्या जागेतले झुडूप\nअर्चना आणि रचना दोघी बहिणी. एकदा का फोनला सुरुवात झाली की आता कमीत-कमी अर्ध्या तासाची निश्चिंती आता असे घरातल्यांना माहीत झालेले होते आणि विषयांना कुठलेच बंधन नव्हते. मग तुझा दिनक्रम, माझा दिनक्रम, वेळ अपुरा पडणे, याबरोबरच आता दोघीही पन्नास- आणि पंचावन्नच्या – साठीच्या झाल्यावर थोडी तब्येतीची कुरकुर, व्यायाम, छोटे-मोठे मानसिकता ताण शेअर करणे चालत असे. आणि बरेचसे बोलता-बोलता त्यांनाच त्यांचे उपाय सापडत असत. स्त्रियांच्या बाबतीत विशेषतः असेच होत असते .\nत्या मनसोक्त गप्पा केल्या, मैत्रिणी किंवा बहिणीशी भेटल्या की त्यांची मने मोकळी होतात आणि त्यांना निर्णय घेणे सोपे जाते आणि उपायही सापडतात. अर्चना मोठी आणि रचना लहान .अर्चना तिचा दिनक्रम सांगत होती. सध्याच्या कोरोना काळात सगळीच कामे घरी होती. पण साधारण दोघेच जण घरी असल्याने निवृत्तीनंतरचा रुटीन ठरलेला उलट फार व्यवस्थित आणि काटेकोर .अर्थात वयानुसार सगळीच कामे एकटीने आणि घरात करायची म्हटली की ताण होणारच उलट फार व्यवस्थित आणि काटेकोर .अर्थात वयानुसार सगळीच कामे एकटीने आणि घरात करायची म्हटली की ताण होणारच पहिल्यापासून लवकर लवकर करायची सवय, त्यामुळे दम लागायचा ,थकायला व्हायचं. दुसरी गोष्ट मुले दूर .मग उगीचच वाटणारी त्यांची चिंता, वयामुळे स्वतःच्या आणि नवऱ्याच्या तब्येतीची चिंता, एकाकीपणाची भावना. सगळं समजत होतं, पण उमजत नव्हतं. रचनाचा स्वभावही महत्त्वाकांशी.\nवयाने अर्चनापेक्षा बरीच लहान, पण बरेच उद्योग एकावेळी करायचे असत. पुन्हा फॅमिली मोठी, येणार जाणार, घरात सासू-सासरे ,त्यांच्या वेळा इत्यादींमध्ये तिलाही अलीकडे खूप स्ट्रेस येत असे. अशीच चर्चा करता करता एक दिवस दोघींच्याही लक्षात आलं की शांतता व समाधान बाहेर शोधून सापडत नाही तर ते आपलं आपणच आतमध्ये शोधावे लागते. दोघीही खूप आपला रुटीन बदलून बघितला. कधी फिरायला जाणे होई, तर प्राणायाम राहून जाई. पण संसारात आपोआपच मुलांच्या वेळा, नवर्‍याचा टिफिन, यांना महत्त्व दिले जाईल आणि एकदा का अशी सवय लागली की, पुढे कितीही प्रयत्न केला तरी या सवयी जात नसत. एक दिवस एक गोष्ट रचनाच्या वाचनात आली. ताईला केव्हा एकदा फोन करते आणि गोष्टीतला मजकूर सांगते असे तिला होऊन गेले.\nतिलाही आज-काल लक्षात आलं होतं की साध्या साध्या कारणानेही मन अशांत होण्याची सवय लागली, तर साध्या प्रश्नांची उत्तरे मिळणे कठीण होऊन बसते. गोष्ट अशी होती की, एका व्यापाऱ्याचे एकदा रानात घड्याळ हरविते. रान बरेच मोठे असते व त्या ठिकाणी कमरेपर्यंत गवत वाढलेले असते. त्या घड्याळावर त्याचा खूप जीव असतो. त्यामुळे तो अस्वस्थ होतो. दहा-बारा मजुरांना तो कामाला लावतो. आणि घड्याळ सापडल्यास बक्षीस देण्याचे आश्वासनही देतो. पण संध्याकाळपर्यंत सगळे प्रयत्न करतात, मात्र घड्याळ काही सापडत नाही. अंधार पडत आल्यामुळे तो व्यापारी आशाच सोडतो .तेवढ्यात एक मुलगा छोटा हे सगळे बघत असतो.\nतो म्हणतो, “मी प्रयत्न करू का ” यावर तो व्यापारी परवानगी देतो . मुलगा सगळ्या मजुरांना दूर जायला सांगतो . व्यापाऱ्यालाही शांतपणे एका जागेवर उभे राहायला सांगतो आणि रानात जातो. आश्चर्य म्हणजे दहा मिनिटांत घड्याळ घेऊन तो परत येतो. व्यापाऱ्याला आश्चर्य वाटते. मुलगा म्हणतो, “मजूर गेल्यामुळे सर्वत्र शांतता होती .मी घड्याळाच्या टिकटिक आवाजाचा शोध घेत त्या ठिकाणी गेलो आणि घड्याळ शोधले.” समस्येचा वेध घेण्याकरिता शांतपणे प्रयत्न करावे लागतात हेच खरे ” यावर तो व्यापारी परवानगी देतो . मुलगा सगळ्या मजुरांना दूर जायला सांगतो . व्यापाऱ्यालाही शांतपणे एका जागेवर उभे राहायला सांगतो आणि रानात जातो. आश्चर्य म्हणजे दहा मिनिटांत घड्याळ घेऊन तो परत येतो. व्यापाऱ्याला आश्चर्य वाटते. मुलगा म्हणतो, “मजूर गेल्यामुळे सर्वत्र शांतता होती .मी घड्याळाच्या टिकटिक आवाजाचा शोध घेत त्या ठिकाणी गेलो आणि घड्याळ शोधले.” समस्येचा वेध घेण्याकरिता शांतपणे प्रयत्न करावे लागतात हेच खरे फ्रेंड्स “पीस कॅन ओन्ली बी अचिव्हड बाय अंडरस्टँडिंग ” असे आइन्स्टाइनने म्हटले आहे. आपल्या समोरच्या अडचणी, समस्या, संकटे यामुळे मन अशांत होते असे म्हटले तर त्या परिस्थितीला नीट समजून घेणे ,उपाय शोधणे, त्यावर नियंत्रण मिळवणे ,विविध पर्यायांवर विचार करणे आवश्यक असते.\nपण जोपर्यंत मनाला या पद्धतीने आपण कुठे तरी स्थिर करणार नाही तोपर्यंत ते अस्थिर राहणार आहे. या उदाहरणावरून अर्चना व रचना परत विचार करू लागल्या. त्यांनाही हे कळत होतं की, शांतपणे कुठल्याही अडचणी किंवा समस्या नेमकेपणाने शोधल्या आणि सोडवल्या की, आपोआपच मार्ग सापडतो. पण रचना ताईला म्हणत होती, “अगं ताई पण मुळात अडचणी आणि समस्या नीट मुळातून समजून घेण्यासाठीसुद्धा मनाची शांतता तर लागतेच न पण मुळात अडचणी आणि समस्या नीट मुळातून समजून घेण्यासाठीसुद्धा मनाची शांतता तर लागतेच न ती कुठे आपल्याला मिळते ती कुठे आपल्याला मिळते सततच काहीना काही तर सुरूच असते. हे मनाचे निवांतपण शोधायचे कुठे सततच काहीना काही तर सुरूच असते. हे मनाचे निवांतपण शोधायचे कुठे त्यावर ताई म्हणाली, “अग ऐक ना त्यावर ताई म्हणाली, “अग ऐक ना यांनी काल लायब्ररीतून एक पुस्तक आणलं होतं. त्यात इतकी सुंदर गोष्ट होती. एक राजा होता, तो खूप विद्वान आणि कलाप्रेमी होता. एकदा त्याने राज्यातील चित्रकारांसाठी स्पर्धा ठेवली आणि प्रथम येणाऱ्यांसाठी बक्षीस ठेवले .स्पर्धेचा विषय होता- ‘शांती’. अनेक चित्रकारांनी आपल्या अनेक सुंदर सुंदर रचना चित्रित केल्या.\nअंतिम स्पर्धेसाठी दोन चित्रांची निवड झाली. दोन्ही चित्रे दरबारात ठेवून राजाने सगळ्यांची मते विचारली. एका चित्रात सुंदर सरोवर होते, हिरवेगार पर्वत, तलावाचे पाणी, शांत नितळ होते , वरती निळे आकाश होते , पांढरे स्वच्छ तरंगणारे ढग होते. पक्षी होते, असा नयनरम्य देखावा होता. दोन्ही चित्रे निसर्गाच्या देखाव्याची होती. तर दुसऱ्या चित्रामध्ये डोंगर खडकाचे होते. आकाश काळेकुट्ट रौद्र ढगांनी भरलेलं होतं .वादळ सुरू झाल्यासारखं दिसत होतं… मुसळधार पाऊस आणि कडाडणाऱ्या विजाही होत्या. त्याचबरोबर डोंगरावरून एक धबधबा कोसळत होता; मात्र ते पाणी वर उडत असताना लाटांसारखं दिसत होतं. जिवंत चित्रण होतं ते पण ते विषयाला सुसंगत नव्हतं.\nआता राजा चित्राची निवड करणार होता. राजाने दुसऱ्या चित्राची निवड प्रथम क्रमांकासाठी केली. सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं. राजा म्हणाला , “चित्रातील ढग, वादळ ,विजा पाहून तुम्ही चित्राचे नीट निरीक्षण केले नाही .या धबधब्याच्या बाजूला डोंगराला एक भेग पडलेली आहे. या चिंचोळ्या जागेत एक छोटे झुडूप उगवलेले आहे .या झुडपावर एका पक्षाने एक सुंदर आणि नाजूक घरटे बनविले आहे आणि त्या घरट्यावर एक पक्षीण शांतपणे डोळे मिटून बसलेली आहे . बहुदा ती अंड्यावर बसलेली आहे. खऱ्या शांततेचे दर्शन या दुसर्‍या चित्रात आहे.” संकटे ,अडचणी ,समस्या, दुःख , मतभेद ,अपेक्षाभंग नाही अशी परिस्थिती प्रत्यक्ष जीवनात क्वचितच येते. शांतता म्हणजे अशी जागा नाही जिथे गोंधळ, आवाज, त्रास नाही. शांतता म्हणजेच इथे हे सगळे असूनही हृदय शांत ठेवणे .\nअशा परिस्थितीतही मार्ग काढून शांतपणे नवसृजन योजनाचे काम करणे हाच खरा शांतीचा अर्थ आहे. दुसरे चित्र अधिक वास्तव आहे. अर्थातच राजाचे म्हणणे सगळ्यांना पटले. अर्चना म्हणाली , “खूप आवडली ग रचना मला ही गोष्ट बाहेर काय सुरू आहे, यापेक्षा आपल्या आत काय सुरू आहे , यावर शांती अवलंबून असते. बाहेरच्या परिस्थितीवर आपलं नियंत्रण खरंच नसतं. पण आपल्या आत काय व्हावे याचा निर्णय मात्र आपला आहे.” “खरंच ताई तू म्हणतेस ते. मनाकडे सजगपणे पाहण्याची शक्तीही आपल्याजवळ आहे.\nपण आपण मनाकडे न बघता त्याला शांत करण्याकरिता दुसरीकडे प्रयत्न करत असतो. नदीकिनाऱ्यावर उभे राहून पाण्याच्या प्रवाहाकडे जसे आपण तटस्थपणे पाहतो तसे मनाकडे पाहण्याचा अभ्यास केला तर मनाला अशांत करणार्‍या कारणांचा शोध नक्कीच घेता येईल.” रचना म्हणाली. दोघीही हसत एकसारख्या म्हणाल्या, “युरेका युरेका अशा प्रकारे मनाची शांतता मिळवून आणि आपल्या परिस्थितीला नीट समजून घेऊन जीवन खूप सोपे बनविण्याचा प्रयत्न करू या \nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleसरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड; जीन्स, टी-शर्टला बंदी\nNext articleश्रेया, अनिकेतचा बहुरुपी अंदाज\nवाणी ला ‘बेल बॉटम’ थिएटरमध्येच रिलीज होण्याची अपेक्षा….\nशेतकर्‍यांना ज्या दिवशी ‘हा’ कायदा कळेल, सारा देश पेटून उठेल – राहुल गांधी\nकाँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणी, धवलसिंह मोहिते पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nमी पाहिले तेव्हा असे काही नव्हते, तो स्क्रीन शॉट व्हायरल करायला नको होता – रक्षा खडसे\nदीपालीने केली एक खास चौकशी\nदेवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोमध्ये बसून काय ट्विट करावे तो त्यांचा...\n‘मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहणार ’ अजित पवारांनी कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nवाशिममध्ये शिवसेना-भाजप आमनेसामने, खासदारांचा व्हिडिओ झाला व्हायरल\nमंत्री जयंत पाटील यांच्याकडून हिंसेचे समर्थन : आ. चंद्रकांत पाटील\n‘आधी औरंगाबादचे संभाजीनगर तर करा ’ मुख्यमंत्र्यांना भाजपचा टोला\nसंयमाचं श्रेय सीमावासीयांना : शरद पवार\nआशिष शेलार साहेब खरं सांगा, दीप सिद्धू तुमचे कोण\nशेतकर्‍यांना ज्या दिवशी ‘हा’ कायदा कळेल, सारा देश पेटून उठेल –...\nकाँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणी, धवलसिंह मोहिते पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\n६ फेब्रुवारीला राज ठाकरेंना कोर्टात हजर राहण्याचे आदेश\nदेवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोमध्ये बसून काय ट्विट करावे तो त्यांचा...\nफडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं हे सर्वांना मान्य करावंच लागेल :...\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nभाजपाच्या वेबसाईटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख; गृहमंत्र्यांकडून दखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2020/12/07/292-suffer-from-strange-disease-in-andhra-pradesh-death-of-one/", "date_download": "2021-01-28T12:58:20Z", "digest": "sha1:XVSMJDKBCCY44IPVUFOMWUPB5F7OUDFO", "length": 6750, "nlines": 53, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आंध्रप्रदेशात विचित्र आजाराने २९२ ग्रस्त; एकाचा मृत्यू - Majha Paper", "raw_content": "\nआंध्रप्रदेशात विचित्र आजाराने २९२ ग्रस्त; एकाचा मृत्यू\nदेश, मुख्य / By माझा पेपर / आजार, आंध्र प्रदेश, दुर्मिळ आजार, विचित्र आजार / December 7, 2020 December 7, 2020\nअमरावती: आध्रप्रदेशातील एलुरू भागात एका विचित्र आजाराची लागण तब्बल २९२ जणांना झाली असून त्यापैकी एका ४५ वर्षीय रुग्णाचा विजयवाडा येथील रुग्णालयात रविवारी मृत्यू झाला. या आजाराचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.\nया आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना अचानक चक्कर येऊन त्यांची शुद्ध हरपते. काही उपचारानंतर बहुतेक रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा दिसल्याने त्यांना लगेच घरी जाऊ देण्यात आले. मात्र, ७ जणांना शासकीय रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे.\nया रोगावर उपचार करण्यासाठी विशेष पथक एलुरू येथे रवाना करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या रोगाचे रुग्ण शोधण्यासाठी घरोघरी जाऊन वैद्यकीय पथक पाहणीदेखील करीत आहे. राज्याचे वैद्यकीय विभाग आयुक्त कटमानेनी भास्कर हे देखील एलुरू येथे पोहोचले आहेत. एकीकडे कोरोनाच्या महासाथीचा धोका पूर्णपणे टळलेला नसताना या नव्या रोगाच्या फैलावाने सामान्य नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे तर वैद्यकीय तज्ज्ञही बुचकळ्यात पडले आहेत.\nघरबसल्या कमाईचे १३ सोपे मार्ग\nसोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्याचे ७ सिक्रेट्स\nप्रिंट ऑन डिमांड – आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय\nहायड्रोपोनिक शेती – विज्ञानाचे शेतीला लाभलेले वरदान\nकोल्ड प्रेस तेल घाणी व्यवसाय\nShopify – नवउद्योजकांसाठी एक Digital वरदान\nऑनलाईन कोर्सेस बनवून पैसे कसे कमवावे \nआवाजाचा वापर करून घरबसल्या कमाईची ११ माध्यमे\nकमाई करण्यासाठी हे २३ फायदेशीर अन्नप्रक्रिया उद्योग\nड्रॉपशिपिंग – आत्मनिर्भर होण्याचा खात्रीशीर ऑनलाईन व्यवसाय\nInstagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे – संपूर्ण माहिती\nघराच्या घरी बनवा नैसर्गिक साबण\nडिजिटल मार्केटिंगचे महत्वाचे १३ फायदे\nइंस्टाग्राम वापरून घरबसल्या कमाईचे ७ मार्ग\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2020/01/blog-post.html", "date_download": "2021-01-28T10:45:41Z", "digest": "sha1:ZYPREVDLGMRHS5X23RNNCBP5KYNQ6US2", "length": 17542, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "‘दोस्तीत कुस्ती’ ने गमविले भाजपाने सलग दुसरे राज्य - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Political ‘दोस्तीत कुस्ती’ ने गमविले भाजपाने सलग दुसरे राज्य\n‘दोस्तीत कुस्ती’ ने गमविले भाजपाने सलग दुसरे राज्य\nझारखंड विधानसभा निवडणुकीत मतदारांनी सत्ताधारी भाजपला मोठा झटका दिला आहे. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाच्या आघाडीने बहुमतासाठी आवश्यक असणारी मॅजिक फिगर पार केली आहे. महाराष्ट्रात गेल्या ३० वर्षांपासून मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने साथ सोडल्याने भाजपाला महाराष्ट्रातील सत्ता गमवावी लागली. याला जेमतेम महिना-दिड महिना उलटत नाही तोच झारखंडमध्ये भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनशी असलेली युती भाजपने अखेरच्या क्षणी तोडली यामुळे सलग दुसरे राज्य गमविण्याची वेळ भाजपावर आली. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने छत्तीसगड, मध्ये प्रदेश आणि राजस्थान ही तीन महत्त्वाची राज्य गमावली होती. यानंतर लोकसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवले. पण या निवडणुकीनंतर लगेचच झालेल्या महाराष्ट्र व आता झारखंड विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. मित्र पक्षांना सांभाळून न घेण्याचे भाजपचे धोरण महाराष्ट्र व झारखंडमध्ये मारक ठरले.\nभाजपने २०१४ ला लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात ऐतिहासिक विजय मिळवला. यानंतर विजयरथावर स्वार झालेल्या भाजपने एकामागोमाग एक विविध राज्यांमध्ये विजय मिळवला. २०१४ ला भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएची फक्त ७ राज्यात सत्ता होती. २०१४ ला महाराष्ट्र आणि हरियाणात भाजपने सत्ता स्थापन केली. २०१७ ला देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशातही भगवा फडकला. २०१८ येईपर्यंत २१ राज्यात भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता होती. पण डिसेंबर २०१९ येईपर्यंत हा आकडा १५ वर आला आहे. गेल्या एका वर्षातच भाजपने ४ राज्य गमावले आहेत. झारखंड हे पाचवे राज्य ठरले आहे. याला अनेक कारणे व भाजपाचे वजाबाकीचे राजकारण कारणीभुत आहे. केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास शिखरावर होता. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली. मात्र गेली पाच वर्ष मित्रपक्ष असलेल्या सेनेला दुय्यम वागणूक दिल्यानंतर निवडणुकीतही पाडापाडीचे राजकारण करत भाजपाने सेनेच्या विरोधात बंडखोर उमेदवार उभे केले. निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. पण शिवसेनेने भाजपाला धडा शिकविण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्याने भाजपला सत्तेपासून दूर रहावे लागले. हरियाणातही भाजपला उपमुख्यमंत्रिपद देऊन मित्रपक्षाला सोबत घ्यावे लागले. आता झारखंडमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष तर ठरला आहे. पण जेएमएमला काँग्रेसचीही साथ आहे.\nसध्या देशात भाजपविरोधी वातावरण तयार होत असताना झारखंड निकालाकडे सर्वांच लक्ष लागून होते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. झारखंडमधील ८१ जागांसाठीच्या प्रचारात सत्ताधारी भाजप विरुद्ध झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीत सरळ सामना झाला. एकूण पाच टप्प्यात मतदान झाले. मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपला धक्का बसेल असा अंदाज वर्तवला होता. तो पुर्णपणे खरा ठरला. महाराष्ट्रातील निवडणुकांदरम्यान भाजपाने स्थानिक मुद्यांऐवजी नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी, ३७० कलम अशा राष्ट्रीय मुद्दयांना अति महत्त्व दिले होते. हिच चुक झारखंडमध्येही केली. राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी केवळ ठराविक मुद्द्यांवर भर दिला. स्थानिक प्रश्नांची चर्चाही केली नाही. दुसरीकडे महाआघाडीने स्थानिक मुद्दे आणि आदिवासी हितांच्या मुद्द्यांना प्राधान्य दिले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला आणि भाजपला फटका बसला. संघटनात्मक व प्रचाराच्या पातळीवर भाजपने केलेल्या अनेक चुका या पराभवास कारणीभूत ठरल्या. मित्र पक्षांना सांभाळून न घेण्याचे भाजपचे धोरण झारखंडमध्ये मारक ठरले. ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनशी असलेल्या युतीवर वेळीच निर्णय न झाल्याने एकूणच प्रचारावर परिणाम झाला. याउलट विरोधकांनी वेळीच एकत्र येऊन समजुतीने जागावाटप करून भाजपला टक्कर दिली. झारखंड विधानसभा निवडणुकीत २८ जागा आदिवासींसाठी आरक्षित आहेत. महाआघाडीने आदिवासी समजाचे हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. तर, भाजपने बिगर आदिवासी असलेले रघुवर दास यांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले. त्यामुळे आदिवासी मते भाजपऐवजी आघाडीकडे वळली.\nमित्रपक्षांवर कुरघोडी करण्याची किंमत\nगत पंचवार्षिकला भाजपाने झारखंड युनियनसोबत युती केली होती. तसेच, पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षालाही सोबत घेतले होते. त्यावेळी भाजपला ३७, आजसूला ५ जागा मिळाल्या होत्या. मात्र, यावेळी भाजपने विरोधकांचे सहा आमदार फोडून आपल्याकडे घेतले. त्यांना उमेदवारी देण्याच्या प्रयत्नात मतभेद होऊन युती तुटली. मागील निवडणुकीत भाजपने विकासाचे आश्वासन दिले होते. पाच वर्षे सत्ता राबवल्यानंतर आताच्या निवडणुकीतही त्यांनी झारखंड मागास असल्याचा मुद्दा उपस्थित केला. साहजिकच, पाच वर्षांत तुम्ही काय केले, असा प्रश्न उपस्थित झाला. भाजपसाठी हा सेल्फ गोल ठरला. जंगल परिसरातील भूसंपादन हा झारखंडमध्ये संवेदनशील मुद्दा आहे. २०१६ मध्ये भाजप सरकारनं काश्तकरी कायद्यात बदल केला आणि २०१७ मध्ये भूसंपादनाचे नियम शिथील केले. या निर्णयामुळे दक्षिण झारखंडच्या आदिवासी बहुल भागातील जनमत सरकारविरोधात गेले. आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, हे आदिवासी मतदारांना खटकले. हरियाणा आणि महाराष्ट्रातील निवडणुकीवरून भाजपने बोध घेतला नाही. नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा उठवण्यात स्थानिक नेतृत्वाला अपयश आले. झारखंडमध्ये भाजपला बंडाचाही मोठा फटका बसला. खुद्द मुख्यमंत्री रघुवर दास यांच्याच विरोधात बंड करून सरकारमधील एक मंत्री सरयू राय यांनी निवडणूक लढवली. राय यांनी भाजपविरोधात प्रचार केला. त्यांच्याबरोबर बडकुवार गागराई, महेश सिंह, दुष्यंत पटेल, अमित यादव यांच्यासह २० नेत्यांनी बंडखोरी केली. भाजपच्या सत्तेला धक्का देण्यात त्यांचाही हातभार लागला. एकापाठोपाठ एक राज्य हातातून जात असल्याने भाजपाला मोठा फटका बसला. भाजपाचे केंद्रीय पातळीवरचे राजकारण वेगळे व राज्या-राज्यातील स्थानिक राजकारण वेगळे, हे भाजपा अद्यापही समजून घेण्यास तयार नाही. तसेच मित्रपक्षांवरील कुरघोडी करण्याची किंमतही भाजपाला चुकवावी लागत आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nअयोध्येतील राममंदिर व मशिदीचा वाद सोडविण्याची शेवटची संधी\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-tax-rate-cut-is-one-among-the-many-things-we-are-thinking-fm-nirmala-sitharaman-1825414.html", "date_download": "2021-01-28T12:43:00Z", "digest": "sha1:C7VA3SQO7ZJA67A3RXYWXP6BJDA65KHP", "length": 26536, "nlines": 294, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Tax rate cut is one among the many things we are thinking FM Nirmala Sitharaman, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nHTLS 2019 : अर्थव्यवस्थेला उभारीसाठी करदरात कपातीचाही विचार - निर्मला सीतारामन\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nदेशातील प्रत्येक व्यक्तीचा विचार केल्यास सरकारचे व्हिजन बहुआयामी आहे. यामध्ये प्रत्येक कुटुंबाचे स्वतःचे घर असावे, प्रत्येक घरात शौचालय असावे, देशातील प्रत्येक नागरिक तंदुरुस्त असावा या सर्वाचा अंतर्भाव होतो. याच व्हिजनला प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकारसमोर एक ढोबळ चित्र तयार असून, त्यासाठी १०० लाख कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी नवी दिल्लीत सांगितले. हिंदुस्थान टाइम्स लीडरशीप समिट २०१९ मध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी हिंदुस्थान टाइम्सचे मुख्य संपादक आर. सुकुमार यांनी त्यांची मुलाखत घेतली. याच मुलाखतीमध्ये त्यांनी देशाची अर्थव्यवस्था, जीएसटी, प्रत्यक्ष कर, सामान्यांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न या सर्व मुद्द्यांवर सविस्तर उत्तरे दिली.\nस्टॅच्यू ऑफ युनिटीने स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला या बाबतीत टाकले मागे\nनिर्मला सीतारामन म्हणाल्या, देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यासाठी ज्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर विचार केला जातो आहे. त्यापैकी करदरात कपात हा एक मुद्दा आहे. आमचे सरकार कर पद्धती जास्तीत जास्त सुटसुटीत कशी होईल, याकडे अधिक लक्ष देत आहे. त्याचवेळी कर निश्चिती आणि कर भरताना कोणत्याही नागरिकाला त्रास होणार नाही, यादृष्टीने आम्ही पावले टाकली आहे. त्यासाठी व्यवस्था अधिक सक्षम करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.\nजीएसटी हा एक चांगला कायदा असून, भारतासारख्या मोठ्या देशासाठी हा कायदा अत्यंत आवश्यक असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, मूळात जीएसटीची निर्मिती आणि अंमलबजावणी केली गेली त्यावेळी जी व्यवस्था तयार झाली होती. त्यामध्ये पुढे जीएसटीचे टप्पे आणि कर कमी केल्याने मोठा बदल झाला. जीएसटी कमी करीत नेल्यामुळे मूळ रचनेलाच धक्का बसला. पण यातूनही मार्ग काढला जाऊ शकतो. जीएसटी आकारणीमध्ये अधिक नेमकेपणा कसा येईल, यासाठी सरकार प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.\nअनैतिक संबंधांच्या संशयावरून सासऱ्याचा सूनेवर आणि पत्नीवर चाकूने हल्ला\nजीएसटी लागू करताना जो अधिभार जमा होईल, तो राज्य सरकारांना १४ टक्के भरपाई म्हणून दिला जाईल, असे निश्चित करण्यात आले होते. पण गेल्या जीएसटी वसुलीमध्ये आवश्यक अधिभार जमा झाला नाही. त्यामुळेच राज्य सरकारांना १४ टक्के भरपाई दिली गेली नाही. पण याआधी त्यांना अशा स्वरुपाची भरपाई देण्यात आली होती, असेही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nHTLS 2019 : 'अर्थव्यवस्थेत सुधारणेला आणखी १८ ते २० महिने लागतील'\nमोबाइल महागले, जीएसटीत मोठी वाढ\nअर्थमंत्र्यांच्या घोषणांनंतर मुंबई शेअर बाजारात उसळी\nगुड न्यूजः इलेक्ट्रिक वाहनं होणार स्वस्त, जीएसटीत कपात\nGST चा फायदा ग्राहकांना न दिल्यास कंपन्यांना १० टक्के दंड\nHTLS 2019 : अर्थव्यवस्थेला उभारीसाठी करदरात कपातीचाही विचार - निर्मला सीतारामन\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nइरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन\nदेशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/matadan-karnyapurvi-early-indians-vacha", "date_download": "2021-01-28T12:09:47Z", "digest": "sha1:S5I6YY7IPPCXMH2WUKLYETFLLF555XSF", "length": 16178, "nlines": 78, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मतदान करण्यापूर्वी टोनी जोसेफ यांचे ‘अरली इंडियन्स’ वाचा - द वायर मराठी", "raw_content": "\nमतदान करण्यापूर्वी टोनी जोसेफ यांचे ‘अरली इंडियन्स’ वाचा\nउजवे हिंदुत्ववादी तुम्हाला ज्या गोष्टींवर विश्वास ठेवायला सांगतात त्या कशा चुकीच्या आहेत हे टोनी जोसेफ यांचे ‘अरली इंडियन्स’ अतिशय चांगल्या प्रकारे, पुराव्यानिशी मांडते.\nटोनी जोसेफ यांच्या डिसेंबर २०१८ मध्ये प्रकाशित झालेल्याअरली इंडियन्सया पुस्तकाबद्दल खरे तर मी जरा उशीराच लिहीत आहे. संपूर्ण देशाच्या पातळीवर इतके महत्त्वाचे असणारे पुस्तक क्वचितच प्रकाशित होते. थोडाफार उशीर मी जाणूनबुजूनच केला आणि आता, लोकसभेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या असताना खरोखरच हीच त्याबद्दल बोलण्यासाठीची सर्वात योग्य वेळ आहे. हा संदर्भ विचारात घेतला तर अरली इंडियन्स हे केवळ वाचून विसरून जावे असे पुस्तक नाही. १९ मेला शेवटचे मतदान होण्यापूर्वीच्या येत्या काही दिवसात हे पुस्तक वाचा, समजून घ्या, त्यावर चर्चा करा, इतरांना त्याबद्दल सांगा आणि त्यामध्ये जे काही लिहिले आहेते पसरवा यासाठी सर्व भारतीयांना घातलेली ती साद आहे.\nगेल्या अनेक वर्षांमध्ये टोनी जोसेफ यांच्या लेखांमधून मला त्यांची ओळख आहे. द हिंदू मध्ये लिहिलेल्या हडप्पा संस्कृतीच्या रचेत्यांचे मूळ किंवा आर्यांचे भारतातील स्थलांतर यासारख्या विषयांना हात घालणाऱ्या लेखमालिका तर मला अगदी चांगल्या आठवतात. अरली इंडियन्स वाचल्यानंतर मी त्यांची पार्श्वभूमी काय याचा गूगलवर शोध घेतला आणि ते एखादे शास्त्रज्ञ किंवा विचारवंत नाहीत तर दीर्घकाळ पत्रकार आणि वर्तमानपत्राचे संपादक म्हणून काम करत आहेत हे वाचून मला आश्चर्य वाटले. लोकसंख्या जनुकशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र आणि भाषाशास्त्र यासारख्या विषयांबाबतची बहुसंख्य पुस्तके बहुधा शैक्षणिक संस्थांमधील विद्वानांनी लिहिलेली असतात.\nत्यानंतर काही दिवसांनंतर, एका संभाषणाच्या वेळी जोसेफ यांनी मला सांगितले की त्यांना बराच काळ या विषयामध्ये रुची आहे. अरली इंडियन्स हे पुस्तक म्हणजे अनेक वर्षे या क्षेत्रामध्ये केलेले संशोधन, वाचन तसेच वरिष्ठ संशोधकांशी होणाऱ्या चर्चा व संवाद यांचे फलित आहे. त्यांच्या लिखाणाची गुणवत्ता आणि स्पष्टता यातून ते सहज दिसून येते. जोसेफ मान्य करतात की पुस्तकामध्ये आजच्या तारखेला जे शास्त्रीय ज्ञान आहे तेच सादर केले आहे आणि जसजसे आणखी शोध लागतील तसतसे आपली या विषयाच्या बाबतीतली समज आणखी विकसित होत जाईल. मात्र या पुस्तकाने भारतीय इतिहासाच्या लिखाणाबाबत एक पाया रचला आहे – असा पाया जो पुढची कित्येक वर्षे बदलण्याची फारशी शक्यता नाही.\nवस्तुतः, हे पुस्तक भारतीय इतिहासाच्या संदर्भात अनन्यसाधारण आहे. कारण ते अगोदरच जे पुरातत्त्वशास्त्रीय आणि भाषाशास्त्रीय पुरावे उपलब्ध आहेत त्यांच्यामध्ये लोकसंख्या जनुकशास्त्रामधून मिळालेल्या, खरोखर निर्विवाद म्हणता येतील अशा पुराव्यांची भर टाकते, आणि ते सगळे एकमेकांमध्ये जोडले जातात. अरली इंडियन्स मध्ये उद्धृत केलेल्या लोकसंख्या जनुकशास्त्रातील अनेक गोष्टी अलिकडच्या, मागच्या दशकातल्याच आहेत. पुस्तकाच्या शेवटी, वाचकाला आपल्या इतिहासाबाबत अधिक चांगली समज निर्माण होते. त्यामधील अनेक महत्त्वाचे निष्कर्ष उजव्या मूलतत्त्ववाद्यांची विचारप्रणाली आणि समजुतींना सुरुंग लावतात.\nआधुनिक मानव ३००,००० वर्षांपूर्वी आफ्रिकेमध्ये निर्माण झाला आणि ६५,००० वर्षांपूर्वी भारतात पोहोचला. आजच्या बहुसंख्य भारतीयांचा – मग ते ब्राम्हण असोत, अन्य कोणत्या जातीचे असोत की आदिवासी असोत – आईच्या बाजूने येणारा (maternally derived) मायटोकॉन्ड्रियल डीएनए सारखा आहे. आणि तो बाकी जगापेक्षा मात्र बराच वेगळा आहे. अशा रितीने, जवळजवळ सर्व भारतीयांचा मातेकडून येणारा जनुकीय आधार केवळ सारखाच नाही तर अनन्यसाधारणही आहे.\nत्या तुलनेत आपले पित्याकडून येणारे वाय गुणसूत्र अधिक वैविध्यपूर्ण आहे आणि अलिकडच्या काळात आलेल्या स्थलांतरितांपर्यंत त्याचा माग काढता येतो. हे स्थलांतरित दूरवरच्या युरोपियन स्तेपपासून ते इराणमधील झाग्रोस पर्वत आणि भारताच्या पूर्वेकडील प्रदेशांमधूनही आले होते.\nहडप्पा संस्कृती ही युरोपियन स्तेपमधून आलेल्या ‘आर्यां’पेक्षा जुनी होती. ती स्थानिकरित्या विकसित झाली, पण त्याच्याही हजारो वर्षे आधी झाग्रोस पर्वताकडून आलेल्या स्थलांतरितांनी त्यांना शेतीचा विस्तार करण्यात मदत केली, जी या विकासासाठीची आवश्यक पूर्वअट होती. हडप्पा संस्कृतीतील लिपी अजूनही वाचता आलेली नाही, पण तिची मुळे इराणमधल्या प्रोटो-एलामाईट भाषेमध्ये असण्याची शक्यता आहे. हडप्पातील भाषा ही आजच्या दक्षिण भारतातील द्रविडी भाषांचेच सुरुवातीचे रूप असण्याची शक्यता आहे.\nसंस्कृतचे मूळ युरेशियन स्तेप मध्ये आहे. स्वतःला ‘आर्य’ म्हणवणाऱ्या इंडो-युरोपियन भाषा बोलणाऱ्या लोकांनी ती भारतात आणली आणि मग ती इथेच विकसित झाली.\nसगोत्र विवाह आणि जातीसंस्था या गोष्टी पशुपालक आर्य भारतात आल्यानंतर लगेच सुरू झाल्या नाहीत. वस्तुतः, शेकडो वर्षे सरमिसळ होत राहिली आणि सुमारे २,००० ते २,५०० वर्षांपूर्वी, बहुधा त्या काळातील राजकीय परिस्थितीच्या कारणाने ती बंद झाली.\nगोंधळ निर्माण करू शकतील असे अनेक मुद्दे असूनही इतकी स्पष्टता आणि वाचनीयता असणारे आणि आपल्या मुळांबद्दलच्या कथा रोमांचक बनवणारे सुरेख पुस्तक लिहिल्याबद्दल आपण जोसेफ यांचे आभार मानले पाहिजेत. बाकी काही नाही तरी किमान शास्त्रीय पुरावे किती रोचक असू शकतात हे जाणून घेण्यासाठी तरी प्रत्येक भारतीयाने हे पुस्तक वाचले पाहिजे. या पुस्तकातील उतारे विद्यार्थ्यांच्या शाळेच्या पुस्तकांमध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे.\nजय देसाई, मज्जाविकारतज्ञ आहेत\nअनुवाद – अनघा लेले\nसूर्यमालेच्या परीघाजवळ खगोलीय वस्तूंच्या अभावामुळे खगोलशास्त्रज्ञ कोड्यात\nसफाई कामाचे व्यवहार्य उपाय\n‘२०१४मध्ये हिंदू कट्टरतावाद्यांची तक्रार नव्हती’\nलैंगिक अत्याचाराच्या हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती\nटिक टॉकने अखेर गाशा गुंडाळला\n१ फेब्रुवारीचा संसदेवरचा मोर्चा स्थगित\nपंतप्रधान शेतकरी आंदोलनातील खुणांचा अर्थ लावू शकतील\nभारत ते इंडिया एक ट्रॅक्टर परेड\nकोविडमध्ये दिसलेली असमानता दूर करण्याची बजेटला संधी\nअयोध्येत तिरंगा फडकवत मशिदीचे काम सुरू\nसरन्यायाधीश बोबडे आणि शेतकरी संघटना\n‘हिंसाचार समाजकंटकांकडून, आमचे कार्यकर्ते नव्हते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/sports/story-ipl-2019-csk-vs-mi-mumbai-indians-hardik-pandya-issues-warning-ahead-of-ipl-final-1808953.html", "date_download": "2021-01-28T12:19:15Z", "digest": "sha1:3G73WB34DQFO2ZZRGNZ62NN7SDLMDEGV", "length": 24472, "nlines": 297, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "IPL 2019 csk vs mi mumbai indians hardik pandya issues warning ahead of ipl final , Sports Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nIPL : धोनीच्या किंग्जविरुद्धच्या लढाईपूर्वी पांड्याचा ट्विटर स्ट्रोक\nHT टीम, नवी दिल्ली\nमुंबई इंडियन्सचा अष्टपैलू हार्दिक पांड्याने ट्विटच्या माध्यमातून धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला सावधानतेचा इशारा दिला आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ चौथ्यांदा आयपीएल चषक उंचावण्याच्या इराद्याने रविवारी मैदानात उतरणार आहेत.\nशुक्रवारी विशाखापट्टणमच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला 6 विकेट्सने नमवत चेन्नईने अंतिम फेरी गाठली. चेन्नईचे फायनल तिकीट पक्के झाल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्विटच्या माध्यमातून धोनीच्या किंग्जविरुद्ध लढण्यास सज्ज असल्याचे ट्विट पांड्याने केलं.\nहार्दिक पांड्याने एक फोटो शेअर करत रॉयल लढाईसाठी तयार आहे, असे ट्विट केले आहे. मुंबई इंडियन्सला अंतिम सामन्यापर्यंत पोहचवण्यामध्ये पांड्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्याने यंदाच्या हंगामात 393 धावा केल्या आहेत. एवढेच नाही तर फलंदाजीसोबत गोलंदाजीमध्येही त्याने सुरेख कामगिरी नोंदवली आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यात त्याचे नावे 14 विकेट्स आहेत.\nविश्वचषकापूर्वी बार्मी आर्मीचा वॉर्नरला बाऊन्सर\nमुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रविवारी हैदराबादच्या मैदानात आयपीएलच्या विजेतेपदासाठी लढत होणार आहे. दोन्ही संघांचा आयपीएलमधील इतिहास एकामेकांच्या तोडीस तोड देणारा आहे. यंदाची स्पर्धा जिंकून आयपीएलमध्ये सरस ठरण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरतील.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\nIPL मध्ये नेटकऱ्यांनी नोंदवला ट्विटचा अनोखा विक्रम\nवॉटसनसह चेन्नई ट्रॅकवरुन घसरली, मलिंगाच्या जीवावर मुंबईचा विजयी चौकार\nIPL 2019 CSKvMI : चक्क IIT च्या पेपरात धोनीसंदर्भातील प्रश्न\nVIDEO: धोनीचे 'चिल्लर पार्टी'सोबत सेलिब्रेशन\nVideo : बर्थडे बॉय पोलार्डने असा व्यक्त केला संताप\nIPL : धोनीच्या किंग्जविरुद्धच्या लढाईपूर्वी पांड्याचा ट्विटर स्ट्रोक\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\n'माझ्यासाठी कर्णधार कोहलीनं सर्वस्व पणाला लावले'\n पाकची माजी कर्णधार सना मीरचा क्रिकेटला अलविदा\nICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्थगित करा : बीसीसीआय\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.topchinasupplier.com/product/Chemicals-p441/", "date_download": "2021-01-28T12:56:20Z", "digest": "sha1:Q62U47UYQVMKG7HEXOKRVWXFXHYXP6HW", "length": 22509, "nlines": 320, "source_domain": "mr.topchinasupplier.com", "title": "चीन केमिकल्स, रसायने पुरवठा करणारे, टॉपसीनास्प्लायर.कॉम वर उत्पादक आणि घाऊक विक्रेते", "raw_content": "\nउत्पादने आणि पुरवठादार शोधा\nसोर्सिंग सोल्यूशन्स आणि सर्व्हिस\nआपली उत्पादने सानुकूलित करा\nसंबधित शोध: गार्डन आंगन सेट वॉटर फिल्टर पार्ट्स ऑटो मास्क मशीन औद्योगिक मुखवटा विकर गार्डन अंगरखा सेट जेवणाचे सेट विकर मैदानी सोफा डबल स्विंग चेअर मैदानी स्विंग चेअर वॉटरप्रूफ अ‍ॅडेसिव्ह प्लास्टर अंगण स्विंग खुर्ची मुखवटा उपचार इलेक्ट्रिक अर्थ वायर हात जनरेटर 3 एम एन 95 मुखवटा मसाज रोलर मशीन LV कोळसा खाण उपकरणे etsy चेहरा मुखवटे ऑटोमोबाईल मोटर एलईडी मेटल डिटेक्टर रस्सी स्विंग निळा प्रचार बॉल पेन स्टेनलेस बाष्पीभवन एअर ग्रिल\nवाहन, मोटारसायकलचे भाग आणि Accessक्सेसरीज\nबॅग, प्रकरणे आणि बॉक्स\nऔद्योगिक उपकरणे आणि घटक\nहलका उद्योग आणि रोजचा वापर\nउत्पादन व प्रक्रिया यंत्रणा\nधातु विज्ञान, खनिज व ऊर्जा\nस्पोर्टिंग वस्तू व मनोरंजन\nरसायने उत्पादक आणि पुरवठादार\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / किलो\nमि. मागणी: 10 किलो\nश्रेणी मानक: औद्योगिक ग्रेड\nशेडोंग गॅलन लिब कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / किलो\nमि. मागणी: 10 किलो\nशेडोंग गॅलन लिब कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / किलो\nमि. मागणी: 2 किलो\nशेडोंग गॅलन लिब कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1000 तुकडा\nक़िंगदाओ हैक्सिन स्टील अँड प्लास्टिक उत्पादने कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / मीटर\nमि. मागणी: एक्सएनयूएमएक्स मीटर\nक्षमता: वाळू आणि ग्रिट ब्लास्टिंगसाठी रबर रबरी नळी\nक़िंगदाओ डेव्हिड टेक्नॉलॉजी कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 100 तुकडा\nझोंगडे (बीजिंग) मशिनरी उपकरण कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1000 तुकडा\nझोंगडे (बीजिंग) मशिनरी उपकरण कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1000 तुकडा\nअर्ज: वैद्यकीय, घरगुती, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोटिव्ह, कृषी\nझोंगडे (बीजिंग) मशिनरी उपकरण कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1000 तुकडा\nक़िंगदाओ हैक्सिन स्टील अँड प्लास्टिक उत्पादने कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1000 तुकडा\nक़िंगदाओ हैक्सिन स्टील अँड प्लास्टिक उत्पादने कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1000 तुकडा\nक़िंगदाओ हैक्सिन स्टील अँड प्लास्टिक उत्पादने कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1 तुकडा\nशेपिंग मोड: इंजेक्शन मोल्ड\nपृष्ठभाग समाप्त प्रक्रिया: पॉलिशिंग\nमूस पोकळी: एकल पोकळी\nताईझो डोरिया प्लास्टिक उपकरणे, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / मीटर\nमि. मागणी: एक्सएनयूएमएक्स मीटर\nक्षमता: रबर तेलाची नळी\nहांग्जो हायकुओ रबर आणि प्लास्टिक उत्पादने कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / सेट\nमि. मागणी: 200 सेट\nहांग्जो हायकुओ रबर आणि प्लास्टिक उत्पादने कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / मीटर\nमि. मागणी: एक्सएनयूएमएक्स मीटर\nप्रकारः एन / ए\nजलशोषण: एन / ए\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / मीटर\nमि. मागणी: एक्सएनयूएमएक्स मीटर\nप्रकारः थर्मोसेटिंग प्लास्टिकचे पाईप\nजलशोषण: एन / ए\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1 तुकडा\nक़िंगदाओ डेव्हिड टेक्नॉलॉजी कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / मीटर\nमि. मागणी: एक्सएनयूएमएक्स मीटर\nक़िंगदाओ डेव्हिड टेक्नॉलॉजी कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडे\nमि. मागणी: 500 तुकडे\nवाहतूक संकुल: आरडीसी पॅकिंग\nरेडिंग औद्योगिक झिमेन कॉर्प लि\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 100 तुकडा\nझेजियांग ग्रीन पॉवर मशीनरी इन्कॉर्पोरेटेड कंपनी, लि.\nहोम कॅज्युअल आंगन फर्निचर आउटडोअर हँगिंग चेअर रतन रॉकिंग रॉकिंग स्विंग चेअर\nघाऊक Antiन्टी कोल्ड ब्लॅक कॉटन पुन्हा वापरण्यायोग्य डस्ट फेस मास्क\nलिव्हिंग रूम फर्निचर स्विंग अंडी चेअर आउटडोअर फर्निचर\nगार्डन फर्निचर अंडी आकार हॅमॉक गार्डन स्विंग चेअर अल्फा\nमैदानी दोरी मैदानी जेवणाची खुर्ची दोरी फर्निचर\nआपल्याला देखील यात रस असू शकेल\nअंगण स्विंग खुर्चीविकर गार्डन अंगरखा सेटऔद्योगिक मुखवटामैदानी सोफाघाऊक स्विंग सेटअंगण स्विंग सेटमैदानी सोफाइनडोअर स्विंग्सजेवणाचे सेट विकरवॉटर प्युरिफायरअंगठी स्विंगस्टील स्विंगअंगण स्विंग खुर्चीअंगण स्विंग सेटकेएनएक्सएनएक्सएक्समुले अंगठी स्विंगffp2 KN95स्टील स्विंगकोरोनाविषाणू मास्कजेवणाचे सेट विकर\nआपल्याला पाहिजे ते सापडले नाही\nअचूक चिनी पुरवठादार शोधण्यासाठी अचूक विनंत्या पोस्ट करा.\nबाजारात काय नवीन आणि लोकप्रिय आहे यावर अद्यतनित रहा.\nआपण कदाचित करू शकता\nचीन कस्टम 100% पॉलिस्टर स्पोर्ट्स हेडवेअर\nचायना इयर लूपसह चीन होल्सेबल एफडीए सीई सेन्टी Antiन्टी व्हायरस व्हाइट रीयूजेबल ना 95 मास्क\nचायना फॅक्टरी सप्लाइ मॉडरेन फुरसती लोकप्रिय गार्डन Alल्युमिनियम फ्रेम हॉटेल आउटडोर सोफा सेट टीकसह\nआधुनिक संभाषण समकालीन कॉफी फर्निचर बाहेरील खुर्च्या\nचीन घाऊक गार्डन फर्निचर आउटडोअर दोरी फर्निचर जेवणाचे सेट हॉटेल अल्युमिनियम टेबल खुर्च्या सेट पी\nआउटडोअर फर्निचर चीन 2 व्यक्ती विकर रतन हँगिंग स्विंग चेअर\nउशी सह आधुनिक मैदानी फर्निचर रतन लेदर सोफा\nबेडरूममध्ये विक्रीसाठी हॉटेल सीलिंग गार्डन स्विंग स्वस्त हँगिंग खुर्ची\nकृत्रिम ग्रेफाइट आणि अ‍ॅक्टिव्ह कार्बन (116)\nरासायनिक सहाय्यक आणि उत्प्रेरक (2149)\nरासायनिक उपकरणे आणि यंत्रसामग्री (0)\nआवश्यक तेले, बाल्सम आणि ललित रसायने (68)\nस्फोटक आणि ज्वालाग्राही (7)\nफ्लक्स आणि गर्भवती (3)\nघरगुती प्लास्टिक उत्पादने (119)\nनवीन प्रकारचे रासायनिक साहित्य (286)\nपेंट आणि कोटिंग (3187)\nछायाचित्रण व संवेदनशील उत्पादन (4)\nरंगद्रव्य आणि रंग (1278)\nप्लास्टिक आणि पॉलिमर (3545)\nरोझिन आणि फॉरेस्ट केमिकल (0)\nरबर आणि रबर उत्पादने (6398)\nसिलिकॉन आणि सिलिकॉन उत्पादने (292)\nसाउंडलेस क्रॅकिंग एजंट (60)\nमेण आणि चरबी (37)\nहॉट उत्पादने चीन उत्पादने चीन उत्पादक / पुरवठादार चीन घाऊक उत्पादन निर्देशांक\nअटी व शर्ती घोषणापत्र गोपनीयता धोरण\nकॉपीराइट -2008 २००-2021-२०१० टॉपचेनास्प्लीयर डॉट कॉम सर्व हक्क राखीव आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://sajagtimes.com/tag/mohit-shakale/", "date_download": "2021-01-28T12:16:56Z", "digest": "sha1:SN3WDR7TV6XNCGVC67G4TIFOFBRWWWII", "length": 14174, "nlines": 133, "source_domain": "sajagtimes.com", "title": "Warning: \"continue\" targeting switch is equivalent to \"break\". Did you mean to use \"continue 2\"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2758", "raw_content": "\nमुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nजुन्नर तालुक्यातील सिंचनाची कामे लागणार मार्गी, सिंचन भवन बैठकीत झाली चर्चा\nजुन्नर तालुक्यातील सिंचनाची कामे लागणार मार्गी, सिंचन भवन बैठकीत झाली चर्चा\nजुन्नर तालुक्यातील सिंचनाची कामे लागणार मार्गी, सिंचन भवन बैठकीत झाली चर्चा\nसजग वेब टीम, पुणे\nपुणे (दि.१७) | सिंचन भवन पुणे येथे सोमवार (दि.१७) जुन्नर तालुक्यातील सिंचनाच्या प्रकल्पांसंबंधी आणि विविध प्रश्नांसंबंधी महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जुन्नर चे आमदार अतुल बेनके, जि.प.सदस्य पांडुरंग पवार, मोहित ढमाले, अशोक घोडके हे लोकप्रतिनिधीही उपस्थित होते.\nजुन्नर तालुक्यातील चिल्हेवाडी पाईपलाईन प्रकल्प, बुडीत बंधारे, के टी बंधारे, वितरीका साफसफाई व दुरूस्ती, कालवा पोटचाऱ्या पूर्ण करणे, प्रकल्पबाधितांचे प्रश्न या संबंधित अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.\nयामध्ये खालील विषयांवर महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली.\n– पिंपळगाव जोगा कालव्याची दुरूस्ती त्याचबरोबर शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पुल बांधणे, कालव्याच्या वितरीका व लघु वितरीका, नवीन आऊट लेट काढणे\n– बेल्हे येथील प्रस्तावित एस्केप काम CR गेट चे काम त्वरीत सुरु करण्याबाबत कार्यकारी संचालक विलास राजपुत यांनी आजच्या बैठकीत मान्यता दिली.\n– नवीन पाणी परवान्याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन पूर्व भागातील शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याबाबतचा निर्णय घेण्यात आला.\n– चिल्हेवाडी पाईप लाईनच्या आराखडा व लाभक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होण्यासाठी सुचविण्यात आलेले सकारात्मक बदल मान्य केलेले आहेत. याबाबत काही तांत्रिकदृष्ट्या अडचणींवर मार्ग काढण्याबाबतची चर्चा आजच्या बैठकीत करण्यात आली.\n– पिंपळगाव जोगा कालवा व चिल्हेवाडी पाईप लाईन यांचे प्रलंबित भूसंपादनचे पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांना अदा करण्याबाबतचा कृती आराखडा बैठकीत तयार करण्यात आला.\n– कुकडी डावा कालव्याच्या गळती थांबविणे, दुरुस्ती करणे, झाडे झुडपे काढणे, दळणवळणाला सोईकरता काही ठिकाणी पुल बांधणे CR गेट स्थापन करणे या सर्व बाबींना मान्यता देण्यात आल्या.\n– लोकसहभागातून मनरेगा योजनेची जोड घेऊन संपूर्ण कालव्याच्या दुतर्फा सुशोभिकरण करण्याबाबत आराखडा तयार करण्याचे ठरले.\n– माणिकडोह धरणातील ८ पैकी ३ बुडीत बंधाऱ्यांच्याबाबत प्राधान्याने तांत्रिक मान्यता घेऊन शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये चावंड, जळवंडी व अंजनावळे या बंधाऱ्यांचे प्रस्ताव प्राधान्याने घेण्यात येणार आहेत.\n– रामजेवाडीच्या आऊट लेट च्या कामासाठी व निरगुडे, बेलसर कोल्हापूर पद्धती बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी आमदार अतुल बेनके यांनी रु ६० लक्ष रु. निधी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे.\n– ओतूर येथील वाघदरा लघु पाटबंधारे तलावाच्या दुरुस्ती चा प्रस्ताव लवकरच तयार करण्यात येणार आहे\nआजच्या बैठकीमुळे तालुक्यातील सिंचनाच्या कामांना गती मिळणार असून,\nजुन्नर तालुक्यातील सिंचनाची कामे वेगाने पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहू असे आमदार अतुल बेनके यांनी या बैठकीबाबत बोलताना सांगितले आहे.\nया बैठकीला कार्यकारी संचालक विलास राजपूत, अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, संभाजी माने , कुकडी कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर, सुचिता डुंबरे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यातील प्रदीप पिंगट, सुरेश तिकोणे आदी मान्यवरही या बैठकिला उपस्थित होते.\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब November 11, 2020\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील November 11, 2020\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके November 11, 2020\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके November 2, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ipl2020-news/ms-dhoni-first-ever-cricketer-to-play-200-matches-in-ipl-rohit-sharma-suresh-raina-virat-kohli-shikhar-dhawan-csk-vs-rr-vjb-91-2305926/", "date_download": "2021-01-28T11:41:31Z", "digest": "sha1:3TC5V23FV3VYWPQAPN33HGP5TRWCPAVE", "length": 14071, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ms dhoni first ever cricketer to play 200 matches in ipl rohit sharma suresh raina virat kohli shikhar dhawan csk vs rr | IPL 2020 CSK vs RR: ‘कॅप्टन कूल’ धोनीचं ऐतिहासिक द्विशतक! | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nIPL 2020 CSK vs RR: ‘कॅप्टन कूल’ धोनीचं ऐतिहासिक द्विशतक\nIPL 2020 CSK vs RR: ‘कॅप्टन कूल’ धोनीचं ऐतिहासिक द्विशतक\nधोनीने केला कोणालाही न जमलेला पराक्रम\nचेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांची IPL 2020मधील गुणतालिकेतील स्थिती फारशी वेगळी नाही. दोन्ही संघ केवळ ३ विजयांसह ६ गुण कमावून सातव्या आणि आठव्या स्थानी आहेत. त्यामुळे बाद फेरीचे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघांना विजय अत्यावश्यकच आहे. सध्या तरी चेन्नई आणि राजस्थान या संघांना अपेक्षांची पूर्तता करण्यात अपयश आलेले आहे. राजस्थानच्या संघाने सुरूवात खूप चांगली केली होती, पण दोन-सामन्यांनंतर त्यांची गाडी रूळावरून घसरली. चेन्नईच्या संघाच्या कामगिरीतही फारसा फरक नाही. पण या सामन्यात CSKच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे महेंद्रसिंग धोनीने रचलेला इतिहास…\nया सामन्यात नाणेफेकीसाठी आलेल्या कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानविरूद्धचा हा सामना महेंद्रसिंग धोनीचा IPL स्पर्धेतील २००वा सामना ठरला. IPL स्पर्धेत २०० सामने खेळण्याचा इतिहास धोनीने रचला. या आधी कोणत्याही खेळाडूला हा पराक्रम करणं शक्य झालं नव्हतं. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर १९७ सामन्यांसह मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आहे तर तिसऱ्या क्रमांकावर १९३ सामन्यांसह सुरेश रैना आहे.\nसध्या सातव्या आणि आठव्या क्रमांकांवर असलेल्या दोन्ही संघांना बाद फेरीची वाट खडतर आहे. त्यातच अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो दुखापतीमुळे काही दिवस खेळू शकणार नसल्यामुळे चेन्नईच्या चिंतेत भर पडली आहे. धोनीच्या नेतृत्वक्षमतेच्या बळावर CSKने सनरायजर्स हैदराबादला नमवल्यानंतर चेन्नईची गाडी रुळावर येईल अशी अपेक्षा होती. परंतु ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा फटका दिल्लीविरुद्ध त्यांना बसला. राजस्थानलाही रंगतदार सामन्यांत दडपण हाताळणे कठीण जाताना दिसते आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nना रोहित ना विराट…. असा आहे इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा IPL संघ\nVideo: पाचव्या IPL विजेतेपदानंतर रोहित काय म्हणाला\nरोहित, विराटला स्थान नाही; इरफानच्या संघाचा पोलार्ड कर्णधार\n“सूर्यकुमार, तुझी लाज वाटते…”; ‘त्या’ प्रकारानंतर क्रिकेटपटूवर जोरदार टीका\nमॅक्सवेल १० कोटींचा ‘चिअरलीडर’ तर डेल स्टेन ‘देशी कट्टा’\n'म्हणूनच मी राज कुंद्राशी लग्न केले', शिल्पा शेट्टीने शेअर केला व्हिडीओ\nअस्सल सौंदर्याला परंपरेचा साज; अभिनेत्रींनी जपलेला हळवा 'खण'\nराज कपूर यांच्या वडिलोपार्जित हवेलीची विक्री नाही; हवेली मालकाने दिला नकार\n कॅमेरासमोरच राखीने फाडले अभिनवचे अंतर्वस्त्र\n'हे' मराठमोळं कपल मालदीवमध्ये एन्जॉय करतय हनीमून, पाहा फोटो\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 IPL 2020: केदार जाधवच्या मुद्द्यावरून माजी भारतीय क्रिकेटपटू CSKवर भडकला, म्हणाला…\n2 IPL 2020: खुद्द जॉन्टी ऱ्होड्सने ‘या’ खेळाडूच्या फिल्डिंगचं केलं कौतुक\n3 IPL 2020: दिल्लीसाठी खुशखबर बदली खेळाडू म्हणून ‘हा’ गोलंदाज संघात\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A", "date_download": "2021-01-28T11:52:49Z", "digest": "sha1:ZLGCGZF2N3XQYTXPU5GC6QAGHCWBKNFS", "length": 17493, "nlines": 81, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मुंबईबाग आंदोलन मोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न - द वायर मराठी", "raw_content": "\nमुंबईबाग आंदोलन मोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न\nराज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आले असताना आणि आघाडीचा सीएएला विरोध असतानाही मुंबईबाग आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. राज्यात नेमके कोणाचे सरकार आहे\nहसीना या स्त्रियांच्या चळवळीत काम करतात. रविवारी पहाटे साडेचार वाजता हसीना मुंबईबागेतून घरी जाण्यासाठी बाहेर पडल्या. त्यांच्याबरोबर त्यांची टाटा समाजविज्ञान संस्थेत शिकणारी मैत्रीण होती. ओजस नावाचा एक तरुणही त्यांच्याबरोबर होता. ते सगळे मुंबईबाग येथे चाललेल्या आंदोलनातून घरी जाण्यासाठी पहाटे बाहेर पडले.\nत्यांनी ऑनलाईन कार बुक केली. कार आली, पण चालकाने त्या तिघांना घ्यायला नकार दिला. मग त्यांनी बाजूलाच असणाऱ्या एका टॅक्सीला त्यांनी हात केला आणि ते तिघेही बसले. तेव्हड्यात तिथे नागपाडा पोलीस आले. महिला पोलीसही त्यात होत्या. त्यांनी हसीनाआणि तिच्या मैत्रिणीला खाली उतरायला सांगितले. तेवढ्यात दोन पोलीस आंत बसले आणि ते ओजसला घेऊन गेले.\nमहिला पोलिसांनी त्या दोघींची चौकशी सुरु केली. कुठून आला. पालक कोण आहेत. कुठे राहता. आता कुठे जाणार. इथे दररोज येतका. तुमची ओळखपत्रे दाखवा. दमदाटी सुरु झाली. नन्तर बऱ्याच वेळाने त्या दोघींना जाऊ देण्यात आले.\nइकडे ओजसला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्याला सकाळी ८ वाजेपर्यंत तिथेच बसवून ठेवण्यात आले.\nमुंबईबागमध्ये असे दररोज सुरु आहे.\nनागरिकत्त्व सुधारणा कायदा (सीएए) संसदेमध्ये मंजूर झाल्यानंतर दिल्लीत जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. ते आंदोलन मोडून काढण्यासाठी दिल्ली पोलिसांनी विद्यापीठात, ग्रंथालयात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली. त्यानंतर शाहीन परिसरामध्ये महिला एकत्र आल्या आणि त्यांनी सीएएच्या विरोधामध्ये आंदोलन सुरु केले. हे आंदोलन शाहीनबाग म्हणून प्रसिद्ध झाले आहे. त्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मुंबईमध्ये नागपाडा परिसरात अरेबिया हॉटेल जवळ मोरलँड रस्त्यावर २६जानेवारीपासून महिलांनी आंदोलन सुरु केले. नव्याने तयार होणाऱ्या एका रस्त्यावर हे आंदोलन सुरु आहे. रस्त्याचे काम ४ महिन्यांपासून बंदच होते. हे आंदोलन मुंबईबाग म्हणून प्रसिद्ध झाले आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, भारतीय संविधानाच्या सरनाम्याचे फोटो आंदोलनात लावण्यात आले आहेत. इथे येणाऱ्या छोट्या मुलांसाठी फातिमा शेख–सावित्रीबाई फुले ग्रंथालय सुरु करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. अतिशय छोट्या मुला–मुलींपासून ते७६ वर्षांच्या आजीपर्यंत हजारो महिला या आंदोलनात दररोज सहभागी होतात.\nएका मुलीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, की वेळेप्रमाणे महिलांची संख्या बदलत जाते. किमान २०० ते कमाल २ हजार महिला इथे उपस्थित असतात. इथे विद्रोही गाणी गायली जातात. कविता म्हंटल्या जातात. घोषणा दिल्या जातात. अनेक संघटना, कार्यकर्ते येऊन पाठींबा देतात आणि मदत देऊन जातात. ती मुलगी म्हणाली, की हे आंदोलन अनेकजणांच्या डोळ्यात खुपू लागले आहे. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने आंदोलन संपविण्याचा प्रयत्न होत आहे. कधी कधी वाटते, की अजून इथे भाजपचेच सरकार आहे का\nगुड्डी श्यामला अलकाप्रसाद या मुंबईमधील अनेक सामाजिक कामांमध्ये सहभागी असणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. त्या मुंबईबागमध्ये सक्रीय आहेत. त्या म्हणाल्या, “३० जानेवारीला काही स्थानिक पुढाऱ्यांनी आंदोलन थांबविण्याचा निर्णय घेतला. पोलीस दोन गाड्याघेऊन आले आणि रस्ता मोकळा करा असे सांगू लागले, पण महिला आंदोलनावर ठाम होत्या. रात्री दोन हजार महिला आणि इतर कार्यकर्ते आले. मग पोलीस परत गेले पण तेंव्हापासून पोलीस कोणालाही बोलवून नेतात. भारतीय दंड संहितेचे कलम 149 ची नोटीस देतात. या आंदोलनामध्ये अनेक महिला पहिल्यांदाच घराबाहेर पडत आहेत. त्यांना या नोटीस मिळाल्या की त्या घाबरतात. तोचपोलिसांचा उद्देश आहे.”\nआंदोलन करणाऱ्या एका महिलेला एका केळी विकणाऱ्या माणसाने केळी आणून दिली, तर त्यालाही 149 ची नोटीस देण्यात आली. पाण्याची बाटली आणून देणाऱ्यांनाही अशी नोटीस देण्यात आली आहे. बेकायदेशीररीत्या जमणे यासाठी ही नोटीस देण्यात येते.\nगुड्डी यांना काही दिवसांपूर्वी नागपाडा पोलीस ठाण्यामध्ये बोलवून घेण्यात आले. ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी त्यांना विचारले, की तुम्हाला निधी कुठून येतो, तुम्हाला परदेशातून पैसे येतात आम्हाला माहित आहे. गुड्डी म्हणाल्या, की असे अनेकांना बोलवून चौकशी सुरु आहे.\nआंदोलन बेकायदेशीर आणि विनापरवाना सुरु असल्याच्या पोलिसांच्या आरोपावर गुड्डी म्हणाल्या, की महापालिकेमध्ये आणि पोलिसांकडे परवानगी मागणारा अर्ज पडून आहे. त्यावर त्यांनी अजूनही उत्तर दिलेले नाही.\nपोलिसांनी आंदोलनामध्ये येणाऱ्या प्रत्येकालाच आता नोटीस द्यायला सुरुवात केली आहे. नोटीस घेतली नाही, तर फोटो काढला जातो. बहुतेक सगळ्यांचेच नाव आणि फोन नंबर घेतले जात आहे. गेल्या आठवड्यामध्ये महापालिकेच्या तक्रारीवरून रस्त्याचे कामथांबविल्याचा गुन्हा आंदोलकांविरोधात दाखल करण्यात आला आहे. महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे.\nसायरा शेख या ताडदेव येथे राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. आपल्या घरचे काम करून त्या दररोज रात्री ११ वाजता मुंबईबागेमध्ये पोहोचतात. रात्रभर तिथे थांबतात आणि सकाळी ७ वाजता पुन्हा घरी जातात. आपल्या मुलानाही त्या घेऊन येतात. त्याम्हणाल्या, की पोलीस मधून मधून येतात आणि उठा म्हणतात. नोटीस देतात. अनेकांना चोकशीसाठी नेतात. ८ दिवसांपूर्वी असा प्रयत्न खूपवेळा झाला. आंदोलन संपविण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.\n‘द वायर’च्या प्रतिनिधी सुकन्या शांता यांनाही त्यांची माहिती देण्यासाठी पोलिसांनी सांगितले. माहिती दिली नाही म्हणून त्यांचे फोटो काढण्यात आले. सुकन्या यांनी नागपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांना संपर्क करण्याचा आणि त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.\nराज्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस–शिवसेना–कॉंग्रेस या तीन पक्षांचे सरकार सत्तेमध्ये आहे. या तीनही पक्षांचा सीएएला विरोध आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे जाहीर केले आहे. मात्र तरीही मुंबईबाग आंदोलन मोडून काढण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहे. हा प्रयत्न पोलीस स्वतःहून करीत आहेत, की त्यांच्यामागे अजून कोणाचा हात आहे\nट्रम्प यांना झोपडपट्‌टी दिसू नये म्हणून भिंत बांधली\nशाहीद आझमी हत्या – दहा वर्षांनंतरही कोणावरही गुन्हा सिद्ध नाही\n‘२०१४मध्ये हिंदू कट्टरतावाद्यांची तक्रार नव्हती’\nलैंगिक अत्याचाराच्या हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती\nटिक टॉकने अखेर गाशा गुंडाळला\n१ फेब्रुवारीचा संसदेवरचा मोर्चा स्थगित\nपंतप्रधान शेतकरी आंदोलनातील खुणांचा अर्थ लावू शकतील\nभारत ते इंडिया एक ट्रॅक्टर परेड\nकोविडमध्ये दिसलेली असमानता दूर करण्याची बजेटला संधी\nअयोध्येत तिरंगा फडकवत मशिदीचे काम सुरू\nसरन्यायाधीश बोबडे आणि शेतकरी संघटना\n‘हिंसाचार समाजकंटकांकडून, आमचे कार्यकर्ते नव्हते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/amazon-and-airtel-launch-amazon-prime-rs-89-mobile-plan-with-video-and-data-benefits/articleshow/80251641.cms", "date_download": "2021-01-28T12:09:07Z", "digest": "sha1:FEFWX3Y3QPMW6BANLDKFOYEXK4PA6IIL", "length": 15694, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n एअरटेल-अॅमेझॉन एकत्र, आता फक्त ८९ रुपयात अॅमेझॉन प्राईमची मजा\nदेशातील खासगी टेलिकॉम कंपनी एअरटेल आणि ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनने एकत्र येत मोबाइल-ओन्‍ली प्‍लान 'प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन' लाँ केला. याची सुरुवातीची किंमत केवळ ८९ रुपये आहे. जाणून घ्या डिटेल्स.\nमुंबईः अॅमेझॉनने आज ८९ रूपयांच्‍या सुरूवातीच्‍या स्वस्त किंमतीमध्‍ये मोबाइल-ओन्‍ली प्‍लान 'प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन' लाँ केला. भारत हा ग्राहकांना मोबाइल-ओन्‍ली प्राइम व्हिडिओ प्‍लान देणारा जगातील पहिला अॅमेझॉन प्राइम देश बनला आहे.\nवाचाः टेक्नोचा नवा स्मार्टफोन लाँच, ड्यूल सेल्फी सोबत ६४ मेगापिक्सल कॅमेरा, किंमतही कमी\nभारतातील प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन लाँच केले असून प्री-पेड पॅक्‍स असलेले सर्व एअरटेल ग्राहक त्‍यांच्‍या मोबाइल क्रमांकाचा वापर करत एअरटेल थँक्‍स अॅपमधून अॅमेझॉनमध्‍ये साइन इन करत ३० दिवस मोफत ट्रायलचा लाभ घेऊ शकतात. ३० दिवसांच्‍या मोफत ट्रायलनंतर एअरटेल ग्राहक ६ जीबी डेटासह २८ दिवसांचे प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन मिळवण्‍यासाठी ८९ रूपयांपासून सुरू होणा-या सुरूवातीच्‍या ऑफरमध्‍ये प्री-पेड रिचार्जच्‍या माध्‍यमातून प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचा आनंद घेणे सुरू ठेवू शकतात किंवा २८ दिवस वैधता असलेल्‍या २९९ रूपयांच्‍या पॅकची निवड करू शकतात. या पॅकमध्‍ये रोज १.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल्‍ससह प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचा समावेश आहे.\nवाचाः Telegram ची मोठी कमाल, ७२ तासांत अडीच कोटी नवीन युजर्स\nप्राइम व्हिडिओ मल्‍टी-युजर अॅक्‍सेस, स्‍मार्ट टीव्‍हीसोबत इतर डिवाईसेसमध्‍ये स्ट्रिमिंग आणि एचडी/यूएचडीमध्‍ये कन्‍टेन्‍ट पाहण्‍याचा आनंद, जाहिरात-मुक्‍त संगीत सारखे इतर प्राइम लाभ, Amazon.in वर मोफत वेगाने शिपिंग यांचा लाभ घेण्‍याची इच्‍छा असलेल्‍या ग्राहकांना १३१ रूपयांमध्‍ये ३० दिवसांच्‍या अॅमेझॉन प्राइम सदस्‍यत्‍वासह रिचार्जचा पर्याय असेल किंवा २८ दिवस वैधता असलेल्‍या ३४९ रूपयांच्‍या पॅकसह रिचार्ज करण्‍याचा पर्याय असेल. या पॅकमध्‍ये रोज २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल्‍ससह अॅमेझॉन प्राइम सदस्‍यत्‍वाचा समावेश असणार आहे.\nवाचाः क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४८० 5G चिपसेटचा पहिला फोन Vivo Y31s लाँच\nअॅमेझॉनसाठी हा उपक्रम ग्राहकांना अधिकाधिक सुविधा (प्‍लान्‍सच्‍या) देण्‍यासोबत मोबाइल डेटा प्‍लान्‍ससह प्राइम व्हिडिओ सुलभपणे सबस्‍क्राइब करण्‍याची सुविधा देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. आम्‍हाला प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनसाठी भारतातील आमचा पहिला भागीदार म्‍हणून एअरटेलसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ इंडियाचे संचालक व देशातील महा-व्‍यवस्‍थापक गौरव गांधी यांनी सांगितले.\nवाचाः Paytm अॅप तुमची किती माहिती कलेक्ट करते, माहिती आहे का\n>> ८९ रूपयांचा रिचार्ज: २८ दिवसांसाठी प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन आणि ६ जीबी डेटा.\n>> २९९ रूपयांचे प्री-पेड बंडल: २८ दिवसांसाठी प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन, अनलिमिटेड कॉलिंग, रोज १.५ जीबी\n>> १३१ रूपयांचा रिचार्ज: ३० दिवसांसाठी अॅमेझॉन प्राइम सदस्‍यत्‍व, तसेच फुल प्राइम व्हिडिओ अॅक्‍सेस, मोफत जलद शिपिंग आणि अमर्यादित जाहिरात-मुक्‍त संगीत\n>> ३४९ रूपयांचा रिचार्ज: २८ दिवसांसाठी अॅमेझॉन प्राइम सदस्‍यत्‍व, फुल प्राइम व्हिडिओ अॅक्‍सेस, मोफत जलद शिपिंग आणि अर्यादित जाहिरात-मुक्‍त संगीत, तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज २ जीबी डेटा.\nवाचाः नव्या प्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp कडून अखेर स्पष्टीकरण, म्हणाले...\nवाचाः JioPhone चे जबरदस्त प्लान, आता ७५ रुपयांत अनलिमिटेड कॉलिंग\nवाचाः PAN Card साठी ऑनलाइन अर्ज 'असा' करा, 'हे' डॉक्यूमेंट्स आवश्यक\nवाचाः आधार कार्डवरील नाव-पत्ता बदलणे सोपे, मोबाइलवरून स्वतः 'असा' बदल करा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nTelegram ची मोठी कमाल, ७२ तासांत अडीच कोटी नवीन युजर्स महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nधार्मिकवर्षातील पहिला गुरु पुष्य योग: धन वृद्धीसाठी करा हे उपाय\nहेल्थलाज व भीतीमुळे महिला लपवतात आपला ‘हा’ मोठा आजार, लक्षणे दिसताच तातडीने करा ही कामे\nमोबाइलजिओच्या 'या' प्लानमध्ये १६८ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग\nमोबाइलJio vs Airtel vs Vi: ४ जी डेटा प्लान, किंमत १६ रुपयांपासून सुरू\nमोबाइलटिकटॉकने भारतातून गाशा गुंडाळला, 'इतके' हजार कर्मचारी झाले बेरोजगार\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा मराठीतून ज्ञानप्रसाराचा अनोखा प्रयोग\nब्युटीकेसगळती रोखण्यासाठी वापरा कॅफीन हेअर मास्क, जाणून घ्या योग्य पद्धत\nकार-बाइकदेशातील ८ वर्ष जुन्या वाहनांवर आता मोदी सरकारचा 'ग्रीन टॅक्स'\nमुंबई'असे येडे बरळत असतात'; कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर राऊतांची टीका\nअहमदनगरअण्णांचे आंदोलन थोपवण्यासाठी मोदी सरकारचे महत्त्वाचे पाऊल\nक्रिकेट न्यूजइंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी अजिंक्य आला बायो बबलमध्ये; पाहा पहिल्या दिवशी काय केले\nविदेश वृत्तबायडन यांनी सौदी अरेबिया, युएईला दिला धक्का; घेतला 'हा' मोठा निर्णय\nगुन्हेगारीसासू-सासऱ्याला मारहाण करणाऱ्यांना अडवण्यासाठी जावई गेला अन्...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://thedailykatta.com/2020/09/17/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2021-01-28T11:51:46Z", "digest": "sha1:G4IO2TDG24DISKQ6JJ2CW7YL4E3KFPVH", "length": 6959, "nlines": 82, "source_domain": "thedailykatta.com", "title": "दिल्ली कॅपिटल्स – Never Broken", "raw_content": "\n२००८ व २००९ मध्ये उपांत्य फेरी गाठल्यानंतरही दिल्लीचा संघ मागील १२ वर्षांत अंतिम फेरी गाठु शकलेला नाही. दिल्ली कॅपिटल्सने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात २०१९ च्या सत्रात पहिल्या चार संघात प्रवेश मिळवला होता. पण दिल्लीला क्वालिफायर-२ मध्ये चेन्नई सुपरकिंग विरुद्ध पराभव स्विकारावा लागला होता.त्यामुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणारा दिल्लीचा संघ आपले पहिले वहिले विजेतेपद पटकावण्याच्या निर्धारानेच मैदानात उतरेल यात शंका नाही.\nयुवा खेळाडुंचा भरणा असलेल्या संघात अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, मार्कस स्टॉयनिस व शिमरॉन हेटमायर यांसारख्या तगड्या खेळाडुंचा संघात समावेश करत दिल्लीने संघाला आणखीन मजबुती दिली आहे.तसे पाहिले मागच्या सत्रात श्रेयस अय्यर, रिषभ पंत,शिखर धवन व पृथ्वी शॉने फलंदाजीची तर कमान कागिसो रबाडा, इशांत शर्मा, अमित मिश्रा व संदिप लामिछानेने गोलंदाजीची धुरा सांभाळली होती.\nश्रेयस अय्यर, शिखर धवन व पृथ्वी शॉ सारखे वरच्या फळीत खेळणारे फलंदाज संघात असल्याने अजिंक्य रहाणेला वरच्या फळीत वा संघात खेळण्याची संधी कमीच मिळण्याची शक्यता दिसत आहे पण रहाणे एका नव्या भुमिकेत दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.वरच्या फळीतील तगड्या फलंदाजांसोबतच हेटमायर व स्टॉयनिसवर मोठी जिम्मेदारी असेल तर अश्विन, रबाडा, इशांत, मिश्रा व मोहित शर्मावर गोलंदाजीची धुरा असेल.संघात कोणत्या चार परदेशी खेळाडुंना संधी मिळते याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष्य असेल.\nसर्वोत्तम ११ – श्रेयस अय्यर (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, रविचंद्रन अश्विन, कागिसो रबाडा, इशांत शर्मा, अमित मिश्रा, मोहित शर्मा/संदिप लामिछाने\nदिल्ली कॅपिटल्स – श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, शिखर धवन, रविचंद्रन अश्विन, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, कागिसो रबाडा, अमित मिश्रा, इशांत शर्मा, अवेश खा न,किमो पॉल, हर्षल पटेल,संदिप लामिछाने,मोहित शर्मा,ललित यादव,मार्कस स्टॉयनिस, अॅलेक्स कॅरी,शिमरॉन हेटमायर,तुषार देशपांडे\nसर्वोत्तम कामगिरी – २००८ आणि २००९ (उपांत्य फेरी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://prasadkerkar.com/economics-2/privatization-flat/", "date_download": "2021-01-28T10:40:30Z", "digest": "sha1:VNOPDX4BEHOXXTFVA6AMWZESFUAANSZQ", "length": 13016, "nlines": 73, "source_domain": "prasadkerkar.com", "title": "खासगीकरणाचा सपाटा – Prasad Kerkar", "raw_content": "\nजानेवारी 8, 2021 जानेवारी 8, 2021\nकेंद्र सरकारने खासगीकरणाचा सध्या सपाटा लावला आहे. यात केवळ तोट्यातील कंपन्या आहेत असे नव्हे तर नफ्यातील कंपन्यांही आहेत. आजवर स्वातंत्र्यानंतर सरकारी पातळीवर ज्या कंपन्या उभारल्या गेल्या, ज्या कंपन्या आपल्या देशाच्या शान आहेत, आपले खरे तर वडिलोपार्जित जपलेले सोने आहे. अनेक कंपन्यांचा मिळून सरकारी तिजोरीत दरवर्षी लाखो कोटी रुपयांचा लाभांश जमा होतो. परंतु त्यापेक्षा हा ऊस मुळासकटच खावा अशी केंद्राची योजना आहे. त्यामुळे ही आपली राष्ट्रीय संपत्ती विकण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. सरकारने उद्योगधंदा करु नये तर सरकारच चालवावे असा एक मंत्र जोपासला जातो. हे सूत्र जरुर मान्य करु, त्यानुसार नव्याने सरकारने कंपन्या काढू नयेत. मात्र ज्या कंपन्या सध्या अस्तित्वात आहेत त्यांना जपणे हे सरकारचे कर्तव्य आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे तोट्यातील कंपन्या सरकारने विकल्यास आपण एकवेळ मान्य करु परंतु ज्या नफ्यात आहेत म्हणजेच जी दुभती गाय आहे ती कसायाला विकण्याचा प्रकार केला जात आहे. सरकारच्या तिजोरित सध्या खडखडाट आहे.\nत्यासाठीच रिझर्व्ह बँकेच्या राखीव निधीतूनही सरकारने तीन लाख कोटी रुपये काढले. तिजोरी भरण्यासाठी आपल्या घरची मालमत्ता विकणे चुकीचे आहे. सरकारचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोसळलेले आहे, हेच यावरुन स्पष्ट दिसते. अलिबागजवळ प्रकल्प असलेल्या आर.सी.एफ. या कंपनीतील दहा टक्के समभाग आता कंपनी विकणार आहे. सध्या या कंपनीतील सरकारचे भांडवल ७५ टक्के आहे. सुमारे दहा टक्के समभाग विकत घेण्यासाठी बँकांना बोली लावण्यास सांगितले आहे. अर्थात ही खासगीकरणाची सुरुवात आहे. खत निर्मीती उद्योगातील ही कंपनी देशातील या क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून ओळखली जाते. यापूर्वी सरकारने एल.आय.सी, एअर इंडिया, हिंदुस्तान पेट्रोलियम, जवाहरलाल नेहरु पोर्ट, भारत संचार निगम या कंपन्यांसह अनेक सरकारी कंपन्यांची विक्री करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. आता यात आर.सी.एफ.ची भर पडली आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी स्थानिक जनतेने मोठे योगदान दिले आहे. आपल्या थळ येथील सुपीक जमीनी त्याकाळी सरकारला प्रकल्प उभारणीसाठी दिल्या.\nत्याबदल्यात सरकारने नोकरी, नुकसानभरपाईची दिलेली आश्वासने अजूनही पूर्णही केलेली नाहीत. आजही येथील स्थानिक लोकांचा हक्काची नोकरी मिळविण्यासाठी झगडा सुरु असतो. आता तर ही कंपनी खासगी उद्योजकाच्या ताब्यात गेल्यास थकलेल्या आश्वासनांची पूर्तता तर सोडून द्या आहेत त्यांच्याही नोकऱ्या अडचणीत येणार आहेत. लोकांनी शासकीय प्रकल्प येत असल्याने राष्ट्रीय कार्य म्हणून आपल्या जमीनी या प्रकल्पासाठी दिल्या होत्या. आता ही जमीनी खासगी उद्योजकांच्या घशात जाणर आहे. म्हणजे त्याकाळी ज्या उद्देशाने सरकारने जमिनी घेतल्या त्याला आता पूर्णपणे हरताळ फासला जात आहे. सरकार अशा प्रकारे रायगड जिल्ह्यातील उरण येथील जे.एन.पी.टी. या बंदराच्या खासगीकरणाचा प्रयत्न करीत आहे. यालाही स्थानिकांनी विरोध केला आहे. कारण त्यांच्या जमीनी सरकारी प्रकल्पासाठी म्हणून त्यांनी दिल्या होत्या. आता त्या जमीनी खासगी उद्योजकाकडे जातील. ही कुठली राष्ट्रभक्ती देशातील ६० वर्षापूर्वी दिवाळखोरीत गेलेल्या खासगी विमा कंपन्या ताब्यात घेऊन सरकारने एल.आय.सी. ला जन्मास घातले होते. आता पुन्हा एकदा सरकार उलटी चक्रे फिरवून या कंपनीचे खासगीकरण करण्याचा घाट घालीत आहे.\n९१ साली उदारीकरण सुरु झाल्यावर सरकारने खासगी कंपन्यांना विमा उद्योगात प्रवेश दिला हे खरे असले तरी त्यावेळी सरकारने एल.आय.सी.चे अस्तित्व जपण्याचे त्यावेळच्या नरसिंहराव यांच्या सरकारने मान्य केले होते. आता विमा उद्योगातील स्पर्धेत एल.आय.सी.चा बाजारातील वाटा ७० टक्क्यांवर आला आहे. तरी देखील विमा उद्योगातील ही आघाडीची कंपनी म्हणून गणली जाते. एअर इंडियाचा कर्जाचा बोजा खासगी उद्योजकाच्या डोक्यावर न देता खासगीकरण केले जात आहे. मग हे कर्जाचे काय करणार हा सवाल उपस्थित राहतोच. रेल्वेतील काही मार्गांचेही खासगीकरण करण्याचे घटत आहे. सर्वच उपायांवर खासगीकरण हा रामबाण उपाय नाही. परंतु सरकारला तरी तसे वाटत आहे. उलट काही विभाग हे सरकारी क्षेत्रातच राहिले पाहिजेत हा कळीचा मुद्दा जाणीवपूर्वक विसरला जातो आहे. सर्वच उपायांवर खासगीकराचा डोस उत्तम आहे, असे सरकारला वाटते. परंतु हा डोस काही लाभणार नाही. उलट त्याचे उलटे परिणाम जास्त वाईट होणार आहेत. परंतु सध्या लोकसभेत असलेल्या बहुमताच्या जोरावर सरकारला आपण जे काही करतोय ते योग्यच आहे असा भास होऊ लागला आहे. खासगीकरणाच्या या प्रयत्नांमुळे देश संकटात लोटला जाईल यात काही शंका नाही. देशाची आर्थिक घडी सुधारण्याएवजी विस्कटत जाणार आहे.\nसोन्याच्या झळाळीमागचे ‘काळे’ अर्थकारण\nडिसेंबर 10, 2019 डिसेंबर 10, 2019\nऑक्टोबर 31, 2019 ऑक्टोबर 31, 2019\nएप्रिल 7, 2020 एप्रिल 7, 2020\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबायडेन पर्व सुरु जानेवारी 23, 2021\nअर्णब, जनतेला माहिती द्या\nरणधुमाळी व त्यानंतर…. जानेवारी 21, 2021\nसरशी महाआघाडीची जानेवारी 19, 2021\nसर्वात मोठी मोहीम जानेवारी 18, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/595729", "date_download": "2021-01-28T12:54:31Z", "digest": "sha1:7CWO6A2XYZYGDDKGXUKOH6LFGMGB55G4", "length": 2245, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सामुराई तलवार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सामुराई तलवार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१४:३४, ८ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती\n२० बाइट्स वगळले , १० वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने काढले: eo:Japana Glavo\n१६:५८, ८ जानेवारी २०१० ची आवृत्ती (संपादन)\nJAnDbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: be-x-old:Катана बदलले: eo:Japana Glavo)\n१४:३४, ८ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने काढले: eo:Japana Glavo)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/3382?page=0", "date_download": "2021-01-28T11:25:13Z", "digest": "sha1:D5A54SEGCK2GQXLOTNZD2BJXRJHP2BAT", "length": 11615, "nlines": 107, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "जिमखाना | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\n‘जिमखाना’ हा मराठी रोजच्या वापरातील शब्द आहे. जिमखाना म्हणजे ‘व्यायामशाळा’ किंवा विविध खेळ जेथे खेळले जातात अशी जागा, असा अर्थ व्यवहारात घेतला जातो. जिमखाना शब्दाचे ‘जिम’ आणि ‘खाना’ असे दोन भाग आहेत. त्यांतील ‘खाना’ हा मूळ फारसी शब्द. तो हिंदीतही रूढ झाला आहे आणि त्याचा अर्थ खोली, कक्ष किंवा विभाग असा आहे. शब्दाच्या अंती खाना असलेले दवाखाना, फरासखाना, तोफखाना, कबुतरखाना, जिरायतखाना, हथियारखाना, किताबखाना, जनानखाना, हत्तीखाना असे आणखी काही शब्द वाचकांच्या परिचयाचे असतात. हत्तीखान्याला ‘पिलखाना’ असाही शब्द आहे. या सर्व शब्दांचा अर्थही चटकन ध्यानात येतो. विशिष्ट वस्तू ठेवण्याची खोली किंवा विशिष्ट कामाची जागा असा अर्थ त्यातून दिसून येतो.\nत्याशिवाय शेवटी खाना असलेले काही अपरिचित शब्दही आढळतात. नंदकिशोर पारिक यांच्या ‘जयपूर जो था’ या जयपूर शहराच्या इतिहासावर आधारलेल्या गाजलेल्या पुस्तकात अनेक मजेशीर गोष्टी वाचनात येतात. महाराजा रामसिंह यांना पतंगबाजीचा छंद होता. त्यांचा ‘पतंगखाना’ ‘पतंगोंकी कोठडी’ या नावाने ओळखला जाई. रामसिंहाचा मुलगा माधोसिंह पुस्तकप्रेमी होता. पहाटे उठल्यावर प्रथम सवत्स धेनूंचे शुभदर्शन होऊन दिवस चांगला जावा, यासाठी त्याच्या सज्जापुढून गाईवासरे नेली जात. त्यासाठी ‘गौळखाना’ असे.\nहे सर्व शब्द मुघलांच्या काळात मुघल साम्राज्यात रूढ झाले. उत्तरेकडील हिंदी भाषिक संस्थानांमध्ये त्या नावांचे विभाग असत आणि त्यात काम करणारे अनेक जण असत. कधी कधी, त्या विभागांच्या प्रमुखांची आडनावेही त्यावरून तयार झालेली आढळतात. जसे; तोफखाने, जिरायतखाने, शिकारखाने इत्यादी. एकंदरीत, अंती खाना असलेले शब्द हिंदी भाषेतील आहेत; पण म्हणूनच ‘जिमखाना’ हा शब्द कसा तयार झाला असावा याचे कोडे पडते. कारण ‘जिमखाना’मधील ‘जिम’ हा शब्द हिंदी नसून इंग्रजी आहे. जिम हा शब्द जिम्नॅस्टिक आणि जिम्नॅशियमचे लघुरूप आहे. आधुनिक व्यायामशाळांना नुसते ‘जिम’ असेच म्हटले जाते. शिवाय व्यायामशाळेसाठी ‘तालीमखाना’ हा हिंदी शब्द पूर्वापार वापरात आहे. मग जिमखाना शब्द कसा तयार झाला\nकाही तज्ज्ञांच्या मते ‘जिमखाना’ हा शब्द ‘गेंदखाना’ या शब्दापासून तयार झाला आहे. गेंद म्हणजे चेंडू. चेंडू खेळण्याची जागा म्हणजे ‘गेंदखाना’. कालांतराने ब्रिटिश राजवटीत खेळांच्या स्पर्धा जेथे आयोजित केल्या जात, त्याला जिमखाना असे म्हटले जाऊ लागले. अशा तऱ्हेने इंग्रजी आणि हिंदी यांच्या मिश्रणातून तो शब्द तयार झाला आहे.\nआजकाल दूरदर्शनच्या वाहिन्यांवर हिंदी आणि इंग्रजी यांच्या मिश्रणातून तयार झालेली ‘हिंग्लीश’ भाषा कानांवर पडते. ‘जिमखाना’ हा शब्द त्या हिंग्लीश भाषेच्या शब्दकोशातील आद्य शब्द समजण्यास हरकत नसावी.\n- उमेश करंबेळकर 9822390810\n(मूळ प्रसिद्धी – राजहंस ग्रंथवेध)\nडॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे आहेत. ते तेथील मोतीचौकात असलेल्‍या त्‍यांच्‍या दवाखान्यात वैद्यकी करतात. त्‍यांच्‍याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्‍या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्‍वतः लेखक आहेत. त्‍यांनी 'ओळख पक्षीशास्‍त्रा'ची हे पुस्‍तक लिहिले आहे. त्‍यांना झाडे लावण्‍याची आवड आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्‍यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्‍यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्‍या 'कुहू' या पहिल्‍या मल्टिमिडीया पुस्‍तकामध्‍ये आहेत.\nसंदर्भ: शब्दशोध, शब्‍दार्थ, वाक्‍यप्रचार\nसंदर्भ: शब्दशोध, शब्द रुची, भाषा, लेखन, सुलेखन\nसंदर्भ: शब्दशोध, शब्द रुची, भाषा, बोलीभाषा\nसट्टा-मटका बाजाराची मराठी भाषा\nसंदर्भ: शब्दशोध, बोलीभाषा, भाषा\nसंदर्भ: भाषा, शब्‍दार्थ, शब्दशोध\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://page3gossip.com/tag/%E0%A4%9F%E0%A4%9D%E0%A4%B0/", "date_download": "2021-01-28T12:20:43Z", "digest": "sha1:P55RP7XIYJFMDRIF33DBIUYJPF77AUP7", "length": 8092, "nlines": 92, "source_domain": "page3gossip.com", "title": "टझर – Page3Gossip", "raw_content": "\nपरिणीती चोप्राचा 'द गर्ल ऑन द ट्रेन'चा टीझर आऊट, नेटफ्लिक्सवर या दिवशी होणार रिलीज\n039द, Parineeti Chopra, आऊट, ऑन, गरल, चपरच, टझर, टरन039च, द, दवश, नटफलकसवर, परणत, परिणीती चोप्रा, य, रलज, हणर\nपरिणीती चोप्राचा आगामी सिनेमा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’चा टीझर आऊट झाला आहे.\n‘द फॅमिली मॅन २’चा टीझर प्रदर्शित, या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला\n2च, टझर, द, दवश, परकषकचय, परदरशत, फमल, भटल, मन, मनोरंजन, य, यणर\nसध्या टीझर सोशल मीडियावर चर्चेत आहे.\nक्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर आता इरफान चित्रपटात नशीब आजमावणार, पाहा चित्रपटाचा टीझर\nआजमवणर, आत, इरफन, करकटच, गजवलयनतर, चतरपटच, चतरपटत, टझर, नशब, पह, मदन\nकेजीएफ चित्रपट संपूर्ण भारतभरात प्रचंड गाजला. त्यामुळेच चाहते दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. सर्व चाहत्यांना आणि यशला एक सरप्राईज गिफ्ट म्हणून 8 जानेवारी रोजी यशच्या वाढदिवशी केजीएफ चॅप्टर 2 चा टिझर रिलीज झाला आहे.\nसंजय दत्त इज बॅक पाहा ‘केजीएफ 2’ चा जबरदस्त टीझर\nइज, कजएफ, च, जबरदसत, टझर, दतत, पह, बक, सजय\n2018 ला जबरदस्त हिट झालेला चित्रपट केजीएफच्या दुसऱ्या पार्टची लोकांमध्ये जरब\nKGF Chapter 2 Teaser | धमाकेदार अॅक्शनसह बहुप्रतिक्षित 'केजीएफ 2'चा टीझर प्रदर्शित\n039कजएफ, 2039च, chapter, KGF, kgf chapter 2, Movie, Teaser, video, Yash, अकशनसह, अभिनेता, केजीएफ, चित्रपट, टझर, टीझर, धमकदर, परदरशत, बहपरतकषत, यश, व्हिडीओ\nKGF Chapter 2 Teaser ‘केजीएफ’ या चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेली कमालीची लोकप्रियता पाहता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणि कुतूहल कायम असेल ही बाब स्पष्ट होती.\nनदी बोलते तुमच्याशी…जितेंद्र जोशीच्या ‘गोदावरी’ चित्रपटाचा टीझर पाहिलात का\nगोदावरी (Godavari) चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी आपल्याला मराठीत नवा कौटुंबिक चित्रपट पाहायला मिळणार आहे.\nराजकीय नाट्यावर आधारीत सैफ अली खानचा 'तांडव', टीझर झाला रिलीज\n039तडव039, Saif Ali Khan, अल, आधरत, खनच, झल, टझर, नटयवर, रजकय, रलज, सफ, सैफ अली खान\nसैफ अली खानची मुख्य भूमिका असलेली वेबसीरिज ‘तांडव’चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.\nआणखी एका हॉलिवूडपटात ‘देसीगर्ल’ची वर्णी; ‘वी कॅन बी हिरोज’चा टीझर प्रदर्शित\nपाहा, ‘वी कॅन बी हिरोज’चा टीझर\nनागराज मंजुळे घेऊन येतोय 'तार', टीझर रिलीज\n039तर039, nagraj manjule, Ritesh Deshmukh, Taar, घऊन, टझर, तार, नगरज, नागराज मंजुळे, मजळ, यतय, रलज, रितेश देशमुख\nरितेश देशमुख-नागराज मंजुळे जोडीने शॉर्ट फिल्म या आजच्या लोकप्रिय माध्यमातून तार नावाची कथा मांडायचं ठरवलं. या शॉर्ट फिल्मचा टीजर रिलीज झाला असून त्यामध्ये नागराज पोस्टमनच्या खाकी लुकमध्ये दिसत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://stepupmarathi.com/shaskiya-yojana/", "date_download": "2021-01-28T10:32:31Z", "digest": "sha1:4QRGEE7VO7WYBN4LSFZ5WOI2J76FW54C", "length": 4712, "nlines": 46, "source_domain": "stepupmarathi.com", "title": "शासकीय योजना | stepupmarathi", "raw_content": "\nइयत्ता ०९ वी गणित\nइयत्ता १० वी गणित\nनोकरी न्युज | टेक न्युज | परीक्षा आणि निकाल | शासकीय योजना | अर्थजगत | Excel विडियो | इयत्ता ०९ वी गणित विडियो | इयत्ता १० वी गणित विडियो\nPM KISAN SAMMAN NIDHI YOJANA प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना\nPM KISAN SAMMAN NIDHI YOJANA प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना : योजनेचे स्वरूप : लघु व सीमांत शेतकर्‍यांचे उत्पन्न …\nPradhan Mantri MUDRA Yojana प्रधान मंत्री मुद्रा योजना\nकेंद्र सरकारने छोटे उद्योग सुरू करण्यासाठी Pradhan Mantri MUDRA Yojana पंतप्रधान मुद्रा योजना सुरू केली आहे. याअंतर्गत …\n(CMEGP) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम\n(CMEGP) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम विषयी थोडक्यात माहिती नमस्कार मित्रांनो आम्ही आशा करतो की आपण या …\nउद्यम रजिस्ट्रेशन(Udyam Registration) बद्दल महत्वाचे १० मुद्दे. एक जुलै २०२० पासून केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि …\nछत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान\nछत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास गट: कर्ज व्याज …\nStand Up India स्टँड अप इंडिया योजना\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल २०१६ मध्ये देशातील अनुसूचित जाती, जमातीतील तरुण आणि महिलांना व्यवसाय सुरू …\nPM KISAN SAMMAN NIDHI YOJANA प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना\n(CMEGP) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम\nSBI Recruitment स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2020\nSBI Recruitment : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2000 रिक्त प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर झाली असुन...\nWhatsApp Business: आता व्हाट्सएपवर करा शॉपिंग, दुकानदार आणि इतर व्यावसायिकांनाही चांगली संधी.\nव्हाट्सअपने आपोआप डिलीट होणारे मेसेजेस, व्हाट्सअप पे आणि आता शॉपिंगसाठी इ कॉमर्स च्या धर्तीवर नवे फिचर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Bohuslav+ua.php", "date_download": "2021-01-28T10:56:50Z", "digest": "sha1:A2I3IHDXL7A3VBCWULBK4ETWVUHMS5WX", "length": 3417, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Bohuslav", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Bohuslav\nआधी जोडलेला 4561 हा क्रमांक Bohuslav क्षेत्र कोड आहे व Bohuslav युक्रेनमध्ये स्थित आहे. जर आपण युक्रेनबाहेर असाल व आपल्याला Bohuslavमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. युक्रेन देश कोड +380 (00380) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Bohuslavमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +380 4561 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनBohuslavमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +380 4561 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00380 4561 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/shiv-sena-leader-sanjay-raut-meets-ncp-chief-sharad-pawar/articleshow/79494370.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article14", "date_download": "2021-01-28T12:54:55Z", "digest": "sha1:ZS7VISSDLH4UZY2TRN6GH4TAMZZBYOTZ", "length": 14971, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nSanjay Raut: भूकंपाला वर्ष सरताच पवार-राऊत भेट; ठाकरे सरकारबाबत केलं 'हे' मोठं विधान\nSanjay Raut राज्यातील महाविकास आघाडी साकारण्यात आणि या आघाडीला सत्तेत विराजमान करण्यात जी दोन नावे सर्वात अग्रभागी राहिली ते शरद पवार आणि संजय राऊत सरकारच्या वर्षपूर्तीनंतर आज पुन्हा एकदा भेटले व दोघांत महत्त्वाची चर्चा झाली.\nमुंबई: महाराष्ट्रासाठी गेला नोव्हेंबर महिना राजकीय उलथापालथीचा, अनेक धक्के देणारा आणि भूकंप घडवणारा ठरला होता. तेव्हा ३६ दिवस चाललेल्या सत्तानाट्याला आता एक वर्ष सरलं आहे. या घडामोडींच्या केंद्रस्थानी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत हे दोन नेते राहिले होते. या दोन नेत्यांच्या अचूक चालींमुळेच राज्यात महाविकास आघाडी सरकार विराजमान झालं आणि या सरकारने आता एक वर्षही पूर्ण केलं आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या वर्षपूर्तीनंतर दोनच दिवसांत राऊत यांनी पवारांची भेट घेतल्याने त्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.\nवाचा: जयंत पाटील भाजपात येणार होते; नारायण राणेंचा 'हा' खूप मोठा गौप्यस्फोट\nशिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारचं नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत आहेत. २८ नोव्हेंबर रोजी या सरकारने एक वर्षाचा कालावधी पूर्ण केला आहे. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त कोणताही सोहळा करण्यात आला नाही. असे असले तरी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसेनेचं मुखपत्र सामनाला दिलेली मुलाखत मात्र विरोधी पक्ष भाजपला डिवचणारी ठरली आहे. केंद्राकडून मिळणारा दुजाभाव, सीबीआय व ईडीमार्फत होणाऱ्या कारवाया, राज्यातील भाजप नेत्यांची आंदोलने, हिंदुत्व अशा विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी आपल्या शैलीत विरोधकांवर तोफ डागली आहे. ही मुलाखत घेणारे सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनाही भाजपकडून लक्ष्य करण्यात येत आहे. त्याचवेळी सरकारच्या स्थैर्यावरही नव्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. हे सरकार फार काळ टिकणार नाही. हे सरकार पडल्यावर भाजप स्वबळावर सक्षम पर्याय देईल, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार-संजय राऊत यांची भेट महत्त्वाची असल्याचे मानले जात आहे.\nवाचा: '...म्हणूनच उद्धव ठाकरेंनी माझी नियुक्ती केलीय'\nशरद पवार हे सरकारसाठी मार्गदर्शकाची भूमिका निभावत आहेत. सरकारच्या कारभारावर त्यांनी वेळोवेळी समाधान व्यक्त केलं आहे तसेच आमची आघाडी भक्कम आहे व सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी अनेकदा व्यक्त केला आहे. आज शरद पवार यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी केलेलं ट्वीटही तसाच विश्वास व्यक्त करणारं आहे. 'शरद पवार यांना आज भेटलो. महाराष्ट्रातील राजकीय परिवर्तनात त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांचा कामाचा उरक व उत्साह थक्क करणारा आहे. संकटे व असंख्य वादळात त्यांचे नेतृत्व खंबीरपणे उभे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. नक्कीच आणि निश्चित', असे राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केले आहे. राऊत यांचं हे ट्वीट महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलं आहे.\nवाचा: भाजपचे 'संकटमोचक' गिरीश महाजन यांची नाकाबंदी आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nदोन साड्या, दोन लाखांची लाच मागणारा अधिकारी मुलासह अटकेत महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nअर्थवृत्तवाहन कर्ज ते गृह कर्ज ; टाटा कॅपिटलने आणली नवीन कर्ज योजना\nरत्नागिरीनारायण राणे आणि विनायक राऊत भिडले; सिंधुदुर्गात भर बैठकीत धुमशान\nक्रिकेट न्यूजतू घर जावई हो; ऋषभ पंतला लोकांनी दिला सल्ला\nमुंबईमुंबई केंद्रशासित करण्याचा काय संबंध\nपुणेज्येष्ठ समीक्षक आणि लेखक शंकर सारडा यांचे निधन\nअर्थवृत्तअर्थव्यवस्थेसाठी संघर्षाचा काळ; IMF अर्थतज्ज्ञ म्हणतात करोनापूर्व विकासदर गाठण्यास लागणार चार वर्षे\nनागपूरअल्पवयीन मुलीसमोर पँटची झीप उघडणे लैंगिक गुन्हा नाही: हायकोर्ट\nन्यूजलाल किल्ला हिंसाचारावरून भाजप नेत्याचा मोदी-शहांना घरचा आहेर\nमोबाइल५३ कोटी Facebook युजर्संचे फोन नंबर लीक, टेलिग्रामवर विक्री\nफॅशन‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितचा साडीतील मोहक व सुंदर लुक, पाहा हे ५ फोटो\nरिलेशनशिपवयाने मोठ्या मुलासोबत लग्न करणार असाल तर ‘या’ गोष्टींची आवर्जून घ्या काळजी\nमोबाइलरेडमीच्या 'या' दोन स्मार्टफोनला मिळतेय MIUI 12 अपडेट, लाखो युजर्संना होणार फायदा\nधार्मिकवास्तू टिप्स: देवघरात चुकूनही ठेवू नयेत 'या' गोष्टी; अन्यथा होईल नुकसान\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://sindhudurglive.com/?p=57916", "date_download": "2021-01-28T12:34:22Z", "digest": "sha1:OY4FIXFIDPITQ7RH2E2KQBJUDF6OUT7Z", "length": 8483, "nlines": 107, "source_domain": "sindhudurglive.com", "title": "रेडी माऊली शाळेला ग्रा.पं.तर्फे स्वयंचलित तापमान तपासणी, सॅनिटायझर यंत्र | Sindhudurg Live", "raw_content": "\nHome ठळक बातम्या रेडी माऊली शाळेला ग्रा.पं.तर्फे स्वयंचलित तापमान तपासणी, सॅनिटायझर यंत्र\nरेडी माऊली शाळेला ग्रा.पं.तर्फे स्वयंचलित तापमान तपासणी, सॅनिटायझर यंत्र\nवेंगुर्ले | प्रतिनिधी | दि. १४ : श्री माऊली विद्यामंदिर रेडी येथिल विद्यार्थ्यांचे तापमान मोजणारे स्वयंचलित तापमान तपासणी व सॅनिटायझर यंत्र येथील ग्रामपंचायत रेडी यांच्यातर्फे सरपंच रामसिंग राणे यांनी मुख्याध्यापिका श्रीमती गोसावी यांच्याकडे सुपूर्द केले.\nकोरोना पार्श्वभूमीवर आठ महिन्यांनी शाळांचे नववी व दहावी वर्ग सुरू झाले आहेत. मात्र शाळेत विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांची तापमान तपासणी सक्तीची करण्यात आली आहे. त्याचबरोबर मास्क, सोशल डिस्टन्स, हात स्वच्छता हे खबरदारी नियम बंधनकारक आहेत. श्री माऊली विद्यामंदिर रेडी येथे या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून वर्ग सुरू करण्यात आले आहेत.\nशाळेत प्रवेश करताना विद्यार्थ्यांची तापमान तपासणी व हात स्वच्छता एकाच वेळी व्हावी या उद्देशाने तापमान तपासणी व सॅनिटायझर यंत्र ग्रामपंचायत रेडी यांच्यावतीने प्रशालेस भेट देण्यात आले. यावेळी उपसरपंच नामदेव राणे, सदस्य विनोद नाईक, शैलेश तिवरेकर, गायत्री सातोस्कर, आनंद भिसे, ग्रामविकास अधिकरी प्रल्हाद इंगळे, सामाजिक कार्यकर्ते नंदू मांजरेकर, नाना सातोस्कर, सचिन तिवरेकर आदी उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.\nPrevious articleआता महिनाभर चालणार रस्ता सुरक्षा अभियान..\nNext articleविजयाची भेट दादांना देणार : संतोष कोदे\n‘कळसुलकर’च्या प्रा.रमेश चिटणीस ग्रंथालयास पुस्तके प्रदान.\nदिखाऊ उपोषणाने नागरिकांची दृष्टी बलणार नाही : दिलीप गिरप\nकणकवली सरपंच आरक्षण : इच्छुकांच्या आशा पल्लवीत-अनेकांचा हिरमोड.\nदहावीचा निकाला ११ जून रोजी होणार जाहीर\nगणेशोत्सवाबाबत घातलेल्या जाचक अटी रद्द करा ; वेंगुर्ला भाजपची मागणी\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nसावंतवाडीतील ‘या’ ग्रामपंचायतींचं भवितव्य ठरणार\n‘या’ ठरल्या देशातल्या सगळ्यात तरुण महापौर..\nमातृभूमी शिक्षणसंस्थेच्या शिवचरित्र स्पर्धा परीक्षेच बुधवारी बक्षीस वितरण\n‘चतुर्थीचे वाजपी, एक आगळा वेगळा उपक्रम…\nराष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन १० दिवसांसाठी स्थगित\nकोकणच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक खबरबात, घडामोडींचे सर्व पैलू, विशेष रिपोर्ताज, माहितीपट इतकंच नव्हे तर शिक्षण, व्यवसाय, नोकरी, यासंबंधी सगळ्या गोष्टी सांगणारं कोकणातलं एकमेव आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे सिंधुदुर्ग LIVE. सिंधुदुर्गचा सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा मागोवा घेणारं एकमेव आणि कोकणच नंबर वन महाचॅनेल.\nहातावर पोट असणाऱ्या २१० कुटुंबांना धान्य वाटप.. ; श्रीमती शांतीदेवी मेहता,...\nश्री भावई देवीचा आज जत्रोत्सव..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/bollywood-in-thane-1278796/", "date_download": "2021-01-28T11:34:56Z", "digest": "sha1:WRZUGKSWBSH6BMYCCXQQUFF7VN6S2GOJ", "length": 15945, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "bollywood in thane | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nया भागातील गर्दी पाहून चित्रपटाचा मदतगट हादरून गेलो.\n‘मूड्स ऑफ क्राइम’ चे संपूर्ण चित्रीकरण\nतलावपाळी, उपवन, दादोजी कोंडदेव क्रीडांगण, घोडबंदर परिसर, ठाण्यातील टीएमटीचे बसथांबे आणि वेगवेगळे रस्ते..मराठी चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणासाठी हक्काचे स्थान बनले असतानाच आता बॉलीवूडनेही ठाण्याकडे मोर्चा वळविला आहे. ठाणे शहरामध्ये अलीकडेच ‘मूड्स ऑफ क्राइम’ या बॉलीवूडपटाचे संपूर्ण चित्रीकरण झाले असून या चित्रपटातील प्रत्येक दृश्य ठाण्यात चित्रित करण्यात आले आहे. ठाण्यात चित्रीकरण झालेला पहिला बॉलीवूडपट अशी ओळख या निमित्ताने या चित्रपटाला मिळाली आहे. ठाणेकर असलेले निर्माता आणि दिग्दर्शक सुनील शहा यांनी हा चित्रपट साकारला असून ठाणे स्थानक परिसर, तलावपाळी, उपवन, फ्लॉवर व्हॉली आणि शहरातील विविध ठिकाणी या चित्रपटाच्या दृश्यांचे चित्रीकरण झाले आहे. त्यानिमित्ताने ठाणे शहराचे सौंदर्य प्रथमच हिंदी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.\nमुंबई हे भारतीय चित्रपटसृष्टीचे माहेरघर मानले जाते. चित्रपटसृष्टीचा जन्म आणि विकास याच मायानगरीत झाला. आता २१ व्या शतकातही मुंबई हे बॉलीवूडचे प्रमुख केंद्र मानले जाते. मुंबईतील जुहू, अंधेरी, ओशिवरा, लोखंडवाला, गोरेगाव आदी ठिकाणी नेहमी चित्रपटांचे चित्रीकरण होत असते. त्याचाच फायदा घेऊन अनेक मंडळी या भागामध्ये येणाऱ्या नव्या चित्रपट निर्मात्यांना अक्षरश: लुटत असून या विरोधात कुणीही काहीच करत नव्हते.\nठाणे शहरामध्ये स्थापन झालेल्या ‘भूमी’ निर्मिती संस्थेचे सुनील शहा यांना मुंबईतील अंधेरी भागातील चित्रीकरणाच्या व्यवहारात अधिकृत आणि अनधिकृतपणे होणाऱ्या लूटमारीचा अनुभव आल्यामुळे आपण राहतो त्याच परिसरात चित्रपट चित्रित करण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच ठाणे शहरामध्ये ‘मूड्स ऑफ क्राइम’ या चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचे निर्णय घेतला. त्यासाठी आवश्यक ठिकाणांमध्ये ठाणे स्थानक रस्ता, तलावपाळी, कॅफे व्हव्‍‌र्ह, विकास कॉम्प्लेक्स, उपवन, चॉकलेट रूम, महावीर उमंग, विहंग पाम क्लब, फ्लॉवर व्हॅली आणि मुलुंड येथील ईस्टर्न मॅजेस्टी या ठिकाणांवर या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण करण्यात आले आहे.\n‘मूड्स ऑफ क्राइम’ ही कथा गुन्हेगारी मानसशास्त्र शिकणारे दोन विद्यार्थी झुबिन, निवेदिता आणि त्यांच्या प्राध्यापिका पूजा यांची आहे. गुन्हेगारी मानसशास्त्राचा अभ्यास करीत असल्यामुळे केवळ अनुभव म्हणून हा विषय कृती करून अभ्यासू या, या विचाराने हे तरुण एका गुन्ह्य़ामध्ये अडकतात. त्यातूनच त्यांना लागलेल्या गुन्ह्य़ाच्या सवयीचे चित्रण या चित्रपटात आहे. अत्यंत वेगळ्या धाटणीचा हा कलात्मक चित्रपट असून ‘इंडियन सिनेफिल्म फेस्टिव्हल २०१५’ मध्ये या चित्रपटाला ज्युरी पसंतीचा सन्मान मिळाला आहे.\nठाणे स्थानक परिसरातील अशोक टॉकीज ते जांभळी नाकादरम्यान या चित्रपटाच्या एका पाठलाग दृश्याचे चित्रीकरण करायचे होते. या भागातील गर्दी पाहून चित्रपटाचा मदतगट हादरून गेलो. मात्र ठाणे पोलिसांच्या सहकार्याने या भागातील चित्रीकरण करण्यात आले. अवघे पाच हजार रुपये शुल्क भरून आम्ही हे चित्रीकरण पूर्णत्वास गेले. मात्र मुंबईमध्ये याच दृश्यासाठी ७० ते ८० हजारांचे शुल्क अनधिकृतपणे उकळले गेले असते.\n– सुनील शहा, निर्माता दिग्दर्शक\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nदिल्लीतील हिंसाचारावरून सुब्रमण्यम स्वामींनी केलं खळबळजनक विधान, म्हणाले...\n'म्हणूनच मी राज कुंद्राशी लग्न केले', शिल्पा शेट्टीने शेअर केला व्हिडीओ\nअस्सल सौंदर्याला परंपरेचा साज; अभिनेत्रींनी जपलेला हळवा 'खण'\nराज कपूर यांच्या वडिलोपार्जित हवेलीची विक्री नाही; हवेली मालकाने दिला नकार\n कॅमेरासमोरच राखीने फाडले अभिनवचे अंतर्वस्त्र\n'हे' मराठमोळं कपल मालदीवमध्ये एन्जॉय करतय हनीमून, पाहा फोटो\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 जलवाहतूक प्रकल्पासाठी संयुक्त समिती\n2 फूट टाळण्यासाठी काँग्रेसकडून पदांची खिरापत\n3 गुन्हे वृत्त : लाच घेताना दोन पोलिसांना रंगेहाथ पकडले\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/3382?page=2", "date_download": "2021-01-28T11:24:10Z", "digest": "sha1:X6RAQT4O6AFZQW3VDUD4G6664G3PDCLL", "length": 11685, "nlines": 110, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "जिमखाना | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\n‘जिमखाना’ हा मराठी रोजच्या वापरातील शब्द आहे. जिमखाना म्हणजे ‘व्यायामशाळा’ किंवा विविध खेळ जेथे खेळले जातात अशी जागा, असा अर्थ व्यवहारात घेतला जातो. जिमखाना शब्दाचे ‘जिम’ आणि ‘खाना’ असे दोन भाग आहेत. त्यांतील ‘खाना’ हा मूळ फारसी शब्द. तो हिंदीतही रूढ झाला आहे आणि त्याचा अर्थ खोली, कक्ष किंवा विभाग असा आहे. शब्दाच्या अंती खाना असलेले दवाखाना, फरासखाना, तोफखाना, कबुतरखाना, जिरायतखाना, हथियारखाना, किताबखाना, जनानखाना, हत्तीखाना असे आणखी काही शब्द वाचकांच्या परिचयाचे असतात. हत्तीखान्याला ‘पिलखाना’ असाही शब्द आहे. या सर्व शब्दांचा अर्थही चटकन ध्यानात येतो. विशिष्ट वस्तू ठेवण्याची खोली किंवा विशिष्ट कामाची जागा असा अर्थ त्यातून दिसून येतो.\nत्याशिवाय शेवटी खाना असलेले काही अपरिचित शब्दही आढळतात. नंदकिशोर पारिक यांच्या ‘जयपूर जो था’ या जयपूर शहराच्या इतिहासावर आधारलेल्या गाजलेल्या पुस्तकात अनेक मजेशीर गोष्टी वाचनात येतात. महाराजा रामसिंह यांना पतंगबाजीचा छंद होता. त्यांचा ‘पतंगखाना’ ‘पतंगोंकी कोठडी’ या नावाने ओळखला जाई. रामसिंहाचा मुलगा माधोसिंह पुस्तकप्रेमी होता. पहाटे उठल्यावर प्रथम सवत्स धेनूंचे शुभदर्शन होऊन दिवस चांगला जावा, यासाठी त्याच्या सज्जापुढून गाईवासरे नेली जात. त्यासाठी ‘गौळखाना’ असे.\nहे सर्व शब्द मुघलांच्या काळात मुघल साम्राज्यात रूढ झाले. उत्तरेकडील हिंदी भाषिक संस्थानांमध्ये त्या नावांचे विभाग असत आणि त्यात काम करणारे अनेक जण असत. कधी कधी, त्या विभागांच्या प्रमुखांची आडनावेही त्यावरून तयार झालेली आढळतात. जसे; तोफखाने, जिरायतखाने, शिकारखाने इत्यादी. एकंदरीत, अंती खाना असलेले शब्द हिंदी भाषेतील आहेत; पण म्हणूनच ‘जिमखाना’ हा शब्द कसा तयार झाला असावा याचे कोडे पडते. कारण ‘जिमखाना’मधील ‘जिम’ हा शब्द हिंदी नसून इंग्रजी आहे. जिम हा शब्द जिम्नॅस्टिक आणि जिम्नॅशियमचे लघुरूप आहे. आधुनिक व्यायामशाळांना नुसते ‘जिम’ असेच म्हटले जाते. शिवाय व्यायामशाळेसाठी ‘तालीमखाना’ हा हिंदी शब्द पूर्वापार वापरात आहे. मग जिमखाना शब्द कसा तयार झाला\nकाही तज्ज्ञांच्या मते ‘जिमखाना’ हा शब्द ‘गेंदखाना’ या शब्दापासून तयार झाला आहे. गेंद म्हणजे चेंडू. चेंडू खेळण्याची जागा म्हणजे ‘गेंदखाना’. कालांतराने ब्रिटिश राजवटीत खेळांच्या स्पर्धा जेथे आयोजित केल्या जात, त्याला जिमखाना असे म्हटले जाऊ लागले. अशा तऱ्हेने इंग्रजी आणि हिंदी यांच्या मिश्रणातून तो शब्द तयार झाला आहे.\nआजकाल दूरदर्शनच्या वाहिन्यांवर हिंदी आणि इंग्रजी यांच्या मिश्रणातून तयार झालेली ‘हिंग्लीश’ भाषा कानांवर पडते. ‘जिमखाना’ हा शब्द त्या हिंग्लीश भाषेच्या शब्दकोशातील आद्य शब्द समजण्यास हरकत नसावी.\n- उमेश करंबेळकर 9822390810\n(मूळ प्रसिद्धी – राजहंस ग्रंथवेध)\nडॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे आहेत. ते तेथील मोतीचौकात असलेल्‍या त्‍यांच्‍या दवाखान्यात वैद्यकी करतात. त्‍यांच्‍याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्‍या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्‍वतः लेखक आहेत. त्‍यांनी 'ओळख पक्षीशास्‍त्रा'ची हे पुस्‍तक लिहिले आहे. त्‍यांना झाडे लावण्‍याची आवड आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्‍यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्‍यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्‍या 'कुहू' या पहिल्‍या मल्टिमिडीया पुस्‍तकामध्‍ये आहेत.\nसंदर्भ: शब्दशोध, शब्‍दार्थ, भाषा\nसंदर्भ: लोकजीवन, ग्रामसंस्‍कृती, चव्‍हाटा, Chavhata\nसावरकर आणि कानडी भाषा\nसंदर्भ: स्‍वातंत्र्यवीर सावरकर, कानडी भाषा, भाषा\nसंदर्भ: भाषा, मराठी राजभाषा दिन\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8/", "date_download": "2021-01-28T12:02:07Z", "digest": "sha1:5GFBQ4VAWJGG3PP5N2DB4R6QZZJWEFHN", "length": 22254, "nlines": 173, "source_domain": "sajagtimes.com", "title": "Warning: \"continue\" targeting switch is equivalent to \"break\". Did you mean to use \"continue 2\"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2758", "raw_content": "\nमराठी भाषेची उपयोजितता वाढवण्याची गरज – डॉ. संजय घोडेकर | Sajag Times\nमुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nlatest, पुणे, खेड, महाराष्ट्र\nमराठी भाषेची उपयोजितता वाढवण्याची गरज – डॉ. संजय घोडेकर\nमराठी भाषेची उपयोजितता वाढवण्याची गरज – डॉ. संजय घोडेकर\nमराठी भाषेची उपयोजितता वाढवण्याची गरज – डॉ. संजय घोडेकर\nBy sajagtimes latest, खेड, पुणे, महाराष्ट्र खेड, मराठी भाषा दिन, हुतात्मा राजगुरू महाविद्यालय 0 Comments\nमराठी भाषेची उपयोजितता वाढवण्याची गरज – डॉ. संजय घोडेकर\n– राजगुरू महाविद्यालयात मराठी राजभाषा दिनाचे आयोजन\nबाबाजी पवळे, राजगुरूनगर (सजग वेब टीम)\nराजगुरूनगर-मराठी भाषेच्या उपयोजनातून जास्तीत जास्त व्यावसायिक संधी उपलब्ध होण्यासाठी साहित्यव्यवहार आणि दैनंदिन व्यवहार यांची प्रयत्नपूर्वक सांगड घालण्याची गरज असून मराठी भाषेची उपयोजितता वाढली तर तर तिचा अधिक वापर वाढू शकेल असे प्रतिपादन पाबळच्या पद्ममणि जैन कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय घोडेकर यांनी केले ते हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने आयोजित जागतिक मराठी राजभाषा दिनानिमित्ताच्या कार्यक्रमात मराठी भाषेतील व्यावसायिक संधी या विषयावर बोलत होते. या प्रसंगी प्राचार्य डॉ. एस.बी.पाटील, डॉ. संजय शिंदे, डॉ. बी.डी.अनुसे, प्रा. डी. एम. मारकड, प्रा. एम. एल. मुळूक, प्रा.एस.एस.आल्हाट व कला शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.\nडॉ. संजय घोडेकर पुढे म्हणाले की, जेवढया व्यावसायिक संधी इंग्रजीतून शक्य आहेत तेवढयाच संधी मराठीतूनही उपलब्ध होऊ शकतात. त्यासाठी मराठी ज्ञानभाषा होण्याची गरज आहे. जगातील अन्य भाषांमधील ज्ञानाचा खजिना मराठीत आणण्यासाठी विद्यार्थ्यांना भाषांतरकार म्हणून आधुनिक काळात मोठ्या प्रमाणात व्यवसायिक संधी उपलब्ध आहेत. बहुश्रुतता, श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची क्षमता असेल तर रेडीओ जॉकी, सूत्रसंचालक आदी घटकांकडे व्यवसाय म्हणून पाहता येईल. तसेच लेखनविषयक नियमांची माहिती करून घेतल्यास मुद्रितशोधनाचे नवे दालन व्यवसाय म्हणून खुले होऊ शकेल. या वेळी त्यांनी कवी कुसुमाग्रजांचे मराठी भाषेतील योगदान सांगून मराठीच्या उत्पत्तीपासूनचा आढावा सांगितला.\nप्राचार्य डॉ. एस.बी.पाटील यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची मागणी करताना मराठी ज्ञानभाषा व उच्चशिक्षणाची भाषा असावी अशी अपेक्षा व्यक्त केली.\nमराठी विभागाच्या वतीने मराठीतील म्हणींच्या जतन व संवर्धनाचा विचार करून ‘चला मराठी म्हण जपू या’ असा संकल्प करून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुमारे एक हजारांपेक्षा अधिक म्हणींचे संकलन करण्यात आले. कवी कुसुमाग्रज आणि साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचे अभिवाचनही या प्रसंगी करण्यात आले. मराठी भाषेतून राबविलेल्या स्वाक्षरी मोहिमेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय शिंदे, सूत्रसंचालन कु. ऋक्षिकेश गरुड याने तर आभार डॉ.बाळासाहेब अनुसे यांनी केले.\n‘राष्ट्रीय युवा संसद २०१९ – ‘पुणे जिल्हा युवा संसदेत अमर चिखले प्रथम.\n‘राष्ट्रीय युवा संसद २०१९’ जिल्हा युवा संसदेत अमर चिखले प्रथम. सजग वेब टीम, शरद शेळके नारायणगाव | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून... read more\nरस्त्यावर सापडलेले १८ हजार रुपये केले परत जुन्नरच्या रिजवान पटेल यांचा प्रामाणिकपणा\nरस्त्यावर सापडलेले १८ हजार रुपये केले परत सामाजिक कार्यकर्ते रिजवान पटेल यांचा प्रामाणिकपणा सजग वेब टीम, जुन्नर जुन्नर | समाजात एकीकडे... read more\nशिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर शिववंदना\nमनोहर हिंगणे, जुन्नर (सजग वेब टीम) जुन्नर | छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या ३८९ व्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता. १९) शिवनेरी... read more\nजोरदार शक्तीप्रदर्शन करत बांदल यांनी शिरूर लोकसभेची उमेदवारी केली जाहीर\n किल्ले शिवनेरीवर छत्रपतींच्या जन्मस्थानी आणि शिवाईदेवी मंदिर, ओझर च्या विघ्नहर देवस्थान तसेच शिरूर लोकसभा मतदार संघातील महत्वाच्या... read more\nपत्रकारांनी आपल्या कार्यातून पत्रकारितेची उंची वाढवावी- खा. गिरीश बापट\nपत्रकारांनी आपल्या कार्यातून पत्रकारितेची उंची वाढवावी- खा. गिरीश बापट ◆ पुणे श्रमिक पत्रकार संघ व पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने मराठी पत्रकार दिन... read more\nमुस्लिम समाजाच्या विकास कामांसाठी कटिबद्ध – दिलीप वळसे पाटील\nसजग वेब टिम,जुन्नर जुन्नर | शिरूर लोकसभा मतदार संघातील मतदारांनी मोठा विश्वास राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षावर दाखवून उमेदवार डाॅ.अमोल कोल्हे यांना... read more\nठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’स एक कोटींची मदत\n‘दि.ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.’तर्फे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड19’ला एक कोटींची मदत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धनादेश सुपूर्द मुंबई | ‘कोरोना’... read more\nआंबेगाव तालुक्यातील पूर्व भागांत रस्त्यांची दुर्दशा\nसजग वेब टिम, आंबेगाव ( संतोष पाचपुते) पारगाव | आंबेगाव तालुक्यातील पुर्व भागात लोणी, धामणी, वडगावपीर, मांदळेवाडी, पहाडदरा व इतर काही मोजक्या... read more\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास केंद्राचा हिरवा कंदिल : खा.डॉ.अमोल कोल्हे\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास केंद्राचा हिरवा कंदिल : खा.डॉ.अमोल कोल्हे सजग वेब टिम, पुणे पुणे दि.१९ | संसदीय हिवाळी अधिवेशनात शिरूर लोकसभेचे... read more\nपशुसंवर्धन विभागाच्या गोचीड आणि जंत निर्मूलन अभियानाचा आणे याठिकाणी शुभारंभ\nपशुसंवर्धन विभागाच्या गोचीड आणि जंत निर्मूलन अभियानाचा आणे याठिकाणी शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार अतुल बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त पशुसंवर्धन... read more\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on जुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nNovember 2, 2020 / Atul Benke, International, Junnar, latest, NCP, Politics, Talk of the town, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र, सजग पर्यटन / No Comments on देशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब November 11, 2020\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील November 11, 2020\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके November 11, 2020\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके November 2, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/41456/", "date_download": "2021-01-28T12:15:46Z", "digest": "sha1:AQ7GXPRASDGIDLTNGWI6BAAWNARXXPHG", "length": 11414, "nlines": 220, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "वाणिज्य प्रशासन – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nवाणिज्य प्रशासन : पहा व्यापार प्रशासन.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.transliteral.org/pages/i200206183654/view", "date_download": "2021-01-28T11:47:50Z", "digest": "sha1:XPBN3HSJXJGD4LMUD4IVQYFTEVJL5VKX", "length": 10622, "nlines": 136, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्रीनाथलीलामृत - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीनाथलीलामृत|\nनाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.\nनाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.\nश्रीनाथलीलामृत - अध्याय १ ला\nनाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.\nश्रीनाथलीलामृत - अध्याय २ रा\nनाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.\nश्रीनाथलीलामृत - अध्याय ३ रा\nनाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.\nश्रीनाथलीलामृत - अध्याय ४ था\nनाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.\nश्रीनाथलीलामृत - अध्याय ५ वा\nनाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.\nश्रीनाथलीलामृत - अध्याय ६ वा\nनाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.\nश्रीनाथलीलामृत - अध्याय ७ वा\nनाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.\nश्रीनाथलीलामृत - अध्याय ८ वा\nनाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.\nश्रीनाथलीलामृत - अध्याय ९ वा\nनाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.\nश्रीनाथलीलामृत - अध्याय १० वा\nनाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.\nश्रीनाथलीलामृत - अध्याय ११ वा\nनाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.\nश्रीनाथलीलामृत - अध्याय १२ वा\nनाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.\nश्रीनाथलीलामृत - अध्याय १३ वा\nनाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.\nश्रीनाथलीलामृत - अध्याय १४ वा\nनाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.\nश्रीनाथलीलामृत - अध्याय १५ वा\nनाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.\nश्रीनाथलीलामृत - अध्याय १६ वा\nनाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.\nश्रीनाथलीलामृत - अध्याय १७ वा\nनाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.\nश्रीनाथलीलामृत - अध्याय १८ वा\nनाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.\nश्रीनाथलीलामृत - अध्याय १९ वा\nनाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.\nश्रीमत्स्येंद्र-गोरक्षादि नाथांच्या लीला ४४\nप्रथम मुद्रण ( शिळा यंत्र ) : शके १७९१; द्वितीय मुद्रण : शके १८२०\nतृतीय संस्कारित मुद्रण : शके १८९४\nसर्व हक्क प्रकाशकाच्या स्वाधीन\nचित्रें : जि. भि. दीक्षित मुद्रा : भिडे ब्लकमेकर्स * रंगीत छपाई : परशुराम प्रोसेस\nजुळणी : द. श्री. गानू, रशनल प्रिन्टर्स, २१६ नारायण पेठ, पुणें ३०\nमुद्रक : ज. श्री. टिळक, केसरी मुद्रणालय, ५६८ नारायण पेठ, पुणें ३०\nप्रकाशक : धनंजय ढवळे, केशव भिकाजी ढवळे; श्रीसमर्थ सदन, गिरगांव, मुंबई ४\nवि. करण्यास योग्य उचित ( असं कर्म ). ' परि करणीया अकरणीया न देखा आपेंपरू नोळखा ' - ऋ ४५ . ' जें कां करणीय प्रतिदिनीं - ज्ञा . १८ . ११५ . ( सं .)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/mumbai/story-suburban-local-train-services-on-both-central-and-western-railway-to-remain-cancelled-till-march-31-1832323.html", "date_download": "2021-01-28T11:36:23Z", "digest": "sha1:RB4ST7GWEAQFL2GQGNEL4EAJBQO7AJPL", "length": 25382, "nlines": 295, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Suburban local train services on both Central and Western Railway to remain cancelled till March 31, Mumbai Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nमुंबईकरांची 'लाइफ लाइन' ३१ मार्चपर्यंत बंद, पश्चिम आणि मध्य रेल्वेचा मोठा निर्णय\nHT मराठी टीम, मुंबई\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाईलाजानं मुंबईकरांची 'लाइफ लाइन' म्हणून ओळखली जाणारी लोकल सेवा ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे बंद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे या महिन्याअखेरपर्यंत आपल्या लोकल सेवा पूर्णपणे बंद ठेवणार आहे. वारंवार सांगूनही लोकलमधली गर्दी कमी होत नसल्यानं नाईलाजानं हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.\n३१ मार्च पर्यंत रेल्वेसेवा बंद, देशाची वाटचाल लॉक डाऊनच्या दिशेने\nमुंबई लोकलनं दरदिवशी लाखो मुंबईकर प्रवास करतात. कामानिमित्तानं उपनगरातून लाखो प्रवासी या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या तिन्ही मार्गावरून प्रवास करतात. मुंबई लोकलला मोठी गर्दी असते आणि या गर्दीमधून कोरोना विषाणू पसरण्याची शक्यता मोठी आहे.\nICMR कडून खासगी लॅब Covid-19 टेस्टची दर निश्चि\nगेल्या आठवडाभरापासून लोकलनं प्रवास न करण्याचं, गर्दी न करण्याचं आवाहन करुनही मुंबई लोकलमधली गर्दी कमी झालेली नाही. गेल्या आठवड्यात होम क्वारंटाइनचा शिक्का असलेले अनेक प्रवाशी लोकलनं प्रवास करताना आढळून आले आहेत. परदेशातून परतलेले आणि ज्यांच्यामुळे कोरोना पसरण्याची शक्यता अधिक आहे अशा प्रत्येक व्यक्तीला १४ दिवसांसाठी घरी किंवा विलगीकरण कक्षात राहणं बंधनकारक आहे तरी देखील अनेकजण इतराचं आयुष्य धोक्यात घालत आहेत. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे.\nमुंबई लोकल ही केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी सुरु ठेवावी असा निर्णय शनिवारी झाला होता. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींचे ओळखपत्र तपासून मगच त्यांना प्रवेश देण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं, त्यानंतर अनेकांचं ओळखपत्र तपासूनच त्यांना स्थानकावर सोडण्यात येत होतं. मात्र कोरोनाचा वाढता धोका पाहता हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. रविवार दुपारपर्यंत राज्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या ही ७४ वर पोहोचली होती.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\nमुंबईत पश्चिम रेल्वेच्या रिकाम्या जागांवर भाजीपाला लावण्यास बंदी\nपश्चिम रेल्वेवर लोकलना स्वयंचलित दरवाजे, चाचण्यांना सुरुवात\nमुंबईत लोकलचा प्रवास महागणार, पण...\nयमराज वाचवणार रेल्वे रुळ ओलांडणाऱ्यांचे प्राण\nपश्चिम रेल्वेवर आज ८ तासांचा ब्लॉक; चर्चगेट-मुंबई सेंट्रल लोकल बंद\nमुंबईकरांची 'लाइफ लाइन' ३१ मार्चपर्यंत बंद, पश्चिम आणि मध्य रेल्वेचा मोठा निर्णय\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nअजित पवारांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट\nनिर्जंतुकीकरणासाठी मंत्रालय दोन दिवस पूर्णपणे बंद राहणार\nबुलंदशहराच्या घटनेचे पालघरप्रमाणे राजकारण करु नका: संजय राऊत\nटिकटॉककडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच कोटींची मदत\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+3855+ua.php", "date_download": "2021-01-28T12:47:01Z", "digest": "sha1:PPU2IQ6KGPSQXEEUZHRQZBES263VKW5X", "length": 3591, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 3855 / +3803855 / 003803855 / 0113803855, युक्रेन", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 3855 हा क्रमांक Krasyliv क्षेत्र कोड आहे व Krasyliv युक्रेनमध्ये स्थित आहे. जर आपण युक्रेनबाहेर असाल व आपल्याला Krasylivमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. युक्रेन देश कोड +380 (00380) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Krasylivमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +380 3855 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनKrasylivमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +380 3855 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00380 3855 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://batmi.online/?cat=51", "date_download": "2021-01-28T12:33:24Z", "digest": "sha1:RRBYU5LTZY6YWF6EMGKASBML4YODQS4U", "length": 20933, "nlines": 199, "source_domain": "batmi.online", "title": "चाळीसगाव Archives - बातमी ऑनलाईन", "raw_content": "\nबातमी लोकल ते ग्लोबल\nकोरोनाच्या भीतीने घरात बसलो असतो तर जनता जनार्दनाच्या सेवेची संधी व आशिर्वाद मिळाले नसते – आ. मंगेश चव्हाण\nSeptember 11, 2020 AdminLeave a Comment on कोरोनाच्या भीतीने घरात बसलो असतो तर जनता जनार्दनाच्या सेवेची संधी व आशिर्वाद मिळाले नसते – आ. मंगेश चव्हाण\nचाळीसगाव (प्रतिनिधी)- ज्या जनता जनार्दनाने आमदार म्हणून निवडून दिले त्यांच्यासाठीच पुढील आयुष्य खर्ची घालेन असा संकल्प केला होता, दुर्दैवाने ६ महिन्यातच कोरोना जागतिक महामारीचे संकट आले आणि कधी नव्हे असा इतिहासातील पहिला लॉकडाऊन लागल्याने जनजीवन ठप्प झाले. कोरोना हॉटस्पॉट असणाऱ्या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर चाळीसगाव तालुका असल्याने सर्वात जास्त संसर्गाची चिंता आपल्याला होती. लॉकडाऊन मुळे रोजगार […]\nभोरस येथे राजमाता अहिल्याबाई होळकर मंदिराचे भूमिपूजन – लोक सहभागातुन उभारल्या जाणार समाज मंदिर\nAugust 31, 2020 AdminLeave a Comment on भोरस येथे राजमाता अहिल्याबाई होळकर मंदिराचे भूमिपूजन – लोक सहभागातुन उभारल्या जाणार समाज मंदिर\nराजेंद्र देवरे चाळीसगांव (प्रतिनिधी) – तालुक्यातील भोरस गावात आज यशवंत धनगर समाज मंडळाच्या वतीने समाजाच्या लोकसहभागाने राजमाता अहिल्याबाई होळकर मंदिराचे भूमिपूजन आबा वेळे यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करणयात आली. यशवंत धनगर समाज मंडळाच्या वतीने भोरस गावात आज समाज मंडळाच्या मालकीची असलेली जागेवर राजमाता अहिल्यादेवी मंदिराचे भूमिपूजनाचा श्रीगणेशा आज करण्यात आला. भरपूर दिवसापासून असलेले प्रलंबित जागा […]\nतांडे वस्तींच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील – खा. उन्मेशदादा पाटील यांची बंजारा सरपंच संघटनेचे बैठकीत ग्वाही\nAugust 30, 2020 AdminLeave a Comment on तांडे वस्तींच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील – खा. उन्मेशदादा पाटील यांची बंजारा सरपंच संघटनेचे बैठकीत ग्वाही\nचाळीसगाव (प्रतिनिधी)- तांडे वस्तींवरील बंजारा समाजाच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहिलो आहे.शासनाच्या विविध योजनेचे विविध लाभ समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचविला आहे. ग्राम पंचायत विभाजन, डोंगर रांगेतील गावाच्या पाणी पुरवठा योजना असो वा रस्त्यांची कामे, सरपंचाना सोबतीला घेऊन तालुक्यातील सर्वच तांडे वस्ती यांचा सर्वांगीण विकासाला चालना दिली. बंजारा समाजातील सरपंचांनी आज एकत्र येऊन गाव आणि समाज विकासाची […]\nगिरणा मन्याड नदीजोड प्रकल्पाबाबत लवकरच अधिकाऱ्यांची बैठक – खा.उन्मेश दादा पाटील\nAugust 30, 2020 AdminLeave a Comment on गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्पाबाबत लवकरच अधिकाऱ्यांची बैठक – खा.उन्मेश दादा पाटील\nचाळीसगाव (प्रतिनिधी)- मन्याड धरणावर अलवाडी ,देशमुख वाडी, टाकळी, शिरसगाव, तळोदा ,पिलखोड ,पिंपराळ, पिंपरी, आडगाव, उंबरखेड, डोण, देवळी ब्राम्हणशेवगे,मंगळणे, वेहेळगाव, आमोदे,नांद्रे काकळणे, पिंपळवाड निकुंभ, माळशेवगे, हिरापूर,तमगव्हाण ,अंधारी ,तळेगाव, तळोदे, बिलाखेड ,बेलगंगा, सायगाव, मान्दुरणे, चिंचखेडे, सावरगाव ,पळाशी ,भोरस, हातगाव, दंडपिप्री, करगाव अशा सुमारे बत्तीस गावांची शेती मन्याड धरणाच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या अवलंबून आहे.यासाठी गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्प, मन्याड […]\nउद्योगशिल नवनिर्मितीचा ध्यास घेणाऱ्या तरुणांच्या सदैव पाठीशी — खा. उन्मेश दादा पाटील\nAugust 30, 2020 AdminLeave a Comment on उद्योगशिल नवनिर्मितीचा ध्यास घेणाऱ्या तरुणांच्या सदैव पाठीशी — खा. उन्मेश दादा पाटील\nभोरस (प्रतिनिधी)- आधुनिक शेती समृद्ध शेतकरी होण्यासाठी नवनवीन संकल्पना नवीन नवीन प्रकल्प याचा ध्यास आजच्या तरुणांनी घेतला पाहिजे असा उद्योगशिल नवनिर्मितीचा ध्यास घेणाऱ्या तरुणांच्या पाठीशी व्यवस्था नक्की उभी राहते जिरेनियम शेती सुगंधी लागवडीवर आधारित या चाळीसगाव तालुक्यातील पहिला प्रकल्पाचे उद्घाटन होताना नवतरुणांनी नवनिर्मितीचा ध्यास घ्यावा त्यांच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा राहील असा विश्वास खासदार उन्मेश […]\nग्रामपंचायतीला महिलांनी ठोकले कुलूप ; हगनदारी मुक्तीचा उडाला बोजवारा\nAugust 28, 2020 AdminLeave a Comment on ग्रामपंचायतीला महिलांनी ठोकले कुलूप ; हगनदारी मुक्तीचा उडाला बोजवारा\nचाळीसगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील खरजई गावाला हगणदारीमुक्त पुरस्कार मिळाला आहे परंतु गावातील महिलांच्या शौचालयाचा प्रश्न गंभीर बनला आहे. आज संतप्त झालेल्या महिलांनी सरपंचांना याबाबत जाब विचारला. त्यावर सरपंचांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त झालेल्या महिलांनी चक्क ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला कुलूप ठोकून आपला संताप व्यक्त केला. गावातील महिला आजही उघड्यावर शौचाला बसत असताना ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाली कशी खरजई ग्रामपंचायत हगणदारीमुक्त […]\nविद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे व भारतीय जनता युवा मोर्चाचे चाळीसगाव तहसीलदारांना निवेदन\nAugust 28, 2020 AdminLeave a Comment on विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे व भारतीय जनता युवा मोर्चाचे चाळीसगाव तहसीलदारांना निवेदन\nचाळीसगाव ( प्रतिनिधी) – धुळे येथे पोलिसांकडून विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने चाळीसगाव तहसीलदारांना निषेध व्यक्त करत निवेदन दिले. सविस्तर वृत्त असे कि, दि. २६ रोजी धुळे येथे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर परीक्षा होत नसतील तर परीक्षा शुल्क परत करा, चालू वर्षाच्या शैक्षणिक शुल्कात कपात करा या मागणीसाठी […]\nसात बलून बंधाऱ्यांसाठी खा. उन्मेश दादा पाटील यांचे दिल्लीत निती आयोगाला साकडे\nAugust 22, 2020 AdminLeave a Comment on सात बलून बंधाऱ्यांसाठी खा. उन्मेश दादा पाटील यांचे दिल्लीत निती आयोगाला साकडे\nजळगाव (प्रतिनिधी)- देशातील एक महत्वाकांक्षी प्रकल्पात समावेश असलेले सात बलुन बंधारे लवकर मार्गी लागावेत यासाठी आज खासदार उन्मेश दादा पाटील यांनी निती आयोगाच्या सल्लागार अविनाश मिश्रा यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी सुमारे अर्धा तास या विषयांवर उभयतांमध्ये चर्चा होवून या प्रकल्प लवकर मार्गी लागावा. भूसंपादनाची गरज नसल्याने याची स्थळ निश्चिती होवून प्रकल्प अहवाल तयार झाला […]\nआम्हाला Twitter वर फॉलो करा\nआम्हाच्या facebook Page ला like करा मिळवा Latest अपडेट\nगोंडखेड शिवारातील ट्रान्सफॉर्मर साठी महावितरण च्या कार्यालया समोर उपोषणाला बसण्याचा मनसेचा इशारा -अशोक पाटील\nजळगाव येथील तापी विकास महामंडळ सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हा बैठक संपन्न\nकोरोनाच्या भीतीने घरात बसलो असतो तर जनता जनार्दनाच्या सेवेची संधी व आशिर्वाद मिळाले नसते – आ. मंगेश चव्हाण\nमराठा आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नाही याला राज्य सरकार जबाबदार- केंद्रिय मंत्री रामदास आठवले\nजळगाव जिल्ह्यात सर्वाधिक १०९८ नविन रूग्ण\nPrashant Ganesh Shinde on देशातील पहिली डिजिटल निवडणूक बिहारमध्ये\nGanesh wadhe on जामनेर तालुक्यात आज नव्याने 12 कोरोना बाधित रुग्ण आढलले\nCategories Select Category अकोला अपघात अमरावती अमळनेर अहमदनगर आंतरराष्ट्रीय औंरगाबाद कोरोंना अपडेट कोल्हापूर क्रीडा खान्देश खारघर गुन्हे चाळीसगाव चोपडा जळगाव जामनेर जालना टेक दौंड धरणगाव धुळे नागपुर नाशिक निवड पर्यावरण पाऊस पाचोरा पालघर पुणे बातमी ऑनलाइन बारामती बीड बुलढाणा बोदवड भंडारा भुसावळ मनमाड मुक्ताईनगर मुंबई यावल रत्नागिरी राजकारण राज्य रायगड रावेर रावेऱ राष्ट्रीय लातूर विशेष लेख व्यापार शिक्षण शिर्डी शेती सांगली सेल्फी विथ गणेशा सोलापूर\nगोंडखेड शिवारातील ट्रान्सफॉर्मर साठी महावितरण च्या कार्यालया समोर उपोषणाला बसण्याचा मनसेचा इशारा -अशोक पाटील\nजळगाव येथील तापी विकास महामंडळ सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हा बैठक संपन्न\nकोरोनाच्या भीतीने घरात बसलो असतो तर जनता जनार्दनाच्या सेवेची संधी व आशिर्वाद मिळाले नसते – आ. मंगेश चव्हाण\nमराठा आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नाही याला राज्य सरकार जबाबदार- केंद्रिय मंत्री रामदास आठवले\nजळगाव जिल्ह्यात सर्वाधिक १०९८ नविन रूग्ण\nबातमी ऑनलाईन WhatsApp Group\nerror: कॉपी नको करू रे भो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/yuva-katta/natural-remedies-for-skin-anushka-sharma-beauty-secrets-how-to-detox-face-at-home-in-marathi/articleshow/79440085.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article9", "date_download": "2021-01-28T10:56:22Z", "digest": "sha1:3Y5DPRBS64QCKOVVYB32OA4JRQWUYZQL", "length": 19125, "nlines": 129, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nचेहऱ्याची त्वचा अशी डिटॉक्स करते अनुष्का शर्मा, तजेलदार त्वचेसाठी असं फॉलो केलं जातं रुटीन\nचेहरा चमकदार दिसावा, यासाठी बॉलिवूडमधील प्रत्येक अभिनेत्री न विसरता स्किन केअर रुटीन फॉलो करतात. अनुष्‍का शर्मा देखील तजेलदार चेहऱ्यासाठी त्वचा डिटॉक्स करते. ती कशा पद्धतीने त्वचा डिटॉक्स करते\nचेहऱ्याची त्वचा अशी डिटॉक्स करते अनुष्का शर्मा, तजेलदार त्वचेसाठी असं फॉलो केलं जातं रुटीन\nलहान वयातच चेहऱ्यावर दिसणारी वृद्धत्वाची लक्षणे, चेहरा सुजणे इत्यादी कारणांमुळे बहुतांश मंडळी त्रस्त असतात. त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी ही मंडळी कित्येक महागड्या उपचार पद्धती देखील अवलंबतात. केमिकलयुक्त ट्रीटमेंटऐवजी आपण तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नैसर्गिक तसंच आयुर्वेदिक उपचारांची मदत घेऊ शकतात. यामुळे त्वचेला दीर्घकाळासाठी लाभ मिळतील. डिटॉक्सिफाय ट्रीटमेंट नियमित फॉलो न केल्यास त्वचा निस्तेज दिसू लागते.\nतुम्ही घरातच असाल किंवा कामानिमित्त घराबाहेर जावे लागत असेल तरीही चेहऱ्याची त्वचा नियमित डिटॉक्स करणं आवश्यक आहे. त्वचा डिटॉक्स केल्यानं त्वचेतील ओलावा कायम टिकून राहतो. यामुळे त्वचेवर नॅचरल ग्लो येतो. बॉलिवूडमधील अभिनेत्री देखील आपली त्वचा नियमित डिटॉक्स करतात. यामुळेच त्यांचा चेहरा नेहमी तजेलदार व सुंदर दिसतो. पण सर्वप्रथम स्किन डिटॉक्स म्हणजे काय हे आपण समजून घेऊया…\n(थंडीत बॉडी मसाज का करावा, आयुर्वेदानुसार कोणते तेल वापरल्यास मिळतील जास्त लाभ\n​फेस व स्किन डिटॉक्स म्हणजे काय\nआपला चेहरा तसंच शरीराची त्वचा देखील दिवसभरात अनेकदा प्रदूषण, धूळ, मातीचे कण आणि दुर्गंधीच्या संपर्कात येते. जेव्हा आपण त्वचा डिटॉक्स करतो किंवा आहारातील पौष्टिक बदलामुळे चेहऱ्यावरील सूस्तपणा दूर होतो आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील चमकदार त्वचेसाठी फेस पॅकचा वापर करते. मेरी क्लेअरच्या रिपोर्टनुसार, अनुष्का शर्मा चेहऱ्यासाठी कडुलिंबाच्या फेस पॅकचा वापर करते. कडुलिंबाच्या पानांचा वाटलेला पाला, दही, गुलाब पाणी आणि दूध एकत्र करून फेस पॅक तयार केला जातो. अनुष्का या पॅकचा आपल्या चेहऱ्यासाठी उपयोग करते. या फेस पॅकमुळे त्वचा डिटॉक्सिफाय होण्यास मदत मिळते.\nशारीरिक ताणतणाव दूर करण्यासाठी अथवा त्वचेवरील दुर्गंध स्वच्छ करण्यासाठी आपण डिटॉक्सिफाइंग बाथची मदत घेऊ शकता. ही प्रक्रिया त्वचेसाठी अतिशय लाभदायक आहे. कोमट पाण्यामध्ये सैंधव मीठ किंवा एसेंशिअल ऑइल मिक्स करा. या पाण्याने आंघोळ करावी. यामुळे शारीरिक ताणतणाव दूर होण्यास मदत मिळते. शिवाय त्वचा देखील निरोगी राहते.\n(नितळ व डागविरहित त्वचेसाठी रात्री चेहऱ्यावर अशा पद्धतीने लावा कोरफड जेल)\nतजेलदार त्वचेसाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर फेकण्यास मदत मिळते. ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक स्वरुपात चमक येते. तुम्ही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार डिटॉक्स वॉटरचंही सेवन करू शकता. एक ग्लास पाण्यामध्ये लिंबूचा रस, काकडीचे स्लाइस मिक्स करा आणि हे पाणी प्या. लिंबू आणि काकडीतील पोषण तत्त्व शरीर डिटॉक्स करण्याचे कार्य करतात.\n(Natural Hair Care चमकदार व घनदाट केस मिळवण्यासाठी या ८ गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष)\nदुर्गंध, विषारी घटक केवळ शरीराच्या त्वचेवरच नव्हे तर शरीराच्या आतमध्येही जमा होतात. हे अनावश्यक घटक दूर केल्यानंतर चेहरा सतेज आणि चमकदार होतो. यासाठी आपल्या आहारामध्ये काही आवश्यक बदल करणं आवश्यक आहे. साखर, तेलकट पदार्थ, जंक फूड आणि पाकीटबंद खाद्यपदार्थांचे सेवन करणं टाळावं.\n(Moringa Powder Benefits चमकदार केस व त्वचेसाठी वापरा ही औषधी पावडर, जाणून घ्या लाभ)\n​चमकदार त्वचेसाठी फेस मास्क\nकडुलिंबू आणि बेसन फेस पॅक\nएका वाटीमध्ये एक चमचा कडुलिंबाच्या पानांची पावडर, एक चमचा बेसन, गुलाब पाणी आणि दही एकत्र घेऊन पेस्ट तयार करा. हे पॅक आपल्या चेहऱ्यावर १० मिनिटांसाठी लावून ठेवा. यातील पोषण तत्त्वांमुळे चेहऱ्यावर चमक येईल.\n(त्वचा भाजणे म्हणजे नेमके काय यावर कोणते उपचार करावेत, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती)\n​अ‍ॅव्होकाडो आणि नारळाचे तेल\nमॅश केलेले अ‍ॅव्होकाडो, लिंबूचा रस आणि अर्धा चमचा नारळाचे तेल एकत्र घ्या व पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. लेप सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा.\n(द्राक्षबियांच्या तेलाचे त्वचा आणि केसांसाठी फायदे, जाणून घ्या कसा करायचा वापर)\nकोकोआ पावडर, कॉफी, मध आणि दही एकत्र घ्या व फेस पॅक तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर १० मिनिटांसाठी लावा आणि त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्यावा. चेहऱ्याची त्वचा डिटॉक्सिफाय करण्यासाठी आपण या साध्या-सोप्या टिप्स फॉलो करू शकता.\n(सना खानची त्वचा आहे प्रचंड मऊ व तजेलदार, मुरुम न येण्यासाठी सकाळी उठून करते 'हे' महत्त्वाचे काम)\nNOTE त्वचेशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार एकसारखा नसतो.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nMoringa Powder Benefits चमकदार केस व त्वचेसाठी वापरा ही औषधी पावडर, जाणून घ्या लाभ महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइल५३ कोटी Facebook युजर्संचे फोन नंबर लीक, टेलिग्रामवर विक्री\nमोबाइलटिकटॉकने भारतातून गाशा गुंडाळला, 'इतके' हजार कर्मचारी झाले बेरोजगार\nधार्मिकवर्षातील पहिला गुरु पुष्य योग: धन वृद्धीसाठी करा हे उपाय\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगसिझेरियन डिलिव्हरी किती वेळा होऊ शकते व सुरक्षित डिलिव्हरीसाठी काय काळजी घ्यावी\nब्युटीसुंदर व नितळ त्वचेसाठी संपूर्ण शरीरावर लावा ‘या’ भाजीपासून तयार केलेला नैसर्गिक लेप\nकरिअर न्यूजदहावी उत्तीर्णांसाठी मेट्रो रेल्वे भरती: अर्जांसाठी मुदतवाढ\nकार-बाइकदेशातील ८ वर्ष जुन्या वाहनांवर आता मोदी सरकारचा 'ग्रीन टॅक्स'\nमोबाइलडॉक्यूमेंटशिवाय आधार कार्डसोबत करा फोन नंबर लिंकः UIDAI\nसिनेन्यूजपामेला एंडरसनने वयाच्या ५३ व्या वर्षी सहाव्यांदा केलं लग्न\nदेशदिल्ली हिंसाचार : जखमी पोलिसांच्या भेटीसाठी गृहमंत्री रुग्णालयात\nगुन्हेगारीस्टँडअप कॉमेडियन फारुकीला जामीन नाहीच\nक्रिकेट न्यूजIPL 2021: लिलावासाठी अर्जुन तेंडुलकर पात्र; या संघात मिळू शकते...\nदेशराम मंदिराची झलक : यूपीच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A5%80", "date_download": "2021-01-28T13:22:23Z", "digest": "sha1:NNQZQDEYTZPVBLAIN7MYHDZLJPESM7ZJ", "length": 7202, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सहाय्य:संपादन कालावधीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसहाय्य:संपादन कालावधीला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख सहाय्य:संपादन कालावधी या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसहाय्य:आशय ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सफर ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:अपूर्ण लेख विकास ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:विसोबा खेचर ‎ (← दुवे | संपादन)\nसहाय्य:संपादन ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Jaibhim ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Mandards ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Vinitdesai ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Deepnarsay ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:कारण ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:करण्याजोग्या गोष्टी ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Vinod rakte ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Vishnupatil ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:जादुई शब्द ‎ (← दुवे | संपादन)\nसहाय्य:विकिभाषेद्वारे संपादन ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:पहारा आणि गस्त ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:शंभर संपादने ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:१०० पेक्षा अधिक संपादने ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Nitin.kunjir ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Vishal1306 ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:फायरफॉक्स संलग्न सुविधा ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Prajakta pathare ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Gypsypkd/जुनी चर्चा १ ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Girish2k ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:उत्पात ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:अधांतर ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Aathavanitli.gani ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Amityadav8 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:विक्रम रमेश साळुंखे. ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Prasannakumar/जुनी चर्चा १ ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Kaustubh1000 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Mohan Madwanna ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Sachin jahagirdar ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Karan Kamath ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:आनंद दर्शन पिंपळवाडकर ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:अश्विनी सुर्वे ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:काय लिहू ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:आर्या जोशी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.livemarathi.in/so-why-do-citizens-complain-about-inadequate-water-supply/", "date_download": "2021-01-28T11:40:56Z", "digest": "sha1:MYQILABWGEW5YXMJQC7ANYSEAF5Y2DC2", "length": 12729, "nlines": 95, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "…मग अपुऱ्या पाणीपुरवठ्याची नागरिकांची तक्रार का ? | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर …मग अपुऱ्या पाणीपुरवठ्याची नागरिकांची तक्रार का \n…मग अपुऱ्या पाणीपुरवठ्याची नागरिकांची तक्रार का \nपाणीपुरवठा विभागाला आ. चंद्रकांत जाधवांचा सवाल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरात नऊ ते दहा कोटी लिटरची पाण्याची मागणी असतानाही १४.५० कोटी लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो, तरीही अपुरा पाणी पुरवठा होत असल्याची नागरिकांची तक्रार का तसेच पाणीपुरवठा विभागाला महापालिकेकडून निधी का द्यावा लागतो, असे सवाल करत, उत्तम नियोजन, काटकसर व लोकभिमुख कारभारातून महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग स्वयंपूर्ण करावा, अशा सुचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिल्या.\nमहापालिकेत पाणीपुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहीते, स्थायी समितीचे माजी सभापती सचिन पाटील, जल अभियंता नारायण कुंभार, हर्षजीत घाटगे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nयावेळी आमदार जाधव यांनी बालिंगा, पुईखडी, कळंबा व बावडा येथील फिल्टरेशन प्लॉन्टची माहिती घेऊन या प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्ती बाबत सुचना केल्या. पंप हाऊसची स्वच्छता करून रंगरंगोटी करून घ्यावी, महिन्यातून एकदा फिल्टरेशन प्लॉन्ट व पंप हाऊसची देखभाल दुरुस्ती करावी. अमृत योजनेचे काम त्वरित पूर्ण करावे, बालिंगा पंप हाऊसवरील गळती काढण्यासाठी प्रस्ताव तयार करा. ज्या पाण्याच्या टाक्यांना झाकण नाही, ती त्वरीत बसवण्यात यावीत, अशाही सूचना दिल्या.\nपाणीपुरवठा विभागाला वर्षाला महापालिकेतून पैसे घ्यावे लागतात, हे बरोबर नाही. अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतःची योजना म्हणून काम करावे. शिस्त, उत्तम नियोजन, काटकसर व लोकभिमुख कारभारातून पाणी योजना स्वयंपूर्णच नव्हे तर फायदयात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.\nशासकीय कार्यालयातील पाणी पुरवठ्याची थकबाकी २० कोटी रुपये असल्याचे जल अभियंता नारायण भोसले यांनी निदर्शनास आणून दिले. या थकबाकीच्या वसुलीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार जाधव यांनी दिले. शहरातील घरफाळा व पाणीपट्टीतील थकबाकीवरील दंडात पन्नास टक्के सवलत देण्याची सूचना आमदार जाधव यांनी प्रशासक डॉ. बलकवडे यांच्याकडे केली असता याबाबत त्वरित निर्णय घेण्याचे प्रशासक डॉ. बलकवडे यांनी सांगितले. तसेच एका वेळी सर्व व्हॉल्व्हच्या ठिकाणी चेंबर बांधण्याऐवजी टप्याटप्याने खराब होणाऱ्या व्हॉल्व्हचे काम करताना चेंबर बांधण्याचे डॉ. बलकवडे यांनी मान्य केले.\nPrevious articleग्रा.पं.निवडणूक : महेतील पॅनेल प्रमुखच बिनविरोध\nNext article‘डी. वाय. पाटील’च्या साकीब मुल्लाचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश\nमागाडे खून प्रकरणातील संशयितांना ‘मोक्का’ लावा…\nपेट्रोलचे दर कमी झालेच पाहिजेत, अन्यथा… : सर्वसामान्य वाहनधारक संतप्त (व्हिडिओ)\n‘या’मुळे अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा ट्रोल…\nआता अर्जुन तेंडुलकर ‘आयपीएल’च्या मैदानावर..\nमुंबई (प्रतिनिधी) : भारताचा आघाडीचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यंदाच्या आयपीएलच्या (इंडियन प्रीमियर लीग) १४ व्या हंगा मामध्ये खेळण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या लिलावात अर्जुन तेंडुलकरवर बोली लावली जाऊ शकते, अशी...\nमागाडे खून प्रकरणातील संशयितांना ‘मोक्का’ लावा…\nइचलकरंजी (प्रतिनिधी) : राजकीय वैमनस्यातून झालेल्या संदीप मागाडे याच्या खुनाचा मुख्य सूत्रधार के. के. ग्रुपचा म्होरक्या, ग्रा.पं. सदस्य कुमार कांबळे आणि त्याच्या साथीदारांना तत्काळ अटक करुन त्यांना मोक्का लावावा, अशी मागणी करीत आज (गुरुवार)...\nपेट्रोलचे दर कमी झालेच पाहिजेत, अन्यथा… : सर्वसामान्य वाहनधारक संतप्त (व्हिडिओ)\nपेट्रोलचे दर आता उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने सर्वसामान्य वाहनधारकाच्या खिशाला मोठी चाट बसत आहे. याबाबत वाहनधारकांनी ‘लाईव्ह मराठी’कडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केलीय.\nदेवेंद्रजी, तुम्हाला लवकरच संधी मिळेल : राष्ट्रवादी\nमुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोत बसून फोटो काढला होता. तो फोटो ट्विट करत, मुंबई मेट्रोतून कधी प्रवास करता येईल असा खोचक सवाल करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. ...\nगृहमंत्रीजी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता तर…\nमुंबई (प्रतिनिधी) : भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्याविषयी पक्षाच्या संकेतस्थळावर चुकीचा उल्लेख झाल्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर दखल घेत कारवाईचा इशारा दिला. देशमुख यांनी केलेल्या ट्विटवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\nकासारवाडी फाटा येथे ट्रकच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू\nकोल्हापुरी ठसका : पर्यटनासाठी माणसं जंगलात आणि गवे शहरात..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.onlinereadyreckoner.com/reckoner/2016/mumbai", "date_download": "2021-01-28T12:34:50Z", "digest": "sha1:KO5ESJZVAOMA6VGHRUBQXLL5HIU6FR3Y", "length": 3780, "nlines": 49, "source_domain": "www.onlinereadyreckoner.com", "title": "Ready Reckoner Mumbai 2016 - 17 | रेडिरेकनर मुंबई जिल्हा २०१६ - १७", "raw_content": "\nमूल्य दर २०१६ - १७\nरेडि रेकनर मुंबई जिल्हा २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nनोंदणी आणि मुद्रांक विभाग कार्यालये माहिती\nनोंदणी कार्यालय महानिरीक्षक १\nनोंदणी उपमहानिरीक्षक प्रादेशिक प्रमुख कार्यालये ८\nजिल्हाधिकारी मुद्रांक कार्यालय, मुंबई ६\nसह जिल्हा नबंधक कार्यालये ३४\nसंयुक्त संचालक मूल्यांकन कार्यालय, पुणे १\nउपसंचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय मुंबई १\nसहाय्यक संचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय १\nप्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई १\nसरकार फोटो नोंदणी कार्यालय, पुणे १\nउप निबंधक कार्यालये ५०४\nस्थावर मालमत्ता मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nपरवाना भाडे पट्टा मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nबक्षीस पत्र ( मुद्रांक व नोंदणी शुल्क ) गणकयंत्र\nतारण ( मॉर्गज ) मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nकर्ज हप्ता ( समान मासिक हप्ते ) गणकयंत्र\nसंकेतस्थळ स्थापना : मराठी दिन, २७ फेब्रुवारी २०१७. २०१७ सर्व हक्क सुरक्षित © ऑनलाइनरेडिरेकनर.कॉम\nऑनलाइनरेडिरेकनर.कॉम हे संकेत स्थळ खाजगी असून त्याचा महाराष्ट्र सरकारशी काहीही संबंध नाही. मूलभूत माहिती चे ज्ञान सर्व सामान्यांना मिळण्याकरिता, हे संकेत स्थळ विकसित करण्यात आले आहे. देण्यात आलेली माहिती संबंधित कार्यालयाशी तपासून घ्यावी.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A5%80-%F0%9F%99%8F/", "date_download": "2021-01-28T11:54:38Z", "digest": "sha1:URVYVWQSRHTKLJYZUKZZ3BJPVZLUPN5E", "length": 8557, "nlines": 136, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "विठू माउली ..🙏 VITHU MAULI!! Vithu Mauli Kavita", "raw_content": "\nएक जिद्द म्हणजे तरी काय \nअसावी एक वेगळी वाट \nकथा , कविता आणि बरंच काही …\nसमोर तू येता ..\n\"विठू चरणी आज ,दुमदुमली पंढरी\nसाद एक होता, भरली ती पंढरी\nएक ध्यास , एक ओढ , चंद्रभागेच्या त्या तीरी\nविठ्ठल विठ्ठल नामात सारी, तल्लीन ही पंढरी\nउभा तो विठू सावळा, एका त्या विठेवरी\nतहान भूक , उन्ह नी वारा , विसरले ते वारकरी\nभेटीस त्या विठ्ठलाच्या, आले ज्ञानोबा माउली\nटाळ मृदंग वाजत आज, हरवली ती पंढरी\nएक भाव , एक मन ,गाते ती पंढरी\nतुकोबांचे अभंग सारे , बोलते ही पंढरी\nव्यापून सारे आकाश, आपुली ही पंढरी\nनाव घेता विठू रायाचे , नजरेत एक पंढरी\nविठ्ठल विठ्ठल नामात सारी ,तल्लीन ही पंढरी ..\nक्षण सारें असेच , खूप बोलून जातात , जणु कोणाचे शब्द, मनास बोलत राहतात रुसव्यात त्याची समजूत, जणु…\nचाल पुढं नको डगमगू, बोलते ती ज्योती स्वतःस का जाळून घेते, कोणती ही वृत्ती स्वतःस का जाळून घेते, कोणती ही वृत्ती \nएक जिद्द म्हणजे तरी काय \nध्येयवेड्या माणसास नकोच खंत कोणती मार्ग एक चालताच , नसावी त्यास भीती मार्ग एक चालताच , नसावी त्यास भीती प्रयत्न जणू असे करावे, हर…\nआठवणीत त्या माझ्या, तुलाच मी जपावे चित्र काढावे माझे \nअसावी एक वेगळी वाट \n“असावी एक वेगळी वाट, आयुष्य जगण्यासाठी रोजच जगणं यातून काही , वेगळं पाहण्यासाठीरोजच जगणं यातून काही , वेगळं पाहण्यासाठी\nअव्यक्त प्रेमाची कबुली .✍️…\nकथा , कविता आणि बरंच काही …\nनकळत जुन्या पानावरती, भेट तुझी झालीसुकून गेल्या गुलाबाची, पाकळी एक मिळालीसुकून गेल्या गुलाबाची, पाकळी एक मिळालीपुसटश्या त्या सांजवेळी, ओ…\nचांदण्यात हरवून, रात्र ती आज गेली चंद्र तो सोबती, परी शोधसी न कोणी चंद्र तो सोबती, परी शोधसी न कोणी लख्ख तो प्रकाश, बोलतो न क…\n“भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही उमेदवाराची योग्यता पाहून मतदान करायला विसराय…\nपुन्हा जुन्या आठवणीत जावे त्या अडगळीच्या खोलीत ……\nआशिर्वाद द्यावा, तू आज गजानना परतीच्या वाटेवरी, क्षण हा रेंगाळला परतीच्या वाटेवरी, क्षण हा रेंगाळला \nसाद कोणती या मनास आज चाहूल ती कोणती आहे तुझ्या आठवांचा पाऊस आज मज चिंब का भिजवत आहे तुझ्या आठवांचा पाऊस आज मज चिंब का भिजवत आहे\nती झुळूक उगा सांजवेळी मला हरवून जाते मावळतीच्या सुर्यासवे एक गीत गाते त्या परतीच्या पाखरांची …\nसमोर तू येता ..\nअचानक कधी समोर तू यावेबोलण्यास तेव्हा शब्द ते नसावेनजरेने सारे मग बोलून टाकावेमनातले अलगद तुला ते…\nन मी उरले माझ्यात आता तुझ्यात जरा शोधशील का .. भाव या मनीचे माझ्या तू नकळत आज ओळखशील का . भाव या मनीचे माझ्या तू नकळत आज ओळखशील का .\nतुझ्याच या वाटेवरती, तुलाच न भेटावे तुझ्याचसाठी झुरावे मी, आणि तुलाच न कळावेसांगू तरी कसे नी काय,…\nअमृत म्हणा , विष म्हणाकाही फरक पडत नाहीवेळेवरती चहा हवाबाकी काही म्हणणं नाहीसकाळ सकाळ उठल्या उठ…\nCopyright © 2021 कथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/yuva-katta/how-to-make-your-own-anti-aging-face-massage-oil-at-home-in-marathi/articleshow/79504481.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2021-01-28T12:39:12Z", "digest": "sha1:TROGZZHPG5STJWBLGEOUQTZRXGVQAAGB", "length": 17779, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरात्री झोपण्यापूर्वी २ मिनिटे चेहऱ्याचा 'या' नैसर्गिक तेलाने करा मसाज, त्वचेमध्ये दिसतील असे बदल\nतुम्ही देखील चेहऱ्यावरील सुरकुत्या, वृद्धत्वाच्या लक्षणांमुळे त्रस्त आहात का ही समस्या दूर करण्यासाठी आपण नैसर्गिक तेलाने चेहऱ्याचा मसाज करू शकता. योग्य पद्धतीने मसाज केल्यास त्वचा सैल पडणार नाही.\nरात्री झोपण्यापूर्वी २ मिनिटे चेहऱ्याचा 'या' नैसर्गिक तेलाने करा मसाज, त्वचेमध्ये दिसतील असे बदल\nबाजारात उपलब्ध असणारे अँटी एजिंग सीरम आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असतीलच, असे नाही. कारण कधी-कधी कळत नकळत आपणच त्वचेचा प्रकार जाणून न घेता ब्युटी प्रोडक्ट खरेदी करतो. यामुळे आपल्या त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतात. तसंच शक्यतो चेहऱ्यासाठी केमिकलयुक्त ब्युटी प्रोडक्ट वापरणं टाळावं. हिवाळ्यामध्ये त्वचेचं संरक्षण करण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे नारळाचे तेल. या तेलाचा योग्य पद्धतीने वापर केल्यास त्वचेला भरपूर लाभ मिळू शकतात.\n(द्राक्षबियांच्या तेलाचे त्वचा आणि केसांसाठी फायदे, जाणून घ्या कसा करायचा वापर)\nनारळ तेलाच्या मदतीने आपण घरच्या घरी अँटी एजिंग मसाज ऑइल तयार करू शकता. या तेलामध्ये अन्य नैसर्गिक सामग्रींचा समावेश केल्यास तुम्हाला चेहऱ्यावर सकारात्मक बदल पाहायला मिळतील. रात्री झोपण्यापूर्वी या तेलाने चेहऱ्याचा दोन मिनिटासाठी मसाज केल्यास चेहऱ्याची त्वचा सैल पडणार नाही तसंच त्वचेवर नैसर्गिक चमक देखील येईल. चला तर जाणून घेऊया तेल तयार करण्याची रेसिपी...\n(चेहऱ्यावर हवंय नैसर्गिक तेज जाणून घ्या ग्वा-शा मसाजचं तंत्र आणि फायदे)\nनारळाचे तेल : एक वाटी\nगुलाबाच्या पाकळ्या : सात ते आठ\nगुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या : दोन चमचे\nकच्चे तांदूळ : दोन छोटे चमचे\nलवंग : पाच ते सहा\nग्रीन टी : अर्धा चमचा\n(करीना-अनुष्‍कासह अन्य सेलिब्रिटीही करतात मुरुमांचा सामना, करतात हे नैसर्गिक उपाय)\nतेल तयार करण्याची पद्धत\nसर्वप्रथम एका काचेच्या जारमध्ये नारळाचे तेल ओता. तेलामध्ये एक- एक करून सर्व सामग्री मिक्स करा. सर्व सामग्री नीट एकजीव करून घ्या. तयार झाले आहे तुमचे नैसर्गिक फेस सीरम.\n(त्वचा भाजणे म्हणजे नेमके काय यावर कोणते उपचार करावेत, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती)\nवाढत्या वयोमानानुसार आपल्या त्वचेमध्ये भरपूर बदल होतात. यामध्ये त्वचा सैल पडणे आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येणे ही प्रमुख लक्षणे आहेत. पण नारळाच्या तेलाचा योग्य पद्धतीने वापर केल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळेल. या तेलातील औषधी गुणधर्मामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. कारण यामधील लॉरिक अ‍ॅसिड कोलेजनच्या उत्पादनासाठी लाभदायक असते. ज्यामुळे त्वचा सैल पडत नाही.\n(थंडीत बॉडी मसाज का करावा, आयुर्वेदानुसार कोणते तेल वापरल्यास मिळतील जास्त लाभ\nगुलाबाच्या पाकळ्यांमुळे आपल्या त्वचेचं टोन सुधारण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त त्वचेचा रंग देखील उजळतो. मऊ आणि नितळ त्वचेसाठी गुलाबाच्या पाकळ्या लाभदायक आहेत.\n(चेहऱ्याची त्वचा अशी डिटॉक्स करते अनुष्का शर्मा, तजेलदार त्वचेसाठी असं फॉलो केलं जातं रुटीन)\nलवंगाच्या तेलामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते. यामध्ये अँटी-एजिंग गुणधर्म आहेत, जे मृत त्वचेची समस्या दूर करतात. शिवाय त्वचेच्या भागातील रक्तप्रवाह देखील वाढतो. यामुळे चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो.\n(Natural Hair Care केसांच्या वाढीसाठी ‘हे’ व्हिटॅमिन्स आहेत पोषक, केसगळतीची समस्याही होते दूर)\nग्रीन टीमध्ये ईजीसीजी नावाचे एक प्रभावी अँटी ऑक्सिडंट आहे. जे त्वचेचा कर्करोग रोखण्यासाठी अतिनील किरणांविरोधात लढण्यास शरीराची मदत करतात. म्हणजेच ग्रीन टीमधील अँटी एजिंग घटक वृद्धत्वाच्या लक्षणांविरोधात लढण्याचे कार्य करतात.\n(घरच्या घरी या ६ नैसर्गिक सामग्रींपासून तयार करा फेस पॅक, संमिश्र त्वचा होईल तजेलदार व चमकदार)\nजपानमध्ये हजारो वर्षांपासून तांदळाचा नैसर्गिक सौंदर्य उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आपली त्वचा मऊ आणि नितळ राहावी, यासाठी जपानमधील महिला तांदळाचा आपल्या ब्युटी केअर रुटीनमध्ये समावेश करतात.\n(ग्लुटाथिओनमुळे चेहऱ्याचीच नव्हे तर संपूर्ण शरीराची त्वचा उजळते, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती)\nNOTE त्वचेशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.\nतेल तयार करण्याची पद्धत\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nघरच्या घरी या ६ नैसर्गिक सामग्रींपासून तयार करा फेस पॅक, संमिश्र त्वचा होईल तजेलदार व चमकदार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nस्किन केअर टिप्स फेस मसाज ऑइल घरगुती आयुर्वेदिक तेल अँटी एजिंग फेस मसाज ऑइल What is the best oil for anti aging\nमोबाइल५३ कोटी Facebook युजर्संचे फोन नंबर लीक, टेलिग्रामवर विक्री\nरिलेशनशिपवयाने मोठ्या मुलासोबत लग्न करणार असाल तर ‘या’ गोष्टींची आवर्जून घ्या काळजी\nमोबाइलरेडमीच्या 'या' दोन स्मार्टफोनला मिळतेय MIUI 12 अपडेट, लाखो युजर्संना होणार फायदा\nधार्मिकवास्तू टिप्स: देवघरात चुकूनही ठेवू नयेत 'या' गोष्टी; अन्यथा होईल नुकसान\nकार-बाइक'गेमचेंजर' Renault Kiger सर्वात आधी इंडियन मार्केटमध्ये लाँच, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशन‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितचा साडीतील मोहक व सुंदर लुक, पाहा हे ५ फोटो\nविज्ञान-तंत्रज्ञानकरोना विषाणूला रोखणारा पॅनासोनिकचा नवीन 'एसी' लाँच, पाहा किंमत\nकरिअर न्यूजरिझर्व्ह बँकेत पदवीधरांसाठी शेकडो नोकऱ्या; आजच करा अर्ज\nविदेश वृत्तपाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा आदेश; 'या' दहशतवाद्याची सुटका\nक्रिकेट न्यूजआयसीसीच्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंचेच वर्चस्व, पाहा कोणी पटकावलं मानाचं स्थान\nरत्नागिरीनारायण राणे आणि विनायक राऊत भिडले; सिंधुदुर्गात भर बैठकीत धुमशान\nपुणेज्येष्ठ समीक्षक आणि लेखक शंकर सारडा यांचे निधन\nमुंबईभाजपच्या वेबसाइटवर रक्षा खडसेंचा अक्षेपार्ह उल्लेख; शिवसेनेनं केली 'ही' मागणी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/sports/story-india-vs-new-zealand-who-will-play-role-of-wicket-keeper-in-t20-world-cup-2020-kl-rahul-rishabh-pant-sourav-ganguly-interesting-respond-1828820.html", "date_download": "2021-01-28T12:09:01Z", "digest": "sha1:VFLLIAMZ5Y5CVENNZGL4EG7LGFYW35SA", "length": 25231, "nlines": 317, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "india vs new zealand who will play role of wicket keeper in T20 world cup 2020 kl rahul rishabh pant sourav ganguly interesting respond, Sports Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nटी-२० वर्ल्डकपमध्ये कोण करणार विकेटकीपिंग, सौरव गांगुलीने दिले उत्तर\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nभारतीय क्रिकेट नियंत्रक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी मर्यादित षटकातील विकेटकीपर फलंदाज लोकेश राहुलच्या कामगिरीचे मोठे कौतुक केले आहे. कसोटीतही राहुल आपला हाच फॉर्म कायम ठेवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. संघ व्यवस्थापनाने न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या पाच टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात विकेटकीपर ऋषभ पंतऐवजी राहुलला संघात घेत त्याच्याकडून विकेटकीपिंग करुन घेतले.\nICC U 19 World Cup : युवा टीम इंडियाने घेतला किवींचा जीव\nराहुलने पहिल्या टी-२० सामन्यात आक्रमक खेळी करत ५६ धावांची खेळी केली होती. पंतऐवजी राहुलला अंतिम अकरामध्ये स्थान देण्यावर गांगुली एबीपीला म्हणाले की, विराट कोहली हा निर्णय घेतो. संघ व्यवस्थापन आणि कर्णधार राहुलच्या भूमिकेवर निर्णय घेतात.\nVideo : गडकरी-फडणवीसांच्या गोलंदाजीवर पांड्याची फटकेबाजी\nगांगुली पुढे म्हणाले की, त्याने (राहुल) वनडे आणि टी-२० मध्ये शानदार कामगिरी केली. त्याने कसोटी क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली होती. परंतु, त्यानंतर त्याची कामगिरी ढासळत गेली. मर्यादित षटकांच्या प्रकारात तो चांगली कामगिरी करत आहे. अपेक्षा आहे की, आपला हा चांगला खेळ तो पुढेही चालू ठेवेल. मी आधी सांगितल्याप्रमाणे त्याच्याबाबत सर्व निर्णय संघ व्यवस्थापनाचा आहे.\nVideo : रोहितचा भन्नाट झेल सोशल मीडियावर व्हायरल\nयावर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकात विकेटकीपिंगच्या स्पर्धेत कोण-कोण आहे, असा सवाल त्यांना विचारण्यात आला, तेव्हा ते म्हणाला की, निवडसमिती, विराट आणि रवी शास्त्री याचा निर्णय घेतली. ते जो काही विचार करतील, तसेच होईल.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\nरवींद्र जडेजाने मांजरेकरला केले ट्रोल, मिळाले हे उत्तर\nNZvsIND:उसळत्या खेळपट्टीवर यष्टिमागे कोण दिसेल पंत, राहुल की सॅमसन...\nNZvsIND: ६ फूट ८ इंच उंचीचा काइल जेमीसन भारताविरोधात करणार डेब्यू\nसामना गमावला पण भावनिक ट्विटनं श्रेयसनं मन जिंकली\nरोहितच्या नेतृत्वाखाली यांना मिळेल कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी\nटी-२० वर्ल्डकपमध्ये कोण करणार विकेटकीपिंग, सौरव गांगुलीने दिले उत्तर\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\n'माझ्यासाठी कर्णधार कोहलीनं सर्वस्व पणाला लावले'\n पाकची माजी कर्णधार सना मीरचा क्रिकेटला अलविदा\nICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्थगित करा : बीसीसीआय\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3", "date_download": "2021-01-28T12:07:47Z", "digest": "sha1:E47N37G6AAXNJG4N2FWR7JDAMV6YSMWV", "length": 8198, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ताकवहाळ - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ .१०६०७ चौ. किमी\n• घनता १,६४६ (२०११)\nताकवहाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.\nपालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस मनोर मार्गाने गेल्यावर मनोर गावानंतर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डावीकडे जाणाऱ्या फाट्यावर हे गाव वसलेले आहे. पालघरपासून हे गाव २२ किमी अंतरावर आहे.\nपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.\nहे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३३६ कुटुंबे राहतात. एकूण १६४६ लोकसंख्येपैकी ८६८ पुरुष तर ७७८ महिला आहेत. गावाची साक्षरता ६५.०७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७१.७५ आहे तर स्त्री साक्षरता ५७.८२ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २८६ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १७.३८ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन,बकरीपालन सुद्धा ते करतात.\nगावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस पालघर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा पालघरवरुन दिवसभर उपलब्ध असतात.\nबांधण, लोवारे, काटाळे, वासरोळी, वाकडी, सावरखंड, कारळगाव, टेन, दुर्वेस, साये, तामसई ही जवळपासची गावे आहेत.हे गाव सावरखंड, टेन गावासह टेन ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० जुलै २०२० रोजी २०:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/start-campaign-against-crackers-1151815/", "date_download": "2021-01-28T11:23:46Z", "digest": "sha1:GLOLC6HCHVKD57Q4TU3DYWYIUW3JUPVY", "length": 13196, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत विविध माध्यमातून जागृती करा! | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nफटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत विविध माध्यमातून जागृती करा\nफटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत विविध माध्यमातून जागृती करा\nकेंद्र सरकार व राज्य सरकारांनी मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून फटाक्यांचे दुष्परिणाम सांगून त्यांचा वापर टाळण्याचे आवाहन करावे.\nफटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करून त्यांचा वापर न करण्याचा सल्ला केंद्र व राज्य सरकारांनी लोकांना विविध प्रसिद्धी माध्यमातून द्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारांना सांगितले आहे.\nकेंद्र सरकार व राज्य सरकारांनी मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून फटाक्यांचे दुष्परिणाम सांगून त्यांचा वापर टाळण्याचे आवाहन करावे. शिक्षक, प्राध्यापक यांनी मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम समजून सांगावे असे सरन्यायाधीश एच.एल.दत्तू व अमिताव रॉय यांनी सांगितले.\nसर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, वरिष्ठ वकील ए.एम सिंघवी यांनी मुलांच्या वतीने फटाक्यांच्या वापराविरोधात बाजू मांडली आहे . काही मुलांनी फटाक्यांच्या वापरा विरोधात याचिका दाखल केली होती. सिंघवी यांनी असे सुचवले की, फटाके फोडण्यासाठी रात्री ७ ते ९ एवढाच वेळ द्यावा. घातक फटाक्यांसाठी परवाने सक्तीचे करावे. फटाक्यांच्या वाईट परिणामांबाबत जनजागृती करण्यात यावी.\nमहाधिवक्ता रणजित कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, आम्ही फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत उपाययोजना केल्या आहेत. सहा ते चौदा वयोगटातील तीन मुलांनी फटाक्यांच्या वापराविरोधात याचिका दाखल केल्या होत्या. सरकारने विविध खात्यांशी चर्चा करून एक आठवडय़ात प्रतिसाद द्यावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n‘नैतिक पोलीसगिरी’ला अखेर चाप\nआमदार सुधीर पारवे यांना न्यायालयाचा दिलासा\nदाऊदचा खास मुन्ना झिंगाडाच्या ताब्यासाठी भारत-पाकिस्तानमध्ये थायलंडमध्ये लढाई\nहिंदू पाकिस्तानचे विधान भोवणार शशी थरुर यांना कोर्टाने बजावले समन्स\nअपर्णापाठोपाठ वैष्णवी रेड्डीही गोपीचंद यांच्याविरोधात न्यायालयात\n'म्हणूनच मी राज कुंद्राशी लग्न केले', शिल्पा शेट्टीने शेअर केला व्हिडीओ\nअस्सल सौंदर्याला परंपरेचा साज; अभिनेत्रींनी जपलेला हळवा 'खण'\nराज कपूर यांच्या वडिलोपार्जित हवेलीची विक्री नाही; हवेली मालकाने दिला नकार\n कॅमेरासमोरच राखीने फाडले अभिनवचे अंतर्वस्त्र\n'हे' मराठमोळं कपल मालदीवमध्ये एन्जॉय करतय हनीमून, पाहा फोटो\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांना परदेशातून पाठिंबा\n2 जगजित सिंग यांच्या पाकिस्तान भेटीत गुप्तचरांची पाळत\n3 सणासुदीला साठेबाजांची ‘डाळ’ शिजणार नाही..\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/11/blog-post_28.html", "date_download": "2021-01-28T10:53:00Z", "digest": "sha1:3JZDKZYSYNMHGNMD3PBDWD5SGHEVWNED", "length": 17643, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "‘एक था टायगर’ पासून ‘टायगर जिंदा है’ पर्यंत - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social ‘एक था टायगर’ पासून ‘टायगर जिंदा है’ पर्यंत\n‘एक था टायगर’ पासून ‘टायगर जिंदा है’ पर्यंत\nदेशातील वाघांच्या मृत्यूंची वाढती संख्या चिंताजनक आहे. देशभरात २०१२ ते २०१८ या सहा वर्षांच्या कालावधीत तब्बल ६५६ वाघांचा मृत्यू झाला आहे. यापैकी तब्बल २०७ वाघांचा मृत्यू अवैध शिकारीमुळे झाला असून २०१९ मध्ये सप्टेंबर महिन्या अखेर ४१ वाघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती माहिती नॅशनल टाइगर कंझर्व्हेशन ऍथॉरिटी (एनटीसीए) यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार समोर आली आहे. यात समाधानाची एकच बाब म्हणजे, जागतिक व्याघ्रदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आनंदवार्तेनुसार देशातील वाघांची संख्या वाढून ती २९६७ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रातील वाघांची संख्या १९० वरून ३१२ इतकी झाली आहे. ही आकडेवारी अजूनही चिंताजनकच आहे. यापार्श्‍वभुमीवर वाघ वाचविण्याचा संदेश देण्यासाठी सॉल्टलेक कोलकाता येथील रथीन्द्रोनाथ दास (४३) आणि त्यांची पत्नी गीतांजली दास या दाम्पत्याने ‘जर्नी फॉर टायगर’ अभियान सुरू करुन भारतभ्रमण सुरु केले आहे. आतापर्यंत त्यांनी २१ हजार किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास पुर्ण केला आहे. त्यांच्या या ‘शेरदिल’ हिंम्मतीचे कौतूक करायलाच हवे.\nवाघ हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक\nकेंब्रिज येथील ट्रॅफिक इंटरनॅशनल या एनजीओने २००० ते २०१८ दरम्यान जगभरात एक सर्व्हे केला. यातील माहितीनुसार, गेल्या १९ वर्षांत जगातील ३२ देशांमध्ये १,९७७ वाघांची शिकार करण्यात आली आहे. तर ३८२ वाघांना जीवंत पकडण्यात आले आहे. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असतांना एकट्या भारतातच या १९ वर्षांत ६२६ वाघांची शिकार करण्यात आली असून वाघांच्या शिकारीत भारत पहिल्या क्रमांकावर असणे ही लाजीरवाणी बाब आहे. भारतानंतर वाघांच्या शिकारीत थायलंडचा नंबर लागतो. थायलंडमध्ये वाघांच्या शिकारीच्या ४९ घटनांमध्ये ३६९ वाघांची शिकार करण्यात आली आहे. जगभरातील वाघांच्या संख्येवर नजर टाकल्यास; इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक २,९६७ वाघ आहेत. जगातील वाघांची संख्या ३,९५१ असून त्या तुलनेत भारतात ७५.०९ टक्के वाघ आहेत. या गोष्टीचा अभिमान बाळगायचा का शिकारीतीही भारतच आघाडीवर आहे, यावर चिंता व्यक्त करायची हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असून भारतीय संस्कृतीचे वाघ हे एक प्रतीक आहे. हडप्पा संस्कृतीत प्रथम वाघांविषयीचे पुरावे आढळून आले. जगातील १३ देशांपैकी भारत हा एक देश आहे, ज्यामध्ये वाघ आढळून येतात. मंचुरिया, चीन, आग्नेय आशियातून वाघ भारतात आला, असे म्हटले जाते. आज प्रामुख्याने जंगली वाघ भारत, ब्रह्मदेश, थायलंड, चीन, रशिया येथे आढळतो. भारतातील पंजाब, हरियाणा या राज्यांत वाघांचे प्रमाण समाधानकारक आहे. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या खोर्‍यात कोयना, चांदोली अभयारण्यात वाघांचे अस्तित्व आढळते. तर राज्यात बोर, मेळघाट, पेंच, नवेगाव नागझिरा आणि सह्याद्री, ताडोबा-अंधारी असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत.\n५० टक्क्यांपेक्षाही अधिक वाघ फक्त भारतात\nशिकार व वसतीस्थानाचा नाश आणि जंगलातील नागरीकरणाचे वाढते अतिक्रमण यामुळे वाघ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. जंगली वाघातील ५० टक्क्यांपेक्षाही अधिक वाघ आज फक्त भारतात उरले आहेत. वाघांची संख्या भारतात सर्वाधिक असली तरी देशात वाघ दुर्मीळ झाले असून त्यांची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे व्याघ्रसंरक्षण काळाची गरज आहे. भारतात एकेकाळी वाघांची मोठी संख्या होती, असे म्हटले जाते की, २० व्या शतकाच्या सुरूवातीला १ लाख तर ब्रिटीश सोडून जाताना भारतात ४० हजार वाघ होते. राजे महाराजे व ब्रिटीशांच्या काळात शौकीसाठी मोठ्या प्रमाणात वाघांची शिकार करण्यात येत असे. पुढे तोच प्रघात कायम राहिला. शिकार, जंगलतोड यांच्यामुळे ही संख्या कमी होत गेली आणि वाघांचे अस्तित्वच धोक्यात आले. त्यानंतर सरकारने वाघांची संख्या वाढवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले. १९७३ पासून व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आले, त्यावेळी भारतात वाघांची संख्या १८२७ इतकी होती. १९७३ साली ९ व्याघ्र अभयारण्यापासून सुरू झालेला प्रवास २०१० मध्ये ३९ अभयारण्यापर्यंत पोहोचला. २०१४ मध्ये देशात व्याघ्र संरक्षण प्रकल्पांची संख्या ६९२ होती. ती पाच वर्षांत वाढून ८६०हून अधिक झाली आहे. कम्युनिटी रिझर्व्हची संख्याही ४३ होती. ती आता शंभरावर गेली आहे. भारताच्या विविध भागात एकूण पंचवीस व्याघ्रप्रकल्पांची स्थापना झाली असून कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, कान्हा राष्ट्रीय उद्यान, मानस राष्ट्रीय उद्यान, सुंदरबन, महाराष्ट्रात मेळघाट, राजस्थानात रणथंभोर इत्यादी व्याघ्रप्रकल्प प्रसिद्ध आहेत.\nदास दाम्पत्यांचा प्रयत्न निश्‍चितच कौतूकास्पद\nजसे विविध क्षेत्रात सेलिब्रिटी असतात तसेच वाघांमध्ये देखील आहे. रणथम्बोर नॅशनल पार्कमधील मछली ही भारतातली सगळ्यात प्रसिद्ध वाघीण होती. यानंतर बंदिपूर नॅशनल पार्क मधील प्रिन्स, कान्हा नॅशलन पार्क मधील मुन्ना, पेंच नॅशनल पार्कमधील कॉलरवाली, ताडोबा मधील माया आणि स्कारफेस हे भारतातील सेलिब्रिटी वाघ म्हणून ओळखले जातात. वाघांची शिकार हा केवळ भारतापुरता मर्यादित विषय नसून जागतिक पातळीवरील यक्ष प्रश्‍न होवून बसला आहे. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी सेंट पीटर्सबर्गमध्ये आंतराष्ट्रीय पातळीवरील बैठक झाली. यात २०२२ मध्ये वाघांची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले. मात्र भारताने हे लक्ष्य चार वर्षे आधीच गाठले आहे. मात्र अजूनही वाघांची संख्या कमीच आहे. यावर सर्वच जण विशेषत: सोशल मीडियावर चर्चा करतात परंतु प्रत्यक्षात कृती करून नागरिकांना जागृत करण्यासाठी व वाघ वाचविण्याचा संदेश देण्यासाठी सॉल्टलेक कोलकाता येथील दास दाम्पत्य दुचाकीवर भारतभ्रमण करीत आहे. १५ फेब्रुवारीला ते पत्नीसह वाघ वाचवा हा संदेश देण्यासाठी दुचाकीवर निघाले. आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, बिहार, उत्तराखंड, हिमालच प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब, चंदीगड, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात, दीव, मध्य प्रदेश येथून महाराष्ट्रात आले. यात त्यांनी बोर, मेळघाट, ताडोबा, नागझिराला भेट दिली. हा प्रवास इथेच न थांबविता मार्च महिन्यापासून ते आपल्या जग भ्रमणाची सुरुवात करणार आहेत. यात म्यानमार, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, लाओस, चीन, रशिया, काठमांडू, भूतान, बांगलादेश येथे वाघ वाचविण्याचा संदेश देणार आहेत. दास दाम्पत्यांचा हा प्रयत्न निश्‍चितच कौतूकास्पद आहे. व्याघ्र संरक्षण ही आज काळाची गरज आहे. वाघ जगल्यास वन्यजीव अन्नसाखळी सुरक्षित राहील, हे विसरुन चालणार नाही.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nअयोध्येतील राममंदिर व मशिदीचा वाद सोडविण्याची शेवटची संधी\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://gromor.in/blog/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-4475", "date_download": "2021-01-28T10:44:56Z", "digest": "sha1:HW6XOYNLBV3HSQK4CVLVLOWLPJLINMQO", "length": 15363, "nlines": 95, "source_domain": "gromor.in", "title": "बिझनेस लोन मिळवण्यासाठी पात्रतेविषयी सर्व माहिती : Gromor - Blog", "raw_content": "\nYou are here: Home / Marathi (मराठी) / बिझनेस लोन मिळवण्यासाठी पात्रतेविषयी सर्व माहिती\nबिझनेस लोन मिळवण्यासाठी पात्रतेविषयी सर्व माहिती\nप्रत्येक व्यवसाय मालकाला आपला व्यवसाय वाढवण्यासाठी कधीतरी पैशांची गरज भासते. निधी उभा करण्याचा एक मार्ग म्हणजे तारण असलेले/ विना तारण बिझनेस लोनसाठी लोन देणार्‍या कंपनीकडे अर्ज करणे. वर्किंग कॅपिटल, साधने आणि मशीन विकत घेणे, ऑफिस वाढवणे, अतिरिक्त कर्मचार्‍यांची नेमणूक करणे इत्यादीसाठी पैशांची आवश्यकता पडू शकते.\nलोन मंजूर करण्यासाठी प्रत्येक लोन देणार्‍या कंपनीचे वेगवेगळे पात्रता निकष असतात जे व्यवसाय मालकाला पूर्ण करावे लागतात. लोन नामंजूर होऊ नये याची खात्री करण्यासाठी व्यवसाय मालकाने विविध कंपन्यांचे पात्रता निकष तपासून ज्या कंपनीचे निकष त्याला पूर्ण करता येतील त्या कंपनीकडे अर्ज करावा. लोन नामंजूर होणार नाही याची खात्री केल्यास तुमच्या सिबिल स्कोअरसाठी ते चांगले ठरेल.\nकोणत्याही लोन देणार्‍या कंपनीचे मूलभूत निकष म्हणजे व्यवसायाचे टर्नओवर, अर्जदाराचे वय, व्यवसायाचे कार्य, क्रेडिट स्कोअर आणि आवश्यक कागदपत्रे. इतर काही निकष म्हणजे लोनची रक्कम, लोन घेण्याचा उद्देश, बिझनेस प्लॅन, उद्योगक्षेत्र, कंपनीचा प्रकार (एलएलपी, मालकी हक्क इ.), व्यवसायाचे परवाने, एम्प्लॉयर आयडेनटिफिकेशन क्रमांक, तारण असल्याचा पुरावा, वार्षिक उत्पन्न आणि नफा, बँकेची स्टेटमेंट, बॅलेन्स शीट, वैयक्तिक आणि व्यवसायाचे आयकर रिटर्न, कायदेशीर करार इ.\nअकाऊंटिंग भाषेत टर्नओवर म्हणजे एखादा व्यवसाय किती कमी अवधीत रोख रक्कम गोळा करू शकतो.\nलोनसाठी पात्र असायला व्यवसायाचे टर्नओवर रु १५ लाख आणि रु १ कोटी यामधील असावे.\nलोनसाठी अर्ज करताना अर्जदाराचे वय २१ वर्षापेक्षा कमी नसावे आणि लोन अवधी संपण्याच्या दिवशी ६५ वर्षापेक्षा अधिक नसावे.\nबिझनेस लोन मंजूर होण्यासाठी व्यवसाय किती वर्षापासून कार्यरत आहे हा पण एक निकष असतो. लोन देणार्‍या कंपनीवर हे अवलंबून असते. किमान ३ वर्ष व्यवसाय सुरू असेल तर बहुतांश कंपन्या लोन मंजूर करतात, पण काही कंपन्या फक्त एक वर्षापूर्वी सुरू झालेल्या व्यवसायाला पण लोन देतात.\n४. क्रेडिट स्कोअर आणि क्रेडिट हिस्टरी\nलोन मंजूर करण्यापूर्वी लोन देणार्‍या कंपन्या अर्जदाराचे क्रेडिट स्कोअर तपासून पाहतात. बहुतांश कंपन्या सिबिल स्कोअर पाहतात, पण काही कंपन्यांची स्कोअर मोजण्याची स्वतःची पद्धत असते.\nसाधारणपणे क्रेडिट स्कोअर हा ३०० ते ८५० यामधील ३ अंकी आकडा असतो. ७५०–९०० क्रेडिट स्कोअर असल्यास लोन मंजूर होते, पण काही लोन देणार्‍या कंपन्यांचे वेगळे नियम असू शकतात. क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास तुम्हाला वाजवी व्याज दरावर लोन मिळण्याची संभावना वाढते.\n९०% लोन अशा लोकांना दिले जातात ज्यांचा सिबिल स्कोअर ७५० पेक्षा जास्त असतो. जितका अधिक सिबिल स्कोअर तितकी लोन मंजूर होण्याची संभावना अधिक असते.\nसिबिल स्कोअर खालील प्रमाणे वर्गीकृत केले जातात:\n१. ६०० पेक्षा कमी सिबिल स्कोअर\n६०० पेक्षा कमी सिबिल स्कोअर असल्यास लोन मंजूर होण्याची संभावना अगदी कमी असते. व्यवसाय मालकाने त्वरित पाऊले उचलून स्कोअर सुधारण्याचा प्रयत्न करावा.\n२. ६०० आणि ६४९ मधील सिबिल स्कोअर\nया स्कोअरसाठी सामान्य पातळीपेक्षा अधिक व्याज दर द्यावा लागेल.\n३. ६५० आणि ६९९ मधील सिबिल स्कोअर\nहा स्कोअर साधारण पातळीचा मानला जातो पण अगदी कमी संख्येत पर्याय उपलब्ध असतात.\n४. ७०० आणि ७४९ मधील सिबिल स्कोअर\nहा स्कोअर चांगला मानला जातो. उपलब्ध असणारे लोन वाजवी आणि चांगल्या व्याज दरावर असतील.\n५. ७५० आणि त्यापेक्षा अधिक सिबिल स्कोअर\nतुमचा सिबिल स्कोअर ७५० पेक्षा अधिक असेल तर कमी व्याज दरावर लोन मिळेल आणि लोन मंजूर होण्याची प्रक्रिया अल्पावधीत पूर्ण होईल.\nतुम्ही सध्या किती हप्ते भरता या आधारावर पण तुमची पात्रता ठरू शकते.\nवर नमूद पात्रता निकषा व्यतिरिक्त व्यवसायाची कागदपत्रे, ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, इतर आर्थिक कागदपत्र व्यवस्थित असायला पाहिजे.\nचांगला क्रेडिट स्कोअर असण्याचे काही लाभ\nचांगला सिबिल स्कोअर असेल तर तुमच्या विषयी लोन देणार्‍या कंपनीचे चांगले मत निर्माण होते. तुमची लोनची परतफेड करण्याची क्षमता तुमच्या क्रेडिट स्कोअरच्या आधारावर ठरवली जाईल, व तुमचा सिबिल स्कोअर चांगला नसेल तर तुमचा अर्ज त्वरित नामंजूर होऊ शकतो.\nतुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्ही लोन देणार्‍या कंपनीशी काही अटींबाबत वाटाघाटी करू शकता. काही वेळेस मुदतपूर्वी लोनची परतफेड केल्यास शुल्क भरावे लागत नाही, किंवा प्रोसेसिंग फी पण द्यावी लागत नाही.\nचांगला क्रेडिट स्कोअर असल्यास घर, व्यावसायिक इमारती, अपार्टमेंट, ऑफिस इ सारख्या भाड्याने घेतलेल्या मालमत्तेसाठी लोन लवकर मंजूर होते.\nचांगला क्रेडिट स्कोअर असल्यास बहुतांश बँक क्रेडिट कार्डसाठी चांगल्या ऑफर देतात. अधिक क्रेडिट लिमिट असलेले क्रेडिट कार्ड, अतिरिक्त सुविधा, आणि चांगल्या ऑफर मिळू शकतात.\nएनबीएफसी कंपनीत तुम्ही लोनसाठी अर्ज केला तर तुम्हाला खालील अतिरिक्त निकष पूर्ण करावे लागतील.\nकिमान २–३ वर्षापासून व्यवसाय कार्यरत असावा.\nमागील वर्षात व्यवसायाचे टर्नओवर किमान रु १० लाख असावे.\nमागील वर्षी किमान रु २.५ लाख आयकर भरला असावा.\nव्यवसायाचे कार्य मालकाच्या घरी होत नसावे.\nव्यवसायाची जागा किंवा घर लघु उद्योजकाच्या नावे असावे.\nआकर्षक व्याज दरावर विना तारण बिझनेस लोन हवे असल्यास ग्रोमोर फायनॅन्स कंपनीशी संपर्क साधा\nAlso Read: पारंपारिक प्रथांना धुडकावून भारतात यशस्वी व्यवसाय चालवणार्‍या 5 महिला उद्योजिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathi.popxo.com/2019/03/use-of-amla-reetha-and-shikakai-for-hair-in-marathi/", "date_download": "2021-01-28T13:13:11Z", "digest": "sha1:WZFW57JQS3TZDF2RSSJA5EWDBGEQXPIR", "length": 27816, "nlines": 85, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "How To Use Amla, Reetha And Shikakai For Hair - मजबूत चमकदार केसांसाठी वापरा आवळा, रीठा आणि शिकाकाई", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nमजबूत चमकदार केसांसाठी वापरा आवळा, रीठा आणि शिकाकाई (How To Use Amla, Reetha And Shikakai For Hair)\nसुंदर आणि चमकदार केस कोणाला आवडत नाहीत. प्रत्येक मुलीसाठी तिचा चेहरा जितका महत्त्वाचा असतो तितकेच तिच्यासाठी केसही महत्त्वाचे असते. त्यामुळेच आपण आपल्या केसांसाठी सर्वोत्कृष्ट उत्पादन वापरत असतो. तसं तर बाजारात अनेक शँपू आणि तेल उपलब्ध आहेत. ते प्रत्येक उत्पादन तुमच्या केसांना योग्य काळजी देण्याचा दावा करत असतात. पण आपल्याला सर्वांनाच हे माहीत आहे की, या सर्व उत्पादनांमध्ये भयानक रसायन असतात. आपल्या केसांसाठी सतत हे रसायन नक्कीच चांगलं नसतं. पण तरीही आपण याचा उपयोग करतो. आपल्या घरामध्ये अशा अनेक गोष्टी उपलब्ध असतात, जे अशा रसायनांपासून आपला बचाव करतात. शिवाय या वस्तू आपले केस अधिक सुंदर आणि चमकदार बनवतात. आवळा, रीठा आणि शिकाकाई या तिन्ही नैसर्गिक वस्तू आहेत, ज्यामुळे आपले केस अधिक सुंदर, चमकदार आणि घनदाट होतात. या तिन्ही वस्तू केसांसाठी अतिशय चांगल्या आणि योग्य आहेत. आपण आतापर्यंत याचे उपयोग वाचत आलो आहोत. पण त्याचा उपयोग केसांसाठी खूपच चांगला असतो.\nहे तीन हर्बल फळ जेव्हा आपण एकत्र मिसळतो तेव्हा आपल्या केसांवर एक जादू होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हे तिन्ही पदार्थ आपल्या केसांवर खूप चांगला परिणाम करतात आणि सर्व खतरनाक बाह्य पदार्थांपासून आपलं संरक्षण करतात. या तिन्ही गोष्टींंचे बरेच लाभ आहेत. जाणून घेऊया काय फायदे आहेत या तिन्ही फळांचे.\nवाचा - #DIY: झटपट केस वाढवायचेत तर जाणून घ्या घरगुती उपाय\nआवळ्याला इंग्रजीमध्ये गुजबेरी असं म्हटलं जातं. यामध्ये अँटीऑक्सिडंट जास्त प्रमाणात असतं. खराब झालेले केस आणि मूळ या दोन्ही गोष्टींवर याचा चांगला परिणाम होत असतो. आवळा नियमित आणि रोज आपल्या केसांवर वापरल्यास, पुढे तुमचे केस खराब होण्यापासून वाचतात. आपण आपल्या केसांची मूळापासून काळजी घ्यायला हवी हे खरं आहे. कारण त्यामुळे केसवाढ आणि केस सफेद होण्याचं हे मूळ कारण असतं. केसगळती आणि टक्कल पडण्यापासून थांबवण्यासाठी आवळा हे फळ सर्वात जास्त उपयोगी आहे.\nरीठा म्हणजे सोपनट. रीठा तुमच्या केसांसाठी अत्यंत उपयोगी आहे. केसांना निरोगी राखण्यासाठी रीठा अत्यंत महत्त्वाचं आहे. हे एक उत्तम क्लिन्झिंग म्हणूनदेखील काम करतं आणि संक्रमण करणाऱ्या मायक्रो ऑर्गेनिझमसुद्धा दूर करतं. शिवाय रीठा वापरल्यामुळे स्कॅल्पदेखील निरोगी राहतं. रीठा हा अगदी अनादी काळापासून उत्कृष्ट पर्याय आहे.\nशिकाकाईला एकेसिया कोन्सिना असं म्हटलं जातं. यामध्ये असलेल्या विटामिन सी मुळे तुमचे केस अत्यंत चांगले राहतात. शिकाकाई नैसर्गिकरित्या पीएच मूल्य कमी करून केसांमधील नैसर्गिक तेल योग्य प्रमाणात राखून ठेवतं आणि केस चमकदार करतं. केसांना मजबूत करण्यासाठी आणि कंडिशनर म्हणून शिकाकाई अत्यंत प्रभावी आहे.\nवाचा - पांढरे केस काळे करण्यासाठी हे आहेत सोपे घरगुती उपाय\nआवळा, रीठा आणि शिकाकाई हे एक - दुसऱ्यांबरोबर अत्यंत चांगलं काम करतं. या दोन गोष्टी जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा केस चमकदार आणि निरोगी होतात. या तिनही वस्तू केसांसाठी उत्कृष्ट असून केसांना फुटलेले फाटे, केसगळते, केस पांढरे होणं यासारख्या केसांच्या समस्यांवरील एकमेव उपाय आहे. यांचा वापर केल्यानंतर केसांशी निगडीत या समस्या नक्कीच नष्ट होतात.\nआवळा, रीठा आणि शिकाकाईचा योग्य प्रयोग हा त्याचा शँपू बनवण्यासाठी करण्यात येतो. त्यासाठी 5- 6 रीठा, 6-7 शिकाकाई आणि काही आवळा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्यावर हे मिश्रण गरम करा आणि उकळायला लागल्यानंतर गॅस बंद करा. आता हे मिश्रण थंड होऊ द्या आणि मग मिक्सरमधून हे मिश्रण वाटून घ्या. नंतर चाळून घ्या आणि बाकी गोष्टी वेगळ्या करा. आता हे लिक्विड तुम्ही शँपू म्हणून वापरू शकता. आवळा, रीठा आणि शिकाकाईने केस धुताना तुम्हाला हे पदार्थ केसांमध्ये अडकत आहेत असं वाटेल. पण तुम्ही जेव्हा तुमचे केस नीट धुऊन घ्याल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की, नेहमीपेक्षा तुमच्या केसांना जास्त चमक आली आहे आणि जास्त निरोगी झाले आहेत. त्यामुळे हा प्रयोग करून नक्की पाहा.\nआवळा, रीठा आणि शिकाकाई पावडरची पेस्ट बनवून केसांना लावली जाते. यामध्ये पाणी, गुलाबपाणी आणि दूध या वस्तूंचाही वापर केला जातो. तुम्हाला आवळा, रीठा आणि शिकाकाई पावडरचे सर्व फायदे मिळण्यासाठी तुम्हाला तुमच्या केसांनुसार तेल अथवा अन्य लिक्विड या पावडरमध्ये मिसळून घ्यावं लागेल. हे केसांवर लावण्यासाठी तुम्हाला हेअर कलरिंग ब्रशचा वापर करावा लागेल. आवळा जसा बाजारामध्ये मिळतो. तसंच याचं ज्युसदेखील बाजारामध्ये उपलब्ध आहे. मात्र रीठा अथवा शिकाकाईचं कोणत्याही प्रकारचं ज्युस उपलब्ध नसतं. त्यामुळे तुम्हाला एक चमचा रीठा पावडर, एक चमचा शिकाकाई पावडर, अर्धा चमचा कापूर पावडर आणि दोन चमचे गुलाबपाणी मिक्स करून घ्यायचं आहे. हे एका भांड्यात मिसळून तुम्ही ब्रशच्या सहाय्याने केसांना लावा. याचा केसांवर चांगला परिणाम होतो.\nएका मोठ्या भांड्यामध्ये अर्ध भांडं पाणी घेऊन गॅसवर मध्यम आचेवर गरम करत ठेवा. एका छोट्या भांड्यामध्ये नारळाचं तेल घ्या. त्यामध्ये आवळा, रीठा आणि शिकाकाईची सुकी फळं घाला. आता छोटं भांडं हे मोठ्या भांड्यामध्ये घाला. तेल आणि अन्य गोष्टी मंद आचेवर गरम करा. मधेमधे हे मिश्रण ढवळत ठेवणं आवश्यक आहे. हे मिश्रण तुम्ही साधारणतः पंधरा मिनिट्स गरम करत राहा. जेव्हा तेलाला कढ येईल तेव्हा बंद करा. त्यानंतर गॅस बंद करून चोवीस तास अर्थात एक पूर्ण दिवस हे मिश्रण तसंच ठेवा. दुसऱ्या दिवशी हे मिश्रण चाळून घ्या आणि काचेच्या बाटलीत ठेवा. हे मिश्रण जास्त वेळ चांगलं राहण्यासाठी काचेच्या बाटलीत ठेवणं गरजेचं आहे. शँपू करण्याच्या एक रात्र आधी हे मिश्रण तुम्ही तुमच्या केसांना मुळापासून लाऊन मसाज करा. हे मिश्रण तुमच्या केसांसाठी एक प्रकारे औषधच आहे. यामुळे तुमचे केस अत्यंत घनदाट आणि चमकदार होण्यास मदत होते.\nवाचा - हेअर स्ट्रेट करताना काळजी घेतली तर तुमचे केस होणार नाहीत *डॅमेज*\nहेअर मास्क (Hair Mask)\nकधीही शँपू करण्यापूर्वी हेअर मास्क वापरण्याची चूक करू नका. नेहमी शँपू केल्यानंतर अर्थात केस धुतल्यानंतरच हेअर मास्कचा वापर करा. केसांसंबंधी बऱ्याच समस्या असतात आणि त्या प्रत्येक समस्येसाठी आवळा, रीठा आणि शिकाकाईचा वेगवेगळा प्रयोग करण्यात येतो.\nएक चमचा आवळा पावडर, एक चमचा रीठा पावडर, एक चमचा शिकाकाई पावडर, अर्धा चमचा कापूरची पावडर आणि त्यामध्ये गुलाबपाणी मिसळून घ्या. ही पेस्ट पहिले तुमच्या केसांच्या मुळांवर लावा. त्यानंतर तुमच्या केसांना लावा. अर्धा तास केसांवर तसंच राहू द्या. त्यानंतर पाण्याने नीट धुऊन घ्या. सुंदर केसांसाठी तुम्ही ही पेस्ट आठवड्यातून दोन वेळा लावू शकता.\nकेसांना बळकटी आणण्यासाठी (For Firm Hair)\nएक- एक चमचा आवळा ज्युस, रीठा पावडर आणि शिकाकाई पावडर घ्या. त्यामध्ये एक चमचा ब्राह्मी पावडर आणि दोन चमचे ऑलिव्ह ऑईल घाला. तुमच्याजवळ आवळा ज्युस नसल्यास, तुम्ही आवळा ज्युसचा वापरदेखील करू शकता. पण तसं केल्यास तुम्हाला पाण्याचाही वापर करावा लागेल. मंद आचेवर सर्वात पहिले आवळा ज्युस आणि ऑलिव्ह ऑईल दहा मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर दहा मिनिट्सने या मिश्रणामध्ये रीठा, शिकाकाई आणि ब्राह्मी पावडर घाला. हे सर्व मिश्रण नीट घोळणं गरजेचं आहे. पुढच्या पाच मिनिटांसाठी ते मिश्रण ढवळत राहा. नंतर ते थंड होऊ द्या आणि मुळापासून लावा. त्यानंतर ते केसांना लावा. त्यानंतर साधारण अर्धा तास राहू द्या आणि मग पाण्याने धुवून टाका. हा प्रयोग तुम्ही तुमच्या केसांवर आठवड्यातून तीन वेळा करू शकता.\nवाचा - अंडे आणि दही हेअर मास्क\nकोंडा घालवण्यासाठी (For Dandruff)\nएक- एक चमचा आवळा, रीठा और शिकाकाई पावडरसह एक चमचा मेथी पावडर आणि दो चमचे देशी तूप घ्या. हे सर्व मिश्रण नीट एकत्र करून घ्या. लक्षात ठेवा हे मिश्रण सेमी- सॉलिड असायला हवं. नंतर याने मुळापासून मसाज करा आणि साधारण पाऊण तास तसंच ठेऊन द्या. पाऊण तास झाल्यानंतर पाण्याने केस धुवा. महत्त्वाचं म्हणजे पाणी साधं असायला हवं. हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करू शकता. हळूहळू तुमच्या केसांमधील कोंडा नाहीसा होईल.\nफाटे फुटलेल्या केसांसाठी (For Split Ends)\nएक- एक चमचा आवळा, रीठा और शिकाकाई पावडरमध्ये दोन चमचे नारळाचं तेल आणि एक चमचा दूध यासह मिश्रण तयार करून घ्या. यामध्ये वापरण्यात येणारं दूध हे कच्चं असू द्या. ते जास्त चांगलं असतं. ही पेस्ट विशेषतः केसांच्या खालच्या बाजूला लावा. नीट लावून झाल्यावर अर्धा तास तसंच ठेवा आणि साध्या पाण्याने केस धुवा. हे मिश्रण तुम्ही आठवड्यातून दोन वेळा वापरू शकता.\nपांढऱ्या केसांसाठी (For Grey Hairs)\nएक- एक चमचा आवळा, रीठा, शिकाकाई, मेंदी आणि जास्वंदीच्या फुलांची पावडर घ्या. त्यामध्ये पाणी घालून सेमी- लिक्विड मिश्रण तयार करा. त्यानंतर हे मिश्रण केसांना लावा आणि साधारण दीड तास तसंच लावून ठेवा. नंतर पाण्याने धुऊन घ्या. हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून एकच वेळा केल्यास, चांगलं आहे.\nकोरड्या आणि तुटत्या केसांसाठी (For Brittle Hair)\nएक- एक चमचा आवला, रीठा, शिकाकाई और कोको पावडरसह दो चमचा एलोवेरा ज्युस घ्या. इथे तुम्ही कोरफड जेलचादेखील वापर करू शकात. या सर्वाचं सेमी- लिक्विड मिश्रण तयार करा. त्यानंतर तुमच्या केसांच्या मुळांपासून ही पेस्ट लावा. एक तासासाठी हे केसांना लाऊन ठेवा. नंतर पाण्याने धुऊन टाका. या मिश्रणाचा प्रयोग तुम्ही आठवड्यातून तीन वेळा करू शकता. हळूहळू तुमचे कोरडे आणि तुटणारे केस बदलतात आणि केसांचं सौंदर्य वाढतं.\nतेलकट केसांसाठी (For Oily Hair)\nएक- एक चमचा आवळा, रीठा, शिकाकाई, मुल्तानी मिट्टी पावडरसह एक चमचा दही घेऊन मिश्रण तयार करा. तुम्हाला हवं असल्यास, मुल्तानी मिट्टी नाही वापरली तरीही चालेल. लक्षात ठेवा मिश्रण नीट तयार व्हायला हवं. याचंदेखील सेमी- लिक्विड मिश्रण तयार करा. हे मिश्रण मुळापासून लाऊन साधारण पाऊण तास ठेऊन द्या. नंतर नीट पाण्याने धुऊन घ्या. याचा प्रयोग तुम्ही आठवड्यातून तीन वेळा नक्कीच करू शकता.\nचमकदार केसांसाठी (For Shining Hair)\nएक- एक चमचा आवळा, रीठा, शिकाकाई आणि संत्र्यांच्या सालाची पावडर घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा ग्लिसरीन आणि एक चमचा गुलाबपाणी घाला. संत्र्यांच्या साली सुकवून याची पावडर तुम्ही करू शकता. हे मिश्रणही सेमी लिक्विड असायला हवं. त्यामुळे गुलाबपाण्याचा वापर करावा. याचा वापर मुळापासून लावायला करावा. अर्धा तास हे लाऊन ठेवा आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. हे मिश्रण तुम्ही आठवड्यातून तीनवेळा लावू शकता.\nसिल्की केसांसाठी (For Silky Hair)\nएक- एक चमचा आवळा, रीठा, शिकाकाई पावडरसह अर्धा चमचा मध आणि एका अंड्याचा सफेद भाग घ्या. अंड्याऐवजी तुम्ही मेयोनीजचा वापरदेखील करू शकाता. मग हे मेयोनीज एगलेस असू नये. सर्व घेऊन एकत्र मिश्रण करावं. त्यानंतर हे सेमी लिक्विड मिश्रण तुमच्या मुळापासून केसांना लावा. एक तास केस तसेच ठेवा. त्यानंतर केस धुताना पाण्यामध्ये लिंबाचा रस मिसळायला विसरू नका. लिंबाचा रस मिसळल्याने केसांमधील अंड्याचा वास निघून जाईल. आठवड्यातून दोन वेळा या मिश्रणाचा वापरू करून तुम्ही तुमचे केस चमकदार करू शकता.\nकेसांच्या वाढीसाठी (For Growing Hair)\nएक- एक चमचा आवळा, रीठा, शिकाकाई आणि कोरफड ज्युस घ्या. दोन चमचे तीळाचं तेलदेखील घ्या. हे सर्व एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना मुळापासून लावा आणि पाऊण तास ठेऊन मग केस धुवा. हळूहळू याचा परिणाम दिसू लागतो. आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हा प्रयोग करू शकता.\nतुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maharashtralive.net/2020/11/22/hello-world/", "date_download": "2021-01-28T11:00:16Z", "digest": "sha1:RLBBY2CWH32HFLOTANUX5TPSXVUKY2XJ", "length": 8630, "nlines": 164, "source_domain": "maharashtralive.net", "title": "Hello world! -", "raw_content": "\nNext शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना सीएसआर फंडमधून लाभ द्या——–जिल्हाधिका-यांचे विविध कंपन्या व बँकर्सना आवाहन\nयवतमाळ जीवन प्राधिकरणाचा कारभार लेखापाल गोपाल जीवनेच्या भरोशावर —— कर्मचाऱ्यांचा आरोप\nहिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त यवतमाळात मोफत अॅन्जीओग्राफी, अॅन्जीओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया\nशिवराय चौक येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी\nसुसंस्कार विद्यामंदिर येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी\nयवतमाळ जीवन प्राधिकरणाचा कारभार लेखापाल गोपाल जीवनेच्या भरोशावर —— कर्मचाऱ्यांचा आरोप\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\nहिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त यवतमाळात मोफत अॅन्जीओग्राफी, अॅन्जीओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nशिवराय चौक येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nसुसंस्कार विद्यामंदिर येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nयवतमाळ जीवन प्राधिकरणाचा कारभार लेखापाल गोपाल जीवनेच्या भरोशावर —— कर्मचाऱ्यांचा आरोप\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\nयवतमाळ जीवन प्राधिकरणाचा कारभार लेखापाल गोपाल जीवनेच्या भरोशावर —— कर्मचाऱ्यांचा आरोप\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\nहिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त यवतमाळात मोफत अॅन्जीओग्राफी, अॅन्जीओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nशिवराय चौक येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nसुसंस्कार विद्यामंदिर येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nयवतमाळ जीवन प्राधिकरणाचा कारभार लेखापाल गोपाल जीवनेच्या भरोशावर —— कर्मचाऱ्यांचा आरोप\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\nहिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त यवतमाळात मोफत अॅन्जीओग्राफी, अॅन्जीओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nशिवराय चौक येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nसुसंस्कार विद्यामंदिर येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://sajagtimes.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2021-01-28T12:49:28Z", "digest": "sha1:IY4SQIIRMKZIYF5GP27EUE3UEMCKARIQ", "length": 12011, "nlines": 122, "source_domain": "sajagtimes.com", "title": "Warning: \"continue\" targeting switch is equivalent to \"break\". Did you mean to use \"continue 2\"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2758", "raw_content": "\nमुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nमांजरवाडी जळीतकांड करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी\nमांजरवाडी जळीतकांड करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी\nमुस्लिम समाजाची पोलीस अधीक्षकांकडे मागणी\nसजग वेब टीम, जुन्नर\nमांजरवाडी|येथील मुस्लिम अल्पसंख्यांक समाजातील सर्वसामान्य गरीब टपरीधारक रशीद तांबोळी (वय५५) यांच्यावर जून्या भांडणाचा राग मनात धरून मध्यरात्री सिगारेट विकत घेण्याच्या बहाण्याने बोलावून अंगावर पेट्रोल टाकून जीवे मारण्याच्या उद्देशाने केलेल्या भ्याड हल्ल्याबाबत जुन्नर तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांना पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे येथे प्रत्यक्ष भेटून समाज शिष्टमंडळाद्वारे आरोपी ॠषीकेश पोपट लोखंडे व किरण कानिफनाथ जाधव यांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन देण्यात आल्याची माहीती अल्पसंख्यांक संनियंत्रण समितीचे सदस्य राजू ईनामदार व कादरीया वेलफेअर सोसायटी जुन्नरचे अध्यक्ष अब्दूल रऊफ खान यांनी दिली.\nयावेळी शिष्टमंडळ प्रतिनिधी म्हणून सादिक आतार,अकबरखान पठाण,मेहबूब काझी, अकबर बेग,मुबारक तांबोळी,एजाज चौधरी,गफूर तांबोळी, उस्मान तांबोळी,रज्जाक तांबोळी,अहमद सय्यद,जाकीर तांबोळी,शोएब तांबोळी आदींसह मोठ्या संख्येने मुस्लीम समाजबांधव हजर होते.\nतपासात कुठल्याही प्रकारची कमतरता न ठेवता आरोपींचे यापूर्वीच्या स्थानिक कायदेशीर नोंदी तपासून कठोर शिक्षेसाठी कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी शिष्ठमंडळाला दिले.\nनारायणगाव पोलीसठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जून घोडे पाटील यांनी कर्तव्यदक्षपणे तपासकरून तत्परतेने आरोपींना अटक केल्याबद्दल तसेच मांजरवाडी येथील ग्रामस्थांनी सदभावनेने पीडीत रशीद तांबोळी यांना वैद्यकीय उपचारासाठी मदत केल्याबद्दल पोलीस प्रशासन आणि मांजरवाडी ग्रामस्थांचे व्यावेळी शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांसमोर आभार व्यक्त केले.\nपवित्र रमजान महिण्याचे उपवास सुरू असताना रशीद तांबोळी यांच्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्याबद्दल सर्वत्र खेद व्यक्त होत आहे.तांबोळी यांना पुणे येथील सुर्या हाॅस्पिटल येथे दाखल केले आहे.मोठ्याप्रमाणात भाजल्यामुळे त्यांची तब्येत गंभीरच आहे. आर्थिक परीस्थिती अतिशय बिकट असल्याने सर्व समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी श्री.तांबोळी यांना आर्थिक मदत करावी असे आवाहन यावेळी जुन्नर तालुका मुस्लीम समाजाच्या वतीने करण्यात आले.\nBy sajagtimes latest, आंबेगाव, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र जुन्नर, मांजरवाडी 0 Comments\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब November 11, 2020\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील November 11, 2020\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके November 11, 2020\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके November 2, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-cwc-congress-working-committee-meeting-on-via-video-conferencing-discuss-on-coronavirus-crisis-sonia-gandhi-1834278.html", "date_download": "2021-01-28T13:09:55Z", "digest": "sha1:VKCFD7WBPYN7QQRGQHKROYXQSTGBKYBO", "length": 25739, "nlines": 301, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "CWC congress working committee meeting on via video conferencing discuss on coronavirus crisis sonia gandhi , National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nकोरोना संकटात प्रत्येक कुटुंबाला ७५०० रुपये मिळावेतः सोनिया गांधी\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nदेशात कोरोना विषाणूच्या संकटादरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून काँग्रेस कार्यकारणीची बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या स्थितीवर चर्चा झाली. यावेळी सोनिया गांधी यांनी शेतकरी, बेरोजगार आणि गरिबांचा मुद्दा उपस्थित केला आणि केंद्र सरकारने प्रत्येक कुटुंबाला ७५०० रुपये देण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी सदोष पीपीई कीट बाबत चिंता व्यक्त केली आणि देशात अजूनही कोरोना चाचण्या कमी प्रमाणात होत असल्याची खंत व्यक्त केली.\nकोरोना प्रतिबंधक लस निर्मितीत पुढचे पाऊल, इंग्लंडमध्ये मानवी चाचणी\nसोनिया गांधी पुढे म्हणाल्या की, लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात १२ कोटी लोकांना आपला रोजगार गमवावा लागला. बेरोजगारीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे कारण आर्थिक उलाढाली ठप्प झाल्या आहेत. या संकटाशी निपटण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला किमान ७५०० रुपये द्यायला हवेत.\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nतीन आठवड्यापूर्वी झालेल्या आपल्या बैठकीनंतर कोरोना विषाणू वेगाने पसरला आहे. मजूर अजूनही फसलेले आहेत. ते सध्या बेरोजगार आहेत आणि घरी परतण्यासाठी उत्सुक आहेत. ते सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहेत. संकटाच्या या काळी त्यांना खाद्य सुरक्षा आणि आर्थिक सुरक्षा उपलब्ध करुन दिली पाहिजे.\nशेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करताना त्या म्हणाल्या की, लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना सर्वाधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कमजोर आणि अस्पष्ट खरेदी धोरणांमुळे पुरवठा साखळीतील अडचणींमुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यांच्या समस्या वेगाने सोडवल्या पाहिजेत. पुढच्या टप्प्यात खरीप पिकासाठीही शेतकऱ्यांना सुविधा मिळायला हवेत.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nशिवसेनेसोबत सत्ता स्थापनेला काँग्रेस कार्यकारिणीकडून हिरवा कंदील\nसंसदीय अधिवेशनानंतर काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता\nतयारी न करता सरकारचा लॉकडाऊनचा निर्णय, सोनिया गांधींची टीका\nदिल्ली हिंसाचाराविरोधात काँग्रेस काढणार शांतीमार्च\nकाँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत आधी प्रदेशाध्यक्षांशी चर्चा\nकोरोना संकटात प्रत्येक कुटुंबाला ७५०० रुपये मिळावेतः सोनिया गांधी\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nइरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन\nदेशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/india-vs-new-zealand", "date_download": "2021-01-28T11:00:57Z", "digest": "sha1:7OYMQ45L5XUJLEC2UKXZB2WMOGBOKZII", "length": 21216, "nlines": 176, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "India Vs New Zealand Latest news in Marathi, India Vs New Zealand संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nनिवड समितीच्या २ रिक्तपदासाठी ४४ अर्ज, अंतिम ५ मध्ये या मंडळींची वर्णी\nभारतीय संघाचे माजी जलदगती गोलंदाज व्यंकटेश प्रसाद आणि फिरकीपटू सुनील जोशी ही जोडगोळी भारतीय निवड समितीच्या रिक्तपदाच्या जागेच्या शर्यतीत आहेत. बीसीसीआयच्या सल्लागार समितीने ज्या पाच लोकांना बुधवारी...\nविराटच्या खराब कामगिरीवर इंझमाम यांनी दिली अशी प्रतिक्रिया\nन्यूझीलंविरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सपशेल अपयशी ठरला. त्याच्या खराब कामगिरीनंतर अनेक जण त्याच्यावर टीका करताना दिसत आहे. मात्र पाकिस्तानचा माजी कर्णधार...\nइशांत शर्माची दुखापत द्रविड यांना गोत्यात आणणार\nभारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज इशांत शर्माच्या दुखापतीमुळे बीसीसीआय आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी यांच्यातील वाद चव्हाट्यावर येण्याचे संकेत आहेत. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने राष्ट्रीय...\nNZvsIND: मैदानातील आक्रमकपणाच्या प्रश्नावर कोहली पत्रकारावर चिडला\nन्यूझीलंडमधील क्राइस्टचर्चच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात यजमानांनी तिसऱ्या दिवशीच पाहुण्या टीम इंडियाचा खेळ खल्लास करत मालिका २-० अशी खिशात घातली. कसोटी मालिकेतील दोन्ही सामन्यात भारतीय फलंदाज...\nIndvsNZ: भारतावर व्हाईटवॉशची नामुष्की, न्यूझीलंडचा दणदणीत विजय\nभारताचा न्यूझीलंड दौऱ्याचा शेवट निराशाजनक ठरला. ख्राइस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात यजमान न्यूझीलंडने भारताचा सात गड्यांनी विजय मिळवला. न्यूझीलंडला विजयासाठी १३२ धावांचे...\nNZvsIND 2nd Test: दबावात चुका करणाऱ्या विराटला पाहून बोल्ट सुखावला\nन्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दमदार खेळ दाखवला असला तरी आघाडीच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा नांगी टाकल्याचे पाहायला मिळाले. कर्णधार विराट कोहलीचा फ्लॉप शो दुसऱ्या...\nINDvsNZ: फलंदाजांची पुन्हा हाराकिरी, दुसऱ्या डावातही निम्मा संघ तंबूत\nमोहम्मद शमी आणि जसप्रित बुमराहच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताने रविवारी दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडला पहिल्या डावात २३५ धावांतच गुंडाळले. परंतु, दुसऱ्या डावातही पाहुण्या संघाच्या फलंदाजांनी...\nNZvsIND 2nd Test Day 1: टीम इंडियाचं पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या..' रडगाणं\nकसोटी मालिकेत आघाडी घेतलेल्या यजमान न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशीही टीम इंडियाला बॅकफूटवर ठेवलं. कर्णधार केन विल्यम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. किवी...\nटीम इंडियाला धक्का: दुखापतीमुळे इशांत शर्मा संघातून बाहेर\nभारत आणि न्यूझीलंडमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. दुसरा कसोटी सामना २९ फेब्रुवारी रोजी ख्राइस्टचर्च येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वीच भारतील संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा जलद...\nरहाणेचा सवंगड्यांना कोहलीपेक्षा वेगळा सल्ला\nन्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी मालिकेत दमदार खेळी करुन मालिकेत बरोबरी साधण्याचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर आहे. २९ फेब्रुवारीपासून क्राइस्टचर्चच्या मैदानात भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/indian-boat-leads-indias-tws-market-in-q3-2020-beats-china-company-xiaomi-and-realme/articleshow/79422028.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article14", "date_download": "2021-01-28T10:54:00Z", "digest": "sha1:AFQK2ZBXT5FJQ4UFOY4HRT2HRTSOE6PE", "length": 13297, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'या' इंडियन कंपनीने चीनच्या शाओमी-रियलमीला मागे टाकले\nचीनची स्मार्टफोन मेकर कंपन्या शाओमी आणि रियलमी यांनी स्मार्टफोन सेगमेंटमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. चिनी कंपन्यांचे स्मार्टफोन सेगमेंटमध्ये मार्केट शेयर अर्ध्याहून जास्त मिळवले आहे. परंतु, ऑडियो प्रोडक्ट्समध्ये भारतीय कंपनी boAT या दोन्ही कंपन्यांच्या पुढे आहे.\nनवी दिल्लीः ऑडियो प्रोडक्ट्सचे मार्केट गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. भारतात ऑडियो वियरेबल्स खूप प्रसिद्ध आहे. इंडियन युजर्ससाठी नवीन स्मार्टफोन्स प्रमाणे ऑडियो प्रोडक्ट्सची डिमांड वाढत आहे. काउंटरपॉइंट कडून शेयर करण्यात आलेला डेटा पाहिल्यास २०२० च्या तिसऱ्या तिमाहीत भारतातील TWS मार्केट ची ग्रोथ ७२३ टक्के झाली आहे. याशिवाय शाओमी, रियलमीला मागे टाकून boAT पुढे गेला आहे.\nवाचाः Micromax In 1b चा पहिला सेल आज, ७ हजारांपेक्षा कमी किंमतीत जबरदस्त फीचर्सचा फोन\nकाउंटरपॉइंटकडून शेयर करण्यात आलेला मार्केट डेटा समोर आला आहे. वियरेबल सेगमेंट त्या सेक्टर्समध्ये सहभागी आहे. ज्यावर करोना व्हायरस महामारीमुळे मिळालेली इकॉनॉमिक स्लोडाउनचा कोणताही परिणाम झाला नाही. असंख्य लोक मल्टिमीडियाचा आनंद घेताना दिसत आहे. त्यामुळेच या सेगमेंटमध्ये भारतात आतापर्यंत सर्वात जास्त शिपमेंट २०२० च्या तिसऱ्या तिमाहीत जुलै ते सप्टेंबर या दरम्यान पाहायला मिळाली आहे.\nवाचाः फ्रेंडलिस्ट चेक करता, फेसबुकवर नको त्या फ्रेंड रिक्वेस्टही स्वीकारल्या जाताहेत\nइंडियन ब्रँड बनले नंबर वन\nजुलै-सप्टेंबर २०२० या दरम्यान सर्वात जास्त परफॉर्म करणाऱ्या ब्रँड्समध्ये भारतीय इलेक्ट्रॉनिक मॅन्यूफॅक्चरिंग boAT नंबर वन बनली आहे. १८ टक्के मार्केट शेयर सोबत boAT ने शाओमी आणि रियलमीला मागे टाकले आहे. boAT चे इयरपॉड्स ४४१ मॉडलला तिसऱ्या तिमाहीत विकणारा दुसरा सर्वात जास्त विकणारा इयरबड्स बनले आहे. यात वॉटर रेसिस्टेंस, जबरदस्त साउंड क्वॉलिटी, यूएसबी टाइप सी चार्जिंग आणि २५ तासांची बॅटरी लाईफ यासारखे फीचर्स दिले आहे.\nवाचाः Fake SMS वरून ट्रायचा BSNL, Airtel, Jio, Vi सह कंपन्यांवर कोट्यवधींचा दंड\nया कंपन्या टॉप ५ मध्ये\nदुसऱ्या पोझिशनवर १६ टक्के मार्केट शेयर सोबत शाओमीने कब्जा केला आहे. शाओमीकडून लाँच करण्यात आलेल्या Redmi Earbuds 2C यावेळी टॉप सेलिंग मॉडल बनला आहे. याला ९९९ रुपयांच्या प्रमोशनल किंमतीशिवाय अडवॉन्स्ड फीचरसोबत बाजारात उतरवले आहे. रियलमीने १३ टक्के मार्केट शेयरवर कब्जा केला आहे. तिसऱ्या पोझिशनवर आहे. चौथ्या आणि पाचव्या स्थानावर जेबीएल आणि अॅपल ८ टक्के आणि ६ टक्के मार्केट शेयर सोबत आहेत.\nवाचाः सॅमसंग Galaxy A02S आणि Galaxy A12 लाँच, पाहा किंमत-फीचर्स\nवाचाः भारतात ४३ चायनीज अॅप्सवर बंदी, संपूर्ण यादी पाहा\nवाचाः Poco M3 मोठ्या 6000mAh बॅटरीसोबत लाँच, कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nMicromax In 1b चा पहिला सेल आज, ७ हजारांपेक्षा कमी किंमतीत जबरदस्त फीचर्सचा फोन महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइलटिकटॉकने भारतातून गाशा गुंडाळला, 'इतके' हजार कर्मचारी झाले बेरोजगार\nमोबाइलडॉक्यूमेंटशिवाय आधार कार्डसोबत करा फोन नंबर लिंकः UIDAI\nधार्मिकवर्षातील पहिला गुरु पुष्य योग: धन वृद्धीसाठी करा हे उपाय\nब्युटीसुंदर व नितळ त्वचेसाठी संपूर्ण शरीरावर लावा ‘या’ भाजीपासून तयार केलेला नैसर्गिक लेप\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगसिझेरियन डिलिव्हरी किती वेळा होऊ शकते व सुरक्षित डिलिव्हरीसाठी काय काळजी घ्यावी\nकार-बाइकदेशातील ८ वर्ष जुन्या वाहनांवर आता मोदी सरकारचा 'ग्रीन टॅक्स'\nकरिअर न्यूजदहावी उत्तीर्णांसाठी मेट्रो रेल्वे भरती: अर्जांसाठी मुदतवाढ\nमोबाइलJio vs Airtel vs Vi: ४ जी डेटा प्लान, किंमत १६ रुपयांपासून सुरू\nमुंबईकर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर\nविदेश वृत्तअमेरिका भारतावर निर्बंध लादणार 'हा' मुद्दा कळीचा ठरणार\nसिनेन्यूजपामेला एंडरसनने वयाच्या ५३ व्या वर्षी सहाव्यांदा केलं लग्न\nगुन्हेगारीस्टँडअप कॉमेडियन फारुकीला जामीन नाहीच\nअहमदनगरशिर्डीच्या विकासासाठी कोणालाही भेटेन; विखे पाटलांचं सूचक वक्तव्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maxmaharashtra.com/the-thing-about-money/government-bonds-earned-10-thousand-crore-from-your-pocket/26794/", "date_download": "2021-01-28T12:55:09Z", "digest": "sha1:ARUSHTW3T7AWZKHXV7K2OQEFJ4G5NH2S", "length": 5321, "nlines": 77, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "सरकारी बॅंकांनी तुमच्या खिशातून कमावले १० हजार कोटी!", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > गोष्ट पैशांची > सरकारी बॅंकांनी तुमच्या खिशातून कमावले १० हजार कोटी\nसरकारी बॅंकांनी तुमच्या खिशातून कमावले १० हजार कोटी\nबॅंकांनी गेल्या साडेतीन वर्षात तुमच्या खिशातून तब्बल १० हजार कोटी रुपये कमावले आहेत. आता तुम्ही म्हणाल हे शक्यच नाही. मात्र, हे खरे आहे. तुम्ही ज्या एटीएममधून पैसे काढतात त्या एटीएमएमच्या शुल्कातून आणि बचत खात्याच्या शुल्काच्या माध्यमातून सरकारी बँकांनी गेल्या साडे तीन वर्षांत तब्बल १०,००० कोटी रुपये कमावले आहेत. अशी माहितीच स्वत: देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत दिली आहे.\nदेशातील बँकांचा नफा आणि एटीएमच्या स्थितीबद्दल लोकसभेत दिव्येंदू अधिकारी यांनी\nप्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाच्या उत्तरात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बॅंकांना गेल्या साडेतीन वर्षात १० हजार कोटींचा नफा झाल्याचे सांगितले.\nकाही दिवसांपुर्वी लागू केलेल्या नियमानुसार एका महिन्यांत एटीएममधून पाचहून अधिकवेळा पैसे काढल्यास बँका प्रत्येक वेळेस २० रुपये शुल्क आकारतात. तसंच एसबीआय वगळता इतर सर्व सरकारी बँका अपेक्षित नीच्चतम रक्कम जर बचत खात्यात नसेल तरीही खातेदारांकडून शुल्क वसूल करतात. या शुल्काच्या माध्यमातूनच सरकारी बॅंकांनी १०,००० कोटींची कमाई केली आहे. तर खासगी बॅंकानी किती पैसे कमावले असतील याचा विचार न केलेलाच बरा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2021-01-28T12:54:37Z", "digest": "sha1:BGRBWR47U7TMJWHWE3736U7JNFV3VLGB", "length": 17011, "nlines": 152, "source_domain": "pcbtoday.in", "title": "धार्मिक प्रचाराच्या नावाखाली शोषण करणाऱ्या `त्या` बाबाला हजार वर्षांची शिक्षा | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nकेंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला भीषण अपघात, नाईक…\n‘भाजपा विरुध्द राष्ट्रवादी संघर्ष उफाळला’- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रोटोकॉल न…\n`गुंडांचा नायनाट करा`, बरे झाले अजितदादाच बोलले…थर्ड आय – अविनाश…\n‘शहरातील सर्वच रुग्णालयांचे फायर सेफ्टी ऑडिट तातडीने करा’ : ज्येष्ठ नगरसेविका…\nगुंडानी तलवारी, कोयते घेऊन वाहनांची केली तोडफोड; आयुक्त कृष्ण प्रकाश…\n‘तुला मूल होत नाही म्हणून घटस्फोट दे’ असं म्हणत विवाहितेचा केला…\nशहरात वाहन चोरांचा सुळसुळाट, एकाच दिवसात ‘एवढे’ गुन्हे दाखल\nभांडार विभागाकडून साहित्य खरेदीत मोठा गोलमाल – माजी विरोधीपक्षनेते नाना काटे…\nवाहन चोरी प्रकरण: शहराच्या विविध भागातून तब्बल ‘एवढ्या’ दुचाकी चोरीला\n‘त्या’ दुकानांवर अखेर छापा; पोलिसांच्या धडक कारवाईने त्यांना फुटतोय घाम\nचिंचवड उड्डाण पुलावर एकाने उडी मारून केला आत्महत्येचा प्रयत्न\nचूक एकाची. शिक्षा मात्र दोघांना; शेवटी ‘त्या’ कंटेनर चालकाला अटक\nअज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरून जाणा-या दोघांचा मृत्यू\nपुतण्याला बसमध्ये बसवून देण्यासाठी आलेल्या वृद्धाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी पळवली\nकडी कोयंडा उचकटून चोरटयांनी दुकानात केला प्रवेश; चोरून नेले…\nकॅमेरा आणि लेन्स भाड्याने नेली; पण घडले ‘असे’ की कॅमेरा मालकाने…\n‘हिंदू’ पुन्हा वादात; भालचंद्र नेमाडे यांच्यावर गुन्हा दाखल\nरस्त्याने फोनवर बोलणे झाले धोक्याचे; मोबाइल हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ\nसोनसाखळी चोरीचे सत्र सुरूच; भरदिवसा महिलेचे मंगळसुत्र हिसकावले\n चोरट्यांची टायर चोरीची अजब शक्कल\nपुणे: ‘कोविशिल्ड’च्या वितरणाला अखेर सुरूवात; ‘या’ शहरांमध्ये ‘कोविशिल्ड’ पोहचवण्यासाठी विमानसेवा सज्ज\nअखेर ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे देशभरात वितरण सुरू\n नागपूर-पुणे धावणाऱ्या ट्रॅव्हल बसमध्ये धक्कादायक प्रकार\n‘या’ अँपमुळे वाढतायेत गुन्हे; अँपवरून आधी केली मैत्री आणि नंतर…\nपुणे विभागातील तब्बल ‘एवढे’ कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त; अजून विभागात कोरोना…\nभावाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी बहिणीनं रचला असा कट\nमुख्यमंत्र्यांनी प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती लपवली; भाजप नेत्याचा गंभीर आरोप\n”महाराष्ट्रात हजारो कोंबड्यांची केली जाणार कत्तल”\nकामगार नेते सुर्यकांत महाडिक यांचे निधन\n‘…आम्ही तर सुरक्षेशिवाय फिरणारे लोकं आहोत. हवं तर आहे ती पण…\nबापरे | वाढत्या बर्ड फ्लूमुळे भारतातील पोल्ट्री उद्योगाचे झाले तब्बल ‘एवढ्या’…\nखुषखबर… खुशखबर…खुशखबर… लसीकरणाबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे पाऊल\n ‘या’ देशात आढळला कोरोनाचा आणखी एक नवा विषाणू; जो अँटिबॉडीजवर…\nबर्डफ्लूचे संकट; ‘या’ प्राणिसंग्रहालयाच्या सर्व पक्ष्यांना ठार मारण्याचे आदेश\n‘बर्ड फ्लू पसरवण्यासाठी शेतकरी आंदोलक बिर्याणी खात आहेत’; भाजपा आमदारच वादग्रस्त…\nधार्मिक प्रचाराच्या नावाखाली शोषण करणाऱ्या `त्या` बाबाला हजार वर्षांची शिक्षा\n‘हे’ अँप आहे व्हॉट्सअँप पेक्षा सुरक्षित जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे ट्विट\n‘ते’ बेपत्ता विमान समुद्रात कोसळले\n‘या’ देशात फिझर-बायोनेटेक लस आयात करण्यास बंदी\nलंडनमध्ये कोरोना नियंत्रणाबाहेर, आपात्कालीन स्थितीची घोषणा\nHome Videsh धार्मिक प्रचाराच्या नावाखाली शोषण करणाऱ्या `त्या` बाबाला हजार वर्षांची शिक्षा\nधार्मिक प्रचाराच्या नावाखाली शोषण करणाऱ्या `त्या` बाबाला हजार वर्षांची शिक्षा\nअंकारा, तुर्कस्तान दि. १२ (पीसीबी) : धार्मिक प्रचाराच्या नावाखाली लैंगीक शोषण, फसवणूक आणि गुन्हेगारी टोळी निर्माण करणाऱ्या एका इस्लामी टीव्ही प्रचारक आणि लेखकाला तब्बल 1075 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. हा धर्मप्रचारक मूळचा तुर्कस्तान देशातील आहे. तुर्कस्तान येथील सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्याविरोधात लैंगिक शोषण, फसवणूक तसेच इतरही अनेक गुन्हे नोंदवण्यात आले असून अदनान ओक्तार असे त्याचे नाव आहे. दरम्यान, अशा प्रकारची शिक्षा ऐकताच अन्य धर्मप्रचारकांचे धाबे दणानले आहेत.\nमिळालेल्या माहितीनुसार ओक्तार याचे यापूर्वी स्व:तचे एक टीव्ही चॅनेल होते. या चॅनलवर तो इस्लामिक विषयांवर वेगवेगळे टॉक शो होस्ट करायचा. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मोक्तारने एकदा अर्धनग्न मुलींसोबत डान्स केला होता. त्या डान्सचेसुद्धा त्याने आपल्या चॅनेलवर प्रसारण केले होते.\nइस्तानबूल पोलिसांनी ओक्तारला 2018 च्या जुलैमध्ये अटक केली होती. यावेळी पोलिसांनी ओक्तारसोबत अन्य 77 जणांनासुद्धा ताब्यात घेतलं होतं. त्यांनतरच्या चौकशीमध्ये ओक्तारने मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे सिद्ध झाले आहेत. तो या मुलींना ‘किटन’ म्हणून संबोधित असे. तर मुलांना तो ‘लॉयन’ म्हणायचा. असं म्हटलं जातं की, तो या मुलींचे ब्रेन वॉश करायचा.\nतुर्कस्तानचे शासकीय माध्यम अनादोलूने दिलेल्या माहितीनुसार ओक्तार आणि त्याच्यासोबतच्या 13 अट्टल गुन्हेगारांना एकूण 9803 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. एकट्या ओक्तारला 10 आरोपांखाली तब्बल 1075 वर्षे आणि 3 महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.\nPrevious articleकॅमेरा आणि लेन्स भाड्याने नेली; पण घडले ‘असे’ की कॅमेरा मालकाने केला गुन्हा दाखल\n‘हे’ अँप आहे व्हॉट्सअँप पेक्षा सुरक्षित जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे ट्विट\n‘ते’ बेपत्ता विमान समुद्रात कोसळले\n‘या’ देशात फिझर-बायोनेटेक लस आयात करण्यास बंदी\nलंडनमध्ये कोरोना नियंत्रणाबाहेर, आपात्कालीन स्थितीची घोषणा\nइलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या कंपनीचे संस्थापक बनले जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती\nकोरोनापेक्षा भयंकर व्हायरस; काँगोतील महिलेला रहस्यमयी रोगाची लागण\nधार्मिक प्रचाराच्या नावाखाली शोषण करणाऱ्या `त्या` बाबाला हजार वर्षांची शिक्षा\nकॅमेरा आणि लेन्स भाड्याने नेली; पण घडले ‘असे’ की कॅमेरा मालकाने...\n‘तुला मूल होत नाही म्हणून घटस्फोट दे’ असं म्हणत विवाहितेचा केला...\nशहरात वाहन चोरांचा सुळसुळाट, एकाच दिवसात ‘एवढे’ गुन्हे दाखल\nगिलच्या सफाईदार अर्धशतकी खेळीने भारताने केली सावध सुरुवात\nमहाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव \nसोसायटीच्या स्टोअर रूममधून तब्बल ‘एवढ्या’ लाखांची वायर चोरीला\nवाहन चोरी प्रकरण: शहराच्या विविध भागातून तब्बल ‘एवढ्या’ दुचाकी चोरीला\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nकॅमेरा आणि लेन्स भाड्याने नेली; पण घडले ‘असे’ की कॅमेरा मालकाने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://thedailykatta.com/2020/02/21/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A5%A8%E0%A5%A6-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2021-01-28T12:04:47Z", "digest": "sha1:BUSK574P6IWLF2F34BP6TMP3JXVHCLAD", "length": 10950, "nlines": 83, "source_domain": "thedailykatta.com", "title": "महिला टी-२० विश्वचषकात भारतीय संघाची विजयी सलामी, फिरकीपटु पुनम यादव ठरली सामनावीर – Never Broken", "raw_content": "\nमहिला टी-२० विश्वचषकात भारतीय संघाची विजयी सलामी, फिरकीपटु पुनम यादव ठरली सामनावीर\nआजपासुन ऑस्ट्रेलियात सुरु झालेल्या महिला टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचा सामना होता तो चार वेळेसचा टी-२० विश्वचषक विजेता यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध. नुकत्याच झालेल्या तीरंगी टी-२० मालिकेत भारतीय संघाने एका सामन्यांत ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला होता पण अंतिम सामन्यांत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा ११ धावांनी पराभव करत मालिकेवर आपला कब्जा केला होता. त्यामुळे हा सामना शानदार होणार यात शंका नव्हती. ऑस्ट्रेलिया कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.\nप्रथम फलंदाजीस आलेल्या भारताच्या सलामीवीर स्मृती मंधना व शैफाली वर्माने भारताला शानदार सुरुवात करुन देत ४ षटकांत ४१ धावांची सलामी देत भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता पण पुढील तीन षटकांत भारताने ३ गडी गमावले आणि भारताची अवस्था ६.४ षटकांत ३ बाद ४७ झाली होती. शानदार सुरुवातीनंतर भारतीय संघ अडचणीत सापडला होता. स्मृती, शैफाली व हरमनप्रितला गमावल्यानंतर भारताचा डाव सांभाळण्याची जिम्मेदारी आली होती ती जेमिमाह रॉड्रीग्स व दिप्ती शर्मावर. या दोघींनी एक-एक धावा जोडत संघाला आश्वासक धावसंख्या उभारुन देण्यास हातभार लावला. १६ व्या षटकांत भआरतीय संघाने १०० धावांचा टप्पा पार केला आणि त्याच षटकांत जेमिमाह २६ धावांवर बाद झाली. जेमिमाहनंतर मैदानात आलेल्या वेदा कृष्णमुर्तीला सोबत घेत दिप्तीने निर्धारित २० षटकांत संघाला १३२ धावांचा टप्पा गाठुन दिला. भारताकडुन दिप्ती शर्माने सर्वाधिक नाबाद ४९ धावा काढल्या तर ऑस्ट्रेलियाकडुन जेस जोनासेनने २ तर एलिस पेरी व डेलिसा किमिंसने १ खेळाडुला बाद केले.\nएका शानदार सुरुवातीनंतर भारतीय संघाला १३२ धावांपर्यंत रोखल्याने ऑस्ट्रेलिया संघाचा आत्मविश्वास वाढला होता. तसे १३३ धावांचे आव्हान मोठे नव्हते त्यामुळे भारतीय संघाला झटपट गडी बाद करण्याची आवश्यकता होती. एलिसा हिली चांगल्या लयीत दिसत होती पण शिखा पांडेनी बेथ मुनीला बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिला झटका दिला त्यानंतर कर्णधार मेग लॅनिंगला बाद करत राजेश्वरी गायकवाडने ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. एका बाजूने हिली जबरदस्त फटकेबाजी करत होती. १० व्या षटकांत चौथ्या चेंडूवर हिलीने षटकार खेचत आपले अर्धशतक साजरे केले पण पुढच्याच चेंडूवर हिली पुनम यादवकडे झेल देऊन परतली.\nहिलीचे बाद होणे ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का होता. हिली बाद झाली तेव्हा ऑस्ट्रेलियाला ६१ चेंडूत ६६ धावांची आवश्कता होती. पुनम यादवने आपल्या पुढच्या षटकांत सलग दोन चेंडूवर हेन्स व एलिस पेरी बाद केले. पुनम यादवला हॅट्रिकची संधी आली होती पण जोनासनचा झेल पकडण्यात यष्टिरक्षक तानिया भाटिया अपयशी ठरली. ५ षटकांत २४ धावांत ४ गडी बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ चांगलाच अडचणीत सापडला होता. ऑस्ट्रेलिया संघाच्या आशा होत्या त्या गार्डनरवर. गार्डनने एक बाजू लावुन धरली होती पण दुसऱ्या बाजूने तीला आवश्यक साथ मिळाली नाही. सामन्यांवर भारतीय संघाने पकड मिळवली होती. शेवटच्या २ षटकांत ऑस्ट्रेलियाला २७ धावांची आवश्यकता होती आणि ऑस्ट्रेलियाचे ३ गडी बाकी होते पण ऑस्ट्रेलियाचा संघ फक्त ९ धावाच काढु शकला. शेवटच्या षटकांतील ५ व्या चेंडूवर स्ट्रॅनोला धावबाद करत भारतीय संघाने चार वेळचा टी-२० विश्वकप विजेता ऑस्ट्रेलियावर १७ धावांनी विजय मिळवत टी-२० विश्वचषकाची सुरुवात विजयाने केली. ऑस्ट्रेलियाकडुन एलिसा हिलीने सर्वाधिक ५१ धावा काढल्या तर भारताकडुन पुनम यादवने ४ तर शिखा पांडेनी ३ गडी बाद केले. १९ धावांत ४ गडी बाद करणाऱ्या पुनम यादवला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. भारताचा पुढील सामना २४ फेब्रुवारी रोजी बांग्लादेशविरुद्ध पर्थ येथे खेळविण्यात येणार आहे.\nदर्जेदार गोलंदाजांसमोर लागेल फलंदाजांचा कस\nइंग्लंडविरुदधच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाची घोषणा, डॅरेन ब्राव्हो, हेटमायरची माघार तर युवा केमर होल्डरला संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.hakkasathiandolan.com/post/%E0%A4%AA%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B7-%E0%A4%B8%E0%A4%AE-%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9-%E0%A4%B0-%E0%A4%B7-%E0%A4%9F-%E0%A4%B0-%E0%A4%9A-%E0%A4%AF-%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%B8-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%A6-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A6-%E0%A4%B6-%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%AF-%E0%A4%9A-%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%A1", "date_download": "2021-01-28T12:09:59Z", "digest": "sha1:PV7FT5ZHUUGK5SNNDYQZWUCBFRQ36OYJ", "length": 4095, "nlines": 36, "source_domain": "www.hakkasathiandolan.com", "title": "पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र च्या रायगड संघटक पदी जगदीश दगडे यांची निवड", "raw_content": "\nपत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र च्या रायगड संघटक पदी जगदीश दगडे यांची निवड\nपत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या उपस्थितीत कर्जत येथे बैठक पार पडली . यावेळी महाराष्ट्र माझा न्युज चैनल चे संपादक व धडाडीचे पत्रकार माननीय जगदीश दगडे यांची रायगड जिल्हा संघटकपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. याचवेळी पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या कर्जत तालुका अध्यक्षपदी दीपाली पाटील यांचेही निवड पत्र देण्यात आले. या बैठकीस समिती सचिव डॉक्टर वैभव पाटील, सहसचिव अमोल सांगळे, नवी मुंबई अध्यक्ष लालचंद यादव यांच्यासह शिल्पा शिंदे , चंद्रभान ठाकूर, धर्मेंद्र मोरे, लोकेश यादव, प्रशांत दगडे, राकेश दगडे, देवेंद्र धोने, राजेश काळे, गणेश काळे व इतर सदस्य उपस्थित होते.\nयावेळी बोलताना अध्यक्ष डॉ. म्हात्रे यांनी समितीच्या कार्याची माहिती दिली तर जगदीश दगडे यांनी समितीचे संघटनात्मक काम करून तळागाळातील पत्रकार बांधवांना एकत्र आणून त्यांना मदतीचा हात देवू तर सामाजिक कार्यात अग्रेसर राहणार असल्याचे म्हटले आहे.\nबोरघाट वाहतुक पोलीसांचा आगळा वेगळा उपक्रम\nकानसा-वारणा फाउंडेशनच्यावतीने राज्यात विविध ठिकाणी वृक्ष लागवड, शालेय साहित्य व गरजूंना किराणा सामान\nग्रुप ग्रामपंचायत तुराडे च्या उपसरपंच पदी शीतल प्रकाश माळी यांची बिनविरोध निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.hakkasathiandolan.com/post/%E0%A4%AE%E0%A4%B9-%E0%A4%B0-%E0%A4%B7-%E0%A4%9F-%E0%A4%B0-%E0%A4%A4-%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4-%E0%A4%9A-%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%B6-%E0%A4%B0-%E0%A4%B5-%E0%A4%A6-%E0%A4%AE-%E0%A4%B3-%E0%A4%9A-%E0%A4%AE-%E0%A4%96-%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A4%A4-%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A6-%E0%A4%B6-%E0%A4%AC-%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%A6-%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%A0-%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B9-%E0%A4%A3-%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6-%E0%A4%B0", "date_download": "2021-01-28T11:20:38Z", "digest": "sha1:24SYC5FUTA4MEGONCNMAPIJOGJU4JJAA", "length": 7179, "nlines": 50, "source_domain": "www.hakkasathiandolan.com", "title": "महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादामुळेच मुख्यमंत्री पद शाबूत, उद्धव ठाकरे होणार आमदार !", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादामुळेच मुख्यमंत्री पद शाबूत, उद्धव ठाकरे होणार आमदार \nकर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे\nज्याच्या नशिबी राजयोग आहे , त्याला कुणीही कितीही विरोध केला तरी ते त्याच्या पदरी पडतेच. असा आजपर्यंतचा इतिहास असताना ते पुन्हा एकदा सत्यात उतरणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांना २७ मे पूर्वी घटनेनुसार आमदार होणे गरजेचे होते , अन्यथा त्यांचे मुख्यमंत्री पद धोक्यात येणार असल्याने यासाठी राज्यपालांच्या शिफारशीनुसार ते आमदार व्हावे म्हणून राज्यपालांना महाआघाडीच्या शिष्टमंडळांनी विनंती करण्यात आली होती. मात्र दोन महिन्याचा कालावधी होऊन देखील मा. राज्यपाल या सूचनेला दुजोरा देत नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद धोक्यात आले होते.\nमहाराष्ट्राच्या जनतेला कोरोना विषाणू संसर्ग महामारींपासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नात असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वाद होता, कोरोना विषाणूचा काळ असल्याने २४ एप्रिल रोजी रिक्त झालेल्या विधान परिषदेची निवडणूक देखील जाहीर होत नसल्याने मुख्यमंत्री पद धोक्यात आले असताना महाआघाडीच्या सर्व पक्षातील आमदारांनी शिष्टमंडळ घेऊन राज्यपालांची भेट घेऊन पुन्हा एकदा स्मरणपत्र दिले होते. मात्र दुर्लक्षित केलेल्या या महत्वाच्या बाबीकडे जरा वेगळ्या भावनेने बघितले जात असल्याच्या आरोळ्या उठत असतानाच निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या ९ जागांसाठी २१ मे २०२० रोजी निवडणूक घेण्याबाबतची घोषणा केली आहे. त्यामुळे हा तिढा आता सुटला असून या निवडणुकीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे हे आमदार होऊन त्यांचे मुख्यमंत्री पद शाबूत राहील.. यात शंकाच नसेल.\nरिक्त झालेल्या जागा -\nभाजप – ३, राष्ट्रवादी काँग्रेस – ३, काँग्रेस – २, शिवसेना – १\nनिवृत्त झालेले सदस्य -\n१. डॉ नीलम गोऱ्हे (उपसभापती, विधान परिषद)\n१. श्रीमती स्मिता वाघ, २. अरुण अडसड, ३. पृथ्वीराज देशमुख\n१. हेमंत टकले, २. आनंद ठाकूर, ३. किरण पावसकर\n१. हरिभाऊ राठोड, २. चंद्रकांत रघुवंशी (निवडणूक आधी राजीनामा दिला आहे)\nभाजप – १०५, शिवसेना – ५६, राष्ट्रवादी काँग्रेस – ५४, काँग्रेस – ४४, बहुजन विकास आघाडी – ३, समाजवादी पार्टी – २, एम आय एम – २, प्रहार जनशक्ती – २, मनसे – १, माकप – १, शेतकरी कामगार पक्ष – १, स्वाभिमानी पक्ष – १, राष्ट्रीय समाज पक्ष – १, जनसुराज्य पक्ष – १, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – १, अपक्ष – १३\nनिवडून येण्यासाठी प्रत्येकाला आवश्यक २९ मते.\nबोरघाट वाहतुक पोलीसांचा आगळा वेगळा उपक्रम\nकानसा-वारणा फाउंडेशनच्यावतीने राज्यात विविध ठिकाणी वृक्ष लागवड, शालेय साहित्य व गरजूंना किराणा सामान\nपत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र च्या रायगड संघटक पदी जगदीश दगडे यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.livemarathi.in/st-will-run-at-full-capacity-but-these-conditions-apply/", "date_download": "2021-01-28T12:18:26Z", "digest": "sha1:J7B2I72UBGLLVAFNPFFZPUTLCHCHTEK3", "length": 10416, "nlines": 92, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "एसटी पूर्ण क्षमतेने धावणार पण ‘ही‘ अटी लागू | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर एसटी पूर्ण क्षमतेने धावणार पण ‘ही‘ अटी लागू\nएसटी पूर्ण क्षमतेने धावणार पण ‘ही‘ अटी लागू\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील एसटीची वाहतूक आजपासून पूर्ण आसन क्षमतेने सुरू करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे कोल्हापूर आगारातून आज (शुक्रवार) सकाळपासून एसटी पूर्ण आसन क्षमतेने धावण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क शिवाय एसटीमध्ये कोणत्याही प्रवाशाला प्रवेश दिला जात नाही.\nराज्यात मार्चपासून कोरोनामुळे पूर्णपणे एसटी सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर लाॅकडाऊन शिथिल झाल्यावर २० आॅगस्टपासून ५० टक्के आसन क्षमतेवर एसटी धावू लागली. त्यामध्ये एका सीटवर एकच व्यक्ती तर पूर्ण एसटी मध्ये २२ प्रवाशांना प्रवासासाठी परवानगी होती. मात्र, नुकताच राज्यात आजपासून पूर्ण क्षमतेने एसटीची वाहतूक करण्याचा निर्णय झाल्याने कोल्हापुरातून पूर्ण क्षमतेने एसटी धावू लागली आहे. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे एसटीची वाहतूक सुरळीत झाली असून एसटी महामंडळाच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक फेरी दरम्यान एसटी सॅनेटायझर करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक प्रवाशाला मास्क सक्तीचा करण्यात आला आहे. मास्क शिवाय एसटीमध्ये प्रवेश दिला जात नाही. दरम्यान, पुन्हा एकदा कोल्हापूर आगारातून एसटी वाहतूक पूर्ण आसन क्षमतेने सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आगर व्यवस्थापक अजय पाटील यांनी सांगितले.\nPrevious articleपरीख पुलाजवळील दुचाकी लंपास\nNext articleसूर्या हॉस्पिटलवर ५ हजार रुपयांचा दंड\nमागाडे खून प्रकरणातील संशयितांना ‘मोक्का’ लावा…\nपेट्रोलचे दर कमी झालेच पाहिजेत, अन्यथा… : सर्वसामान्य वाहनधारक संतप्त (व्हिडिओ)\n‘या’मुळे अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा ट्रोल…\nउद्रेक झाला तर त्याला कोण थांबवणार : उदयनराजेंचा सूचक इशारा\nसातारा (प्रतिनिधी) : राज्यात मराठा आरक्षणावरुन होणारे राजकारण थांबायला हवे. लोकप्रतिनिधींनी याचा विचार करायला हवा. मला नेत्यांना एकच सांगायचंय. लोकांचा अंत पाहू नका, एकदा जर उद्रेक झाला तर त्याला कोण थांबवणार, हा उद्रेक एक...\nभाजपला जेव्हा कुणी विचारत नव्हते, तेव्हा पक्षाचे काम आमच्या कुटुंबाने केले : प्रीतम मुंडे\nबीड (प्रतिनिधी) : टाकाऊपासून टिकाऊ हे तुम्ही शिकलेले आहात. पण भाजपला जेव्हा कुणी विचारत नव्हते, तेव्हा भाजप पक्षाचे काम आपल्या कुटुंबाने केले आहे. त्यावेळी कदाचित समाजात ज्या पक्षाकडे टाकाऊ दृष्टीकोनाने बघत होते. तो पक्ष...\nआता अर्जुन तेंडुलकर ‘आयपीएल’च्या मैदानावर..\nमुंबई (प्रतिनिधी) : भारताचा आघाडीचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यंदाच्या आयपीएलच्या (इंडियन प्रीमियर लीग) १४ व्या हंगा मामध्ये खेळण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या लिलावात अर्जुन तेंडुलकरवर बोली लावली जाऊ शकते, अशी...\nमागाडे खून प्रकरणातील संशयितांना ‘मोक्का’ लावा…\nइचलकरंजी (प्रतिनिधी) : राजकीय वैमनस्यातून झालेल्या संदीप मागाडे याच्या खुनाचा मुख्य सूत्रधार के. के. ग्रुपचा म्होरक्या, ग्रा.पं. सदस्य कुमार कांबळे आणि त्याच्या साथीदारांना तत्काळ अटक करुन त्यांना मोक्का लावावा, अशी मागणी करीत आज (गुरुवार)...\nपेट्रोलचे दर कमी झालेच पाहिजेत, अन्यथा… : सर्वसामान्य वाहनधारक संतप्त (व्हिडिओ)\nपेट्रोलचे दर आता उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने सर्वसामान्य वाहनधारकाच्या खिशाला मोठी चाट बसत आहे. याबाबत वाहनधारकांनी ‘लाईव्ह मराठी’कडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केलीय.\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\nकासारवाडी फाटा येथे ट्रकच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू\nकोल्हापुरी ठसका : पर्यटनासाठी माणसं जंगलात आणि गवे शहरात..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://es.slideshare.net/marathivaachak/116-kshitijachya-paar", "date_download": "2021-01-28T13:17:07Z", "digest": "sha1:45CFLQDEO56XEW76NJNMXVHYYLLKC4PO", "length": 24862, "nlines": 145, "source_domain": "es.slideshare.net", "title": "116 kshitijachya paar", "raw_content": "\nमराठीतील संगीत विभागातील नऊ रत्ने by dattatray godase 6264 views\n4. शु ाची चादणी.` ंशु ाची चादणी. ंमठात लपून बसले या साधु याचेह-यावर पसरले या चाद यात ंचं शोधतानािशिशरातील पानगळीत सापडले लेलेिहरवे पान तपासत राहीलेतेच जग याचे जुने संदभ .डो यावर आभाळ ओढू न घे याचाकिवलवाणा य न करणारे ेउघडेबोडक दलि त खेडे े ुया सा-याम ये ंिभजत पडले या दःखाची ुपिरसीमा शोधतानाआयु या या सीमा दर गे या हो या ूअगदी दर ि तीजा या पार ूअ िदसत राहीली तीचधू सर रे षा आिण यावरचमकणारी िदमाखदारशु ाची चादणी. ं-अिनल िबहाणीanilbihani@gmail.com\n5. ` ि ितजा याही प याड जाऊन ि ितजा याही प याड जाऊन ठसा िचमु कला उमटू न ये तू. चं सूय हातावर ग दन अंतरं गही उजळू न ये तू. ू चं ा या गा यात जाऊनी बीज कोवळे जवू न ये तू. वे चून तारे परडीम ये चादणरा ी तोलू न घे तू. ं अ मानी वाटावर जाऊन गुलाल रं गी माखू न जा तू. ं मेघंाना मग िमठीत घेऊन चब होउनी हाऊन जा तू. ऊन होउनी पानावरती िपवळे मोती साडत जा तू. ं गिहवर ले ऊन ाज ाचा देठावरती माडत जा तू. ं वाऱ्यावरती झू ला बाधु नी िहमिशखराना चुंबून ये तू. ं ं कोसळताना उ का होऊन दरीखोऱ्यंाना भेटून ये तू. ओलाडू न तो िवशाल सागर िपउनी लाटा उसळत जा तू. ं वारा होऊन िहरवी करणे बेिफकीरीने घु सळत जा तू. ु वणवा जळता देहावरती फकर घालू न शमवत जा तू . ुं मळभ दाटता पापणीपाशी धरतीवरती बरसत जा तू . हातावर या रे षा खोडू न न ंाशी भाडत जा तू. ं पूव िदशेला सूय होउनी आभाळावर पेटत जा तू. संिचता कारखानीस.\n6. ि तीज` लागेबंाधे टाकन मागे ू शोधत िनघालो एक ि तीज... सूय दयाचं ि तीज ताबट लालसर ं िज या माडीवर डोक ठेऊन ं ं अंमळशाने िमटू न यावे त डोळे िनवात... ं अंधाराची शात िनळाई ं अंगात िभनेपयत मग उठावं ि तीजापासनं ि तीजालाच यावं कवे त मग आखा यात न या िदशा आप या आपणच आप यासाठी ि तीज िवचारे ल काय कलं स तू मा यासाठी े सूय डोईवर आला असताना\n7. ` मी हणेन ि तीजाचाद या राती ंघेऊन हात हातीअसं वगैरे चालायलाआपण का आता लहान आहोतिदवसभराची उ हं साव न उ हा या िपवळे पणाला सायंकाळी िनळाई दावायला भेटूच आपण नेहमी िनळाई अंधारत जाताना ताबट लालसर योत ंशातावताना ंकशीतून कवे त ुकवे तून कशीत ुएकमेका या आगोशम ं लागेबंाधे टाकन मागे ूसूय दया या ि तीजावर भेटत राहू ... आपण आ हाद महाबळalhad.mahabal@gmail.com\n8. ` नकळत आकाशा या तलावर मािड या हो या काही रे षा ं ि तीज उडु नी गेले पाखरासवे पुसुनी मा या रे षा .....कदािचत तु या मा या भेटीच ि तीज अजून दर आहे ू तळहातावरी तु या नावा या शोिध या काही रे षा सुकनी जायची मेहंदी कवळू नी घेताच तु या रे षा ु ....कदािचत तु या मा या भेटीच ि तीज अजून दर आहे ू चं ाने पा यात तर सािड या तरं गा या काही रे षा ं आसवे िनरोप देत घळता ओले या पापणी या रे षा ....कदािचत तु या मा या भेटीच ि तीज अजून दर आहे ू सावध होत वारा पहातसे कळी या कोमल काही रे षा नाजूक कळी या रं गाला चढ या अनाम गंधा या रे षा .........कदािचत मा या नकळत तु झी माझी भेट घडत आहे .....किवता मोकाशी kavitamokashi.kavita@gmail.com\n9. ` ि ितजा या पार ि ितजा या पार अ ाताचा वे ध घेत एक अलगुज वाजत राही अनघड, अनवट वाटावरले ं सूर अनोळखी मी शोधत जाई ि ितजा या पार लाल कशरी रं ग लाटावर े ं ओथंब या आभाळा या िनळाईत का या कर ा मातीत या मा या अ त वखु णा मी शोधत जाई ि ितजा या पार श द हाची ले खनसीमा नेिणवे या तीरावरला अ य , अ फट जाणीवे चा ु अथ नेमका मी शोधत जाई ि ितजा या पार साकारले ला तो ओंकार रं ग-गंध- पश पलीकड या आकार,उकार अन मकारातला िनगु ण िनराकार मी शोधत जाई सुनीता पंप रकर sunita.pimprikar@idbi.co.in\n10. ` वतुळ उगव याचा मान िदलास ... आिण मावळ याचा घेतलास ... पण उजळणारं कोण ... पण उजळणारं कोण ... कधीही पाठ कली नाही .... े पि मेने... पूवकडे ... कधीही पाठ कली नाही .... े पि मेने... पूवकडे ... िनयम पाळत आलोय आपण ... ि ितजावर िनयम नाहीत ... िनयम पाळत आलोय आपण ... ि ितजावर िनयम नाहीत .... काळजात तरी कठले आले त िनयम .... काळजात तरी कठले आले त िनयम .. ु पण एक िनयम काळीजही पाळत आलं य ठोक सु े आहेत िनरं तर... तु या काळजाशी समातर .. ु पण एक िनयम काळीजही पाळत आलं य ठोक सु े आहेत िनरं तर... तु या काळजाशी समातर ... ं एका लयीत ... अखंड ... तू एक अंश कठेही वळ .... ु मा या िदशेने... मा या िव ... ठोका मा चु कलच ... ं एका लयीत ... अखंड ... तू एक अंश कठेही वळ .... ु मा या िदशेने... मा या िव ... ठोका मा चु कलच ... े एक जीवघेणा आिण दसरा ... ु दसराही जीवघेणाच ... े एक जीवघेणा आिण दसरा ... ु दसराही जीवघेणाच .... ु माझी पूव... तुझी पि म... एक सागशील .... ु माझी पूव... तुझी पि म... एक सागशील ... ं ि ितजावर िदशा तरी आहेत ना ... ं ि ितजावर िदशा तरी आहेत ना का ितथेही पु हा तेच ... तु यासारखं वतुळ का ितथेही पु हा तेच ... तु यासारखं वतुळ \n11. पायाखालचा र ता ं ` मी पु हा पु हा उचलतो पाय, “नको घाई,पु हा पु हा माडू न बघतो डाव. ं घाई नको ...काय सागावं ... कधी ....कसा .... ं मवाळ मजकराला ुपण कधीतरी न ी रं गात येईल हा खेळ र ाची शाई नको ”......या आशेवरचमी पु हा पु हा उचलतो पाय. मी बजावतो मा याच पायाना ं अगदी पु हा पु हा ...मी थकत नाहीचालू न चालू न ... मी पु हा उचलतो पाय ....मा या ओठावरले श द ं हा पायाखालचा र ता ंसंपत नाहीत अवे ळी ... ि ितजा या पार कठेतरी संपतो ुभरत नाही कधीच ... असं मी ऐकलं य फ .भर या ओंजळीतली पोकळी या या अंतापयत चालत जावू नच मला संपूण िव ंाती यायचीय खरं तर....मी अधूनमधूनमाझे िखशे चाचपतो, पण खंत आहे ती इतकीच.... ास मोजतो, की मी अ ाप ि ितजही गाठू शकलो नाही...... नाडी तपासतो,.... आभाळ बघतो. - गजानन मु ळेआिण अशा पानगळीत Mulegajanan57@gmail.com िशरीषाची पानंझेलत बसतो अंगावरएखा ा सं याकाळी,मला मािहत आहे ...तो फलणार आहे ुथो ाच िदवसात...कठ यातरी वे ळी. ु\n` क णास.....राधेकडू न ृ जातोस जा. पण.... कद वे ळी ुं जे हा आकाश का याभोर ढगानी भ न येईल, ं वारा बेभान वाहू लागेल, रोमाच अस ं झा याने मोर वे डा नाचू लागेल, कोसळ या धारानी िदसेनासं होईल ते ि ितजही... ं ते हा तु या डो यातले दोन थब न ी राखू न ठेव मा यासाठी जा. पण.... कद वे ळी ुं जे हा आकाश का याभोर ढगानी भ न येईल, ं वारा बेभान वाहू लागेल, रोमाच अस ं झा याने मोर वे डा नाचू लागेल, कोसळ या धारानी िदसेनासं होईल ते ि ितजही... ं ते हा तु या डो यातले दोन थब न ी राखू न ठेव मा यासाठी जातोस जा. पण... सूय बब अ ताला टेक यावर आकाश जे हा रं गाचं काहू र उठवे ल ं वा-या या झु ळुकीमु ळे जे हा ऐक येईनासे होतील मार याचे सूरही ू ते हा या अ य किवतेतले दोनच श द न ी राखू न ठेव मा यासाठी जातोस जा. पण... लया या वे ळी सारी भू मी जे हा लाल-कशरी वाळानी भ न े ं जाईल, आिण आसमंत का या किभ धुरानी... ते हा याधानी वे ध घेतले या तु या तळ यावरले दोनच र ाचे थब न ी राखू न ठेव मा यासाठी\n13. ` नेटा रीचा हा अंक तु हाला कसा वाटला एकणच हा उप म तु हाला आवडला का एकणच हा उप म तु हाला आवडला का मग तु हाला ई सािह य ू ित ठानब ल जाणून यायला न ीच आवडेल.२००८ म ये थापन झाले या ई सािह य ित ठानने आजवर आप या वाचकाना जवळ जवळ दोनशे दजदार मराठी ई ंपु तक / ई िनयतकािलक िवनामू य िदली आहेत. मोरया, मीरा, क णा, गु देव र व नाथ, वा. िववे कानंद, वदा े े ृकरं िदकर, ना ध महानोर, ेस , नारायण सुव, लोकमा य िटळक, छ पती िशवाजी महाराज असे एकाहू न एक सरसिवषय आ ही घेतले . सुमारे चारशे नवीन सािह यकाना या यासपीठाव न सादर कले . आमचा ं े येक अंक, आमचे येक पु तक ई मेल या मा यमातून साधारणतः स वालाख मराठी वाचकापयत जातो. जगभरात पसरले या पण ंमनाने महारा ातच असणाय येक वाचकापयत जा याचा आमचा य न आहे. आ ही इंटरनेटवर मराठी भाषेतीलसािह य लोकि य कर याची चळवळ िहिररीने पुढे नेली. ेम आिण स दय बरोबरच िव ाथ आिण शेतकय याआ मह या, दहशतवाद, ेमभंगातून येणारी िनराशा, बालमजूर अशा वलं त िवषयावरचं सािह य माडलं . िवनोदाला ं ंवािहले लं ई टाप देऊन हसवलं . लहान मु लं ासाठी बालनेटा रीची िन मती कली. शा े ीय संगीताची समज त णात ंवाढ यासाठी संगीत कानसेनचे ई वग चालवले . न या कव साठी एक भ म यासपीठ हणजे नेटा री चालवले . नवीनसािह यकाचा शोध घे यासाठी अ र अंकरची मोहीम चालवली. तर महारा ात या िक ं ु याची मािहती देणाय ंपु तका या “दग दगट भारी” या मािलक ारे महारा ात याच न हे तर जगभरात या मराठी मंडळ ना मराठमो या ं ु ु ेइितहासाची उभारी िदली. लवकरच आमचा ई-य ा हा ानवे ध घेणारा उप म सु होईल. मराठीचं वै भव जे ानदेवतुकाराम. अशा संतंा या पु तकाची एक मािलका आप या भॆटीला येते आहे. कवळ किवताच न हे तर कथा कादंबय ं ेआिण गंभीर िवषयावरची पु तकही आप याला इथे िमळतील. तर त णाम ये न या जगाला सामोरं जा याची हमत ं े ंजागवणारं “उनाड” आप या भॆटीला आलं .तु हाला हे ई अंक आवडले तर आप या िम ंाना फ़ॉवड करा. तुमचे अिभ ाय कळवत रहा. ´É®úÒ±É ºÉ´ÉÇ <Ç-{ÉÖºiÉEäò ‡´ÉxÉɨÉÖ±ªÉ ‡¨É³ýhªÉɺÉÉ`öÒ ºÉÖSÉxÉÉ, +‡¦É|ÉÉªÉ ËEò´ÉÉ º´ÉiÉ&SÉä ºÉɇ½þiªÉ {ÉÉ`ö‡´ÉhªÉÉEò‡®úiÉÉ ºÉÆ{ÉEÇò : esahity@gmail.com xÉä]õÉIÉ®úÒSÉä +ÆEò ‡xɪɨÉÒiÉ ‡¨É³ýhªÉɺÉÉ`öÒ ºÉÖSÉxÉÉ, +‡¦É|ÉÉªÉ ËEò´ÉÉ º´ÉiÉ&SÉä ºÉɇ½þiªÉ {ÉÉ`ö‡´ÉhªÉÉEò‡®úiÉÉ ºÉÆ{ÉEÇò : netaksharee@gmail.com\nमराठीतील संगीत विभागातील नऊ रत्ने\nडॉ. हिम्मतराव बाविस्कर - हा विंचवाला उतारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.hakkasathiandolan.com/post/%E0%A4%B6-%E0%A4%B0-%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AF-%E0%A4%A5-%E0%A4%AE%E0%A4%B9-%E0%A4%B2-%E0%A4%AA-%E0%A4%B2-%E0%A4%B8-%E0%A4%9A-%E0%A4%98%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%B3-%E0%A4%A8-%E0%A4%96-%E0%A4%95", "date_download": "2021-01-28T12:06:36Z", "digest": "sha1:JCYDSKCLLWELDRVYDKBCRYQZQDKUCUUL", "length": 3839, "nlines": 36, "source_domain": "www.hakkasathiandolan.com", "title": "श्रीरामनगर येथे महिला पोलिसांचे घर जळून खाक", "raw_content": "\nश्रीरामनगर येथे महिला पोलिसांचे घर जळून खाक\nपाताळगंगा : काशिनाथ जाधव\n१६ जून ,नगरपालिका हद्दीतील श्रीरामनगर येथे ब्राह्माडेश्वरी सोसायटी इमारतीमधील तळमजल्यावरील श्रद्धा संतोष लोखंडे या महिला पोलिसांच्या फ्लॅटला अचानक आग लागली. परिसरातील रहिवाशांनी व अग्निशामक दलाने शर्तीचे प्रयत्न करून आग विझवली. सदरची घटना सकाळी ८. ३० च्या दरम्यान घडली. आगीचे कारण अद्याप समजले नाही.\nश्रद्धा संतोष लोखंडे या महिला पोलीस सकाळी ८. १५ च्या दरम्यान अंबरनाथ येथे ड्युटीवर घरून निघाल्या,त्या केळवली येथे पोहोचल्या असतानाच शेजाऱ्यांनी त्यांना त्यांच्या फ्लॅटला आग लागल्याचा भ्रमणध्वनी केला. त्याचवेळी त्यांचे पती व मुले घरात नव्हते. ते खोपोलीत गेले होते असे स्थानिकांकडून समजते. इमारतीमधील व शेजारील रहिवाशांनी आग लागताच विझविण्याचा प्रयत्न केला त्यानंतर खोपोली अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले पण तोपर्यंत घरातील सर्व वस्तू जळून कोळसा झाला होता.\nश्रद्धा लोखंडे यांच्या फ्लॅटमधील सर्व वस्तू जळून खाक झाल्या.\nबोरघाट वाहतुक पोलीसांचा आगळा वेगळा उपक्रम\nकानसा-वारणा फाउंडेशनच्यावतीने राज्यात विविध ठिकाणी वृक्ष लागवड, शालेय साहित्य व गरजूंना किराणा सामान\nपत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र च्या रायगड संघटक पदी जगदीश दगडे यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://stepupmarathi.com/stand-up-india-yojana/", "date_download": "2021-01-28T12:32:47Z", "digest": "sha1:RRUKCXK5LT73LIRRGKFPETCVGPKWLKPD", "length": 10305, "nlines": 93, "source_domain": "stepupmarathi.com", "title": "Stand Up India स्टँड अप इंडिया योजना | stepupmarathi", "raw_content": "\nइयत्ता ०९ वी गणित\nइयत्ता १० वी गणित\nनोकरी न्युज | टेक न्युज | परीक्षा आणि निकाल | शासकीय योजना | अर्थजगत | Excel विडियो | इयत्ता ०९ वी गणित विडियो | इयत्ता १० वी गणित विडियो\nStand Up India स्टँड अप इंडिया योजना\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल २०१६ मध्ये देशातील अनुसूचित जाती, जमातीतील तरुण आणि महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज देऊन उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहित करून ‘स्टँड अप इंडिया’ (Stand Up India) योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातुन महिला तसेच अनुसूचित जाती व जमातीमधील तरुण उद्योजक होऊ शकतील.\nStand Up India योजनेची काही वैशिष्ट्ये\n१. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती (SC )/ अनुसूचित जमाती(ST) आणि महिला उद्योजकांना नवीन प्रकल्प किंवा ग्रीनफिल्ड प्रकल्पांसाठी दहा लाख रुपयांपासून एक कोटी रुपयापर्यंतची कर्जे दिली जातात.\nस्टँड-अप इंडिया स्कीम: पात्रता\n१.ही. योजना केवळ महिला कर्जदार किंवा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या कर्जदारांसाठी उपलब्ध आहे.\n२.अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.\n३. ग्रीनफिल्ड प्रोजेक्ट (नवीन प्रोजेक्ट) उभारण्यासाठी स्टँड\nअप इंडिया लोन घेता येतो.\n४. जुन्या व्यवसायासाठी आपण कर्ज घेऊ शकत नाही.\n५. आपला प्रकल्प व्यवसाय निर्मिती क्षेत्र (Manufacturing Sector) किंवा सेवा क्षेत्रात(Service Sector) असणे आवश्यक आहे.\nस्टँड-अप इंडिया योजनेत किती कर्ज उपलब्ध आहे\n१. आपण १० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता.\n२. आपण मुदती कर्ज आणि खेळते भांडवल कर्ज यापैकी एक किंवा दोन्ही घेऊ शकता.\n३. जरी आपण दोन्ही प्रकारची कर्जे घेतली तर आपले एकूण कर्ज 1 कोटींपेक्षा जास्त असू शकत नाही.\n४. लक्षात घ्या की या योजनेंतर्गत तुम्हाला प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या 75% पर्यंत कर्ज मिळू शकते.\n५. आपण २५% रक्कम स्वतः गुंतवणे अपेक्षित आहे(यासाठी आपण इतर योजनांमधून अर्ज करू शकाल).\n६. योजनेच्या नियमांनुसार, किमान १०% कर्जदाराला स्वत: चे पैसे गुंतवावे लागतील.\nस्टँड-अप इंडिया कर्जाचे व्याज दर काय आहेत\n१. सरकारने या योजनेचा व्याज दर किती असावा हे निश्चित असे केलेले नाही.\n२. पण सरकारने कर्ज घेणार्‍याच्या प्रवर्गानुसार किमान व्याज दराने कर्ज द्यावे, अशा सूचना बँकेला दिल्या आहेत.\n३. तसेच, कर्जाचा व्याज दर Base Rate/MCLR + Tenure Premium + 3% पेक्षा जास्त असू शकत नाही.\nस्टँड अप इंडिया योजना: कर्जाची परतफेड कालावधी\n१. कर्जाची कमाल मुदत ७ वर्षे असते.\n२. बँक आपल्याला १८ महिन्यापर्यंत मुदतीच्या परतफेडीवर स्थगिती देऊ शकते\nStand up India कर्ज अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत\nआवश्यक असल्यास विशेष श्रेणी प्रमाणपत्र\nव्यवसाय ठिकाणच्या जागेची कागदपत्रे किंवा भाडेकरार\nशिक्षण / कौशल्य विकास प्रशिक्षण /\nStand up India ऑनलाइन अर्ज कसा करावा \n१. स्टँड अप इंडिया पोर्टलद्वारे (https://www.standupmitra.in/) आपण स्टँड अप इंडिया कर्ज अर्ज ऑनलाईन प्रवेश करू शकता.\n२. आपण नजीकच्या बँक शाखेमध्ये जाऊन देखील फॉर्म भरू शकता .\n३. Lead District Manager च्या सहाय्याने देखील भरू शकता.\n(AIIMS Bhopal Recruitment)अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत भरती\n(TIFR Recruitment)टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये भरती\nPM KISAN SAMMAN NIDHI YOJANA प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना\nPM KISAN SAMMAN NIDHI YOJANA प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना : योजनेचे स्वरूप : लघु व...\nPradhan Mantri MUDRA Yojana प्रधान मंत्री मुद्रा योजना\nकेंद्र सरकारने छोटे उद्योग सुरू करण्यासाठी Pradhan Mantri MUDRA Yojana पंतप्रधान मुद्रा योजना सुरू केली आहे....\n(CMEGP) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम\n(CMEGP) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम विषयी थोडक्यात माहिती नमस्कार मित्रांनो आम्ही आशा करतो की आपण या...\nSBI Recruitment स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2020\nSBI Recruitment : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2000 रिक्त प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर झाली असुन...\nWhatsApp Business: आता व्हाट्सएपवर करा शॉपिंग, दुकानदार आणि इतर व्यावसायिकांनाही चांगली संधी.\nव्हाट्सअपने आपोआप डिलीट होणारे मेसेजेस, व्हाट्सअप पे आणि आता शॉपिंगसाठी इ कॉमर्स च्या धर्तीवर नवे फिचर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87/5fc1f25d64ea5fe3bd7c1a85?language=mr", "date_download": "2021-01-28T11:01:21Z", "digest": "sha1:BZMUH3AFLCHO6AQU4MQXTRJB7E3GIPWB", "length": 9485, "nlines": 72, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - दरमहा २५०० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतील २ लाख, जाणून घ्या कसे? - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही\nआपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.\nदरमहा २५०० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतील २ लाख, जाणून घ्या कसे\n➡️सध्याच्या जगात प्रत्येकाला लवकर पैसे कमवायचे असतात. कधी-कधी व्यवसायात ते शक्यसुद्धा होतं. पण नोकरी करणाऱ्यांना हे शक्य नाही. त्यांचं उत्पन्न आणि खर्च निश्चित असल्यामुळे ठराविक वेळेतच पैसे मिळतात. अशात पैसे कमावण्यासाठी एका उत्तम संधीबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ➡️आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी चांगलं प्लॅनिंग केलं तर तुम्हीही लवकर पैसे कमावू शकता. कारण कमी गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणात पैसे जमावण्याची एक चांगली संधी आहे. ➡️गुंतवणुकीचे उद्दिष्ट स्पष्टपणे समजून घ्या असे म्हणतात की, एखाद्याने दुसर्‍याकडे पाहून पैशांची बचत करण्यास शिकले पाहिजे. पण गुंतवणूक नेहमीच तुमच्या बजेटनुसार करावी. कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी, त्याच्याशी संबंधित सर्व बाबींबद्दल समजून घेणे आवश्यक असते. आपण उदाहरण म्हणून कुठे गुंतवणूक करत आहात, आपले वय किती, आपले वय किती आणि मिळणारा परतावा मोठा असेल की नाही आणि मिळणारा परतावा मोठा असेल की नाही, वर्षानुवर्षे उत्पन्न वाढणार असेल तर मग ती रक्कम कुठे गुंतवायची. ➡️कशी कराल गुंतवणूक, वर्षानुवर्षे उत्पन्न वाढणार असेल तर मग ती रक्कम कुठे गुंतवायची. ➡️कशी कराल गुंतवणूक समजा तुम्हाला 25000 रुपये पगार येतो. यामधून तुम्ही महिन्याला 2500 रुपयांची बचत करू शकता. जर तुम्हाला हे करणं शक्य झालं तर कमी दिवसांत मोठी रक्कम तुम्ही जमवू शकता. ➡️ही खास योजना एसआयपी गुंतवणुकीमध्ये आहे. यातून तुम्ही कुठल्याही जोखमीशिवाय आपल्या कुटुंबासाठी मोठा निधी जमा करू शकता. ➡️कसे मिळणार दोन लाख रुपये समजा तुम्हाला 25000 रुपये पगार येतो. यामधून तुम्ही महिन्याला 2500 रुपयांची बचत करू शकता. जर तुम्हाला हे करणं शक्य झालं तर कमी दिवसांत मोठी रक्कम तुम्ही जमवू शकता. ➡️ही खास योजना एसआयपी गुंतवणुकीमध्ये आहे. यातून तुम्ही कुठल्याही जोखमीशिवाय आपल्या कुटुंबासाठी मोठा निधी जमा करू शकता. ➡️कसे मिळणार दोन लाख रुपये 25 हजार रुपये पगार असणारा व्यक्ती दरमहा एसआयपीमध्ये 2500 रुपयांची गुंतवणूक करू शकतो. यामध्ये पाच वर्षानंतर ही रक्कमही 15 टक्के परताव्यानुसार सुमारे 2 लाख रुपयांपर्यंत जाते. ➡️गुंतवणुकीचे लक्ष्य निश्चित केले पाहिजे नवीन गुंतवणूकदारास प्रथम उत्पन्न आणि खर्चामधील ताळमेळ बसवणं आवश्यक आहे. घर खर्च किंवा इतर खर्च सोडून एका महिन्यात किती पैसे शिल्लक राहतात, याचं हिशेब ठेवावा लागेल. उत्पन्नातून खर्च बाजूला काढल्यानंतर उर्वरित रकमेचा भाग गुंतवता येऊ शकतो. आपण एका महिन्यात मोठी रक्कम गुंतवाल आणि पण नंतर दुसर्‍या महिन्यात गुंतवणुकीबद्दल विचार करत बसाल. म्हणूनच गुंतवणुकीचे लक्ष्य स्पष्ट असणे आवश्यक असते. यासाठी तुम्हाला दरमहा गुंतवणूक सुरूच ठेवावी लागेल. (टीप – कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी, तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)\nप्रगतिशील शेतीकृषी वार्ताकृषी ज्ञान\nसफलतेची कथाटमाटरभेंडीमिरचीप्रगतिशील शेतीवीडियोगुरु ज्ञानकृषी ज्ञान\nशेतीला जोड बीज निर्मिती प्रकल्पाची\n\"पंढरीनाथ जंजाळ हे शेतकरी जाफ्राबाद तालुक्यातील राहवाशी असून ते केवळ शेती करण्याऐवजी त्यातून उत्पादित बियाणांची साठवण करून त्यावर प्रक्रिया करतात व अशा बियाणांची विविध...\nवीडियोसफलतेची कथाप्रगतिशील शेतीपीक संरक्षणकृषी ज्ञान\nयशोगाथा - निंबोळी अर्क, तेल, पावडरची निर्मिती करून साधली आर्थिक प्रगती...\nशेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आदर्श उदाहरण.., वाशीम जिल्ह्यातील राजाभाऊ इंगळे यांनी कोरडवाहू शेतीला निंबोळी अर्क व पावडर निर्मितीची जोड दिली आहे. यांनी या व्यवसायाचा निर्णय...\nवीडियोप्रगतिशील शेतीकृषी वार्ताबाजारभावकृषी ज्ञान\nशेतकरी उत्पादक कंपनी शेतकऱ्यांसाठी ठरत आहे वरदान\n➡️शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून गट शेती आणि उत्पादक कंपनीच्या माध्यमातून प्रक्रिया सयंत्र उभारणीसाठी प्रोत्सहान देण्यात येत आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/good-news-flipkart-will-provide-employment-to-70-thousand-youth-no-degree-required/", "date_download": "2021-01-28T12:16:25Z", "digest": "sha1:3CMDBKZJRUJEWKKBYMA44KH24RIGVZVA", "length": 16529, "nlines": 194, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "खूषखबर! Flipkart देणार 70 हजार तरुणांना रोजगार; कोणत्याही पदवीची गरज नाही - Hello Maharashtra", "raw_content": "\n Flipkart देणार 70 हजार तरुणांना रोजगार; कोणत्याही पदवीची गरज नाही\n Flipkart देणार 70 हजार तरुणांना रोजगार; कोणत्याही पदवीची गरज नाही\n ई-कॉमर्स फर्म फ्लिपकार्ट फेस्टीव्ह सीझनमध्ये होणारी विक्री आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या फ्लॅगशीप बिग बिलियन डेज सेल आधी जवळपास ७० हजार जणांना नोकरी देणार आहे. कंपनीने मंगळवारी अशी माहिती दिली की, फ्लिपकार्ट यावर्षी अनेकांना त्यांच्या सप्लाय चेनमध्ये नियुक्त करणार आहे. त्याचप्रमाणे काही अप्रत्यक्ष नोकऱ्या देखील फ्लिपकार्ट कडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन मग कामावर घेतले जाणार आहे.\nक्लासरूम आणि डिजिटल पद्धतीने कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. शिवाय सप्लाय चेन मॅनेजमेंट बाबत अत्यावश्यक माहिती देखील देण्यात येणार आहे. फ्लिपकार्ट ग्राहक सेवा, वितरण, इन्स्टॉलेशन तसंच सुरक्षा आणि स्वच्छताविषयक उपाय याबाबतचे प्रशिक्षण ही देणार आहे. त्याचप्रमाणे पीओएस मशीन, स्कॅनर, विविध मोबाइल अ‍ॅप्लिकेशन्स आणि ईआरपी यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याचा फायदा म्हणजे प्रशिक्षणात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांची कौशल्ये वाढण्यास मदत होईल. ज्यामुळे भारतातील वेगाने वाढणार्‍या ई-कॉमर्स उद्योगात लोकांना नोकरी मिळण्यास मदत होईल आणि त्यांचे भविष्य सुधारेल.\nहे पण वाचा -\nBudget 2021: बुलेट ट्रेनचे नेटवर्क वाढविणार, अर्थसंकल्पात…\nतेल आणि साबणानंतर आता ‘हे’ स्किन क्लीनजिंग…\nमार्क झुकरबर्गने घेतला मोठा निर्णय, यापुढे फेसबुक राजकीय…\nसोमवारी अ‍ॅमेझॉनकडूनही ,ऑनलाइन ऑर्डरमध्ये वाढ झाल्यामुळे आणखी एक लाख लोकांना नोकरी दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अ‍ॅमेझॉनने सांगितले की नवनियुक्ती पार्ट टाइम किंवा फुल टाइम असेल. यामध्ये ऑर्डरची पॅकिंग, शिपिंग आणि सॉर्ट करण्यात मदत करणे या कामांचा समावेश असणार आहे. या नोकर्‍या हॉलीडे हायरिंगशी संबंधित नाहीत. कंपनीने या वर्षाच्या सुरूवातीस एक लाख ७५ हजार लोकांना काम दिले होते. १०० नवीन वेअरहाऊसमध्ये पॅकेज सॉर्टींग सेंटर आणि इतर सुविधांसाठी लोकांची गरज असल्याचे अ‍ॅमेझॉनने म्हटले आहे. अ‍ॅमेझॉनच्या वेअरहाऊसवर देखरेख ठेवणाऱ्या एलिसिया बोलर डेविस यांनी डेट्रॉईट, न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया केंटकी आणि लुईसविले याठिकाणी कामगार शोधण्यास कठीण असणाऱ्या शहरात कंपनी १००० डॉलरचे साइन ऑन बोनस देणार आहे असे सांगितले. या नोकरीसाठी सुरुवातीचा पगार ताशी १५ डॉलर अर्थात ११०० रुपयांपेक्षा जास्त आहे.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.\nई-कॉमर्सडेट्रॉईटथेट नोकरीनोकरीनोकरीची संधीन्यूयॉर्कफिलाडेल्फिया केंटकीफ्लिपकार्ट\nआता बँक खात्यात 1,500 रुपये शिल्लक असले तरी तुम्हाला मिळेल Home Loan, याचा फायदा कसा मिळेल, हे जाणून घ्या\n२५ सप्टेंबर पासून सुरु होणार ४६ दिवसांची कडक संचारबंदी\nBudget 2021: बुलेट ट्रेनचे नेटवर्क वाढविणार, अर्थसंकल्पात रेल्वेला होणार आतापर्यंतचे…\nतेल आणि साबणानंतर आता ‘हे’ स्किन क्लीनजिंग प्रोड्क्टही होणार महाग, अडीच…\nमार्क झुकरबर्गने घेतला मोठा निर्णय, यापुढे फेसबुक राजकीय गटांची शिफारस करणार नाही\nरेशनकार्डाला आधार, मोबाईल लिंकिंग 31 जानेवारीपर्यंत करून घ्या; जिल्हाधिकार्‍यांचे…\nBudget 2021: जर आपण देणगी देत असाल तर या वेळेस अर्थसंकल्पातून आपल्याला मिळू शकेल मोठा…\nशेतकरी आंदोलनात मोठी फुट; दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार\nराष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार; काँग्रेस,…\nGold Price Today: सोन्याचा भाव आजही घसरला तर चांदी 146…\n Facebook युजर्संचे फोन नंबर विक्रीला, टेलिग्रामवर…\nमोदी सरकारने लावला ८ वर्ष जुन्या वाहनांवर ‘ग्रीन…\niPhone आवडणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, Apple ने खास भारतासाठी…\nशेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांचे सखोल ज्ञान असते तर…\nदहा दिवसापूर्वी कोविड-19 मुळे मृत्यू झालेली आजी परत आली घरी;…\n कोरोना लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्याचा छातीत…\nया ३ खानांविरोधात मुंबई पोलिसांत FIR दाखल; Covid-19 संबंधित…\nकोरोनावरील सीरमची ‘कोव्हिशिल्ड’ लस मिळेल…\nGood News : संपुर्ण देशात कोरोनाची लस मोफत मिळणार;…\nराष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार; काँग्रेस,…\nशेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांचे सखोल ज्ञान असते तर…\nभाजप वेबसाईटवरील आक्षेपार्ह्य उल्लेखावर रक्षा खडसेंची प्रथमच…\n नाहीतर.. भाजपला महाराष्ट्रात राजकारण करणं कठीण होईल\nबॉलिवूडलासुद्धा मोहात पाडतील अश्या पाच भोजपुरी अभिनेत्री;…\nआमिर खानच्या ‘सरफरोश’ चित्रपटाचा बनणार सीक्वल;…\nमहेशबाबूंची नम्रता शिरोडकर झाली 49 वर्षांची, जाणून घ्या खास…\n‘या’ सिनेमातून कतरिना कैफची बहीण इसाबेल ठेवणार…\nBudget 2021: बुलेट ट्रेनचे नेटवर्क वाढविणार, अर्थसंकल्पात…\nतेल आणि साबणानंतर आता ‘हे’ स्किन क्लीनजिंग…\nमार्क झुकरबर्गने घेतला मोठा निर्णय, यापुढे फेसबुक राजकीय…\nरेशनकार्डाला आधार, मोबाईल लिंकिंग 31 जानेवारीपर्यंत करून…\nपेट्रोल पंपावर ‘या’ सुविधा असणे बंधनकारक; मोफत…\nसुभाषचंद्र बोस गांधीजींचा पराभव करून काँग्रेसचे अध्यक्ष बनले…\nआणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू…\nमहेशबाबूंची नम्रता शिरोडकर झाली 49 वर्षांची, जाणून घ्या खास…\nतुम्ही महिला आहात अन् कामाच्या ठिकाणी तुमचा लैंगिक छळ होतोय,…\nनामांतर दिन विशेष | नामांतराचा लढा नक्की काय होता\nमुलांची झोप नीट होत नसल्यास ‘या’ टिप्सचा करा…\nतुम्हालाही अशी Verification Blue Tick हवीय का\nलहान बाळाला जेवताना मोबाइल देत असाल तर होईल ‘हे’…\nदूध आवडत नसल्यास ‘अश्या’ पद्धतीने करा सेवन\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82/", "date_download": "2021-01-28T10:47:08Z", "digest": "sha1:OLVSZJ6AIGJFUESYOKDQ67W6T6CNUOCM", "length": 18625, "nlines": 153, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पेट्रोल-डिझेल महागले ; मुंबईत पेट्रोलचे भाव ९१ रुपयांवर | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nएसआरए योजनेत संमती घेण्यासाठी झोपडपट्टी धारकांना गुंडांकडून दमदाटीचे प्रकार सुरू\nअत्यंत धक्कादायक…कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप\nकेंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला भीषण अपघात, नाईक…\n‘भाजपा विरुध्द राष्ट्रवादी संघर्ष उफाळला’- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रोटोकॉल न…\n`गुंडांचा नायनाट करा`, बरे झाले अजितदादाच बोलले…थर्ड आय – अविनाश…\nपिंपरी-चिंचवड शास्तीकर निर्मूलन समितीची आयुक्तांकडे मागणी\nउद्योगनगरी शनिवारी अनुभवणार ‘हृदय संगीत’; खुद्द पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे स्वर गुंजणार\nसामाजिक समरसतेचे प्रतिक असणारे श्री राम मंदिर…..विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री…\n‘रिक्षा चालकांना न्याय द्या. ओला, उबेर हद्दपार करा’; शहर रिक्षा चालकांचे…\nपत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल\n….म्हणून त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा करत परिसरातील वाहनांच्या काचा फोडल्या\nएखाद्याला पत्ता सांगणे देखील झाले धोक्याचे…वाचा सविस्तर\nचिंचवड उड्डाण पुलावर एकाने उडी मारून केला आत्महत्येचा प्रयत्न\nचूक एकाची. शिक्षा मात्र दोघांना; शेवटी ‘त्या’ कंटेनर चालकाला अटक\nअज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरून जाणा-या दोघांचा मृत्यू\n वेटरने एटीएम कार्डचे क्लोनिंग करून चोरी केली\nकॅमेरा आणि लेन्स भाड्याने नेली; पण घडले ‘असे’ की कॅमेरा मालकाने…\n‘हिंदू’ पुन्हा वादात; भालचंद्र नेमाडे यांच्यावर गुन्हा दाखल\nरस्त्याने फोनवर बोलणे झाले धोक्याचे; मोबाइल हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ\nसोनसाखळी चोरीचे सत्र सुरूच; भरदिवसा महिलेचे मंगळसुत्र हिसकावले\nवारजेतील ‘त्या’ ४ अल्पवयीन मुली समुद्रकिनारा पाहायला मुंबईला गेल्या…पण समोर काही…\nपुणे महापालिकेचा तुघलकी कारभार – प्रामाणिकपणे नियमित मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांवर ११%…\nपुणे: ‘कोविशिल्ड’च्या वितरणाला अखेर सुरूवात; ‘या’ शहरांमध्ये ‘कोविशिल्ड’ पोहचवण्यासाठी विमानसेवा सज्ज\nअखेर ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे देशभरात वितरण सुरू\n नागपूर-पुणे धावणाऱ्या ट्रॅव्हल बसमध्ये धक्कादायक प्रकार\nपेट्रोल-डिझेल महागले ; मुंबईत पेट्रोलचे भाव ९१ रुपयांवर\nराज्य समन्वय समितीमध्ये विशाल विश्वास डोंगरे यांची समन्वयकपदी निवड\n“धनंजय मुंडेंनी तात्काळ राजीनामा द्यावा”\n“मुख्यमंत्री बंगले अन् त्यांचे मंत्री बायको लपवतात”; भाजपच्या नेत्याचा घणाघात\n“मुस्लिम चार विवाह करतात, मग धनंजय मुंडेंनी दोन केली तर बिघडले…\nनिवडणुकीत पुरुष नेत्यांशी संपर्क असेल तरच महिलांना तिकीट, रेखा शर्मांच्या विधानाने…\nएकतर्फी प्रेमातून पठया मुलीला भेटायला चक्क विमानाने गेला अन् मार खाऊन…\nशरद पवार आणि आशिष शेलार भेटीचे गूढ वाढले\nमहाभयंकर… विधवा महिलेवर सामुहिक बलात्कार, लोखंडी रॉडचाही वापर\nअखेर कृषी कायद्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय\n…त्यामुळे ट्रम्प यांचं फेसबुक, ट्विटर नंतर ‘Youtube’ अकाऊंट सुद्धा केलं बंद\n‘या’ देशात उभं राहणार एक असं शहर “जिथे ना रस्ता असेल,…\nधार्मिक प्रचाराच्या नावाखाली शोषण करणाऱ्या `त्या` बाबाला हजार वर्षांची शिक्षा\n‘हे’ अँप आहे व्हॉट्सअँप पेक्षा सुरक्षित जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे ट्विट\n‘ते’ बेपत्ता विमान समुद्रात कोसळले\nHome Maharashtra पेट्रोल-डिझेल महागले ; मुंबईत पेट्रोलचे भाव ९१ रुपयांवर\nपेट्रोल-डिझेल महागले ; मुंबईत पेट्रोलचे भाव ९१ रुपयांवर\nमुंबई, दि.१३ (पीसीबी) : जागतिक बाजारात कच्च्या तेलातील तेजी आणि रुपयाचे डॉलरसमोर होत असलेल्या अवमूल्यनाने पेट्रोलियम कंपन्यांवरील दबाव वाढवला आहे. आज बुधवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली.आज पेट्रोल २५ पैसे आणि डिझेल २५ पैशांनी महागले आहे. या दरवाढीने मुंबईत मात्र पेट्रोलने ९१ रुपयांची पातळी ओलांडली आहे. संथ गतीने होत असलेली इंधन दरवाढ ग्राहकांचे कंबरडे मोडणार आहे.\nमुंबईत पेट्रोल ऐतिहासिक पातळीच्या दिशेनं पुढे पुढे सरकरत आहे. आजच्या दरवाढीने पेट्रोल ९१ रुपयांवर गेले आहे. यापूर्वी ४ ऑक्टोबर २०१८ रोजी पेट्रोलने ९१.३४ रुपयांचा सार्वकालीन उच्चांकी स्तर गाठला होता. आजच्या दरवाढीनंतर पेट्रोल उच्चांकी पातळीच्या केवळ २७ पैसे दूर आहे. तर एक लीटर डिझेलचा भाव ८१.३४ रुपये झाला आहे.\nदरम्यान, गेल्या आठवड्यात कंपन्यांनी दोन दिवस दरवाढ केली होती. त्यानंतर सलग पाच दिवस इंधन दर स्थिर ठेवले होते. दरम्यान, जागतिक बाजारात मात्र कच्च्या तेलातील तेजी कायम आहे. आज सिंगापूरमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.२९ डॉलरने वधारला आणि ५३.५० डॉलर झाला. ब्रेंट क्रूडचा भाव ०.९२ डॉलरने वधारला असून तो प्रती बॅरल ५६.५८ डॉलर झाला आहे. चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयात अवमूल्यन सुरु आहे. ज्यामुळे तेल आयातीचा खर्च वाढला आहे.\nआज बुधवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९१.०७ रुपये आहे. एक लीटर डिझेलचा भाव ८१.३४ रुपये आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८४.४५ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७४.६३ रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत देखील आज पेट्रोलचा भाव ८७.१८ रुपये असून डिझेल ७९.९५ रुपये आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८५.९२ रुपये असून डिझेल ७८.२२ रुपये आहे. बंगळुरात आज एक लीटर पेट्रोलचा भाव ८७.३४ रुपये असून डिझेलचा भाव ७८.९८ रुपये आहे.\nकरोना व्हायरस आणि टाळेबंदी यामुळे २०२० हे वर्ष ढवळून निघाले. या काळात पेट्रोलियम कंपन्यांनी दीर्घकाळ इंधन दर स्थिर ठेवले होते. मात्र त्यानंतर अधून मधून झालेल्या दरवाढीने गेल्या १० महिन्यात पेट्रोल दरात १४ रुपयांची वाढ झाली आहे. याच कालावधीत डिझेल १२ रुपयांनी महागले आहे. इंधन महागाई सामान्य ग्राहक, माल वाहतूकदार आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी मनस्ताप वाढवणारी ठरत आहे.\nPrevious articleएसआरए योजनेत संमती घेण्यासाठी झोपडपट्टी धारकांना गुंडांकडून दमदाटीचे प्रकार सुरू\nराज्य समन्वय समितीमध्ये विशाल विश्वास डोंगरे यांची समन्वयकपदी निवड\n“धनंजय मुंडेंनी तात्काळ राजीनामा द्यावा”\n“मुख्यमंत्री बंगले अन् त्यांचे मंत्री बायको लपवतात”; भाजपच्या नेत्याचा घणाघात\n“मुस्लिम चार विवाह करतात, मग धनंजय मुंडेंनी दोन केली तर बिघडले कुठे \n‘या’ लोकांना लस मिळणार नाही; राजेश टोपेचं मोठं वक्तव्य\nलग्न मोडल्याचा मनात राग, भल्या पहाटे आईसह मुलीचं अपहरण; पुढे काय\nपेट्रोल-डिझेल महागले ; मुंबईत पेट्रोलचे भाव ९१ रुपयांवर\nपिंपरी-चिंचवड शास्तीकर निर्मूलन समितीची आयुक्तांकडे मागणी\nउद्योगनगरी शनिवारी अनुभवणार ‘हृदय संगीत’; खुद्द पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे स्वर गुंजणार\nनिवडणुकीत पुरुष नेत्यांशी संपर्क असेल तरच महिलांना तिकीट, रेखा शर्मांच्या विधानाने...\nपुणे विभागातील तब्बल ‘एवढे’ कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त; अजून विभागात कोरोना...\nधार्मिक प्रचाराच्या नावाखाली शोषण करणाऱ्या `त्या` बाबाला हजार वर्षांची शिक्षा\n‘हा तर मूठभर शेतकऱ्यांना घेऊन दिल्ली वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे’\n“मुख्यमंत्री बंगले अन् त्यांचे मंत्री बायको लपवतात”; भाजपच्या नेत्याचा घणाघात\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nएसआरए योजनेत संमती घेण्यासाठी झोपडपट्टी धारकांना गुंडांकडून दमदाटीचे प्रकार सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.hakkasathiandolan.com/post/%E0%A4%95-%E0%A4%B0-%E0%A4%A8-%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A4%A3-%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%B9-%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B2-%E0%A4%98%E0%A4%B0", "date_download": "2021-01-28T12:16:50Z", "digest": "sha1:VUBJNUJKADT6BSSIWJP76BKSAJZL4IA3", "length": 5571, "nlines": 37, "source_domain": "www.hakkasathiandolan.com", "title": "कोरोना; तीनजण बरे होऊन परतले घरी", "raw_content": "\nश्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावात सापडलेल्या एकाच कुटुंबातील पाच कोरोना बाधित रुग्णांपैकी 3 जण पूर्णपणे बरे होऊन गावात परतले आहेत. त्यांनी कोरोनाला मात दिली असून, उपचारानंतर त्यांची कोव्हिड-19 टेस्ट ही निगेटीव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. तर दोघांचा कोरोनासोबत लढा सुरु आहे.\nमुंबईतील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या वरळीतून भोस्ते गावात आलेल्या पाच जणांना कोरोनाची लागण झाली होती.\nलॉकडाऊनच्या काळात खाजगी वाहन करुन हे पाच जणांचे कुटुंब गावात दाखल झाले होते. या कुटुंबाच्या प्रमुखाला कोरोनासदृश्य लक्षणे आढळल्यामुळे पनवेल येथे 12 एप्रिल रोजी पाठविण्यात आले होते. त्यानंतर 17 एप्रिल रोजी त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्यामुळे श्रीवर्धनसह संपूर्ण रायगडात खळबळ उडाली होती.\nसंपूर्ण भोस्ते गाव परिसर सील करण्यात आला. गावामधील सर्व नागरिकांचा प्रवेश बाहेरच्या ठिकाणी बंद करण्यात आला, तर बाहेरच्या व्यक्तीनाही गावामध्ये जाण्यास मज्जाव करण्यात येत होता. त्यानंतर या कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीच्या पत्नी आणि तीन मुलांची टेस्ट केली असता, तेही कोरोना कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले होते.\nया पाच जणांपैकी तीन मुलांनी कोरोनाला यशस्वीरित्या मात दिली असून, उपचारानंतर रविवारी (26 एप्रिल) या तिघांचे रिपोर्ट हे निगेटीव्ह आले आहेत.\nत्यामुळे त्यांना श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावात परत आणण्यात आले आहे. गावामध्ये एका बंद असलेल्या घरामध्ये सदर व्यक्तींचे विलगीकरण करण्यात आले आहे.\nदरम्यान, कोरोना बाधित पती आणि पत्नी म्हणजेच या मुलांचे आई-वडिल यांची कोरोनाशी झुंंज कायम आहे. त्यांच्यावर अद्यापही पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nतरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी शासकीय सूचनांचे पालन करावे व घरातच रहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.\nकानसा-वारणा फाउंडेशनच्यावतीने राज्यात विविध ठिकाणी वृक्ष लागवड, शालेय साहित्य व गरजूंना किराणा सामान\nपत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र च्या रायगड संघटक पदी जगदीश दगडे यांची निवड\nलोकसहभागातून उभे राहिलेले तलाठी कार्यालय सामान्य माणसाला मंदिर वाटले पाहिजे -जिल्हाधिकारी रायगड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-aadwalanawar-uday-thakurdesai-marathi-article-3642", "date_download": "2021-01-28T12:33:59Z", "digest": "sha1:S2OHV4CDEUPXOLMYMSJGKVB57IXW4MDL", "length": 26164, "nlines": 149, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Aadwalanawar Uday Thakurdesai Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 16 डिसेंबर 2019\nडिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीची चाहूल लागली, की ‘लॉंग ड्राइव्ह’ला जाण्याचे वेध लागतात. थोड्या आडवळणावरची ठिकाणं बघण्याचे बेत आखले जाऊ लागतात. परंतु निघायचं कसं कुणाबरोबर हे नक्की असलं आणि महत्त्वाचं म्हणजे ते आपण अमलात आणू शकलो, तर मोठी टूर आटोपशीर करता येऊ शकते. कोस्टल कर्नाटकला अचानक जायचं ठरलं तेव्हा स्वाती, मी आणि मेघना अशा तिघांनीच गाडीनं जायचं ठरलं. चक्रधर ज्योतिबाला म्हटलं, ‘अवघ्या चार दिवसांच्या जोडून आलेल्या सुटीत आपल्याला मोठा पल्ला गाठायचा आहे, तेव्हा पूर्ण तयारीनिशी वेळेवर एकएक टप्पा गाठत जाऊया...’\nसहा डिसेंबरला सकाळी सहा वाजता आम्ही मुंबईहून जे सुसाट निघालो ते तडक साडेतीन तासांनी साताऱ्याला नाश्ता करायला थांबलो. दुपारी एक वाजता बेळगावला जेवून कर्नाटक राज्यात शिरताना विस्तीर्ण महामार्गावरून भन्नाट वेगात निपाणी, धारवाड पाठी टाकीत हुबळीजवळ आल्यावर ज्योतिबा म्हणाला, ‘आता उड्डाणपूल न चढता डावीकडून यु टर्न घेऊन आडव्या रस्त्यानं अंकोल्याला गेलो, की मग मुर्डेश्वरला सहज मुक्कामाला जाता येईल.’ अशा रीतीनं आम्ही हुबळी-अंकोला या आडवाटेला लागलो. अतिशय खराब रस्त्यामुळं, वेळेवर पोचण्याच्या दडपणापेक्षासुद्धा नवी गाडी खराब होईल या चिंतेनंच चक्रधर ज्योतिबा धास्तावलेला होता. सूर्य अस्ताला जायच्या बेतात होता. ओळखीच्या खाणाखुणा अर्थातच बिलकूल दिसत-समजत नव्हत्या. अशा परिस्थितीत आमचा धीर सुटायच्या आत अंकोला रोडच्या कोपऱ्यावरील ‘कामत हॉटेल’ दिसलं आणि अंकोल्याला पोचल्याच्या आनंदात इडली-डोसा-कॉफीचा समाचार घेऊन पुढं मुर्डेश्वरच्या रस्त्याला लागलो. एव्हाना संध्याकाळचे सात वाजले होते. आणखी अडीच तासांचं अंतर (खराब रस्त्यांमुळं) पार करून रात्री साडे नऊ वाजता मुर्डेश्वरला पोचलो तेव्हा काय आनंद झाला ऐन समुद्रातल्या नवीन बीच रिसॉर्टमध्ये जेवलो, तेव्हा दिवसभराचा थकवा दूर झाला. आरामदायी हॉटेलरुमवर जाऊन झोपलो, तेव्हा उद्या सकाळी निसर्गाचं कोणतं रूप पाहायला मिळणार आहे, याची त्यावेळी आम्हाला पुसटशीदेखील कल्पना नव्हती.\nसकाळी उठल्यावर डोळे उघडताक्षणी झालेल्या समुद्रदर्शनानं आम्हा साऱ्यांना आनंदित व्हायला झालं. चटकन बाल्कनी गाठून जो तो चहा पिता पिता, समुद्राचं प्रभातदर्शन करू लागला. वरून इतरही नजारा दृष्टीस पडत होता. ‘मॉर्निंग वॉक’ करणारे टुरिस्ट, अचूक मासे टिपणारे सीगल, डोक्यावर माश्यांच्या पाट्या घेऊन जाणाऱ्या कोळिणी, लडिवाळपणं किनारा गाठणाऱ्या सुकुमार लाटा आणि त्यांच्याशी चेष्टा करू पाहणाऱ्या छोट्या छोट्या रंगीबेरंगी होड्या एखाद्या चित्रपटातील दृश्य बघावे तसे आम्ही एकटक समोरच्या नजाऱ्याकडं पाहत राहिलो.\nपरंतु वेळ घालवून चालणारं नव्हतं. आंघोळी उरकून, आम्ही शंकराच्या भल्यामोठ्या मूर्तीला जवळून निरखलं. गोपुर, मंदिर, मंदिरापाठाच्या विजयनगर साम्राज्याच्या खुणा पाहिल्या. संपूर्ण मंदिर परिसर फिरून १२३ फुटी भव्य मूर्तीची छायाचित्रं घेतली. इडली-डोश्याच्या राज्यातील आवडती पोटपूजा करून जोग धबधब्याकडं निघायच्या तयारीला लागलो.\nमुर्डेश्वर-होनावर हा सरळ मार्ग सोडून सिर्सीच्या जंगल रस्त्याला लागलो, की आपला वळणदार लयीत प्रवास सुरू होतो. गुंडीबाल गावाजवळ उडीनबाल पूल पार केल्यावर टुमदार घरांच्या बाजूनं जाणारा वळणदार रस्ता आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या नारळी-पोफळींनी आणि गावातून जाणाऱ्या शांत वाहणाऱ्या नदीनं, धावपळ-गडबड न करणाऱ्या शांत गावकऱ्यांना तृप्तीचं वरदानच दिलं होतं जणू\nएका दुमजली घराच्या रस्त्याला समांतर असणाऱ्या वरच्या मजल्यावर, पत्र्याच्या छपरावर वाळत घातलेल्या सुपाऱ्यांचं दृश्य बघून ‘दापोलीत असंच तर चित्र असतं’ असं म्हणत आम्ही पुढं निघालो. वाहणारी नदी, त्यावर कललेली माडांची झाडं, हिरवागार शांत परिसर आम्हाला लगेच पुढं जाऊ देईना समोर दिसणारं निसर्गाचं सारं सौंदर्य डोळ्यांनी पिऊन, कॅमेऱ्यात साठवूनसुद्धा पावलं पुढं जाईनात.. तेवढ्यात एक गावकरी भलाथोरला मोठ्ठा असा फ्लॉवर घेऊन चालला होता. त्यामुळं त्याचं एक छोटंसं फोटोसेशन आटोपून आम्ही गाडीत बसलो. वळणदार लयीत जोग धबधब्याच्या दिशेनं आमचा प्रवास पुढं सुरू झाला. आम्ही टळटळीत दुपारी जोग धबधब्यावर जाऊन पोचलो होतो. राजा, राणी आणि राजकुमार अशा तीन धारांत जोग धबधबा कोसळत होता. भर पावसात तीन धबधब्यांच्या मीलनानं एकत्रितपणे कोसळणारा धबधबा किती अजस्रपणे कोसळत असेल या कल्पनेनंसुद्धा मजा आली. दुपारच्या शुष्क वेळात आमचा वेळ अगदीच काही निरास गेला नाही; कारण निसर्गानं त्या तीन धबधब्यांत एक इंद्रधनुष्य सोडून अशी काही मौज आणली होती की बस्स समोर दिसणारं निसर्गाचं सारं सौंदर्य डोळ्यांनी पिऊन, कॅमेऱ्यात साठवूनसुद्धा पावलं पुढं जाईनात.. तेवढ्यात एक गावकरी भलाथोरला मोठ्ठा असा फ्लॉवर घेऊन चालला होता. त्यामुळं त्याचं एक छोटंसं फोटोसेशन आटोपून आम्ही गाडीत बसलो. वळणदार लयीत जोग धबधब्याच्या दिशेनं आमचा प्रवास पुढं सुरू झाला. आम्ही टळटळीत दुपारी जोग धबधब्यावर जाऊन पोचलो होतो. राजा, राणी आणि राजकुमार अशा तीन धारांत जोग धबधबा कोसळत होता. भर पावसात तीन धबधब्यांच्या मीलनानं एकत्रितपणे कोसळणारा धबधबा किती अजस्रपणे कोसळत असेल या कल्पनेनंसुद्धा मजा आली. दुपारच्या शुष्क वेळात आमचा वेळ अगदीच काही निरास गेला नाही; कारण निसर्गानं त्या तीन धबधब्यांत एक इंद्रधनुष्य सोडून अशी काही मौज आणली होती की बस्स भर दुपारीदेखील ते दृश्य आमच्यासाठी अगदी खास होऊन गेलं. सावली-सावलीतून परिसर फिरत दोन तास सहज निघून गेले. जास्त रमण्यात अर्थ नव्हता.\nआम्हाला उडपी गाठायचं होतं. पुन्हा वळणदार रस्त्यानं होनावरला येऊन मंगलोर महामार्गाला लागलो आणि मग भटकळ, मरवंथे, कुंदा अशी छान छान गावं मागं टाकत आम्ही उडपी येथील ‘करवली’ हॉटेलात आमचं सामान ठेवून सहा किलोमीटरवरील मालपे गावच्या समुद्रकिनारी सूर्यास्त बघायला निघालो.\nमालपेमधील सूर्यास्ताचा नजारा जरी चांगला असला, तरी समुद्र शांत असल्यानं आणि किनाऱ्यावर वर्दळ नसल्यानं अबोल, अंतर्मुख करणारा तेथील अनुभव ठरला. अंधार पडताच आम्ही उडपी गावात आलो. गावात कृष्ण मंदिराजवळ बरीच लगबग सुरू होती. मंदिराजवळच्या मित्र समाज या खानावळीत लसूण आणि कांद्याशिवाय मिळणाऱ्या अतिअल्प किमतीतल्या रसम-सांबार-भाताची चव चाखून आणि इरावती हॉटेलातल्या चमचमीत माशांची चव चाखून चिमुकल्या उडपी गावातील उत्सव पाहात राहिलो. सजवलेला रथ, रथापुढची सोंगं आणि पंचारती-धुपारतीसह बेभान झालेला माहोल बघण्यात बरीच मजा आली. एकंदरीत दोन दिवसातील फिरण्यात, चिमुकल्या मुर्डेश्वरचा कायापालट कसा झाला अनेक दंतकथांनी इथला परिसर कसा बांधून ठेवला आहे अनेक दंतकथांनी इथला परिसर कसा बांधून ठेवला आहे उडप्यांची खाद्यसंस्कृती कशी फोफावत गेली उडप्यांची खाद्यसंस्कृती कशी फोफावत गेली अशा कितीतरी गोष्टी कानावर सहज पडत गेल्या.\nतिसऱ्या दिवशी सकाळी लवकर उडपी सोडल्यावर मरवंथेच्या सागरतीरी पांढऱ्या वाळूवरून चालत राहिलो. मरवंथेची एक गंमत आहे. एका बाजूला अरबी समुद्र, दुसऱ्या बाजूला सुपर्णिका नदी आणि दोन्हीमधून जाणारा मंगलोर महामार्ग महामार्गाच्या दोन्हीही बाजूचं मिळून एकसंध चित्र बघताना खूप छान वाटतं. इतकं अद्‍भुत दृश्य क्वचितच पाहायला मिळतं.\nमरवंथेवरून गोकर्णला जाताना दुपार झाली. तरीसुद्धा किनाऱ्यावरून फिरणं, गाव भटकणं झालंच परदेशी पर्यटक, भटजी, गावकरी यांच्या संमिश्र संवादांच्या पार्श्वभूमीवर आम्हा तिघांमध्ये बोलायला भरपूर काही मिळालं. गोकर्णहून पुढं अंकोल्याला गेल्यावर दोन भटजी मराठीत बोलत असलेले पाहून मजा वाटली. अंकोल्याहून गोव्याच्या रस्त्याला लागल्यावर मात्र परतीचे वेध लागले. वाटंत कारवारचा अप्रतिम उसळता किनारा आमचं भान हरपवून गेला. सूर्यास्त होत असतानाच्या कातरवेळी कारवारचा उचंबळणारा समुद्र मनात कालवाकालव करून गेला. रात्री गोव्यात जेवून रात्रीच्या मुक्कामासाठी खारेपाटणच्या महामार्गावरील वळणावरील हॉटेल मधुबनमध्ये थांबलो.\nखारेपाटणजवळचं वायंगणी हे माझं गाव आणि गावानिकट असलेलं वास्तव्य त्यानिमित्तानं जमवून आणलं. मधुबन हॉटेलच्या बाजूला असलेल्या पुलाचंदेखील एक छायाचित्र घ्यावं असं दीर्घकाळ मनात होतं. त्यानिमित्तानंदेखील खारेपाटणला थांबलो होतो. दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी सकाळी उठून पुलाची छायाचित्रं घेतली. नाश्ता करून आम्ही मुंबईच्या मार्गाला लागलो.\nया संपूर्ण प्रवासाची गंमत अशी, की वाटेत अनेक मित्रमैत्रिणींची सुंदर गावं लागली. त्या गावांच्या नावावरून त्या साऱ्यांची आठवण आली. उदाहरणार्थ, वाटेत धारवाडला जी. ए. च्या बरोबरीनं अविनाशची, आंबडसला मीनाची, नेरुरला शिरीषची, अंकोल्याला अमिताची, गोकर्णला प्रियाची, होनावरला माधुरीची आठवण आली. नेहमीच्या प्रवासाबरोबर सर्वांच्या बरोबरीनं मनाचाही प्रवास झाला. आमच्यासाठी तोदेखील महत्त्वाचा\nकारवारचा उसळता समुद्र आणि मरवंथेचा देखणा समुद्रकिनारा वगळल्यास इतर ठिकाणचे समुद्र ओहोटी असल्यानं निस्तेज वाटले. आम्ही केवळ चार दिवसांसाठीच गेलो होतो; परंतु ज्यांच्याजवळ सुटीचे अधिक दिवस असतील त्यांनी सिरसी आणि दांडेलीच्या अभयारण्याला जरूर भेट दिली पाहिजे. खाण्यापिण्याची चंगळ असणाऱ्या कर्नाटकातील साधी टुमदार घरं आणि उत्कृष्ट निसर्ग मनाला भुरळ घालतो.\nडिसेंबर ते फेब्रुवारी हा काळ कर्नाटकाच्या सागरी तटानं फिaरताना अधिक आल्हाददायक वाटावा. मासे आवडणाऱ्यांना तर या विभागात फेरी मारल्याचा विशेष आनंद होईल.\nघुमक्कडांनी तर कोकणात गाडी घेऊन गेल्यास थोडं पुढं कारवार, उडपी, मंगलोर इथंदेखील जाण्यासारखं आहे.\nमुंबई/पुणे - कोल्हापूर, बेळगाव, धारवाड, हुबळी, अंकोला, मुर्डेश्वर, जोग, भटकळ, उडपी, मालपे, मरवंथे, भटकळ, कुमठा, गोकर्ण, अंकोला, कारवार, सावंतवाडी, खारेपाटण, महाड - मुंबई/पुणे.\nमुर्डेश्वर - नवीन बीच रिसॉर्ट, आरएनएस यात्रीनिवास, मुर्डेश्वर गेस्ट हाऊस.\nउडपी - हॉटेल करवली.\nखारेपाटण - हॉटेल मधुबन.\nकुठे आणि काय खाल\nमुर्डेश्वरच्या नवीन बीच रिसॉर्टच्या रेस्टॉरंटमध्ये इडली-डोसा वगैरे पदार्थ समुद्राच्या सान्निध्यात बसून खाताना मजा येईल.\nउडपीचे हॉटेल करवली उत्तम आहे.\nसहज मजा म्हणून किंवा सर्वांत स्वस्त जेवण आणि सांबार-रसम-भात यांची मजा चाखायची असेल, तर मित्र समाज येथील खानावळीला भेट देणे हे तुम्हाला आवडून जाईल.\nकारवारमधून काली नदी वाहते.\nगोकर्ण इथं शंकराचं आत्मलिंग गाईच्या कानाच्या आकाराचं आहे म्हणून या विभागाचं नाव गोकर्ण असे पडले.\nभटकळमधील बरेचसे लोक कामानिमित्त दुबईला असल्यानं भटकळला ‘मिनी दुबई’ म्हणतात.\nरवींद्रनाथांनी पहिलं नाटक कारवारच्या किनाऱ्यावर लिहिलं असं म्हणतात.\nमुंबई - कोल्हापूर = ४००.\nहोनावर - जोग = ६१.\nउडपी - गोवा = ३१८.\nउडपी - खारेपाटण = ५००.\nमुंबई - मुर्डेश्वर = ८३१.\nमुर्डेश्वर - जोग = ९०.\nमुर्डेश्वर - उडपी = ११६.\nखारेपाटण - कर्नाळा = ३६२.\nकारवार - गोकर्ण = ६०.\nकारवार - सिरसी = ४०.\nमंगलोर - उडपी = ५९.\nथंडी कर्नाटक बेळगाव सौंदर्य अरबी समुद्र अभयारण्य कोकण\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-paryatan-kashmir-beauty-rupa-devdhar-marathi-article-3964", "date_download": "2021-01-28T11:47:07Z", "digest": "sha1:FW5PNTCHI5CDUUH7FXGBSI6TOWKV4GPA", "length": 30286, "nlines": 134, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Paryatan Kashmir Beauty Rupa Devdhar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nकाश्मीर : एक अस्वस्थ सौंदर्य\nकाश्मीर : एक अस्वस्थ सौंदर्य\nसोमवार, 9 मार्च 2020\nकाश्मीरला पर्यटक म्हणून जायचं ठरवलं, तेव्हा २०१८ चा एप्रिल महिना होता. अनेक मित्रमंडळींनी काश्मीर असं म्हणून भुवया उंचावल्या होत्या. प्रवासी कंपन्यांना फोन केले, तर त्यांच्या टूर्स निघत होत्या. आम्ही दोघी मैत्रिणींनी ठरवलं - जायचं. काय होईल ते बघू. कर्फ्यू लागला आणि हॉटेलमध्येच बसावं लागलं, तर तो ही एक अनुभव, असा विचार केला. मनात एक निवांतपणा होता. अमुकच बघायला मिळालं पाहिजे असा अट्टहास नव्हता. डोळ्यांसमोर पस्तीस वर्षांपूर्वी पाहिलेल्या काश्मीरची क्षणचित्रं होती.\nप्रत्यक्षात काश्मीरला गेल्यावर प्रश्न पडला की हेच ते काश्मीर आहे का - ज्याला अशांत, धुमसतं, अस्वस्थ अशी विशेषणं लागतात आम्ही पाहिलेलं काश्मीर इतकं नॉर्मल होतं, की माणसं, बायका, मुलं-बाळं आरामात रस्त्यावरून इकडं तिकडं जात होती. बाजारात फिरत होती. बागांमध्ये सहकुटुंब पिकनिकला आलेली होती. ही साधी, हसतमुख, अगत्यशील माणसं अगदी लक्षात राहिली. मुख्य म्हणजे ती स्वतःहून संवाद साधत होती.\nमात्र तीच एकीकडं हेही सांगत होती, ‘यहाँ कभीभी, कुछभी हो सकता है’ काश्मीरची राजकीय परिस्थिती बदलण्यापूर्वीची - दीड वर्षापूर्वीची ही काही स्मृतिचित्रं’ काश्मीरची राजकीय परिस्थिती बदलण्यापूर्वीची - दीड वर्षापूर्वीची ही काही स्मृतिचित्रं दुपारी दीडच्या सुमारास श्रीनगर एअरपोर्टला उतरलो, तेव्हा वातावरण ढगाळ होतं. नुकताच पाऊस पडून गेला होता. थंड हवा छान वाटत होती. हाऊसबोटीकडं गाडी जात असताना अतीव उत्सुकतेनं श्रीनगर न्याहाळत होते. मध्यम गर्दीचे रस्ते, बाजूनं काही टुमदार बंगले, थोडी वस्ती, बाजार, रस्त्यावरून जाणारे स्त्री-पुरुष. भारताच्या कोणत्याही शहरात दिसणारं वातावरण. पेहराव थोडे वेगळे. पुरुषांचे बरेचदा पठाणी कुर्ते. स्त्रियांची हमखास डोक्यावरून ओढणी... आणि मधेच दिसणारे, भर रस्त्यात गस्तीला उभे राहिलेले शस्त्रधारी सैनिक\nश्रीनगरमधला पहिला मुक्काम हाऊसबोटीत असल्यामुळं छान वाटत होतं. आमची हाऊसबोट दाललेकच्या अगदी मागच्या, शांत भागात होती. संध्याकाळी हाऊसबोटीच्या पोर्चमध्ये शालीत गुरफटून बसले होते. भरपूर थंडी होती, पण आवडत होती. थंडगार वारे, डावीकडं दिसणारे पहाड, समोरच्या पाण्यातून निघालेल्या शांत वाटा. मधूनच डुबुकडुबुक आवाज करत लहानशी नाव यायची. एखादा म्हातारा वल्हवत असायचा. एखादी आई नावेतून आपल्या लेकराला घेऊन कुठंतरी चाललेली दिसायची. थोडं उंच गवत. पक्ष्यांची किलबिल. बदकं. इतर कोणतेही आवाज नाहीत. आपण स्वस्थ बसलेलो. काहवा पीत. अजून काय पाहिजे हे श्रीनगर इतकं रमणीय होतं, की अजून दुसरं काही करावंसंच वाटत नव्हतं.\nबोटीवरची सेवक मंडळीही अत्यंत साधी, सालस, विनम्र. मेहेमाननवाजी अंगात मुरलेली. शतकानुशतकं ‘सेवक’ असण्याचा परिणाम जाणवत होता. जेवण आणून देणारा निसार खूप गप्पिष्ट आणि आनंदी तरुण होता. एक प्रसंग त्यानं अगदी सहज सांगितला, ‘जेव्हा बुरहान वणीची हत्या झाली, तेव्हा हाऊसबोटीवर दिल्लीचे एक अमीर मेहमान होते. बातमी कळली, तेव्हा त्यांचं जेवण चाललं होतं. त्यांनी जेवण तसंच टाकलं. लगेच दिल्लीला जायचा निर्णय घेतला. आम्ही आणि मालकांनी त्यांना सुखरूप श्रीनगर एअरपोर्टला पोचवलं. कारण हे दगडफेक करणारे तरुण केव्हा कुठे येतील हे सांगता येत नाही ना’ हा निसारही तरुण होता. श्रीनगरचा रहिवासी होता. पण तो ‘ते दगडफेक करणारे तरुण’ असं म्हणून कोणत्यातरी दुसऱ्याच समूहाबद्दल बोलत होता. मग कोण आहेत हे तरुण’ हा निसारही तरुण होता. श्रीनगरचा रहिवासी होता. पण तो ‘ते दगडफेक करणारे तरुण’ असं म्हणून कोणत्यातरी दुसऱ्याच समूहाबद्दल बोलत होता. मग कोण आहेत हे तरुण त्यांचं आणि या नॉर्मल दिसणाऱ्या काश्मिरी नागरिकांचं काय नातं आहे त्यांचं आणि या नॉर्मल दिसणाऱ्या काश्मिरी नागरिकांचं काय नातं आहे त्यांचे संबंध कसे आहेत त्यांचे संबंध कसे आहेत हे प्रश्न काही सुटले नाहीत. पण एक कळलं, ते म्हणजे जो साधा काश्मिरी माणूस आहे, त्याला हवी आहे शांतता हे प्रश्न काही सुटले नाहीत. पण एक कळलं, ते म्हणजे जो साधा काश्मिरी माणूस आहे, त्याला हवी आहे शांतता ज्याला दुसरा कुठलाच पर्याय नाही.\nमुघल सम्राटांनी आपल्या बेगमांकरता निर्माण केलेल्या या बागा म्हणजे काश्मीरचं मोठंच वैशिष्ट्य आहे. उत्तम स्थितीत, सतत निगराणीत आहेत. तिथं ४०० वर्षं जुने महाकाय चिनार वृक्ष आहेत, तसंच ऋतूंनुसार फुलणारी नाजूक रंगीबेरंगी फुलंही आहेत.\nचष्मेशाही, निशात, शालीमार या शाही बागांची रचना साधारण एकसारखी आहे. जमिनीच्या नैसर्गिक उताराचा उपयोग केलेली, ३-४ पातळ्यांवरची रचना. मध्यभागातून खळाळत उतरणारा पाण्याचा प्रवाह. बाजूला फुलांचे ताटवे, हिरवळ आणि नवे-जुने वृक्ष. दूरवर दिसणारे पहाड. त्यावर बर्फ. या रम्य वातावरणात स्थानिक काश्मिरी माणसं सहकुटुंब डबे घेऊन येतात आणि एखाद्या मोठ्या झाडाखाली सतरंजी पसरून आराम करतात. आपल्याकडं मैत्रिणी मैत्रिणी कॅफेमध्ये भेटतात, तशा त्या तिथं बागांमध्ये आलेल्या दिसतात. सगळे इतके मजेत असतात, की हाच का तो दहशतवादानं पोळलेला प्रदेश असा प्रश्न पडतो.\nमात्र सगळ्यांचं एक सांगणं असतं, ‘यहाँ कभीभी, कुछभी हो सकता हैं\nकाश्मीरमध्ये गेल्यापासून वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटत गेली. निशात बागेतले खांब रंगवणारे तरुण, हाऊसबोटीचा मालक, हजरतबलजवळचा टॅक्सीचालक असे अनेकजण. या लोकांना स्वतःहून खूप बोलायचं होतं. मुख्य म्हणजे सांगायचं होतं, की सगळे काश्मिरी वाईट नसतात आणि ‘ये सब पॉलिटिक्स है और मीडिया बहोत ज्यादा हाईप करती है’ भेटलेल्या लोकांमध्ये काही स्त्रिया लक्षात राहिल्या. जामी मस्जिदमधल्या आमच्या ग्रुप फोटोत स्वतःहून येणारी एक मुलगी. तिच्या चेहऱ्यावर बुरखा होता तरी तिला फोटोत यायचं होतं’ भेटलेल्या लोकांमध्ये काही स्त्रिया लक्षात राहिल्या. जामी मस्जिदमधल्या आमच्या ग्रुप फोटोत स्वतःहून येणारी एक मुलगी. तिच्या चेहऱ्यावर बुरखा होता तरी तिला फोटोत यायचं होतं तिथंच भेटलेली एक भक्कम अंगयष्टीची आजी. बरोबर दोन नातू होते. ओळख झाल्या झाल्या चहा प्यायला पलीकडच्या गल्लीतल्या घरी यायचा त्यांचा आग्रह कसाबसा परतवला. शालिमार बागेतल्या आई आणि तीन मुली. बरोबरची फळं लगेच प्रेमानं खाऊ घालणाऱ्या. सुशिक्षित वाटत होत्या, तरी पुण्याचं नाव माहीत नव्हतं. मुंबई कुठंतरी दिल्लीच्या पलीकडं आहे हे ऐकून होत्या.\nया माणसांबरोबरच काही प्रसंगही लक्षात राहिले. वैशिष्ट्यपूर्ण. न बोलता भाष्य करणारे\nसोनमर्ग, गुलमर्ग ही श्रीनगरपासून २-३ तास अंतरावरची गावं. प्रवाशांची आवडती. मुख्यतः बर्फात खेळण्यासाठी. सोनमर्गला सकाळी पोचून पुढची घोड्यावरची सफर सुरू झाली. जिथं खूप बर्फ साठलेला असतो, तिथं सर्वांना जायचं होतं. एक सपाट जागा बघून सर्व घोडे तिथं थांबवले. झाडाला बांधले. उत्साही सहपर्यटक बर्फाकडं धावले. मी तिथंच रेंगाळले. थोडे फोटो काढत. आजूबाजूला बघत. उंच सूचिपर्णी वृक्ष, जरा अंतरावर वाहणारा नदीचा प्रवाह, त्यावरचा छोटा लाकडी पूल आणि दूरवरून येणारे पर्यटकांचे हलके आवाज. एका सपाट शिळेवर बसले. डोळे मिटून. शांत वाटत होतं. आजूबाजूला थोडे घोडेवाले आपापसात गप्पा मारत होते.\nथोडा वेळ गेला. त्या उंच जागेवर असल्यामुळं असेल कदाचित, पण तहान फार लागत होती. पुन्हा पुन्हा पाणी पिऊन माझ्याजवळचं संपून गेलं होतं. जवळपास दुसरं कुणीच नव्हतं. पाण्याची सोय दिसत नव्हती.\nखाली नदी खळाळत होती. पण ती छान वाटली तरी दूर आहे असं लक्षात येत होतं. आता तर तहानेनं अत्यंत अस्वस्थ, डोकं हलकं वाटू लागलं होतं. अवघडून एका घोडेवाल्याला विचारलं, ‘भाईसाब, कोई पानी ला सकता है’ तो तत्परतेनं उत्तरला, ‘हां हां, मै लाता हूँ’ आणि माझ्यासमोर पळतपळत खाली नदीपाशी जाऊन माझी बाटली भरून वर आला. पाणी प्यायल्यावर स्वर्गीय सुख मिळालं. कृतज्ञतेनं त्याला काही पैसे देऊ केल्यावर हसतमुख चेहऱ्यानं, विनम्रतेनं नाकारत होता. परमेश्वर, काश्मिरी अदब आणि मेहेमाननवाजी माझ्यासमोर घोडेवाल्याच्या रूपात उभी होती.\nसंध्याकाळी श्रीनगरकडं परतत असताना हीच सिंध नदी मोठी होऊन भेटली. चहा घ्यायला एके ठिकाणी थांबलो होतो. मागून ही खळाळत होतीच. पण आता तिथं उतरता येईल इतकी जवळ होती. नदीचं थंडगार पाणी ओंजळीत घेऊन डोळे मिटून प्राशन केलं. शतकानुशतकं भारतीय संस्कृतीमधील अनेक घडामोडी जवळून, सोशीकपणे पाहिलेली सिंध नदी. त्या विशाल मनाच्या नदीसमोर नतमस्तक होऊन ओंजळीतून तिचा अंश पिऊन टाकला.\nपहलगाम : एक गूढ सौंदर्य\nहायवेवरून बस चालली होती. वाटेत लहानमोठी गावं लागत होती. बाजार, गर्दी, दुकानं, माणसं, ट्रॅक्स, फळगाड्या, दवाखाने सगळं होतं. कडक ऊन आणि थोडा धुरळा.\nबस हायवेवरून पहलगामच्या रस्त्याला वळल्यावर हिरवंगार दिसू लागलं. छोटी छोटी खेडी लागली. दुकानांच्या पायऱ्यांवर स्वस्थ बसलेली माणसं, मुलाला खेळवत असलेली आई, शाळेत रमत गमत जाणाऱ्या मुलांचे घोळके, झाडाखाली म्हातारा मेंढ्यांना घेऊन बसलेला. सगळी लोभसवाणी दृश्यं. एका दरवाजाबाहेरच्या म्हातारीला मी बसमधून हात हालवला. तिनंही हसून आनंदानं हात हालवला. तिच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य आणि आनंद फोटोसारखा मनात टिपला गेलाय.\nबस पहलगामला हॉटेलसमोर थांबली. झाडाझुडुपांनी वेढलेलं छोटसं गाव. संध्याकाळची वेळ. समोर दिसणारे पर्वत, झाडी. झुळुझुळू वाहणारी लहानशी लिडर नदी. मधूनच मेंढ्या घेऊन परतणारे, जाडजूड अंगरखे घातलेले काश्मिरी मेंढपाळ आणि एक शांतता. नदीच्या पाण्याशिवाय कोणतेही आवाज नाहीत. रस्ता असला तरी वाहनं, माणसं नाहीत. शेळ्यामेंढ्यांचं रक्षण करणाऱ्या ऋग्वेदातल्या पूषन या सूर्यदेवतेची कल्पना याच भागात जन्माला आली असेल का हिवाळ्यात, अंधूक प्रकाशात या शेळ्यामेंढ्या हरवल्या तर शोधणं किती कठीण\nत्याच संध्याकाळी नदीकाठानं फिरत होतो. पुलाच्या अलीकडं वळणावर एक कार थांबली होती. कारच्या आत एक काश्मिरी तरुणी होती. देखणी, गोरीपान, छान कपडे घातलेली आणि मोबाईलवर कोणाशी तरी बोलणारी. शेजारी एक तरुणही होता. अगदी हळू आवाजात बोलणं चाललं होतं. इतक्या आडबाजूला कार थांबवून फोनवर बोलत असल्यानं वेगळं वाटलं. पुढं बरंच फिरून आम्ही परत आलो. आता अंधारही पडायला लागला होता. त्या वळणावर आलो, तर ती कार आणि ते जोडपं अजूनही फोनवर हळूहळू बोलतच होतं. इतक्या निर्मनुष्य जागी कार आणून ते कोणाशी बोलत होते त्यांच्या प्रेमकहाणीतल्या वडीलधाऱ्यांची मनधरणी चालू होती, की सीमेपलीकडच्या कोणाशी तरी खलबतं त्यांच्या प्रेमकहाणीतल्या वडीलधाऱ्यांची मनधरणी चालू होती, की सीमेपलीकडच्या कोणाशी तरी खलबतं अंधूक उजेडातलं ते चित्र अजून डोळ्यांसमोर तसंच आहे.\nपहलगामच्या सौंदर्यात एक प्रकारची गूढता भरून राहिली होती. वाटत होतं, या रमणीय प्रदेशाला शांतता लाभली तर किती बरं होईल\nभारतीय सैन्य आज काश्मीरचा अविभाज्य भाग झालं आहे. त्यांच्यामुळंच आपण आज काश्मीरला पर्यटक म्हणून जाऊ शकतो. श्रीनगरच्या रस्त्यांवर आणि राज्यरस्त्यांवर सैन्याचं अस्तित्व ठळकपणे जाणवत राहतं.\nज्यांच्यामुळं आपण निर्धास्तपणे काश्मीरला जाऊ शकतो, त्यांना हे सौंदर्य बघण्यासाठी किती शांतपणा मिळतो कोणास ठाऊक त्यांचं विश्व त्या लोखंडी बॅरिकेडच्या आत, जाड युनिफॉर्ममध्ये बंदिस्त झालेलं. त्यांना येणारे अनुभव वेगळे. त्यांच्याबद्दलच्या स्थानिक लोकांच्या भावना काहीवेळा वेगळ्या. जुन्या श्रीनगरमधून फिरताना एका भिंतीवर त्या वेड्यावाकड्या मोठ्या अक्षरांत प्रकट झालेल्या दिसल्या. ज्या कर्तव्यभावनेनं आणि निष्ठेनं सैनिक तिथे उभे आहेत, त्याला तोड नाही. त्यांच्या या कर्तबगारीला मनापासून सलाम\nसर्व टूरिस्ट स्पॉट्सना घोळक्यानं दिसतात ते घोडेवाले, अक्रोडवाले, शालीवाले हे लोक उंचेपुरे, नाकेले. मूळचे गोरेपान, पण रापलेले चेहेरे. जाड पायघोळ अंगरखे घातलेले हे लोक सगळ्या ठिकाणी भेटतात. किमती वाढवतात - पाडतात. त्यांचं हे पर्यटकांच्या मागे लागणं त्यांच्या शरीरयष्टीशी विसंगत वाटतं. पण चेहऱ्यावरच्या गरिबीच्या खुणा त्यामागचं कारण सांगतात.\nश्रीनगरमधले अत्याधुनिक सुंदर बंगले आणि खेडोपाडी दिसणारी ही गरिबी, आर्थिक स्तराची दोन टोकं दाखवतात. काही जणांना वाटतं, की काश्मीरमध्ये पर्यटकांनी जाऊच नये. कारण त्यामुळे मिळणारा पैसा दहशतवादासाठी वापरला जातो. इतक्या सुंदर भूमीमध्ये दहशतवाद का आहे, असा प्रश्न पडतोच. पण मला तर असं वाटतं, की हा ‘आपला’ प्रदेश आहे. काश्मीरमध्ये भारतीय संस्कृती प्राचीनकाळापासून आहे. हिंदू मंदिरं, धार्मिक ग्रंथ, अभिजात साहित्य यांची निर्मिती इथे झाली आहे. बौद्ध धर्माचीही स्थानं आहेत.\nकुषाण सम्राट कनिष्कानं बौद्ध धर्माचे काही प्रश्न सोडवायला चौथी संगीती बोलावली ती इथंच, काश्मीरमध्ये. काळाच्या ओघात, आक्रमणांमुळे अनेक बदल झाले. हिंदू संस्कृतीचे अवशेष तुकड्यातुकड्यानं शिल्लक राहिले. लढाया या प्रदेशाला\nनवीन नाहीत. पण दहशतवाद नवा आहे. तो संपावा आणि पृथ्वीवरचा हा तीन तुकड्यांतला स्वर्ग पुन्हा जोडला जावा, ही मनापासूनची इच्छा\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/gharguti-pradushanache-sarvadhik-bali", "date_download": "2021-01-28T10:41:00Z", "digest": "sha1:7LBXRNMJNGT3HFTG3SVYWETJUXD3TNRJ", "length": 13174, "nlines": 77, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "घरगुती प्रदूषणाचे बळी सर्वाधिक - द वायर मराठी", "raw_content": "\nघरगुती प्रदूषणाचे बळी सर्वाधिक\nदेशातील सुमारे १६ कोटी कुटुंबांकडून आजही लाकूड, कोळशावर स्वयंपाक केला जात असल्याची माहिती हाती आली आहे. पण यामुळे ८०% नागरिकांचा म्हणजे सुमारे ८ लाख नागरिकांचा बळी घरात होणाऱ्या हवेच्या प्रदूषणामुळे होत असल्याचे आढळून आले आहे.\n२०१९च्या लोकसभा निवडणुकीत ग्रामीण भागातला असंतोष भाजपला महागात पडेल असे म्हटले जात होते. प्रत्यक्षात ग्रामीण भागातून भाजपला चांगली मते मिळाल्याने त्यांनी बहुमत मिळवले. भाजपच्या धुरिणांनाही आपल्याला पुन्हा बहुमत मिळेल असे वाटत नव्हते पण आता हा विजय मिळवल्याने त्यांनी याचे श्रेय मोदी सरकारच्या ‘उज्ज्वला गॅस योजने’ला देण्यास सुरवात केली आहे.\nमोदींची ही योजना ग्रामीण भागात महिलांसाठी वरदान वजा संजीवनी ठरल्याचे सांगितले जात आहे. पण देशाच्या ग्रामीण भागात प्रत्यक्षात वेगळीच परिस्थिती असल्याचा एक अहवाल ‘Collaborative Clean Air Policy Centre’ (सीसीएपीसी) या संस्थेने आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनाच्यानिमित्ताने प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार देशातील सुमारे १६ कोटी कुटुंबांकडून आजही लाकूड, कोळशावर स्वयंपाक केला जात असल्याची माहिती हाती आली आहे. त्याचबरोबर देशातील ११ लाख नागरिक दरवर्षी हवेच्या प्रदूषणाचे बळी पडत असून त्यापैकी ८० टक्के नागरिकांचा म्हणजे सुमारे ८ लाख नागरिकांचा बळी घरात होणाऱ्या हवेच्या प्रदूषणामुळे होत असल्याचे आढळून आले आहे.\nहा अहवाल बर्कले विद्यापीठ, कॉर्नेल विद्यापीठ, मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट-जर्मनी, आयआयटी-दिल्ली या संस्थांमधील संशोधकांनी तयार केला असून चुलीमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे मानवी जीवनावर किती गंभीर परिणाम होत आहे याकडे या अहवालाने लक्ष वेधले आहे.\n२०१९च्या निवडणुकीत देशाच्या ग्रामीण भागात सुमारे ८ कोटी घरात मोफत एलपीजी जोडण्या केल्याने महिलांना लाकूडफाटा गोळा करण्यापासून सुटका झाली व त्या शुद्ध हवेत स्वयंपाक करू शकतील असा दावा सरकारतर्फे केला जात होता. पण वरील संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे दिसून आले. सरकारकडून दिली जात असलेली माहिती व या संस्थांनी गोळा केलेली आकडेवारी यामध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती दिसून आल्याचे आढळले आहे.\nवाहतूक, कोळसा खाणीपेक्षा घरगूती प्रदूषण गंभीर\n‘सीसीएपीसी’च्या अहवालात देशातील सुमारे १६ कोटी कुटुंबे (म्हणजे ५८ कोटी नागरिक) आजही लाकूडफाटा, सरपण, शेण्या, पालापाचोळा, कोळसा यांचा वापर स्वयंपाकासाठी करत असल्याचे म्हटले आहे. बहुतांश कुटुंबांकडून लाकूड व कोळशाचा सर्वाधिक वापर केला जातो. या अहवालात एक गंभीर बाब अशी निदर्शनास आली की, लाकूड व कोळशाच्या वापरामुळे होणारे प्रदूषण हे वाहतूक, कोळसा खाणी व औद्योगिक प्रदूषणापेक्षा अधिक आहे. या प्रदूषणामुळे कार्बन मोनॉक्साइड व अन्य घातक वायू हवेत मिसळून त्याचा धोका महिलांच्या आरोग्याला होताना दिसत आहे. हे सर्व वायू थेट श्वसन प्रक्रियेत बाधा आणत असल्याने त्याचे शरीरावर दिसणारे परिणाम गंभीर स्वरुपाचेच असतात. गेल्या वर्षभरात केवळ हवेच्या प्रदूषणामुळे ११ लाख नागरिकांना प्राण गमवावे लागलेले आहेत आणि बळींचे सर्वाधिक प्रमाण ग्रामीण भारतात दिसून आले आहे. अन्य घटकांमुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या बळींची संख्या तीन लाखाच्या आसपास आहे. देशातल्या एकूण प्रदूषणाची टक्केवारी पाहता घरातल्या या प्रदूषणाचे प्रमाण ५२% इतके भयावह आहे.\nदेशातले घरगुती प्रदूषणाचे प्रमाण सर्वाधिक असले तरी राजधानी नवी दिल्लीत वाहतूक, बांधकामांमुळे होणारे प्रदूषण सर्वाधिक आहे.\n‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ ही चांगली योजना असली तरी त्याचा सार्वत्रिक प्रसार करणे हे सरकारपुढचे मोठे आव्हान आहे.\nसरकारला ‘उज्ज्वला योजना’ वेगाने राबवायची असेल तर त्यांना बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, छत्तीसगड व आसाम या राज्यांवर आपले लक्ष केंद्रीत करावे लागेल. या राज्यात ग्रामीण भागात राहणाऱ्यांची संख्या अधिक आहे आणि या भागात सुमारे ७२ टक्क्याहून अधिक कुटंुबांचा स्वयंपाक लाकूड, कोळशावर चालतो. ईशान्य भारतातही वेगळी परिस्थिती नाही पण येथे लोकसंख्येची घनता वर उल्लेख केलेल्या राज्यांपेक्षा कमी आहे. तेथे अन्य मार्गाने होणारे प्रदूषणही कमी आहे.\nमूळ अहवाल येथे वाचावा.\nलेखातील छायाचित्र ‘टेरी’कडून साभार.\nपर्यावरण 97 ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ 1 ‘सीसीएपीसी’ 1 featured 2316 आयआयटी-दिल्ली 1 कॉर्नेल विद्यापीठ 1 बर्कले विद्यापीठ 1 मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट-जर्मनी 1 लाकूड 1\nमायावतींचे पुन्हा एकला चलो रे…\n‘जलयुक्त शिवार योजने’चा फज्जा\n‘२०१४मध्ये हिंदू कट्टरतावाद्यांची तक्रार नव्हती’\nलैंगिक अत्याचाराच्या हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती\nटिक टॉकने अखेर गाशा गुंडाळला\n१ फेब्रुवारीचा संसदेवरचा मोर्चा स्थगित\nपंतप्रधान शेतकरी आंदोलनातील खुणांचा अर्थ लावू शकतील\nभारत ते इंडिया एक ट्रॅक्टर परेड\nकोविडमध्ये दिसलेली असमानता दूर करण्याची बजेटला संधी\nअयोध्येत तिरंगा फडकवत मशिदीचे काम सुरू\nसरन्यायाधीश बोबडे आणि शेतकरी संघटना\n‘हिंसाचार समाजकंटकांकडून, आमचे कार्यकर्ते नव्हते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/499500", "date_download": "2021-01-28T12:54:07Z", "digest": "sha1:HR6YLAC3BAD6JMPWMYMBOQTVAXBXEVOD", "length": 2092, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"बाईट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"बाईट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०५:४९, ३ मार्च २०१० ची आवृत्ती\nNo change in size , १० वर्षांपूर्वी\n०५:४०, २२ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती (संपादन)\nMastiBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: it:Bit)\n०५:४९, ३ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: an:Vit)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.ssskirana.com/product/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A5%A8%E0%A5%AB%E0%A5%A6-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%AE/", "date_download": "2021-01-28T11:07:33Z", "digest": "sha1:HFDJT3VWFE6U64MZP3XCO3B2PCBBUG7J", "length": 4916, "nlines": 127, "source_domain": "www.ssskirana.com", "title": "मिरी २५० ग्रॅम (MIRI) – SSS KIRANA", "raw_content": "\nविश्वास तुमचा भरोसा आमचा.\n15. रवा ( गरा )\n25. मसाले ( एवरेस्ट इत्यादी )\nपेस्ट ( दाताच्या )\nवॉशिंग पावडर ( निरमा )\nमिरी २५० ग्रॅम (MIRI)\nमिरी २५० ग्रॅम (MIRI)\nहि मिरी स्पेशल कॉलिटीची आहे व यात कचरा नाही.\nCategory: 24. कच्चा मसाला\nहि मिरी स्पेशल कॉलिटीची आहे व यात कचरा नाही.\nलवंग ५० ग्रॅम (LVANG)\nजायपत्री २५० ग्रॅम (JAYPATRI)\nजायपत्री ५० ग्रॅम (JAYPATRI)\nमस्कत शहाजिरी २५० ग्रॅम (MASKAT SHAHAJIRI)\nआपण आपली ऑर्डर 9403307910 या नंबर वर फोन करून किंवा या नंबर वर आपली यादी व पत्ता whatsapp करूनही नोंदवू शकता.\nआम्ही तुमच्या पर्यंत फक्त निवडक व चांगला मालच पोहचवत असतो व\nआम्ही तुमच्या पर्यंत सदैव ग्रेट डील पोहचवत राहू. काही वस्तू ह्या लहानपॅक मध्ये उपलब्ध आहेत कारण लहानपॅक हे मोठ्यापॅक पेक्षा स्वस्त पडतात तेव्हा एकमोठे पॅक घेण्याऐवजी लहानपॅक जास्त घेणे परवडते. आम्ही तुमच्या हिताचाच विचार करत असतो.\nतुम्ही मालाच्या डिलिव्हरीची काळजी करू नका तुम्ही ऑर्डर दिल्यावर १ – २ दिवसात तुम्हाला डिलिव्हरी मिळेल व तुम्ही डिलिव्हरीबॉय कडून तुमच्या सामानाचे वजन व एकूण वस्तू ऑर्डरप्रमाणे चेक करू शकता. या व्यतिरिक्त काही शंका असल्यास ई मेल किंवा फोन करा.\nआमचा फोन नंबर – 9403307910\nजेमिनी सुर्यफुल तेल डबा 1 नग (TEL)\nकोलम तांदूळ १० किलो (TANDUL)\nकांदा पोहे ३ किलो (POHA)\nबासमती तांदूळ ( लाबका ) १० किलो (TANDUL)\nबारीक रवा ( गरा ) ५ किलो (RAWA)\nबासमती तांदूळ ( तुकडा ) १० किलो (TANDUL)\n(03) शाबूदाणा ३ किलो (SHABUDANA)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.thinkmaharashtra.com/index.php/user/1943", "date_download": "2021-01-28T11:38:41Z", "digest": "sha1:W5HZJY7OJ5ITY2FWQ6DDQT4F2K6LRB2S", "length": 3266, "nlines": 40, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "सदानंद मुळचंद संखे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसदानंद मुळचंद संखे हे मूळचे पालघर जिल्‍ह्यातल्‍या दापोली तालुक्‍याचे. ते पेशाने शिक्षक. त्‍यांनी मुंबई विद्यापीठातून बी. ए. (ऑनर्स)ची पदवी मिळवली. त्‍यानंतर त्‍यांना शिक्षण विस्‍तार अधिकारी ग्रेड - 2 अशी पदोन्‍नती मिळाली. लहापणापासन लेखनाची आवड जोपसलेल्या संखे यांनी विविध नियतकालिकांतून लेखन केले आहे. त्‍यांचे पंधरा कवितासंग्रह आणि पंधरा कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. ते सोसायटी फॉर जस्‍टीस, कोमसाप डहाणू शाखा अशा विविध संस्‍थांशी संलग्‍न आहेत. त्‍यांना आदर्श शिक्षक पुरस्‍कारांसह लेखनाकरीता अनेक पुरस्‍कार देऊन गौरवण्‍यात आले आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/icc-t20-world-cup", "date_download": "2021-01-28T12:23:01Z", "digest": "sha1:G7NGOBYPVCZV6HH4OGE4YQKYLFFITJ2V", "length": 15157, "nlines": 155, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "ICC T20 World Cup Latest news in Marathi, ICC T20 World Cup संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nकोविड -१९: दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंका दौरा स्थगित\nकोरोना विषाणूमुळे क्रीडा जगतावरही मोठे संकट कोसळले आहे. अनेक आयोजकांवर नियोजित स्पर्धा रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. भारतापेक्षा श्रीलंकेतील कोरोनाची परिस्थिीती सुधारेल, असा दावा करत आयपीएलच्या...\nप्रतिस्पर्धी ताफ्याला निकामी करण्यासाठी आफ्रिकेची 'स्टेनगन' सज्ज\nदक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी सज्ज झालाय. इंग्लंड विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत संघात सहभागी होण्यास उत्सुक असल्याचे स्टेनने म्हटले आहे....\nटी-20 : भारत-पाक सामना खेळवण्यासाठी ICC उत्सुक, पण...\nऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेची उत्सुकता वाढवण्यासाठी स्पर्धेपूर्वी भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना खेळवण्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळ (आयसीसी) प्रयत्नशील आहे. विश्वचषक...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://yuvavarta.in/category/arts/", "date_download": "2021-01-28T11:17:12Z", "digest": "sha1:5BZ3MJHFUYN46OBYWYPL4WT72PZVK3TO", "length": 33591, "nlines": 238, "source_domain": "yuvavarta.in", "title": "Arts Archives - Daily Yuvavarta Arts Archives - Daily Yuvavarta", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nE-Paper वाचण्यासाठी येथे Click कराE-Paper वाचण्यासाठी येथे Click करा\nसाप्ताहिक संगम संस्कृतीसाप्ताहिक संगम संस्कृती\nE-Paper वाचण्यासाठी येथे Click कराE-Paper वाचण्यासाठी येथे Click करा\nसाप्ताहिक संगम संस्कृतीसाप्ताहिक संगम संस्कृती\nसंगमनेर ग्रामपंचायत निवडणूक : १४३ सरपंचांचे आरक्षण जाहीर ; अनेकांना लॉटरी तर काहींचा मोठा भ्रमनिरास\nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काल बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत...\nआयपीएल (IPL) : लिलावाची तारीख ठरली; व्यवस्थापनाने जाहीर केली अधिकृत तारीख\nभारतात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे BCCIने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन युएईमध्ये केले होते. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने...\nसंयम सुटला ; दिल्लीत शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण\nनवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या 'ट्रॅक्टर रॅली'ला हिंसक वळण लागलंय....\nघुसखोर चीनला भारतीय सैनिकांनी शिकवला धडा ; चीनचे २० सैनिक जखमी\nपूर्व लडाख सीमेजवळ चीनच्या सैनिकांनी अतिक्रमण केलेले असतानाच आता सिक्कीमध्ये सुद्धा चीनच्या सैनिकांनी अतिक्रमणाचा प्रयत्न केल्याचं समोर...\nअर्णब गोस्वामी विरोधात कठोर कारवाई करा – तालुका काँग्रेसची मागणी\nसंगमनेर ( प्रतिनिधी)रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून अनेक...\nसंगमनेर ग्रामपंचायत निवडणूक : १४३ सरपंचांचे आरक्षण जाहीर ; अनेकांना लॉटरी तर काहींचा मोठा भ्रमनिरास\nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काल बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत...\nस्व: दत्ता झोळेकर : एका योध्याची अखेरची लढाई\n- राजेंद्र फरगडे अकोले तालुक्यातील धुमाळवाडी हे दत्तांचे मुळ गांव. मात्र त्यांचे शिक्षण...\nआंबेडकरी चळवळीच्या वात्सल्यमूर्ती सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर\n- हरीश केंची डॉ. बाबासाहेबआंबेडकर या महामानवासोबत आयुष्यभर व त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही अखेरपर्यंत पददलितांसाठी...\nशेतकरी आंदोलन विस्कटले ; राष्ट्रीय मजदूर संघ, भारतीय किसान युनियनची माघार\nकेंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ५८ दिवसांपासून विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन करत असलेल्या आंदोलनात आज फूट...\nभांडणाला वैतागून मुलाने केला बापाचा खून ; आरोपीस अटक\nघारगाव (प्रतिनिधी)घरघुती किरकोळ वादातून मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाला ठार मारल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील आंबीफाटा येथून काही...\nआयपीएल (IPL) : लिलावाची तारीख ठरली; व्यवस्थापनाने जाहीर केली अधिकृत तारीख\nभारतात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे BCCIने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन युएईमध्ये केले होते. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने...\nरेणू शर्माची बलात्काराची तक्रार मागे ; धनंजय मुंडेंना मोठा दिलासा\nमुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण...\nवाटलं होतं गड्या आपला गाव बरा… पण तुम्ही म्हणाले पसारा भरा… – पराभूत उमेदवाराचे अनोखे आभार प्रदर्शन\nराज्यात काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले आणि एकच ...\nजय हिंद लोक चळवळीच्या वतीने 22 जानेवारी ते 26 जानेवारी रोजी संविधान जागर ऑनलाईन व्याख्यानमाला\nसंगमनेर प्रतिनिधीमहसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली निरोगी समाज निर्मितीचे कार्य हाती घेतलेल्या जय हिंद लोक चळवळीच्या वतीने...\nIndia vs Australia : भारताचा ऐतिहासिक सामना व मालिका विजय\nऑस्ट्रेलियाचा ‘गाबा’च्या मैदानावरील विजयरथ रोखत भारतानं ऐतिहासिक विजयाची नोंद केली. सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर...\nजितेंद्र रमेश निकुंभ १२ जानेवारी थोर विचारवंत स्वामी...\nप्रभाकर खैरे यांच्या ‘बोल अंतरीचे’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन\nसंगमनेर ( प्रतिनिधी )प्रत्येक कवीच्या कवितेतून त्या त्या काळातील वर्तमानाचे प्रतिबिंब उमटत असते, कवी जे बघतो अनुभवतो...\nरोटरी डिजिटल स्कूल टॅब शैक्षणिक क्षेत्रासाठी दिशादर्शक – आ. डॉ. सुधीर तांबे\n१७ शाळांमधील ९०० विद्यार्थ्यांना ३०० टॅबचे वितरण संगमनेर (प्रतिनिधी) - कोव्हीड १९ च्या...\nनायलॉन मांजाविरुद्ध शहर पोलिसांची धडक कारवाई\n२६ हजारांच्यामांजा जप्त : दोघांवर गुन्हा दाखल मकर संक्रांतीच्या पार्श्‍वभुमीवर पतंग उडविण्याचा...\nबीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका\nभारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले...\n…अन् सिराजच्या डोळ्यात आले अश्रू \nसिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (aus vs ind 3rd test) यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (SCG) तिसरा...\nश्रीसंत करेल का टीम इंडियामध्ये कमबॅक\nफलंदाजाला स्लेजिंग व्हिडीओ व्हायरल IPL स्पॉट फिक्सींग प्रकरणी तुरुंगात जाऊन आलेला भारताचा वेगवान...\nह्या आजारानं मात्र दिवाळी खाल्ली – विराजस कुलकर्णीची\nमुंबई: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय 'माझा होशील ना' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता विराजस कुलकर्णी प्रेश्रकांचा आवडता बनला आहे. विराजला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण...\nसंगमनेर ग्रामपंचायत निवडणूक : १४३ सरपंचांचे आरक्षण जाहीर ; अनेकांना लॉटरी तर काहींचा मोठा भ्रमनिरास\nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काल बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत...\nआयपीएल (IPL) : लिलावाची तारीख ठरली; व्यवस्थापनाने जाहीर केली अधिकृत तारीख\nभारतात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे BCCIने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन युएईमध्ये केले होते. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने...\nसंयम सुटला ; दिल्लीत शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण\nनवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या 'ट्रॅक्टर रॅली'ला हिंसक वळण लागलंय....\nघुसखोर चीनला भारतीय सैनिकांनी शिकवला धडा ; चीनचे २० सैनिक जखमी\nपूर्व लडाख सीमेजवळ चीनच्या सैनिकांनी अतिक्रमण केलेले असतानाच आता सिक्कीमध्ये सुद्धा चीनच्या सैनिकांनी अतिक्रमणाचा प्रयत्न केल्याचं समोर...\nअर्णब गोस्वामी विरोधात कठोर कारवाई करा – तालुका काँग्रेसची मागणी\nसंगमनेर ( प्रतिनिधी)रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून अनेक...\nसंगमनेर ग्रामपंचायत निवडणूक : १४३ सरपंचांचे आरक्षण जाहीर ; अनेकांना लॉटरी तर काहींचा मोठा भ्रमनिरास\nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काल बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत...\nस्व: दत्ता झोळेकर : एका योध्याची अखेरची लढाई\n- राजेंद्र फरगडे अकोले तालुक्यातील धुमाळवाडी हे दत्तांचे मुळ गांव. मात्र त्यांचे शिक्षण...\nआंबेडकरी चळवळीच्या वात्सल्यमूर्ती सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर\n- हरीश केंची डॉ. बाबासाहेबआंबेडकर या महामानवासोबत आयुष्यभर व त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही अखेरपर्यंत पददलितांसाठी...\nशेतकरी आंदोलन विस्कटले ; राष्ट्रीय मजदूर संघ, भारतीय किसान युनियनची माघार\nकेंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ५८ दिवसांपासून विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन करत असलेल्या आंदोलनात आज फूट...\nभांडणाला वैतागून मुलाने केला बापाचा खून ; आरोपीस अटक\nघारगाव (प्रतिनिधी)घरघुती किरकोळ वादातून मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाला ठार मारल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील आंबीफाटा येथून काही...\nआयपीएल (IPL) : लिलावाची तारीख ठरली; व्यवस्थापनाने जाहीर केली अधिकृत तारीख\nभारतात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे BCCIने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन युएईमध्ये केले होते. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने...\nरेणू शर्माची बलात्काराची तक्रार मागे ; धनंजय मुंडेंना मोठा दिलासा\nमुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण...\nवाटलं होतं गड्या आपला गाव बरा… पण तुम्ही म्हणाले पसारा भरा… – पराभूत उमेदवाराचे अनोखे आभार प्रदर्शन\nराज्यात काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले आणि एकच ...\nजय हिंद लोक चळवळीच्या वतीने 22 जानेवारी ते 26 जानेवारी रोजी संविधान जागर ऑनलाईन व्याख्यानमाला\nसंगमनेर प्रतिनिधीमहसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली निरोगी समाज निर्मितीचे कार्य हाती घेतलेल्या जय हिंद लोक चळवळीच्या वतीने...\nIndia vs Australia : भारताचा ऐतिहासिक सामना व मालिका विजय\nऑस्ट्रेलियाचा ‘गाबा’च्या मैदानावरील विजयरथ रोखत भारतानं ऐतिहासिक विजयाची नोंद केली. सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर...\nजितेंद्र रमेश निकुंभ १२ जानेवारी थोर विचारवंत स्वामी...\nप्रभाकर खैरे यांच्या ‘बोल अंतरीचे’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन\nसंगमनेर ( प्रतिनिधी )प्रत्येक कवीच्या कवितेतून त्या त्या काळातील वर्तमानाचे प्रतिबिंब उमटत असते, कवी जे बघतो अनुभवतो...\nरोटरी डिजिटल स्कूल टॅब शैक्षणिक क्षेत्रासाठी दिशादर्शक – आ. डॉ. सुधीर तांबे\n१७ शाळांमधील ९०० विद्यार्थ्यांना ३०० टॅबचे वितरण संगमनेर (प्रतिनिधी) - कोव्हीड १९ च्या...\nनायलॉन मांजाविरुद्ध शहर पोलिसांची धडक कारवाई\n२६ हजारांच्यामांजा जप्त : दोघांवर गुन्हा दाखल मकर संक्रांतीच्या पार्श्‍वभुमीवर पतंग उडविण्याचा...\nबीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका\nभारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले...\n…अन् सिराजच्या डोळ्यात आले अश्रू \nसिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (aus vs ind 3rd test) यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (SCG) तिसरा...\nश्रीसंत करेल का टीम इंडियामध्ये कमबॅक\nफलंदाजाला स्लेजिंग व्हिडीओ व्हायरल IPL स्पॉट फिक्सींग प्रकरणी तुरुंगात जाऊन आलेला भारताचा वेगवान...\nह्या आजारानं मात्र दिवाळी खाल्ली – विराजस कुलकर्णीची\nमुंबई: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय 'माझा होशील ना' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता विराजस कुलकर्णी प्रेश्रकांचा आवडता बनला आहे. विराजला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण...\nआम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दांचीच शस्त्रे यत्न करू 1 शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका शब्द वाटू धन जन लोका 2 तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव शब्देंचि गौरव पूजा करू शब्देंचि गौरव पूजा करू \nआह्मां घरीं धन शब्दाचींच रत्‍नें शब्दाचींच शस्‍त्रें यत्‍ने करूं ॥ वृत्तपत्रसृष्टीची समाजाभिमुख व समृध्द परंपरा वृध्दींगत करण्याच्या उद्दिष्टांनी किसन भाऊ हासे व सुशिला किसन हासे यांनी 1989 साली साप्ताहिक संगम संस्कृती प्रकाशनास सुरूवात केली. सामाजिक बांधिलकी व परिवर्तनाच्या ध्येयाने पत्रकारिता करीत असताना पत्रकारिता तत्वाशी संलग्न राहून जीवन वाटचाल करीत असताना अनेक कठोर प्रसंगांना सामोरे जावून, नफ्या तोट्याचा विचार न करता प्रसंगी कर्ज काढून संगम संस्कृती नियमीत प्रकाशित करीत असताना 2007 साली दैनिक युवावार्ता प्रकाशनास सुरूवात केली. 10 वर्षे नियमीत दैनिक प्रकाशित करणे म्हणजे दररोजचे अग्निदिव्य सहन करून प्रकाशनाची वाटचाल सुरू आहे. तीस वर्षे कालावधीत पत्रकारिता हेच पुर्ण वेळ कार्यक्षेत्र स्वीकारून काम करीत असताना संगमनेर तालुका पत्रकार संघ, संगम ग्रा. सहकारी पतसंस्था, संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई, संगमनेर तालुका बेरोजगार संस्था या संस्थांची अतिशय प्रयत्नपूर्वक निर्मिती करून कार्यन्वित ठेवल्या आहेत. समाजहिताची पत्रकारिता निभावताना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जात असताना अन्यायाविरूध्द सडेतोड लेखन केले. अनेक जीवघेणे प्रसंग सहन करून सत्याची साथ आणि सहकार्याचा हात सोडला नाही. मुलांना सुसंस्कारीत करीत असताना उच्चशिक्षित करणे, वृत्तपत्र कार्यालयास इमारत, छपाई यंत्रणा आणि कुशल सहकारी निर्माण करून वृत्तपत्र क्षेत्रात व समाजात पत्रकारितेची प्रतिष्ठा वाढविण्यात यश मिळाले आहे. 2010 पासून संगम संस्कृती व युवावार्ता ही वृत्तपत्रे वेबसाईटवर प्रकाशनास सुरूवात झाली. सलग 30 वर्षे दर्जेदार राज्यस्तरीय दिवाळी अंक प्रकाशित करीत असताना महाराष्ट्र संपादक डायरी (2007), संगमनेर-अकोले-सिन्नर टेलिफोन डिरेक्टरी (1990 ते 2005), महाराष्ट्र शेतकरी डायरी यासारखे अनेक उपक्रम राबवून समाजसंपर्कासाठी व प्रबोधनासाठी सदैव कठोर परिश्रमाद्वारे पूर्ण केले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात पत्रकारिता करीत असताना वृत्तपत्रे व पत्रकारांचे वीस वर्षांपासून राज्य पातळीवरील विविध संघटनांचे पदाधिकारी म्हणून कार्य करीत असताना संपादक-पत्रकार संम्मेलने, प्रशिक्षण शिबीरे, अभ्यासदौरे, मोर्चे व आंदोलने यांचे नेतृत्व करून शासन स्तरावर प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. दैनिक युवावार्ता व संगम संस्कृती अद्ययावत स्वरूपात, आधुनिक तंत्रज्ञानासह यशस्वी वाटचाल करण्यासाठी संपादिका सौ. सुशिला किसन हासे, संचालक आनंद-पुजा, सुदीप-प्रियंका व आमचे सर्व सहकारी प्रयत्नशील असतो. भांडवलदार व बहुआवृत्ती वृत्तपत्रांच्या स्पर्धेत छोटी वृत्तपत्रे टिकली पाहिजेत, वृत्तपत्रसृष्टीची परंपरा वृध्दींगत झाली पाहिजे तसेच समाजाचा विश्वासू साथीदार म्हणून प्रसारमाध्यमांची भूमिका बळकट करण्यासाठी आम्ही सर्वजण सदैव प्रयत्नशील आहोत\n-किसन भाऊ हासे संस्थापक-संपादक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_909.html", "date_download": "2021-01-28T12:11:54Z", "digest": "sha1:H3MDPE5D6ZCYQKPQ7CO7OYKZ2ZM53PZX", "length": 17429, "nlines": 243, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "कराड नगरपालिकेतर्फे सायकल मॅरेथॉनचे आयोजन | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nकराड नगरपालिकेतर्फे सायकल मॅरेथॉनचे आयोजन\nकराड / प्रतिनिधी : येथील नगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत दर शुक्रवारी सायकल डे उपक्रम राबविण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला...\nकराड / प्रतिनिधी : येथील नगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत दर शुक्रवारी सायकल डे उपक्रम राबविण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. शुक्रवारी 18 रोजी या उपक्रमाचा सायकल रॅलीने शुभारंभ करण्यात आला. आता नगरपालिकेतर्फे वसुंधरा अभियानांतर्गत सायकल वापरा... प्रदूषण टाळा हा संदेश देण्यासाठी भव्य सायकल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.\nसायकल वाचवू या अन्‌ वसुंधरेला सक्षम बनवूया या आदर्शासह सायकल वापरा... प्रदूषण टाळा हा संदेश देण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने सायकल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. 3 जानेवारी 2021 रोजी ही स्पर्धा होणार आहे. सकाळी 6 वाजता प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी सायकल मॅरेथॉनचा शुभारंभ करण्यात येणार आहे.\nया स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्व इच्छुक स्पर्धकांनी अतुल पाटील ए. पी. स्पोर्ट, कृष्णा नाका, कराड (9766323878) यांच्याशी संपर्क करावा. याचबरोबर मॅरेथॉन स्पर्धेस मोठ्या संख्येने उपस्थित राहून शहरातील सर्व नागरिकांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन नगरपालिकेतर्फे नगराध्यक्ष सौ. रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांच्यासह सर्व समिती सभापती, नगरसेवक, नगरसेविका व कर्मचार्‍यांनी केले आहे.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nशेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प क्रांती करणार : ना डॉ राजेंद्र शिंगणे\nसिंदखेड राजा/शहर प्रतिनिधी : सिंदखेड राजा मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प हा आर्थिक क्रांती घडून आणणार असून शेतकऱ्यांसाठी आश...\nराहुरी तालुक्यात अखेर बर्ड फ्लूचा शिरकाव :लोकमंथनचा अंदाज खरा ठरला\nराहुरी प्रतिनिधी : राहुरी तालुकयातील सडे येथील श्लोक पोल्ट्री फार्म वर चार दिवसांपूर्वी अचानक कोंबड्या मृत आढळलया होत्या मृत पक...\nदुहेरी हत्याकांडाने शेवगाव हादरले ; लहान मुलासह आढळला मुंडके नसलेला महिलेचा मृतदेह\nशेवगाव : तालुक्यात घरफोड्या, रस्तेलुट, जबरी चोऱ्या, खून, मर्डर दरोडेची मालिका सुरूच . शेवगाव तालुक्यातील होणाऱ्या गुन्हेगारीत वाढ. शेवगाव शह...\nतांबवे गावच्या विकासासाठी सदैव कटिबध्द\nगृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ः पालकमंत्री, खासदार, माजी मुख्यमंत्री, ऍड. उदयसिंह पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार विशाल पाटी...\nपोदार स्कूलकडून पालकांना धमकीचे पत्र\nपालकांकडून शाळेच्या परिसरात अन्यायकारक फी विरोधात आंदोलन कराड / प्रतिनिधी ः कोपर्डे हवेली येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलकडून पालकांना मुलांना ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nकराड नगरपालिकेतर्फे सायकल मॅरेथॉनचे आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2021-01-28T10:41:37Z", "digest": "sha1:KXMNV5Z7ESPITHCMDWLEFCW6YFOHST2Z", "length": 7003, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "शेलवडच्या तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू | Janshakti Newspaper", "raw_content": "\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nशेतकरी आंदोलनात नंदुरबार येथील महिलेचा मृत्यू\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nशिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nशेतकरी आंदोलनात नंदुरबार येथील महिलेचा मृत्यू\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nशिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती\nशेलवडच्या तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू\nin खान्देश, ठळक बातम्या, भुसावळ\nबोदवड : तालुक्यातील शेलवड येथील तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी नऊ वाजता घडली. महेंद्र पंडित माळी (40) असे मृत तरुणाचे नाव आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास छातीत दुखत असल्याने त्यास ग्रामीण रुग्णालय, बोदवड येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासणी करून मयत घोषित केले. याप्रकरणी बाळू पंडित माळी (36, शेलवड) यांच्या खबरीनुसार बोदवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस नाईक उद्दल चौहान करीत आहे. दरम्यान, मयताच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परीवार आहे.\nजिल्हा नियोजन समितीवर आमदार चंद्रकांत पाटील व आमदार शिरीष चौधरींची नियुक्ती\nराज्यातील खेळाडूंचीही व्हावी कोरोना चाचणी\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nराज्यातील खेळाडूंचीही व्हावी कोरोना चाचणी\nभुसावळातील बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हवालदारासह तिघांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/mumbai/story-ajit-approached-us-sharad-pawar-hid-half-conversation-he-had-with-pm-modi-claims-devendra-fadnavis-1825458.html", "date_download": "2021-01-28T13:10:50Z", "digest": "sha1:J7ONG3KCJEAWFWK3JC6HB66ISHKF3RJU", "length": 26608, "nlines": 301, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Ajit approached us Sharad Pawar hid half conversation he had with PM Modi claims Devendra Fadnavis, Mumbai Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nअजित पवारांनीच सरकार स्थापण्यासाठी संपर्क केला, फडणवीसांचा गौप्यस्फोट\nसुरेंद्र गांगण, हिंदुस्थान टाइम्स, मुंबई\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीच सरकार स्थापन करण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला होता, असा खळबळजनक गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. महाराष्ट्रात जेव्हा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यादरम्यान सरकार स्थापन करण्यासाठी चर्चा सुरु होती. तेव्हा अचानक २३ नोव्हेंबर रोजी सकाळी घाईघाईने फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. परंतु, हे सरकार ८० तासांतच पडले होते. त्याचबरोबर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरील भेटीची अर्धवट माहिती सांगितल्याचे फडणवीस यांनी सांगितले. त्या बैठकीतील उर्वरित भागही योग्यवेळी आम्ही समोर आणू, असेही ते म्हणाले.\nकोल्हापूर विद्यापीठ नामविस्ताराबाबत CM ठाकरेंची राज्यपालांकडे विनंती\nफडणवीस हे 'झी २४ तास' हे वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले की, अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व ५४ आमदारांच्या पाठिंब्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी माझी काही आमदारांशी बोलणीही करुन दिली. त्या आमदारांनी भाजपबरोबर येण्याची इच्छा व्यक्त केली होती. विशेष म्हणजे या सर्व प्रकाराबाबत शरद पवार यांच्याशी चर्चाही केल्याचे अजित पवार यांनी सांगितले.\nअजित पवार यांनी आमच्याशी संपर्क केला आणि काँग्रेससोबत राष्ट्रवादी जावू इच्छित नसल्याचे सांगितले. तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार चालू शकत नाही. स्थिर सरकारसाठी आम्ही भाजपबरोबर जाऊ इच्छितो, असे अजित पवार यांनी म्हटले होते.\nआठवलेंनी या घोषणेबद्दल CM उद्धव ठाकरेंचे मानले आभार\nभाजप नेत्यांच्या मते हे पाऊल उलटे पडले आणि येणाऱ्या दिवसांत याबाबत आणखी माहिती समोर येईल.\nफडणवीस यांनी अजित पवार यांना दिलेल्या क्लीन चिटबाबतही भाष्य केले. अजित पवार यांना दिलेल्या क्लीन चिटबाबत आपला काहीही संबध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचार विरोधी शाखेचे प्रतिज्ञापत्र हे २७ नोव्हेंबरचे आहे, आणि मी २६ नोव्हेंबर रोजी राजीनामा दिला होता.\nनिवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी आपले फोन उचलणे बंद केले. त्यांनी संपूर्ण संवादच बंद केला, ही अत्यंत खेदजनक बाब होती, असे फडणवीस म्हणाले. विशेष म्हणजे मागील ५ वर्षे आमच्यात चांगला संवाद होता, असेही त्यांनी सांगितले.\nआलम 'पनाह' ३४ वर्षांचा गडी १० वर्षानंतर पाकच्या राष्ट्रीय संघात\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\nकाँग्रेसबरोबर राष्ट्रवादीच्या बैठकीबद्दल मला माहीत नाहीः शरद पवार\nदीड दिवसांचा गणपती ऐकून होतो, जयंत पाटलांचा फडणवीसांना टोमणा\nफडणवीसांनी राजीनामा देऊन योग्यच केलं - ममता बॅनर्जी\nविधानभवनात सुप्रिया सुळे-अजित पवारांची गळाभेट\nअजित पवारांनीच सरकार स्थापण्यासाठी संपर्क केला, फडणवीसांचा गौप्यस्फोट\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nअजित पवारांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट\nनिर्जंतुकीकरणासाठी मंत्रालय दोन दिवस पूर्णपणे बंद राहणार\nबुलंदशहराच्या घटनेचे पालघरप्रमाणे राजकारण करु नका: संजय राऊत\nटिकटॉककडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच कोटींची मदत\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/natak-samrudhha-adagal", "date_download": "2021-01-28T11:17:45Z", "digest": "sha1:R53OPQATOSSOFDXBXQEEE7QD62JNARL6", "length": 27042, "nlines": 78, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "नाटक - जगण्याची समृद्ध अडगळ - द वायर मराठी", "raw_content": "\nनाटक – जगण्याची समृद्ध अडगळ\nविचार स्वातंत्र्य असेल तर समृद्ध अडगळ जमा होते. विचार स्वातंत्र्य नसेल तर नुसती कचकडी अडगळ साचते. या दोन्ही अडगळीतली कुठली अडगळ हवी याचं भान मात्र त्या घरातील लोकांना असणं तितकंच महत्त्वाचं ही घरातील लोकं म्हणजेच समाज ही घरातील लोकं म्हणजेच समाज स्वातंत्र्यची आच जितकी कलाकाराला हवी तितकीच आस समाजालाही हवी. यासाठी अर्थातच समाज जिवंत आणि निरोगी हवा.\nसर्वप्रथम नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष लेखक प्रेमानंद गज्वी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. सुरुवात करण्यापूर्वी अभिषेक मुजुमदार या आपल्या रंगकर्मीवर आणि त्याच्या ‘ईदगाह के जिन्नत’ या नाटकावर जयपूर येथे हिंदुत्ववादी संघटनेकडून झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. विचार करू न पाहणाऱ्या कुठल्याही गटासाठी अशी नाटके म्हणजे अडगळ असतात आणि विचार करू पाहणाऱ्या कुठल्याही गटासाठी अशी नाटके ‘समृद्ध अडगळ’ असतात.\n‘समृद्ध अडगळ‘ म्हणजे काय सर्वसाधारणपणे ‘अडगळ’ हा शब्द नको असलेल्या वस्तूंसाठी वापरतात. ही अडगळ दोन प्रकारची असते. बिनउपयुक्त आणि उपयुक्त अशी. दोन्ही अडगळी माळ्यावर असतात. वर्षानुवर्षे त्या साचत जातात. मग कधीतरी कोणी तरी ते माळे उपसतं. नको असलेली अडगळ भंगारात जाते आणि हवी असलेली अडगळ घरात स्थिरावते. ही स्थिरावणारी आणि उपयुक्त वाटणारी अडगळ म्हणजेच ‘समृद्ध अडगळ’ सर्वसाधारणपणे ‘अडगळ’ हा शब्द नको असलेल्या वस्तूंसाठी वापरतात. ही अडगळ दोन प्रकारची असते. बिनउपयुक्त आणि उपयुक्त अशी. दोन्ही अडगळी माळ्यावर असतात. वर्षानुवर्षे त्या साचत जातात. मग कधीतरी कोणी तरी ते माळे उपसतं. नको असलेली अडगळ भंगारात जाते आणि हवी असलेली अडगळ घरात स्थिरावते. ही स्थिरावणारी आणि उपयुक्त वाटणारी अडगळ म्हणजेच ‘समृद्ध अडगळ’ या समृद्ध अडगळीशी आपलं ममत्वाचं नातं जुळतं. ती माळ्यावरून मनात विराजमान होते. लक्षात घ्या इथे ‘समृद्ध’ हा शब्द अडगळीच्या आधी वापरला आहे. ‘समृद्ध’ आणि ‘संपन्न’ हे दोन शब्द जवळचे आहेत. पण ‘संपन्न’ हा शब्द आर्थिक श्रीमंती या अर्थाने वापरतात. तर ‘समृद्ध’ शब्दाच्या अर्थामध्ये सांस्कृतिक विकास गृहीत धरलेला असतो. विकासाची माझी आवडती व्याख्या म्हणजे ‘वि – का – स म्हणजे विवेकाची कास धरलेली समृद्धी या समृद्ध अडगळीशी आपलं ममत्वाचं नातं जुळतं. ती माळ्यावरून मनात विराजमान होते. लक्षात घ्या इथे ‘समृद्ध’ हा शब्द अडगळीच्या आधी वापरला आहे. ‘समृद्ध’ आणि ‘संपन्न’ हे दोन शब्द जवळचे आहेत. पण ‘संपन्न’ हा शब्द आर्थिक श्रीमंती या अर्थाने वापरतात. तर ‘समृद्ध’ शब्दाच्या अर्थामध्ये सांस्कृतिक विकास गृहीत धरलेला असतो. विकासाची माझी आवडती व्याख्या म्हणजे ‘वि – का – स म्हणजे विवेकाची कास धरलेली समृद्धी’ अशी आहे. विवेकशील समृद्धी उपयुक्त असते. अशा प्रकारची समृद्धी समाजात रुजते. या समृद्ध अडगळीला आपण घबाड, ऐवज, संचित, परंपरा किंवा ठेवा अशाही नावांनी ओळखतो. अशी समृद्ध अडगळ समजावून घेताना भूतकाळाचे अर्थपूर्ण संदर्भ लागतात. वर्तमानाशी नाळ जुळते आणि जगण्यातले प्रवाह सलग दिसू लागतात. ही अशी समृद्ध अडगळ संगीत, नृत्य, साहित्य, चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला अशा प्रत्येक क्षेत्रात असते. नाटक नावाची कला अशीच जगणं समृद्ध करणारी अडगळ आहे.\nया समृद्ध अडगळीची तीन वैशिष्ट्ये असतात. पहिलं वैशिष्टय म्हणजे, समृद्ध अडगळ असताना त्रास देते आणि नसताना घास अडवते. दुसरा विशेष म्हणजे, समृद्ध अडगळ माणसांना मूल्य प्रदान करते. तिसरे विशेषत्व म्हणजे, समृद्ध अडगळ हा जगण्याचा ‘संदर्भ बिंदू’ असते. या बिंदूमुळे तुलनेचे परिमाण मिळते. उंच आणि सखल, प्रवाही आणि संकुचित, खोल आणि उथळ, सार्वकालिक आणि तात्कालिक यातील फरक कळतो. थोडक्यात ‘समृद्ध अडगळ’ स्वभान, समाजभान आणि सर्जनभान देते. मी आज नाटकात आणि जगण्यातही बोलत असलेला शब्द, उच्चार आणि कृती ही या समृद्ध अडगळीचं देणं असतं. ‘नक्षत्रांचे देणे’ ते हेच या नक्षत्रांचा वेध घेतच आपण आपल्या सर्जनशील कामांच्या दिशा पक्क्या करू शकतो असा माझा अनुभव. मी नाटकातील अशा समृद्ध अडगळ याबाबत कृतज्ञ आहे.\nनाटकातील ‘समृद्ध अडगळ’ ही अशी भक्कम परंपरा असते की जिच्या खांद्यावर आपण उभे असतो. ‘आजचा मी’ हा या ‘कालच्या साऱ्यां’ मुळे आहे ही नम्र जाणीव मनात विलसते. अर्थात या करता आपल्या नाट्यपरंपरा माहित असायला हव्यात. व्याकरण माहीत असलं तर ते तोडता येते. ‘परंपरा’ माहित असल्या तरच नाटकात ‘नवता’ आणता येते. ही नवता आणताना जुन्या आणि चुकीच्या परंपरांना छेद देण्याचं स्वातंत्र्य समाजाने त्या बंडखोर कलाकाराला बहाल केलेलं असतं. काही प्रतिगामी उपटसुंभ या प्रवासात सामोरे येऊन धाक-दहशत दाखवतात. प्रसंगी मारूनही टाकतात. पण आपली मुळे जर या मातीत घट्ट रुतलेली असतील तर बंडखोर कलाकाराला कशाचीही क्षिती नसते आणि तमाही त्याला मारल्याने बंडखोर अडगळीत जाईल अशी अटकळ, मारणारे बांधतात खरे, पण ती अटकळ फुटकळ ठरते त्याला मारल्याने बंडखोर अडगळीत जाईल अशी अटकळ, मारणारे बांधतात खरे, पण ती अटकळ फुटकळ ठरते महात्मा फुले, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, मामा वरेरकर, अण्णा भाऊ साठे, विजय तेंडुलकर, गो. पु. देशपांडे, दादू इंदुरीकर, निळू फुले, सत्यदेव दुबे, भास्कर चंदावरकर, कमलाकर सारंग, लालन सारंग, सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे अशी विवेकशील परंपरेची लोकं म्हणजे मला मराठी नाट्यविश्वातील समृद्ध अडगळ वाटते. यातील कोणाचंही नाटक काढा, वाचा. आपल्या या आईबापांनी तयार केलेल्या पायवाटा लख्ख दिसतील, गोंधळ दूर होतील आणि हमरस्त्यांचा शोध लागेल.\nअशा अडगळीनं होतं काय ‘तृतीय रत्न’ हे महात्मा जोतिबा फुले यांचं १८५५ सालचं नाटक. जोतिरावांनी ‘गुलामगिरी’ पुस्तकात म्हटल्याप्रमाणे ते ‘भिडस्त भट सभासदांच्या आग्रहामुळे दक्षिणा प्राईस कमिटीने नाकारलं’. कमिटीने बासनात गुंडाळून या नाटकाची ‘चोपडी’ नापसंत करून ‘सेन्सॉर’ केलं. ते नाटक प्रकाशित होण्याकरता थेट १९७९ साल उजाडावे लागले. म्हणजे १२४ वर्षं ते माळ्यावर होतं. बहुमताला न जुमानता लिहिलेलं ते नाटक अडगळीत गेले असे राज्यकर्त्यांना वाटलं खरं. पण वस्तुस्थिती काय होती ‘तृतीय रत्न’ हे महात्मा जोतिबा फुले यांचं १८५५ सालचं नाटक. जोतिरावांनी ‘गुलामगिरी’ पुस्तकात म्हटल्याप्रमाणे ते ‘भिडस्त भट सभासदांच्या आग्रहामुळे दक्षिणा प्राईस कमिटीने नाकारलं’. कमिटीने बासनात गुंडाळून या नाटकाची ‘चोपडी’ नापसंत करून ‘सेन्सॉर’ केलं. ते नाटक प्रकाशित होण्याकरता थेट १९७९ साल उजाडावे लागले. म्हणजे १२४ वर्षं ते माळ्यावर होतं. बहुमताला न जुमानता लिहिलेलं ते नाटक अडगळीत गेले असे राज्यकर्त्यांना वाटलं खरं. पण वस्तुस्थिती काय होती तर ते नाटक समृद्ध अडगळीत होतं. ते जरी छापलं गेलं नाही किंवा त्याचा प्रयोग झाला नाही तरी ते बीज या आपल्या समाजात रुजलं होतं. माळ्यावर ते बीज पडूनही त्या नाटकाने इतरांना मूळ घट्ट करायला जमीन दिली. त्यामुळे राजकीय – सामाजिक भान असलेले नाटक लिहिता येतं याची समग्र जाण नंतरच्या पिढ्यांना आली. त्या जाणिवेतूनच अनेक प्रखर राजकीय- सामाजिक नाटके झाली. या नाटकांनी समाजमन ढवळून निघालं. यामुळे मराठी नाटकच नव्हे तर भारतातील विविध भाषांतील नाटकांना जीवनदृष्टी मिळाली. बंगालचे बादल सरकार, उत्पल दत्त आणि शंभू मित्र, दिल्लीचे सफदर हाश्मी, मणिपूरचे कन्हैयालाल, मध्यप्रदेशचे हबीब तन्वीर, कर्नाटकचे बी. व्ही. कारंथ, सुबण्णा आणि प्रसन्ना ही सारी नाटकवाली याच समृद्ध अडगळीची पाईक झालेली आहेत. आता मी जरी इथे राजकीय-सामाजिक नाटकांचा प्रामुख्याने उल्लेख केला तरी मानवी जीवनातील अनेक अंगांवर भाष्य करणारी नाटकही याच समृद्ध अडगळीचा भाग आहेत. तसंच मी जरी इथे या अडगळीत नाटक शोधत असलो तरी मला इतर क्षेत्रातही समृद्ध अडगळ ही समांतरपणे महत्त्वाची जाणवत असते. अशी विविध क्षेत्रातली अडगळ एकमेकांना समृद्ध करत असते. समृद्ध अडगळीचा परिणाम अंतिमतः सामूहिक शहाणपणातच होतो. ‘माझिया जातीचे मज भेटो कोणी – आवडीचे धणी फेडावया’ असे होऊन जाते. इथं ‘माझिया जातीचे’ म्हणजे कोकणस्थ वगैरे नव्हे. तर समविचाराचे आणि सहभावाचे सहोदर असा अर्थ आहे. या सहप्रवासात मग साऱ्या सीमा पुसल्या जातात. देशी-विदेशी सारे एकत्र येतं. म्हणून विंदा करंदीकरांना शेक्सपियर तुकारामाचा शेजारी वाटतो.\nमराठी रंगभूमीवरील पहिला रंगमंचीय आविष्कार – सीतास्वयंवरचा प्रयोग १८७०\nअशी अडगळ ‘समृद्ध‘ कशी होते कुठलीही अडगळ इतक्या सहजासहजी समृद्ध मात्र होत नाही. त्याकरता समृद्ध अडगळीला मोठी किम्मत मोजावी लागते. तिची कठोर परीक्षा होते. ज्या माळ्यावर अशी अडगळ जमा होते ते माळे उपसले, तपासले आणि खुपसले जाऊ लागतात. तिथे कॅमेरे पेरलेले असतात. प्रत्येक गोष्टीचे स्कॅनिंग होते. ‘ज्याच्या हाती सत्ता त्याचा न्याय’ होऊ लागतो. माणसे पाहू लागली, ऐकू लागली, विचार करु लागली आणि प्रश्न करू लागली की कुठल्याही राज्यव्यवस्थेला त्रास होतो. कलेतून शहाणपण म्हणजे ‘Wisdom’ मिळते ते राज्यव्यवस्थेला ‘भितीदायक’ म्हणजे ‘Dangerous’ वाटतं. ‘सेन्सॉरबोर्ड’ नावाचं हत्यार सरकार मग कलाकारांवर उगारतं. गाण्यावर, लिहिल्यावर, बोलल्यावर आणि अभिव्यक्त होण्यावर निर्बंध येतात. लोकांना विचार करता येत नाही या गृहितकावर ‘काही’ लोकं विचार करतात. ते ‘काही लोक’ अनेक लोकांनी काय पहावं आणि पाहू नये ते ठरवतात. या सरकारी सेन्सॉरबोर्डाबरोबर प्रत्येक जाती- धर्माची सेन्सॉरबोर्ड जागृत होतात. भावना हुळहुळया होणं वा कधी भडकणं तर कधी अस्मितांना ठेच लागणं असले प्रकार फोफावतात. त्याला सत्ताधीश खतपाणी घालतात. सामाजिक स्तरावरची सेन्सॉरशिप व्यक्तिगत स्तरावर सुरू होते. लिहित्या लेखकाचे हात आखडू लागतात आणि गाणारे गळे मर्यादित गाऊ लागतात. विचार स्वातंत्र्य असेल तर समृद्ध अडगळ जमा होते. पण विचार स्वातंत्र्य नसेल तर नुसती कचकडी अडगळ साचते. या दोन्ही अडगळीतली कुठली अडगळ हवी याचं भान मात्र त्या घरातील लोकांना असणं तितकंच महत्त्वाचं कुठलीही अडगळ इतक्या सहजासहजी समृद्ध मात्र होत नाही. त्याकरता समृद्ध अडगळीला मोठी किम्मत मोजावी लागते. तिची कठोर परीक्षा होते. ज्या माळ्यावर अशी अडगळ जमा होते ते माळे उपसले, तपासले आणि खुपसले जाऊ लागतात. तिथे कॅमेरे पेरलेले असतात. प्रत्येक गोष्टीचे स्कॅनिंग होते. ‘ज्याच्या हाती सत्ता त्याचा न्याय’ होऊ लागतो. माणसे पाहू लागली, ऐकू लागली, विचार करु लागली आणि प्रश्न करू लागली की कुठल्याही राज्यव्यवस्थेला त्रास होतो. कलेतून शहाणपण म्हणजे ‘Wisdom’ मिळते ते राज्यव्यवस्थेला ‘भितीदायक’ म्हणजे ‘Dangerous’ वाटतं. ‘सेन्सॉरबोर्ड’ नावाचं हत्यार सरकार मग कलाकारांवर उगारतं. गाण्यावर, लिहिल्यावर, बोलल्यावर आणि अभिव्यक्त होण्यावर निर्बंध येतात. लोकांना विचार करता येत नाही या गृहितकावर ‘काही’ लोकं विचार करतात. ते ‘काही लोक’ अनेक लोकांनी काय पहावं आणि पाहू नये ते ठरवतात. या सरकारी सेन्सॉरबोर्डाबरोबर प्रत्येक जाती- धर्माची सेन्सॉरबोर्ड जागृत होतात. भावना हुळहुळया होणं वा कधी भडकणं तर कधी अस्मितांना ठेच लागणं असले प्रकार फोफावतात. त्याला सत्ताधीश खतपाणी घालतात. सामाजिक स्तरावरची सेन्सॉरशिप व्यक्तिगत स्तरावर सुरू होते. लिहित्या लेखकाचे हात आखडू लागतात आणि गाणारे गळे मर्यादित गाऊ लागतात. विचार स्वातंत्र्य असेल तर समृद्ध अडगळ जमा होते. पण विचार स्वातंत्र्य नसेल तर नुसती कचकडी अडगळ साचते. या दोन्ही अडगळीतली कुठली अडगळ हवी याचं भान मात्र त्या घरातील लोकांना असणं तितकंच महत्त्वाचं ही घरातील लोकं म्हणजेच समाज ही घरातील लोकं म्हणजेच समाज स्वातंत्र्यची आच जितकी कलाकाराला हवी तितकीच आस समाजालाही हवी. यासाठी अर्थातच समाज जिवंत आणि निरोगी हवा. निरोगी समाजाची पाचही इंद्रिय शाबूत असावी लागतात. असा निरोगी समाजच नाटक करू शकतो आणि पाहू इच्छितो.\nध्वनी भडीमाराच्या आवर्तात आपण सारे आज गरगरत आहोत. नाटक करताना आपण शांतता गमावली आहे याचा प्रखर प्रत्यय येतो. म्हणून तर तिसऱ्या घंटेसोबत आपण मोबाईल फोन बंद करायची चौथी घंटा वाजवतो. रंगमंचावरचा माइक ओठांजवळ असण्याची गरज त्यातूनच तयार झाली आहे. सारे काही दणदणीत ऐकू आलं पाहिजे ही प्रेक्षकांना रोगट सवय लागली आहे. शिवाय गावागावातून नाटक हद्दपार झालेलं आहे, रंगमंदिरांना अवकळा आलेली आहे, नाटकाचे लेखक क्षीण झालेले आहेत, दिग्दर्शक शक्ती गमावू लागलेत आणि अभिनेते सीरियलच्या नादी लागले आहेत. नाटक ही कला आज तरी समाजाला नको असलेली अडगळ वाटू लागली आहे. पण हा आजार बरा होऊ शकतो यावर माझा ठाम विश्वास आहे. हे सावट आहे. आपल्या समृद्ध अडगळीत नीट डोकावून पाहिलं की लक्षात येतं की असे आवर्तन विविध काळात येते आणि जाते. मात्र त्याकरिता सर्वांनी मन लावून प्रयत्न करायला हवेत. आज गंभीरपणे नाटक करणाऱ्या युवा प्रतिभेला आपण जपलं पाहिजे. पोषक वातावरण तयार केले पाहिजे. नव्या व्यापक जीवनदृष्टी लाभलेल्या रंगभाषेचा शोध घेतला पाहिजे.\nनाटक कुठल्याही काळात असो वा कोणत्याही देशात नेहमीच्या अडचणींचे डोंगर सदासर्वकाळ सर्वत्र असतातच. मात्र ते डोंगर खोदणारी एकेकटी माणसेही त्या त्या समाजात असतात, बिहारच्या दशरथ मांझी सारखी नेहमीच्या अडचणींचे डोंगर सदासर्वकाळ सर्वत्र असतातच. मात्र ते डोंगर खोदणारी एकेकटी माणसेही त्या त्या समाजात असतात, बिहारच्या दशरथ मांझी सारखी समृद्ध अडगळ नीट पाहताना अशी समाजातील माणसं आणि त्यांची मूल्यवान कामं दिसत राहतात. नाटक करण्या आधी रक्त आटतं पण नाटक केल्याक्षणी दुपटीने ते वाढते असा माझा अनुभव. नाटक ही गंमत आहे, खेळ आहे, वैताग आहे, त्रास आहे, नकोसेपण आहे, हवेसेपण आहे, खाज आहे, कंड आहे, वेड आहे, टाईमपास आहे, फालतूपणा आहे, तडफड आहे… काहीही आहे पण नाटक आहे समृद्ध अडगळ नीट पाहताना अशी समाजातील माणसं आणि त्यांची मूल्यवान कामं दिसत राहतात. नाटक करण्या आधी रक्त आटतं पण नाटक केल्याक्षणी दुपटीने ते वाढते असा माझा अनुभव. नाटक ही गंमत आहे, खेळ आहे, वैताग आहे, त्रास आहे, नकोसेपण आहे, हवेसेपण आहे, खाज आहे, कंड आहे, वेड आहे, टाईमपास आहे, फालतूपणा आहे, तडफड आहे… काहीही आहे पण नाटक आहे जोपर्यंत ‘समृद्ध अडगळ’ आहे तोपर्यंत नाटक आपल्या सर्वांच्या जगण्यात होतं, आहे आणि राहील याची खात्री आहे\n(फेब्रुवारी २०१९ रोजी नागपूर येथील नाट्यसंमेलनात, परिसंवादात केलेल्या भाषणाचा संक्षिप्त भाग)\nअतुल पेठे हे सच्चे रंगकर्मी असून, समाज प्रबोधनासाठी सामाजिक आशयाची मांडणी करणारे नाटकाचे वेगवेगळे प्रयोग, ते सातत्याने करत असतात.\nहापूसच्या कलमाला निवडुंगाचे काटे\nराहुल गांधींचा आर्थिक सर्जिकल स्ट्राईक\n‘२०१४मध्ये हिंदू कट्टरतावाद्यांची तक्रार नव्हती’\nलैंगिक अत्याचाराच्या हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती\nटिक टॉकने अखेर गाशा गुंडाळला\n१ फेब्रुवारीचा संसदेवरचा मोर्चा स्थगित\nपंतप्रधान शेतकरी आंदोलनातील खुणांचा अर्थ लावू शकतील\nभारत ते इंडिया एक ट्रॅक्टर परेड\nकोविडमध्ये दिसलेली असमानता दूर करण्याची बजेटला संधी\nअयोध्येत तिरंगा फडकवत मशिदीचे काम सुरू\nसरन्यायाधीश बोबडे आणि शेतकरी संघटना\n‘हिंसाचार समाजकंटकांकडून, आमचे कार्यकर्ते नव्हते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://sindhudurglive.com/?p=57920", "date_download": "2021-01-28T12:05:00Z", "digest": "sha1:VYTOGHAM4PTMDZIENSYDE3MSI4PTSXDE", "length": 7865, "nlines": 105, "source_domain": "sindhudurglive.com", "title": "विजयाची भेट दादांना देणार : संतोष कोदे | Sindhudurg Live", "raw_content": "\nHome ठळक बातम्या विजयाची भेट दादांना देणार : संतोष कोदे\nविजयाची भेट दादांना देणार : संतोष कोदे\nमालवण : चिंदर ग्रामपंचायत निवडणूक // भाजप पुरस्कृत सर्व ११ उमेदवारांना जनतेचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद // त्यामुळे भाजप पुरस्कृत सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने होतील विजयी // चिंदर ग्रामपंचायत विजयाची खासदार नारायण राणे यांना देणार भेट // आचरा विभाग प्रमुख तथा प्रचारप्रमुख संतोष कोदे यांनी व्यक्त केला विश्वास // गावचा सर्वांगीण विकास हेच आमचे धोरण // गावातील सर्व रस्ते प्रामुख्याने करणार डांबरीकरण // पर्यटनातून गावचा करणार विकास // कृषी क्षेत्रासाठी केंद्राच्या माध्यमातून राबविणार विविध योजना // जनतेच्या पाठिंब्यावर सर्व उमेदवारांचा विजय निश्चित // निवडणूक प्रचाराच्या सांगतेनंतर संतोष कोदे यांनी व्यक्त केला विश्वास // यावेळी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिप सदस्य जेरॉन फर्नांडिस, संतोष गावकर, राजू परब, दत्ता वराडकर, मनोज हडकर, राजू वराडकर, अजित नार्वेकर, शेखर कांबळी, शेखर तोंडवळकर, प्रकाश मेस्त्री, देवेंद्र हडकर यासह आदी होते उपस्थित //\nताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.\nPrevious articleरेडी माऊली शाळेला ग्रा.पं.तर्फे स्वयंचलित तापमान तपासणी, सॅनिटायझर यंत्र\nNext articleसहाही ग्रामपंचायतींवर भाजपचाच झेंडा फडकेल : धोंडी चिंदरकर\nकणकवली सरपंच आरक्षण : इच्छुकांच्या आशा पल्लवीत-अनेकांचा हिरमोड.\nदोडामार्गात कही ख़ुशी कही गम..\nनारायण राणेंंनी जयेंद्र रावराणेंंवर सोपवली ‘ही’ जबाबदारी..\nहाँगकाँग क्रिकेट संघाचे माजी कर्णधार नजीब अमर करणार विनोद कांबळी अकॅडमीच्या...\nशिवसेना महिला आघाडी वेंगुर्ला तर्फे महिलादिनाच्या पूर्वसंध्येला विविध कार्यक्रम\nराष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामाला लोकप्रतिनिधीच जबाबदार : प्रसाद गावडे\nऋतुजाचे अधिकारी बनण्याचे स्वप्न\nप्रदूषणमुक्त दिवाळीसाठी विद्यामंदिर हायस्कुलची जनजागृती रॅली\nअपूर्वा सुजित जाधव ठरल्या महापैठणीच्या मानकरी…\nकोकणच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक खबरबात, घडामोडींचे सर्व पैलू, विशेष रिपोर्ताज, माहितीपट इतकंच नव्हे तर शिक्षण, व्यवसाय, नोकरी, यासंबंधी सगळ्या गोष्टी सांगणारं कोकणातलं एकमेव आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे सिंधुदुर्ग LIVE. सिंधुदुर्गचा सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा मागोवा घेणारं एकमेव आणि कोकणच नंबर वन महाचॅनेल.\n‘मालवणी तेरे नाम’चा युट्युबवर धुमाकूळ..\nकणकवलीत उद्यापासून मोफत कमळ थाळी ; आमदार नितेश राणेंच्या संकल्पनेतून नगराध्यक्ष...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.maxmaharashtra.com/news-update/who-declares-guidelines-for-use-of-mask-to-avoid-covid-19/87347/", "date_download": "2021-01-28T11:16:26Z", "digest": "sha1:AYILS2KG6JEJJGC35TCBKTPE5Q4OSJNI", "length": 5202, "nlines": 77, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "कोरोनाशी लढा : ३ पदरी कापडी मास्क चांगला - WHO", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > News Update > कोरोनाशी लढा : ३ पदरी कापडी मास्क चांगला - WHO\nकोरोनाशी लढा : ३ पदरी कापडी मास्क चांगला - WHO\nजागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने कोरोनापासून बचावासाठी आता मास्कच्या वापराबाबत नवीन मार्गदर्शन सूचना जाहीर केल्या आहेत. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीत जातांना सगळ्यांनी तीन पदरी कापडी मास्कचा वापर करावा अशी सूचना WHO ने दिली आहे. त्याचबरोबर\nसंसर्ग असलेल्या भागातील वैद्यकीय कर्मचारी आणि इतरांनीही मेडिकल मास्क वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे. सामूहिक संसर्ग असलेल्या भागात सोशल डिस्टन्सिंग शक्य नसल्यास ६० वर्षांवरील व्यक्तींनी आणि आजाराची पार्श्वभूमी असलेल्या लोकांनीही मेडिकल मास्क वापरावे असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. त्याचबरोबर संसर्ग असलेल्या भागांमध्ये सर्वांनी बाहेर पडताना मास्कचा वापर करावा आणि कापडी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. कापडी मास्क हे तीन पदरी असला पाहिजे असंही WHO ने स्पष्ट केले आहे. पण सोशल डिस्टन्सिंगला मास्क हा पर्याय नाही हे लोकांनी लक्षात घेण्याची सूचना करण्यात आली आहे.\nत्याचबरोबर सतत सुरू असलेल्या संशोधनानुसार WHO कोरोनाबाबतच्या मार्गदर्शक सूचना देत राहिल, अशी माहिती WHO चे प्रमुख टेड्रॉस घेब्रेसेस यांनी दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://sajagtimes.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B3/", "date_download": "2021-01-28T12:18:19Z", "digest": "sha1:PHRZIX2CLP4ABN5SCEJHBFCVW4PO326B", "length": 9623, "nlines": 119, "source_domain": "sajagtimes.com", "title": "Warning: \"continue\" targeting switch is equivalent to \"break\". Did you mean to use \"continue 2\"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2758", "raw_content": "\nनिसर्ग वादळ | Sajag Times\nमुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nवादळाचा जोर ओसरेपर्यंत सुरक्षित स्थळी थांबा ;घराबाहेर पडू नका – अजित पवार\nTag - निसर्ग वादळ\nवादळाचा जोर ओसरेपर्यंत सुरक्षित स्थळी थांबा ;घराबाहेर पडू नका – अजित पवार\nवादळाचा जोर ओसरेपर्यंत सुरक्षित स्थळी थांबा ;घराबाहेर पडू नका – अजित पवार\nसजग वेब टिम, मुंबई\nमुंबई दि.३| अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ आज दुपारपर्यंत महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर विशेषत: अलिबाग, पालघर परिसरात धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह किनारपट्टीवरील नागरिकांनी घरातच किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन थांबा. वादळाचा जोर ओसरेपर्यंत बाहेर पडण्याचा प्रयत्न करु नये असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.\nचक्रीवादळापासून जिवितहानी, वित्तहानी होऊ नये म्हणून प्रशासनाने संपूर्ण दक्षता घेतली आहे. आवश्यकतेनुसार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. लाईफगार्ड, पोलिस, अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान सज्ज ठेवण्यात आले आहेत. आरोग्य यंत्रणा, स्थानिक प्रशासनही दक्ष आहे. राज्याची संपूर्ण यंत्रणा तत्पर असून आवश्यकतेनुसार तात्काळ मदत उपलब्ध करण्याचे नियोजन झाले आहे. या वादळाचा वेग आणि ताकद मोठी असल्याने नागरिकांनी सावध, सुरक्षित रहावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब November 11, 2020\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील November 11, 2020\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके November 11, 2020\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके November 2, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0?page=5", "date_download": "2021-01-28T12:49:05Z", "digest": "sha1:7GYSLQE4FT5NEN7O4NXFX7MAMM7F37NF", "length": 5238, "nlines": 131, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nशाळेतील विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 'त्या' ट्रस्टीला अटक\nमुंबईत अल्पवयीनवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ\nलोकलमधून प्रवास करणाऱ्या महिला का असुरक्षित\nसर्वोच्च न्यायालय म्हणते, अल्पवयीन पत्नीसोबत शारीरिक संबंध बलात्कारच\nमंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी आरोपपत्र सादर, लैंगिक अत्याचाराचा उल्लेख मात्र नाही\n...तर मनसे स्टाईल दाखवू - शालिनी ठाकरे\nनोकरी मागण्यासाठी आलेल्या तरुणावर जुहूत अनैसर्गिक अत्याचार\nअॅट्रॉसिटी अॅक्ट...हवा की नको\nमहिला तस्करी रोखा, एका कॉलवर\nचिमुरडीवर शाळेच्या शिपायानंच केलं लैंगिक अत्याचार\nअल्पवयीन मुलावर अल्पवयीन मुलांचा लैंगिक अत्याचार\nमहिलांचा विनयभंग करणारी 'अॅक्टिव्हा गँग' मुंबईत सक्रिय\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-discussion-story-dr-rashmi-bhure-marathi-article-4691", "date_download": "2021-01-28T12:26:59Z", "digest": "sha1:LYN3DNPMAJEBNWF7RJUOHZFXJLHSYEKB", "length": 25576, "nlines": 115, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Discussion Story DR. RASHMI BHURE Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nकोरोना व अमेरिकी निवडणुका\nकोरोना व अमेरिकी निवडणुका\nडॉ. रश्मी भुरे, मुंबई\nसोमवार, 12 ऑक्टोबर 2020\nअमेरिकेची २०२० ची अध्यक्षीय निवडणूक आता अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. केवळ अमेरिकी नागरिकच नव्हे, तर संपूर्ण जगाची उत्कंठा वाढवणारी अशी ही निवडणूक असते. कारण अमेरिकी निवडणुकीचा प्रभाव हा नेहमीच जगातील इतर देशांवरही होत आलेला आहे. यावेळी ही निवडणूक याआधीच्या निवडणुकांपेक्षा बरीचशी वेगळी आहे, कारण ती सर्वाधिक अनिश्चिततेच्या काळात घेतली जात आहे आणि निवडणुकीचा प्रचारही कोरोना महामारीच्या गडद सावटाखाली केला जात आहे.\nअमेरिकी निवडणुकीची प्रक्रिया ही लांबलचक असते, सुमारे एक वर्ष आधीपासूनच ती सुरू होते. असेही म्हटले जाते की एक निवडणूक पार पाडल्यानंतर लगेचच दुसऱ्या निवडणुकीची तयारी सुरू होत असते. व्हाइट हाउससाठीची ही परंपरागत स्पर्धा आयोवा, कॉकस पासून सुरू होते. त्यानंतर, फेब्रुवारीमध्ये इतर राज्यांमधल्या प्राथमिक निवडणुकीच्या फेऱ्या सुरू होतात, ज्या मेपर्यंत चालतात.\nयावर्षी, मार्च महिन्याच्या आसपास कोरोना विषाणूने अमेरिकेत थैमान घालायला सुरुवात केली आणि त्यामुळे जॉर्जिया, मेरीलँड, लुझियाना यांसारख्या सुमारे १६ राज्यांना त्यांच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्राथमिक फेऱ्या पुढे ढकलायला लागल्या, परिणामी प्राथमिक फेऱ्या जुलैपर्यंत सुरू राहिल्या.\nनिवडणुकीतील पुढचा टप्पा असतो, ऑगस्ट महिन्यात होणारी डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षांच्या अध्यक्षीय उमेदवारांची अधिकृत निवड घोषित करण्यासाठी होणारी राष्ट्रीय अधिवेशने. परंपरेनुसार, ही पक्षीय अधिवेशने म्हणजे पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी आयोजिलेले आनंद मेळावे असतात. यांमध्ये अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात, निरनिराळे फलक आणि चित्रविचित्र टोप्या मिरवणाऱ्या विशाल जनसमुदायासमोर समारंभपूर्वक लांबलचक भाषणे दिली जातात. पण कोविडच्या वैश्‍विक महामारीमुळे पक्षीय अधिवेशनाचे हे चित्र पूर्णतः बदलून ते आभासी झाले. बहुतांश लोकांनी या बदलाचे स्वागत केले. आभासी अधिवेशनातील छोट्या आणि मुद्देसूद भाषणांचे मतदारांकडून स्वागत झाले. आनंदित झाले. निवडणुकांमध्ये यापुढेही अशा आभासी अधिवेशनांच्या नवीन पद्धतीचा अवलंब केला जाईल अशी सर्वांची अपेक्षा आहे. त्याचबरोबर यातून निवडणूक प्रचारांवर असलेला कॉर्पोरेट जगाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nमाजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कालावधीत उपराष्ट्राध्यक्ष असलेल्या, ७७ वर्षीय जोसेफ/जो बायडेन यांची डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिवेशनात पक्षाचे अधिकृत अध्यक्षीय उमेदवार म्हणून निवड झाली. माजी डेमोक्रॅटिक अध्यक्ष, बिल क्लिंटन, यांनी बायडेन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करताना अधिवेशनात सांगितले, की अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये ‘गोंधळ’ घातलेला आहे. जो बायडेन हे याआधी व्हाइट हाउसच्या स्पर्धेत तीन वेळा उतरले आहेत. पहिल्यांदा १९८८ च्या अध्यक्षीय निवडणुकीत, २००८ च्या उपराष्ट्राध्यक्ष निवडणुकीत आणि आता ३ नोव्हेंबरच्या निवडणुकीसाठी. त्यांनी त्यांच्या प्रचारात घोषणा केली आहे, की व्हाइट हाउसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते ‘ओबामाकेअर’चा आवाका अधिक विस्तृत करतील, किमान वेतनवृद्धी करतील, गुन्हेगारी न्यायप्रणालीत सुधारणा आणि अल्पसंख्याकांना आधार देणाऱ्या आर्थिक आणि सामाजिक योजना नव्याने आणतील. बायडेन यांच्या मते, हवामान बदल ही जगाला भेडसावणारी गंभीर समस्या आहे आणि त्यामुळे अमेरिका हवामान बदलविषयक पॅरिस करारात पुन्हा सामील होईल. परराष्ट्र धोरणाबाबत बायडेन बहुपक्षीय धोरण पुरस्कृत करतात.\nरिपब्लिकन राष्ट्रीय अधिवेशनात अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांची पुन्हा एकदा पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा झाली. त्यांनी बायडेन हे तीव्र (टोकाच्या) डाव्या विचारसरणीचे असल्याची टीका केली आणि अमेरिकी जनतेला इशारा दिला, की बायडेन निवडून आले तर ते कर आणि ऊर्जेच्या दरात वाढ करतील, अनधिकृत स्थलांतराला प्रोत्साहन देतील. माइक पेन्स यांच्या म्हणण्यानुसार, की बायडेन हे देशाचे संरक्षण करण्यात खूप कमजोर आहेत आणि ते सत्तेत आले तर नागरिक सुरक्षित राहणार नाहीत. रिपब्लिकन सदस्यांनी, त्यांच्या प्रचारात ट्रम्प प्रशासनाने कोविड महामारीचा कसा यशस्वी मुकाबला केला, यावर भर दिला. यात आश्चर्याची गोष्ट ही होती, की बहुतांश वक्ते कोरोना महामारीचा उल्लेख भूतकाळात करत होते आणि त्यातून हे सूचित करत होते, की ती लवकरच इतिहासजमा होईल. अधिवेशनात अजून काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर देण्यात आला; ते मुद्दे म्हणजे, ट्रम्प प्रशासनाने २०१७ चा Tax Cut Law (कर सवलत कायदा) यासारखी केलेली आर्थिक कामगिरी किंवा गेल्या चार वर्षांमध्ये केलेले निरनिराळे व्यापारी व्यवहार आणि ट्रम्प यांनी दिलेले ‘अमेरिकेला पुन्हा महासत्ता करू’ हे वचन. बऱ्याच काळानंतर रिपब्लिकन अधिवेशनात कृष्णवर्णीय मतदारांबद्दल भरभरून बोलले गेले. जॉर्ज फ्लॉइड यांचा मृत्यू आणि ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’सारखी चळवळ, गेल्या काही महिन्यांमध्ये वांशिक न्याय हक्कासाठी काढण्यात आलेल्या शांतिपूर्ण निषेध यात्रांनी ट्रम्प यांना हे जाहीरपणे सांगण्यास भाग पाडले, की कृष्णवर्णीयांच्या जीविताबद्दल त्यांना काळजी वाटत आहे आणि पुन्हा निवडून आल्यानंतर ते त्यांच्यासाठी भरीव कामगिरी करतील.\nईस्ट आणि वेस्ट कोस्ट राज्यांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व आहे, तर दक्षिण आणि मध्य भागात रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व आहे. प्रचाराच्या या निर्णायक आठवड्यांमध्ये, पक्ष ‘स्विंग स्टेट्स’वर आपले लक्ष अधिक केंद्रित करतात, कारण ती ‘इलेक्टोरल कॉलेज’चे ५३८ पैकी २७० मते मिळवण्याचे अंकगणित ठरवण्यासाठी निर्णायक ठरू शकतात. अॅरिझोना (११ इलेक्टोरल मते), फ्लोरिडा (२९), मिशीगन (१६), नॉर्थ कॅरोलिना (१५), पेनसिल्व्हेनिया (२०) आणि विस्कॉनसिन (१०) ही राज्ये जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी फार मोठे फरक घडवू शकतात. २०१६ च्या निवडणुकांमध्ये, ट्रम्प यांनी फ्लोरिडा, मिशीगन, पेनसिल्व्हेनिया, विस्कॉनसिन इथे एक टक्क्यांहून कमी फरकाने निसटता विजय मिळवला होता. स्विंग स्टेट्समध्ये अंदाजे १८ लाख भारतीय-अमेरिकी मतदार आहेत. ट्रम्प आणि बायडेन हे दोघेही त्यांच्या प्रचारात या भारतीय-अमेरिकी मतदारांची मने स्वतःकडे वळवण्यावर भर देत आहेत. बायडेन यांनी भारतीय-अमेरिकी लोकांचा जास्तीत जास्त पाठिंबा मिळवण्यासाठी जन्माने मूळ भारतीय असलेल्या सेनेटर कमला हॅरिस यांची निवडणुकीत उपाध्यक्षीय उमेदवार म्हणून निवड केली आहे. भारतीय -अमेरिकी हे अमेरिकेतील सर्वात श्रीमंत आणि उच्चशिक्षित स्थलांतरित म्हणून गणले जातात आणि आता निवडणूक प्रचारात ते महत्त्वाचे देणगीदार म्हणून पुढे येत आहेत. नुकत्याच झालेल्या बहुतांश सर्वेक्षणांमध्ये असे आढळून आले आहे, की भारतीय-अमेरिकी मतदारांचा कल जो बायडेन यांच्याकडे झुकत आहे, कारण ते अनेक वर्षांपासून भारताचे समर्थक आहेत. तसेच त्यांच्या पर्यावरण आणि आरोग्य सुविधांविषयीच्या योजना या मतदारांना पटण्यासारख्या आहेत. याउलट, ट्रम्प यांच्या धोरणांमधील अनिश्चितता त्यांना रिपब्लिकन पक्षापासून दूर ढकलत आहे.\nआत्ता तरी, जो बायडेन हे ‘स्विंग स्टेट्स’मध्ये आघाडीवर आहेत. पण यातून त्यांच्या विजयाची खात्री देता येणार नाही. कारण हिलरी क्लिंटन यांचीदेखील मागील निवडणुकीमध्ये अशीच परिस्थिती होती, तरीही त्या इलेक्टोरल कॉलेजमध्ये आवश्यक तितकी मते मिळवण्यात असमर्थ ठरल्या.\nप्रचारधुमाळीत आता रंगत आणली आहे, ती निवडणुकीआधीच्या अध्यक्षीय चर्चेने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यात अध्यक्षीय चर्चेच्या तीन फैरी झडणार आहेत. तसे पाहिले तर हे निव्वळ प्रदर्शनीय व नाट्यमय कार्यक्रम असतात आणि निवडणुकीच्या निकालात त्यांच्यामुळे फारसा फरक पडत नाही. पण प्रचाराला वेग नक्की येतो. पहिली चर्चा २९ सप्टेंबर रोजी क्लिव्हलँड येथे झाली. यादरम्यान दोन्ही उमेदवार निरनिराळ्या मुद्यांवर बोलताना एकमेकांना धड बोलूही देत नव्हते आणि एकमेकांचा अपमान करत होते. या गोंधळ असलेल्या चर्चेवर पूर्ण अमेरिका आणि जगभरातून टीकेचे पडसाद उमटले. अध्यक्षीय चर्चा आयोजित करणाऱ्या समितीने तर घोषणा केली, की लवकरच ते ३ नोव्हेंबरपूर्वी होणाऱ्या उर्वरित दोन चर्चा आणि एक उपाध्यक्षीय चर्चांमध्ये ‘विषयांवर व्यवस्थित (गांभीर्यपूर्वक) चर्चा करण्यासाठी’ काही नवीन उपाययोजना जाहीर करणार आहेत. यापुढील चर्चा १५ आणि २२ ऑक्टोबरला होणार आहेत.\nप्रचाराच्या या रणधुमाळीला आता एक नवीन वळण मिळाले आहे. अध्यक्ष ट्रम्प आणि प्रथम महिला मेलनिया ट्रम्प हे दोघेही कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे अध्यक्षांच्या फ्लोरिडा, जॉर्जिया, मिनिसोटा, नॉर्थ कॅरोलिना, पेनसिल्व्हेनिया आणि वर्जिनिया येथील प्रमुख प्रचार कार्यक्रम आणि सभा सध्या तरी रद्द करण्यात आल्या आहेत. पुढील अध्यक्षीय चर्चाही अनिश्चिततेच्या धुक्यात सापडली आहे. व्हाइट हाउस हा संसर्ग कितपत दूरवर पसरला आहे याचा शोध घेत आहे. ट्रम्प यांचे सल्लागार होप हिक्स आणि प्रचार व्यवस्थापक बिल स्टेपिन यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. जर व्हाइट हाउसमधील अन्य सदस्यांनाही ही लागण झाली असेल, तर कोविड १९ चे राजकीय पडसाद दूरगामी असतील. ट्रम्प यांनी केलेला मास्क विरोधी प्रचार आणि त्यांनी जो बायडेन यांची अध्यक्षीय चर्चेदरम्यान मास्क लावण्यावरून केलेली थट्टा त्यांच्या विरोधात जाऊ शकते.\nयावेळच्या अमेरिकी निवडणुका सर्वात अनिश्चित काळात होत आहेत. कोविड महामारीच्या पडछायेने अमेरिकी निवडणुकीची समीकरणे पूर्णतः बदलून टाकली आहेत. रिपब्लिकन्स या आशेवर आहेत, की ट्रम्प त्यांच्या प्रचाराचा शेवटचा महत्त्वपूर्ण टप्पा पार पाडण्यासाठी लवकरच परत येतील आणि तसे झाले तर चित्र पूर्ण बदलू शकेल. अमेरिकी लोक मात्र या एकाच आशेवर आहेत, की यापुढे ३ नोव्हेंबरपर्यंत तरी कोणतेही मोठे विघ्न न येता निवडणुका सुरळीतपणे पार पडतील.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://sindhudurglive.com/?p=5699", "date_download": "2021-01-28T11:31:48Z", "digest": "sha1:D2AEVG3YULXSGHFO5DX7ECP6ONOL4MMG", "length": 8932, "nlines": 106, "source_domain": "sindhudurglive.com", "title": "मालवणातील कॉलेज युवतीची आत्महत्या | Sindhudurg Live", "raw_content": "\nHome ठळक बातम्या मालवणातील कॉलेज युवतीची आत्महत्या\nमालवणातील कॉलेज युवतीची आत्महत्या\nमालवण : शहरातील धुरीवाडा कन्याशाळे नजीक एका कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या कु. संजना उर्फ सोनाली संजय पेंडुरकर या (१९) वर्षीय कॉलेज युवतीने सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कु. संजना हिच्या आकस्मिक निधनामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मालवण कन्याशाळेनजीक श्री संजय पेंडुरकर हे आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. श्री पेंडुरकर हे सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या सुवर्ण पेढीवर गेले होते. तर त्यांची पत्नी आणि कु संजना ही घरातच होती. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सौ. पेंडुरकर या दुकानावर गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास घरात कोणीही नसताना संजना हिने पंख्याला ओढणी बांधून गळफास लावून घेत आत्महत्या केली. कु. संजना हिने मृत्युला का कवटाळले याचे कारण अद्याप समजु शकले नाही.\nकु. संजना ही रत्नागिरीच्या फिनोलेक्स तंत्रनिकेतनमध्ये इलेक्ट्रॉनिक शाखेत शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होती. सुट्टीचा कालावधी असल्याने ती मालवणला वास्तव्यास आली होती. कु संजना ही मनमिळाऊ होती तर नवोदित गायिका म्हणुन तिने जिल्हाभरात नावलौकिक प्राप्त केला होता. संजना हिच्या आकस्मिक मृत्यूची माहिती मिळताच नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दिपक पाटकर, यतीन खोत, दिपा शिंदे, सुनीता जाधव, महेश गिरकर तसेच मालवणातील सुवर्णकारांनी धाव घेतली. कु. संजना हिच्या पश्चात वडील, आई, दोन बहिणी असा परिवार आहे.\nताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.\nPrevious articleअखेर तोडगा निघाला; १ हजार १० रोजंदारी कामगारांवरील कारवाई मागे ; एसटी महामंडळाचा निर्णय\nNext articleमालवणात प्लास्टिक बंदीची पहिली कारवाई ; दुकानदाराकडून १५ किलो प्लास्टिक जप्त\nदोडामार्गात कही ख़ुशी कही गम..\nनारायण राणेंंनी जयेंद्र रावराणेंंवर सोपवली ‘ही’ जबाबदारी..\nसावंतवाडी तालुक्यातील सरपंचपदांची आरक्षणे जाहीर\nडंपरच्या धडकेने कार पलटी ; गुजरातमधील चौघे तरुण सुदैवाने बजावले ;...\nसावंतवाडी दैवज्ञ गणपती मंदिर अध्यक्षपदी नेरुरकर\nसावंतवाडी तालुक्यातील हे आहेत कंटेन्मेंट झोन\nडॉ. उमेश देसाईंनी दोडामार्ग पत्रकारांना केले रोगप्रतिकारक गोळ्यांचे वाटप..\nसिंहगर्जना ग्रुप सिंधुदुर्गच्यावतीने उद्या आरोग्य शिबिर\nभुयारी गटारचे चर माती मिश्रित खडीने बुजवले\nजमीन ताब्यात मिळाल्याशिवाय काम नाही : के.के गौतम\nपकडलेला मलपी ट्रॉलर पळाला ; मत्स्य अधिकारीही पसार \nकोकणच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक खबरबात, घडामोडींचे सर्व पैलू, विशेष रिपोर्ताज, माहितीपट इतकंच नव्हे तर शिक्षण, व्यवसाय, नोकरी, यासंबंधी सगळ्या गोष्टी सांगणारं कोकणातलं एकमेव आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे सिंधुदुर्ग LIVE. सिंधुदुर्गचा सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा मागोवा घेणारं एकमेव आणि कोकणच नंबर वन महाचॅनेल.\nअपघाती मृत्युस कारणीभुत प्रकरणी मोटरसायकल चालकाची निर्दोष मुक्तता\nतुम्हाला आम्ही सुसंस्कृत समजत होतो : विलास साळसकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.weeklysadhana.in/magazine-info/06-july-2013", "date_download": "2021-01-28T12:48:58Z", "digest": "sha1:T7CKIQOVNUYER5GF3I4MVLJZ5JA5W4B7", "length": 5579, "nlines": 130, "source_domain": "www.weeklysadhana.in", "title": "साधना", "raw_content": "\nमिलिंद कांबळे आणि चंद्रभान प्रसाद\nतर अडवाणी झाले असते चटर्जी\nअधिक वाचा 06 जुलै 2013\nरालोआतून बाहेर पडल्यावर, बिहार विधानसभेत केलेले भाषण...\nअधिक वाचा 06 जुलै 2013\nमिलिंद कांबळे आणि चंद्रभान प्रसाद यांच्याशी संवाद\nमिलिंद कांबळे आणि चंद्रभान प्रसाद\nअधिक वाचा 06 जुलै 2013\nअधिक वाचा 06 जुलै 2013\n...आणि वसंत पुन्हा बहरला\nअधिक वाचा 06 जुलै 2013\nअधिक वाचा 06 जुलै 2013\nअधिक वाचा 06 जुलै 2013\nप्रतिसाद (06 जुलै 2013)\nअधिक वाचा 06 जुलै 2013\nसुळी दिलेला संत (विनोबा : नवे आकलन)\nपंधरा कलमी फेमिनिस्ट मेनिफेस्टो\nकोरोनाचं विश्व : कोरोनाचे मानवी जीवनावर होणारे तात्कालिक आणि दूरगामी परिणाम (उत्तरार्ध)\n'गांधीजी आणि त्यांचे टीकाकार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/2nuphIv\n'साने गुरुजी व्यक्ती आणि विचार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/30PWSxh\n'वारसा प्रेमाचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3nKFmUx\n'वरदान रागाचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3iVVVth\n'तरुणाईसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://www.amazon.in/dp/B08SKZVS9Z\nकांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढतेय\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95/5fc345e264ea5fe3bd305233?language=mr", "date_download": "2021-01-28T11:26:23Z", "digest": "sha1:T6KFNL632AYD7JOND7YG3V7TZRDEBGNP", "length": 4178, "nlines": 73, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - निरोगी व आकर्षक मोहरी पीक! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही\nआपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.\nआजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nनिरोगी व आकर्षक मोहरी पीक\nशेतकऱ्याचे नाव - श्री. चैन सिंह पुंडीर राज्य - उत्तरप्रदेश टीप - १३:४०:१३ @७५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nहि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nमोहरीपीक पोषणआजचा फोटोकृषी ज्ञान\nपीक पोषणमोहरीआजचा फोटोकृषी ज्ञान\nचांगली वाढ झालेली मोहरी पीक\nशेतकऱ्याचे नाव: श्री. अजय शाह राज्य: उत्तरप्रदेश टीप - जिब्रेलिक ऍसिड ०.००१% एल @३० मिली प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nमोहरीपीक पोषणआजचा फोटोकृषी ज्ञान\nमोहरी पीकही निरोगी व चांगली वाढ\nशेतकऱ्याचे नाव - श्री. शिवनारायण जाट राज्य - राजस्थान टीप - १९:१९:१९ @७५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nमोहरीपीक पोषणआजचा फोटोकृषी ज्ञान\nमोहरी पिकाच्या चांगल्या वाढीसाठी नियोजन\nशेतकऱ्याचे नाव - श्री. बालमुकंद कुशवाह राज्य - राजस्थान टीप - १९:१९:१९ @७५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://sindhudurglive.com/?p=3511", "date_download": "2021-01-28T12:48:51Z", "digest": "sha1:S6TL53EC77ZL5GBSELUYH62DDJDK25HO", "length": 8771, "nlines": 105, "source_domain": "sindhudurglive.com", "title": "फोंडाघाटच्या चव्हाण कुटुंबियांचे प्रमोद जठारांकडून सांत्वन | Sindhudurg Live", "raw_content": "\nHome ठळक बातम्या फोंडाघाटच्या चव्हाण कुटुंबियांचे प्रमोद जठारांकडून सांत्वन\nफोंडाघाटच्या चव्हाण कुटुंबियांचे प्रमोद जठारांकडून सांत्वन\nकणकवली : पश्चिम रेल्वेच्या बोरिवली- कांदिवली स्थानकादरम्यान पोईसर जवळ रेल्वे रूळ ओलांडत असताना फोंडाघाट नवीन कुर्ली वसाहत येथील चार तरुणांचा दुर्दैवी अंत झाला. या चारही तरुणांचे पार्थिवावर कुर्ली वसाहत येथे मंगळवारी सकाळी अंत्यविधी करण्यात आले. याप्रसंगी मनोहर चव्हाण व संपत चव्हाण यांच्या घरी जावून माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी सांत्वन केले. कणकवली तालुक्यातील फोंडाघाटच्या नवीन कुर्ली वसाहत येथील सागर संपत चव्हाण (२३) साईप्रसाद मनोहर चव्हाण (१७) दत्तप्रसाद मनोहर चव्हाण (२०)मनोज दीपक चव्हाण (१८) हे चारही तरुण सोमवारी सकाळी ६.३० वा च्या सुमारास बोरिवली- कांदिवली स्थानकादरम्यान अपघात झाला होता चारही तरुण नात्याने सख्खे चुलत भाऊ आहेत. दत्तप्रसाद व साईप्रसाद कणकवली एसटी आगाराचे वाहक मनोहर चव्हाण यांचे आहेत. ह्या दुर्दैवी घटनेची बातमी समजताच माजी आमदार प्रमोद जठार यांनी चव्हाण कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांच्या सोबत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके, तालुका उपाध्यक्ष सुभाष सावंत, फोंडाघाट सोसा चेअरमन राजन नानचे उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.\nPrevious articleकर्नाटकात भाजपला कॉंग्रेसची धोबीपछाड ; सत्तेपासून रोखण्यासाठी ‘जेडीएस’ला पाठींबा\nNext articleतळेरेचे ग्रामदैवत श्री गांगेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण उत्साहात\n‘कळसुलकर’च्या प्रा.रमेश चिटणीस ग्रंथालयास पुस्तके प्रदान.\nदिखाऊ उपोषणाने नागरिकांची दृष्टी बलणार नाही : दिलीप गिरप\nकणकवली सरपंच आरक्षण : इच्छुकांच्या आशा पल्लवीत-अनेकांचा हिरमोड.\nयांची फ्युज उडणार…विमान आम्हीच उडवणार..\nलिंगेश्वर मित्रमंडळाच्या उपक्रमास आमचे पूर्ण सहकार्य लाभेल : वैभव नाईक\nकोकणात मत्स्य विद्यापीठासाठी निलक्रांती अभियानातून ५०० कोटींचा निधी द्यावा\nअपंग प्रशिक्षण केंद्राची प्रवेश प्रक्रिया सुरू\nसिंधुदुर्गात कोरोनाबाधित एकही रुग्ण नाही ; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये : डॉ.चाकूरकर\nकास्ट्राईब कर्मचारी महासंघ ‘या’ मागणीसाठी करणार धरणे\nसिंधुदुर्गात कोरोना हटतोय…कारण नितेशजींसारखा महायोद्धा झटतोय..\nजीवनावश्यक वस्तूंची कमतरता जाणवू नाही देणार ; जनतेने घाबरू नये :...\nकोकणच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक खबरबात, घडामोडींचे सर्व पैलू, विशेष रिपोर्ताज, माहितीपट इतकंच नव्हे तर शिक्षण, व्यवसाय, नोकरी, यासंबंधी सगळ्या गोष्टी सांगणारं कोकणातलं एकमेव आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे सिंधुदुर्ग LIVE. सिंधुदुर्गचा सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा मागोवा घेणारं एकमेव आणि कोकणच नंबर वन महाचॅनेल.\nचाफेड येथील पाण्याचा प्रश्न ग्रामस्थ सामंजस्यातून सोडविणार : महेश भोगले\nवैभववाडी कुर्लादेवीचा १२ नोव्हेंबरला जत्रोत्सव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.khapre.org/dictionary/%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%82-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%82-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%82-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE/word", "date_download": "2021-01-28T11:03:39Z", "digest": "sha1:37FB6F3SYZR4LOOC5G7MH4XAHYRCXGT4", "length": 7487, "nlines": 50, "source_domain": "www.khapre.org", "title": "घरांतले दाणे सारू-सरवूं नका, लेकरंबाळं मारूं नका - Marathi Dictionary Definition - TransLiteral Foundation", "raw_content": "\nघरांतले दाणे सारू-सरवूं नका, लेकरंबाळं मारूं नका\nमराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi |\nदाणे तर संपूं नयेत व मुले तर उपाशी राहूं नयेत, हे दोन्ही कसे साधणार\nहाता खालचे लोका, तुच्छ मानूं नका नका घरांतले दाणे सारू-सरवूं नका, लेकरंबाळं मारूं नका तुमच्या दारीचा कुतरा, नका मोकलूं दातारा जें सकाळीं करतां येईल तें संध्याकाळपर्यंत लांबवूं नका चांगले करण्या भिऊं नका, वाईट करतां धरा शंका आम्ही तुम्ही भाऊ, आमच्या कंठाळ्यास हात नका लावूं देवीच्या भोप्या नाचतो अन्‍ दाणे गोळा करतो दादा बाबा मला करा, पण ठकवूं नका जरा तुम्‍ही आम्‍ही एक पण कंठाळीस हात लावूं नका आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका एकानें गाय मारली म्हणून दुसर्‍यानें वासरूं मारूं नये चावडीवर मारलें, घरीं सांगूं नका पाठीवर मारा (मारणें) पण पोटावर मारुं नका (नये) तुम्‍ही आम्‍ही भाऊ, गाठोड्‌याला हात नका लावूं मायची भईण मावशी, वायटा बर्‍याक् पावशी, पायची भईण काका, कित्याक्च माका नका आपल्या गुणें, घोडा खाई दाणे छायेच्या पाठी लागूं नका, व मूळ वस्‍तूस चुकूं नका मृत्यूच्या बाधेला भिऊं नका आणि विद्यार्जन केल्याविण राहूं नका दिवाळखोरा देऊं नका, खराबींत येऊं नका आमगेरि जेव नका, उपाशि राव नका दुसर्‍याच्या पतीस लावून धक्का, आपली पत स्थापूं नका धरु नका तोरा, मागलें स्मरा उडदाचे घुटें, बाजरीची रेटे अन् सांगूं नका कुठें एका पुरुषाच्या दोन बायका, घरांत किरकिर करूं नका वेशींत मारलें गावांत सांगू नका ठेंगे मारूं, फत्ते करूं नका करुं कसरत, तुम्ही जाल घसरत नका सोडूं गंडा पोरें, बांधा घरें माडय सोपारें पैसा टाकुनिया संतापा, विकत घेऊं नका बापा आपलें नका कापून दुसर्‍यास अपशकून कुत्र्याच्या शेंपटीवर पाय देऊं नका पेरा किम्वा पेरुं नका पण भुईंभाडें दिलें पाहिजे आपले स्तुतीचा डंका, आपला आपण वाजवूं नका वाटसर-सरु-सुरू-सूर-सारू एकानें गाय मारली म्हणून दुसऱ्यानें वासरूं मारूं नये कानावैर तल्‍की मारूं जाय दाणे टाकून कोंबडीं झुंजविणें एकानें गाय मारली तरी दुसर्‍याने वासरूं मारूं नये बीज तसे दाणे, फळ आपले सामर्थ्यावरी उडी मारूं नको हक्काचे दाणे गरीबाचे दाणे पसाभर, श्रीमंताचे मोती घरभर घरांतले दाणे सारू-सरवूं नका, लेकरंबाळं मारूं नका कुत्र्याच्या शेंपटीवर पाय देऊं नका दुसर्‍याच्या पतीस लावून धक्का, आपली पत स्थापूं नका दिवाळखोरा देऊं नका, खराबींत येऊं नका नका वाटसर-सरु-सुरू-सूर-सारू हक्काचे दाणे\nहिंदू धर्मियांत मुलांचे किंवा मुलींचे कान कां टोचतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-mamata-banerjee-to-skip-pm-modis-oath-event-after-invites-to-families-of-bjp-workers-killed-in-bengal-violence-1810148.html", "date_download": "2021-01-28T12:25:29Z", "digest": "sha1:B4NBQMZBZMPQJJGFISBH3EEBZJD5WAGY", "length": 25502, "nlines": 295, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Mamata Banerjee to skip PM Modis oath event after invites to families of BJP workers killed in Bengal violence, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\n... आणि ममता बॅनर्जी यांनी निर्णय फिरवला\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील शाब्दिक युद्ध यावेळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विशेष लक्षवेधी ठरले होते. पण निवडणुकीत मोदींच्या नेतृत्त्वाखाली भाजपने एकहाती सत्ता मिळवली. त्यानंतर शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी जाहीर केल्यावर त्या पुन्हा चर्चेत आल्या होत्या. हा घटनात्मक कार्यक्रम आहे आणि मला त्याचे निमंत्रण आहे. त्यामुळे मी उपस्थित राहणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते. पण बुधवारी त्यांना आपला निर्णय बदलावा लागला. अर्थात याला कारण ठरला नरेंद्र मोदींचा एक निर्णय.\nपश्चिम बंगालमध्ये गेल्या वर्षभरात स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा निवडणुकीत राजकीय हिंसाचारात मृत पावलेल्या ५४ भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. बुधवारी सकाळपासून माध्यमांमध्ये या संबंधीचे वृत्त प्रसारित होत आहे. नरेंद्र मोदी यांनी घेतलेला हा निर्णय ममता बॅनर्जी यांना आवडलेला नाही. यामुळेच त्यांनी शपथविधी सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला. जर या कार्यक्रमाला ममता बॅनर्जी उपस्थित राहिल्या तर पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचार झाला हे त्यांनी मान्य केल्यासारखेच आहे. त्याचा त्यांना पुढील विधानसभा निवडणुकीत फटका बसू शकतो. यामुळे त्यांनी सावधगिरीने पावले टाकत कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला.\nशपथविधी सोहळ्याला न जाण्याचा निर्णय जाहीर करताना त्यांनी पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचार झालेला नसल्याचे म्हटले आहे. ज्या हत्या झाल्या आहेत. त्या वैयक्तिक किंवा कौटुंबिक वादातून झाल्या आहेत, असे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी त्यांनी शपथविधी सोहळ्याचा राजकीय फायद्यासाठी वापर करून घेण्याचा प्रकार भाजप करीत असून, त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nहिंसाचारातील मृतांच्या नातेवाईकांना मोदींकडून शपथविधीचे निमंत्रण\nपश्चिम बंगालमधील हिंसाचार राज्यातील राजकीय परिवर्तनाचे संकेत\nFIR ला आम्ही घाबरत नाही, अमित शहांचे ममतांना प्रत्युत्तर\n'हिंसाचार झाला नसता तर पं. बंगालमध्ये भाजप ३० जागा जिकला असता'\nपश्चिम बंगालःभाजपच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रूधुराचाही वापर\n... आणि ममता बॅनर्जी यांनी निर्णय फिरवला\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nइरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन\nदेशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/uttar-pradesh", "date_download": "2021-01-28T10:31:30Z", "digest": "sha1:GPYQMJEA3GIK3SAE5UP6XCSZRLMYNQNW", "length": 20823, "nlines": 176, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Uttar Pradesh Latest news in Marathi, Uttar Pradesh संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nUttar Pradesh च्या बातम्या\nबुलंदशहराच्या घटनेचे पालघरप्रमाणे राजकारण करु नका: संजय राऊत\nउत्तर प्रदेशच्या बुलंदशहरामध्ये दोन साधूंची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पालघर प्रकरणावरुन राजकारण करणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. बुलंदशहराच्या घटनेचे...\nयूपीमध्ये दोन साधूंची हत्या करणाऱ्याला अटक, हत्येचे कारण उघड\nउत्तर प्रदेशच्या बुलंदशहरामध्ये सोमवारी रात्री उशिरा दोन साधूंची हत्या करण्यात आली आहे. बुलंदशहरातील एका मंदिरामध्ये धारधार शस्त्राने वार करुन या साधूंची हत्या करण्यात आली. त्यावेळी दोन्ही साधू...\nतबलीगी जमातच्या लोकांना आश्रय देणाऱ्या ११ जणांना कोरोना\nदिल्लीच्या निजामुद्दीन मरकजशी संबंधित तबलीगी जमातीच्या लोकांना आश्रय देणाऱ्या किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी ११ जणांना कोरोची लागण झाल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथील ही...\n १६०० किमी चालत आलेल्या मुलाला आईने घेतलं नाही घरात\nदेशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या भितीपोटी एका आईने आपल्या मुलालाच घरात न घेतल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. मुंबईमध्ये काम...\nराष्ट्रभक्तीचं नवं फॅड, चक्क 'लॉकडाऊन' ठेवलं मुलाच नाव\nकोरोना विषाणूने जगभरात कहर केला आहे. या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. या लॉकडाऊनच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये एका बाळाचा जन्म...\nकोरोना विषाणूमुळे उत्तर प्रदेशातील एक गाव बनले थट्टेचा विषय\nउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊपासून सुमारे ९० किमी अंतरावर असलेले एक छोटेसे गाव सध्या संकटात सापडले आहे. एका रात्रीत हे गाव आणि येथील ग्रामस्थ बाहेरील गावातील लोकांचा चर्चेचा आणि थट्टेचा विषय ठरले आहेत....\nगावी परतलेल्या मजुरांवर औषध फवारणी, जिल्हाधिकारी म्हणतात चौकशी करू\nलॉकडाऊनमुळे परत आपल्या मूळ गावी बरैलीमध्ये आलेल्या मजुरांवर कोरोना विषाणू फैलाव प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. या प्रकरणी नक्की काय घडले, याची चौकशी...\nअशीही मदत..., वडिलांच्या तेराव्याऐवजी गरिबांना केले अन्नदान\nकोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे संपूर्ण जगापुढे सध्या अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. जगातील अनेक देशांतील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. भारतात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे काही व्यक्तींना आपल्या घरातील...\n अंत्ययात्रेवेळी पाळले सोशल डिस्टन्सिंगचे नियम\nदेशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण होत चालली आहे. अशामध्ये कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून गर्दी टाळा,...\nहत्येप्रकरणी कुलदीपसिंह सेनगरला १० वर्षांची शिक्षा\nउन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची हत्या केल्या प्रकरणी दिल्लीतील न्यायालयाने भाजपमधून निलंबित करण्यात आलेला उत्तर प्रदेशमधील माजी आमदार कुलदीपसिंह सेनगर आणि अन्य सहा आरोपींना १० वर्षांची...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://sindhudurglive.com/?p=57924", "date_download": "2021-01-28T11:00:07Z", "digest": "sha1:QC4YKYAANPNABAJLNDAGKD5Q75ZYY3QH", "length": 8900, "nlines": 105, "source_domain": "sindhudurglive.com", "title": "सहाही ग्रामपंचायतींवर भाजपचाच झेंडा फडकेल : धोंडी चिंदरकर | Sindhudurg Live", "raw_content": "\nHome ठळक बातम्या सहाही ग्रामपंचायतींवर भाजपचाच झेंडा फडकेल : धोंडी चिंदरकर\nसहाही ग्रामपंचायतींवर भाजपचाच झेंडा फडकेल : धोंडी चिंदरकर\nमालवण : मालवण तालुक्यातील सहाही ग्रामपंचायतींवर फडकणार भाजपचा झेंडा // जनतेच्या पाठिंब्यावर विजय निश्चित // तालुक्यातील चिंदर, खरारे-पेंडूर, कुणकवळे, मसदे – चुनवरे, गोळवण – कुमामे, आडवली – मालडी या ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारी रोजी होत आहे मतदान // आमदार, खासदार, पालकमंत्री हे गेली सहा वर्षे शिवसेनेचे असताना तालुक्यातील रस्त्यांची झाली दयनीय अवस्थ // गावागावातील वाडीवस्त्यांवर जाणारे रस्ते बनले खड्डेमय // रस्त्यांच्या भयावह परिस्थितीला आमदार, खासदार जबाबदार // वाढीव लाईट बिल प्रश्न सुटलेला नाही // बेरोजगारीचा प्रश्न जटील बनला // नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति गुंठा शंभर रुपये नुकसान भरपाई म्हणून जाहीर करून राज्य सरकारने शेतकऱ्यांची केली क्रूर चेष्टा // आमदार, खासदारांविरोधात जनतेत रोष // आमदारकीची दोन टर्म वैभव नाईक भोगत असताना या भागात विकासाच्या नावाने मात्र शिमगाच // पायाभूत सुविधा देऊ शकत नाहीत त्या सरकारचे आमदार, खासदार आज मतांसाठी फिरतायत दारोदार // त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूकित जनता शिवसेनेला दाखवणार जागा // तालुक्यातील सहाही ग्रामपंचायतवर भाजपचा फडकेल झेंडा // तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केला विश्वास //\nताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.\nPrevious articleविजयाची भेट दादांना देणार : संतोष कोदे\nNext articleग्लोबल असोसिइट्सला न.पं. मुख्याधिकाऱ्यांचा दणका : भाजी मार्केट बांधकाम थांबवण्याचे आदेश ; अंतर्गत सुंदोपसुंदीचा भाजपा जिल्हाध्यक्षांना फटका\nदोडामार्गात कही ख़ुशी कही गम..\nनारायण राणेंंनी जयेंद्र रावराणेंंवर सोपवली ‘ही’ जबाबदारी..\nसावंतवाडी तालुक्यातील सरपंचपदांची आरक्षणे जाहीर\nमुंबई उच्चन्यायालयाचा कंगनाला दिलासा\nप्रशिक्षणाला गैरहजर राहील्याबद्दल ६ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल\nप्रभाग १० मधील युतीची मैत्रीपूर्ण लढत ‘स्वाभिमानी’ विजयाच्या पथ्यावर\nक्राईम रिपोर्टर ते कार्यकारी संपादक ; फोमेंतो मीडियाकडुन सागर चव्हाण यांची कार्यकारी...\nआ.नितेश राणेंनी साकारलेल्या कंटेनर थिएटरमध्ये दाखविले जाणार ‘तान्हाजी’ चित्रपटाचे शो\nशिरोड्यातील श्री देवी माऊली देवस्थानमार्फत मोफ़त धान्य वाटप..\nमळेवाड हेडुलवाडी येथील मुंबई स्थित युवकाचे ह्रदयाच्या तीव्र झटक्याने निधन\nउमद्या खेळाडूंना खुशखबर…साई स्पोर्टसची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा\nकोकणच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक खबरबात, घडामोडींचे सर्व पैलू, विशेष रिपोर्ताज, माहितीपट इतकंच नव्हे तर शिक्षण, व्यवसाय, नोकरी, यासंबंधी सगळ्या गोष्टी सांगणारं कोकणातलं एकमेव आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे सिंधुदुर्ग LIVE. सिंधुदुर्गचा सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा मागोवा घेणारं एकमेव आणि कोकणच नंबर वन महाचॅनेल.\nचौके बाजारपेठेत दोन गटात मारहाण; परस्परविरोधी तक्रार दाखल\nभाजपला धक्का ; सायली पोखरणकरांचा सेनेत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/marathi-family", "date_download": "2021-01-28T11:49:03Z", "digest": "sha1:ZPOSUXG2UGLEYAL2CJB2LN7SES6YLANX", "length": 10926, "nlines": 332, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "marathi family - TV9 Marathi", "raw_content": "\nऑस्ट्रेलियातही धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा\nगणेशोत्सव म्हटलं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसतो. गेल्या अनेक वर्षांपासून हा सण महाराष्ट्रासह देशभर उत्साहात साजरा केला जातो. ...\nManisha Kayande | मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा प्रयत्न – मनिषा कायंदे\nMaratha Reservation | मराठा आरक्षणाचा निकाल विरोधात गेल्यास राज्यात उद्रेक : संजय सावंत\nWashim | जादूटोणा करुन पैशाचा पाऊस पडण्याचा बेत, सहाजण पोलिसांच्या अटकेत\nJalgaon | व्हॉट्स ग्रृपमधील व्हायरल स्क्रिन शॉट्सवर रक्षा खडसेंनी मांडली भूमिका\nJayant Patil Exclusive | परिवार संवाद यात्रेतून पक्ष संघटनेला बळकटी देणार : जयंत पाटील\nHeadline | 11 AM | असे वेडे बरळत असतात – संजय राऊत\nGadchiroli | राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला गडचिरोलीमधून सुरुवात\nNanded | ग्रामपंचायत निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाला चांगलं यश, बच्चू कडूंच्या हस्ते सत्कार\nPHOTO | ‘खरंच काहीच बदललं नाहीय’ म्हणत अनन्या पांडेने शेअर केला ‘गर्ल गँग’चा ‘तो’ क्युट फोटो…\nफोटो गॅलरी2 hours ago\nPHOTO | रिअल लाईफ ‘आदित्य’च्या आयुष्यातही ‘सई’ची एंट्री, पाहा कोण आहे ही अभिनेत्री…\nPHOTO | मराठमोळी अभिनेत्री मालदीवमध्ये, समुद्र किनाऱ्यावरील हॉट फोटो\nफोटो गॅलरी3 hours ago\nPhoto : श्रीलंकेतून थेट चेन्नईत, इंग्लंडचा संघ भारतात दाखल\nफोटो गॅलरी3 hours ago\nPHOTO | अमृता खानविलकरचं नवं ‘ब्लॅक अँड व्हाईट’ फोटोशूट, पाहा खास फोटो…\nफोटो गॅलरी5 hours ago\nPhoto : स्मिता गोंदकरच्या दिलखेचक अदा, पाहा फोटो\nफोटो गॅलरी22 hours ago\nIndia vs England | कसोटी मालिकेसाठी उत्सुकता शिगेला, टीम इंडियाचे खेळाडू आणि इंग्लंड टीम चेन्नईत\nताज्या बातम्या22 hours ago\nPhoto : सना खानचं नवं फोटोशूट, पाहा फोटो\nफोटो गॅलरी23 hours ago\nPhoto : निया शर्माचं हटके फोटोशूट, पाहा फोटो\nफोटो गॅलरी23 hours ago\nPhoto : ‘ऑफ टू हनीमुन’, मानसी नाईक आणि प्रदीपची ट्रॅव्हल डायरी\nफोटो गॅलरी1 day ago\nआर्थिक सर्व्हे म्हणजे काय रे भाऊ\nराज्याच्या गृहमंत्र्यांच्या भूमिकेचे स्वागत पण ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट शेअर करायला नको होती, रक्षा खडसेंची नाराजी\nFood | शिळा भात-बटाटा-अंडी खाताय थांबा आधी वाचा याचे दुष्परिणाम…\nपाचशे रुपयांसाठी नोकरी धोक्‍यात, लाचलूचपत विभागाने रंगेहाथ पकडलं\nटीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूचं शुभमंगल सावधान\n1 लाख प्रशिक्षित NCC कॅडेट्स कोस्टल आणि सीमाभागात काम करणार- पंतप्रधान मोदी\nTandav | ‘तांडव’च्या टीमला दिलासा नाहीच, नाराज ऋचा चड्ढाचा कोर्टाच्या निर्णयावर सवाल\nराजपथावर अयोध्येच्या भव्य राम मंदिराला पहिला मान, उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक\nश्रीकांत शिंदेच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर केडीएमसी निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे संकेत\nआता पदवी, पदविकेसाठी ‘कालमर्यादा’ नाही; पुढील वर्षापासून ‘श्रेयांक बँक’ लागू होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.livemarathi.in/hassan-mushrif-assures-that-gadhinglaj-to-be-number-one-city-in-the-country/", "date_download": "2021-01-28T11:30:49Z", "digest": "sha1:YU2TMBMNMVIK5HVXKCZ5UW2WNBZAXFR7", "length": 12027, "nlines": 94, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "गडहिंग्लजला देशात एक नंबरचे शहर बनवणार..! : ना. हसन मुश्रीफ | Live Marathi", "raw_content": "\nHome News Flash गडहिंग्लजला देशात एक नंबरचे शहर बनवणार.. : ना. हसन मुश्रीफ\nगडहिंग्लजला देशात एक नंबरचे शहर बनवणार.. : ना. हसन मुश्रीफ\nगडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज हे व्यावसायिक केंद्र आहे. मागील १५ वर्षांत मी ३ वेळा इथून निवडून आलो. शरद पवारसाहेबांमुळे मंत्रिमंडळात संधी मिळाली. गडहिंग्लजमध्ये भव्य प्रशाकीय भवन बांधण्यात येणार आहे. यामध्ये सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यात येतील. गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालय २०० खाटांचे करण्यात येईल. गडहिंग्लजचा सर्वांगीण विकास करून देशातले एक नंबरचे शहर बनविणार, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. गडहिंग्लजच्या सर्वांगीण विकासासाठी ११ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी दिल्याबद्दल शहर महाविकास आघाडी व गडहिंग्लजकर नागरिकांच्या वतीने त्यांचा आज (शुक्रवार) नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.\nपावसाच्या व्यत्ययामुळे हा कार्यक्रम नगरपालिकेच्या शाहू सभागृहात घेण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ना. मुश्रीफ म्हणाले की, संजय गांधी निराधार योजनेची सध्याची पेन्शन १०००/- असून ती लवकरच २०००/- करण्यात येणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचे सरकार येणार हे चित्र स्पष्ट होत.आणि भाजप ने शिवसेनेला दिलेला शब्द पाळला नाही.आणि पवार साहेबांनी चाणक्य नीती वापरून महाविकास आघाडी सत्तेवर आणली, अन्यथा आम्हाला विधानसभेच्या पायऱ्यांवर पाच वर्षे बोंब मारत बसावं लागलं असत. कोरोना महामारीचे संकट अजून आहे. त्यामुळे काळजी घ्या. देशांत निर्मिण्यात आलेल्या दोन्ही लसी सुरक्षित आहेत. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. माझ्याकडे ग्रामविकास खाते आहे आणि मी ग्रामीण भागातील पुढील पंचवीस वर्षांतील कोणतंच विकासकाम शिल्लक ठेवणार नाही असं आश्वासन त्यांनी दिले.\nप्रा. किसनराव कुराडे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी गडहिंग्लजमधील सर्व व्यापारी, डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते, इंजनिअर्स, वकील तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच नागरिक व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nPrevious articleमानधनवाढीबद्दल ‘आशा’च्या युनियनने सीईओ, जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांचे मानले आभार\nNext articleमहापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून आणा : ना. एकनाथ शिंदे (व्हिडिओ)\nमागाडे खून प्रकरणातील संशयितांना ‘मोक्का’ लावा…\nपेट्रोलचे दर कमी झालेच पाहिजेत, अन्यथा… : सर्वसामान्य वाहनधारक संतप्त (व्हिडिओ)\nदेवेंद्रजी, तुम्हाला लवकरच संधी मिळेल : राष्ट्रवादी\nआता अर्जुन तेंडुलकर ‘आयपीएल’च्या मैदानावर..\nमुंबई (प्रतिनिधी) : भारताचा आघाडीचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यंदाच्या आयपीएलच्या (इंडियन प्रीमियर लीग) १४ व्या हंगा मामध्ये खेळण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या लिलावात अर्जुन तेंडुलकरवर बोली लावली जाऊ शकते, अशी...\nमागाडे खून प्रकरणातील संशयितांना ‘मोक्का’ लावा…\nइचलकरंजी (प्रतिनिधी) : राजकीय वैमनस्यातून झालेल्या संदीप मागाडे याच्या खुनाचा मुख्य सूत्रधार के. के. ग्रुपचा म्होरक्या, ग्रा.पं. सदस्य कुमार कांबळे आणि त्याच्या साथीदारांना तत्काळ अटक करुन त्यांना मोक्का लावावा, अशी मागणी करीत आज (गुरुवार)...\nपेट्रोलचे दर कमी झालेच पाहिजेत, अन्यथा… : सर्वसामान्य वाहनधारक संतप्त (व्हिडिओ)\nपेट्रोलचे दर आता उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने सर्वसामान्य वाहनधारकाच्या खिशाला मोठी चाट बसत आहे. याबाबत वाहनधारकांनी ‘लाईव्ह मराठी’कडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केलीय.\nदेवेंद्रजी, तुम्हाला लवकरच संधी मिळेल : राष्ट्रवादी\nमुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोत बसून फोटो काढला होता. तो फोटो ट्विट करत, मुंबई मेट्रोतून कधी प्रवास करता येईल असा खोचक सवाल करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. ...\nगृहमंत्रीजी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता तर…\nमुंबई (प्रतिनिधी) : भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्याविषयी पक्षाच्या संकेतस्थळावर चुकीचा उल्लेख झाल्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर दखल घेत कारवाईचा इशारा दिला. देशमुख यांनी केलेल्या ट्विटवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\nकासारवाडी फाटा येथे ट्रकच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू\nकोल्हापुरी ठसका : पर्यटनासाठी माणसं जंगलात आणि गवे शहरात..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.popxo.com/2020/04/horoscope-15-april-2020-in-marathi/", "date_download": "2021-01-28T10:43:06Z", "digest": "sha1:CUI2UKFDDCQAR5H26DOYX4Q5KKI4P36U", "length": 9276, "nlines": 66, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "15 एप्रिल 2020 चं राशीफळ, कर्क राशीच्या जबाबदाऱ्या वाढतील", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\n15 एप्रिल 2020 चं राशीफळ, कर्क राशीच्या जबाबदाऱ्या वाढतील\nमेष - कौटुंबिक समस्या कमी आहेत\nआज तुमच्या सकारात्मक विचारांमुळे घरातील समस्या कमी होणार आहेत. कौटुंबिक वातावरण उत्साही असेल. अचानक आनंदाची बातमी मिळेल. नवीन व्यवसायिक कामे मजबूत होतील.\nकुंभ - मित्रांकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता\nआज मित्रांकडून तुम्हाला भेटवस्तू मिळू शकते. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढणार आहेत. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. घरात संगीत मैफिल रंगणार आहे. रखडलेली कामे पूर्ण कराल.\nमीन- डोळे आणि डोकेदुखील वाढण्याची शक्यता\nआज तुम्हाला डोळे अथवा डोके दुखण्याची शक्यता आहे. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. भावंडांची मदत मिळणार आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. खर्चात वाढ होणार आहे. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल.\nवृषभ - विद्यार्थ्यांच्या समस्या वाढणार आहेत\nआज विद्यार्थी त्यांच्या करियरबाबत चिंतीत होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी झालेला जाणवेल. कुटुंबाची भावनिक साथ मिळेल. घरातून बाहेर पडू नका. आरोग्याची विशेष काळजी घ्या.\nमिथुन - व्यवसायात नवीन योजना आखाल\nआज व्यवसायात नवीन योजना आखण्याची गरज वाटेल. प्रभावशाली व्यक्तीकडून फोनवरून संवाद साधणार आहात. आरोग्याची विशेष काळजी घ्या. सामाजिक कार्यक्रमापासून दूर राहा.\nकर्क - कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील\nआज तुमच्या कामाच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. नकारात्मक विचारसरणीचा प्रभाव राहील. मित्रांशी फोनवरून संपर्क साधा. जोडीदाराच्या मदतीने घरात वातावरण आनंदाचे असेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.\nसिंह - मानसिक तणाव जाणवण्याची शक्यता\nआज तुम्हाला मानसिक तणाव जाणवणार आहे. स्वभावात चिडचिड होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी दुर्लक्षपणा करू नका. आत्मविश्वास कमी जाणवणार आहे. अध्यात्मातील आवड वाढणार आहे.\nकन्या - एखाद्या खास व्यक्तीशी भेट\nआज तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत प्रेमाची भावना जागृत होण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी नात्यातील गोडवा वाढेल. विद्यार्थ्यांना परिक्षा रद्द करावी लागेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत.\nतूळ - नवीन नोकरी मिळणार आहे\nआज दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. इंटरनेटमुळे नवीन नोकरी मिळणार आहे. पैशांबाबत चांगली बातमी मिळेल. सामाजिक कार्यक्रमांपासून दूर राहा. आरोग्याची विशेष काळजी घ्या.\nवृश्चिक - खर्च वाढण्याची शक्यता आहे\nआज तुमचा विनाकारण खर्च वाढणार आहे. परिस्थितीमुळे अनेक समस्या निर्माण होतील. घरातून बाहेर पडू नका. घरातून रखडलेली कामे पूर्ण करा. अध्यात्म आणि योगातील रस वाढवा.\nधनु - आईचा हेल्थ रिपोर्ट चांगला येईल\nआज तुमच्या आईचा हेल्थ रिपोर्ट चांगला असेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. व्यवसायात नवीन योजना आखाल. विद्यार्थ्यांच्या समस्या वाढणार आहेत. प्रेमिकांना भेटणे अशक्य आहे. प्रवास करणे टाळा.\nमकर - जवळच्या संबधात दूरावा येण्याची शक्यता\nआज घरातून वादविवाद करणे टाळा. इतरांच्या टीकेपासून दूर राहा. पैशांबाबत चांगली बातमी मिळेल. वाहन चालवताना सावध राहा. आर्थिक स्थिती मजबूत असेल.\nजाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’\nराशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव\nतुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा 'आई' आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.popxo.com/2020/11/how-to-reduce-oil-from-skin-in-marathi/", "date_download": "2021-01-28T12:24:42Z", "digest": "sha1:PM4FPVSGXKNWZ6DU2TS3G3LAWUG2IPLQ", "length": 9128, "nlines": 59, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "त्वचा तेलकट वाटत असेल तर नक्की ट्राय करा या सोप्या पद्धती", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nत्वचेवरील तेलकटपणा कमी करण्याच्या सोप्या पद्धती\nकाहीही केलं तरी तुमच्या त्वचेचा तेलकटपणा कमी होत नाही जरा घराबाहेर पडले किंवा मेकअप केला तरी चेहरा तेलकट होत असेल तर तुम्ही तेलकट त्वचेच्या समस्येने त्रस्त आहात. हे तर तुम्हाला नक्कीच कळले असेल. त्वचेचा प्रकार हा काही केल्या बदलता येत नाही. पण काही काळजी घेतली तर मात्र तुमच्या त्वचेवरील तेलकटपणा थोडासा नक्कीच कमी करता येऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या त्वचेचा तेलकटपणा कमी करण्यास तुम्हाला अगदी हमखास मदत होईल. चला करुया सुरुवात\nतुमचे फाऊंडेशन तेलकट आहे का, जाणून घ्या असे\nकोमट पाण्याने धुवा चेहरा\nजर तुमचा चेहरा खूपच तेलकट असेल तर तुमच्यासाठी सोपी आणि महत्वाची अशी पद्धत म्हणजे कोमट पाण्याने चेहरा धुणे. कोमट पाण्याचा उपयोग करुन जर तुम्ही चेहरा धुतला तर तुम्हाला त्याचा हमखास फायदा होतो. कोमट पाणी चेहऱ्यावरील पोअर्सच्या आत जाऊन तेलग्रंथीतून तेल बाहेर काढणाऱ्या घटकांना कमी करण्याचे काम करतात. ज्यांची त्वचा कोरडी असेल त्यांनी जर कोमट पाण्याचा प्रयोग केला तर त्यांची त्वचा ही अधिक कोरडी दिसते. पण तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी ही ट्रिक एक वरदान आहे.\nटिप: मेकअप काढल्यानंतर तुम्ही फेसवॉश करताना कोमट पाण्याचा वापर करुन चेहरा धुवा. या शिवाय सकाळी उठल्यानंतरही तुम्ही तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.\nत्वचेसाठी टोनर हे फार महत्वाचे असते. जर तुम्ही टोनरचा प्रयोग करत असाल पण तरीही तुमच्या चेहऱ्यावर फरक पडत नसेल तर तुम्ही चेहऱ्यावर अल्कोहल असलेले टोनरचा वापर करा . त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होण्यात. मदत मिळते. टोनर हे त्वचेच्या पोअर्समध्ये जाऊन तेलग्रंथीना नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. त्यामुळे तुमच्या त्वचेचा तजेला कायम राहतो आणि केसाचा अनावश्यक तेलकटपणा कमी होतो.\nऑईल कंट्रोल पाईमरचा उपयोग\nमेकअप करण्यापूर्वी चेहरा प्रेप करणे फार गरजेचे असते. चेहरा प्रेप करताना आपण चेहरा स्वच्छ करुन प्राईमर लावतो. जर तुम्ही प्राईमर वापरत असाल तर तुमचे प्राईमर हे ऑईल कंट्रोल प्राईमर आहे का ते बघा. तुमचे प्राईमर जर ऑईल कंट्रोल असेल तर मेकअप केल्यानंतर जसा चेहरा तेलकट होतो तसा तो मुळीच होत नाही. तुमची त्वचा अधिक चांगली दिसते. त्यामुळे कधीही आणि कोणताही मेकअप करताना तुम्ही ऑईल क्ंट्रोल प्राईमरचा उपयोग कराच.\nतेलकट त्वचा असेल तर टाळावेत हे प्रोडक्टमधील हे घटक\nटोनर ज्या प्रकारे तुमचे पोअर्स टाईट करण्याचे काम करते अगदी त्याच पद्धतीने अॅस्ट्रिंंजट तुमच्या त्वचेवर काम करते. अॅस्ट्रिंजटमध्ये असलेले अल्कोहल घटक त्वचेवरील तेलकटपणा कमी करतात. पण याचा अतिवापरही त्वचेसाठी फारच हानिकारक ठरतो. तुम्ही दिवसातून केवळ दोनच वेळा याचा उपयोग करु शकता. त्यापेक्षा जास्त वापर हा हानिकारक ठरु शकतो.\nआता तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही अशा सोप्या पद्धतीने त्वचेवरील तेलकटपणा कमी करु शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1299299", "date_download": "2021-01-28T12:45:10Z", "digest": "sha1:RYRYGEWWGUQFZYONUBNZOVBQZ7HRQW2G", "length": 2102, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सामुराई तलवार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सामुराई तलवार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१६:४५, ६ मार्च २०१५ ची आवृत्ती\n१६ बाइट्स वगळले , ५ वर्षांपूर्वी\n०८:२७, ७ एप्रिल २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n१६:४५, ६ मार्च २०१५ ची नवीनतम आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.rangabhoomi.com/news/4785-rahul-hanmant-shinde-book-adnyat-buy-online/", "date_download": "2021-01-28T10:39:10Z", "digest": "sha1:3PTYYEGQXTWQKVPX4FUUC2UPHACJBGWF", "length": 10670, "nlines": 157, "source_domain": "www.rangabhoomi.com", "title": "राहुल हणमंत शिंदे याचा 'अज्ञात' हा कथासंग्रह Online विक्रीसाठी उपलब्ध! • रंगभूमी.com", "raw_content": "\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nरंगभूमी.comनटरंग, नवरंग आणि नवरस\nयेथे शोधा... म्हणजे सापडेल\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nराहुल हणमंत शिंदे याचा ‘अज्ञात’ हा कथासंग्रह Online विक्रीसाठी उपलब्ध\nरंगभूमी.com चा प्रवास सुरू झाला तेव्हा नवनवीन कलाकार मंडळी आमच्याशी जोडली गेली. या कलाकार मंडळींमध्ये काही अभिनेते/अभिनेत्री होते तर काही लेखक/लेखिकाही होत्या. याच लेखकांपैकी एक महत्वाचं नाव म्हणजे राहुल हणमंत शिंदे राहुल लिखित “मायेचा स्पर्श“, “महादू गेला“, “आभासी“, “अद(भूत) प्रकरण” अशा कितीतरी कथा तुम्ही आजवर रंगभूमी.com च्या Podcast वर किंवा YouTube चॅनेलवरही ऐकल्या असतील. या कथांचं वैशिष्टय असं आहे की सर्व कथा निरनिराळ्या धाटणीच्या आहेत. आज आम्हाला हे सांगायला खूप आनंद होत आहे की राहुलच्या अशाच विविध शैलींतील १२ कथांचा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे ज्याचं नाव आहे “अज्ञात”\nअज्ञातबद्दल सांगताना राहुल म्हणतो की, “माझा अज्ञात हा पहिला स्वतंत्र कथासंग्रह स्टोरीमिरर प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे.यातील अज्ञात,हृदयाची गोष्ट,मी आणि तो या दर्जेदार मासिकातील पूर्वप्रकाशित कथांना पारितोषिके मिळाली आहेतच,पण या कथांना वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता,मिळत आहे. कथासंग्रहातील इतर बहुतांश कथा अप्रकाशित आहेत.संग्रहातील सर्व कथा आपल्याला समृद्ध करतील,खात्री वाटते.”\nअज्ञात हे पुस्तक StoryMirror आणि Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध आहे. पुढील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक Online खरेदी करू शकता.\nआम्हाला खात्री आहे की जसं तुम्ही राहुलच्या रंगभूमी.com वरील लिखाणाला आजवर भरभरून प्रेम दिलं तसंच तुम्ही त्याच्या कथासंग्रहालाही प्रेम द्याल. तसंच, जर तुम्ही राहुलच्या रंगभूमी.com वरील कथा वाचल्या किंवा ऐकल्या नसतील तर पुढील लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या सर्व कथांचा आस्वाद घेऊ शकता.\nरंगभूमी.com च्या संपूर्ण टीमकडून राहुलला त्याच्या नवीन कथासंग्रहासाठी खूप खूप शुभेच्छा\nPrevious articleTHEATREEL — १३ दिवस, १३ तास, १३ कथा, १३ अभिनेत्री, १३ दिग्दर्शक\nNext articleमाझ्या आठवणीतील नाटक — मिस्टर अँड मिसेस\nइतिहासातील सोनेरी पाने − प्रयोग मालाड घेऊन येतंय ४८ एकांकिकांचे ऑनलाईन थिएटर\nकित्येक महिने लॉकडाऊनमुळे बंद पडलेला पडदा आता हळूहळू प्रेक्षकांसाठी उघडू लागतोय याबद्दल आपण सारेच ज्ञात आहोत. पण नाटकाचा रुपेरी पडदा नव्याने उघडत असताना मुंबईमध्ये...\nथिएटर प्रीमियर लीग ऑनलाईन नाट्यमहोत्सव: सीझन ३\nआजपासून पुढे ४ दिवस सुरू होतोय आपल्या लाडक्या थिएटर प्रीमियर लीगचा सीझन ३ म्हणजेच TPL - सीझन ३ तिकीट विक्री जोरात सुरू आहे. तुम्ही...\nकलांश थिएटर, रत्नागिरी प्रस्तुत “बिराड” एकांकिकेचे Online सादरीकरण\nसणासुदीला एखादं दर्जेदार नाटक बघण्याची प्रथा अस्सल नाट्यवेड्या प्रेक्षकांमध्ये अजूनही प्रचलित आहे. याच प्रथेचा मान ठेवत घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर कलांश थिएटर, रत्नागिरी ही संस्था रसिक...\nइतिहासातील सोनेरी पाने − प्रयोग मालाड घेऊन येतंय ४८ एकांकिकांचे ऑनलाईन थिएटर\nजागतिक ऑनलाईन मराठी साहित्य अभिवाचन महोत्सवाच्या अंतिम फेरीचे ऑनलाईन सादरीकरण\nथिएटर प्रीमियर लीग ऑनलाईन नाट्यमहोत्सव: सीझन ३\nकलांश थिएटर, रत्नागिरी प्रस्तुत “बिराड” एकांकिकेचे Online सादरीकरण\nथिएटर प्रीमियर लीग ऑनलाईन नाट्यमहोत्सव: अधिक भव्य स्वरूपात ‘सीझन २’ लवकरच तुमच्या भेटीला\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nइतिहासातील सोनेरी पाने − प्रयोग मालाड घेऊन येतंय ४८ एकांकिकांचे ऑनलाईन थिएटर\nजागतिक ऑनलाईन मराठी साहित्य अभिवाचन महोत्सवाच्या अंतिम फेरीचे ऑनलाईन सादरीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.dhepe.in/2017/10/blog-post_27.html", "date_download": "2021-01-28T10:37:16Z", "digest": "sha1:I7DAISZBFOIQ6OZ76U5CWJFFTHUPHLA7", "length": 9270, "nlines": 67, "source_domain": "www.dhepe.in", "title": "सुनील ढेपे : योगायोग !", "raw_content": "\nपरवा जवळपास 15 वर्षांनी सोलापूर केसरीतील जुने सहकारी अरुण लोहकरे यांच्याशी फेसबुकवर चॅट झाले आणि त्यांचा मोबाईल नंबर घेवून जवळपास अर्धा तास फोनवर बोलणे झाले, लोहकरे यांनी सोलापूर केसरी सोडल्यानंतर पुण्यात आले, लोकमत, पुण्यनगरी आदी वृत्तपत्रात काम करून गेल्या पाच वर्षांपासून पत्रकारितेतून निवृत्ती घेतली, सध्या त्यांचे वय 54 आहे, वयाच्या 49 वर्षी निवृत्ती घेतल्याचे सांगताच, मी सहज कारण विचारले तर पत्रकारितेचा कंटाळा आला , हे नेहमीचा शब्द कानी पडला मीही याच वयात निवृत्ती घेण्याचा विचार करीत असताना, अनेक मित्रांनी लिहीत राहा असा सल्ला दिला, त्यामुळे अजून तरी निवृत्ती घेतलेली नाही \nबोलता बोलता केसरीचा विषय निघाला.\nसन 1987 . त्यावेळी सोलापुरात फक्त संचार वृत्तपत्र निघत होते,संचार नाव इतके लोकप्रिय होते की, लोक इतर वृत्तपत्राला सुध्दा संचार म्हणत असत. पण संचार खिळे मोळे जोडून साध्या प्रिंटिंग युनिटवर निघत असे. केसरी डायरेक्ट ऑफसेट प्रिंटिंग युनिटवर सुरू झाला, मी त्यावेळी 12 वी शिकत होतो, शाळा शिकत केसरीची एजन्सी घेतली, सकाळी पेपर वाटत आणि त्यातील बातम्या वाचून बातम्या लिहिण्यास शिकलो.बातम्या लिहिण्यास शिकताच केसरीचे तत्कालीन वृत्तसंपादक अरुण रामतीर्थंकर यांनी केसरीचा अणदूर वार्ताहर म्हणून संधी दिली, या संधीचे सोने केले, अनेक बातम्या गाजविल्या.तीन वर्षे काम केल्यानंतर माझे बीए शिक्षण पूर्ण झाले, मला एम ए साठी लातूरला जाण्याची इच्छा होती, त्याचवेळी लातूरचे जिल्हा प्रतिनिधी दामोदर पाटील यांनी राजीनामा देवून लोकमत सोलापूरला गेले होते, या रिक्त जागेसाठी लातूरहुन अनेक अर्ज आले होते, मी बातमी देण्याच्या निमित्ताने सोलापूरला केसरी कार्यालयात गेलो असता,उपसंपादक अरुण लोहकरे यांना एम ए करण्यासाठी लातूरला जाण्याचा मनोदय सांगितला तर त्यांनी दामोदर पाटील यांनी राजीनामा दिल्याचे सांगून रामतीर्थकर यांना विचार असे म्हणतात, मी सरांना विचारणा केली तर सरच खूप आनंदी झाले, माझे टेन्शन मिटले असे म्हणत बरे झाले तू विचारल्यास, मी खूप विचारात होतो की लातूरसाठी चांगला माणूस हवा होता, त्यांनी तात्काळ होकार दिला आणि माझी ऑर्डर तयार केली. इतकेच काय तर त्यानंतर मला जवळच्या किनारा हॉटेल मध्ये स्पेशल चहा पाजला \nसर माझ्या कामावर खूप खुश होते आणि एक विश्वास होता.\nसरामुळे मी लातूरला गेलो आणि पत्रकारितेचा पुढील प्रवास सुरु झाला.\nदामोदर पाटील हे उमरगा तालुक्यातील रहिवासी, सध्या हयात नाहीत.त्यांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. दामोदर पाटील यांनी त्यावेळेस राजीनामा दिला नसता तर मी लातूरला गेलो नसतो आणि अरुण लोहकरे यांनी कल्पना दिली नसती तरी मी लातूरला गेलो नसतो आणि अरुण रामतीर्थकर यांनी संधी दिली नसती तरी लातूरला गेलो नसतो हा योगायोग म्हणावा लागेल.\nमी अरुण लोहकरे यांना, हे सांगताच तेही जुन्या आठवणीत डुंबून गेले.रामतीर्थकर भला माणूस म्हणून स्तुती केली\nरामतीर्थकर सरही सध्या हयात नाहीत पण सर आमच्या आठवणीत आहेत \nमी केसरी सोडून लोकमतला जात असताना सर म्हणाले होते, केसरी सोडत आहेस हे आमच्यासाठी वाईट आहे पण तुझे चांगले होत आहे, याचा आनंद आहे \nदुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानणारे सर माझ्या सदैव हृदयात आहेत .\nत्यांचे ऋण मी कधी विसरू शकत नाही \nसुनील ढेपे यांना पुरस्कार प्रदान\nमथुरा अपार्टमेंट,एम.3, नाईकवाडीनगर,उस्मानाबाद Mobile- 9420477111 7387994411 dhepesm@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/marathi-man-chingari-app-in-the-competition-abn-97-2294055/", "date_download": "2021-01-28T11:08:19Z", "digest": "sha1:QDWHYZVOMMW4CNSEFFEODFLMCLJR5C55", "length": 15693, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi man chingari app in the competition abn 97 | अॅnपच्या स्पर्धेत मराठी माणसाची ‘चिंगारी’ | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nअ‍ॅपच्या स्पर्धेत मराठी माणसाची ‘चिंगारी’\nअ‍ॅपच्या स्पर्धेत मराठी माणसाची ‘चिंगारी’\n९० दिवसांत तीन कोटी १० लाख जणांकडून वापर\nआपत्तीचे रूपांतर इष्टापत्तीत करण्याची जिद्द भारतीयांमध्ये असून चीनकडून विविध अ‍ॅपद्वारे डेटाचा गैरवापर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर चिनी अ‍ॅपवर बंदी टाकून भारतीय संशोधकांनी आत्मनिर्भर बनून स्वत:चे अ‍ॅप विकसित करण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले. देशभरातून विविध गटांतील सात हजार जणांनी केंद्र सरकारने घेतलेल्या स्पर्धेत सहभाग दिला.\nसमाजमाध्यम गटातून ‘चिंगारी अ‍ॅप’ला २० लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले. या अ‍ॅपचे सहनिर्माते दीपक साळवी हे मूळचे मुंबईचे असून या यशाबद्दल त्यांना मराठी माणूस म्हणून सार्थ अभिमान वाटतो.\nकेंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी समाजमाध्यम गटात लोकप्रिय व पहिल्या क्रमांकाची पसंती मिळविणारे चिंगारी अ‍ॅप असल्याचे जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या उपक्रमातून या अ‍ॅपचे कौतुक केले.\nदीपक साळवी यांनी एमबीए मार्केटिंगचे शिक्षण घेतल्यानंतर विविध टीव्ही चॅनेलच्या देश व आंतरराष्ट्रीय विभागात ‘क्रिएटिव्ह हेड’ म्हणून गेली २० वर्षे ते कार्यरत होते. सुमीत घोष हा बंगळुरूचा सॉफ्टवेअर इंजिनियर मुंबईत नोकरीला होता. तो जवळचा मित्र असल्याने गेल्या आठ-दहा वर्षांपासून आपण काहीतरी वेगळे केले पाहिजे, अशी त्यांची चर्चा होत असे. बिश्वात्मा नायक हा दुसरा सॉफ्टवेअर इंजिनियर मित्र त्यांच्या सोबत आला व २०१८ साली तिघांनी मिळून समाजमाध्यमात वापरता येईल (टिकटॉकप्रमाणे) असे अ‍ॅप तयार करून ते नोंदणीकृत केले. अ‍ॅप तयार करताना पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञान वापरत कॅमेरा, फिल्टर हेही भारतीय बनावटीचे वापरले. लोकांची सव्‍‌र्हरमध्ये साठवलेली माहिती पूर्णपणे सुरक्षित राहील याची काळजी घेतली.\nया अ‍ॅपमध्ये व्हीडीओ, गाणे, नाच, खेळ, खरेदी, बातम्या, थोडक्यात एका कुटुंबाला लागणारे सर्वकाही उपलब्ध केले. भारत, चीन संबंधातील दुराव्यानंतर आत्मनिर्भर योजनेत संधी मिळाली व पूर्वतयारी असल्याने कामाने गती घेतली. मराठी, हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामीळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, गुजराती आदी ११ भाषांत हे वापरता येते. याला तरुणांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. केवळ ९० दिवसांत तीन कोटी १० लाख जणांनी या अ‍ॅपचा वापर केला असून दर दिवशी ५० लाखांपेक्षा अधिक व्हीडीओ अपलोड होतात. अ‍ॅपला मिळणारा प्रतिसाद पाहून गुंतवणूकदारांच्या जगातील बलाढय़ अशा ‘व्हिलेज ग्लोबल’ कंपनीने स्वत:हून गुंतवणूक करण्याची इच्छा दाखवली व ती प्रत्यक्षात आणली.\nतीन वर्षांत चार हजार कोटींच्या उलाढालीचे लक्ष्य\nदुबई, पूर्व, मध्य आशियाई देशात तेथील भाषेत अ‍ॅप सुरू केले जाणार असून जगात भारतीय अ‍ॅप वापरले जावे या दृष्टीने नियोजन केले जात आहे. आगामी तीन वर्षांत चार हजार कोटींची उलाढाल व्हावी या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्राशी स्पर्धा करण्याची आपली कल्पना असून ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्याचे नियोजन असल्याचे दीपक साळवी यांनी सांगितले. एक मराठी माणूस म्हणून आपल्याला या उपक्रमाचा आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nवहिनीसाहेबांचा कुल लूक; बेबीबंपसोबत केलं फोटोशूट\nVideo : 'जिंदगी का सफर..'; कार्तिकी -रोनितचा रोमँण्टिक डान्स\nसगळी चूक नेहरू आणि गांधीजींचीच; बॉलिवूड पटकथा लेखकाचं ट्वीट चर्चेत\n ...म्हणून सिद्धार्थने शहनाजला फेकलं पाण्यात\n सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्रीनं दिले होते आत्महत्येचे संकेत; म्हणाली होती...\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 “योगी आदित्यनाथ सरकारकडून हाथरस प्रकरण दाबण्याचा प्रयत्न”\n महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण ११ लाखांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज\n3 वर्धा : करोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसाच्या कुटुंबास ५० लाखांचा धनादेश\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/administrative-corruption-in-nagpur-1146222/", "date_download": "2021-01-28T12:54:10Z", "digest": "sha1:3OMOLTXOQOBV7ESGHOJ4NFWVDP46T26W", "length": 17062, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "प्रशासकीय दिरंगाईमुळे सरकारी तिजोरीची लूट | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nप्रशासकीय दिरंगाईमुळे सरकारी तिजोरीची लूट\nप्रशासकीय दिरंगाईमुळे सरकारी तिजोरीची लूट\nमोबदला देण्याच्या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करायचे नाही\nमोबदला देण्याच्या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करायचे नाही आणि नंतर न्यायालयाचा अवमान झाला म्हणून वाढीव मोबदला देण्याची तयारी दर्शवून शासनाच्या तिजोरीवर अतिरिक्त भार वाढवायचा, अशी प्रवृत्ती सरकारी आणि खासगी क्षेत्रात सर्रास बळावल्याचे अनेक उदाहरणातून दिसून येत आहे. लाभार्थ्यांला जास्त रक्कम मिळवून देण्याबाबत सरकारी यंत्रणा व वकिलांकडून होणारी दिशाभूल ही प्रमुख कारणे असल्याचे समजते.\nयासंदर्भातील पहिले उदाहरण हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संबंधित आहे. लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्थेतील प्रा. डॉ. लोकमन गंगोत्री यांच्या वेतन कपातीच्या प्रकरणात न्यायालयाने त्यांना ४ लाख १४ हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला. ही रक्कम ३० जून २०१३ पर्यंत द्यायची होती. परंतु विद्यापीठाने त्यांना तब्बल दोन वर्षे ती रक्कम दिली नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली. तेव्हा त्यांना व्याजासह ६ लाख २६ हजार रक्कम देण्यात आली. अशाप्रकारे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे सरकारला एक लाख ९२ हजार रुपयांचा दंड सोसावा लागला. डॉ. गंगोत्री यांना आचार्य पदवी प्राप्त केल्यानंतर प्लॉन्ट सुपरव्हाजरवरून प्राध्यापकपदी पदोन्नती देण्यात आली. परंतु वेतनात कपात करण्यात आली होती.\nगोसीखुर्द प्रकल्पाच्या पुनर्वसनाचा तिढा सोडविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ११९९ कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. ते करण्यामागे ज्यांना भूसंपादनाचे लाभ मिळाले नाही ते देऊन पुनर्वसनाचा तिढा सोडणे हा मुख्य उद्देश होता. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या संघटनांशी चर्चा करून त्यांना वाढीव मोबदला देण्याची तयारी दर्शविण्यात आली होती. त्यानुसार सरासरी ३० ते ४० प्रकल्पबाधितांनी वाढीव मोबदल्यासाठी दाखल केलेले दावे मागे घेण्याची तयारी दर्शविली होती काहींनी तर यासाठी रितसर अर्जही प्रशासनाकडे दाखल केले होते. मात्र काही वकिलांनी पुन्हा प्रकल्पबाधितांना असे न करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी तुम्हाला वाढीव मोबदला मिळवून देऊ, असे आमिष दाखविण्यात आले. त्याचा परिणामही झाला व अनेकांनी त्यांचे अर्ज पुन्हा मागे घेतले.\nअशाच प्रकारच्या प्रवृत्तीचा फटका राज्याच्या जलसंधारण विभागालाही बसला. भूसंपादनाच्या बाबतीत लोकअदालतीत झालेल्या निवाडय़ावरही अंमलबजावणी होत नसल्याने प्रकरणे न्यायालयात गेली व त्यांना अधिकची रक्कम द्यावी लागली. ही बाब टाळण्यासाठी त्यांनी त्यांना संबंधितांना सूचना द्याव्या लागल्या व लोकअदालतीतील निवाडय़ाचे कटाक्षाने पालन करावे, असे आदेश द्यावे लागले. यासंदर्भातील शासन निर्णय ३ सप्टेंबरला काढण्यात आला आहे.\nप्रशासकीय घोळामुळे अनेकांना वेतन, निवृत्ती वेतनाची वाढी रक्कम देण्याचे आदेश न्यायालयाकडून दिले जाते. मात्र प्रत्यक्षात या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. उलट रक्कम विलंबाने घेण्याचा सल्ला दिला जातो. ही रक्कम वेळेत न दिल्यामुळे मग सरकारला व्याजासह ती रक्कम परत करावी लागते. यामुळे सरकारला विनाकारण आर्थिक ताण सहन लागत असल्याचे प्रकार उघडकीस आले. प्रशानातील अशा लोकांना शोधून या वृत्तीला ठेचण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nकारवर ट्रक चढवला होता, पण मी वाचलो: प्रवीण तोगडिया\nदाऊदचा खास मुन्ना झिंगाडाच्या ताब्यासाठी भारत-पाकिस्तानमध्ये थायलंडमध्ये लढाई\nहिंदू पाकिस्तानचे विधान भोवणार शशी थरुर यांना कोर्टाने बजावले समन्स\nअपर्णापाठोपाठ वैष्णवी रेड्डीही गोपीचंद यांच्याविरोधात न्यायालयात\n'म्हणूनच मी राज कुंद्राशी लग्न केले', शिल्पा शेट्टीने शेअर केला व्हिडीओ\nअस्सल सौंदर्याला परंपरेचा साज; अभिनेत्रींनी जपलेला हळवा 'खण'\nराज कपूर यांच्या वडिलोपार्जित हवेलीची विक्री नाही; हवेली मालकाने दिला नकार\n कॅमेरासमोरच राखीने फाडले अभिनवचे अंतर्वस्त्र\n'हे' मराठमोळं कपल मालदीवमध्ये एन्जॉय करतय हनीमून, पाहा फोटो\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 वन्यप्राण्यांचे अधिवास असलेल्या माळरानांसाठी धोरण आवश्यक\n2 अपात्रतेनंतरही पारवेंनी शिफारस केलेल्या कामांसाठी निधी मिळणार\n3 केंद्र सरकारचे ज्येष्ठ नागरिक धोरण अद्याप कागदावरच\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.dhepe.in/2013/08/blog-post.html", "date_download": "2021-01-28T12:57:33Z", "digest": "sha1:ZZXZFV5I4WJQ4MBCHYHFDYEUEIHB2LKQ", "length": 5617, "nlines": 57, "source_domain": "www.dhepe.in", "title": "सुनील ढेपे : ग्रामीण पत्रकारांना दबाबाखाली काम करावे लागते - ढेपे", "raw_content": "\nग्रामीण पत्रकारांना दबाबाखाली काम करावे लागते - ढेपे\nPosted by सुनील ढेपे - 19:58 - झलक, बातम्या, लेख\nऔरंगाबाद - ग्रामीण भागातील पत्रकारांना अत्यंत दहशतीखाली आणि दबाबाखाली काम करावे लागत असून,विरोधात आणि प्रवाहाविरूध्द बातम्या दिल्या की,त्यांना मार खावा लागतो,त्यासाठी पत्रकार संरक्षण कायंद्याची गरज असल्याचे मत उस्मानाबाद लाइव्हचे संपादक सुनील ढेपे यांनी येथे व्यक्त केले.\nमराठी पत्रकार परिषदेचे राज्यस्तरीय ३९ वे राज्यस्तरीय अधिवेशन संत तुकाराम नाट्यगृहात पार पडले.या अधिवेशनास राज्यभरातून किमान १८०० पत्रकार उपस्थित होते.या अधिवेशनात पहिल्या दिवशी दुपारच्या सत्रात ग्रामीण पत्रकारांच्या समस्या आणि उपाय यावर चर्चासत्र पार पडले.यावेळी सुनील ढेपे बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.सुधीर गव्हाणे होते तर चर्चासत्रात लोकमतचे कार्यकारी संपादक संजीव उन्हाळे,सकाळचे कार्यकारी संपादक संजय वरकड,दिव्य मराठीचे निवासी संपादक धनंजय लांबे,भास्करचे निवासी संपादक अब्दुल कदीर,ज्येष्ठ पत्रकार डॉ.अनिल फळे,दिलीप धारूरकर,नागनाथ फटाले आदी सहभागी झाले होते.\nवृत्तपत्राचे तंत्र जसे बदलले आहे,तसा मंत्रही बदलले आहे.मालकच संपादक झाल्यामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांना अत्यंत अपु-या सुविधावर आणि तोकड्या मानधनावर काम करावे लागते.संपादकांना वाताणुकीत केबिनमध्ये बसून,पंतप्रधानाच्या विरोधात बातमी देणे सोपे आहे,मात्र ग्रामीण भागातील पत्रकारांना संरपचांच्या विरोधात बातम्या देणे अवघड आहे.विरोधात बातम्या दिल्यानंतर काय परिणाम भोगावे लागतात,याचे उदाहरणेही ढेपे यांनी यावेळी दिली.\nसुनील ढेपे यांना पुरस्कार प्रदान\nमथुरा अपार्टमेंट,एम.3, नाईकवाडीनगर,उस्मानाबाद Mobile- 9420477111 7387994411 dhepesm@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/way-of-ganesh-festival-celebration-in-thane-1304830/", "date_download": "2021-01-28T12:02:32Z", "digest": "sha1:ETGEQRV2TORQ7EPMW6PDGZI3BOGWM52V", "length": 27170, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "way of ganesh festival celebration in thane |शहरबात ठाणे : उत्साहासोबत विवेकाचीही गरज | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nशहरबात ठाणे : उत्साहासोबत विवेकाचीही गरज\nशहरबात ठाणे : उत्साहासोबत विवेकाचीही गरज\nरोटरी क्लब ऑफ गार्डन सिटी यांनी प्रत्येक गणेश कलाकेंद्रात जाऊन निर्माल्यासाठी वेगळी पिशवी दिली होती.\nघरोघरी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या भाविकांना राष्ट्रीय कार्यासाठी एकत्र आणण्याच्या हेतूने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या प्रथेचा पुरस्कार केला. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये समाजाला एकत्र आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरलेला हा सण स्वातंत्र्योत्तर काळात मात्र पुरता बदलून गेला आहे. कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आणि देणग्यांच्या पैशांवर हा उत्सव आता अवलंबून राहिलेला नाही. मोठे प्रायोजक आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांच्या माध्यमातून या उत्सवाला पुरते इव्हेंटचे स्वरूप आले आहे. ठाणे जिल्ह्य़ातील गणेशोत्सवही त्यास अपवाद नाही. प्रत्येक नाक्यावर उभी राहिलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची मंडळे नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर अतिक्रमणे करू लागली आहेत.\nरस्त्यांवर खणलेले खड्डे, परवानगी न घेता वाहतुकीला अडथळा करून उभारलेले मंडप, रात्री उशिरापर्यंत चालणारा डीजेंचा धांगडधिंगाणा, त्यामुळे ध्वनिप्रदूषणाने गाठलेली कमाल मर्यादा, विसर्जन मिरवणुकींच्या माध्यमातून शहराला वेठीस धरण्याचे प्रकार आणि संरक्षणाची जबाबदारी घेणाऱ्या पोलिसांवर उचलले गेलेले हात.. यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळात अशा अनेक नकारात्मक गोष्टी घडल्या. न्यायालयाने हस्तक्षेप करून शासकीय यंत्रणांना दिलेल्या उत्सवातील सूचनांचे पुरेसे पालन होत नसल्याचे या निमित्ताने दिसून येत होते. आनंद, उत्साह आणि सकारात्मक गोष्टींचा प्रसार करणाऱ्या या उत्सवाला नकारात्मकतेचे लागलेले गालबोट विवेकी विचारांच्या नागरिकांना दुखावणारे होते. एका बाजूला हे नकारात्मक चित्र निर्माण होत असताना दुसऱ्या बाजूला सकारात्मक पद्धतीने सुरू असलेला पारंपरिक आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे उपक्रमही सुरू झाले. त्याचे प्रमाण कमी असले तरी दिलासादायक होते. मात्र दणदणाटी उत्सवाच्या मागे हा उत्सव झाकोळून गेला होता. पर्यावरण संवर्धन देण्यासाठी झटणारी मंडळे आणि त्यादृष्टीने पुरेपूर काळजी घेणारे आयोजक अत्यंत मोजक्या ठिकाणी पाहायला मिळाले. गणेशोत्सव मनोरंजनाचे नव्हे तर समाज जागृतीचे माध्यम असल्याचे चित्र या मंडळांमुळे कायम राहिले. निर्माल्याच्या माध्यमातून होणारे खाडी प्रदूषण रोखण्यासाठी तरुण वर्गाने विविध ठिकाणी राबवलेल्या जागृती मोहिमा खाडीच्या प्रदूषणात कमालीची घट करणाऱ्या ठरल्या. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी प्रत्येक विसर्जन घाटाची स्वच्छता करून याच तरुणाईने पुढील काळातील मोठे अस्वच्छतेचे संकट दूर करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले तर त्यांच्या बरोबरीला ठाणे महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेनेही व्यापक नियोजन करून पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाने गेल्या काही वर्षांची परंपरा जपण्याचा प्रयत्न केला. जलस्रोतांमध्ये विसर्जित होणाऱ्या गणेशमूर्तीची संख्या कमी करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम तलाव, मूर्तिदान केंद्र आणि निर्माल्य संकलन व्यवस्थेमुळे ठाण्यातील पर्यावरणाला दिलासा मिळाला. एकीकडे ठाणे महापालिकेकडून व्यापक प्रमाणात हे उपक्रम सुरू असताना आसपासच्या इतर महापालिकांमध्ये मात्र तितक्या आग्रहीपणे हे प्रयत्न होताना दिसले नाहीत. उत्सवांमधल्या धांगडधिगाण्यापाठीमागे अशा चांगल्या गोष्टी पूर्णपणे झाकून गेल्या. मात्र या चांगल्या उपक्रमांच्या माध्यमातून सुरू असलेल्या उत्सवांमधील विवेकवादी चळवळींना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. विवेकी विचारांचा प्रचार आणि प्रसार झाल्यास पुढील काही वर्षांमध्ये टिळकांच्या प्रेरणेतील गणेशोत्सव पाहायला मिळू शकेल.\nनागरी हक्कांवरील अतिक्रमणे आणि दणदणाटी उत्सव..\nगणेशोत्सवाच्या दीड महिना आधीपासून शहरातील विविध भागांमध्ये अनेक गणेशोत्सवांनी आपली मंडपे उभारण्यास सुरुवात केली. मात्र असे करताना वाहतुकीचा अडथळा, नागरिकांची गैरसोय आदी गोष्टींचा विसर गणेशोत्सव मंडळांना पडला. घोडबंदर परिसरातील खेवरा सर्कल परिसरातील एका राजकीय नेत्याने दरवर्षीच्या परंपरेनुसार रस्त्यावर आणि तेथील एका बस थांब्यावर अतिक्रमण करून नागरिकांची कोंडी केली. यंदा तर या आयोजकाने तेथील बस थांबा मुळासकट कापून मंडप साकारला होता. गेली काही वर्षे टीका होत असतानाही निर्धावलेल्या नेत्यांनी हे धारिष्टय़ केले. त्यामुळे इतका मुजोरपणा येतो कुठून, असा सवाल या निमित्ताने विचारला जात होता. वर्तकनगर, वैतीवाडी, पाचपाखाडी, बी-केबीन, नौपाडा, घोडबंदर परिसर यांसह शहरातील अनेक भागांमध्ये अशी रस्ते अडवणारी मंडळे दिसून आली. या मंडपांबरोबरच शहरातील बॅनर आणि फलकांमुळे होणारे विद्रूपीकरण या निमित्ताने पुन्हा आधोरेखित झाले. अनेक मंडळांच्या मंडप आणि शहरातील रस्त्यांच्या आजूबाजूला मोठय़ा प्रमाणात बॅनर्स लावण्यात आले होते, तर उत्सवांच्या निमित्ताने सुरू असलेला ध्वनिक्षेपकांचा आवाज किमाल मानांकाच्या दुप्पट होता. त्यामुळे यंदाच्या वर्षीही मोठय़ा प्रमाणात दणदणाटी उत्सव ठाणेकरांना सहन करावा लागला. शहरातील अनेक भागांमध्ये आवाजाची पातळी १०० ते ११० डेसिबल्सपेक्षा जास्त होती. शांतता क्षेत्रांचे भानही या मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत ठेवले नव्हते. केवळ मंडळच नव्हे तर अनेक घरगुती गणेश विसर्जनासाठी मोठय़ा प्रमामात वाद्यांचा वापर केला जात होता. डॉ. महेश बेडेकर यांनी ठाण्यातील विविध भागांमध्ये केलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरातील आवाजामुळे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे म्हटले आहे. मात्र अशा वेळी पोलिसांकडून पुरेशी कारवाईसुद्धा केली जात नव्हती. यंदाच्या उत्सवांमध्ये शहरात वाजणाऱ्या बॉलीवूड चित्रपटातील आयटम साँगचे प्रमाण कमी असल्याची गोष्ट समोर आली आहे. मात्र आवाज कमी करण्याच्या दृष्टीने मात्र अद्याप पावले उचलली गेली नाहीत. अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी तक्रारी नोंदवून या आवाजाला थांबवण्याची विनंती केल्याचेही दिसून आले आहे. प्रशासकीय यंत्रणा आणि पोलिसांनी या गोष्टींची दखल घेऊन कारवाई करण्याची गरज असताना तसे होत नसल्याचे या निमित्ताने प्रकर्षांने जाणावले.\nकृत्रिम तलावांचा यशस्वी प्रयोग..\nगेली काही वर्षांमध्ये पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाची संकल्पना मांडून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यामध्ये ठाणे महापालिकेने आग्रही भूमिका घेतली असून यंदाही ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. या कृत्रिम तलावांचा वापर मोठय़ा प्रमाणामध्ये नागरिकांनी केला. त्यामध्ये मासुंदा तलावात उभारण्यात आलेल्या तलावामध्ये ७३३ मूर्तीचे विसर्जन झाले. रायलादेवी येथील दोन कृत्रिम तलावात १,०८८ गणेशमुर्तीचे विसर्जन झाले. उपवन आणि नीळकंठ वुड्स येथे १,००२ मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्या. अंबाघोसाळे येथील कृत्रिम तलावात ११८ गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत करण्यात आलेल्या पर्यायी विसर्जन व्यवस्थेमध्ये १,३७२, कळवा प्रभागात ६८९ तर मुंब्रा प्रभाग समितीअंतर्गत २,१६१ गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महापालिकेचा कृत्रिम तलावांचा प्रयोग यशस्वी झाला. याबरोबरच महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्यामार्फत शहरातील प्रत्येक विसर्जन घाटावर निर्माल्य संकलित करण्यात आले होते. विविध संस्था आणि कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन दीडशे टन निर्माल्य आणि थर्माकोल, प्लास्टिक, हार असे ७० टन अविघटनशील पदार्थ खाडीत विसर्जित होण्यापूर्वी बाहेर जमा केले. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात होणारे खाडींचे प्रदूषण रोखण्यात यश मिळाले आहे.\nगेल्या वर्षी सुमारे १८० टन निर्माल्य आणि कचरा जमा झाला होता. त्या तुलनेत यंदा निर्माल्य कमी प्रमाणामध्ये संकलित झाले. पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाचा अवलंब केल्याचा हा परिणाम असल्याचे समर्थ भारत व्यासपीठाचे भटू सावंत यांनी स्पष्ट केले आहे. या सगळ्या निर्माल्याचे जैविक खतामध्ये रूपांतर करण्यात येणार असून त्याचा वापर उद्यानांसाठी केला जाणार आहे. यंदा रोटरी क्लब ऑफ गार्डन सिटी यांनी प्रत्येक गणेश कलाकेंद्रात जाऊन निर्माल्यासाठी वेगळी पिशवी दिली होती. त्यातून अनेकांनी निर्माल्य संकलित करून विसर्जन घाटावरील कार्यकर्त्यांकडे सोपवले. त्यामुळे खऱ्या अर्थाने यंदा पर्यावरणस्नेही गणेशोत्सव ठाण्यात व्यापक प्रमाणात साजरा झाला असे म्हणता येईल.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nमराठमोळ्या अभिनेत्रीने घेतली नवी कार\n'म्हणूनच मी राज कुंद्राशी लग्न केले', शिल्पा शेट्टीने शेअर केला व्हिडीओ\nअस्सल सौंदर्याला परंपरेचा साज; अभिनेत्रींनी जपलेला हळवा 'खण'\nराज कपूर यांच्या वडिलोपार्जित हवेलीची विक्री नाही; हवेली मालकाने दिला नकार\n कॅमेरासमोरच राखीने फाडले अभिनवचे अंतर्वस्त्र\n'हे' मराठमोळं कपल मालदीवमध्ये एन्जॉय करतय हनीमून, पाहा फोटो\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 संमेलनापूर्वीच वादाची ठिणगी\n2 महाविद्यालयांतच विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी\n3 अतिरिक्त शिक्षकांच्या नोकऱ्या संकटात\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.weeklysadhana.in/magazine-info/24-%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-2019", "date_download": "2021-01-28T10:54:28Z", "digest": "sha1:VXJHMXAKHDQS5R7XHC7ZLUWM3V6E7CWA", "length": 5622, "nlines": 131, "source_domain": "www.weeklysadhana.in", "title": "साधना", "raw_content": "\nअधिक वाचा 24 ऑगस्ट 2019\nविवेकाचा आवाज क्षीण होत असताना\nअधिक वाचा 24 ऑगस्ट 2019\nमोदींकडून नेहरूंची नक्कल आणि वाजपेयींची फसवणूक\nअधिक वाचा 24 ऑगस्ट 2019\nअधिक वाचा 24 ऑगस्ट 2019\nअधिक वाचा 24 ऑगस्ट 2019\nसयाजीराव महाराजांची पूरग्रस्तांना मदत\nअधिक वाचा 24 ऑगस्ट 2019\nअधिक वाचा 24 ऑगस्ट 2019\nप्रतिसाद (24 ऑगस्ट 2019)\nअधिक वाचा 24 ऑगस्ट 2019\nसुळी दिलेला संत (विनोबा : नवे आकलन)\nपंधरा कलमी फेमिनिस्ट मेनिफेस्टो\nकोरोनाचं विश्व : कोरोनाचे मानवी जीवनावर होणारे तात्कालिक आणि दूरगामी परिणाम (उत्तरार्ध)\n'गांधीजी आणि त्यांचे टीकाकार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/2nuphIv\n'साने गुरुजी व्यक्ती आणि विचार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/30PWSxh\n'वारसा प्रेमाचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3nKFmUx\n'वरदान रागाचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3iVVVth\n'तरुणाईसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://www.amazon.in/dp/B08SKZVS9Z\nकांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढतेय\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/725170", "date_download": "2021-01-28T11:53:11Z", "digest": "sha1:JF6L64Y634HNHJ45MZDRU5NRZKLYJWE2", "length": 2312, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सामुराई तलवार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सामुराई तलवार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०५:२२, १६ एप्रिल २०११ ची आवृत्ती\n४० बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n१४:३४, ८ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने काढले: eo:Japana Glavo)\n०५:२२, १६ एप्रिल २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/peterson-will-not-play-6th-season-of-ipl-84876/", "date_download": "2021-01-28T12:43:12Z", "digest": "sha1:R57S6KKABYEGFW7QJVENUYWT2E5XMXKH", "length": 12353, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पीटरसन आयपीएलच्या सहाव्या हंगामाला मुकणार | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nपीटरसन आयपीएलच्या सहाव्या हंगामाला मुकणार\nपीटरसन आयपीएलच्या सहाव्या हंगामाला मुकणार\nधडाकेबाज फलंदाज केव्हिन पीटरसन गुडघ्याच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या सहाव्या हंगामात खेळू शकणार नाही. पीटरसन दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा भाग आहे. पीटरसनच्या दुखापतीमुळे डेअरडेव्हिल्सला आपल्या संघरचनेत आणि डावपेचांत\nधडाकेबाज फलंदाज केव्हिन पीटरसन गुडघ्याच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या सहाव्या हंगामात खेळू शकणार नाही. पीटरसन दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा भाग आहे. पीटरसनच्या दुखापतीमुळे डेअरडेव्हिल्सला आपल्या संघरचनेत आणि डावपेचांत महत्त्वपूर्ण बदल करावे लागणार आहेत.\nसध्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी क्वीन्सटाउन येथे सराव करताना गुडघ्यात त्रास जाणवू लागला. तरीही पहिल्या दोन कसोटींत तो खेळला. मात्र नुकत्याच झालेल्या चाचणीत पीटरसनच्या उजव्या गुडघ्याला गंभीर दुखापत असल्याचे निष्पन्न झाले. पीटरसनच्या गुडघ्याच्या कवचाला धक्का बसला आहे. ही दुखापत बळावल्याने पीटरसन न्यूझीलंडविरुद्धची ऑकलंड येथे होणारी तिसरी आणि अंतिम कसोटी खेळू शकणार नाही. यासह आयपीएलच्या सहाव्या हंगामालाही तो मुकणार आहे. ३२ वर्षीय पीटरसन अधिक उपचारांसाठी इंग्लंडला रवाना होणार असल्याचे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे. गुडघ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी पीटरसनला सहा ते आठ आठवडय़ांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIPL XI : वॉर्नच्या संघात सचिनला जागा नाही, पाहा कोणत्या खेळाडूंना स्थान\nCoronaVirus : ‘चॅम्पियन’ खेळाडूची करोनाला ‘टशन’; बनवलं दमदार गाणं\nIPL 2021 : CSK ने रैनाला कायम ठेवलं, पण हरभजनला….\nशाहिद आफ्रिदीचं IPLसंदर्भात मोठं वक्तव्य, म्हणाला…\nIPL : ‘मुंबई इंडियन्स’च्या पहिल्याच सामन्यात सचिन होता संघाबाहेर, कारण…\n'म्हणूनच मी राज कुंद्राशी लग्न केले', शिल्पा शेट्टीने शेअर केला व्हिडीओ\nअस्सल सौंदर्याला परंपरेचा साज; अभिनेत्रींनी जपलेला हळवा 'खण'\nराज कपूर यांच्या वडिलोपार्जित हवेलीची विक्री नाही; हवेली मालकाने दिला नकार\n कॅमेरासमोरच राखीने फाडले अभिनवचे अंतर्वस्त्र\n'हे' मराठमोळं कपल मालदीवमध्ये एन्जॉय करतय हनीमून, पाहा फोटो\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 तांत्रिक समितीचे प्रमुखपदी बायचुंग भूतिया\n2 युवराजला भेटण्याचे धैर्य नव्हते – सचिन\n3 बेकहॅमच सर्वात महागडा फुटबॉलपटू\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mahajobs.org.in/corona-update-the-country-recorded-the-lowest-number-of-16500-patients-in-187-days-corona-update/", "date_download": "2021-01-28T11:37:07Z", "digest": "sha1:H72NZIJG3RYG52SI2PE2BWRG3DEI2M2W", "length": 6361, "nlines": 62, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "Corona Update, The Country Recorded The Lowest Number Of 16,500 Patients In 187 Days | Corona Update | महा जॉब्स", "raw_content": "\nनवी दिल्ली : भारताने आज जागतिक महामारीच्या विरोधातील आपल्या लढाईत महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. नवीन रुग्णांच्या दैनंदिन संख्येने आज नीचांकी पातळी गाठली आहे. 187 दिवसानंतर गेल्या 24 तासांत राष्ट्रीय संख्येत 16,500 पेक्षा कमी नवीन रुग्णांची (16,432) भर पडली. 25 जून 2020 रोजी 16,922 नवीन रुग्ण आढळले होते. भारतातील उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या आज 2,68,581 पर्यंत खाली आली. एकूण बाधित रुग्णांमध्ये उपचार सुरु असलेल्या रुग्णांचे प्रमाण 2.63 टक्के पर्यंत कमी झाले आहे.\nगेल्या 24 तासांत एकूण उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत 8,720 ने घट झाली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या आणि दररोज आढळणाऱ्या नवीन रुग्णांच्या संख्येतील घट यामुळे भारतातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 कोटीच्या जवळ येत आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 98 लाखांच्या (98,07,569) पुढे गेली आहे. यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर 95.92 % झाला आहे. बरे झालेले रुग्ण आणि उपचाराधीन रुग्ण यांच्यातील अंतर वाढत आहे आणि सध्या ते 95,38,988 आहे.\nगेल्या 24 तासांत 24,900 रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी 77.66 टक्के रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहेत. महाराष्ट्राने काल 4,501 एवढी एका दिवसातील सर्वाधिक बरे झालेल्या रुग्णांची संख्या नोंदवली. केरळमध्ये काल 4,172 रुग्ण बरे झाले. छत्तीसगडमध्ये काल आणखी 1,901 रुग्ण बरे झाले. नवीन रुग्णांपैकी 78.16% रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आढळले आहेत.\nकेरळमध्ये गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक 3,047 नवे रुग्ण आढळले. महाराष्ट्रात 2,498 नवीन रुग्ण तर छत्तीसगडमध्ये 1,188 नवीन रुग्ण काल आढळले. गेल्या 24 तासांत नोंद झालेल्या 252 मृत्यूंपैकी 77.38 % मृत्यू दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये झाले आहेत. महाराष्ट्रात काल 19.84 टक्के म्हणजे 50 मृत्यूंची नोंद झाली. पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमध्ये काल अनुक्रमे 27 आणि 26 मृत्यूची नोंद झाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.topchinasupplier.com/product/Super-Flux-LED-p3618/", "date_download": "2021-01-28T11:09:31Z", "digest": "sha1:EOWMLSLVRAXT46THFEFL5ZFURN72JRQY", "length": 15687, "nlines": 200, "source_domain": "mr.topchinasupplier.com", "title": "चीन सुपर फ्लक्स एलईडी, सुपर फ्लक्स एलईडी पुरवठा करणारे, टॉपसिनास्प्लायर.कॉम वर उत्पादक आणि घाऊक विक्रेते", "raw_content": "\nउत्पादने आणि पुरवठादार शोधा\nसोर्सिंग सोल्यूशन्स आणि सर्व्हिस\nआपली उत्पादने सानुकूलित करा\nसंबधित शोध: गार्डन आंगन सेट वॉटर फिल्टर पार्ट्स ऑटो मास्क मशीन औद्योगिक मुखवटा विकर गार्डन अंगरखा सेट जेवणाचे सेट विकर मैदानी सोफा डबल स्विंग चेअर मैदानी स्विंग चेअर वॉटरप्रूफ अ‍ॅडेसिव्ह प्लास्टर अंगण स्विंग खुर्ची मुखवटा उपचार इलेक्ट्रिक अर्थ वायर हात जनरेटर 3 एम एन 95 मुखवटा मसाज रोलर मशीन LV etsy चेहरा मुखवटे कोळसा खाण उपकरणे ऑटोमोबाईल मोटर रस्सी स्विंग एलईडी मेटल डिटेक्टर निळा प्रचार बॉल पेन स्टेनलेस बाष्पीभवन लिव्हिंग फर्निचर फॅब्रिक एस\nवाहन, मोटारसायकलचे भाग आणि Accessक्सेसरीज\nबॅग, प्रकरणे आणि बॉक्स\nऔद्योगिक उपकरणे आणि घटक\nहलका उद्योग आणि रोजचा वापर\nउत्पादन व प्रक्रिया यंत्रणा\nधातु विज्ञान, खनिज व ऊर्जा\nस्पोर्टिंग वस्तू व मनोरंजन\nघर प्रकाश आणि प्रकाश LED इनकॅप्शन सिरीज सुपर फ्लक्स एलईडी\nसुपर फ्लक्स एलईडी उत्पादक आणि पुरवठादार\nचीन सुपर फ्लक्स एलईडी पिरान्हा एलईडी फ्लॅट टॉप सुपर फ्लक्स एलईडी\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1000 तुकडा\nआयपी रेटिंग: जलरोधक नाही\nरंगाचा उत्सर्जित: लाल, पिवळा, निळा, हिरवा, पांढरा\nशेन्झेन तेनजीआय ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान कंपनी, लि.\nचीन एलईडी लाइट लाल हिरवा यलो ब्लू व्हाइट बेस 4 पिन\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1000 तुकडा\nआयपी रेटिंग: जलरोधक नाही\nरंगाचा उत्सर्जित: लाल, पिवळा, निळा, हिरवा, पांढरा\nशेन्झेन तेनजीआय ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान कंपनी, लि.\nचीन एलईडी लाइट लो प्रोफाइल अल्ट्रा ब्राइट एलईडी\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1000 तुकडा\nआयपी रेटिंग: जलरोधक नाही\nरंगाचा उत्सर्जित: लाल, पिवळा, निळा, हिरवा, पांढरा\nशेन्झेन तेनजीआय ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान कंपनी, लि.\nफ्लॅप टॉप सुपर फ्लक्स एलईडी - आरओएचएस\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1000 तुकडा\nइलेक्साऊंड इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेड\nआउटडोरसाठी सुपर फ्लक्स एलईडी\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1000 तुकडा\nइलेक्साऊंड इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेड\nएलईडी (5 मिमी सुपर फ्लक्स एलईडी) लीड फ्री RoHS\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1000 तुकडा\nइलेक्साऊंड इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेड\nअनेक रंगांसह सुपर फ्लक्स एलईडी - पांढरा / लाल / निळा / हिरवा\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1000 तुकडा\nइलेक्साऊंड इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेड\nजाहिरातींसाठी पी 10 आउटडोअर सिंगल व्हाइट एलईडी मॉड्यूल\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 100 तुकडा\nक्वानझो ग्लेड ऑप्टोइलेक्ट्रॉनिक कं, लि.\n1 मीटर लांबीसह हाय पॉवर लाइटबॉक्स एलईडी स्ट्रिप लाइटिंग\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडे\nमि. मागणी: 1000 तुकडे\nरंगाचा उत्सर्जित: मस्त पांढरा\nशेन्झेन हिलॉन्ग ऑप्टोइलेक्ट्रॉनिक कं, लि.\n100% हाताने विणलेले एल-शेप ऑल-वेदर रतन आउटडोअर कॉम्बिनेशन सोफा\nअंगण क्रीडांगण रतन आंगणे आउटडोअर विकर स्विंग चेअर हँगिंग अंडी\nप्रोपेन गॅस फायर पिट टेबल 55000 बीटीयू आउटडोअर कंपेनियन ऑटो-इग्निशन फायर टेबल\nअंगण गार्डन आयत फायर पिट टेबल रतन फायरप्लेस फर्निचर गॅस फायर पिट टेबल\nबाग एल्युमिनियम फ्रेम फर्निचर रतन अर्धा मंडळ सोफा\nआपल्याला देखील यात रस असू शकेल\nस्विंग चेअर स्टँडघाऊक स्विंग सेटलॅब उपकरणेकेएनएक्सएनएक्सएक्सकाळा मुखवटामुखवटा केएन 95मैदानी फर्निचरहात मुखवटासीई सर्जिकल मास्कअंगण रतन सेटप्लास्टिक चेहरा मुखवटाअंगण स्विंग खुर्चीकेएन 95 झडपएनएक्सएनयूएमएक्स मुखवटामैदानी सोफा गोलरतन टेबल सेटkn95 मुखवटासर्जिकल मास्कइनडोअर स्विंग्सईवा चेअर स्विंग\nआपल्याला पाहिजे ते सापडले नाही\nअचूक चिनी पुरवठादार शोधण्यासाठी अचूक विनंत्या पोस्ट करा.\nबाजारात काय नवीन आणि लोकप्रिय आहे यावर अद्यतनित रहा.\nआपण कदाचित करू शकता\nगार्डन आंगन दोन सीट हँगिंग गार्डन चेअर स्विंग खुर्च्या\nनॉर्डिक मॉडर्न प्लास्टिक वुड गार्डन फर्निचर 4 सीटर कॉफी टेबल सेट\nचीन सोफा सिंगल सोफा मॉडर्न फर्निचर\nमैदानी बाग आंगन कृत्रिम रत्नाचा फर्निचर\nचीन 5-तुकडा जेवणाचे सेट आउटडोअर अंगण गार्डन फर्निचर रतन विकर हॉटेल रेस्टॉरंट जेवणाचे सेट\nगार्डन दोरी नवीनतम डिझाइन सोफा सेट लोह फ्रेम आंगन दोरी सोफा सेट\nआउटडोर आणि इनडोअर विथ स्टँडसाठी गार्डन फर्निचर स्विंग हँगिंग हॅमॉक चेअर\nआउटडोअर रोप गार्डन फर्निचर नवीन शैलीची दोरी खुर्ची\nफ्लिप चिप एलईडी (25)\nहाय पॉवर एलईडी (61)\nएलईडी डॉट मॅट्रिक्स (20)\nइतर एलईडी एन्केप्युलेशन मालिका (66)\nएलईडी बल्ब लाइट (1019)\nएलईडी सीलिंग लाइट (244)\nप्रकाश खाली दिवा (629)\nएलईडी ग्रिल लाइट (82)\nएलईडी हाय बे लाइट (607)\nएलईडी पॅनेल लाइट (989)\nएलईडी लटकन प्रकाश (618)\nएलईडी टेबल दिवा आणि पुस्तक प्रकाश (311)\nएलईडी ट्रॅक लाइट (284)\nएलईडी वॉल लाइट (120)\nइतर एलईडी इंटिरियर लाइटिंग (228)\nहॉट उत्पादने चीन उत्पादने चीन उत्पादक / पुरवठादार चीन घाऊक उत्पादन निर्देशांक\nअटी व शर्ती घोषणापत्र गोपनीयता धोरण\nकॉपीराइट -2008 २००-2021-२०१० टॉपचेनास्प्लीयर डॉट कॉम सर्व हक्क राखीव आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/24756/", "date_download": "2021-01-28T11:42:47Z", "digest": "sha1:OKCNL26JCZFCTINDURTVSP6F5R2DCPRX", "length": 14256, "nlines": 225, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "उन्नतांश – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nउन्नतांश : आकाशस्थ ज्योतीची क्षितिज सापेक्ष कोनात्मक उंची म्हणजे उन्नतांश होय. ही उंची निरीक्षकाचा डोळा व आकाशस्थ ज्योती यांना जोडणाऱ्या रेषेने क्षितिज पातळीशी केलेल्या कोनाने मोजतात.\nआकृतीत न या निरीक्षकाचे उपूदप हे क्षितिज, पू ख प हे सममंडल (पूर्व बिंदू, पश्चिम बिंदू व ख-स्वस्तिक म्हणजे निरीक्षकाच्या डोक्यावर उभ्या दिशेतील खगोलावरील बिंदू यांतून जाणारे वर्तुळ) आणि थ हा तारा आहे. थ आणि ख-स्वस्तिक ख-जोडणारे बृहत्‌वृत्त (खगोलाच्या मध्यातून ज्याचा व्यास जातो असे वर्तुळ) क्षितिजास र येथे छेदते. थर हे कोनात्मक अंतर म्हणजेच ∠ थ न र हा कोन थ ताऱ्याचा उन्नतांश होय. एखाद्या ठिकाणी ध्रुवताऱ्याचा उन्नतांश म्हणजे त्या ठिकाणचे अक्षांश होत. आकृतीत ध्रुउ किंवा ∠ध्रु न उ हा ध्रुवाचा उन्नतांश म्हणजे न ठिकाणाचे अक्षांश.\nआकाशस्थ ज्योतीचे स्थान निश्चित करण्यासाठी योजिण्यात येणाऱ्या क्षैतिज सहनिर्देशक पद्धतीतील उन्नतांश हा एक सहनिर्देशक आहे. उन्नतांश मोजण्यासाठी तुरीय यंत्राचा किंवा ⇨ उन्नति–दिगंशमापकाचा उपयोग करतात. अशा प्रकारे मोजलेल्या उन्नतांशात वातावरणीय प्रणमनामुळे (माध्यम बदलल्यामुळे प्रकाश किरणाच्या दिशेत होणाऱ्या बदलामुळे) होणारी चूक लक्षात घ्यावी लागते.\nपहा : ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.mpcb.gov.in/mr/waste-management/common-effluent-treatment-plant", "date_download": "2021-01-28T12:57:49Z", "digest": "sha1:YYWOSTTG25J33AF7MNWFC3ULI7ILP7ZK", "length": 10431, "nlines": 171, "source_domain": "www.mpcb.gov.in", "title": "सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nएमओइएफ,फॉरेस्ट अँड क्लाइमेट चेंज द्वारे सीआरझेड क्लियरन्स.\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा आणि पांढरा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.४/८/२०११\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.१६/०४/२०१३\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.२२/१२/२०१४\nमाहिती अधिकार २००५ अधिनियम\n३१/१२/२०१९ रोजी माहिती अधिकार अधिनियम कलम ४\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मेल\nसामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची\nसामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची संकल्पना\nसामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे फायदे\nजनहित याचिका क्र. १७/२०११ मध्ये \"उच्च न्यायालयाचे आदेश\nजनहित याचिका क्र. १७/२०११\nपर्यावरण आणि वन मंत्रालय\nसामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची मानके\nसामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी राज्यस्तरीय समन्वय समितीसाठी राज्य सरकारचा शासन निर्णय\nम. प्र. नि. मंडळाद्वारे सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी राज्यस्तरीय समन्वय समितीसाठी कार्यालयीन आदेश\nठाणे-बेलापुर सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र, नवी मुंबई,\nप्रिया सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र, पाताळगंगा\nमहाड विभागातील स्थानिक समिती कार्यालयीन आदेश\nसामाईक सांडपाणी प्रक्रिया सयंत्र\nव्यापक पर्यावरणाचे प्रदूषण निर्देशांक\nविविध विषय व माहिती\nबाह्य अभिकरणाद्वारे हाताळलेले प्रकल्प व अभ्यास\nव्यापक पर्यावरण प्रदूषण निर्देशांक\nमहाराष्ट्रातील नदी प्रदूषित पट्टे\nप्रदूषण भार कमी करण्यासाठी प्रमाणित करणारी तांत्रिक समिती.\nवसुंधरा माहितीपट स्पर्धा २०२०\nवसुंधरा पुरस्कार स्पर्धा २०२०\nआरोग्य आणि पर्यावरण म. प्र. नि. मंडळ कर्मचारी मास ट्री प्लांटेशन म. प्र. नि. मंडळ बुलेटिनTechnical Committee for By-Products and Hazardous waste categorizationसीपीसीबीची मार्गदर्शक तत्त्वे\nपर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nकल्पतरू पॉईंट, ३ रा व ४ था मजला, पीव्हीआर थिएटर समोर, सायन सर्कल, मुंबई- ४०००२२\nकॉपीराइट © 2019 सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-karnataka-speaker-kr-ramesh-kumar-disqualifies-14-rebel-mlas-ahead-of-yediyurappa-govts-trust-vote-tomorrow-1814556.html", "date_download": "2021-01-28T12:28:27Z", "digest": "sha1:B2ULBNYU6FTC4J64PY4WQEB2E5ETGGDE", "length": 24818, "nlines": 313, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Karnataka speaker KR Ramesh Kumar disqualifies 14 rebel MLAs ahead of Yediyurappa govts trust vote tomorrow, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nकर्नाटकः जेडीएस-काँग्रेसचे १४ बंडखोर आमदार अपात्र घोषित\nकर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष के आर रमेशकुमार यांनी विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत १४ बंडखोर आमदारांना अपात्र घोषित केले आहे. यामध्ये काँग्रेसचे ११ आणि जेडीएसच्या तीन आमदारांचा समावेश आहे. दरम्यान, नूतन मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा हे सोमवारी आपले बहुमत सिद्ध करणार आहेत.\nमनसेला आघाडीत घेण्याबाबत अद्याप निर्णय नाही: शरद पवार\n'येडियुरप्पा यांनी उद्या (सोमवार) विश्वासदर्शक ठराव मांडण्यास सांगितले आहे. अर्थ विधेयकाची मुदत ३१ जुलै रोजी संपत आहे. मी सर्व आमदारांना विश्वासदर्शक प्रस्तावासाठी सभागृहात उपस्थित राहण्याचे आवाहन करतो,' असे विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार यांनी म्हटले\nआपण कुठं पोहोचलो आहोत ज्या पद्धतीने माझ्यावर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे मला नैराश्य आले आहे, असेही ते म्हणाले.\nतत्पूर्वी, रमेशकुमार यांनी एचडी कुमारस्वामी सरकार कोसळल्याच्या दोन दिवसांनंतर गुरुवारी तीन आमदारांना अपात्र घोषित केले. रमेश ए जरकिहोळी, महेश कुमठल्ली आणि आर शंकर यांचा यात समावेश आहे.\nबंडखोर आमदार २०२३ पर्यंत निवडणूक लढवण्यास अपात्र\nज्या आमदारांना अपात्र घोषित करण्यात आले, त्यात रोशन बेग, आनंद सिंह, एच विश्वनाथ, एसटी सोमशेखर यांचा समावेश आहे. विधानसभेचा कार्यकाळ २०२३ पर्यंत आहे. याचाच अर्थ अपात्र आमदारांना विधानसभेची पोटनिवडणूकही लढवता येणार नाही.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nअपात्र ठरविण्याविरोधात बंडखोर आमदार सुप्रीम कोर्टात जाणार\nकुमारस्वामींना राज्यपालांकडून ६ वाजेपर्यंतची नवी डेडलाईन\nभाजप किती दिवस सत्तेवर राहते हे आम्ही पण बघू - कुमारस्वामी\nकुमारस्वामी यांच्या भवितव्याचा फैसला येत्या गुरुवारी\nयेडियुरप्पांनी बहुमत सिद्ध करताच विधानसभाध्यक्षांचा राजीनामा\nकर्नाटकः जेडीएस-काँग्रेसचे १४ बंडखोर आमदार अपात्र घोषित\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nइरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन\nदेशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathi.popxo.com/2019/08/best-street-food-in-mumbai-in-marathi/", "date_download": "2021-01-28T11:58:11Z", "digest": "sha1:M45TOC77OQWOHXNSRIFS2TRKURE2UEU3", "length": 41633, "nlines": 175, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "Best Street Food In Mumbai In Marathi - मुंबईतील या ठिकाणी तुम्हाला चाखता येतील ‘झक्कास’", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nमुंबईतील या ठिकाणी तुम्हाला चाखता येतील ‘झक्कास’ Street Food\nमुंबई तुम्हाला छोटीशी वाटत असली तरी मुंबईमध्ये बरेच काही पाहण्यासारखे आणि अनुभवण्यासारखे आहे. मुंबईत मिळणारे खाद्यपदार्थही फारच प्रसिद्ध आहे. तुम्ही मुंबईत आलात आणि मुंबईच्या खाऊगल्ल्या फिरला नाहीत तर मग तुम्ही मुंबई काहीच फिरला नाही असं होतं. मुंबईत तुम्हाला प्रत्येक नाक्यावर, चौकात चमचमीत आणि चविष्ट असे पदार्थ मिळतात. प्रत्येक पदार्थाची चव आणि त्याची खासियत वेगळी आहे. तुमच्या प्रत्येक वीकेंडला तुमचे जीभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी मुंबईतील ठिकठिकाणी खाऊगल्ल्या आहेत. आज करुया मुंबईतल्या याच खाऊगल्ल्यांची सफर… मग करायची का सुरुवात.\nमुंबई आणि मुंबईत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचे समीकरण (Mumbai And Street Food)\nमुंबईत नोकरीसाठी येणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी कंपन्या असल्यामुळे त्या ठिकाणी कामाला येणारा नोकरदार वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी तुम्हाला खाण्याचे वेगवेगळे पर्याय नक्कीच दिसतात. अगदी हातगाड्यांपासून ते हॉटेलपर्यंतचे सगळे पर्याय तुम्हाला मुंबईत अगदी सहज मिळतात. असं म्हणतात मुंबईत एखाद्यावेळी राहण्याची सोय होणे कठीण आहे. पण या मायानगरीत कोणीही कधीही उपाशी राहत नाही. प्रत्येकाच्या खिशाला परवडेल अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी अगदी सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे मुंबई आणि मुंबईत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचे नाते हे अगदी घट्ट आहे.\nAlso Read : केशरी फायदे\nआज आपण मुंबईतील अशी काही ठिकाणं पाहुया जिथे तुम्हाला मस्त चमचमीत आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ खाता येतील. मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमधील ही ठिकाणं असून तुम्ही वीकेंडला या खाण्याचा आनंद घेऊ शकता.\nअकक्ड बक्कड बंबे बो हे कांदिवली येथील प्रसिद्ध सँडवीचचे दुकान आहे. या ठिकाणी मिळणारे सँडवीच अप्रतिम आहे. चवीसोबतच यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सँडवीचच्या व्हरायटीही मिळतील. तुमचा चीझ हा वीकपॉईंट असेल तर तुम्हाला या ठिकाणी अगदी हमखास जायला हवे. हे दुकान आधी एक स्टॉल होता. पण आता यांनी हे दुकान चांगले केले आहे. दुकान केले असले तरी येथील किंमती या आजही लोकांच्या खिशाला परवडणारऱ्या अशा आहेत. खव्व्यांनी दिलेल्या माहितीनुसार येथील पहाडी ग्रील सँडवीच फारच प्रसिद्ध आहे. नावाप्रमाणे हे सँडवीच आकाराने डोंगरासारखे असून हे खाण्यासाठी तुम्हाला पोट रिकामी ठेवावे लागेल किंवा तुम्हाला तुमच्यासोबत हे सँडवीच खाण्यासाठी तुम्हाला पलटणच न्यावी लागेल. याशिवाय येथे मिळणारे चॉकलेट सँडवीचही तुम्ही चाखून पाहायला हवे.\nपत्ता : BMC ऑफिस, के के मीना सुतार मार्ग,महात्मा गांधी क्रॉस रोड क्रमांक 3, कांदिवली\nवेळ: दुपारी 3 ते पहाटे 2 वाजेपर्यंत\nमॉन्सून ऑफर सेलमध्ये शॉपिंग करताना काय काळजी घ्याल\nजर तुम्हाला मुंबईची खासियत असलेला वडापाव खायचा असेल तर ठाण्यातील प्रसिद्ध गजानन वडापाव तुम्ही नक्कीच चाखायला हवा. गजानन वडापावची खासियत सांगायची झाली तर हा वडापाव देण्याची एक वेगळीच पद्धत आहे. पानावर वडापाव आणि त्यासोबत एक खास चटणी देखील दिली जाते. हीच चटणी याची खासियत आहे. एका स्टॉलपासून या दुकानाची सुरुवात झाली आता ठाण्यात याचे एक मोठे दुकान आहे. गजानन वडापावसोबत बेसन चटणी दिली जाते. जर तुम्हाला वडापाव खायचा असेल आणि त्यासोबत चमचमीत चटणी तर तुम्ही गजानन वडापाव खायलाच हवा. हे दुकान थोडे लहान असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आरामात खाता येणार नाही. वडापाव व्यतिरिक्त तुम्हाला इतर महाराष्ट्रीयन पदार्थांची तुम्हाला चव चाखता येईल.\nपत्ता : छत्रपती संभाजी रोड, नौपाडा,ठाणे\nवेळ: सकाळी 7.30 ते रात्री 10.30 वाजेपर्यंत\nमुलुंड पश्चिम हे देखील खव्व्यांसाठी एकदम मस्त ठिकाणं आहे. तुम्हाला इथे खूप काही व्हरायटी मिळेल. मुलुंड पश्चिमेकडील कालिदास नाट्यगृहासमोर खूप मोठी खाऊगल्ली आहे. या खाऊगल्लीत डोसा, पावभाजी असे अनेक खाद्यपदार्थ मिळतात. पण या ठिकाणी मिळणारा मसाला वडापाव हा फारच प्रसिद्ध आहे. मस्त पावभाजीसारख्या भाजीमध्ये चळचळवलेला पाव आणि त्यासोबत मिळणारा गरमगरम वडा येथील खासियत आहे. या वडापावचा एक बाईट घेतल्यानंतर तुमच्या तोंडात सगळे फ्लेवर रेंगाळल्याशिवाय राहणार नाहीत. यासोबत तुम्हाला हिरवी चटणी आणि मिरची दिली जाते.\nपत्ता : कालिदास नाट्यगृहासमोरील गल्ली, मुलुंड (पश्चिम)\nवेळ : सकाळी 11 नंतर\nतूपचे आरोग्यविषयक फायदे देखील वाचा\nतुम्हाला साऊथ इंडियन फुड खायचे असेल तर तुमच्यासाठी प्युअर मिल्क सेंटर घाटकोपर हा मस्त पर्याय आहे. या ठिकाणी मिळणारे डोशाचे प्रकार मिळतात. इंडो-वेस्टर्न कॉम्बिनेशनच्या डोश्याचे प्रकार तुम्हाला या ठिकाणी मिळतात. चीझ- पास्ता- फ्रेंचफ्राईज असे घालून येथील डोसा सर्व्ह केला जातो. या डोशाची प्रसिद्ध इतकी आहे की, डोसा म्हटलं की घाटकोपरच्या प्युअर सेंटरचे नाव आवर्जून घेतले जाते. तुमच्या खिशाला परवडेल असे खाद्यपदार्थ तुम्हाला याठिकाणी मिळू शकतील. येथील सांबार चटणीसुद्धा फारच चविष्ट आहे. त्यामुळे तुम्ही एकदा तरी या ठिकाणी जायला हवे.\nपत्ता: RB मेहता मार्ग, सिंधू वाडी, घाटकोपर (पूर्व)\nवेळ: सकाळी 7.30 -11.30 आणि दुपारी 3.30 ते 11.30 वाजेपर्यंत\nपावभाजी म्हटलं की सरदार पावभाजीचे नाव अगदी आवर्जून घेतले जाते. जर तुम्हाला परफेक्ट पावभाजी खायची असेल तर सरदार पावभाजी खायला हवी. या ठिकाणी पावभाजी खाण्यासाठी लोकांची खूपच गर्दी असते.त्यामुळे तुम्हाला येथे पावभाजी मिळण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. ही पावभाजी एकाचवेळी खूप जणांना सर्व्ह केली जाते. त्यावर मोकळ्या हाताने बटर टाकलेले असते. पावभाजी व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी पिण्यासाठीही खूप चांगले पर्याय आहेत. तुम्हाला सीझननुसार या ठिकाणी स्मुदी आणि मिल्कशेक मिळू शकतील.\nपत्ता : 166 A- तारदेव रोड जंक्शन, जनता नगर, तारदेव, मुंबई- 400034\nवेळ : दुपारी 12 ते रात्री 2 वाजेपर्यंत\nवाचा - मुंबईत पावभाजीचा ठिकाणांना\nजर तुम्हाला वेगळे सँडवीच खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही लाला लजपतराय कॉलेजजवळील सँडवीच नक्कीच खायला हवे. समोसा सँडवीच ही येथील खासियत आहे. या कॉलेजच्या बाहेर तुम्हाला अनेक सँडवीचची दुकाने दिसतील. या सगळ्याच स्टॉलवर तुम्हाला उत्तम सँडवीच मिळू शकतील. या ठिकाणी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गर्दी तर असतेच. पण या शिवाय ही इतर खव्व्यांची गर्दी तुम्हाला या ठिकाणी दिसू शकेल. ब्राऊन ब्रेड आणि व्हाईट ब्रेड अशी व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी मिळेल. मसाला टोस्ट, क्लब टोस्ट, चॉकलेट सँडवीच असे प्रकार तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतील.\nपत्ता : लाला लजपतराय कॉलेज, लाला लजपतराय मार्ग, हाजी अली गव्हर्टमेंट कॉलनी, महालक्ष्मी, मुंबई- 400034\nवेळ: सकाळी 8 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत\n7. सांताक्रुझ येथील कुरकुरीत भजी, वडापाव आणि चटणी (Santacruz Famous Pakora And Vada Pav)\nमुंबई ओळखलीच जाते चमचमीत पदार्थांसाठी सांताक्रुझ येथील एका स्टॉलवर मिळणारी भजी म्हणजे क्या बात है.. तुम्हाला यासोबत मस्त चमचमीत भजी आणि सोबत तीन वेगवेगळ्या प्रकारच्या चटणी मिळतील. गरमागरम पदार्थ या ठिकाणी मिळतात म्हणूनच हे खाण्यासाठी येथे लोकांची गर्दी असते. जर तुम्हाला मस्त गरमा गरम चहा आणि भजी खायची असेल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी जायला हवे. मस्त पेपर आणि पानावर सर्व्ह केली जाणारी भजी आणि वडापाव म्हणजे तुमचा मूड एकदम सेट होणारच.\nपत्ता: आशा पारेख रुग्णालयासमोर, सांताक्रुझ पश्चिम\nवेळ: सकाळी 8.30 वाजता\nजर तुम्ही बोरीवलीला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही बोरीवली येथील दिनेश पावभाजीला भेट द्यायलाच हवी. कारण या ठिकाणी मिळणारा मसालेदार पॅटीस पाव हा फारच प्रसिद्ध आहे. पावामध्ये घातलेलं पॅटीस आणि पावाला लावलेली मस्त चटकदार चटणी आणि त्यावर कांदा, भुरभुरलेली शेव आणि चटण्या म्हणजे क्या बात है… पावभाजी आणि पाणीपुरी, शेवपुरी यामध्ये काय खाऊ असा विचार करत असाल तर बोरीवली येथील दिनेश पावभाजी सेंटरला नक्कीच भेट द्या. तुम्हाला या व्यतिरिक्त अनेक वेगवेगळे पदार्थदेखील खायला मिळतील.\nपत्ता : शॉप क्रमांक 4, योगी विहार सोसायटी, योगी नगर, एक्सार, बोरीवली, मुंबई 91\nवेळ: दुपारी 3 वाजल्यापासून\nवाचा - दाक्षिणात्य खाद्यपदार्थ चाखायचे असतील तर मुंबईतील हे स्टॉरंट आहेत बेस्ट\nमुंबईत सध्या आणखी एक वडापाव प्रसिद्ध आहे तो म्हणजे भाऊचा वडापाव. भांडुपमध्ये याचे मूळ दुकान असून अगदी 3 रुपयांपासून या ठिकाणी वडापाव विक्रीला सुरुवात झाली. या वडापावची खासियत सांगायची तर त्याचा मोठा आकार आणि त्यासोबत मिळणारी खोबऱ्याची लाल मिरची वाटून केलेली चटणी आणि सोबत बारीक चिरलेला कांदा, भांडुपमध्ये हा वडापाव फारच प्रसिद्ध असून या दुकानामध्ये फारच गर्दी असते. वडापाव व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी चुरा पाव, राईस प्लेट असे देखील खाता येईल. गरम गरम भाऊचा वडा मस्त कागदावर दिला जातो. त्याचा आकार पाहूनच तुम्हाला आश्चर्य वाटेल. शिवाय या वडापावसाठी येणारे पावही खास असतात.\nपत्ता: भाऊचा वडापाव, शिवाजी तलाव समोर, भांडुप (प.) मुंबई 400078\nवेळ: सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत\nजर तुम्हाला चाटचा पर्याय हवा असेल तर मग तुम्ही मुलुंड येथील जय जलाराम भेलपुरीला नक्कीच भेट द्यायला हवी. मुलुंडच्या पाचरस्त्यावर जय जलारामचा ठेला आहे. तुम्हाला भेळचे विशेष सांगायचे तर सढळ हाताने यामध्ये सगळे जिन्नस घातले जातात. येथील सुकी भेळ, ओली भेळ तुम्ही नक्कीच चाखायला हवी. सगळ्या चटण्या या थंडगार असल्यामुळे खाताना एक वेगळा आनंद मिळतो. शिवाय पानामध्ये ही भेळ दिली जाते सोबत खायला चमचाही दिला जातो. त्यामुळे तुम्हाला ही चटपटीत चमचमीत भेळ अगदी नीट खाता येते. जय जलाराम हा आईस भेळसाठी फारच प्रसिद्ध आहे.\nपत्ता: विद्याविहार मार्ग, एम जी रोड, मुलुंड (प.)\nवेळ: संध्याकाळी 4.30 ते रात्री 10.30 वाजेपर्यंत\nतुम्ही वेस्टर्नकडे राहणारे असाल तर तुमच्यासाठी सांताक्रुझ येथील राम श्याम चाट कॉर्नरला नक्की भेट द्या. इथे तुम्हाला प्रत्येक प्रकारचे चाट खाण्याचा आनंद घेता येईल. या चाटची चव चाखण्यासाठी फारच गर्दी असते. येथील दहीपुरी तर चवीला फारच सुंदर लागते. जर तुम्ही काहीही न जेवता गेलात तर येथील एक प्लेट दहीपुरीच तुमचे पोट भरुन टाकेल. त्यामुळे एखाद्या संध्याकाळी तुम्हाला येथे फेरी मारायला हरकत नाही.\nपत्ता: नॉर्थ एव्ह, सांताक्रुझ (प.) मुंबई -54\nवेळ : दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत\nवाचा - मुंबईत हँगआऊटसाठी बेस्ट कॅफे, तुमचाही वेळ जाईल मस्त\nमुलुंड येथील सर्वोदय येथे देखील एक खाऊगल्ली आहे. या खाऊगल्लीत तुम्हाला अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतील. जर तुम्हाला सँडवीचचा वेगळा प्रकार खायचा असेल तर मग तुम्ही या खाऊगल्लीत नक्कीच जा. तुम्हाला या ठिकाणी उत्तम क्लब सँडवीच मिळेल. हे क्लब सँडवीच इतक्या छान पद्धतीने सर्व्ह केलेले असते की, तुमच्या तोंडाला पाणी सुटलं म्हणून समजा. मस्त चिप्स आणि चीझ घालून हे चीझ टोस्ट क्लब सँडवीच दिलं जातं आणि सोबत मस्त चटणी.\nपत्ता : सर्वोदय नगर, मुलुंड (प.)\nवेळ : दुपारी 3 नंतर\nआता तुम्हाला काही मस्त प्यायचा विचार असेल तर सीएसटी येथील प्रसिद्ध बादशाह ज्यूस सेंटरमध्ये नक्कीच जायला हवं, कारण तुम्हाला या ठिकाणी अगदी क्लासिक असे फालुदा खायला मिळतील. हे फालुदा खाल्यानंतर तुम्हाला बाकी काहीच खायची इच्छा होणार नाही. ड्रायफ्रुटचा भडीमार असलेल्या या फालुद्यामध्ये तुम्हाला प्रत्येक घासात वेगळी चव लागेल जी तुम्हाला छान गारवा देऊन जाईल. जर तुम्ही फुडी असाल तर एक पूर्ण ग्लास संपवू शकाल अन्यथा एक ग्लास फालुदा संपवणे ही कठीण गोष्ट आहे. शिवाय तुम्हाला सीझनल फळांचे मस्त फालुदे या ठिकाणी मिळतात.\nपत्ता : जोतिबा फुले मंडई समोर, क्रॉफर्ड मार्केट, सीएसटी, मुंबई\nवेळ: सकाळी 8 वाजल्यापासून\nहल्ली मुंबईत अनेक ठिकाणी फुड ट्रक दिसू लागले आहेत. रुईया कॉलेजच्या बाहेर असणारा असाच एक फुड ट्रक आणि त्यामधील खाद्यपदार्थ म्हणजे तुम्हा खव्वयांसाठी छान मेजवानीच आहे. याचे कारण असे की, जर तुम्हाला नवीन काहीतरी खायचे असेल तर हे नक्की ट्राय करायला हवे. डिलाईट डंपलिग्ज या फुड ट्रकवर मिळणारे मोमोज म्हणजे क्या बात है.. सोबत सर्व्ह होणारे डंपलिग्ज तुम्ही नक्की खाऊन पाहायला हवे.\nपत्ता : डिलाईट डंपलिंग्ज\nवेळ: तसं तर कॉलेजच्या वेळात हा ट्रक या ठिकाणी असतोच\nजर तुम्हाला फ्रँकी खायची असेल तर मात्र तुमच्यासाठी एक पर्याय आहे तो म्हणजे हिंदुजा कॉलेज येथील फ्रँकीचा..हिंदुजा कॉलेजच्या जवळपास असल्यामुळे ही फ्रँकी याच नावाने ओळखली जाते. येथील फ्रँकीबद्दल सांगायचे झाले तर तुम्हाला याची चटणी वेगळी लागते.याशिवाय येथील सँडवीचही फार प्रसिद्ध आहे. या सँडवीचवर भरभरुन बारीक शेव भुरभुरली जाते. त्यामुळे त्याला एक मस्त इंडियन टच मिळतो.\nपत्ता: हिंदुजा कॉलेज जवळ, चर्नी रोड\nवेळ : सकाळी 10 वाजल्यापासून\n16. राजू सँडवीच, चर्चगेट (Raju Sandwich)\nसध्या सँडवीचमध्ये पानिनी सँडवीचचा प्रकार आहे. चर्चगेटच्या HR कॉलेजच्या बाहेर तुम्हाला राजू सँडवीचवाला दिसेल. चीझ, पानिनी ब्रेड आणि मस्त भाज्या असं कॉम्बिनेशन असलेलं हे सँडवीच तुम्ही नक्कीच खाऊन पाहायला हवं. तुम्हाला यामध्ये भाज्यांची व्हरायची चाखता येईल. मस्त चिली फ्लेक्स आणि हर्ब्स घालून तुम्हाला हे सँडवीच खाता येईल.\nपत्ता : HR कॉलेजच्या बाहेर, चर्चगेट\nवेळ : कॉलेजच्या वेळात तुम्हाला मिळेल.\nसमोसा आणि रगडा याचं सुरेख कॉम्बिनेशन तुम्हाला फक्त सायन येथील गुरुकृपा येथे खाता येईल. रगडा समोसासोबत गोड चटणी आणि कांदा असे यासोबत दिले जाते. गुरुकृपाचे समोसे फारच फेमस आहेत. याचा आकारही एकदम युनिक आहे. शिवाय या समोस्याची चव अगदी हमखास जीभेवर रेंगाळतेच. या शिवाय तुम्हाला येथे उत्तम जेवण, गोड पदार्थ आणि चाट सुद्धा मिळेल.\nपत्ता: गुरुकृपा, सायन स्टेशन जवळ, सायन\nवेळ: सकाळी 10 ते रात्री 10\nजर तुम्हाला सँडवीचमधील वेगळा प्रकार खायचा असेल तर तुम्ही प्रिती सँडवीच आणि ज्युस सेंटरला भेट देऊ शकता. येथे मिळणारे मॅगी सँडवीच एकदमच वेगळे आहे. सँडवीच टोस्ट करुन त्यावर तुमची आवडती मॅगी घातली जाते. यावर चीझ आणि कोबीचे सॅलेड घातले जाते. त्यामुळे वेगवेगळी चव तुम्हाला यामध्ये नक्कीच घेता येते.\nपत्ता: शॉप क्रमांक 2, योगेश बिल्डींग, गणेश गावडे मार्ग, राजूपानवाला जवळ, मुलुंड ( प.)\nवेळ: दुपारी 12.30 ते रात्री 1.30 वाजेपर्यंत\n19. विद्याविहार येथील मंच्युरिअन भेळ (Vidyavihar Manchurian Bhel)\nचायनीजचा कोणताही प्रकार म्हटला की, तो मस्त चमचमीत आणि छान लागतो. त्यात चायनीज भेळची तर गोष्ट निराळीच असते. तुम्हालाही चायनीज भेळचा आनंद घ्यायचा असेल तर विद्याविहार पूर्वेला चालत गेल्यावर तुम्हाला एक स्टॉल दिसेल तिथे तुम्हाला हॉट पॅन हा प्रकार मिळेल. इतर चायनीज भेळसारखी ही भेळ नाही. यामध्ये तुम्हाला मंच्युरिअन फ्राईड नुडल्स आणि बरेच काही अनुभवता येईल\nपत्ता: विद्याविहार पूर्वेला चालत अगदी दोन मिनिटांवर\nवेळ: संध्याकाळी 4 वाजल्यापासून\n20. के रुस्तम आईस्क्रिम सँडवीच ( K Rustom Ice Cream)\nआता तुम्हाला इतकं खाल्ल्यानंतर थोडसं थंडगार खावंस वाटत असेल तर मग तुम्ही हमखास के रुस्तमचं आईस्क्रिम सँडवीच खायला हवं. तुम्हाला कुरकुरीत आणि थंड हे सँडवीच नक्कीच खायला हवं. हे खाताना तुम्हाला मस्त वेगवेगळे फ्लेवर्स अनुभवता येतील.\nपत्ता: के रुस्तम कॉलेजच्या शेजारी, चर्चगेट\nवेळ: सकाळी 10 वाजल्यापासून\nतुम्हालाही पडलेत का हे प्रश्न (FAQ)\nमुंबईत प्रसिद्ध असलेला खाद्यपदार्थ कोणता (What is the famous food in mumbai\nमुंबई जरी लहान असली तरी मुंबईतल्या प्रत्येक गल्लीत काही ना काही खाद्यपदार्थ मिळतातच. वडापाव, पावभाजी, डोसा असे खाद्यपदार्थ हमखास या ठिकाणी तुम्हाला मिळतात. त्यामुळे मुंबईत एकच खाद्यपदार्थ प्रसिद्ध नाही तर असे अनेक खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत.\nवडापाव मुंबईचे लोकल फूड आहे का (Is vada pav mumbai local food\nमुंबईत ठिकठिकाणी वडापाव मिळतो. वडापावचा शोध हा मुंबईतला आहे. त्यामुळे मुंबईत गल्लीत आणि नाक्या नाक्यावर तुम्हाला वडापाव मिळतो. शिवाय वडापाव हा अगदी स्वस्तात मस्त आणि पोटभरीचा असल्यामुळे मुंबईकरांच्या पोटाला आधार देणारा असा हा खाद्यपदार्थ आहे. त्यामुळे तुम्ही मुंबईत आलात तर तुम्हाला ठिकठिकाणी वडापाव दिसेल. त्यामुळेच मुंबईची ओळख ही वडापाव झाली आहे.\nआरोग्य आणि स्मरणशक्तीसाठी वरदान आहे आलं\nमुंबईत चाट मिळण्याचे उत्तम ठिकाण कोणते (Where you will get best chaat in mumbai\nमुंबईमध्ये अनेक ठिकाणी उत्तम चाट मिळते. दक्षिण मुंबईपासून ते अगदी मुंबई उपनगरात वेगवेगळ्या ठिकाणी असे चाट सेंटर आहेत. गिरगाव, दादर, जुहू चौपाटी, बोरीवली घाटकोपर, मुलुंड येथील खाऊगल्लीमध्ये तुम्हाला बेस्ट चाट मिळतील. पापडी चाट, ढोकला चाट, समोसा चाट, छोले समोसा, फ्लेवर्ड पाणीपुरी असे वेगवेगळे पर्याय तुम्हाला या ठिकाणी मिळतील.\nमुंबईतील प्रसिद्ध खाऊगल्ली कोणत्या (Famous khau galli in mumbai\nमुंबईत बऱ्याच खाऊ गल्ली प्रसिद्ध आहेत. सीएसटीला फॅशन स्ट्रीट मागील खाऊगल्ली, भुलेश्वर खाऊगल्ली, काळबादेवी, बोरीवली,पार्ले पश्चिम, मुलुंड पश्चिम या ठिकाणी खाऊगल्ली आहेत.\nमुंबईतील वडापाव मिळण्याची प्रसिद्ध ठिकाणं कोणती (Best vada pav places in mumbai\nलाडु सम्राटचा वडा, लालबाग-परळ\nमुंबईत आलात आणि इथे नाही गेलात तर तुमच्या मुंबई दौऱ्याला नाही अर्थ\nखवय्ये असाल तर नक्की भेट द्या दक्षिण मुंबईतल्या बेस्ट रेस्टॉरंट्सना\nमहाराष्ट्रीयन व्हेज थाळी - Maharashtrian Veg Thali Menu\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.popxo.com/trending/bramastra-logo-launch-in-kumbhmela-see-photos-in-marathi-801409/", "date_download": "2021-01-28T12:29:51Z", "digest": "sha1:MY5T6N5PCBQISAG36IEVCYCIHPSOJKHU", "length": 11110, "nlines": 55, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "...आणि कुंभ मेळ्यात उजळून निघाले ‘ब्रम्हास्त्र’, पाहा फोटो in Marathi", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\n...आणि कुंभ मेळ्यात उजळून निघाले ‘ब्रम्हास्त्र’, पाहा फोटो\nकरण जोहरचा आगामी प्रोजेक्ट ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटाची खूप चर्चा सुरु आहे. चित्रपटाच्या चर्चेसोबतच बी टाऊनमधील कपल आलिया आणि रणबीर कपूरही खूप चर्चेत आहेत. आता ब्रम्हास्त्र पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे एक वेगळा प्रयोग ब्रम्हास्त्रच्या निमित्ताने करण्यात आला आहे. म्हणजे या आधी आपण बरेच लॉन्चिंगचे कार्यक्रम पाहिले असतील. गाणे, ट्रेलर लाँच करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जातात. त्या वेगळ्या फंड्यापैकी एक म्हणजे ब्रम्हास्त्रचा फंडा. तब्बल १५० ड्रोनचा वापर हवेत उडवून आकाशात एक मोठे ब्रम्हास्त्र तयार करण्यात आले. या ब्रम्हास्त्रासमोर चित्रपटाच्या ईशा (आलिया) आणि शिवा (रणबीर) यांचीही सगळ्यांना नव्याने ओळख झाली. पण प्रमोशनचा हा फंडा चांगलाच हटके होता असे म्हणायला हवे.\nअक्षय कुमारच्या सूर्यवंशीचा फर्स्ट लुक रिलीज\nकुंभ मेळ्यात केला प्रयोग\n या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणतीही फॅन्सी जागा निवडण्यात आली नाही. तर चक्क कुंभ मेळ्याचे स्थान निवडण्यात आले. महाशिवरात्रीचे औचित्य साधून आलिया-रणबीर आणि अयान मुखर्जी हे तिघे कुंभ मेळ्यात पोहोचले. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी आरती केली आणि तब्बल १५० ड्रोन एकाचवेळी हवेत उडवून त्याचे ब्रम्हास्त्र तयार करण्यात आले. या निमित्ताने चित्रपटाचा लोगो लाँच करण्यात आला. १५० ड्रोनच्या मदतीने आधी ब्रम्हास्त्र तयार करण्यात आले. तर त्यानंतर चित्रपटाचे नाव ड्रोनच्या माध्यमातून तयार करण्यात आले. कुंभ मेळ्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे चित्रपटाच्या नावाचे अनावरण करण्यात आले. आलिया- अयान आणि रणबीर असे हे त्रिकुट या आलियाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. आलियाने हिरव्या रंगाचा फ्लोरल इथनिक वेअर घातला असून रणबीरने निळा शर्ट आणि त्यावर स्लिवलेस व्हाईट जॅकेट घातले आहे.\nनागराज मंजुळे करणार 'मराठी करोडपती'चे सूत्रसंचालन\nआलिया- रणबीरच्या अफेअर्समुळे पापाराझींचे लक्ष त्यांच्याकडे सतत असते. ब्रम्हास्त्र चित्रपटाच्या निमित्ताने ते अनेकदा एकत्र असतात. आता चित्रपटाच्या चित्रीकरणाव्यतिरिक्त प्रमोशन ही गोष्ट आलीच. ब्रम्हास्त्र चित्रपटाविषयी कमालीची गुप्तता पाळल्यानंतर आता पहिल्यांदा या चित्रपटाचा लोगो लाँच करण्याच्या निमित्ताने ब्रम्हास्त्रची टीम कुंभ मेळ्यासाठी बाहेर पडली. या प्रवासादरम्यान आलिया आणि रणबीरने खूप धम्माल केली. त्यांचा प्रवासादरम्यानचा एक व्हिडिओदेखील त्यांनी पोस्ट केला आहे.\n'ब्रम्हास्त्र' हा सुपरहिरो जॉनरमधील चित्रपट आहे. या चित्रपटाबाबत अशीदेखील चर्चा आहे की, ब्रम्हास्त्र हा चित्रपट दर दोन वर्षांनी येणार आहे. करणची या चित्रपटासाठीची पुढील तयारी देखील झाली आहे. ब्रम्हास्त्र हा सुपरहिरो प्रकारातील चित्रपट असून त्यात भारतीय पौराणिक कथांचा समावेश असणार आहे. 'ब्रम्हास्त्र' हा चित्रपट अयान मुखर्जी दिग्दर्शित असून या चित्रपटाचे नाव आधी ‘ड्रॅगन’ असे ठेवण्यात आले होते. पण नंतर ब्रम्हास्त्र हे नाव निश्चित करण्यात आले. ब्रम्हास्त्र हे असे शस्त्र आहे ज्याचा कोणीच संहार करु शकत नाही. या चित्रपटात आलिया- रणबीरसोबत अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मोनी रॉय यांच्या प्रमुख भूमिका आहेत.\nपाहा 'सूरसपाटा' मराठी चित्रपटाचा ट्रेलर\nवर्षाच्या शेवटी सिनेमा रिलीज\nआता नुकताच चित्रपटाचा लोगो लाँच झाला म्हटल्यावर चित्रपटाला वेळ हा लागणारच. हा चित्रपट वर्षाअखेरीस भेटीला येणार आहे. २५ डिसेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे शुटींग बुल्गेरीयामध्ये शूट करण्यात आले आहे.\nइन्स्टावर अनेक सेलिब्रिटींचे अकाऊंटस असले तरी अनेक जण आजही इन्स्टा वापरत नाही. ब्रम्हास्त्रच्या निमित्ताने अयान मुखर्जीने स्वत:चे इन्स्टा अकाऊंट तयार केले असून त्याने काही फोटोही शेअर केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://satejpatil.com/4942-2/", "date_download": "2021-01-28T12:46:46Z", "digest": "sha1:GWAOC6N3L7NAYFZIOTW4JEAQVJCN6AE2", "length": 4723, "nlines": 33, "source_domain": "satejpatil.com", "title": "कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडी आणि मित्र पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा | Satej Patil", "raw_content": "\nकोल्हापूरमध्ये महाविकास आघाडी आणि मित्र पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा\nकोल्हापूरमध्ये महाविकास आघाडी आणि मित्र पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा\nकोल्हापूरमध्ये महाविकास आघाडी आणि मित्र पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा\nपुणे शिक्षक मतदारसंघाचे प्रा. जयंत आसगांवकर व पदवीधर मतदारसंघाचे श्री. अरुण लाड या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आज कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडी आणि मित्र पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.\nया मेळाव्यास आलेल्या कोल्हापुर जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मित्रपक्ष या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह व उस्फुर्त प्रतिसाद पाहता प्रा. जयंत आसगांवकर व श्री. अरुण लाड यांचा विजय निश्चित आहे. शिक्षक व पदवीधर यांचे प्रश्न व अडचणी मार्गी लावण्यासाठी सक्षम आणि अनुभवी असणाऱ्या या दोन्ही उमेदवारांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन यावेळी केले.\nपक्षाच्या निर्णयाला मान देऊन माघार घेत या दोन्ही उमेदवारांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिलेले श्री. दादा लाड, श्री. बाबा पाटील, श्री. खंडेराव जगदाळे, श्री. शिवाजीराव मोरे, श्री. भरत रसाळे व श्री. भैय्या माने या सर्वांचे योगदान व सहकार्य अत्यंत महत्वाचे आहे. मी या सर्वांचे मनापासून आभार मानून धन्यवाद देतो.\nयेणाऱ्या आठ-दहा दिवसांमध्ये महाविकास आघाडी व मित्रपक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कठोर परिश्रम घेऊन या दोन्ही उमेदवारांना पुणे विभागातून कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्य देत निवडून आणतील, अशी ग्वाही आज उपस्थितांना दिली.\nआपल्या दोन्ही उमेदवारांची नावे मतपत्रिकेमध्ये पहिल्याच क्रमांकावर असून त्यांना आपले पहिल्या (1) पसंतीचे मत देऊन भरघोस मतांनी निवडून आणण्याची विनंती यावेळी, उपस्थितांना केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.chandrapurkranti.in/2020/04/collector_23.html", "date_download": "2021-01-28T12:31:22Z", "digest": "sha1:SELY362OAJ24Z54RDGQ3H4C35JUHJNFO", "length": 9271, "nlines": 55, "source_domain": "www.chandrapurkranti.in", "title": "जिल्हाधिकार्याचा तो व्हिडिओज खोटा आहे, त्यावर ऑडिओ क्लिप मिक्सिंग करण्यात आलं आले असल्याचे" सांगत आपल्या अकलेचे तारे तोडले.", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हाधिकार्याचा तो व्हिडिओज खोटा आहे, त्यावर ऑडिओ क्लिप मिक्सिंग करण्यात आलं आले असल्याचे\" सांगत आपल्या अकलेचे तारे तोडले.\nजिल्हाधिकार्याचा तो व्हिडिओज खोटा आहे, त्यावर ऑडिओ क्लिप मिक्सिंग करण्यात आलं आले असल्याचे\" सांगत आपल्या अकलेचे तारे तोडले.\nजिल्हा प्रशासन व शासकीय यंत्रणा यांच्यातील \"तालमेला\"वर प्रश्नचिन्ह\nचंद्रपूर : बुधवार दिनांक 22 रोजी चंद्रपूर जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमणार यांनी एक व्हिडिओ जारी करून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बांधकाम साहित्य, हार्डवेअर, मोबाईल रिपेअर आदि दुकानांना चालू करण्यासंबंधात मुभा दिली असल्याचा व्हिडिओ रिलीज केला. तशी अधिकृत प्रेस नोट सुद्धा निघाली. सोशल डिस्टन्सीगच्या नियमांचे पालन व तोंडाला मास्क लावून व्यवसाय सुरू करण्यात यावा अशा पद्धतीचे ते आदेश होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने गुरुवार दिनांक 23 एप्रिल रोजी संबंधित व्यावसायिकांनी आपापली दुकाने उघडली परंतु काही अवधी मध्येच पोलीस विभागांच्या गस्ती पथकाने चंद्रपुर शहरातील ही दुकाने बंद करण्याची मोहीम हाती घेऊन, अशा प्रकारचे कोणताही शासकीय पत्रक आमच्यापाशी आले नाही असा रोब झाडीत काही आगाऊ पोलीस कर्मचाऱ्यांनी ही प्रतिष्ठाने बंद पाडली. काही प्रतिष्ठीत व्यवसायिकांनी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या रिलीज झालेला व्हिडिओ पोलीस अधिकाऱ्यांना पाठवून सत्य परिस्थीतीची जाणिव करून दिली असता \"तो व्हिडिओज खोटा आहे, त्यावर ऑडिओ क्लिप मिक्सिंग करण्यात आलं आले असल्याचे\" सांगत आपल्या अकलेचे तारे तोडले. आपले प्रतिष्ठान खोलायचे की बंद ठेवायचे या विवंचनेत आता हे व्यवसायिक आहेत. चंद्रपूर जिल्हा ग्रीन झोन मध्ये आहे, सोशल डिस्टन्सीग चे व मास्क चे बंधन पाळण्यात यावे असे वारंवार आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे परंतु काही उपद्रवी या आव्हानाला झुगारून आपली मनमानी करीत आहे. विस्कटलेली आर्थिक घडी सूरळीत यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काही प्रतिष्ठाने, उद्योगधंदे नियमांमध्ये राहुन उघडण्याचे आव्हान केले आहे. जिल्हा प्रशासन व लाॅकडाऊनमध्ये कार्यरत असलेल्या विविध प्रणाली (पोलिस, आरोग्य, मनपा प्रशासन इत्यादी) यांच्यातील तालमेल हा योग्य नसल्याची अनेक उदाहरण आता जिल्ह्यात दिसू लागले आहे. त्याच्याच प्रत्यय म्हणजे जिल्हाधिकारी महोदय यांनी रिलीज केलेला व्हिडिओचं फेक असल्याच्या पोस्ट विविध सोशल माध्यमांवर फिरू लागले आहेत. वाहतूक करण्यासाठी ई-पास, प्रतिष्ठान साठी मनपाची परवानगी आदींमध्ये तालमेल नसल्याचे दिसून येत आहे जिल्हाधिकारी कार्यालयातून निघणारा आदेश संबंधित विभागापर्यंत पोहोचतच नाही असे अनेक उदाहरणं आहेत. रोजच्या रोजचे अपडेट स्वतः जिल्हाधिकारी महोदय व्हिडिओच्या माध्यमातून रीलीज करीत आहेत. प्रेस नोट च्या माध्यमातूनही सोशल मीडियावर वृत्त ही फिरल्या जात आहे. जिल्हाधिकारी महोदयांनी या गंभीर बाबीकडे स्वतः लक्ष घालावे, अशी मागणी आता होवू लागली आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nगोंडपिपरीच्या काकडे-कांबळे-कटरे \"त्रिदेव\" शिपायांच्या हैरतअंग्रेज कारनामा\nखळबळजनक चंद्रपुरात मिळाला पुन्हा एक पॉझिटिव्ह\nसिटीपीएस मध्ये क्वाटरचा भोंगळ कारभार उघड \nना.वडेट्टीवार आणि खा.धानोरकर यांच्यात शितयुध्द पालकमंत्री वडेट्टीवारांना घरचा अहेर\nआरटीओ कार्यालयाच्या निरीक्षकाला ४० हजार रूपयांच्या लाच मागणाऱ्या अशोक मते ला अटक \nखासदार धानोरकर समर्थक गुंडांचा पत्रकार राजू कुकडे यांचेवर प्राणघातक हल्ला\nधक्कादायक :- माढेळी ग्रामपंचायत निवडणुकीत सुगंधीत तंबाखू तस्कर जोमात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Oberviechtach+de.php", "date_download": "2021-01-28T11:28:18Z", "digest": "sha1:UMGNOUW2KIP5QJGPWEEX24G7LRN3SASC", "length": 3450, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Oberviechtach", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Oberviechtach\nआधी जोडलेला 09671 हा क्रमांक Oberviechtach क्षेत्र कोड आहे व Oberviechtach जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Oberviechtachमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Oberviechtachमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 9671 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनOberviechtachमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 9671 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 9671 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/ahmednagar/former-minister-madhukarrao-pichad-good-health-396174", "date_download": "2021-01-28T12:36:17Z", "digest": "sha1:TS2FM6Y2ODXDLXN66KOETJZ2AXTFFQIE", "length": 17104, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची प्रकृती ठणठणीत पण भेटायला येऊ नका - Former Minister Madhukarrao Pichad is in good health | Ahmednagar City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nमाजी मंत्री मधुकरराव पिचड यांची प्रकृती ठणठणीत पण भेटायला येऊ नका\nमाजी मंत्री पिचड यांच्यावर काही दिवसांपासून मुंबई येथे लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. आता त्यांची तब्येत सुधारली असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे.\nअकोले : माजी मंत्री मधुकरराव पिचड हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. परंतु ते आजारातून बाहेर आले आहेत. त्यांची प्रकृतीही ठणठणीत आहे. ते लोकनेते असल्याने अकोल्यासह संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना मानणारा वर्ग आहे. कार्यकर्त्यांनाही त्यांच्या तब्येतीची विचारपूस करावी वाटते, भेटण्याचीही इच्छा असते.\nआत्ताच आजारातून बरे झाल्याने ते मुंबई येथील निवासस्थानी आराम करीत आहेत. सध्या त्यांना कोणीही भेटायला येऊ नये, असे आवाहन माजी आमदार वैभव पिचड यांनी केले.\nहेही वाचा - मोबाईल मॅपने केला घात, पुणेकर गेले धरणात\nमाजी मंत्री पिचड यांच्यावर काही दिवसांपासून मुंबई येथे लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. आता त्यांची तब्येत सुधारली असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे जनतेने काळजी करू नये.\nडॉक्‍टरांनी पिचड यांना आरामाचा सल्ला दिल्याने कोणीही त्यांना भेटायला येऊ नये, असे आवाहन वैभव पिचड यांनी केले आहे. सध्या वैभव पिचड व त्यांचे कुटुंब मुंबई येथे माजी मंत्री पिचड यांच्यासमवेत आहे.\nदरम्यान, तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुका शांततेत कराव्यात, असे आवाहन करतानाच बिनविरोध विजयी उमेदवारांचेही वैभव पिचड यांनी अभिनंदन केले आहे.\nसंपादन - अशोक निंबाळकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमराठीच्या संवर्धनासाठी पुरस्कार विजेत्यांनी मार्गदर्शक व्हावे; सुभाष देसाई\nमुंबई : मराठी भाषेतील साहित्य निर्मीतीतील योगदानाबद्दल पुरस्कार प्राप्त साहित्यिकांनी मराठी भाषेच्या संवर्धन व वृद्धीसाठी मराठी भाषा विभागाला...\nखासदार सुळेंच्या पुढाकाराने 26 दृष्टीहिन मुलांनी अनुभवला शिवरायांचा तोरणा\nवेल्हे, (पुणे) : शिवरायांचा तोरणा मुंबई येथील २६ दृष्टीहिन मुलांनी प्रजाकसत्ताक दिनी सर करुन अनुभवला. यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांचे मोलाचे...\nठाण्यातील सेंट्रल पार्कसाठी मनसे आक्रमक; रखडपट्टीबद्दल पालिका आयुक्तांना विचारला जाब\nठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून \"कन्स्ट्रक्‍शन टीडीआर'च्या बदल्यात ढोकाळी येथील 20 एकरचा भूखंड एका विकासकाला विकसित करण्यासाठी देण्यात आला...\nमुंबई पालिकेच्या लसीकरणाचा पहिला टप्पा 14 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणार\nमुंबई: मुंबई महानगरपालिकेने आता येत्या 14 फेब्रुवारीपर्यंत किंवा त्याआधी लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, लसीकरण...\nभिवंडीत कापड डाईग कंपनीला भीषण आग; कापडाचे तागे व मशिनरी जळून खाक\nभिवंडी : भिवंडी तालुक्‍यातील सरवली ग्रामपंचायत हद्दीत कच्च्या कापडावर प्रक्रिया करणाऱ्या डाईंग कंपनीला आज पहाटे 3च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना...\nनांदेड : सरपंच आरक्षण प्रकरणाची उच्च न्यायालयात २९ रोजी सुनावणी\nहानेगाव (ता. देगलूर, जिल्हा नांदेड) : ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित केल्यानंतर ते पुन्हा रद्द करण्याच्या शासन निर्णयाला देगलूर...\n'या' दिवसांपासून सुरु होणार एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेची नोंदणी\nमुंबई: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेला यापूर्वी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती....\nशंकरपाळ्या अन् कारल्याच्या भांडणात छोट्या भावाची एन्ट्री, वाद मिटणार की आणखी वाढणार\nअकोला: तुम्ही लहान मुलांची भांडणं कधी बघीतली आहेत का त्यांची भांडणं तशी मजेशीर असतात. ते एवढे निरागस असतात की, त्यांचं कितीही सिरीअस...\nसिद्धार्थच्या गोंधळात गोंधळ; सोनाली कुलकर्णीने दिल्या हटके शुभेच्छा\nमुंबई - मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचा विवाह मराठमोळ्या पद्धतीनं पार पडला. पुण्यात झालेल्या या विवाहसोहळ्याला अभिज्ञा भावे,...\nपदाचे अवमूल्यन झाल्याचे पुस्तक वाचल्यावर वाटणार नाही, दरेकर यांची शरद पवारांना हमी\nमुंबईः विरोधी पक्षनेत्यांबाबत भावना व्यक्त करणे हा आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा अधिकार आहे. मात्र विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेता म्हणून मी...\nमराठा नेत्यांचा इशारा ते दीप सिद्धूचं शेतकरी नेत्यांबाबत गंभीर वक्तव्य; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर\n26 जानेवारीला दिल्लीत झालेल्या हिंसेत अनेक पोलिस जखमी झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पोलिसांची हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली. दीप...\nमोठी बातमी: राज ठाकरे हाजिर हो, बेलापूर कोर्टाकडून वॉरंट जारी\nमुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना बेलापूर कोर्टानं वॉरंट बजावलं आहे. २०१४ला वाशी टोल नाक्यावर झालेल्या तोडफोड प्रकरणी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/akola/akola-washim-marathi-news-city-balasaheb-was-ruined-royal-shelter-abusive-alliance-power", "date_download": "2021-01-28T11:34:06Z", "digest": "sha1:B7FPPXV2V2P3IABEWBXZSWWD66X6Q4FI", "length": 23371, "nlines": 299, "source_domain": "www.esakal.com", "title": "बाळासाहेबांची ही नगरी राजआश्रयानेच बकाल केली!, सत्तेसाठी अभद्र युती; नेतेच झाले कंत्राटदार - Akola Washim Marathi News This city of Balasaheb was ruined by the royal shelter !, an abusive alliance for power; The leader became the contractor | Akola City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nबाळासाहेबांची ही नगरी राजआश्रयानेच बकाल केली, सत्तेसाठी अभद्र युती; नेतेच झाले कंत्राटदार\nकधीकाळी वत्सगुल्म राजाची राजधानी ते बाळासाहेबांची समृध्द नगरी अशी ओळख असलेले शहर एक बकाल जिल्ह्याचे ठिकाण म्हणून ओळखले जात आहे. धुळीने माखलेले रस्ते, रस्त्याच्यावर कपाळमोक्ष करणारे चेंबर व नवीन बनविलेल्या रस्त्यावरील उडणारी गिट्टी हे राजाश्रयाखाली फोफावलेल्या कंत्राटदाराचे पातक शहरवासीयांच्या नशिबी उतरले असून सत्तेतून पैसे मिळविण्यासाठी राजकारणीच कंत्राटदार झाल्याने बाळासाहेबांच्या या नगरीची अवस्था बकाल झाली आहे.\nवाशीम : कधीकाळी वत्सगुल्म राजाची राजधानी ते बाळासाहेबांची समृध्द नगरी अशी ओळख असलेले शहर एक बकाल जिल्ह्याचे ठिकाण म्हणून ओळखले जात आहे. धुळीने माखलेले रस्ते, रस्त्याच्यावर कपाळमोक्ष करणारे चेंबर व नवीन बनविलेल्या रस्त्यावरील उडणारी गिट्टी हे राजाश्रयाखाली फोफावलेल्या कंत्राटदाराचे पातक शहरवासीयांच्या नशिबी उतरले असून सत्तेतून पैसे मिळविण्यासाठी राजकारणीच कंत्राटदार झाल्याने बाळासाहेबांच्या या नगरीची अवस्था बकाल झाली आहे.\nहेही वाचा - कशी नशिबानं थट्टा आज मांडली, स्मशानभूमीचा रस्ता अडविल्याने अंत्ययात्रा थांबली, अंत्यसंस्कारासाठी चार तासापासून प्रेत रस्त्यावर\nवाशीम शहर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे. शहराच्या सभोवताली नवीन वसाहती उभ्या राहत आहेत. या वसाहतीची जहागिरी शहरातील राजकारण्यानी घेतल्यानंतर या वसाहतींना जोडणाऱ्या रस्त्यांचे दायीत्वही त्यांनी घेतले होते.\nहेही वाचा - शाळेची घंटा विसरली आता, आला सत्राचा अंतिम टप्पा, पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नो एंट्री\nसुविधा निर्माण होतील, रस्ते तयार होतील ही आशा शहरवासीयांना होती मात्र, रस्ते बनविण्याचे कंत्राट आपल्याच बगलबच्यांना मिळाले पाहिजेत त्यातून आपलेही आर्थीक हीत साधले गेले पाहिजेत. या हेतूने शहराचा कायापालट करण्याची शेखी मिरविणाऱ्या नेत्यांनी आपलेच हीत साधून शहरवासीयांच्या नशिबी मात्र, खड्डे आंदण देण्याचे काम केले आहे.\nशहरामध्ये गत चार वर्षात कोट्यावधी रूपयांचे रस्ते तयार केले मात्र, सहा महिन्यातच हे रस्ते खड्ड्यात गेले आहेत. यामध्ये राजकीय छत्रछायेत नांदणाऱ्या कंत्राटदारांनी माया कमावून घेतली असली तरी, नागरिकांचा वनवास मात्र कायम आहे. स्वार्थ्यासाठी राजकीय कोलंटउड्या मारत कधी काळच्या राजकीय शत्रुंच्या गळ्यात गळे घालण्याचे काम फक्त समर्थक कंत्राटदाराचे हीत साधण्यासाठीच केल्या जात असल्याच आरोप जनतेमधून होत आहे.\nहेही वाचा - चालत्या बसमध्ये महिलेला अचानक सुरू झाल्या प्रसुतीकळा, कंडक्टरच्या लक्षात येताच\nभूमिगत गटार योजनेने लावला चुना\nशहरामध्ये गरज नसताना तत्कालीन पुढाऱ्यांनी शासनाचा रस्त्यासाठी निधी मिळावा यासाठी भूमिगत गटार योजना शहरवासीयांच्या माथी मारली. तब्बल पाच वर्ष चिखल स्नानाचा झळ नागरिकांनी सोसला. मात्र, त्यानंतर भूमिगत गटार योजना भ्रष्टाचाराची गटार योजना ठरली. या भूमिगत गटार योजनेमुळेच अनेक रस्त्याची वाट लागली. आठ वर्षाचा कालावधी उलटूनही ना शहरातील नाल्या बंद झाल्या ना भूमिगत गटार योजनेतून गटाराचे पाणी वाहले. मात्र, या भूमिगत गटार योजनेतून मिळालेला शेकडो कोटी रूपयांचा रस्त्याचा निधी राजकीय वरदहस्तावता मस्तवाल झालेल्या कंत्राटदारीने गिळला.\nहेही वाचा - आमच्या हातात गुजरात द्या, आम्ही अहमदाबाद चे नाव बदलवून दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो’\nशहर विकासासाठी राज्य शासनाने भरपूर निधी दिला. मात्र, तो निधी आपल्या ले-आऊटच्या रस्त्यासाठी वापरण्याच्या क्लृप्तीने अनेक अभद्र राजकीय युतींना जन्म दिला. यातूनच अकोला नाका ते पाटणी चौक हा शहरातील मुख्य मार्ग रखडला. निविदा प्रकाशीत झाली. मात्र, तरीही गेल्या सात वर्षापासून या रस्त्यावर नागरिकांना मरण यातना भोगाव्या लागतात. याआधीही हा रस्ता शहरातील राजकीय नेत्याच्या छत्रछायेत राहणाऱ्या कंत्राटदारानेच तयार केला होता. सहा महिन्यात या रस्त्याचे तिन-तेरा वाजल्यानंतरही राजकीय दबावात पालिकेच्या बांधकाम विभागाने निरलज्जतेचा कळस गाठत या कंत्राटदाराला क्लीनचिट दिली होती.\n(संपादन - विवेक मेतकर)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nप्रतिबंधक लस घेतली का काय म्हणते तब्येत अशी विचारपूस करत निलंगेकरांनी कोरोना केंद्राला दिली भेट\nनिलंगा (जि.लातूर) : कोरोना प्रतिबंधक लस घेतली का काय म्हणते तब्येत..बरी आहे ना..चिंता करू नका काय म्हणते तब्येत..बरी आहे ना..चिंता करू नका अशी विचारपूस निलंगा येथील कोरोना प्रतिबंधक लस...\nआरक्षणाची कमाल ः ग्रामपंचायतीचा शिपाईच होणार सरपंच, विखे-थोरात लढाईचाही फायदा\nसंगमनेर (अहमदनगर) : आजोबा, बाप आणि मुलगा अशा तिन पिढ्यांनी ग्रामपंचायतीचा शिपाई म्हणून गावाची प्रामाणिक सेवा केली. वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर मुलाने...\n'कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाला काही तारतम्य नाही'\nमुंबईः कर्नाटक सीमा प्रश्न त्यावरुन सातत्यानं होणारे वाद यामुळे गेल्या काही दिवसांपासून वातावरण पेटले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री...\nदिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला वंचितचा पाठिंबा, किसान बागेतून जिल्हाकचेरी समोर धरणे आंदोलन\nहिंगोली : दिल्ली येथे मागील आठ महिन्यापासून शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी आंदोलन सुरू आहे त्यास पाठिंबा म्हणून जिल्हाकचेरी समोर किसान...\nकोल्हापूर अर्बन बॅंकेची दीड कोटीची फसवणूक ; तिघांविरोधात गुन्हा\nउजळाईवाडी (कोल्हापूर) : उद्योग उभारणे व मशिनरी खरेदीची बोगस कोटेशन सादर करून कोल्हापूर अर्बन बॅंक गांधीनगर शाखेची दीड कोटी रुपयांची फसवणूक...\nपन्नास वर्षांची परंपरा खंडित यंदा बाळ येशू यात्रा रद्द; होणार ऑनलाइन प्रार्थना\nनाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील इन्फन्ट जीझस शाइन चर्चमध्ये दर वर्षी फेब्रुवारीत होणारी बाळ येशूची यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. यात्रोत्सवाच्या...\nशिवसेना खासदार आणि भाजप आमदारांच्या धुमचक्रीनंतर आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी\nवाशीम : शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद होवून एकमेकांच्या अंगावर धावून...\nसांगलीत खूनप्रकरणी पाच जणांना जन्मठेप ; फितूर साक्षीदारास नोटीस\nसांगली : कुपवाडमधील साजन रमेश सरोदे (वय २४) या तरुणाच्या खूनप्रकरणी पाच जणांना जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. गजानन प्रकाश गवळी (...\nतब्बल सहा तासांच्या शस्त्रक्रियेनंतर सयामी जुळ्या मुली अलग; दोघींची प्रकृती स्थिर\nमुंबई : परळच्या बाई जेरबाई वाडिया रुग्णालयात जन्माला आलेल्या सयामी जुळ्या मुलींना सहा तास चाललेल्या शस्त्रक्रियेद्वारे अलग करण्यात डॉक्‍...\nसंजय बनसोडेंनी केली 'जल जीवन मिशन' अंतर्गत कामांची पाहणी\nजळकोट (लातूर): तालुक्यातील जळकोट येथील जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाची पाहणी राज्याचे पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे ता.२६ रोजी केली....\nसोनई गडाख बंधूंचीच आणि नेवासाही, सगळीकडे सोयीचे आरक्षण\nनेवासे : नेवासे तालुक्‍यातील सर्व 114 ग्रामपंचायतींपैकी 54 राखीव, तर 60 खुल्या वर्गासाठी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यात तब्बल 58 ठिकाणी...\n'शेतकऱ्यांना भडकावणाऱ्या आझमींची चौकशी करा'; भाजप नेत्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र\nमुंबई - शेतकरी आंदोलनाच्या आडून दिल्लीत हिंसक आंदोलन करणाऱ्यांना चिथावणी देणारे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी तसेच त्यांच्या सूत्रधारांची चौकशी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/atul-sule-write-article-about-majesco-software-company-387875", "date_download": "2021-01-28T11:22:28Z", "digest": "sha1:6FD2XMXY3WWQJZALESYQ76U77JBCY3R2", "length": 20071, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "अबब.... केवढा हा लाभांश! - atul sule write article about Majesco Software company | Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nअबब.... केवढा हा लाभांश\n‘मॅजेस्को’ २०१४ पर्यंत, ‘मास्टेक’ या आयटी कंपनीची अमेरिकी उपकंपनी होती. २०१४ मध्ये ‘मॅजेस्को’ स्वतंत्र कंपनी झाली. ‘मास्टेक’ कंपनीचे संस्थापक अशांक देसाई, सुधाकर राम, केतन मेहता हे ‘मॅजेस्को’चे प्रमुख भागधारक आहेत.\nविमा कंपन्यांसाठी ‘क्लाऊड’वर आधारीत सॉफ्टवेअर बनविणाऱ्या मॅजेस्को या कंपनीने अलीकडेच ५ रुपये दर्शनी मूल्याच्या शेअरवर तब्बल १९,४८० टक्के, म्हणजे प्रति शेअर ९७४ रुपये एवढा प्रचंड अंतरिम लाभांश जाहीर करून एक विक्रम प्रस्थापित केला आहे. या लाभांशासाठीची ‘रेकॉर्ड डेट’ २५ डिसेंबर २०२० असून, हा शेअर २३ डिसेंबर २०२० रोजी ‘एक्स डिव्हीडंड’ होणार आहे. या शेअरचा सध्याचा भाव रु. ९७४ असून, गेल्या वर्षभरातील नीचांकी पातळी रु. १६८ वर, तर उच्चांकी पातळी रु. १००९ आहे.\n‘मॅजेस्को’ २०१४ पर्यंत, ‘मास्टेक’ या आयटी कंपनीची अमेरिकी उपकंपनी होती. २०१४ मध्ये ‘मॅजेस्को’ स्वतंत्र कंपनी झाली. ‘मास्टेक’ कंपनीचे संस्थापक अशांक देसाई, सुधाकर राम, केतन मेहता हे ‘मॅजेस्को’चे प्रमुख भागधारक आहेत. जुलै २०२० मध्ये ‘थमा ब्राव्हो’ या प्रायव्हेट इक्विटी कंपनीने ‘मॅजेस्को’ची अमेरिकी उपकंपनी ५९.४ कोटी डॉलरला खरेदी केली. त्यावेळी ‘मॅजेस्को’च्या शेअरचा भाव रु. ४०० च्या आसपास होता. कर वजा जाता हाती आलेली रक्कम कंपनी भागधारकांमध्ये लाभांशाच्या रूपात वाटणार आहे.\nअर्थव्यवस्थेचं मोडलंय कंबरडं;मोदी सरकारची अर्थनीती सफशेल अयशस्वी ठरलीय का\nही बातमी जाहीर होताच, ‘मॅजेस्को’च्या शेअरने रु. १००९ ची उच्चांकी पातळी गाठली होती. परंतु, नंतर उच्च उत्पन्न गटातील (एचएनआय) गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे शेअरचा भाव रु. ९७५ पर्यंत खाली आला.\nउच्च उत्पन्न गटातील भागधारकांनी विक्री करण्याचे कारण म्हणजे लाभांशावर कर लावण्याच्या पद्धतीत झालेला एक महत्त्वाचा बदल. गेल्या वर्षीपर्यंत लाभांशावर गुंतवणूकदारांना कर भरावा लागत नसे. या आर्थिक वर्षात मात्र प्रत्येकाला आपापल्या ‘टॅक्स ब्रॅकेट’प्रमाणे कर भरावा लागणार आहे. जो, ‘एचएनआय’साठी सरचार्ज धरून ३० ते ४३ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. हाच कर अल्पावधीतील भांडवली नफ्यावर १५ टक्के, तर दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्याचा विचार करता, १ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेवर १० टक्के आहे. त्यामुळे उच्च उत्पन्न गटातील व्यक्तींना लाभांश घेण्यापेक्षा शेअर विकून भांडवली नफा घेणे फायदेशीर ठरणार आहे.\nआणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा\n‘मॅजेस्को’ कंपनीचे ९९ टक्के उत्पन्न या विकलेल्या कंपनीतून होत होते, त्यामुळे हा लाभांश दिल्यानंतर कंपनीकडे रु. १०३ कोटी रोकड व रु. ७० कोटी रुपयांची रिअल इस्टेट शिल्लक राहील, जी कालांतराने २.८५ कोटी शेअरमध्ये विभागली जाईल व त्यानंतर कंपनी ‘डीलिस्ट’ होऊ शकते. ५ रुपये दर्शनी मूल्यावर रु. ९७४ हा लाभांशाचा दर १९,४८० टक्के पडत असला, तरी सध्याच्या भावाला हा शेअर खरेदी करणाऱ्याला ‘डिव्हीडंड यिल्ड’ सुमारे १०० टक्के पडेल.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनांदेडला ‘अशोक चव्हाण सेवा सेतू’ या अभिनव उपक्रमाचे मंगळवारी उद्‍घाटन\nनांदेड - राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शासकीय कामकाजाबाबतच्या नागरिकांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी...\nसूरजने बोटावर नाचवले ‘बीएचआर’चे मुख्य कार्यालय\nजळगाव : बीएचआर पतसंस्थेतील घोटाळ्यात नुकताच अटक झालेल्या सूरज झंवरला अतिरिक्त पोलिस कोठडी मिळावी, यासाठी १२ गंभीर कारणे तपासाधिकाऱ्यांनी न्यायालयात...\nअखेर ‘महापोर्टल’ हटवले: चार कंपन्यांवर नोकरभरतीची जबाबदारी\nकोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ‘ब’ आणि गट ‘क’ मधील रिक्त पदांच्या सरळसेवा पदभरती प्रक्रियेसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी-...\nमहत्त्वाची बातमी: सरळसेवा भरतीचा मार्ग मोकळा; कंपन्यांच्या नावावर शिक्कामोर्तब\nपुणे : गेल्या जवळपास अडीच वर्षांपासून खोळंबलेल्या गट क, गट ड वर्गातील रिक्त पदांची सरळसेवा भरती करण्याचा मार्ग अखेर मोकळा करण्यात आला आहे. सामान्य...\n मयूरीने तयार केलेलं \"हे' सॉफ्टवेअर शोधणार आपल्या \"हार्ट-बीट'मधील ऍक्‍युरेट सेपरेटर्स\nसोलापूर : येथील वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअरिंग ट्रेडच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी मयूरी महेंद्र साळुंके...\nप्रायव्हसी पॉलीसीत व्हॉट्‌सपची माघार; ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्या\nपुणे ः व्हॉट्‌सपने नुकतीच मागे घेतलेल्या \"प्रायव्हसी पॉलीसी'मुळे ऑनलाइन व्यवहारांची सुरक्षितता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ऑनलाइन तुम्ही जे काही...\nडॉ. सुप्रिया जोपासतेय राजस्थानी पिचवाई चित्रांचा वारसा, 'एशिया बूक ऑफ रेकॉर्ड'मध्ये मिळाले स्थान\nनागपूर : चारशे वर्षांपूर्वीचा राजस्थानी चित्रकलेचा प्रकार म्हणजे पिचवाई चित्रकला असून सध्या राजाश्रय मिळत नसल्यामुळे ती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे...\nअवघ्या एकवीस वर्षीय मुलानं ग्रामपंचायतीत भल्या-भल्या मातब्बरांना केली चारीमुंड्या चित \nमोहोळ (सोलापूर) : आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण या आधुनिक विकासाचे व्हीजन डोळ्यासमोर ठेवून मोहोळ तालुक्‍यातील एक 21 वर्षीय तरुण ग्रामपंचायत...\nपुणेकराला आला विचित्र अनुभव; पार्सल मिळालं एका महिन्यानं तेही कमीच\nपुणे : कामानिमित्त छत्तीसगड येथे शिफ्ट झालेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला पॅकर्स ऍण्ड मुव्हर्सच्या गैरकारभाला सामोरे जावे लागले आहे. त्याने पाठवलेले...\nCorona Vaccination: लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंग दुखत असेल तर घाबरु नका\nनवी दिल्ली- देशात आजपासून कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात फक्त आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. या टप्प्यात लसीकरण मोफत आहे...\nमार्चअखेरपर्यंत बांधकामांना ऑफलाइन परवानगी; वादग्रस्त ऑटो-डिसीआर प्रणाली रद्द\nनाशिक : जुन्या विकास नियंत्रण नियमावली संपुष्टात आल्याने राज्य शासनाने ऑनलाइन बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टिम अर्थात, ऑटो-डीसीआर संगणक प्रणाली...\nमुलांनो, यासाठी शिका कोडिंग...\nआपण कोडिंगचा विचार करताना सहसा आयटी नोकऱ्या‍ किंवा सॉफ्टवेअर कंपन्यांचा विचार करतो. मात्र, तंत्रज्ञान सर्वत्र आहे, संगणक हळूहळू प्रत्येक क्षेत्राचा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/kerala-cm-p-vijayan-says-free-covid-vaccin-all-then-bjp-complaint-ec-385354", "date_download": "2021-01-28T13:12:55Z", "digest": "sha1:PBI3VSTC6Q62ZI6B7LTTBO44DASRMZOL", "length": 19106, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "केरळ सरकारची मोफत लशीची घोषणा भाजपला पचेना; निवडणूक आयोगाकडे तक्रार - kerala cm p vijayan says free covid vaccin for all then bjp complaint in EC | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nकेरळ सरकारची मोफत लशीची घोषणा भाजपला पचेना; निवडणूक आयोगाकडे तक्रार\nकेरळमध्ये निवडणुकीमुळे वातावरण तापलं असून फ्री कोरोना व्हॅक्सिनचा मुद्द्यामुळे भाजपने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राज्यातील सर्व लोकांना मोफत व्हॅक्सिन देणार असल्याचं म्हटलं होतं.\nतिरुवनंतपूरम - केरळमध्ये निवडणुकीमुळे वातावरण तापलं असून फ्री कोरोना व्हॅक्सिनचा मुद्द्यामुळे भाजपने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राज्यातील सर्व लोकांना मोफत व्हॅक्सिन देणार असल्याचं म्हटलं होतं. यानंतर दुसऱ्याच दिवशी विरोधी पक्षांनी याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. विशेष म्हणजे या तक्रार करणाऱ्या पक्षांमध्ये भाजपचासुद्धा समावेश आहे.भाजपने बिहारच्या निवडणुकीत त्यांच्या जाहीरनाम्यात मोफत व्हॅक्सन देण्याचं आश्वासन दिलं होतं.\nकेरळमधील निवडणुका लवकरच होणार असून चार जिल्ह्यात 14 डिसेंबरला मतदान होणार आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी असं म्हटलं आहे की, मोफत व्हॅक्सिनची घोषणा करून सरकार निवडणुकीवर प्रभाव पाडत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या तक्रारीत असं म्हटलं आहे की, मुख्यमंत्र्यांनी अशी घोषणा करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. मॉडेल कोटचं उल्लंघन असल्याचं भाजपनं म्हटलं आहे.\nदेशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा\nमुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी म्हटलं होतं की, राज्यात सर्वांना मोफत व्हॅक्सिन दिलं जाईल. कन्नूर इथं पत्रकार परिषदेत त्यांनी व्हॅक्सिनसाठी कोणालाही पैसे द्यावे लागणार नाही आणि ही आमच्या सरकारची भूमिका आहे अशंही त्यांनी सांगितलं होतं. याशिवाय केरळला मिळणाऱ्या व्हॅक्सिन डोसची संख्याही सांगितली होती. अद्याप केंद्र सरकारने मात्र अशा प्रकारे कोणत्या राज्याला किती डोस मिळतील हे सांगितलेलं नाही.\nहे वाचा - कोव्हिशिल्डच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलसाठीची नोंदणी पुर्ण; 4 कोटी डोस तयार\nकोरोनाच्या देशभरातील आकडेवारीनुसार केरळ सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. केरळमध्ये आतापर्यंत एकूण 6 लाख 64 हजार 633 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत 2 हजार 595 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्र सरकार भारत बायोटेक, सीरम आणि फायजरच्या व्हॅक्सिनला मंजुरी देण्याचा विचार करत असल्याची माहिती भारत सरकारकडून देण्यात आली आहे. लवकरच या लशींना मंजुरी मिळण्याची आशा असून याशिवाय पाच व्हॅक्सिन क्लिनिकल ट्रायलमध्ये आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपश्चिम बंगाल सरकारचा केंद्राला दणका; कृषी कायद्यांबाबत घेतला मोठा निर्णय\nकोलकाता : केंद्र सरकारच्या वतीने आणलेल्या गेलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या 63 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे....\nविराट कोहली आणि तमन्नाला केरळ हायकोर्टाची नोटीस; काय आहे प्रकरण\nकोची : केरळ उच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री तमन्ना भाटिया यांच्यासह मल्याळम अभिनेता अजू...\nपन्नास वर्षांची परंपरा खंडित यंदा बाळ येशू यात्रा रद्द; होणार ऑनलाइन प्रार्थना\nनाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील इन्फन्ट जीझस शाइन चर्चमध्ये दर वर्षी फेब्रुवारीत होणारी बाळ येशूची यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. यात्रोत्सवाच्या...\nजंगल सफारी करताना जंगल कसं पाहायचे घ्या जाणून\nसांगली : जंगल म्हटलं की समोर दिसतो तो वाघ. या निसर्गचक्राचा तो अधिष्ठाता आहे. वाघ म्हणजे सर्व सृष्टीचा जीवनदाता. जिथे वाघ राहतो तो भाग घनदाट...\nVIDEO : केरळ टू काश्मीर - फक्त 170 रुपये घेऊन अवलियाची 'सायकल टूर'\nपुणे - लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेल्यानंतर अनेकांना काय करावं असा प्रश्न पडला अवघ्या 22 वर्षाच्या निदीनचीसुद्धा हीच अवस्था होती. ...\nनशिबाने दिली साथ: साडेदहा किलोचा वागळी लागला गळाला अन्‌ पट्या जिंकला स्पर्धा\nरत्नागिरी - भाट्येच्या लांबलंचक समुद्र किनाऱ्यावर राज्यभरातून आलेले स्पर्धक सर्फ फिशिंगसाठी सज्ज होते. पंचांचा संदेश मिळताच अंगावर येणाऱ्या...\n 36 वर्षानंतरही सांगलीच्या पठ्ठ्याचा विक्रम जगात आजही कोणालाच मोडता आला नाही\nसांगली- कोरोना टाळेबंदीत लोकांना व्यायामाचं महत्व पटलं. बाहेर फिरायला बंदी, मात्र सायकलिंगला मुभा होती. त्यातून तंदुरुस्तीसाठी सायकलिंगचा ट्रेंड...\nकेरळ, महाराष्ट्रात ६५ टक्के रुग्ण;देशातील सक्रिय कोरोना रुग्णांत आघाडी\nनवी दिल्ली - देशातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांमध्ये केरळ व महाराष्ट्र या दोनच राज्यांचे ६५ टक्के रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य व कुटुंबकल्याण...\nसाडेदहा किलोचा वागळी लागला, अन्‌ जिंकला...\nरत्नागिरी - भाट्येच्या लांबलंचक समुद्र किनाऱ्यावर राज्यभरातून आलेले स्पर्धक सर्फ फिशिंगसाठी सज्ज होते. पंचांचा संदेश मिळताच अंगावर येणाऱ्या...\nदेशात 12 राज्यातील कावळ्यांमध्ये बर्ड फ्लूचे थैमान; आळा घालण्याचे प्रयत्न सुरु\nनवी दिल्ली : सध्या देशात बर्ड फ्लूचा हाहाकार माजलेला दिसून येत आहे. केंद्र सरकारने शनिवारी बर्ड फ्लूच्या सध्यस्थितीबाबत माहिती दिली आहे. या ...\nनऊ राज्यांत कोंबड्यांना बर्ड फ्लू\nनवी दिल्ली - देशातील नऊ राज्यांत कोंबड्यांमुळे, तर १२ राज्यांत कावळे, स्थलांतरित व अन्य जंगली पक्षांमुळे बर्ड फ्लूची नोंद झाली आहे. देशभरातील...\nसांगलीत मिळून साऱ्याजणींचे फिटनेसबरोबरच पर्यटनही\nसांगली : कोण योग प्रशिक्षणाचे वर्ग घेते, कोण संगीताचे क्‍लासेस घेतेय तर कोण गृहिणी, समाजकार्य करतेय. पण सगळ्यांचा एकच कॉमन छंद...भटकंती. घरप्रपंच...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/guruji-who-got-promotion-says-do-demotion-329619", "date_download": "2021-01-28T12:10:41Z", "digest": "sha1:IXF23XHGYU4WCV2RK2TB6OWZZNZVBN6D", "length": 22367, "nlines": 296, "source_domain": "www.esakal.com", "title": "ऐकावं ते नवलच..! प्रमोशन मिळालेले गुरूजीच म्हणताहेत डीमोशन करा ! - Guruji who got the promotion says do demotion | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\n प्रमोशन मिळालेले गुरूजीच म्हणताहेत डीमोशन करा \nमुख्याध्यापक, पदवीधर शिक्षकांना सहशिक्षक करण्यावर शिक्कामोर्तब\nऔरंगाबाद : ऐकावे ते नवलंच..सरकारी नोकरी असो वा खासगी नोकरी. प्रत्येकाला सध्या कार्यरत असलेल्या पदापेक्षा वरच्या पदावर आपली वर्णी लागावी, पदोन्नती मिळावी अशी अपेक्षा असते. किंबहुना अनेकजण तशी धडपडही करतात. परंतु औरंगाबाद जिल्हा परिषदेतील काही गुरुजींनी मात्र नकोरे बाबा ती पदोन्नती म्हणत जिल्हा परिषद प्रशासनाचे दरवाजे ठोठावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मागील तीन वर्षांपासून पदावनती करावी म्हणून गुरुजींनी शिक्षणाधिकार्यांकडे प्रस्ताव दाखल केले होते. त्यावर लवकरच कार्यवाही होण्याची शक्यता आहे.\nऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...\nजिल्हा परिषदेच्या विविध शाळेवर सध्या कार्यरत असलेल्या मुख्याध्यापक तसेच पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदावनत होण्याची मागणी मान्य केली जाणार आहे. तसा ठरावच शुक्रवारी (ता.३१) शिक्षण समितीने बैठकीत घेतला आहे. गेल्या तीन वर्षापासून अनेक गुरुजींनी लावून धरलेल्या मागणीला अखेर यश आले आहे.\nका केली असेल गुरुजींनी पदावनती करण्याची मागणी \nमागील आठ-दहा वर्षांपूर्वी गुरुजीचे मुख्याध्यापक तसेच पदवीधर प्राथमिक शिक्षकपदी पदोन्नती स्वीकारलेल्या मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षकांना करावी लागणारी सततची ऑनलाइन टपाल कामे, तंत्र शिक्षणाचा अभाव असल्याने होणारी अडचण, यामुळे कोंडमारा सहन करावा लागत आहे. त्यातच जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमधील कमी असलेली शिक्षकांची संख्या, काही ठिकाणी गावकऱ्यांचे शिक्षकांना असहकार्य असल्याने त्या ठिकाणी नोकरी करतांना शिक्षकांची कोंडी होत असल्याचा दावा केला जात आहे.\nबेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका\nशालेय पोषण आहाराबाबतची कामगिरी चोख बजावण्याच्या वरिष्ठांचा दबाव आदी कारणांमुळे मुख्याध्यापकांना काम करणे कठीण जात असल्याच्याही तक्रारी आहेत. अनेक शिक्षकांना उच्च रक्तदाब, मधुमेह आदी आजारही जडले आहेत. त्यामुळेच या जाचातून मुक्तता मिळावी यासाठी अनेक शिक्षकांनी मुख्याध्याक, पदवीधर शिक्षक पदावरून पदावनत करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे विनंती केली होती. काही शिक्षक संघटनांचा देखील गेल्या तीन वर्षापासून याबाबत पाठपुरावा सुरुच ठेवला होता.\nकोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक\nशिक्षण सभापतीच्या बैठकीत झाला निर्णय\nशुक्रवारी (ता.३१) जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गुरुजींच्या मागणीला हिरवा झेंडा दर्शविण्यात आला. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांनी प्राप्त प्रस्तावावर लवकरच योग्य ती कार्यवाही केली जाईल असे या बैठकीत सांगितले. तसेच नवीन मुख्याध्यापक, पदवीधर प्राथमिक शिक्षक आणि इतर पदांच्या पदोन्नती संदर्भातही तातडीने कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासनही जैस्वाल यांनी यावेळी दिले .या निर्णयाचे प्राथमिक शिक्षक संघाचे संपर्कप्रमुख तथा जिल्हा परिषद स्थायी समिती सदस्य मधुकरराव वालतुरे ,राजेश हिवाळे, काकासाहेब जगताप, कैलास गायकवाड, जालिंदर चव्हाण ,बळीराम भुमरे आदिनी स्वागत केले आहे.\nग्रामीण भागातील शाळा टिकण्यासाठी प्रशासनाने धोरणात्मक निर्णय लवकर घ्यावा. यामुळे ऑनलाईनचे नॉलेज असलेले तंत्रस्नेही मुख्याध्यापक मिळतील. शासनास अपेक्षित असलेली आनंदायी शिक्षणाची प्रक्रिया पार पाडण्यास मदतही होईल. तसेच वयस्क मुख्याध्यापकांनी पदोन्नती नाकारल्याने शासना वरील वेतनाचा आर्थिक भारही कमी होईल.\nकैलास गायकवाड, जिल्हा सरचिटणीस, प्राथमिक शिक्षक संघ\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाध्यमिक शाळांमध्येही बोगस शिक्षण भरती\nपुणे - शिक्षक भरती घोटाळ्यातील आरोपी गोविंद दाभाडे याने त्याच्या आकुर्डी येथील नवनगर शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शाळेत बनावट व्यक्तींना शिक्षक-...\nझेंडा फडकावण्यावरून बार्शीच्या सुलाखे हायस्कूलच्या प्राचार्यांना दिली शिक्षकाने पेटवून घेण्याची धमकी \nबार्शी (सोलापूर) : शहरातील सुलाखे हायस्कूलमधील शिक्षकाने, उपमुख्याध्यापिकेच्या हस्ते शाळेचे ध्वजवंदन होणार असेल तर शाळेतच पेटवून घेईन, अशी धमकी...\n'वजीर' सुळक्याच्या माथ्यावर राष्ट्रगीत गाऊन नांदेडच्या शिक्षकांचा आगळा वेगळा प्रजासत्ताक दिन साजरा\nमालेगाव ( ता. अर्धापूर जि. नांदेड) : उंच- उंच टेकड्या, घनदाट जंगल आणि त्या मधोमध असलेला 90 अंशातील सरळ सुळका. कोणाच्याही अंगावर शहारे येतील अशीच ही...\nशिक्षकांना जिल्हा परिषदेचा धक्का शहरात ठाण मांडून बसलेल्यांचे इतरत्र समायोजन\nनागपूर : एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असताना दुसरीकडे शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट शिक्षक...\nतोंडओळख असलेल्या तरुणासोबत जेजुरीला जाणं महिलेला पडलं महागात\nलोणी काळभोर (पुणे) : सोलापुर जिल्हातील एका महिला शिक्षिकेला केवळ जुजबी तोंड ओळख असलेल्या इसमाबरोबर फिरणे चांगलेच अंगलट आले आहे. योगेश पाटील...\nअनुदानासाठी 40 हजार शिक्षकांचे उद्यापासून आझाद मैदानावर आंदोलन 17 संघटनांनी स्थापन केली समन्वय समिती\nउत्तर सोलापूर : राज्यातील विना अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांना शासनाने अनुदान देण्याचा निणर्य घेतला आहे. शासनाने घोषित केलेल्या वीस टक्के वाढीव...\nसांगोला तालुक्‍यात पहिल्याच दिवशी 12 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी मारली दांडी \nसांगोला : राज्य शासनाच्या आदेशाने पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग बुधवार (ता. 27) पासून सकाळी 11 ते दुपारी दोन वाजेपर्यंत भरवण्यात आले. सांगोला तालुक्‍...\nएटीकेटी परीक्षेच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, विषय नसलेल्या प्राध्यापकांनी तयार केल्या प्रश्नपत्रिका\nनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे एटीकेटीच्या परीक्षा महाविद्यालयस्तरावर घेण्याचे आदेश देण्यात आले. प्राध्यापकांनी आपल्या...\nकदाचित आज माझा शेवटचा दिवस आहे, आता मी तुम्हांला पुन्हा त्रास देणार नाही म्हणत मित्रांना केला मेसेज अन् संपवली जीवनयात्रा\nवाळवा (सांगली) : पुणे येथे नोकरीसाठी मुलाखत देऊन येतो, असे सांगून घरातून बाहेर पडलेला येथील प्रसिद्ध व्यावसायिक आणि तरुण अभियंता गळफास घेतलेल्या...\nयंदा पालक, शिक्षकांचीही ‘परीक्षा’\nपुण्यासह राज्यातील महाविद्यालये सुरू होण्याचा अजून पत्ता नाही तोवर दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखाही जाहीर झाल्या. यामुळे लाखो विद्यार्थी,...\n अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी योजनेतील अर्ज बोगस\nनाशिक : केंद्र शासनातर्फे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अल्पसंख्याक मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. काही...\nपहिल्या दिवशी फक्त २२.५ टक्के विद्यार्थी हजर, प्रवेशापूर्वी विद्यार्थी अन् शिक्षकांची स्क्रिनिंग\nनागपूर : पहिल्या टप्प्यात ९ वी ते १२ वी चे वर्ग सुरू केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात म्हणजे बुधवारपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील इयत्ता ५ ते ८ वीचे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/ahmedpur-dchc-hospital-preparation-326210", "date_download": "2021-01-28T12:18:00Z", "digest": "sha1:23Q7OMXFF3CJX2GK4T7CHTTFVODW2IUL", "length": 17757, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "Corona-virus : अहमदपूर तालूक्यात वाढतोय धोका; लवकरच 'डीसीएचसी'ची निर्मिती - Ahmedpur DCHC Hospital Preparation | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nCorona-virus : अहमदपूर तालूक्यात वाढतोय धोका; लवकरच 'डीसीएचसी'ची निर्मिती\nतालुक्यातील कोरोना संसर्ग वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता लवकरच पाटील हॉस्पीटल हे समर्पित कोविड स्वास्थ्य केंद्र ( डी. सी. एच. सी ) होणार आहे.\nअहमदपूर (लातूर) : तालुक्यातील कोरोना संसर्ग वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता लवकरच पाटील हॉस्पीटल हे समर्पित कोविड स्वास्थ्य केंद्र ( डी. सी. एच. सी ) होणार आहे.\nBreaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम\nकोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांसाठी तालूक्यातील मरशिवणी येथे कोविड पुर्ण लक्ष केंद्र ( सी. सी. सी. ) असून या ठिकाणी कोविड आजराची लक्षणे नसलेला परंतु कोविड निदान झालेल्या सौम्य स्वरूपाच्या दिडशे रुग्णांच्या उपचाराची सोय आहे.\nबेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका\nमागील आठवड्यापासून तालुक्यात दररोज पाच पेक्षा अधिक रूग्ण वाढत असून आजपर्यंत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण संख्या १२१ तर मृतांची संख्या सहा झाली आहे. तालुक्यातील वाढत्या संसर्गाने घाबरलेल्या नागरिकांना या नविन समर्पित कोविड स्वास्थ्य केंद्राने दिलासा मिळणार आहे.\nप्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..\nशहरातील ग्रामीण रूग्णालयात पाच वर्षापासून एक ऑक्सीजन पुरवठा करणारे साधन (व्हेंटीलेटर) असून तीन महिन्यांपूर्वी येथील एका खासगी रूग्णालयात कोविड सेंटर निर्माण होत असल्याने व्हेंटीलेटरची मागणी केली होती. परंतु ते सेंटर रद्द झाल्याने व्हेंटीलेटर आले नाही. शहरात नविन समर्पित कोविड स्वास्थ्य केंद्र होणार असल्याने लवकरच नवीन व्हेंटीलेटर येणार आहे.\nडॉ. सुरजमल सिंहाते, वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रूग्णालय अहमदपूर.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nप्रतिबंधक लस घेतली का काय म्हणते तब्येत अशी विचारपूस करत निलंगेकरांनी कोरोना केंद्राला दिली भेट\nनिलंगा (जि.लातूर) : कोरोना प्रतिबंधक लस घेतली का काय म्हणते तब्येत..बरी आहे ना..चिंता करू नका काय म्हणते तब्येत..बरी आहे ना..चिंता करू नका अशी विचारपूस निलंगा येथील कोरोना प्रतिबंधक लस...\nअल्पवयीन मुलीसोबत संबंध ठेवल्याचा प्रकार उघड, नवरदेवाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल\nबेलकुंड (जि.लातूर) : एका तेरा वर्षीय मुलीसोबत विवाह करणाऱ्या नवरदेवाविरोधात भादा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी...\nन थांबता सलग चोवीस तास सादर केली मराठमोळी लावणी, लातूरच्या कन्येने रचला इतिहास\nलातूर : नववीत शिक्षण घेत असलेल्या सृष्टी जगताप या विद्यार्थिनीने सलग चोवीस तास लावणी सादर करण्याचा विश्वविक्रम केला. नॉनस्टॉप लावणी सादर करून...\nसंजय बनसोडेंनी केली 'जल जीवन मिशन' अंतर्गत कामांची पाहणी\nजळकोट (लातूर): तालुक्यातील जळकोट येथील जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाची पाहणी राज्याचे पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे ता.२६ रोजी केली....\nलातूर ग्रामीण विधानसभेच्या जागेसाठी शिवसेनेने केले फिक्सिंग, भाजपचे संभाजी पाटील निलंगेकरांचा गौप्यस्फोट\nनिलंगा (जि.लातूर) : लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेला सोडण्यात आलेली जागा मुंबई शहराच्या जागेच्या बदल्यात 'फिक्सींग' झाली होती, असा आरोप...\nतब्बल दहा महिन्यांनंतर शाळा गजबजल्या; शिक्षकांच्या कोरोना तपासण्या वेगाने सुरू\nजळकोट (जि.लातूर): तब्बल दहा महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर बुधवारपासून ता. २७ पासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. शिक्षणाचा प्रवाह...\nतक्रारी सोडवण्यासाठी पोलीस अधीक्षक आठवड्यातील दोन दिवस उदगीरात\nउदगीर (लातूर): लातूर-उदगीर रस्त्याचे काम चालू असून यामुळे सामान्य नागरिकांना जिल्हा कार्यालयाला जाणे कठीण बनले आहे. वाहतुकीची ही अडचण ओळखून...\nCrime News: सहायक निबंधकांना मारहाण; गृहनिर्माण संस्थेच्या माजी अध्यक्षाला अटक\nलातूर: तालुक्याचे सहायक निबंधक (सहकारी संस्था) अशोक कदम यांना मारहाण केल्याप्रकरणी एका गृहनिर्माण संस्थेचा माजी अध्यक्ष अशोक पंढरीनाथ मलवाडे (वय 68)...\n‘जलजीवन’मधून दररोज ५५ लिटर पाणी उपलब्ध करून देणार - पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे\nउदगीर (जि.लातूर) : केंद्र व राज्य शासनाच्या समान भागीदारीतून राज्यात जलजीवन मिशन राबविले जात आहे. या मिशन अंतर्गत राज्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक...\nपाच कारखान्यांनी कर्मचाऱ्यांना 'पीएफ' दिलाच नाही सव्वाचार कोटींची वसुली; 'आदिनाथ'ची 25 हजार क्‍विंटल साखर जप्त\nसोलापूर : कामगारांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधीची रक्‍कम कपात करुनही कामगारांना ती रक्‍कम मिळत नसल्याच्या तक्रारी भविष्य निर्वाह निधी...\nगावच्या पोराचा नादच खुळा बनवले भन्नाट यंत्र, दुचाकी हेल्मेटशिवाय होणार नाही सुरु\nजळकोट (जि.लातूर) : काही जण तरुणाईच्या वयात भरकटतात, तर काहीजण वेगवेगळ्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करत लक्ष वेधून घेतात. असाच एक ध्येयवेडा तरुण राजीव...\n‘यशस्वी उद्योजक होण्यासाठी नीतिमत्ता महत्त्वाची’\nलातूर : कुठल्याही उद्योगात यशस्वी व्हायचे असेल तर सचोटीने आणि नितिमत्ता जपून काम केले पाहिजे. व्यावसायिक मूल्य जपली पाहिजेत. यशस्वी होण्याचा हाच...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/kolhapur/kolhapur-municipal-corporation-issues-are-important-citizens-11", "date_download": "2021-01-28T13:13:37Z", "digest": "sha1:YSPO6IJCYXUZ4KK7H3T27UAC7A4NUYIB", "length": 22839, "nlines": 312, "source_domain": "www.esakal.com", "title": "कल कोल्हापूर महापालिकेचा : शहराच्या सर्वांगीण विकासाचा आदर्श रोडमॅप तयार - kolhapur municipal corporation issues are important to citizens survey election 2021 by daily sakal | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nकल कोल्हापूर महापालिकेचा : शहराच्या सर्वांगीण विकासाचा आदर्श रोडमॅप तयार\nलोकप्रतिनिधींच्या भूमिका काय आहेत याचा आढावा\nकोल्हापूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. आता लवकरच निवडणुकीची तारीख जाहीर होईल आणि रणधुमाळीस प्रारंभ होईल. निवडणुकीमध्ये नागरिकांशी संबंधित कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत. कोणते प्रश्‍न नागरिकांना अधिक प्रभावी वाटतात, कोणत्या गोष्टींवर नागरिक आपले बहुमूल्य मत देण्यासाठी पुढे येतील आणि नव्या सभागृहातील सदस्य निवडतील, याचा कल \"सकाळ'ने सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणून घेतला आहे.याबाबत लोकप्रतिनिधींच्या भूमिका काय आहेत याचा आढावा\nमहापालिका निवडणुकीला सामोरे जाण्याचे नियोजन कसे\nउत्तर : महापालिका निवडणुकीत आतापर्यंत शिवसेनेचा वापर कुबड्यांप्रमाणे झाला आहे. आगामी निवडणुकीमध्ये तसा वापर होऊ देणार नाही. ‘यूज ॲन्ड थ्रो’ खपवून घेतले जाणार नाही. सर्व ८१ जागांवर उमेदवार उभे नाही केले, तरी पंधरा ते वीस जागा निवडून आणण्याचे लक्ष्य आहे. या जिंकलेल्या जागांच्या जोरावरच पहिला महापौर शिवसेनेचाच असेल.\nमहाविकास आघाडीबाबत मत काय\nउत्तर : शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला आहे. तिन्ही पक्ष राज्यात सत्तेवर आहेत. महापालिकेची निवडणूक एकत्र लढवायची की स्वतंत्रपणे याचा निर्णय पक्षश्रेष्ठींच्या पातळीवर होईल. वरिष्ठ जो आदेश देतील त्याप्रमाणेच कार्यवाही होईल. जेवढ्या जागा लढवण्यास सांगतील तेवढ्या जागा लढवण्याची तयारी असेल.\nउमेदवारी नेमकी कोणाला देणार\nउत्तर : उमेदवारी देताना कट्टर शिवसैनिक हाच उमेदवारीचा सर्वांत महत्त्वाचा निकष असेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विचारानुसार वाटचाल करणाऱ्यांना तसेच ‘इलेक्‍टिव्ह मेरीट’ असलेल्यांनाच उमेदवारी दिली जाईल. निवडून आणण्यासाठी जी आयुधे वापरावी लागतात ती नक्की वापरू.\nशहराच्या विकासाबाबत व्यापक विचार कधी होणार\nउत्तर : कोल्हापूर शहराच्या पाठीमागून काही शहरे पुढे गेली, यामध्ये नक्कीच तथ्य आहे. राजकीय इच्छाशक्तीअभावी शहराची हद्दवाढ होऊ शकलेली नाही. कोल्हापूर शहराची हद्दवाढच न झाल्यामुळे विकास होऊ शकलेला नाही. शिवसेनेच्या हातामध्ये सत्ता आल्यास शहराच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅपच आमच्याकडे तयार आहे. या माध्यमातून सर्व पायाभूत सुविधा पुरवण्यावर आम्ही भर देऊ.\nउत्तर मतदारसंघ आपल्या हातातून निसटला...\nउत्तर : राजकारणात चढ-उतार येतच असतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेला हा मतदारसंघ आहे. पूर्वीपासून या मतदारसंघाने शिवसेनेला साथ दिली आहे. आम्हीही विकासकामांचा डोंगर उभा केला. पण एखाद्या पराभवाने सर्व काही संपले असे होत नाही. शहरवासीयांच्या विश्‍वासाच्या जोरावर महापालिकेत दमदार कामगिरी करू. महापालिकेत आम्ही सत्तेच्या चाव्या आमच्या हाती ठेवू.\nअंतर्गत मतभेदामुळे शिवसेनेचे नुकसान होत नाही का\nउत्तर :निश्‍चितपणे नुकसान होते; मात्र ज्यांच्यामुळे नुकसान झाले त्यांचा हिशेब लवकरच होणार आहे. मुखी शिवसेनेचे नाव आणि काम मात्र उलटे, हे जास्त दिवस चालत नाही.\nशिवसेनेच्या आमदारांची संख्या कमी झाली...\nउत्तर : जिल्ह्यात शिवसेना आमदारांची संख्या कमी झाली हे काही चांगले नाही. तत्कालीन परिस्थिती जय-पराजयास कारणीभूत असते; मात्र आगामी काळात जिल्ह्यामध्ये शिवसेना आमदारांची संख्या वाढेल.\nइच्छाशक्तीअभावी शहर हद्दवाढ रखडली\nशहराचे आधुनिकीकरण साधण्यावर भर\nआता ‘यूज अँड थ्रो’ खपवून घेणार नाही\n‘इलेक्‍टिव्ह मेरीट’ असलेल्यांनाच उमेदवारी\nकल कोल्हापूर महापालिकेचा संपूर्ण आराखड्याचे संकलन :\nनिवास चौगले, संभाजी गंडमाळे, सदानंद पाटील, लुमाकांत नलवडे, सुनील पाटील, डॅनियल काळे, शिवाजी यादव, राजेश मोरे, संदीप खांडेकर, ओंकार धर्माधिकारी, अमोल सावंत, सुयोग घाटगे, नंदिनी नरेवाडी-पाटोळे, मतीन शेख.\nमांडणी : नेताजी खाडे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअण्णासाहेब शिंदे असते, तर शेतकऱ्यांवर ही वेळ आलीच नसती; पवारांचा केंद्रावर निशाणा\nसातारा : 'आज शेतकऱ्यांना थंडीत ६० दिवस आंदोलन करण्याची वेळ आली. अण्णासाहेब शिंदे या कालखंडात असते तर शेतकऱ्यांवर अशी वेळ आली नसती. त्यांची संवेदना...\nबसस्थानकात व्हील चेअरचा पत्ता नाही : प्रवाशांची होतेय अडचण\nसोलापूरः राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगारातून दररोज 22 हजार प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांची मोठी गर्दी असते. यामध्ये दिव्यागांचीही संख्या मोठी...\nकोल्हापूर जिल्हा पुन्हा राज्यात भारी; दिव्यांगांसाठी घेतला मोठा निर्णय\nकोल्हापूर - राज्यातील कोल्हापूर जिल्हा हा पहिला जिल्हा आहे ज्याने दिव्यांगाना थेट बॅंक खात्यात सानुग्रह अनुदान जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी...\nजेव्हा अभियंता किचनमध्ये शेफ बनतो तेव्हा..: महेश मिठ्ठा यांची आगळी कामगिरी\nसोलापूर ः अभियांत्रिकी शिक्षण घेतल्यानंतर पुण्या-ंबईतील नोकरीचा नाद सोडून महेश मिठ्ठा या तरुणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करत सोलापुरातच करिअरचा नवा...\n अखेर मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 चे कोच मुंबईत दाखल\nमुंबई: लाखो मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 या मार्गावर स्वदेशी बनावटीची चालकरहित मेट्रो कोच मंगळवारी मुंबईत दाखल झाले...\nविषय समितीच्या सभापती निवडीदरम्यान सत्ताधारी आणि विरोधक एकत्र\nलोहारा (जि.उस्मानाबाद): लोहारा नगरपंचायतीच्या विषय समितीच्या सभापती, सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया गुरूवारी (ता. २८) नगरपंचायतच्या सभागृहात पार पडली...\nनांदेड : घरकुलाचे लाभार्थी झाले कर्जबाजारी; थकीत रक्कम काही मिळेना\nअर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : शहरातील घरकुल लाभार्थ्यांचा थकीत रक्कम मिळत नसल्यामुळे जीव मेटाकुटीला असून हे लाभार्थी कर्जबाजारी झाले आहेत. खासगी...\nसभापती बोरकरांचा सवाल, डिम्स कंपनीची आयुक्तांना काळजी का; आपली बस बंद असतानाही मंजूर केले बिल\nनागपूर : लॉकडाऊनमध्ये एप्रिल महिन्यापासून शहर बससेवा बंद असताना महापालिका आयुक्तांनी तब्बल तीन कोटी ७६ लाखांचे बिल सेवेसाठी डिम्स कंपनीला अदा...\nरेल्वे स्थानकात आता टॉयलेट कॉम्प्लेक्‍सची सुविधा\nकोल्हापूर - येथील रेल्वे स्थानकावर टॉयलेट कॉम्प्लेक्‍स सुविधा नव्याने सरू करण्यात आली. खासदार संजय मंडलीक यांच्या हस्ते तर आमदार चंद्रकांत जाधव...\nपश्चिम बंगाल सरकारचा केंद्राला दणका; कृषी कायद्यांबाबत घेतला मोठा निर्णय\nकोलकाता : केंद्र सरकारच्या वतीने आणलेल्या गेलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या 63 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे....\nपारोळा तालुका : सरपंच आरक्षणात सर्वसाधारण प्रवर्गात आता घोडेबाजाराला ऊत\nपारोळा (जळगाव) : येथील तहसिल कार्यालयात तालुक्यातील 83 ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षणात अनेक दिग्गजांना हादरा बसुन...\nखासदार सुळेंच्या पुढाकाराने 26 दृष्टीहिन मुलांनी अनुभवला शिवरायांचा तोरणा\nवेल्हे, (पुणे) : शिवरायांचा तोरणा मुंबई येथील २६ दृष्टीहिन मुलांनी प्रजाकसत्ताक दिनी सर करुन अनुभवला. यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांचे मोलाचे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_972.html", "date_download": "2021-01-28T11:10:36Z", "digest": "sha1:FZFN7MUJHNVLWABDML4HRPCJIZQ4FWXE", "length": 21098, "nlines": 246, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "कृषि सुधारणाचं श्रेय हवं तर तुम्ही घ्या, पण शेतकऱ्यांना फसवू नका : पंतप्रधान मोदी | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nकृषि सुधारणाचं श्रेय हवं तर तुम्ही घ्या, पण शेतकऱ्यांना फसवू नका : पंतप्रधान मोदी\nनवी दिल्ली : कृषि कायद्याविरोधात राजीधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ...\nनवी दिल्ली : कृषि कायद्याविरोधात राजीधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी शेतकरी कल्याण कार्यक्रमास संबोधित केले. यावेळी नव्या कृषि कायद्यांनी केलेल्या कृषि सुधारणाचं श्रेय हवं तर तुम्ही घ्या, पण शेतकऱ्यांना फसवू नका, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस सरकारवर केली. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांचे गारपीट, नैसर्गिक आपत्तीमुळे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. आज या कार्यक्रमात राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1600 कोटी रुपये पाठविण्यात आले आहेत.\nपीएम मोदी म्हणाले, \"आमचे सरकार एमएसपीबद्दल इतके गंभीर आहे की प्रत्येक वेळी आम्ही पेरणीपूर्वी एमएसपीची घोषणा करतो. स्वामीनाथन समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे. जर आम्हाला एमएसपी हटवायची असते तर स्वामीनाथन समितीचा अहवाल का लागू केला असता मागील सरकारने पाच वर्षात शेतकऱ्यांकडून सुमारे 1700 लाख मेट्रिक टन धान्य खरेदी केली होती. आमच्या सरकारने एमएसपीत पाच वर्षात 3,000 लाख मेट्रिक टन धान्य खरेदी केली आहे.\"\nकाँग्रेस वर पंतप्रधान मोदींचा अहवाल\nपंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, \"काँग्रेस सरकारांनी केलेली कर्जमाफी ही आपल्या देशातील शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचं मोठं उदाहरण आहे. 2 वर्षांपूर्वी मध्य प्रदेशात निवडणुका होणार होत्या तेव्हा 10 दिवसांत कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. किती शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले\nपंतप्रधान मोदी म्हणाले, 'मला सर्व राजकीय पक्षांना सांगायचे आहे की तुम्ही नव्या कृषि कायद्यांनी केलेल्या कृषि सुधारणाचं श्रेय हवं तर तुम्ही घ्या, पण शेतकऱ्यांना फसवू नका. मला शेतकऱ्यांच्या जीवनात सहजता हवी आहे, समृद्धी हवी आहे, शेतीत आधुनिकता हवी आहे. कृपया शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका. अचानक गोंधळ आणि खोटेपणाचं जाळं ठेवून आपली राजकीय जमीन नांगरण्याचा खेळ खेळला जात आहे. शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हल्ला होत आहे.\nपंतप्रधान पुढे म्हणाले, 'शेतकर्‍यांबद्दल सहानुभूती दाखवणारे लोक किती निर्दयी आहेत याचा स्वामीनाथन समितीचा अहवाल हा एक उत्तम पुरावा आहे. या लोकांनी स्वामीनाथन समितीच्या शिफारशी 8 वर्ष दाबून ठेवल्या होत्या. शेतकरी आंदोलन करायचा, निषेध करायचा पण या लोकांच्या पोटाचे पाणी हलले नाही. मात्र, आमचे सरकार शेतकर्‍यांना समर्पित आहे. फायलींच्या ढिगाऱ्यात टाकलेल्या स्वामिनाथन समितीचा अहवाल आम्ही काढून घेतला आणि त्यातील शिफारशी लागू केल्या. शेतकऱ्यांना दीडपट खर्चाचा एमएसपी दिला.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nशेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प क्रांती करणार : ना डॉ राजेंद्र शिंगणे\nसिंदखेड राजा/शहर प्रतिनिधी : सिंदखेड राजा मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प हा आर्थिक क्रांती घडून आणणार असून शेतकऱ्यांसाठी आश...\nराहुरी तालुक्यात अखेर बर्ड फ्लूचा शिरकाव :लोकमंथनचा अंदाज खरा ठरला\nराहुरी प्रतिनिधी : राहुरी तालुकयातील सडे येथील श्लोक पोल्ट्री फार्म वर चार दिवसांपूर्वी अचानक कोंबड्या मृत आढळलया होत्या मृत पक...\nदुहेरी हत्याकांडाने शेवगाव हादरले ; लहान मुलासह आढळला मुंडके नसलेला महिलेचा मृतदेह\nशेवगाव : तालुक्यात घरफोड्या, रस्तेलुट, जबरी चोऱ्या, खून, मर्डर दरोडेची मालिका सुरूच . शेवगाव तालुक्यातील होणाऱ्या गुन्हेगारीत वाढ. शेवगाव शह...\nतांबवे गावच्या विकासासाठी सदैव कटिबध्द\nगृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ः पालकमंत्री, खासदार, माजी मुख्यमंत्री, ऍड. उदयसिंह पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार विशाल पाटी...\nपोदार स्कूलकडून पालकांना धमकीचे पत्र\nपालकांकडून शाळेच्या परिसरात अन्यायकारक फी विरोधात आंदोलन कराड / प्रतिनिधी ः कोपर्डे हवेली येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलकडून पालकांना मुलांना ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: कृषि सुधारणाचं श्रेय हवं तर तुम्ही घ्या, पण शेतकऱ्यांना फसवू नका : पंतप्रधान मोदी\nकृषि सुधारणाचं श्रेय हवं तर तुम्ही घ्या, पण शेतकऱ्यांना फसवू नका : पंतप्रधान मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/cities/pimpri-chinchwad-twin-city/?vpage=1", "date_download": "2021-01-28T11:29:53Z", "digest": "sha1:A76LBMI33I7LDA7QNO27WXERWBROCFU4", "length": 8105, "nlines": 157, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "पिंपरी – चिंचवड : पुण्याचे जुळे शहर – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ December 24, 2020 ] रायगडमधली कलिंगडं\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\nHomeओळख महाराष्ट्राचीपिंपरी – चिंचवड : पुण्याचे जुळे शहर\nपिंपरी – चिंचवड : पुण्याचे जुळे शहर\nएके काळी पुण्याचे उपनगर मानले जाणारे पिंपरी-चिंचवडची ओळख आता पुण्याचे जुळे शहर अशी करुन दिली जाते. या शहरात फार मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाले आहे. टेल्को, बजाज, फिलिप्स यासारख्या मोठमोठ्या उद्योग समूहांचे येथे कारखाने आहेत.\n२०११ साली या शहराची लोकसंख्या १७ लाख होती. समुद्रसपाटीपासून ५३० मीटर उंचीवर हे शहर वसलेले आहे.\nयुरोपचे प्रवेशव्दार : व्हेनिस\nनागपूरचे ड्रॅगन पॅलेस मंदिर\nमला समजलेले परमेश्वराचे स्वरूप\nपरमेश्वराचे स्वरूप कसे असेल, त्याचा शोध आणि बोध ह्या विश्वात मानव अर्थात तथाकथीत बुध्दीवान प्राण्याचे ...\n‘सर’ – हाथ से छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो \nगुलज़ार महोदय \"खामोशी\" त म्हणून गेले- \" प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम ...\nश्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५२\n.... अशा शब्दात या स्तोत्राची फलश्रुती वर्णन करून आचार्य श्री आपल्या वाणीला विश्रांती देतात ...\nआता गजराचं ते पारंपारिक घड्याळ जरी आपण वापरत नसलो तरी त्याचे वंशज असलेले alarm tones ...\nकॅनडातील वास्तव्यात मी अनेक गोष्टी पाहिल्या, जाणून घेतल्या. अनेक गोष्टी मला भावल्या, माझ्यावर प्रभाव टाकून ...\nआपल्या मधाळ आवाजाने पाच दशकं रसिकांच्या हृदयावर राज्य करणार्‍या भारतातील आघाडीच्या पार्श्वगायिका म्हणून आशा भोसले ...\nश्रीकांत ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला संगीतकार म्हणून तर होतेच; पण ते स्वत: उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, ...\nवयाच्या ऎंशी वर्षापर्यंत तब्बल साठ चित्रपट दिग्दर्शन करणारे अनंत माने हे एकमेव दिग्दर्शक आहेत. दिग्दर्शक ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://sajagtimes.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2021-01-28T10:33:37Z", "digest": "sha1:WAZCBEN6VM5TQBZAYIQZHCUZW7NJ6KSE", "length": 35340, "nlines": 158, "source_domain": "sajagtimes.com", "title": "Warning: \"continue\" targeting switch is equivalent to \"break\". Did you mean to use \"continue 2\"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2758", "raw_content": "\nसाहेबराव बुट्टे पाटील | Sajag Times\nमुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nमहाराष्ट्राचे ललामभूत व्यक्तिमत्त्व म्हणजे सावरकर – डॉ.सच्चिदानंद शेवडे (साहेबराव बुट्टे पाटील व्याख्यानमाला)\nTag - साहेबराव बुट्टे पाटील\nमहाराष्ट्राचे ललामभूत व्यक्तिमत्त्व म्हणजे सावरकर – डॉ.सच्चिदानंद शेवडे (साहेबराव बुट्टे पाटील व्याख्यानमाला)\nबाबाजी पवळे, राजगुरूनगर (सजग वेब टीम)\nराजगुरूनगर | तत्त्वज्ञ, इतिहासकार, कवी, क्रांतिकारक, देशभक्त, साहित्यिक, पत्रकार अशी एकाच मानवी शरीरात असलेली प्रतिभासंपन्न व्यक्तीमत्त्वाची विविध रूपे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रूपाने भारताच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरली गेली असून ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे ललामभूत व्यक्तिमत्त्व असल्याचे गौरवोद्गार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी काढले. ते हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेत सावरकर एक झंझावात या विषयावर बोलत होते. या प्रसंगी संस्थेचे संचालक शांताराम घुमटकर, अॅड. मुकुंदराव आवटे, बाळासाहेब सांडभोर, उमेश आगरकर, प्राचार्य डॉ. एस.बी. पाटील, व्याख्यानमाला समितीच्या अध्यक्षा अॅड. राजमाला बुट्टेपाटील, उपप्राचार्य प्रा.जी.जी. गायकवाड, प्रबंधक कैलास पाचारणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nडॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी पुढे बोलताना सांगितले की, राष्ट्र हेच सावरकरांचे जीवनमूल्य होते. त्यामुळे त्यांचे साहित्य हे राष्ट्रहिताच्या अनुषंगानेच निर्माण झाले आहे. यावेळी त्यांनी सावरकरांच्या जीवनातील निवडक प्रेरणादायी प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना सावरकरांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती दिली.\nसावरकरांच्या भाषाशुद्धीच्या चळवळीबद्दल बोलताना त्यांनी मराठी भाषेला सावरकरांनी नव्या शब्दांची देणगी दिली असून रत्नागिरीच्या स्थानबध्दतेच्या काळात अस्पृश्योद्धाराच्या कार्यासोबतच सावरकरांनी भाषाशुद्धीची चळवळ जोमाने चालवली. त्यांच्यामुळेच महापौर, प्रशाला, प्राचार्य, दिग्दर्शन, संकलन, निर्माता असे अनेक शब्द मराठीत रूढ झाल्याचे ते म्हणाले.\nस्वतंत्र भारतात आपण क्रांतिकारकांची उपेक्षा केल्याचे सांगून महात्मा गांधींच्या हत्येत सावरकरांना जाणीवपूर्वक गुंतवण्यात आल्याचे ते म्हणाले.\nतारूण्य हे वयावर किंवा केसाच्या रंगावर न ठरता ते त्या त्या व्यक्तीच्या उर्जेवर ठरायला हवे असे सांगून आपण मुलांना पराक्रमाचा इतिहास शिकवत नसल्याने मुलांमध्ये राष्ट्राबद्दलची उर्मी कमी झाली आहे. त्यामुळेच लष्करात अधिकाऱ्यांच्या हजारो जागा रिक्त असल्याचे ते म्हणाले. आपण जातीपातीच्या पलिकडे जाऊन मी भारतीय आहे अशी आपली पहिली ओळख निर्माण करायला हवी.\nयावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे सावरकरांचे इंग्लडमधील निवासस्थान असलेले इंडिया हाऊस ताब्यात गेऊन तेथे त्यांचे यथोचित स्मारक उभारण्याची मागणी केली.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धनंजय बोऱ्हाडे यांनी, वक्त्यांचा परिचय डॉ. कैलास सोनावणे यांनी तर आभार कु. अक्षय कोळेकर याने मानले.\nBy sajagtimes latest, Politics, खेड, पुणे खेड, राजगुरूनगर, साहेबराव बुट्टे पाटील 0 Comments\nबाबूजी म्हणजे मराठी मनामनांत रुजलेलं स्वरतीर्थ – श्रीधर फडके\nबाबूजी म्हणजे मराठी मनामनांत रुजलेलं स्वरतीर्थ – श्रीधर फडके\nसजग वेब टीम – बाबाजी पवळे, राजगुरूनगर\nराजगुरूनगर-महाराष्ट्रातील संगीत क्षेत्रात एक अग्रगण्य नाव असलेले बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांनी तब्बल ४५ वर्ष मराठी संगीतसृष्ठी गाजवताना त्यांच्या सुरांनी शब्दांना सजवले. उत्तम गायक, संगीत दिग्दर्शक, भावगीत गायक, शास्त्रीय सुगम संगीतकार अशी त्यांची विविध रूपे महाराष्ट्राने अनुभवली. ते खऱ्या अर्थांने मराठी मनामनांत रुजलेलं स्वरतीर्थ होते अशी भावना ज्येष्ठ संगीतकार आणि गायक श्रीधर फडके यांनी व्यक्त केली ते हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटीलस्मृती व्याख्यानमालेत बाबूजींची गाणी जीवनाची गाणी या विषयावर बोलत होते.\nया प्रसंगी संस्थेचे संचालक बाळासाहेब सांडभोर, डॉ.रोहिणी राक्षे, अॅड. माणिक पाटोळे, अंकुश कोळेकर, उमेश आगरकर, प्राचार्य डॉ. एस.बी. पाटील, व्याख्यानमाला समितीच्या अध्यक्षा अॅड. राजमाला बुट्टेपाटील, उपप्राचार्य प्रा. जी. जी. गायकवाड, प्रबंधक कैलास पाचारणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nगायक श्रीधर फडके यांचे स्वागत अॅड. राजमाला बुट्टेपाटील यांनी केले.\nश्रीधर फडके यांनी बोलताना सांगितले की संगीत क्षेत्रात बाबूजींचे नाव जोडले गेले ते गीतरामायण या त्यांनी गायिलेल्या संगीतरामकथेशी. ग.दि.माडगूळकर त्यांनी शब्धबद्ध केलेले व बाबूजींनी गायिलेल्या गीतरामायणाने मराठी मनावर आजही गारुड केले आहे. ते पुढे म्हणाले की, सुधीर फडके ज्या पद्धतीने जगले त्याचा स्पर्श त्यांच्या गाण्याला झाला आहे. उदात्त, उत्कट मूल्यांची कास धरून आणि सत्यतेची साथ न सोडता ते जगले असे सांगून त्यांच्या गाण्यात दरवळणारा सुगंध हे त्याचेच प्रतीक असल्याचे ते म्हणाले. बाबूजींनी गाण्याची चाल आकर्षक, गोड व प्रासादिक असावी यासाठी विशेष लक्ष दिले. प्रखर देशभक्तीच्या भूमिकेतूनही त्यांनी दादरा नगरहवेली या पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या भारतातील प्रदेशाची मुक्तता करण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.\nया कार्यक्रमात श्रीधर फडके यांनी बाबूजींची झाला महार पंढरीनाथ, जय शारदे, तोच चंद्रमा नभात, धुंदी कळ्यांना, सखी मंद झाल्या तारका, वंद्य वंदे मातरम, ज्योती कलश झलके, पराधीन आहे पूत्र मानवाचा, बलसागर भारत होवो, जाळीमंदी पिकली करवंद, बाई मी पतंग उडवीत होते अशी एकापेक्षा एक सरस आणि सुप्रसिद्ध गाणी सादर करून बाबूजींच्या सुरेल आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांनी स्वतः संगीतबद्ध केलेली फिटे अंधाराचे जाळे, देवाचिया द्वारी, ओंकार स्वरूपा अशी अनेक गाणीही सादर केली. तसेच त्या गाण्यांंमागची कथासुद्धा उलगडून सांगितली. त्यांना आलेले अनुभव, त्यांच्या जीवनात घडलेल्या गोष्टी, बाबूजींच्या आठवणी सांगून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.\nया कार्यक्रमात श्रीधर फडके यांना गायिका शिल्पा पुणतांबेकर व तबलजी तुषार आंग्रे यांनी साथ दिली. त्यांची मुलाखत प्रा. शिल्पा टाकळकर यांनी घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बापूसाहेब चौधरी यांनी, वक्त्यांचा परिचय डॉ. राजेंद्र शिरसी यांनी तर आभार कु. कावेरी भोर हिने मानले.\nBy sajagtimes Entertainment, latest, खेड, पुणे खेड, देवेंद्र बुट्टे पाटील, राजमाला बुट्टे पाटील, साहेबराव बुट्टे पाटील 0 Comments\nनॅनो तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज – डॉ. सतीश ओगले ; साहेबराव बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमाला\nनॅनो तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज – डॉ. सतीश ओगले\nसजग वेब टीम, बाबाजी पवळे\nराजगुरूनगर | आज वेगाने विकसित होणाऱ्या नॅनो तंत्रज्ञानाने जीवनाचा प्रत्येक भाग व्यापण्यास सुरुवात केली असून नॅनो रोबटिक्स, विनाचालक कार, हवेत उडणाऱ्या तसेच विजेवर चालणाऱ्या कार, किडा-मुंगीच्या आकाराचे लहान रोबोट अशी वेगाने येऊन आदळणारी नवी तंत्रज्ञानं आपल्यासमोर येणार असून ती नुसती समजावून घेणं नाही तर ती लगेच आत्मसात करण्याचं कौशल्य प्रत्येकालाच दाखवावं लागेल असे वैज्ञानिक डॉ. सतीश ओगले यांनी सांगितले. ते हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेत नवविज्ञान व सामाजिक बदल या विषयावर बोलत होते.\nया प्रसंगी जिल्हा न्यायाधीश एन. के. ब्रम्हे, सह दिवाणी न्यायाधीश वाय. जे. तांबोळी, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील, संचालक शांताराम घुमटकर, बाळासाहेब सांडभोर, अॅड.माणिक पाटोळे, अंकुश कोळेकर, उमेश आगरकरप्राचार्य डॉ. एस.बी. पाटील, उपप्राचार्य प्रा. जी. जी. गायकवाड,व्याख्यानमाला समितीच्या अध्यक्षा अॅड. राजमाला बुट्टेपाटील,प्रबंधक कैलास पाचारणे, ग्रामस्थ आणि उपस्थित होते.\nनॅनो टेक्नॉलॉजीवर सध्या जगभरातून बरेचसे संशोधन चालू असून तिचा वापर जीवशास्त्र, जैविकशास्त्र, पर्यावरणशास्त्र,इलेक्ट्रॉनिक्स, सौंदर्य प्रसाधने आणि काही इतर क्षेत्रांमध्ये होतोआहे. उपलब्ध शेतजमिनीतून उत्पादन वाढविण्यासाठी क्षमतानॅनो तंत्रज्ञानामध्ये आहे. विद्यार्थ्यांनी माहिती तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान, संगणक, नॅनो रोबोटिक्स, नॅनो तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रामधील घडणाऱ्या घडामोडी माहिती करून घेणे गरजेचे आहे कारण या तंत्रज्ञानाने माणसाचे आयुष्य अंतर्बाह्य बदललेले आहे. नॅनो तंत्रज्ञान असलेल्या एअरोजेल, ग्राफीन,कार्बन नॅनो ट्युब्ज अशा क्षेत्रात भविष्यात उद्योग-व्यवसायाच्या दृष्टीने मोठी संधी आहे. मात्र भाविष्यात विज्ञान व तंत्रज्ञानामुळे होणाऱ्या बदलांना सामोरे जाताना तशी उद्योगनिर्मिती देशात निर्माण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.\nविद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, तंत्रज्ञान आपल्याला माणसापासून दूर करणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आज माणूस माणसाशी बोलण्याऐवजी मोबाईलशी अधिक बोलतो. मोबाईल आणि मिडीयाला इंटरनेट जोडले गेल्याने जगण्याच्या संवेदना व जाणिवा मल्टिमीडियाप्रमाणे बहुआयामी झालेल्या आहेत. दोन माणसांमधले अंतर कमी झाले असले, तरी दोन पिढ्यांमधले भावनिक अंतर प्रचंड वाढले आहे. चॅटच्या महापुरात संवादाचा अभाव आहे व कलेचे, कलात्मकतेचे व मानवी सांस्कृतिकतेचे निकष पूर्णपणे बदलले आहेत. प्रचंड सामर्थ्यशाली बनण्याच्या ध्यासात आता तंत्रज्ञानाने मानवी मनात प्रवेश केलेला आहे. त्या सामर्थ्यशाली तंत्रज्ञानाने आपला ताबा घेतला आहे. त्यासाठी माणसाने अंतर्मुख होऊन निसर्गाशी नाते जोडायला हवे. निसर्गातील दृश्यानुभावाची गंमत अनुभवायला हवी. विद्यार्थ्यांनी खूप वाचन करावे. कल्पकतेला महत्त्व द्यावे. प्रत्येक गोष्टीत विज्ञान असून ते समजून घेण्याची गरज व्यक्त केली.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बी.डी.अनुसे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.ज्योती वाळूंज यांनी तर आभार कु. कंचन घुमटकर हिने मानले.\nBy sajagtimes latest, आंबेगाव, खेड, जुन्नर, पुणे, शिरूर देवेंद्र बुट्टे पाटील, राजगुरूनगर, साहेबराव बुट्टे पाटील 0 Comments\n२७ जानेवारीपासून राजगुरूनगर येथे ‘साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमाला’\nराजगुरूनगर येथे साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमाला २७ जानेवारी पासून\nबाबाजी पवळे, सजग वेब टिम\nराजगुरूनगर | खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचालित हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात दि. २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील यांनी दिली. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, मानद सचिव हरिभाऊ सांडभोर, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील व व्याख्यानमाला समितीच्या अध्यक्षा अॅड. राजमाला बुट्टेपाटील उपस्थित होते.\nआपल्या वैशिष्टयपूर्ण आयोजनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेली ही व्याख्यानमाला सकाळच्या सत्रात होत असून व्यासपीठावर फक्त वक्ता आणि समोर ७ ते ८ हजाराच्यावर विद्यार्थी व ग्रामस्थांची उपस्थिती हे या व्याख्यानमालेचे ठळक वैशिष्ट्ये असते. महाविद्यालयात प्रांगणात दररोज सकाळी १० ते ११.३० या वेळात ही सर्व व्याख्याने होणार आहेत. व्याख्यानमालेचे हे १८ वे वर्ष आहे. २७ जानेवारी रोजी सुप्रसिध्द वैज्ञानिक डॉ.सतीश ओगले हे ‘नवविज्ञान व सामाजिक बदल’ या विषयावर आपले मौलिक विचार मांडणार आहेत. २८ जानेवारीला झी मराठीवरील हास्य कलावंत प्रा.अजितकुमार कोष्टी हे ‘हसवणूक’ या विषयावर विद्यार्थ्यांना विनोदांची हास्यमेजवाणी देणार आहे. २९ जानेवारीला ख्यातनाम संगीतकार व गायक श्रीधर फडके हे ‘बाबुजींची गाणी, जीवनाची गाणी’ या विषयावर गाण्यांमधून विचार मांडणार आहेत. ३० जानेवारीला लेखक व इतिहासकार सच्चिदानंद शेवडे सावरकर ‘एक झंझावात’ या विषयावर आपले प्रेरणादायी विचार मांडणार आहेत. ३१ जानेवारीला दै. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर हे ‘भारत एक महासत्ता’ या विषयावर आपले प्रबोधनात्मक विचार मांडणार आहेत. १ फेब्रुवारीला भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे हे ‘प्रत्येक दिवस, नवा दिवस, नवी क्षितिजे’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. तर २ फेब्रुवारीला शेवटचे पुष्प ह.भ.प.निवृत्तीमहाराज देशमुख हे ‘मायबाप’ या विषयावर गुंफणार आहेत.\nया व्याख्यानमालेच्या माध्यमातून महाविद्यालयात दर्जेदार व्याख्याते आणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समोर प्रेरणादायी विचार व आदर्श ठेवण्यासाठी अॅड. राजमाला बुट्टेपाटील सातत्याने प्रयत्न करीत असतात. या वर्षीही त्यांच्या प्रयत्नातून हे सर्व व्याख्याते या व्याख्यानमालेत सहभागी होत आहेत. व्याख्यानमालेच्या निमित्ताने तालुक्यातील सर्व नागरिकांनी, माजी विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेऊन व्याख्यानमालेच्या वैचारिक मेजवानीचा, शब्दमहोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.\nBy sajagtimes latest, खेड, पुणे देवेंद्र बुट्टे पाटील, राजगुरूनगर, साहेबराव बुट्टे पाटील 0 Comments\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब November 11, 2020\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील November 11, 2020\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके November 11, 2020\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके November 2, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://satejpatil.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8B/", "date_download": "2021-01-28T12:55:15Z", "digest": "sha1:4FAV3S6OHILWMT5GCBL4QDG7IJT3A3IZ", "length": 6189, "nlines": 34, "source_domain": "satejpatil.com", "title": "कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालयास (आयजीएम) भेट | Satej Patil", "raw_content": "\nकोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालयास (आयजीएम) भेट\nकोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालयास (आयजीएम) भेट\nकोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालयास (आयजीएम) भेट\nकोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालयास (आयजीएम) भेट दिली. रुग्णालयातील आवश्यक सुविधांबाबत पाहणी करून स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांसोबत कोरोना विषाणू उपाययोजना संदर्भात आढावा बैठक घेतली.\nसीपीआरनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठे रूग्णालय म्हणून इचलकरंजी शहरातील आयजीएम रुग्णालयाचे नावलौकिक आहे. या ठिकाणी दाखल होणाऱ्या कोरोना रूग्णांना ऑक्सिजन, मोफत रेडिमीसिव्हीयर लस यांसह अन्य वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.\nआयजीएम हॉस्पिटलसाठी नुकताच सहा हजार लिटर क्षमतेचा ऑक्सिजन टँक कार्यरत केला असून त्याच क्षमतेचा आणखी एक टँक येथे लवकरच बसवला जाणार आहे. त्याचप्रमाणे सिटीस्कॅनची सुविधाही कार्यान्वीत केली जाणार आहे.\nशहरातील कोविडच्या 10 बेडपेक्षा जास्त क्षमता असणाऱ्या खासगी हॉस्पिटलमध्ये अँटीजन टेस्ट करण्याची कायदेशीर परवानगी देण्यात येणार असून यासाठी शासनाच्या नियमानुसारच शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच १० बेडच्या खालील रूग्णालयांनी नॉन कोविड रूग्णांना सेवा देण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.\nइचलकरंजी शहरातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे व कोरोनाबाधितांचे प्रमाण या महिन्यात कमी झाले आहे, ही एक दिलासादायक बाब आहे. इचलकरंजी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. आपण लवकरच या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरू.\nया, बैठकीस आमदार प्रकाश आवाडे, राजूबाबा आवळे, शल्यचिकित्सक बी. सी. केम्पी पाटील, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार प्रदीप उबाळे, अप्पर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, पोलिस उपाधिक्षक गणेश बिरादार, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार राजीव आवळे, नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, डॉ. सुहास कोरे, नगरसेवक सुनिल पाटील, संजय केंगार, राहुल खंजिरे, मदन कारंडे, संजय कांबळे, शशांक बावचकर, महादेव गौड आदी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.weeklysadhana.in/magazine-info/june-13,-2009", "date_download": "2021-01-28T11:39:39Z", "digest": "sha1:EH6XDABTQESKI3USDKKK5RMYCGM3BHTU", "length": 4593, "nlines": 109, "source_domain": "www.weeklysadhana.in", "title": "साधना", "raw_content": "\nसाने गुरुजी स्मृतिदिन विशेषांक\nअधिक वाचा 13 जून 2009\nअधिक वाचा 13 जून 2009\nपार्श्वभूी : ज्ञानपीठ पुरस्काराची\nअधिक वाचा 13 जून 2009\nसुळी दिलेला संत (विनोबा : नवे आकलन)\nपंधरा कलमी फेमिनिस्ट मेनिफेस्टो\nकोरोनाचं विश्व : कोरोनाचे मानवी जीवनावर होणारे तात्कालिक आणि दूरगामी परिणाम (उत्तरार्ध)\n'गांधीजी आणि त्यांचे टीकाकार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/2nuphIv\n'साने गुरुजी व्यक्ती आणि विचार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/30PWSxh\n'वारसा प्रेमाचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3nKFmUx\n'वरदान रागाचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3iVVVth\n'तरुणाईसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://www.amazon.in/dp/B08SKZVS9Z\nकांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढतेय\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://aashablog.blogspot.com/2008/10/o.html", "date_download": "2021-01-28T11:02:50Z", "digest": "sha1:EMBIQ5LFQW4Q3JKHIQKYIONT7ITM47ES", "length": 3069, "nlines": 62, "source_domain": "aashablog.blogspot.com", "title": "हितगुज: o सुरेश भटांची कविता", "raw_content": "\n गाण म्हणत की रडत...तुमचं तुम्हीच ठरवा..\no सुरेश भटांची कविता\nमग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल\nमग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल\nमग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल\nअन् माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल\nमी फिरेन दूर दूर\nतिकडे पाऊल तुझे उंबऱ्यात अडखळेल\nमाझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल\nसहज कधी तू घरात लावशील सांजवात;\nमाझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल\nमाझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल\nजेव्हा रात्री कुशीतमाझे घेशील गीत,\nमाझे तारुण्य तुझ्या गात्रांतून गुणगुणेल\nमग सुटेल मंद मंदवासंतिक पवन धुद;\nमाझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल\nनमस्कार..मी आशा..प्रत्येकाच्या जीवनात,मनात अन स्वप्नात असते मी...होय तीच आशा जी आपल्या ध्येयाला सत्त्यात उतरवते..\nमित्राने पाठविलेली कविता... (1)\nमिळुनी सार्‍याजणी मासिकातील लेख. (1)\nशब्द जाहले रिते (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/sports/story-virat-kohli-anushka-sharma-will-celebrate-new-year-in-switzerland-virat-kohli-shared-and-adorable-photo-on-twitter-with-super-amazing-caption-1827116.html", "date_download": "2021-01-28T12:51:18Z", "digest": "sha1:WI7Y2R6TGNL5GFHY4FQNV5R3MRZVCBFO", "length": 25705, "nlines": 308, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "virat kohli anushka sharma will celebrate new year in switzerland virat kohli shared and adorable photo on twitter with super amazing caption, Sports Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nअनुष्काच्या या कलेचं विराटकडून कौतुक\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आपली पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्कासोबत स्वित्झर्लंड दौऱ्यावर आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ही जोडी आपापल्या कामातून ब्रेक घेऊन परदेशात पोहचली आहे. स्वित्झर्लंडमध्ये रलैंड में विराट आणि अनुष्का यांची वरुण धवन आणि त्याची प्रेयसी नताशा यांची योगायोगाने भेट झाली. या भेटीचा क्षण अनुष्काने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला होता. त्यानंतर आता विराट कोहलीने एक फोटो शेअर केला आहे.\nहा फोटो जितका सुंदर आहे त्याहून कित्येकपटीने सुंदर असे कॅप्शनसह विराटने हा फोटो शेअर केलाय. उत्तम फोटोग्राफर तुमच्यासोबत असेल तर फोटो काढताना अधिक ताण येत नाही, अशा आशयाचे कॅप्शन देत त्याने आपला स्वत:चा फोटो शेअर केला आहे. या अप्रतिम फोटोमागे अनुष्काचा हात असल्याचा उल्लेखही कोहलीने केलाय.\n२२ डिसेंबरला भारतीय संघाने विंडीज विरुद्ध या वर्षातील अखेरचा सामना खेळला होता. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना जिंकत भारताने वर्षाचा शेवट गोड केला होता. नव्या वर्षात विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कामगिरीत सातत्य ठेवेल अशी आशा आहे. ५ जानेवारीला श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेने भारतीय संघ नव्या जोमाने मैदानात उतरणार आहे.\nतत्पूर्वी विराट कोहली पत्नी अनुष्कासोबत कॉलिटी टाइम स्पेंड करताना दिसत आहे. २०१९ हे वर्ष विराटसाठी फलदायी असे होते. यंदाच्या वर्षी इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषकातील अर्धा तास आमच्यासाठी निराशजनक होता, असे खुद्द विराटने वर्षातील कामगिरीवर भाष्य करताना म्हटले होते. भारतीय संघाचा विश्वचषकातील सेमीफायनलमधील अर्ध्या तासाची कामगिरी सोडली तर यंदाचे वर्ष भारतीय संघाने कमालीची कामगिरी नोदंवली आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nलॉकडाऊनमध्ये विराटच्या लूकसाठी अनुष्काने अशी घेतली मेहनत\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\nपिकलेल्या दाढीवरुन पीटरसननं विराटला केलं ट्रोल\n'महिलांकडे पाहण्याची ही मानसिकता बरी नव्हे'\nDDCA च्या कार्यक्रमात विराट-अनुष्काने घेतली जेटलींच्या पत्नीची भेट\nअनुष्काच्या या कलेचं विराटकडून कौतुक\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\n'माझ्यासाठी कर्णधार कोहलीनं सर्वस्व पणाला लावले'\n पाकची माजी कर्णधार सना मीरचा क्रिकेटला अलविदा\nICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्थगित करा : बीसीसीआय\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/odisha", "date_download": "2021-01-28T11:55:37Z", "digest": "sha1:OBAINYZVOQGVWYRVLFM467GPBZ6OEBLB", "length": 20902, "nlines": 176, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Odisha Latest news in Marathi, Odisha संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nकोरोना वॉरियर्सला शहिदांचा दर्जा देणार, ओडिशा सरकारची घोषणा\nकोरोना विरोधातील लढाई लढणाऱ्या कोरोना योद्धा, डॉक्टर्स आणि सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांबाबात ओडिशा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाविरोधातील लढाई लढताना जर योद्धाचा मृत्यू झाला तर त्याला शहीद दर्जा...\nकोरोना: ओडिशा सरकारने ३० एप्रिलपर्यंत वाढवला लॉकडाऊन\nदेशामध्ये कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. अशात ओडिशा सरकारने लॉकडाऊनचा अवधी वाढवला आहे. २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊन संपण्यापूर्वीच ओडिशा सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन ३०...\nCOVID-19: ओडिशा सरकार उभारणार देशातील सर्वात मोठे रुग्णालय\nकोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता ओडिशा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ओडिशा सरकार कोरोनाविरोधात लढण्यासाठी देशातील सर्वात मोठे रुग्णालय उभारणार आहे. या रुग्णालयात १,००० बेड असणार आहेत....\nकोरोनाची लक्षणे असलेला परदेशी रुग्ण ओडिशात हॉस्पिटलमधून पळाला\nकोरोनाची लक्षण असलेल्या आणि आयर्लंडमधून आलेल्या एका नागरिकाला गुरुवारी ओडिशातील कटकमध्ये सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण हा रुग्ण आणि त्याच्यासोबत असलेला सहकारी हे दोघेही गुरुवारी रात्री...\nVideo : पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऐतिहासिक क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पहिल्या खेलो इंडिया यूनिवर्सिटी गेम्सचे उद्घाटन केले. हा क्षण भारतीय क्रीडा क्षेत्रातील ऐतिहासिक असल्याचे मोदींनी म्हटले आहे. मी...\nओडिशामध्ये बसला भीषण आग; १० प्रवाशांचा मृत्यू तर २२ जखमी\nओडिशामध्ये बसला भीषण आग लागून १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर २२ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ओडिशाच्या गंजार जिल्ह्यातील गोलंतार येथे रविवारी ही घटना घडली आहे. विजेच्या तारेच्या संपर्कात...\n...अन आदेश मिळताच जाळून टाका; काँग्रेस नेत्याचा तो व्हिडिओ व्हायरल\nनागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात काँग्रेस देशभरात हिंसा भडकवत असल्याचा आरोप भाजप वारंवार करत आहे. याच दरम्यान ओडिशातील काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी खासदार प्रदीप मांझी यांचा एक व्हिडिओ सध्या...\nजगात सर्वांधिक सुखी मुसलमान भारतात, कारण..: मोहन भागवत\nसंघाचा उद्देश हा केवळ हिंदू समाज नव्हे तर भारतात परिवर्तन तसेच चांगल्या भविष्याकडे नेण्यासाठी देशातील संपूर्ण समाजाला संघटित करणे हा आहे. यहुदी (ज्यू) समाज इकडे-तिकडे फिरत होता. त्यांना भारतात आश्रय...\nचिटफंड प्रकरणी ओडिशा क्रिकेट असोसिएशनच्या माजी सचिवाला अटक\nओडिशा क्रिकेट असोसिएशनचे (ओसीए) माजी सचिव आशीर्वाद बेहेरा यांना सीबीआयने अटक केली आहे. अर्थ तत्व चिटफंड प्रकरणी त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी बेहेरा यांच्यासोबत हॉटेल मालिक...\n...आता एका रिक्षाचालकाला ठोठावला ४७,५०० रुपयांचा दंड\nगुरुग्राममधील एका दुचाकी चालकाला मोटार वाहन कायद्यातील सुधारणांनंतर तब्बल २३ हजार रुपयांचा दंड भरावा लागल्याची घटना ताजी असतानाच आता भुवनेश्वर येथील एका रिक्षाचालकाला मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचे...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.chandrapurkranti.in/2020/05/obc.html", "date_download": "2021-01-28T11:22:49Z", "digest": "sha1:NTZM7O5HE4UL5GDIZYFXLAQESLSK3ENA", "length": 14362, "nlines": 56, "source_domain": "www.chandrapurkranti.in", "title": "ओबीसी युवकांना प्राध्यापक होण्याचे स्वप्न होणार भंग:-सचिन राजूरकर", "raw_content": "\nमुख्यपृष्ठओबीसी युवकांना प्राध्यापक होण्याचे स्वप्न होणार भंग:-सचिन राजूरकर\nओबीसी युवकांना प्राध्यापक होण्याचे स्वप्न होणार भंग:-सचिन राजूरकर\nगोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील 36 प्राध्यापकांच्या पदभरती मध्ये ओबीसींना एकही जागा नाही महाराष्ट्रात ओबीसी समाजाची लोकसंख्या 45 टक्के चे वर आहे एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या ओबीसी समाजाला एकही जागा असू नये यापेक्षा ओबीसी समाजाची शोकांतिका काय असू शकते याच पद्धतीने भरतीप्रक्रिया सुरू राहिल्यास भविष्य ओबीसी समाजातील एकाही युवकाला प्राध्यापक होण्याचे स्वप्न पाहता येणार नाही.\n१)राज्य शासनाने विद्यापीठातील प्राध्यापकांच्या पदभरती मध्ये एकूण रिक्त पदांना आरक्षण पद्धती रद्द करून विभाग निहाय आरक्षण लागू केले आहे विभाग निहाय आरक्षणामुळे विद्यापीठातील प्राध्यापकांची पदे ही छोट्या संवर्गात मोडतात. माननीय उच्च न्यायालय मुंबईने सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग( एसीबीसी) साठी , 27 जून 2019 चा निर्णयानुसार शासकीय व निमशासकीय सरळ सेवा पदभरती मध्ये 13 टक्के आरक्षण लागू केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाने 4 जुलै 2019 च्या शासन निर्णयाद्वारे सुधारित शंभर बिंदुनामावली निर्गमित केली या सुधारित शंभर बिंदुनामावलीनुसार छोट्या संवर्गातील मागासवर्गीयांचे आरक्षण निर्धारित करता येत नाही त्यामुळे हा शासन निर्णय विद्यापीठीय प्राध्यापकांच्या पदभरती मध्ये लागू होत नाही, हे शासनाच्या लक्षात येतात सामान्य प्रशासन विभागाने छोट्या संवर्गातील रिक्त पदे (एसईबीसी व ईडब्ल्यूएस आरक्षण सहित) भरण्यासाठी 21 ऑगस्ट 2019 रोजी शासन निर्णय निर्गमित केला, परंतु दुसऱ्याच दिवशी म्हणजे 22 ऑगस्ट 2019 ला या शासन निर्णयाला सामाजिक न्याय विभागाने स्थगिती दिली ते आजतागायत कायम आहे. म्हणजेच आजच्या तारखेला विद्यापीठीय प्राध्यापकांची पदे भरण्यासाठी कोणताही शासन निर्णय नसताना गोंडवाना विद्यापीठाला प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून मिळालेली परवानगी ही संशयास्पद आहे. म्हणून या परवानगीची उच्चस्तरीय चौकशी व्हावी असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने शासनाकडे मागणी केली आहे.\nमाहितीच्या अधिकाराखाली गोंडवाना विद्यापीठाकडून मिळालेल्या माहितीनुसार गोंडवाना विद्यापीठाला 12B चा दर्जा प्राप्त करण्यासाठी वरील 36 पदे तातडीने भरण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने गोंडवाना विद्यापीठाला दिले होते. 21 ऑगस्ट 2019 च्या जीआर ला स्थगिती असल्यामुळे, तसेच 4 जुलै 2019 च्या शासन निर्णयातील बिंदुनामावली विद्यापीठीय प्राध्यापकांच्या पदभरती साठी लागू होत नसल्यामुळे गोंडवाना विद्यापीठाने 4 जुलै 2019 मधील मार्गदर्शक सूचना व दिलेली उदाहरणे तसेच यापूर्वीच्या विविध शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांचा आधार घेऊन बिंदुनामावली तयार केली या बिंदुनामावलीनुसार प्रत्येक विभागासाठी ओबीसीला एक पद दिल्याचे दिसून येते. बिंदूनामावली जेव्हा विभागीय आयुक्त( मागासवर्ग कक्ष) नागपूर यांचे कडे प्रमाणित करण्यासाठी पाठवण्यात आली तेव्हा छोट्या संवर्गातील पदभरती तील संबंधित 21 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णय ला स्थगिती असल्यामुळे ही बिंदू नामावली प्रमाणित करून देण्यास नकार दिला.ही बाब माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या पत्रावरून लक्षात येते. यानंतर गोंडवाना विद्यापीठाने मा. उपसचिव सामान्य प्रशासन विभाग 16- ब मंत्रालय, मुंबई यांच्याकडे सदर बिंदूनामावली ला अंतिम मान्यता प्रदान करण्यासाठी 26/11/19 चे पत्रान्वये विनंती केल्याचे दिसून येते, परंतु या कार्यालयाने गोंडवाना विद्यापीठाने तयार केलेली बिंदुनामावली बदलवून नवीन बिंदुनामावली तयार केली परंतु हा बदल करीत असताना कोणत्याही शासन निर्णयाचा आधार सांगण्यात आलेला नाही, उलट गोंडवाना विद्यापीठाच्या बिंदूनामावली तील ओबीसी 1 पद व एसीबीसी 1 पद नाकारण्यात आले व त्याऐवजी एन टी ,व्ही जे, एसबीसी, ओबीसी, एसीबीसी व ईडब्ल्यूएस यांना संयुक्त एक पद आळीपाळीने नमूद करून ओबीसीचा घात केला. या विभागाने यापुढे जाऊन भरावयाच्या चार पदाचे आरक्षण मध्ये SC- 1,ST-1, VJ (A)-1, Open-1. असा उल्लेख केल्यामुळे ओबीसींना आवेदन पत्र भरण्याची सुद्धा सोय ठेवण्यात आलेली नाही. 21 ऑगस्ट 2019 या शासन निर्णयाला स्थगिती, 4 जुलै 2019 च्या शासन निर्णयातील बिंदुनामावली सदर पदभरती लागू होत नसताना, शासनाच्या कोणत्या शासन निर्णयाचा आधार घेतला याबाबत जिल्ह्यातील जाणकार मंडळी सुद्धा अनभिज्ञ आहे. म्हणून सामान्य प्रशासनाच्या 16 ब, या विभागाने प्रमाणित केलेली बिंदुनामावली ही संशयास्पद आहे म्हणून याबाबत उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच् या बिंदु नामावली च्या आधारे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने गोंडवाना विद्यापीठाला प्राध्यापकांची पदभरती करण्यासाठी दिलेली मान्यता रद्द करून पदभरतीची प्रक्रिया स्थगित करण्यात यावी असे विनंती मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री ,मा. उच्च शिक्षण मंत्री, मा. मंत्री ओबीसी विभाग यांना करण्यात आलेली आहे परंतु अजून पर्यंत या संदर्भात शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही, म्हणून पुढील आंदोलनासाठी ओबीसी समाजातील जे जे विद्यार्थी या पदांसाठी पात्र आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आणि आंदोलनासाठी सज्ज राहावे ही विनंती\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nगोंडपिपरीच्या काकडे-कांबळे-कटरे \"त्रिदेव\" शिपायांच्या हैरतअंग्रेज कारनामा\nखळबळजनक चंद्रपुरात मिळाला पुन्हा एक पॉझिटिव्ह\nसिटीपीएस मध्ये क्वाटरचा भोंगळ कारभार उघड \nना.वडेट्टीवार आणि खा.धानोरकर यांच्यात शितयुध्द पालकमंत्री वडेट्टीवारांना घरचा अहेर\nआरटीओ कार्यालयाच्या निरीक्षकाला ४० हजार रूपयांच्या लाच मागणाऱ्या अशोक मते ला अटक \nखासदार धानोरकर समर्थक गुंडांचा पत्रकार राजू कुकडे यांचेवर प्राणघातक हल्ला\nधक्कादायक :- माढेळी ग्रामपंचायत निवडणुकीत सुगंधीत तंबाखू तस्कर जोमात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3503", "date_download": "2021-01-28T11:46:03Z", "digest": "sha1:7YIZCOVUUDX3Z7XX4OLNJ5PTJC5HDITM", "length": 24718, "nlines": 75, "source_domain": "mr.upakram.org", "title": "लाल परी कलंदर (उत्तरार्ध) | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nलाल परी कलंदर (उत्तरार्ध)\nसेहवान शरीफच्या दर्ग्याला भेट देणारे तेथील दोन गोष्टींचा आवर्जून उल्लेख करत असतात. एक, धमाल व दुसरे लाल परी मस्तानी या महिला फकीराचे दर्शन. उरुसाच्या काळातील संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर रात्रभर सूफी फकीर व इतर भक्त भक्तीगीत, कव्वाली, नाचगाणी यांचा मनमुराद आनंद घेतात. या प्रकाराला धमाल म्हणतात. लाल परी कलंदर भडक तांबडे कपडे घातलेली, हातात एक जाडजूड काठी घेतलेली, गलेलठ्ठ असलेली फकीरा त्या गर्दीत सहजपणे ओळखली जाते.\nउरुसाच्या दिवशी नखशिखांत काळे वा तांबडे कपडे घातलेले दाढी वाढवलेले (व काही न वाढवलेले) गळ्यात तावीज घातलेले, हातात मंतरलेले अंगठे घातलेले अनेक फकीर, मलंग येथे जमतात. घुंगरू बांधलेल्या काठीने आवाज काढत नाचाच्या तयारीत असतात. पूर्ण माहोल एखाद्या युरोपियन बॅले नृत्यासारखा वाटू लागतो. काही क्षणातच धमालचा ठेका चालू होतो. मलंग, पीर, साधू, सन्यासी बाहेर पडत ठेका धरू लागतात. वयाचे बंधन नाही; कपड्याचे भान नाही; स्त्री - पुरुष भेद नाही; आकाशाकडे डोळे लावून हसत, खिदळत, एकेक पाऊल पुढे सरकत, काही वेळा एकाच ठिकाणी पळाल्यासारखे पदन्यास करत ढोलकीच्या तालावर नाचू लागतात. दमा दम मस्त कलंदर, जियो झुलेलाल, सारख्या गाण्यांचा आवाज घुमत जातो. रात्र सरकत असताना हा आवाज असाच वाढत जातो. नाचणारे (व बघणारेसुद्धा) बेहोश झाल्यासारखे दिसू लागतात. नाचगाण्याची नशा चढलेली असते. चहू बाजूने गुलाबी फुलांच्या पाकळ्यांची उधळण होत असते. ऊदबत्तीचा (व त्याचबरोबर अफू गांजांचा) धूर अवकाशात पसरत असतो.\nजाणकारांच्या मते हा धमालचा प्रकार हातात डमरू घेऊन नाचणार्‍या शंकराची व शिवभक्तांची आठवण करून देते. ही एक डमरूच्या तालावर नाचणार्‍या नटराजाशी जवळीक साधणारी प्रथा वाटते. 6व्या शतकातील चीनचा प्रवासी हुएन त्सांगच्या मते हे ठिकाण शाक्त पंथीयांचे मुख्य ठिकाण होते. हे 'पशुपती' नाच करत करत शंकराच्या चरणी विलीन होत असत. शंकरनृत्याचे काही अंश अजूनही येथील सूफी पंथात ठळकपणे दिसतात.\nधमालमध्ये सहभागी होण्याचे नवस बोलले जातात. नवस फेडण्यासाठी आलेल्या भक्तावर लाल शाहबाज प्रसन्न होऊन त्यांची मनोकामना पूर्ण करतो यावर भक्तगणांची पूर्ण श्रद्धा आहे. परंतु बहुतेक महिलांचे नाच भूत पिशाच्च अंगात संचारल्यासारखे वाटतात. भोवतालच्या खेडोपाड्यातील मनोरुग्ण महिलांना उपचार करण्यासाठी म्हणून येथे आणतात. अंगात आलेल्या भुताला प्रश्न विचारतात. कदाचित मारझोडही होत असेलच.\nधमाल हा एका प्रकारे सेफ्टी व्हाल्वसारखे काम करत असावे. शारीरिक व्याधीची लक्षणं भूत, प्रेत, पिशाच्च अंगात शिरल्यामुळेच दिसत असून त्याला शरीराबाहेर काढण्यासाठीच ढोल, गाणीं, नाच, कव्वाली, यांच्या आधारे उपचार करण्याची प्रथा रूढ झाली असावी. यासर्व प्रकारामुळे त्रस्त महिला बधिरावस्थेत पोचून तिच्यातील वेदना, चिंता कमी होत होत शेवटी ती पूर्ण बरी होईल यावर त्यांचा विश्वास असतो. घागरा चोळी घातलेल्या बायकांच्या थवेच्या थवे येथे दर्शनासाठी लोटतात.\nया सर्व पुरुषप्रधान धार्मिक उन्मादात 50 -55 वयाची गलेलठ्ठ लाल परी कलंदर उठून दिसत होती. अंगावरील लाल भडक कपडे, कांकणभर चांदीच्या बांगड्या, बंगाली बायकाप्रमाणे भांगेत सिंधूर, गळ्यात एक भली मोठी साखळी या वेशात ती नाचताना एखाद्या दरवेशासारखी दिसत होती. लाल शाहबाज कलंदर अंगात आल्यासारखे तिचे नाचणे, घुमणे होते. धमालमध्ये नाचताना \" अली व हसन बरोबरच लाल शाहबाज कलंदरही माझ्याजवळ पास असतो\". लाल परीचा विक्षिप्तपणा व दरारा तिच्या वागण्या बोलण्यात ठळकपणे दिसत होता. पवित्र मूर्खांच्या (holy fools) सदरात ती फिट्ट बसली असती. निरक्षर असूनही तिच्या साध्या व सरळ वागण्यामुळे तिच्यात दैवी शक्ती व चमत्कार करण्याचे सामर्थ्य आहे अशी समजूत होती.\nमुळात ती तीन वेळा विस्थापित झालेली बाई होती. प्रथम मुस्लिम कुटुंबातील मुलगी म्हणून 1960 साली भारतातून पूर्व पाकिस्तानात तिला जावे लागले. 1971 च्या युद्धात बिहारी मुस्लिम म्हणून बांगलादेशमधून तिची हकालपट्टी पाकिस्तानात झाली. शेवटी एकटीच बाई म्हणून ती या दर्ग्याच्या आश्रयाला आली. तालीबानीकरण झालेल्या पाकिस्तानमधील सिंध प्रांतात सूफी पंथीय म्हणून ती येथे राहू लागली. एकीकडे टोकाचा विद्वेश व हिंसाचार व दुसरीकडे प्रेम, दया, सहानुभूती व कणव या कात्रीत ती सापडलेली होती.\nबिहारमधील सोनेपूर येथे जन्माला आलेली लाल परी एका मुस्लिम शेतकर्‍याची मुलगी. कुरेशी कुटुंबातील या मुलीचे बालपण इतर हिंदू मुस्लिम मुलींबरोबर खेळण्यात, बागडण्यात गेले. तिच्या बालपणातच क्षयरोगाने तिच्या वडिलाचा बळी घेतला. तिच्या आईने दुसरे लग्न केले. सावत्र बाप तिला मारझोड करत तिला उपाशी ठेवायचा. आई चोरून तिला खायला देई. त्याच काळात हिंदू -मुस्लीम दंग्यांना ऊत आला होता. एकदा मशीदीत जमलेल्यांची कत्तल केली. यात तिचा सावत्र बाप मेला. या दंगलीच्या काळात तिच्या आईने या भाऊ - बहिणींना जंगलातील एका खड्ड्यात झाकून ठेऊन वर पाला पाचोळ्यांनी खड्डा बुजवला. अशा प्रकारे 15 -20 दिवस काढल्यानंतर येथून पूर्व पाकिस्तानातील तिच्या मामाकडे जाण्याचा निर्णय तिच्या आईने घेतला. भारत - पूर्व पाकिस्तानच्या सीमेवरील हवालदाराला लाच दिल्यानंतर त्यानी नदीपार करून जाण्यास या कुटुंबाला मदत केली. सर्वांना पळण्यास भाग पाडले. कसेबसे ते मुक्कामी पोचले. काही दिवस ती तेथील शाळेत शिकतही होती. बांबूच्या झोपडीवजा घरातील जीवन तिला सुखकर वाटू लागले. नदीला महापूर आल्यानंतर कुठेतरी आसरा शोधायचा व पाणी ओसरल्यानंतर पुन्हा एकदा झोपडी बांधून शेती करायचे व जीवन जगायचे याची त्यांना सवय लागली होती.\n1971च्या युद्धाच्या भडक्यात बांगला मुस्लीम उपर्‍या मुस्लिम बिहारींना हाकलून द्यायला लागले. पाकिस्तान शासनाने या उपर्‍यांची पाकिस्तानात राहण्याची, कामधंदा देण्याची सोय केली. आईव्यतिरिक्त इतर कलकत्ता ते दिल्ली व दिल्ली ते लाहोर असा प्रवास करत पोचले. मुलतानमधील सूतगिरणीत तुटपुंज्या पगारावर भाऊ नोकरी करू लागला. बंगाल - बिहारमध्ये असताना भात व मासे खाणार्‍यांना मांस - गहू खाण्याचा कंटाळा आला. लाल परी रिकामीच असल्यामुळे दिवसभर ती त्या गावातील दर्ग्यांना भेट देऊ लागली. तेथील फकीरांशी तिची गट्टी जमली. आपणही सूफी फकीर व्हावे असे तिला वाटू लागले.\nतिचा भाऊ चांगला होता परंतु त्याच्या मृत्युनंतर त्याची बायको हिचा छळ करू लागली. भांडू लागली. या रोजच्या भांडणाला कंटाळून तिला घरातून पळून जावेसे वाटू लागले. एके रात्री मुलतान येथील सूफी संत शेख बहाउद्दीन झकारिया तिच्या स्वप्नात आला व त्यानी तिला मार्गदर्शन केले. तिच्या स्वप्नात एक लांब दाढीवाला म्हातारा समोर दिसत असलेल्या गाडीत बसून येण्यास सांगत होता. ती मुलतान स्टेशनला पोचली व समोर दिसत असलेल्या गाडीत जाऊन बसली. गाडी सिंध प्रांतातील हैदराबादला जात होती. तिला कुणीही तिकीट विचारले नाही. उलट गाडीतील टीसीने तिला खायला घातले. डब्यातील बहुतेक यात्रिक दमादम मस्त कलंदर हे गाणे म्हणत होते. एका फकीराने तिच्या हातात तावीज देत हे तुझे रक्षण करेल असे सांगून गेला. त्या तावीजवर तिला स्वप्नात दिसलेल्या वृद्ध माणसाचे चित्र होते. हाच तो लाल शाहबाज कलंदर. सगळे यात्रिक उरुसाला चालले होते. ती पण त्यांच्यात मिसळली. स्वप्नात दिसल्यासारखाच तो दर्गा होता. 20 वर्षापूर्वी आलेली लाल परी तेथेच रुळली. हातातील सोटा गुंडांपासून तिचा रक्षण करत होता. शांत स्थळ. लतीफची गाणी म्हणण्यात व ऐकण्यात तिला समाधान मिळत होते. फक्त तेथील मुल्ला - मौलवींची व वहाबींची आजकाल तिला भीती वाटत होती.\nवहाबींची भीती फक्त तिलाच नव्हे तर सर्व सूफी पंथीयांना वाटत आहे. पाकिस्तानमधील मुल्ला, मौलवी, वहाबी व तबलिघी सूफी संतांचा द्वेश करतात. अलिकडेच खैबर पासजवळ असलेल्या 17व्या शतकातील पुष्तू कवी संत रहमान बाबाचा दर्गा डायनामाइट पुरून फोडला गेला. रहमान बाबाचा दर्गा कवी व संगीतकारांचे पवित्र स्थान होते. पुष्तू भाषेतील या संताच्या कविता लोकप्रिय होत्या. या दर्ग्याच्या वाटेवरच वहाबीने एक मदरसा बांधून इस्लामचे शिक्षण देऊ लागले. मदरश्यातील तालिबान्यानी एके दिवशी दर्गा उडवून टाकला.\nमदरश्यातील शिकवणीप्रमाणे गाणी, कविता, नाच इस्लामच्या विरोधातील गोष्टी आहेत, व स्त्रियांनी बुरखा घालून घरीच बसायला हवे, असा त्यांचा आग्रह होता. अशा प्रकारच्या मदरश्यांची संख्या अफगाण युद्धानंतर मोठ्या प्रमाणात वाढू लागली. 1947 मध्ये फक्त 245 मदरसे असलेल्या पाकिस्तानात आता सुमारे 8000 मदरसे आहेत. देवबंदी व वहाबींचे त्यावर पूर्ण नियंत्रण आहे. वहाबींना थडग्याची पूजा करणे पसंत नाही. मेलेल्या माणसाच्या प्रार्थनेला कुराणात विरोध आहे. जी काही प्रार्थना करायची ती मशीदीतच अल्लासाठी करायला हवी, इतर ठिकाणी नव्हे, यावर त्यांचा जोर आहे. वहाबींच्या मते सूफी हा धर्मच नव्हे; ती एक जादू आहे, ती एक अंधश्रद्धा आहे. सूफी संत, फकीर, पीर जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेतात, असा त्यांचा आरोप आहे.\nलाल परीच्या मते मुल्ला, मौलवी कितीही आरडा ओरडा, विध्वंस करत असले तरी सूफी पंथ कधीच मरणार नाही. तिचे हे शब्द खरे ठरवण्याची जबाबदारी आता लाल शाहबाज कलंदरवरच आहे\nपण मुळात इस्लामचा प्रसार दक्षिण आशियात सूफींमुळेच अधिकाधिक झाला हे खुद्द पाक सरकारचे अधिकृत म्हणणे आहे.\nतिथले elites देखिल म्हणतात की इस्लामचा प्रसार तलवारी कीम्वा जबरदस्तीने अत्यल्प्/नगण्य झाला आहे. खर प्रसार हा सूफीप्रभावानेच झालाय.\nसरकारचे विधान इतके स्पष्ट असूनही त्या देशात सूफींवर् हल्ले होतात हे आश्चर्यजनक आहे.\nअसो. पण आपण प्रतिसादांची दखल घेतलित तर बरे वाटेल. केवळ लेख लिहून गायब होत राहिल्याने प्रतिसाद द्यायचाही कंटाळा येतो.\nप्रकाश घाटपांडे [23 Oct 2011 रोजी 13:54 वा.]\nपण आपण प्रतिसादांची दखल घेतलित तर बरे वाटेल. केवळ लेख लिहून गायब होत राहिल्याने प्रतिसाद द्यायचाही कंटाळा येतो.\nयाच्याशी सहमत आहे पण ती लेखकाची मर्यादा आहे हे एव्हाना लक्षात आले असेलच.\nप्रकाश घाटपांडे [24 Oct 2011 रोजी 11:53 वा.]\nव्यक्तिमत्वाच्या असलेल्या मर्यादा. व्यक्ति म्हणुन प्रत्येकाची काही बल स्थाने असतात तशा मर्यादाही असतात. लेखक सहसा चर्चांमध्ये भाग घेत नाही. काही महत्वाच्या ठिकाणी खुलासा आवश्यक वाटल्यास तेवढ्यापुरता चर्चेत सहभागी होतो. हे नानावटींच्या आतापर्यंतच्या लेख व प्रतिक्रिया यावरुन लक्षात आले असेलच. असे मला म्हणायचे आहे.\nआण्णा चिंबोरी [20 Oct 2011 रोजी 15:26 वा.]\nपोट्टे काय बोलून राहिलेत बे\nप्रभाकर नानावटी [21 Oct 2011 रोजी 05:05 वा.]\nअगदी बरोबर. Dalrymple हवे.\nचूक दुरुस्त केल्याबद्दल धन्यवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=29&bkid=697", "date_download": "2021-01-28T11:37:52Z", "digest": "sha1:L5F7B2TLDNGIBHLIB2RRMJQ7GDIBVN7F", "length": 2003, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : आवळ्या भोपळ्याची मॊट\nName of Author : चंद्रकांत महामिने\nवीजेचे पुनरागमन अनिश्चित असतानाही बाळासाहेब प्रियेची प्रतिक्षा करावी तसे बंद टि.व्ही. कडे बघता बघता सोफ्यावर लवंडले. दाबनियमन असल्याने वीजबाई आता दोन तास येणार नाही हे लक्षात आल्याने त्यांनी टीपॉयवरचं पुस्तक त्या लवंडल्या अवस्थेतच हात लांबवून घेतले. आता वाचता वाचता डोळे मिटतील व वामकुक्षी घेता येईल या विचाराने त्यांनी अर्धवट वाचलेले पुस्तक उघडले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/sushil-modi", "date_download": "2021-01-28T13:10:43Z", "digest": "sha1:GAKONY2FKXOVPNM6CU5P25SOQ2DJ3CHV", "length": 15210, "nlines": 155, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Sushil Modi Latest news in Marathi, Sushil Modi संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nSushil Modi च्या बातम्या\nअमित शहांच्या सांगण्यावरुन प्रशांत किशोर यांना पक्षात घेतलं: नितीशकुमार\nगेल्या काही दिवसांपासून एनआरसी आणि सीएएवरुन केंद्र सरकारचा विरोध करत असलेले जेडीयूचे नेते प्रशांत किशोर यांच्याबाबत नितीशकुमार यांनी मोठा खुलासा केला आहे. प्रशांत किशोर यांना पक्षात सामील करण्याचा...\nबिहारमधील पूरस्थितीने उप मुख्यमंत्रीही रस्त्यावर, लालूंचा काढला चिमटा\nबिहारमध्ये सध्या पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाने आतापर्यंत जवळपास १२० जणांचा बळी घेतला आहे. बिहारचे उप मुख्यमंत्री...\n'तेजस्वी यादव यांनी सरकारी बंगल्यात लावले होते ४४ एसी'\nबिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या पूर्वीच्या सरकारी बंगल्याचा नुतनीकरणावरुन आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु आहेत. बिहार सरकारच्या बांधकाम विभागाचे प्रधान...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/arnab-goswami-arrested-police-see-what-case-11464", "date_download": "2021-01-28T12:38:17Z", "digest": "sha1:LFZCP5TWHNUCR3VWVWX7P5Z5RJKRMBGM", "length": 16678, "nlines": 149, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO | अर्णब गोस्वामी पोलिसांच्या ताब्यात, वाचा नेमकं काय आहे प्रकरण? | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nVIDEO | अर्णब गोस्वामी पोलिसांच्या ताब्यात, वाचा नेमकं काय आहे प्रकरण\nVIDEO | अर्णब गोस्वामी पोलिसांच्या ताब्यात, वाचा नेमकं काय आहे प्रकरण\nबुधवार, 4 नोव्हेंबर 2020\n2018 सालच्या अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना, अलिबाग पोलिसांनी अटक केलीय... त्यांना आज दुपारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे... रायगडमधील अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या 2018मधील आत्महत्या प्रकरणात, अर्णब गोस्वामींवर कारवाई करण्यात आलीय...नाईक यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला होता... त्यानंतर अन्वय नाईक यांच्या पत्नीने अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता... गेल्या काही महिन्यांपासून अर्णब गोस्वामी आणि मुंबई पोलिस यांच्यात खटके उडत होते. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार यांच्याविरोधात मोहिमच उघडली होती. याआधीही मुंबई पोलिसांनी दोन वेळा अर्णब यांची चौकशी केली होती. त्यानंतर टीआरपी प्रकरणावरूनही रिपब्लिक टीव्हीवर गंभीर आरोप झाले.\n201सालच्या अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी रिप8 ब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना, अलिबाग पोलिसांनी अटक केलीय. त्यांना आज दुपारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.\nरायगडमधील अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या 2018मधील आत्महत्या प्रकरणात, अर्णब गोस्वामींवर कारवाई करण्यात आलीय.नाईक यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला होता.त्यानंतर अन्वय नाईक यांच्या पत्नीने अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गेल्या काही महिन्यांपासून अर्णब गोस्वामी आणि मुंबई पोलिस यांच्यात खटके उडत होते. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार यांच्याविरोधात मोहिमच उघडली होती.\nयाआधीही मुंबई पोलिसांनी दोन वेळा अर्णब यांची चौकशी केली होती. त्यानंतर टीआरपी प्रकरणावरूनही रिपब्लिक टीव्हीवर गंभीर आरोप झाले.\nवाचा अन्वय नाईक प्रकरण नेमकं काय आहे\nइंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज महाराष्ट्र सीआयडीने त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले. पोलिसांनी आपल्याला व आपल्या सासू-सासऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केला आहे. पोलिस अर्णब यांना घेऊन अलिबागकडे रवाना झाले आहेत.\nआज सकाळीच सुमारे डझनभर पोलिस अर्णब यांच्या निवासस्थानी गेले. तेथून त्यांना अक्षरशः उचलून पोलिस व्हॅनमध्ये कोंबण्यात आल्याचा आरोप रिपब्लिक टिव्हीने केला आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. याशिवाय अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे\n२०१८ मध्ये इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातुश्री कुमुद नाईक अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती. त्यावेळी पोलिसांना अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. या वर्षीच्या मे महिन्यात अन्वय यांची कन्या अज्ञा नाईक हिने हा तपास नीट झाला नसल्याची तक्रार केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीआयडी चौकशीचा आदेश दिला होता.\nटीव्ही संप अलिबाग रायगड पत्रकार पत्नी wife पोलीस मुंबई mumbai पोलिस महाराष्ट्र maharashtra विकास सरकार government २०१८ 2018 सकाळ अनिल देशमुख anil deshmukh\nVIDEO | मेट्रोमध्ये भरदिवसा छम्मक छल्लो डान्स, संस्कृती कशी पायदळी...\nनागपूर मेट्रो आहे की डान्सबार हा प्रश्न आम्ही विचारत आहोतच. पण मुळात हा...\nVideo | मेट्रो आहे की डान्सबार मेट्रोमधील ही दृष्य बघाल तर चकित...\nनागपूरकरांच्या सेवेसाठी वाजतगाजत मेट्रो सेवा सुरू झाली. त्याला नागरिकांनी चांगला...\nनोकरी गेली पण जिद्द नाही हरली बिर्याणीच्या स्टॉलनं कसं बदललं...\nलॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. मुंबईतल्या...\nमेट्रो कारशेड, वादग्रसस्त जागा आणि केंद्र विरुद्ध राज्य सरकार...\nमेट्रो कारशेड आरे परिसरातून कांजूरमार्गला हलवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला...\nVIDEO | कोरोना इफेक्टमुळे बाजारातून सॅनिटायझर गायब\nमेडिकलमध्ये सॅनियझर मिळेना हेही पाहा :: पाहा,...\nलॉकडाऊनमध्ये तिचा 14 किलोमीटरचा खडतर प्रवास\nलॉकडाऊनमध्ये तीनं घेतला समाजसेवेचा वसा. दुर्गम आदिवासी भागातील लहान मुलं, गर्भवती...\nVIDEO | साम टिव्हीच्या दणक्यानंतर प्रशासन वटणीवर नाशिक मध्ये...\nआता बातमी साम टीव्हीच्या आणखी एका इम्पॅक्टची. आरोग्य तपासणी केल्याशिवाय परराज्यातून...\n वाईटातही ही चांगली बातमी\nकोरोनाचं संकट आल्यापासून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तणावाचं सावट आहे. कोरोनामुळे...\nअर्णब गोस्वामींची आता तळोजा कारागृहात\nअन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी...\nदेशात तयार होणारी कोरोना लस कधीपर्यंत येणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचलीय. भारत...\nमुंबईत कोरोना लसीच्या वितरणाची जोरदार तयारी, वाचा चाचणीचे अपडेट्स\nमुंबईत कोरोना लसीच्या वितरणाची जोरदार तयारी सुरु आहे. आरोग्य सेवकांना सर्वात प्रथम...\nविठुरायाच्या पंढरीला यंदा पुराचा वेढा, पुरानं अनेकांचे संसार...\nसोलापूर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरूं आहे. पावसानं विठुरायाच्या पंढरीलाही सोडलेलं...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://amnews.live/search/%20Live%20Score", "date_download": "2021-01-28T11:19:41Z", "digest": "sha1:5NS6AGKZO74KNWJFUTCBEYATWI2VPRNJ", "length": 3788, "nlines": 84, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | Breaking & Latest Marathi News, Live Updates", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nक्रिकेट विश्वचषकावर इंग्लंडची मोहोर, अंतिम सामन्याचा सुपरओव्हरपर्यंत चालला थरार\nदुसऱ्यांदा किवींचा फायनलमध्ये झाला पराभव.\nIND vs NZ वर्ल्डकप सेमीफायनल Live : उपांत्य फेरीत भारत पराभूत, न्यूझीलंडकडून भारताचा 18 धावांनी पराभव\nन्यूझीलंडने मंगळवारी 46.1 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 211 धावा काढल्या\nIND vs NZ वर्ल्डकप सेमीफायनल LIVE : सामन्याचा आजचा खेळ स्थगित झाल्याची पंचांची घोषणा, उद्या भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता उर्वरित खेळ होणार\nटीम इंडिया हा सामना जिंकून चौथ्यांदा फायनलमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करेल.\nIND Vs SL : भारताची श्रीलंकेवर 7 गडी राखून दणदणीत मात, रोहित-राहुलची शतके\nटीम इंडियाची गुणतालिकेत पहिल्या स्थानावर जाण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://kahitari.com/2018/07/24/%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A8/", "date_download": "2021-01-28T10:58:34Z", "digest": "sha1:DDSRXN5V4WZWN4IQL2BUDVM5KIZTL3IK", "length": 11410, "nlines": 79, "source_domain": "kahitari.com", "title": "दत्तांचे गुरु – भाग २ – काहीतरी डॉट कॉम", "raw_content": "\n|| दिसामाजी काहीतरी ते लिहावे ||\nदत्तांचे गुरु – भाग २\nअजगर कधी असे म्हणत नाही, कि आजचा उंदीर तिखट होता, आजचे सावज गोड होते. जे समोर येईल ते गिळतो. तसेच योग्याने जे समोर येईल, जे घडेल, त्याचा स्वीकार करावा.\nआजच्या भाषेत: ‘Accept’ करावे ‘react’ करू नये.\nजगभरातील नद्या अखेरीस समुद्रात येऊन रित्या होतात. पावसाचे पाणी, पर्वतांचा बर्फ जगप्रवास करून शेवटी समुद्रास येऊन मिळतात. पण समुद्र कधी ओसंडून वाहून जग बुडवीत नाही, किंवा आटून देखील जात नाही. कायम लाटांवर हेलकावे जरी खात असेल, तरी मर्यादा ओलांडत नाही.\nअश्या प्रकारे समुद्र आपल्याला ‘स्थितप्रज्ञता’ शिकवतो.\nआता मनुष्याच्या अति प्रगतशीलपणामुळे समुद्राची स्थितप्रज्ञता ढळत आहे. सुनामी, सागरी बेटे गिळंकृत करणे असल्या प्रकाराने समुद्र आता त्याचे गुण बदलत आहे. पण वरील वर्णन हे त्याचे गेल्या हजारो वर्षांच्या अनुभवाचे आहे, गेल्या काही दशकांच्या रूपाचे नाही.\nअग्नी सर्वांसाठीच दाहदायक असतो. पण त्याचे मोहक रूप पतंग किटकाला इतके भुलवते, कि आगीची धग देखील त्याच्या धावेच्या आड येत नाही. चटके बसून देखील केवळ मोहापायी पतंग अग्नीमध्ये स्वत:ला झोकून देतो आणि अंतास कारणीभूत होतो.\nपतंग आपल्याला विषयांचा अतिरेक केल्यास स्वत:चा अंत ओढवून घेतला जातो हे शिकवतो.\nमध गोळा करण्यात मधमाशीचे कष्ट जगप्रसिद्ध आहेत. हजारो मधमाश्या अनेक महिने झटून मधाचा मोठा साठा करतात, पण ते मोठे पोळे एक दिवस मध काढणारा माणूस येऊन काढून नेतो.\nअति संचय केला तर एक दिवस सर्वच गमवावे लागते, आणि पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागते. म्हणून गरजेएवढेच जमवावे. “अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा\n(कधी कधी अध्यात्म हे गुंतवणुकीच्या विरुद्ध सल्ला देते\nजंगली हत्ती हे खूप ताकदवान असतात. इतक्या प्रचंड ताकदीच्या आणि बुद्धिमत्तेच्या प्राण्याला पकडण्यासाठी शिकारी जंगलात मोठे खड्डे खोदतात, आणि पाळीव हत्तीणीला खड्ड्याच्या पलीकडे उभे करतात. त्या हत्तीणीला पाहून हत्ती चेकाळून तिच्या दिशेला धावत सुटतो, आणि खड्ड्यात पडून पकडला जातो.\nहत्ती आपल्याला शिकवतो कि वासनांवर ताबा नसेल तर थोरामोठ्यांचे देखील अध:पतन होते. “अती विषयी सर्वदा दैन्यवाणा\nकमळ त्याच्या रंगाने आणि सुगंधाने भुंग्याला आकर्षित करते. कमळाच्या आकर्षणात गुंग होऊन भुंगा त्यावर बसतो आणि संध्याकाळ झाली, की कमळ आपल्या पाकळ्या मिटून घेते. तेंव्हासुद्धा भुंगा त्याच्या नादात इतका रंगला असतो, कि आपण बंदी झालो हि जाणीव देखील त्याला होत नाही.\nमिटता कमलदल होई बंदी भृंग तरि सोडिना ध्यास, गुंजनात दंग ॥\nभुंगा आपल्याला शिकवतो की कोणत्याही गोष्टीच्या अति आहारी गेल्याने तर शेवटी आपण त्या गोष्टीचे बंदी बनतो.\nआजच्या भाषेत सांगायचं तर ‘एकच प्याला’, ‘एक डाव’, ‘पहिली सिगारेट’ कितीही मोहक वाटली, तरी त्याची चटकन सवय लागते, सवयीचे रुपांतर व्यसनात होते आणि ते व्यसन मनुष्याला आपला बंदी बनवतं.\nहरीण अतिशय चंचल असते. बाणाने त्याचा वेध घेणे हि जवळपास अशक्यप्राय गोष्ट. स्वत:च्या दूरचा वेध घेणाऱ्या तीक्ष्ण कानांनी ते शिकाऱ्याचा अंदाज घेते आणि वायुवेगाने पळते. पण संगीत हे हरणाचा मर्म-बिंदू (weak-point) असते. शिकारी बासरीमधून मधुर सूर छेडतो, आणि ते संगीत ऐकत हरीण जागच्या जागीच थिजते, आणि शिकाऱ्याच्या बाणाचा निशाण होते.\nहरीण शिकवते कि कोणत्याही गोष्टीला आपला ताबा घेऊ देणे अंती स्व-नाशाचे कारण ठरते.\nनदीमध्ये बागडणारा मासा जेव्हा गळाला लागतो, तो का लागतो नदीमध्ये अन्न नाही म्हणून नदीमध्ये अन्न नाही म्हणून कि गळ सोन्याचा असतो म्हणून कि गळ सोन्याचा असतो म्हणून जरी माश्याच्या सर्वत्र अन्न असले, तरी त्याला गळाला लावलेल्या भक्ष्याची वर-खाली होणारी हालचाल मोहून घेते. गळ माश्याला शोधत जात नाही, मासा मोहक हालचालीच्या उत्कंठेने गळाला शोधत येतो.\nआयुष्यात अनेक गोष्टी आपले मन मोहून घेण्यासाठी प्रयत्न करत असतात. साधक अशा कोणत्याही मोहाला बळी पडला, तर त्याचे अध्यात्मिक जीवन खुंटते.\nदत्तगुरूंचे शेवटच्या आठ गुरूंची माहिती पुढच्या भागामध्ये\nमागील पोस्ट दत्तांचे गुरु – भाग १\nपुढील लेख दत्तांचे गुरु – भाग ३\nपिंगबॅक गुरुमहिमा – काहीतरी डॉट कॉम\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nट्विटर वर मला फॉलो करा:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/sports/football/great-football-player-diego-maradonas-body-was-taken-to-the-presidential-palace-in-an-ambulance-this-morning/articleshow/79431022.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2021-01-28T11:32:50Z", "digest": "sha1:3GXK6SFQ3GIV55RQESGI5LPCKAJMEUZE", "length": 14043, "nlines": 97, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमरावे परी कीर्तिरूपे उरावे... निधनानंतरही महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचा मोठा सन्मान\nबऱ्याच खेळाडूंना खेळत असताना बरेच मान-सन्मान आणि पुरस्कार मिळत असतात. पण जगविख्यात महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांना निधनानंतरही मोठा सन्मान मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. लाखो चाहते मॅरेडोना यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी आसूसलेले होते.\nनवी दिल्ली : अर्जेंटीनाचे माजी महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचे काल (बुधवारी) निधन झाले होते. मॅरेडोना यांना आपल्या कारकिर्दीत बरेच मान-सन्मान आणि पुरस्कार मिळाले. पण निधनानंतरही त्यांचा सन्मान अर्जेंटीनाने केला आहे. मॅरेडोना यांचे पार्थिव राष्ट्रपती भवनच्या प्रांगणात ठेवण्यात आले आहे. हा एक मोठा सन्मान समजला जातो. मॅरेडोना यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी राष्ट्रपती भवनाचे दरवाजे तीन दिवस सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहेत.\nमॅरेडोना यांचे पार्थिव आज सकाळी अर्जेंटीनाच्या राष्ट्रपती भवनच्या प्रांगणात आणण्यात आले. मॅरेडोना यांच्या पार्थिवावर अर्जेंटीनाचा राष्ट्रीय ध्वज ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर मॅरेडोना यांनी सही केलेले देशाचे १० क्रमांकाचे टी-शर्टही यावेळी मॅरेडोना यांच्याजवळ ठेवण्यात आले होते. त्यानंतर मॅरेडोना यांच्या चाहत्यांनी राष्ट्रपती भवनामध्ये एकच गर्दी केली होती. मॅरेडोना यांच्या चाहत्यांना यावेळी शोक अनावर झाला होता. मॅरेडोना यांचे बरेच चाहते रडत होते आणि त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी आसूसलेले होते. यावेळी पोलीसांची मात्र मॅरेडोना यांच्या चाहत्यांना सांभाळण्यासाठी चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.\nकाल मॅरेडोना यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि क्रीडा विश्वावर शोककळा पसरली होती. मॅरेडोना यांना दोन आठवड्यांपूर्वीही ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण आज पुन्हा एकदा मॅरेडोना यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.\nमॅरेडोना यांनी १९८६ चा वर्ल्ड कप अक्षरश: गाजवला. त्या आधी ते १९८२ चा वर्ल्ड कपमध्येही खेळले होते, पण त्यांचा तितकासा प्रभाव दिसला नव्हता. त्या स्पर्धेत अर्जेंटिनाने गोलच्या दिशेने डागलेल्या शॉट्सपैकी निम्मे मॅराडोना यांचे होते, संपूर्ण स्पर्धेत त्यांनी एकूण ९० खेळाडूंना चकवले, ५ गोल स्वत: केले, ५ गोलसाठी पास दिले. समोरच्या संघाला मॅराडोना यांची इतकी दहशत होती, की या स्पर्धेत त्यांच्याविरोधात ५३ फाउल झाले. याच स्पर्धेमध्ये इंग्लंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यातील अर्जेंटिनाचा पहिला गोल गाजला, तो 'हँड ऑफ गॉड' म्हणून. याचे अनेक किस्से प्रसिद्ध झाले आहेत; पण याच सामन्यातला जो दुसरा गोल मॅराडोनाने केला, तो गेल्या शतकातील सर्वोत्तम गोल म्हणून निवडला गेला, हे कोणीही विसरू शकणार नाही. इंग्लंडचा गोलरक्षक पीटर शिल्टनला चकवा देऊन गोलजाळ्यात चेंडू धाडण्याआधी मॅराडोना यांनी मैदानाचा अर्ध्याहून अधिक भाग एकट्याने चेंडू घेऊन जात पाच इंग्लिश खेळाडूंना चकवले होते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nवाईट बातमी... जगविख्यात महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचे निधन महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nगुन्हेगारीराष्ट्रीय बँकेत 'ते' ग्राहक बनून आले, अन् काही वेळाने...\nमुंबईमुंबई केंद्रशासित करण्याचा काय संबंध\nमुंबईकर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर\nविदेश वृत्तअमेरिका भारतावर निर्बंध लादणार 'हा' मुद्दा कळीचा ठरणार\nक्रिकेट न्यूजभारतीय क्रिकेटपटूने केला विवाह; संघाने सोशल मीडियावरून दिली माहिती\nदेशराम मंदिराची झलक : यूपीच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार\nमुंबईभाजपच्या वेबसाइटवर रक्षा खडसेंचा अक्षेपार्ह उल्लेख; शिवसेनेनं केली 'ही' मागणी\nसिनेन्यूजपामेला एंडरसनने वयाच्या ५३ व्या वर्षी सहाव्यांदा केलं लग्न\nमोबाइलटिकटॉकने भारतातून गाशा गुंडाळला, 'इतके' हजार कर्मचारी झाले बेरोजगार\nफॅशन‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितचा साडीतील मोहक व सुंदर लुक, पाहा हे ५ फोटो\nमोबाइल५३ कोटी Facebook युजर्संचे फोन नंबर लीक, टेलिग्रामवर विक्री\nविज्ञान-तंत्रज्ञानकरोना विषाणूला रोखणारा पॅनासोनिकचा नवीन 'एसी' लाँच, पाहा किंमत\nधार्मिकवर्षातील पहिला गुरु पुष्य योग: धन वृद्धीसाठी करा हे उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/india-vs-south-africa-odi", "date_download": "2021-01-28T13:03:28Z", "digest": "sha1:5TFWABHLJ3PEZIXWGHPAZP7NRLWLONAO", "length": 14544, "nlines": 152, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "India Vs South Africa ODI Latest news in Marathi, India Vs South Africa ODI संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nकोरोना इफेक्ट : गोलंदाजांसमोर चेंडू स्विंगची कसोटी\nकोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे चेंडू चमकवण्यासाठी थुंकी लावण्याच्या कृतीवर नियंत्रण येणार आहे. भारताचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वरने सामन्यापूर्वी याचे संकेत दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या...\nINDvs SA ODI: पांड्या-धवनचे कमबॅक रोहितला विश्रांती\nदक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशी होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी रविवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. सलामीवीर शिखर धवन आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून एकदिवसीय संघात...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/?option=com_content&view=article&id=128277:2011-01-10-15-05-37&Itemid=1", "date_download": "2021-01-28T11:19:53Z", "digest": "sha1:TZBYOCZHP3KRNH6S3CVCJ6UBVQZREZS4", "length": 42087, "nlines": 480, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Marathi News Paper in Mumbai, Loksatta | मराठी ताज्या बातम्या", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nमहिला लोकप्रतिनिधी म्हणून आक्षेपार्ह उल्लेख व्हायरल झाल्याबाबत दुःख वाटलं - रक्षा खडसे\nभाजपाच्या अधिकृत वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख केल्याचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणावर रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महिला लोकप्रतिनिधीबाबतचा आक्षेपार्ह उल्लेख असलेला स्क्रीनशॉट व्हायरल झाल्याबद्दल आपल्याला दुःख झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच एखाद्या महिलेबाबतच्या प्रकरणात सत्ताधारी किंवा विरोधकांनी यामध्ये राजकारण न करता अशा गोष्टी व्हायरल करायला नकोत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.\nघरातून थेट रिझर्व्हेशन असलेल्या सीटपर्यंत पोहचवणार प्रवाशांचे सामान; जाणून घ्या रेल्वेच्या नव्या सेवेबद्दल\n\"देवेंद्रजी, तुम्हाला लवकरच संधी मिळेल\"; राष्ट्रवादीच्या नेत्याचं वक्तव्य\nपत्नीने 'खरडपट्टी' काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डॉ. अग्रवाल यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...\nदिल्ली महामार्ग रिकामा करा; सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांविरुद्ध स्थानिकांचं आंदोलन\nBudget Session : ...म्हणून आम्ही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकतोय; १६ विरोधी पक्षांनी घेतला निर्णय\nसौरव गांगुलीच्या ह्दयाजवळ आणखी एक स्टेंट बसवणार \nगृहमंत्रीजी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता, तर...-चंद्रकांत पाटील\nलाल किल्ल्यावर झेंडा फडकणाऱ्याला दिल्ली पोलिसांनी का रोखलं नाही; राकेश टिकैत यांचा सवाल\nयुनिव्हर्समध्ये ३५ लाखांपासून (सर्व खर्च समाविष्ट) १ आणि २ बीएचके कोलते पाटील यांच्याकडून, हिंजवडीजवळ\nVodafone Idea ग्राहकांना मिळतोय 50GB बोनस डेटा, जाणून घ्या डिटेल्स\n२०:४०:४० पेमेंट सुविधा. १/२/३ बीएचके ३३.५० लाखांपासून नायगाव येथे\nमी तरुण आणि अविवाहित आहे, मुदत विमा योजना विकत घ्यावी का\nमुंबईतील घटना: मॉडेलिंगचं आमिष दाखवून १४ वर्षाच्या मुलीला विकणार होते तीन लाखांत\nPHOTOS: अस्सल सौंदर्याला परंपरेचा साज; अभिनेत्रींनी जपलेला हळवा 'खण'\nमॉर्निंग वॉकला निघालेल्या एकाच कुटुंबातील तिघांवर काळाची झडप\nशेतकरी नेत्यांना दिल्ली पोलिसांकडून लुकआऊट नोटीस; पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरु\nReliance Jio चा शानदार प्लॅन, मिळेल 168GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग\nचार मित्रांनी एअरपोर्टवर अर्ध्यातासात फस्त केले 30 किलो संत्रे, 'लगेज' कमी करण्यासाठी 'जुगाड', पण नंतर...\nसर्व समाजाच्या लोकप्रतिनिधींनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करावेत, भेदभाव करु नये - उदयनराजे\nसहा राज्यात 'आप' ठेवणार पाऊल; अरविंद केजरीवाल यांनी केली मोठी घोषणा\nमुंबईवर हक्क सांगण्याचा प्रश्नच नाही; अजित पवारांचं कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nनवरीने लेहंगा नाही तर चक्क 'पँट-सूट' घालून केलं लग्न, ट्रोल करणाऱ्यांना दिलं 'कडक' उत्तर\nDelhi Police in Action : हिंसाचारप्रकरणी राकेश टिकैतसह २० शेतकरी नेत्यांना नोटीस\nलग्नाच्या मांडवात क्वाड बाईकवरुन वरुणची एंट्री ते दीरासाठी वहिनीचा डान्स, पाहा खास फोटो\nसुप्रीम कोर्टाकडून 'तांडव'च्या कलाकरांना दिलासा नाही, त्यावर प्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली....\n'म्हणूनच मी राज कुंद्राशी लग्न केले', शिल्पा शेट्टीने शेअर केला व्हिडीओ\nवेद आणि विज्ञानाची सांगड घालणारा 'कानभट'; पाहा ट्रेलर\nअस्सल सौंदर्याला परंपरेचा साज; अभिनेत्रींनी जपलेला हळवा 'खण'\nमराठमोळ्या अभिनेत्रीने घेतली नवी कार\nमराठमोळ्या दिग्दर्शकाचा बहुचर्चित चित्रपट 'द डिसायपल' होणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित\nओम आणि स्वीटूच्या मैत्रीचं होणार प्रेमात रुपांतर\n'हे' मराठमोळं कपल मालदीवमध्ये एन्जॉय करतय हनीमून, पाहा फोटो\nराज कपूर यांच्या वडिलोपार्जित हवेलीची विक्री नाही; हवेली मालकाने दिला नकार\n कॅमेरासमोरच राखीने फाडले अभिनवचे अंतर्वस्त्र\nलग्नाच्या मांडवात क्वाड बाईकवरुन वरुणची एंट्री ते दीरासाठी वहिनीचा डान्स, पाहा खास फोटो\n'डॉक्टर डॉन' मालिकेने गाठला २०० भागांचा टप्पा\nम्हणून ट्रेडमिलवर अक्षय कुमार चालला चक्क २१ किमी\nशरीरावरील 'त्या' व्रणांमुळे मलायका झाली ट्रोल\n‘इनिग्मा – द फॉलन एंजल’ची गरुडझेप; आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होतीये चर्चा\nअस्सल सौंदर्याला परंपरेचा साज; अभिनेत्रींनी जपलेला हळवा 'खण'\nलग्नाच्या मांडवात क्वाड बाईकवरुन वरुणची एंट्री ते दीरासाठी वहिनीचा डान्स, पाहा खास फोटो\nनवरीने लेहंगा नाही तर चक्क 'पँट-सूट' घालून केलं लग्न, ट्रोल करणाऱ्यांना दिलं 'कडक' उत्तर\nपाहा ‘शीख फॉर जस्टिस’ आहे तरी काय\n“मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश करण्यात यावा”\n६५ वर्षीय भारतीय महिला १८ वर्षानंतर पाकिस्तानच्या तुरूंगातून परतली\nपुण्यातील येरवडा कारागृहातून ‘जेल पर्यटन’ला सुरूवात\nचांगला अभ्यास कर’, अजित पवारांचा विद्यार्थिनीला सल्ला\nजुन्या वाहनांवर लवकरच 'ग्रीन टॅक्स'\nमहिला लोकप्रतिनिधी म्हणून आक्षेपार्ह उल्लेख व्हायरल झाल्याबाबत दुःख वाटलं - रक्षा खडसे\nया प्रकाराची चौकशी सुरु, सत्ताधारी किंवा विरोधकांनी अशा गोष्टी\nमॉर्निंग वॉकला निघालेल्या एकाच कुटुंबातील तिघांवर...\n\"देवेंद्रजी, तुम्हाला लवकरच संधी मिळेल\"; राष्ट्रवादीच्या...\nगृहमंत्रीजी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका...\nसर्व समाजाच्या लोकप्रतिनिधींनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न...\nलाल किल्ल्यावर झेंडा फडकवणाऱ्याला दिल्ली पोलिसांनी का रोखलं नाही; राकेश टिकैत यांचा सवाल\nट्रॅक्टर परेडदरम्यान झालेल्या हिंसाचारावर उपस्थित केले अनेक प्रश्न\nघरातून थेट रिझर्व्हेशन असलेल्या सीटपर्यंत पोहचवणार...\nदिल्ली महामार्ग रिकामा करा; सिंघू बॉर्डरवर...\nBudget Session : ...म्हणून आम्ही राष्ट्रपतींच्या...\nशेतकरी नेत्यांना दिल्ली पोलिसांकडून लुकआऊट नोटीस;...\nमुंबईतील घटना: मॉडेलिंगचं आमिष दाखवून १४ वर्षाच्या मुलीला विकणार होते तीन लाखांत\nदोन कास्टिंग डायरेक्टरसह एका इव्हेंट मॅनेजरला अटक\nमुंबई : मुलीच्या लग्नासाठी पैसे हवेत...\n\"सरकारला शेतकऱ्यांना चिरडून टाकायचंय, दडपशाही करायचीये\"\n“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत हे कर्नाटकच्या...\nमुंबईत असा प्रवास कधी करता येणार\nटाळेबंदीमुळे वर्षभरात नोंदणी विवाहांत ३० टक्क्यांनी घट\nपत्रिका आणि मुहूर्त पाहून विवाह करण्याकडे अनेकांचा कल असतो.\nटोमॅटोला कवडीमोल भाव; शेतकरी हवालदिल\nनिर्बंध शिथिल झाल्यानंतर पुन्हा ‘भाईं’ च्या...\nसाधू वासवानी पूल पाडा\nटंकलेखन-लघुलेखन परीक्षेसाठी उमेदवारांकडून स्वयंघोषणापत्र\nजातनिहाय मागण्यांच्या केंद्रस्थानी पुन्हा मराठवाडाच\nजात केंद्रस्थानी ठेवून केल्या जाणाऱ्या मागण्यांचे केंद्रबिंदू मराठवाडा असावे असे प्रयत्न सर्व स्तरांवर होत असल्याचे दिसून येत आहे.\nघरकुल योजनेत मोफत वाळूचा फार्स\nकोत्तापल्ले, बोराडे यांना ‘मसाप’चा जीवनगौरव\nनामांतराच्या वादात ध्रुवीकरणाचा खेळ\nकोल्हापूर नगरविकास प्राधिकरण प्रभाव पाडण्यात अपयशी\nहद्दवाढ होण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून लढा दिला गेला\nइचलकरंजी पालिकेला महापालिका होण्याचे वेध\nपश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरशी\nकोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढ प्रस्तावावरून वाद\nभिवंडीत भीषण अग्नितांडव... कंपनी जळून खाक; कोट्यवधीचं नुकसान\nसरकार जमिनींचा योग्य मोबदला देत नसल्याचा आरोप\nबदलापुरात पाच तास रेल्वेचा खोळंबा\nप्रदूषणामुळे कृत्रिम फुफ्फुस काळेठिक्कर\nनवी मुंबई, पनवेल, उरण या महामुंबई क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शासकीय व खासगी बांधकाम प्रकल्प होत आहेत.\nभरारी पथकाद्वारे कामचुकार कर्मचाऱ्यांवर लक्ष\nएपीएमसीमध्ये नवीन कांदा आवक\nलोकजागर : ‘नाव’ देताय की ‘घाव’\nमुळात या प्रकल्पाशी वा तिथल्या प्राणिसंग्रहालयाशी अथवा सफारीशी ठाकरेंचा तसा काहीही संबंध नाही.\nशिवसेनेच्या वसाहतवादासमोर वैदर्भीय मंत्र्यांची ‘शरणागती’\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nगृहमंत्र्यांच्या मतदारसंघातील बंधारे बांधकामात गैरव्यवहार\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nविशेष योजनेत संबंधितांनी ११४१ कोटी रुपये भरल्यास उर्वरित १८९८ कोटींची थकीत रक्कम माफ होणार आहे.\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nशाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्साह\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nसौरव गांगुलीच्या ह्दयाजवळ आणखी एक स्टेंट बसवणार \nडॉक्टर काय निर्णय घेणार\nIPL 2021 भारतात की भारताबाहेर\nIPL च्या वेळी नेट बॉलर म्हणून...\nनॅथन लायनने शेअर केला टीम इंडियाने...\nसिंधू, श्रीकांतची अपयशी सलामी\nपत्नीने 'खरडपट्टी' काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डॉ. अग्रवाल यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...\nका चिडली होती पत्नी, डॉ. अग्रवाल यांनी सांगितलं कारण\nचार मित्रांनी एअरपोर्टवर अर्ध्यातासात फस्त केले...\nसेक्स करताना झाला त्याचा मृत्यू; शवविच्छेदनामधून...\nपद्मश्री प्राप्त डॉक्टरांनी एकट्यानेच जाऊन घेतली...\nस्वत:चाच नवऱ्यासोबतचा तरुणपणातील फोटो पाहून नवऱ्याचं...\nVodafone Idea ग्राहकांना मिळतोय 50GB बोनस डेटा, जाणून घ्या डिटेल्स\nReliance Jio चा शानदार प्लॅन, मिळेल...\n'मेड इन इंडिया' क्लाउड स्टोरेज सर्व्हिस...\nRealme चा 'बजेट' स्मार्टफोन स्वस्तात खरेदीची...\nShare Market : सलग तिसऱ्या दिवशी घसरण; डिसेंबरनंतर पहिल्यांदाच सेन्सेक्स ४७ हजारांखाली\nसेन्सेक्समधील प्रमुख ३० कंपन्यांपैकी २६ कंपन्यांचे समभाग घसरणीत\nकरोनाकाळातील ‘पॅकेज’ला मुदतवाढ मिळण्याची अपेक्षा\nमुंबई शेअर बाजाराला मोठा झटका, सेन्सेक्स...\nभारतीय अर्थव्यवस्थेला येणार अच्छे दिन... ११.५...\nनेतृत्व देशाचे असो की शेतकऱ्यांचे; ते वास्तवापासून तुटून चालत नाही. शेती कायदेविरोधी आंदोलनाबाबत हे असे झाले आहे..\n..जडेल नाते ‘प्रभु’शी तयाचे\nअवघ्या चार तासांच्या पूर्वसूचनेने अमलात आलेल्या त्या टाळेबंदीमुळे लाखोंनी रोजगार गेले नि हजारोंच्या नोकऱ्या सुटल्या.\nउस्मानाबादच्या परांडय़ात १९३७ साली डॉ. काळे यांचा जन्म झाला.\n‘पर्याय’ नको, मर्यादावाढ द्या\nकोणतीही करप्रणाली सर्वसामान्य करदात्यांना समजण्यास अत्यंत सुलभ, सोपी व\nध्वज प्रगतीचा उंच धरा रे\nआठवडय़ाची मुलाखत : वातावरण बदलाचे वैज्ञानिक कारण..\nराज्यावलोकन : अस्थिर आसन...\nभारतीय जवानांना कडकडीत सॅल्यूट...\nतुफान बर्फवृष्टीत वाचवले दोन जीव\nस्मरण : साबरमती आश्रमात ‘भेटलेले’ गांधीजी\nस्मरण : थिएटर ऑफ रिलेव्हन्स नेतृत्वनिर्माणाची भूमी\nविमा..विनासायास : विम्याचे भान आणि ‘इर्डा’चे साहस\nकारोनाकाळात आरोग्य आणीबाणीत आर्थिक आणीबाणीदेखील उद्भवते यांचे आपण जिवंतपणी अनुभव घेतले.\nमाझा पोर्टफोलियो : बलाढय़ उपभोग्य वस्तूनिर्मात्री\nगोष्ट रिझव्‍‌र्ह बँकेची : इम्पिरियल बँक अन् पहिले सरकारी बँक विलीनीकरण\nक..कमॉडिटीचा : कायद्याबाहेरील कृषीपणन सुधारणांना ‘ऑप्शन’चा पर्याय\nबुद्धिमत्ता चाचणी प्रश्नांचे स्वरूप विश्लेषण\nप्रश्नपत्रिकेतील बुद्धिमत्ता चाचणी घटकाचे प्रश्न अभ्यासक्रमाच्या पुढील तीन घटकांवर आधारित असतात.\nयूपीएससीची तयारी : आधुनिक भारत\nयूपीएससीची तयारी : भारतीय कला आणि संस्कृती\nएमपीएससी मंत्र : निर्णयक्षमता - पर्याय विश्लेषण सराव\nही गोष्ट आहे झोया अगरवालची आणि त्यांच्यासोबत उड्डाण केलेल्या ‘एअर इंडिया’च्या इतर तीन ‘लेडी कॅप्टन्स’ची.\nस्मृती आख्यान : विस्मरण समज-गैरसमज\nजगणं बदलताना : डोळे हे जुलमी गडे\nस्ट्रॉबेरीच्या मळ्यात खूप गवत उगवलं होतं. त्या गवतात पाठीवर विविध रंगांचे ठिपके असलेला लाल किडा राहत असे.\nगोड गोड बोला..पण मास्क लावून\nकोव्हिड लसीकरण विज्ञानाशी तडजोड नको\nज्या घाईगडबडीने सरकारने या लशींना मान्यता दिली त्यामुळे लोकांच्या मनात या लशींविषयी साशंकता निर्माण झाली आहे.\nउत्क्रांती थिअरी नाही, वास्तव\nरफ स्केचेस् - सुनीताबाई\nमोकळे आकाश.. : नि:शब्द तळ्याकाठी\nमुद्रांक शुल्क कपातीचा लाभ डिसेंबरअखेर पर्यंतच\nइतर सर्व क्षेत्रांप्रमाणेच स्थावर मालमत्ता क्षेत्रालाही सध्याच्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला.\nग्राहक कायदा की रेरा कायदा\nअनेकदा कुत्रा किंवा मांजर दत्तक घेणाऱ्यांचा कल परदेशी जातीचा कुत्रा किंवा मांजर दत्तक घेण्याकडे असतो.\nसंशोधनमात्रे : चतुर्थी विभक्तीचा कार्यक्षम ‘प्रत्यय’\nटाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण\nही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.\nनवदेशांचा उदयास्त : कोरियाचे दोन तुकडे..\n१९५३ मध्ये झालेल्या तहान्वये कोरियाची फाळणी करून उत्तर आणि दक्षिण कोरिया असे दोन तुकडे करण्यात आले\nकुतूहल : अंकमित्र कापरेकर\nनवदेशांचा उदयास्त : दोन कोरियांची निर्मिती\nकुतूहल : परिमेय-अपरिमेय संख्या\nवहिनीसाहेबांचा कुल लूक; बेबीबंपसोबत केलं फोटोशूट\nVideo : 'जिंदगी का सफर..'; कार्तिकी -रोनितचा रोमँण्टिक डान्स\nसगळी चूक नेहरू आणि गांधीजींचीच; बॉलिवूड पटकथा लेखकाचं ट्वीट चर्चेत\n ...म्हणून सिद्धार्थने शहनाजला फेकलं पाण्यात\n सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्रीनं दिले होते आत्महत्येचे संकेत; म्हणाली होती...\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nअंधश्रद्धा सोडा..लोकसत्ता टीम नेतृत्व देशाचे असो की शेतकऱ्यांचे; ते वास्तवापासून तुटून चालत\nसंकल्पाआधीचे संदर्भ..लोकसत्ता टीम वित्तीय वर्ष एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ साठीचा अर्थसंकल्प\nलोकसत्ता टीम अवघ्या चार तासांच्या पूर्वसूचनेने अमलात आलेल्या त्या टाळेबंदीमुळे लाखोंनी\nडॉ. कल्याण काळेलोकसत्ता टीम उस्मानाबादच्या परांडय़ात १९३७ साली डॉ. काळे यांचा जन्म झाला.\nकरवाटिवीर मूळचे भारतीयच..लोकसत्ता टीम स्पॅनिशमध्ये भ्रमणध्वनी क्रमांकाला ‘मोविलन्यूमेरो’ म्हणतात हे सारे ज्ञान\nगुरुवार, २८ जानेवारी २०२१ भारतीय सौर ०८ माघ शके १९४२ मिती पौष शुक्लपक्ष - पौर्णिमा : २४ : ४६ पर्यंत. नक्षत्र : पुष्य : उ.रा. ०३ : ५० पर्यंत चंद्र - कर्क\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/author/dr-yash-velunkar/page/6/", "date_download": "2021-01-28T12:25:54Z", "digest": "sha1:V5STC7T3DISYAY2JIIQZVDSWQPVXDJ6Y", "length": 14955, "nlines": 252, "source_domain": "www.loksatta.com", "title": "डॉ. यश वेलणकर | Page 6, डॉ. यश वेलणकर | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nमनोवेध : ध्यानातील गूढता\n‘फ्लो स्टेट’ आनंददायी असली, तरी वारंवार त्या स्थितीत जाता येत नाही.\nमनोवेध : मेंदूची विश्रांती\nमाणसाचा मेंदूही झोपेच्या काळात कधीच पूर्णत: त्याचे काम थांबवीत नाही\nमनोवेध : स्वप्नांची भीती\nस्वप्ने पडू लागली की डोळ्यांची बुबुळे वेगाने हालचाल करू लागतात.\nमनोवेध : भावनिक प्रतिक्रिया\nभावनिक प्रतिक्रिया आणि आवडनिवड यांवरही या स्मरणशक्तीचा प्रभाव असतो.\nमनोवेध : अव्यक्त स्मरणशक्ती\nजन्माला आल्यापासून तीन-चार वर्षे होईपर्यंत कोणते प्रसंग घडले होते, ते माणसाला आठवत नाहीत.\nमेंदूत जुन्या स्मरणशक्तीसाठी मात्र भरपूर जागा आहे. पण मेंदूतील स्मरणशक्ती संगणकासारखी जशीच्या तशी राहत नाही\nरोगाचे लक्षण असलेला पुनरानुभव ‘एपिलेप्सी’ आजार असलेल्या रुग्णांना आकडी म्हणजे फिट येण्यापूर्वी येऊ शकतो.\nमनोवेध : पूर्वस्मृती आणि भास\nमेंदूतील ‘टेम्पोरल लोब’ला उत्तेजित केले की पूर्वस्मृतीतील अनुभव पुन्हा जागृत होतात.\nमनोवेध : सुख पाहता..\nचांगल्या स्मृती मात्र कमळाच्या पानावरील पाण्याच्या थेंबांसारख्या असतात. त्या मेंदूत फार राहत नाहीत.\nमनोवेध : अनुभव आणि स्मृती\nजागृतावस्थेत माणसाचा मेंदू दोन स्थितींमध्ये असतो. एक तर तो विचारात असतो किंवा वर्तमान क्षणाचा अनुभव घेत असतो.\nमनोवेध : आकलन = शक्यता\nवास्तवाला मनातली संकल्पना जोडून कथा तयार होतात.\nमनोवेध : जाणीव आणि आकलन\nकुणाला तरी भेटल्याने वाटणारी उत्तेजना असेल वा भीती असेल, त्याच दिवास्वप्नात माणूस रमतो.\nओसीडीचा त्रास असणाऱ्या माणसात हे केंद्र नीट काम करीत नाही.\nमनोवेध : मंत्रचळ.. विचारांची गुलामी\nकरोनाच्या साथीच्या वेळी असलेल्या तणावाचा परिणाम म्हणून हा त्रास वाढला आहे.\nमनोवेध : साचेबद्ध विचार\nमाणसाच्या मनात आपोआप विचार येतात. त्यांचे काही पॅटर्न, साचे असतात. काही तरी वाईट घडेल, हा सर्वाधिक आढळणारा साचा आहे.\nमनोवेध : सजगताआधारित मानसोपचार\nवर्थलेस’, ‘हेल्पलेस’ आणि ‘होपलेस’ अशा तीन शब्दांत ‘डिप्रेशन’च्या रुग्णाचे भावविश्व मांडता येते.\nमनोवेध : तणावमुक्तीसाठी ध्यान\n१९७१ साली ते पीएच.डी. झाले. डॉ. झिन यांना ध्यानाचा परिचय व्हिएतनामी बौद्ध भिक्षू थीच न्हात हान्ह यांच्यामुळे झाला.\n१९७५ मध्ये डॉ. बेन्सन यांनी ‘द रिलॅक्सेशन रिस्पॉन्स’ हे पुस्तक लिहिले.\nमनोवेध : ध्यानावस्थेतील शारीरक्रिया\nध्यानाचे शरीरावर कोणते परिणाम होतात, याचे संशोधन करण्याची सुरुवात डॉ. हर्बर्ट बेन्सन यांनी केली\nमनोवेध : वैचारिक भावना\nजैविक पातळीवरील भावना प्रतिक्रिया म्हणून तात्काळ निर्माण झालेल्या असल्याने त्या तत्क्षणी कृती करायला लावतात.\nमनोवेध : भावनांच्या पातळ्या\n‘मी’कडून ‘आम्ही’कडे होणारा प्रवास नंतरच्या पातळीवरील भावनांमुळे शक्य होतो.\nमनोवेध : सकारात्मक राग\nविघातक भावनांची तीव्रता कमी झाली, की त्या नकारात्मक राहूनही प्रेरक होतात\nमनोवेध : अपेक्षांचा दुराग्रह\nमी मनमोकळे बोलते/बोलतो तसे सर्वानी बोललेच पाहिजे, असा दुराग्रह असतो.\nमनोवेध : परिस्थितीचा स्वीकार\nसारे काही निश्चित असेल तरच निश्चिंत राहता येते, हा अविवेकी समज आहे. हाच समज चिंता वाढवतो.\n'म्हणूनच मी राज कुंद्राशी लग्न केले', शिल्पा शेट्टीने शेअर केला व्हिडीओ\nअस्सल सौंदर्याला परंपरेचा साज; अभिनेत्रींनी जपलेला हळवा 'खण'\nराज कपूर यांच्या वडिलोपार्जित हवेलीची विक्री नाही; हवेली मालकाने दिला नकार\n कॅमेरासमोरच राखीने फाडले अभिनवचे अंतर्वस्त्र\n'हे' मराठमोळं कपल मालदीवमध्ये एन्जॉय करतय हनीमून, पाहा फोटो\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.livemarathi.in/blood-donation-camp-held-at-top/", "date_download": "2021-01-28T11:37:15Z", "digest": "sha1:2ZNYU2QFNYQQGNYOZBDFQFMGC7JP2PIQ", "length": 8510, "nlines": 92, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "टोप येथे रक्तदान शिबिर संपन्न… | Live Marathi", "raw_content": "\nHome आरोग्य टोप येथे रक्तदान शिबिर संपन्न…\nटोप येथे रक्तदान शिबिर संपन्न…\nटोप (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तांचा पुरवठा कमी असल्याने टोप येथे ग्रामस्थांकडून रक्तदान शिबिर आज (सोमवार) आयोजित केले होता. यामध्ये ५० लोकांनी रक्तदान करुन सामाजिक कार्यासाठी हातभार लावला. हे शिबीर सीपीआरतर्फे आयोजित करण्यात आले होते.\nयावेळी रोजालिना गाँडद, स्मिता पाटील, डॉ. सुप्रिया लोखंडे, सुवर्णसिह चव्हाण, रुबीरा मसलत, जयवंत कदम, दिलिप गुरव, अमित पाटील, दौलत पाटील, पांडूरंग बोगार्डे, संजय कोळी, योगेश भोसले उपस्थित होते.\nPrevious articleबिग बी यांनी प्रभासच्या चित्रपटसाठी चक्क घेतलं एवढे मानधन…\nNext articleमुलींच्या जन्मदर वाढीसाठी मानसिकता बदलण्याची गरज : जिल्हाधिकारी\nमागाडे खून प्रकरणातील संशयितांना ‘मोक्का’ लावा…\nपेट्रोलचे दर कमी झालेच पाहिजेत, अन्यथा… : सर्वसामान्य वाहनधारक संतप्त (व्हिडिओ)\n‘या’मुळे अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा ट्रोल…\nआता अर्जुन तेंडुलकर ‘आयपीएल’च्या मैदानावर..\nमुंबई (प्रतिनिधी) : भारताचा आघाडीचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यंदाच्या आयपीएलच्या (इंडियन प्रीमियर लीग) १४ व्या हंगा मामध्ये खेळण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या लिलावात अर्जुन तेंडुलकरवर बोली लावली जाऊ शकते, अशी...\nमागाडे खून प्रकरणातील संशयितांना ‘मोक्का’ लावा…\nइचलकरंजी (प्रतिनिधी) : राजकीय वैमनस्यातून झालेल्या संदीप मागाडे याच्या खुनाचा मुख्य सूत्रधार के. के. ग्रुपचा म्होरक्या, ग्रा.पं. सदस्य कुमार कांबळे आणि त्याच्या साथीदारांना तत्काळ अटक करुन त्यांना मोक्का लावावा, अशी मागणी करीत आज (गुरुवार)...\nपेट्रोलचे दर कमी झालेच पाहिजेत, अन्यथा… : सर्वसामान्य वाहनधारक संतप्त (व्हिडिओ)\nपेट्रोलचे दर आता उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने सर्वसामान्य वाहनधारकाच्या खिशाला मोठी चाट बसत आहे. याबाबत वाहनधारकांनी ‘लाईव्ह मराठी’कडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केलीय.\nदेवेंद्रजी, तुम्हाला लवकरच संधी मिळेल : राष्ट्रवादी\nमुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोत बसून फोटो काढला होता. तो फोटो ट्विट करत, मुंबई मेट्रोतून कधी प्रवास करता येईल असा खोचक सवाल करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. ...\nगृहमंत्रीजी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता तर…\nमुंबई (प्रतिनिधी) : भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्याविषयी पक्षाच्या संकेतस्थळावर चुकीचा उल्लेख झाल्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर दखल घेत कारवाईचा इशारा दिला. देशमुख यांनी केलेल्या ट्विटवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\nकासारवाडी फाटा येथे ट्रकच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू\nकोल्हापुरी ठसका : पर्यटनासाठी माणसं जंगलात आणि गवे शहरात..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/759137", "date_download": "2021-01-28T12:17:42Z", "digest": "sha1:S3KWQ3OXUVQRIODV3HDVKTMXBW2DAV5O", "length": 2184, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सामुराई तलवार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सामुराई तलवार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१८:१३, १७ जून २०११ ची आवृत्ती\n१४ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n०४:३०, १५ मे २०११ ची आवृत्ती (संपादन)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: pnb:کٹانہ)\n१८:१३, १७ जून २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nFoxBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: sh:Katana)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/author/prabhodh-despande/page/5/", "date_download": "2021-01-28T11:12:06Z", "digest": "sha1:UFSDQ4KIQPSUSTJEW5WVBDEDSK7DMVAG", "length": 16375, "nlines": 252, "source_domain": "www.loksatta.com", "title": "प्रबोध देशपांडे | Page 5, प्रबोध देशपांडे | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nArticles Posted by प्रबोध देशपांडे\nगडकरींनी २०० कोटी रुपये वाटले, तरी ते निवडून येऊ शकत नाही: प्रकाश आंबेडकर\nशिवसेनेला आतापर्यंत भाजपा पसंत नव्हती. तरी पण शिवसेनेने भाजपासोबत लग्न का केले, याचा खुलासा प्रथम उद्धव ठाकरेंनी करावा, असे त्यांनी सांगितले.\nकाँग्रेस पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ‘बी टीम’\nअ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा आरोप\nखारपाणपट्टय़ात शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी ज्वारी पेरणीचा प्रयोग\nपश्चिम विदर्भात असलेल्या खारपाणपट्टय़ातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी ज्वारी पेरणीचा प्रयोग करण्यात येत आहे.\nराज्यात १५ मतदारसंघात ‘स्वाभिमान’\nबुलढाणा व वर्धेवरून काँग्रेससोबतच्या आघाडीचे घोडे अडले;\nElection 2019 : शिवसेना आणि काँग्रेसमध्ये गटबाजीची डोकेदुखी\nसेना-भाजपमध्ये युती झाल्याने शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना दिलासा मिळाला.\nवंचित आघाडी व काँग्रेस महाआघाडीच्या निर्णयाची ‘तारीख पे तारीख’\nआंबेडकर म्हणतात, २३ फेब्रुवारीला भूमिका जाहीर करू\nयुतीमुळे पश्चिम विदर्भातील समीकरणे बदलणार\nसत्ता कायम राखण्यासाठी एक-एक जागा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आ\nविविध निकषांमुळे लाभार्थ्यांच्या यादीचीच ‘कापणी’\nसहा हजारांचा निर्वाहभत्ता बहुसंख्य शेतकऱ्यांना दुरापास्तच\nदुष्काळात होरपळणाऱ्या बुलढाण्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या\nविदर्भातील शेतकऱ्यांना कधी नैसर्गिक, तर कधी मानवनिर्मित संकटांचा सामना करावा लागतो\nयुती नसल्यास शिवसेनेची कसोटी\nबुलढाणा मतदारसंघावर सन १९७७ व १९८९ च्या निवडणुकांचा अपवाद वगळता काँग्रेस व शिवसेनेचा प्रभाव राहिला\nअकोल्यातील शिवणी विमानतळावरून ‘उड्डाण’ दूरच\nपश्चिम विदर्भाच्या विकासात मैलाचा दगड ठरणारे अकोल्यातील शिवणी विमानतळ केवळ कागदांवरील रेघांवर चर्चेत आहे\nप्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर समीकरण ठरणार\nगेल्या साडेचार वर्षांमध्ये अकोला लोकसभा मतदारसंघात विकास निधीचा ओघ सुरू झाला.\nकृषी संजीवनी प्रकल्प मूळ उद्देशापासूनच भरकटला\nकृषी संजीवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांवर भर देण्यात आला.\n‘आयएलएफएस’च्या अडचणीमुळे महामार्गाच्या रुंदीकरणात अडथळा\nराष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या कामामागे कायमचे दुष्टचक्र लागले.\nराज्यात कमी खर्चात वीजनिर्मितीचे आव्हान\nघरगुती, कृषी, वाणिज्यिकपासून ते मोठय़ा औद्योगिक ग्राहकापर्यंत प्रत्येकाला सुरळीत वीजपुरवठा होणे आवश्यक असते.\n‘उज्ज्वला’ गॅस जोडणीत महाराष्ट्र पिछाडीवर\nक्षेत्रफळ व लोकसंख्येच्या तुलनेत महाराष्ट्रापेक्षा लहान असलेल्या राज्यांनी महाराष्ट्रावर आघाडी घेतली आहे.\nजिगांव प्रकल्पाला संजीवनी मिळेना\nकल्पावर आतापर्यंत तीन हजार ६०० कोटींचा खर्च करण्यात आला.\nदुष्काळामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात\nराज्यासह बुलढाणा जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणावर जलयुक्त शिवार योजनेची कामे झाल्याचा शासनाचा दावा आहे.\nपश्चिम विदर्भावर दुष्काळछाया गडद\nबुलढाणा जिल्हा वगळता अकोला व वाशीम जिल्हय़ाने पावसाची सरासरी ओलांडली आहे.\n‘आयएलएफएस’मुळे महामार्ग चौपदरीकरणाला खीळ\nगत तीन महिन्यांपासून महामार्ग चौपदरीकरणाचे काम ठप्प पडले.\n५५ टक्के परिचितांकडून बालकांचे लैंगिक शोषण : ३० टक्के प्रकरणांत पोलीस तक्रारही नाही\nलैंगिक शोषणास बळी पडलेल्या बालकांना दोन्ही पालक असल्याची अधिक प्रकरणे आहेत.\nशेतकरी घातक कीटकनाशकांच्या विळख्यात\nपिकांवर पेरणीपासून ते उगवणीपर्यंत विविध प्रकारच्या कीड व रोगाचे आक्रमण होत असते.\nहमीभावाने शेतमाल खरेदीचा खेळखंडोबा\nशासनाच्या प्रस्तावित निर्णयाला विरोध करून व्यापाऱ्यांनी अघोषित बंद पुकारला\nअमरावती विद्यापीठात संशोधन कार्य ठप्प\nविद्यापीठाने संशोधन कार्याचा खेळखंडोबा मांडल्याने शिक्षण वर्तुळात संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.\nवहिनीसाहेबांचा कुल लूक; बेबीबंपसोबत केलं फोटोशूट\nVideo : 'जिंदगी का सफर..'; कार्तिकी -रोनितचा रोमँण्टिक डान्स\nसगळी चूक नेहरू आणि गांधीजींचीच; बॉलिवूड पटकथा लेखकाचं ट्वीट चर्चेत\n ...म्हणून सिद्धार्थने शहनाजला फेकलं पाण्यात\n सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्रीनं दिले होते आत्महत्येचे संकेत; म्हणाली होती...\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://batmi.online/?p=1253", "date_download": "2021-01-28T13:10:24Z", "digest": "sha1:SUVQSQWXWUIHOZZULSKAVSPZV5M526UX", "length": 10749, "nlines": 189, "source_domain": "batmi.online", "title": "फार्मसी कॉन्सिलच्या अध्यक्षपदी वेदांत शिंदे - बातमी ऑनलाईन", "raw_content": "\nबातमी लोकल ते ग्लोबल\nफार्मसी कॉन्सिलच्या अध्यक्षपदी वेदांत शिंदे\nAugust 2, 2020 August 2, 2020 AdminLeave a Comment on फार्मसी कॉन्सिलच्या अध्यक्षपदी वेदांत शिंदे\nमुंदाणे (प्रतिनिधी) — फार्मसी स्टुडंट कौन्सिलच्या पारोळा तालुकाध्यक्षपदी वेदांत शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी सौरभ पाटील यांची निवड करण्यात आली. तसेच शुभम पाटील सचिवपदी नियुक्तीक करण्यात आली आहे. ऑल इंडिया केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे व फार्मसी स्टुडंट कौन्सिलचे प्रदेशाध्यक्ष भूषण भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली फार्मसी स्टुडंट कॉन्सिलच्या जिल्हा अध्यक्ष महेश पाटील यांनी नवीन कार्यकारणी जाहीर केली.\nया निवडीनंतर नवनियुक्त अध्यक्ष वेदांत शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, फार्मसीच्या विद्याथ्र्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील.\nसर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे तालुका तसेच जिल्हाभरातून कौतुक होत आहे.\nसोने ९00 रुपयांनी घसरले, मात्र चांदीत एक हजार रुपयांनी वाढ\nजिल्ह्यात आज ३६५ कोरोना बाधित रूग्ण आढळले ; ३६२ रुग्ण कोरोनामुक्त\nअमेरिकेत टिकटॉकसह अनेक चीनी अॅप्सवर बंदी ; चीनचा तीळपापड\nजळगावात विवाहितेचा झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न\nकल्याण डोंबिवली मधील रस्ते झाले खड्डेमय ; नागरिक त्रस्त\nआम्हाला Twitter वर फॉलो करा\nआम्हाच्या facebook Page ला like करा मिळवा Latest अपडेट\nगोंडखेड शिवारातील ट्रान्सफॉर्मर साठी महावितरण च्या कार्यालया समोर उपोषणाला बसण्याचा मनसेचा इशारा -अशोक पाटील\nजळगाव येथील तापी विकास महामंडळ सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हा बैठक संपन्न\nकोरोनाच्या भीतीने घरात बसलो असतो तर जनता जनार्दनाच्या सेवेची संधी व आशिर्वाद मिळाले नसते – आ. मंगेश चव्हाण\nमराठा आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नाही याला राज्य सरकार जबाबदार- केंद्रिय मंत्री रामदास आठवले\nजळगाव जिल्ह्यात सर्वाधिक १०९८ नविन रूग्ण\nPrashant Ganesh Shinde on देशातील पहिली डिजिटल निवडणूक बिहारमध्ये\nGanesh wadhe on जामनेर तालुक्यात आज नव्याने 12 कोरोना बाधित रुग्ण आढलले\nCategories Select Category अकोला अपघात अमरावती अमळनेर अहमदनगर आंतरराष्ट्रीय औंरगाबाद कोरोंना अपडेट कोल्हापूर क्रीडा खान्देश खारघर गुन्हे चाळीसगाव चोपडा जळगाव जामनेर जालना टेक दौंड धरणगाव धुळे नागपुर नाशिक निवड पर्यावरण पाऊस पाचोरा पालघर पुणे बातमी ऑनलाइन बारामती बीड बुलढाणा बोदवड भंडारा भुसावळ मनमाड मुक्ताईनगर मुंबई यावल रत्नागिरी राजकारण राज्य रायगड रावेर रावेऱ राष्ट्रीय लातूर विशेष लेख व्यापार शिक्षण शिर्डी शेती सांगली सेल्फी विथ गणेशा सोलापूर\nगोंडखेड शिवारातील ट्रान्सफॉर्मर साठी महावितरण च्या कार्यालया समोर उपोषणाला बसण्याचा मनसेचा इशारा -अशोक पाटील\nजळगाव येथील तापी विकास महामंडळ सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हा बैठक संपन्न\nकोरोनाच्या भीतीने घरात बसलो असतो तर जनता जनार्दनाच्या सेवेची संधी व आशिर्वाद मिळाले नसते – आ. मंगेश चव्हाण\nमराठा आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नाही याला राज्य सरकार जबाबदार- केंद्रिय मंत्री रामदास आठवले\nजळगाव जिल्ह्यात सर्वाधिक १०९८ नविन रूग्ण\nबातमी ऑनलाईन WhatsApp Group\nerror: कॉपी नको करू रे भो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/create-a-power-to-overthrow-the-government-says-anna-hazare/articleshow/79429421.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article7", "date_download": "2021-01-28T10:49:02Z", "digest": "sha1:NWBWJK6LAJWTYDHULGRY7BQMQDLFYKTM", "length": 14842, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "; अण्णांचा रोख नेमका कोणाकडे\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nAnna Hazare: सरकार पाडणारी शक्ती तयार करा; अण्णांचा रोख नेमका कोणाकडे\nविजयसिंह होलम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 27 Nov 2020, 09:49:00 AM\nAnna Hazare ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी संविधान दिनाचे औचित्य साधून एक व्हिडिओ संदेश दिला असून त्यात लोकशाही मजबूत करण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे.\nनगर: ‘कोणतेही सरकार फक्त आंदोलनांना घाबरत नाही, तर पडण्याला घाबरते. आंदोलानांच्या माध्यमातून जनमताचा रेटा तयार केल्यास त्याला घाबरून सरकार जनतेच्या मागण्या मान्य करते. म्हणून आता लोकपालप्रमाणे ग्रामसभेला जादा अधिकार देणारा कायदा करून घेण्यासाठी देशातील जनतेने अशी देशव्यापी शक्ती निर्माण करावी,’ असं आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलं आहे. ( Anna Hazare 's message on Constitution Day )\nवाचा: लॉकडाऊन काळात नोकऱ्यांवर गदा; CM ठाकरेंनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश\nसंविधान दिनाच्या निमित्तानं हजारे यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. त्यामध्ये आतापर्यंतच्या आंदोलनाचा आढावा घेतला असून लोकशाही बळकट करण्यासाठी ग्रामसभेला जादा अधिकार (व्हिलेज संसद) देण्याची मागणी केली आहे. खऱ्या अर्थाने लोकशाही आणायची असेल तर सरकारला झुकविणारी शक्ती उभी करा, असं आवाहन त्यांनी यातून केलं आहे.\nवाचा: भाजपने चांगल्या कार्यकर्त्यांचे वाळवंट केले; 'या' नेत्याचे गंभीर आरोप\nहजारे म्हणाले, ‘देशाला स्वातंत्र्य मिळून एवढी वर्षे झाली तरीही खऱ्या अर्थानं लोकशाही राज्य प्रस्थापित झालं नाही. आपल्या देशातील पक्ष आणि पार्टी पद्धतीमुळं राज्यकर्त्यांनी जनतेला खरी लोकशाही मिळू दिली नाही. देशात संसद, राज्यात विधानसभा तशी गावात ग्रामसभा आणि शहरात वॉर्डसभा अशी रचना करणारा कायदा करा, अशी आमची मागणी आहे. मात्र, पक्ष आणि पार्टीवर चालणाऱ्या आपल्या सरकारला लोकांना अधिकार देणारी अशी रचना नको आहे. त्यामुळं आतापर्यंत यासंबंधी कोणत्याच सरकारनं हालचाल केली नाही. सरकारी तिजोरी ही जनतेची आहे. त्यातील व्यवहार पारदर्शक पद्धतीनंच झाले पाहिजेत. गावातील सार्वजनिक संपत्तीचे गाव मालक आहे. ग्रामसभेच्या निर्णयाशिवाय त्यासंबंधी निर्णय होता कामा नयेत. जनता मालक आहे आणि सरकारमधील लोक सेवक आहेत तर या मागण्यांसाठी सरकारवर अहिंसेच्या माध्यमातून दबाव आणावा लागेल.'\nवाचा: करोना संकटात भाजपची आंदोलनं; CM ठाकरेंनी PM मोदींकडे केली 'ही' मागणी\n'ब्रिटिशांच्या राजवटीविरूद्ध जनशक्तीचा दबावच यशस्वी झाला होता. त्याच पद्थतीनं आता लोकांनी पुन्हा संघटित होण्याची गरज आहे. स्वातंत्र्यानंतरही अशी आंदोलने अनेक कायदे मंजूर करून घेण्यात यश आलेलं आहे. आता आपल्याला खऱ्या लोकशाहीसाठी लढा द्यायचा आहे. त्यासाठी सरकारला पडण्याची भीती वाटू शकेल, अशी शक्ती उभी करण्याची गरज आहे. सरकार बदलण्याची चावी मतदारांच्या हातात असते. त्यामुळे लोकसभा, विधानसभा ऐकत नसेल तर मतदारांनी अशा पक्ष व पार्टीच्या लोकांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. हे मोठे हत्यार मतदार विसरले आहेत. त्यांना याची पुन्हा आठवण करून देण्याची गरज आहे. ग्रामसभा ही लोकशाहीत महत्त्वाची आहे, हे लोकांना पटवून देऊन जागृत करण्याची गरज आहे. लोकपालच्या मागणीच्यावेळी जनता जशी जागृत झाली होती, तसे आता पुन्हा झाल्यास लोकशाही मजबूत करणारा कायदा होऊ शकेल,’ असंही हजारे म्हणाले.\nवाचा: काही निर्णयांमुळे न्यायालयाचा हस्तक्षेप वाढल्याचं दिसतंयः उपराष्ट्रपती\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nरेशनकार्डसाठी बायको द्या, तहसिलदारांसमोर युवकाचे अनोखे आंदोलन महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबईकर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर\nगुन्हेगारीस्टँडअप कॉमेडियन फारुकीला जामीन नाहीच\nक्रिकेट न्यूजफक्त एका फोटोमुळे शिखर धवनच्या अडचणी वाढल्या, कोर्टात याचिका दाखल...\nअहमदनगरशिर्डीच्या विकासासाठी कोणालाही भेटेन; विखे पाटलांचं सूचक वक्तव्य\nक्रिकेट न्यूजIPL 2021: लिलावासाठी अर्जुन तेंडुलकर पात्र; या संघात मिळू शकते...\nन्यूजमुंबई हा कर्नाटकचा भाग, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्याचा दावा\nदेशसंसदेच्या कॅन्टीनमध्ये ७०० रुपयांना मिळणार 'मांसाहारी बुफे'\nमुंबई'गृहमंत्री जी, तर तुम्ही ट्वीटमध्ये बदनामीकारक मजकूर वापरला नसता'\nमोबाइलटिकटॉकने भारतातून गाशा गुंडाळला, 'इतके' हजार कर्मचारी झाले बेरोजगार\nधार्मिकवर्षातील पहिला गुरु पुष्य योग: धन वृद्धीसाठी करा हे उपाय\nकार-बाइकदेशातील ८ वर्ष जुन्या वाहनांवर आता मोदी सरकारचा 'ग्रीन टॅक्स'\nमोबाइलडॉक्यूमेंटशिवाय आधार कार्डसोबत करा फोन नंबर लिंकः UIDAI\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगसिझेरियन डिलिव्हरी किती वेळा होऊ शकते व सुरक्षित डिलिव्हरीसाठी काय काळजी घ्यावी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AC-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%B0/", "date_download": "2021-01-28T12:35:56Z", "digest": "sha1:WNIVN6PNS4TG627YMRMCCYZDRFSLVOKW", "length": 7171, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीचे ऑनलाईन पदग्रहण | Janshakti Newspaper", "raw_content": "\nनेरी नाका वैकुंठधाममध्ये अत्याधुनिक शवदाहिनी\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nशेतकरी आंदोलनात नंदुरबार येथील महिलेचा मृत्यू\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nनेरी नाका वैकुंठधाममध्ये अत्याधुनिक शवदाहिनी\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nशेतकरी आंदोलनात नंदुरबार येथील महिलेचा मृत्यू\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nइनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीचे ऑनलाईन पदग्रहण\nin ठळक बातम्या, खान्देश, भुसावळ\nभुसावळ : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीचा पदग्रहण समारंभ मंगळवार, 30 जून रोजी ऑनलाईन झूम मिटींग द्वारे साजरा करण्यात आला .सन 2020-21या वर्षासाठी नूतन अध्यक्षा मोना भंगाळे यांनी मावळत्या अध्यक्षा मृणाल पाटील यांच्याकडून स्वीकारला तर मावळत्या सेक्रेटरी मोना भंगाळे यांच्याकडून नूतन सेक्रेटरी रेवती मांडे यांनी पदभार स्वीकारला. आगामी वर्षात जास्तीत जास्त समाजपयोगी उपक्रम घेण्याचा मनोदय मोना भंगाळे यांनी व्यक्त केला. अन्य कार्यकारीणीत किरण जावळे, पल्लवी वारके, स्मिता चौधरी, सुनीता पाचपांडे, हेमलता सोनार, आदिती भडंग, डॉ. मृणाल पाटील, कविता पाचपांडे यांचा समावेश आहे.\nजिल्ह्यात नवीन 138 कोरोनाबाधीत आढळले\nवरणगावात होणार लखलखाट : आठ ठिकाणी पडणार सौर उर्जेवरील दिव्यांच्या ‘प्रकाश’\nनेरी नाका वैकुंठधाममध्ये अत्याधुनिक शवदाहिनी\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nवरणगावात होणार लखलखाट : आठ ठिकाणी पडणार सौर उर्जेवरील दिव्यांच्या ‘प्रकाश’\nयावल नगरपालिकेत नगराध्यक्ष बदलाचे वारे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.sarkarnama.in/rajya-jilha-kolhapur/mahavikas-aghadi-government-has-completed-one-year-today-and-it-not-known-when", "date_download": "2021-01-28T11:14:31Z", "digest": "sha1:N7D3T2QMLY4ONE5UBD5CB4DN4372BYLF", "length": 9895, "nlines": 176, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "ईडीचा पायगुणच लई भारी, नोटीस आली की चांगलंच हूतंय : सुप्रिया सुळे - The Mahavikas Aghadi government has completed one year today and it is not known when it will be not five but twenty five years says Supriya Sule | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nईडीचा पायगुणच लई भारी, नोटीस आली की चांगलंच हूतंय : सुप्रिया सुळे\nईडीचा पायगुणच लई भारी, नोटीस आली की चांगलंच हूतंय : सुप्रिया सुळे\nईडीचा पायगुणच लई भारी, नोटीस आली की चांगलंच हूतंय : सुप्रिया सुळे\nईडीचा पायगुणच लई भारी, नोटीस आली की चांगलंच हूतंय : सुप्रिया सुळे\nशनिवार, 28 नोव्हेंबर 2020\nसरनाईकांना आलेल्या ईडीच्या नोटीशीवर खुमासदार भाष्य केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या पुणे दौऱ्यावरही (सिरम इन्स्टिट्यूट भेट) असेच उपरोधिक वक्तव्य करताना त्या म्हणाल्या, पुरा दुनिया घूम लो, लेकिन पूना के आगे कुछ नही है सारी दुनिया फिरा, पण लस पुण्यातच सापडणार. नाही, तर कोणीतरी म्हणायचं लस मीच शोधलीय.\nपिंपरी : ईडीचा पायगुणच लई भारी.ईडीची नोटीस आली की चांगलंच हुतंय. आम्हाला (राष्ट्रवादीला,शरद पवारांना) ईडीची नोटीस आली आणि हवाच बदलली. आमचा पक्ष संपला म्हणत होते आणि आम्ही या नोटीशीनंतर थेट सत्तेतच आलो. आता शिवसेनेला (ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक) ही नोटीस आलीय. त्यांचा मुख्यमंत्री, तर आहेच. बघू त्यांना आणखी काय मिळतंय आता असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज तळेगाव दाभाडे (ता.मावळ,जि.पुणे) येथे केले आणि उपस्थितांत हशा पिकला.\nईडीची नोटीस आणि नंतरचा पाऊस या दोन गोष्टी आमच्या दृष्टीने चांगल्याच घडल्या. कारण नोटीसीने सत्ता आली आणि धो धो कोसळणाऱ्या पावसाने उजनीसह सगळी थरणं तुडुंब भरली, असे सुळे म्हणाल्या. महाविकास आघाडी सरकारला आजच एक वर्ष पूर्ण झाले असून पाच नाही तर पंचवीस वर्षेही कधी होतील हे कळणारही नाही, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nसरनाईकांना आलेल्या ईडीच्या नोटीशीवर खुमासदार भाष्य केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या पुणे दौऱ्यावरही (सिरम इन्स्टिट्यूट भेट) असेच उपरोधिक वक्तव्य करताना त्या म्हणाल्या, पुरा दुनिया घूम लो, लेकिन पूना के आगे कुछ नही है सारी दुनिया फिरा, पण लस पुण्यातच सापडणार. नाही, तर कोणीतरी म्हणायचं लस मीच शोधलीय.\nविधानपरिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार मेळाव्यात सुळे बोलत होत्या. त्यांचं आजचं भाषण अतिशय खुमासदार झालं. माजी राज्यमंत्री मदन बाफना, आमदार सुनिल शेळके, संजय जगताप, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, शिवसेना तालुकाध्यक्ष राजू खांडभोर, एसआरपी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, आदी उपस्थित होते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nईडी ed शरद पवार sharad pawar आमदार प्रताप सरनाईक pratap sarnaik खासदार सुप्रिया सुळे supriya sule तळेगाव मावळ maval पुणे ऊस पाऊस विकास नरेंद्र मोदी narendra modi शिक्षक बाळ baby infant\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-katta-anant-bagaitekar-marathi-article-1776", "date_download": "2021-01-28T10:43:22Z", "digest": "sha1:NDZOODPAYXAYD3GVRSHKAR53EVA7SI7U", "length": 26993, "nlines": 137, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Katta Anant Bagaitekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 5 जुलै 2018\nराजकारणातही गमतीजमती घडत असतात. अशाच काही गमती सांगणारे सदर...\nया सरकारमधून माहिती पण हळूहळू झिरपत बाहेर पडत राहते. तुम्हाला आठवतं का नोटाबंदीचा निर्णय जेव्हा महानायकांनी केला, तेव्हा तो जाहीर करेपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळालाही माहिती नव्हता. अर्थमंत्र्यांना तर केवळ चार तास आधी सांगण्यात आला होता. पठाणकोट हवाई तळावर हल्ला झाला. तेथे कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली, पण संरक्षणमंत्री व गृहमंत्री यांना पत्ता नव्हता.\nफ्रान्सला गेले होते आणि लहान मुलाला तीन-चाकी सायकल हातोहात खरेदी करावी तद्वतच त्यांनी 36 रफाल लढाऊ विमाने एका झटक्‍यात खरेदी करून टाकली. (पण त्यातले एकही विमान अजून भारताला मिळालेले नाही हा भाग निराळा ) मात्र या सौद्याची माहिती त्यावेळच्या संरक्षणमंत्र्यांना नव्हती. इकडे महानायक विमान खरेदी करीत होते आणि संरक्षणमंत्री गोव्यात दुपारच्या जेवणासाठी मासे विकत घेत होते.\n पेशवाईत साडेतीन शहाणे राज्यकारभाराचा गाडा हाकत असायचे. आताही अडीच किंवा तीनजण देशाचा कारभार चालवतात. सहनायक आणि उपनायक\n प्रधान सेवक, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आता ताजी माहिती बाहेर आली त्यानुसार जम्मू-काश्‍मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची गोष्ट किंवा निर्णय देशाच्या गृहमंत्र्याला माहितीच नव्हता असे कानावर आले. जेव्हा उच्चपदस्थांनी हा निर्णय केला तेव्हा साहजिकपणे त्याचा सर्व दृष्टिकोनातून प्रथम अभ्यास करणे आवश्‍यक होते. विशेषतः राष्ट्रीय सुरक्षेचा दृष्टिकोन हा सर्वोच्च होता. पण त्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांना विश्‍वासात घेण्यात आले नाही. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी सल्लामसलत करण्यात आली.\nमुफ्ती सरकारमधून बाहेर पडण्यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी भाजप अध्यक्षांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचे समजते. त्यांच्या चर्चेनंतरच मेहबुबा मंत्रिमंडळातून बाहेर पडणे व सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. तेव्हा गृहमंत्र्यांना माहिती मिळाली असे सांगितले जाते. खरं तर गृहमंत्री व पक्षाध्यक्ष हे तसे एकमेकांचे शेजारीच आहेत. दोघांचे बंगले अकबर मार्गावरच आहेत. पण या राजवटीत गोपनीयता इतकी, की उजव्या हाताचे डाव्या हाताला कळत नाही \nराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नागपूरला जाऊन रा.स्व.संघाच्या मुख्य कार्यालयात जाऊन डोके का टेकवले या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्याची अनेकांची शर्थ सुरू आहे. अनेकांनी अनेक अर्थ लावण्याचे प्रयत्न केले, परंतु कुणाला अद्याप नक्की पटेल असे उत्तर शोधता आलेले नाही. काही मंडळींनी या भेटीचा संबंध प्रणवदांच्या अपुऱ्या राहिलेल्या पंतप्रधानपदाच्या इच्छेशी जोडला.\nआगामी लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय खिचडीची अवस्था निर्माण झाली तर त्या परिस्थितीत सर्वसंमत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मुखर्जी यांना पाठिंबा मिळविण्याच्या दृष्टीने प्रणवदांनी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे ही \"राजकीय गुंतवणूक' असल्याचा अर्थ लावला गेला. बऱ्याच मंडळींना तो खराही वाटला. कॉंग्रेसच्या मंडळींना मात्र प्रणवदांचे नागपूरला जाणे पसंत पडले नव्हते.\nखुद्द प्रणवदांच्या मुलीने त्या भेटीला विरोध करताना वडिलांना सावधगिरीचा सल्ला दिला, की संघ मंडळी त्यांच्या भेटीचा स्वार्थासाठी उपयोग करून घेतील व त्यांचा अंदाज खराही ठरला. कारण मुखर्जी यांच्या संघ मुख्यालय भेटीमुळे पश्‍चिम बंगालमध्ये संघ शाखांमध्ये येणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचा प्रचार संघ-मंडळींनी सुरू केला. कदाचित मुखर्जी यांना मुलीचा सल्ला आता पटला असावा. परंतु आता त्यांच्या संघ-मुख्यालय भेटीच्या निर्णयाचा आणखी एक नवीन अन्वयार्थ काही मंडळींनी लावला आहे.\nहा सर्वस्वी नवा पैलू आहे. या मंडळींच्या मते पंतप्रधानपदासाठी मुखर्जी यांना संघाकडे आतापासून \"फील्डिंग' लावली यात काही अर्थ नाही. मुखर्जी गेले का कोणतेतरी जबरदस्त कारण असल्याखेरीज ते एवढी नाराजी ओढवून व वाद निर्माण करून जाणार नाहीत\nकानोकानी आलेल्या माहितीनुसार असे समजते की मुखर्जी यांना अचानक देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या \"भारत रत्न' मिळावे अशी इच्छा झाली. मुखर्जी यांना त्यांच्या प्रदीर्घ अशा सार्वजनिक जीवनाबद्दल पद्मविभूषण हा भारतरत्नच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा असलेला नागरी सन्मान मिळालेलाच आहे. परंतु मनुष्याला यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करायला आवडतात.\nप्रणवदा यांनी देशाचे सर्वोच्च पद राष्ट्रपतीपद भूषविले आहे. आता त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळण्याची इच्छा झाल्यास त्यात वावगे ते काय\nयापूर्वी राजेंद्र प्रसाद, राधाकृष्णन, झाकिर हुसेन, व्ही.व्ही.गिरी, ए.पी.जे.अब्दुल कलाम हे माजी राष्ट्रपती \"भारतरत्न' ने सन्मानित आहेत मग त्यांच्या मालिकेत जाऊन बसण्याची इच्छा प्रणवदांना झाल्यास त्यात काही चुकीचे मानता येणार नाही. एखाद्या सन्मान मिळावा अशी इच्छा होण्यात व त्यासाठी प्रयत्न करण्यात गैर काय आहे\nआता तर राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की देशाचे महानायक ऊर्फ प्रधान सेवकांना नोबेल पुरस्कार प्राप्त करण्याची तीव्र इच्छा होऊ लागली आहे. असे सांगतात, की जगभरात ते त्यांच्या मंत्र्यांना पाठवतात त्यामागेही हा हेतू असतो. किंबहुना आपण कसे विश्‍वगुरू किंवा विश्‍वनेता आहोत हे दाखविण्याचा त्यांचा जो प्रयत्न असतो त्याच्या अनेक झलकी त्यांच्या विश्‍वभ्रमणातून समोर आलेल्या आहेत.\nभारत-बांगला देश भूमिका देवाणघेवाण करार झाल्यानंतरच्या समारंभात महानायकांनी ही इच्छाही बोलून दाखवली होती. की जगात इतरत्र अशा मित्रत्वाच्या व शांततामय मार्गाने भूमीची आणि नागरिकांची देवाणघेवाण झाली असती तर त्या देशांच्या नेत्यांना नोबेल पुरस्कार मिळाला असता त्यामुळे महानायकांनी त्यांची मनीची इच्छा बोलून दाखवली नाही असे नाही.\nतर एक माजी राष्ट्रपती व आजी पंतप्रधान यांना अनुक्रमे देशांतर्गत व जागतिक सर्वोच्च पुरस्काराची आस लागलेली असल्याची चर्चा आहे. यात तथ्य किती हे दोघे नेतेच सांगू शकतात \nवर्तमान राजवटीत नोकरशाहीचे विशेष लाड होताना आढळतात. एकतर प्रधानसेवक थेट देशभरातल्या नोकरशहांशी थेट व नियमित वार्तालाप करून त्यांच्याकडून एकंदरीत देशाच्या आणि संबंधित राज्यातील प्रगतीचा आढावा घेत असतात. त्यांच्या या दरमहा व्हिडिओ कॉन्फरन्सचे फोटोही प्रसारित केले जात असतात.\nयाचा दुसरा अर्थ असा, की या देशाच्या पंतप्रधानाचा आपल्याच राजकीय नेत्यांवर विश्‍वास नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा त्या राज्याच्या नोकरशहांवर विश्‍वास अधिक ठेवणारा हा पंतप्रधान आहे. त्यामुळेच पंतप्रधानांच्या मर्जीतल्या अनेक वरिष्ठ नोकरशहांना निवृत्तीनंतर चांगल्या जागांवर नेमण्याचे प्रकारही चालू आहेत. परराष्ट्रसचिव एस.जयशंकर यांना निवृत्तीनंतर टाटा समूहातील वरिष्ठ पदावरील नोकरीसाठी सवलत देण्यात आली. नियमाप्रमाणे वरिष्ठ नोकरशहांना निवृत्तीनंतर किमान सहा महिने खासगी क्षेत्रातील नोकरी स्वीकारण्यास प्रतिबंध आहे. परंतु जयशंकर यांना त्यात सवलत देण्यात आली.\nसध्या वादात सापडलेल्या आणि आर्थिक संकटग्रस्त आयसीआयसीआय बॅंकेच्या प्रमुखपदी माजी पेट्रोलियम सचिव जी.सी.चतुर्वेदी यांची नेमणूक करण्यात आली आहे. आधीच्या प्रमुख चंदा कोचर यांनी व्हिडिओकॉन कंपनीला विशेष मेहेरनजर दाखवली व त्या बदल्यात व्हिडिओकॉनने त्यांच्या पतीच्या उद्योगाला मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर असून त्याबाबत चौकशी सुरू आहे.\nरिझर्व बॅंकेचे एक डेप्युटी गव्हर्नर होते व नोटाबंदीच्या त्या सनसनाटी निर्णयाच्या वेळी ते रिझर्व बॅंकेत होते. ते निवृत्त झाल्यानंतर त्यांनी थेट \"पेटीएम' या मोबाईलद्वारे चालणाऱ्या वित्तीय देवाणघेवाण संस्थेत नोकरी सुरू केली. \"पेटीएम' आणि नोटाबंदी यांचा गूढ संबंध आहे. ज्या रात्री नोटाबंदी जाहीर झाली त्याच्या दुसऱ्या दिवशीच्या देशातील सर्व प्रमुख वृत्तपत्रात प्रधानसेवकांच्या फोटोसह नोटाबंदीचे स्वागत करणाऱ्या आणि डिजिटल पद्धतीने व्यवहार करणाऱ्या या \"पेटीएम'च्या जाहिराती झळकल्या होत्या. ही जादू कशी घडली पेटीएमला ही माहिती आधी कशी मिळाली पेटीएमला ही माहिती आधी कशी मिळाली आणि आधी मिळाली नाही तर त्यांनी देशभरात पहिल्या पानावर पूर्ण पानाच्या जाहिराती कशा \"मॅनेज' केल्या असे अनेक प्रश्‍न त्यावेळी उपस्थित करण्यात आले होते. पण त्या शंका दाबून टाकण्यात आल्या.\n नोटाबंदीचा सर्वाधिक फायदा \"पेटीएम'ला झाला होता. आता हे माजी रिझर्व बॅंक डेप्युटी गव्हर्नर त्यांच्या ज्ञानाचा लाभ पेटीएमला देतील. आता तर आर्थिकदृष्ट्या ओढगस्तीला आलेल्या आयडीबीआय बॅंकेच्या माजी प्रमुखांना रिझर्व बॅंकेवर नेमण्यात आल्याची माहिती मिळते. याशिवाय आयडीबीआयचे 51 टक्के शेअर्स एलआयसीला विकत घेण्याची परवानगी देण्याचा निर्णयही करण्यात आला आहे.\nकळस सध्या सुरू आहे. जाब विचारायला जबाबदार व आक्रमक विरोधी पक्ष नाहीत आणि विरोधी पक्षनेत्यांना सत्तेत कधी येतो याची घाई झालेली आहे. अनागोंदीच्या दिशेने चाललेला हा देश आहे.\nभाजपने केला जनसंपर्क तेज\nगेल्या संसदीय अधिवेशनातच प्रधानसेवकांनी सर्व खासदारांना आपापल्या मतदारसंघांमध्ये जनसंपर्काची मोहीम तेज करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सर्व खासदारांनी आपापल्या परीने जनसंपर्क सुरू केला आहे कारण त्याचे अहवाल पक्षाला देण्याचा फतवाही काढण्यात आला आहे.\nमंत्री असलेल्यांची मात्र पंचाईत आहे. विशेषतः कॅबिनेट मंत्र्यांना दिल्लीतही हजर रहावे लागते आणि मतदारसंघही सांभाळावा लागतो. परंतु त्यांचे कनिष्ठ मंत्री मात्र कधीकधी फारसे काम नसण्याची संधी साधून आठवड्यातले किमान चार दिवस तरी मतदारसंघात घालवतात असे आढळून आले आहे. याचा अर्थ लोकसभेची निवडणूक जवळ आली आहे असा आहे का \nयापूर्वी असा कयास होता, की प्रधानसेवक हे डिसेंबरमध्येच काही राज्यांच्या बरोबरीने निवडणूक घेतील. परंतु आता वेगळी चर्चा ऐकायला येते, की एकंदर प्रतिकूल वातावरण पाहता शेवटपर्यंत गाडी ढकलायची आणि टाइमटेबलप्रमाणेच २०१९च्या एप्रिल महिन्यात निवडणूक घ्यायची.\nयामागील तर्क असाही आहे, की आता लवकर निवडणुकीची हवा उठवायची. विरोधी पक्षांनी तयारी केली ,की मग मात्र लवकर निवडणूक न करता चकवा द्यायचा आणि मग निवडणूक विलंबाने होणार म्हटल्यावर तयार झालेल्या एकजुटीत खुसपटे काढून ती तोडण्याचे प्रयत्न करायचे. त्याचा फायदा मिळवायचा आणि निवडणूक उशिराने करायची \nडाव प्रतिडाव सुरू झाले आहेत हे नक्की \nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/468178", "date_download": "2021-01-28T12:54:25Z", "digest": "sha1:SMR6LBC2SBO54HAZQLNOHGW7NWMDT5TM", "length": 2321, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सामुराई तलवार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सामुराई तलवार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१६:५८, ८ जानेवारी २०१० ची आवृत्ती\n३२ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: be-x-old:Катана बदलले: eo:Japana Glavo\n११:११, ११ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती (संपादन)\n१६:५८, ८ जानेवारी २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nJAnDbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: be-x-old:Катана बदलले: eo:Japana Glavo)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.dhepe.in/2019/01/blog-post.html", "date_download": "2021-01-28T11:38:34Z", "digest": "sha1:PX37ZLFNCBDXS3MOKQS2SKJYTD7G4EWL", "length": 12390, "nlines": 63, "source_domain": "www.dhepe.in", "title": "सुनील ढेपे : डिजीटल मिडीया ठरेल चौथ्या स्तंभाचे सामर्थ्य - सुनिल ढेपे", "raw_content": "\nडिजीटल मिडीया ठरेल चौथ्या स्तंभाचे सामर्थ्य - सुनिल ढेपे\nएमजीएम पत्रकारिता महाविद्यालयात दर्पण दिनानिमित्त कार्यशाळा\nनांदेड - येणाऱ्या काळामध्ये वृत्तपत्राचे महत्व अनन्य साधारण होणार असल्याने वृत्तपत्रांसाठी डिजीटल मिडीया चौथ्या स्तंभाचे सामर्थ्य असणार आहे. त्यामुळे वृत्तपत्रांनी डिजीटल मिडीया सारख्या साधणांकडे वळावे, असे प्रतिपादन पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार सुनिल ढेपे यांनी केले.\nएमजीएम पत्रकारिता महाविद्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दर्पण दिनानिमित्त एमजीएम येथे आज “वर्तमानकाळातील पत्रकारितेसमोरील आव्हाने आणि डिजीटल मिडीयाचा प्रभाव” या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून श्री. ढेपे बोलत होते.\nयावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. गोविंद हंबर्डे तर प्रमुख पाहूणे म्हणून दै.लोकपत्रचे कार्यकारी संपादक रविंद्र तहकिक, दै.लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी विशाल सोनटक्के, ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे, पत्रकार बजरंग शुक्ला, गोपाळ देशपांडे, पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश जोशी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.\nयावेळी पुढे बोलतांना ढेपे म्हणाले की, डिजीटल मिडीयाच्या माध्यमातून वृत्तपत्र क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. छापिल वृत्तपत्रांची जागा ई-पेपरने बऱ्यापैकी घेतलेली आहे. सन 2008 पर्यंत प्रिंट मिडीयाचा एक वेगळा दबाव समाज मनावरती होता. सद्य स्थितीमध्ये वाढत्या डिजीटल मिडीयाच्या साधणांमुळे वृत्तपत्र क्षेत्राला अनन्य साधारण महत्व येणार आहे. त्यामुळे वृत्तपत्रांनी स्वतःचे ॲप विकसीत करावे. प्रिंट मिडीयापेक्षा अधिक वाचक ई-पेपरला जोडला गेलेला आहे. ॲपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृत्तपत्रांना उत्पन्न मिळते. वृत्तपत्र क्षेत्रात येऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांना बातमी टाईप करता येणे, तिला सोशल मिडीयावर हाताळता येणे या सर्व बाबी येणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी डिजीटल मिडीयाचे ज्ञान मिळविणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.\nतर यावेळी दै. लोकमतचे पत्रकार श्री. सोनटक्के म्हणाले की, लेखणीमध्ये ताकद असेल तर प्रभावीपणे पत्रकारीता करता येऊ शकते. पत्रकारांनी समाज सेवेचे वृत्त अंगिकारुन या क्षेत्रात यावे. बाळशास्त्री जांभेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पध्दतीने पत्रकारिता केली तशी ध्येयवादी पत्रकारिता करावी अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.\nदै.लोकपत्रचे कार्यकारी संपादक रविंद्र तहकिक म्हणाले की, आद्य पत्रकार महर्षी बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, प्र.के.अत्रे, बाळासाहेब ठाकरे, आनंतराव भालेराव यांची ध्येयनिष्ठ असलेली पत्रकारिता होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या लेखणीतून समाजप्रबोधनाचे काम प्रभावीपणे केले. भावी पत्रकारांनी लिहिण्याची आवड ठेवावी. बातमीतला वेगळा सेन्स ओळखावा. आपण जे काम करीत आहोत आत्मियता आणि तळमळीने केले पाहिजे. पत्रकारांनी पत्रकारितेकडे पाहताना उपजीविकेचे साधन न पाहता सामाजिक बांधिलकी म्हणून प्रभावीपणे समाजहितासाठी लिखान करावे असेही ते म्हणाले.\nज्येष्ठ पत्रकार माधव अटकोरे यांनी अवयवदानाचे महत्त्व सांगितले. प्राचार्य डॉ.गणेश जोशी यांनी प्रास्ताविकामध्ये दर्पण दिनाचे महत्त्व सांगून बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. तर जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांनी पहिले वृत्तपत्र दर्पण 6 जानेवारी 1832 मध्ये सुरू झाले. वीस वर्षापर्यंत दर्पण हे वृत्तपत्र चालले. इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित होत होते, असे म्हणत त्यांनी दर्पण बद्दल विस्तृत माहिती सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गोविंद हंबर्डे यांनी पत्रकारांनी वाचन अधिक करणे आवश्यक असून अधिकच्या वाचनामधून प्रभावीपणे लिखान होते. समाजमन परिवर्तन करण्याचे सामर्थ्य पत्रकारितेत आहे असेही ते म्हणाले.\nयावेळी प्रशांत गवळे, सूर्यकुमार यन्नावार, सुरेश आंबटवार, शिवाजी शिंदे, तुकाराम भालेराव, विनोद कदम यांच्यासह कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे विजय होकर्णे, विवेक डावरे, काशिनाथ आरेवार, महम्मद युसूफ, प्रवीण बिदरकर, एमजीएमचे प्रा.प्रवीणकुमार सेलूकर, प्रा.राजपाल गायकवाड, प्रा.विनायक सितापराव, दिशा कांबळे, हणमंत यनवळगे यांनी परिश्रम घेतले. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऋषीकेश कोंडेकर यांनी केले. आभार प्रा. राज गायकवाड यांनी मानले. प्रारंभी एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दर्पण दिनाचे औचित्य साधून स्पंदन भित्ती पत्रकाचे विमोचन करण्यात आले.\nसुनील ढेपे यांना पुरस्कार प्रदान\nमथुरा अपार्टमेंट,एम.3, नाईकवाडीनगर,उस्मानाबाद Mobile- 9420477111 7387994411 dhepesm@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.weeklysadhana.in/view_article/editorial-on-narendra-dabholkar's-death-annivarsary", "date_download": "2021-01-28T11:24:52Z", "digest": "sha1:ZKBHEGKOCHS4XKJUAIMOPO3AAHD4EP4Y", "length": 12223, "nlines": 103, "source_domain": "www.weeklysadhana.in", "title": "Diwali_4 विवेकाचा आवाज क्षीण होत असताना", "raw_content": "\nविवेकाचा आवाज क्षीण होत असताना\nराज्य व केंद्र सरकारांनी आणि सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी दाखवलेली अनास्थाही चीड आणणारीच आहे. परंतु त्या सर्वांवर पुन्हा काही भाष्य करण्यात अर्थ नाही. उलट डॉ. दाभोलकरांना अभिप्रेत असलेले विचार व प्रत्यक्ष कृती शक्य तितक्या ताकदीनिशी पुढे घेऊन जाणे, त्यात अडचणी येत असतील तर त्यासाठी ऊर्जासंचय करत राहणे हीच त्यांना ‘श्रद्धांजली’ ठरेल.\n20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली, त्या घटनेला आता सहा वर्षे झाली आहेत. महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही दृष्टीने ती भयसूचक घंटा होती, त्यानंतर काय काय घडत गेले याची पुनरावृत्ती इथे करण्याची गरज नाही. त्यांच्या हत्त्येच्या तपासकार्यात राज्य पोलीस दलाने व सीबीआयनेही ज्या प्रकारची दिरंगाई व बेपर्वाई दाखवली ती अक्षम्य याच प्रकारातली आहे.\nराज्य व केंद्र सरकारांनी आणि सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी दाखवलेली अनास्थाही चीड आणणारीच आहे. परंतु त्या सर्वांवर पुन्हा काही भाष्य करण्यात अर्थ नाही. उलट डॉ. दाभोलकरांना अभिप्रेत असलेले विचार व प्रत्यक्ष कृती शक्य तितक्या ताकदीनिशी पुढे घेऊन जाणे, त्यात अडचणी येत असतील तर त्यासाठी ऊर्जासंचय करत राहणे हीच त्यांना ‘श्रद्धांजली’ ठरेल.\nडॉ. दाभोलकरांची महाराष्ट्राला व देशालाही प्रामुख्याने ओळख आहे ती, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते म्हणून. त्या समितीच्या स्थापनेला कालच्या 9 ऑगस्ट रोजी तीस वर्षे पूर्ण झाली, त्या निमित्ताने मुंबई येथे तीन दिवशीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ.दाभोलकरांच्या विचारांचा व कार्याचा वारसा, त्यांची सार्वकालिकता व व्यापकता आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवरील स्वीकारार्हता यांची चर्चा झाली. त्यावर ओझरती नजर टाकली तरी हेच लक्षात येईल की, काम करायला इतका वाव आहे की, ‘स्काय इज द लिमिट’ शिवाय, ‘मी ज्या कार्यक्षेत्रात आहे तिथे कामाचा विचार दशकांच्या नव्हे तर शतकांच्या कालावधीत करावयास हवा’ हे त्यांचे ‘एक न संपणारा प्रवास’ या लेखातील विधान कायम मार्गदर्शक ठरणार आहे, निराशेपासून बचाव करू शकणार आहे, सतत कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देत राहणार आहे.\nडॉक्टरांचे लेखन (दहा-बारा पुस्तके) हे मराठीतील वैचारिक साहित्यातील स्वतंत्र दालन म्हणावे इतके महत्त्वपूर्ण आहे, ते सर्व पुस्तकरूपाने उपलब्ध आहे, त्यांच्या लक्षावधी प्रती वितरित झालेल्या आहेत. ते सर्व लेखन हिंदीमध्ये व इंग्रजीमध्ये क्रमाक्रमाने उपलब्ध होत आहे. पुढील काही वर्षांत भारतातील अन्य भाषांमध्येही उपलब्ध होऊ शकणार आहे. एवढेच नव्हे तर, त्या लेखनाची प्रस्तुतता व तंत्रज्ञानाचा वेग पाहता, ते जगभरातील अन्य भाषांमध्येही पुढील दशभरात येऊ शकणार आहे. विशेषतः आफ्रिका खंडातील 56 देशांमध्ये (स्थानिक भाषांमधून आले तर) त्याची उपयुक्तता खूप जास्त राहणार आहे. प्रश्न आहे तो केवळ ‘तरफ’ वापरण्याचा. अशा पार्श्वभूमीवर त्यांची ऑडिओ / व्हिडिओ स्वरूपातील भाषणे व मुलाखती तरुणाईपर्यंत मोठ्या प्रमाणात व सर्वदूर पोचवण्यासाठी प्रयत्नशील रहायला हवे. या नव्या पिढीला समोर ठेवूनच, गिरीश लाड यांच्या ‘मॅग्नम ओपस’ कंपनीने घडवून आणलेली डॉक्टरांची दहा भाषणे आता साधना प्रकाशनाकडून पुस्तकरूपाने आणली आहेत. त्यातून भाषेचे ओज, विचारांतील स्पष्टता आणि समाजबदलाची ऊर्मी व आवाहन यांचे दर्शन घडते. त्यातील ‘विवेकवाद’ या शीर्षकाचे संपूर्ण भाषण या अंकात प्रसिद्ध करीत आहोत. विवेकाचा आवाज क्षीण होत असताना, ऊर्जा मिळावी म्हणून हे भाषण वाचायला हवे.\nपंधरा कलमी फेमिनिस्ट मेनिफेस्टो\nकोरोनाचं विश्व : कोरोनाचे मानवी जीवनावर होणारे तात्कालिक आणि दूरगामी परिणाम (उत्तरार्ध)\n'गांधीजी आणि त्यांचे टीकाकार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/2nuphIv\n'साने गुरुजी व्यक्ती आणि विचार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/30PWSxh\n'वारसा प्रेमाचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3nKFmUx\n'वरदान रागाचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3iVVVth\n'तरुणाईसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://www.amazon.in/dp/B08SKZVS9Z\nकांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढतेय\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://sahyadrigeographic072016a.blogspot.com/", "date_download": "2021-01-28T12:26:00Z", "digest": "sha1:VMIDU7UFFS6OSHYRNLTU3BSCEI35JIO5", "length": 64462, "nlines": 153, "source_domain": "sahyadrigeographic072016a.blogspot.com", "title": "Me Sahyadri 072016 A", "raw_content": "\nदेशाची आर्थिक प्रगती व्हावी असे सर्व नागरिकांना वाटणे सहाजिक आहे. अर्थकारणामुळे मिळणारा रोजगार, समृद्धी यासाठी सर्वांनाच आर्थिक प्रगती हवी हवीशी वाटते. आर्थिक प्रगती होताना, त्याचा दिर्घकाळात समाजावर, निसर्गावर, वातावरणावर दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे. मनुष्याच्या भावी पिढ्यांना पाणी, शुद्ध हवा, योग्य वातावरण मिळत रहावे अशी भावना मनात रुजणे महत्वाचे आहे. वाढत्या आर्थिक प्रगतीमुळे नैसर्गिक संपदेवर ताण येतो. प्रगतीसाठी प्रदुषण होते. जंगले, माळराने, व इतर अधिवास नष्ट होतात. वसुंधरेवर रहाणाऱ्या इतर जीवांचा मात्र मनुष्य फारसा विचार करत नाही. आर्थिक प्रगती करताना, मनुष्य निसर्गाची हानी करत आहे. मुळताच माणसाला निसर्गाचे महत्व समजणे हे सध्याच्या आपल्या प्रगत जीवनशैली मुळे अवघड झाले आहे. आर्थिक प्रगती, समाजाची प्रगती व निसर्ग संपदेची निगा, यांचा समतोल राखणे काळाची गरज आहे.\nसह्याद्री (पश्चिम घाट) हा एक नैसर्गिक संपदेचा, वैविध्यतेचा, भौगोलिक व ऐतिहासिक ठेवा आहे. वाढत्या मानवी अतिक्रमणाचा, सह्याद्रीच्या विविध घटकांवर होणारा दुष्परिणाम भविष्यात आपल्यालाच धोका निर्माण करेल, यात शंका नाही. शुद्ध पाणी, हवा व उर्जा, भावी पिढीला मिळण्यासाठी, नंद्यांचे उगम असलेला सह्याद्री व त्याभागातील जंगले टिकवणे महत्वाचे आहे. सह्याद्रीच्या महत्वाच्या घटकांचे महत्व छायाचित्रांद्वारे प्रकट करण्याचा मी येथे प्रयत्न केला आहे. येथील पक्षी, प्राणी, वनस्पती, अधिवास, किल्ले व लेणी अशा विविध विषयांबद्दल आपण समजुन घेऊ.\nबेडकांबद्दल महत्वाच्या १० बाबी, १) बेडुक पाण्याजवळ किंवा पाण्यात रहातात. ते प्रदुषणाचे निर्देशक आहेत. जलप्रदुषणामुळे बेडुकांची संख्या कमी होते आहे. शेतात वापरल्या जाणाऱ्या किटकनाशकांमुळे व इतर रसायनांमुळे जलप्रदुषण होते.\n२) बेडकांचे लहान अधिवास मोठया जंगलाच्या अधिवासाचे लहान भाग असतात. झाडे, तलाव, डबकी, झुडुपे, झरे व ओढे, दगड धोंडे असे विविध अधिवास विविध बेडकांना आश्रय देतात. या सर्व घटकांचे संवर्धन म्हणजेच बेडकांचे संवर्धन होय.\n३) पश्चिम घाटात दिसणारे बहुतांश बेडुक अंतर्जन्य आहेत. त्यांचा अधिवास पश्चिम घाटापुरता मर्यादीत आहे. पश्चिम घाटाचे संवर्धन म्हणजे त्यांचे संवर्धन होय.\n४) जलप्रदुषण, शेतकी प्रगती, बुरशी रोगराई, अधिवासाचा विनाश अशा कारणांमुळे बेडुक कमी होत आहेत.\n५)बेडुक हा खाद्यश्रुंखलेतला महत्वाचा घटक आहे. लहान किडे, डास यांना खाद्य करुन तो त्यांच्या संख्येवत नियंत्रण ठेवतो.\n६) बेडुक पावसाळ्या व्यतिरिक्त काळात सुप्त (हायबरनेट) होतात.\n७) बेडुक पावसाळ्यात अंडी टाकतात.\n८) सह्याद्रीत आढळणाऱ्या बेडकांमध्ये बरेच बेडुक संकटात आहेत. आय यु सि एन संस्थेच्या वर्गिकरणाप्रमाणे या बेडकांना वाचवण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत.\n९) वाघ, सिंहांवर जेवढे पैसे खर्च केले जात आहेत, त्यामानाने बेडकासारख्या लहान पण तितक्याच मह्त्वाच्या प्राण्यांकडे सर्वच दुर्लक्ष करत आहेत.\n१०) पश्चिम घाटात सध्या काही नविन बेडकांचे शोध लागले आहेत. बऱ्याच जातींवर संशोधन चालु आहे.\nपश्चिम घाटामध्ये, कर्नाटकाच्या कोडगु जिल्ह्यात, कुर्ग भागात, बेडकांचे विविध लघु अधिवास आहेत. गवताळ डोंगर, सदाहरित जंगल, शोला जंगल, लहान झुडपे, पाणथळ डबकी, झरे, माणसाने लावलेली कॉफी ची लागवड असे अनेक लहान मोठे अधिवास असल्याने येथे बेडकांच्या विविध जाती आढळतात. या बेडकांमध्ये बुश फ्रॉग (राओर्चेस्टेस) म्हणजे झुडुपांमध्ये व लहान झाडांवर रहाणारे बेडुक सुद्धा आहेत. राओर्चेस्टेस प्रकारचे ५२ बेडुक आपल्या देशात आढळतात. सतत होणाऱ्या जंगलतोडी मुळे या बुश फ्रॉग्स ची संख्या कमी होत आहे. जंगलतोड करुन विस्तारली गेलेली शेती व अनियंत्रित पर्यटन त्यांच्या ऱ्हासाची प्रमुख कारणे आहेत.\nया विविध बुश फ्रॉग्स मध्ये राओर्चेस्टेस अनिली नावाचा एक मध्यम आकाराचा बेडुक आहे. याचा आकार २४-२९ मी.मी असतो. नर आकाराने लहान असतो. मादी तुलनेने आकारात मोठी असते. हा बेडुक मध्यम पानगळीच्या जंगलात व त्याच्या आजुबाजुस आढळतो. त्याचे वास्तव्य लहान झुडुपांमध्ये जमिनीपासुन १ ते २ मीटर उंचीपर्यंत असते. या बेडकांच्या अंड़्यांमधुन बेडकाचा जन्म होतो. यात टॅड्पोल अवस्था नसते. समुद्रसपाटीपासुन १००० ते १५०० मीटर उंचीवर असलेल्या सह्याद्रीच्या कर्नाटक व केरळ राज्यात पलक्कड गॅप च्या दोन्ही बाजुस आढळतो. हा बेडुक मनुष्य वस्तीजवळ सुद्धा आढळतो. आय यु सि एन संस्थेच्या वर्गीकरणात या बेडकास \"लिस्ट कन्सर्न\" असा वर्ग देण्यात आला आहे. या बेडकाला सध्या धोका कमी असुन त्यांची संख्या टिकुन आहे.\nया बेडकाचे वैशिष्ट्य म्हणजे तो झाडावर रहातो. त्याच्या पुढच्या व मागच्या पायांना बोटांच्या टोकांना लहान तबकड़्या असतात. या तबकड़्यांचा वापर बेडुक झाडांवर चढण्यास करतो. त्याच्या मागच्या पायांच्या बोटांमध्ये क्वचित प्रसंगी पोहोण्यासाठी अगदी लहान पडदे असतात. नराला मानेजवळ एक फुगा असतो. सुर्यास्तानंतर तो फुगा फुगवुन मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसतो.\nया बेडकाचे तोंड निमुळते असते. डोळ्यांचा रंग पिवळट लाल असुन त्याभोवती करडे वर्तुळ असते. डोळ्यांमधले बुबुळ काळपट तपकिरी असते. हा बेडुक रंगाने फिकट तपकिरी असतो. त्याच्या अंगावर गडद तपकिरी खुणा असतात.\nटिक.....टिक.....टिक.....टिक.... .टिक.....टिक....टिक....टिक.... टिक..टिक..टिक..टिक्टिक्टिक्टिक असा आवाज काढतो.\nहा बेडुक पश्चिम घाटात अंतर्जन्य (एन्डेमिक) आहे. सह्याद्री बाहेर इतरत्र हा बेडुक आढळत नाही.\nपश्चिम घाटामध्ये, कर्नाटकाच्या कोडगु जिल्ह्यात, कुर्ग भागात, बेडकांचे विविध लघु अधिवास आहेत. गवताळ डोंगर, सदाहरित जंगल, शोला जंगल, लहान झुडपे, पाणथळ डबकी, झरे, माणसाने लावलेली कॉफी ची लागवड असे अनेक लहान मोठे अधिवास असल्याने येथे बेडकांच्या विविध जाती आढळतात. या बेडकांमध्ये बुश फ्रॉग (राओर्चेस्टेस) म्हणजे झुडुपांमध्ये व लहान झाडांवर रहाणारे बेडुक सुद्धा आहेत. राओर्चेस्टेस प्रकारचे ५२ बेडुक आपल्या देशात आढळतात. सतत होणाऱ्या जंगलतोडी मुळे या बुश फ्रॉग्स ची संख्या कमी होत आहे. जंगलतोड करुन विस्तारली गेलेली शेती व अनियंत्रित पर्यटन त्यांच्या ऱ्हासाची प्रमुख कारणे आहेत.\nया विविध बुश फ्रॉग्स मध्ये राओर्चेस्टेस लुटेलॉस नावाचा एक मध्यम आकाराचा बेडुक आहे. याला निळ्या डोळ्यांचा पिवळा बुश फ्रॉग असे म्हणतात. याचा आकार ३०-३४ मी.मी असतो. नर आकाराने लहान असतो. मादी तुलनेने आकारात मोठी असते. हा बेडुक मध्यम पानगळीच्या किंवा सदाहरित जंगलात व त्याच्या आजुबाजुस आढळतो. त्याचे वास्तव्य लहान झुडुपांमध्ये जमिनीपासुन १ ते ४ मीटर उंचीपर्यंत असते. या बेडकांच्या अंड़्यांमधुन बेडकाचा जन्म होतो. यात टॅड्पोल अवस्था नसते. कर्नाटक (दक्षिण) राज्यात सह्याद्रीत समुद्रसपाटीपासुन ९०० ते ११०० मीटर उंचीवर असलेल्या जंगलात तो आढळतो.\nआय यु सि एन संस्थेच्या वर्गीकरणात या बेडकास \"डाटा डिफिशियंट\" असा वर्ग देण्यात आला आहे. या बेडकांचा अजुन खुप अभ्यास होणे अपेक्षित आहे. या बेडकाचे वैशिष्ट्य म्हणजे तो झाडावर रहातो. त्याच्या पुढच्या व मागच्या पायांना बोटांच्या टोकांना लहान तबकड़्या असतात. या तबकड़्यांचा वापर बेडुक झाडांवर चढण्यास करतो. त्याच्या मागच्या पायांच्या बोटांमध्ये क्वचित प्रसंगी पोहोण्यासाठी अगदी लहान पडदे असतात. नराला मानेजवळ एक फुगा असतो. सुर्यास्तानंतर तो फुगा फुगवुन मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसतो.\nया बेडकाचे तोंड निमुळते असते. डोळ्यांचा रंग पिवळट सोनेरी असुन त्याभोवती निळे वर्तुळ असते. डोळ्यांमधले बुबुळ काळे असते. हा बेडुक रंगाने तपकिरी पिवळा असतो. त्याच्या अंगावर अस्पष्ट तपकिरी पट्टे असतात. पोटाकडे पिवळ्या रंगावर तपकिरी जाळीदार नक्षी असते.\nहा बेडुक हा बेडुक ट्र्र्र्र्र्र्र्र टक टक टक टक टक टक टक असा आवाज काढतो.\nहा बेडुक पश्चिम घाटात अंतर्जन्य (एन्डेमिक) आहे. सह्याद्री बाहेर इतरत्र हा बेडुक आढळत नाही.\nपश्चिम घाटामध्ये, कर्नाटकाच्या कोडगु जिल्ह्यात, कुर्ग भागात, बेडकांचे विविध लघु अधिवास आहेत. गवताळ डोंगर, सदाहरित जंगल, शोला जंगल, लहान झुडपे, पाणथळ डबकी, झरे, माणसाने लावलेली कॉफी ची लागवड असे अनेक लहान मोठे अधिवास असल्याने येथे बेडकांच्या विविध जाती आढळतात. या बेडकांमध्ये बुश फ्रॉग (राओर्चेस्टेस) म्हणजे झुडुपांमध्ये व लहान झाडांवर रहाणारे बेडुक सुद्धा आहेत. राओर्चेस्टेस प्रकारचे ५२ बेडुक आपल्या देशात आढळतात. सतत होणाऱ्या जंगलतोडी मुळे या बुश फ्रॉग्स ची संख्या कमी होत आहे. जंगलतोड करुन विस्तारली गेलेली शेती व अनियंत्रित पर्यटन त्यांच्या ऱ्हासाची प्रमुख कारणे आहेत.\nया विविध बुश फ्रॉग्स मध्ये राओर्चेस्टेस ग्लॅंडुलस नावाचा एक मध्यम आकाराचा बेडुक आहे. ग्लॅंडुलस बुश फ्रॉग असे म्हणतात. याचा आकार २२-२७ मी.मी असतो. नर आकाराने लहान असतो. मादी तुलनेने आकारात मोठी असते. हा बेडुक मध्यम पानगळीच्या किंवा सदाहरित जंगलात व त्याच्या आजुबाजुस आढळतो. त्याचे वास्तव्य लहान झुडुपांमध्ये व झाडांवर जमिनीपासुन अंदाजे ४ मीटर उंचीवर असते. या बेडकांच्या अंड़्यांमधुन बेडकाचा जन्म होतो. यात टॅड्पोल अवस्था नसते.\nकर्नाटक (दक्षिण) व केरळ (पलक्कड गॅप च्या उत्तरेस) राज्यात सह्याद्रीत समुद्रसपाटीपासुन ४०० ते २००० मीटर उंचीवर असलेल्या जंगलात तो आढळतो. आय यु सि एन संस्थेच्या वर्गीकरणात या बेडकास \"व्हलनरेबल\" असा वर्ग देण्यात आला आहे. याचा अर्थ ह्या बेडकाचे अस्तित्व कमी होत आहे. या बेडकांचा अजुन खुप अभ्यास होणे अपेक्षित आहे. या बेडकाचे वैशिष्ट्य म्हणजे तो झाडावर रहातो. तो निशाचर आहे. त्याच्या पुढच्या व मागच्या पायांना बोटांच्या टोकांना लहान तबकड़्या असतात. या तबकड़्यांचा वापर बेडुक झाडांवर चढण्यास करतो. त्याच्या मागच्या पायांच्या बोटांमध्ये क्वचित प्रसंगी पोहोण्यासाठी अगदी लहान पडदे असतात. नराला मानेजवळ एक फुगा असतो. रात्री उशिरा तो फुगा फुगवुन मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसतो.\nया बेडकाचे तोंड निमुळते असते. डोळ्यांचा रंग पिवळट सोनेरी असुन त्याभोवती निळे/काळे वर्तुळ असते. डोळ्यांमधले अंडाकार बुबुळ काळे असते. हा बेडुक रंगाने पिवळा/करडा असतो. या बेडकामध्ये विविश रंगछटा आढळतात. त्याच्या अंगावर अस्पष्ट ठिपके असतात. पोटाकडे पिवळ्या रंगावर तपकिरी जाळीदार नक्षी असते.\nहा बेडुक टि..टि..टि..............टि..टि..टि............टि..टि..टि असा आवाज काढतो.\nहा बेडुक पश्चिम घाटात अंतर्जन्य (एन्डेमिक) आहे. सह्याद्री बाहेर इतरत्र हा बेडुक आढळत नाही.\nपश्चिम घाटामध्ये, कर्नाटकाच्या कोडगु जिल्ह्यात, कुर्ग भागात, बेडकांचे विविध लघु अधिवास आहेत. गवताळ डोंगर, सदाहरित जंगल, शोला जंगल, लहान झुडपे, पाणथळ डबकी, झरे, माणसाने लावलेली कॉफी ची लागवड असे अनेक लहान मोठे अधिवास असल्याने येथे बेडकांच्या विविध जाती आढळतात. या बेडकांमध्ये बुश फ्रॉग (राओर्चेस्टेस) म्हणजे झुडुपांमध्ये व लहान झाडांवर रहाणारे बेडुक सुद्धा आहेत. राओर्चेस्टेस प्रकारचे ५२ बेडुक आपल्या देशात आढळतात. सतत होणाऱ्या जंगलतोडी मुळे या बुश फ्रॉग्स ची संख्या कमी होत आहे. जंगलतोड करुन विस्तारली गेलेली शेती व अनियंत्रित पर्यटन त्यांच्या ऱ्हासाची प्रमुख कारणे आहेत.\nया विविध बुश फ्रॉग्स मध्ये राओचेस्टस पोनमुडी नावाचा एक मध्यम आकाराचा बेडुक आहे. त्याला पोनमुडी बुश फ्रॉग असे म्हणतात. याचा आकार ३९-४३ मी.मी असतो. नर आकराने लहान असतो. मादी तुलनेने आकारात मोठी असते. हा बेडुक मध्यम पानगळीच्या किंवा सदाहरित दमट जंगलात व त्याच्या आजुबाजुस आढळतो.\nत्याचे वास्तव्य मुख्यत: गवताळ प्रदेशाजवळच्या जंगलात जास्त आढळतो. अगस्त्यमाला डोंगररांगेतल्या पोनमुडी डोंगरावरुन याचे नाव पडले आहे. या बेडकांच्या अंड़्यांमधुन बेडकाचा जन्म होतो. यात टॅड्पोल अवस्था नसते. कर्नाटक (दक्षिण) व केरळ राज्यात सह्याद्रीत समुद्रसपाटीपासुन १००० मीटर उंचीवर असलेल्या जंगलात तो आढळतो. आय यु सि एन संस्थेच्या वर्गीकरणात या बेडकास \"क्रिटिकली एनडेन्जरड\" असा वर्ग देण्यात आला आहे. याचा अर्थ या बेडकाचे अस्तित्व अत्यंत कमी होत आहे. हा बेडुक नामशेष होण्याच्या जवळ पोहोचला असुन त्याच्या अधिवासाला संवर्धनाची गरज आहे. या बेडकांचा अजुन खुप अभ्यास होणे अपेक्षित आहे.\nया बेडकाचे वैशिष्ट्य म्हणजे तो झाडावर रहातो. तो निशाचर आहे. त्याच्या पुढच्या व मागच्या पायांना बोटांच्या टोकांना लहान तबकड़्या असतात. या तबकड़्यांचा वापर बेडुक झाडांवर चढण्यास करतो. त्याच्या मागच्या पायांच्या बोटांमध्ये क्वचित प्रसंगी पोहोण्यासाठी अगदी लहान पडदे असतात. नराला मानेजवळ एक फुगा असतो. रात्री उशिरा तो फुगा फुगवुन मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसतो.\nया बेडकाचे तोंड गोलाकार असते. डोळ्यांचा रंग तपकिरी असुन त्याभोवती काळे वर्तुळ असते. डोळ्यांमधले अंडाकार बुबुळ काळे असते. हा बेडुक रंगाने तपकिरी असतो. पोटाकडे पांढऱ्या रंगावर तपकिरी जाळीदार नक्षी असते.\nहा बेडुक ट्ड्ट्ड्ट्ड्ट्ड्ट्ट..............ट्ड्ट्ड्ट्ड्ट्ड्ट्ट............ट्ड्ट्ड्ट्ड्ट्ड्ट्ट असा आवाज काढतो.\nहा बेडुक पश्चिम घाटात अंतर्जन्य (एन्डेमिक) आहे. सह्याद्री बाहेर इतरत्र हा बेडुक आढळत नाही.\nपश्चिम घाटामध्ये, कर्नाटकाच्या कोडगु जिल्ह्यात, कुर्ग भागात, बेडकांचे विविध लघु अधिवास आहेत. गवताळ डोंगर, सदाहरित जंगल, शोला जंगल, लहान झुडपे, पाणथळ डबकी, झरे, माणसाने लावलेली कॉफी ची लागवड असे अनेक लहान मोठे अधिवास असल्याने येथे बेडकांच्या विविध जाती आढळतात. या बेडकांमध्ये बुश फ्रॉग (राओर्चेस्टेस) म्हणजे झुडुपांमध्ये व लहान झाडांवर रहाणारे बेडुक सुद्धा आहेत. राओर्चेस्टेस प्रकारचे ५२ बेडुक आपल्या देशात आढळतात. सतत होणाऱ्या जंगलतोडी मुळे या बुश फ्रॉग्स ची संख्या कमी होत आहे. जंगलतोड करुन विस्तारली गेलेली शेती व अनियंत्रित पर्यटन त्यांच्या ऱ्हासाची प्रमुख कारणे आहेत.\nया विविध बुश फ्रॉग्स मध्ये राओर्चेस्टेस क्रोमासिंकिसी नावाचा एक मध्यम आकाराचा बेडुक आहे. त्याला कन्फ्युजिंग बुश फ्रॉग असे म्हणतात. याचा आकार २७-३० मी.मी असतो. नर आकाराने लहान असतो. मादी तुलनेने आकारात मोठी असते. हा बेडुक मध्यम पानगळीच्या किंवा सदाहरित दमट जंगलात, शोला जंगलात आढळतो.\nया बेडकांच्या अंड़्यांमधुन बेडकाचा जन्म होतो. यात टॅड्पोल अवस्था नसते. कर्नाटक (दक्षिण) व केरळ राज्यात सह्याद्रीत समुद्रसपाटीपासुन १००० मीटर उंचीवर असलेल्या जंगलात तो आढळतो. आय यु सि एन संस्थेच्या वर्गीकरणात या बेडकास \"व्हलनरेबल\" असा वर्ग देण्यात आला आहे. याचा अर्थ या बेडकाचे अस्तित्व कमी होत आहे. त्याच्या अधिवासाला संवर्धनाची गरज आहे. या बेडकांचा अजुन खुप अभ्यास होणे अपेक्षित आहे. या बेडकाचे वैशिष्ट्य म्हणजे तो झाडावर व जमिनीवर रहातो. तो निशाचर आहे. पावसाळ्यात तो जमिनीलगत झुडुपावर किंवा जमिनीचरच्या पानगळीत दिसतो. माणसाच्या व इतर ध्वनि प्रदुषणाचा त्याच्यावर विपरित परिणाम होतो.\nत्याच्या पुढच्या व मागच्या पायांना बोटांच्या टोकांना लहान तबकड़्या असतात. या तबकड़्यांचा वापर बेडुक झाडांवर चढण्यास करतो. त्याच्या मागच्या पायांच्या बोटांमध्ये क्वचित प्रसंगी पोहोण्यासाठी अगदी लहान पडदे असतात. नराला मानेजवळ एक फुगा असतो. रात्री उशिरा तो फुगा फुगवुन मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसतो.\nया बेडकाचे तोंड निमुळते असते. डोळ्यांचा रंग सोनेरी पिवळा असुन त्याभोवती काळे वर्तुळ असते. डोळ्यांमधले अंडाकार बुबुळ काळे असते. हा बेडुक रंगाने पिवळट तपकिरी किंवा पिवळा किंवा हिरवा असतो. त्याच्या विविध रंगछटांमुळे त्याला कन्फ्युजिंग बुश फ्रॉग म्हणतात.\nहा बेडुक टिड्टिड्टि.......टिड्टिड्टि.......टिड्टिड्टि....... असा आवाज काढतो.\nहा बेडुक पश्चिम घाटात अंतर्जन्य (एन्डेमिक) आहे. सह्याद्री बाहेर इतरत्र हा बेडुक आढळत नाही.\nपश्चिम घाटामध्ये, कर्नाटकाच्या कोडगु जिल्ह्यात, कुर्ग भागात, बेडकांचे विविध लघु अधिवास आहेत. गवताळ डोंगर, सदाहरित जंगल, शोला जंगल, लहान झुडपे, पाणथळ डबकी, झरे, माणसाने लावलेली कॉफी ची लागवड असे अनेक लहान मोठे अधिवास असल्याने येथे बेडकांच्या विविध जाती आढळतात. या बेडकांमध्ये बुश फ्रॉग (राओर्चेस्टेस) म्हणजे झुडुपांमध्ये व लहान झाडांवर रहाणारे बेडुक सुद्धा आहेत. राओर्चेस्टेस प्रकारचे ५२ बेडुक आपल्या देशात आढळतात. सतत होणाऱ्या जंगलतोडी मुळे या बुश फ्रॉग्स ची संख्या कमी होत आहे. जंगलतोड करुन विस्तारली गेलेली शेती व अनियंत्रित पर्यटन त्यांच्या ऱ्हासाची प्रमुख कारणे आहेत.\nया विविध बुश फ्रॉग्स मध्ये राओर्चेस्टेस ट्युबरेह्युमरस नावाचा एक मध्यम आकाराचा बेडुक आहे. याचा आकार २२-२४ मी.मी असतो. नर आकाराने लहान असतो. मादी तुलनेने आकारात मोठी असते. हा बेडुक मध्यम पानगळीच्या किंवा सदाहरित दमट जंगलात, शोला जंगलात आढळतो.\nया बेडकांच्या अंड़्यांमधुन बेडकाचा जन्म होतो. यात टॅड्पोल अवस्था नसते. कर्नाटक (दक्षिण) व केरळ राज्यात (पल्लकड गॅप च्या उत्तरेस सह्याद्रीत समुद्रसपाटीपासुन ९०० मीटर उंचीवर असलेल्या जंगलात तो आढळतो. आय यु सि एन संस्थेच्या वर्गीकरणात या बेडकास \"डाटा डिफिशियन्ट\" असा वर्ग देण्यात आला आहे. त्याच्या अधिवासाला संवर्धनाची गरज आहे. या बेडकांचा अजुन खुप अभ्यास होणे अपेक्षित आहे. या बेडकाचे वैशिष्ट्य म्हणजे तो झाडावर रहातो. तो निशाचर आहे. पावसाळ्यात तो जमिनीलगत झुडुपावर किंवा जमिनीचरच्या पानगळीत दिसतो.\nत्याच्या पुढच्या व मागच्या पायांना बोटांच्या टोकांना लहान तबकड़्या असतात. या तबकड़्यांचा वापर बेडुक झाडांवर चढण्यास करतो. त्याच्या मागच्या पायांच्या बोटांमध्ये क्वचित प्रसंगी पोहोण्यासाठी अगदी लहान पडदे असतात. नराला मानेजवळ एक फुगा असतो. रात्री उशिरा तो फुगा फुगवुन मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसतो.\nया बेडकाचे तोंड गोलाकार असते. डोळ्यांचा रंग सोनेरी पिवळा असुन त्याभोवती काळे वर्तुळ असते. डोळ्यांमधले अंडाकार बुबुळ काळे असते. हा बेडुक रंगाने तपकिरी असतो. या बेडकाच्या हातांजवळ एक हाड असते. त्यामुळे त्याला नॉब हॅन्डेड बुश फ्रॉग असे म्हणतात.\nहा बेडुक टिटिटि.......टिटिटि.......टिटिटि....... असा आवाज काढतो.\nहा बेडुक पश्चिम घाटात अंतर्जन्य (एन्डेमिक) आहे. सह्याद्री बाहेर इतरत्र हा बेडुक आढळत नाही.\nपश्चिम घाटामध्ये, कर्नाटकाच्या कोडगु जिल्ह्यात, कुर्ग भागात, बेडकांचे विविध लघु अधिवास आहेत. गवताळ डोंगर, सदाहरित जंगल, शोला जंगल, लहान झुडपे, पाणथळ डबकी, झरे, माणसाने लावलेली कॉफी ची लागवड असे अनेक लहान मोठे अधिवास असल्याने येथे बेडकांच्या विविध जाती आढळतात. या बेडकांमध्ये बुश फ्रॉग (राओर्चेस्टेस) म्हणजे झुडुपांमध्ये व लहान झाडांवर रहाणारे बेडुक सुद्धा आहेत. राओर्चेस्टेस प्रकारचे ५२ बेडुक आपल्या देशात आढळतात. सतत होणाऱ्या जंगलतोडी मुळे या बुश फ्रॉग्स ची संख्या कमी होत आहे. जंगलतोड करुन विस्तारली गेलेली शेती व अनियंत्रित पर्यटन त्यांच्या ऱ्हासाची प्रमुख कारणे आहेत.\nया विविध बुश फ्रॉग्स मध्ये राओर्चेस्टेस चेरिअस नावाचा एक मध्यम आकाराचा बेडुक आहे. याचा आकार १५-४५ मी.मी असतो. नर आकाराने लहान असतो. मादी तुलनेने आकारात मोठी असते. हा बेडुक मध्यम पानगळीच्या किंवा सदाहरित दमट जंगलात, शोला जंगलात आढळतो. तो झाडावर किंवा जमिनीवर पानगळीत आढळतो.\nया बेडकांच्या अंड़्यांमधुन बेडकाचा जन्म होतो. यात टॅड्पोल अवस्था नसते. कर्नाटक (दक्षिण) व केरळ राज्यात सह्याद्रीत समुद्रसपाटीपासुन ८००-१२०० मीटर उंचीवर असलेल्या जंगलात तो आढळतो. आय यु सि एन संस्थेच्या वर्गीकरणात या बेडकास \"एन्डेंजर्ड\" असा वर्ग देण्यात आला आहे. त्याच्या अधिवासाला संवर्धनाची गरज आहे. या बेडकांचा अजुन खुप अभ्यास होणे अपेक्षित आहे. या बेडकाचे वैशिष्ट्य म्हणजे तो झाडावर व जमिनीवर रहातो. पावसाळ्यात तो जमिनीलगत झुडुपावर किंवा जमिनीचरच्या पानगळीत दिसतो.\nत्याच्या पुढच्या व मागच्या पायांना बोटांच्या टोकांना लहान तबकड़्या असतात. या तबकड़्यांचा वापर बेडुक झाडांवर चढण्यास करतो. त्याच्या मागच्या पायांच्या बोटांमध्ये क्वचित प्रसंगी पोहोण्यासाठी अगदी लहान पडदे असतात. नराला मानेजवळ एक फुगा असतो. रात्री उशिरा तो फुगा फुगवुन मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसतो.\nया बेडकाचे तोंड गोलाकार असते. डोळ्यांचा रंग सोनेरी पिवळा असुन त्याभोवती काळे वर्तुळ असते. डोळ्यांमधले अंडाकार बुबुळ काळे असते. हा बेडुक रंगाने पिवळ असतो.\nहा बेडुक टिक.......टिक.......टिक....... असा आवाज काढतो.\nहा बेडुक पश्चिम घाटात अंतर्जन्य (एन्डेमिक) आहे. सह्याद्री बाहेर इतरत्र हा बेडुक आढळत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://yuvavarta.in/india-near-to-victory-second-test-match-bowler-in-form/", "date_download": "2021-01-28T12:22:42Z", "digest": "sha1:PGYODB4XEMYFH5RHVWOUZPQJ5XFI3VY2", "length": 36566, "nlines": 288, "source_domain": "yuvavarta.in", "title": "भारत विजयाच्या उंबरठ्यावर - तिसरा दिवस गाजवला गोलंदाजांनी - Daily Yuvavarta भारत विजयाच्या उंबरठ्यावर - तिसरा दिवस गाजवला गोलंदाजांनी - Daily Yuvavarta", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nE-Paper वाचण्यासाठी येथे Click कराE-Paper वाचण्यासाठी येथे Click करा\nसाप्ताहिक संगम संस्कृतीसाप्ताहिक संगम संस्कृती\nE-Paper वाचण्यासाठी येथे Click कराE-Paper वाचण्यासाठी येथे Click करा\nसाप्ताहिक संगम संस्कृतीसाप्ताहिक संगम संस्कृती\nतळेगाव जवळील जंगलाला भीषण आग \nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे नजीक लोणी - नांदूर शिंगोटे जवळील चिंचोली गुरव रस्त्या लगत असलेल्या गट...\nसंगमनेर ग्रामपंचायत निवडणूक : १४३ सरपंचांचे आरक्षण जाहीर ; अनेकांना लॉटरी तर काहींचा मोठा भ्रमनिरास\nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काल बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत...\nआयपीएल (IPL) : लिलावाची तारीख ठरली; व्यवस्थापनाने जाहीर केली अधिकृत तारीख\nभारतात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे BCCIने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन युएईमध्ये केले होते. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने...\nसंयम सुटला ; दिल्लीत शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण\nनवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या 'ट्रॅक्टर रॅली'ला हिंसक वळण लागलंय....\nघुसखोर चीनला भारतीय सैनिकांनी शिकवला धडा ; चीनचे २० सैनिक जखमी\nपूर्व लडाख सीमेजवळ चीनच्या सैनिकांनी अतिक्रमण केलेले असतानाच आता सिक्कीमध्ये सुद्धा चीनच्या सैनिकांनी अतिक्रमणाचा प्रयत्न केल्याचं समोर...\nतळेगाव जवळील जंगलाला भीषण आग \nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे नजीक लोणी - नांदूर शिंगोटे जवळील चिंचोली गुरव रस्त्या लगत असलेल्या गट...\nसंगमनेर ग्रामपंचायत निवडणूक : १४३ सरपंचांचे आरक्षण जाहीर ; अनेकांना लॉटरी तर काहींचा मोठा भ्रमनिरास\nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काल बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत...\nस्व: दत्ता झोळेकर : एका योध्याची अखेरची लढाई\n- राजेंद्र फरगडे अकोले तालुक्यातील धुमाळवाडी हे दत्तांचे मुळ गांव. मात्र त्यांचे शिक्षण...\nआंबेडकरी चळवळीच्या वात्सल्यमूर्ती सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर\n- हरीश केंची डॉ. बाबासाहेबआंबेडकर या महामानवासोबत आयुष्यभर व त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही अखेरपर्यंत पददलितांसाठी...\nशेतकरी आंदोलन विस्कटले ; राष्ट्रीय मजदूर संघ, भारतीय किसान युनियनची माघार\nकेंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ५८ दिवसांपासून विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन करत असलेल्या आंदोलनात आज फूट...\nआयपीएल (IPL) : लिलावाची तारीख ठरली; व्यवस्थापनाने जाहीर केली अधिकृत तारीख\nभारतात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे BCCIने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन युएईमध्ये केले होते. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने...\nरेणू शर्माची बलात्काराची तक्रार मागे ; धनंजय मुंडेंना मोठा दिलासा\nमुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण...\nवाटलं होतं गड्या आपला गाव बरा… पण तुम्ही म्हणाले पसारा भरा… – पराभूत उमेदवाराचे अनोखे आभार प्रदर्शन\nराज्यात काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले आणि एकच ...\nजय हिंद लोक चळवळीच्या वतीने 22 जानेवारी ते 26 जानेवारी रोजी संविधान जागर ऑनलाईन व्याख्यानमाला\nसंगमनेर प्रतिनिधीमहसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली निरोगी समाज निर्मितीचे कार्य हाती घेतलेल्या जय हिंद लोक चळवळीच्या वतीने...\nIndia vs Australia : भारताचा ऐतिहासिक सामना व मालिका विजय\nऑस्ट्रेलियाचा ‘गाबा’च्या मैदानावरील विजयरथ रोखत भारतानं ऐतिहासिक विजयाची नोंद केली. सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर...\nजितेंद्र रमेश निकुंभ १२ जानेवारी थोर विचारवंत स्वामी...\nप्रभाकर खैरे यांच्या ‘बोल अंतरीचे’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन\nसंगमनेर ( प्रतिनिधी )प्रत्येक कवीच्या कवितेतून त्या त्या काळातील वर्तमानाचे प्रतिबिंब उमटत असते, कवी जे बघतो अनुभवतो...\nरोटरी डिजिटल स्कूल टॅब शैक्षणिक क्षेत्रासाठी दिशादर्शक – आ. डॉ. सुधीर तांबे\n१७ शाळांमधील ९०० विद्यार्थ्यांना ३०० टॅबचे वितरण संगमनेर (प्रतिनिधी) - कोव्हीड १९ च्या...\nनायलॉन मांजाविरुद्ध शहर पोलिसांची धडक कारवाई\n२६ हजारांच्यामांजा जप्त : दोघांवर गुन्हा दाखल मकर संक्रांतीच्या पार्श्‍वभुमीवर पतंग उडविण्याचा...\nबीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका\nभारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले...\n…अन् सिराजच्या डोळ्यात आले अश्रू \nसिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (aus vs ind 3rd test) यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (SCG) तिसरा...\nश्रीसंत करेल का टीम इंडियामध्ये कमबॅक\nफलंदाजाला स्लेजिंग व्हिडीओ व्हायरल IPL स्पॉट फिक्सींग प्रकरणी तुरुंगात जाऊन आलेला भारताचा वेगवान...\nह्या आजारानं मात्र दिवाळी खाल्ली – विराजस कुलकर्णीची\nमुंबई: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय 'माझा होशील ना' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता विराजस कुलकर्णी प्रेश्रकांचा आवडता बनला आहे. विराजला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण...\nतळेगाव जवळील जंगलाला भीषण आग \nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे नजीक लोणी - नांदूर शिंगोटे जवळील चिंचोली गुरव रस्त्या लगत असलेल्या गट...\nसंगमनेर ग्रामपंचायत निवडणूक : १४३ सरपंचांचे आरक्षण जाहीर ; अनेकांना लॉटरी तर काहींचा मोठा भ्रमनिरास\nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काल बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत...\nआयपीएल (IPL) : लिलावाची तारीख ठरली; व्यवस्थापनाने जाहीर केली अधिकृत तारीख\nभारतात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे BCCIने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन युएईमध्ये केले होते. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने...\nसंयम सुटला ; दिल्लीत शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण\nनवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या 'ट्रॅक्टर रॅली'ला हिंसक वळण लागलंय....\nघुसखोर चीनला भारतीय सैनिकांनी शिकवला धडा ; चीनचे २० सैनिक जखमी\nपूर्व लडाख सीमेजवळ चीनच्या सैनिकांनी अतिक्रमण केलेले असतानाच आता सिक्कीमध्ये सुद्धा चीनच्या सैनिकांनी अतिक्रमणाचा प्रयत्न केल्याचं समोर...\nतळेगाव जवळील जंगलाला भीषण आग \nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे नजीक लोणी - नांदूर शिंगोटे जवळील चिंचोली गुरव रस्त्या लगत असलेल्या गट...\nसंगमनेर ग्रामपंचायत निवडणूक : १४३ सरपंचांचे आरक्षण जाहीर ; अनेकांना लॉटरी तर काहींचा मोठा भ्रमनिरास\nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काल बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत...\nस्व: दत्ता झोळेकर : एका योध्याची अखेरची लढाई\n- राजेंद्र फरगडे अकोले तालुक्यातील धुमाळवाडी हे दत्तांचे मुळ गांव. मात्र त्यांचे शिक्षण...\nआंबेडकरी चळवळीच्या वात्सल्यमूर्ती सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर\n- हरीश केंची डॉ. बाबासाहेबआंबेडकर या महामानवासोबत आयुष्यभर व त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही अखेरपर्यंत पददलितांसाठी...\nशेतकरी आंदोलन विस्कटले ; राष्ट्रीय मजदूर संघ, भारतीय किसान युनियनची माघार\nकेंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ५८ दिवसांपासून विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन करत असलेल्या आंदोलनात आज फूट...\nआयपीएल (IPL) : लिलावाची तारीख ठरली; व्यवस्थापनाने जाहीर केली अधिकृत तारीख\nभारतात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे BCCIने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन युएईमध्ये केले होते. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने...\nरेणू शर्माची बलात्काराची तक्रार मागे ; धनंजय मुंडेंना मोठा दिलासा\nमुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण...\nवाटलं होतं गड्या आपला गाव बरा… पण तुम्ही म्हणाले पसारा भरा… – पराभूत उमेदवाराचे अनोखे आभार प्रदर्शन\nराज्यात काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले आणि एकच ...\nजय हिंद लोक चळवळीच्या वतीने 22 जानेवारी ते 26 जानेवारी रोजी संविधान जागर ऑनलाईन व्याख्यानमाला\nसंगमनेर प्रतिनिधीमहसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली निरोगी समाज निर्मितीचे कार्य हाती घेतलेल्या जय हिंद लोक चळवळीच्या वतीने...\nIndia vs Australia : भारताचा ऐतिहासिक सामना व मालिका विजय\nऑस्ट्रेलियाचा ‘गाबा’च्या मैदानावरील विजयरथ रोखत भारतानं ऐतिहासिक विजयाची नोंद केली. सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर...\nजितेंद्र रमेश निकुंभ १२ जानेवारी थोर विचारवंत स्वामी...\nप्रभाकर खैरे यांच्या ‘बोल अंतरीचे’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन\nसंगमनेर ( प्रतिनिधी )प्रत्येक कवीच्या कवितेतून त्या त्या काळातील वर्तमानाचे प्रतिबिंब उमटत असते, कवी जे बघतो अनुभवतो...\nरोटरी डिजिटल स्कूल टॅब शैक्षणिक क्षेत्रासाठी दिशादर्शक – आ. डॉ. सुधीर तांबे\n१७ शाळांमधील ९०० विद्यार्थ्यांना ३०० टॅबचे वितरण संगमनेर (प्रतिनिधी) - कोव्हीड १९ च्या...\nनायलॉन मांजाविरुद्ध शहर पोलिसांची धडक कारवाई\n२६ हजारांच्यामांजा जप्त : दोघांवर गुन्हा दाखल मकर संक्रांतीच्या पार्श्‍वभुमीवर पतंग उडविण्याचा...\nबीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका\nभारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले...\n…अन् सिराजच्या डोळ्यात आले अश्रू \nसिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (aus vs ind 3rd test) यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (SCG) तिसरा...\nश्रीसंत करेल का टीम इंडियामध्ये कमबॅक\nफलंदाजाला स्लेजिंग व्हिडीओ व्हायरल IPL स्पॉट फिक्सींग प्रकरणी तुरुंगात जाऊन आलेला भारताचा वेगवान...\nह्या आजारानं मात्र दिवाळी खाल्ली – विराजस कुलकर्णीची\nमुंबई: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय 'माझा होशील ना' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता विराजस कुलकर्णी प्रेश्रकांचा आवडता बनला आहे. विराजला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण...\nभारत विजयाच्या उंबरठ्यावर – तिसरा दिवस गाजवला गोलंदाजांनी\nअजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) आणि रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यांच्या १२१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर टीम इंडियानं पहिल्या डावात आघाडी घेतली. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतानं ३२ धावांत ५ विकेट्स गमावल्या. टीम इंडियाचा पहिला डाव ३२६ धावांवर आटोपला आणि त्यांनी १३१ धावांची आघाडी घेतली. भारतीय गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला बॅकफुटवर जाण्यास भाग पाडले. उमेश यादव ८व्या षटकात माघारी परतूनही अजिंक्यनं अन्य गोलंदाजांचा सुरेख वापर करताना टीम इंडियाला विजयाच्या दिशेनं कूच करून दिली. जडेजानं गोलंदाजीतही मोठं योगदान दिलं. ७ बाद २७७ धावांवरून टीम इंडियानं तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केला. १०० व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अजिंक्यला माघारी जावं लागलं. अजिंक्य २२३ चेंडूंत १२ चौकारांसह ११२ धावांवर माघारी परतला. अजिंक्यनंतर मिचेल स्टार्कनं जडेजाला बाद केले. जडेजानं ५७ धावा केल्या.\nऑस्ट्रेलियानं तिसऱ्या दिवसअखेर ६ बाद १३३ धावा केल्या आणि २ धावांची आघाडी घेतली.\nभारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक २ विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद सिराज\nआणि आर अश्विन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.\nयानंतर टीम इंडियाचे शेपूट गुंडाळण्यात ऑस्ट्रेलियाला फार कष्ट घ्यावे लागले नाही. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क व नॅथन लियॉन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर जो बर्न्स वाचला, परंतु उमेश यादवनं अप्रतिम चेंडू टाकून त्याला तंबूत पाठवले. चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बर्न्स ( ४) यष्टिरक्षक रिषभ पंतच्या हाती झेल देऊन माघारी परतला. बर्न्सनं या निर्णयाविरोधात DRS घेतला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ८व्या षटकात उमेश यादवच्या पोटरीला दुखापत झाली अन् त्याला मैदान सोडावे लागले. भारतासाठी हा मोठा धक्का होता, परंतु अन्य गोलंदाजांची सुरेख कामगिरी केली. जसप्रीत बुमराहनं ऑसींना मोठा धक्का देताना स्टीव्हन स्मिथला ( ८) त्रिफळा उडवला. त्यानंतर वेड आणि ट्रॅव्हिस हेड यांची सेट होऊ पाहिलेली जोडी रवींद्र जडेजानं तोडली. जडेजानं वेडला ( ४० धावा) पायचीत केले. मोहम्मद सिराजनं ऑसीला धक्का देताना ट्रॅव्हिस हेडला ( १७) बाद केले. जडेजानं ऑसी कर्णधार टीम पेनला ( १) माघारी पाठवून टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिले. मैदानावरील पंचांनी पेनला नाबाद दिले होते, पण स्लीपमध्ये उभा असलेला अजिंक्यला तो बाद असल्याचा आत्मविश्वास होता. त्यान लगेच DRS घेतला आणि भारताला यश आलं. ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांना झुंजवले. पॅट कमिन्स आणि कॅमेरून ग्रीन यांनी सातव्या विकेटसाठी नाबाद ३४ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या दिवसअखेर ६ बाद १३३ धावा केल्या आणि २ धावांची आघाडी घेतली.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nतळेगाव जवळील जंगलाला भीषण आग \nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे नजीक लोणी - नांदूर शिंगोटे जवळील चिंचोली गुरव रस्त्या लगत असलेल्या गट...\nसंगमनेर ग्रामपंचायत निवडणूक : १४३ सरपंचांचे आरक्षण जाहीर ; अनेकांना लॉटरी तर काहींचा मोठा भ्रमनिरास\nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काल बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत...\nस्व: दत्ता झोळेकर : एका योध्याची अखेरची लढाई\n- राजेंद्र फरगडे अकोले तालुक्यातील धुमाळवाडी हे दत्तांचे मुळ गांव. मात्र त्यांचे शिक्षण...\nआंबेडकरी चळवळीच्या वात्सल्यमूर्ती सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर\n- हरीश केंची डॉ. बाबासाहेबआंबेडकर या महामानवासोबत आयुष्यभर व त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही अखेरपर्यंत पददलितांसाठी...\nशेतकरी आंदोलन विस्कटले ; राष्ट्रीय मजदूर संघ, भारतीय किसान युनियनची माघार\nकेंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ५८ दिवसांपासून विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन करत असलेल्या आंदोलनात आज फूट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/ncp-sharad-pawar-criticise-cbi-on-sushant-sucide-case/", "date_download": "2021-01-28T10:43:12Z", "digest": "sha1:VB23CVNGQKTL5TJIXLQ7IVSEKSNKCXRG", "length": 14837, "nlines": 194, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात सीबीआयने काय दिवे लावले ?? ; शरद पवारांचा सवाल - Hello Maharashtra", "raw_content": "\nसुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात सीबीआयने काय दिवे लावले ; शरद पवारांचा सवाल\nसुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात सीबीआयने काय दिवे लावले ; शरद पवारांचा सवाल\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अभिनेता सुशांत सिंह राजपूतप्रकरणात सीबीआयने काय दिवे लावले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी विचारला आहे. शरद पवार आज पंढरपूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी सुशांतप्रकरणी सीबीआयवर निशाणा साधला आहे. सुशांतच्या केसमध्ये त्याची आत्महत्या राहिली बाजूला आणि हे सगळे अन्य ठिकाणी वळत आहे, असे पवार म्हणाले\n‘सुशांतच्या आत्महत्येमागील कारण शोधण्याचं काम मुंबई पोलीस करत होते. पण मुंबई पोलीस हे काम करतील, यावर केंद्र सरकारला विश्वास नसावा. त्यामुळे त्यांनी वेगळी एजन्सी नेमली. मात्र या एजन्सीने काय दिवे लावले, ते आम्हाला दिसले नाहीत. त्याचा प्रकाश काही बघायला मिळाला नाही. आता ते सगळं भलतीकडेच चाललं आहे,’ असं म्हणत शरद पवार यांनी सीबीआय तपासावर टीका केली आहे.\nहे पण वाचा -\nपवारांची ‘ती’ टीका भाजप नेत्याच्या जिव्हारी ;…\nपवारांच तोंड शिवलं होतं का\nआपण अशांत पंजाब पाहिला आहे, तसे पुन्हा घडू देण्याचे पातक…\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी राहिली बाजूला आणि दुसऱ्या गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणात चौकशी करणाऱ्या संस्था दुसरीकडे लक्ष वळवत आहे की काय अशी शंका निर्माण होत आहे’, असंही पवार म्हणाले.जवळपास तीन महिने होत आले तरी या प्रकरणात सीबीआयला अजून काहीच सापडले नाही. या उलट हा तपास आत वेगळ्याच दिशेत जात असल्याचे, शरद पवार यावेळी म्हणाले.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’\nअवघ्या चोविसाव्या वर्षी घेतले टेरेसगार्डनवर विविध भाज्या, मसाले आणि फुलांचे पीक\nमागील ६ वर्षांत भारतीय लष्कराने खरेदी केला ९६० कोटींचा निकृष्ट दर्जाचा दारुगोळा\nपवारांची ‘ती’ टीका भाजप नेत्याच्या जिव्हारी ; थेट पत्र लिहून सादर केला…\nपवारांच तोंड शिवलं होतं का विचारणाऱ्या आशिष शेलारांचं राष्ट्रवादीनं केलं तोंड बंद;…\nआपण अशांत पंजाब पाहिला आहे, तसे पुन्हा घडू देण्याचे पातक मोदी सरकारने करू नये- शरद…\nअकलूजच्या डाॅ. धवलसिंह मोहिते पाटलांचा उद्या काॅग्रेसमध्ये प्रवेश; राष्ट्रवादीला…\nराष्ट्रवादीचा भाजपला दे धक्का ; शिवेंद्रराजेंसह अनेक आमदारांचा लवकरच राष्ट्रवादी…\nआझाद मैदानातील शेतकरी आंदोलनाची प्रवीण दरेकरांनी उडवली खिल्ली, म्हणाले..\nशेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांचे सखोल ज्ञान असते तर…\nभाजप वेबसाईटवरील आक्षेपार्ह्य उल्लेखावर रक्षा खडसेंची प्रथमच…\nसुकन्या समृद्धि योजना, PPF, SCSS किंवा KVP यांमधील…\nअ‍ॅपल, अ‍ॅमेझॉन, अलिबाबा आणि पेप्सी सारख्या ब्रँड्सना मागे…\nहत्तीची शिकार करणं सिंहिणीला पडलं भारी ; गजराजनं घडवली…\nकराडच्या जुन्या पुलावरून सुरू होणार चार चाकी वाहतूक –…\nदहा दिवसापूर्वी कोविड-19 मुळे मृत्यू झालेली आजी परत आली घरी;…\n कोरोना लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्याचा छातीत…\nया ३ खानांविरोधात मुंबई पोलिसांत FIR दाखल; Covid-19 संबंधित…\nकोरोनावरील सीरमची ‘कोव्हिशिल्ड’ लस मिळेल…\nGood News : संपुर्ण देशात कोरोनाची लस मोफत मिळणार;…\nशेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांचे सखोल ज्ञान असते तर…\nभाजप वेबसाईटवरील आक्षेपार्ह्य उल्लेखावर रक्षा खडसेंची प्रथमच…\n नाहीतर.. भाजपला महाराष्ट्रात राजकारण करणं कठीण होईल\nफडणवीसांनी नुसतं आरक्षण दिलं नाही तर ते कोर्टात टिकवलंही,…\nबॉलिवूडलासुद्धा मोहात पाडतील अश्या पाच भोजपुरी अभिनेत्री;…\nआमिर खानच्या ‘सरफरोश’ चित्रपटाचा बनणार सीक्वल;…\nमहेशबाबूंची नम्रता शिरोडकर झाली 49 वर्षांची, जाणून घ्या खास…\n‘या’ सिनेमातून कतरिना कैफची बहीण इसाबेल ठेवणार…\nपवारांची ‘ती’ टीका भाजप नेत्याच्या जिव्हारी ;…\nपवारांच तोंड शिवलं होतं का\nआपण अशांत पंजाब पाहिला आहे, तसे पुन्हा घडू देण्याचे पातक…\nअकलूजच्या डाॅ. धवलसिंह मोहिते पाटलांचा उद्या काॅग्रेसमध्ये…\nपेट्रोल पंपावर ‘या’ सुविधा असणे बंधनकारक; मोफत…\nसुभाषचंद्र बोस गांधीजींचा पराभव करून काँग्रेसचे अध्यक्ष बनले…\nआणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू…\nमहेशबाबूंची नम्रता शिरोडकर झाली 49 वर्षांची, जाणून घ्या खास…\nतुम्ही महिला आहात अन् कामाच्या ठिकाणी तुमचा लैंगिक छळ होतोय,…\nनामांतर दिन विशेष | नामांतराचा लढा नक्की काय होता\nमुलांची झोप नीट होत नसल्यास ‘या’ टिप्सचा करा…\nतुम्हालाही अशी Verification Blue Tick हवीय का\nलहान बाळाला जेवताना मोबाइल देत असाल तर होईल ‘हे’…\nदूध आवडत नसल्यास ‘अश्या’ पद्धतीने करा सेवन\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.forevernews.in/mumbai-police-ayuktalay-khetrat-drone-297592", "date_download": "2021-01-28T12:48:58Z", "digest": "sha1:NT6YSD3NRWILSTUAR6MHKHDWM5R52CKJ", "length": 4006, "nlines": 64, "source_domain": "www.forevernews.in", "title": "मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लाडर्सवर बंदी आदेश - Forever NEWS", "raw_content": "\nYou are at:Home»MarathiNews»मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लाडर्सवर बंदी आदेश\nमुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लाडर्सवर बंदी आदेश\nमुंबई : मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दि. 30 नोव्हेंबर ते 29 डिसेंबर 2020 या कालावधी ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअर क्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी तत्सम उपकरणांवर बंदी आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.\nमुंबई पोलीस उपआयुक्त (संचलन) तथा कार्यकारी दंडाधिकारी एस.चैतन्य यांनी उपरोक्त आदेश निर्गमित केले असून,या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध सेक्शन 188 भा.द.वि. 1960 नुसार कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात म्हटले आहे.\nPrevious Articleराज्यातील उद्योग राज्यातच राहतील उद्योजकांनी ब्रँड अम्बॅसिडर बनावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nNext Article ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची मुलाखत\nवरुड व मोर्शी तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना द्यावी- पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे.\nजळगाव जामोद व 140 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यास मान्यता .\nचलाsss शाळा भरली…शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची शाळांना भेट.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3", "date_download": "2021-01-28T10:42:02Z", "digest": "sha1:YRW3OSYTL6FQJB4Y5OEPVKKVHFLGZKYH", "length": 33467, "nlines": 169, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कृष्ण - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहिंदू धर्मातील विष्णूचा एक अवतार\n(भगवान कृष्ण या पानावरून पुनर्निर्देशित)\nकृष्ण हा पारंपरिक हिंदू धर्मकल्पनांनुसार विष्णूचा आठवा अवतार मानला जातो. कृष्णाच्या अवतारसमाप्तीनंतर द्वापरयुग संपून कलियुगाची सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. त्याच्या जीवनाचा प्रत्येक पैलू जीवनातील कर्तव्याशी जोडलेला आहे. कृष्ण या शब्दाचा अर्थ \"काळ्या मुखवर्णाचा\" आणि \"सर्वाना आकर्षित करणारा\" असा होतो.\nआई देवकी (जन्मदात्री), यशोदा (पालन पोषण)\nपत्नी रुक्मिणी, सत्यभामा, जांबवंती, सत्या, लक्ष्मणा, कालिन्दी, भद्रा, मित्रविन्दा. ..(एकूण १६१०८)\nअन्य नावे/ नामांतरे गोपाल, नंदलाल, माखनचोर, शाम, मुरारी, पार्थसारथी, मोहन, किसन, गोविंदा, हरी, वसुदेवनंदन,\nया अवताराची मुख्य देवता विष्णू\nमंत्र ॐ नमो भगवते वासुदेवाय\nमुरलीधर कृष्णाचे चोळकालीन शिल्प (इ.स.चे ११-१२ वे शतक)\n५ कृष्णाची आवड-निवड, त्याच्या जवळच्या खास वस्तू\n६ कृष्णाची मुले (एकूण ८०)\n७ श्रीकृष्ण आणि त्याच्या वंशजांची कारकीर्द\n११ श्रीकृष्णाच्या जीवनातून शिकण्यासारखी काही वाक्य[१]\n१२.४ साहित्यात, चित्रपटांत, नाटकांत, दूरचित्रवाणीवरील मालिकांत श्रीकृष्ण\nश्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला.त्यामुळे त्या अष्टमीला हा जन्मदिवस उत्साहाने साजरा होतो. महाराष्ट्रात त्या दिवशी श्रावण वद्य अष्टमी असते, उत्तरेकडे तो दिवस भाद्रपद वद्य अष्टमीचा असतो. कृष्णाची आई देवकी आणि वडील वसुदेव हे देवकीचा भाऊ आणि मथुरेचा राजा कंस याच्या कैदेत होते. देवकीचा पुत्र तुझा वध करेल अशी आकाशवाणी ऐकून कंसाने देवकी आणि वसुदेवाला कैदेत ठेवले आणि तिची पहिली सात अपत्ये जन्मताक्षणी ठार केली. आठवे अपत्य जन्माला येताक्षणी वसुदेवाने त्याला आपला गोकुळातील मित्र नंद याच्या स्वाधीन केले.\nकृष्णाचा \"देवकीपुत्र कृष्ण' असा उल्लेख छांदोग्य उपनिषदात (३.७.६) आला आहे. कृष्ण हे नाव \"विष्णू सहस्रनामात\" ५७वे येते, तर तेथे विष्णूचे नाव ५५०व्या क्रमांकावर आहे. कृष्ण हे नाव \"केशवनामांत\" २४वे आहे. पूजेच्या वेळीस या नामावलीचे पठण केले जाते. कृष्ण हा द्वापरयुगाच्या अखेरीस म्हणजे द्वापरयुग आणि कलियुग यांच्या संधिकालात इ.स.पू. तीन हजार वर्षांच्या आसपास झाला असावा.\nकृष्ण यादव कुळात जन्माला आला. तो वसुदेव व देवकी यांचा पुत्र. कंस हा त्याचा मामा. सुभद्रा आणि द्रौपदी या दोन्ही भगवान श्रीकृष्णाच्या बहिणी. पैकी सुभद्रा ही सख्खी, तर द्रौपदी ही मानलेली बहीण होती. बलराम त्याचा भाऊ आहे. कालिन्दी, जाम्बवती, भद्रा, मित्रविन्दा, रुक्मिणी, लक्ष्मणा, सत्यभामा, सत्या अशा श्रीकृष्णाला आठ बायका होत्या. शिवाय त्याने नरकासुराच्या (भौमासुराच्या) कैदेतील १६,१०० स्त्रियांना सोडवले आणि त्यांच्यापैकी प्रत्येकीला पत्नीचा दर्जा दिला.\nब्रह्मवैवर्तपुराण या ग्रंथात राधा ही कृष्णाची परमप्रिया आहे असा उल्लेख आहे. राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती. राधा व कृष्ण हे मूळचे सांख्यशास्त्रातील प्रकृती व पुरुष होत, असे काहींचे मत आहे. राधा हे कृष्णाचेच स्त्रीरूप आहे व कृष्णच राधेचे पुरुषरूप आहे', असेही म्हटले जाते. कृष्ण अगदी लहान असताना ज्या गोपिकांबरोबर खेळत असे त्यांपैकी एक राधा होती. राधेचे कृष्णावर मनापासून प्रेम होते. राधा विवाहित होती, तिच्या पतीचे नाव अनय.\nकृष्णाची आवड-निवड, त्याच्या जवळच्या खास वस्तूसंपादन करा\nकृष्णाला फुलामध्ये पारिजातकाचे फूल जास्त आवडते. राधेने दिलेली वैजयंतीमाला (तुळशीची माळ) हीही त्याच्या आवडीची आहे. प्राण्यांमध्ये कृष्णाचा आवडता प्राणी म्हणजे घोडा. कृष्णाकडे चार पांढरेशुभ्र घोडे होते. कृष्णाने त्यांची नावे त्यांच्या वैशिष्ट्यानुसार शैव्य, सुग्रीव, बलाहक आणि मेघपुष्प अशी ठेवली होती. कृष्ण हा उत्तम (रथाचा) सारथी होता.\nशंखासुर नावाच्या दैत्याला यादव सेनेने मारले तेव्हा त्याच्या शवाजवळ पडलेला शंख कृष्णाने उचलला आणि मथुरेला येऊन आचार्य सांदीपनी ऋषींना दिला. आचार्यांनी त्याचे नाव पांजजन्य ठेवून तो शंख कृष्णाला परत केला. त्याचबरोबर सांदीपनींनी त्याला अतितंजय नावाचे धनुष्य दिले. शिवाय श्रीकृष्णाकडे सुदर्शन चक्र होते. हे चक्र विष्णूने उत्तराखंडमधील गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर गावात असलेल्या कमलेश्वर शिवमंदिरात तपश्चर्या करून मिळवले होते. ते विष्णूने त्याच्या कृष्णावतारात धारण केले व वापरले.\nकृष्णाकडे मुरली होती. पहिली मुरली त्याला त्याचा पिता नंद याने दिली होती.\nकृष्णाची मुले (एकूण ८०)संपादन करा\nश्रीकृष्ण आणि रुक्मिणीची मुले (एकूण १०) : प्रद्युम्न (थोरला), चारुदेष्ण, सुदेष्ण, चारुदेह, सुचारु, चारुगुप्त, भद्रचारु, चारुचंद्र, विचारु, आणि चारु.\nश्रीकृष्ण आणि सत्यभामाची मुले (एकूण १०) : भानु, सुभानु, स्वभानु, प्रभानु, भानुमान, चंद्रभानु, बृुहद् भानु, अतिभानु, श्रीभानु आणि प्रतिभानु\nश्रीकृष्ण आणि जांबवतीची मुले (एकूण १०) : सांब, सुमित्र, पुरुजित, शतजित, सहस्रजित, विजय, चित्रकेतु, वसुमान, द्रविन् आणि कृतु\nश्रीकृष्ण आणि नग्नजिती ऊर्फ सत्याची मुले (एकूण १०) : वीर, चंद्र, अश्वसेन, चित्रगु, वेगवान, वृ़ष, आम, शंकु, वसु आणि कुंती\nश्रीकृष्ण आणि कालिंदीची मुले (एकूण १०) : श्रुत, कवि, वृ़ष-२, वीर-२, सुबाहु, भद्र, शांती, दर्श, पूर्णमास आणि सोमक\nश्रीकृष्ण आणि लक्ष्मणाची मुले (एकूण १०) : प्रबोध, गात्रवान, सिंह, बल, प्रबल, ऊर्ध्वग, महाशक्ती, सह, ओज आणि अपराजित\nश्रीकृष्ण आणि मित्रविंदाची मुले (एकूण १०) : वृक, हर्ष, अनिल, गृध्र, वर्द्धन, अन्नद, महश, पावन, वन्हि आणि क्षुधि\nश्रीकृष्ण आणि भद्रा ऊर्फ शैब्याची मुले (एकूण १०) : संग्रामजित, बृहत् सेन, शूर, प्रहरन्, अर्जित, जय, सुभद्र, वाम, आयु आणि सत्यक.\nश्रीकृष्ण आणि त्याच्या वंशजांची कारकीर्दसंपादन करा\nकृष्ण (इ.स.पू. २५८२ ते इ.स.पू. २४५७)\nप्रद्युम्न - रुक्मिणीचा मुलगा, (इ.स.पू. २४५७ ते इ.स.पू. २४४२)\nअनिरुद्ध - बाणासुराचा जावई, (इ.स.पू. २४४२ ते इ.स.पू. २४१४)\nवज्रनाभ (इ.स.पू. २४१४ ते इ.स.पू. २३३९)\nप्रतिबाहू (इ.स.पू. २३३९ ते इ.स.पू. २२६८)\nसुबाहू (इ.स.पू. २२६८ ते इ.स.पू. २२२१)\nशांतसेन (इ.स.पू. २२२१ ते इ.स.पू. २१६९)\nसत्यसेन (इ.स.पू. २१६९ ते इ.स.पू. २०९२)\nश्रुतसेन (इ.स.पू. २०९२ ते इ.स.पू. २०७१)\nगोविंदभद्र (इ.स.पू. २०७१ ते इ.स.पू. २००९)\nसूर्यभद्र (इ.स.पू. २००९ ते इ.स.पू. १९५१)\nशांतिवाहन (इ.स.पू. १९५१ ते इ.स.पू. १८८२)\nसद्विजय (इ.स.पू. १८८२ ते इ.स.पू. १८३७)\nविश्वराह (इ.स.पू. १८३७ ते इ.स.पू. १७७७)\nक्षेमराह/खेंगार (इ.स.पू. १७७७ ते इ.स.पू. १७३२)\nहरिराज (इ.स.पू. १७३२ ते इ.स.पू. १६७२)\nसोम (इ.स.पू. १६७२ ते इ.स.पू. १६२८)\nश्रीकृष्ण आणि बलराम यांनी सांदीपनी ऋषींकडे गुरुगृही राहून शिक्षण घेतले होते.\nकालिया नागाला कृष्णाने धडा शिकवला. भारतीय युद्धात कृष्ण पांडवांच्या बाजूने लढला. महाभारतात म्हटले आहे की, कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही. ( म. भा. ३८.८.) हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते. भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे. कृष्णलीला व कृष्णनीती असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले. कृष्ण चरित्रानुसार कृष्णाचे मृत्युसमयी वय एकशेआठ वर्षे होते. महाभारत युद्ध संपल्यानंतर राजसूय यज्ञात पहिला मानकरी म्हणून कृष्णाची निवड झाली.\nमहाभारत युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनास युद्धास प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णाने त्याला भगवद्‌गीता सांगितली. यात आत्म्याचे अविनाशी असण्याचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी (मोक्षदा एकादशी) हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा होतो. निष्काम बुद्धीने प्रयत्‍न, कष्ट, काम केले पाहिजे. मनुष्याला कर्मे सुटत नाही. ज्ञानी माणसालाही ती सुटत नाहीत. म्हणून प्रत्येकाने आपले कर्म केले पाहिजे. मात्र फळाची आशा न करता सतत चांगले कर्म म्हणजेच काम केले पाहिजे. समाजात राहताना लोकांच्या कल्याणासाठी काम केले पाहिजे. कामासाठी कोणतीही लाचलुचपत, भ्रष्टाचार न करता जीवनभर काम करा हाच संदेश गीतेने दिला आहे.\nत्यासाठी लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना गीतेचा अभ्यास करून, गीतारहस्य हा कर्मयोगाची महती सांगणारा ग्रंथ लिहिला.\nगीतेवर अनेक ग्रंथ लिहिले गेले आणि प्रत्येक लेखकाने गीतेवर वेगवेगळ्या अंगांनी भाष्ये लिहिली आहेत. टिळकांनी गीतेचा कर्मयोग असा अर्थ लावला आहे.\nश्रीकृष्णाच्या जीवनातून शिकण्यासारखी काही वाक्य[१]संपादन करा\nस्वतःला विसरून साधलेला कोणताही कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते\nकुठल्याही फलाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करणं हेच जीवन.[२]\nभक्ती म्हणजे निस्वार्थ विश्वास, सेवा आणि पूजन.\nप्रेम म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवणारं - निरपेक्ष आदरयुक्त आकर्षण.\nस्वतःतील तेजशक्तीचा शोध म्हणजे जीवन. तो शोध लावून घेण्याचा मार्ग म्हणजे समर्पित भक्तिभाव व निर्लोप प्रेम.\nज्याला अंतरंग कळलं-त्याच्यातील सुष्ट-दुष्ट शक्ती कळल्या त्याला जीवन कळलं.\nप्रसंगी आपल्या प्राणप्रिय जन्मभूमीचाही त्याग करावा लागतो - कर्तव्याच्या पालनासाठी.\nवाढ आणि विकास हीच जीवनाची लक्षणं आहेत.\nवाढ म्हणजे आकाराची-बाहेरची-शरीराची वृद्धी. विकास म्हणजे संस्कारांनी घडवलेली मनाची वृद्धी.\n\"कर्म कधीच हलकं किंवा मोठं नसतं. ते तसं बघणाऱ्याच्या हलक्या मोठ्या दृष्टीमुळं दिसतं.\"\n\"मानवाची खरी संपत्ती आहे बुद्धिमत्ता. सुसंस्कारांनी पैलू पाडलेली निकोप बुद्धिमत्ता हेच खरं रत्न, तीच खरी संपत्ती आहे. तीच कणभर का होईना जीवन पुढे नेते. त्याचा विकास करते.\"\nगरिबी हा दोष नाही पण मनाची गरिबी मात्र अवश्य दोष आहे.\n\"अहंकार, मग तो सत्ता संपत्ती, सौन्दर्य, सामर्थ्य, ज्ञान कशाचाही असो मानवी जीवाची तो प्रचंड हानी करतो. कणभरही तो जीवाला काही पुढं जाऊ देत नाही.\"\nसर्वांहून ज्ञानाचा-अद्यात्मिक ज्ञानाचा अहंकार अधिक वाईट.\nमहाभारतात कृष्णाच्या मृत्यूचे वर्णन आहे. त्यात ग्रहणांचे खगोलीय निरीक्षण आहे. त्यानुसार कृष्णाचा मृत्यू इ.स.पू. ५५२५ या वर्षी झाला.\nभागवत पुराणाने कृष्णाला विष्णुस्वरूप मानले आहे.महाभारत काळात जो कृष्ण यादवांचा नेता आणि पांडवांचा हितकर्ता अशा मानवी रूपगुणांत दिसला, तोच पुढे मानवांचा उपास्यदेव बनला. कृष्ण हा यादवांच्या सात्वत कुळात जन्मला होता, त्यांनीच त्याला उपास्य दैवत मानले.\nकृष्ण हे ऋग्वेदाच्या आठव्या मंडलातील ७४ व्या सूक्ताचा कर्ता असलेल्या एका ऋषीचे नावही होते. त्यानुसार इतिहास काळात अनेक कृष्ण झाले असावेत असा कयास आहे. अध्यात्मात कृष्णाची २४ नावे आहेत.\nकृष्णाला साधारणपणे श्रीकृष्ण म्हणतात. श्रीकृष्णाचे चरित्र आणि व्यक्तिमत्त्व सांगणारी भरपूर मराठी पुस्तके आहेत. त्यांपैकी ही काही :\nकृष्णमाता देवकी (जनार्दन ओक)\nकृष्ण सखा माझा भाग १, २, ३ (परमानंदस्वामी) : हे पुस्तक ई-साहित्यवर उपलब्ध आहे.\nमहामानव योगेश्वर (डॉ. श,शि. परचुरे)\nयोगेश्वर श्रीकृष्ण (डॉ. सुमती क्षेत्रमाडे)\nश्रीकृष्ण चरित्र (चिं.वि. वैद्य)\nश्रीकृष्ण स्थलयात्रा (सौ. गीता आदिनाथ हरवंदे)\nसाहित्यात, चित्रपटांत, नाटकांत, दूरचित्रवाणीवरील मालिकांत श्रीकृष्णसंपादन करा\nश्रीकृष्ण हा उत्तर-दक्षिण-पूर्व-पश्चिम भारतातील तमाम नागरिकांचा आवडता 'देव' असल्याने त्याच्यावर अनेक कथा-कादंबऱ्या चित्रपट-नाटके लिहिली गेली. त्यांपैकी काही :-\nकृष्ण (कानडी चित्रपट) (इसवी सन २००७) (दिग्दर्शक : एम.डी. श्रीधर)\nकृष्ण (मराठी दूरचित्रवाणी मालिका १९९३-९६; कृष्णाच्या भूमिकेत स्वप्नील जोशी, वय १५ वर्षे)\nकृष्ण (रामानंद सागर यांची हिंदी दूरचित्रवाणी मालिका, १९९०)\nगोपाळ कृष्ण (मराठी चित्रपट) (१९२९) भूमिका : कमलादेवी, अनंत आपटे, साखरीबाई, जी.आर. माने, वगैरे; दिग्दर्शक : व्ही. शांताराम)\nगोपाळकृष्ण/गोपाल कृष्ण (मराठी/हिंदी चित्रपट) (इसवी सन १९३८) प्रमुख भूमिका : शांता आपटे, परशुराम आणि कृष्णाच्या भूमिकेत राम मराठे; दिग्दर्शक : विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल; संगीत : मास्टर कृष्णराव)\nगोपाल कृष्ण (हिंदी चित्रपट) (१९६५) भूमिका : प्रकाश, जयश्री गडकर, डी.के सप्रू, वगैरे...दिग्दर्शक : डी. रामन)\nगोपाल कृष्ण (हिंदी चित्रपट) (१९७९). प्रमुख भूमिका : झरीना वहाब, मनहर देसाई....मास्टर संदीप (छोटा कृष्ण), आणि मोठ्या कृ्ष्णाच्या भूमिकेत सचिन. दिग्दर्शक : विजय शर्मा)\nद्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण (हिंदी दूरचित्रवाणी मालिका, २०११; कृष्णाच्या भूमिकेत - विशाल कडवाई) (विशाल कडवाईची ही पाचवी कृष्णाची भूमिका) हा कृष्णही अगदी अस्सल वाटतो.\nपरमावतार श्रीकृष्ण (हिंदी दूरचित्रवाणी मालिका २०१७पासून पुढे; कृष्णाच्या भूमिकेत संदीप साहिर)\nमहाभारत (बी.आर. चोपरानिर्मित हिंदी दूरचित्रवाणी मालिका इसवी सन १९८८-९०; कृष्णाच्या भूमिकेत - नितीश भारद्वाज). आजपर्यंतच्या सर्व कृष्णांत सर्वश्रेष्ठ अभिनेता\nमहाभारत (२०१३-१४; कृष्णाच्या भूमिकेत सौरभराज जैन)\nराधाकृष्ण (हिंदी-इंग्रजी दूरचित्रवाणी मालिका) (२०१८ पासून पुढे ३० भाग) प्रमुख भूमिका : सुमेध मुद्गलकर, मलिका सिंग; दिग्दर्शक : सिद्धनाथकुमार तिवारी)\nश्रीमद्‌भागवत्‌ महापुराण (हिंदी दूरचित्रवाणी मालिका, जून २०१९ पासून पुढे), कृष्णाच्या भूमिकेत रजनीश दुग्गल)\nसंगीत सौभद्र (मराठी नाटक, सन १८८२, कृष्णाच्या भूमिकेत छोटा गंधर्व)\nश्रीकृष्णाच्या जीवनातून शिकण्यासारखी काही वाक्य\nश्रीकृष्णाच्या जीवनातून शिकण्यासारखी काही प्रेरणात्मक वाक्य\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n^ काळखैरे, मयुर. \"श्रीकृष्ण\". All Best Thoughts.\n^ review 2020, Audible. \"पुस्तकांची माहिती आणि त्यामधील प्रेरणादायी वाक्य\". All Best Thoughts (इंग्रजी भाषेत). 2020-09-02 रोजी पाहिले.\nLast edited on २ नोव्हेंबर २०२०, at २३:०७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २ नोव्हेंबर २०२० रोजी २३:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE:%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A4_-_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87.pdf", "date_download": "2021-01-28T12:58:43Z", "digest": "sha1:UQRTNDFTOSJYD2OI4JC4DB6KMPU7L4WN", "length": 3218, "nlines": 61, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "अनुक्रमणिका:कायदेभंगाच्या चळवळीत - विठ्ठल रामजी शिंदे.pdf - विकिस्रोत", "raw_content": "अनुक्रमणिका:कायदेभंगाच्या चळवळीत - विठ्ठल रामजी शिंदे.pdf\nपाने (पृष्ठ स्थितीची माहिती)\nत्रुटी: अशी कोणतीही फाइल नाही\nतुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १६ जानेवारी २०१७ रोजी १८:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://sindhudurglive.com/?p=37331", "date_download": "2021-01-28T10:48:49Z", "digest": "sha1:RBGADIPI3GQN4GVD5JZUHDWX3REOWDGR", "length": 9393, "nlines": 106, "source_domain": "sindhudurglive.com", "title": "वैभववाडीत भाजपाचे ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन’..! | Sindhudurg Live", "raw_content": "\nHome ठळक बातम्या वैभववाडीत भाजपाचे ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन’..\nवैभववाडीत भाजपाचे ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन’..\nवैभववाडी, दि. २२ : राज्यात आज भाजपाने पुकारलेले ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन’ वैभववाडी तालुक्यातही करण्यात आले. वैभववाडी भाजपाच्यावतीने आज सकाळी पक्ष कार्यालयासमोर हे आंदोलन छेडले. काळे झेंडे फडकवून भाजपा पदाधिकाऱ्यांनी ठाकरे सरकारचा निषेध केला. यावेळी तालुकाध्यक्ष नासीर काझी, पं.स. सदस्य अरविंद रावराणे, नगरसेवक संजय सावंत, नगरसेवक संतोष माईणकर, महेश गोखले, प्रदीप नारकर, संदीप नारकर आदी उपस्थित होते. यावेळी नासीर काझी म्हणाले, केंद्र सरकारने केलेल्या सूचनांचे पालन करण्यात राज्य शासन पूर्णतः अपयशी ठरले आहे. विलगीकरणात तालुक्यात हजारो चाकरमानी दाखल झाले आहेत. मात्र केवळ दररोज सात जणांच्या टेस्ट केल्या जात आहेत. कोकणच्या जीवावर सत्ता भोगणार्‍या सेनेने या आपत्तीत कोकणवासीयांना पोरके केले आहे. या शासनाचा निषेध करावा तितका थोडाच आहे. पुढे ते म्हणाले, जिल्ह्यात कोणतेही नियोजन, यंत्रणा उभी करण्याची मानसिकता सत्ताधाऱ्यांत नाही. मात्र चाकरमान्यांना गावी जा असे सत्ताधारी सांगत आहेत. गावी येणाऱ्या चाकरमान्यांना चेक नाक्यावर पोलिसांचा मार खावा लागत आहे. नियोजनाचा अभाव यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे असा आरोप त्यांनी केला. लॉकडाऊन काळात भाजपच्यावतीने तालुक्यात गरीब, गरजू व्यक्ती व भुकेलेल्यांना कमळथाळी उपक्रम सुरू करण्यात आला. मजूर व परप्रांतीयांना धान्य व भाजीपाला पुरविण्यात आला. आमदार नितेश राणे यांनी जिल्ह्यातील सर्व डॉक्टर व सरपंच यांना पीपीई कीट दिले आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांच्या अडचणी वाढत आहे, अशी टीका श्री. काझी यांनी केली.\nताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.\nPrevious articleअंगण ते रणांगणचा सावंतवाडीत फुसका बार ; सागर नाणोसकर यांचा हल्लाबोल\nNext articleनियम मोडणारांचे फोटो तात्काळ पोलिसांना पाठवा या अँपवर..\nदोडामार्गात कही ख़ुशी कही गम..\nनारायण राणेंंनी जयेंद्र रावराणेंंवर सोपवली ‘ही’ जबाबदारी..\nसावंतवाडी तालुक्यातील सरपंचपदांची आरक्षणे जाहीर\nजिल्ह्यातील स्वच्छ सर्वेक्षणात लोकसहभाग महत्वाचा – मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी\nमहाराष्ट्रातील आमदारांना ‘अच्छे दिन’ प्रवास भत्ता तिपटीने वाढला\nगावबंदी करा, रस्ते रोका… पण झाडे तोडून नव्हे: ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’च नागरिकांना...\nपोलीस भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन…\nभाजपा सावंतवाडी महिला शाखेच्यावतीनं भाऊबीज उत्साहात.\nदाजी तुम्ही खुपच घाई केलात…\nभोसले फार्मसी कॉलेजतर्फे ‘जागतिक फार्मासिस्ट डे’ निमित्त रॅली\nआंबोली कावळेसाद पॉईंट येथील घटनेचा तपास जलदगतीने होणे गरजेचे ; पोलीस...\nकोकणच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक खबरबात, घडामोडींचे सर्व पैलू, विशेष रिपोर्ताज, माहितीपट इतकंच नव्हे तर शिक्षण, व्यवसाय, नोकरी, यासंबंधी सगळ्या गोष्टी सांगणारं कोकणातलं एकमेव आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे सिंधुदुर्ग LIVE. सिंधुदुर्गचा सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा मागोवा घेणारं एकमेव आणि कोकणच नंबर वन महाचॅनेल.\nफळांचा राजा “हापुस” ला भौगोलिक मानांकन\n‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ सर्वेक्षणला सहकार्य करा : आनंद नेवगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-03-46/2012-09-21-09-19-50/2012-09-21-09-21-09", "date_download": "2021-01-28T12:01:35Z", "digest": "sha1:JGUQYNOCB2XMR6GYWTB3Q3PKRR7AR6L3", "length": 22089, "nlines": 214, "source_domain": "ketkardnyankosh.com", "title": "उपप्रकरण १: राष्ट्रधर्मसंस्थापना", "raw_content": "\nखंड १ : हिंदुस्थान आणि जग\nप्रकरण १ : उपोद्धात-जगांतील स्पर्धा\nप्रकरण २ : राष्ट्रसंघ आणि हिंदुस्थानविषयक राजकारण\nप्रकरण ३ : हिंदु आणि जग\nप्रकरण ४ : हिंदुस्थान, सिलोन व ब्रह्मदेश\nप्रकरण ५ : भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.\nप्रकरण ६ : यावद्वीप संस्कृति\nप्रकरण ७ : हिंदुस्थान आणि चीन, जपान व तिबेट\nप्रकरण ८ : पश्चिमेकडे भ्रमण\nप्रकारण ९ : अर्वाचीन परदेशमन आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती\nप्रकारण १० : हिंदुस्थानचे बाह्यांवर सांस्कृतिक परिणाम\nप्रकरण ११ : बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम\nप्रकरण १२ : समाजरुपांतराचे नियम आणि हिंदुसमाजाचें भवितव्य\nप्रकरण १३ : स्पर्धाक्षेत्राकडे पुन्हां एकदां\nप्रकरण १४ : सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचें जगद्विकासांत स्थान\nप्रकरण १५ : इतिकर्तव्यता\nउपप्रकरण २ : राष्ट्रधर्म व राजकीय बल\nउपप्रकरण ३ : लोकसत्ता व लोकमत यांजकडून अपेक्षा\nउपप्रकरण ४ : हिंदुसमाजबलवर्धन\nउपप्रकरण ५ : चातुर्वर्ण्यसंस्थापन\nउपप्रकरण ६ : आर्थिक भवितव्य\nउपप्रकरण ७ : देश्य चळवळ आणि परराष्ट्रीय राजकारण\nउपप्रकरण ८ : अल्पप्रदेशविषयक कर्तव्यें\nउपप्रकरण ९ : आर्थिक उन्नतीचीं अंगे आणि त्यांची साधना\nउपप्रकरण १० : संघरक्षण, संघसदस्यत्व आणि शिक्षणपद्धति\nखंड २ : वेदविद्या\nप्रकरण १ : वेदांविषयीं भारतीय वृत्ति\nप्रकरण २ : वेदप्रवेश -ऋग्वेद\nप्रकरण ३ : वेदप्रवेश - अर्थर्ववेद\nप्रकरण ४ : वेदप्रवेश-यजुर्वेद\nप्रकरण ५ : वेदप्रवेश-सामवेद\nप्रकरण ६ : वेदप्रवेश-ब्राह्मणें\nप्रकरण ७ : वेदप्रवेश-आरण्यकें व उपनिषदें\nप्रकरण ८ : वेदप्रवेश-वेदांगें\nप्रकरण ९ : वेदकालीन इतिहास-वेदकालनिर्णय\nप्रकरण १० : वैदिक वाडमय, ब्राह्मण जाति आणि यज्ञसंस्था\nप्रकरण ११ : विषयांतर-वेदोक्त इतिहास व आख्यायिका\nप्रकरण १२ : वेदकालीन इतिहास - दैवतेतिहास\nप्रकरण १३ : वेदकालीन इतिहास- यज्ञसंस्थेचा अधिक इतिहास\nप्रकरण १४ : अतींद्रियस्थितीसंबंधानें कल्पना\nप्रकरण १५ : ब्रह्मणोक्त व सूत्रोक्त यज्ञसंस्थेचें वर्णन\nखंड ३ : बुद्धपूर्वजग\nप्रकरण १ : इतिहासविषयक प्राचीन कल्पना\nप्रकरण २ : विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त\nप्रकरण ३ : असुरराष्ट्रसंस्थापनेच्या नंतरच्या इतिहासार्थ वेदावलोकन\nप्रकरण ४ : दाशराज्ञ युद्ध अथवा भरतदिग्विजय\nप्रकरण ५ : वेदाकालांतील शब्दसृष्टि\nप्रकरण ६ : ब्राह्मण्याचा इतिहास\nप्रकरण ७ : सूतसंस्कृति\nप्रकरण १ : पश्चिमेकडील प्राचीन संस्कृतींचें स्थूल विवेचन\nप्रकरण २ : मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास\nप्रकरण ३ : ईजियन संस्कृति\nप्रकरण ४ : असुरी बाबिलोनी संस्कृति\nप्रकरण ५ : असुरकालीन आशियांतील राष्ट्रें व संस्कृती\nप्रकरण ६ : प्राचीन यूरोपीय संस्कृति\nप्रकरण ७ : मूलगृहकालीन उर्फ ईडोयूरोपीय संस्कृति\nप्रकरण ८ : पर्शुभारतीय संस्कृति\nप्रकरण ९ : आर्य-असुर-संबंध\nप्रकरण १० : उपसंहार\nखंड ४ : बुद्धोत्तर जग\nप्रकरण १ : चोविसशें वर्षांतील जगव्दिकास\nप्रकरण २ : लहान राष्ट्रांचा काल\nप्रकरण ३ : इराणचें स्रत्तावर्धन\nप्रकरण ४ : ग्रीक संस्कृतीची व्यापकता\nप्रकरण ५ : रोमन संस्कृति\nप्रकरण ६ : भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास\nप्रकरण ७ : बुद्धजन्मकालीन वैचारिक चळवळ\nप्रकरण ८ : बुद्धाचें चरित्र\nप्रकरण ९ : भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास\nप्रकरण १० : बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति\nप्रकरण ११ : तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र\nप्रकरण १२ : अशोक ते अराजक-शकयवनांचा धुमाकूळ\nप्रकरण १३ : सेमेटिक संस्कृतीची जगव्यापकता\nप्रकरण १४ : राजकीय घडामोडी व भौगोलिक ज्ञानविकास\nप्रकरण १५ : अराजकापासून महंमदी स्वा-यांपर्यंत हिंदुस्थान\nप्रकरण १६ : रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना\nप्रकरण १७ : खलीफत व इस्लामचा प्रसार\nप्रकरण १८ : यूरोप, शार्लमान राजाच्या मृत्यूपासून सोळाव्या शतकापर्यंत\nप्रकरण १९ : यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास\nप्रकरण २० : राष्ट्रसंवर्धन, राष्ट्रांतील चुरस व जगाची ओळख\nप्रकरण २१ : मुसुलमानांची हिंदुस्थानावर सत्ता\nप्रकरण २२ : हिंदूंची उचल\nप्रकरण २३ : जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन\nप्रकरण २४ : भारतीय तत्त्वज्ञान व धर्म यांचा विकास\nप्रकरण २५ : बुद्धोत्तर चीन व जपान\nप्रकरण २६ : यूरोपीय इतिहास व जागतिक इतिहास\nप्रकरण २७ : मानवी आयुष्यक्रमाचा आणि स्वातंत्र्याचा विकास\nप्रकरण २८ : समाजनियमनात्मक विचार\nप्रकरण २९ : सिंहावलोकन\nप्रकरण ३० : जगाव्दिकासाची कारकें\nखंड ५ : विज्ञानेतिहास\nप्रकरण १ : शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास\nप्रकरण २ : प्राथमिक स्वरुपाचें ज्ञान - लेखनपद्धति\nप्रकरण ३ : प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति - संख्यालेखन\nप्रकरण ४ : प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति - कालगणना आणि तीसाठीं प्रारंभबिंदूची योजना\nप्रकरण ५ : वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत\nप्रकरण ६ : वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें - भाषाशास्त्रें, निरुक्त, व्याकरण व मीमांसा\nप्रकरण ७ : विज्ञानेतिहासांत राष्ट्रश्रेय आणि कालश्रेय\nप्रकरण ८ : ज्योतिषशास्त्राचा इतिहास\nप्रकरण ९ : वैद्यक - भारतीय व पाश्चात्त्य\nप्रकरण १० : चीनचा वैज्ञानिक इतिहास\nप्रकरण ११ : रसायनशास्त्राचा इतिहास\nप्रकरण १२ : पदार्थविज्ञानशास्त्राचा इतिहास\nप्रकरण १३ : गणितशास्त्राचा इतिहास\nप्रकरण १४ : भूशास्त्रें\nप्रकरण १५ : जीविशास्त्रें\nप्रकरण १६ : महाराष्ट्रीय महत्त्वाकांक्षा आणि तन्मूलक वैज्ञानिक व इतर कर्तव्यें\nखंड ६ : अ ते अर्थशास्त्र\nखंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका\nखंड ८ : आफ्रिका ते इक्ष्वाकु\nखंड ९ : ई ते अंशुमान\nखंड १० : क - काव्य\nखंड ११ : काव्य - खते\nखंड १२ : खते - ग्वेर्नसे\nखंड १३ : घ - जलपैगुरी\nखंड १४ : जलपैगुरी - तपून\nखंड १५ : तपून - धमन्या\nखंड १६ : धम्मपद - नेपाळ\nखंड १७ : नेपाळ - बडोदे\nखंड १८ : बडोदे - मूर\nखंड १९ : मूर - व-हाड\nखंड २० : व-हाड - सांचिन\nखंड २१ : साचिन - ज्ञेयवाद\nखंड २२ : सूची खंड\nखंड २३ : पुरवणी खंड ( हिंदुस्थान खंड)\nपुरवणी खंड - प्रस्तावना\nप्रकरण १ : भारतीय संस्कृतीचें आद्यवाड्मय\nप्रकरण २ : भरतखंडवर्णन\nप्रकरण ३ : हिंदुस्थानचा इतिहास\nप्रकरण ४ : लोकसमाज\nप्रकरण ५ : हिंदुस्थानची राज्यव्यवस्था\nप्रकरण ६ : हिंदुस्थानचे शासनसत्तात्मक विभाग अथवा प्रांतवर्णन\nप्रकरण ७ : सांपत्तिक स्थिती व्यापार, दळणवळण व आर्थिक परिस्थिती\nप्रकरण ८ : बौद्धिक प्रगति\nप्रकरण ९ : आरोग्य\nप्रकरण १० : भारतीय समाजशास्त्र\nप्रकरण ११ : सद्य:स्थिती व स्वयंशासन\nप्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )\nप्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.\nजगद्विकासाची दिशा समजून घेतल्यानंतर भारतीय समाजसंबंधानें आपणांस व्यवहारनीति ठरवावी लागते. पुढें मागें सर्व जग मिळून एक समाज होणार, त्याची ज्ञानपरंपरा एकच होणार म्हणजे जगांतील सर्व समाजांनां जवळजवळ एकतर्‍हेचें स्वरूप येणार हें आपण ठरविलें. आपणांस आतां हें पाहिलें पाहिजे कीं, आपण जगाच्या बरोबर सहकार्य करण्यास कसे समर्थ होऊं आपले व सर्व जगाचे व्यवहार यांची जुळणी कशी करून घ्यावयाची आपले व सर्व जगाचे व्यवहार यांची जुळणी कशी करून घ्यावयाची हे प्रश्न सोडविण्यासाठीं आपणांस अनेक बाबतींत कार्य करावयाचें आहे.\nआपल्यापुढें सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हटला म्हणजे सामाजिक होय. आपणांस जगाच्या इतर लोकांशीं जगाचा एक अवयव या नात्यानें सहकार्य करावयाचें म्हणजे वाटेल तो मनुष्य वाटेल त्या देशांत गेला तरी त्या देशाचें आणि त्या देशाच्या जनतेचें नागरिकत्व मिळण्याची संधि त्यास मिळली पाहिजे अशी स्थिति उत्पन्न करावयाची. आपले लोक इतर देशांत गेले तर त्या लोकांस जगानें समतेनें वागवावें यासाठीं आपण धडपडतों, चळवळी करतों, तर परकीय लोकांस आपल्या समाजाचें सदस्यत्व देण्यास आपण काय खटपट केली आहे याचा विचार आपणांस पाहिजे. आपणांस आपल्या संस्कृतीस जितकी अधिकाधिक एकरूपता आणतां येईल म्हणजे आपणांस जितके राष्ट्रीय आचार उत्पन्न करतां येतील तितकें परकीयांस भारतीयत्व ग्रहण करणें सोपें जाईल.\nभारतीयांस जगांतील इतर राष्ट्रांप्रमाणें एकराष्ट्र ही पदवी उत्पन्न करून घेण्यास जें काय केलें पाहिजे तें येणेंप्रमाणें.\n(१) देशांतील समाजास एकरूपता यावी म्हणून राष्ट्रधर्म संवृद्ध केला पाहिजे.\n(२) देशांतील लोकांचें राजकीय बल वाढविलें पाहिजे.\n(३) देशांतील निरनिराळ्या संस्कृतींस एकरूपता यावी म्हणून त्या संस्कृतींत राहणार्‍या जातींस आणि राष्ट्रांस राष्ट्रधर्माचें शिक्षण दिलें पाहिजे.\n(४) देशांतील सर्व लोक ज्या सामाजिक योजनेनें एकत्र होऊं शकतील अशी सामाजिक योजना अथवा धर्मशास्त्रीय सिद्धांत प्रसृत झाला पाहिजे.\nसमाजास एकरूपता येण्यासाठीं अवश्य असणारी दृढीकरणाची क्रीया मागें सामान्यतः वर्णिलीच आहे. येथें त्या क्रियेच्या आर्थिक स्वरूपाकडे विशेष लक्ष देण्याचें योजिलें आहे.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे\nसंकेतस्थळ उपयोगासंबंधी अधिक माहिती\nप्रस्तावना खंड पाहण्याची पद्धत\nशरीर खंड पाहण्याची पद्धत\nडॉ. केतकर यांच्या आयुष्यातील कालानुक्रम\nडॉ. केतकर गौरवपर लेख\n- प्रा. श्री. के. क्षीरसागर\nपुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित\nकॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://marathi.popxo.com/trending/mahashivratra-ancient-temples-of-shiva-in-maharashtra-in-marathi-800240/", "date_download": "2021-01-28T13:26:40Z", "digest": "sha1:FKSSLEE7L2VGNHEKLRJP6LDHKKXBKFII", "length": 18028, "nlines": 60, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "महाशिवरात्र- महाराष्ट्रातील कोणती आहेत खास प्राचीन शिवाची मंदिरे in Marathi", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nमहाशिवरात्र - महाराष्ट्रातील कोणती आहेत खास प्राचीन शिवाची मंदिरे\nसंस्कृत, पुराण अशा साहित्यांपैकी अग्नी पुराण, शिव पुराण यांसारख्या ग्रंथामध्ये महाशिवरात्रीचे वर्णन करण्यात आलं आहे. या दिवशी बेलाची पानं वाहून शिवाची अर्थात शंकराची पूजा करावी असं व्रत सांगण्यात येतं. शिवाय या दिवशी शंकराने तांडवनृत्य केले होते अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. महाशिवरात्र हा दिवस माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशीला साजरा करण्यात येतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी बऱ्याच भाविकांचा उपवासही असतो आणि अनेक शंकरांच्या मंदिरामध्ये भाविकांचा उत्साह दिसून येतो. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भारतभरात विविध तीर्थक्षेत्र तसंच मुख्यत्वे बारा ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी विशेष यात्रा आयोजित केल्या जातात आणि अनेक शिवममंदिरांच्या ठिकाणी जत्राही भरतात. महाराष्ट्रातही अशी अनेक प्राचीन शिवाची मंदिरं आहेत. आपण आज त्याच मंदिरांविषयी महाशिवरात्रीच्या निमित्ताने जाणून घेणार आहोत.\n1) बाबुलनाथ मंदिर, मुंबई\nकेवळ मुंबईतीलच नाही तर भारतातील प्राचीन मंदिरांपैकी बाबुलनाथ मंदीर हे एक आहे. गिरगाव चौपाटजवळ असणाऱ्या एका लहानशा टेकडीवर हे मंदिर प्रस्थापित करण्यात आलेलं आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरामध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. जेव्हा हे मंदिर प्राचीन काळी होतं तेव्हा आजूबाजूला जंगल होतं असं सांगण्यात येतं. लोक चढून शंकराच्या दर्शनासाठी या मंदिरामध्ये जात होते आणि अजूनही या मंदिरामध्ये जाण्यासाठी शिड्या चढूनच जावं लागतं. हे मंदिर साधारण दोनशे वर्ष जुनं असल्याचं म्हटलं जातं. त्यावेळी इथल्या जमिनीवर आपली गुरं चारण्यासाठी लोक घेऊन यायचे असंही सांगितलं जातं. त्यापैकीच एकाला स्वप्नात साक्षात्कार होऊन इथे शिवलिंग असल्याचं समजलं आणि आपल्या मित्राला सांगून दोघांनी खणलं असता त्यांना शिवलिंग सापडलं आणि मग या मंदिराची स्थापना झाल्याची आख्यायिका आहे. हे मंदिर खूप वर्षांपूर्वी जमिनीमध्ये गेलं होतं पण नंतर पुन्हा एकदा त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला असंही सांगण्यात येतं. इथे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या वयस्कर माणसांसाठी लिफ्टचीदेखील सोय करण्यात आली आहे. अजूनही बाबुलनाथ मंदिर माहीत नाही अशी व्यक्ती मुंबईमध्ये सापडणर नाही.\nवाचा - कोकणातील पर्यटन स्थळे आहेत फिरायला जाण्यासाठी उत्तम पर्याय\nकसं जायचं - चर्नी रोड स्टेशनवरून बस अथवा टॅक्सी\nसंपूर्ण जगाचा सांस्कृतिक वारसा म्हणून युनेस्कोने जाहीर केलेल्या 218 कलासंपन्न वास्तुंपैकी अंबरनाथ हे एक प्राचीन शिवकालीन मंदिर आहे. हे प्राचीन मंदिर शिलाहार छित्तराज याने इ. स. 1020 मध्ये बांधण्यासाठी सुरुवात केली आणि त्यानंतर या मंदिराची रचना त्याचा मुलगा मृण्मणिराजाच्या काळात पूर्ण झाली ती 1060 मध्ये. ही सगळी नोंद इतिहासात आढळते. हे मंदिर बांधण्यासाठी पूर्ण 40 वर्षे लागली. काही पौराणिक कथांमध्ये हे मंदिर पांडवकालीन असून पांडवांनी बांधल्याचं म्हटलं जातं. काही मंदिरं काळाच्या पडद्याआड गेली असली तरीही अंबरनाथमधील हे मंदिर आजही त्याचं अस्तित्व टिकवून आहे. या मंदिरावरूनच या शहराला अंबरनाथ नाव ठेवल्याचंही सांगितलं जातं. या मंदिराबाहेरील शिल्पं ही अनेक हिंदू देवदेवतांच्या दगडी शिल्पाचं कोरीवकाम आहे. या शिल्पांमध्ये गरूडासन विष्णू, शिव, विवाहापूर्वीची पार्वती, शिव-पार्वती विवाह सोहळा, नृत्यांगना, नटराज, कालीमाता, महिषासूर मर्दिनी या सर्व मूर्ती अत्यंत कुशलतेने दगडातून साकारलेल्या आहेत. आजही अनेक भाविक आणि पर्यटक या मंदिराला खास भेट द्यायला अंबरनाथमध्ये येतात.\nकसं जायचं - अंबरनाथ स्टेशनवरून ऑटो\n3) धुतपापेश्वर मंदिर, राजापूर\nकोकणातील राजापूर हे निसर्गाने नटलेलं गाव. याच राजापूर बसस्थानकापासून साधारणतः 3-4 किमी अंतरावर घनदाट वनराईमध्ये मृडानी नदीच्या लहानमोठ्या धबधब्यांमध्ये वसलेलं धुतपापेश्वर मंदिर. शेकडो वर्ष जुने वृक्ष, डोंगरातून खळखळत वाहणारं पाणी, शंकराच्या जटा धारण केल्यासारख्या वटवृक्षांच्या पारंब्या आणि अतिशय शांत अशा वातावरणाने भारलेलं हे मंदीर कोणत्याही भाविकाला आवडणारं आहे. मंदिरातील शंकराच्या मोठ्या पिंडीवर नेहमीच सुंदर फुलांची आरास असते. महाशिवरात्रीला या ठिकाणी प्रचंड गर्दी असते त्याचं कारण म्हणजे इथे भरणारी मोठी यात्रा. हे मंदिर हजारो वर्ष पुरातन असल्याचं सांगितलं जातं. शिवाय हे मंदिर म्हणजे कोकणातील अगदी टिपीकल बांधकाम असणारं मंदिर असलं तरीही इथे गेल्यानंतर लाभणारी शांतता ही अवर्णनीय आहे.\nकसं जायचं - राजापूर बसस्थानकावरून बस, एस. टी.\n4) कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर\nकृष्णा नदीच्या काठावर वसलेले महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर गावामधील हे मंदीर आहे. प्राचीन शिलाहार शिल्पस्थापत्यशैलीचं असं हे मंदीर आहे. या महादेवाचं नाव कोपेश्वर असून दक्ष कन्या सतीच्या जाण्याने तिच्या विरहामुळे कोपलेला हा महादेव होय. या मंदिराच्या गर्भगृहामध्ये दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर आणि त्याहून थोडा उंच हा धोपेश्वर. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मंदिरात इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही. नंदी नसलेले हे दुर्मिळ मंदिर आहे. साधरणतः सतराव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीमध्ये या मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली असून अकराव्या वा बाराव्या शकतामध्ये शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेल्याची नोंद आहे. याची स्थापत्यशैली ही दक्षिणेकडील बेलूर, हळेबिडशी साधर्म्य दाखवते असं म्हटलं जातं. इतकंच नाही तर भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने या मंदिराला 2 जानेवारी 1954 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं आहे. शिल्पकलेना उत्कृष्ट नमुना म्हणूनदेखील या मंदिराची ख्याती आहे.\nकसं जायचं - कोल्हापूरवरून एस. टी.\nतिळसे हे वैतरणा नदीवरील एक छोटंसं गाव आहे. त्र्यंबकेश्वरातील ब्रम्हगिरीतून उगम पावलेल्या गोदावरी या नदीची ही उपनदी आहे. इथेच हे तिळसेश्वराचे नदीत खडकाच्या उंच चबुतऱ्यावर बांधलेले पांडवकालीन शिवमंदिर आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला इथे मोठी जत्रा भरत असून लाखो भाविक या ठिकाणी दर्शन घ्यायला येतात. वैतरणा नदीतील खोल कुंडात असलेल्या माशांबाबतही आख्यायिका सांगितल्या जातात. या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी सोनेरी मासे बघायला प्रचंड गर्दी जमते. हे मासे केवळ महाशिवरात्रीच्या दिवशीच दिसतात असं सांगितलं जातं. पण आता नव्या बांधकामामुळे इथे या माशांची जागा नव्या माशांनी घेतली आहे असंही म्हटलं जातं. वाडा हा पालघर जिल्ह्यातील मध्यवर्ती तालुका असून तिळसेश्वर देवस्थान हे वाड्यापासून साधारणतः आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तिळसे गावात आहे. या ठिकाणी बस अथवा खासगी वाहनाने जाता येतं. पण हे मंदिरही प्राचीन काळातील असल्यामुळे या ठिकाणी बरीच गर्दी महाशिवरात्रीच्या दिवशी असते.\nकसं जायचं - वाड्यावरून बस वा खासगी वाहन\nफोटो सौजन्य - Instagram\nमोठ्या सुट्टीत फिरायला जायचंय तर मग जाणून घ्या भारतातील ‘अप्रतिम’ 5 ठिकाणं\nValentines Day: रोमँटिक व्हॅलेंटाईन साजरा करा 'रोमँटिक' ठिकाणी\nफिरायला जाणार असाल तर तुमच्या बॅगमध्ये 'या' गोष्टी असायलाच हव्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://myinfobuzz.in/category/lifestyle/?filter_by=random_posts", "date_download": "2021-01-28T12:48:12Z", "digest": "sha1:QGXMLGWN3PSMTMES3YEOICNTJUTHNAEU", "length": 7483, "nlines": 97, "source_domain": "myinfobuzz.in", "title": "लाईफस्टाईल", "raw_content": "\n ब्रेकअप पासून दूर राहायचं असेल तर ह्या टिप्स नक्की फॉलो करा\nबोटं मोडण्याची सवय असेल तर वेळीच त्याचे परिणाम सुद्धा जाणून घ्या\nप्राजक्ता गारखेडकर-कुलकर्णी - April 23, 2020\nरोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खास उपाय\nआरोग्य अंकिता जोशी - May 9, 2020\nकोरोना सारख्या भयानक आजाराचा सामना करण्यासाठी तुमची Immunity Power म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सोप्पे आणि घरगुती उपाय कमी...\nप्रसिद्ध कंपन्यांच्या लोगो मागे दडलेला अर्थ, तुम्ही विचारही करू शकणार नाही…\nलाईफस्टाईल सीमा लिंगायत कुलकर्णी - April 11, 2020\nआदिदास, अँपल, टोयोटा, बीएमडब्लू, कोकाकोला यांसारखे प्रसिद्ध ब्रँड आपल्या बघण्यात येतंच असतात, पण आपल्याला माहित आहे का ह्या कंपन्यांच्या लोगोचा खरा अर्थ...\nआंबा विकत घेताना तो नैसर्गिकरित्या पिकवला आहे कि कृत्रिमरीत्या असे ओळखा\nआरोग्य अंकिता जोशी - May 2, 2020\nफळांचा राजा आंबा म्हणजे अगदी लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना मनापासून आवडणारे फळ. पिवळाधमक, रसरशीत आणि गोड आंबा खायला मिळणं म्हणजे अगदी ब्रम्हानंदी...\n शरीरासाठी ते कसे उपयोगी ठरतात \nअँटी ऑक्सिडंट (Antioxidant) हा शब्द तुम्ही अनेकवेळा ऐकला असेल. पण ह्या शब्दाचा नेमका अर्थ काय अँटी ऑक्सिडंट तत्व आपल्यासाठी इतके महत्वाचे का...\nअहमदनगरच्या काळकोठडीत मृत्यू झालेला मराठ्यांचा दुर्दैवी छत्रपती\nकरवीर, भद्रकाली ताराराणी यांनी स्थापन केलेलं राज्य. १८७० मध्ये करवीर अत्याचाराने आणि अनागोंदीने किंचाळत होत. राज्याच्या राणीसाहेब सकवारबाई यांना अवघ्या वयाच्या साडे...\nअर गरिबाचा राजा हाय मी असल नबाबी चोचल मला परवडायच न्हाईत\nआज राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथी. काळ रात्रीपासूनच विविध माध्यमातून महाराजांना मानवंदना देणाऱ्या पोस्ट शेअर होत आहेत. बहुतेक पोस्ट या लोकराजा, गरिबांचा...\nअर्जुन, कर्ण, भीष्म नव्हे तर हा होता महाभारतातला सर्वात शक्तिशाली योद्धा\nऐतिहासिक प्रथमेश गीते - April 30, 2020\nमहाभारताची कथा आपल्या सर्वांनाच माहित असेल. कौरव आणि पांडवांमध्ये झालेल्या या युद्धात भगवान श्री कृष्णाच्या रणनीती आणि मार्गदर्शनामुळे पांडव हे युद्ध जिंकले...\nअहमदनगरच्या काळकोठडीत मृत्यू झालेला मराठ्यांचा दुर्दैवी छत्रपती\nअर गरिबाचा राजा हाय मी असल नबाबी चोचल मला परवडायच न्हाईत\nअर्जुन, कर्ण, भीष्म नव्हे तर हा होता महाभारतातला सर्वात शक्तिशाली योद्धा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.hakkasathiandolan.com/post/%E0%A4%9A-%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B0-%E0%A4%A4-%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%B0-%E0%A4%97-%E0%A4%9A-%E0%A4%A4%E0%A4%A1-%E0%A4%96", "date_download": "2021-01-28T11:45:43Z", "digest": "sha1:SYLZBW3ORPIGJP43GJPWO66VY3ZSBFC2", "length": 3737, "nlines": 35, "source_domain": "www.hakkasathiandolan.com", "title": "चौक परिसरात निसर्गा'चा तडाखा", "raw_content": "\nचौक परिसरात निसर्गा'चा तडाखा\nचौक परिसरात निसर्गा'चा तडाखा, अनेक ठिकाणी झाडे कोसळून वीज यंत्रणेचे मोठे नुकसान, घरांची पडझड\nचौक : रोहिदास ठोंबरे\nचक्रीवादळाचा खालापूर तालुक्यातील चौक परिसरातील अनेक गावांना फटका बसला आहे.अनेक ठिकाणी शाळांचे पत्रे, घराचे छप्पर, झाड कोसळणे, विजेचे खांब पडणे आदी प्रकारचे नुकसान दिसून आले आहे.अनेक गावांत घरांवरील पत्रे उडून घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन घरांची पडझड झाली आहे.चौक मध्ये मुख्य बाजारपेठेत श्री राम मंदिराच्या समोरील झाड मुख्य रस्त्यावर पडला त्याकरणाने वाहतूक थोडी वेळ विस्कळीत झाली होती.\nसकाळपासून सुरू असलेल्या निसर्ग वादळाच्या थैमानात विजयंत्रणेवर मोठा आघात झाला आहे.चौक मध्ये व चौक च्या परिसरातील गावांत मोठी झाडे व फांद्या कोसळल्याने प्राथमिक माहितीनुसार विजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला.दरम्यान वादळामुळे महावितरणच्या विजयंत्रणेचे शहरी व ग्रामीण भागात नुकसान झाले आहे.महावितरणाचे सर्व अभियंते व कर्मचारी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर दुरूस्तीचे कामे करीत आहेत.\nबोरघाट वाहतुक पोलीसांचा आगळा वेगळा उपक्रम\nकानसा-वारणा फाउंडेशनच्यावतीने राज्यात विविध ठिकाणी वृक्ष लागवड, शालेय साहित्य व गरजूंना किराणा सामान\nपत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र च्या रायगड संघटक पदी जगदीश दगडे यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.jaimaharashtranews.com/will-put-election-commission-behind-the-bars-says-prakash-ambedkar/", "date_download": "2021-01-28T12:55:20Z", "digest": "sha1:TBRBWZH3RQU3VEVB5N3ZAKRLRMHXWPBD", "length": 8861, "nlines": 170, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates सत्तेत आल्यावर निवडणूक आयोगाला जेलची हवा खायला पाठवू - प्रकाश आंबेडकर jm news", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nसत्तेत आल्यावर निवडणूक आयोगाला जेलची हवा खायला पाठवू – प्रकाश आंबेडकर\nसत्तेत आल्यावर निवडणूक आयोगाला जेलची हवा खायला पाठवू – प्रकाश आंबेडकर\nआगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष अनेक आश्वासने देण्यात व्यस्त आहेत. वंचित बहुजन आघाडी पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यवतमाळ येथील सभेत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पुलवामा हल्ल्याविषयी काही भाष्य करण्यास निवडणूक आयोगाची मनाई आहे. जर आम्ही सत्तेत आलो तर निवडणूक आयोगाला जेलची हवा खायला पाठवू असे वादग्रस्त वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केले आहे.\nकाय म्हणाले प्रकाश आंबेडकर \nवंचित बहुजन आघाडी पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकरांना सोलापूरातून उमेदवारी जाहीर केली आहे.\nयवतमाळ येथील प्रचारसभेत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.\nपुलवामा हल्ल्याबद्दल काही भाष्य करू शकत नाही कारण निवडणूक आयोग हे बाहुले असल्याचे म्हटलं आहे.\nत्यामुळे सत्तेत येऊ द्या निवडणूक आयोगालाही जेलची हवा खायला पाठवू असे म्हटलं आहे.\nआंबेडकरांच्या अशा वक्तव्यामुळे खळबळ उडाली असल्याचे समजते आहे.\nPrevious वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी यांचा अर्ज दाखल\nNext छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि BSF जवानांमध्ये चकमक; ४ जवान शहीद\nयवतमाळ जिल्ह्यात 59 जण नव्याने पॉझेटिव्ह, 52 कोरोनामुक्त\nपुण्यातील मांजरी भागातील सीरम इन्स्टिट्यूट आग\nयवतमाळ तीन कोरोनाबाधित मृत्युसह जिल्ह्यात 50 नव्याने पॉझेटिव्ह 66 जण कोरोनामुक्त\nयवतमाळ जिल्ह्यात 41 जण पॉझेटिव्ह, 38 जण कोरोनामुक्त\nक्रिकेटपटू राहुल आणि सुनील शेट्टीच्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nकिशोरी पेडणेकर यांच्या हस्ते डायरेक्ट सेलिंग मधील उद्योजकांचा सन्मान सोहळा पार पडला..\n‘मेरे देश की धरती’ चित्रपटात दिव्यांदू शर्मा हटके भूमिकेत\nचिपी विमानतळाला केंद्र सरकार कडून विमानसेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली नाही\n८० वर्षाच्या आजींनी सर केला रांगणा गड\nहिवाळ्यात आरोग्य निरोगी राहण्यासाठी कशापद्धतीने स्वतःची काळजी घ्यावी…\nमहाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढ सुरू\nरायगडमध्ये दिवाळीला उत्साहात प्रारंभ\nजिम चालकांना मोठा दिलासा\nपाटण्यात इंडिगोच्या मॅनेजरची गोळ्या घालून हत्या…\nसासू-सुनेचा वाद विकोपाला, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर\nकल्याणमध्ये ज्वेलर्सच्या दुकानात भरदिवसा दरोडा\nयवतमाळ जिल्ह्यात 41 जण पॉझेटिव्ह, 38 जण कोरोनामुक्त\nक्रिकेटपटू राहुल आणि सुनील शेट्टीच्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nकिशोरी पेडणेकर यांच्या हस्ते डायरेक्ट सेलिंग मधील उद्योजकांचा सन्मान सोहळा पार पडला..\n‘मेरे देश की धरती’ चित्रपटात दिव्यांदू शर्मा हटके भूमिकेत\nचिपी विमानतळाला केंद्र सरकार कडून विमानसेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.sohiramhane.in/2018/09/blog-post_88.html", "date_download": "2021-01-28T11:07:46Z", "digest": "sha1:LASVNVIL2JHB65MKA2A3JI5V5EH2HC7K", "length": 9631, "nlines": 43, "source_domain": "www.sohiramhane.in", "title": "सोहिरा म्हणे ...", "raw_content": "\n१८व्या शतकातील 'संत-कवी' सोहिरोबानाथ आंबिये यांच्या निवडक रचना\nकांहीं सार्थक करीं तूं प्राण्या लौकर रे - धृ.\nदेह हें स्थूळ भ्रमाचें मूळ प्रपंच म्हणणें अवघें खूळ प्रपंच म्हणणें अवघें खूळ शेवटिं तुजला हें प्रतिकूळ \nअंतीं कांहीं नाहीं, हें तंव दिसे क्षणभर रे - 1\nसोडुनि स्वार्थ धरी परमार्थ \nगुरुमुखें समजुनि घ्यावा अर्थ सांगितलें तुज तें तें कांहीं चित्तीं धर रे - 2\nशरिरीं कवण हा साक्षी पाहा त्याला पाहुनि तेथचि रहा त्याला पाहुनि तेथचि रहा ध्यास निरंतर तोचि वाहा \nविश्‍वातीत परमात्मा तो हा तद्रुपची होउनियां जीव उद्धर रे - 3\nअनंतरूपीं हा अनंत वसतो दृष्टीविण हा सदैव दिसतो दृष्टीविण हा सदैव दिसतो कांहिंच नाहीं त्या रूपीं असतो \nसर्वगतचि कीं, व्यापक हा विश्‍वंभर रे - 4\nम्हणे सोहिरा निश्‍चय व्हावा तरीच तुजला पडेल ठावा \nकेवळ मिळसी जरि सद्भावा स्तवि वेद वदनीं नित्य वदावा \nमहादुस्तरची भवनदि कीं हे माया तर रे - 5\nसोहिरोबानाथ (Sohirobanath)आंबिये हे कोकणातील सुपरिचित असे नाव. ‘हरिभजनावीण काळ घालवू नको रे, अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे’ ही त्यांची रचना सुपरिचित आहे. मात्र या रचनेपलिकडेही सोहिरोबांनी मोठे अक्षरकार्य केले आहे.\n18व्या शतकात होऊन गेलेल्या सोहिरोबांचा सुरुवातीचा काळ तत्कालीन सावंतवाडी संस्थानात पालये - पेडणें (आता गोवा राज्याचा भाग), बांदे, सावंतवाडी (आता महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात) येथे व्यतित झाला.\nआध्यात्मिक अनुभवानंतर त्यांनी संस्थानातील नोकरी सोडली. पुढे संवसारिक जीवनाचाही त्याग केला. आध्यात्मिक जगण्याच्या काळात सोहिरोबांनी भारतभ्रमण केले.उत्तर हिंदुस्थानातील उज्जेन येथून वयाच्या 78व्या वर्षी ते 'अदृश्य' झाले असे मानले गेले आहे. ग्वाल्हेर राज्याचे अधिपती महादजी शिंदे हे सोहिरोबांना गुरुस्थानी मानत हेही सोहिरोबांच्या चरित्रकारांनी नमूद करून ठेवलेले आहे.\nदरम्यान, अनेक ग्रंथाचे लेखन त्यांनी केले. 'सिद्धांतसंहिता', 'महद्भुवनेश्‍वरी', 'अद्वयानंद', 'पूर्णाक्षरी', 'अक्षयबोध' अशा ग्रंथरचना त्यांच्या नावे आढळतात. त्याशिवाय शेकडो स्फूट पद्यरचनाही त्यांनी केली. वयाच्या 34व्या वर्षापासून त्यांच्या ग्रंथलेखनाचा आरंभ झालेला दिसतो. 'सिद्धांतसंहिता' हा त्यांचा पहिला ग्रंथ. 'महद्भूवनेश्वरी' हा त्यांच्या सर्व ग्रंथांमध्ये दीर्घ असून त्याचा विस्तार १८ अध्यायांचा व ९ हजार ओव्यांचा आहे.\nसोहिरोबानाथांचे साहित्य 19व्या शतकापासून छापून प्रसिद्ध झालेले दिसते. सोहिरोबांच्या यापूर्वी प्रकाशित झालेल्या रचना-संग्रहांच्या संदभातून हे ऑनलाईन संकलन सिद्ध झाले आहे, त्यासाठी या सर्व पूर्वसूरींचे ऋण नम्रपणे नमूद करावेसे वाटते.\nसोहिरोबांच्या सहजतेने उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने त्यांच्या निवडक रचनांचे हे ऑनलाईन डिजिटल संकलन केले आहे. या संकलनात सोहिरोबांच्या केवळ मराठी भाषेतील रचनांचा समावेश केला आहे. ब्लॉगकर्त्याला या कामाचा कसलाही व्यावसायिक लाभ झालेला नाही. उलट स्वत:चा वेळ, पैसा, श्रम अर्पण करून सोहिरोबांबद्दलच्या आत्मीयतेपोटी हे काम केले आहे.\nयेथे दिलेल्या रचना निवडक आहेत. ही निवड व त्यांचा क्रम हे काम संकलकाने आपल्या आवडीनुसार केले आहे. सर्व काम एकहाती केल्याकारणाने त्यात त्रुटी असू शकतात. त्या लक्षात आणून दिल्यास दुरुस्ती करता येईल. ही पद्यरचना ज्या स्रोतातून उपलब्ध झाली, तेथे ज्याप्रकारे हे पद आढळले तसेच ते घेतले आहे.\nवाचताना 'स्क्रोल' scroll करीत खाली - खाली वाचत जाता येईल व त्यानंतर 'ओल्डर पोस्ट' older posts वर क्लिक केल्यावर पुढच्या पानावर जाता येईल.\nहे संकलन आपणास आवडेल तसेच सोहिरोबांच्या प्रतिभेची व आध्यात्मिक प्रज्ञेची ओळख आपणास करून देईल अशी अपेक्षा आहे.\nया ब्लॉगकर्त्याचे अन्य ब्लॉग पाहण्यासाठी खालील नावांवर क्लिक करा\nसूचना : हा ब्लॉग वाचकांच्या वैयक्तिक आस्वादाकरिता आहे. या ब्लॉगकर्त्याने या रचना जमविल्या व त्या अनेकांपर्यंत जाव्यात या उद्देशाने हा ब्लॉग बनवला आहे. या रचनांत टायपिंगमुळे काही दोष राहिलेले असू शकतात. वाचकांना तसे आढळून आल्यास कळवावे. त्याचे स्वागत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/740874", "date_download": "2021-01-28T12:42:13Z", "digest": "sha1:4M3ZMUQBMVOM2KFBMKLLTN3UT2DGI3PG", "length": 2243, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सामुराई तलवार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सामुराई तलवार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०४:३०, १५ मे २०११ ची आवृत्ती\n१९ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: pnb:کٹانہ\n०५:२२, १६ एप्रिल २०११ ची आवृत्ती (संपादन)\n०४:३०, १५ मे २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: pnb:کٹانہ)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/165685", "date_download": "2021-01-28T11:30:22Z", "digest": "sha1:DNMWD23E3HZH6U34XRWV3Q3H3TREN32D", "length": 2841, "nlines": 77, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सामुराई तलवार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सामुराई तलवार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०२:०२, १० नोव्हेंबर २००७ ची आवृत्ती\n५७४ बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\n०२:४७, २० जून २००७ ची आवृत्ती (संपादन)\n०२:०२, १० नोव्हेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSieBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://satejpatil.com/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B2-%E0%A4%B5/", "date_download": "2021-01-28T10:55:10Z", "digest": "sha1:LETTS7RW6NLRLQA57SDLD3HCSE7V5QZA", "length": 3803, "nlines": 31, "source_domain": "satejpatil.com", "title": "डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्र, कदमवाडी, कोल्हापूर येथे ‘कोरोना’ तपासणी लॅब सुरु | Satej Patil", "raw_content": "\nडॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्र, कदमवाडी, कोल्हापूर येथे ‘कोरोना’ तपासणी लॅब सुरु\nडॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्र, कदमवाडी, कोल्हापूर येथे ‘कोरोना’ तपासणी लॅब सुरु\nडॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्र, कदमवाडी, कोल्हापूर येथे ‘कोरोना’ तपासणी लॅब सुरु\nकोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या संकटकाळात कोरोना तपासणी क्षमता वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. याच अनुषंगाने आज डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्र, कदमवाडी, कोल्हापूर येथे ‘कोरोना’ तपासणी लॅब सुरु करण्यात आली आहे.\nराष्ट्रीय प्रशिक्षण आणि अंशशोधन प्रयोगशाळा बोर्ड, भारत सरकार (एन.ए.बी.एल) यांच्या मान्यतेनुसार, व संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही लॅब सुरु करण्यात आली आहे. यामुळे, कोल्हापूरमध्ये संशयित रुग्णांची तपासणी व उपचार तात्काळ करण्यास मदत होणार आहे.\nयावेळी, कोल्हापूरमध्ये संशयित रुग्णांची तपासणी व उपचार लवकर करण्यास मदत होणार आहे. यावेळी, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, केम्पी पाटील, कुलगुरू राकेश कुमार मुदगल, प्र-कुलगुरू डॉ. शिंपी शर्मा, अधिष्ठाता डॉ. गजभिये आदी मान्यवर उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/politics-issue-in-thane-1328051/", "date_download": "2021-01-28T12:20:51Z", "digest": "sha1:GHCONPUNYQNQBCYVLTUREDYBECEHEKQW", "length": 15194, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "politics issue in thane | दिवाळीत राजकीय ‘किल्लेबांधणी’ | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nमतदारसंघात आपली ओळख निर्माण करण्यासाठी नवीन उमेदवार दिवाळीला माध्यम म्हणून वापरत आहेत.\nठाणेकरांच्या दारात शुभेच्छापत्रे, पणत्यांच्या भेटी; दिवाळी पहाट, किल्ले स्पर्धाच्या माध्यमातून संपर्काचा प्रयत्न\nठाणे महापालिकेच्या येत्या चार महिन्यांत होऊ घातलेल्या निवडणुकीच्या तोंडावर यंदाची दिवाळी राजकारण्यांसाठी सुवर्णसंधी ठरत असून आपापल्या प्रभागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी दिवाळीची शुभेच्छापत्रे, भेटवस्तू, पणत्या, कंदील यांचे वाटप करण्याचा धडाका सर्व पक्षांच्या विद्यमान नगरसेवक व निवडणूक इच्छुक उमेदवारांनी लावला आहे. विशेष म्हणजे प्रभाग रचनांमध्ये बदल झाल्यामुळे आता या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी काही मंडळींनी खासगी कंपन्यांची मदत घेण्यास सुरुवात केली आहे. ठाण्यातील अनेक भागांमध्ये दिवाळी पहाट, किल्लेबांधणी स्पर्धासारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रतिमा संवर्धनाचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसून येत आहे.\nशहरातील विकास कामांमुळे मतदारांना खूश ठेवण्यात अपयशी ठरलेली अनेक मंडळी सणउत्सवांचा आधार घेऊन आपली चांगली प्रतिमा लोकांसमोर निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे मतदारसंघात आपली ओळख निर्माण करण्यासाठी नवीन उमेदवार दिवाळीला माध्यम म्हणून वापरत आहेत. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीला अद्याप तीन महिने अवकाश असला तरी डिसेंबरपासून निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची चर्चा आहे. या पाश्र्वभूमीवर दिवाळीतच मतदारांपर्यंत पोहोचण्याची संधी उमेदवारांनी साधली आहे. नौपाडा, भास्कर कॉलनी, घोडबंदर या भागांमध्ये उटणे, पणत्या, शुभेच्छापत्र, दिवाळी अंक, आकाशकंदील, रांगोळ्यांची पाकिटे, चॉकलेट आणि मिठाईचे वाटप सुरू आहे. वागळे इस्टेटसारख्या परिसरातील वस्त्यांमध्येही असे प्रकार पाहायला मिळत आहेत. घरोघरी अशा छोटय़ाछोटय़ा भेटवस्तूंची रेलचेल आहे. काही नेतेमंडळींनी याची जबाबदारी खासगी संस्थांकडे सोपवली आहे. या संस्थांचे कर्मचारी नागरिकांच्या दारात भेटवस्तू पोहोचवत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी ही मंडळी बंद दारातच अशा वस्तू ठेवून पोबारा करत असल्याने, त्या नेमक्या कुणी दिल्या, हेही नागरिकांना कळेनासे झाले आहे.\nराजकीय पक्षांकडून किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन मोठय़ा प्रमाणात झाल्याचे यंदा दिसून येत असून या माध्यमातून लहान मुले आणि तरुणांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. केवळ शिवसेनाच नव्हे तर भाजप आणि इतर पक्षांतील मंडळींनीही यंदा किल्ले बांधणी स्पर्धेचे मोठय़ा प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. काही ठिकाणी रांगोळ्यांचे प्रशिक्षणाचे आयोजन करून महिलांना एकत्र आणले जात आहे. तर दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या माध्यमातून दिवाळीच्या पहाट आणि पुढील चार दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाची जंत्री नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n\"नवं घर घ्यायचंय.. कुठे घेऊ\"; पंतच्या प्रश्नावर चाहत्यांनी सुचवले भन्नाट पर्याय\n'म्हणूनच मी राज कुंद्राशी लग्न केले', शिल्पा शेट्टीने शेअर केला व्हिडीओ\nअस्सल सौंदर्याला परंपरेचा साज; अभिनेत्रींनी जपलेला हळवा 'खण'\nराज कपूर यांच्या वडिलोपार्जित हवेलीची विक्री नाही; हवेली मालकाने दिला नकार\n कॅमेरासमोरच राखीने फाडले अभिनवचे अंतर्वस्त्र\n'हे' मराठमोळं कपल मालदीवमध्ये एन्जॉय करतय हनीमून, पाहा फोटो\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 ठाण्याच्या सौंदर्याला नेत्रदीपक रोषणाईची झालर\n2 ‘लोकसत्ता सुवर्णलाभ’ उपक्रमाला भरघोस प्रतिसाद\n3 शिक्षणजगत : विद्यार्थ्यांना माणूस बनविणारे बालमंदिर \nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/articles/photography-madatichee/?vpage=3", "date_download": "2021-01-28T12:54:45Z", "digest": "sha1:GPTBWD5JA24SFZJDFXRHQUIVMTRQBGWR", "length": 15939, "nlines": 158, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "फोटोग्राफी मदतीची – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 28, 2021 ] मला समजलेले परमेश्वराचे स्वरूप\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ January 27, 2021 ] जातीमधील उद्रेक\tकविता - गझल\n[ January 25, 2021 ] ‘सर’ – हाथ से छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो \n[ January 25, 2021 ] काव्यातील गुरु\tकविता - गझल\n[ January 24, 2021 ] सासरी जाताना\tकविता - गझल\n[ January 24, 2021 ] श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५२\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 23, 2021 ] कॅनडातील भारत\tपर्यटन\n[ January 23, 2021 ] इतरांतील लाचारी बघे\tकविता - गझल\n[ January 23, 2021 ] एखादी स्मित रेषा\tललित लेखन\n[ January 23, 2021 ] श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५१\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 22, 2021 ] भक्ती बर्वे-इनामदार आणि जया भादुरी-बच्चन\tललित लेखन\n[ January 22, 2021 ] भिकाऱ्याचे पुण्य\tकविता - गझल\n[ January 22, 2021 ] श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५०\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 21, 2021 ] प्रेम कविता\tकविता - गझल\n[ January 21, 2021 ] एकांकिकेला कथेचे “कलम”\tललित लेखन\nMay 9, 2020 राहूलकुमार गोपाळराव बोर्डे वैचारिक लेखन\nजगभरात दहशत निर्माण करणाऱ्या कोरोना व्हायरसने भारतात काही अत्यावश्यक सेवा सोडल्या तर लॉकडाऊन च्या रूपाने बहुतांश भारतीयांना घरात बंदिस्त करून ठेवले आहे. या लॉकडाऊन च्या निमित्ताने अनेकांची आर्थिक घडी पार विस्कटून गेली आहे.\nज्यांचे पोट दररोजच्या हाताच्या कसरती वर अवलंबून आहे अशा लोकांसमोर सध्या जगण्या-मरण्याचा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. जोपर्यंत हाताला रोजगार होता तोपर्यंत स्वतःच्या आणि कुटुंबाच्या पोटाला दोन वेळ अन्न तरी मिळत असे. पण लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर सर्व व्यवहार थांबले आणि अनेकांच्या हात आणि पोटातील अंतर वाढायला लागले.\nपण जेव्हा मानव जातीवर कोणत्या ना कोणत्या रूपाने संकटे येऊ लागतात तेव्हा मानवतेच्या रूपाने अनेक हात देखील मदतीला धावून येतात. आज अनेक स्वयंसेवी संस्थांनी फक्त मानवता हाच धर्म मानून अनेकांची पोट भरण्यासाठी अन्नदानाचा कार्यक्रम सुरू केला आहे. त्यांनी सुरू केलेले हे मानवतेचे कार्य इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि सोशल मीडियाद्वारे आपल्यापर्यंत रोज पोहोचतच आहे.\nपण असे म्हणतात की डाव्या हाताने केलेले दान हे उजव्या हाताला देखील कधी माहित होऊ नये. दान हे नेहमी गुप्त असावे. पण मला वाटते दान गुप्त असावे यापेक्षा ते प्रेरणा देणारे असावे. त्यामुळे अन्नदान असो किंवा इतर कुठल्याही प्रकारचे मानवतेला मदत करणारे दान असो त्याचा प्रचार, प्रसार करणे मला अगदीच चुकीचे वाटत नाही. पण काही जणांना मदतीला धावणाऱ्या अशा हातांची फोटोग्राफी किंवा प्रचार-प्रसार करण्यावर तीव्र आपत्ती असते. त्यांच्यामते अशी फोटोग्राफी मानवतेसाठी नाही तर स्व प्रसिद्धीसाठी असते. काही प्रमाणात हे खरे असेलही. पण मदतीला धावणाऱ्या अशा कित्येक हातांचा उद्देश मानवतेचा असो किंवा स्व प्रसिद्धीचा असो, त्यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यापेक्षा आपल्याला प्रेरणा मिळून आपले हात मदतीसाठी पुढे सरसावतात का हा प्रश्न मला जास्त महत्वाचा वाटतो.\nअसे म्हणतात की पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून पुस्तकाच्या पानाबद्दल निष्कर्ष काढू नये. मुखपृष्ठ आपल्याला फक्त विषयाची ओळख करून देतो पण आत मधील पाने विषय किती खोल आहे याची जाण करून देतात. त्यामुळे काही स्वयंसेवी संस्था कोरोणा रुपी संकटाच्या कठीण काळात गरिबांसाठी मदतीचा हात पुढे करून जर त्याचा फोटोग्राफीच्या रूपाने प्रचार-प्रसार करत असतील तर त्या बद्दल लगेच आपत्ती वाटण्याचे काही कारण नाही. असे फोटो फक्त प्रसिद्धी साठी न्हवे तर तुम्हाला मदतीचे आवाहन करण्यासाठी पण असु शकतात. प्रत्येक्षातील गरजवंताचा आकडा हा फोटो मध्ये मदत होत असलेल्या गरजू पेक्षा खूप मोठा असू शकतो. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांना गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करताना अजून काही हात त्यांना जोडले जाणे अपेक्षित असेल तर त्यांच्या कार्याचा प्रचार-प्रसार होणे किंवा तो करावा लागणे हे स्वाभाविक आहे.\nमी एक गोष्ट अजून नमूद करू इच्छितो की ज्यांच्यामध्ये माणसे ओळखण्याची कला असते त्यांच्यामध्ये मदतीला सरसावणारे हात प्रसिद्धी साठी आहे की मानवतेसाठी हे ओळखण्याची देखील कला असते. त्यामुळे अशी मदतीची फोटोग्राफी बघितल्यावर सर्वांना एकाच तराजूत तोलणे योग्य नाही. आपल्या सदसद विवेक बुद्धीला प्रेरणादायी वाटणारे कुठलेही दान बघितल्यावर आपला मदतीचा हात पुढे करायचा की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण जे हात प्रामाणिकपणे आधीच मदतीसाठी पुढे सरसावले आहेत त्यांचे मानसिक खच्चीकरण होणार नाही किमान एव्हढी तरी काळजी प्रत्येकाने नक्कीच घेतली पाहिजे.\nलेखक : राहुल बोर्डे\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमला समजलेले परमेश्वराचे स्वरूप\n‘सर’ – हाथ से छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो \nश्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५२\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://satejpatil.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2021-01-28T10:42:55Z", "digest": "sha1:TDZCVFYAXCHOYJ7BQYCYVYVJPRLSGRES", "length": 3655, "nlines": 31, "source_domain": "satejpatil.com", "title": "सातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा | Satej Patil", "raw_content": "\nसातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा\nसातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा\nसातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा\nपुणे विभागातील शिक्षक मतदारसंघातून महाविकासघडीचे उमेदवार प्रा. जयंत आसगांवकर तर पुणे पदवीधर मतदारसंघातून श्री. अरुण लाड यांच्या प्रचारार्थ आज सातारा येथे सातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला.\nमहत्वाच्या मानल्या जाणाऱ्या या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी पुणे विभागाच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातून महाविकासआघाडीचे दोन्ही उमेदवार नक्की विजयी होतील याची आम्हाला खात्री आहे.\nया मेळाव्याला, विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, साताऱ्याचे पालकमंत्री व राज्याचे सहकारमंत्री ना. बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री ना. शंभूराजे देसाई, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, सत्यजित पाटणकर, राजेश पाटील वाठारकर, प्रभाकर धार्गे, प्रभाकर देशमुख, प्रताप मोहिते, नितीन बानगुडे पाटील, सारंग पाटील, रणजित देशमुख-खटावकर, सुनील माने, चंद्रकांत जाधव, मनोहर शिंदे, उदयसिंह पाटील, देवराज पाटील, तसेच संपूर्ण सातारा जिल्ह्यातून आलेले महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://stepupmarathi.com/tech-news/", "date_download": "2021-01-28T11:19:28Z", "digest": "sha1:W6EJSMQTMXJCLFZKKYBC4QWOVLACWA6E", "length": 8699, "nlines": 65, "source_domain": "stepupmarathi.com", "title": "टेक न्युज | stepupmarathi", "raw_content": "\nइयत्ता ०९ वी गणित\nइयत्ता १० वी गणित\nनोकरी न्युज | टेक न्युज | परीक्षा आणि निकाल | शासकीय योजना | अर्थजगत | Excel विडियो | इयत्ता ०९ वी गणित विडियो | इयत्ता १० वी गणित विडियो\nआता पैसे पाठवता येणार व्हॅट्सऍपवरून. लवकरच सुरु होतंय WhatsApp Payments.\nखूप अडथळ्यानंतर एकदाचे व्हाट्सएपच्या पेमेंट( WhatsApp Payments) सुविधेची सुरुवात आता भारतात होणार आहे. आजच व्हाट्सअप …\nआता व्हॅट्सऍपवर देखील करता येतील आपोआप डिलीट होणारे मेसेज‘Disappearing Messeges’. पहा पूर्ण प्रक्रिया.\nव्हाट्सएपच्या आपोआप डीलीट होणाऱ्या मेसेजचे‘(Disappearing Messeges) फिचर लवकरच चालू होत आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत …\nमायक्रोमॅक्स in सीरिजचे दोन दमदार फोन लॉन्च.\nमायक्रोमॅक्स या एकेकाळच्या लोकप्रिय भारतीय भारतीय ब्रॅण्डने पुन्हा एकदा चिनी कंपन्यांना पछाडण्याचा संकल्प करत भारतीय …\n7/12 उतारा म्हणजे काय\nआपण जर शेतकरी असाल तर 7/12 उताऱ्याची गरज आपल्याला नेहमीच पडत असेल. त्याचबरोबर कुठलीही शेतजमीन घ्यायची असल्यास आपण …\nRefurbished Products रिफर्बिश्ड म्हणजे काय\nआपण बऱ्याचदा टीव्ही किंवा इतर मीडियावर रिफर्बिश्ड उत्पादनांच्या जाहिराती बघत असतो. काही विक्रेते याला Renowened म्हणून …\nगूगल चं बहुचर्चित Kormo Jobs ॲप भारतात सादर बुधवार 19 ऑगस्ट रोजी गुगलने त्यांचं बहुचर्चित Kormo Jobs App भारतात लॉन्च …\nSSC/HSC दहावी बारावीचे मार्कशीट कसे मिळवावे\n तुमचे महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंडळ दहावीचे किंवा बारावीचे …\n(Google Virtual visiting cards) गुगलने आणले डिजिटल व्हिजिटिंग कार्ड\nगुगलने अलीकडेच आपल्यासाठी एक नवी सुविधा सुरु केली आहे जिचे नाव आहे गूगल व्हर्च्युअल व्हिजिटिंग कार्ड्स. या कार्ड्सच्या …\n हे Youtube Channels नक्की सबस्क्राईब करा.\n किंवा तुम्ही फोटोग्राफर आहात आणि तुम्हाला त्यात आणखी कलात्मकता आणायची आहे चला तर आज …\nGoogle Photos Backup फोन हरवला/खराब झाला/ बदलला तरी कश्या जपता येतील आठवणी\nतुम्हाला फोटो काढायला आवडतात तुमच्या अँड्रॉइड किंवा आपलं फोनमध्ये काढलेले फोटोज कायम स्वरूपी आपल्यासोबत राहावेत असे …\nASUS ROG Phone 3, एक दमदार गेमिंग फोन\nतैवानी मोबाईल कंपनी Asus ने ASUS ROG Phone 3 हा गेमिंग स्मार्टफोन(Gaming Smartphone) बुधवारी 22 जुलै ला प्रदर्शित …\nCanon EOS 5D च्या फॅन्ससाठी वाईट बातमी\nजर तुम्ही Canon EOS 5D Mark IV वरून Mark V वर अपग्रेड करायचा विचार करीत असाल, किंवा पहिल्यांदाच Canon EOS 5D …\nअलीकडेच रेडमीने आपले Redmi Note 9 Pro, Note 9 Pro Max आणि Note 9 हे तीन स्मार्टफोन्स भारतीय बाजारपेठेत उपलब्ध …\nउद्यम रजिस्ट्रेशन(Udyam Registration) बद्दल महत्वाचे १० मुद्दे. एक जुलै २०२० पासून केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि …\n(SSD vs HDD) तुमच्या कम्प्युटरचा वेग खूप कमी झालाय का\n(SSD vs HDD) तुमच्या कम्प्युटरचा वेग खूप कमी झालाय का खास करून तो चालू होताना किंवा एखादे सॉफ्टवेअर चालू होताना खूप …\nIntel or AMD कुठला प्रोसेसर निवडावा\nकंप्यूटर म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ज्याला आपण सीपीयू किंवा प्रोसेसर …\nMicrosoft Office ला फ्री पर्याय कोणते\nया लेखात आपण Microsoft Office ला फ्री पर्याय कोणते हे जाणून घेऊ. आपण बऱ्याचदा आपल्या कामकाजाची बहुतांश कामे ही …\nSBI Recruitment स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2020\nSBI Recruitment : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2000 रिक्त प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर झाली असुन...\nWhatsApp Business: आता व्हाट्सएपवर करा शॉपिंग, दुकानदार आणि इतर व्यावसायिकांनाही चांगली संधी.\nव्हाट्सअपने आपोआप डिलीट होणारे मेसेजेस, व्हाट्सअप पे आणि आता शॉपिंगसाठी इ कॉमर्स च्या धर्तीवर नवे फिचर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A5%8D-2/", "date_download": "2021-01-28T10:58:24Z", "digest": "sha1:ZJXSP3CBUSQ7IPS3GPW6PPJSOAUSC43W", "length": 7019, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "भुसावळात हद्दपारीचे उल्लंघण : एकास अटक | Janshakti Newspaper", "raw_content": "\nनेरी नाका वैकुंठधाममध्ये अत्याधुनिक शवदाहिनी\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nशेतकरी आंदोलनात नंदुरबार येथील महिलेचा मृत्यू\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nनेरी नाका वैकुंठधाममध्ये अत्याधुनिक शवदाहिनी\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nशेतकरी आंदोलनात नंदुरबार येथील महिलेचा मृत्यू\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nभुसावळात हद्दपारीचे उल्लंघण : एकास अटक\nin खान्देश, गुन्हे वार्ता, ठळक बातम्या, भुसावळ\nभुसावळ : हद्दपारीचे उल्लंघण करून शहरात आलेल्या अजयसिंग रायसिंग पंडित (रा.वाल्मीक नगर, भुसावळ) यास बाजारपेठ पोलिसांनी अटक करीत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. वरणगाव रस्त्यावर पंडित हे फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली मात्र तत्पूर्वी आरोपीने पोलिसांशी हुज्जत घातल्याने त्याच्याविरुद्ध सरकारी\nकामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुरूवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. रमण सुरळकर यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहा.फौजदार इरफान काझी पुढील तपास करीत आहेत.\nभुसावळात चाकूच्या धाकावर दहशत : एकाविरुद्ध गुन्हा\nभुसावळातील यावल रस्त्याच्या ‘सीलकोट कामाला’ अखेर सुरुवात\nनेरी नाका वैकुंठधाममध्ये अत्याधुनिक शवदाहिनी\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nभुसावळातील यावल रस्त्याच्या ‘सीलकोट कामाला’ अखेर सुरुवात\nपेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सलग चौदाव्या दिवशी वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://sindhudurglive.com/?cat=28&paged=1500", "date_download": "2021-01-28T12:54:55Z", "digest": "sha1:6WX4ZPJBXQOVWC2ERGJCWYPJFHN77AVW", "length": 6699, "nlines": 126, "source_domain": "sindhudurglive.com", "title": "ठळक बातम्या | Sindhudurg Live | Page 1500", "raw_content": "\n‘कळसुलकर’च्या प्रा.रमेश चिटणीस ग्रंथालयास पुस्तके प्रदान.\nदिखाऊ उपोषणाने नागरिकांची दृष्टी बलणार नाही : दिलीप गिरप\nकणकवली सरपंच आरक्षण : इच्छुकांच्या आशा पल्लवीत-अनेकांचा हिरमोड.\nवाफोली श्री देवी माऊलीच्या कलशारोहण सोहळ्याला सुरुवात\nइन्सुली आरटीओ तपासणी नाक्यावर रस्ता सुरक्षा अभियान\nबीएसएनएलच्या बंद नेटवर्कमूळे सिंधुदुर्गनगरीतील प्रशासकीय यंत्रणा ठप्प\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nमहसूलमंत्र्यांचा मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न\nमुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात ; दोन ठार\nकारिवडे – बुर्डी पूल येथे अपघात ; एक जखमी\nमराठा क्रांती मोर्चाने सरकारचे ७ जीआर फाडले\nश्रवण दिनानाथने घातला मडगावच्या मालकाला गंडा ; ५३ लाखांच्या सोन्याच्या बिस्किटांंच्या...\nवाढदिवसानिमित्त अमित वेंगुर्लेकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव\nजिल्ह्यात १ हजार ५५४ जण कोरोना मुक्त\nभाजपतर्फ़े दोडामार्ग येथे बूथ कार्यकर्ता मेळावा..\nशिवसेना राममंदिरनिर्मिती जनजागृतीसाठी करणार महाआरती : वैभव नाईक\nमालवण बंदर जेटी किनाऱ्यावर महिलेचा मृतदेह\nशासकीय कर्मचाऱ्याने जपले सामाजिक भान..\nकुडाळात रणजित देसाईंंच्या प्रचाराला वेग…\nशिवसेनेनंं टाकली नगराध्यक्षांसमोर नांगी ; ‘त्या’ पदावर मानलं समाधान\nयुवक कॉंग्रेसकडून अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांंना जेवण वाटप…\nकोकणच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक खबरबात, घडामोडींचे सर्व पैलू, विशेष रिपोर्ताज, माहितीपट इतकंच नव्हे तर शिक्षण, व्यवसाय, नोकरी, यासंबंधी सगळ्या गोष्टी सांगणारं कोकणातलं एकमेव आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे सिंधुदुर्ग LIVE. सिंधुदुर्गचा सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा मागोवा घेणारं एकमेव आणि कोकणच नंबर वन महाचॅनेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://myinfobuzz.in/category/informative-marathi-lekh/page/2/", "date_download": "2021-01-28T12:38:28Z", "digest": "sha1:EJ2TLTVTKSGMOBK4BL43ROFH4ZEXXG4J", "length": 7613, "nlines": 103, "source_domain": "myinfobuzz.in", "title": "माहितीपूर्ण - Part 2", "raw_content": "\nHome माहितीपूर्ण Page 2\nकोरोना बाबतची ही सत्यता मोदी सरकार लपवत आहे \nविधान परिषद आणि विधानसभा यात नेमका फरक काय आहे \nतुषार सोनुले - May 8, 2020\nसंविधानाशिवाय बाबासाहेबांनी तीन धरणे सुद्धा बांधलेली आहेत.\nमाहितीपूर्ण तुषार सोनुले - April 27, 2020\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हंटलं कि पहिल्यांदा आपल्या समोर येते ते म्हणे त्यांचे अस्पृश्यता निवारणाचे. बाबासाहेब म्हणजे स्त्री मुक्ती चळवळीचे खंदे समर्थक, बाबासाहेब...\nजर जगातील लोकांनी मांसाहार करणे सोडले तर काय होईल \nमाहितीपूर्ण आशिष शिंदे - April 25, 2020\nतुम्ही नेहमीच शाकाहारी व मांसाहारी लोकांतील संवाद ऐकला असेल, मांसाहारी लोक शाकाहारी लोकांना घास-फुस खाणारे अशा नावाने संबोधतात तर शाकाहारी लोक...\nभारत चीनप्रमाणे स्वस्त उत्पादनांची निर्मिती का करत नाही उत्तर वाचून अचंबित व्हाल\nअनेकजण बोलतात आपणही चीनप्रमाणे स्वस्त उत्पादनांची निर्मिती करू, पण खरंच हे बोलण्याइतकं सोपं आहे \n….तर कोरोनामुळे देश आपसात भिडायला वेळ लागणार नाही \nमाहितीपूर्ण प्रथमेश गीते - April 24, 2020\nकोरोनाने जगभर अक्षरशः कहर माजवलाय. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णांची संख्या, अद्यापही उपलब्ध नसलेली लस, उपचारांसाठी लागणाऱ्या मास्क, व्हेंटिलेटर्स आणि PPE किट्सचा तुटवडा या...\nअहमदनगरच्या काळकोठडीत मृत्यू झालेला मराठ्यांचा दुर्दैवी छत्रपती\nकरवीर, भद्रकाली ताराराणी यांनी स्थापन केलेलं राज्य. १८७० मध्ये करवीर अत्याचाराने आणि अनागोंदीने किंचाळत होत. राज्याच्या राणीसाहेब सकवारबाई यांना अवघ्या वयाच्या साडे...\nअर गरिबाचा राजा हाय मी असल नबाबी चोचल मला परवडायच न्हाईत\nआज राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथी. काळ रात्रीपासूनच विविध माध्यमातून महाराजांना मानवंदना देणाऱ्या पोस्ट शेअर होत आहेत. बहुतेक पोस्ट या लोकराजा, गरिबांचा...\nअर्जुन, कर्ण, भीष्म नव्हे तर हा होता महाभारतातला सर्वात शक्तिशाली योद्धा\nऐतिहासिक प्रथमेश गीते - April 30, 2020\nमहाभारताची कथा आपल्या सर्वांनाच माहित असेल. कौरव आणि पांडवांमध्ये झालेल्या या युद्धात भगवान श्री कृष्णाच्या रणनीती आणि मार्गदर्शनामुळे पांडव हे युद्ध जिंकले...\nअहमदनगरच्या काळकोठडीत मृत्यू झालेला मराठ्यांचा दुर्दैवी छत्रपती\nअर गरिबाचा राजा हाय मी असल नबाबी चोचल मला परवडायच न्हाईत\nअर्जुन, कर्ण, भीष्म नव्हे तर हा होता महाभारतातला सर्वात शक्तिशाली योद्धा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/07/blog-post_73.html", "date_download": "2021-01-28T12:32:12Z", "digest": "sha1:V2D7UF66ODGQX57KWDGW4GWA4SR2H323", "length": 17248, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "२०० रुपयांचे कर्ज आणि देशातील कर्जबुडवे - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social २०० रुपयांचे कर्ज आणि देशातील कर्जबुडवे\n२०० रुपयांचे कर्ज आणि देशातील कर्जबुडवे\nतीस वर्षांपूर्वीची २०० रुपयांची उधारी फेडण्यासाठी केनियाचे खासदार रिचर्ड टोंगी औरंगाबादमध्ये आल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. टोंगी यांची कहाणी प्रचंड विलक्षण आहे. १९८५-८९ दरम्यान रिचर्ड टोंगी औरंगाबादमध्ये शिक्षण घेत होते. त्यावेळी स्थानिक दुकानदार काशीनाथ गवळी रिचर्ड यांना मदत करायचे. शिक्षण पूर्ण करुन टोंगी मायदेशी परतले, मात्र त्यांचे काशीनाथ यांना २०० रुपये द्यायचे राहून गेले. काशीनाथ यांनी अडचणीच्या काळात केलेली मोलाची मदत टोंगी यांच्या कायम लक्षात होती. विशेष म्हणजे ते आता केनियामध्ये खासदार आहेत. एका शिष्टमंडळासह भारत दौर्‍यावर आलेल्या टोंगी यांना उधारीची परतफेड करण्याची संधी मिळाली. त्यांनी तीस वर्षांपूर्वी घेतलेली उधारी काशीनाथ यांना परत केली. हजारो कोटींचे कर्ज बुडवून परदेशात पळून जाणार्‍या मोठ्या धेंडाच्या बातम्या दररोज वाचण्यात येत असतांना रिचर्ड टोंगी यांची ही कृती केवळ आदर्शच नव्हे तर इतरांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ठरते.\nदोन लाख ५५ हजार कोटी रुपयांहूनही अधिक थकित कर्ज\nभारताची अर्थव्यवस्था संकटाच्या चक्रव्ह्यूवमध्ये हेलकावे खात असण्यास अनेक कारणे आहेत. यात काही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धोरणांसह बदलत्या राजकीय परिस्थिती देखील एक प्रमुख कारण म्हणता येईल. मात्र गेल्या काही वर्षात कर्जबुडव्यांमुळे भारताची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. पुर्वी करबुडव्यांबद्दल चिंता व्यक्त केली जात असे मात्र आता करबुडव्यांपेक्षा कर्जबुडव्यांचा उपद्रव अधिक वाढला आहे. विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहूल चोक्सी यांच्यासारख्या बड्या हस्तींची यात प्रामुख्याने नावे घ्यावी लागतील. मध्यंतरी लोकसभेत सादर झालेल्या एका अहवलानुसार, मागील पाच वर्षांत २७ कर्ज बुडवे आणि तोट्यातील उद्योगपती देश सोडून पळाले आहेत. आजमितीला अशा थकित कर्जाची रक्कम दोन लाख ५५ हजार कोटी रुपयांहूनही अधिक आहे. स्टेट बँकेसारख्या महाबँकेला यंदा वाढत्या बुडीत कर्जानी सतावले असून देशातील सर्वच बड्या बँका या व्याधीने त्रस्त आहेत. या बुडीत कर्ज आजारांची अर्थेतर कारणे प्रामुख्याने दोन. एक म्हणजे काही कंपन्यांना, व्यक्तींना कर्जे द्यावीत यासाठी राजकीय उच्चपदस्थांकडून येणारा दबाव. त्याचमुळे विजय मल्ल्या यांच्यासारख्यांचे फावते. दुसरे म्हणजे बँकप्रमुखांशी असलेले त्यांचे अर्थपूर्ण हितसंबंध\nरिचर्ड टोंगी सर्वांच्या कौतूकास पात्र\nबुडीत कर्जांच्या सूचीमध्ये स्टेट बँक अग्रस्थानी आहे. स्टेट बँकेच्या बुडीत कर्जाचा आकडा २.०२ लाख कोटी रुपये नोंदला गेला आहे. बुडीत कर्जखात्यात यानंतर पंजाब नॅशनल बँक (८०,९९३ कोटी), आयडीबीआय बँक (५०,६९० कोटी), बँक ऑफ इंडिया (५०,३३८ कोटी), युनियन बँक ऑफ इंडिया (४८,५७५ कोटी) यांचा क्रमांक लागतो. ही थकबाकी वसूल करण्यासाठी देशातील २७ पैकी २० कर्जबुडव्यांना रेड कॉर्नर नोटीस बजावण्यासाठी ‘इंटरपोल’शी संपर्क साधण्यात येत असल्याचा दावा सरकारतर्फे वारंवार करण्यात येतो. अंमलबजावणी संचनालयाने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक नियमन अधिनियम २०१८नुसार कर्ज बुडवून पळालेल्या २७ पैकी सात जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यांच्याकडून १०० टक्के वसूली होईल की नाही याचे ÷उत्तर कर्जबुडव्यांसह सरकारच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. जसा टोंगी यांनी तीस वर्षापुर्वी घेतलेली उधारी परत करण्याचे ठरविल्यानंतर त्यांनी त्याचे कृतीत रुपांतर केल्याने ते सर्वांच्या कौतूकास पात्र ठरले आहेत. येथे प्रश्‍न त्यांच्या २०० रुपयांच्या किरकोळ रक्कमेचा नसून त्यांच्या प्रामाणिकतेचा आहे. यामुळे त्यांची कृती खास ठरते. तशी अपेक्षा आपल्या देशातून परदेशातून पळून गेलेल्या कर्जबुडव्यांकडून ठेवणे शक्य नाही. कारण त्यांची ही वृत्ती एकादिवसात तयार झालेली नाही. ज्या उद्योगपतींनी विविध बँकांचे कोट्यावधी रुपये बुडवले त्या उद्योगपतींची नावे सरकार व रिझर्व्ह बँकेला माहिती असतांना त्यांच्यावर वेगाने कारवाई का होत नाही याचे ÷उत्तर कर्जबुडव्यांसह सरकारच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. जसा टोंगी यांनी तीस वर्षापुर्वी घेतलेली उधारी परत करण्याचे ठरविल्यानंतर त्यांनी त्याचे कृतीत रुपांतर केल्याने ते सर्वांच्या कौतूकास पात्र ठरले आहेत. येथे प्रश्‍न त्यांच्या २०० रुपयांच्या किरकोळ रक्कमेचा नसून त्यांच्या प्रामाणिकतेचा आहे. यामुळे त्यांची कृती खास ठरते. तशी अपेक्षा आपल्या देशातून परदेशातून पळून गेलेल्या कर्जबुडव्यांकडून ठेवणे शक्य नाही. कारण त्यांची ही वृत्ती एकादिवसात तयार झालेली नाही. ज्या उद्योगपतींनी विविध बँकांचे कोट्यावधी रुपये बुडवले त्या उद्योगपतींची नावे सरकार व रिझर्व्ह बँकेला माहिती असतांना त्यांच्यावर वेगाने कारवाई का होत नाही हा संशोधनाचा विषय आहे.\nरिचर्ड टोंगी यांच्या मानसिकतेवर संशोधन करा\nकर्जबुडव्यांची मालमत्ता जप्त करण्याच्या नव्या कायद्यावर मध्यंतरी मोठी चर्चा झाली मात्र तसे पाहिले तर ई. डी. ज्या इंडियन पीनल कोडमधील (आय.पी.सी.) तरतुदीनुसार गुन्हा केलेल्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करते किंवा ज्यांच्यावर राजकीयदृष्ट्या बालंट आणण्याकरिता आपल्या अधिकाराचा वापर करते त्या ई.डी.ला कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार असताना जे करबुडवे आहेत ते सुटतात कसे हा मुळ प्रश्‍न जसाचा तसाच राहतो. आता राहीला तो करबुडव्यांचा प्रश्‍न, अरुण जेटली जेंव्हा देशाचे अर्थमंत्री होते तेंव्हा त्यांनी संसदेत एक माहिती दिली होती. देशातील सव्वाशे कोटी लोकांपैकी अवघ्या ७६ लाख लोकांनी आपली वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे दाखवल्याचे जेटली म्हणाले होते. मात्र देशातील सगळ्या कार्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणारे वर्ग एकचे सगळे अधिकारी आणि शासनातील वर्ग एकच अधिकारी अशांची संख्या एकत्रित केली तरी दोन कोटींच्या वर ही संख्या जाईल. यावरुन आपल्याल करबुडव्यांची संख्या लक्षात येवू शकते. या सगळ्यांना कुणाचा पाठिंबा आहे, याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. कारण करबुडवे, कर्जबुडवे आणि देशबुडवे यांच्यातील अभद्र युतीशिवाय हे शक्य नाही. एकीकडे जेमतेम काही हजार रुपयांचे कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांच्या मागे कर्जवसूलीचा तगादा लावला जात असल्याने अब्रू जाण्याच्या भितीने तो आत्महत्या करण्याचा मार्ग स्विकारतो. शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली तर त्यावर देखील मोठा बोभाटा केला जातो. हजारो कोटींचे कर्ज बुडव्यांना विलफुल डिफॉल्टर सारखे गोंडस नाव दिले जाते. त्यांना संरक्षण दिले जाते. हा विरोधाभास प्रचंड घातक आहे. पाच-पन्नास हजार रुपयांसाठी बळीराजा आत्महत्या करतो मात्र हजारो कोटींचे कर्ज थकविणार्‍या एका तरी करबुडव्याला आत्महत्या करावी, असे वाटले का हा मुळ प्रश्‍न जसाचा तसाच राहतो. आता राहीला तो करबुडव्यांचा प्रश्‍न, अरुण जेटली जेंव्हा देशाचे अर्थमंत्री होते तेंव्हा त्यांनी संसदेत एक माहिती दिली होती. देशातील सव्वाशे कोटी लोकांपैकी अवघ्या ७६ लाख लोकांनी आपली वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे दाखवल्याचे जेटली म्हणाले होते. मात्र देशातील सगळ्या कार्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणारे वर्ग एकचे सगळे अधिकारी आणि शासनातील वर्ग एकच अधिकारी अशांची संख्या एकत्रित केली तरी दोन कोटींच्या वर ही संख्या जाईल. यावरुन आपल्याल करबुडव्यांची संख्या लक्षात येवू शकते. या सगळ्यांना कुणाचा पाठिंबा आहे, याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. कारण करबुडवे, कर्जबुडवे आणि देशबुडवे यांच्यातील अभद्र युतीशिवाय हे शक्य नाही. एकीकडे जेमतेम काही हजार रुपयांचे कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांच्या मागे कर्जवसूलीचा तगादा लावला जात असल्याने अब्रू जाण्याच्या भितीने तो आत्महत्या करण्याचा मार्ग स्विकारतो. शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली तर त्यावर देखील मोठा बोभाटा केला जातो. हजारो कोटींचे कर्ज बुडव्यांना विलफुल डिफॉल्टर सारखे गोंडस नाव दिले जाते. त्यांना संरक्षण दिले जाते. हा विरोधाभास प्रचंड घातक आहे. पाच-पन्नास हजार रुपयांसाठी बळीराजा आत्महत्या करतो मात्र हजारो कोटींचे कर्ज थकविणार्‍या एका तरी करबुडव्याला आत्महत्या करावी, असे वाटले का तर याचे उत्तर नाहीच असे येते. येथे आत्महत्येचे समर्थन करणे हा उद्देश नक्कीच नाही परंतू असे का होते, यावर मंथन निश्‍चित झाले पाहिजे. गरज पडली तर तब्बल तीस वर्षांनंतर २०० रुपयांचे कर्ज व्याजासकट परत करणार्‍या केनियाचे खासदार रिचर्ड टोंगी यांच्या मानसिकतेवर संशोधन करा, म्हणजे काही तरी सकारात्मक उत्तरे निश्‍चितच मिळतील\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nअयोध्येतील राममंदिर व मशिदीचा वाद सोडविण्याची शेवटची संधी\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/ahmednagar/retired-deshmukh-buys-peas-kanhur-plateau-377077", "date_download": "2021-01-28T12:01:23Z", "digest": "sha1:ZMGW4BOIN6MAUR4YMTG77BY4G7YBWU2J", "length": 17123, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "इंदुरीकर महाराजांना गाडी थांबवून केला वाटाणा खरेदी; कान्हुर पठारवर शेतकऱ्यांशी चर्चा - Retired Deshmukh buys peas on Kanhur Plateau | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nइंदुरीकर महाराजांना गाडी थांबवून केला वाटाणा खरेदी; कान्हुर पठारवर शेतकऱ्यांशी चर्चा\nकान्हुर पठार (ता. पारनेर) हे पठार भागावरील वाटाणा पिकाचे मुख्य आगार\nटाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : कान्हुर पठार (ता. पारनेर) हे पठार भागावरील वाटाणा पिकाचे मुख्य आगार मुंबई व पुणेसह इतर शहरांना या वाटाणाची विशेष आवड आहे. इंदुरीकर महाराज देशमुख यांनाही हा मोह आवरला नाही.\nकुटुंबासमवेत जेजुरी येथे देवदर्शनासाठी गेलेले इंदुरीकर महाराज परतीच्या प्रवासात कान्हुर पठार येथे आले. तेव्हा शेतकरी वाटाणा विक्रीसाठी व्यापाऱ्यांकडे देत होते. हे महाराजांनी पाहीले व लोगलाग चालकास गाडी थांबविण्यासाठी सांगितली. व्यापारी कानिफनाथ लोंढे यांच्या वजन काट्यावर सुरू आसलेली वाटाणाची विक्री पाहीली व कसा दिला वाटाणा आसे विचाराले. व्यापारी लोंढे हे ही महाराजांना थेट समोर पाहिल्यानंतर काय बोलावे ते सुचेना. किलोचा भाव सांगितल्यावर महाराजांनी पाच किलो वाटाणा देण्याची मागणी केली.\nखरेदी झाल्यानंतर व्यापा-यांनी तुमच्याकडुन पैसे नको आसे महाराजांना सांगितले. मात्र हे शेतक-याचे घामाचे पैसे आहेत. तुम्हाला पैसे घ्यावेच लागतील आसे ठणकावून सांगितल्यावर व्यापा-यानी ते स्विकाराले. त्यानंतर महाराजांना पाहिल्यानंतर उपसरपंच सागर व्यवहारे, लहु बुचुडे, विशाल व्यवहारे, स्वप्नील खोडदे, संजय सोनावळे, असिफ शेख, राजू इनामदार यांच्यासह इतर ग्रामस्थांनी महाराजांना आदरातिथ्य घेण्याची विनंती केली. त्यांनी ही शेती, पाऊस, पाणीची चौकशी करत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी नको, असा सल्ला देत आपल्या परतीच्या प्रवासाकडे रवाना झाले.\nसंपादन : अशोक मुरुमकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभिवंडीत कापड डाईग कंपनीला भीषण आग; कापडाचे तागे व मशिनरी जळून खाक\nभिवंडी : भिवंडी तालुक्‍यातील सरवली ग्रामपंचायत हद्दीत कच्च्या कापडावर प्रक्रिया करणाऱ्या डाईंग कंपनीला आज पहाटे 3च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना...\nमहालखेड्यात तीन एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्याचे मोठे नुकसान\nचिचोंडी (नाशिक) : महालखेडा येथे अकस्मात लागलेल्या आगीत दीड एकर ऊस भस्मसात झाल्याची घटना मंगळवारी (ता. २६) घडली. या आगीत झालेल्या नुकसानीचा पंचनामा...\n'या' दिवसांपासून सुरु होणार एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेची नोंदणी\nमुंबई: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेला यापूर्वी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती....\nनाशिक जिल्हा परिषदेतर्फे कोरोना काळात आतापर्यंत ६५ टक्के निधी खर्च - लीना बनसोड\nनाशिक : राज्यात सत्तांतर झाल्यावर निधी परत जाण्याचे प्रमाण प्रचंड होते. त्यामुळे पालकमंत्री छगन भुजबळ यांना सलग दोन वेळा बैठक घ्यावी लागली होती....\nजंगल परिसरात अग्‍नितांडव; वन्य प्राण्यांचा मृत्‍यू\nजळगाव : शहरापासून दहा किमी अंतरावर असलेल्या शिरसोली रस्त्यालगत असलेल्‍या जंगल परिसरात रात्रीच्‍या सुमारास आगीचा भडका उडाला. जवळपास दीडशे एकर परिसरात...\nजलसंधारणाच्या कामांसाठी १५ कोटींचा निधी मंजूर; आमदारांनी दिली माहिती\nयेवला (नाशिक) : अवर्षणप्रवण असलेल्या तालुक्याच्या ईशान्य भागाला मोठ्या प्रमाणात जलसंधारणाच्या कामांची गरज आहे. यामुळे राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री...\nशिर्डीत गॅसचा स्फोट; घर जळून खाक\nशिर्डी (अहमदनगर) : काळ आला होता; परंतु वेळ आली नव्हती,' या म्हणीचा प्रत्यय बुधवारी शहरातील श्रीरामनगर परिसरात आला. घरांची दाटी असलेल्या भागात एका...\nमाजी आमदार मोटे, खासदार राजेनिंबाळकर एकाच व्यासपीठावर नव्या राजकीय समीकरणाची नांदी\nउस्मानाबाद : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर जिल्ह्याच्या राजकारणात आमदार प्रा.तानाजी सावंत हे पुन्हा चर्चेत आले आहेत. स्वपक्षातील खासदार व...\nसाहित्यपंढरीत संमेलनासाठी कोटींची उड्डाणे\nनाशिक : ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये घेण्याचे निश्‍चित झाले असताना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने कोरोना काळात आटोपशीर...\nरोहित पवारांच्या मतदारसंघात आरक्षण तिढा, सरपंचपदाचा उमेदवारच नाही\nकर्जत : तालुक्‍यातील चिलवडी व पिंपळवाडी या दोन्ही ग्रामपंचायतींची सरपंचपदे अनुसूचित जाती महिला राखीव निघाली आहेत; मात्र तेथे या आरक्षणाचा प्रभाग...\nतेल वाहून नेणारे टँकर आणि बसचा भीषण अपघात; 53 लोक ठार\nकॅमरुन- कॅमरुन देशात भीषण रस्ते अपघात झाला आहे. बस आणि तेल वाहून नेणारे टँकरच्या धडकेत 53 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच 21 लोक गंभीर...\nविश्वासू प्रवासी संघटनेच्या पुढाकारातून नांदेड बसस्थानकात स्वच्छता\nनांदेड : बसस्थानकातील वाढत चाललेली अस्वच्छता लक्षात घेऊन विश्वासू प्रवासी संघटना व एस. टी. महामंडळाच्या कर्मचार्‍यांच्या संयुक्त विद्यमाने...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/debate-over-controversial-agricultural-laws-kerala-392121", "date_download": "2021-01-28T13:09:27Z", "digest": "sha1:3P4LULEMV6E5TQBU6U2PFKVQUBNDON5K", "length": 18577, "nlines": 288, "source_domain": "www.esakal.com", "title": "केरळमध्ये वादग्रस्त कृषी कायद्यांना डच्चू - Debate over controversial agricultural laws in Kerala | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nकेरळमध्ये वादग्रस्त कृषी कायद्यांना डच्चू\nकेंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधातील विधेयक केरळ विधानसभेत गुरुवारी एकमताने मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे विधानसभेतील भारतीय जनता पक्षाचे एकमेव आमदार असलेले ओ राजगोपाल यांनीही या विधेयकाला पाठिंबा दिला.\nकेरळ - केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधातील विधेयक केरळ विधानसभेत गुरुवारी एकमताने मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे विधानसभेतील भारतीय जनता पक्षाचे एकमेव आमदार असलेले ओ राजगोपाल यांनीही या विधेयकाला पाठिंबा दिला.\nअयोध्या - नियोजित राम मंदिराखाली शरयू नदी; पाया काढण्यात पुन्हा अडथळे\nभाजपच्या या एकमेव आमदारानेही या विधेयकाला समर्थन दिले. कृषी कायद्यांविरोधात पंजाब-हरियानातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर महिनाभरापासून आंदोलन करीत असताना हे कायदे राज्यात लागू करण्याविरोधातील विधेयक केरळ सरकारने मंजूर केले. यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन आज बोलाविण्यात आले होते. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सभागृहात विधेयक मांडले. सत्तारूढ डाव्या पक्षांची आघाडी (एलडीएफ), काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) यांचा या विधेयकाला पाठिंबा होताच.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nभाजपच्या एकमेव आमदार ओ. राजगोपाल यांनी विधेयकाला समर्थन दिल्याने सभागृहातील उपस्थित सर्वांच्या भुवया उंचावल्या. याबाबत ते म्हणाले की, हे विधेयक सर्वसहमतीने मंजूर झाले आहे. विधेयकातील काही मुद्दांबाबत मतभेद असल्याने त्याबाबत माझे विचार सभागृहात मांडले आहेत. माझा या विधोयकाला पूर्ण पाठिंबा असून सभागृहातील सार्वमताला माझा पाठिंबा आहे. ही लोकशाहीची भावना असून केंद्राने हे तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.\nYear End 2020: गुन्हेगारी जगतातील 5 घटना ज्यांनी देशाला हादरवून सोडलं\nविजयन म्हणाले की, आंदोलन सुरू राहिले तर केरळमध्ये त्याचे परिणाम दिसून येतील. अन्य राज्यांमधून केरळला अन्नधान्याच्या पुरवठा झाला नाही तर राज्याला उपाशी राहावे लागेल. हे कायदे उद्योजकांच्या भल्‍यासाठी आहेत. हे कायदे आणल्यास शेतकऱ्यांची सौदेबाजीची शक्ती कमी होईल व त्याचा फायदा उद्योग क्षेत्राला होईल.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nBudget 2021: भाजप सरकारच्या काळात अर्थसंकल्पात आमूलाग्र बदल; जाणून घ्या इतिहास\nBudget 2021: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी, 2021 ला 2021-22 चे बजेट सादर करतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मांडल्या...\n'शिल्पाबाई आज प्रजासत्ताक दिन आहे, स्वातंत्र्यदिन नाही; नेटक-यांनी झापलं'\nमुंबई - प्रख्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या एका व्टिटवरुन ट्रोल होत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. तिनं जे काही लिहिलं त्यावरुन तिला काय म्हणावे...\nVideo : देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही ढोंगबाजी कशासाठी महाराष्ट्रातला कायदा चालतो आणि देशातला नाही\nनागपूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आजचे आंदोलन म्हणजे केवळ नाटकबाजी आहे. ‘बहती गंगा मे हाथ धोना’, असा प्रयत्न सुरू आहे, तो यशस्वी होणार नाही. यांना...\nबळीराजाची फौज घेऊन दिल्लीवर चाल करू : राजू शेट्टी यांचा इशारा\nसांगली - कृषी विधेयक कायदा रद्द करा आणि वीज बिल माफ करा, या प्रमुख मागणीसाठी आज माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी...\n१५ हजार शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला मुंबईकडे\nअकोले (अहमदनगर) : रविवारी (ता. 24) जानेवारी रोजी सकाळी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या 21 जिल्ह्यांतील 15 हजाराहून अधिक...\nदिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या नाशिक ते मुंबई भव्य वाहन मार्च\nनाशिक : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ शनिवारी (ता. २३) नाशिकहून किसान सभेतर्फे मुंबईकडे वाहन मार्च रवाना होईल. सोमवारी (ता. २५) सकाळी...\nबायडन बंपर धमाका; 5 लाख भारतीयांना नागरिकत्व, मुस्लिमांवरील निर्बंध हटवण्याच्या हालचाली\nवॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सत्तेची शपथ घेतल्यानंतर लगेचच कामकाजाचा धडाका लावला आहे. बायडेन यांनी एकामागून एक अनेक कार्यकारी...\nतुम्हाला बजेट समजत नाही\nअर्थसंकल्प म्हटले, की काय स्वस्त होणार, काय महाग होणार, प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढली का, करबचतीच्या गुंतवणुकीची मर्यादा वाढली का, किती...\nकाय आहे हे खासगीपणाचं नवं धोरण\nव्हॅटस्‌ऍपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत जगभर चर्चा आहे. फेसबुकने आपल्या व्हॅटस्‌ऍप युझरना 8 फेब्रुवारीपर्यंत ही पॉलिसी स्विकारा अथवा तुम्ही...\nकोल्हापुरात शेतकरी विरोधी कृषी कायद्यांचा निषेध; शिक्षकांचा आंदोलनास पाठिंबा\nकोल्हापूर : शेतकरी विरोधी कृषी फायदे आणि कामगार विरोधी श्रम संहितांची टिचर्स विथ फार्मर्स कोल्हापूर जिल्हा समितीतर्फे आज होळी करण्यात आली. दसरा...\n'शक्ती'मध्ये नको मृत्युदंडाची शिक्षा, विधीतज्ज्ञ अन् सामाजिक कार्यकर्त्यांचे मत\nनागपूर : शक्ती विधेयकातील मृत्युदंडाची शिक्षा ही पुरावे नष्ट करण्याच्या हेतून गुन्हेगारांना खून करण्यासाठी प्रवृत्त करू शकते, असा आक्षेप सामाजिक...\nग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्यांनो हे कायदे माहिती आहेत का, ज्योतिषी तज्ज्ञ संतोष घोलप यांचा सवाल\nअहमदनगर ः सध्या गावात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भावकी, पाहुणे, पैसा, राजकीय संबंध असे समीकरण या निवडणुकीसाठी लावले जात आहेत. परंतु...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/new-song-shivsena-released-maharashtra-vidhansabha-2019-219646", "date_download": "2021-01-28T11:58:42Z", "digest": "sha1:PBQ547L3MZOBMJFEEA6XCKQHGBMZ6HGH", "length": 17239, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्रात होणार आदित्योदय! (व्हिडिओ) - new song of shivsena released for Maharashtra vidhansabha 2019 | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nVidhan Sabha 2019 : महाराष्ट्रात होणार आदित्योदय\n' अशा ओळी असलेल्या या गाण्यात आदित्य ठाकरे यांची 'जन आशिर्वाद यात्रा' चा प्रवास दाखवण्यात आला आहे.\nविधानसभा 2019 : मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची विधानसभा निवडणुकीसाठी आज अधिकृत उमेदवारी जाहीर होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. आदित्य ठाकरे यांनी 'जन आशिर्वाद यात्रे' च्या माध्यमातून महाराष्ट्रात चार हजार किलोमीटरची यात्रा पूर्ण केलीय.\nVidhan Sabha 2019 : गाण्यातून प्रचार\nया यात्रेत आदित्य ठाकरे यांनी नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी थेट जनतेत जाऊन त्यांचे आशिर्वाद मागितले होते. या संपूर्ण प्रवासाचे एक गाणं युवासेनेनं प्रसिद्ध केलंय. 'हिच ती वेळ नवा महाराष्ट्र घडवण्याची... महाराष्ट्रात होणार आदित्योदय...' अशा ओळी असलेल्या या गाण्यात आदित्य ठाकरे यांची 'जन आशिर्वाद यात्रा' चा प्रवास दाखवण्यात आला आहे.\nVidhan Sabha 2019 : उमेदवारीची घोषणा आज\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीची आज अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. वरळी विधानसभा मतदारसंघात आज शिवसेनेचा विजय संकल्प मेळावा होणार आहे. या वेळाव्यात उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. याच मेळाव्यात वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून युवासेनाप्रमख आदित्य ठाकरे यांचं नाव जाहीर केलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे.आदित्य ठाकरेंच्या नावाची अधिकृत घोषणा झाली तर ते निवडणुक लढवणारे पहिले ठाकरे ठरणार आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n भाजपच्या वेबसाईटवरच रक्षा खडसेंचा 'त्या' शब्दाने उल्लेख, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला कारवाईचा इशारा\nमुंबई : भाजपच्या वेबसाईटवरच रक्षा खडसेंचा अपमान करण्यात आला आहे. रक्षा खडसे यांच्या नावाखाली घृणास्पद आणि संतापजनक उल्लेख करण्यात आला आहे....\nगोरगरीब जनतेची भुक भागवणारी \"शिवभोजन थाळी\" झाली एक वर्षाची\nमुंबई : ग्रामीण भागात ज्या थाळीचा उल्लेख \"अन्नपुर्णेची थाळी\" म्‍हणून केला जातो त्या शिवभोजन योजनेच्या अंमलबजावणीला वर्ष पुर्ण झाले. योजना सुरु...\nचिपीहून मुंबईसाठी रोज विमानसेवा ः पालकमंत्री\nओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्याचे अनेक प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावले आहेत. येथील पर्यटन व्यवसायाची वृद्धी होण्यासाठी पंचतारांकीत हॉटेल पर्यटन मंत्री...\n'जुनी टाईमपास पद्धती नको'; शिवसेना नेत्याचा भाजपला खणखणीत टोला\nमुंबई ः जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाईन पदधतीने घेण्यात काहीच गैर नाही. तरुण पीढीच्या संकल्पनांनुसार विकासकामे व्हायला हवीत, तुमच्या जुन्या...\nअर्थसंकल्पातील करवाढीच्या शक्यतेने दलाल स्ट्रीट लालेलाल, मुंबई शेअर बाजारात 937 अंशांची घसरण\nमुंबई, ता. 27: भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पपूर्वीची अनिश्चितता तसेच अमेरिकी अर्थव्यवस्थेतील डळमळीत वातावरण यामुळे आज भारतीय शेअर बाजारात...\nपर्यटन क्षेत्राला मिळणार चालना, आदरातिथ्य क्षेत्रातील विविध घटकांसोबत 2 हजार 905 कोटी रुपयांचे सामंजस्य करार\nमुंबई,ता. 27 : राज्यातील कोकण, पुणे सातारा जिल्ह्यासह इतर पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याचे...\nअतुल भातखळकर Vs आदित्य ठाकरे : उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठकीवरून भाजपचा ठाकरेंवर निशाण\nमुंबई : मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाईन पद्धतीने घेऊन ती चर्चेविनाच उरकण्याचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचा डाव असल्याची खरमरीत टीका...\n\"स्वतःचे दामन रक्ताने लादले असणाऱ्यांनी दुसऱ्यांवर आरोप करूच नये\"आशिष शेलार यांचे राऊत पवारांवर थेट आरोप\nमुंबई : भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. काल दिल्लीत झालेल्या हिंसक शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी पत्रकार...\nRepublic day 2021 | आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वांद्रे येथे शासकीय ध्वजारोहण संपन्न\nमुंबई : भारतीय प्रजासत्ताकाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य उद्धव ठाकरे यांच्या हस्ते...\n‘जे जे करणं शक्य असेल ते माझ्या नागपुरात करील’; मुख्यमंत्री असं का म्हणाले...\nनागपूर : मागील वीस ते पंचवीस दिवसांत माझा हा विदर्भातील तिसरा दौरा आहे. पहिल्यांदा गोसेखुर्दच्या पाहण्यासाठी आलो होतो. त्याच्या दोन दिवसांनी...\nआदित्य ठाकरेंनी केली गड किल्ले पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण घोषणा\nमुंबई : छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर (जि. पुणे) येथील शिवनेरी किल्ल्याचे संवर्धन, सुशोभिकरण आणि पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी २३...\n‘आता ‘वाघ आला रे वाघ आला’ असं म्हटलं तरी विरोधकांची दाणादाण उडेल’\nनागपूर : माणसाचा स्वभाव हा वाघासारखा असला पाहीजे. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे जगाव तर वाघासारख. त्यामुळेच आमचा झेड्यावरसुद्धा वाघाचा लोगो आहे....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/article-supriya-pujari-309381", "date_download": "2021-01-28T12:46:45Z", "digest": "sha1:SMYBUFAIPEDWXNVHSZ3TMHJ4B57BO4W2", "length": 22646, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "थॉट ऑफ द वीक : स्वजागरुकतेतील अडथळा पूर्वग्रह - article supriya pujari | Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nथॉट ऑफ द वीक : स्वजागरुकतेतील अडथळा पूर्वग्रह\nसुप्रिया पुजारी, लाइफ कोच\nनिशा व आर्या लहानपणापासूनच्या मैत्रिणी. दोघी एकाच बालवाडीत गेल्या, एकाच शाळेत शिकल्या. दोघींचे स्वभाव अगदी भिन्न. निशा एकदम बिनधास्त, स्पष्टवक्ती; पण आर्या मात्र अंतर्मुख स्वभावाची. मनात काय चालू आहे, काहीच कळत नसायचे.\nनिशा व आर्या लहानपणापासूनच्या मैत्रिणी. दोघी एकाच बालवाडीत गेल्या, एकाच शाळेत शिकल्या. दोघींचे स्वभाव अगदी भिन्न. निशा एकदम बिनधास्त, स्पष्टवक्ती; पण आर्या मात्र अंतर्मुख स्वभावाची. मनात काय चालू आहे, काहीच कळत नसायचे. इतर मैत्रिणींमध्ये निशा जास्त प्रसिद्ध होती. बोलका स्वभाव व मनमिळाऊ असल्यामुळे खूप माणसे जोडली, काही माणसे तुटलीही. मात्र निशाची आई अंतर्मुख स्वभावाची होती.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nतिला निशाचे वागणे आवडायचे नाही. खूप आक्रमक मुलगी म्हणून ती तिला सतत ओरडायची. निशाची आई तिला सारखी सांगायची, ‘तुझा आक्रमक स्वभाव आहे, तुझ्या बोलण्यामुळे माणसे दुखावतात.’ सतत तेच तेच ऐकून निशाला, ‘आपण चुकीचे वागतोय,’ असे जाणवू लागले. ‘स्पष्टता म्हणजे आक्रमकता’ व त्यामुळे माणसे तुटतात हेच निशाच्या मनात बसले. आर्याची आई अगदी निशासारखी होती. ती सतत तिला, ‘तू बोलत नाहीस, आत्मविश्‍वास कमी असल्याने तू माणसे जोडू नाही शकत,’ असे सांगत होती. त्यामुळे आर्याला ‘आपण चुकीचे वागतोय,’ असे वाटू लागले. ‘माझ्यात आत्मविश्‍वास कमी आहे,’ असे तिचे मत बनले. दोघीही महाविद्यालयात शिक्षण घेऊ लागल्या. मित्रपरिवार वाढत गेला.\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nनिशाच्या मनात ‘माझ्या स्वभावामुळे माणसे तुटतात’ हेच होते; त्यामुळे तिला माणसे जोडण्याची भीती वाटू लागली. तिने स्वतःला सर्व गोष्टींपासून दूर केले. आर्या, ‘माझ्यात आत्मविश्‍वास कमी आहे,’ असे मानून एकलकोंडी राहायला लागली. एक दिवस महाविद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम होता. दोघी मैत्रिणींनी रोपे घेतली. आर्याचे रोपटे छान लागले, मात्र अचानक कोणाचा तरी चुकून पाय पडला व एक रोपटे तुटले. आर्या एकदम म्हणाली, ‘माझ्याकडून एकही काम चांगले होत नाही. माझ्यातच काहीतरी कमी आहे. माझ्यात आत्मविश्‍वास नाही म्हणून हे असे झाले.’ नकळत निशा म्हणाली, ‘तू मनापासून रोपटे लावलेस, पण ते टिकले नाही, यात तुझा काय दोष आणि एक रोपटे तुटले म्हणून बाकी तुटतीलच असेही नाही. रोपे चांगली लागली आहेत त्याकडे लक्ष दे.’अचानक दोघींनी एकमेकींकडे पाहिले आणि तो क्षण आला. निशा विचार करू लागली, ‘आपली काही नाती तुटली म्हणून आपण स्वतः ला किती दोष द्यायचा आणि एक रोपटे तुटले म्हणून बाकी तुटतीलच असेही नाही. रोपे चांगली लागली आहेत त्याकडे लक्ष दे.’अचानक दोघींनी एकमेकींकडे पाहिले आणि तो क्षण आला. निशा विचार करू लागली, ‘आपली काही नाती तुटली म्हणून आपण स्वतः ला किती दोष द्यायचा खरेच पूर्ण चूक माझी होती का खरेच पूर्ण चूक माझी होती का जी नाती जोडली त्याकडे आपण कधीच का पाहिले नाही जी नाती जोडली त्याकडे आपण कधीच का पाहिले नाही माणसे तुटली, पण जोडलीदेखील मीच ना माणसे तुटली, पण जोडलीदेखील मीच ना’ आर्या विचार करू लागली, ‘आपण किती स्वतःला दोष दिला, स्वभाव आहे तसा ठेवूनही मी आजवर चांगल्या गुणांनी पास झाले, निशासारखी मैत्रीण लहानपणापासून टिकली, याकडे मी कधीच का पाहिले नाही’ आर्या विचार करू लागली, ‘आपण किती स्वतःला दोष दिला, स्वभाव आहे तसा ठेवूनही मी आजवर चांगल्या गुणांनी पास झाले, निशासारखी मैत्रीण लहानपणापासून टिकली, याकडे मी कधीच का पाहिले नाही’ दोघींच्याही मनातून ‘आपण चुकीचे आहोत’ हे मत कायमचे पुसले गेले.\nनिशा व आर्यासारखे आपणही स्वतःबद्दल मत बनवतो. ते एक दोन घटनांमुळे बनलेले असते, मात्र त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावर पडतो. आपण बनविलेल्या स्व-मतालाच ‘पूर्वग्रह’ असे म्हणतात. हा आपल्या स्व-जागरूकतेमधील पहिला अडथळा असतो. काही पूर्वग्रह आपल्याला जागरूक होण्यास मदत करतात, ते कधी सकारात्मक असतात. मात्र काही पूर्वग्रह प्रतिकूल परिणामही करतात. हे पूर्वग्रह आपल्या स्वजागरूकतेवर कसा परिणाम करतात ते पाहू\n1) आपले पूर्वग्रह आपल्याबद्दलचे मत निर्माण करतात. आपण त्यावर विश्‍वास ठेवू लागतो, त्याची दुसरी बाजूही असू शकते याचा विचार करत नाही.\n2) आपल्या पूर्वग्रहामुळे आपण दुसऱ्यांनाही त्याच नजरेने पाहतो. उदा. निशाच्या आईमध्ये पूर्वग्रह होता ‘स्पष्टपणा म्हणजे उद्धटपणा, परिणामी माणसे तुटणे.’ त्यामुळे तिने हा पूर्वग्रह निशाला दिला.\n3) आपल्याला पूर्ण संदर्भ माहीत नसल्यामुळे जेवढे दिसते त्यावरच आपण निष्कर्ष काढतो. उदा. आर्याने एक रोपटे तुटल्याने ‘आपल्यात कायम काहीतरी कमीच राहणार’ असा निष्कर्ष काढला.\n4) पूर्वग्रहामुळे आपला दृष्टिकोन अस्पष्ट राहतो. आपला योग्य दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे, हे मागील लेखामध्ये पाहिले आहेच. या पूर्वग्रहित दृष्टिकोनामुळे आपण योग्य-अयोग्यतेची जाण विसरतो.\nपूर्वग्रह हा स्व-जागरूकतेमधील एक महत्त्वाचा अडथळा आहे. त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर कसा होतो त्याची माहिती व निराकरण आपण पुढील लेखात पाहू.\nलक्षात ठेवा, पूर्वग्रह तुमचा दृष्टिकोन ठरवितो आणि दृष्टिकोन तुमचे आयुष्य\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबहुमत असूनही आरक्षण न निघाल्याने अनेक गावांत नाराजी\nपारनेर (अहमदनगर) : तालुक्‍यातील 114 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण प्रांताधिकारी सुधाकर भोसले व तहसीलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थितीत आज सोडत...\nदेवीच्या मंदिरात महिला पुजारीची मागणी; तृप्ती देसाईंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन\nपुणे : भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी राज्यातील देवीच्या मंदिरात महिला पुजारी असावी अशी मागणी केली आहे. या मागणीला ब्राम्हण...\nमहाराष्ट्राला मिळाला केंद्राकडून दुसरा हप्ता; किती ते पहा\nनवी दिल्ली - केंद्र सरकारने ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी १२,३५१ कोटी रुपयांचा अनुदानाचा दुसरा हप्ता दिला आहे. यातील ४३७०.२५ कोटी...\nघरबसल्या मिळणार आता प्रॉपर्टी कार्ड\nपुणे - सातबारा उताऱ्यापाठोपाठ आता डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्डसुद्धा भूमिअभिलेख विभागाने ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे नागरिकांना...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - २८ जानेवारी २०२१\nपंचांग - गुरुवार : पौष शुद्ध १५, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय सायंकाळी ६.०५, चंद्रास्त सकाळी ७.३६, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.२५,...\nलस पुरवठा नियोजनाचे ॲस्ट्राझेनेकाकडून समर्थन\nलंडन - युरोपीय महासंघाशी कोरोनावरील लसीसाठी करार केलेल्या ॲस्ट्राझेनेका कंपनीचे मुख्य कार्यवाह पास्कल सोरीओत यांनी पुरवठ्याच्या नियोजनाचे समर्थन केले...\nवर्षभरात बालभारतीचे स्वतंत्र चॅनेल; वर्षा गायकवाड यांची घोषणा\nपुणे - विद्यार्थ्यांना आॅनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण विभागाने सुसज्ज तीन स्टुडिओ उभे केले आहेत. राज्यातील अनेक शाळा डिजिटल झाल्या...\nखानदेशातील दोन लहान मुलांचे भांडण समाजमाध्यमावर कमालीचे व्हायरल झाल्याने गेल्या दोन- तीन दिवसांपासून शंकरपाळ्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. दिवाळीनंतर...\nडॉ. राजेश टोपे यांना शिंदे स्मृती पुरस्कार\nअनुराधा पाटील, विलास शिंदे यांचाही समावेश पुणे - ‘राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कवयित्री अनुराधा...\nदिल्लीत गोंधळ कायम; दोन संघटनांची माघार\nनवी दिल्ली - प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर आज दुसऱ्या दिवशी देखील गोंधळ सुरूच होता. राष्ट्रीय किसान...\nऑनलाइन वर्गांना आज प्रारंभ; पदव्युत्तर पदवीचे प्रथम सत्र सुरू\nपुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आणि महाविद्यालयांमध्ये ज्या पदव्युत्तर पदवीचे प्रथम वर्षाचे प्रवेश पूर्ण झालेले आहेत, अशा अभ्यासक्रमांचे...\nनगरसेवकांच्या कुटुंबालाही मिळणार आता विमा योजना\nपिंपरी - सर्व नगरसेवक व स्वीकृत सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य विमा योजना लागू केली जाणार आहे. या कुटुंबीयांमध्ये पती अथवा पत्नी व २१ वर्षे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sci-tech/samsung-galaxy-m02s-may-launch-next-week-india-under-10000-rupees-393687", "date_download": "2021-01-28T11:35:11Z", "digest": "sha1:XWUWZB4BNSI7JCDTWEUKSHPXVXQ64EXS", "length": 17869, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "सॅमसंग आणतंय स्वस्तातले फोन; 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स - Samsung Galaxy M02s may launch next week in india under 10000 rupees | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nसॅमसंग आणतंय स्वस्तातले फोन; 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स\n10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमती 4 जीबी रॅमसह मिळणारा सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.\nदक्षिण कोरियाची स्मार्टफोन निर्माण करणारी कंपनी नव्या वर्षातील नवे डिझाईन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. पुढच्या आठवड्यात सॅमसंगचा माफक दरातील स्मार्टफोन Samsung Galaxy M02s बाजारात येणार आहे. या नव्या स्मार्टफोनची किंमत 10 हजारपेक्षाही कमी असल्याचे बोलले जात आहे. कंपनीने अधिकृतरित्या अद्याप किंमतीसंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. पण स्मार्टफोनमध्ये काय फिचर्स असतील याची माहिती समोर आली आहे.\nकाय असतील या स्मार्टफोनची फिचर्स\nIANS ने सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, गॅलेक्सी M02s स्मार्टफोन 6.5 इंच डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरीसह उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यात 3 जीबी रॅमसह 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज या दोन प्रकारात हा स्मार्टफोन उपलब्ध होतील. 2021 मध्ये बाजारात येणाऱ्या या स्मार्टफोनसोबत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.\nजिओचा सर्वात स्वस्त प्लॅन 150 पेक्षा कमी रुपयांमध्ये मिळवा 24 GB डेटा, फ्री कॉलिंग\n10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमती 4 जीबी रॅमसह मिळणारा सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. सॅमसंग गॅलेक्सी M02s ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अ‍ॅमेझॉन (Amazon) आणि देशभरातील रिटेल स्टोअर्समधून खरेदी करता येईल. गॅलेक्सी M सॅमसंगची लोकप्रिय सीरीज आहे. त्यामुळेच मागील वर्षी तिसऱ्या तिमाहीत सॅमसंग भारतातील स्मार्टफोनची आघाडीची कंपनी राहिली होती.\nनुकतेच कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी M01s स्मार्टफोनच्या किंमती 500 रुपयांनी कपात केल्या होत्या. आता हे स्मार्टफोन 8,999 रुपयांना उपलब्ध आहेत. 6.2 इंच इनफिनिटी-व्ही डिस्प्ले, 13.0 MP + 2.0 MP चा ड्युअल रियर कॅमेरा, 3 जीबी रॅम, 32 जीबी स्टोरेज, मीडियाटेक हीलिओ MT6762 प्रोसेसर, आण 4000mAh क्षमतेची बॅटरी मिळते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभिवंडीत कापड डाईग कंपनीला भीषण आग; कापडाचे तागे व मशिनरी जळून खाक\nभिवंडी : भिवंडी तालुक्‍यातील सरवली ग्रामपंचायत हद्दीत कच्च्या कापडावर प्रक्रिया करणाऱ्या डाईंग कंपनीला आज पहाटे 3च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना...\n नियोजन आराखड्यात १११ कोटी कपातीची चिन्हे\nनाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या सन २०२१-२२ च्या प्रारूप आराखड्याची येत्या शनिवारी (ता.३०) पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार...\nमहालखेड्यात तीन एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्याचे मोठे नुकसान\nचिचोंडी (नाशिक) : महालखेडा येथे अकस्मात लागलेल्या आगीत दीड एकर ऊस भस्मसात झाल्याची घटना मंगळवारी (ता. २६) घडली. या आगीत झालेल्या नुकसानीचा पंचनामा...\n'सीक्रेट्स ऑफ लव्ह' तून होणार ओशोंचे दर्शन; मुख्य भूमिकेत रविकिशन\nमुंबई - जगप्रसिध्द आध्यात्मिक विचारवंत म्हणून प्रसिध्द झालेल्या आचार्य रजनीश तथा ओशो यांची महती सर्वांनाच ठाऊक आहे. भारतातील मध्यप्रदेशातील एका...\nचीनच्या जीवावर पाकिस्तानचे लसीकरण; पुढील आठवड्यात सुरवात\nइस्लामाबाद : गेल्या एक वर्षापासून कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. अजूनही कोरोनाचं संकट संपुष्टात आलं नाहीये. जगभरात विविध देशात...\nसाक्री तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण पहा एका क्‍लिकवर\nसाक्री (धुळे) : तालुक्यातील १६९ पैकी ६८ ग्रामपंचायतीच्या २०२०-२०२५ या पाच वर्षांच्या कालावधीतील सरपंचपदासाठी गुरूवारी (ता. २८) आरक्षण सोडत...\nखरेदीकेंद्राकडून कापसाचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्याची कृषीमंत्र्यांकडे इमेलद्वारे तक्रार\nगेवराई(बीड): शासकीय कापूस खरेदी केंद्रावर घातलेल्या कापसाचे पैसे काही शेतकऱ्यांना अजूनही मिळाले नाहीत. त्यामुळे कापूस खरेदीचे पैसे न मिळाल्याने...\n\"सहकारमहर्षी'च्या सात लाख 51 हजार पोती साखरेचे पूजन \nअकलूज (सोलापूर) : सहकार महर्षी कारखान्याच्या 7 लाख 51 हजार साखर पोत्याचे पूजन संचालक रावसाहेब पराडे यांच्या हस्ते तर सहवीज निर्मिती प्रकल्पातील 4...\nज्येष्ठ समीक्षक-लेखक शंकर सारडा यांचे वयाच्या 83 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन\nपुणे : ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक शंकर सारडा (वय ८३) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून ते पार्किसन्सने आजारी होते. आज...\nतरुणांच्या थरारक कृ्त्याची पंचक्रोशीत चर्चा ; १० फूट मगर नेली चक्क खांद्यावरुन\nसांगली : मगर दिसली की ‘पळा, पळा’ म्हणायची वेळ येते. मगरीचा धोका नेहमीचा असल्याने तिला जेरबंद करावे आणि दूर कुठेतरी सोडावे, असा विचारही कुणी केला नसता...\nप्रतिबंधक लस घेतली का काय म्हणते तब्येत अशी विचारपूस करत निलंगेकरांनी कोरोना केंद्राला दिली भेट\nनिलंगा (जि.लातूर) : कोरोना प्रतिबंधक लस घेतली का काय म्हणते तब्येत..बरी आहे ना..चिंता करू नका काय म्हणते तब्येत..बरी आहे ना..चिंता करू नका अशी विचारपूस निलंगा येथील कोरोना प्रतिबंधक लस...\nचार दिवसांचा आजारी तान्हुला रूग्‍णालयात अन्‌ मातेची सुरू झाली परीक्षा\nनंदुरबार : अल्पसंख्यांक समाजातील युवतीची शिक्षणासाठी विशेष धडपड सुरु आहे. चार दिवसाच्या मुलाला धुळे येथील रूग्‍णालयात ठेवून ती स्वतः डि.एड्‌ची...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/kites-have-come-market-yeola-sale-nashik-marathi-news-396542", "date_download": "2021-01-28T11:05:28Z", "digest": "sha1:Q4QTKQBGUMRC7H7JGH4UV62QANPXNJF4", "length": 21151, "nlines": 301, "source_domain": "www.esakal.com", "title": "येवल्यात ‘ढिल दे, ढिल दे दे रे भय्या’ची धमाल यंदाही; पतंगोत्सवासाठी बाजारपेठ सजली - Kites have come to the market in Yeola for sale nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nयेवल्यात ‘ढिल दे, ढिल दे दे रे भय्या’ची धमाल यंदाही; पतंगोत्सवासाठी बाजारपेठ सजली\nनिळ्याशार आकाशात गारवा असलेले ऊन...गर्दीने फुललेली घरांची अन्‌ सप्तरंगी पतंगांनी सजलेले गगन सजून असे नजरेत साठवावे वाटणारे सुनामीसदृश्य दृश्य पतंगनगरीत कर, मकरसंक्रांत आणि भोगी या तीन दिवसांत दिसणार आहे. अहमदाबाद-सुरतेचे भावंड असलेल्या पैठणीच्या या शहराला पतंगोत्सवाचे वेध लागल्याचे चित्र गल्लोगल्ली दिसत असून, विक्रेते अन्‌ शौकिनांची लगबग सुरू आहे.\nयेवला (जि. नाशिक) : निळ्याशार आकाशात गारवा असलेले ऊन...गर्दीने फुललेली घरांची अन्‌ सप्तरंगी पतंगांनी सजलेले गगन सजून असे नजरेत साठवावे वाटणारे सुनामीसदृश्य दृश्य पतंगनगरीत कर, मकरसंक्रांत आणि भोगी या तीन दिवसांत दिसणार आहे. अहमदाबाद-सुरतेचे भावंड असलेल्या पैठणीच्या या शहराला पतंगोत्सवाचे वेध लागल्याचे चित्र गल्लोगल्ली दिसत असून, विक्रेते अन्‌ शौकिनांची लगबग सुरू आहे. ‘गो कोरोना’चे संदेश देणारे पतंग बाजारात विक्रीला आले असून, यंदा पतंग व आसारीच्या दरात वाढ झाली आहे.\nकोरोनाला विसरुन तयारी जोरात...\nगुजरातमधील अहमदाबादनंतर पतंगबाजी करण्यात देशातील दुसरा क्रमांक व महाराष्ट्रात प्रथम क्रमांक असलेले शहर म्हणजे येवला शहर. मकरसंक्रांतीच्या भोगी, कर व संक्रांत असे अगदी तीनही दिवस तहानभूक विसरून केवळ पतंग अन् पतंगातच रममाण होणारे येथील पतंगबाज कोरोना विसरून आनंद लुटण्यासाठी खरेदीला लागले आहेत. अस्सल येवला मेड आसारी व या आसारीवरील सुतविल्या गेलेल्या मांजानिशी हवेत उंच उंच जात आकाशात इकडून तिकडे गिरक्या घेणारे रंगबेरंगी पतंग... ‘दे ढिल, अरे दे देरे ढिल भय्या’ अशी धमाल यंदाही दिसणार आहे.\nया उत्सवाला येथेच तयार झालेले पतंग, आसारी व मांजा दोरा वापरला जातो. येथील पतंगवेडे आसारी, पतंग खरेदीपासून मांजा बनविण्याच्या कामाला लागले आहेत. सोडावॉटरच्या काचेच्या बाटल्यांचा अतिशय बारीक भुगा करून हा भुगा, चरस, रंग याद्वारे मांजा तयार केला जातो. येथील बाजारपेठेत विक्रेत्यांच्या दुकानांत सर्वत्र पतंग, दोरा, मांजा, आसारी खरेदीसाठी तसेच घरगुती मांजा बनविण्यासाठी एकच लगबग सुरू आहे. शहरातील आसारी व पतंगाची दुकाने थाटली गेली आहेत. पतंग, मांजा, आसारीची खरेदी सुरू आहे. पण गच्ची स्वच्छ करण्यासह डीजेचे बुकिंग, मित्रांची जमवाजमव अन्‌ पाहुण्यांना येथे येण्याचे निमंत्रणही दिले जात आहे.\nहेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार\nशहरात पतंग बनविणारे सुमारे पंधरा, विक्री करणारे २० ते २५, तसेच आसारी बनविणारे १० ते १५ कारागीर आहेत. प्रत्येक शौकिन एक-दोन पतंग न घेता ५० ते २०० पतंग एकाचवेळी खरेदी करतात. मोठे कुटुंबीय तर पाचशेपर्यंत पतंग खरेदी करतात. दोरा, त्याचे साहित्य व इतर खरेदीचे प्रमाणही मोठे असते. या सर्व खरेदी-विक्रीतून २०-२५ लाखांच्या उलाढालीचा लाभ शहराच्या अर्थकारणाला नक्कीच होत आहे.\n- आठपाती आसारी मांजासह : ४०० रुपये\n- सहापाती आसरी मांजासह : ३०० रुपये\n- सहापाती छोटी आसारी : ५० ते १२० रुपये\n- आठपाती मोठी आसारी : १६०,२५० रुपये\n- जंबो साईज आसारी : ३५० रुपये\n- दहापाती जंबो आसारी : ४५० ते ५०० रुपये\n- लोखंडी आसारी : छोटी १९०, मध्यम ३००, तर मोठी ३६० रुपये\n-तीनचा पतंग : ३०० रुपये\n-अर्धीचा : बिगर गोठवाला : ५०० रुपये\n-अर्धीचा गोठवाला : ६०० रुपये\n-पाऊणचा पतंग : १० व १२ रुपये नग\n-सव्वाचा पतंग : २५ व ३० रुपये नग\nयेथील शौकिनांकडून पतंगोत्स्वासाठी आसारीला मोठी मागणी असून, परजिल्ह्यातूनही मागणी वाढत आहे. आसारीसाठी लागणाऱ्या बांबूचे भाव वाढले आहेत. रत्नागिरी, राजापूर येथून बांबू मागविले जातात. बांबूचे भाव वाढल्यामुळे नाइलाजास्तव आम्हाला १० ते ४० रुपयांपर्यंत वाढ करावी लागली आहे. मात्र मागणी नेहमीप्रमाणेच आहे.\n- सचिन खैरे, आसारी कारागीर, येवला\nहेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचक्का जाम, दिंडी... दिल्लीला वेढा\nचक्का जाम हा शब्द आयुष्यात पहिल्यांदा कानावर पडला, त्याला आता जवळपास चार दशकं लोटली आहेत. दिवस दिवाळीचे होते. वर्ष होतं १९८०. नाशकातलं माहेरपण आटोपून...\nदुख त्या चार दिसाचं...\nगोष्टी गावाकडच्या...वड्या वगळीतल्या...माळा मुरडाणातल्या. गोष्टी... गावकुसातल्या...अर्थात हे सारं येईल त्याच भागातल्या भाषेत, तिथल्या मातीशी नातं...\nराशिभविष्य (ता. १७ जानेवारी २०२१ ते २३ जानेवारी २०२१)\n माणूस आणि माणसाचं अस्तित्व हे एक स्पंदन आहे आणि हे स्पंदन आजूबाजूच्या वातावरणावर परिणाम करत असतं. पंचमहाभूतं खवळतात हे...\nअमेरिका...जगातला सर्वांत श्रीमंत आणि सर्वांत सामर्थ्यशाली लष्कर असलेला देश. या देशाचा लष्करी अर्थसंकल्प हा, या खर्चाच्या बाबतीत क्रमवारीत अमेरिकेनंतर...\nया व्हॉट्सॲपचं करायचं काय...\nव्हॉट्सअॅपच्या प्रायव्हसी पॉलिसी संदर्भात देशभरात सामान्य ग्राहकांमध्ये मोठा गदारोळ झाला आहे. लोक आपली वैयक्तिक माहिती सर्वांपर्यंत पोचवण्याची शक्यता...\nतिबेटचं प्यादं पुन्हा पटावर\nडोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर येताच चीनशी व्यापारतंटा सुरू केला होता आणि जाता जाता तिबेटविषयक धोरण मंजूर केलं. ते सन १९७१ पासून प्रारंभ झालेला चीनला...\nएखाद्या लाटेप्रमाणे काळही बदलतो. तो आत्ता शांत, स्थिर असेल तर पुढं उसळी घेतो. जगामध्ये कोरोनामुळं एका वर्षातच एवढी उलथापालथ झालीयं, की अजून...\nदक्षिणेतल्या हिंदू राजांच्या प्रभावळीतलं एक उज्ज्वल नाव म्हणजे कर्नाटकातला होयसळ राजवंश. कावेरी नदीच्या पाण्यानं समृद्ध झालेल्या आजच्या कर्नाटकमधल्या...\nअसं करा पॉडकास्ट सुरू...\nपॉडकास्ट गेल्या दशकातील सर्वाधिक वेगानं वाढणारं माध्यम (कंटेंट फॉरमॅट) असून, ते भारतात चार कोटी लोकांपर्यंत पोचलंय. मागील भागात आपण या...\n'बजेट ट्रॅव्हल' म्हणजे नेमकं काय\nप्रवास किंवा पर्यटन म्हटलं की देव-धर्म, मंदिर, चर्च, गुरुद्वारा, मशीद असं सगळं आपल्या डोळ्यांसमोर येतं. ‘आयुष्यात अमुक मंदिराला किंवा तमुक दर्ग्याला...\nपश्चिम बंगालमध्ये गेली पाच दशकं जाणवलेली सर्वांत मोठी कमतरता म्हणजे दूरदृष्टीची. यामध्ये चौतीस वर्षांच्या कम्युनिस्ट पक्षाच्या राजवटीत समाजातल्या...\nथोडं 'बेशरम' बनू या\nया लेखात आपण ‘स्टार्टअप आणि मराठी माणूस’ यावर चर्चा करणार आहोत. मराठी माणूस, मराठी अस्मिता, मराठी अभिमान यावर आपण मोठ्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ssskirana.com/product/%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80/", "date_download": "2021-01-28T11:35:41Z", "digest": "sha1:JGSZM3DCE6LHSV5OCU47VMOGHO2WBTO3", "length": 5072, "nlines": 127, "source_domain": "www.ssskirana.com", "title": "सनफिस्ट मारी लाईट बिस्कीट १० रुपये ५ नग – SSS KIRANA", "raw_content": "\nविश्वास तुमचा भरोसा आमचा.\n15. रवा ( गरा )\n25. मसाले ( एवरेस्ट इत्यादी )\nपेस्ट ( दाताच्या )\nवॉशिंग पावडर ( निरमा )\nसनफिस्ट मारी लाईट बिस्कीट १० रुपये ५ नग\nसनफिस्ट मारी लाईट बिस्कीट १० रुपये ५ नग\nसनफिस्ट मारी लाईट बिस्कीट १० रुपये ५ नग\nसनफिस्ट मारी लाईट बिस्कीट १० रुपये ५ नग\nपारले बिस्कीट १० रुपये ५ नग\nक्रॅकजॅक ( पारलेचा ) १० रुपये ५ नग\nमोनॅको ( पारलेचा ) १० रुपये ५ नग\nगुड्डे ( ब्रिटानियाचा ) बिस्कीट २० रुपये ५ नग\nआपण आपली ऑर्डर 9403307910 या नंबर वर फोन करून किंवा या नंबर वर आपली यादी व पत्ता whatsapp करूनही नोंदवू शकता.\nआम्ही तुमच्या पर्यंत फक्त निवडक व चांगला मालच पोहचवत असतो व\nआम्ही तुमच्या पर्यंत सदैव ग्रेट डील पोहचवत राहू. काही वस्तू ह्या लहानपॅक मध्ये उपलब्ध आहेत कारण लहानपॅक हे मोठ्यापॅक पेक्षा स्वस्त पडतात तेव्हा एकमोठे पॅक घेण्याऐवजी लहानपॅक जास्त घेणे परवडते. आम्ही तुमच्या हिताचाच विचार करत असतो.\nतुम्ही मालाच्या डिलिव्हरीची काळजी करू नका तुम्ही ऑर्डर दिल्यावर १ – २ दिवसात तुम्हाला डिलिव्हरी मिळेल व तुम्ही डिलिव्हरीबॉय कडून तुमच्या सामानाचे वजन व एकूण वस्तू ऑर्डरप्रमाणे चेक करू शकता. या व्यतिरिक्त काही शंका असल्यास ई मेल किंवा फोन करा.\nआमचा फोन नंबर – 9403307910\nमटकीडाळ ३ किलो (MTKIDAL)\nहरभराडाळ ५ किलो (HARBHRDAL)\nवाडाकोलम तांदूळ १० किलो (TANDUL)\nजेमिनी सुर्यफुल तेल डबा 1 नग (TEL)\nकोलम तांदूळ १० किलो (TANDUL)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/663407", "date_download": "2021-01-28T11:52:39Z", "digest": "sha1:PYY4VEFGFVNLU2TMGQC72T2DC7IDNXNZ", "length": 2167, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"बाईट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"बाईट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२०:५९, १९ जानेवारी २०११ ची आवृत्ती\n११ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: oc:Bit\n२०:४८, २३ नोव्हेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो ([r2.5.2] सांगकाम्याने वाढविले: ml:ബിറ്റ്)\n२०:५९, १९ जानेवारी २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: oc:Bit)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2021-01-28T10:40:48Z", "digest": "sha1:XCNMNE5SKB6F4PHNYI3IZ6LAKB4JMKZ3", "length": 4946, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अवर्गीकृत पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nखालील माहिती सयीमध्ये(कॅशे) ठेवली आहे आणि शेवटी २२:०२, २५ जानेवारी २०२१ ला बदलली होती.\nखाली #१ ते #५० पर्यंतच्या कक्षेतील ५० निकाल दाखविले आहेत.\nपाहा (मागील ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n'वारुळ' डॉ. कृष्णा किरवले साहित्य विशेषांक\n'वारुळ' प्रा.डॉ. विश्वनाथ शिंदे साहित्य विशेषांक\nDraft:प्रा .डॉ .राजकुमार यल्लावाड\nअँथनी डि मेल्लो चषक\nअंतरंग सांस्कृतिक कला दर्पण प्रतिष्ठान सफाळे\nअक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोम\nअखिल महाराष्ट्र साहित्य मंच गझल समूह\nअफगाणिस्तानच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची\nआंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धांची यादी\nआंतरराष्ट्रीय एकादशच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची\nआशिया XI क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची यादी\nपाहा (मागील ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/court-select-for-oscar-1143886/", "date_download": "2021-01-28T11:46:08Z", "digest": "sha1:PFCG2K4M3ZZJXZVN3INS6BZFICBPXWZF", "length": 20670, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘कोर्ट’च्या ऑस्करवारीमुळे मराठी चित्रपटसृष्टीत ‘चैतन्य’ | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\n‘कोर्ट’च्या ऑस्करवारीमुळे मराठी चित्रपटसृष्टीत ‘चैतन्य’\n‘कोर्ट’च्या ऑस्करवारीमुळे मराठी चित्रपटसृष्टीत ‘चैतन्य’\n‘ऑस्कर’ पुरस्कारासाठी यंदा भारताच्या ऑस्कर ज्युरी समितीचे नेतृत्व दिग्दर्शक, अभिनेता अमोल पालेकर यांच्याकडे होते.\nन्यायालयात सुरू असलेला खटला एकदा अनुभवायला मिळाला म्हणून तिथे बसल्यानंतर त्या खटल्याबद्दल, सुरू असलेल्या वाद-प्रतिवादाबरोबरच आजूबाजूला घडत बसलेल्या अनेक गोष्टी तरुण चैतन्यच्या मनाने टिपल्या होत्या. त्या खटल्याच्या अनुषंगाने समाजात जे काही चालले आहे ते अशाच एका खटल्याच्या माध्यमातून नव्या चित्रभाषेतून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याचा पहिलाच प्रयत्न प्रचंड यशस्वी ठरला. सतरा आंतरराष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार आणि आता थेट ‘ऑस्कर’च्या स्पर्धेत विदेशी चित्रपट विभागात या ‘कोर्ट’चा खटला मानाने रंगणार आहे. ८८ व्या ‘ऑस्कर’ पुरस्कारांसाठी विदेशी चित्रपट विभागात भारताकडून ‘कोर्ट’ हा चित्रपट पाठवण्यात येणार असल्याची घोषणा झाल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा ‘चैतन्य’ सळसळले आहे.\n‘ऑस्कर’ पुरस्कारासाठी यंदा भारताच्या ऑस्कर ज्युरी समितीचे नेतृत्व दिग्दर्शक, अभिनेता अमोल पालेकर यांच्याकडे होते. विदेशी चित्रपट विभागातील स्पर्धेसाठी आलेल्या वेगवेगळ्या भाषांतील ३० चित्रपटांमध्ये ‘कोर्ट’ या चित्रपटाची शिफारस करण्याचा निर्णय पालेकर यांच्या समितीने घेतला आहे. ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’च्या वतीने या समितीची नेमणूक करण्यात आली होती. या वर्षी ऑस्करमध्ये ‘कोर्ट’ भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याचा निर्णय ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’चे महासचिव सुप्रन सेन यांनी बुधवारी जाहीर केल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीत आनंद व्यक्त झाला तसेच योग्य चित्रपट पुरस्कारासाठी पाठवला जात असल्याची प्रतिक्रिया बॉलीवूडमधील दिग्दर्शक हंसल मेहता यांच्यासह अनेकांनी व्यक्त केली आहे.\n२००९ मध्ये परेश मोकाशी दिग्दर्शित ‘हरिश्चंद्राची फॅ क्टरी’ हा चित्रपट ऑस्कर पुरस्कारांच्या स्पर्धेसाठी पाठवण्यात आला होता. त्यानंतर आता सहा वर्षांनी पुन्हा एकदा ऑस्करसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मराठी चित्रपटाला मिळाला आहे. ऑस्कर पुरस्कारासाठीच्या परीक्षक समितीचे सदस्य असलेल्या दिग्दर्शक रवी जाधव यांनी ‘कोर्ट’ या चित्रपटाची निवड झाल्याबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. ‘कोर्ट’ चित्रपटाचे निर्माते विवेक गोम्बर आणि दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे हे दोघेही सध्या जपानमधील चित्रपट महोत्सवात सहभागी आहेत. ‘ऑस्कर’साठी प्रतिनिधित्व करण्याची संधी हा आम्हा दोघांसाठी आश्चर्याचा धक्का आहे, अशी प्रतिक्रिया चैतन्य ताम्हाणे यांनी व्यक्त केली आहे. या चित्रपटाच्या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर आम्ही जो विचार केला त्यापेक्षा किती तरी पटीने जास्त कौतुक या चित्रपटाने मिळवून दिले.\n‘कोर्ट’चा विषय वेगळा असल्याने चित्रपटाची सुरुवात केल्यापासूनच आम्ही फार कमी अपेक्षा ठेवल्या होत्या. मात्र, आत्तापर्यंत जे मानसन्मान मिळाले ते इतके अनपेक्षित होते की, आता कुठल्याही प्रकारचे आडाखे न बांधणे यातच शहाणपणा असल्याचे लक्षात आले आहे, असे चैतन्य ताम्हाणे यांनी म्हटले आहे. ८८ व्या ऑस्कर स्पर्धेसाठी ‘कोर्ट’ची निवड करणाऱ्या परीक्षकांचे आणि चित्रपटाला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे चैतन्यने आभार मानले आहेत.\nनवे विचार, नवी चित्रभाषा यावर जगभरातील प्रेक्षकांचे एकमत\nतरुणाईचे विचार, त्यांच्या भावभावना समजून घेण्याचा प्रयत्न सहसा केला जात नाही. ‘कोर्ट’ या चित्रपटातून चैतन्यने नवा विषय, नव्या पद्धतीने, नव्या चित्रभाषेत मांडला आणि जगभरातून त्याच्या या नावीन्यावर एकमत झाले आहे, हे आजच्या निवडीने सिद्ध झाले. असे भाग्य फार चित्रपटांच्या वाटय़ाला येत नाही. तरुण दिग्दर्शकाचा पहिलाच चित्रपट आहे म्हणून कोणीही त्याची हेटाळणी केली नाही. उलट, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असेल, राष्ट्रीय पुरस्कार असतील किंवा ऑस्कर पुरस्कारांसाठी निवड समिती असेल प्रत्येकाने या चित्रपटामागे दिग्दर्शकाचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला हे कौतुकास्पद असून त्यामुळे चित्रपट माध्यमात नवे काही करू पाहणाऱ्या तरुणाईला प्रोत्साहन मिळेल.\nनवोदित दिग्दर्शकांच्या मराठी चित्रपटांची ‘ऑस्कर’वारी\nचैतन्य ताम्हाणे या अवघ्या वीस वर्षांच्या दिग्दर्शकाचा ‘कोर्ट’ हा पहिलाच चित्रपट आहे. कुठलेही चित्रपट प्रशिक्षण न घेता स्वत:च हे माध्यम समजून घेत केलेल्या त्याच्या पहिल्या चित्रपटाला पुरस्कार समितीने थेट ‘ऑस्कर’च्या वाटेवर धाडून कौतुकाची पावती दिली आहे. योगायोग म्हणजे २००९ मध्ये याच विभागात ऑस्करसाठी नेतृत्व करणारा ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हाही दिग्दर्शक परेश मोकाशीचा पहिलाच चित्रपट होता. त्याहीआधी २००४ साली ज्या मराठी चित्रपटाने ऑस्करच्या स्पर्धेत पोहोचण्याइतपत भरारी घेतली तो ‘श्वास’ हा पहिला मराठी चित्रपट संदीप सावंत या नवोदित दिग्दर्शकाचा पहिलाच चित्रपट होता.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n‘नैतिक पोलीसगिरी’ला अखेर चाप\nआमदार सुधीर पारवे यांना न्यायालयाचा दिलासा\nदाऊदचा खास मुन्ना झिंगाडाच्या ताब्यासाठी भारत-पाकिस्तानमध्ये थायलंडमध्ये लढाई\nहिंदू पाकिस्तानचे विधान भोवणार शशी थरुर यांना कोर्टाने बजावले समन्स\nअपर्णापाठोपाठ वैष्णवी रेड्डीही गोपीचंद यांच्याविरोधात न्यायालयात\n'म्हणूनच मी राज कुंद्राशी लग्न केले', शिल्पा शेट्टीने शेअर केला व्हिडीओ\nअस्सल सौंदर्याला परंपरेचा साज; अभिनेत्रींनी जपलेला हळवा 'खण'\nराज कपूर यांच्या वडिलोपार्जित हवेलीची विक्री नाही; हवेली मालकाने दिला नकार\n कॅमेरासमोरच राखीने फाडले अभिनवचे अंतर्वस्त्र\n'हे' मराठमोळं कपल मालदीवमध्ये एन्जॉय करतय हनीमून, पाहा फोटो\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 गणेशोत्सव मंडपामध्ये जुगार खेळणाऱ्यांना अटक\n2 बलात्काराच्या बातम्यांतून विकृतांना प्रेरणा मिळते पंकजा मुंडे यांचे मत\n3 ७/११ बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ३० सप्टेंबरला, आठ आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/articles/scenic-ambolgad/?vpage=73", "date_download": "2021-01-28T12:54:15Z", "digest": "sha1:4F2YRR2FTGZARDUN57AYBGVANX4OVUUZ", "length": 13386, "nlines": 160, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "निसर्गरम्य अंबोळगड – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 28, 2021 ] मला समजलेले परमेश्वराचे स्वरूप\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ January 27, 2021 ] जातीमधील उद्रेक\tकविता - गझल\n[ January 25, 2021 ] ‘सर’ – हाथ से छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो \n[ January 25, 2021 ] काव्यातील गुरु\tकविता - गझल\n[ January 24, 2021 ] सासरी जाताना\tकविता - गझल\n[ January 24, 2021 ] श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५२\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 23, 2021 ] कॅनडातील भारत\tपर्यटन\n[ January 23, 2021 ] इतरांतील लाचारी बघे\tकविता - गझल\n[ January 23, 2021 ] एखादी स्मित रेषा\tललित लेखन\n[ January 23, 2021 ] श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५१\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 22, 2021 ] भक्ती बर्वे-इनामदार आणि जया भादुरी-बच्चन\tललित लेखन\n[ January 22, 2021 ] भिकाऱ्याचे पुण्य\tकविता - गझल\n[ January 22, 2021 ] श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५०\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 21, 2021 ] प्रेम कविता\tकविता - गझल\n[ January 21, 2021 ] एकांकिकेला कथेचे “कलम”\tललित लेखन\nJuly 2, 2013 सागर मालाडकर पर्यटन\nनिळाशार, अथांग, स्वच्छ आणि वर्दळी पासून मुक्त, नितांत सुंदर समुद्र किनारा लाभलेलं रत्नागिरीतलं पर्यटन ठिकाण म्हणजे अंबोळगड. दोन-तीन दिवस लागून सुट्टी असल्यास आणि फक्कड ठिकाणाच्या शोधात असाक तर अंबोळगड व त्याचा आसपासच्या परिसरात किमान एकदा तरी भेट द्यायलाच हवी, कारण निसर्गाने संपन्न अशा ठिकाणाला खाद्य संस्कृतीची सुद्धा अनोखी परंपरा लाभली आहे. विशेषत: मासाहरींसाठी कधीही न खाल्लेल्या माशांची चव इथे तुम्हाला हमखासपणे चाखता येईल.\nजर तुम्ही खासगी किंवा स्वत:च्या वाहनाने अंबोळगडला जाणार असाल तर मुंबई-गोवा महामार्गने हातखंब्याला उतरावं. मुंबई पासून अंबोळगडपर्यंतचं अंतर जवळपास ३४६ कि.मी. इतकं असून, हातखंबा फाट्यावरुन रत्नागिरीकडे वळावं हे अंतर ६० कि.मी.चं आहे. तसंच जर का रेल्वे ने जायचे असल्यास कोंकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकावर उतरुन एस.टी. किंवा खासगी वाहनाने अंबोळगडला जाता येतं.\nअंबोळगडचं मुख्य आकर्षण आहे तो म्हणजे गोडिवणे बिच येथून १ कि.मी. अंतरावर गगनगिरी महाराजांचा मठ देखील पाहण्यासारखा आहे. अंबोळगड पासून ३७ कि.मी. अंतरावर राजापूरची गंगा जिचा उगम कधीपण होतो तसेच अचानक थांबतो देखील. अशा सायफन तत्वावरील उत्तम स्थळ मोठ्या आकाराची काशीकुंड, हिराकुंड, वेदिकाकुंड, वरुणकुंड इत्यादी सारखी १४ कुंडे या परिसरात आहेत. येथे एका वटवृक्षाच्या पायथ्याशी मूळ गंगा कुंड आहे, जिथून गंगा नदी उगम पावते.\n१२०० वर्षांचा इतिहास लाभलेलं आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं धूतपापेश्वर मंदीर व त्यापलिकडचं दत्त मंदीर हि अंबोळगड परिसराची ऐतिहासिक, नैसर्गिक पार्श्वभूमी दर्शवते.\nभेट देता येणार्‍या ठिकणांपैकी कनाकादित्य मंदिर तसंच श्री नागेश्वर मंदिरात शेकडो वर्षांपासूनच नगाचं वारुळ व लाकडी पटावर कोरलेली जुनी चित्रं आपल्याला पाहता येतील. ही ठिकाणं अंबोळगडा पासून अनुक्रमे २७ व १९ किलोमीटर अंतरावर असून श्रद्धाळू भाविकांसाठी ही मंदीरे खास पर्वणीच आहेत.\nअंबोळगड परिसरात रिसॉर्ट आहेत व टेण्ट मध्येही राहण्याची व्यवस्था होऊ शकते, तसंच राजापूर व रत्नागिरी परिसरात ही अनेक आरामदायी हॉटेल्स आहेत.\nएखादं निर्जन ठिकाण किंवा शहरापासून थोडं लांब आणि “सागरी स्वाद” ची किमया अनुभवायची असेल तर कोकणातील पर्यटनासाठी अंबोळगडाला प्राधान्य द्यायला काहीच हरकत नाही.\nश्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमला समजलेले परमेश्वराचे स्वरूप\n‘सर’ – हाथ से छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो \nश्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५२\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://prasadkerkar.com/category/others/", "date_download": "2021-01-28T10:37:49Z", "digest": "sha1:ZG2UDI4B4LB32KC645TG7JUME4FCRQJ2", "length": 6786, "nlines": 93, "source_domain": "prasadkerkar.com", "title": "इतर – Prasad Kerkar", "raw_content": "\nअर्णब, जनतेला माहिती द्या\nजानेवारी 21, 2021 जानेवारी 21, 2021 0\nरिपब्लक टी.व्ही.च्या स्टुडिओत बसून कोणालाही देशद्रोही ठरविणारे किंवा देशप्रेमाची सर्टिफिकीटे वाटणारे पत्रकार तसेच अन्वय नाईक या इंडिरिअर ढिझायनरला आत्महत्या करण्यास …\nजानेवारी 18, 2021 जानेवारी 18, 2021 0\nदेशातील १३० कोटी हून जास्त लोकांना लसीकरण करण्याच्या मोहिमेला शनिवारी प्रारंभ झाला. यापूर्वी आपण देशात पोलियोच्या लसीकरणाची सर्वात मोठी मोहीम …\nजानेवारी 18, 2021 जानेवारी 18, 2021 0\nदेशातील कोरोनावरील लसींला आता शुक्रवारपासून जोरदार प्रारंभ झाला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व्हर बिघडल्याने दोन दिवस लसीकरण थांबविण्यात आले होते. आता …\nजानेवारी 15, 2021 जानेवारी 15, 2021 0\nदेशातील विक्रमी बहरलेला शेअर बाजार आणि जेमतेम सावरत असलेली अर्थव्यवस्था हे चित्र विसंवादी असल्याचे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास …\nव्हॉट्सअपची धमकी आणि आपण\nजानेवारी 14, 2021 जानेवारी 14, 2021 0\nगेल्या दशकात अस्तित्व नसलेल्या व आता प्रत्येकाचा जीवश्यकंठश्य मित्र झालेल्या व्हॉट्सअपने आपली नियमावली जाहीर करुन थेट गोड भाषेत धमकीच आपल्या …\nजानेवारी 14, 2021 जानेवारी 14, 2021 0\nकोरोनावरील लसीचे वितरण आता देशभर सुरु झाले असून प्रत्यक्षात उद्यापासून लस टोचण्याच्या कामाला प्रारंभ होईल. यातील पहिल्या टप्प्यात वैद्यकीय सेवेतील …\nजानेवारी 14, 2021 जानेवारी 14, 2021 0\nतीन नवीन कृषी कायदे सथगित नव्हे तर पूर्णपणे रद्दच केले पाहिजेत अशी भूमिका दिल्लीतील आंदलनकर्त्या शेतकरी नेत्यांनी केली असून तीच …\nजानेवारी 12, 2021 जानेवारी 12, 2021 0\nगेले दीड महिना कडक थंडी, अवेळी पडलेला पाऊस याची तमा न बाळगता आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून नव्हे तर न्यायालयाने …\nजानेवारी 11, 2021 जानेवारी 11, 2021 0\nकोरोनातून आपला देश सावरत असताना आता बर्ड फ्लूचे नवे संकट आपल्यापुढे उभे ठाकले आहे. केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, …\nजानेवारी 11, 2021 जानेवारी 11, 2021 0\nरायगडातील शेतकऱ्यांच्या संघर्षाला मोठा इतिहास आहे. गेल्या महिन्याभरात खालापूर व रोहे येथे शेतकऱ्यांनी मोठे मोर्चे काढून आपल्या जमीनी विक्री संबंधात …\nबायडेन पर्व सुरु जानेवारी 23, 2021\nअर्णब, जनतेला माहिती द्या\nरणधुमाळी व त्यानंतर…. जानेवारी 21, 2021\nसरशी महाआघाडीची जानेवारी 19, 2021\nसर्वात मोठी मोहीम जानेवारी 18, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.rameshthombre.com/2011/10/vidamban.html", "date_download": "2021-01-28T10:31:30Z", "digest": "sha1:5AZQG3HIRV26CVL4R7HFOLI5BFXGTTZ4", "length": 9218, "nlines": 289, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: भाई (Vidamban)", "raw_content": "\nआणि नसला कुठंच तरीही\nविझून गेली प्राणज्योत की\nतिची कधीच भागत नाही तहान.\nदिसत नसलं डोळ्यांना तरी\nसापडतेच ती दादागिरीची खाण.\nयाहून का निराळा असतो भाई \nतो गल्लीत नाही तर मग\nभाई खरंच काय असतो \nभाई एक नाव असतं\n(प्रा.फ.मुं.शिंदे यांची माफी मागून)\nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 11:37 PM\nऔरंगाबादला आल्यावर शिंदेसरांच्या समोर बसून हे विडंबन वाचायला लावतो....\nमी इकडे हि भेटेल .............\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\nदेव देव म्हणत्यात, दिसत कसा नाही \n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (63)\nजिथं फाटलं आभाळ (36)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\n33 || लाजू नको प्रिये ||\n'मराठी कविता समूह'च्या पहिल्या 'कविता विश्व' ई-दिव...\n32 || चढलेली धुंदी ||\n31. || प्रियेच्या मिठीत ||\n.... अन हत्तीचे शेपूट छोटे झाले \nअसावी - नसावी (कविता)\n~ मोजली नाही कधीही हार मी ~\n~ माझी सासू ~ विडंबन\n30 || पाहिला सिनेमा ||\n|| म.क. उवाच ||\n29. || प्रियेचे पाहणे ||\nरास रंगला ग सखे रास रंगला\nएक महात्मा पाहिजे आहे \nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://sindhudurglive.com/?p=47636", "date_download": "2021-01-28T12:21:31Z", "digest": "sha1:4NIKWJFUKN7D3FUDQXOGLLMDZNDY6MMH", "length": 12355, "nlines": 105, "source_domain": "sindhudurglive.com", "title": "‘नटी’ची भिंत पाडल्यावर किंचाळणारे गेले कुठे : संजय राऊत | Sindhudurg Live", "raw_content": "\nHome ठळक बातम्या ‘नटी’ची भिंत पाडल्यावर किंचाळणारे गेले कुठे : संजय राऊत\n‘नटी’ची भिंत पाडल्यावर किंचाळणारे गेले कुठे : संजय राऊत\nमुंबई : दि. ०४ : हाथरस अत्याचार प्रकरणावरुन देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशभरात या घटनेचा निषेध केला जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखठोख या सदरातून योगी सरकार, मोदी सरकार आणि भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. एका नटीची भिंत पाडली म्हणून किंचाळणारा समाज एका बेटीवर बलात्कार, हत्या होऊनही शांत आहे, भावनेचा कडेलोट आणि कायद्याचे वस्त्रहरण झाले आहे, असा आरोप त्यांनी सामनात लिहिलेल्या लेखात केला आहे. संजय राऊतांनी म्हटलं आहे की, ‘बेटी बचाव’ वाल्यांच्या ढोंगी रामराज्यात एक बेटी बचाव बचाव असा आक्रोश करत तडफडून मेली. यावेळी तिला न्याय मिळाला पाहिजे म्हणून सुशांतप्रमाणे कुणी प्रखर आंदोलन चालवले नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत यांनी म्हटलंय की, कंगना रनौतने जेव्हा मुंबई आणि महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्यं केलं तेव्हा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक म्हणाले होते की यापुढे तिने अशी वक्तव्यं केली तर शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या कंगनाचे थोबाड फोडतील. यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी कंगनाच्या सन्मानाचा आणि सुरक्षेचा मुद्दा समोर आणला होता. तोच महिला आयोग आज हाथरस प्रकरणात शांत बसला आहे. हाथरसच्या बालात्कार पीडितेचा आक्रोश दिल्लीपर्यंत पोहोचू शकला नाही हा प्रकारच धक्कादायक आहे, असं त्यांनी म्हटलंय. २९ सप्टेंबरला हाथरस येथील बलात्कार पीडितेचा मृत्यू झाला तेव्हा दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयाबाहेर लोक जमले. धरणे आंदोलन सुरु झाले होते. दिल्लीपासून २०० किमी अंतरावर असलेल्या हाथरसमध्ये पोलिसांनी चुपचाप पीडित मुलीची चिता पेटवली. तिच्या नातेवाईकांना घरातच कोंडून ठेवले. अँब्युलन्समधून मुलीचा मृतदेह जाळण्यासाठी नेत आहेत हे समजताच मुलीच्या आईने स्वतःला अँब्युलन्सवर झोकून दिले. तेव्हा पोलिसांनी तिला फरफटत दूर नेले. हे एवढे भय आणि अमानुषता कशासाठी हाथरसला जे घडले त्यामुळे देशाची परंपरा, संस्कृती यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेस नेते राहुल आणि प्रियांका गांधी या पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले तेव्हा पोलिसांनी त्यांना फक्त अडवले नाही, तर त्यांची कॉलर पकडून खाली पाडले. महिनाभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत आले होते. त्यांनी रामजन्मभूमिची पूजा केली. त्यावेळी श्रीरामासोबत सीतामाईचा वावर तिथे होता. त्याच भूमिवर एक नवी निर्भया स्वतःच्या शरीराची लक्तरे उघड्यावर टाकून तडफडून मेली. हे सगळे त्याच उत्तर प्रदेशात घडले जिथे भाजपाचे सरकार आहे. अशा प्रकारची घटना महाराष्ट्रात घडली असती तर सरकार बरखास्तीची, राष्ट्रपती राजवटीची मागणी झाली असती. उत्तरप्रदेशबाबत अशी मागणी होताना दिसत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.\nताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.\nPrevious articleयोगी सरकार बरखास्त करा; शिवसेना महिला आघाडीची मागणी\nNext articleश्रमिक पत्रकार संघाच्यावतीने ‘कोरोना योद्धा’ म्हणून पत्रकार भगवान लोकेंचा सन्मान…\n‘कळसुलकर’च्या प्रा.रमेश चिटणीस ग्रंथालयास पुस्तके प्रदान.\nदिखाऊ उपोषणाने नागरिकांची दृष्टी बलणार नाही : दिलीप गिरप\nकणकवली सरपंच आरक्षण : इच्छुकांच्या आशा पल्लवीत-अनेकांचा हिरमोड.\nकॉंग्रेसच्या व्हीपची स्वाभिमाननं काढली ‘हवा’..\nपुण्यात रिमोटवर चालणाऱ्या कारमधून निघाली गणपतीची विसर्जन मिरवणूक\nसुभद्राबाई शिक्षण निधी मुंबई यांचेकडून गरीब होतकरु ६०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती\nकेरळमध्ये दुमदुमला मच्छिमारांचा आवाज.. ; कोचीन येथे मच्छीमारांच्या रॅलीला सुरुवात..\nसंजू परब यांची आंबोलीत रंगीत तालीम ; संजू परब आमच्या मनातला...\nमोठा दिलासा भुवनेश्वर कुमार तंदुरुस्त\nदम असेल तर राजीनामा द्या… ; आ. नितेश राणेंच केसरकरांना ‘ओपन...\nयांत्रिकीकरणाद्वारे “श्री” पद्धतीने शेतीला मिळणार उर्जितावस्था; शेतकऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद\nकोकणच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक खबरबात, घडामोडींचे सर्व पैलू, विशेष रिपोर्ताज, माहितीपट इतकंच नव्हे तर शिक्षण, व्यवसाय, नोकरी, यासंबंधी सगळ्या गोष्टी सांगणारं कोकणातलं एकमेव आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे सिंधुदुर्ग LIVE. सिंधुदुर्गचा सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा मागोवा घेणारं एकमेव आणि कोकणच नंबर वन महाचॅनेल.\nवैभववाडीत भाजपच्यावतीने परप्रांतीय मजुरांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप\nवैभववाडीत सापडली एनएसएस विद्यार्थ्यांच्या कपड्यांची बँग..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.onlinereadyreckoner.com/reckoner-palghar/2018/dahanu", "date_download": "2021-01-28T12:11:52Z", "digest": "sha1:H7QRLLVYVRTHULG4WU3UH4W5BFB4IM5S", "length": 4432, "nlines": 60, "source_domain": "www.onlinereadyreckoner.com", "title": "Ready Reckoner Dahanu 2018 - 19 | रेडि रेकनर पालघर २०१८ - १९", "raw_content": "\nमूल्य दर २०१८ - १९\nडहाणू २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nनोंदणी आणि मुद्रांक विभाग कार्यालये माहिती\nनोंदणी कार्यालय महानिरीक्षक १\nनोंदणी उपमहानिरीक्षक प्रादेशिक प्रमुख कार्यालये ८\nजिल्हाधिकारी मुद्रांक कार्यालय, मुंबई ६\nसह जिल्हा नबंधक कार्यालये ३४\nसंयुक्त संचालक मूल्यांकन कार्यालय, पुणे १\nउपसंचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय मुंबई १\nसहाय्यक संचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय १\nप्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई १\nसरकार फोटो नोंदणी कार्यालय, पुणे १\nउप निबंधक कार्यालये ५०४\nस्थावर मालमत्ता मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nपरवाना भाडे पट्टा मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nबक्षीस पत्र ( मुद्रांक व नोंदणी शुल्क ) गणकयंत्र\nतारण ( मॉर्गज ) मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nकर्ज हप्ता ( समान मासिक हप्ते ) गणकयंत्र\nसंकेतस्थळ स्थापना : मराठी दिन, २७ फेब्रुवारी २०१७. २०१७ सर्व हक्क सुरक्षित © ऑनलाइनरेडिरेकनर.कॉम\nऑनलाइनरेडिरेकनर.कॉम हे संकेत स्थळ खाजगी असून त्याचा महाराष्ट्र सरकारशी काहीही संबंध नाही. मूलभूत माहिती चे ज्ञान सर्व सामान्यांना मिळण्याकरिता, हे संकेत स्थळ विकसित करण्यात आले आहे. देण्यात आलेली माहिती संबंधित कार्यालयाशी तपासून घ्यावी.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.livemarathi.in/senior-congress-leader-buta-singh-dies/", "date_download": "2021-01-28T12:11:32Z", "digest": "sha1:5HE3QNAFIWDREXR3SEEKHLJE4HWF3MEI", "length": 10110, "nlines": 93, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बुटा सिंग यांचे निधन | Live Marathi", "raw_content": "\nHome News Flash काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बुटा सिंग यांचे निधन\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते बुटा सिंग यांचे निधन\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सरदार बुटा सिंग यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. आज (शनिवार) त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. बुटा सिंग हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. बुटा सिंह यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.\nबुटा सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री, कृषी मंत्री, रेल्वे मंत्री, क्रीडा मंत्री यासह बिहारचे राज्यपाल आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष या पदांची जबाबदारी सांभाळली आहे. ते काँग्रेसच्या दिग्गज दलित नेत्यांपैकी एक होते. ते ८ वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. सुमारे तीन महिन्यांपूर्वीच त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात कुटुंबातील दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. बुटा सिंग हे चार वेळा जलोरमधून खासदार राहिले आहेत. राज्यभरातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.\nPrevious articleकोरोना लस मोफत मिळणार : केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे घुमजाव\nNext articleकोरोना प्रतिबंधक लसीवरून अखिलेश यादव यांनी तोडले तारे…\nभाजपला जेव्हा कुणी विचारत नव्हते, तेव्हा पक्षाचे काम आमच्या कुटुंबाने केले : प्रीतम मुंडे\nपेट्रोलचे दर कमी झालेच पाहिजेत, अन्यथा… : सर्वसामान्य वाहनधारक संतप्त (व्हिडिओ)\nदेवेंद्रजी, तुम्हाला लवकरच संधी मिळेल : राष्ट्रवादी\nभाजपला जेव्हा कुणी विचारत नव्हते, तेव्हा पक्षाचे काम आमच्या कुटुंबाने केले : प्रीतम मुंडे\nबीड (प्रतिनिधी) : टाकाऊपासून टिकाऊ हे तुम्ही शिकलेले आहात. पण भाजपला जेव्हा कुणी विचारत नव्हते, तेव्हा भाजप पक्षाचे काम आपल्या कुटुंबाने केले आहे. त्यावेळी कदाचित समाजात ज्या पक्षाकडे टाकाऊ दृष्टीकोनाने बघत होते. तो पक्ष...\nआता अर्जुन तेंडुलकर ‘आयपीएल’च्या मैदानावर..\nमुंबई (प्रतिनिधी) : भारताचा आघाडीचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यंदाच्या आयपीएलच्या (इंडियन प्रीमियर लीग) १४ व्या हंगा मामध्ये खेळण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या लिलावात अर्जुन तेंडुलकरवर बोली लावली जाऊ शकते, अशी...\nमागाडे खून प्रकरणातील संशयितांना ‘मोक्का’ लावा…\nइचलकरंजी (प्रतिनिधी) : राजकीय वैमनस्यातून झालेल्या संदीप मागाडे याच्या खुनाचा मुख्य सूत्रधार के. के. ग्रुपचा म्होरक्या, ग्रा.पं. सदस्य कुमार कांबळे आणि त्याच्या साथीदारांना तत्काळ अटक करुन त्यांना मोक्का लावावा, अशी मागणी करीत आज (गुरुवार)...\nपेट्रोलचे दर कमी झालेच पाहिजेत, अन्यथा… : सर्वसामान्य वाहनधारक संतप्त (व्हिडिओ)\nपेट्रोलचे दर आता उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने सर्वसामान्य वाहनधारकाच्या खिशाला मोठी चाट बसत आहे. याबाबत वाहनधारकांनी ‘लाईव्ह मराठी’कडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केलीय.\nदेवेंद्रजी, तुम्हाला लवकरच संधी मिळेल : राष्ट्रवादी\nमुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोत बसून फोटो काढला होता. तो फोटो ट्विट करत, मुंबई मेट्रोतून कधी प्रवास करता येईल असा खोचक सवाल करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. ...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\nकासारवाडी फाटा येथे ट्रकच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू\nकोल्हापुरी ठसका : पर्यटनासाठी माणसं जंगलात आणि गवे शहरात..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://help.twitter.com/mr/rules-and-policies/personal-information", "date_download": "2021-01-28T12:07:18Z", "digest": "sha1:WYD5YFRGWELPLTBF43CIUSR4AR225JQB", "length": 19601, "nlines": 139, "source_domain": "help.twitter.com", "title": "खाजगी माहिती संबंधित धोरण", "raw_content": "\nखाजगी माहिती संबंधित धोरण\nइतर लोकांची खाजगी माहिती त्यांनी स्पष्टपणे अधिकृतता आणि परवानगी दिल्याशिवाय आपण प्रदर्शित किंवा पोस्ट करू शकत नाही. खाजगी माहिती उघड करण्याची धमकी देणे किंवा असे करण्यास इतरांना प्रोत्साहन देणे यालाही आम्ही प्रतिबंध करतो.\nएखाद्याच्या परवानगीशिवाय त्यांची खाजगी माहिती ऑनलाईन शेअर करणे, याला कधीकधी डॉक्सिंग म्हणतात, हे त्यांच्या खाजगीत्वाचे आणि Twitter चे नियम याचे उल्लंघन आहे. खाजगी माहिती शेअर करण्यामुळे प्रभावित लोकांच्या सुरक्षितता आणि सुरक्षेबाबत गंभीर जोखमी निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे शारीरिक, भावनिक आणि आर्थिक नुकसान होऊ शकते.\nया धोरणांतर्गत रिपोर्ट्सचा आढावा घेताना, आम्ही अनेक गोष्टी विचारात घेतो, यामध्ये खालील घटकांचा समावेश होतो:\nकोणत्या प्रकारची माहिती शेअर केली जात आहे\nआम्ही याचा विचार करतो कारण ठराविक प्रकारची खाजगी माहिती परवानगीशिवाय शेअर केल्यास त्यामुळे इतरांपेक्षा जास्त जोखीम निर्माण होऊ शकते. लोकांची माहिती शेअर केल्यामुळे त्यांना शारीरिक धोका निर्माण होण्यापासून त्यांचे संरक्षण करण्याचे आमचे प्राथमिक ध्येय आहे, तेव्हा इतर प्रकारच्या माहितीपेक्षा भौतिक स्थानाची माहिती जास्त जोखमीची असते असे आम्ही मानतो.\nमाहिती कोण शेअर करीत आहे\nरिपोर्ट केलेली माहिती कोण शेअर करत आहे आणि ती ज्या व्यक्तीची आहे तिची त्याला संमती आहे का याचाही आम्ही विचार करतो. आम्ही हे करतो कारण आम्हाला माहीत आहे की लोकांना काही वेळेला त्यांची वैयक्तिक संपर्काची माहिती सार्वजनिकरित्या शेअर करावयाची असते. उदाहरणार्थ, व्यावसायिक नेटवर्किंगसाठी किंवा सामाजिक कार्यक्रमांचा समन्वय साधण्यासाठी वैयक्तिक फोन क्रमांक किंवा ई-मेल शेअर करणे किंवा नैसर्गिक आपत्तीनंतर मदत मिळविण्यासाठी एखाद्याचा निवासी पत्ता शेअर करणे.\nती माहिती अन्यत्र ऑनलाईन उपलब्ध आहे का\nरिपोर्ट केलेली माहिती Twitter वर शेअर केली जाण्यापूर्वी जर अन्यत्र शेअर केली गेली असेल, उदा. एखाद्याने सार्वजनिकरित्या प्रवेश करता येणाऱ्या स्वतःच्या वेबसाईटवर त्यांचा वैयक्तिक फोन क्रमांक शेअर केला असेल तर, आम्ही ही माहिती खाजगी मानणार नाही, कारण मालकाने ती माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध केलेली आहे. टिप: शारीरिक जोखमीच्या संभाव्यतेमुळे निवासी पत्ते शेअर केले जाण्याविरुद्ध आम्ही कारवाई करू शकतो, अगदी ते सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेत तरी.\nमाहिती का शेअर केली जात आहे\nमाहिती शेअर करणाऱ्या व्यक्तीचा हेतू हा देखील आमच्यासाठी महत्त्वाचा घटक असतो. उदाहरणार्थ, जर आम्हाला वाटले की कोणी गैरवर्तन करण्याच्या हेतूने किंवा छळ करण्यासाठी किंवा दुसऱ्या व्यक्तीचा छळ करण्यासाठी इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी माहिती शेअर करत आहे तर, आम्ही कारवाई करू. दुसरीकडे, एखाद्या हिंसक घटनेनंतर, एखाद्या संकटाच्या परिस्थितीमध्ये अडकलेल्या कोणाला मदत करण्याच्या प्रयत्नात जर कोणी माहिती शेअर करत असेल तर, आम्ही कदाचित कारवाई करणार नाही.\nया धोरणाचे उल्लंघन काय आहे\nया धोरणा अंतर्गत, खालील प्रकारची खाजगी माहिती ज्या व्यक्तीची आहे त्याच्या परवानगीविना आपण ती शेअर करू शकत नाही:\nघरचा पत्ता किंवा भौतिक स्थानाची माहिती, यामध्ये रस्त्याचे पत्ते, GPS कोऑर्डीनेट्स किंवा खाजगी म्हणून समजल्या जाणाऱ्या इतर ठिकाणांशी संबंधित इतर ओळखणारी माहिती;\nओळखपत्रे, यामध्ये शासनाने जारी केलेल्या ओळखपत्रांचा आणि सामाजिक सुरक्षा किंवा राष्ट्रीय ओळख दर्शविणाऱ्या इतर क्रमांकांचा समावेश होतो - टिप: ज्या प्रदेशांत ही माहिती खाजगी मानली जात नाही अशा ठिकाणी आम्ही मर्यादित अपवाद असे समजू शकतो;\nसंपर्क माहिती, यामध्ये खाजगी स्वरूपाचे वैयक्तिक फोन क्रमांक किंवा ई-मेल पत्त्यांचा समावेश होतो;\nआर्थिक खाते माहिती, यामध्ये बँक खाते आणि क्रेडिट कार्ड तपशील समाविष्ट होतात; आणि\nअन्य खाजगी माहिती, यामध्ये बायोमेट्रिक डेटा किंवा वैद्यकीय नोंदींचा समावेश होतो.\nखालील वर्तनांनाही परवानगी नाही:\nएखाद्याची खाजगी माहिती सार्वजनिकरित्या उघड करण्याची धमकी देणे;\nएखाद्याच्या संमतीविना त्यांच्या खाजगी माहितीमध्ये प्रवेश मिळवता येईल किंवा ती हॅक करता येईल अशी माहिती लोकांबरोबर शेअर करणे, उदा. ऑनलाईन बँकिंग सेवांसाठी साइन-इन अधिकारपत्रे शेअर करणे;\nएखाद्याची खाजगी माहिती पोस्ट करण्याच्या बदल्यात देणगी किंवा आर्थिक बक्षीस मागणे किंवा देऊ करणे;\nएखाद्याची खाजगी माहिती पोस्ट न करण्याच्या बदल्यात देणगी किंवा आर्थिक बक्षीस मागणे, याला कधीकधी ब्लॅकमेल असे म्हणतात.\nया धोरणाचे उल्लंघन न करणे म्हणजे काय\nखालील गोष्टी या धोरणाचे उल्लंघन नाहीत:\nलोकांनी आपली स्वतःची खाजगी माहिती शेअर करणे;\nसार्वजनिकरित्या अन्यत्र उपलब्ध असलेली माहिती, गैरवापर न करता शेअर करणे; आणि\nआम्ही जी माहिती खाजगी मानत नाही ती शेअर करणे, यामध्ये समावेश होतो:\nशिक्षण किंवा रोजगाराचे ठिकाण;\nव्यावसायिक मालमत्ता किंवा व्यवसायाच्या जागांशी संबंधित स्थान माहिती, जिथे ही माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध आहे;\nकुटाळक्या, अफवा, दोषारोप आणि आरोप; आणि\nमजकूर संदेशांचे स्क्रीनशॉट्स किंवा इतर प्लॅटफॉर्म्सवरील (जर त्यामध्ये खाजगी माहिती नसेल उदा. फोन क्रमांक) संदेश.\nया धोरणाच्या उल्लंघनाचा कोण रिपोर्ट करू शकते\nस्पष्टपणे अपमानास्पद पद्धतीने शेअर केल्या गेलेल्या खाजगी माहितीविरुद्ध कोणीही रिपोर्ट करू शकते (त्यांचे Twitter खाते असो किंवा नसो). जेथे माहिती स्पष्टपणे अपमानास्पद हेतूने शेअर केलेली नसेल तेथे अंमलबजावणीची कारवाई करण्यापूर्वी आम्हाला त्या माहितीच्या मालकाकडून (किंवा अधिकृत प्रतिनिधीकडून, जसे की वकील) थेट माहिती घ्यावी लागते.\nया धोरणाच्या उल्लंघनाबाबत मी कसे रिपोर्ट करावे\nआपण खालीलप्रमाणे हा मजकूर इन-अॅप पुनरावलोकनामध्ये रिपोर्ट करू शकता:\nप्रतिकामधून ट्विट रिपोर्ट करा निवडा.\nते अपमानास्पद किंवा धोकादायक आहे निवडा.\nखाजगी माहिती समाविष्ट आहे निवडा.\nआपण कोणत्या प्रकारची माहिती रिपोर्ट करत आहात ते निवडा.\nआपण रिपोर्ट करत असलेली माहिती कोणाच्या मालकीची आहे त्यानुसार संबंधित पर्याय निवडा.\nपुनरावलोकनासाठी जास्तीत जास्त 5 ट्विट्स निवडा.\nआपला रिपोर्ट सबमिट करा.\nआपण खालील प्रमाणे हा मजकूर डेस्कटॉपद्वारे रिपोर्ट करू शकता:\nप्रतिकामधून ट्विट रिपोर्ट करा निवडा.\nते अपमानास्पद किंवा धोकादायक आहे निवडा.\nखाजगी माहिती समाविष्ट आहे निवडा.\nआपण कोणत्या प्रकारची माहिती रिपोर्ट करत आहात ते निवडा.\nआपण रिपोर्ट करत असलेली माहिती कोणाच्या मालकीची आहे त्यानुसार संबंधित पर्याय निवडा.\nपुनरावलोकनासाठी जास्तीत जास्त 5 ट्विट्स निवडा.\nआपला रिपोर्ट सबमिट करा.\nआपल्याला कोणत्या प्रकारची खाजगी माहिती रिपोर्ट करायची आहे त्यानुसार, आपण हा मजकूर आमच्या खाजगी माहिती रिपोर्ट फॉर्म भरून देखील रिपोर्ट करू शकता.\nआपण या धोरणाचे उल्लंघन केल्यास काय घडते\nआमच्या खाजगी माहितीच्या धोरणाचे उल्लंघन केल्याचे परिणाम हे उल्लंघनाचे गांभीर्य आणि त्या खात्याच्या उल्लंघनांचा आधीचा इतिहास यानुसार बदलतात.\nआपण पहिल्यांदा या धोरणाचे उल्लंघन करता तेव्हा, आम्ही आपल्याला हा मजकूर काढून टाकण्यास सांगू. आपण पुन्हा ट्विट करू शकण्यापूर्वी आम्ही आपले खाते तात्पुरते लॉक सुद्धा करू. पहिल्या चेतावणीनंतर जर आपण पुन्हा या धोरणाचे उल्लंघन केले तर, आपले खाते कायमस्वरुपी स्थगित केले जाईल. जर आपल्याला वाटत असेल की आपले खाते चुकून स्थगित झाले आहे तर, आपण अपील सबमिट करू शकता.\nआमच्या अंमलबजावणी पर्यायांची व्याप्ती आणि धोरण विकास आणि अंमलबजावणी याविषयीचा आमचा दृष्टीकोन याबाबत अधिक जाणून घ्या.\nमालकाच्या संमतीविना इतर प्रकारच्या मजकुराचे वितरण हे आमच्या हॅक केलेल्या साहित्याच्या वितरण धोरणांतर्गत कारवाई करण्यायोग्य असू शकते.\nहा लेख बुकमार्क करा किंवा शेअर करा\nसर्वात वरती स्क्रोल करा\nचला, Twitter वर जाऊ\nआपले खाते व्यवस्थापित करणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/articles/golden-waves/", "date_download": "2021-01-28T11:27:09Z", "digest": "sha1:E6KN7EHLPXS5EFXXJG2KFNURLMW2SNTY", "length": 21318, "nlines": 161, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "गोल्डन वेव्ह्ज – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 28, 2021 ] मला समजलेले परमेश्वराचे स्वरूप\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ January 27, 2021 ] जातीमधील उद्रेक\tकविता - गझल\n[ January 25, 2021 ] ‘सर’ – हाथ से छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो \n[ January 25, 2021 ] काव्यातील गुरु\tकविता - गझल\n[ January 24, 2021 ] सासरी जाताना\tकविता - गझल\n[ January 24, 2021 ] श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५२\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 23, 2021 ] कॅनडातील भारत\tपर्यटन\n[ January 23, 2021 ] इतरांतील लाचारी बघे\tकविता - गझल\n[ January 23, 2021 ] एखादी स्मित रेषा\tललित लेखन\n[ January 23, 2021 ] श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५१\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 22, 2021 ] भक्ती बर्वे-इनामदार आणि जया भादुरी-बच्चन\tललित लेखन\n[ January 22, 2021 ] भिकाऱ्याचे पुण्य\tकविता - गझल\n[ January 22, 2021 ] श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५०\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 21, 2021 ] प्रेम कविता\tकविता - गझल\n[ January 21, 2021 ] एकांकिकेला कथेचे “कलम”\tललित लेखन\nNovember 15, 2019 प्रथम रामदास म्हात्रे दर्यावर्तातून, विशेष लेख\nकळायला लागल्यापासून आठवतो तो म्हणजे आमच्या आईच्या माहेरी असलेला समुद्र. मुंबईच्या विरुद्ध किनाऱ्यावर वसलेले मांडवा गाव जे हल्ली मांडवा बंदर म्हणूनच ओळखले जाते. मांडव्याच्या समुद्र किनाऱ्यावर घालवलेले बालपण आणि शाळेतल्या मोठ्या सुट्ट्या याच्यामुळे समुद्र, भरती, ओहोटी, लाटा, वाळू यांच्याशी कदाचित जन्म झाल्यापासूनच ओळख झाली होती. मालेगावला पाचवीत असताना बाबांची नाशिक जिल्ह्यातून थेट रायगड जिल्ह्यात बदली झाली आणि श्रीवर्धन येथे पोस्टिंग मिळाली. श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्या जवळ असलेल्या माध्यमिक शाळेत एक वर्ष गेल्यामुळे समुद्रा जवळील शाळा सुद्धा अनुभवायला मिळाली. श्रीवर्धनच्या शाळे जवळ असलेल्या समुद्र किनारा आणि शाळेमध्ये केवड्याचे घनदाट बन होते. शाळेच्या मधल्या सुट्टीत केवड्याच्या बनात जाऊन डबा खाल्ल्याचे प्रसंग अजूनही आठवतात. केवड्याच्या बनात सकाळी सकाळी केवड्याचा दरवळणारा अप्रतिम सुगंध आजही केवड्याच्या कुठल्याच अगरबत्तीपासून किंवा अत्तरा पासून अनुभवता आला नाही. श्रीवर्धन मधील नारळी पोफळीच्या गच्च आणि हिरव्या\nगर्द वाड्या आणि त्यांच्याधून जाणारे अरुंद रस्ते. भर दुपारी सुद्धा सायकल घेऊन फिरताना ऊन अस कधी जाणवल नाही अशी सगळ्या रस्त्यांवर सावली. संपूर्ण एक वर्षभर शाळेत यायला जायला, समुद्रावर आणि श्रीवर्धन च्या वाड्यांमध्ये भटकायला सायकल सोबत असायची. बाबांच्या प्रमोशन मुळे बदली झाल्याने वर्षभरात श्रीवर्धन सोडावे लागले पण श्रीवर्धनचा समुद्र किनारा आणि बाबांना मित्र म्हणून लाभलेले आणि भावापेक्षा जास्त माया लावणारे आमचे काशिनाथ काका आजही मनात घर करून आहेत. समुद्रात लाँचने प्रवास करायला मिळायचा पण काशिनाथ काकांच्या स्वतःच्या तीन मासेमारी करणाऱ्या बोटी होत्या. जीवना कोळीवाड्यात त्यांच्या घरी गेल्यावर ते घरी नसले की त्यांना शोधत शोधत जीवना बंदराच्या जेट्टीवर सायकल घेऊन जायचो. त्यांची बोट आलेली असली की ते स्वतः बोटीवर राऊंड मारायला सोबत घेऊन जायचे. जेट्टीवरून बोट बाहेर काढून दिली की त्या बोटीच्या इंजिनला असणारी अक्सीलेटर ची दोरी आणि सुकाणू ते माझ्या हातात देत असत. वयाच्या बाराव्या वर्षी एका मासेमारी होडीचा संपूर्ण कंट्रोल हातात आल्यावर खूप गम्मत यायची. मासेमारी करणाऱ्या होडी चा कंट्रोल तो काय एक लांब लाकडाचा सुकाणु आणि इंजिनचा स्पीड कमी जास्त करण्यासाठी अक्सीलेटर ला बांधलेली दोरी. दोरी खेचली की इंजिन चा आवाज वाढायचा आणि बोट वेग घ्यायला सुरवात करायची. पण दोरीला कमी जास्त ताण देऊन इंजिन स्पीड कमी कमी होत जाऊन एकदम धाड धाड धाड करत वाढवायला मजा यायची. असे करत असताना काशिनाथ काका पण हसायचे. काशिनाथ काकांची मायाच वेगळी होती. काशिनाथ काका श्रीवर्धन सोडल्यानंतर आम्ही जिथे असू तिथे वर्षातून दोन तीन वेळा तरी येत किंवा आमची तरी त्यांच्याकडे फेरी होत असे. आल्यावर नेहमी जो भेटेल त्याला कौतुकाने मी त्यांना लहान असताना संक्रांतीला घरापासून अडीच किलोमीटर लांब असलेल्या त्यांच्या जीवना बंदरावर सायकलवर नेऊन दिलेल्या तीळगुळाबद्दल सांगत असत. काकांचं सांगणं पण कसं की, बंदरावर आम्ही उभे असताना बघितल तर समुद्रावरून एक लहान पोरगा दुडू दुडू सायकल चालवत येताना दिसला जवळ आल्यावर बघितलं तर अरे हा तर आपला प्रथमच.\nवयाच्या बाराव्या वर्षापासून त्यांचे हे कौतुक तिशी ओलांडली तरी ऐकायला मिळायचे. कोळी असून सुद्धा मच्छी किंवा मांसाहार न खाणारे त्यांचे संपूर्ण कुटुंब माळकरी पण कोणी पाहुणे जेवायला असले की शेजारी बसून आग्रह करून जेवायला लावणार. त्यांच्या बोटीत एखादी मच्छी नसली तर दुसऱ्याकडून घेऊन किंवा प्रसंगी विकत आणून ते सगळ्या प्रकारची मच्छी खाऊ घालत. श्रीवर्धन सुटलं पण काशिनाथ काकांशी असलेलं नातं काही तुटलं नाही. दहावी झाल्यानंतर, बारावी आणि कॉलेज झाल्यानंतर श्रीवर्धन ला जाऊन काशिनाथ काकांकडे मित्रांसोबत चार चार दिवस आठ आठ दिवस जाऊन राहायचो. एकदा तर चार दिवस राहायला म्हणून गेलो आणि आठ दिवसांनी जीवावर येऊन परत आलो. काशिनाथ काकांच्या घरीच मुक्काम असायचा आमच्या सगळ्यांचा. जीवना कोळीवाडा एकदम समुद्राला खेटून आहे. काशिनाथ काकांचे घरापासून समुद्र काही फुटांवर आहे. समुद्राची पातळी नेहमीपेक्षा एक मीटर ने जरी वाढली तरी त्यांच्या घरात पाणी येईल इतक्या जवळ आहे. काशिनाथ काका गेल्याचे जहाजावर असताना समजल्यावर त्यांच्या आठवणीने डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. आजही जहाजाच्या बाजूने मासेमारी बोट इंजिनची धाड धाड करत जाताना दिसली की काकांची आठवण येउन गलबलायला होते. कोणतेही रक्ताचे नाते नसताना मित्राच्या मुलावर एवढी माया लावणारे काशिनाथ काका नेहमी हसतमुख असायचे कपाळावर नेहमी काळी अभिराची रेघ आणि मुखात सतत देवाचे नामस्मरण. कदाचित काकांच्या मायेपोटी नेहमी श्रीवर्धन ला जायची ओढ असायची. वात्सल्य आणि मायेचे भांडार असणारे आमचे काशिनाथ काका आज जरी नसले तरी त्यांचा मोठा मुलगा महेश दादा आज त्यांचा वारसा पुढे चालवतो आहे. श्रीवर्धन मध्ये असताना काशिनाथ काकांच्या मासेमारी बोटीवर इंजिन चालवण्याचा अनुभव केवळ मजा म्हणून घेत होतो. त्यांच्या लहानशा बोटीत फिरताना श्रीवर्धन च्या समुद्रात संध्याकाळी पाहिलेल्या सोनेरी लाटा आणि जहाजावर असताना दिसणाऱ्या सोनेरी लाटा यांच्यात कितीतरी फरक आहे.\nएका वात्सल्य मूर्तीच्या मायेत आणि आशीर्वादात पाहिलेल्या सोनेरी लाटा आणि ताण तणावात वेळ जावा म्हणून पाहिलेल्या गोल्डन वेव्ह्ज. गोल्डन वेव्ह्ज अशासाठी की हे गोल्डन करियरच असे आहे की धड धरताही येत नाही की सोडताही येत नाही. सहा महिन्यातले तीन महिने जवळच्या सगळ्यांपासून लांब राहून काम करण्याचे दुःख करावं की सहामाहीत मिळणाऱ्या तीन महिन्यांच्या सलग सुट्टीचे सुखं मानावं.\n© प्रथम रामदास म्हात्रे\nAbout प्रथम रामदास म्हात्रे\t57 Articles\nप्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमला समजलेले परमेश्वराचे स्वरूप\n‘सर’ – हाथ से छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो \nश्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५२\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/ahmednagar/less-staff-ahmednagar-zilla-parishad-381244", "date_download": "2021-01-28T12:08:39Z", "digest": "sha1:FQ5DPO7QFWVR27RG2WKH2KB6E7H4LYGG", "length": 18302, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "सेवा उपलब्धता रद्दची नगर जिल्हा परिषदेत अवई - Less of staff in Ahmednagar Zilla Parishad | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nसेवा उपलब्धता रद्दची नगर जिल्हा परिषदेत अवई\nजिल्हा परिषदेच्या अनेक विभागात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने, काही कर्मचाऱ्यांना प्रशासन सेवाउपलब्धतेचा वापर करून नियुक्ती देत आहे.\nअहमदनगर : जिल्हा परिषदेच्या अनेक विभागात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने, काही कर्मचाऱ्यांना प्रशासन सेवाउपलब्धतेचा वापर करून नियुक्ती देत आहे. प्रशासनच्या सोयीसाठी हे केले जात असले तरी काहींनी त्याचा दुरुपयोग करून स्वतःची सोय केली आहे.\nयातील काही सेवाउपलब्धता जिल्हा परिषदेने रद्द करण्याची हालचाल सुरु केल्याची आवई कर्मचाऱ्यांमध्ये उठली. तरी प्रशासनाकडून यावर अद्याप कुठलीच हालचाल नाही.\nजिल्हा परिषदेतील अनेक विभागांत कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. तेथील कामे वेगाने व्हावीत यासाठी काही कर्मचाऱ्यांना सेवाउपलब्धतेच्या आधाराने नियुक्ती दिली जाते. प्रशासनाच्या सोयीसाठी हे होत असले तरी काहीजण विविध कारणे देऊन स्वतःची सोय करून घेत आहेत. अशी सोय करून घेणारे वर्षानुवर्षे एकाच जागेवर राहतात. त्यामुळे प्रशासनाने सेवाउपलब्धतेअंतर्गत झालेल्या सर्वच नियुक्तांची चौकशी करून संबंधितांनी दिलेल्या कारणांची खातरजमा करण्याची मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.\nजिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद जे कर्मचारी आई वडिलांना संभाळत नाही त्यांच्या पगारातून 30 टक्के कपात करून आईवडिलांच्या खात्यावर जमा करावी, या ठरावाला तत्वः मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने सेवाउपलब्धेत कोणी असे कारण दिलेले आहे का याची पडताळणी करून त्यांचे आईवडिल त्यांच्या जवळ आहे की नाही याची पडताळणी करावी, अशी मागणी होत आहे.\nसेवाउपलब्धता संदर्भात कोणतीही हालचाल नाही. कुठल्याही चर्चेवर विश्‍वास न ठेवता कामावर कर्मचाऱ्यांनी लक्ष केंद्रीत करावे.\n- वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन\nदोन महिन्यानंतर पुन्हा चर्चा\nसेवाउपलब्धता रद्द होणार अशी अवई दोन महिन्यांपूर्वी उठली होती. त्यानंतर पुन्हा अशी अवई उठली आहे.\nसंपादन : अशोक मुरुमकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआंबेगाव : कातकरी बांधवांचे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच\nघोडेगाव : जुने आंबेगाव गावठाण येथील २६ कातकरी आदिम जमातीचे बांधव डिंभे धरणातील बुडीत जागेवर बांधलेल्या घराक्या नोंदी करून त्यांना ...\nहक्क आहेत तशी काही कर्तव्येही आहेत, याची ठेवा जाणीव \"यिन'च्या संवादामध्ये तरुणाईचा संदेश\nसोलापूर : \"प्रजासत्ताक' या शब्दाचा खरा अर्थ समजून घेऊन त्यासाठी कृती करण्याची वेळ आज आली आहे. हक्क आहेत तर सोबतच कर्तव्येही आहेतच. हक्क व कर्तव्य...\nमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आले पत्र अन् उडाली एकच खळबळ\nअमरावती : चिखलदरा तसेच धारणी तालुक्‍यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये राजकीय हस्तक्षेप करीत जिल्हा परिषद सदस्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार...\nशिक्षकांना जिल्हा परिषदेचा धक्का शहरात ठाण मांडून बसलेल्यांचे इतरत्र समायोजन\nनागपूर : एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असताना दुसरीकडे शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट शिक्षक...\nकरमाळा सरपंच आरक्षण : देवळाली, साडे सर्वसाधारणसाठी तर अनुसूचित जातीसाठी वीट व जातेगाव\nकरमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील वीट, जातेगाव ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी तर जेऊर, कोर्टी, कंदर, केम नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तर...\nभाजपला मोठा धक्का ; आणखी एक नेता करणार रामराम \nचंदगड (कोल्हापूर) : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील भाजपला रामराम करणार आहेत. कुरणी (ता. चंदगड) येथे गोपाळराव पाटील...\nविविध प्रशासकीय अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के मंगळवेढ्यातील दोघांविरुद्ध गुन्हा; कुठे अन्‌ कसा झाला असेल गैरवापर\nमंगळवेढा (सोलापूर) : कार्यकारी दंडाधिकारी यांचा राजमुद्रेसह असणारा गोल शिक्का बनावटीकरण करण्याच्या उद्देशाने स्वतःजवळ बाळगल्या प्रकरणी सर्वेश्वर दामू...\nमाजी आमदार मोटे, खासदार राजेनिंबाळकर एकाच व्यासपीठावर नव्या राजकीय समीकरणाची नांदी\nउस्मानाबाद : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर जिल्ह्याच्या राजकारणात आमदार प्रा.तानाजी सावंत हे पुन्हा चर्चेत आले आहेत. स्वपक्षातील खासदार व...\nसाहित्यपंढरीत संमेलनासाठी कोटींची उड्डाणे\nनाशिक : ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये घेण्याचे निश्‍चित झाले असताना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने कोरोना काळात आटोपशीर...\nशिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र प्रकरण : आरोग्य विभागाला कारणे दाखवा नोटीस\nनाशिक : शिरसगाव (ता. त्र्यंबकेश्‍वर) प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियानंतर रुग्णांची गैरसाेय झाल्याच्या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या...\n अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी योजनेतील अर्ज बोगस\nनाशिक : केंद्र शासनातर्फे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अल्पसंख्याक मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. काही...\nग्रामीण मार्गासह शेतरस्त्यांचे भाग्य उजळणार\nजळगाव : दर वीस वर्षांनी बदलणारा रस्ते विकास कार्यक्रम २०२१-२०४१ साठी जाहीर झाला असून, यात ग्रामीण रस्त्यांसाठी जिल्हा परिषद सदस्य किंवा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/food/shilpa-parandekar-write-article-green-pigeon-pea-curry-385391", "date_download": "2021-01-28T12:20:52Z", "digest": "sha1:KUMXIEGLOYA4744Y6DHI63SCPBWPCKIK", "length": 18482, "nlines": 290, "source_domain": "www.esakal.com", "title": "हेल्दी रेसिपी : तुरीच्या शेंगा - Shilpa parandekar write article Green Pigeon pea curry | Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nहेल्दी रेसिपी : तुरीच्या शेंगा\nभारतासह इतर अनेक देशांमध्ये तुरीच्या दाण्यांबरोबरच तुरीच्या पानांचा, सालीचा, मुळांचा वापर औषधे, जनावरांसाठी खाद्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तू बनविण्यासाठी केला जातो.\nआपण मागच्या काही लेखांपासून हिवाळ्यातील विशेष व पौष्टिक पदार्थांची माहिती घेत आहोत. हिवाळ्यात मिळणारा आणखी एक पौष्टिक व रुचकर घटक म्हणजे तुरीच्या शेंगा. तुरीच्या डाळीप्रमाणेच तुरीच्या शेंगादेखील भारतीय आहारात तितक्याच लोकप्रिय आहेत; शिवाय तुरीच्या दाण्यांपासून अनेक प्रकारचे तिखट, गोड, चटपटीत असे पदार्थ बनविले जातात. या दाण्यांचा वापर करून आपल्याकडे उसळ, घुगऱ्या, थालीपिठे, आळण, भाजी, भात, कढी, आमटी असे अनेक पदार्थ केले जातात. शिवाय, ओल्या शेंगा निखाऱ्यामध्ये भाजून त्यातील दाणे नुसतेच खाल्ले जातात. काही ठिकाणी मीठ घालून वाफवूनही दाणे खाल्ले जातात.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nभारतासह इतर अनेक देशांमध्ये तुरीच्या दाण्यांबरोबरच तुरीच्या पानांचा, सालीचा, मुळांचा वापर औषधे, जनावरांसाठी खाद्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तू बनविण्यासाठी केला जातो. तुरीचे दाणे मॅग्नेशिअम, फॉस्फरस, कॅल्शिअम व पोटॅशिअमचा उत्तम स्रोत आहे. यातील फोलेट या घटकामुळे अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी व हृदयाचे आरोग्य नियमित राहण्यासाठीही तूर फायदेशीर आहे.\nदेशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nतुरीचे ओले दाणे, ताक, मीठ, धनेपूड, साखर, कोथिंबीर.\nफोडणी : तेल, जिरे, मोहरी, मिरची-आले-लसूण वाटण, कढीपत्ता.\n१. दाणे वाटून घेणे.\n२. फोडणी करून वाटलेले दाणे फोडणीत चांगले परतून घेणे.\n३. ताकात चवीनुसार मीठ, किंचित साखर घालून घेणे व परतलेल्या दाण्यांमध्ये घालणे.\n४. ढवळत उकळी आणणे.\nटीप : कढी ढवळतच उकळणे आवश्यक आहे; अन्यथा कढी फुटण्याची शक्यता असते.\nतुरीचे वाफवलेले दाणे, हिरवी-पिवळी-लाल सिमला मिरची, उकडलेला बटाटा, कांदा, कोथिंबीर सर्व बारीक चिरून, चाट मसाला, मीठ, धने-जिरेपूड, काळे मीठ,\nलाल तिखट, लिंबू रस, बारीक शेव (ऐच्छिक).\n१. सर्व साहित्य आवडीप्रमाणे एकत्रित करणे.\n२.शेव व कोथिंबीर घालून खाण्यास तयार.\nटीप : आवडीच्या भाज्या व चिंचेची चटणी घालून देखील हा चाट बनविता येईल.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशिवसेनेचा भ्रष्टाचाराचा आरोप, सभापतीसोबत सभागृहातच तू-तू-मै-मै\nअकोला: जलशुद्धीकरणासाठी पी.ए.सी. पावडर पुरवठा करण्यासाठी स्थायी समितीने मंजुरी दिलेली निविदा चक्क २४.५ टक्के वाढवून कंत्राटदाराला...\n यापेक्षा बुद्धाचा 'धम्म' आचरणात किती आणला यालाच मोठे महत्त्व- भदंत इन्दवन्श महाथेरो\nनांदेड : महाकारुनिक तथागताचा 'बुद्ध धम्म' हा कर्मकांड नसून तो जीवनमार्ग आहे. बुद्धाचा धम्म किती वाचला किती कळला\nविराट कोहली आणि तमन्नाला केरळ हायकोर्टाची नोटीस; काय आहे प्रकरण\nकोची : केरळ उच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री तमन्ना भाटिया यांच्यासह मल्याळम अभिनेता अजू...\n'सीक्रेट्स ऑफ लव्ह' तून होणार ओशोंचे दर्शन; मुख्य भूमिकेत रविकिशन\nमुंबई - जगप्रसिध्द आध्यात्मिक विचारवंत म्हणून प्रसिध्द झालेल्या आचार्य रजनीश तथा ओशो यांची महती सर्वांनाच ठाऊक आहे. भारतातील मध्यप्रदेशातील एका...\nचीनच्या जीवावर पाकिस्तानचे लसीकरण; पुढील आठवड्यात सुरवात\nइस्लामाबाद : गेल्या एक वर्षापासून कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. अजूनही कोरोनाचं संकट संपुष्टात आलं नाहीये. जगभरात विविध देशात...\nखरेदीकेंद्राकडून कापसाचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्याची कृषीमंत्र्यांकडे इमेलद्वारे तक्रार\nगेवराई(बीड): शासकीय कापूस खरेदी केंद्रावर घातलेल्या कापसाचे पैसे काही शेतकऱ्यांना अजूनही मिळाले नाहीत. त्यामुळे कापूस खरेदीचे पैसे न मिळाल्याने...\n\"सहकारमहर्षी'च्या सात लाख 51 हजार पोती साखरेचे पूजन \nअकलूज (सोलापूर) : सहकार महर्षी कारखान्याच्या 7 लाख 51 हजार साखर पोत्याचे पूजन संचालक रावसाहेब पराडे यांच्या हस्ते तर सहवीज निर्मिती प्रकल्पातील 4...\nBudget 2021: भाजप सरकारच्या काळात अर्थसंकल्पात आमूलाग्र बदल; जाणून घ्या इतिहास\nBudget 2021: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी, 2021 ला 2021-22 चे बजेट सादर करतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मांडल्या...\nहक्क आहेत तशी काही कर्तव्येही आहेत, याची ठेवा जाणीव \"यिन'च्या संवादामध्ये तरुणाईचा संदेश\nसोलापूर : \"प्रजासत्ताक' या शब्दाचा खरा अर्थ समजून घेऊन त्यासाठी कृती करण्याची वेळ आज आली आहे. हक्क आहेत तर सोबतच कर्तव्येही आहेतच. हक्क व कर्तव्य...\nकर्जमुक्तीत ३३८ कोटींचा निधी वाटप : पालकमंत्री सत्तार\nधुळे, ता. २७: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४४ हजार ५७९ शेतकऱ्यांना ३३८ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे. अशा...\nपत्रकारांमध्ये देश महासत्ता बनविण्याची ताकद - IGP प्रतापराव दिघावकर\nदिंडोरी (जि.नाशिक) : जोपर्यंत शेतकरी सुखी होत नाही तोपर्यंत देश महासत्ता होऊ शकत नाही, त्यामुळे पत्रकारांनी शेतकऱ्यांचे प्रश्न प्रामुख्याने हाताळले...\nपरभणी : सेलू बाजार समितीच्या प्रशासकपदासाठी अनेकांची फिल्डींग\nसेलू ( जिल्हा परभणी ) : येथिल कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी व सदस्यांच्या अधिकाराचे अधिक्रमण करण्यात आले असून बाजार समितीचा कारभार...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/government-assistance-bird-flu-guardian-minister-dattatraya-bharne", "date_download": "2021-01-28T12:27:17Z", "digest": "sha1:VB3WYWC6FQZ2FM37LJ7IOFYCPCBR2I46", "length": 11342, "nlines": 249, "source_domain": "www.esakal.com", "title": "बर्ड फ्लूसाठी सरकारची मदत, पालकमंत्री दत्तात्रय भरणे : चिकन शिजवून खा - Government assistance for bird flu, Guardian Minister Dattatraya bharne: Boil and eat chicken | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nबर्ड फ्लूसाठी सरकारची मदत, पालकमंत्री दत्तात्रय भरणे : चिकन शिजवून खा\n13 हजार 600 कोंबड्यांची विल्हेवाट\nबर्ड फ्लूच्या पार्श्‍वभूमीवर लातूर जिल्ह्यातील 11 हजार 80 तर परभणी जिल्ह्यातील 2 हजार 520 कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. बर्ड फ्लूच्या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचेही पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.\nसोलापूर : बर्ड फ्लूमुळे मृत पावलेल्या कोंबड्यांना, नष्ट केल्या जाणाऱ्या कोंबड्यांना शासनाने मदत जाहीर केली आहे. गावराण कोंबडीला 90 रुपये, दोन महिन्यांवरील ब्रायलर कोंबड्यांना 70 रुपये, दोन महिन्यांच्या आतील पिल्लांना 20 रुपये या प्रमाणे मदत केली आहे. नष्ट केल्या जाणाऱ्या अंड्यांसाठी प्रति अंडे तीन रुपयांची मदत केली जाणार असल्याची माहिती पशुसंवर्धन राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली.\nसोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री भरणे म्हणाले, महाराष्ट्रात लातूर आणि परभणी या दोन जिल्ह्यातच बर्ड फ्लूची लागण झाली असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, अमरावती, नागपूर, या ठिकाणी, कावळे, बगळे आणि पोपटांचा मृत्यू झाला आहे. या मृत पक्षांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे. बर्ड फ्लू बद्दल पसरविल्या जाणाऱ्या आफवांवर विश्‍वास ठेवू नये. चिकन शिजवून खाल्ल्यास कसलाही धोका नसल्याचे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.\nसोलापूर जिल्ह्यात सध्या 27 लाख कोंबड्या आहेत. त्यामध्ये अंडी देणाऱ्या 18 लाख कोंबड्या आहेत. ब्रॉयलरच्या 9 लाख कोंबड्या सध्या सोलापूर शहर व जिल्ह्यात असून जिल्ह्यातील सर्वच पाणवठ्यांवर वन विभागाच्यावतीने लक्ष ठेवण्यात येत आहे. चिकन विक्रेत्यांवरही लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री भरणे यांनी दिली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्‍यांमध्ये पथकांची स्थापना करण्यात आली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-police-raided-gutka-factory-and-seized-gutka-worth-rs-15-crore-395418", "date_download": "2021-01-28T12:33:59Z", "digest": "sha1:UEINJYYCNAUQXEYA22OJUFBOWV2KBQR2", "length": 23745, "nlines": 295, "source_domain": "www.esakal.com", "title": "देशातला आतापर्यंतचा सर्वांत मोठा छापा; पुण्यात कोट्यवधींचा गुटखा जप्त - Pune police raided gutka factory and seized gutka worth Rs 15 crore | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nदेशातला आतापर्यंतचा सर्वांत मोठा छापा; पुण्यात कोट्यवधींचा गुटखा जप्त\nसिल्वसा येथे 'गोवा' या नावाने प्रतिबंधीत गुटखा उत्पादन करुन पुरवठा करणाऱ्या काशी व्हेंचर्स या कंपनीचा शोध घेण्यात आला.\nपुणे : राज्यात गुटखा बंदी असतानाही शहरात मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पुणे पोलिसांनी दोन महिन्यात गुटखा विरोधी कडक कारवाई केली. त्यानंतर पुणे पोलिसांनी थेट मुख्य गुटखा विक्रेत्याच्या गुजरात आणि दादर नगर हवेलीमधील कारखान्यावर छापा घालत तब्बल 15 कोटी रूपयांचा गुटखा आणि त्यासाठीचा कच्चा माल जप्त केला.\nराज्यात गुटखाबंदी आहे, असे असूनही त्याची शहरात विक्री सुरू होती. गुटख्यापासून कॅन्सरसारखे दुर्धर आजार होऊन आजारग्रस्त व्यक्तींचे कुटुंबातील लोकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी गुटखा विरोधी मोहीम सुरू केली होती. त्यामध्ये मागील दोन महिन्यात 28 ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा जप्त केला आहे.\n- व्यवस्थापनशास्त्रातील आधारस्तंभ हरपला; डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांचे पुण्यात निधन​\nया गुन्ह्यातील आरोपींच्या चौकशी दरम्यान गुजरातमधील वापी आणि दादरा नगर हवेलीतील सिल्वासा येथे 'गोवा' या नावाने प्रतिबंधित गुटखा उत्पादन केले जात असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पुणे पोलिसांच्या युनिट चारच्या पथकाने सिल्वासा येथे 'काशी व्हेंचर्स' या कंपनीवर छापा टाकून 15 कोटींचा गुटखा आणि गुटखा बनविण्याचा कच्चा माल जप्त केल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. याप्रकरणात गोवा गुटखाचे मालक आणि गुटखा किंग जे.एम.जोशी यांचा सहभाग निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.\nशहरातील गुटखा रॅकेटवर छापामारी सुरू करताना पोलिसांनी प्रारंभी चंदननगरहद्दीत 17 नोव्हेंबर रोजी सुरेश अग्रवाल, अक्षय अग्रवाल, आकाश अग्रवाल, प्रविण वाहुळ, निरज सिंगल यांचेवर गुन्हा दाखल करुन सात लाख 50 हजार रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा आणि वाहने जप्त केली. या गुन्ह्याचा तपास युनिट चारचे पथकाचे पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल करत असताना, तपासात प्रतिबंधीत गुटख्याच्या व्यवसायातून होणारी आर्थिक उलाढाल हवाला मार्फत होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी हवालाद्वारे व्यवहार करुन देणाऱ्या पाच ठिकाणांवर छापे टाकून सुमारे चार कोटी रुपये इतकी रक्कम जप्त केली. दोन जानेवारी रोजी पोलिसांनी वानवडी आणि हडपसर पोलिस ठाणे हद्दीत दोन ठिकाणी छापे टाकून 25 लाख रुपयांचा गुटखा आणि वाहने जप्त केली.\n- ऐका हो ऐका; आधार कार्ड लिंक न केल्‍यास होणार रेशन बंद\nया प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर, चौकशी दरम्यान अवैध गुटख्याचे उत्पादन आणि वितरण हे वापी (गुजरात) आणि सिल्वासा (दादर नगर हवेली) येथे अवैधरित्या होत असल्याची माहिती मिळाली. तेथून माल घेऊन चोरट्या मार्गाने त्याचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा अटक केलेल्या आरोपींच्या मार्फत होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, पोलिस उपायुक्त बच्चनसिंह यांचे मार्गदर्शनाखाली युनिट चारचे पोलिस उपनिरीक्षक जयदीप पाटील, पोलिस अंमलदार राजस शेख, सचिन ढवळे, कौस्तुभ जाधव, शितल शिंदे यांच्या पथकाने वापी आणि सिल्वहासाला छापे टाकले.\n- पुणे झेडपी सदस्याची धडाकेबाज बॅटिंग; तरुणांमध्ये जोरदार चर्चा\nगुटखा उद्योगावर झालेली देशातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई\nसिल्वसा येथे 'गोवा' या नावाने प्रतिबंधीत गुटखा उत्पादन करुन पुरवठा करणाऱ्या काशी व्हेंचर्स या कंपनीचा शोध घेण्यात आला. स्थानिक पोलिस, अन्न व औषध प्रशासन यांचे मदतीने कंपनीवर छापा टाकून गोवा गुटखा आणि तो बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल त्यात सुगंधी द्रव्य, तंबाखू, सुपारी, चुना, कात पावडर, कॅल्शियम क्रिस्टल, इलायची, ग्लिसरीन इ.पदार्थ आणि यंत्रसामुग्री जप्त करण्यात आली आहे. गोवा गुटखा उत्पादन करणाऱ्या फॅक्टरीचे मालक, चालक यांची नावे निष्पन्न झाली असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. काशी व्हेंचर्स या कंपनीवर टाकलेला छापा आणि जप्ती ही भारतातील गुटखा उद्योगावरील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल यांनी सांगितले.\n- पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n हे 5 पदार्थ तुमच्या आहारात आहेत का\nपुणे : बदलत्या जीवन शैलीमध्ये आपण तासांतास कंप्युटरवर काम करणे, मोबाईलवर टाईमपास करणे हे नेहमीच झाले आहे. त्यामुळे आपल्या डोळ्यांवर प्रचंड ताण...\nरेल्वे स्थानकात आता टॉयलेट कॉम्प्लेक्‍सची सुविधा\nकोल्हापूर - येथील रेल्वे स्थानकावर टॉयलेट कॉम्प्लेक्‍स सुविधा नव्याने सरू करण्यात आली. खासदार संजय मंडलीक यांच्या हस्ते तर आमदार चंद्रकांत जाधव...\nअभिलेखात आढळली तब्बल 125 वर्षांपूर्वीचे कागदपत्रं\nलातूर: औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील `सुंदर माझे कार्यालय` उपक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अडगळीला पडलेल्या अभिलेख...\nशिवसेनेचा भ्रष्टाचाराचा आरोप, सभापतीसोबत सभागृहातच तू-तू-मै-मै\nअकोला: जलशुद्धीकरणासाठी पी.ए.सी. पावडर पुरवठा करण्यासाठी स्थायी समितीने मंजुरी दिलेली निविदा चक्क २४.५ टक्के वाढवून कंत्राटदाराला...\nखासदार सुळेंच्या पुढाकाराने 26 दृष्टीहिन मुलांनी अनुभवला शिवरायांचा तोरणा\nवेल्हे, (पुणे) : शिवरायांचा तोरणा मुंबई येथील २६ दृष्टीहिन मुलांनी प्रजाकसत्ताक दिनी सर करुन अनुभवला. यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांचे मोलाचे...\nकोरोना काळातील सामाजिक सद्भावना, सलोखा राखण्यात सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेले योगदान महत्वाचे- नवाब मलिक\nपरभणी ः जे धार्मिक सलोखा राखून एकात्मतेचे दर्शन दाखविले, सदभावना दाखविली ती अत्यंत मोलाची आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये यासाठी प्रशासनाला कठोर...\nइंस्टाग्रामवरील प्रेमासाठी अल्पवयीन मुलीने सलग दोन दिवस केला ९०० किमीचा प्रवास; मोबाईलवरून मिळायचे निर्देश\nनागपूर : इंस्टाग्रामवर बिहार येथील तरुणासोबत अल्पवयीन मुलीची मैत्री झाली. तरुणाला भेटण्यासाठी मुलगी घर सोडून बिहारला निघाली. काटोल पोलिसांनी समयचुकता...\nअवघ्या १२ शल्यचिकित्सकांवर जिल्ह्याचा भार शिरसगाव प्रकरणानंतर नियमावलीत बदलाचे संकेत\nनाशिक : त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियानंतर गोंधळ उडाल्यानंतर आता प्रशासनाने...\n यापेक्षा बुद्धाचा 'धम्म' आचरणात किती आणला यालाच मोठे महत्त्व- भदंत इन्दवन्श महाथेरो\nनांदेड : महाकारुनिक तथागताचा 'बुद्ध धम्म' हा कर्मकांड नसून तो जीवनमार्ग आहे. बुद्धाचा धम्म किती वाचला किती कळला\nठाण्यातील सेंट्रल पार्कसाठी मनसे आक्रमक; रखडपट्टीबद्दल पालिका आयुक्तांना विचारला जाब\nठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून \"कन्स्ट्रक्‍शन टीडीआर'च्या बदल्यात ढोकाळी येथील 20 एकरचा भूखंड एका विकासकाला विकसित करण्यासाठी देण्यात आला...\n'आमचे खास बंधू..' म्हणत उदयनराजेंकडून शिवेंद्रसिंहराजेंचं कौतुक; संभाजीराजेंच्या अनुपस्थितीची सातारकरांना हुरहुर\nसातारा : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे बंधूप्रेम महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजे...\nविराट कोहली आणि तमन्नाला केरळ हायकोर्टाची नोटीस; काय आहे प्रकरण\nकोची : केरळ उच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री तमन्ना भाटिया यांच्यासह मल्याळम अभिनेता अजू...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/sebi-tighten-screws-on-participatory-notes-1242872/", "date_download": "2021-01-28T10:36:42Z", "digest": "sha1:FMSTZDDKCDEM3LIDVNCX4FQ55DA753VP", "length": 12963, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sebi tighten screws on participatory notes | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nपी-नोट्समार्फत नव्हे, बाजारात प्रत्यक्ष शिरकावाचे ‘सेबी’चे आवाहन\nपी-नोट्समार्फत नव्हे, बाजारात प्रत्यक्ष शिरकावाचे ‘सेबी’चे आवाहन\nविदेशी गुंतवणूकदारांचा भांडवली बाजारातील गुंतवणुकीच्या पार्टिसिपेटरी-नोट्स\nलोकसत्ता टीम and लोकसत्ता टीम | May 26, 2016 09:21 am\nविदेशी गुंतवणूकदारांचा भांडवली बाजारातील गुंतवणुकीच्या पार्टिसिपेटरी-नोट्स (पी-नोट्स) सारख्या अप्रत्यक्ष मार्गाऐवजी बाजारात थेट व प्रत्यक्ष शिरकाव करण्याचा सल्ला ‘सेबी’ने दिला. बाजाराकरिता जोखीम ठरेल अशा सूट-सवलती या वर्गाला देण्याचा आपला विचार नसल्याचेही सेबीप्रमुख यू. के. सिन्हा यांनी स्पष्ट केले.\nपी-नोट्सवरील सेबीद्वारे प्रस्तावित कठोर नियमांमुळे भांडवली बाजारात गेल्या काही सत्रांमध्ये घसरणीच्या रूपात प्रतिक्रिया उमटली आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी याचा धसका घेतल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. सेबी अध्यक्ष सिन्हा यांनीही पी-नोट्सच्या माध्यमातून भांडवली बाजारात होणाऱ्या गुंतवणुकीचे प्रमाण कमी झाल्याचे मान्य केले आहे.\n‘म्युच्युअल फंडांचीही थेट विक्री व्हावी’\nल्ल कंपन्यांचे प्रतिनिधी अथवा अन्य सल्लागार/विक्रेते यांच्याऐवजी म्युच्युअल फंडांची गुंतवणूकदारांना थेट विक्री करण्याचा आग्रह सेबी अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी धरला आहे. कंपन्यांना थेट विक्रीकरता येणारे आणि गुतवणूकदारांना कोणत्याही मध्यस्थीशिवाय फंड योजना खरेदी करता येणारे ऑनलाइन व्यासपीठ लवकरच उपलब्ध करून दिले जाईल, असेही सिन्हा यांनी सांगितले. फंड घराण्यांकडून मिळणाऱ्या मानधनाच्या (कमिशन) प्रमाणात वितरक तसेच आर्थिक सल्लागार हे संबंधित योजनांवर अधिक भर देताना दिसतात, असे निरीक्षणही सिन्हा यांनी नोंदविले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nराज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे\nउद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर ५९ टक्के लोकं समाधानी, सर्व्हेक्षणातील निष्कर्ष\n चहलच्या कॅचवरून सोशल मीडियावर चर्चा\n“इंदुरीकर महाराजांना भाजपाचा पाठिंबा, त्यांची तपश्चर्या घालवू नका\nवहिनीसाहेबांचा कुल लूक; बेबीबंपसोबत केलं फोटोशूट\nVideo : 'जिंदगी का सफर..'; कार्तिकी -रोनितचा रोमँण्टिक डान्स\nसगळी चूक नेहरू आणि गांधीजींचीच; बॉलिवूड पटकथा लेखकाचं ट्वीट चर्चेत\n ...म्हणून सिद्धार्थने शहनाजला फेकलं पाण्यात\n सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्रीनं दिले होते आत्महत्येचे संकेत; म्हणाली होती...\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 चिनी उद्योजकांना ‘मेक इन इंडिया’ गुंतवणुकीचे आवतण\n2 ‘पेमेंट बँक’ व्यवसायातून टेक महिंद्रचीही माघार\n3 चार सत्रातील घसरण थांबली; सेन्सेक्स, निफ्टीत किरकोळ वाढ\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2019/06/24/mika-singh-will-sing-for-marathi-film/", "date_download": "2021-01-28T11:11:05Z", "digest": "sha1:FSP3Z75QIB3SG6K2Q4CU76BHRMHJY6RY", "length": 8039, "nlines": 58, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मराठी चित्रपटासाठी गाणार मिका सिंह - Majha Paper", "raw_content": "\nमराठी चित्रपटासाठी गाणार मिका सिंह\nमनोरंजन, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / मराठी चित्रपट, मिका सिंह, येरे येरे पैसा / June 24, 2019 June 24, 2019\nआपल्या भारदस्त आवाजामुळे बॉलिवूडमध्ये ओळखला जाणारा आणि असंख्य लोकप्रिय हिंदी गाण्यासाठी आवाज देणारा मिका सिंह लवकरच एका मराठी चित्रपटातील गाण्याला आवाज देणार आहे. या गाण्याचे शीर्षक येरे येरे पैसा असे असणार आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करत मिका सिंहने याबद्दलची माहिती दिली आहे.\nया गाण्याच्या काही ओळी गात मी मराठी माणसाठी, जय महाराष्ट्र असे तो म्हणताना दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि हेमंत ढोमेदेखील व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत दिसत आहेत. गाणे रेकॉर्ड करण्यापूर्वी स्टूडिओमध्ये काढलेला हा व्हिडिओ आहे. संजय जाधवद्वारा दिग्दर्शित ‘येरे येरे पैसा’ या मराठी चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nमिका याच चित्रपटातील शीर्षक गीत ‘येरे येरे पैसा’ला आवाज देत आहे. याआधीही ‘डोक्याला शॉट’ या मराठी चित्रपटाच्या शीर्षक गीताला मिका सिंहने आवाज दिला आहे. यानंतर आता पुन्हा एकदा मराठी श्रोत्यांची मने जिंकण्यासाठी मिका सज्ज झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संजय जाधव ‘येरे येरे पैसा’ चित्रपटाच्या सिक्वलचे दिग्दर्शन करणार नसून या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे करणार आहे. तर या चित्रपटाची निर्मिती अमेय खोपकर यांच्या प्रोडक्शन हाऊसद्वारे केली जाणार आहे. चित्रपटात कोणत्या कलाकारांची वर्णी लागली आहे, याबद्दलची माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे.\nInstagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे – संपूर्ण माहिती\nकमाई करण्यासाठी हे २३ फायदेशीर अन्नप्रक्रिया उद्योग\nकोल्ड प्रेस तेल घाणी व्यवसाय\nघराच्या घरी बनवा नैसर्गिक साबण\nप्रिंट ऑन डिमांड – आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय\nऑनलाईन कोर्सेस बनवून पैसे कसे कमवावे \nShopify – नवउद्योजकांसाठी एक Digital वरदान\nहायड्रोपोनिक शेती – विज्ञानाचे शेतीला लाभलेले वरदान\nड्रॉपशिपिंग – आत्मनिर्भर होण्याचा खात्रीशीर ऑनलाईन व्यवसाय\nसोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्याचे ७ सिक्रेट्स\nडिजिटल मार्केटिंगचे महत्वाचे १३ फायदे\nघरबसल्या कमाईचे १३ सोपे मार्ग\nआवाजाचा वापर करून घरबसल्या कमाईची ११ माध्यमे\nइंस्टाग्राम वापरून घरबसल्या कमाईचे ७ मार्ग\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mpcb.gov.in/mr/present-board", "date_download": "2021-01-28T10:56:18Z", "digest": "sha1:FPRSDWBLUX5ASAK2FPFG2QCL2KLCKJ5E", "length": 8654, "nlines": 168, "source_domain": "www.mpcb.gov.in", "title": "सांप्रत मंडळ | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nएमओइएफ,फॉरेस्ट अँड क्लाइमेट चेंज द्वारे सीआरझेड क्लियरन्स.\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा आणि पांढरा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.४/८/२०११\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.१६/०४/२०१३\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.२२/१२/२०१४\nमाहिती अधिकार २००५ अधिनियम\n३१/१२/२०१९ रोजी माहिती अधिकार अधिनियम कलम ४\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मेल\nश्रीमती. मनीषा म्हैसकर पाटणकर\nकक्ष क्रमांक 108, मंत्रालय,\nखोली क्रमांक 423 (मुख्य),\nम.उ.वि.मं, महाकाली गुफा रोड,\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण एक्सप्रेस टॉवर्स, 4 था मजला नरिमन पॉइंट\nपाणी पुरवठा व स्वच्छता विभाग.,\n5 वा मजला, मंत्रालय\nबाह्य अभिकरणाद्वारे हाताळलेले प्रकल्प व अभ्यास\nव्यापक पर्यावरण प्रदूषण निर्देशांक\nमहाराष्ट्रातील नदी प्रदूषित पट्टे\nप्रदूषण भार कमी करण्यासाठी प्रमाणित करणारी तांत्रिक समिती.\nवसुंधरा माहितीपट स्पर्धा २०२०\nवसुंधरा पुरस्कार स्पर्धा २०२०\nआरोग्य आणि पर्यावरण म. प्र. नि. मंडळ कर्मचारी मास ट्री प्लांटेशन म. प्र. नि. मंडळ बुलेटिनTechnical Committee for By-Products and Hazardous waste categorizationसीपीसीबीची मार्गदर्शक तत्त्वे\nपर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nकल्पतरू पॉईंट, ३ रा व ४ था मजला, पीव्हीआर थिएटर समोर, सायन सर्कल, मुंबई- ४०००२२\nकॉपीराइट © 2019 सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=100&bkid=423", "date_download": "2021-01-28T11:33:42Z", "digest": "sha1:IAJZCG7N5TTB2PDA3HD652UPOAI5UIDL", "length": 2249, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Author : संपादन:डॉ. शंतनू चिंधडे\nझरती रेशीम धारा..... उधळित गंध पिसारा.... शब्दवैभव साहित्यप्रेमींचा हा आठवा प्रातिनिधिक काव्यसंग्रह. आठ कवी, प्रत्येकी आठांच्या आसपास कविता आणि आठवे काव्यपुष्प. ’अष्ट दिशांचा गोफ’ च मंडळाने विणला आहे. हुरहुर लावणारी स्त्रीजाणीव, निसर्गसंवेदन, हवेहवेसे प्रेमसंगीत आणि पौरुषेय मिस्किली अशा विविधतेने या ’रेशीम धारा’ मोहरल्या आहेत. पूर्वीच्या संग्रहाचे रसिकांनी मन:पूर्वक स्वागत केले. या ’रेशीम धारा’ देखील तुम्हाला भावतील, मनाला निववतील अशी खात्री वाटते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://prasadkerkar.com/category/others/page/2/", "date_download": "2021-01-28T11:22:44Z", "digest": "sha1:GQ3BQS53NE7G2MATEE6ILGOCNQYY73IA", "length": 6574, "nlines": 93, "source_domain": "prasadkerkar.com", "title": "इतर – पृष्ठ 2 – Prasad Kerkar", "raw_content": "\nजानेवारी 7, 2021 जानेवारी 7, 2021 0\nकोरोनानंतर मंदीत ढकललेल्या गेलेल्या बांधकाम उद्योगाला सावरण्यासाठी राज्य सरकारने विविध सवलतींचा पाऊस पाडला खरा परंतु त्यामुळे बिल्डरांचीच धन होणार असे …\nजानेवारी 6, 2021 जानेवारी 6, 2021 0\nदेशातील शेतकरी आता संघटीतपणे त्याच्यावर होणाऱ्या विविध प्रश्नांच्या बाबतीत संघटीत होऊन लढा देत आहे. मग ते सरकार कोणाचेही असो केंद्रात …\nजानेवारी 5, 2021 जानेवारी 5, 2021 0\nएकीकडे कोरोनावर नियंत्रण येत असल्याचे आशादायी चित्र, त्याच्या जोडीला लसीला दिलेली मान्यता या सकारात्मक बाबी यंदाच्या नवीन वर्षात पुढे येत …\nजानेवारी 4, 2021 जानेवारी 4, 2021 0\nकोरोना काळात आलेल्या संकटावर मात करण्यासाठी बांधकाम उद्योगाला दिलासा मिळावा यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला होता. …\nजानेवारी 2, 2021 जानेवारी 2, 2021 0\nआता २०२१ साल सुरु होऊन दोन दिवस उलटले आहेत. गेले वर्ष पूर्णपणे कोरोनाच्या सावटाखालीच गेले. सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने २०२० हे …\nजानेवारी 1, 2021 जानेवारी 1, 2021 0\nकालच सुरु झालेले 2021 वर्ष सर्वांसाठीच आव्हांनाचे वर्ष असेल. गेल्या वर्षी कोरनाने झालेले सर्वच नुकसान भरुन काढावयाचे आहेच शिवाय यातून …\nडिसेंबर 31, 2020 डिसेंबर 31, 2020 0\nकोरोनामुळे सर्वांचे जीवन नैराश्येच्या गर्तेत गेलेले असताना 2020 ला निरोप देण्याच्या मनस्थितीत सर्व जण असताना पेणमध्ये माणूसकीला काळीमा लावणारी घटना …\nडिसेंबर 30, 2020 डिसेंबर 30, 2020 0\nआज २०२० सालचा अखेरचा दिवस. कोरोनामुळे हे वर्ष सर्वांच्याच लक्षात राहाणार आहे. त्यादृष्टीने पाहता हे वर्ष सर्वांसाठीच आयुष्याला एक नवे …\nडिसेंबर 29, 2020 डिसेंबर 29, 2020 0\nनववर्षाच्या स्वागताची दरवर्षी प्रमाणे यंदाही जय्यत सुरुवात असून सरकारने कोरोनाचे संकट लक्षात घेता काही खबरदारीचे उपाय म्हणून नियम लादले आहेत. …\nडिसेंबर 28, 2020 डिसेंबर 28, 2020 0\nबुलढाणा जिल्ह्यातील तरुण वैभव मानखैरे या तरुणाने थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून शिकण्यासाठी कर्ज द्या अन्यथा माओवादी व्हावे …\nमागील 1 2 3 … 40 पुढील\nबायडेन पर्व सुरु जानेवारी 23, 2021\nअर्णब, जनतेला माहिती द्या\nरणधुमाळी व त्यानंतर…. जानेवारी 21, 2021\nसरशी महाआघाडीची जानेवारी 19, 2021\nसर्वात मोठी मोहीम जानेवारी 18, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2020/12/15/%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8/", "date_download": "2021-01-28T12:10:46Z", "digest": "sha1:32NDGTIFFOE2ZGM7RTUJ7C7UJOBC6YSY", "length": 8214, "nlines": 55, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पैशाच्या तंगीमुळे बोरीस जॉन्सन सोडणार पंतप्रधानपद - Majha Paper", "raw_content": "\nपैशाच्या तंगीमुळे बोरीस जॉन्सन सोडणार पंतप्रधानपद\nआंतरराष्ट्रीय, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / पगार, पंतप्रधान, बोरीस जॉन्सन, ब्रिटन, राजीनामा / December 15, 2020 December 15, 2020\nफोटो साभार नवभारत टाईम्स\nब्रेग्झीट प्रक्रिया पूर्ण झाली की ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन त्यांच्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांच्या एका जवळच्या सहकार्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर मिडीयाला सांगितले आहे. ते म्हणाले पंतप्रधानपदी मिळणारा अपुरा पगार ही बोरीस यांची मुख्य समस्या आहे. या पगारात त्यांना कुटुंबाचा खर्च आणि गरजा भागविणे परवडत नाही. त्यामुळे ते राजीनामा देण्याचा विचार करत आहेत.\nकरोना मुळे सर्व जगाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत तर कोट्यवधी लोकांचे पगार कमी झाले आहेत. पण याचा चटका फक्त सर्वसामान्य नागरिकांनाच नाही तर राष्ट्रप्रमुखाना सुद्धा बसतो आहे. बोरीस सुद्धा त्याला अपवाद नाहीत.\nपंतप्रधान होण्यापूर्वी बोरीस एका वर्तमानपत्रात कॉलम लिहीत असत आणि त्यासाठी त्यांना महिना २२ लाख रुपये मिळत. पंतप्रधान झाल्यापासून त्याचे वेतन वर्षाला १ कोटी ४३ लाख म्हणजे महिन्याला साधारण १२ लाख रुपये आहे. म्हणजे अधिक जबाबदारीची जागा घेऊन पगार कमी अशी त्यांची अवस्था आहे. शिवाय या पगारातून पेन्शनपोटी काही रक्कम कापली जाते. बोरीस यांचे राहणीमान खर्चिक आहे त्यामुळे या पगारात त्यांना घरखर्च चालविणे अवघड बनले आहे.\nपूर्वी बोरीस यांनी केवळ दोन भाषणे देऊन दीड कोटीची कमाई केली होती असेही समजते. जगात सर्वाधिक वेतन सिंगापूरच्या पंतप्रधानांना मिळते. त्यांना वर्षाला ११ कोटी रुपये मिळतात. त्याखालोखाल हॉंगकॉंग प्रमुखाला ४ कोटी, स्वित्झर्लंड पंतप्रधानांना साडेतीन कोटी तर भारताच्या पंतप्रधानांना महिना दोन लाख म्हणजे वर्षाला २४ लाख रुपये वेतन मिळते.\nShopify – नवउद्योजकांसाठी एक Digital वरदान\nकमाई करण्यासाठी हे २३ फायदेशीर अन्नप्रक्रिया उद्योग\nडिजिटल मार्केटिंगचे महत्वाचे १३ फायदे\nघराच्या घरी बनवा नैसर्गिक साबण\nसोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्याचे ७ सिक्रेट्स\nहायड्रोपोनिक शेती – विज्ञानाचे शेतीला लाभलेले वरदान\nआवाजाचा वापर करून घरबसल्या कमाईची ११ माध्यमे\nड्रॉपशिपिंग – आत्मनिर्भर होण्याचा खात्रीशीर ऑनलाईन व्यवसाय\nघरबसल्या कमाईचे १३ सोपे मार्ग\nकोल्ड प्रेस तेल घाणी व्यवसाय\nइंस्टाग्राम वापरून घरबसल्या कमाईचे ७ मार्ग\nInstagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे – संपूर्ण माहिती\nप्रिंट ऑन डिमांड – आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय\nऑनलाईन कोर्सेस बनवून पैसे कसे कमवावे \nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-01-28T12:23:37Z", "digest": "sha1:6R74ANZ6MKJHLWO3RORGXRAVORNC25PL", "length": 3294, "nlines": 50, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"विष्णूच्या आरत्या\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"विष्णूच्या आरत्या\" ला जुळलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख विष्णूच्या आरत्या या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसाहित्यिक:समर्थ रामदास स्वामी ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://stepupmarathi.com/iti-dvet-admission-2020/", "date_download": "2021-01-28T12:09:54Z", "digest": "sha1:Q3KZADFFH5GWE2IZEQYFYHU6KAEVXNVQ", "length": 5973, "nlines": 60, "source_domain": "stepupmarathi.com", "title": "ITI Admission आय.टी.आय. प्रवेश 2020 | stepupmarathi", "raw_content": "\nइयत्ता ०९ वी गणित\nइयत्ता १० वी गणित\nनोकरी न्युज | टेक न्युज | परीक्षा आणि निकाल | शासकीय योजना | अर्थजगत | Excel विडियो | इयत्ता ०९ वी गणित विडियो | इयत्ता १० वी गणित विडियो\nITI DVET Admission 2020 आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया 2020(मुदतवाढ)\nITI DVET Admission 2020 आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया 2020 सुरु झाली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत.\nआय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया 2020 हि covid – 19 च्या प्रादुर्भावामुळे दहावीचा निकाल लागण्यास उशीर झाला. त्यामुळे सुरु आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया सुरु होण्यास वेळ लागला होता. परंतु प्रवेश प्रक्रिया लक्षात घेता व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य यांनी प्रवेश 2020 दिनांक 01.08.2020 रोजी पासून सुरु केली आहे.\nविध्यार्थ्यानी आपला ऑनलाईन अर्ज वेळेत भरायचा आहे. अर्ज भरताना आवश्यक असणारे प्रमाणपत्र व कागदपत्रे पुर्तता केलेली असावी. आपला अर्ज भरताना कुठलीही चूक होणार नाही याची काळजी घ्यावी.\nआय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया अंतिम दिनांक : – 01.08.2020 (सकाळी 11.00 वाजेपासून) 31 ऑगस्ट 2020\nITI DVET Admission 2020 प्रवेशप्रक्रियेचे तपशीलवार वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nITI DVET वेबसाईट : – येथे क्लिक करा\nMaharashtra SSC Result 2020 महाराष्ट्र राज्य माध्यमिक / उच्च माध्यमिक शालेय प्रमाणपत्र निकाल 2020\n10th Diploma Admission दहावी डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया\nशैक्षणिक वर्ष 2020 – 21 करिता दहावीच्या पात्रतेवर आधारित डिप्लोमाची प्रवेश प्रकिया तंत्रशिक्षण संचालनालया मार्फत सुरु...\nSSC/HSC दहावी बारावीचे मार्कशीट कसे मिळवावे\n तुमचे महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंडळ दहावीचे किंवा...\nSSC कॉन्स्टेबल GDवैद्यकीय परीक्षा Admit Card\nSSC कॉन्स्टेबल GD वैद्यकीय परीक्षा Admit Card : येथे क्लिक करा.\nSBI Recruitment स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2020\nSBI Recruitment : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2000 रिक्त प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर झाली असुन...\nWhatsApp Business: आता व्हाट्सएपवर करा शॉपिंग, दुकानदार आणि इतर व्यावसायिकांनाही चांगली संधी.\nव्हाट्सअपने आपोआप डिलीट होणारे मेसेजेस, व्हाट्सअप पे आणि आता शॉपिंगसाठी इ कॉमर्स च्या धर्तीवर नवे फिचर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://prasadkerkar.com/category/others/page/39/", "date_download": "2021-01-28T10:43:10Z", "digest": "sha1:SONSX73H7IA6VWUERDMDXW3GNDJKFDHB", "length": 7077, "nlines": 93, "source_domain": "prasadkerkar.com", "title": "इतर – पृष्ठ 39 – Prasad Kerkar", "raw_content": "\n‘रिटेल’ विरोधात ‘होलसेल’ तमाशा \nनोव्हेंबर 18, 2019 नोव्हेंबर 18, 2019 0\nरिटेल क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीस परवानगी देण्याच्या प्रश्नावरून सध्याच्या यूपीए सरकारने देशच बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे गहाण टाकल्याचा आरोप भाजपने केला आहे. मात्र …\nनोव्हेंबर 18, 2019 नोव्हेंबर 18, 2019 0\nराज्यातील युती सरकारपासून सुरु झालेली शेतकऱ्यांची उपेक्षा राष्ट्पती राजवटीतही काही थांबलेली नाही. राज्यात सध्या अवकाळी पावसामुळे शेतकरी आयुष्यातून उठला असून …\nनोव्हेंबर 18, 2019 नोव्हेंबर 18, 2019 0\nसोने खरेदीसाठी कर्जे देऊ नयेत, असा एक महत्त्वपूर्ण आदेश गेल्याच आठवड्यात रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिला आहे. अर्थात हा आदेश …\nमध्य – पश्चिम रेल्वेची षष्ट्यब्दी\nनोव्हेंबर 15, 2019 नोव्हेंबर 15, 2019 0\nमुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या पश्चिम व मध्य रेल्वेने आपल्या स्थापनेची साठ वर्षे गेल्याच आठवड्यात पूर्ण केली. दररोज सुमारे 69 लाख प्रवाशांची …\nनोव्हेंबर 9, 2019 नोव्हेंबर 9, 2019 0\nगेली तीस वर्षे देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू झालेल्या व हिंदू-मुस्लिम या दोन्ही धर्मियांचा संवेदनाक्षम, श्रध्देचा विषय ठरलेल्या अयोध्येतील राम मंदिर प्रकरणी …\nनोव्हेंबर 7, 2019 नोव्हेंबर 7, 2019 0\nअलिबाग तालुक्यातील थळ येथील सरकारी कंपनी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स(आरसीएफ)मध्ये झालेल्या भरतीमध्ये स्थानिकांना डावलत पुन्हा एकदा परप्रांतियांनाच संधी देण्यात आल्याने …\nनोव्हेंबर 2, 2019 नोव्हेंबर 2, 2019 0\nकॉर्पोरेट जगतातील 142 वर्षांची ओजस्वी परंपरा आणि तब्बल 82 अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या टाटा उद्योगसमूहाची पुढील काळातील सूत्रे कोणाकडे असणार …\nनोव्हेंबर 2, 2019 नोव्हेंबर 2, 2019 0\nनिवडणुकीची धामधूम संपून निकाल लागूनही आता आठवडा लोटला आहे. मात्र अजूनही सत्तेचा घोळ काही संपलेला नाही. सत्तेचे रंग दररोज बदलत …\nनोव्हेंबर 1, 2019 नोव्हेंबर 1, 2019 0\nयंदा पावसाने आपला मुक्काम तब्बल पाच महिने ठेऊन सर्वांनाच चकवा दिला आहे. यंदा खरे तर सगळेच अंदाज चुकवत केरळात आठ …\nऑक्टोबर 31, 2019 ऑक्टोबर 31, 2019 0\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील मेट्ो प्रकल्पाच्या भूमीपुजन प्रसंगी 100 लाख कोटी रुपयांची पायाभूत क्षेञात गुंतवणूक करण्याचे सरकारने ठरविले असून …\nमागील 1 … 38 39 40 पुढील\nबायडेन पर्व सुरु जानेवारी 23, 2021\nअर्णब, जनतेला माहिती द्या\nरणधुमाळी व त्यानंतर…. जानेवारी 21, 2021\nसरशी महाआघाडीची जानेवारी 19, 2021\nसर्वात मोठी मोहीम जानेवारी 18, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/govt-may-cancel-the-navi-mumbai-land-deal-cm/07182231", "date_download": "2021-01-28T10:55:41Z", "digest": "sha1:WMFR5DUCZYQYMEMEIEEM4L7PQPFCUCK6", "length": 6913, "nlines": 59, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "Govt may cancel the Navi Mumbai land deal: CMनवी मुंबईतील जमीन सौदा सरकार रद्द करू शकेत : मुख्यमंत्री – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nनवी मुंबईतील जमीन सौदा सरकार रद्द करू शकेत : मुख्यमंत्री\nनागपूर : कोयना धरण प्रकल्पग्रस्त शेतक-यांना देण्यात आलेल्या नवी मुंबई येथील वादग्रस्त जमीनीबाबत सरकारने कायदा व न्यायालयाचे मत मागितले असून जर ते नकारात्मक आले तर राज्य सरकार हा व्यवहार रद्द करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, जर नुकताच झालेला हा करार रद्द करण्यात आला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात नवी मुंबई येथे झालेले याप्रकारचे 200 करार रद्द करावे लागतील.\nनियम 293 अन्वये सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या चर्चेच्या दरम्यान मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी अडचणीत येणार नाही. कारण त्यांनी ती जमीन बिल्डरला विकल्यानंतर त्यापोटी पैसा घेतला आहे.\nतत्पूर्वी मुख्यमंत्र्यांननी याप्रकरणी सरकार न्यायालयीन चौकशी करणार असल्याचे सभागृहात सांगितले होते. मात्र न्यायाधीशांचे नाव आणि इतर माहिती सरकारने आतापर्यंत जाहीर केली नाही.\nदेश में बुधवार को करीब तीन लाख लोगों का लगा टीका, 23 लाख के ऊपर पहुंचा आंकड़ा\nडीसी ने कहा,CE व CAFO मैनेज कर रहे\nSKY की उड़ान पर लगा ग्रहण\nकृषिपंप वीजजोडणी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणार- मुख्यमंत्री\nजवाहरलाल नेहरू विद्यालयात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत\nगोंदिया: 142 करोड़ की महत्वकांक्षी भूमिगत बिजली लाइन को मिली मंजूरी\nगौरव सोहळ्या सोबतच मधुर स्वरांनी बहरली पत्रकारांची संध्याकाळ\nकोरोनाकाळात विविध आघाड्यांवरील योद्धांचा गौरव.\nकृषिपंप वीजजोडणी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणार- मुख्यमंत्री\nजवाहरलाल नेहरू विद्यालयात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत\nगोंदिया: 142 करोड़ की महत्वकांक्षी भूमिगत बिजली लाइन को मिली मंजूरी\nकोरोनाकाळात विविध आघाड्यांवरील योद्धांचा गौरव.\nJanuary 28, 2021, Comments Off on कोरोनाकाळात विविध आघाड्यांवरील योद्धांचा गौरव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://satyashodhak.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95/?shared=email&msg=fail", "date_download": "2021-01-28T12:49:35Z", "digest": "sha1:I4BXL7Y4KBFVK3XOBRXKA557MBTFDKKJ", "length": 6369, "nlines": 76, "source_domain": "satyashodhak.com", "title": "विदेशी पुस्तक, देशी मस्तक… | Satyashodhak", "raw_content": "\nविदेशी पुस्तक, देशी मस्तक…\nपेशवाई किड्यांच्या नादाला लागून विदेशी लेखक जेम्स लेनने महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची जी धूळधाण उडवली, त्याविरोधात आवाज उठला नाही (अपवाद संभाजी ब्रिगेड चा). शिवरायांच्या माँसाहेबांची – जिजाऊंची अब्रू इतकी स्वस्त झाली आहे का तिला शिवजयंतीच्या तारीख-तिथी वादाइतकीही किंमत नाही का तिला शिवजयंतीच्या तारीख-तिथी वादाइतकीही किंमत नाही का शिवरायांच्या पुतळ्याला कुणी विद्रूप केलं, तर प्रकरण दंगल उसळण्यापर्यंत जातं. बदल्याची भाषा केली जाते. पण शिवचरित्रच कलंकित करण्याचा डाव खेळला जातो, तरी त्याकडे थंडपणे दुर्लक्ष केलं जातं. पुतळ्याच्या दगडा इतकीही किंमत जिजाऊंच्या चारित्र्याला किंमत न देणे, हा थंडपणा नाही; तो सामाजिक आणि राजकीय षंढपणा आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मंदिरातील तीर्थकुंडात बडवा मुतताना पकडला गेला. तेव्हाही असाच थंडपणा दाखवला गेला. याउलट परदेशात कुठे चपलेवर, कमोडवर देव-देवतांची चित्रं रंगवली गेलीत, अशी ओरड होताच पेटवा-पेटवी करणारी लेखनकामाठी होते. त्याने भाविकही अस्वस्थ होतात. अशीच अस्वस्थ भावनांची प्रतिक्रिया जेम्स लेनच्या नीचपणामागच्या मस्तकांच्या विरोधात का नाही उठली शिवरायांच्या पुतळ्याला कुणी विद्रूप केलं, तर प्रकरण दंगल उसळण्यापर्यंत जातं. बदल्याची भाषा केली जाते. पण शिवचरित्रच कलंकित करण्याचा डाव खेळला जातो, तरी त्याकडे थंडपणे दुर्लक्ष केलं जातं. पुतळ्याच्या दगडा इतकीही किंमत जिजाऊंच्या चारित्र्याला किंमत न देणे, हा थंडपणा नाही; तो सामाजिक आणि राजकीय षंढपणा आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मंदिरातील तीर्थकुंडात बडवा मुतताना पकडला गेला. तेव्हाही असाच थंडपणा दाखवला गेला. याउलट परदेशात कुठे चपलेवर, कमोडवर देव-देवतांची चित्रं रंगवली गेलीत, अशी ओरड होताच पेटवा-पेटवी करणारी लेखनकामाठी होते. त्याने भाविकही अस्वस्थ होतात. अशीच अस्वस्थ भावनांची प्रतिक्रिया जेम्स लेनच्या नीचपणामागच्या मस्तकांच्या विरोधात का नाही उठली अधिक माहिती साठी रोज वाचा… जेम्स लेनच्या कुचाळक्या आणि त्यामागच्या पेशवाई किड्यांना उघड करणारी लेखमाला… विदेशी पुस्तक देशी मस्तक…\nTags:जेम्स लेन, बहुजन, बाबा पुरंदरे, ब्राम्हणी षडयंत्र, राष्ट्रमाता जिजाऊ, शिवराय, शिवरायांची बदनामी, शिवाजी महाराज, संभाजी ब्रिगेड\nक्रांतिसिंह – चित्रमय जीवनवेध\nहेमाडपंती मंदिरे व इतिहासकारांचा सावळागोंधळ\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nशिवरायांचे खरे शत्रू कोण\nकुसुमाग्रज : प्रतिभावंत नव्हे उचल्या\nगणपती देवता : उगम व विकास - डॉ.अशोक राणा\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nशिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_6.html", "date_download": "2021-01-28T13:05:56Z", "digest": "sha1:YHEGTGDVX3M2CH55BXMFUGY27L6HANB6", "length": 23089, "nlines": 245, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "शिर्डीतून तीन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली दीप्ती सोनी सापडली | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nशिर्डीतून तीन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली दीप्ती सोनी सापडली\nकोपरगाव शहर प्रतिनिधी : शिर्डीतून तीन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या महिलेच्या प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. सदर महिला आपल्या प्रि...\nकोपरगाव शहर प्रतिनिधी : शिर्डीतून तीन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या महिलेच्या प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. सदर महिला आपल्या प्रियकरासोबत निघून गेल्याचा दावा पोलिसांनी केला. सविस्तर वृत्त असे की मध्यप्रदेशमधील इंदोर येथील मनोज सोनी यांची पत्नी दिप्ती शिर्डीतून बेपत्ता झाली होती. महिलेचा पती मनोज सोनी यांनी तीन वर्ष या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. पोलीस बेपत्ता प्रकरणाचा तपास योग्य करत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मनोज सोनी यांनी याचिका दाखल केली होती. त्यात न्यायालयाने तपासाबद्दल पोलिसांवर ताशेरे ओढले होते.\n१० ऑगस्ट‌ २०१७ रोजी इंदोर येथील मनोज सोनी पत्नी दिप्ती सो\nनी सोबत शिर्डीत साई दर्शनासाठी आले होते. सदर महिला या‌ दरम्यान बेपत्ता झाली होती. बेपत्ता झाल्याची तक्रार मनोज सोनी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात‌ केली. मात्र पाठपुरावा करूनही पोलीस योग्य तपास करत नसल्याने मनोज याने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. हायकोर्टाने पोलिसांवर ताशेरे ओढत तपास करून शिर्डीत मानव तस्करी होते का, याचा सखोल तपास‌ करण्याचे आदेश दिले होते. पोलीस तपास सुरू होता, परंतु दिप्तीचा कुठेच ठाव ठिकाणा लागत नव्हता.\nपरंतु दि १७ डिसेंबर २०२० रोजी दिप्ती सोनी या मनोज सोनी यांच्या बहिणीला तिच्या घरासमोर सापडली. दिप्ती हिने स्मृतीभ्रंश झाल्याचा कांगावा करत माहिती लपवली होती. अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा केला आहे. दिप्ती शिर्डीतून कोपरगाव त्यानंतर रेल्वेने पुणे येथे पोहचली. तेथून तिने तिचा प्रियकर ओमप्रकाश चंदेल यास फोन केला आणि त्यानंतर ते दोघेही इंदोरला गेल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे यांनी पत्रकार परिषद घेत हा खुलासा केला आहे. हायकोर्टाने लक्ष घातल्याने दिप्ती सोनी प्रकरणात पोलिसांनी जंगजंग पछाडलं. पोलीस सातत्याने मागावर असल्याचे आणि दिप्तीचा प्रियकर ओमप्रकाश हा पोलिसांच्या रडारवर असल्याने ओमप्रकाश चंदेल आणि दिप्ती यांनी स्मृती‌भ्रंश झाल्याचा बनाव करत नाटकी पद्धतीने मनोज यांची बहिण किर्ती हिच्या घरासमोर थांबली. मनोज यांच्या बहिणीने तिला ओळखले आणि मनोज सोनी यांना ‌ती सापडल्याची माहीती दिली. त्यानंतर शिर्डी पोलिसांना कथित बेपत्ता झालेल्या दिप्ती सोनी हिला हायकोर्टासमोर हजर ‌केले त्यानंतर या प्रकरणाचा सखोल तपास करत प्रकरणाचा आज खुलासा केला आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी खुलासा केला असला तरी दिप्ती आणि तिचा प्रियकर ओमप्रकाश चंदेल याच्या विरोधात पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. मिसिंगचा सर्व तपास झाला असून हे सर्व प्रेम प्रकरणातून झाल्याने आम्ही कोणतीही कारवाई सध्या करणार नसल्याचे दिपाली काळे यांनी सांगितलं आहे. दीप्ती सोनी स्वतः शिर्डी येथून बसने पुणे ला गेली त्यानंतर तिने ओमप्रकाश यास कॉल केला व खडवा येथे येण्यास सांगितले व ती एकटी रेल्वेने खडवा पर्यंत गेली. शिर्डी पोलीस तपास करत असताना दिप्ती हनुमानाची भक्ती करायची असे समजले. त्या अनुषंगाने पोलिसांनी ज्या हनुमान मंदिरात दीप्ती जायची तिथे हनुमान गाथा सांगणाऱ्या ओमप्रकाश चंदेल याच्याशी तिचे प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पोलीस वारंवार चंदेल यांच्याकडे विचारणा करत असल्याने आता आपण फसणार असे वाटल्याने चंदेल याने दीप्तीला स्मृतीभ्रंश झाल्याचे नाटक करायला सांगितले आणि तिला तिच्या बहिणीच्या गल्लीत नेऊन सोडले. त्याचवेळी बहिणीला दीप्ती आढळून आली. त्यानंतर शिर्डी पोलिसांनी तिला ताब्यात घेत औरंगाबाद उच्च न्यायालयात हजर केले.\nअहमदनगर ब्रेकिंग न्युज महाराष्ट्र\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nशेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प क्रांती करणार : ना डॉ राजेंद्र शिंगणे\nसिंदखेड राजा/शहर प्रतिनिधी : सिंदखेड राजा मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प हा आर्थिक क्रांती घडून आणणार असून शेतकऱ्यांसाठी आश...\nराहुरी तालुक्यात अखेर बर्ड फ्लूचा शिरकाव :लोकमंथनचा अंदाज खरा ठरला\nराहुरी प्रतिनिधी : राहुरी तालुकयातील सडे येथील श्लोक पोल्ट्री फार्म वर चार दिवसांपूर्वी अचानक कोंबड्या मृत आढळलया होत्या मृत पक...\nदुहेरी हत्याकांडाने शेवगाव हादरले ; लहान मुलासह आढळला मुंडके नसलेला महिलेचा मृतदेह\nशेवगाव : तालुक्यात घरफोड्या, रस्तेलुट, जबरी चोऱ्या, खून, मर्डर दरोडेची मालिका सुरूच . शेवगाव तालुक्यातील होणाऱ्या गुन्हेगारीत वाढ. शेवगाव शह...\nतांबवे गावच्या विकासासाठी सदैव कटिबध्द\nगृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ः पालकमंत्री, खासदार, माजी मुख्यमंत्री, ऍड. उदयसिंह पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार विशाल पाटी...\nपोदार स्कूलकडून पालकांना धमकीचे पत्र\nपालकांकडून शाळेच्या परिसरात अन्यायकारक फी विरोधात आंदोलन कराड / प्रतिनिधी ः कोपर्डे हवेली येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलकडून पालकांना मुलांना ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: शिर्डीतून तीन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली दीप्ती सोनी सापडली\nशिर्डीतून तीन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली दीप्ती सोनी सापडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_985.html", "date_download": "2021-01-28T12:31:33Z", "digest": "sha1:BVNR2PFMHWDC3NJ5RCXTCVHHEFQPXVBG", "length": 20464, "nlines": 242, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "कर्जाची मागणी म्हणजे आत्महत्येस प्रवृत करणे नव्हे | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nकर्जाची मागणी म्हणजे आत्महत्येस प्रवृत करणे नव्हे\nनागपूर/प्रतिनिधीः कर्ज देणार्‍या कर्जदात्याने आपल्या थकित हप्ताची मागणी केली आणि जर त्या तणावाखाली कर्जदाराने आत्महत्या केली, तर कर्ज देण्या...\nनागपूर/प्रतिनिधीः कर्ज देणार्‍या कर्जदात्याने आपल्या थकित हप्ताची मागणी केली आणि जर त्या तणावाखाली कर्जदाराने आत्महत्या केली, तर कर्ज देण्यार्‍यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवणे योग्य ठरणार नाही, असे महत्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका निकालात नोंदवले आहे.\nमृत व्यक्तीचे नाव प्रमोद प्रकाश असे असून त्यांनी नवीन वाहन खरेदी करण्यासाठी याचिकाकर्ते रोहित काम करीत असलेल्या ’महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड’कडून सहा लाख 21 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. झालेल्या करारानुसार प्रमोद यांनी कर्जाची रक्कम चार वर्षांत 17 हजार 800 रुपयांचा मासिक हप्ता देऊन परतफेड करणे आवश्यक होते. यापैकी फक्त 15 हजार 800 रुपये भरून उर्वरित रक्कम नंतर देण्याचे आश्‍वासन त्यांनी कंपनीला दिले; मात्र त्यानंतरही त्यांनी हप्ते फेडण्यासाठी रोहित यांच्याकडे वेळ वाढवून मागितला. त्यास कंपनीतर्फे रोहितने नकार दिला आणि त्याच्याकडे थकित हप्त्याची मागणी करू लागला. एके दिवशी अचानक प्रमोदने आत्महत्या केली. तेव्हा, रोहितने कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी मृत प्रमोदवर दबाब आणला, त्याचा छळ केला, त्यामुळे कंटाळून त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले, असे त्याच्या सुसाईड नोटमध्ये रोहिताच्या नावाचा उल्लेख करत लिहिले होते. याची दखल घेत पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर हा गुन्हा रद्द करण्यात यावा म्हणून रोहितने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे याचिका दाखल केली. त्यावर न्यायमूर्ती व्ही.एम. देशपांडे आणि न्यायमूर्ती ए.एस. किल्लर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. निव्वळ थकित कर्जाच्या रक्कमेची मागणी याचिकाकर्त्याने केली होती. मृत व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा त्याचा कोणताही हेतू नव्हता, असा दावा याचिकाकर्त्याच्या वकिलांनी खंडपीठासमोर केला गेला. त्यांची बाजू ऐकून घेत एक वित्त कंपनीतील कर्मचारी या नात्याने त्याच्या कर्तव्याचा भाग म्हणून याचिकाकर्त्यांनी हप्तांची मागणी केली होती. त्या एका कारणासाठी याचिकाकर्त्यांनी मृत व्यक्तीस आत्महत्येस प्रवृत्त केले, असे म्हणता येणार नाही, असे महत्वपूर्ण निरीक्षण खंडपीठाने आपल्या निकालात नोंदवले. तसेच सर्वोच्च न्यायालयातील एका खटल्याचा संदर्भ देत सदर प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या 306 या कलमाची पूर्तता होत नाही असे स्पष्ट करत खंडपीठाने याचिकाकर्त्यांवर नोंदविलेला गुन्हा रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.\nब्रेकिंग ब्रेकिंग न्युज महाराष्ट्र\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nशेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प क्रांती करणार : ना डॉ राजेंद्र शिंगणे\nसिंदखेड राजा/शहर प्रतिनिधी : सिंदखेड राजा मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प हा आर्थिक क्रांती घडून आणणार असून शेतकऱ्यांसाठी आश...\nराहुरी तालुक्यात अखेर बर्ड फ्लूचा शिरकाव :लोकमंथनचा अंदाज खरा ठरला\nराहुरी प्रतिनिधी : राहुरी तालुकयातील सडे येथील श्लोक पोल्ट्री फार्म वर चार दिवसांपूर्वी अचानक कोंबड्या मृत आढळलया होत्या मृत पक...\nदुहेरी हत्याकांडाने शेवगाव हादरले ; लहान मुलासह आढळला मुंडके नसलेला महिलेचा मृतदेह\nशेवगाव : तालुक्यात घरफोड्या, रस्तेलुट, जबरी चोऱ्या, खून, मर्डर दरोडेची मालिका सुरूच . शेवगाव तालुक्यातील होणाऱ्या गुन्हेगारीत वाढ. शेवगाव शह...\nतांबवे गावच्या विकासासाठी सदैव कटिबध्द\nगृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ः पालकमंत्री, खासदार, माजी मुख्यमंत्री, ऍड. उदयसिंह पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार विशाल पाटी...\nपोदार स्कूलकडून पालकांना धमकीचे पत्र\nपालकांकडून शाळेच्या परिसरात अन्यायकारक फी विरोधात आंदोलन कराड / प्रतिनिधी ः कोपर्डे हवेली येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलकडून पालकांना मुलांना ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: कर्जाची मागणी म्हणजे आत्महत्येस प्रवृत करणे नव्हे\nकर्जाची मागणी म्हणजे आत्महत्येस प्रवृत करणे नव्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2019/07/09/indias-golden-idiom-for-two-and-half-years/", "date_download": "2021-01-28T11:12:59Z", "digest": "sha1:ANSIG6MWQP3FTDNNBEYW2DANWEDHTYP4", "length": 13330, "nlines": 60, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अडीच टक्क्यांमुळे भारतीय सोडतील सोन्याचा मोह? - Majha Paper", "raw_content": "\nअडीच टक्क्यांमुळे भारतीय सोडतील सोन्याचा मोह\nलेख, विशेष / By देविदास देशपांडे / आयात शुल्क, केंद्रीय अर्थसंकल्प, सोने / July 9, 2019 July 9, 2019\nजगात सोन्याचा सर्वाधिक मोह असलेले लोक म्हणून भारतीयांची जगभरात ओळख आहे. भारतातील नागरिकांकडे आणि विविध संस्थांकडे सुमारे 60 लाख कोटी रुपये मूल्याचा सोन्याचा साठा पडून आहे, असा एक अंदाज आहे. तरीही आपण दरवर्षी सुमारे एक हजार टन सोने आयात करतो आणि ही आयात वाढतच जात आहे.\nयाला आळा घालावा म्हणूनच की काय, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला. सध्या हे शुल्क 10 टक्के असून ते 12. 5 टक्के करण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला आहे. संसदेने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली म्हणजे तो अंमलात येईल. मात्र या प्रस्तावामुळे दागिने उद्योगातील मंडळी मात्र नाराज झाली आहे.\nभारतीयांचा सोन्याकडे असलेला ओढा जगजाहीर आहे. भारत हा सोन्यासाठी सर्वात मोठा आयातदार देश आहे. देशात यावर्षी एप्रिलमध्ये सोन्याची आयात 54 टक्क्यांनी वाढून ती 3.97 अब्ज डॉलरवर पोचली. एप्रिल 2018 मध्ये सोन्याची आयात 2.58 अब्ज डॉलर इतकी होती. सोन्याची आयात वाढते तेव्हा व्यापार तोटा वाढतो आणि त्यामुळे चालू खात्यामध्ये असलेल्या तोट्यामुळे ती अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक स्थिती बनते. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सोन्याची आयात वाढल्यामुळे देशाचा व्यापारी तोटा एप्रिलमध्ये 15.33 अब्ज डॉलरवर गेला. ही चार महिन्यांतील सर्वोच्च पातळी होती.\nसोन्याच्या आयातीतून देशातील दागिने उद्योगाची मागणी पूर्ण करण्यात येते. त्यामुळे निर्मला सीतारामन यांनी शुल्क वाढविण्याचे सूतोवाच केल्यामुळे या उद्योगातून निराशेचा सूर उमटला आहे. यामुळे देशातील सोन्याची तस्करी वाढेल, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. सोन्यावरील आयात शुल्क आणि वस्तू व सेवा करातील (जीएसटी) वाढीमुळे सोन्याच्या दागिन्यांची किंमत 15.5 टक्क्यांनी वाढतील आणि त्यामुळे काळ्या बाजारालाच उत्तेजन मिळेल, असे ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोनेस्टिक काऊन्सिल या संघटनेचे अध्यक्ष एन. अनंत पद्मनाभन यांनी म्हटले आहे.\nमात्र हा निर्णय योग्य असल्याचे सरकारने ठासून सांगितले आहे. केंद्रीय महसूल सचिव अजय भूषण पांडे यांच्या म्हणण्यानुसार, अनावश्यक उत्पादनांची आयात कमी करणे हे केंद्राचे धोरण आहे आणि केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्यावरील शुल्क वाढवणे हा त्याच धोरणाचा भाग आहे. सोन्याची तस्करी वाढलीच तर कायदा पालन संस्था त्यावर कारवाई करतील, असे त्यांनी सांगितले आहे.\n” अनावश्यक वस्तूंची आयात कमी करणे हे सरकारचे जाहीर धोरण आहे कारण आपल्याला परकीय चलनाचा साठा अनावश्यक वस्तूंची आयात करण्यासाठी खर्च नाही केला पाहिजे. देशाच्या स्थितीबाबत बोलायचे झाल्यास सोने निश्चितच अशा श्रेणीत येते ज्याची थोडी कमी आयात केली तरी चालू शकते,” असे त्यांचे म्हणणे आहे. तस्करीसारख्या छोट्या-मोठ्या समस्यांना घाबरून अनावश्यक वस्तूंची आयात थांबवणे बरोबर नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.\nहे झाले अर्थतज्ञांचे म्हणणे. परंतु भारतीय लोकांमध्ये प्राचीन काळापासून सोन्याचे जे आकर्षण आहे त्याला काय करणार ‘सोने अर्ध्या रात्रीही कामास येते, घेऊन ठेवा. कधी गरज पडली तर कामास येईल,’ असे आपल्याकडे सर्रास बोलले जाते. भारतीय लोकांची मानसिकताच अशी बनली आहे, की सोन्यासारखी गुंतवणूक नाही. या पक्क्या झालेल्या विचारातून समाजाला बाहेर पडणे सोपे नाही. अगदी भल्या-भल्या सुशिक्षित व्यक्तीलाही सोन्याचा नाद सुटत नाही.\nसोन्याच्या आयातीला आळा घालण्याचा प्रयत्न सरकारने यापूर्वीही केला होता. त्यासाठीच 2015-16च्या केंद्रीय अर्थसंकल्पात में स्‍वर्ण चलनीकरण योजना जाहीर करण्यात आल्या होत्या.देशातील नागरिक आणि संस्‍थांकडे असलेल्या सोन्याचा वापर व्हावा आणि त्याचा वापर उत्‍पादक हेतूने व्हावा. तसेच देशातच असलेल्या सोन्याचा वापर व्हावा आणि आयात कमी व्हावा, हा त्या योजनांचा उद्देश होता. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे अडीच टक्क्यांचे शुल्क वाढवल्यामुळे भारतीय लोक आपल्या प्राणप्रिय सोन्याचा मोह सोडतील, हे काही खरे वाटत नाही.\nकोल्ड प्रेस तेल घाणी व्यवसाय\nप्रिंट ऑन डिमांड – आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय\nआवाजाचा वापर करून घरबसल्या कमाईची ११ माध्यमे\nहायड्रोपोनिक शेती – विज्ञानाचे शेतीला लाभलेले वरदान\nघराच्या घरी बनवा नैसर्गिक साबण\nडिजिटल मार्केटिंगचे महत्वाचे १३ फायदे\nShopify – नवउद्योजकांसाठी एक Digital वरदान\nसोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्याचे ७ सिक्रेट्स\nघरबसल्या कमाईचे १३ सोपे मार्ग\nऑनलाईन कोर्सेस बनवून पैसे कसे कमवावे \nड्रॉपशिपिंग – आत्मनिर्भर होण्याचा खात्रीशीर ऑनलाईन व्यवसाय\nइंस्टाग्राम वापरून घरबसल्या कमाईचे ७ मार्ग\nInstagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे – संपूर्ण माहिती\nकमाई करण्यासाठी हे २३ फायदेशीर अन्नप्रक्रिया उद्योग\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.com/himachal-bus/", "date_download": "2021-01-28T12:14:18Z", "digest": "sha1:XGVRIZ6ZW2QYMMIC3374KQR7DQROEROJ", "length": 7703, "nlines": 157, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates ढगफुटीनंतर हिमाचल प्रदेशात मृत्यूचे तांडव; 2 बस मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून 46 प्रवाशी जागीच ठार", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nढगफुटीनंतर हिमाचल प्रदेशात मृत्यूचे तांडव; 2 बस मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून 46 प्रवाशी जागीच ठार\nढगफुटीनंतर हिमाचल प्रदेशात मृत्यूचे तांडव; 2 बस मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून 46 प्रवाशी जागीच ठार\nहिमाचल प्रदेशात झालेल्या ढगफुटीने मृत्यूचे तांडव घातले. शनिवारी रात्री ढगफुटीनंतर झालेल्या भूस्खलनात महामार्गावर थांबलेल्या २ बस मातीच्या ढिगाऱ्याखाली गडप\nया दुर्दैवी घटनेत 46 प्रवाशी जागीच ठार झालेत. 46 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. यातील 23 जणांची ओळख पटली आहे.\nअद्यापही घटनास्थळी मदत कार्य सुरु आहे. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट दिली.\nPrevious हिज्बुल मुजाहिद्दीनला मोठा धक्का; टॉप कमांडर यासिन इट्टूचा खात्मा\nNext फक्त 800 रुपये बिल येणाऱ्या कुटुंबाला 38 अरब म्हणजेच 3800 कोटी रुपयांचे विज बिल\nक्रिकेटपटू राहुल आणि सुनील शेट्टीच्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nजावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याप्रकरणी कंगना राणावत गैरहजर\nबायडेन यांनी ट्रम्पचे काही निर्णय केले रद्द\nयवतमाळ जिल्ह्यात 41 जण पॉझेटिव्ह, 38 जण कोरोनामुक्त\nक्रिकेटपटू राहुल आणि सुनील शेट्टीच्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nकिशोरी पेडणेकर यांच्या हस्ते डायरेक्ट सेलिंग मधील उद्योजकांचा सन्मान सोहळा पार पडला..\n‘मेरे देश की धरती’ चित्रपटात दिव्यांदू शर्मा हटके भूमिकेत\nचिपी विमानतळाला केंद्र सरकार कडून विमानसेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली नाही\n८० वर्षाच्या आजींनी सर केला रांगणा गड\nहिवाळ्यात आरोग्य निरोगी राहण्यासाठी कशापद्धतीने स्वतःची काळजी घ्यावी…\nमहाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढ सुरू\nरायगडमध्ये दिवाळीला उत्साहात प्रारंभ\nजिम चालकांना मोठा दिलासा\nपाटण्यात इंडिगोच्या मॅनेजरची गोळ्या घालून हत्या…\nसासू-सुनेचा वाद विकोपाला, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर\nकल्याणमध्ये ज्वेलर्सच्या दुकानात भरदिवसा दरोडा\nयवतमाळ जिल्ह्यात 41 जण पॉझेटिव्ह, 38 जण कोरोनामुक्त\nक्रिकेटपटू राहुल आणि सुनील शेट्टीच्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nकिशोरी पेडणेकर यांच्या हस्ते डायरेक्ट सेलिंग मधील उद्योजकांचा सन्मान सोहळा पार पडला..\n‘मेरे देश की धरती’ चित्रपटात दिव्यांदू शर्मा हटके भूमिकेत\nचिपी विमानतळाला केंद्र सरकार कडून विमानसेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/kalam-35a-juna-rag-aalavane-suru", "date_download": "2021-01-28T11:28:28Z", "digest": "sha1:QHJB2IT5K6J6QPZWTTD2IRA5PXIUVI2I", "length": 26888, "nlines": 91, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "कलम ३५(अ): जुना राग आळवणे सुरू! - द वायर मराठी", "raw_content": "\nकलम ३५(अ): जुना राग आळवणे सुरू\nजम्मू व काश्मीर संदर्भातील कलम ३५(अ) प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असतानाही, भाजपने या कलमाबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याची वाट न पाहता, जम्मू व काश्मीरच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून खळबळजनक विधाने केली आहेत. त्यावर काश्मीरी नेतृत्वाकडून संतप्त प्रतिक्रिया येणे स्वाभाविक होते व तसे झालेही.\nपुन्हा सत्तेवर आल्यावर भाजप घटनेतील कलम ३७० आणि ३५(अ) बद्दल आपला जुनाच राग आळवायला सुरुवात केली आहे. भाजपाला ‘काश्मीर खरेच भारतात हवा आहे का’ हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. अशा मागण्या केल्या की काश्मीरमधील जनमानस अविश्वासाने भरून जाते आणि उद्रेक वाढतो हे त्यांना माहिती आहे. पण काश्मीरच्या सामान्य माणसाला डिवचायचे उद्योग काही कमी होत नाहीत.\nनागरिकांमध्ये कोणताही अविश्वास अथवा संशय निर्माण होणार नाही, आणि चर्चा व अविरत संवादानेच प्रश्न सुटू शकतात याचे भान केंद्रीय नेतृत्वाला नाही. आपल्याला जे रेटायचे आहे तेच आधी कोणत्यातरी दुय्यम नेत्याकडून वदवून घ्यायचे आणि वाद निर्माण करायचा, ही खास भाजप शैली दुसऱ्या टर्ममधेही कायम राहिली आहे.\n“कलम ३७० आणि ३५(अ) लवकरात लवकर रद्द करण्याची भूमिका आपल्या पक्षाची आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून निर्वासित म्हणून आलेल्या नागरिकांसाठी विधानसभेत राखून ठेवलेल्या आठ जागाही पुढच्या विधानसभा निवडणुका होण्याच्या आत गोठवण्यात याव्यात हे भाजपचे मत आहे.” असे विधान जम्मू-काश्मीरचे भाजपचे अध्यक्ष रविंदर रैना यांनी नुकतेच केले आहे.\nहा खोडसाळपणा, निवडणुकीआधी जाणीवपूर्वक निर्माण केलेला वाद आहे हे उघड आहे. पण अशा वादाचे सामाजिक परिणाम काय असतात याचे भान भाजपाला नाही. खरे तर कलम ३७० मधील मूळच्या असंख्य तरतुदी १९५०पासूनच क्रमाक्रमाने रद्दबातल केल्या गेल्या आहेत. हे काम आजवर अत्यंत शांत आणि समंजसपणे, कसलेही राजकीय वादळ निर्माण न करता केले गेले. असे असूनही प्रत्येक निवडणुकीत आणि सामाजिक चर्चेत कलम ३७० जाणीवपूर्वक आणले जाते आणि ज्यांना हे कलमच नीट माहीत नाही त्यांच्यातही गैरसमज पसरवले जातात.\nतसेच कलम ३५(अ) बाबत आहे. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालया प्रविष्ट आहे. असे असतानाही रैना यांनी या कलमाबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याची वाट न पाहता भाजपच्या विधानसभा प्रचारासाठी असे खळबळजनक विधान केल्याने त्यावर काश्मीरी नेतृत्वाकडून संतप्त प्रतिक्रिया येणे स्वाभाविक होते व तसे झालेही.\nनॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला या विधानावर म्हणाले की, “मोदी कितीही शक्तीशाली असले तरी घटनेतील ही कलमे रद्द करू शकणार नाहीत. कलम ३७० आणि ३५(अ) अबाधित राखणे हा आमचा अधिकार आहे.’\nकलम ३५(अ) ला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचे अनेक प्रयत्न आधी झाले होते. पण केंद्र सरकारने या कलमाला पाठिंबाच दिल्याने या याचिका फेटाळून लावल्या होत्या. २०१७ मध्ये मात्र एक याचिका दाखल झाल्यावर मोदी सरकारने ही याचिका फेटाळण्याबाबत निवेदन न देता ‘हा विषय संवेदनशील असल्याने त्यावर व्यापक चर्चा होणे आवश्यक आहे,’ असे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.\nकाश्मीरमधील सर्व राजकीय पक्षांमध्ये एकजुटी\nया वक्तव्यामुळे काश्मीरमधील आधीच स्फोटक असलेल्या स्थितीने कळस गाठला होता. इतका की सर्व विरोधक व सत्ताधारी पक्षांचे नेतेही कधी नव्हे ते एकत्र आले. फुटीरतावाद्यांच्या हातात आयतेच कोलीत मिळाल्याने ते या संधीचा फायदा घेण्यासाठी लोकांमधील अस्वस्थता भडकावू लागले.\nपाकपुरस्कृत तसेच स्वतंत्रतावादी काश्मिरींच्या दहशतवादामुळे काश्मीर हिंसाचारात होरपळतच होते आणि आजही आहे. जुलै २०१६मध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुऱ्हान वानीच्या हत्येमुळे काश्मीरमधील हिंसाचार आटोक्यात येण्याऐवजी उफाळून आला. सामान्य नागरिक, अगदी विद्यार्थीही लष्करावर दगडफेक करायला लागले. काश्मिरी मुस्लिम असला तरी पार पोलिस उच्चाधिकाऱ्याला ठेचून मारेपर्यंत लोक हिंसक बनले. अमरनाथ यात्रेने टिकवून ठेवलेले सौहार्द एका बसवर झालेल्या हल्ल्यामुळे समूळ हादरले गेले.\nया दहशतवादाला व नागरिकांच्या उफाळत्या उद्रेकाला कसे नियंत्रणात आणावे या गहन प्रश्नात आधीच लष्कर व राजकीय व्यवस्था अडकली होती. त्यात भाजप सरकारने या ३५(अ) ला आव्हान देणाऱ्या याचिकेसंदर्भात जी भूमिका घेतली, त्यामुळे पेचप्रसंग वाढला. काय आहे हे कलम आणि काश्मीरींना त्याचे महत्त्व काय आहे हे समजावून घ्यायला हवे.\nकलम ३५(अ) नेमके काय आहे\n१९५४मध्ये कलम ३५(अ) हे राष्ट्रपतींच्या अध्यादेशाने घटनेत समाविष्ट केले गेले. सामीलनाम्यातील तरतुदींनुसार काश्मीरची स्वायत्तता कायम ठेवणाऱ्या कलम ३७०ला अनुसरुन या कलमाचा समावेश केला गेला. या कलमानुसार आपल्या राज्याचे निवासी नागरिक कोण हे ठरवायचे आणि या निवासी नागरिकांचे विशेषाधिकार काय असतील हे ठरवण्याचे अधिकार काश्मीरच्या राज्यघटनेला दिले आहेत. त्यानुसार राज्य सरकारच्या नोकऱ्यांत बिगर-काश्मिरींची भरती करण्यास बंदी आहे. तसेच कोणीही बिगर-काश्मिरी भारतीय नागरिक, काश्मीरमध्ये जमीनजुमला घेऊ शकत नाही. थोडक्यात, काश्मिरी नागरिकांना काश्मीरमध्येच अल्पसंख्याक बनवता येऊ नये यासाठी या कलमाचा समावेश केला गेला होता. या कलमानुसारच काश्मिरी युवतींनी बिगर-काश्मिरीशी लग्न केल्यास तिलाही काश्मीरमध्ये स्थावर मालमत्ता घेता येत नाही अथवा तिला वारसाहक्कही मिळत नाही. चारू वली खान या काश्मिरी वकील महिलेने या शेवटच्या तरतुदीलाच आव्हान देण्यासाठी ही याचिका दाखल केली.\nखरे तर त्रिसदस्यीय खंडपीठाने सहा आठवड्यात या याचिकेवर निर्णय द्यावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता पण आजतागायत ही याचिका प्रलंबितच राहिली आहे.\nम्हणजेच कलम ३७० आणि ३५(अ) राजकारणाचे एक कायमस्वरूपी हत्यार बनते आहे की काय अशी शंका येणे स्वाभाविक आहे. रैना यांचे विधान या दृष्टीने पाहायला हवे. काश्मिरी नागरिकांना हा काश्मिरियत संपवण्याचा डाव वाटतो आहे. खरे तर काश्मीरमध्ये लागू असलेला ‘अफ्स्पा’ हा तेथील सध्याचा ज्वलंत प्रश्न आहे. पण त्याबाबत काश्मीरींशी संवाद साधण्याचे अथवा ‘अफ्स्पा’ हटवण्याचे कसलेही सूतोवाच भाजपने आजतागायत केले नाही.\nदडपशाहीच्या जोरावर नागरिकांना प्रदीर्घ काळ कशाहीपासून रोखता येत नाही, हे ऐतिहासिक वास्तव आहे. नागरिकांच्या अस्मिताविषयक कल्पनांनाच धोका निर्माण होईल अशी विधाने अथवा हालचाली करणे, देशाच्या ऐक्यालाच हादरा देणारे ठरेल याची कल्पना भाजपला अर्थातच आहे. यांना काश्मीर तर हवा पण तेथील नागरिक नको असे आहे का काश्मिरी जनतेशी आज संवाद पूर्ण थांबला आहे. तो पुन्हा सुरू करण्याऐवजी त्यांच्या अस्तित्वालाच थेट आव्हान द्यायचे काम रैना यांच्यासारखे भाजपचे मुखंड करत असतील तर भाजपाला विक्रमी बहुमत मिळूनही त्यांना सामाजिक व राष्ट्रीय शहाणपण आलेले नाही असेच म्हणावे लागेल.\nखरे तर, या कलमाशी खेळण्याची ही वेळ नाही. ज्या परिस्थितीतून काश्मीर जात आहे त्या परिस्थितीत, काश्मिरींना उर्वरित भारतीयांबाबत ममत्व वाढेल, स्थानिक नागरिकांचे बेरोजगारी व शिक्षणाचे प्रश्न सुटतील व लष्करी पकडीतून काश्मिरींना मुक्त श्वास घेता येईल या दिशेने प्रयत्न झाले पाहिजेत. जे कलम १९५४ पासून अस्तित्वात आहे त्या कलमाला वेळोवेळी लक्ष्य करून काश्मिरींमध्ये अस्वस्थता व अविश्वास वाढवत फुटीरतावाद्यांच्या हाती आयते कोलीत देण्याची आवश्यकता नाही.\n३५(अ) कलम सर्वस्वी योग्य आहे असे नाही. स्त्रियांच्या अधिकारांबाबत ते विषमतेचेच तत्त्व पाळते हे उघड आहे. पण म्हणून अन्य संलग्न बाबी नाकारता येणार नाहीत. याचे कारण म्हणजे लडाखसह जम्मू-काश्मीरचा विशाल प्रदेश व तुलनेने अल्प असलेल्या लोकसंख्येमुळे हे कलम रद्द झाल्यास अन्य नागरिकांच्या तिकडील विस्थापनाचा वेग वाढू शकेल. काश्मीरचे सौंदर्य न वाढता तेथील पर्यावरणाचा समतोल ढळेल. भाजपने एकदा काश्मीरमध्ये निवृत्त सैनिकांच्या वसाहती उभ्या करायची कल्पना मांडून काश्मिरींना हादरा दिला होताच.\nअमरनाथ बोर्डाला वन खात्याची १०० एकर जमीन देण्यावरूनच काश्मीरमध्ये मे २००८ पासून राज्यभर अभूतपूर्व संख्येने मोर्चे व हिंसक आंदोलने उसळली होती. दोन महिन्यांच्या उद्रेकानंतर शेवटी सरकारला आपल्या निर्णयावरून माघार घ्यावी लागली होती. अन्य प्रश्नांप्रमाणेच काश्मीर प्रश्न हाताळण्याची भाजप सरकारची पद्धत अंगलटच येत गेली आहे. पुलवामा प्रकरण भाजपच्या मुस्लिमद्वेष्ट्या धोरणातूनच घडले असे काही राष्ट्रवादी काश्मीरी म्हणतात त्याकडेही गांभीर्याने पाहायला हवे.\nभाजपला कलम ३७० नको आहे हे उघड आहे. त्यामुळे केंद्राची सर्वोच्च न्यायालयातील भूमिका त्याच्याशी सुसंगतच म्हणावी लागेल. पण ही भूमिका आत्मघातकी व काश्मीरघातकी आहे हे समजायला हवे. केंद्र सरकारने वेळीच सावध होत कलम ३५(अ) किंवा ३७०ला हात घालण्याचे विस्फोटक प्रयत्न करू नयेत. प्रश्न सोडवता येत नसेल तर ते बिघडवण्याचे प्रयत्न करू नयेत, अशी अपेक्षा आहे. काश्मीर हा राजकारणाचा विषय नसून राष्ट्रीय ऐक्याचा विषय आहे व तो अत्यंत संवेदनशीलतेने सोडवायला हवा.\nएकीकडे सर्व काश्मिरी नेत्यांशी संवादाची भाषा वापरायची आणि दुसरीकडे आपल्याच अजेंड्याला रेटत राहायचे हा दुटप्पीपणा राष्ट्रविघातक आहे. “केंद्राने आता तरी सर्वोच्च न्यायालयात कलम ३५(अ)चा सक्षम बचाव करण्याची जबाबदारी घ्यायला हवी… नाही तर काश्मीरमध्ये तिरंगा कोणी हाती धरणार नाही”, हे एके काळी भाजपच्याच सत्तेतील भागीदार असलेल्या पीडीपीच्या नेत्या व माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींनी म्हटले होते. पण तसा प्रयत्न सरकारने ना तेव्हा केला ना आता होण्याची शक्यता दिसते आहे. किंबहुना रैना यांचे विधान भाजपचीच भावी रणनीती आहे हे उघड आहे.\nशिवाय रैनांनी व्याप्त काश्मीरमधील निवासितांसाठी विधानसभेत असलेल्या राखीव जागा गोठवण्याचीही मागणी केली आहे. हे तर अजून चमत्कारिक आणि जणू ‘आम्ही व्याप्त काश्मीरला भारताचा भाग मानत नाही,’ असे मान्य करण्यासारखे विघातक विधान आहे.\nपाकव्याप्त काश्मीरबाबतची आजवरची भारताची भूमिका बदलण्याच्या दिशेने तर ही वाटचाल नाही ना अशी शंका येणे स्वाभाविक आहे. एकीकडे व्याप्त काश्मीरमधील नागरिकांना आरक्षण देण्याची भूमिका घ्यायची आणि आहे ते राजकीय आरक्षण काढून घेत निर्वासितांना पूर्ण बेघर करायचे हे धोरण राष्ट्रहिताचे नाही. केंद्र सरकारने याबाबत आपली अधिकृत भूमिका जाहीर करण्याची आवश्यकता आहे ती यामुळेच\nसंजय सोनवणी, राजकीय-सामाजिक विश्लेषक असून लेखात व्यक्त केलेली त्यांची मते संपूर्णत: व्यक्तिगत आहेत.\n‘२०१४मध्ये हिंदू कट्टरतावाद्यांची तक्रार नव्हती’\nलैंगिक अत्याचाराच्या हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती\nटिक टॉकने अखेर गाशा गुंडाळला\n१ फेब्रुवारीचा संसदेवरचा मोर्चा स्थगित\nपंतप्रधान शेतकरी आंदोलनातील खुणांचा अर्थ लावू शकतील\nभारत ते इंडिया एक ट्रॅक्टर परेड\nकोविडमध्ये दिसलेली असमानता दूर करण्याची बजेटला संधी\nअयोध्येत तिरंगा फडकवत मशिदीचे काम सुरू\nसरन्यायाधीश बोबडे आणि शेतकरी संघटना\n‘हिंसाचार समाजकंटकांकडून, आमचे कार्यकर्ते नव्हते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.betterbutter.in/mr/recipe/111174/rajasthani-khooba-roti/", "date_download": "2021-01-28T12:20:18Z", "digest": "sha1:CCGIJPCKKY74YMJIXLB4WBKOESFFDJX2", "length": 19500, "nlines": 389, "source_domain": "www.betterbutter.in", "title": "Rajasthani Khooba Roti recipe by Deepa Gad in Marathi at BetterButter", "raw_content": "\nसूचना वाचा नंतरसाठी सेव करा\nगव्हाचे पीठ १ कप\nकसुरी मेथी १ च\nरेड चिल्ली फ्लेक्स १ च\nगव्हाच्या पिठात मीठ, चिल्ली फ्लेक्स, कसुरी मेथी, २ च तूप घालून हाताने व्यवस्थित एकजीव करा\nआवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट मळा व वरून गोळ्याला तूप लावून १० मिनिटे झाकून ठेवा\nमोठा गोळा म्हणजे २ चपात्या होतील एवढा गोळा घेऊन जाडसर २ इंचाची पोळी लाटा\nउलटी करून सुरीने त्याला अलगद टोचा मारा व कडेनेही गोलाकार टोचा मारा\nआता पोळी परत पलटी करून घ्या\nचिमट्याने त्याला दाबून चिमटा काढल्यासारखे वरचेवर करून डिझाईन बनवा, चिमटा नसेल तर हाताने चिमटा काढतो तसं गोलाकार करून घेणे\nनंतर गोलाकार कडा ही चिमट्याने दाबून घ्या व मध्यम गॅसवर तवा तापवून त्यावर अलगद टाका चिमट्याची डिझाईन वर येईल\nहाताने मध्ये मध्ये गोल फिरवत रहा चांगलीे भाजू द्या\nनंतरच पोळी उलटी करून भाजा अलगद फिरवत रहा, डिझाईन मोडणार नाही याची काळजी घ्या\nदुसरी बाजू भाजली की परत पलटी मारून डिझाईन असलेल्या बाजूवर तूप वरून सोडा आणि भाजा\nमस्त खुसखुशीत अशी ही खुबा रोटी कोणत्याही ग्रेव्ही असलेल्या भाजीबरोबर किंवा लोणच्याबरोबर सर्व्ह करा\nआपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.\nराजस्थानी कांदा टमाटा टिक्कर\nचला स्वयंपाक सुरू करूया\nहे प्राडक्ट शेर करा\nगव्हाच्या पिठात मीठ, चिल्ली फ्लेक्स, कसुरी मेथी, २ च तूप घालून हाताने व्यवस्थित एकजीव करा\nआवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट मळा व वरून गोळ्याला तूप लावून १० मिनिटे झाकून ठेवा\nमोठा गोळा म्हणजे २ चपात्या होतील एवढा गोळा घेऊन जाडसर २ इंचाची पोळी लाटा\nउलटी करून सुरीने त्याला अलगद टोचा मारा व कडेनेही गोलाकार टोचा मारा\nआता पोळी परत पलटी करून घ्या\nचिमट्याने त्याला दाबून चिमटा काढल्यासारखे वरचेवर करून डिझाईन बनवा, चिमटा नसेल तर हाताने चिमटा काढतो तसं गोलाकार करून घेणे\nनंतर गोलाकार कडा ही चिमट्याने दाबून घ्या व मध्यम गॅसवर तवा तापवून त्यावर अलगद टाका चिमट्याची डिझाईन वर येईल\nहाताने मध्ये मध्ये गोल फिरवत रहा चांगलीे भाजू द्या\nनंतरच पोळी उलटी करून भाजा अलगद फिरवत रहा, डिझाईन मोडणार नाही याची काळजी घ्या\nदुसरी बाजू भाजली की परत पलटी मारून डिझाईन असलेल्या बाजूवर तूप वरून सोडा आणि भाजा\nमस्त खुसखुशीत अशी ही खुबा रोटी कोणत्याही ग्रेव्ही असलेल्या भाजीबरोबर किंवा लोणच्याबरोबर सर्व्ह करा\nगव्हाचे पीठ १ कप\nकसुरी मेथी १ च\nरेड चिल्ली फ्लेक्स १ च\n7 भाषांमध्ये रीस्पीझचे शेर आणि शोधणे भारत देशातील सर्वात मोठे मंच.\nस्वयंपाक करा, अपलोड करा आणि शेअर करा\nएक रेसिपी कधीही सोडू नका\nनवीन माहितीसाठी आपल्या ईमेल ऐड्रेस सब्स्क्राइब घ्या\nसर्वाधिक सर्च गेलेल्या रेसपी\nयेथे आमचे फालो करा\nयेथून आमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n138 अनुसरण करत आहे\nपूर्ण प्रोफाइल पहा अनुसरण करा\nकिंवा ईमेलसह सुरू ठेवा\nसाइन इन करा साइन अप करा\n0 अनुसरण करत आहे\nआपला जुना पैस्वर्ड एका नवीनवर बदला\nपुष्टी करा नवीन पासवर्ड *\nयेथे आपले प्रोफाइल संपादित करा आणि अद्यतनित करा\nआपण एक बिगिनर ब्लॉगर फुडी शेफ होम कूक मास्टर कूक आकांक्षा कूक बेकर कधीकधी स्वयंपाकघरात सेलिब्रिटी शेफ उपहारगृह\nआपले लिंग पुरुष महिला\nआपली खाते सेटिंग्ज सोडत असताना आपली जतन केलेली रिसेप्शन्स, स्टोरेज आणि वैयक्तिकृत पसंती आपल्याला कायमचे प्रवेश न करण्यायोग्य आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसची कार्यक्षमता कमी करू शकतात. हटविणे आमच्या प्राइवसी नोटिस आणि लागू कायद्यांचे किंवा नियमांनुसार केले जाईल.\nआपले खाते हटविणे म्हणजे आपल्या जतन केलेल्या पाककृती, संग्रह आणि वैयक्तिकरण प्राधान्ये BetterButter मधून कायमची हटविली जातील. एकदा आपण पुष्टी केली की आपले खाते तत्काळ निष्क्रिय केले जाईल.\nटीप: आपण पुढील 14 दिवसात लॉगिन केल्यास आपले खाते पुन्हा सक्रिय केले जाईल आणि हटविणे रद्द केले जाईल.\nलॉगिन करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड रीसेट करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि आम्ही आपला संकेतशब्द कसा रीसेट करायचा याबद्दल सूचना पाठवू\nआपल्या मेलवर पैस्वर्ड रीसेट दुवा पाठविला गेला आहे. कृपया आपले मेल तपासा.\nकृपया आपले मेल तपासा.\nBetterButter सह साइन अप करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड निश्चित करा *\nखाते तयार करून, मी अटी व शर्ती स्वीकारतो\nतुमच्या मनात काय आहे\nआपल्या गॅलरीमधून फोटो अपलोड करा\nआपला कॅमेरा उघडा आणि फोटो घ्या\nसेव करा रद्द करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_104.html", "date_download": "2021-01-28T10:41:21Z", "digest": "sha1:LO6JXUEAUDKFICNMJAW7AXN5WMQ5PQOH", "length": 16782, "nlines": 243, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर कायमस्वरुपी बंदी | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर कायमस्वरुपी बंदी\nसॅन फ्रॅन्सिस्को : अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर कायमस्वरुपी बंदी आणण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प य...\nसॅन फ्रॅन्सिस्को : अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर कायमस्वरुपी बंदी आणण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत घुसून गोंधळ घातला होता.\nअशाच प्रकारची कोणतीही घटना भविष्यात घडू नये, यासाठी पुढील काळाबाबतची सावधगिरी म्हणून ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत ट्विटरकडून निर्णय घेण्यात आला आहे. '@realDonaldTrump' या ट्विटर अकाऊंटवरील ट्विटचं जवळून निरीक्षण केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचे ट्विटरकरडून ब्लॉग पोस्टमध्ये सांगण्यात आले. भविष्यात भडकावू ट्विटमुळे अशा प्रकारची कोणतीही हिंसक घटना घडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे कारण देण्यात आले आहे.\nदेश ब्रेकिंग महाराष्ट्र विदेश\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nशेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प क्रांती करणार : ना डॉ राजेंद्र शिंगणे\nसिंदखेड राजा/शहर प्रतिनिधी : सिंदखेड राजा मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प हा आर्थिक क्रांती घडून आणणार असून शेतकऱ्यांसाठी आश...\nराहुरी तालुक्यात अखेर बर्ड फ्लूचा शिरकाव :लोकमंथनचा अंदाज खरा ठरला\nराहुरी प्रतिनिधी : राहुरी तालुकयातील सडे येथील श्लोक पोल्ट्री फार्म वर चार दिवसांपूर्वी अचानक कोंबड्या मृत आढळलया होत्या मृत पक...\nदुहेरी हत्याकांडाने शेवगाव हादरले ; लहान मुलासह आढळला मुंडके नसलेला महिलेचा मृतदेह\nशेवगाव : तालुक्यात घरफोड्या, रस्तेलुट, जबरी चोऱ्या, खून, मर्डर दरोडेची मालिका सुरूच . शेवगाव तालुक्यातील होणाऱ्या गुन्हेगारीत वाढ. शेवगाव शह...\nतांबवे गावच्या विकासासाठी सदैव कटिबध्द\nगृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ः पालकमंत्री, खासदार, माजी मुख्यमंत्री, ऍड. उदयसिंह पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार विशाल पाटी...\nपोदार स्कूलकडून पालकांना धमकीचे पत्र\nपालकांकडून शाळेच्या परिसरात अन्यायकारक फी विरोधात आंदोलन कराड / प्रतिनिधी ः कोपर्डे हवेली येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलकडून पालकांना मुलांना ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर कायमस्वरुपी बंदी\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर कायमस्वरुपी बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.sanginimk.com/post/ye-jawani-hhai-diwani-01", "date_download": "2021-01-28T11:00:46Z", "digest": "sha1:QZPWHVQ2DNNR6W4LCEGVHU77TG6HWLT5", "length": 11779, "nlines": 60, "source_domain": "www.sanginimk.com", "title": "Ye Jawani Hai Diwani # 01", "raw_content": "\n‘ ‘माझे मला वचन, माणुसकीच्या प्रवाहात,\nये जवानी, है दिवानी...\nआपलं 22 सावं शतक 21 व्या वर्षात म्हणजेच ऐन जवानीत प्रवेश करतं आहे आणि त्यानिमित्ताने मला संगिनीच्या तरुण (मनानेपण ) वाचकांशी संवाद साधायला मिळतोय, ही लई भारी गोष्ट आहे. एक टाइमपास लेखक म्हणून मी लै म्हणजे लै खुश आहे. आणि या खुद- खुशीत नवीन वर्षातलं पहिलं लिखाण आपल्या सर्वांच्या मनातल्या त्या ‘जवानीला’ समर्पित करतो आणि टाइमपासला सुरुवात करतो.\nजवानी.. तारुण्य, शरीराची आणि मनाची एक अशी अवस्था जिची वाट बघत आपण हायस्कूलचे दिवस उत्साहात घालवतो आणि तिच्या रम्य आठवणींत उतारवय मजेत जगतो. तर अशी ही जवानी नावाची आयटम म्हटलं तर आपल्या मिठीतली मैत्रीण होऊ शकते, डायरीच्या पानांत जपून ठेवावं असं मोरपीस होऊ शकते नाहीतर वादळी पावसातली बिजली पण होऊ शकते. अशा या इंटरेस्टिंग जवानीची पहिली चाहूल साधारण 10 व्या 12 व्या वर्षी आपल्याला होते, जेव्हा घरातली मोठी माणसं “एवढा मोठा घोडा / घोडी झालीस तरी..” या वाक्याने सुरुवात करून आपल्याला अक्कल शिकवू लागतात तेव्हा.. घोडा याचा अर्थ मोठा असा घेऊन मी इयत्ता सहावीत असताना आमच्या वर्गातल्या निळे डोळे असणाऱ्या एका घोडीला (सॉरी सॉरी मुलीला ) ओघळत्या लाल रंगाच्या ब्रशने I love you लिहिलेली चिठ्ठी दिली होती. ती चिठ्ठी खेळाच्या सरांच्या हातात नेमकी कोणी दिली माहीत नाही पण लाल रंगाचे ओघळ अंगावरून वाहतील इतकी धुलाई झाल्याचं मात्र नक्की आठवतंय. पुढे 2 मुलांची आई झाल्यानंतर जेव्हा ते निळे डोळे पुनः भेटले तेंव्हा समजलं की तिला पण आठ दिवस घरात कोंडून ठेवलं गेलं होतं. आणि देवा समोरच्या दिव्यावर हात धरून ‘आपल्याला कोणी लव्ह लेटर लिहावे असे मी इथून पुढे वागणार नाही’, असं वदवून घेतलं होतं. तळहातावरचा चटका काही दिवसांनी बरा झाला असावा पण त्या कोवळ्या वयात मनाला मात्र आयुष्यभरासाठी चटका लागून गेला. त्यावेळी पालक आणि शिक्षकांनी (खरंतर जो भेटेल त्याने ) आम्हा दोघांनाही हेच ओरडून ओरडून सांगितलं की, “ अजून तुम्ही इतके मोठे झालेला नाहीत.” तिचा चटका आणि माझा फटका, आम्हाला सतत आठवण करून देत राहिला की अजून आपण ‘मोठे’ झालेलो नाही. आणि या उलट शरीर मात्र रोज मोठं मोठं हॉट होतं. त्यामुळे ‘आपण अजून लहान आहोत की मोठे झालोय ’ या कन्फ्युजन मध्ये आम्ही कधी त्या खऱ्या जवानीच्या उंबरठयावर येऊन पोहचलो समजलंच नाही. मन आणि फाटक्या चटक्याचे संस्कार सांगायचे की आसपासच्या सगळ्या मुलींना बहीण मानावे पण पॅन्टच्या आत नव्याने सुरू झालेली हालचाल मात्र वेगळंच काहीतरी सुचवू पहात होती. मन बरोबर आहे की शरीर ’ या कन्फ्युजन मध्ये आम्ही कधी त्या खऱ्या जवानीच्या उंबरठयावर येऊन पोहचलो समजलंच नाही. मन आणि फाटक्या चटक्याचे संस्कार सांगायचे की आसपासच्या सगळ्या मुलींना बहीण मानावे पण पॅन्टच्या आत नव्याने सुरू झालेली हालचाल मात्र वेगळंच काहीतरी सुचवू पहात होती. मन बरोबर आहे की शरीर काहीच समजत नसण्याचा तो काळ फारच भंगार होता. राखी पौर्णिमा आणि भाऊबीजेला कुठेतरी गायब होत हा गोंधळाचा काळ मी कसा पार केला , माझं मलाच माहीत. कॉलेजला असताना सिगरेट फुकणाऱ्या पोरांना पोरी लवकर पटतात, असा पण माझा समज होता. सीनियर मित्र सिगरेट फुकायचे आणि हॉल्सच्या दोन गोळ्या घ्यायचे. एक स्वत: खायचे आणि एक मला द्यायचे. कीस करताना तोंडाला सिगरेटचा वास यायला नको म्हणून हॉल्स खायची असते. हा yz फंडा त्यांच्यापैकीच कोणीतरी माझ्या चटके फटके संस्कारित मनात कोणीतरी घुसवला होता. अर्धवट माहिती असलेल्या, घाबरत मनात असल्या कितीतरी गोष्टी उगाच भरल्या गेल्या. कीस करायला एकही मुलगी आयुष्यात नसताना मी मात्र कित्येक वर्ष उगाच हॉल्स चघळत राहिलो. पुढे कोणीतरी सांगितलं की जास्त हॉल्स खाल्ल्याने ‘उठत नाही’ (नपुंसकत्व येतं) ☺ कीस करायला नाही मिळालं तरी चालेल पण हा वैताग नको म्हणून घसा खवखवला तरी मी कधी हॉल्सच्या गोळी कडे बघितलं नाही.\n तर जवानी नावाच्या त्या मायावी टापू पर्यन्त येता येता आपण सगळेच (मुलं, मुली आणि ट्रान्सजेंडर पण ) खूप कन्फ्युज्ड असतो. आपल्या अडाणीपणा सोबतच संस्कृति, समाज, संस्कार हे फॅक्टर्स पण आपल्यावर जोरदार प्रेशर मारत असतात. आणि अशाप्रकारे पुरेशी तयारी नसताना जर आपण त्या जवानीला मिठीत घ्यायला गेलो तर ती बिजली होऊन आपल्याला जाळून टाकेल. आणि मग ते करपलेलं मनाचं मढं घेऊन आपण आयुष्यभर पुनर्जन्माच्या शोधात भटकत राहतो. फ्रेंडस ही परिस्थिति आपण एका फटक्यात बदलू शकत नाही हे खरंय. पण वयात येताना मनातलं मोकळेपणाने बोलायला कोणीतरी असलं तरी यातले बरेचसे प्रश्न सुटू शकतात. त्यामुळे आपल्या प्रत्येकाला एक अशी हक्काची मोकळी जागा पाहिजे की जिथे आपण कितीही बेसिक प्रश्न विचारला तरी आपल्याला कोणी हसणार नाही. संगिनी टिमचं हे पोर्टल ही एक अशीच मोकळी जागा आहे जिथे आपल्याला अनुभव शेअर करता येतील, सिनीयर्सचे किस्से वाचायला मिळतील, प्रश्न विचारता येतील आणि मुख्य म्हणजे त्यावरून आपल्याला कोणीही जज करणार नाही. ‘ये जवानी है दिवानी’ या आपल्या सिरिज मध्ये अशाच ‘न बोलल्या जाणाऱ्या पण महत्वाच्या’ विषयांवर आपण बोलणार आहोत. तेव्हा मित्र मैत्रिणींनो हात पसरून तयार रहा आपल्या जवानीला मिठीत घ्यायला :-)\nआयटम, बहनजी टाईप्स आणि शादी मटेरियल\nसोशल मिडीयावरचं नेहमीच्या काही घटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.sanginimk.com/post/ye-jawani-hhai-diwani-02", "date_download": "2021-01-28T11:27:45Z", "digest": "sha1:UI4SRRL2JBQAVV6NLMQPNU5A6PSZPL72", "length": 14205, "nlines": 58, "source_domain": "www.sanginimk.com", "title": "Ye Jawani Hhai Diwani # 02", "raw_content": "\n‘ ‘माझे मला वचन, माणुसकीच्या प्रवाहात,\n‘ये जवानी है दीवानी’ या वाक्याकडे आज वयाच्या चाळीशीत मी वेगळ्या दृष्टीने बघतोय. पण माझ्या पंचवीशीत अर्थातच या वाक्याकडे बघण्याची माझी दृष्टी वेगळी होती. खरंतर त्यावेळी असा विचार बिचार करण्या इतका वेळच नव्हता. जवानीच्या जोशात मी पण फक्त ते दिवस अनुभवत गेलो. मला न आवडणाऱ्या, न जमणाऱ्या अनेक गोष्टी फक्त सगळे करतात म्हणून मी करत गेलो. तेव्हा पण समजत होतं की हा च्युत्यापा आपण नको करायला. पण एकटे पडण्याची भीती वाटायची. गर्दीला फाट्यावर मारून स्वत:ला हवं तसं जगण्याची हिंमत तेव्हा नव्हती. ती हिम्मत देणारं कोणी भेटलं असतं तर जवानी अजून दीवानी झाली असती. माझ्या या लिखाणात कदाचित ती हिम्मत कुठेतरी सापडण्याची शक्यता आहे. आयतं सोल्यूशन नाही पण ‘मी मला पाहिजे तसं जगेन’ असा विचार मनात डोकावला असेल तर त्याला यातून ताकद नक्कीच मिळेल.\nLet us start with ये जवानी है दिवानी. जवानी म्हणजे काय आणि दिवानी म्हणजे तरी काय तर जवानी म्हणजे स्वत:ची बाइक, जावेद हबीबच्या महागड्या सलून मधला हेअरकट, चौकोनी फ्रेमचा गॉगल आणि कबीर सिंग सारखा attitude. आणि या सगळ्यावर लट्टू होऊन आपल्या बाईकवर मागे बसून फिरायला पटलेली आयटम पोरगी म्हणजे ‘दिवानी’. थोड्याफार फरकाने बहुतेक तरुणांच्या कल्पना या अशाच असतात. माझ्यापण होत्या. (फक्त आमच्या वेळी कबीर सिंग नव्हता तर त्याच्या जागी डर मधला शाहरुख खान होता ;-) मुव्ही मधला हीरो जसा असतो, तसं असणं म्हणजे जवानी, असं वाटणं अगदी साहजिक आहे. त्याच्यासारखी मागचं सीट थोडं उंच असलेली बाइक आपल्या कडे पण असावी. ( जीच्यावरून फिरताना गपकन ब्रेक मारला की मागे बसलेली आयटम पुढे घसरते, आधारासाठी आपल्याला चिपकते आणि आपल्याला हवा असलेला ‘तो’ स्पर्श मिळतो. ) असं प्रत्येकालाच वाटतं. कबीर सिंग सारखं पोरींना ‘हाड हुड’ केलं की त्या जास्त attract होतात, असाही समज असतो. पण ज्यांना ही सगळं जमतं, परवडतं त्यांचं कसं बसं निभावून जातं. पण माझ्यासारख्या सामान्य घरातल्या तरुणाची मात्र सॉलिड गोची होते. इतर मुलं बाईक वर पोरी फिरवत असताना आपण मात्र बसने यायची लाज वाटू लागते. म्हणून मग काहीजण कॉलेज जवळच्या बस स्टॉप वर न उतरता एक स्टॉप अलीकडे उतरून बाइक पार्किंग मधून किल्ली फिरवत फिरवत येतात. जावेद हबिबची फ्रानचायजी असलेल्या सलून मध्ये केस कापायला मिळावेत म्हणून बापाकडे ७०० रुपये मागितले तर रात्री जेवायला पण जावेद भाई कडे जायला लागेल. मग अशावेळी आपल्यापैकी बरेचजण गल्लीतल्या केशकर्तनलयात हेअर कट करतात आणि जावेद हबीबच्या सलून बाहेर सेल्फी काढून फक्त fb वर पोस्ट करतात. रणवीर किंवा टायगर श्रॉफ सारखे कपडे घ्यायला मॉल मध्ये गेलो तर प्राइज टॅग बघूनच आपली हवा जाते. म्हणून मग आपण ट्रायल रूम मध्ये जाऊन ते कपडे ट्राय करतो, सेल्फी काढतो, fb वर पोस्ट करतो आणि कपडे परत ठेवून देतो. या सगळ्याचं इंप्रेशन पडून एखादी पोरगी पटलीच तर मग आपल्यात कबीर सिंग संचारतो आणि आपण तिच्या वर मालकी हक्क गाजवायला लागतो. ही नाटकं थोडे दिवस चालतात पण मग आपलाच कोणीतरी मित्र आपलीच मारतो आणि ग्रुप समोर सांगून टाकतो की आपल्याकडे बाईक नसून आपण बसचे धक्के खात कॉलेजला येतो म्हणून.. मग सुरुवात होते घरच्यांना पटवायची. बस लवकर मिळत नाही. लेक्चरला उशीर होतो, क्लासला पण जावं लागतं, दुनियाभरचे प्रॉब्लेम्स मग आपण घरी सांगू लागतो आणि अखेर वडील गाडी घ्यायला हो म्हणतात. पण त्यांच्या बजेट मध्ये असलेली सेकंड हँड स्कूटर आपल्या शान के खिलाफ असते. मग आपण आईला ब्लॅक मेल करून करून वडिलांना कर्ज काढून बाइक घ्यायला भाग पाडतो. आईने तांदळाच्या डब्यात साठवलेले पैसे प्रोजेक्ट साठी म्हणून घेतो आणि gf सोबत मुव्हीला जातो. त्यात रणवीरच्या एका जॅकेटवर ती फिदा झालेली बघून आपल्याला पण तसंच जॅकेट हवं हवसं वाटू लागतं. पण बाईकचे हप्ते भरणारा बाप ४ हजारचे जॅकेट घेऊन देणं अशक्य असतं. म्हणून मग आपण लाइट बील भरायला दिलेले पैसे गायब करून ते जॅकेट विकत घेतो. खराब न करता दोन दिवस मिरवून तिच्यावर इंप्रेशन मारतो. आणि तिसऱ्या दिवशी साईज बरोबर नाही म्हणून ‘रिटर्न पॉलिसी’ मध्ये परत करतो. असा हा सगळा झोल झपाट आपण का करतो तर जवानी म्हणजे स्वत:ची बाइक, जावेद हबीबच्या महागड्या सलून मधला हेअरकट, चौकोनी फ्रेमचा गॉगल आणि कबीर सिंग सारखा attitude. आणि या सगळ्यावर लट्टू होऊन आपल्या बाईकवर मागे बसून फिरायला पटलेली आयटम पोरगी म्हणजे ‘दिवानी’. थोड्याफार फरकाने बहुतेक तरुणांच्या कल्पना या अशाच असतात. माझ्यापण होत्या. (फक्त आमच्या वेळी कबीर सिंग नव्हता तर त्याच्या जागी डर मधला शाहरुख खान होता ;-) मुव्ही मधला हीरो जसा असतो, तसं असणं म्हणजे जवानी, असं वाटणं अगदी साहजिक आहे. त्याच्यासारखी मागचं सीट थोडं उंच असलेली बाइक आपल्या कडे पण असावी. ( जीच्यावरून फिरताना गपकन ब्रेक मारला की मागे बसलेली आयटम पुढे घसरते, आधारासाठी आपल्याला चिपकते आणि आपल्याला हवा असलेला ‘तो’ स्पर्श मिळतो. ) असं प्रत्येकालाच वाटतं. कबीर सिंग सारखं पोरींना ‘हाड हुड’ केलं की त्या जास्त attract होतात, असाही समज असतो. पण ज्यांना ही सगळं जमतं, परवडतं त्यांचं कसं बसं निभावून जातं. पण माझ्यासारख्या सामान्य घरातल्या तरुणाची मात्र सॉलिड गोची होते. इतर मुलं बाईक वर पोरी फिरवत असताना आपण मात्र बसने यायची लाज वाटू लागते. म्हणून मग काहीजण कॉलेज जवळच्या बस स्टॉप वर न उतरता एक स्टॉप अलीकडे उतरून बाइक पार्किंग मधून किल्ली फिरवत फिरवत येतात. जावेद हबिबची फ्रानचायजी असलेल्या सलून मध्ये केस कापायला मिळावेत म्हणून बापाकडे ७०० रुपये मागितले तर रात्री जेवायला पण जावेद भाई कडे जायला लागेल. मग अशावेळी आपल्यापैकी बरेचजण गल्लीतल्या केशकर्तनलयात हेअर कट करतात आणि जावेद हबीबच्या सलून बाहेर सेल्फी काढून फक्त fb वर पोस्ट करतात. रणवीर किंवा टायगर श्रॉफ सारखे कपडे घ्यायला मॉल मध्ये गेलो तर प्राइज टॅग बघूनच आपली हवा जाते. म्हणून मग आपण ट्रायल रूम मध्ये जाऊन ते कपडे ट्राय करतो, सेल्फी काढतो, fb वर पोस्ट करतो आणि कपडे परत ठेवून देतो. या सगळ्याचं इंप्रेशन पडून एखादी पोरगी पटलीच तर मग आपल्यात कबीर सिंग संचारतो आणि आपण तिच्या वर मालकी हक्क गाजवायला लागतो. ही नाटकं थोडे दिवस चालतात पण मग आपलाच कोणीतरी मित्र आपलीच मारतो आणि ग्रुप समोर सांगून टाकतो की आपल्याकडे बाईक नसून आपण बसचे धक्के खात कॉलेजला येतो म्हणून.. मग सुरुवात होते घरच्यांना पटवायची. बस लवकर मिळत नाही. लेक्चरला उशीर होतो, क्लासला पण जावं लागतं, दुनियाभरचे प्रॉब्लेम्स मग आपण घरी सांगू लागतो आणि अखेर वडील गाडी घ्यायला हो म्हणतात. पण त्यांच्या बजेट मध्ये असलेली सेकंड हँड स्कूटर आपल्या शान के खिलाफ असते. मग आपण आईला ब्लॅक मेल करून करून वडिलांना कर्ज काढून बाइक घ्यायला भाग पाडतो. आईने तांदळाच्या डब्यात साठवलेले पैसे प्रोजेक्ट साठी म्हणून घेतो आणि gf सोबत मुव्हीला जातो. त्यात रणवीरच्या एका जॅकेटवर ती फिदा झालेली बघून आपल्याला पण तसंच जॅकेट हवं हवसं वाटू लागतं. पण बाईकचे हप्ते भरणारा बाप ४ हजारचे जॅकेट घेऊन देणं अशक्य असतं. म्हणून मग आपण लाइट बील भरायला दिलेले पैसे गायब करून ते जॅकेट विकत घेतो. खराब न करता दोन दिवस मिरवून तिच्यावर इंप्रेशन मारतो. आणि तिसऱ्या दिवशी साईज बरोबर नाही म्हणून ‘रिटर्न पॉलिसी’ मध्ये परत करतो. असा हा सगळा झोल झपाट आपण का करतो तर जवानी म्हणजे मुव्ही मधल्या हीरो सारखं दिसणं, असा आपला समज असतो. मुलींना तसंच आवडतं, असं आपल्याला वाटत असतं. पण रियालिटी मात्र फार वेगळी असते, हे भेजात शिरे पर्यन्त जवानी पार नासून जाते. खरंतर मुलींना मुलांच्या मधला कॉन्फिडन्स जास्त attract करतो. तो बसने येतो पण त्यात त्याला काहीही कमीपणा वाटत नाही. उलट पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरणं ही काळाची गरज आहे, असं तो ठामपणे सांगतो. गर्दीत एखादे म्हातारे आजोबा उभे असतील तर तो आपली सीट त्यांना ऑफर करतो. त्याचा शर्ट आठवड्यातून दोनदा रिपीट होतो पण तो कपडे मस्त कॅरी करतो. Bf म्हणून त्याला आवडतात तसेच कपडे Gf ने घालावेत, इतर मित्रांशी उगाच टाळ्या देऊन बोललेलं मला चालणार नाही, असा मालकी हक्क गाजवण्यापेक्षा ती जशी आहे तशी तो accept करतो. तिला समानतेची वागणूक देतो. रिसपेक्ट देतो. हॉटेलचं बील तिने दिलं तर त्याला अपमान वाटत नाही. या गोष्टी पोरींना जास्त आवडतात. जी बाईक वर फिदा होऊन तुमच्या मागे बसते ती कारवाला भेटला की तुमच्या गाडीवर लाथ मारून निघून जाते. जी जॅकेटवर फिदा होऊन तुमच्या बरोबर फिरते ती जॅकेट मधून मसक्युलर बॉडी दाखवणारा भेटला की त्याल चिपकते. यावर उपाय एकच, आपण जसे आहोत तसेच राहणे. सिनेमा बघून दीखाऊपणा करायला जाऊ नये. कारण रणवीर सिंग पण शूटिंग संपल्यावर ते टाईट कपडे काढून ठेवतो आणि स्वत: चे कंफरटेबल कपडे घालूनच दीपीला भेटायला जातो. शाहीद कपूर पण पोरींशी अत्यंत रिसपेक्टने बोलतो म्हणूनच तो पोरींमध्ये इतका फेमस आहे. थोडक्यात काय तर जवानी म्हणजे दुसऱ्या सारखं दिसण्यात एनर्जी वाया न घालवता, स्वत: ला स्वत: सारखं ठेवत, त्या सोनेरी दिवसांची मजा घ्यायची. अशी जवानी जगून तर बघा, आपल्या सारखीच स्वत:चा रीसपेक्ट करणारी ‘दिवानी’ आपल्याला पण नक्की भेटेल आणि खऱ्या अर्थाने जवानी दिवानी होऊन जाईल.\nआयटम, बहनजी टाईप्स आणि शादी मटेरियल\nसोशल मिडीयावरचं नेहमीच्या काही घटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://yuvavarta.in/yuva-day-12-january-swami-vivekanand-birth/", "date_download": "2021-01-28T12:22:10Z", "digest": "sha1:KGJ7TNGGLYFZVL7EWKTS37HDFJ6JQBWS", "length": 38263, "nlines": 294, "source_domain": "yuvavarta.in", "title": "१२ जानेवारी “युवादिन” - Daily Yuvavarta १२ जानेवारी “युवादिन” - Daily Yuvavarta", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nE-Paper वाचण्यासाठी येथे Click कराE-Paper वाचण्यासाठी येथे Click करा\nसाप्ताहिक संगम संस्कृतीसाप्ताहिक संगम संस्कृती\nE-Paper वाचण्यासाठी येथे Click कराE-Paper वाचण्यासाठी येथे Click करा\nसाप्ताहिक संगम संस्कृतीसाप्ताहिक संगम संस्कृती\nतळेगाव जवळील जंगलाला भीषण आग \nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे नजीक लोणी - नांदूर शिंगोटे जवळील चिंचोली गुरव रस्त्या लगत असलेल्या गट...\nसंगमनेर ग्रामपंचायत निवडणूक : १४३ सरपंचांचे आरक्षण जाहीर ; अनेकांना लॉटरी तर काहींचा मोठा भ्रमनिरास\nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काल बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत...\nआयपीएल (IPL) : लिलावाची तारीख ठरली; व्यवस्थापनाने जाहीर केली अधिकृत तारीख\nभारतात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे BCCIने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन युएईमध्ये केले होते. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने...\nसंयम सुटला ; दिल्लीत शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण\nनवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या 'ट्रॅक्टर रॅली'ला हिंसक वळण लागलंय....\nघुसखोर चीनला भारतीय सैनिकांनी शिकवला धडा ; चीनचे २० सैनिक जखमी\nपूर्व लडाख सीमेजवळ चीनच्या सैनिकांनी अतिक्रमण केलेले असतानाच आता सिक्कीमध्ये सुद्धा चीनच्या सैनिकांनी अतिक्रमणाचा प्रयत्न केल्याचं समोर...\nतळेगाव जवळील जंगलाला भीषण आग \nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे नजीक लोणी - नांदूर शिंगोटे जवळील चिंचोली गुरव रस्त्या लगत असलेल्या गट...\nसंगमनेर ग्रामपंचायत निवडणूक : १४३ सरपंचांचे आरक्षण जाहीर ; अनेकांना लॉटरी तर काहींचा मोठा भ्रमनिरास\nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काल बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत...\nस्व: दत्ता झोळेकर : एका योध्याची अखेरची लढाई\n- राजेंद्र फरगडे अकोले तालुक्यातील धुमाळवाडी हे दत्तांचे मुळ गांव. मात्र त्यांचे शिक्षण...\nआंबेडकरी चळवळीच्या वात्सल्यमूर्ती सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर\n- हरीश केंची डॉ. बाबासाहेबआंबेडकर या महामानवासोबत आयुष्यभर व त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही अखेरपर्यंत पददलितांसाठी...\nशेतकरी आंदोलन विस्कटले ; राष्ट्रीय मजदूर संघ, भारतीय किसान युनियनची माघार\nकेंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ५८ दिवसांपासून विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन करत असलेल्या आंदोलनात आज फूट...\nआयपीएल (IPL) : लिलावाची तारीख ठरली; व्यवस्थापनाने जाहीर केली अधिकृत तारीख\nभारतात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे BCCIने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन युएईमध्ये केले होते. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने...\nरेणू शर्माची बलात्काराची तक्रार मागे ; धनंजय मुंडेंना मोठा दिलासा\nमुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण...\nवाटलं होतं गड्या आपला गाव बरा… पण तुम्ही म्हणाले पसारा भरा… – पराभूत उमेदवाराचे अनोखे आभार प्रदर्शन\nराज्यात काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले आणि एकच ...\nजय हिंद लोक चळवळीच्या वतीने 22 जानेवारी ते 26 जानेवारी रोजी संविधान जागर ऑनलाईन व्याख्यानमाला\nसंगमनेर प्रतिनिधीमहसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली निरोगी समाज निर्मितीचे कार्य हाती घेतलेल्या जय हिंद लोक चळवळीच्या वतीने...\nIndia vs Australia : भारताचा ऐतिहासिक सामना व मालिका विजय\nऑस्ट्रेलियाचा ‘गाबा’च्या मैदानावरील विजयरथ रोखत भारतानं ऐतिहासिक विजयाची नोंद केली. सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर...\nजितेंद्र रमेश निकुंभ १२ जानेवारी थोर विचारवंत स्वामी...\nप्रभाकर खैरे यांच्या ‘बोल अंतरीचे’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन\nसंगमनेर ( प्रतिनिधी )प्रत्येक कवीच्या कवितेतून त्या त्या काळातील वर्तमानाचे प्रतिबिंब उमटत असते, कवी जे बघतो अनुभवतो...\nरोटरी डिजिटल स्कूल टॅब शैक्षणिक क्षेत्रासाठी दिशादर्शक – आ. डॉ. सुधीर तांबे\n१७ शाळांमधील ९०० विद्यार्थ्यांना ३०० टॅबचे वितरण संगमनेर (प्रतिनिधी) - कोव्हीड १९ च्या...\nनायलॉन मांजाविरुद्ध शहर पोलिसांची धडक कारवाई\n२६ हजारांच्यामांजा जप्त : दोघांवर गुन्हा दाखल मकर संक्रांतीच्या पार्श्‍वभुमीवर पतंग उडविण्याचा...\nबीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका\nभारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले...\n…अन् सिराजच्या डोळ्यात आले अश्रू \nसिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (aus vs ind 3rd test) यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (SCG) तिसरा...\nश्रीसंत करेल का टीम इंडियामध्ये कमबॅक\nफलंदाजाला स्लेजिंग व्हिडीओ व्हायरल IPL स्पॉट फिक्सींग प्रकरणी तुरुंगात जाऊन आलेला भारताचा वेगवान...\nह्या आजारानं मात्र दिवाळी खाल्ली – विराजस कुलकर्णीची\nमुंबई: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय 'माझा होशील ना' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता विराजस कुलकर्णी प्रेश्रकांचा आवडता बनला आहे. विराजला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण...\nतळेगाव जवळील जंगलाला भीषण आग \nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे नजीक लोणी - नांदूर शिंगोटे जवळील चिंचोली गुरव रस्त्या लगत असलेल्या गट...\nसंगमनेर ग्रामपंचायत निवडणूक : १४३ सरपंचांचे आरक्षण जाहीर ; अनेकांना लॉटरी तर काहींचा मोठा भ्रमनिरास\nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काल बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत...\nआयपीएल (IPL) : लिलावाची तारीख ठरली; व्यवस्थापनाने जाहीर केली अधिकृत तारीख\nभारतात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे BCCIने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन युएईमध्ये केले होते. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने...\nसंयम सुटला ; दिल्लीत शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण\nनवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या 'ट्रॅक्टर रॅली'ला हिंसक वळण लागलंय....\nघुसखोर चीनला भारतीय सैनिकांनी शिकवला धडा ; चीनचे २० सैनिक जखमी\nपूर्व लडाख सीमेजवळ चीनच्या सैनिकांनी अतिक्रमण केलेले असतानाच आता सिक्कीमध्ये सुद्धा चीनच्या सैनिकांनी अतिक्रमणाचा प्रयत्न केल्याचं समोर...\nतळेगाव जवळील जंगलाला भीषण आग \nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे नजीक लोणी - नांदूर शिंगोटे जवळील चिंचोली गुरव रस्त्या लगत असलेल्या गट...\nसंगमनेर ग्रामपंचायत निवडणूक : १४३ सरपंचांचे आरक्षण जाहीर ; अनेकांना लॉटरी तर काहींचा मोठा भ्रमनिरास\nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काल बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत...\nस्व: दत्ता झोळेकर : एका योध्याची अखेरची लढाई\n- राजेंद्र फरगडे अकोले तालुक्यातील धुमाळवाडी हे दत्तांचे मुळ गांव. मात्र त्यांचे शिक्षण...\nआंबेडकरी चळवळीच्या वात्सल्यमूर्ती सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर\n- हरीश केंची डॉ. बाबासाहेबआंबेडकर या महामानवासोबत आयुष्यभर व त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही अखेरपर्यंत पददलितांसाठी...\nशेतकरी आंदोलन विस्कटले ; राष्ट्रीय मजदूर संघ, भारतीय किसान युनियनची माघार\nकेंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ५८ दिवसांपासून विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन करत असलेल्या आंदोलनात आज फूट...\nआयपीएल (IPL) : लिलावाची तारीख ठरली; व्यवस्थापनाने जाहीर केली अधिकृत तारीख\nभारतात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे BCCIने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन युएईमध्ये केले होते. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने...\nरेणू शर्माची बलात्काराची तक्रार मागे ; धनंजय मुंडेंना मोठा दिलासा\nमुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण...\nवाटलं होतं गड्या आपला गाव बरा… पण तुम्ही म्हणाले पसारा भरा… – पराभूत उमेदवाराचे अनोखे आभार प्रदर्शन\nराज्यात काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले आणि एकच ...\nजय हिंद लोक चळवळीच्या वतीने 22 जानेवारी ते 26 जानेवारी रोजी संविधान जागर ऑनलाईन व्याख्यानमाला\nसंगमनेर प्रतिनिधीमहसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली निरोगी समाज निर्मितीचे कार्य हाती घेतलेल्या जय हिंद लोक चळवळीच्या वतीने...\nIndia vs Australia : भारताचा ऐतिहासिक सामना व मालिका विजय\nऑस्ट्रेलियाचा ‘गाबा’च्या मैदानावरील विजयरथ रोखत भारतानं ऐतिहासिक विजयाची नोंद केली. सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर...\nजितेंद्र रमेश निकुंभ १२ जानेवारी थोर विचारवंत स्वामी...\nप्रभाकर खैरे यांच्या ‘बोल अंतरीचे’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन\nसंगमनेर ( प्रतिनिधी )प्रत्येक कवीच्या कवितेतून त्या त्या काळातील वर्तमानाचे प्रतिबिंब उमटत असते, कवी जे बघतो अनुभवतो...\nरोटरी डिजिटल स्कूल टॅब शैक्षणिक क्षेत्रासाठी दिशादर्शक – आ. डॉ. सुधीर तांबे\n१७ शाळांमधील ९०० विद्यार्थ्यांना ३०० टॅबचे वितरण संगमनेर (प्रतिनिधी) - कोव्हीड १९ च्या...\nनायलॉन मांजाविरुद्ध शहर पोलिसांची धडक कारवाई\n२६ हजारांच्यामांजा जप्त : दोघांवर गुन्हा दाखल मकर संक्रांतीच्या पार्श्‍वभुमीवर पतंग उडविण्याचा...\nबीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका\nभारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले...\n…अन् सिराजच्या डोळ्यात आले अश्रू \nसिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (aus vs ind 3rd test) यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (SCG) तिसरा...\nश्रीसंत करेल का टीम इंडियामध्ये कमबॅक\nफलंदाजाला स्लेजिंग व्हिडीओ व्हायरल IPL स्पॉट फिक्सींग प्रकरणी तुरुंगात जाऊन आलेला भारताचा वेगवान...\nह्या आजारानं मात्र दिवाळी खाल्ली – विराजस कुलकर्णीची\nमुंबई: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय 'माझा होशील ना' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता विराजस कुलकर्णी प्रेश्रकांचा आवडता बनला आहे. विराजला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण...\n१२ जानेवारी थोर विचारवंत स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस. आजचा दिवस संपूर्ण भारतात “युवादिन” म्हणून देखील साजरा केला जातो. नव्या भारतातील तरुणाला विवेकानंदांच्या विचारांची खऱ्या अर्थाने गरज दिसून येते.\nजीवनातील हेवा करण्याचा काळ म्हणजे “युवावस्था”. यौवनाला साथ लाभल्यामुळे आगीला वाऱ्याचे साहचर्य लाभते तो हा पेटता काळ होय. अनंत आकाशाला आपल्या कवेत घेवू पाहणारा, सूर्यासारखे प्रखर तेज असलेला, मनात भावनांचे काहूर माजविणारा काळ म्हणजेच तारुण्य. परंतु क्षणातच आपल्या आशा आकांक्षांचा भंग, उत्साहाची माती,सामर्थ्याची मस्ती यामुळे हा युवक स्वतःच्याच हातांनी स्वतःची स्वप्ने भस्म करून टाकतो.\nस्वामीजींनी तारुण्यातच आपले ऐश्वर्य,घर,कुटुंब यांचा त्याग केला व संन्यासत्व्व पत्करले. वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी अमेरिकेतील जागतिक सर्वधर्म परिषदेत भारतीय हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले. डोक्यावर भगव्या रंगाचा फेटा,अंगात भगव्या रंगाचे कपडे या वेशात त्यांनी सभागृहात बोलण्यास सुरुवात केली. भाषणाची सुरुवात हि “ माझ्या अमेरिकन बंधू भगिनींनो ” अशी केली.संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने उधळून निघाले.\nस्वामीजींची देहबोली,विचार,राहणीमान व ज्ञान यांची आज तरुण पिढीला नितांत आवश्यकता आहे. देशापुढे अनेक समस्या असतांना आमची युवापिढी नको त्या ठिकाणी पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करण्यात स्वतःला धन्य मानू लागली आहे. आमची हि युवापिढी सिगारेट,बियर,झगमग कपडे,इंटरनेट इ.मोहजालात अडकली आहे.\nस्वामी विवेकानंदानी ज्याप्रमाणे आदर्श घडवून अनेक देशातील तरुणांना आपले अनुयायी बनविले. त्याप्रमाणे या तरुणाने त्यांच्या विचारांची शिदोरी घेऊन ज्ञानाची ज्योत अखंड तेवत ठेवली पाहिजे. तरुणाने नैराश्यात न जाता नव्या उमेदीने संकटांना सामोरे गेले पाहिजे. प्रत्येक जण आपली जात, जमात आणि आपला धर्म या गोष्टीकडे लक्ष देऊ लागला आहे.त्यातून राष्ट्रीय एकत्मता निर्माण होऊ शकणार नाही.\nनव्या भारताचा आधारवड आजचा युवक आहे. युवकांनी स्वामी विवेकानंद,शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर या सारख्या व्यक्तींच्या मार्गावर चालण्याची आज गरज निर्माण झाली आहे. लोकसंख्यावाढ,हिंसाचार,भ्रष्टाचार यातून युवकांनी मार्ग काढला पाहिजे.नैतिक,अध्यात्मिक यांची शिदोरी जवळ बाळगली पाहिजे तरच एक आदर्श पिढी निर्माण होऊन आपले राष्ट्र बलशाली व आत्मनिर्भर बनू शकते.\nप्रत्येक युवकाला आज गरज आहे ती आत्मनिर्भर करण्याची. युवकांनी जर आपल्या देशाची जबाबदारीचे भान ठेवले तर नवीन भारत उदयास येईल. २१ व्या शतकात खरोखर स्वामी विवेकानंदांच्या तत्वज्ञानाची आवश्यकता आहे.त्यांनी ज्याप्रमाणे हिंदू धर्माचा,तत्वज्ञानाचा अभ्यास केला,त्याचा प्रसार जगभर केला व भारताचे नाव उज्जल केले त्याचप्रमाणे तरुण पिढीने ‘रात्रीच्या गर्भात उद्याचा उष:काल’ या उक्तीप्रमाणे मार्गक्रमण करावयाचे आहे.\nसंस्कारक्षम भारत घडविण्यासाठी स्वामीजींच्या तत्वज्ञानाचा मार्ग तरुणांनी स्वीकारायला हवा तरच आपल्या देशाची कीर्ती संपूर्ण जगात पोहचवता येईल. उदासीन समाजाला ‘तीमिराकडून तेजाकडे’ नेण्यासाठी त्याचे नेत्र बनावे लागेल. शांततेचे उपासक म्हणून गौतम बुद्धांची शिकवण व स्वामी विवेकानंदाचे हिंदू धर्माविषयीचा अभ्यास व तत्वज्ञान उद्याच्या पिढीमध्ये रुजविण्यासाठीचे शस्त्र तरुणांनी हातात घेतले तर रस्त्यावर उतरणारे हात तलवार व धारदार शस्त्राऐवजी शांततेच संदेश देणारे असतील. युवकांनी मूल्याधिष्ठित शिक्षणप्रणाली अंगीकारून नैतिकता जोपासली पाहिजे तरच नवभारताची निर्मिती होऊ शकेल व हिच खरी स्वामीजींना युवदिनी खरी श्रद्धांजली असेल.\nकस्तुरबा गांधी बालिका विद्यालय,धडगाव जि.नंदुरबार.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nतळेगाव जवळील जंगलाला भीषण आग \nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे नजीक लोणी - नांदूर शिंगोटे जवळील चिंचोली गुरव रस्त्या लगत असलेल्या गट...\nसंगमनेर ग्रामपंचायत निवडणूक : १४३ सरपंचांचे आरक्षण जाहीर ; अनेकांना लॉटरी तर काहींचा मोठा भ्रमनिरास\nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काल बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत...\nस्व: दत्ता झोळेकर : एका योध्याची अखेरची लढाई\n- राजेंद्र फरगडे अकोले तालुक्यातील धुमाळवाडी हे दत्तांचे मुळ गांव. मात्र त्यांचे शिक्षण...\nआंबेडकरी चळवळीच्या वात्सल्यमूर्ती सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर\n- हरीश केंची डॉ. बाबासाहेबआंबेडकर या महामानवासोबत आयुष्यभर व त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही अखेरपर्यंत पददलितांसाठी...\nशेतकरी आंदोलन विस्कटले ; राष्ट्रीय मजदूर संघ, भारतीय किसान युनियनची माघार\nकेंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ५८ दिवसांपासून विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन करत असलेल्या आंदोलनात आज फूट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2021-01-28T11:03:22Z", "digest": "sha1:PGHZDZ4ZZIYMICVHH7BKWEQWPK75LK3N", "length": 6954, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "Breaking : राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन | Janshakti Newspaper", "raw_content": "\nनेरी नाका वैकुंठधाममध्ये अत्याधुनिक शवदाहिनी\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nशेतकरी आंदोलनात नंदुरबार येथील महिलेचा मृत्यू\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nनेरी नाका वैकुंठधाममध्ये अत्याधुनिक शवदाहिनी\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nशेतकरी आंदोलनात नंदुरबार येथील महिलेचा मृत्यू\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nBreaking : राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन\nin ठळक बातम्या, पिंपरी-चिंचवड, पुणे\nपिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे आज (शनिवारी) सकाळी चिंचवड येथील खासगी रुग्णालयात निधन झाले आहे.\nदत्ता साने चिखली परिसरातून राष्ट्रवादीकडून तीनवेळा ते निवडून आले होते. लॉकडाउन कालावधीत त्यांनी नागरिकांना मोठी मदत केली. अन्नधान्यांचे वाटप केले होते. यामुळे त्यांचा प्रत्यक्ष नागरिकांशी नियमित संपर्क येत होता. साने यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात सर्वानाच धक्का बसला असून हळहळ व्यक्त केली जात आहे.\nपणन महासंघाकडून जिल्ह्यात १० लाख क्विंटल कापसाची खरेदी\nरावेरात नियमांचे उल्लंघण : 75 नागरीकांवर कारवाई\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nरावेरात नियमांचे उल्लंघण : 75 नागरीकांवर कारवाई\nरावेरात कापूस खरेदी केंद्र पुन्हा बंद : 90 शेतकरी वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/aurangabaad", "date_download": "2021-01-28T12:01:12Z", "digest": "sha1:HGUQZXXGOA2UZUM75X7KREYTEAFEUFP4", "length": 13330, "nlines": 353, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "aurangabaad - TV9 Marathi", "raw_content": "\nमराठी बातमी » aurangabaad\nमेडिकल परीक्षेत नापास, गर्लफ्रेंडला पठ्ठ्या म्हणतो तुझ्यामुळे झालं, फी चे पैसे दे\nताज्या बातम्या2 years ago\nओरंगाबाद : औरंगाबादमध्ये पोलिसांनी एका 21 वर्षीय मेडिकलच्या विद्यार्थ्याला अटक केली. हा विद्यार्थी मेडिकलच्या पहिल्यावर्षी परीक्षेत नापास झाला आणि नापास झाल्याचे खापर त्याने आपल्या प्रेयसीवर ...\nमंदिराचा पैसा पाण्यासाठी वापरला, तरी पाणी नाही\nताज्या बातम्या2 years ago\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात जंगली तांडा येथील गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी चक्क देवाचा पैसा वापरावा लागला. पण त्यांच्या नशिबात पाणी काही मिळाले नाही. दोन ...\nशेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राजघाटावर अन्नत्याग आंदोलन\nताज्या बातम्या2 years ago\nनवी दिल्ली : शेतकरी नेते अमर हबीब आणि शेतकरी संघटनेचे नेते अनंत देशपांडे यांनी 19 मार्चला दिल्लीमध्ये सरकारविरोधात एकदिवस अन्नत्याग आंदोलन केले. हे आंदोलन शेतकऱ्यांच्या ...\nऔरंगाबादच्या जागेवरुन आघाडीत तिढा, तरीही काँग्रेसकडून उमेदवाराची चाचपणी सुरु\nताज्या बातम्या2 years ago\nऔरंगाबाद : औरंगाबाद लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या रस्सीखेच सुरु आहे. शिवाय, राज्य आणि केंद्रीय पातळीवर जागावाटपाचा तिढा औरंगाबादच्याच जागेवरुन सुटत नाहीय. असे ...\nManisha Kayande | मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा प्रयत्न – मनिषा कायंदे\nMaratha Reservation | मराठा आरक्षणाचा निकाल विरोधात गेल्यास राज्यात उद्रेक : संजय सावंत\nWashim | जादूटोणा करुन पैशाचा पाऊस पडण्याचा बेत, सहाजण पोलिसांच्या अटकेत\nJalgaon | व्हॉट्स ग्रृपमधील व्हायरल स्क्रिन शॉट्सवर रक्षा खडसेंनी मांडली भूमिका\nJayant Patil Exclusive | परिवार संवाद यात्रेतून पक्ष संघटनेला बळकटी देणार : जयंत पाटील\nHeadline | 11 AM | असे वेडे बरळत असतात – संजय राऊत\nGadchiroli | राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला गडचिरोलीमधून सुरुवात\nNanded | ग्रामपंचायत निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाला चांगलं यश, बच्चू कडूंच्या हस्ते सत्कार\nPHOTO | ‘खरंच काहीच बदललं नाहीय’ म्हणत अनन्या पांडेने शेअर केला ‘गर्ल गँग’चा ‘तो’ क्युट फोटो…\nफोटो गॅलरी2 hours ago\nPHOTO | रिअल लाईफ ‘आदित्य’च्या आयुष्यातही ‘सई’ची एंट्री, पाहा कोण आहे ही अभिनेत्री…\nPHOTO | मराठमोळी अभिनेत्री मालदीवमध्ये, समुद्र किनाऱ्यावरील हॉट फोटो\nफोटो गॅलरी3 hours ago\nPhoto : श्रीलंकेतून थेट चेन्नईत, इंग्लंडचा संघ भारतात दाखल\nफोटो गॅलरी3 hours ago\nPHOTO | अमृता खानविलकरचं नवं ‘ब्लॅक अँड व्हाईट’ फोटोशूट, पाहा खास फोटो…\nफोटो गॅलरी5 hours ago\nPhoto : स्मिता गोंदकरच्या दिलखेचक अदा, पाहा फोटो\nफोटो गॅलरी22 hours ago\nIndia vs England | कसोटी मालिकेसाठी उत्सुकता शिगेला, टीम इंडियाचे खेळाडू आणि इंग्लंड टीम चेन्नईत\nताज्या बातम्या22 hours ago\nPhoto : सना खानचं नवं फोटोशूट, पाहा फोटो\nफोटो गॅलरी23 hours ago\nPhoto : निया शर्माचं हटके फोटोशूट, पाहा फोटो\nफोटो गॅलरी23 hours ago\nPhoto : ‘ऑफ टू हनीमुन’, मानसी नाईक आणि प्रदीपची ट्रॅव्हल डायरी\nफोटो गॅलरी1 day ago\nभारत पुन्हा पूर्वपदावर येणार, देशाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, सक्रिय रुग्णांची संख्या पावणे दोन लाखावर\nकुत्र्यांच्या तावडीतून शेकरुला सोडवलं, पण वनकर्मचाऱ्यालाच चावला, हात केला रक्तबंबाळ\nसेक्स करता करता तो अती उत्साहीत झाला अन् थेट ढगात गेला\nRelease date | अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपट ‘या’ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला\nआर्थिक सर्व्हे म्हणजे काय रे भाऊ\nराज्याच्या गृहमंत्र्यांच्या भूमिकेचे स्वागत पण ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट शेअर करायला नको होती, रक्षा खडसेंची नाराजी\nFood | शिळा भात-बटाटा-अंडी खाताय थांबा आधी वाचा याचे दुष्परिणाम…\nपाचशे रुपयांसाठी नोकरी धोक्‍यात, लाचलूचपत विभागाने रंगेहाथ पकडलं\nटीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूचं शुभमंगल सावधान\n1 लाख प्रशिक्षित NCC कॅडेट्स कोस्टल आणि सीमाभागात काम करणार- पंतप्रधान मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/patna-mahanagarapalikeya-adhikanyani-kelly-smart-city-city-operation-center-sah-nagpuratil-miscellaneous-projector-pahani/12162051", "date_download": "2021-01-28T11:05:07Z", "digest": "sha1:FR7BKX6DJC4F56MLA4SAOEZJCLXOPNFV", "length": 10164, "nlines": 60, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "पाटना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली स्मार्ट सिटीच्या सिटी ऑपरेशन सेंटरसह नागपुरातील विविध प्रकल्पांची पाहणी Nagpur Today : Nagpur Newsपाटना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली स्मार्ट सिटीच्या सिटी ऑपरेशन सेंटरसह नागपुरातील विविध प्रकल्पांची पाहणी – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nपाटना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली स्मार्ट सिटीच्या सिटी ऑपरेशन सेंटरसह नागपुरातील विविध प्रकल्पांची पाहणी\nनागपूर : पाटना महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीला इराणी यांच्या नेतृत्वात प्रमुख अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.१७) नागपूर शहराला भेट दिली. भेटीदरम्यान शिष्टमंडळाने नागपूर शहरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली व प्रकल्पांना भेट दिली.\nपाटना महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्तांसह पाटना स्मार्ट सिटीचे मुख्य महाव्यवस्थापक सुधीर साहु, शिशीर कुमार, राजकुमार सुमन, शहर व्यवस्थापक अरविंदकुमार हे नागपूर शहरातील प्रकल्प पाहणी संदर्भात दोन दिवसीय दौऱ्यावर शहरात आले आहेत. बुधवारी (ता.१८) शिष्टमंडळाने मनपा मुख्यालयामध्ये अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा व अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांची भेट घेतली. मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभागृहामध्ये शिष्टमंडळासोबत बैठक घेण्यात आली. अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी नागपूर शहरातील विविध प्रकल्पांची शिष्टमंडळाला माहिती दिली. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे, महाव्यवस्थापक (मोबिलिटी) राजेश दुफारे, परिवहन व्यवस्थापक शकील नियाजी आदी उपस्थित होते.\nनागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी बी. यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात सुरू असलेल्या आणि भविष्यात प्रस्तावित विविध प्रकल्पांची शिष्टमंडळाला माहिती दिली. स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये सादरीकरणाद्वारे संपूर्ण प्रकल्प आणि प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. पारडी, पुनापूर, भरतवाडा, भांडेवाडी येथील क्षेत्राधिष्ठीत विकास प्रकल्प मध्ये ५१ किमी लांबीचे मार्ग, होम-स्वीट-होम आदी प्रकल्पांची माहिती त्यांना देण्यात आली.\nमनपा मुख्यातील ‘श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर’ (सीओसी)ला यावेळी शिष्टमंडळाने भेट दिली. सीओसी मधील संपूर्ण प्रक्रिया त्यांनी समजावून घेतली व संपूर्ण प्रणालीचे पाटना महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीला इराणी यांच्यासह सर्व मान्यवरांनी कौतुक केले. यावेळी ई-गव्हर्नन्सचे महाव्यवस्थापक डॉ.शील घुले, स्मार्ट सिटीच्या आरती चौधरी उपस्थित होते.\nशिष्टमंडळाने नागपूर शहरातील बेसा मार्गावरील इथेनॉल प्रकल्प, मनपाचे सिवरेज ट्रिटमेंट प्रकल्प, बायो मायनिंग प्रोजेक्ट, बीएसयूपी या प्रकल्पांचीही पाहणी केली.\nदेश में बुधवार को करीब तीन लाख लोगों का लगा टीका, 23 लाख के ऊपर पहुंचा आंकड़ा\nडीसी ने कहा,CE व CAFO मैनेज कर रहे\nSKY की उड़ान पर लगा ग्रहण\nकृषिपंप वीजजोडणी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणार- मुख्यमंत्री\nजवाहरलाल नेहरू विद्यालयात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत\nगोंदिया: 142 करोड़ की महत्वकांक्षी भूमिगत बिजली लाइन को मिली मंजूरी\nगौरव सोहळ्या सोबतच मधुर स्वरांनी बहरली पत्रकारांची संध्याकाळ\nकोरोनाकाळात विविध आघाड्यांवरील योद्धांचा गौरव.\nकृषिपंप वीजजोडणी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणार- मुख्यमंत्री\nजवाहरलाल नेहरू विद्यालयात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत\nगोंदिया: 142 करोड़ की महत्वकांक्षी भूमिगत बिजली लाइन को मिली मंजूरी\nकोरोनाकाळात विविध आघाड्यांवरील योद्धांचा गौरव.\nJanuary 28, 2021, Comments Off on कोरोनाकाळात विविध आघाड्यांवरील योद्धांचा गौरव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.weeklysadhana.in/view_article/editorial-about-congress's-strategy", "date_download": "2021-01-28T12:53:06Z", "digest": "sha1:FT6MXA4R63GSNX4OEIIQFZWW5O3ANUAC", "length": 32937, "nlines": 118, "source_domain": "www.weeklysadhana.in", "title": "Diwali_4 काँग्रेसचा ‘धोरण लकवा’ जाणार तरी कधी?", "raw_content": "\nकाँग्रेसचा ‘धोरण लकवा’ जाणार तरी कधी\nकाँग्रेसच्या ऱ्हासपर्वाची चर्चा करताना व्यक्ती, घटना व निर्णय यांच्या पलीकडे जाऊन ‘काँग्रेसचा विचार’ यावरही चर्चा करावी लागेल. ज्याला आयडिओलॉजी म्हणावे अशी ठोस वा बंदिस्त विचारप्रणाली काँग्रेसकडे नाही. जाती, धर्म, भाषा, प्रांत व तत्सम प्रकारच्या घटकांना सामावून घेणारा; पण कोणत्याही घटकांबद्दल विशेष प्रेम व द्वेष नसणारा; अगदीच स्थितीशील नाही, पण गतीने जाण्यासाठी उत्सुक नसणारा; सर्वांना सांभाळून घेण्याच्या नावाखाली अनेक गैरव्यवहारांकडे कानाडोळा करणारा, पण अति होतेय असे दिसल्यावर आवरते घेणारा; आधुनिकतेच्या मागे न धावणारा, पण परंपरेतही अडकून न पडणारा, असा काँग्रेसचा सर्वसाधारण विचार आहे. या विचारामुळेच तो मध्यवर्ती प्रवाह राहिला आहे.\n1989 ते 2019 या तीस वर्षांच्या काळाला काँग्रेस पक्षाचे ऱ्हासपर्वच म्हणावे लागेल, जरी यापैकी पंधरा वर्षे या पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार केंद्रीय सत्तेवर होते तरी कारण आधीच्या बेचाळीस वर्षांत केवळ तीन वर्षांचा जनता पार्टीचा अपवाद वगळला तर काँग्रेस पक्षच केंद्रीय सत्तेवर होता आणि तोही पूर्ण व मोठ्या बहुमतांसह\nअलीकडच्या तीस वर्षांत मात्र नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांच्या सरकारांनी जरी अनुक्रमे पाच व दहा वर्षांचा कालखंड पूर्ण केला असला तरी, रावांचे अल्पमतातील सरकार डाव्यांच्या अघोषित पाठिंब्यावर चालले तर मनमोहन यांचे सरकार डझनभरांहून अधिक पक्षांच्या सहभागातून व काही पक्षांनी बाहेरून दिलेल्या पाठिंब्यावर आधारलेले होते. राजीव गांधींच्या हत्येची सहानुभूती असल्याने 1991 मध्ये काँग्रेसला 236 जागा मिळाल्या होत्या, तर डाव्यांनी काढलेला पाठिंबा व अणुकरारासाठी सरकार पणाला लावल्याने मिळालेली सहानुभूती यामुळे 2009 मध्ये 210 जागा मिळाल्या होत्या.\nअन्यथा 1989, 1996, 1998, 1999, 2004, 2014, 2019 या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला अनुक्रमे 195, 140, 141, 114, 143, 44, 52 इतक्याच जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसचे हे ऱ्हासपर्व चालू राहण्यामागे अनेक कारणे आहेत. काही बाह्य कारणे आहेत, उदा. अनेक राज्यांत प्रादेशिक पक्षांचा उदय होणे, डाव्या पक्षांनी व समाजवाद्यांनी ठिकठिकाणचे जनमत आपल्या बाजूला वळवून काँग्रेसचा शक्तिपात घडवणे, भाजपने सातत्याने दीर्घकालीन रणनीती आखून व आवश्यक तेव्हा लवचिकता दाखवून काँग्रेसला राष्ट्रीय पातळीवरील पर्याय म्हणून पुढे येणे, सर्व स्तरांतील जनतेच्या आशा-अपेक्षा- आकांक्षा वाढत्या राहणे इत्यादी.\nकाँग्रेसच्या ऱ्हासपर्वाची ठळक दिसणारी काही अंतर्गत कारणे आहेत, उदा. स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेसची कमाई स्वातंत्र्योत्तर पाव शतकानंतर संपुष्टात येणे, दीर्घकाळ केंद्रात आणि राज्यांराज्यांत सत्ता राहिल्यामुळे पक्षसंघटनेत शिथिलता येणे, स्थानिक पातळीपासून देशपातळीवर एका पक्षाच्या मक्तेदारीचा लोकांना वीट येणे, ठिकठिकाणच्या लहान- मोठ्या सुभेदारांमुळे सर्व प्रकारच्या अपप्रवृत्तींचे रान माजणे इत्यादी. परंतु या ऱ्हासपर्वाला टिकवून धरणारा किंबहुना गती देणारा मुख्य धागा हा राहिला की, या संपूर्ण काळात अधलेमधले काही अपवाद वगळता काँग्रेस पक्षाचे धोरण लेचेपेचे, गोलमाल, लोकानुनयी, कचखाऊ यापैकी एक वा अधिक प्रकारचे राहिले आहे.\nहे खरे आहे की 1991 मध्ये नवे आर्थिक धोरण काँग्रेसनेच आणले आणि कणखरपणे पुढे रेटले, पण त्यात परिस्थितीचा रेटा वा अपरिहार्यतेचा वाटा मोठा होता. मात्र त्याच कार्यकाळात राममंदिराचे आंदोलन व त्यात बाबरी मशिदीचा विध्वंस यामुळे आख्खा देश होरपळून निघाला, तो काँग्रेसच्या कचखाऊ धोरणामुळेच.\nयूपीए-1 च्या कार्यकाळात अमेरिकेबरोबर अणुकरार करण्यासाठी काँग्रेसने आपले सरकार पणाला लावले, पण त्यातही मनमोहनसिंग यांची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय स्तरावर पणाला लागणे आणि दरम्यानच्या काळात डाव्यांचा जाच असह्य होत जाणे या प्रक्रियेचा वाटा बराच जास्त होता.\nमात्र यूपीए-2 च्या काळात भ्रष्टाचारांची एक से बढकर एक प्रकरणे व अण्णा-बाबाची आंदोलने हाताळता न येणे, यामुळे संपूर्ण देश त्यानंतर दुःखहर्ता नेत्याच्या कच्छपी लागला. काँग्रेसच्या या तीस वर्षांच्या ऱ्हासपर्वात नरसिंहराव व सीताराम केसरी यांचा मिळून सात वर्षांचा कार्यकाळ सोडला तर सोनिया व राहुल यांच्याकडे पक्षाची सूत्रे होती आणि या ऱ्हासपर्वाचे बीजारोपण राजीव यांच्या काळात झाले, हे खरेच आहे. पण तरीही या ऱ्हासपर्वाचे नायक म्हणून गांधी घराण्याकडे बोट दाखवणे, हा प्रकार त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे होईल की नाही, हा भाग बाजूला ठेवला तरी, ते प्राप्त परिस्थितीचे व राजकीय प्रक्रियेचे सुलभीकरण ठरेल.\nया तीस वर्षांच्या काळात गांधी घराण्यातील कोणीही पंतप्रधान झालेले नाही, याचे मुख्य कारण या संपूर्ण काळात काँग्रेस पक्ष बहुमतापासून खूपच दूर होता हेच आहे. परंतु सोनिया व राहुल हे सत्तातुर नाहीत, प्रियांकाने दूर राहण्यात सातत्य दाखवले आहे आणि राजीवही सत्तेत येण्यास फारसे उत्सुक नव्हते, एवढे तरी मान्य करावेच लागेल. म्हणजे या सर्वांनी पक्ष चालवला तो त्यांना लाभलेल्या भल्याबुऱ्या सल्लागारांच्या साह्याने. अर्थात, गांधी घराण्यातील व्यक्ती केंद्रस्थानी असताना काँग्रेसचे हे ऱ्हासपर्व चालूच राहिले, त्यामुळे याचे काही अपश्रेय त्यांच्या वाट्यालाच जाणे अपरिहार्य आहे.\nपण गांधी घराण्यातील या व्यक्ती केंद्रस्थानी नसत्या तर काय झाले असते, हा प्रश्न मोठाच मतमतांतराचा होईल. त्या उत्तराची एक दिशा, बऱ्याच गटांगळ्या खात का होईना अधिक लोकशाहीवादी, अधिक बलशाली व कमी दोषपूर्ण असा काँग्रेस पक्ष उभा राहिला असता ही राहील आणि दुसरी दिशा, काँग्रेस पक्षाचे विघटन होत गेले असते, भाजप त्याच्या मूळ अवतारासह देशभर वर्चस्व गाजवत राहिला असता, अशी राहील. अर्थातच, तिसरी दिशा ही राहील की आज विखुरलेला दिसतो आहे तो तिसरा प्रवाह बळकट झाला असता, मध्यवर्ती आला असता. या तिन्ही शक्यतांवर घमासान चर्चा घडवून आणता येईल, पण इतिहासामध्ये या जर तर ला अर्थ नसतो. उलट असा प्रश्न उपस्थित करता येईल की, गांधी घराण्याने काँग्रेसला घट्ट धरून ठेवले व वर्चस्व गाजवले, की काँग्रेसला एकत्रित ठेवण्यासाठी गांधी घराण्याची गरज होती\nकाँग्रेसच्या ऱ्हासपर्वाची चर्चा करताना व्यक्ती, घटना व निर्णय यांच्या पलीकडे जाऊन ‘काँग्रेसचा विचार’ यावरही चर्चा करावी लागेल. ज्याला आयडिओलॉजी म्हणावे अशी ठोस वा बंदिस्त विचारप्रणाली काँग्रेसकडे नाही. जाती, धर्म, भाषा, प्रांत व तत्सम प्रकारच्या घटकांना सामावून घेणारा; पण कोणत्याही घटकांबद्दल विशेष प्रेम व द्वेष नसणारा; अगदीच स्थितीशील नाही, पण गतीने जाण्यासाठी उत्सुक नसणारा; सर्वांना सांभाळून घेण्याच्या नावाखाली अनेक गैरव्यवहारांकडे कानाडोळा करणारा, पण अति होतेय असे दिसल्यावर आवरते घेणारा; आधुनिकतेच्या मागे न धावणारा, पण परंपरेतही अडकून न पडणारा, असा काँग्रेसचा सर्वसाधारण विचार आहे. या विचारामुळेच तो मध्यवर्ती प्रवाह राहिला आहे.\nमात्र गेल्या तीस वर्षात हा मध्यवर्ती प्रवाह आधी गढूळ होत गेला, मग कडेकडेला जात राहिला, त्यानंतर क्षीण होत चालला. आणि गेल्या पाच वर्षांत तर काय काँग्रेसने मध्यप्रवाह हे स्थान पूर्णपणे गमावले आहे आणि भाजपचा प्रवाह मध्यवर्ती ठरला आहे. अर्थात भाजपने स्वतःचे काही अवगुण लपवून, काही अवगुण पातळ करून किंवा तसे दाखवून, काँग्रेसचे बरेच अवगुण आत्मसात केले आहेत. म्हणजे एक अजब रसायन असलेला भाजप मध्यवर्ती प्रवाह बनला आहे. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळालेल्या जागा एकूण लोकसभेच्या 10 टक्क्यांपेक्षाही कमी आहेत, दोन्ही वेळा विरोधीपक्षनेतेपद न मिळण्याची अभूतपूर्व नामुष्की काँग्रेवर ओढवली आहे आणि देशातील 35 पैकी साडेतीन राज्यांतच काँग्रेसची सरकारे आहेत.\nपण हेही खरे आहे की, काँग्रेसला मिळणाऱ्या मतांची टक्केवारी इतकी कमी नाही आणि पुन्हा उभारी घ्यायची असेल तर देशात सर्वत्र कार्यकर्त्यांचे व संस्था, संघटना यांचे जाळे प्रचंड आहे, आजच्या भाजपकडेही तितके नाही. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे देशाचे एकूण मानस काँग्रेसच्या मूळ विचारलाच अनुकूल आहे. हेही खरे आहे की, या देशातील परंपरा व संस्कृती यांच्याशी भाजपच जवळचे नाते सांगू शकतो, बहुसंख्य लोकांनाही ते पटू शकते. परंतु इथल्या समाजाला अंतिमतः ऐहिकतेच्या व आधुनिकतेच्याच दिशेने जायचे आहे, त्यांना परंपरा हव्या असतात त्या अभिमानाने मिरवण्यासाठी, सोयीने वापरण्यासाठी. त्यामुळे भाजपला मिळत असलेला प्रचंड जनादेश, हा भाजपच्या किंवा संघपरिवाराच्या देशविघातक ठरू शकणाऱ्या भूमिकांसाठी नाही.\nआणि ओपिनियन मेकर समजला जातो तो वर्ग प्रामुख्याने भाजपच्या मूळ विचारांचा विरोधकच आहे. अशा पार्श्वभूमीवर, काँग्रेसने काय केले पाहिजे भाजपकडून भ्रमनिरास होईल आणि मग जनता आमच्याकडे पुन्हा येईल, अशी धारणा खालपासून वरपर्यंतच्या बहुसंख्य काँग्रेसजनांमध्ये आहे. आपले सवतेसुभे सांभाळण्यासाठी, संभाव्य आक्रमणापासून बचाव करण्यासाठी वा आपली पापकर्मे झाकण्यासाठी काँग्रेसचे अनेक लहान-मोठे सुभेदार भाजपच्या छत्राखाली गेले आहेत. भाजपचा विचार काही इतका प्रबळ नाही की त्यांच्यावर गारुड करू शकेल. मात्र हे सुभेदार काँग्रेसच्या विचारांसाठी त्याग करण्याची, संघर्ष करण्याची शक्यता नाही. त्यामुळेच काँग्रेसच्या नेतृवाने कणखर धोरण स्वीकारले पाहिजे.\nयूपीए-2 सरकारच्या काळात सर्व माध्यमांकडून आणि भाजपकडूनही ‘धोरण लकवा’ (पॉलिसी पॅरालिसिस) असा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला गेला, ते सरकार त्यामुळेच अधिक बदनाम झाले. तेव्हा तो शब्द प्रामुख्याने सरकारच्या आर्थिक धोरणांसंदर्भात वापरला गेला. परंतु गेल्या पाच वर्षांच्या काळात काँग्रेस पक्षाच्या राजकीय धोरणाबाबतही तोच शब्द वापरावा लागेल.\n2014 च्या निवडणुकीत झालेल्या अभूतपूर्व नाचक्कीनंतर काँग्रेसने कोणती ठोस पावले उचलली संघटनात्मक निवडणुकांचे काय केले संघटनात्मक निवडणुकांचे काय केले काँग्रेसची राष्ट्रीय व राज्य स्तरांवर किती अधिवेशने भरवली काँग्रेसची राष्ट्रीय व राज्य स्तरांवर किती अधिवेशने भरवली याच पाच वर्षांत जवाहरलाल नेहरूंचे पन्नासावे स्मृतीवर्षं व सव्वाशेवे जयंतीवर्षं आले आणि गेले, इंदिरा गांधींची जन्मशताब्दी आली आणि गेली. ही अशी निमित्त होती की, काँग्रेसला आख्ख्या देशपातळीवर घुसळण करता आली असती. याच काळात महात्मा गांधी, सरदार पटेल, सुभाषबाबू, लालबहादूर शास्त्री, एवढेच नाहीत तर नरसिंहरावांचेही अपहरण करण्याचा प्रयत्न भाजप उघड- उघड करीत राहिला आणि काँग्रेसवाले मख्ख चेहऱ्याने बघत राहिले.\nईशान्य भारतात आणि गोव्यात येऊ शकणारी राज्य सरकारे काँग्रेसने संथपणामुळे घालवली. छत्तीसगड व मध्य प्रदेशात सत्ता मिळवता आली, पण त्यात काँग्रेसचे श्रेय कमीच म्हणावे लागेल. राजस्थानात व पंजाबात जरा बरी कामगिरी करता आली. गुजरातमध्ये हुशारी कमी पडली आणि कर्नाटकातील हुशारी अर्धवट ठरली. कोणत्याही राज्यांत गटातटाच्या पलीकडे नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न होताना दिसला नाही. महाराष्ट्राचे उदाहरण घेतले तरी चिरफाळ्या तेवढ्या दिसतील. मुख्यमंत्री म्हणून पायउतार झालेल्या पृथ्वीराज यांचा उपयोग ना राज्यात करून घेतला ना देशपातळीवर, आणि त्यांनीही दरम्यानच्या काळात स्वतः लोकसभा लढवण्याइतकीही कमाई केली नाही. त्याआधी मुख्यमंत्री राहिलेल्या अशोकरावांनाही प्रदेशाध्यक्ष राहूनही लोकसभेला स्वतःऐवजी पत्नीला उभे करावे असे वाटत होते, यातच पराभवाची भीती दिसली.\nदुसऱ्या बाजूला, राधाकृष्ण विखे यांनी पक्ष सोडून जाऊ नये म्हणून त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिले आणि आता ते चिरंजीवांसाठी पक्ष वाऱ्यावर सोडून भाजपच्या छावणीत गेले. नारायणराव राणे आणि त्यांच्या दोन चिरंजीवांचे हट्ट पुरवण्यासाठीही काँग्रेसने नाही ती नामुष्की सहन केली. हे सर्व कमी होते म्हणून की काय, बेभरवशाचे राजकारण करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांची मनधरणी करण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांना जुंपले. या बाळासाहेबांची उलटसुलट विधाने ऐकून, वाचून राजकारणात अडाणी असलेल्या माणसालाही जे कळत होते, (यांना आघाडीत यायचेच नाही) ते काँग्रेसच्या केंद्रिय नेतृत्वाला कळत नव्हते याला काय म्हणावे\nआणि या सर्वांवर कमाल म्हणजे, राहुल गांधी यांनी दिलेल्या पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा महिनाभर घातलेला घोळ. त्या जागेवर नाही नाही ती व निष्प्रभ नावे चर्चेला माध्यमातून येत राहिली, त्यामुळेही काँग्रेसचा धोरण लकवा पोरकट वाटावा इतका ठसत गेला.\nकर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश इथलेही घोळ असेच चव्हाट्यावर आले आणि अन्य राज्यांतही कमी अधिक फरकाने अशीच स्थिती राहिली. काँग्रेसच्या या ऱ्हासपर्वाचा प्रारंभबिंदू म्हणावा असा संपूर्ण देशावर परिणाम करणारा- निर्णय म्हणून कदाचित शाहबानो प्रकरणाचाच उल्लेख करावा लागेल. तरीही 35 वर्षांनंतर आलेल्या तिहेरी तलाकबाबतही काँग्रेसची तशीच भूमिका आहे. त्यामुळे बाकी इतर परिस्थिती आपल्या गतीने बदलेल, खरी गरज आहे ती काँग्रेसचा धोरण लकवा संपण्याची, त्यासाठी तेवढ्याच ताकदीच्या नेतृत्वाची. ते दृष्टिपथात नाही, त्यामुळे काँग्रेसचे ऱ्हासपर्व संपणार तरी कधी, या प्रश्नाचे उत्तर कदाचित भाजपचे ऱ्हासपर्व टोकाला गेल्यानंतर असेच द्यावे लागेल\nTags: loksabha general election bjp congress लोकसभा सार्वत्रिक निवडणूक बीजेपी काँग्रेस संपादकीय weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक\nचिनी महासत्तेचा उदय : लेखमालेचे प्रास्ताविक\n'गांधीजी आणि त्यांचे टीकाकार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/2nuphIv\n'साने गुरुजी व्यक्ती आणि विचार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/30PWSxh\n'वारसा प्रेमाचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3nKFmUx\n'वरदान रागाचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3iVVVth\n'तरुणाईसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://www.amazon.in/dp/B08SKZVS9Z\nकांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढतेय\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.weeklysadhana.in/view_article/editorial-on-three-challenges-derived-from-pandemic", "date_download": "2021-01-28T11:57:50Z", "digest": "sha1:4JTOCVA4PADYWSVFEMUDWQWRW2UPJGU6", "length": 20744, "nlines": 106, "source_domain": "www.weeklysadhana.in", "title": "Diwali_4 शंभर दिवसांच्या अखेरीस तिहेरी आव्हान", "raw_content": "\nशंभर दिवसांच्या अखेरीस तिहेरी आव्हान\nम्हणजे पहिल्यांदा टाळेबंदी जाहीर झाली आणि देशाचा गाडा ठप्प झाला त्याला शंभर दिवस पूर्ण होत असताना, तिहेरी आव्हान उभे ठाकले आहे. जगातल्या अन्य कोणत्याही देशापेक्षा भारतासमोरचे आव्हान कठीण आहे. त्यातही विशेष हे आहे की, तिन्ही आव्हानांबाबत कमालीची अनिश्चितता आहे. ही आव्हाने आणखी किती काळ राहणार, या आव्हानांचे परिणाम नेमके काय होणार आणि त्यावर मात करण्यासाठी नेमके काय करायला हवे, या तिन्ही प्रकारची ही अनिश्चितता आहे. कोरोना महामारी आणखी किती फैलवणार आहे आणि तिच्यापासून बचाव कसा करायचा, याबाबत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ अद्यापही ठोस असे काही सांगू शकत नाहीत, उपाययोजना देऊ शकत नाहीत. प्रत्येक स्तरावर विस्कटलेल्या अर्थकारणाने नेमके किती नुकसान केले आहे आणि परिस्थिती सुधारण्यासाठी काय करायला हवे, याबाबत कोणतेही अर्थतज्ज्ञ ठोसपणे काही सांगायला तयार नाहीत. चीनने आता ही कुरापत का काढली आणि त्यांचे पुढचे इरादे काय आहेत, याबाबत परराष्ट्र धोरणातील मुत्सद्दी कोणतीही शक्यता ठामपणे व्यक्त करू शकत नाहीत.\nडिसेंबर महिन्यात चीनमध्ये उगम पावलेल्या कोरोनाच्या साथीने पुढील तीन महिन्यांत संपूर्ण जग पादाक्रांत केले. मार्चअखेर युरोप व अमेरिकेमध्ये हाहाकार माजवला. त्यामुळे जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या भारताने 25 मार्चपासून संपूर्ण देशात टाळेबंदी घोषित केली. ती टाळेबंदी तीन वेळा वाढवण्यात आली आणि मागील महिनाभरापासून मर्यादित प्रमाणात उठवण्यात आली. म्हणजे आता बरोबर शंभर दिवस झालेत आणि तरीही देशातील जनजीवन सुरळीत नाही. भारतात टाळेबंदी जाहीर केली तेव्हा, कोरोनाची लागण झालेली आहे असे देशभरात मिळून एक हजारपेक्षा कमी लोक होते, आता तो आकडा सात लाखांच्या जवळ गेला आहे. शंभराव्या दिवशीचा (24 तासांतील) तो आकडा 25 हजारांच्या जवळ आला आहे. भारतातील टाळेबंदीनंतर महिनाभर देशात व विदेशातही असे कौतुकवजा बोलले जात होते की, इतकी प्रचंड लोकसंख्या असूनही भारतात कोरोनाची लागण इतकी अत्यल्प कशी मात्र त्याच वेळी असेही भाकीत केले जात होते की, हे सुखसमाधान जास्त दिवस टिकणार नाही. अखेरीस ते भाकीत खरे ठरले.\nआता कोरोनाची सर्वाधिक लागण झालेल्या देशांमध्ये जागतिक क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर आला आहे. पहिल्या क्रमांकावर असलेली अमेरिका व भारत यांच्या आकडेवारीत बरीच तफावत असली तरी, भारत लवकरच प्रथम क्रमांकावर जाणार हे शंभराव्या दिवसाचा आकडा सांगतो आहे. आता त्याबाबत समाधान आहे ते एवढेच की, कोरोनामुळे झालेल्या भारतातील मृत्यूंचे आकडे सुसह्य म्हणावेत असे आहेत. मात्र हे समाधानही किती काळ टिकणार याबाबत कोणालाच काही खात्रीने सांगता येत नाही.\nकोरोनाचे आव्हान किती काळ ठाण मांडून राहणार आहे, हे कळावयास मार्ग नाही; कारण उतार तर सोडाच, पठार अवस्थेवरही ते आलेले नाही. परिणामी आर्थिक संकट अधिकाधिक उग्र रूप धारण करीत आहे. गेल्या महिन्यात बरीच पथ्ये पाळून व बरेच निर्बंध कायम ठेवून काही प्रमाणात जीवन-व्यवहार सुरू केले आहेत. पण बस, रेल्वे, विमान आणि खासगी वाहने या दळणवळणाच्या यंत्रणा अगदीच नावापुरत्या चालू आहेत. सरकारी कार्यालये व पोस्टल सेवा 10 टक्के कर्मचाऱ्यांसह धडपडत आहेत. शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे सुनसान अवस्थेत आहेत, तेथे ऑनलाईन धुगधुगी तेवढी चालू आहे. कारखाने अद्याप धडधडू लागलेले नाहीत. खासगी कार्यालये व लहान-मोठी सेवा, उद्योग नावापुरते चालू आहेत. बाजारपेठांमध्ये चैतन्य नाही. शेतीक्षेत्र तुलनेने बऱ्या अवस्थेत आहे, पण संपूर्ण जगाचा गाडाच रडतखडत चालू असल्याने तिथेही भयग्रस्तता आहेच. एकंदरीत काय तर देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे; देशातील शेती, उद्योग, सेवा ही तिन्ही क्षेत्रे जबरदस्त पिछेहाट अनुभवत आहेत; प्रत्येक व्यक्ती, संस्था, उद्योग, व्यापार अडचणीत सापडले आहेत.\nकोरोनाच्या साथीने आलेले आर्थिक संकट म्हणजे देशासमोर दुहेरी आव्हान आहे. मात्र हे सर्व कमी म्हणून की काय, भारताला आता तिसरे संकट खुणावत आहे...\nभारताचा सर्वांत बलाढ्य शेजारी आणि सर्वांत धोकादायक शत्रू मानला जातो त्या चीनने हे संकट उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात भारताचे वीस सैनिक मारले जाणे, काही सैनिक जखमी होणे, काहींना पकडून ठेवून नंतर सोडणे, अशी म्हटली तर छोटी पण मानहानीकारक चकमक गेल्या महिन्यात झाली. भारताचा काही भूभाग चीनने बळकावला, अशा खऱ्या-खोट्या बातम्या येणे आणि सीमेवर सैन्याची जमवाजमव करणे, हे सर्व प्रकार क्रमाने वाढत गेले आहेत. त्यामुळे भारताच्या बाजूने चिनी कंपन्या व उद्योग-व्यापार यांच्यावर काही बंधने आणण्याचे प्रकार चालू आहेत. पंतप्रधानांनी सीमेवरील लडाख परिसरात दौरा केला आहे, काही सूचक विधाने केली आहेत. परिणामी युद्धसदृश्य वातावरणाची चाहूल लागली आहे. आगामी काही दिवसांत आणखी काही चकमकी किंवा छोटे का होईना युद्ध होऊ शकते, असा अंदाज प्रबळ होताना दिसत आहे.\nम्हणजे पहिल्यांदा टाळेबंदी जाहीर झाली आणि देशाचा गाडा ठप्प झाला त्याला शंभर दिवस पूर्ण होत असताना, तिहेरी आव्हान उभे ठाकले आहे. जगातल्या अन्य कोणत्याही देशापेक्षा भारतासमोरचे आव्हान कठीण आहे. त्यातही विशेष हे आहे की, तिन्ही आव्हानांबाबत कमालीची अनिश्चितता आहे. ही आव्हाने आणखी किती काळ राहणार, या आव्हानांचे परिणाम नेमके काय होणार आणि त्यावर मात करण्यासाठी नेमके काय करायला हवे, या तिन्ही प्रकारची ही अनिश्चितता आहे. कोरोना महामारी आणखी किती फैलवणार आहे आणि तिच्यापासून बचाव कसा करायचा, याबाबत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ अद्यापही ठोस असे काही सांगू शकत नाहीत, उपाययोजना देऊ शकत नाहीत. प्रत्येक स्तरावर विस्कटलेल्या अर्थकारणाने नेमके किती नुकसान केले आहे आणि परिस्थिती सुधारण्यासाठी काय करायला हवे, याबाबत कोणतेही अर्थतज्ज्ञ ठोसपणे काही सांगायला तयार नाहीत. चीनने आता ही कुरापत का काढली आणि त्यांचे पुढचे इरादे काय आहेत, याबाबत परराष्ट्र धोरणातील मुत्सद्दी कोणतीही शक्यता ठामपणे व्यक्त करू शकत नाहीत.\nअशा अनिश्चिततेतून निर्माण झालेल्या अस्वस्थतेचा सामना कसा करायचा हा प्रश्न देशातील संवेदनशील नागरिकांच्या पुढे उभा ठाकलेला आहे. व्यक्तींच्या स्तरावर मानसिक ताण वाढत आहे, अद्याप संघटित मनाचे उद्रेक होताना दिसत नाहीत. पण समाजमनात जोरदार घुसळण चालू आहे. त्यामुळे, धीर एकवटून कार्यरत राहणे भल्याभल्यांना कठीण जात आहे. अशा वेळी विचारांची व्याप्ती वाढवणे आणि मानवी आयुष्याची अपूर्णता समजून घेणे या दोन्ही आघाड्यांवर काम करायला हवे. जगाचा रहाटगाडा काही हजार वर्षे चालू आहे आणि प्रत्येक शतकात नैसर्गिक वा मानवनिर्मित संकटाने जगाला किंवा जगातील मोठ्या समूहाला वेठीस धरलेले आहे. त्या प्रत्येक वेळी जगाचा अंत जवळ आला आहे की काय, इथपर्यंत चर्चा झालेल्या आहेत. पण त्या सर्व प्रक्रियेतून पुढे जात मानवी संस्कृतीचा उत्कर्षच होत आला आहे. व्यक्तींच्या व संस्थांच्या बाबतीत जरा वेगळी स्थिती असते. अशा प्रत्येक संकटात काही व्यक्ती व काही संस्था, काही समूहदेखील नामशेष झाले आहेत. पण त्यांचेच प्रतिनिधित्व करणारे, त्यांचाच वारसा सांगणारे लोक, नवे जग घडवण्यात सहभागी राहिलेले आहेत. त्यामुळे मागून चालत आलेला वारसा काळजीपूर्वक सांभाळणे, त्यात प्रयत्नपूर्वक भर टाकणे आणि पुढच्या पिढीच्या हाती तो सोपवणे यातच जीवनाची इतिकर्तव्यता आहे, असे मनाला बजावत राहिले पाहिजे. ते जमले तर जीवनाची क्षणभंगुरता जाणवत नाही, कार्यरत राहण्यात अडचण येत नाही...\nकोरोना आणि मानसिक आरोग्य\n‘राईट टू पी’ची मुमताज\nस्मृतिभ्रंश : गमावलेली स्मृती अन्‌ दुरावलेली माणसं\n'गांधीजी आणि त्यांचे टीकाकार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/2nuphIv\n'साने गुरुजी व्यक्ती आणि विचार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/30PWSxh\n'वारसा प्रेमाचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3nKFmUx\n'वरदान रागाचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3iVVVth\n'तरुणाईसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://www.amazon.in/dp/B08SKZVS9Z\nकांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढतेय\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/international-labor-organization-report-india-worker-poor", "date_download": "2021-01-28T11:07:51Z", "digest": "sha1:QZGTEJP2OGPI6WBFERETR4V5TYYTXCCL", "length": 7820, "nlines": 70, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "भारतात ४० कोटी बेरोजगार : आंतरराष्ट्रीय मजूर संघटना - द वायर मराठी", "raw_content": "\nभारतात ४० कोटी बेरोजगार : आंतरराष्ट्रीय मजूर संघटना\nनवी दिल्ली : कोरोना विषाणू संक्रमणामुळे भारतात पुकारण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे देशात असंघटित क्षेत्रातील काम करणार्या सुमारे ४० कोटी नागरिकांपुढे रोजगार गमावण्याची भीती आहे व ते पुन्हा गरीबीत ढकलले जाऊ शकतात, तर जगातील सुमारे १९ कोटी ५० लाख लोकांच्या पूर्णकालिक नोकर्या जाऊ शकतात, अशी भीती संयुक्त राष्ट्रांच्या अखत्यारित असलेल्या आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने (आयएलओ) व्यक्त केली आहे. कोरोनाचे संकट हे दुसर्या महायुद्धानंतरचे अधिक भयावह असे संकट आहे, असेही मजूर संघटनेचे मत आहे.\nसंघटनेचे अध्यक्ष गाय रायडर यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत एक अहवाल प्रसिद्ध करताना कोरोना संकटामुळे विकसित व विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त होत चालल्या असून दोघांनाही आपल्या अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी एकमेकांची मदत घेत शर्थीचे प्रयत्न करावे लागतील असे मत व्यक्त केले.\nआंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या अहवालानुसार जगात सुमारे २ अब्ज लोकसंख्या असंघटित क्षेत्रात काम करते. हा मोठा वर्ग भारत, नायजेरिया, ब्राझील अशा विकसनशील राष्ट्रांमध्ये काम करतो. या घडीलाच असंघटित क्षेत्रातील लाखो श्रमिकांना लॉकडाऊनमुळे तडाखा बसला आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर लाखो स्थलांतरित मजूर आपापल्या गावी गेले आहेत किंवा अनेक शहरांमध्ये अडकून पडले आहेत. या स्थलांतरितांना लगेच काम मिळणे कठीण आहे, असे या अहवालात म्हटले आहे.\nया अहवालानुसार अरब देशांमध्ये सर्वाधिक नोकर कपात होणार असून त्यानंतर युरोप व आशिया-पॅसिफिक क्षेत्रात होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.\nवाचकांच्या माहितीसाठी २२ मार्च ते ५ एप्रिल या काळात शहरांमध्ये २२ टक्क्याने बेरोजगारी वाढली होती. सीएमआयईच्या आकडेवारीनुसार ५ एप्रिलला शहरातील बेरोजगारी दर ३०.९३ टक्क इतका होता तर २२ मार्चपर्यंत हा दर ८.६६ टक्के होता.\nकेंद्राच्या खर्चात ६० टक्क्यांची कपात\nजीएसटीसाठी राज्यांचा लढा सध्या सर्वांत महत्त्वाचा\n‘२०१४मध्ये हिंदू कट्टरतावाद्यांची तक्रार नव्हती’\nलैंगिक अत्याचाराच्या हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती\nटिक टॉकने अखेर गाशा गुंडाळला\n१ फेब्रुवारीचा संसदेवरचा मोर्चा स्थगित\nपंतप्रधान शेतकरी आंदोलनातील खुणांचा अर्थ लावू शकतील\nभारत ते इंडिया एक ट्रॅक्टर परेड\nकोविडमध्ये दिसलेली असमानता दूर करण्याची बजेटला संधी\nअयोध्येत तिरंगा फडकवत मशिदीचे काम सुरू\nसरन्यायाधीश बोबडे आणि शेतकरी संघटना\n‘हिंसाचार समाजकंटकांकडून, आमचे कार्यकर्ते नव्हते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/author/dr-yash-velunkar/page/7/", "date_download": "2021-01-28T12:50:31Z", "digest": "sha1:47NYWGTELWLES7TDDDJVUQLG7IR4TL3L", "length": 15002, "nlines": 252, "source_domain": "www.loksatta.com", "title": "डॉ. यश वेलणकर | Page 7, डॉ. यश वेलणकर | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nमनोवेध : ‘स्व’विषयी समज\nअपयश येता नये असे वाटणे स्वाभाविक आहे, पण अपयश येता‘च’ नये हा अविवेकी समज आहे.\nमनोवेध : विवेकनिष्ठ मानसोपचार\nडॉ. एलिस यांनी १९५३ मध्ये ‘रॅशनल थेरपी’ या नावाने चिकित्सा करायला सुरुवात केली\nमनोवेध : खेळ मांडियेला..\nध्यानावर आधारित मानसोपचारात ‘मी’मुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी एक तंत्र उपयोगात आणले जाते.\nमनोवेध : अनिश्चिततेचा तणाव\nळाच्या अटीतटीच्या सामन्यात असा अंदाज बांधता येत नसतो, ते क्षण रोमांचकच; पण तणाव वाढवणारेही असतात.\nमनोवेध : मनाचा काटकपणा\nसध्याच्या अनिश्चित परिस्थितीत विचारांची लवचीकता आवश्यक आहे.\nमनोवेध : आघातानंतरचा तणाव\nमहापूर, भूकंप, चक्रीवादळ होऊन गेलेल्या भागात अनेकांना असा त्रास होतो\nमनोवेध : भगवद्गीतेत क्रोध..\nयोग्य काय हे सांगणाऱ्या विवेकबुद्धीचा नाश होतो.\nमनोवेध : मनातील हिंसा\nजीवावरील संकटाच्या वेळी हे होते, तसेच वंशसातत्य या ध्येयाच्या आड दुसरे स्पर्धक आले तरी बैल, कुत्रे त्वेषाने एकमेकांशी झुंजतात.\nमनोवेध : अपेक्षाभंगाचा तणाव\nसद्य:स्थितीत भविष्याविषयी निराशा वाटणे स्वाभाविक आहे.\nमनोवेध : आघातानंतरच्या तणावाचा प्रतिबंध\nमेंदूत साठलेल्या त्रासदायक आठवणीच नंतर तणाव निर्माण करतात.\nमनोवेध : सतत खाण्याची सवय\nसध्या घरीच राहायचे असल्याने एक अनुभव म्हणून सकाळी उठल्यापासून रात्र होईपर्यंत काहीही खायचे नाही, असे ‘चॅलेंज’ स्वीकारता येईल.\nमनोवेध : सजग कृती\nशरीरमन थकवणारा हा आजार होऊ द्यायचा नसेल, तर सध्या आपली प्रत्येक कृती सजगतेने करण्याचा प्रयत्न करायला हवा\nमाणूस कोणत्याही समस्येवर निर्णय घेतो, नियोजन करतो, काही आठवतो त्या वेळी विचार करीत असतो\nमनोवेध : विचारांचा तणाव\nसतत खूप महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात अशा उच्चपदस्थ व्यक्तींना मानसिक तणावाचा त्रास अधिक असतो\nणताही निर्णय घेताना माणूस सहा प्रकारे विचार करू शकतो.\nमनोवेध : संघर्षांचा तणाव\nआंतरिक संघर्ष आणि बा संघर्ष असे याचेही दोन प्रकार आहेत. आंतरिक संघर्ष म्हणजे स्वत:चा स्वत:ला निर्णय घेता येत नसतो\nमनोवेध : निराशेचा तणाव\nआत्ता मिळालेल्या वेळेचा उपयोग करून घरातील सारे जण त्यांना काय महत्त्वाचे वाटते, हे लिहून काढू शकतात.\nमनोवेध : वेळेचे दडपण\nकाही कामे तातडीची आणि महत्त्वाची असतात. अशी कामे जेवढी जास्त, तेवढा तणाव अधिक असतो\nमनोवेध : गुणवत्तेचे दडपण\nतणाव ही अतिशय सापेक्ष गोष्ट आहे. प्रत्येक माणसाची तणावाची कारणे वेगवेगळी असतात.\nमनोवेध : तणाव संशोधन\nयुद्धस्थितीतील रसायनांच्या परिणामी शरीरात अनेक विकृती निर्माण होतात व उंदराचा अकाली मृत्यू होतो. यास त्यांनी ‘एक्झॉशन’ म्हटले.\nजेव्हा करण्यासारखे काहीच नसते, तरीही चिंता मन कुरतडत राहते तेव्हा या त्रासाला जनरलाइज्ड अँक्झायटी डिसऑर्डर म्हणतात.\nमनोवेध : ध्यानाचा सराव\nसाक्षीध्यानात हेच केले जाते. याचा सराव म्हणजे शरीरावर लक्ष नेऊन जे काही जाणवते, त्याचा कोणतीही प्रतिक्रिया न करता स्वीकार करणे.\nमनोवेध : चतुर्विध योग\nमाणसाचे उन्नयन करणारे ‘योग’ हे शास्त्र आहे\nमनोवेध : आंतरिक वातावरण\nमानसोपचारात वर्तन चिकित्सक (बिहेव्हिअर थेरपिस्ट) यांचा प्रभाव खूप काळ होता\n'म्हणूनच मी राज कुंद्राशी लग्न केले', शिल्पा शेट्टीने शेअर केला व्हिडीओ\nअस्सल सौंदर्याला परंपरेचा साज; अभिनेत्रींनी जपलेला हळवा 'खण'\nराज कपूर यांच्या वडिलोपार्जित हवेलीची विक्री नाही; हवेली मालकाने दिला नकार\n कॅमेरासमोरच राखीने फाडले अभिनवचे अंतर्वस्त्र\n'हे' मराठमोळं कपल मालदीवमध्ये एन्जॉय करतय हनीमून, पाहा फोटो\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.weeklysadhana.in/view_article/editorial-maharashtra-foundation-awards-2012", "date_download": "2021-01-28T10:46:50Z", "digest": "sha1:Q43D26MQ6V5BU7FQOSVX2B3QI2PQEAFW", "length": 23949, "nlines": 132, "source_domain": "www.weeklysadhana.in", "title": "Diwali_4 यथायोग्य दृष्टी", "raw_content": "\nकाही वाचकांना या अंकातील अनेक लेखांतून व्यवस्थेविषयी व सभोवतालच्या परिस्थितीविषयी जास्त निराशाजनक चित्र रंगवले गेले आहे असे वाटण्याची शक्यता आहे. पण समाजातील विशिष्ट वास्तवाचा वेध घेणारे साहित्य व प्रत्यक्ष समस्यांना भिडणाऱ्या कार्यकर्त्यांचे अनुभव दाहक असणे स्वाभाविक आहे. व्यापक परिप्रेक्ष्यात समाजाचा व व्यवस्थेचा विचार करताना असे व इतके निराशाजनक चित्र दिसत नसले तरी, वंचित व शोषित वर्गातील एका-एका घटकाचा विचार करताना बरेचसे चित्र असेच असते. हे लक्षात घेतले तर पुरस्कारार्थी व्यक्तींचे विचार व कार्य यांच्याकडे यथायोग्य दृष्टीने पाहता येईल.\nअमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी व्यक्तींनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेच्या वतीने 1994 पासून साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना तर 1996 पासून सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या उल्लेखनीय व अनुकरणीय योगदानासाठी पुरस्कार देऊन गौरविले जाते. पुर्वी या पुरस्कारांचे संयोजन मुंबई येथील केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या वतीने केले जात होते, गेल्या तीन वर्षांपासून या पुरस्कारांचे संयोजन साधना ट्रस्टच्या वतीने केले जात आहे.\nमागील दोन वर्षांप्रमाणेच या वर्षीही, या पुरस्कारांच्या निमित्ताने साधना साप्ताहिकाचा पुरस्कार विशेषांक प्रसिद्ध होत आहे. या वर्षी एकूण 13 पुरस्कारप्राप्त व्यक्तींवर प्रत्येकी दोन लेख (‘मनोगत’ व ‘ओळख’) या अंकात समाविष्ट केले आहेत. पुरस्कारार्थींच्या कार्याचे मूल्यमापन किंवा चिकित्सा नाही तर, त्यांच्या विचारांकडे व कार्याकडे लक्ष वळवणारे हे लेख आहेत. पुरस्कारप्राप्त लेखकांच्या साहित्याचा व कार्यकर्त्यांच्या कार्याचा विस्तृत परिचय करून घेण्याची जिज्ञासा वाचकांच्या मनात उत्पन्न व्हावी असा हेतू हे सर्व लेख लिहून घेताना होता, आणि तो बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे असे वाटते.\nकाही वाचकांना या अंकातील अनेक लेखांतून व्यवस्थेविषयी व सभोवतालच्या परिस्थितीविषयी जास्त निराशाजनक चित्र रंगवले गेले आहे असे वाटण्याची शक्यता आहे. पण समाजातील विशिष्ट वास्तवाचा वेध घेणारे साहित्य व प्रत्यक्ष समस्यांना भिडणाऱ्या कार्यकर्त्यांचे अनुभव दाहक असणे स्वाभाविक आहे. व्यापक परिप्रेक्ष्यात समाजाचा व व्यवस्थेचा विचार करताना असे व इतके निराशाजनक चित्र दिसत नसले तरी, वंचित व शोषित वर्गातील एका-एका घटकाचा विचार करताना बरेचसे चित्र असेच असते. हे लक्षात घेतले तर पुरस्कारार्थी व्यक्तींचे विचार व कार्य यांच्याकडे यथायोग्य दृष्टीने पाहता येईल.\nपुरस्कारांचे संयोजन साधनाकडे आल्यानंतर, मागील दोनही वर्षी पुरस्कारांसाठी निवडलेल्या व्यक्तींमध्ये महिलांचे प्रमाण कमी आहे, अशी टीका झाली आणि ती रास्त होती. म्हणून या वर्षी सर्वच पुरस्कार निवड समित्यांनी त्या टिकेची विशेष नोंद घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही केली आहे.\nमहाराष्ट्र फाउंडेशनच्या या पुरस्कारांच्या लौकिकात भर पडेल असे संयोजन करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत आणि या संयोजनामुळे साधना साप्ताहिकाच्या विकास व विस्ताराला मदत होत आहे असा अनुभवही घेत आहोत. साधनाचे वाचकही याबाबत सहमती दर्शवतील, असा आम्हाला विश्वास वाटतो. या वर्षीच्या पुरस्कार वितरण समारंभाला महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयुक्त, नीला सत्यनारायण व ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ हे दोघे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, याचा आम्हाला आनंद वाटतो. या अंकाच्या शेवटी त्या दोघांचा परिचय करून देणारे लेख आहेत, त्यावरून ते किती योग्य पाहुणे आहेत हे लक्षात येईल. या गौरव सोहळ्याचे स्वरूप उत्साहवर्धक व प्रेरणादायी असावे अशीच आमची इच्छा आहे, अंकाच्या मुखपृष्ठातूनही तेच अधोरेखित होत आहे.\nमहाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार निवडीचे निकष\nमराठी ललित किंवा वैचारिक साहित्याच्या क्षेत्रांत आपल्या आयुष्यभराच्या कार्याने मोलाची भर घालणाऱ्या साहित्यिकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्याचा गौरव करण्यासाठी दोन लक्ष रुपये आणि मानचिन्ह असा एक गौरव पुरस्कार दिला जातो. दरवर्षी ललित किंवा वैचारिक यांपैकी एकाच विभागात हा पुरस्कार दिला जातो.\nया जीवनगौरव पुरस्कारासाठी नावांचा विचार करताना खालील बाबी विचारात घेतल्या जातात.\nजीवनगौरव : ललित साहित्याच्या संदर्भात...\n0 ज्यांच्या साहित्यातून मानवी स्वातंत्र्य, समता, न्याय यांच्या प्रस्थापनेसाठी सामाजिक परिवर्तनाची जाणीव व्यक्त झाली आहे.\n0 ज्यांच्या साहित्यातून मानवी जीवनाचे समर्थ दर्शन घडविले गेले आहे.\n0 ज्यांच्या साहित्यातून सार्वकालीन व सार्वजनिक मूल्यांचा आविष्कार झाला आहे.\n0 ज्यांच्या साहित्यामुळे मराठी साहित्याच्या संचितात मोलाची भर पडली आहे किंवा ज्यांचे साहित्य मराठी साहित्याच्या इतिहासात महत्त्वाचे ठरले आहे.\nजीवनगौरव : वैचारिक साहित्यिकांच्या संदर्भात...\nइतिहास, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, राजकारण, अर्थशास्त्र, विज्ञान, साहित्य-संशोधन व समीक्षा यांसारख्या वैचारिक क्षेत्रात ज्यांच्या मराठी लेखनामुळे त्या त्या विषयाच्या संदर्भात महत्त्वाची भर पडली आहे.\n0 त्या त्या क्षेत्रात ज्या साहित्यिकांनी नि:स्पृह वृत्तीने व निर्भयपणे तात्त्विक सत्याचा शोध घेतला आहे.\n0 ज्यांची जाणीव मानवी स्वातंत्र्य, समता व न्याय यांच्या प्रस्थापनेसाठी सामाजिक परिवर्तनाच्या प्रेरणेने उद्युक्त झाली आहे.\n0 मराठी समाजाच्या सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीने ज्यांचे लेखन महत्त्वाचे ठरणारे आहे.\nसमकालीन मराठी साहित्याला प्रोत्साहन म्हणून चार मराठी ग्रंथांना प्रत्येकी पंचवीस हजारांचे पुरस्कार दिले जात आहेत. पुरस्कार दिल्या जाणाऱ्या वर्षालगतच्या मागील तीन वर्षातील पुस्तकांचा विचार केला जातो. या वर्षी जानेवारी 2008 ते डिसेंबर 2010 या तीन वर्षांतील पुस्तके विचारात घेण्यात आली.\nरा. शं. दातार नाट्य पुरस्कार\nनाटक या प्रकारासाठी 2003 सालापासून हा विशेष पुरस्कार महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे दिला जात आहे. एखाद्या महत्त्वाच्या सामाजिक समस्येविषयी आशयसंपन्न नाट्यकृती सादर करण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या नाट्यकर्मींना हा पुरस्कार देण्याची योजना आहे.\n‘समाजकार्य पुरस्कार योजना’ 1996 पासून सुरू झाली. महाराष्ट्रात परिवर्तनवादी सामाजिक कार्य करणाऱ्या अनेक व्यक्ती व संस्था यांच्या कार्याचे मोल जाणून घेऊन त्याबद्दल त्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करावा या हेतूने हे पुरस्कार सुरू केले.\nसमाजप्रबोधन, स्त्रियांचे प्रश्न व पर्यावरण-संतुलन, संरक्षण तसेच परिवर्तनक्षम शैक्षणिक कार्य, दलितांचे प्रश्न आणि जातीय सलोखा या क्षेत्रांतील व्यक्तींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा पुरस्कार व सन्मानचिन्ह देण्यात येते.\n2005 पासून समाज बदलाच्या चळवळींमध्ये अविरत काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. दोन लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.\nया गौरव पुरस्कारांसाठी व्यक्तींच्या नावाचा विचार करताना खालील बाबी विचारात घेतल्या.\n1. ज्या व्यक्ती आपले कार्य व विचार यांच्या साहाय्याने विवेकनिष्ठा, वैज्ञानिक दृष्टी व सामाजिक न्याय ही मूल्ये रुजवण्यासाठी सातत्याने प्रबोधनाचे कार्य करीत आहेत.\n2. पर्यावरण संतुलनाचा ध्यास घेऊन त्यासाठी संशोधन, प्रयोग, लोकशिक्षण, जनसंघटन यांसारख्या विविध मार्गांनी निसर्गाच्या संरक्षणाकरता ज्या व्यक्ती अविरत कार्य करीत आहेत.\n3. ज्या व्यक्तींच्या कार्यामुळे स्त्रियांमध्ये स्वावलंबन व स्वातंत्र्य यांविषयीच्या जाणीवा वाढत आहेत आणि अन्यायाविरुद्ध झगडण्याची त्यांची ईर्ष्या जागृत होत आहे.\nपरिवर्तनशील समाजकार्य करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून या योजनेअंतर्गत युवा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. 25 ते 40 वयोगटातील पुरोगामी स्वरूपाचे समाजकार्य करणारा युवक किंवा युवती या पुरस्कारास पात्र आहे. पंचवीस हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.\nमहाराष्ट्र फाउंडेशनच्या कोणत्याही पुरस्कारासाठी अर्ज करावे लागत नाहीत. निवड समित्यांचे सदस्य त्या त्या क्षेत्रांतील जाणकारांशी चर्चा करून प्रत्येक पुरस्कारासाठी तीन नावांची शिफारस अमेरिकेतील निवड समितीला करतात आणि त्यातून अंतिम निवड केली जाते.\nTags: Social service Special Award Datar Natya Purskar contemporary Cultural development Social science Philosophy History Research Literature Justice equality Human independence ideological Fine literature Marathi Life achievement Selection Criteria Maharashtra Foundation Purskar युवा पुरस्कार समाजकार्य विशेष पुरस्कार दातार नाट्य पुरस्कार समकालीन साहित्य सांस्कृतिक विकास समाजशास्त्र तत्वज्ञान इतिहास संशोधन साहित्य न्याय समता मानवी स्वातंत्र्य वैचारिक साहित्य ललित मराठी महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार निवडीचे निकष साधना ट्रस्ट पुरस्कार संयोजन २६ लेख १३ पुरस्कारार्थी जीवनगौरव साधना विशेषांक सामाजिक क्षेत्र कला क्षेत्र अमेरिका महाराष्ट्र फाउंडेशन यथायोग्य दृष्टीकोन संपादकीय Organiser Sadhana Works Winners Thoughts 26 Articles 13 award winner Sadhana Special issue Awards Social Sector Art sector Maharashtra Foundation Award Yathayogya Drushtikon Editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक\nविश्वकल्याणाचा मार्ग : महात्मा गांधी\nस्वामी विवेकानंद यांची खरी ओळख (पूर्वार्ध)\nवारणेचा वाघ : कादंबरी आणि तिच्यावरील सिनेमा\n'गांधीजी आणि त्यांचे टीकाकार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/2nuphIv\n'साने गुरुजी व्यक्ती आणि विचार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/30PWSxh\n'वारसा प्रेमाचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3nKFmUx\n'वरदान रागाचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3iVVVth\n'तरुणाईसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://www.amazon.in/dp/B08SKZVS9Z\nकांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढतेय\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aashablog.blogspot.com/2008/11/blog-post_1141.html", "date_download": "2021-01-28T10:52:03Z", "digest": "sha1:SQAPCVFGWDJSX73UXTOVSWLPTZLTBZ4Q", "length": 7752, "nlines": 52, "source_domain": "aashablog.blogspot.com", "title": "हितगुज: अपयशाचे आनुषंगिक फायदे आणि कल्पनाशक्ती", "raw_content": "\n गाण म्हणत की रडत...तुमचं तुम्हीच ठरवा..\nअपयशाचे आनुषंगिक फायदे आणि कल्पनाशक्ती\n'हॅरी पॅटर' या पुस्तकमालिकेच्या लेखिका जेकेरोलिंग यांनी जगविख्यात हार्वर्ड विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात 'अपयशाच्या'फायद्यावर प्रकाशझोत टाकुन विद्यार्थ्यांना एक नवा कानमंत्र दिला॥हा कानमंत्र प्रत्येकासाठी बहुमोल ठरणारा आहेम्हणून तुम्हा सर्वांसाठी त्या भाषणाचे थोडक्यात ठळक मुद्दे देत आहेम्हणून तुम्हा सर्वांसाठी त्या भाषणाचे थोडक्यात ठळक मुद्दे देत आहेपदवी घेतल्यानंतर लेखिकेचे सात वर्षे ही महाप्रचंड अपयशाची होती॥त्याबाबत सांगतांना त्या म्हणाल्या-\n*अपयश म्हणजे अनावश्यक गोष्टी बाजूला सारणेमी जी काही आहे त्यापेक्षा वेगळी कोणी आहे,असा आव आणायचे मी थांबवले आणि मग मी माझी शक्ती ज्या कामाचे मला महत्व वाटत होते त्या कामामध्ये ओतायला सुरवात केलीमी जी काही आहे त्यापेक्षा वेगळी कोणी आहे,असा आव आणायचे मी थांबवले आणि मग मी माझी शक्ती ज्या कामाचे मला महत्व वाटत होते त्या कामामध्ये ओतायला सुरवात केलीतुम्हाला बसलेल्या फटक्यांमधून तुम्ही अधिक शहाणे,अधिक कणखर होऊन उभे राहता,हे समजणे महत्वाचे आहेतुम्हाला बसलेल्या फटक्यांमधून तुम्ही अधिक शहाणे,अधिक कणखर होऊन उभे राहता,हे समजणे महत्वाचे आहेत्यामुळे तुम्ही तुमच्या तगून राहण्याच्या क्षमतेवर विसंबून राहू शकतात्यामुळे तुम्ही तुमच्या तगून राहण्याच्या क्षमतेवर विसंबून राहू शकतातुम्ही प्रतिकुलतेचा सामना जोवर करत नाही तोवर तुम्ही स्वत:ला ओळखु शकत नाही आणि तुमच्या नातेसंबंधांची ताकदही पणाला लागत नाही.मी जेवढ्या प्रमाणात अपयशी ठरले तेवढे तुम्ही कधीच अपयशी ठरणार नाहीतुम्ही प्रतिकुलतेचा सामना जोवर करत नाही तोवर तुम्ही स्वत:ला ओळखु शकत नाही आणि तुमच्या नातेसंबंधांची ताकदही पणाला लागत नाही.मी जेवढ्या प्रमाणात अपयशी ठरले तेवढे तुम्ही कधीच अपयशी ठरणार नाहीपण कुठेतरी अपयश घेतल्याखेरीज जगणे अशक्य आहेपण कुठेतरी अपयश घेतल्याखेरीज जगणे अशक्य आहेतुम्ही सावधपणेच जगायचे ठरवले-अपयश येऊच नये,याचा आटोकाट प्रयत्न करत राहिलात,तर ते जगणे म्हणजे अपयशीच होणेतुम्ही सावधपणेच जगायचे ठरवले-अपयश येऊच नये,याचा आटोकाट प्रयत्न करत राहिलात,तर ते जगणे म्हणजे अपयशीच होणेपरीक्षांमध्ये पास होऊनही जी आंतरिक सुरक्षितता मला मिळाली नव्हती ती मला अपयशातुन मिळाली.*आयुष्य अवघड असते आणि गुंतागुंतीचे असते,शिवाय ते कोणालाच पूर्णपणे ताब्यात ठेवता येत नाही,हे समजण्याइतकी नम्रता तुमच्याजवळ असली तरी तुम्हाला आयुष्याच्या प्रवाहात तरता येईल.*या ग्रहावरच्या इतर कोण्त्याही प्राण्याकडे नाही अशी क्षमता आहे.माणूस प्रत्यक्ष अनुभव न घेताही शिकू शकतो.दुसर्‍या माणसाच्या मनात शिरुन त्याला विचार करता येतो;दुसर्‍या जागी स्वत्:ला कल्पिता येते. अर्थातच ही एक शक्ती आहे.माझ्या कल्पित कथांच्या जादुई मुद्रेसारखी;नैतिकद्रुष्ट्या तटस्थ असलेली.अशी शक्ती तुम्ही जग समजून घेण्यासाठी,सहानुभूतीसाठी वापरु शकता,तशीच ती परिस्थिती आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी किंवा आपल्याला हवी तशी वाकवून घेण्यासाठीही वापरु शकता.*जग बदलण्यासाठी आपल्याकडे जादूची कांडी असावी लागत नाही.आपल्याला आवश्यक असणारी ताकद आपल्या आत असतेच.आपल्याजवळ असते ती अधिक चांगली कल्पना करु शकण्याची ताकद \n* जशी कथा असते तसेच जीवन असतेतिथे लांबी महत्वाची नसते,तर ते किती चांगले आहे हे महत्वाचे असते .\nखूपच छान माहिती आहे.जे के रोअलिंगयांचे हे भाषण संपूर्णपणे कुठे वाचायला मिळेल का\nधन्यवाद..५ जुलै २००८ च्या साप्ताहिक सकाळ मध्ये जे.के.रोलिंग यांचे पूर्ण भाषण आहे.\nनमस्कार..मी आशा..प्रत्येकाच्या जीवनात,मनात अन स्वप्नात असते मी...होय तीच आशा जी आपल्या ध्येयाला सत्त्यात उतरवते..\nमित्राने पाठविलेली कविता... (1)\nमिळुनी सार्‍याजणी मासिकातील लेख. (1)\nशब्द जाहले रिते (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21460/", "date_download": "2021-01-28T11:54:03Z", "digest": "sha1:FYK3CE4AC72MAIOTYQPMBC2AVCJGSEIZ", "length": 15940, "nlines": 223, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "कृत्तिकापुंज – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nकृत्तिकापुंज : नक्षत्रमालिकेतील तिसरे नक्षत्र. यातील एक चरण (चतुर्थांश) मेष राशीत उरलेले तीन चरण वृषभ राशीत आहेत, परंतु पाश्चात्त्य पद्धतीप्रमाणे हा पुंज वृषभ या समूहात मोडतो. यात अगदी जवळजवळ पाचव्या किंवा सहाव्या प्रतीचे [→ प्रत] सात तारे पुंजक्याच्या स्वरूपात दिसतात [क्रांती २३ १°/2 उ., होरा ३ ता. ४० मि., → ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति]. कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र या नक्षत्रात असतो म्हणून त्या महिन्याचे कार्तिक नाव पडले आहे. कार्तिकात हे नक्षत्र सायंकाळी पूर्वेस उगवते व सकाळी पश्चिमेस मावळते म्हणून रात्रीची वेळ कळण्यास याची मदत होते. फेब्रुवारीमध्ये हा पुंज सायंकाळी डोक्यावर येतो. वैदिक वाङ्‌मयामध्ये याच्यात सात, तर पौराणिक वाङ्‌मयात सहा तारे सांगितले आहेत. त्यांची नावे अशी : अंबा, दुला, नितत्‍नी, अभ्रयंती, मेघयंती, वर्षयंती व चुपुणिका (तै. ब्रा. ३, १, ४,१). कार्तिकेयाच्या सहा माता असा यांचा पुराणात उल्लेख आहे. यास बहुला असे दुसरेही एक नाव आहे. तैत्तिरीय ब्राह्मणात हे पहिले नक्षत्र व कार्तिकापासून वर्षारंभ मानलेला आहे. कारण चार पाच हजार वर्षांपूर्वी वसंतसंपात (सूर्य त्याच्या वार्षिक भासमान गतीत वसंत ऋतूत जेथे खगोलीय विषुववृत्त ओलांडतो तो बिंदू) कृत्तिका नक्षत्रात होता.\nग्रीक पौराणिक कथेमध्ये यातील तारका ह्या ॲटलासच्या मुली होत, असा उल्लेख आहे. कृत्तिकेतील अल्सायनी हा योग तारा आहे. हाच वृषभातील ईटा किंवा अंबा होय. जे सहा तारे नुसत्या डोळ्यांनी दिसतात ते पाचव्या प्रतीचे आणि सातवा जो दिसत नाही तो सहाव्या प्रतीच्या नऊ ताऱ्‍यांपैकी एक असावा. हा पूर्वी दिसत असावा, मात्र हळूहळू त्याचे तेज कमी होऊन तो दिसेनासा झाला असावा. परंतु मोठ्या दूरदर्शकातून पाहिल्यास या १० त्रिज्येच्या वर्तुळाच्या लहानशा जागेत ३०० ते ५०० तारे दिसू शकतात. या क्षेत्रात असलेल्या धुळीवरून परावर्तित होणाऱ्‍या प्रकाशामुळे साध्या लहानशा दूरदर्शकातूनसुद्धा हा पुंज अभ्रिकेसारखा दिसतो. या पुंजाचा व्यास १५ प्रकाशवर्षे व सूर्यकुलापासून याचे अंतर सु. ४१० प्रकाशवर्षे आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/virodh-vikas-vaad-news/article-about-fluctuations-in-capital-market-1768059/", "date_download": "2021-01-28T11:49:36Z", "digest": "sha1:MLQGOFT7JQI7QVLVITSCJFSNDXF7DM7U", "length": 25263, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article about fluctuations in Capital market | उद्योग भुईवर, सेन्सेक्स आभाळात | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nउद्योग भुईवर, सेन्सेक्स आभाळात\nउद्योग भुईवर, सेन्सेक्स आभाळात\nअ ची कथा त्याच्या पातळीवर चालू आहे. क्ष, य आणि झ यांच्या कथेशी अ चा संबंधच येत नाहीये.\nउद्योगात प्रत्यक्ष गुंतलेले भांडवल (बुक-व्हॅल्यू) अंतर्गुतवणुकीद्वारे वाढतेसुद्धा, पण अंदाज-पजी खेळामुळे भांडवल बाजारातील चढउतार अतिशयोक्त ‘दिसतात’..\nउत्पादकाला भांडवल मिळाले पाहिजे आणि ग्राहकाला क्रयशक्ती मिळाली पाहिजे ही गोष्ट आवश्यक आणि शुभ अशीच आहे. उत्पादकाने गुंतवणूकदाराला लाभांश दिला पाहिजे आणि अंतर्गत वाढ करून समभागाची बुक-व्हॅल्यू वाढवली पाहिजे. (बुक-व्हॅल्यूतील गोच्या सध्या बाजूला ठेवू.)\nआता आपण अ, ब आणि क या तिघांची एक कथा कशी घडली (घडू शकते) ते पाहू. समजा अ ने, ब नावाच्या समभागधारकाकडून मिळालेल्या १०० रु. भांडवलानिशी उत्पादन करून व ते ग्राहकाला विकून, वर्षांकाठी २० रु. नफा मिळवला. याचा मोबदला म्हणून त्याने ब ला एक वर्षांनंतर १० रु. लाभांश दिला. शिवाय कमावलेल्या २० रु. नफ्यातील १० रु.ची मशीनरी घेतली आणि १००च्या समभागाची बुक-व्हॅल्यू ११० बनवून दाखवली. ब ला लाभ झाला व अ ला उद्योग सुरू करता आला.\nआता असेही समजा की, ब ला पशांची गरज लागली. त्याला समभाग विकावा लागला. क नावाच्या नव्या गुंतवणूकदाराने अ च्या कामगिरीचा प्रत्यय येऊन मूळ १०० चा, आता ११० बुक-व्हॅल्यूचा, समभाग ब कडून १२० रुपयाला विकत घेतला. कारण त्याला भविष्यात अ कडून मिळणाऱ्या परताव्याचा फायदा, पुढे कायम मिळत राहाणार होता. निदान क ला तशी खात्री वाटत होती. या कथेत अ ला उत्पादक भांडवल मिळाले. ब ला १० रु.चा लाभांश आणि २० रु. भांडवली मिळकत (कॅपिटल गेन) सुद्धा मिळाली. क ला भविष्यात चांगला परतावा देणारी गुंतवणूक करण्याची संधी मिळाली. अशा तऱ्हेने अ, ब आणि क हे तिघेही संतुष्ट झाले. इतकेच नाही तर अ च्या उत्पादनाच्या ग्राहकांना उपयोगमूल्य व कामगारांना कामही मिळाले. इथपर्यंत ‘ऑल इज वेल’ या अ, ब आणि क कथेला आपण ‘औद्योगिक भांडवलशाही’ असे म्हणू.\nआता एक अगदी वेगळी कथा पाहू या. क्ष, य आणि झ अशी पात्रे आहेत.\nकाही वर्षांनंतर, जेव्हा अ ने आपली बुक व्हॅल्यू फक्त १४० रु. इतकीच वाढवलेली होती, तेव्हा त्याच्या कानावर आले, की एक य नावाचा (यडचॅप) माणूस ५०० रु. देऊन आपला समभाग घेऊ इच्छितोय) माणूस ५०० रु. देऊन आपला समभाग घेऊ इच्छितोय अ हा अत्यंत सज्जन माणूस (असे मानू अ हा अत्यंत सज्जन माणूस (असे मानू). त्याने य ला गाठून विचारले की, ‘‘माझ्या फक्त १४० रु.च्या ऐवजाला तुम्ही ५०० रु. का हो देऊन राहिलाय). त्याने य ला गाठून विचारले की, ‘‘माझ्या फक्त १४० रु.च्या ऐवजाला तुम्ही ५०० रु. का हो देऊन राहिलाय’’ य ने अ ला स्पष्ट केले, ‘‘मी तुम्हाला ५०० रु. देणारच नाहीये.’’ अ बुचकळ्यात पडला. त्याने विचारले, ‘‘मग कोणाला देणार आहात’’ य ने अ ला स्पष्ट केले, ‘‘मी तुम्हाला ५०० रु. देणारच नाहीये.’’ अ बुचकळ्यात पडला. त्याने विचारले, ‘‘मग कोणाला देणार आहात’’ य ने उत्तर दिले, ‘‘त्याचं असं आहे की, एक क्ष नावाचा माणूस आहे. त्यानं ऑलरेडी तुमचा शेअर ४९० रु.ला विकत घेतलाय.’’ ‘‘पण का’’ य ने उत्तर दिले, ‘‘त्याचं असं आहे की, एक क्ष नावाचा माणूस आहे. त्यानं ऑलरेडी तुमचा शेअर ४९० रु.ला विकत घेतलाय.’’ ‘‘पण का आणि कोणाकडून’’ ‘‘त्याच्याशी मला काही घेणं नाही. मला एका दिवसात फक्त १० रु. देऊन २० रु. मिळणार आहेत ते मी का सोडू’’ ‘‘ते कसे काय मिळणार आहेत बुवा’’ ‘‘ते कसे काय मिळणार आहेत बुवा’’ ‘‘कारण मला नक्की कळलंय की, एक झ नावाचा माणूस थोडय़ाच वेळाने मी ५०० ला घेतलेला शेअर ५१० ला घेणार आहे.’’ ‘‘अहो, पण झ ला तरी ही इच्छा का निर्माण झालीय’’ ‘‘कारण मला नक्की कळलंय की, एक झ नावाचा माणूस थोडय़ाच वेळाने मी ५०० ला घेतलेला शेअर ५१० ला घेणार आहे.’’ ‘‘अहो, पण झ ला तरी ही इच्छा का निर्माण झालीय’’ ‘‘त्याच्याशीही मला काही घेणं नाही आणि तुम्हाला ४९०, ५०० आणि ५१० यापैकी काहीच मिळणार नाहीये. हे आमचं आमच्यात चालू आहे.’’ या संवादावरून लक्षात येईल की अ चा क्ष, य आणि झ यांच्या कथेशी संबंधच नाहीये\nय ने ५००च्या ऐवजावर मालकी मिळवली. अपेक्षेनुसार झ ने ५१०ची ऑफर खरोखरच दिली. य ने ती मान्य केली. आता झ ने ५१० किंमत देऊन समभागाची डिलिव्हरी घ्यायला हवी; पण दिवसभरात, असं काही तरी झ च्या कानावर आलं, की त्याला आपण चूक करतोय असं वाटायला लागलं झ ने य ला कळवलं, ‘सॉरी झ ने य ला कळवलं, ‘सॉरी मी काही ५१० ला घेणार नाहीये.’’ यावर य म्हणाला ‘‘नका घेऊ; पण मला दिलेलं वचन तुम्ही मोडताय. त्यामुळे माझं १० रु.चं नुकसान करताय. हे चालणार नाही. तुम्ही एवढंच करा, की मला १० रु. देऊन टाका. मी व्यवहार ‘उलटवतो’.’’ झ चा नाइलाज होता. त्याने य ला दहा रुपये देऊन टाकले.\nआता यात काय झाले ते पाहू. क्ष ला ४९०चा ऐवज ५००ला विकून १० रु. भांडवली मिळकत (कॅपिटल गेन) मिळाली. य लासुद्धा, ५००चा ऐवज स्वत:कडेच ठेवून, केवळ झ चा अंदाज चुकल्याखातर, झ कडून १० रु.चा गेन झाला. झ ला मात्र अंदाज चुकल्याखातर १० रु.चा घाटा पत्करावा लागला.\nयात लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, फायदे-तोटे फक्त १० रु.चेच झाले; पण व्यवहार ४९०, ५०० आणि ५१० असे झाले यात मूळ अ ला काहीच मिळाले नाही. क्ष, य आणि झ उत्पादन करतच नाहीयेत. ते एका दिवसात बसल्या जागी शून्यातून १० रु. मिळवण्याच्या मागे आहेत. त्यांचे अंदाज खरे ठरणे किंवा खोटे ठरणे यानुसार त्यांना हे ‘मार्जिन’ मिळतेय वा गमवावेही लागतेय.\nअ ची कथा त्याच्या पातळीवर चालू आहे. क्ष, य आणि झ यांच्या कथेशी अ चा संबंधच येत नाहीये. जेव्हा बऱ्याच वर्षांनी अ ने उत्पादक प्रयत्नांद्वारे त्याची बुक व्हॅल्यू २०० रु.पर्यंत नेलेली असेल तेव्हा क्ष, य आणि झ यांची कथा उदाहरणार्थ २४५० रु., २५०० रु. आणि २५५० रु. या रकमांनिशी तशीच्या तशी घडू शकते तेव्हाही हलतात फक्त ५० रु. आणि व्यवहार दिसतात २५००च्या भोवती तेव्हाही हलतात फक्त ५० रु. आणि व्यवहार दिसतात २५००च्या भोवती या २५०० भागिले २०० म्हणजे १२.५ पटीला काय म्हणतात या २५०० भागिले २०० म्हणजे १२.५ पटीला काय म्हणतात सेन्सेक्स म्हणजे जमिनीवर जे फक्त दोन पट झालेले असते ते आकाशात २५ पट होते. अशा तऱ्हेने वित्तबाजाराचा जमिनीशी संबंध तुटतो.\nमूल्य थोडे उलाढाल फार\nअ ब क या कथेत उत्पादन असल्यामुळे त्यात धन बेरजेचा डाव घडतो. मात्र क्ष, य आणि झ हे मूलत: जुगारी वृत्तीचे लोक आहेत. जुगारात नवे मूल्य काहीच निर्माण होत नसल्याने जुगार हा शून्य बेरजेचा डाव (झिरो सम गेम) असतो. त्यामुळे त्यांच्यात हरणारे आणि जिंकणारे एकमेकांची फिट्टंफाट करत असतात. शिवाय ते फक्त मार्जिनवर खेळून, ऐवज मात्र अख्खे खेळवत असतात म्हणून त्यांच्या जगात अवास्तव आकडे दिसत राहतात. हे क्ष, य आणि झ नेहमीच वाढती आशा असणारे असतीलच असे नाही. ‘वाढणार आहे’ ही बातमीच किंमत वाढवत नेते किंवा ‘उलट घटणार आहे’ ही बातमीच किंमत घटवत नेते. याला सेन्सेक्स उसळणे/ कोसळणे म्हणतात.\nआता प्रश्न असा येतो, की हे चढ-उतार चालू असूनही, एकुणात वाढच का दिसते याला तीन स्पष्ट कारणे आहेत. एक म्हणजे सार्वत्रिक भाववाढ म्हणजेच रुपयाची किंमतच कमी होत जाते. दुसरे म्हणजे प्रत्यक्ष उद्योगातील वाढीमुळे बुक-व्हॅल्यूची दिशा ही वाढीचीच असते. तिसरे कारण मानसशास्त्रीय आहे.\nबहुसंख्य सुरक्षिततावादी माणसांना, हानीची घृणा (लॉस अव्हर्शन) जास्त आणि लाभाची आसक्ती (गेन अ‍ॅट्रॅक्शन) कमी असते. उलट साहसवादी माणसांना, हानी झाली तरी चालेल, पण लाभाची संधी सोडता कामा नये, असेच वाटत असते. असे लोक पजा मारून पसा मिळवण्याच्या खेळात उतरतात. त्यांच्याकडे ‘मार्जिन खेळवण्याइतका’ पसा असतो. त्यांच्या तात्कालिक भराऱ्या जरी वर-खाली गेल्या तरी दूरगामी कल वरच्याच दिशेने राहातो. कारण त्यांचे लाभ-आकर्षण हे हानी-घृणेपेक्षा जास्त प्रभावी ठरत राहाते. म्हणूनच मार्केट-व्हॅल्यू ही बुक-व्हॅल्यूपासून, वरवर सरकत जाते\nजुगारी माणसे कशावरही- क्रिकेटवर, निवडणुकांवर वगैरे पजा मारू शकतात; पण येथे ती वित्तबाजारात उतरलेली आहेत यात शेअर्स, फॉरवर्ड ट्रेिडग, ऑप्शन्स, क्रूडऑइल, फॉरेक्स अशी बरीच क्षेत्रे येतात. मुख्य म्हणजे वित्तसंस्थाही यात गुंतत जातात. म्हणजेच, बेतशीर पण सुरक्षित परतावा पत्करणाऱ्या सामान्य बचतदारांनाही धोका संभवतो. म्हणूनच अति-चंचल देवघेवींवर कर बसविला पाहिजे आणि बँकांवर असा अंकुश हवा, की त्या ‘खेळाडूं’ना (हर्षद मेहताछाप) वित्तपुरवठा करूच शकणार नाहीत.\nमात्र हेही ध्यानात ठेवले पाहिजे, की बाजारच बंद केला, तर अ ला शून्यातून सुरुवात करताच येणार नाही\nलेखक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nमॉर्निंग वॉकला निघालेल्या एकाच कुटुंबातील तिघांवर काळाची झडप\n'म्हणूनच मी राज कुंद्राशी लग्न केले', शिल्पा शेट्टीने शेअर केला व्हिडीओ\nअस्सल सौंदर्याला परंपरेचा साज; अभिनेत्रींनी जपलेला हळवा 'खण'\nराज कपूर यांच्या वडिलोपार्जित हवेलीची विक्री नाही; हवेली मालकाने दिला नकार\n कॅमेरासमोरच राखीने फाडले अभिनवचे अंतर्वस्त्र\n'हे' मराठमोळं कपल मालदीवमध्ये एन्जॉय करतय हनीमून, पाहा फोटो\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 राष्ट्रहित आणि जनहित\n2 मतदारांपुढील नमुनेदार पेच\n3 धोरणे देशाची, मतदार स्थानिक\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-vishleshan/therefore-chandrakant-patil-left-kolhapur-and-came-kothrud-rohit-pawar", "date_download": "2021-01-28T11:05:41Z", "digest": "sha1:OIPOZC74YKU5PDLTHA3QAVXO6QXWY7E7", "length": 16789, "nlines": 210, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "...म्हणून चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर सोडून कोथरूडला आले : रोहित पवार - ... therefore Chandrakant Patil left Kolhapur and came to Kothrud: Rohit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n...म्हणून चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर सोडून कोथरूडला आले : रोहित पवार\n...म्हणून चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर सोडून कोथरूडला आले : रोहित पवार\n...म्हणून चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर सोडून कोथरूडला आले : रोहित पवार\nरविवार, 29 नोव्हेंबर 2020\nभाजपशासित केंद्र सरकार महाराष्ट्रावर अन्याय करीत आहे.\nराजगुरुनगर (जि. पुणे) : \"भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचे जिगर मोठे आहे, म्हणूनच ते कोल्हापूर सोडून भाजपसाठी अतिशय अवघड असलेल्या कोथरूडसारख्या मतदारसंघात उभे राहिले,' अशी उपहासात्मक टीका आमदार रोहित पवार यांनी येथे केली.\nपदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात आमदार पवार बोलत होते.\nते म्हणाले, \"भाजपशासित केंद्र सरकार महाराष्ट्रावर अन्याय करीत आहे. महाराष्ट्राचा 28 हजार कोटींचा जीएसटी परतावा अद्याप दिलेला नाही. महाराष्ट्रामध्ये 2008 नंतरच्या मंदीच्या परिस्थितीतही 1 लाख 10 हजार कोटींची गुंतवणूक तेव्हाच्या यूपीए सरकारच्या माध्यमातून झाली होती, तर 2014 मध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात फक्त 66 हजार कोटींची गुंतवणूक आली आहे.'\nआमदार मोहिते म्हणाले, \"पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या कक्षेत येणारे, खेड तालुक्‍यातील महाळुंगे हे पोलिस ठाणे बेकायदेशीर आहे. त्याची चौकशी करण्याची मागणी करुनही, ती होत नाही. त्याठिकाणचे अधिकारी कंपन्यांचे स्क्रॅप, लेबर, सिक्‍युरिटी, ट्रान्सपोर्ट इत्यादी ठेक्‍यांमध्ये भागीदार असतात. तसेच, आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे कार्यकारी संचालकही या ठेक्‍यांमध्ये भागीदार असतात. त्यामुळे स्थानिक माणसाला न्याय मिळत नाही. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे अधिकारी खेड तालुक्‍याला सन्मानाची वागणूक देत नाहीत. एमआयडीसीतून फक्त हफ्ते गोळा करायचं काम करतात. म्हणून त्या आयुक्तालयाला जोडलेली गावे पुन्हा पुणे ग्रामीणला जोडावीत.'\nपिंपरी चिंचवडला भामा आसखेडचे थेंबभरही पाणी देणार नाही, याचा मोहिते यांनी पुनरुच्चार केला. तसेच, चासकमानचे बरेचसे पाणी पीएमआरडीए आणि \"एसईझेड'साठी आरक्षित झाल्याने कळमोडीचे पाणीही कोणाला देता येणार नाही, असेही ते म्हणाले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n'तुम्हाला खरंच महिलाबाबत सन्मान आहे का..' चंद्रकांतदादाचा देशमुखांना सवाल...\nमुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा भाजपच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला होता. यावर आता...\nगुरुवार, 28 जानेवारी 2021\nअजितदादा म्हणाले, 'उपमुख्यमंत्र्यांच्या विधानाला काडीचाही आधार नाही...'\nमुंबई : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी 'बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचा भाग आहे,' असं व्यक्तव्य काल केलं होते. या व्यक्तव्यावर शिवसेनेचे...\nगुरुवार, 28 जानेवारी 2021\n'असे येडे बरळतच असतात..' कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना राऊतांचा टोला..\nमुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नाचा अभ्यास करा, असा सल्ला...\nगुरुवार, 28 जानेवारी 2021\nखासदार रक्षा खडसेंचा भाजपच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख..\nमुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा भाजपच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर...\nगुरुवार, 28 जानेवारी 2021\nपारनेर तालुक्यात पहा कोणाला लागली आरक्षणाची `लाॅटरी`\nपारनेर : तालुक्‍यातील 114 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण प्रांताधिकारी सुधाकर भोसले व तहसीलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थितीत आज सोडत पद्धतीने...\nगुरुवार, 28 जानेवारी 2021\nवांबोरीत असे निघाले आरक्षण, \"गड आला, पण सिंह गेला'\nराहुरी : तालुक्‍यातील 82 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे सन 2020 ते 25 या पाच वर्षांसाठीचे आरक्षण आज जाहीर झाले. वांबोरी ग्रामपंचायतीत नुकतेच सत्तांतर...\nगुरुवार, 28 जानेवारी 2021\nबेळगावच्या बदल्यात मुंबई द्या; कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांची मुक्ताफळे\nनिपाणी : बेळगावच्या सीमावादावरून कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी आज मुक्ताफळे उधळली. मुंबई प्रांत पूर्वी कर्नाटकात होता. त्यामुळे...\nबुधवार, 27 जानेवारी 2021\nआतापर्यंत आपलेच मतदारसंघ बांधले, आता ‘मोठा भाऊ’ होण्यासाठी धडपड...\nनागपूर : राष्ट्रवादीची ताकद पश्चिम महाराष्ट्रापर्यंत मर्यादित आहे. आमदारांची संख्याही जवळपास निश्चितच आहे. विस्तारासाठी विदर्भात मोठी संधी आहे....\nबुधवार, 27 जानेवारी 2021\nअर्णब गोस्वामींना कधीही होऊ शकते अटक...काँग्रेस नेत्याची पोलिसांकडे तक्रार\nमुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता...\nबुधवार, 27 जानेवारी 2021\nमुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचा पलटवार; म्हणाले...\nमुंबई : बेळगावच्या नामांतरावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या विधानावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री अश्वथ नारायण यांनी पलटवार केला आहे....\nबुधवार, 27 जानेवारी 2021\nआमदार लंके यांचे साधे घर पाहून पालकमंत्री मुश्रीफ अवाक\nपारनेर : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काल (ता. 26) आमदार नीलेश लंके यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. आमदार लंके यांचे वडील ज्ञानदेव व मातु:श्री शकुंतला...\nबुधवार, 27 जानेवारी 2021\nशरद पवार यांना नक्कीच हे पुस्तक पाहून मोठेपणा वाटेल : प्रवीण दरेकर\nमुंबई : मावळात २०११ ला शेतकऱ्यांवर गोळीबार करून तीन शेतकऱ्यांना ठार करणारे केंद्र सरकारला सांगत आहेत. बळाचा वापर करू नका. कुठल्या तोंडाने आपण हे...\nबुधवार, 27 जानेवारी 2021\nमहाराष्ट्र maharashtra पुणे कोल्हापूर आमदार रोहित पवार शिक्षक विकास गुंतवणूक पिंपरी पिंपरी चिंचवड pimpri chinchwad खेड पोलिस ठाणे एमआयडीसी पीएमआरडीए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-nirbhaya-gangrape-and-murder-case-delhi-government-says-execution-will-not-happen-on-january-22-as-mercy-plea-has-been-filed-1828146.html", "date_download": "2021-01-28T12:35:28Z", "digest": "sha1:EEVYFYAZ7DAKY3EE4LCYC24WJNYOU5L6", "length": 26008, "nlines": 295, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Nirbhaya gangrape and murder Case: Delhi government says execution will not happen on January 22 as mercy plea has been filed, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\n'...म्हणून निर्भयाच्या दोषींना २२ जानेवारीला फाशी देता येणार नाही'\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nनिर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणातील चार दोषींना २२ जानेवारीला फाशी देण्याचे आदेश दिल्लीच्या एका न्यायालयाने जारी केले होते. यांच्या फाशीचे वॉरंट अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीशकुमार अरोरा यांनी जारी केले होते. मात्र शिक्षेची तारखेमध्ये बदल होण्याची संकेत आहेत. चार आरोपीपैकी मुकेश कुमार याने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान आरोपींना २२ जानेवारीला फाशी देता येणार नाही, असे सरकारने म्हटले आहे. आरोपींनी दयेती याचिका दाखल केली असल्यामुळे २२ जानेवारीला फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होऊ शकत नाही, असे सरकारने म्हटले आहे.\nनिर्भया प्रकरण: विनयने सुप्रीम कोर्टात दाखल केली क्युरेटिव्ह पिटिशन\nतुरुंग नियमावलीनुसार, मृत्यू दंडाची शिक्षा सुनावण्यासाठी दया याचिकेवरील निर्णयाची प्रतिक्षा करावी लागते. सरकार २१ जानेवारीला उच्च न्यायालयात यासंदर्भात आपली बाजू मांडणार आहे. ही याचिका फेटाळली तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, १४ दिवसांचा अवधी नवीन डेथ वॉरंट जारी करण्यासाठी द्यावा लागेल, असेही सरकारी वकीलांनी म्हटले आहे. देशभर खळबळ उडविणाऱ्या दिल्लीतील सामूहिक बलात्कार, खून प्रकरणातील दोषी विनय शर्मा, मुकेश कुमार, अक्षय कुमार सिंह आणि पवन गुप्ता यांना दोषींना २२ जानेवारीला फाशी देण्यात येणार आहे. तिहार तुरूंगात सकाळी सात वाजता शिक्षेची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्लीतील न्यायालयाने दिले होते.\nकलम ३७० रद्द करणे ऐतिहासिक पाऊल - लष्करप्रमुख\nदोषी मुकेश याची फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याची याचिका न्यायूर्ती मनमोहन आणि न्यायमूर्ती संगीता ढींगरा सहगल यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्यात आली होती. वकील वंदा ग्रोव्हर यांच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेत दिल्लीच्या एका न्यायालयाने ७ जानेवारीला जारी केलेले फाशीच्या वॉरंटचा दाखला देत हे वॉरंट रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे. आरोपीने राष्ट्रपती आणि दिल्लीचे उपराज्यपाल यांच्याकडे दयेची याचना केली होती.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nइरफान यांच्या निधनानं कलाविश्वात हळहळ, बिग बी, लतादीदींची श्रद्धांजली\n'अखेरच्या श्वासापर्यंत उपलब्ध कायदेशीर पर्याय वापरण्याचा अधिकार'\nनिर्भया प्रकरण : दोषींना एकाचवेळी फाशी द्या, केंद्राची याचिका फेटाळली\nनिर्भया प्रकरण: दोषी विनयने राष्ट्रपतींकडे पाठवली दया याचिका\nनिर्भया प्रकरणः दोषी पवन कोर्टात, पोलिसांवर केला मारहाणीचा आरोप\nनिर्भया प्रकरण: दोषी मुकेशचा तुरुंगात लैंगिक छळ, वकिलांचा गंभीर आरोप\n'...म्हणून निर्भयाच्या दोषींना २२ जानेवारीला फाशी देता येणार नाही'\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nइरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन\nदेशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://stepupmarathi.com/micromax-in-series/", "date_download": "2021-01-28T12:35:34Z", "digest": "sha1:PMTTBEXODONA2OGHXFDBSA3C4VXZNHQF", "length": 16783, "nlines": 106, "source_domain": "stepupmarathi.com", "title": "मायक्रोमॅक्स in सीरिजचे दोन दमदार फोन लॉन्च. | stepupmarathi", "raw_content": "\nइयत्ता ०९ वी गणित\nइयत्ता १० वी गणित\nनोकरी न्युज | टेक न्युज | परीक्षा आणि निकाल | शासकीय योजना | अर्थजगत | Excel विडियो | इयत्ता ०९ वी गणित विडियो | इयत्ता १० वी गणित विडियो\nमायक्रोमॅक्स in सीरिजचे दोन दमदार फोन लॉन्च.\nमायक्रोमॅक्स या एकेकाळच्या लोकप्रिय भारतीय भारतीय ब्रॅण्डने पुन्हा एकदा चिनी कंपन्यांना पछाडण्याचा संकल्प करत भारतीय बाजारपेठेत पुनरागमन करण्याचे ठरवले आहे. मागची जवळजवळ चार वर्षे भारतीय बाजारपेठेतील पिछाडीवर असलेली मायक्रोमॅक्स आता पुन्हा एकदा ‘in’ या नव्या नावासह जोरदार कमबॅक करत आहे.\nखूप दिवसांपासून चर्चेत असलेल्या या ब्रॅण्डचे 2 नवे स्मार्टफोन्स आज लॉन्च झाले आहेत.\nसादर स्मार्टफोन्सचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे स्मार्टफोन्स स्टॉक अँड्रॉइड प्रणालीवर चालणार असल्याने कुठल्याही प्रकारची अनावश्यक एप्स ग्राहकांच्या माथी मारली जाणार नाहीत. ज्यांना स्टॉक अँड्रॉइड प्रणाली वापरण्यास चांगली वाटते त्यांना या ब्रँड मुळे ते आता कमी किमतीतही वापरणे सहज शक्य होणार आहे.\nमायक्रोमॅक्सने आपले in 1b आणि in note 1 हे दोन मॉडेल लॉन्च केले असून आपल्या श्रेणीमध्ये अत्यंत स्पर्धात्मक किमतीत जास्तीत जास्त फीचर्सचा यात समावेश केला आहे.\nया फोनमध्ये MTK G35 हा प्रोसेसर असून तो 2.3 गिगाहर्टझ वर काम करेल. त्याचबरोबर PowerVR GE8320 हा जीपीयू आपल्याला मिळणार असून हा फोन 2GB आणि 4GB अश्या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.\nया फोनला 6.67 इंचाचा डिस्प्ले असून याचे रिझोल्युशन 1080×2400 (FHD+) आहे. हा डिस्प्ले 20:9 या प्रमाणात असणार आहे.\nफ्रंट कॅमेरासाठी याला मिनी ड्रॉप स्टाईल नॉच देण्यात आली आहे.\nया फोनला मुख्य कॅमेरा हा 13 मेगापिक्सल आहे जो PDAF सह काम करील. त्याचबरोबर 2 मेगापिक्सल चा सेकंडरी कॅमेरा आहे.\nसेल्फीसाठी ८ मेगापिक्सेल सेन्सर असलेला कॅमेरा वाईड अँगलसह देण्यात आला आहे.\nहा फोन 5000mAh क्षमतेच्या बॅटरीसह उपलब्ध असून या किमतीच्या इतर फोन्स मध्ये नसणारे रिव्हर्स चार्जिंग तसेच सी-टाईप चार्जिंग पोर्ट यामध्ये दिलेले आहे. त्यामुळे चार्जिंग तसेच कम्प्युटरला डेटा ट्रान्स्फर कार्यासाखी कामे जलद गतीने होणार आहेत. मुख्य म्हणजे तुम्हाला 10 Watt चे चार्जर या फोंसोबतच मिळणार आहे. एवढ्या कमी किमतीच्या फोन्स मध्ये हि वैशिष्ट्ये क्वचितच कुठला ब्रँड आतापयंत देऊ शकला आहे.\nहा फोन 2GB RAM+32GB तसेच 4GB RAM+64GB या दोन व्हॅरिएंट्स मध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच, अधिकचे मेमरी कार्ड वापरण्यासाठी सिम ट्रे मध्ये मेमरी कार्ड साठी खास स्लॉट देण्यात आला आहे.\nया फोनच्या बेसिक मॉडेलची किंमत रु. 6,999/- पासून सुरु होत आहे.\nया फोनमध्ये MTK G85 हा ऑक्टाकोअर प्रोसेसर असून तो 2.0 गिगाहर्टझ वर काम करेल. त्याचबरोबर ARM G52 MC2 हा जीपीयू आपल्याला मिळणार असून हा फोन 4GB रॅमच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.\nया फोनला 6.67 इंचाचा डिस्प्ले असून याचे रिझोल्युशन 1080×2400 (FHD+) आहे. हा डिस्प्ले 21:9 या प्रमाणात असणार आहे.\nफ्रंट कॅमेरासाठी याला आकर्षक अशी पंच होल स्टाईल नॉच देण्यात आली आहे.\nया फोनला मुख्य कॅमेरा हा 48 मेगापिक्सल आहे जो PDAF सह काम करील. त्याचबरोबर 5 मेगापिक्सल चा सेकंडरी कॅमेरा आहे जो वाईड अँगल फोटो काढू शकेल. मॅक्रो फोटोग्राफीची आवड असणारांसाठी यात एक 2 मेगापिक्सलचा खास सेन्सर असून आणखी एक 2 मेगापिक्सलचा सेन्सर डेप्थ सेन्सर म्हणून काम करेल..\nसेल्फीसाठी 16 मेगापिक्सेल सेन्सर असलेला कॅमेरा वाईड अँगलसह देण्यात आला आहे.\nहा फोन 5000mAh क्षमतेच्या बॅटरीसह उपलब्ध असून या किमतीच्या इतर फोन्स मध्ये नसणारे रिव्हर्स चार्जिंग तसेच सी-टाईप चार्जिंग पोर्ट यामध्ये दिलेले आहे. त्यामुळे चार्जिंग तसेच कम्प्युटरला डेटा ट्रान्स्फर कार्यासाखी कामे जलद गतीने होणार आहेत. मुख्य म्हणजे तुम्हाला 18 Watt चे चार्जर या फोंसोबतच मिळणार आहे. एवढ्या कमी किमतीच्या फोन्स मध्ये हि वैशिष्ट्ये क्वचितच कुठला ब्रँड आतापयंत देऊ शकला आहे.\nहा फोन 2GB RAM+32GB तसेच 4GB RAM+64GB या दोन व्हॅरिएंट्स मध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच, अधिकचे मेमरी कार्ड वापरण्यासाठी सिम ट्रे मध्ये मेमरी कार्ड साठी खास स्लॉट देण्यात आला आहे.\nया फोनच्या बेसिक मॉडेलची किंमत रु. 10,999/- पासून सुरु होत आहे.\nया फोन्सना गूगल असिस्टंट साठी खास बटन देण्यात आले आहे.\nफिंगरप्रिंट सेन्सर मागच्या बाजूला देण्यात आला आहे.\nया फोन्सना Bluetooth 5.0 सपोर्ट देण्यात आला आहे.\nफोन वापरताना काही समस्या अथवा बिघाड झाल्यास मायक्रोमॅक्स साठ मिनिटांत आवश्यक सेवा देण्याचे आश्वासन या फोनच्या बाबतीत देते.\nतसेच किमान दोन वर्षे अँड्रॉइड अपडेट्स पुरवण्याचे आश्वासनही मायक्रोमॅक्स या दोन्ही फोन्सच्या बाबतीत देत आहे.\nहे दोन्ही फोन्स एंट्री लेव्हल तसेच मिड रेंज सेगमेंट मधील इतर ब्रँड्सच्या फोन्सना नक्की टक्कर देऊ शकतील कारण एवढ्या कमी किमतीत फास्ट चार्जर, टाईप सी पोर्ट, रिव्हर्स चार्जिंग सुविधा तसेच तगडा कॅमेरा आणि प्रोसेसर सारख्या वैशिष्टयपूर्ण बाबींसह हे फोन्स इतर प्रस्थापित ब्रॅण्ड्सच्या मानाने कमी किमतीत आपले फोन बाजारात उतरत आहेत.\nहे स्मार्टफोन्स flipkart.com या इ-कॉमर्स वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत. आता हे स्मार्टफोन्स ग्राहकांच्या किती पसंतीस पडतात हे पाहणे रोचक ठरणार आहे.\nआशा करूया मायक्रोमॅक्सने किंमत आणि वैशिष्ट्यपूर्ण मॉडेल्स बरोबरच आपल्या आफ्टर सेल्स सर्व्हिसमध्ये सुद्धा सुधारणा केल्या असतील. जेणेकरून ग्राहकांचा त्यांच्यावरचा विश्वास वाढवणे सोपे जाईल.\n(Google Virtual visiting cards) गुगलने आणले डिजिटल व्हिजिटिंग कार्ड\nASUS ROG Phone 3, एक दमदार गेमिंग फोन\nमहाराष्ट्र डाक विभागामध्ये विविध 1371 रिक्तपदांसाठी भरती (मुदतवाढ)\nआता व्हॅट्सऍपवर देखील करता येतील आपोआप डिलीट होणारे मेसेज‘Disappearing Messeges’. पहा पूर्ण प्रक्रिया.\nWhatsApp Business: आता व्हाट्सएपवर करा शॉपिंग, दुकानदार आणि इतर व्यावसायिकांनाही चांगली संधी.\nव्हाट्सअपने आपोआप डिलीट होणारे मेसेजेस, व्हाट्सअप पे आणि आता शॉपिंगसाठी इ कॉमर्स च्या धर्तीवर नवे फिचर...\nआता पैसे पाठवता येणार व्हॅट्सऍपवरून. लवकरच सुरु होतंय WhatsApp Payments.\nखूप अडथळ्यानंतर एकदाचे व्हाट्सएपच्या पेमेंट( WhatsApp Payments) सुविधेची सुरुवात आता भारतात होणार आहे. आजच व्हाट्सअप आणि...\nआता व्हॅट्सऍपवर देखील करता येतील आपोआप डिलीट होणारे मेसेज‘Disappearing Messeges’. पहा पूर्ण प्रक्रिया.\nव्हाट्सएपच्या आपोआप डीलीट होणाऱ्या मेसेजचे‘(Disappearing Messeges) फिचर लवकरच चालू होत आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत हे फिचर...\n2 Thoughts to “मायक्रोमॅक्स in सीरिजचे दोन दमदार फोन लॉन्च.”\nSBI Recruitment स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2020\nSBI Recruitment : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2000 रिक्त प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर झाली असुन...\nWhatsApp Business: आता व्हाट्सएपवर करा शॉपिंग, दुकानदार आणि इतर व्यावसायिकांनाही चांगली संधी.\nव्हाट्सअपने आपोआप डिलीट होणारे मेसेजेस, व्हाट्सअप पे आणि आता शॉपिंगसाठी इ कॉमर्स च्या धर्तीवर नवे फिचर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://batmi.online/?p=2155", "date_download": "2021-01-28T12:54:36Z", "digest": "sha1:SCO4FBGSD6JEZM64IXBZYPCI7DCI6HLV", "length": 11215, "nlines": 189, "source_domain": "batmi.online", "title": "थोड्याच वेळात जीएसटी कौन्सिलची बैठक ; 'या' वस्तू होणार स्वस्त - बातमी ऑनलाईन", "raw_content": "\nबातमी लोकल ते ग्लोबल\nथोड्याच वेळात जीएसटी कौन्सिलची बैठक ; ‘या’ वस्तू होणार स्वस्त\nबातमी ऑनलाइन राज्य राष्ट्रीय व्यापार\nAugust 27, 2020 AdminLeave a Comment on थोड्याच वेळात जीएसटी कौन्सिलची बैठक ; ‘या’ वस्तू होणार स्वस्त\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था)- जीएसटीसाठी नेमण्यात आलेल्या जीएसटी कौन्सिलची ४१ वी बैठक आज सकाळी ११ वाजता होणार आहे. या बैठकीत सरकारकडून निवडक वस्तूंच्या करात कपात करून सर्वसामन्यांना दिलासा देण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. असे twit ministry of finance ने केले आहे.\n१ जुलै २०१७ रोजी देशात जीएसटी लागू करण्यात आला. तेव्हापासून जीएसटी करदात्यांच्या संख्या दुप्पट झाली आहे. तर जवळपास २०० वस्तू आणि सेवांचे कर या दरम्यान झालेल्या बैठकांमध्ये कमी करण्यात आले, असे सरकारने म्हटले होते. दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री दिवंगत अरुण जेटली यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कराचा पट जनतेसमोर मांडला होता.\nजामनेर तालुक्यात आज नव्याने ५२ कोरोना बाधित रुग्ण\nगेल्या २४ तासांत ७५,७६० नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १०२३ रुग्णांचा मृत्यू\nगेल्या २४ तासांत ७५,७६० नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १०२३ रुग्णांचा मृत्यू\nअभियंत्याच्या खात्यातून ऑनलाईन उडविले 10 लाख 60 हजार\nवाढीव वीजबिलांबाबतच्या ठिय्या आंदोलनात सर्वपक्षीयांची उपस्थिती..\nआम्हाला Twitter वर फॉलो करा\nआम्हाच्या facebook Page ला like करा मिळवा Latest अपडेट\nगोंडखेड शिवारातील ट्रान्सफॉर्मर साठी महावितरण च्या कार्यालया समोर उपोषणाला बसण्याचा मनसेचा इशारा -अशोक पाटील\nजळगाव येथील तापी विकास महामंडळ सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हा बैठक संपन्न\nकोरोनाच्या भीतीने घरात बसलो असतो तर जनता जनार्दनाच्या सेवेची संधी व आशिर्वाद मिळाले नसते – आ. मंगेश चव्हाण\nमराठा आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नाही याला राज्य सरकार जबाबदार- केंद्रिय मंत्री रामदास आठवले\nजळगाव जिल्ह्यात सर्वाधिक १०९८ नविन रूग्ण\nPrashant Ganesh Shinde on देशातील पहिली डिजिटल निवडणूक बिहारमध्ये\nGanesh wadhe on जामनेर तालुक्यात आज नव्याने 12 कोरोना बाधित रुग्ण आढलले\nCategories Select Category अकोला अपघात अमरावती अमळनेर अहमदनगर आंतरराष्ट्रीय औंरगाबाद कोरोंना अपडेट कोल्हापूर क्रीडा खान्देश खारघर गुन्हे चाळीसगाव चोपडा जळगाव जामनेर जालना टेक दौंड धरणगाव धुळे नागपुर नाशिक निवड पर्यावरण पाऊस पाचोरा पालघर पुणे बातमी ऑनलाइन बारामती बीड बुलढाणा बोदवड भंडारा भुसावळ मनमाड मुक्ताईनगर मुंबई यावल रत्नागिरी राजकारण राज्य रायगड रावेर रावेऱ राष्ट्रीय लातूर विशेष लेख व्यापार शिक्षण शिर्डी शेती सांगली सेल्फी विथ गणेशा सोलापूर\nगोंडखेड शिवारातील ट्रान्सफॉर्मर साठी महावितरण च्या कार्यालया समोर उपोषणाला बसण्याचा मनसेचा इशारा -अशोक पाटील\nजळगाव येथील तापी विकास महामंडळ सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हा बैठक संपन्न\nकोरोनाच्या भीतीने घरात बसलो असतो तर जनता जनार्दनाच्या सेवेची संधी व आशिर्वाद मिळाले नसते – आ. मंगेश चव्हाण\nमराठा आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नाही याला राज्य सरकार जबाबदार- केंद्रिय मंत्री रामदास आठवले\nजळगाव जिल्ह्यात सर्वाधिक १०९८ नविन रूग्ण\nबातमी ऑनलाईन WhatsApp Group\nerror: कॉपी नको करू रे भो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://kahitari.com/2018/07/23/%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7/", "date_download": "2021-01-28T11:00:55Z", "digest": "sha1:LZOOTHYT6P47FYYQLDH6R65AKPBFSPVX", "length": 11235, "nlines": 78, "source_domain": "kahitari.com", "title": "दत्तांचे गुरु – भाग १ – काहीतरी डॉट कॉम", "raw_content": "\n|| दिसामाजी काहीतरी ते लिहावे ||\nदत्तांचे गुरु – भाग १\nशेतकरी दर वर्षी जमीन नांगरतो, नद्या पात्र रुंदावत समुद्राकडे धावतात, झाडे स्वतःची मुळे जमिनीत खोल रुतवतात. सर्व जीवसृष्टी रोज पृथ्वीला पायदळी तुडवते. पण स्वतःवर अश्या यातना करणाऱ्यांना देखील पृथ्वी भरभरून देते.\nपृथ्वी हि आपल्याला सहनशीलता आणि परोपकार शिकवते.\nवायू सर्वत्र आहे, आणि जिथे आहे तिथले रूप घेतो. समुद्रकिनारा, देवघर, हिरवेगार शेत, जंगल, प्रत्येका ठिकाणी वायू तेथील गुण उचलतो आणि वेगळा भासतो. पण त्या ठिकाणाचे गुण तो तिथेच सोडतो. स्वत:ला कायमचे कोणतेही गुण लावून घेत नाही. त्याचे मूळ शुद्ध रूप तो कधीच बदलत नाही.\nवायू आपल्याला शिकवतो कि कोणतीही परिस्थिती आली तरी आपल्या मूळ रुपाची जाणीव कधीच सोडता कामा नये.\nअ. जमिनीवर काहीही घडामोडी घडल्या, तरी आकाश काही त्याचे अंतर बदलत नाही. पृथ्वी वर काहीही घडो, आकाश त्याच्या ठिकाणी स्थित राहते. आकाश आपल्याला ‘अलिप्तता’ शिकवते.\nब. आकाश अमर्यादीत आहे. कधी ढग आले, कधी धुके पसरले, तर ते दिसेनासे होते, पण म्हणून संपत नाही. जमिनीची मोजमापे आहेत, नकाशे आहेत, पण आकाशाचा जितका धांडोळा घेत जाऊ तितके अजून सापडत जाते. तसेच आपल्या अंतरात्म्याचे आहे. दृश्य सृष्टीला अंत आहे, पण स्वत:मध्ये जितके शोध घेत जाल तितक्या ज्ञानाच्या कक्षा अजून खोल होत जातात. अश्या प्रकारे आकाश हे आपल्याला आत्म्याची अथांगता शिकवते.\nपाणी हे जीवन आहे. आजही एखाद्या परग्रहावर जीवसृष्टी असेल का याचा शोध ‘तिथे पाणी आहे का’ या प्रश्नाने सुरु होतो, इतके पाण्याचे महत्त्व आहे. आकाशातून पाणी बरसते, किंवा नदी उगम पावते, ते पाण्याचे मूळ रूप. हे मूळ रूप नेहमी पवित्र, मधुर, जीवनदायी असते. पुढे त्यात बाकी गोष्टी मिसळत गेल्या कि पाणी त्याचे गुणधर्म बदलते.\nजल आपल्याला शिकवते कि आज एखादी व्यक्ती कशीही जरी असेल तरी प्रत्येकाचे मूळ रूप हे पवित्रच असते.\nअग्नी सर्व नाशिवंत गोष्टींना भस्म करून शेवटी फक्त शाश्वत गोष्टी शिल्लक ठेवतो. कोरीव लाकूड असो किंवा सरपणाच्या काटक्या, त्यांचा शेवट हा आगीत समानच असतो. सोने आणि इतर धातू अग्नीमुळे तेजस्वी होतात, त्यांच्या मधले दोष जळून जातात.\nअग्नी आपल्याला शिकवतो कि साधकाने स्वत:समोर येणाऱ्या सर्व गोष्टी प्रखरतेने पडताळून त्यांच्या मूळ रुपात पहाव्यात. वरील वर्खाला न भुलता मूळ गाभा ओळखण्यास शिकावे.\nअमावास्येपासून दररोज चंद्र बाळसे धरत जातो, एकेका कलेने वाढत जाऊन पौर्णिमेला छान गरगरीत गोंडस रूप धारण करतो. पण नंतर हळूहळू तो ह्या कला गमावत जातो, आणि पुढच्या पंधरा दिवसांत मिळवलेले सुंदर रुप पूर्णपणे घालवतो. पण म्हणून काही तो दु:खात लोटला जात नाही. एखाद्या मनुष्यावर अशी वेळ आली असती, तर श्रीमंतीतून दारिद्र्यामध्ये, सुखातून दु:खामध्ये लोटला गेल्यानंतर तो नैराश्याच्या गर्तेत सापडला असता. पण स्वत: चंद्र मात्र काहीही परिणाम करून घेत नाही.\nचंद्र आपल्याला शिकवतो कि वाढ-क्षती ह्या केवळ देहाच्या अवस्था आहेत, त्यामध्ये गुंतून पडू नये.\nरामदासस्वामींचा एक श्लोक याच अर्थाने सांगतो:\n परी शेवटीं काळ घेउन गेला॥\nकरीं रे मना भक्ति या राघवाची पुढें अंतरीं सोडिं चिंता भवाची॥\nवर्षभर सूर्य स्वतःच्या तेजाने आर्द्रतेचा साठा करतो, पण पावसाळ्याच्या वेळी हि सर्व आर्द्रता पृथ्वीवर झोकून देतो. ‘हे मी कमावलंय’ असं म्हणून स्वत:कडेच ठेवत नाही.\nतसेच मनुष्याने स्वबळावर संचय करावा, आणि योग्य वेळी ते जनांमध्ये वाटावे.\nएक कबुतराचे जोडपे आकाशामध्ये विहार करीत होते. वरून त्यांना दिसले की आपली पिल्ले पारध्याच्या जाळ्यात अडकली आहेत. पालकाच्या मायेने त्या कबुतरांनी पिल्लांकडे झेप घेतली खरी, पण ते स्वत:सुद्धा त्या जाळ्यात गुरफटून पडले.\nकबुतर आपल्याला वैराग्यवृत्तीचे महत्त्व शिकवते. अतिलालसा हि शेवटी नाशास कारणीभूत ठरते.\nदत्तगुरूंच्या पुढील आठ गुरूंची माहिती पुढच्या भागामध्ये\nपुढील लेख दत्तांचे गुरु – भाग २\nपिंगबॅक गुरुमहिमा – काहीतरी डॉट कॉम\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nट्विटर वर मला फॉलो करा:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/18213/", "date_download": "2021-01-28T12:06:26Z", "digest": "sha1:A2UHQU6VBH4Z76LC27URZLA5BVQHNS36", "length": 26614, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "त्यूर्गो, आन रोबेअर झाक – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nत्यूर्गो, आन रोबेअर झाक\nत्यूर्गो, आन रोबेअर झाक\nत्यूर्गो, आन रोबेअर झाक : (१० मे १७२७–१८ मार्च १७८१). सुविख्यात फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ आणि विचारवंत. पॅरिस येथे नॉर्मन कुटुंबात जन्म. त्यूर्गोचे वडील मीशेल एत्येन (१६९०–१७५१) हे पॅरिस नगरपालिकेचे मुख्याधिकारी होते (१७२०–४०). विद्यार्थिदशेतच त्यूर्गोची कुशाग्र बुद्धिमत्ता दिसून आली. त्यूर्गो हा विज्ञानदृष्टी, उदारमतवाद आदी तत्कालीन पुरोगामी विचारधारांनी प्रभावित झाल्याने धर्मशिक्षण घेऊनही त्याने धर्माधिकारदीक्षा घेतली नाही.\nत्यूर्गो १७५२ च्या आरंभी उपसॉलिसिटर जनरल झाला आणि वर्षअखेरीस सर्वोच्च न्यायालयाचा समुपदेष्टा दंडाधिकारी (कौन्सेलर मॅजिस्ट्रेट) बनला.१७५३ मध्ये त्याने जोसाया टकरच्या रिफ्लेक्शन्स ऑन द एक्स्‌पीडिअन्सी ऑफ ए नॅचरलायझेशन ऑफ फॉरिन प्रॉटेस्टंट्स (१७५२) या ग्रंथाचे फ्रेंचमध्ये भाषांतर केले तर पुढच्याच वर्षी Lettres sur la tolerance हे प्रबंधवजा पुस्तक लिहिले. झां क्लोद मारी गूर्ने या प्रकृतिवादी अर्थशास्त्रज्ञाबरोबर त्यूर्गोने १७५३–५६ या काळात फ्रान्समधील विविध प्रांतांत भ्रमंती केली. पंधराव्या लुईने १७६१ मध्ये त्यूर्गोला लीमोझ या फ्रान्समधील अतिशय मागास व विपन्नावस्थेतील प्रांताचा प्रमुख प्रशासक नेमले. १७६६ मध्ये त्यूर्गोने रिफ्लेक्शन्स ऑन द फॉर्मेशन अँड डिस्ट्रिब्यूशन ऑफ वेल्थ हा आपला सर्वोत्कृष्ट ग्रंथ प्रसिद्ध केला. १७७६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ॲडम स्मिथच्या वेल्थ ऑफ नेशन्स ह्या सुविख्यात ग्रंथामधील अनेक संकल्पना त्यूर्गोच्या वरील ग्रंथात आढळतात. ॲडम स्मिथ व त्यूर्गो यांची १७६५ मध्ये भेट झाली होती. १७७० मध्ये या ग्रंथाला त्याने लेटर्स ऑन द फ्रीडम ऑफ द ग्रेन ट्रेड हा प्रबंध जोडला. लीमोझ या बव्हंशी शेतीप्रधान प्रांताची मोठ्या प्रमाणावर (सर्वांगीण) सुधारणा करण्याचे प्रयत्न त्यूर्गोने केले. समान करआकारणी, वेठबिगारीचे उच्चाटन आणि तीऐवजी अल्प कराची आकारणी, जमीन नोंदणीपुस्तकाची योजना इ. पद्धती त्याने सुरू केल्या. १७७०–७१ मधील दुष्काळात खुली धान्यवाहतूक योजना त्याने राबविली. बेकारांकरिता कर्मशाळा उभारल्या आणि त्यासाठी जमीनदारांकडून सक्तीने पैसा वसूल केला.\nत्यूर्गोची जुलै १७७४ मध्ये नौदलाचा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली पुढच्या महिन्यात सोळाव्या लुईने त्याला वित्तव्यवस्थेचा महानियंत्रक (वस्तुतः मुख्यमंत्री) म्हणून नेमले. त्यूर्गोने प्रथमतः शासकीय कारभारामधील निरुपयोगी व जादा पदे रद्द केली आणि राजदरबारी खुशामत्यांचे तनखे रद्द केले. त्यूर्गोने फ्रान्समधील आंतरराज्य धान्यव्यापार खुला केला (१७७४). दुर्दैवाने त्याच वर्षी पीक अतिशय वाईट आले होते आणि अन्नासाठी (पावासाठी) देशात ठिकठिकाणी दंगली झाल्या व त्या सैन्यबळावरच मोडाव्या लागल्या. ही गोष्ट म्हणजे त्यूर्गोने पुढे १७७६ मध्ये काढलेल्या सहा राजाज्ञांची (सिक्स एडिक्ट्‌स) दुर्दैवी नांदीच समजली पाहिजे. त्यांपैकी चार आज्ञा (हुकूम) (काही देणी व पदे रद्द करण्याविषयीचे) विशेष लक्षणीय नव्हत्या. उर्वरित दोन मात्र क्रांतिकारी ठरल्या. पहिलीच्या योगे (वेठबिगारी पद्धत रद्द करून जमीनदारांवर कर बसविणे) सबंध देशभर रस्तेबांधणीच्या कार्यक्रमाच्या गतीला तर खीळ बसलीच, त्याशिवाय आतापर्यंत करमुक्त अशा सरदार–दरकदारांवर कररूपाने आर्थिक ओझे पडू लागले. दुसऱ्या राजाज्ञेमुळे देशातील श्रेणीसंघ रद्द करण्यात आले, त्यामुळे पूर्वीच्या मक्तेदारी संघटना नष्ट होण्याची वेळ आली आणि त्यांच्या जागी मुक्त अर्थव्यवस्था तत्त्व अंमलात आणले गेले. यांबरोबरच सरकारी अर्थकारणामध्ये अतिशय कडक व काटकसरीचे उपाय योजण्यात आले. साहजिकच धर्मोपदेश, सरदार–दरकदार, विशेषाधिकार वर्ग इत्यादींना वरील सहा राजाज्ञांच्या निमित्ताने त्यूर्गोविरोधी जोरदार प्रचार करण्यास मोठेच कारण सापडले. त्या सर्वांनी त्यूर्गोविरोधी कारस्थान शिजवून त्याची उचलबांगडी करण्याचा घाट घातला. या विरोधी गटांनी त्यूर्गोने सोळाव्या लुईस लिहिलेली बनावट पत्रे तयार करून त्यांमधून राजाविरुद्ध त्यूर्गोने बरीच अपमानास्पद मते व्यक्तविल्याचे दाखविले. सोळावा लुई तसा अननुभवी होता. प्रथम तो त्यूर्गोच्याच बाजूचा होता. ‘केवळ त्यूर्गो व मी असे दोघेच खरोखर लोकांवर प्रेम करतो’ असेही उद्‌गार एकदा त्याने त्यूर्गोबद्दल काढले होते. त्या लुई राजासही त्यूर्गोविरोधी मतांचा ताण असह्य झाला आणि मे १७७६ मध्ये लुईने त्यूर्गोला राजीनामा देण्याची विनंती केली. तरुण राजा सोळावा लुई याच्या सदसद्‌विवेकबुद्धीस व धैर्यास निष्फळ आवाहन करूनही, तसेच इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स याला आपले प्राण स्वतःच्या कमकुवतपणामुळे गमवावे लागले, असा इशारा राजाला देऊनही त्यूर्गोला पदच्युती पतकरावी लागली (१२ मे १७७६). आपल्या सुधारणांचा त्याग करण्यात आल्याचे तसेच त्या विस्मृतीच्या गर्तेतही गेल्याचे त्यूर्गोला पहावे लागले.\nत्यूर्गोने फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठी आटोकाट परिश्रम घेतले परंतु हितसंबंधीयांकडून त्याच्या कार्याला सुरुंग लावण्यात आला. त्याच्या कार्यामुळे १७८९ च्या राजकीय आणि सामाजिक क्रांतीला कदाचित वेगळे वळण लागले असते, कदाचित ती थोपविता आली असती, असे बोलले जाते. ॲगल्बर्ट सोरेल या लेखकाच्या मते त्यूर्गोचे फ्रान्सच्या राजकीय क्षितिजावरील अल्पकालीन अस्तित्व म्हणजे सुधारणांची आवश्यकता आणि राजेशाहीला त्या अंमलात आणण्यात आलेले अपयश या दोहोंचे प्रात्यक्षिकच होय. त्यूर्गोने काढलेल्या राजाज्ञांमागे निश्चितच तात्त्विक अधिष्ठान होते. त्याच्या या विचारप्रवाहाला व्यापारवादी अर्थशास्रज्ञ गूर्ने आणि प्रकृतिवादी अर्थशास्रज्ञ केने ह्यांनी वळण लावले होते. त्यूर्गोच्या मते श्रम व जमीन हे दोन्ही उत्पादक घटक होत त्याच्या विवेचनातून ‘श्रमानुसार मूल्यनिर्धारण सिद्धांता’ ची बीजे आढळतात. म्हणूनच त्यूर्गो हा लॉकपासून मार्क्सपर्यंतच्या विचारशृंखलेतील एक महत्त्वाचा दुवा मानला जातो, त्याचप्रमाणे विशेषतः पेटी, हचिसन आणि ह्यूम ह्यांच्या विचारसंक्रमणापासून ते ॲडम स्मिथच्या विचारापर्यंतच्या विवेचनप्रवाहात त्याची दखल घ्यावी लागते. आपल्या विविध निबंधात्मक लिखाणातून त्यूर्गोने अनिर्बंध अर्थनीती ही सर्व अरिष्टांवरील रामबाण उपाय असल्याबाबत जोरदार समर्थन केले. अनेक प्रकारच्या व्यावहारिक अनुभवांची मोठी शिदोरी पाठीशी असूनही त्याच्या ठायी शुद्ध तत्त्वनिष्ठाही होती. तरीही त्याने आपल्या तात्त्विक मतांची राजकीय शक्यता व मर्यादा यांच्याशी नेमस्त पद्धतीने व शांतचित्ताने सांगड घातली नाही. ज्या गोष्टी गेली कित्येक शतके वाढत होत्या (उदा., भ्रष्टाचार, स्वार्थलोलुपता इ.) त्या गोष्टी थोड्याच दिवसांत नष्ट करता येतील, या विश्वासातच त्यूर्गोच्या अपयशाची बीजे आढळतात. तो पॅरिस येथे वयाच्या चोपन्नाव्या वर्षी मरण पावला.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.thinkmaharashtra.com/index.php/user/6414", "date_download": "2021-01-28T11:01:05Z", "digest": "sha1:T2RMS5LJYS5RFNTLQMIE6TA75QDMKHUR", "length": 5672, "nlines": 41, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "माहेश्वरी वीरसिंग गावित | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nडॉ. माहेश्वरी गावित या लोकसाहित्याच्या अभ्यासक अाणि समीक्षक अाहेत. त्या अहमदनगर येथे राहतात. त्या 'पेमराज सारडा' वरिष्ठ महाविद्यालय येथे मराठी विषयाच्या सहयोगी प्राध्यापक पदावर १९९८ सालापासून कार्यरत अाहेत. त्यांची अादिवासी संस्कृती-साहित्य (अाणि इतर विषय) यांवर अाधारीत एकवीस पुस्तके प्रकाशित अाहेत. त्या 'अानंदोत्सव' या अांतरराष्ट्रीय संशोधनपर षण्मासिकाच्या कार्यकारी संपादक अाहेत. माहेश्वरी गावित यांना त्यांच्या कार्यासाठी 'अादिवासी समाजभूषण' या अाणि इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात अाले अाहे. माहेश्वरी गावित 'दहाव्या अखिल भारतीय अादिवासी साहित्य संमेलना'च्या (2015) अध्यक्ष होत्या.\nडॉ. माहेश्वरी गावित यांनी एमए, सेट, नेट, पीएचडी अशा पदवी मिळवल्या अाहेत. त्यांनी पीएडीसाठी 'महाराष्ट्रातील अादिवासी साहित्य - एक शोध' या विषयावर प्रबंध लिहिला होता. पुढे तो ग्रंथ रूपात प्रसिद्ध झाला. त्या ग्रंथास लक्षवेधी साहित्यग्रंथ म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 'शरदचंद्र मनोहर भालेराव स्मृती पुरस्कार' लाभला. तर 'अादिवासी साहित्यविचार' या ग्रंथास महाराष्ट्र शासनाचा 'उत्कृष्ठ वाड्मय निर्मिती पुरस्कारा'ने (2009) गौरवण्यात अाले अाहे. गावित यांनी अनेक राष्ट्रीय-अांतरराष्ट्रीय परिसंवादातून सहभाग घेतला अाहे. त्यांचे काही कार्यक्रम अाकाशवाणी अहमदनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात अाले अाहेत. गावित यांनी लिहिलेले काही ग्रंथ विद्यापीठाने संदर्भग्रंथ म्हणून स्वीकारले अाहेत. त्यांनी 'चाळीसगाव-डांगाण परिसरातील अादिवासींच्या दैवतकथा अाणि दैवतगीते : लोकसाहित्यशास्त्रीय अभ्यास' हा अाणि असे इतर दोन संशोधनपर प्रकल्प पूर्ण केले अाहेत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/ishant-sharma", "date_download": "2021-01-28T13:09:02Z", "digest": "sha1:KEJPOCM45N55MXEHJ4RLGZ35A5XO7WXM", "length": 19669, "nlines": 170, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Ishant Sharma Latest news in Marathi, Ishant Sharma संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nIshant Sharma च्या बातम्या\nइशांत शर्माची दुखापत द्रविड यांना गोत्यात आणणार\nभारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज इशांत शर्माच्या दुखापतीमुळे बीसीसीआय आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी यांच्यातील वाद चव्हाट्यावर येण्याचे संकेत आहेत. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने राष्ट्रीय...\nटीम इंडियाला धक्का: दुखापतीमुळे इशांत शर्मा संघातून बाहेर\nभारत आणि न्यूझीलंडमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. दुसरा कसोटी सामना २९ फेब्रुवारी रोजी ख्राइस्टचर्च येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वीच भारतील संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा जलद...\nटीम इंडियाला दुसरा धक्का इशांतही न्यूझीलंड दौऱ्यातून आउट\nन्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला लागोपाठ दुसरा धक्का बसला आहे. सलामीवीर शिखर धवननंतर इशांत शर्मालाही या दौऱ्याला मुकावे लागणार आहे. रणजी स्पर्धेतील विदर्भविरुद्धच्या सामन्यात दिल्लीकडून खेळताना...\nन्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारताचा प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त\nन्यूझीलंड दौऱ्यावरील कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी घोषणा होण्यापूर्वी टीम इंडियासाठी धक्का देणारे वृत्त समोर आले आहे. भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा रणजी सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला...\nINDvsSA Test : नदीम संधीचं सोनं करणार\nझारखंड क्रिकेट असोसिएशनच्या रांचीच्या मैदानात सुरु असलेल्या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चायना मॅन कुलदीपला संधी मिळेल, अशी चर्चा रंगली होती. मात्र नाणेफेकीवेळी विराटने संघ जाहीर...\nIND vs WI 2nd Test: विंडीज संघ संकटात, भारताची विजयाकडे वाटचाल\nभारतीय संघ दुसऱ्या कसोटीतही विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. भारताने दुसऱ्या डावांत ४ विकेटच्या बदल्यात १६८ धावांवर डाव घोषित करत पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विंडीजला ४६८ धावांचे आव्हान...\nWI vs IND: पहिल्या शतकासह हनुमानं 'नर्व्हस नाईंटी'चा हिशोब केला चुकता\nविंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 'नर्व्हस नाईंटी'चा शिकार झालेल्या भारताच्या अष्टपैलू हनुमा विहारीने दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात शतकी कामगिरीची नोंद केली. सबीना पार्कच्या...\nअरुण जेटलींचे निधन : भारतीय संघ काळ्या फिती बांधून मैदानात उतरणार\nभारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) माजी केंद्रीय मंत्री आणि दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरुण जेटली यांच्या निधनानंतर ट्विटरच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली. जेटली हे प्रतिभावंत...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathi.popxo.com/trending/smriti-irani-shared-video-of-marati-serial-aggabai-sasubai-in-marathi-849558/", "date_download": "2021-01-28T12:53:28Z", "digest": "sha1:6MYHDU3HMYVOIR6DGP7ZVKQC4VAZK6DI", "length": 10397, "nlines": 51, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "‘अग्गबाई सासूबाई’मधील ‘आई’चा व्हायरल व्हिडिओ स्मृती ईराणींनीही केला शेअर", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\n‘अग्गंबाई सासूबाई’मधील ‘आई’चा व्हायरल व्हिडिओ स्मृती ईराणींनीही केला शेअर\nमालिका हा प्रत्येक घरातील अविभाज्य भाग आहे. पण यातील काही मालिका प्रत्येकाच्या मनात वेगळं घर करतात. त्यापैकीच सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे ‘अग्गंबाई सासूबाई’. यामध्ये सासू आणि सूनेचं एक अनोखं नातं दाखवण्यात आलंं आहे. निवेदिता सराफ आणि तेजश्री प्रधान या दोघींनी साकारलेली ही भूमिका सध्या प्रेक्षक डोक्यावर अक्षरशः उचलून धरत आहेत. आपण आईला नेहमीच गृहीत धरत असतो. रागाच्या भरात असो अथवा मस्करीत असो कधीतरी आपणही आईला म्हणतोच की, ‘तू नक्की काय काम करतेस’ पण विचार केल्यावर कळतं की, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अव्याहत काम करणारी ही आईच असते. याच स्वरूपाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये तेजश्री प्रधानने म्हटलेलं संवाद इतके उत्कृष्ट आहेत की, एकेकाळी छोटा पडदा गाजवलेली ‘तुलसी’ अर्थात स्मृती ईराणीदेखील हा व्हिडिओ शेअर करण्यापासून स्वतःला रोखू शकल्या नाहीत.\nजेव्हा दीपिका पदुकोण विसरली की, तिचं लग्न झालंय\nआईने केलेल्या बलिदानाची आठवण\nया व्हिडिओमध्ये आईने केलेल्या त्यागाची आणि बलिदानाची आठवण करून देण्यात आली आहे. आईला आपण किती गृहीत धरतो आणि आपण तिलाच कसा वेळ देत नाही हे सर्व यातून सांगण्यात आलं आहे. खरं तर आईच असते जी आपल्यासाठी सर्वात जास्त झटत असते आणि तिलाच आपण बरेचदा कळत नकळत दुखावत असतो. यामध्ये सासू सुनेचं एक वेगळं नातं दर्शवण्यात आलं असून हा व्हिडिओ सध्या खूपच गाजत आहे. हा भाग पाहिल्यानंतर स्मृती ईराणी यांना आपल्या मालिकेतील भूमिकेची आठवण आली. तसंच जगात आई या शब्दासाठी कितीही वेगवेगळ्या भाषेत शब्द असले तरीही भावना मात्र एकच असतात असं म्हणत स्मृती ईराणी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. स्मृती ईराणी यांनीदेखील एका आदर्श सुनेची भूमिका साकारली होती. हा व्हिडिओ पाहून त्यांना आपल्या कामाची आठवण आली आणि भावूक होऊन त्यानी हा व्हिडिओ शेअर केला. स्मृती ईराणी यांचीही मालिका खूप गाजली होती आणि त्यांनी तुलसी ही भूमिका कायमची प्रेक्षकांच्या मनात कोरली आहे. त्याच भूमिकेची स्मृती यांना आठवण येऊन त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.\nनच बलिये 9 शोदरम्यान पूजा बॅनर्जीला दुखापत\nसासूला समजून घेणारी सून\n‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका सध्या गाजत आहे ती त्यातील कथेमुळे. नेहमीच मालिकांमध्ये सासू आणि सुनेचं नातं हे टोकाचं दाखवलं जातं. पण खऱ्या आयुष्यात नक्कीच सासूला समजून घेणाऱ्या सुनाही असतात. घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारचं. पण प्रत्येक घरात भांडण असतंच असं नाही. या मालिकेत आपल्या सासूला जपणारी, तिचं मन समजून घेणारी सून दाखवली आहे. जी सध्या सर्व प्रेक्षकांना आवडत आहे. तसंच सतत भांडण आणि कुरघोड्या बघण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं पाहणं हे प्रेक्षकांना अधिक भावत आहे. त्यामुळे ही मालिका सध्या गाजत आहे. त्यातही सासूला समजून घेणारी आणि समंजस सून दाखवल्याने प्रेक्षकांना ही मालिका आवडत आहे. यामध्ये निवेदिता सराफ आणि तेजश्री प्रधान या दोघींनीही अप्रतिम काम केलं असून गिरीश ओकचीही प्रमुख भूमिका आहे.\nलवकरच राखी सावंत करुन देणार पती रितेशची ओळख\nPOPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty - POPxo Shop's चं नवं कलेक्शन... त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुट देखील मिळेल.\nतुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2021-01-28T11:25:46Z", "digest": "sha1:OISSNC2BTFBEQPE5LU5TYKR4WGRMCEHE", "length": 5371, "nlines": 100, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "तुझे रुसणे || LOVE POEM ||", "raw_content": "\nएक जिद्द म्हणजे तरी काय \n\"न कळावे मनाला काही\nतुझे हे भाव सखे\nहळुवार ते एक हास्य दिसे\nकसे समजावे डोळ्यांना ही\nते पाहतात ती तुच असे\nरागावलेल्या कडां मध्ये ही\nमाझे चित्र का अंधुक दिसे\nकुठुन येतो तो अबोला\nतु मजला का बोलत नसे\nआज तुला ते कळते कसे\nकोणता हा राग सारा\nकारण कोणते न दिसे\nन कळावे भाव तुझे तरी\nमन शोधते त्यास कसे\nका असे हे रागावने तुझे\nमनास का काही कळत नसे\nआणि तु रुसताना ओठांवरती\nहळुवार ते एक हास्य दिसे\nक्षण सारें असेच , खूप बोलून जातात , जणु कोणाचे शब्द, मनास बोलत राहतात रुसव्यात त्याची समजूत, जणु…\nचाल पुढं नको डगमगू, बोलते ती ज्योती स्वतःस का जाळून घेते, कोणती ही वृत्ती स्वतःस का जाळून घेते, कोणती ही वृत्ती \nएक जिद्द म्हणजे तरी काय \nध्येयवेड्या माणसास नकोच खंत कोणती मार्ग एक चालताच , नसावी त्यास भीती मार्ग एक चालताच , नसावी त्यास भीती प्रयत्न जणू असे करावे, हर…\nआठवणीत त्या माझ्या, तुलाच मी जपावे चित्र काढावे माझे \nचांदण्यात हरवून, रात्र ती आज गेली चंद्र तो सोबती, परी शोधसी न कोणी चंद्र तो सोबती, परी शोधसी न कोणी लख्ख तो प्रकाश, बोलतो न क…\n“भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही उमेदवाराची योग्यता पाहून मतदान करायला विसराय…\nपुन्हा जुन्या आठवणीत जावे त्या अडगळीच्या खोलीत ……\nआशिर्वाद द्यावा, तू आज गजानना परतीच्या वाटेवरी, क्षण हा रेंगाळला परतीच्या वाटेवरी, क्षण हा रेंगाळला \nप्रेमाचे कित्येक रंग , मनातले ओठांवर यावे…\nसाद कोणती या मनास आज चाहूल ती कोणती आहे तुझ्या आठवांचा पाऊस आज मज चिंब का भिजवत आहे तुझ्या आठवांचा पाऊस आज मज चिंब का भिजवत आहे\nCopyright © 2021 कथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/612025", "date_download": "2021-01-28T11:24:57Z", "digest": "sha1:AO42MZ5ZDEO3T56Z3REZ5BWTU5EUYULT", "length": 2271, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"काझुकी नाकाजिमा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"काझुकी नाकाजिमा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२३:४३, ४ ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती\n१ बाइट वगळले , १० वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने बदलले: hu:Nakadzsima Kazuki\n०३:५०, १ ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\nArthurBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: simple:Kazuki Nakajima)\n२३:४३, ४ ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: hu:Nakadzsima Kazuki)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.ssskirana.com/product/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9F-%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A5%AB-%E0%A4%A8/", "date_download": "2021-01-28T12:05:00Z", "digest": "sha1:K4YOS3QTUNLUFEUQ646WJ7N65JWSZVIU", "length": 4885, "nlines": 127, "source_domain": "www.ssskirana.com", "title": "पारले बिस्कीट १० रुपये ५ नग – SSS KIRANA", "raw_content": "\nविश्वास तुमचा भरोसा आमचा.\n15. रवा ( गरा )\n25. मसाले ( एवरेस्ट इत्यादी )\nपेस्ट ( दाताच्या )\nवॉशिंग पावडर ( निरमा )\nपारले बिस्कीट १० रुपये ५ नग\nपारले बिस्कीट १० रुपये ५ नग\nपारले बिस्कीट १० रुपये ५ नग\nपारले बिस्कीट १० रुपये ५ नग\nक्रॅकजॅक ( पारलेचा ) १० रुपये ५ नग\nसनफिस्ट मारी लाईट बिस्कीट १० रुपये ५ नग\nमोनॅको ( पारलेचा ) १० रुपये ५ नग\nगुड्डे ( ब्रिटानियाचा ) बिस्कीट २० रुपये ५ नग\nआपण आपली ऑर्डर 9403307910 या नंबर वर फोन करून किंवा या नंबर वर आपली यादी व पत्ता whatsapp करूनही नोंदवू शकता.\nआम्ही तुमच्या पर्यंत फक्त निवडक व चांगला मालच पोहचवत असतो व\nआम्ही तुमच्या पर्यंत सदैव ग्रेट डील पोहचवत राहू. काही वस्तू ह्या लहानपॅक मध्ये उपलब्ध आहेत कारण लहानपॅक हे मोठ्यापॅक पेक्षा स्वस्त पडतात तेव्हा एकमोठे पॅक घेण्याऐवजी लहानपॅक जास्त घेणे परवडते. आम्ही तुमच्या हिताचाच विचार करत असतो.\nतुम्ही मालाच्या डिलिव्हरीची काळजी करू नका तुम्ही ऑर्डर दिल्यावर १ – २ दिवसात तुम्हाला डिलिव्हरी मिळेल व तुम्ही डिलिव्हरीबॉय कडून तुमच्या सामानाचे वजन व एकूण वस्तू ऑर्डरप्रमाणे चेक करू शकता. या व्यतिरिक्त काही शंका असल्यास ई मेल किंवा फोन करा.\nआमचा फोन नंबर – 9403307910\nसाखर १० किलो (SAKHR)\nखोबर १ किलो ( फोडून ) (KHOBR)\nशेंगदाणा ५ किलो (SHENGDANA)\n(04) मूगडाळ ३ किलो (MUGDAL)\n(05) तूरडाळ ३ किलो (TURDAL)\nमटकीडाळ ३ किलो (MTKIDAL)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/1797", "date_download": "2021-01-28T11:05:06Z", "digest": "sha1:L36OPPNNENDOXZZK2XXM4XCEZI34DL7Q", "length": 5464, "nlines": 50, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "सिंदखेड राजा तालुका | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसिंदखेड राजा हे गाव आणि तालुकाही बुलढाणा जिल्ह्यात आहे. ते गाव शिवाजी महाराजांची आई वीरमाता जिजाबाई भोसले यांचे जन्मगाव आहे. त्यामुळे सिंदखेड राजा या गावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. गाव मुंबई-नागपूर हायवेपासून जवळ आहे. गावात एसटी जालन्यातून येते.\nगाव सोळा हजार लोकवस्तीचे आहे. गावात पाहण्यासारख्या पुरातन काही गोष्टी आहेत. त्या म्हणजे जिजाबार्इंचे वडील लखुजीराजे यांचा वाडा, रंगमहाल, सावकारवाडा, काळाकोट, लखुजी राजांची समाधी, पुतळा, बारव-सजना बारव-गंगासागर-बाळसमुद्र या नावाच्या विहिरी आणि चांदणी तलाव व मोती तलाव. बारव म्हणजे चौकोनी विहिरी असतात. त्याला चारही बाजूने पायर्‍या असतात. त्या विहिरी पाण्याने पूर्ण भरलेल्या असतात. मात्र हल्ली त्या विहिरीही उन्हाळ्यात आटतात.\nगावाच्या एका बाजूला डोंगर आहे. तेथे मात्र हल्ली पाऊस सरासरी पडतो. पंधरा किलोमीटर अंतरावर पूर्णा नदी आहे. नदीवर संत चोखामेळा धरण आहे. त्यातून गावाला आणि परिसराला पाणीपुरवठा होतो.\nगावात सोमवारी आठवडा बाजार असतो. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. साठ टक्के लोक शेती करतात. दहा टक्के लोक राजकारणात आहेत. तसेच, काही शिक्षक आहेत. ते आजूबाजूच्या गावांतील शाळांतून शिकवण्यास जातात. गावात माध्यमिक शाळेपर्यंत सोय आहे. तेथील चारशे विद्यार्थी रोज देऊळगाव राजा या, तेरा किलोमीटर अंतरावर असलेल्या दुसर्‍या तालुक्याला पुढील शिक्षणासाठी जातात.\nSubscribe to सिंदखेड राजा तालुका\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D-3/", "date_download": "2021-01-28T11:00:52Z", "digest": "sha1:ZPXOS3PO4TDEMCSTULCX3HPBU3W7G6E4", "length": 8005, "nlines": 137, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे दोन रुग्ण: एकाचा मृत्यू | Janshakti Newspaper", "raw_content": "\nनेरी नाका वैकुंठधाममध्ये अत्याधुनिक शवदाहिनी\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nशेतकरी आंदोलनात नंदुरबार येथील महिलेचा मृत्यू\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nनेरी नाका वैकुंठधाममध्ये अत्याधुनिक शवदाहिनी\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nशेतकरी आंदोलनात नंदुरबार येथील महिलेचा मृत्यू\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nनंदुरबार जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे दोन रुग्ण: एकाचा मृत्यू\nनंदुरबार: जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे.\nशहादा तालुक्यातील 62 वर्षाच्या पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा रुग्ण पूर्वीच्याच प्रतिबंधित क्षेत्रातील असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहादा तालुक्यातील हिंगणे येथील एक (51 वर्षीय पुरुष) रुग्णाचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना 26 मे रोजी मृत्यू झाला होता. त्याचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता. उपचारादरम्यान आजाराची लक्षणे दिसत असल्याने त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना चाचणीसाठी दुसऱ्यांदा पाठविण्यात आला होता. दरम्यान 26 रोजी त्याचा मृत्यू झाला.आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 31 इतर व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 32 जण पॉझिटिव्ह आले आहेत, त्यातील तीन जणांचा मृत्यू झाला असून\n19 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत, सध्या 10 जण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत अशी माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.\nवरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीतील कर्मचार्‍याची आत्महत्या\nकृषी केंद्रांवर कापसाच्या बियाण्यांची जादा भावाने विक्री\nनेरी नाका वैकुंठधाममध्ये अत्याधुनिक शवदाहिनी\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nकृषी केंद्रांवर कापसाच्या बियाण्यांची जादा भावाने विक्री\nकरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूसंख्येत भारताने चीनलाही मागे टाकले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%A6-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2021-01-28T12:46:08Z", "digest": "sha1:AA47KRFA4A3ZPSEQO5CRJQMYRYTSXFKE", "length": 7597, "nlines": 137, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "सुखद बातमी ! सहा वर्षीय बालिकेची कोरोनावर मात | Janshakti Newspaper", "raw_content": "\nनेरी नाका वैकुंठधाममध्ये अत्याधुनिक शवदाहिनी\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nशेतकरी आंदोलनात नंदुरबार येथील महिलेचा मृत्यू\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nनेरी नाका वैकुंठधाममध्ये अत्याधुनिक शवदाहिनी\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nशेतकरी आंदोलनात नंदुरबार येथील महिलेचा मृत्यू\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\n सहा वर्षीय बालिकेची कोरोनावर मात\nin खान्देश, ठळक बातम्या, भुसावळ\nरावेर : तालुक्यातील खानापूर येथील सहा वर्षीय बालिकेने कोरोनावर मात केली असून सोमवारी तहसीलदार उषाराणी देवगुणे, नोडल अधिकारी डॉ.एन.डी.महाजन यांच्या उपस्थितीत तिला निरोप देण्यात आला. यापूर्वीदेखील खानापुरच्या एका चिमुकलीने कोरोनावर मात केली होती तर सोमवारीदेखील एका सहा वर्षीय बालिकेने कोरोनावर मात केली आहे. नोडल अधिकारी डॉ.एन.डी.महाजन यांनी विशेष लक्ष दिल्याने आमची मुलगी कोरोनावर मात करू शकल्याची भावना तिच्या आई-वडीलांनी व्यक्त केली. अन्य 35 रुग्णांचे रीपोर्ट निगेटीव्ह त्यांनादेखील घरी सोडण्यात आले आहे.\nरावेर शहरात 13 कंटेन्मेंट झोन\nकोरोनापासून बचावासाठी रावेर शहरात 13 कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहे तर ग्रामीण भागात 27 कंटेन्मेंट झोन लावण्यात आले आहे. कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची वाढती संख्या पाहून विलगीकरणासाठी पर्यायी व्यव्यस्था बघत असल्याचे तहसीदार उषाराणी देवगुणे यांनी सांगितले.\nजिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाला गटबाजीची बाधा\nभिरडाणे शिवारात जुगाराचा डाव उधळला\nनेरी नाका वैकुंठधाममध्ये अत्याधुनिक शवदाहिनी\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nभिरडाणे शिवारात जुगाराचा डाव उधळला\nएलसीबीने 24 तासात आरोपींना केले जेरबंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.hakkasathiandolan.com/post/%E0%A4%85%E0%A4%B2-%E0%A4%95-%E0%A4%88%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%AE-%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%B8-%E0%A4%95-%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%B2-%E0%A4%AE-%E0%A4%9F-%E0%A4%A1-%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%A1-%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%A7-%E0%A4%A8-%E0%A4%AF-%E0%A4%B5-%E0%A4%9F%E0%A4%AA", "date_download": "2021-01-28T11:40:06Z", "digest": "sha1:42PAFOCPKAIMXZXMIKVX6HHDUKDYWVNW", "length": 4494, "nlines": 37, "source_domain": "www.hakkasathiandolan.com", "title": "अल्काईल अमाईन्स केमिकल लिमिटेड कंपनी कडून अन्नधान्य वाटप", "raw_content": "\nअल्काईल अमाईन्स केमिकल लिमिटेड कंपनी कडून अन्नधान्य वाटप\nअल्काईल अमाईन्स केमिकल लिमिटेड कंपनी कडून अन्नधान्य वाटप\nरसायनी : प्रतिक चाळके\nदेशभरासह राज्यात कोरोना विषाणूच्या रोगाने थैमान घातले असून संचारबंदीला कैरे गावामधील मधील नागरिक हे उस्फुर्त प्रतिसात देत असून केंद्रसरकार आणि राज्यसरकार ने कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३ मे २०२० पर्यंत लॉक डाउन केल्याने अल्काईन अमाईन्स कंपनीने रसायनी येथील कैरे गावातील गरीब व गरजू नागरिकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये तांदूळ, तुरडाळ, मुगडाळ, मीठ, तेल, साबण अश्या अत्यावश्यक वस्तू देण्यात आले असून एकूण १०० गरीब व गरजू नागरिकांनी या अत्यावश्यक सेवेचा लाभ घेतला.\nजीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना अल्काईन अमाईन्स केमिकल कंपनीचे अधिकारी रत्नाकर तावडे, श्री. बागुल, सामाजिक कार्यकर्ते भगवान पाटील, राजेंद्र दसवंते, सतिश पाटील, गणेश पाटील, यांनी वाटप प्रसंगी नागरिकांना मार्गदर्शन करत सांगितले की,\nघराबाहेर न जाता घरात राहून प्रशासन ज्या प्रकारच्या सूचना करीत आहेत त्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करा.\nतसेच घरी रहा सुखी रहा असे सांगत नागरिकांना आवाहन करण्यात आले.\nबोरघाट वाहतुक पोलीसांचा आगळा वेगळा उपक्रम\nभगवंताची प्रार्थना करताना त्यांच्यामध्ये निष्कामता असली पाहिजे :- महंत श्री आनंद महाराज खंडागळे\nमहाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय\n🎤 *_सम्राट मराठी LIVE_* 🌐 ⏩ *ब्रेकिंग न्यूज* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ _*महाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय.*_ https://youtu.be/122_BuNRwTA 👆🏻 *बातमी पाहण्यासाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.hakkasathiandolan.com/post/%E0%A4%AA-%E0%A4%B0%E0%A4%B2-%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%A1-%E0%A4%A8-%E0%A4%96-%E0%A4%AA-%E0%A4%B2-%E0%A4%9A-%E0%A4%AF-%E0%A4%B6-%E0%A4%B0-%E0%A4%B5-%E0%A4%B8-%E0%A4%A6-%E0%A4%B5-%E0%A4%B8-%E0%A4%B5-%E0%A4%AE-%E0%A4%A1%E0%A4%B3-%E0%A4%B2-%E0%A4%AC-%E0%A4%B8-%E0%A4%95-%E0%A4%9F-%E0%A4%9A-%E0%A4%B5-%E0%A4%9F%E0%A4%AA", "date_download": "2021-01-28T11:39:22Z", "digest": "sha1:BCJAIA4IYBR2ZF6WILFIH5ZP6VLGSCQ2", "length": 3677, "nlines": 34, "source_domain": "www.hakkasathiandolan.com", "title": "पारले कंपनीकडून खोपोलीच्या श्री वासुदेव सेवा मंडळाला बिस्किटांचे वाटप", "raw_content": "\nपारले कंपनीकडून खोपोलीच्या श्री वासुदेव सेवा मंडळाला बिस्किटांचे वाटप\nवावोशी : जतिन मोरे\nकोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाने २२ मार्च पासून पुकारलेल्या लॉकडाऊनमध्ये खोपोलीमधील जे रोजंदारीवर काम करणारे मोलमजूर, गरीब लोक आहेत अशा गरजू लोकांना अविरतपणे अन्नदान करणाऱ्या खोपोलीमधील श्री वासुदेव सेवा मंडळाला पारले बिस्किट्स कंपनीकडून सामाजिक बांधिलकी जपत बिस्किटांचे वाटप केले आहे.\nयापूर्वीही पारले कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत छत्तीशी विभागातील वावोशी, गोरठण बुद्रुक, होराळे, शिरवली आदी सर्व ग्रामपंचायती, विविध सामाजिक संस्था, संघटना, खालापूर तालुक्यासह कर्जत, सुधागड येथील तहसील कार्यालय, पंचायत समिती यांनाही बिस्किटांचे मोठया प्रमाणात वाटप करुन शासनाच्या सहाय्य निधीलाही आर्थिक मदत केली आहे तसेच खोपोली पोलिसांनाही सेफ्टी हँड ग्लोव्हजचे वाटप तर काही ठिकाणी मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करून कोरोनाविषयी जनजागृतीही करण्यात आली.\nबोरघाट वाहतुक पोलीसांचा आगळा वेगळा उपक्रम\nकानसा-वारणा फाउंडेशनच्यावतीने राज्यात विविध ठिकाणी वृक्ष लागवड, शालेय साहित्य व गरजूंना किराणा सामान\nपत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र च्या रायगड संघटक पदी जगदीश दगडे यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/sports/story-icc-cricket-world-cup-2019-london-indian-cricket-team-reached-london-for-being-held-in-england-and-wales-1809641.html", "date_download": "2021-01-28T13:06:17Z", "digest": "sha1:O4JWV5M2BRKGPL25MNJONQ3DDWS2XORF", "length": 24107, "nlines": 299, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "icc cricket world cup 2019 london indian cricket team reached london for being held in england and wales , Sports Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nICC World Cup: विराट ब्रिगेड लंडनमध्ये दाखल, असा आहे वार्मअप प्लॅन\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nविराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विश्वचषकासाठी लंडनमध्ये दाखल झाला आहे. भारतीय संघाचा या स्पर्धेतील पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे. भारतीय संघ न्यूझीलँडविरुद्ध २५ मे ला आपला पहिला सराव सामना खेळणार आहे. तर २८ मे रोजी भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दुसरा सराव सामना खेळेल. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानले जात आहे.\nविश्वचषकापूर्वी कर्णधार विराट कोहलीने स्पर्धा आव्हानात्मक असल्याचे म्हटले होते. यंदाच्या स्पर्धेत चांगले प्रतिस्पर्धी आहेत, असे विराट म्हणाला होता. भारतीय संघाने आतापर्यंत दोनवेळा विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली १८८३ मध्ये भारताने पहिल्यांदा विश्वचषकावर नाव कोरले होते.\nत्यानंतर तब्बल २८ वर्षानंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०११ मध्ये दुसऱ्यांदा विश्वचषक पटकावला. यंदाच्या विश्वचषकात दमदार कामगिरी करुन विराट ब्रिगेड विश्वचषक घेऊन परतेल, असा भारतीय क्रिकेट चाहत्यांचा विश्वास आहे. भारतीय संघ हा विश्वास सार्थ ठरवणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.\nभारतीय क्रिकेट संघातही PUBG प्रेमी मंडळ\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\nINDvsSA T-20 : पांड्याचे पुनरागमन धोनी बाहेरच\nधोनीच्या निवृत्तीच्या चर्चेत मलिंगाची उडी\nकिंग कोहलीने उलगडले वैवाहिक जीवनातील रहस्य\nICC WC 2019 : आफ्रिकेचा संघ धोकादायक : विराट कोहली\nICC WC 2019 : आफ्रिकेचा संघ धोकादायक : विराट कोहली\nICC World Cup: विराट ब्रिगेड लंडनमध्ये दाखल, असा आहे वार्मअप प्लॅन\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\n'माझ्यासाठी कर्णधार कोहलीनं सर्वस्व पणाला लावले'\n पाकची माजी कर्णधार सना मीरचा क्रिकेटला अलविदा\nICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्थगित करा : बीसीसीआय\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/virodh-vikas-vaad-news/experience-narration-distortion-and-treatment-1744297/", "date_download": "2021-01-28T11:42:27Z", "digest": "sha1:334WDYNARATTMMTEZ5W4JYNAFS3VYH2O", "length": 26470, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Experience narration Distortion and treatment | स्व : अनुभविता, कथेकरी, चिकित्सक | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nस्व : अनुभविता, कथेकरी, चिकित्सक\nस्व : अनुभविता, कथेकरी, चिकित्सक\nखेळायलाच न मिळण्यापेक्षा हरणे हे कधीही चांगले. निर्थकतेपेक्षा वैफल्य केव्हाही चांगले.\nकथा रचण्याची आपली क्षमता अतिशय चपळ व क्ऌप्तिबाज असते. पण कथेच्या ओघात जे चपखल बसते, ते सत्य वा उचित असते, असे नव्हे.\nभाषिक वातावरणात इतस्तत: तरंगणारी अनेक ‘प्रेरक-मते’(मीम्स) का स्वीकारली जातात व टिकून राहतात आपल्यात प्रमाणन-आस्था (रॅशनॅलिटी) असतेदेखील. पण आपल्यात तिला धुडकावणाऱ्या किंवा लुप्त करणाऱ्या प्रेरणाही कार्यरत असतात. विधान सिद्ध करता येणे आणि सकृद्दर्शनी पटणे यात मोठाच फरक असतो. जे, अगदीच अशक्य नाही, असूही शकेल, आणि वरकरणी पटण्याजोगे वाटते, त्याला ‘प्लॉजिबल’ असे म्हणतात. कथेच्या ओघात न खटकण्यासाठी प्लॉजिबलिटी पुरेशी असते आपण तिला कथनगम्यता असे म्हणू. प्रामणिकपणे विचार करतानासुद्धा कथनगम्यतेचीच काळजी जास्त घेतली जाते. म्हणूनच ‘यथातथ्य’ निश्चित करण्यासाठी (स्वत:चीसुद्धा) उलटतपासणी आवश्यक असते.\nएखादा किस्सा (अनेक्डोट) सांगून त्यावरून सामान्य विधान करणे, हा प्रकार वक्ते व लेखक करीत असतात. तो किस्सा तसाच घडण्यासाठी लागणाऱ्या बऱ्याच योगायोगांविषयी मूक राहून, तो तसाच घडणे जणू अनिवार्यच होते, अशा थाटात तो सांगितला जातो. किस्सा रंगतदार असण्याचा, पुढचे सामान्य विधान रास्त असण्याशी, तसा संबंध नसतो. पण रंगतदार किश्श्याला जोडून आल्यामुळे ते विधान श्रोत्यांना एकदम पटणीय ठरते\nसमष्टीय म्हणजेच मॅक्रो – लेव्हलचे वास्तव समजावून घेण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. पण व्यष्टीय म्हणजेच मायक्रो लेव्हलला जगत असताना, जसे आकलन करून घ्यावे तसेच आकलन मॅक्रो -लेव्हलला लावणे, ही मोठीच चूक आपण करत असतो.\nअर्थव्यवस्थेतील शक्ती-संतुलन कसकसे बदलले एकूण संस्कृतीत प्रभावी मान्यता कोणत्या होत्या एकूण संस्कृतीत प्रभावी मान्यता कोणत्या होत्या असे खुलासे समजायला अवघड जातात. पण ‘कारस्थान होते’ हे सहजच पटते. खरे तर मॅक्रो-वास्तव हे कारस्थान नसते. मोठय़ा प्रमाणातल्या सामाजिक प्रक्रियांना कुणी एकच व्यक्ती जबाबदार असणे शक्यच नाही.पण कारस्थानाची कथनगम्यता जोरदार असल्याने कारस्थान-सिद्धांत आरामात खपवले जात राहतात. त्याच ओघात कोणालातरी खलनायक ठरवून शिव्याशाप देणे हे सोपे असते. यातून समस्यांचे निदान करण्याचे अवघड काम टाळले जाते. यातून राजकीय टीकाही उथळ, प्रतिक्रियात्मक व दोषदर्शी बनते, उपायदर्शी बनत नाही.\nअनुभव, कथन आणि चिकित्सा\nध्यान करताना, नामे चिकटवू नका, मागचापुढचा विचार करू नका, मनातल्या मनात स्वत:शी बोलू नका, अशा आज्ञा ध्यानगुरू देत असतात. कारण किंचित काळ का होईना, पण ओझे घेणे थांबवता आले पाहिजे. आपण अनावश्यक त्रास कोणते करून घेतोय हे कळण्यासाठी निवडी व निवाडे थांबवायचे असतात. याचा थेरप्युटिक फायदा असतो असे कोणतेही पारलौकिक दावे न करतासुद्धा म्हणता येईल.\nपण व्यवहारात असे जगता येत नसते. मुळातला अख्खा अनुभव, तो घडला त्या लयीत, स्मृतीत साठवणे शक्यही नसते व भावनिकदृष्टय़ा परवडणारेही नसते. लक्षणीय (सिग्निफिकंट) काय काय आहे हे ठरवले जातेच. ज्याला चरित्र-शेपूट चिकटलेले असते असा ‘स्व’च जास्त करून कार्यरत असतो. त्या ‘स्व’ला लक्षणीय वाटणाऱ्या बाबी निवडकपणे वेचून आणि त्यांना कथनात गुंफून घेत कथेकरी स्व ‘जमे’त धरत जातो. कहानेमन व इतरही मानसशास्त्रज्ञांनी ‘आठवणारा आणि सांगणारा’ स्व वेगळा काढला आहे. हा ‘स्व’ त्याचे व्हर्शन मानसिकदृष्टय़ा परवडणारे बनविताना, कोणती वक्रीकरणे (डिस्टॉर्शन्स) करतो व पूर्वग्रह बनवतो, हे दाखवून दिलेले आहे.\nप्रतिकूल अनुभव येत असताना क्लेशांचा आलेख, जर कमी कमी क्लेशांकडे जात असेल, तर जमेस धरला जाणारा अनुभव, एकुणात कमी क्लेशकारक बनतो असे अनेक प्रयोगांनी दिसून आलेले आहे. सामान्यधारणांतसुद्धा ‘शेवट गोड ते सगळेच गोड’ , ‘झालं गेलं गंगेला मिळालं’ अशा म्हणी रुळलेल्या दिसतात. प्रतीक्षेमध्ये सहनशक्ती पणाला लागते हे आपण जाणतोच. समजा डॉक्टरच्या वेटिंग रूममध्ये मी ताटकळलो आहे. मला पाऊण तास बसून राहावे लागले असे धरू. माझ्याआधी नऊ पेशंटांचे नंबर आहेत, मात्र एकेकजण पाच मिनिटांतच बाहेर येतोय. भराभरा लाइन सरकतीय हा अनुभव मला दिलासा देत राहतो. कारण दर पाच मिनिटाला मी पुढे जात असतो पाऊण तास हा काळ भौतिकदृष्टय़ा जरी तोच असला, तरी जर एकच पेशंट अगोदर आत गेलाय आणि कधी बाहेर येईल कुणास ठाऊक पाऊण तास हा काळ भौतिकदृष्टय़ा जरी तोच असला, तरी जर एकच पेशंट अगोदर आत गेलाय आणि कधी बाहेर येईल कुणास ठाऊक असा पाऊण तास कितीतरी जास्त त्रासदायक ठरतो.\nयाउलट अनुकूल अनुभवाच्या सुखदतेची जर चढती कमान असेल तर तो अनुभव एकुणात जास्तच सुखद गणला जातो. ख्यालगायकीत ‘बढत’ करत नेतात, म्हणजेच स्वरांचा समावेश आणि ते घेण्याचा वेग हळू हळू वाढवत नेतात. जर एखादा कलाकार बढत झालेली असताना, अचानक सुरुवातीच्या सारखे संथ आलाप घेऊ लागला तर ते कंटाळवाणे वाटते. पण सुरुवातीला, तेवढीच संथ लय उत्सुकता जागवणारी ठरलेली असते. म्हणजेच अ-भाषिक सादरीकरणालासुद्धा कथात्मकता लागते.\nकथेला महत्त्व असतेच. दोन घटनांमध्ये अर्थाअर्थी संबंध जरी नसला, तरी कथा बनवताना त्यांच्यात दुवा जोडला जातो. प्रत्यक्ष घडताना ‘तसे’ जाणवलेही नसले तरी सांगण्याच्या ओघात ते ‘तसे करून’ घेतले जाते. शकुन-अपशकुन यातूनच रुळतात. कथनगम्यतेच्या आहारी जाण्याने आपले बरेच काही बिघडत असते.\nआपले सोयीस्कर दुराग्रह आपण पक्के करून घेत राहतो. नव्याने उमगलेल्या ज्ञानानुसार मत बदलणे अवघड होऊन बसलेले असते. एखादा कार्यकर्ता कित्येक वर्षे एका विचारसरणीने मन:पूर्वक चाललेला असतो. त्यासाठी त्याने त्यागही केलेले असतात. आता जर ती विचारसरणी सोडायची तर ‘व्यर्थ न हो बलिदान’ ही अडचण होऊन बसते. सिनेमा अगदीच बोअर व भंकस निघाला तरीही तिकीट वसूल करण्यासाठी, उठून जावेसे वाटत असतानाही उरलेला सहन करणे, असा हा प्रकार असतो. गुंतवणूक वाया गेली असे ‘ठरू’ नये म्हणून तोटय़ातले उद्योगसुद्धा चालू ठेवले जातात.\nइथे चूक नेमकी काय होते ते समजून घेतले पाहिजे. एकतर खात्रीची सार्थकता तरी नाहीतर वैयथ्र्य तरी असेच विकल्प जीवनात नसतात. वेळोवेळी अर्थवैफल्य म्हणजे फ्रस्ट्रेशन येणार हे मान्य केले, तर वैयथ्र्य हे संकट येत नाही. खेळायलाच न मिळण्यापेक्षा हरणे हे कधीही चांगले. निर्थकतेपेक्षा वैफल्य केव्हाही चांगले. चूक चालूच ठेवणे हे मात्र घातकच आहे.\nज्याप्रमाणे आपल्यात कथा रचण्याची क्षमता असते त्याप्रमाणे त्या कथेची चिकित्सा करून, ती दुरुस्त करण्याची क्षमतादेखील असते. पण चिकित्सा करण्यासाठी जीवनातल्या चुका मान्य करण्याचे आणि ‘गुंतवणूक’ सोडून देण्याचे, धैर्य टिकवावे लागते.\nसहजपणे आणि प्रयत्नपूर्वक कथेकरी ‘स्व’ हा सहजपणे कार्यरत असतो. तो प्रचीतींवर (इन्टय़ूशन्स) चालू राहू शकतो. पण तो प्रमाणरीतीनिष्ठ (व्हॅलिड मेथॉडिक) नसतो. त्याची रॅशनॅलिटी निसटत असते. तो तार्किक निष्पत्ती न पाहता, निव्वळ योगायोगाने असलेली साहचर्ये (असोसिएशन्स) सुद्धा वापरून, निर्णय घेऊन मोकळा होतो. पण आपल्यात एक ‘चिकित्सक स्व’देखील असतो. चिकित्सक स्व, हा कथेकरी स्व वर लक्ष ठेवणारा, कथनगम्यतेचा मोह आवरून विवेकपूर्ण निर्णय घेणारा आणि शक्यतो कथेकरी स्व लाच चांगल्या सवयी लावणारा, उच्चपदस्थ स्व असतो.\nपण हा चिकित्सक स्व धिमेपणाने काम करणारा व आळशीदेखील असतो. झटपट निर्णय घेताना चिकित्सक स्व उपयोगाचा नसतो. तसेच चिकित्सक ‘स्व’ला, जसा कथेकऱ्याला जोरदार अभिनिवेश असतो. तोही नसतो मग चिकित्सक ‘स्व’ला जागवणार कोण मग चिकित्सक ‘स्व’ला जागवणार कोण जेव्हा कथेकरी ‘स्व’ अरिष्टात सापडतो, त्याची कोंडी होते, तेव्हा तोच चिकित्सक ‘स्व’ला जागवत असतो\nदुसरे असे की तातडी नसताना, मुद्दाम एक व्यायाम म्हणून, चिकित्सक स्व ला जागवणे व कथेकऱ्याने केलेले गफले दुरुस्त करून घेणे, हे आपण नियमितपणे करत राहिले पाहिजे. विवेकी माणूस, म्हणजे पढिक ‘ज्ञाना’ची भरताड बाळगणारा(व मिरवणारा) पंडित नव्हे, तर चिकित्सक ‘स्व’ला जागवण्यासाठी आपली यत्नशक्ती वळवणारा माणूस होय. पण कथेकरी ‘स्व’चा अभिनिवेश दांडगा असल्याने त्याच्या सक्तीतून मोकळेही होता आले पाहिजे. कथेकरी ‘स्व’ला ‘रजेवर’ पाठवता आले पाहिजे) पंडित नव्हे, तर चिकित्सक ‘स्व’ला जागवण्यासाठी आपली यत्नशक्ती वळवणारा माणूस होय. पण कथेकरी ‘स्व’चा अभिनिवेश दांडगा असल्याने त्याच्या सक्तीतून मोकळेही होता आले पाहिजे. कथेकरी ‘स्व’ला ‘रजेवर’ पाठवता आले पाहिजे याकरिता अनुभवणाऱ्या ‘स्व’ला कथेत न अडकवता अनुभवू दिले पाहिजे.\nलेखक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. ई-मेल : rajeevsane@gmail.com\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nमॉर्निंग वॉकला निघालेल्या एकाच कुटुंबातील तिघांवर काळाची झडप\n'म्हणूनच मी राज कुंद्राशी लग्न केले', शिल्पा शेट्टीने शेअर केला व्हिडीओ\nअस्सल सौंदर्याला परंपरेचा साज; अभिनेत्रींनी जपलेला हळवा 'खण'\nराज कपूर यांच्या वडिलोपार्जित हवेलीची विक्री नाही; हवेली मालकाने दिला नकार\n कॅमेरासमोरच राखीने फाडले अभिनवचे अंतर्वस्त्र\n'हे' मराठमोळं कपल मालदीवमध्ये एन्जॉय करतय हनीमून, पाहा फोटो\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 सर्वोदय म्हणजे दानधर्म नव्हे\n2 समता : सम्यक आणि ‘वैषम्य’क\n3 स्व: अनुभविता, कथेकरी, चिकित्सक\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-desh/congress-leader-ahmed-patel-passes-away-delhi-65857", "date_download": "2021-01-28T11:32:28Z", "digest": "sha1:6UBQVFSQ54PXDJZFIVPAMTMKYDFECZ6V", "length": 6796, "nlines": 172, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांचे निधन - Congress Leader Ahmed Patel Passes Away in Delhi | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांचे निधन\nज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांचे निधन\nज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांचे निधन\nबुधवार, 25 नोव्हेंबर 2020\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी नवी दिल्लीत निधन झाले. पटेल यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली\nनवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी नवी दिल्लीत निधन झाले. पटेल यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली\nपटेल हे काँग्रेसचे भक्कम आधारस्तंभ होते. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे ते राजकीय सचीव होते. १ नोव्हेंबरला त्यांना कोरोनाची लागण झाली होती. गुरुग्राममधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पटेल यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे राजकीय सचीव म्हणूनही काम पाहिले होते. ते तीन वेळा लोकसभेत तर पाच वेळा राज्यसभेत निवडून आले होते. काँग्रेसचे निष्ठावान अशी त्यांची ओळख होती.\nफैजल यांचे पूत्र फैजल यांनी पहाटे ट्वीट करुन पटेल यांच्या निधनाची माहिती दिली आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी कुणीही गर्दी करु नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nअहमद पटेल दिल्ली कोरोना corona राजीव गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-jilha-kolhapur/graduate-voters-will-hit-ncp-sadabhau-khot-65988", "date_download": "2021-01-28T10:46:59Z", "digest": "sha1:ZIPUTUJARX5YUBNFQO23ZYWKCWVDSD5O", "length": 17257, "nlines": 214, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "पदवीधर राष्ट्रवादी कॉंग्रेसला दणका देतील : सदाभाऊ खोत - Graduate voters will hit NCP : Sadabhau Khot | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपदवीधर राष्ट्रवादी कॉंग्रेसला दणका देतील : सदाभाऊ खोत\nपदवीधर राष्ट्रवादी कॉंग्रेसला दणका देतील : सदाभाऊ खोत\nपदवीधर राष्ट्रवादी कॉंग्रेसला दणका देतील : सदाभाऊ खोत\nपदवीधर राष्ट्रवादी कॉंग्रेसला दणका देतील : सदाभाऊ खोत\nशुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020\nमहाविकास आघाडी सरकारने​ आरक्षणापासून शेतकऱ्यांना मदत देण्यापर्यंत गोंधळ घातला आहे.\nसांगली : राज्यातील महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. ना शेतकऱ्यांचे कल्याण होतेय, ना तरुणांचे. आरक्षणापासून शेतकऱ्यांना मदत देण्यापर्यंत गोंधळ घातला आहे. त्याचा परिणाम मतपेटीत जाणवेल. पुणे विभागातील पदवीधर राष्ट्रवादीला दणका देतील, अशी टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली.\nशिराळा आणि वाळवा तालुक्‍यातील विविध गावांमध्ये महायुतीचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारासाठी आयोजित बैठकांमध्ये ते बोलत होते. ऐतवडे बुद्रूक, तांदूळवाडी, कासेगाव, ताकारी, आष्टा या ठिकाणी बैठका झाल्या.\nभाजप नेते सम्राट महाडिक, जिल्हा परिषदेचे सभापती जगन्नाथ माळी, निजाम मुलाणी, जयराज पाटील, मारुती खोत, जयसिंगराव शिंदे, प्रताप पाटील, विद्या पाटील, केदार नलवडे, योगेश पाटील, अमोल पाटील आदी उपस्थित होते.\nसदाभाऊ खोत म्हणाले, \"संग्रामसिंह देशमुख महायुतीच्या माध्यमातून लढत आहेत. आमचे सहकारी पक्ष ताकदीने काम करत आहेत. एकंदरीत राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीने विविध योजना बंद केल्या. उद्योग, व्यवसायाला चालना दिली नाही. कोरोना काळात राज्य सरकारने मदत न करता वाऱ्यावर सोडले. मराठा आरक्षण टिकवू शकले नाहीत. शैक्षणिक सवलतही रद्द केली. त्याचा संताप मतपेटीतून व्यक्त होणार आहे. तरुणांनी या सरकारला जागा दाखवून देण्याची ही संधी आहे.''\nते म्हणाले, \"केंद्र सरकारचे काम लक्षवेधी आहे. कोरोना काळात खूप काम केले. मोफत धान्य दिले. प्रत्येक घटकाला मदत केली. फडणवीस सरकारने धनगर समाजासाठी सवलती जाहीर केल्या. मराठा आरक्षणाचा विषय ताकदीने रेटला. मात्र, आताचे सरकार फेल आहे. पदवीधरांनी त्यांना उत्तर द्यावे. संग्राम देशमुख हे प्रभावी जिल्हा परिषद अध्यक्ष राहिले आहेत. मोठा निधी मिळवून आणला. कामे उभी केली. त्यांची क्षमता मोठी आहे. ते चांगले उद्योजक, सज्जन राजकारणी व समाजकारणी आहेत.''\nशहाजी पाटील, पी. आर. पाटील, विनायक जाधव, रहीमशा फकीर आदी या वेळी उपस्थित होते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n'तुम्हाला खरंच महिलाबाबत सन्मान आहे का..' चंद्रकांतदादाचा देशमुखांना सवाल...\nमुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा भाजपच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला होता. यावर आता...\nगुरुवार, 28 जानेवारी 2021\nअजितदादा म्हणाले, 'उपमुख्यमंत्र्यांच्या विधानाला काडीचाही आधार नाही...'\nमुंबई : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी 'बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचा भाग आहे,' असं व्यक्तव्य काल केलं होते. या व्यक्तव्यावर शिवसेनेचे...\nगुरुवार, 28 जानेवारी 2021\nगोरगरीब जनतेची भूक भागवणारी 'शिवभोजन थाळी' झाली एक वर्षाची\nमुंबई : ग्रामीण भागात ज्या थाळीचा उल्लेख 'अन्नपूर्णेची थाळी' म्हणून केला जातो त्या शिवभोजन योजनेच्या अंमलबजावणीला वर्ष पूर्ण झाले असून योजना...\nगुरुवार, 28 जानेवारी 2021\nप्रजासत्ताक दिनाच्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलनाला गळती\nनवी दिल्ली : कृषी कायद्यांना विरोधासाठी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी प्रजासत्ताकदिनी काढलेल्या ट्रॅक्‍टर परेडला अत्यंत हिंसक...\nगुरुवार, 28 जानेवारी 2021\n'असे येडे बरळतच असतात..' कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना राऊतांचा टोला..\nमुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नाचा अभ्यास करा, असा सल्ला...\nगुरुवार, 28 जानेवारी 2021\nफडणवीसांचा सरकारवर निशाणा.. मेट्रोने विमानतळावर कधी पोहोचू शकेन..\nनवी दिल्ली : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीने मुंबई मेट्रोबाबत घातलेल्या गोंधळाबाबत निशाणा साधला आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी...\nगुरुवार, 28 जानेवारी 2021\nखासदार रक्षा खडसेंचा भाजपच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख..\nमुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा भाजपच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर...\nगुरुवार, 28 जानेवारी 2021\nबेळगावच्या बदल्यात मुंबई द्या; कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांची मुक्ताफळे\nनिपाणी : बेळगावच्या सीमावादावरून कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी आज मुक्ताफळे उधळली. मुंबई प्रांत पूर्वी कर्नाटकात होता. त्यामुळे...\nबुधवार, 27 जानेवारी 2021\nमुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचा पलटवार; म्हणाले...\nमुंबई : बेळगावच्या नामांतरावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या विधानावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री अश्वथ नारायण यांनी पलटवार केला आहे....\nबुधवार, 27 जानेवारी 2021\n आमदार तांबे, अधिकाऱ्यांनी यांनी मारला चिकनवर ताव\nसंगमनेर : सध्या \"बर्ड फ्लू'बाबतच्या अफवांना ऊत आला आहे. याचा थेट परिणाम राज्यातील पोल्ट्री व्यवसायावर झाला आहे. या अफवांना चाप लावण्यासाठी राज्य...\nबुधवार, 27 जानेवारी 2021\nमोदी, शहांच्या हेकेखोरपणामुळेच शेतकऱ्यांच्या संतापाचा भडका...\nऔरंगाबाद ः राजाने मनमानी करावी,अन् प्रजेने ते मुकाट स्वीकारावे असे या देशात आता चालणार नाही, हेच शेतकऱ्यांच्या भडकलेल्या आंदोलनाने दाखवूून दिले...\nबुधवार, 27 जानेवारी 2021\nआता रडकथा थांबवा; पूर्वीची धग दिसली पाहिजे : सीमावादावर ठाकरे आक्रमक\nमुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे. सीमावादाचा प्रश्न न्यायालयात आहे. तरीही कर्नाटक सरकारने बेळगावचे नाव बदलले. हा...\nबुधवार, 27 जानेवारी 2021\nसरकार government आरक्षण पुणे विभाग sections सदाभाऊ खोत sadabhau khot भाजप जिल्हा परिषद व्यवसाय profession मराठा आरक्षण maratha reservation धनगर राजकारण politics राजकारणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/sports/story-icc-cricket-world-cup-2019-england-vs-south-africa-world-cup-highlights-ben-stokes-all-round-performance-helps-england-beat-south-africa-1810262.html", "date_download": "2021-01-28T13:10:22Z", "digest": "sha1:WGCN7D6DGSJGEC2PGJIKXFYK2HYY3FNR", "length": 24934, "nlines": 294, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "icc cricket world cup 2019 England vs South Africa World Cup Highlights Ben Stokes all round performance helps England beat South Africa, Sports Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nICC WC : स्टोक्सच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर इंग्लंडची विजयी सलामी\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nबेन स्टोक्सच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर ओव्हलच्या मैदानावर रंगलेल्या विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला १०४ धावांनी पराभूत करत विजयी सलामी दिली. या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले होते. पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर सलामीवीर जॉनी बेअरस्टोला तंबूत धाडत ताहिरने कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे संकेत दिले.\nपण त्यानंतर जेसन रॉय (५४) आणि जो रुटने संयमी खेळी करत इंग्लंडचा डाव सावरला. कर्णधार इयॉन मॉर्गन (५७) आणि अष्टपैलू बेन स्ट्रोक्सच्या ८९ धावांच्या खेळीने दक्षिण आफ्रिकेच्या मनसुब्याला सुरुंग लावाला. आघाडी फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने सलामीच्या सामन्यात निर्धारित ५० षटकात ८ बाद ३११ धावा उभारल्या. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडीने सर्वाधिक तीन तर ताहिर रबाडा यांनी प्रत्येकी दोन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला.\nICC WC 2019 : यंदाच्या वर्ल्ड कपमधून आपला सचिन नवी इनिंग सुरु करतोय\nया धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉक (६८) आणि रॅसी व्हॅन डेर ड्यूसन (५०) अर्धशतकी खेळी दक्षिण आफ्रिकेचा पराभव टाळण्यात अपयशी ठरली. या दोन फलंदाजांशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. परिणामी दक्षिण आफ्रिकेचा डाव ३९.५ षटकात २०७ धावांत आटोपला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक तीन बळी टीपले. तर प्लँकेट आणि बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी दोन आणि मोइन अली- अदील राशीद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.\nICC World Cup : एन्गिडीला सलग षटकार खेचत मॉर्गनने नोंदवला खास विक्रम\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nICC चा क्रिकेट चाहत्यांना सवाल, रिप्लाय देण्यासाठी व्हिडिओ नक्की पाहा\nICC WC 2019 : यंदाच्या वर्ल्ड कपमधून आपला सचिन नवी इनिंग सुरु करतोय\n#EngvsNz Final 'वर्ल्ड कपचे विजेतेपद संयुक्तरित्या द्यायला हवे होते'\n'विराट सेना उपांत्यफेरीपर्यंत सहज पोहचेल'\nअफगाणिस्तानला नमवत बांगलादेशची पाचव्या स्थानावर झेप\nICC WC : स्टोक्सच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर इंग्लंडची विजयी सलामी\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\n'माझ्यासाठी कर्णधार कोहलीनं सर्वस्व पणाला लावले'\n पाकची माजी कर्णधार सना मीरचा क्रिकेटला अलविदा\nICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्थगित करा : बीसीसीआय\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.hakkasathiandolan.com/post/%E0%A4%A6-%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%A8-%E0%A4%B0-%E0%A4%9F-%E0%A4%A8%E0%A4%B5-%E0%A4%B9-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%96-%E0%A4%A3-%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%A7-%E0%A4%AF-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%AF-%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%B5-%E0%A4%B9-%E0%A4%9C-%E0%A4%AA-%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A4%AE", "date_download": "2021-01-28T12:17:15Z", "digest": "sha1:UTJHP4Q643G47V4WG7LCMTJQZX43FTYE", "length": 7693, "nlines": 43, "source_domain": "www.hakkasathiandolan.com", "title": "'दाल अन् रोटी नव्हे तर खाण्यामध्ये हवय नॉनव्हेज'", "raw_content": "\nदाल अन् रोटी नव्हे तर खाण्यामध्ये हवय नॉनव्हेज'\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना विषाणू साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी गेल्या एका महिन्यापासून देशभरात लॉकडाउन सुरू आहे, जे 3 मेपर्यंत चालेल. दरम्यान, जमातींचा गैरव्यवहार पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमधील कानपूरमधून समोर आला आहे. येथे हैलट मधील कोविड -19 रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात जमात्यांनी जेवणाच्या थाळ्या फेकल्या. इतकेच नाही तर संक्रमितांना जेवण घेऊन आलेल्या वॉर्ड बॉयला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. जमाती त्याला मारण्यासाठी देखील धावले, त्याने कसा बसा आपला जीव वाचवत तेथून पळ काढला.\nरुग्णांना दिले जाणारे अन्न खाणार नाहीत\nखरं तर, जमाती आणि त्यांच्या संपर्कात येणारे लोक म्हणतात की दररोजचे रुग्णांना दिले जाणारे अन्न आम्ही खाणार नाहीत.\nवॉर्ड बॉयने तातडीने हॉस्पिटल प्रशासनाला कळविले व त्यानंतर खळबळ उडाली. हैलटच्या कोविट -19 रुग्णालयाच्या तिसर्‍या मजल्यातील आयसोलेशन वार्डात 20 ते 25 जमातींसह त्यांच्या संपर्कात आलेले 60 संक्रमित भरती आहेत. वॉर्ड बॉय दुपारच्या सुमारास पॅक प्लेटमध्ये डाळ, तांदूळ आणि रोटी घेऊन गेला होता.\nजेवण पाहून भडकले जमाती\nमेनूनुसार डाळ, तांदूळ आणि रोटी बघून वार्डमध्ये असणारे जमाती भडकले. जमाती आणि त्यांचे साथीदार वॉर्ड बॉयला सांगू लागले की हे जेवण परत घेऊन जा. वार्ड बॉय ने सांगितले की तुमचा मुद्दा हॉस्पिटल प्रशासनासमोर ठेवा. तर जमातींनी या जेवणाच्या थाळ्यांना फरशीवर फेकले. पॅक केलेल्या प्लेटला लाथ मारल्याने संपूर्ण अन्न खाली फरशीवर पसरले. जेव्हा वॉर्ड बॉयने जमातीच्या या कृत्याला विरोध केला तेव्हा ते त्याला मारण्यासाठी सरसावले. जमातींच्या या गोंधळानंतर रुग्णालयात खळबळ उडाली.\nशाकाहारी ऐवजी मांसाहारी जेवणाची मागणी करत होते जमाती\nकानपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना वॉर्डात असणारी जमाती शाकाहारी जेवणाऐवजी मांसाहारी जेवणाची मागणी करीत आहेत. त्यांना जेवणात व्हेज अन्न दिले जात आहे त्यामुळे ते वैद्यकीय कर्मचारी, वॉर्ड बॉय यांच्याशी गैरवर्तन करत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्य आरतीलाल चंदानी जमातींच्या अशा वागण्यामुळे खूप दुःखी आहेत. त्यांचे म्हणणे आहे की ज्या पद्धतीने जमाती वागत आहेत, त्यावरून आता पोलिसांचे सहकार्य घ्यावे लागेल असे दिसते.\nपोलिसांच्या उपस्थितीत देण्यात येईल जेवण\nते म्हणाले की कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांसाठी सकाळी नाश्ता, दोन वेळचे जेवण, मिनरल वाटर आणि पौष्टिक फळे खाण्यासाठी दिले जातात. त्याच वेळी, जमाती लोक असे म्हणतात की ते दररोज एकाच प्रकारचे पदार्थ खाऊन अस्वस्थ झाले आहेत. रोजच रुग्णांना दिले जाणारे अन्न आम्ही खाणार नाहीत. आम्हाला थोडासा मसालेदार आहारही देण्यात यावा. त्याच वेळी अधीक्षक आरके मौर्या यांच्या म्हणण्यानुसार ही घटना निदर्शनास आली आहे. ही माहिती स्परूप नगर पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. आता रविवारपासून पोलिसांच्या उपस्थितीत रुग्णांना भोजन देण्यात येईल.\nमोहोपाडा - रीस हद्दीत नव्याने 9 तर लोधीवलीत 1 ने कोरोना रुग्णांची वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2020/01/blog-post_28.html", "date_download": "2021-01-28T12:21:54Z", "digest": "sha1:ELCUIDWHN32JQXVFFGR4WMCHQW4KBCXN", "length": 16452, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "फेसबुक, टिकटॉक; शत्रु राष्ट्राचे हेर! - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Technology फेसबुक, टिकटॉक; शत्रु राष्ट्राचे हेर\nफेसबुक, टिकटॉक; शत्रु राष्ट्राचे हेर\nलष्करातील संवेदनशिल माहिती गोळा करण्यासाठी शत्रूंकडून अनेकदा हनीट्रॅपचा वापर केला जात असल्याचे वेळोवेळी उघडकीस आले आहे. गेल्या आठवड्यात भारतीय नौदलाची संवेदनशील माहिती पाकिस्तानमधील हँडलरला दिल्याबद्दल ११ खलाशांना अटक झाली. हेरगिरीचे रॅकेट उद्ध्वस्त झाल्यानंतर भारतीय नौदलाने आपल्या कर्मचार्‍यांना फेसबुक वापरण्यास बंदी घातली आहे. २०१७ मध्ये जे खलाशी सेवेत दाखल झाले ते फेसबुकच्या माध्यमातून हनी ट्रॅपमध्ये सापडल्यानंतर त्यांनी पाणबुड्या आणि नौदल जहाजांच्या ठिकाणांची माहिती दिल्याचे समोर आले होते. सोशल मीडियाचा धोका ओळखत भारतापाठोपाठ अमेरिकेच्या लष्कराने टिकटॉक या लोकप्रिय अ‍ॅपवर बंदी घातली आहे.\nअ‍ॅप गुप्तहेरासारखेही काम करू शकते\nअलीकडच्या काळात सोशल मीडियाचा अतिवापर हा चिंतेचा व चिंतनाचा विषय ठरत आहे. सोशल मीडिया अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले असले तरी याच्या मदतीने, द्वेषयुक्त भाषण, बनावट बातम्या, सार्वजनिक सुव्यवस्था आणि देशविरोधी कारवाया देखील या प्लॅटफॉर्मवर दिसतात. यावर बंधने घालण्यासाठी केंद्र सरकारने पाऊले उचलली असून १५ जानेवारी २०२० पासून सोशल मीडियासाठी नवीन नियम लागू होण्याची शक्यता आहे. या विषयावरुन अपेक्षेप्रमाणे राजकीय धुराळा उडण्यास सुरुवात झाली आहे. हे योग्य की अयोग्य यावर स्वत:चे ठाम मत तयार करण्याआधी गेल्या १५ दिवसात घडलेल्या दोन घटनांकडे कटाक्ष टाकणे गरजेचे आहे. यातील पहिली घटना भारतातील असून दुसरी अमेरिकेतील आहे. आंध्र प्रदेश गुप्तचर विभागाने १९ डिसेंबरला हेरगिरीचे रॅकेट उघडकीस आणले. त्यांनी असा दावा केला की, २०१७ मध्ये जे खलाशी सेवेत दाखल झाले ते हनी ट्रॅमध्ये सापडल्यानंतर त्यांनी पाणबुड्या आणि नौदल जहाजांच्या ठिकाणांची माहिती दिली. या तरुण खलाशांशी आधी तीन ते चार महिलांनी फेसबुकवर पहिल्यांदा संपर्क साधला. नंतर या महिलांनी या तरुणांना ऑनलाईनवर एका व्यक्तीची ओळख करून दिली. ही व्यक्ती प्रत्यक्षात पाक हँडलर होती. त्याने खलाशांकडून माहिती मिळवायला सुरुवात केली. यामुळे नौदलाने फेसबुक वापरावर बंदी घातली आहे. दुसर्‍या एका घटनेत अमेरिकेच्या लष्कराने टिकटॉक या सोशल मीडिया अ‍ॅपचा धसका घेतल्याचे समोर आले असून अमेरिकेने टिकटॉक वापरण्यास बंदी घातली आहे. हे अ‍ॅप गुप्तहेरासारखेही काम करू शकते, असे अमेरिकन लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल रोबिन ओचोआ यांनी स्पष्ट करत गेल्या महिन्यात अमेरिकन नौदलाने त्यांच्या कर्मचार्‍यांना देण्यात आलेले टिकटॉक अ‍ॅप डिलिट केले होते. त्यानंतर संरक्षण विभागानेही लष्कराला टिकटॉकपासून सावध राहण्याचे आणि कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करताना सावधगिरी बाळगण्याचे आदेश दिले आहेत.\nटिक-टॉक हे एक सोशल मीडिया अ‍ॅप्लिकेशन आहे. या अ‍ॅपच्या मदतीने स्मार्टफोन युजर्स छोटे-छोटे व्हिडिओ बनवून शेअर करू शकतात. टिकटॉक म्हणजेच म्युझिकली हे म्युझिकली इंकॉर्पोरेटेड कंपनीने बनवले आहे. अ‍ॅलेक्स झू आणि लुयू यांग हे त्याचे खरे मालक. पण २०१६ मध्ये बाईटडान्स (आता टिकटॉक) ने ही म्युझिकली कंपनी टेक ओव्हर केली आहे. टिकटॉक जरी जगभर टिकटॉक ह्या नावाने ओळखले जात असले तरी चायना मध्ये हे डुयीईन म्हणून सुद्धा ओळखले जाते. या अ‍ॅपची लोकप्रियता झपाट्याने वाढत असून ऑक्टोबर २०१८ मध्ये अमेरिकेत हे अ‍ॅप सर्वाधिक डाउनलोड होणारे अ‍ॅप ठरले भारतातही सुमारे १२ कोटींच्यावर टिकटॉकचे वापरकर्ते आहेत. जगभरात अनेक ठिकाणी याची ऑफिसेस आहेत. लंडन, टोकियो, सेऊल, बीजिंग, सिंगापूर, जकार्ता आणि मुंबईत सुद्धा याचे ऑफिस आहे. या अ‍ॅपद्वारे युझर्स १५ सेकंदांपासून ते १ मिनिटांपर्यंतचे व्हिडीओ बनवू शकतात आणि हवा तो साऊंडट्रॅक निवडू शकतात. भारतातील रिकाम टेकड्या टिकटॉक वापरकर्त्यांना कदाचित माहिती नसणार की टिकटॉकने त्यांच्या बळावर घसघशीत कमाई केली आहे. मध्यंतरी सोशल मीडियावर सध्या सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या व तरुणाईला वेड लावणार्‍या टिकटॉक अ‍ॅपला विरोध होऊन या अ‍ॅपवर बंदी घाला, अशी मागणी करत हीना दरवेश नामक मुंबईतील गृहिणीने जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. यानंतर काही काळ अ‍ॅपवर बंदी देखील घालण्यात आली. बंदी नंतर गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरून टिक टॉक अ‍ॅप हटवण्यात आले होते. मात्र अल्पकाळात बंदी मागे घेण्यात आली. आता हे अ‍ॅप पुन्हा एकदा सर्वत्र धुमाकुळ घालत आहे.\nदेशविरोधी कारवायांसाठी प्रमुख अस्त्र म्हणून वापर\nअशा सोशल मीडिया अ‍ॅप्सचा देशविरोधी कारवायांसाठी प्रमुख अस्त्र म्हणून वापर होत असल्याने अमेरिकेने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करायला हवे. दरम्यान, अमेरिकेत मेड इन चायना असलेल्या या टिकटॉकचा तपास सुरू आहे. मेड इन चायना असलेलं हे अ‍ॅप यूजर्सचा डाटा तर गोळा करत नाहीत ना याबाबतची हा तपास सुरू आहे. भारतातही टिकटॉकवर आक्षेप घेण्यात आला होता. मात्र आपल्याकडे कोणत्याही विषयावर राजकारण सुरु होत असल्याने अनेकवेळा मुळ मुद्दा बाजूला राहून जातो. आपण बघतो की जवळपास सर्व सोशल मीडिया संकेतस्थळांची मालकी परदेशी आहे. आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग असल्याने ज्याच्याकडे जास्त माहिती असेल तोच सर्वशक्तीशाली असेल, असे म्हटले जाते. भविष्यात कोणत्या देशांमध्ये युध्द जरी झाले तरी त्या माहिती हेच मोठे शस्त्र ठरेल. आपण विविध प्रकारचे अ‍ॅप्स वापरत आहोत, व्हॉट्सअप व फेसबुकतर आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्या आवडी-निवडींपासून इत्यंभूत माहिती परदेशी कंपन्यांकडे पाठवित आहोत, याकडे आपले सोईस्कररित्या दुर्लक्ष होते. आता त्यात टिकटॉक सारख्या अ‍ॅपची भर पडली आहे. याचा वापर करुन काहींनी कमाईचा मार्ग तयार केला असला तरी याचे प्रमाण अत्यल्प आहे. उर्वरित तरुणाई निव्वळ टाईमपास म्हणून याकडे पाहत असल्याने हा निश्‍चितपणे चिंतनाचे विषय ठरत आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nअयोध्येतील राममंदिर व मशिदीचा वाद सोडविण्याची शेवटची संधी\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.chandrapurkranti.in/2020/04/dr-nagrade.html", "date_download": "2021-01-28T10:34:11Z", "digest": "sha1:4P37DAUJ6I7LBD3JY777262Y3BQWKMLT", "length": 15489, "nlines": 58, "source_domain": "www.chandrapurkranti.in", "title": "डॉ.विनोद नगराळे यांच्यावरील आरोप तथ्थहीन आरोपीच्या पिंजऱ्यात मनपा प्रशासन", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ डॉ.विनोद नगराळे यांच्यावरील आरोप तथ्थहीन आरोपीच्या पिंजऱ्यात मनपा प्रशासन\nडॉ.विनोद नगराळे यांच्यावरील आरोप तथ्थहीन आरोपीच्या पिंजऱ्यात मनपा प्रशासन\nब्रेकिंग न्यूज :-डॉ.नगराळे यांच्यावर तथ्यहीन आरोप लावणारे मनपा प्रशासन आरोपींच्या पिंजऱ्यात \nडॉ. नगराळे यांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती लपवील्याच्या खोट्या आरोपाखाली त्यांचेवर केली होती कारवाई अफवांवर विश्वास ठेवून डॉ. नगराळे यांची पोलिसात तक्रार करणाऱ्या त्या मनपा डॉक्टरांवर गुन्हा दाखल व्हायला हवा, मुंबईतील त्या खाजगी प्रयोगशाळेतील तो रिपोर्ट अवैध, प्रशासनाचा दावा, मग मनपाच्या चुकीच्या कारवाईने म्रुत रुग्णांच्या कुटुंबीयांची व नातेवाईकांची बदनामी झाल्याने नुकसानभरपाई कोण देणारं अफवांवर विश्वास ठेवून डॉ. नगराळे यांची पोलिसात तक्रार करणाऱ्या त्या मनपा डॉक्टरांवर गुन्हा दाखल व्हायला हवा, मुंबईतील त्या खाजगी प्रयोगशाळेतील तो रिपोर्ट अवैध, प्रशासनाचा दावा, मग मनपाच्या चुकीच्या कारवाईने म्रुत रुग्णांच्या कुटुंबीयांची व नातेवाईकांची बदनामी झाल्याने नुकसानभरपाई कोण देणारं खळबळजनक:- चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार व जिल्हा पोलिस अधिक्षक माहेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यात तटस्थ तटबंदी करून कोरोना व्हायरसला जिल्ह्याच्या सीमेवर येवू दिले नाही.एवढेच नव्हे तर जिल्ह्यात आरोग्य प्रशासन व्यवस्था त्यांनी सांभाळत जिल्ह्याला कोरोना व्हायरसपासून संरक्षित केले पण तरीही काही अफवांचे कोरोना विषाणू सगळीकडे पसरले आणि एका रुग्णांचा म्रुत्यु हा निमोनिया व इतर आजाराने झाला त्याचा बाऊ करत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होता या अफवांचा बाजार भरला,\nखरं तर डॉ. नगराळे यांचे म्रूतक हे नियमित रुग्ण होते. त्या रुग्णाला अनेक छोटे मोठे आजार होते, त्याची नियमित ते तपासणी करायचे. मात्र जेंव्हा हा रुग्ण 21 मार्चला डॉ.नगराळे यांच्याकडे प्रकृती दाखवण्यासाठी आला तेंव्हा त्यांनी सांगितले की मी प्रवासावरून आलोय आणि माझी प्रकृती बिघडली आहे. हे ऐकून डॉ. नगराळे यांनी त्यांना अगोदर जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना संदर्भात टेस्ट करायला सांगितले. त्यानंतर रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयात टेस्ट करून औषधोपचार झाला होता. मात्र परत 25 मार्चला त्या रुग्णाला डॉ. नगराळे यांच्या रुग्णालयात भरती करण्यात आले ,या दरम्यान औषधोपचार केल्यानंतर सुद्धा रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होतं नसल्याने त्यांनी रुग्णाला नागपूर मेडिकल कॉलेज मधे रेफर केले मात्र रुग्णांच्या कुटुंबीयांनी प्रकृती जास्त झाल्याने नागपूर येथील जय देशमुख यांच्या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ नेले, या दरम्यान त्या रुग्णांची रिपोर्ट निगेटिव्ह होती. पण तिथे सुद्धा रुग्णांची प्रकृती सुधारत नसल्याने डॉक्टरांनी त्या रुग्णाला शेवटी मेयो रुग्णालयात भर्ती करण्या सांगितले आणि अवघ्या दोन तासात त्यांचा जीव गेला. पण कदचित हा रुग्ण कोरोना बाधित असावा म्हणून त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली जी निगेटिव्ह होती. परंतु नंतर खाजगी\nडॉक्टर जय देशमुख यांच्या रुग्णालयात शुक्रवारला जे रुग्ण जिवंत असतांना नमुने घेवून मुंबईच्या खाजगी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले ते तब्बल चार दिवसानी आणि पाचव्या दिवशी टेस्ट झाली त्यामुळे ते नमुने हा फार वेळ झाल्यामुळे त्याचा योग्य रिपोर्ट मिळाला नाही, त्यामुळे तो रिपोर्ट ना पॉझिटिव्ह होता ना निगेटिव्ह होता पण त्याचा आधार घेवून प्रसारमाध्यमांनी चुकीची माहिती पसरवून एक प्रकारे जनतेत भ्रम निर्माण केला आणि एका नैसर्गिक म्रुत्यु झालेल्या रुग्णांची संशयित कोरोना बाधित रुग्ण असा उल्लेख करून रुग्णांच्या कुटुंबीयांची बदनामी केली. एवढेच नव्हे तर हा रुग्ण ज्या रहमतनगर चा रहिवासी आहे त्या रहमत नगर येथे पोलिसांकडून जी नियमित मॉकड्रील आकस्मिक परिस्थितीसाठी वेगवेगळ्या भागात जिल्हा पोलिस प्रशासन सज्ज असल्याचे दाखवून देण्यासाठी केली त्या मॉकड्रीलला रहमत नगर शील झाले. तिथे आणखी रुग्ण असल्याचे कळते शिवाय त्या संशयित रुग्णामुळे पुन्हा काही रुग्ण आहे.अशा प्रकारच्या तथ्यहीन बातम्या कुठलीही अधिकृत माहिती न घेता पसरवील्या गेल्या.विशेष म्हणजे त्या दरम्यान आरोग्य विभागाने या संदर्भात आपली भूमिका स्पष्टपणे मांडायला हवी होती. परंतु उलट अफवांच्या व्हायरसची जणू लागण झालेल्या मनपा आरोग्य प्रशासनाने डॉ. नगराळे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करून त्यांना होम कोरोनटाईन केले आणि त्या डॉक्टरांवर एक प्रकारे दडपशाही आणली. कुठलीही स्पष्ट वैद्यकीय रिपोर्ट नसतांना मनपा आरोग्य विभागाने कुठल्या आधारावर डॉ. नगराळे यांच्यावर कारवाई केली यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या संदर्भात खरं तर मनपाचे जे कोणी डॉक्टर असेल त्यांच्यावर आता पोलिसात गुन्हेच दाखल करायला हवे. कारण कुठलाही वैद्यकीय विभाग हा अफवांवर विश्वास ठेवत नाही तर त्यांच्या मेडिकल रिपोर्टवर विश्वास ठेवतो आणि जर मनपा आरोग्य विभागाकडे अशी कुठलीही म्रूतक रुग्णांची मेडिकल रिपोर्ट नसतांना डॉ. नगराळे यांच्यावर कुठल्या आधारावर गुन्हा दाखल करून त्यांना होम कोरोनटाईन केले यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या संदर्भात खरं तर मनपाचे जे कोणी डॉक्टर असेल त्यांच्यावर आता पोलिसात गुन्हेच दाखल करायला हवे. कारण कुठलाही वैद्यकीय विभाग हा अफवांवर विश्वास ठेवत नाही तर त्यांच्या मेडिकल रिपोर्टवर विश्वास ठेवतो आणि जर मनपा आरोग्य विभागाकडे अशी कुठलीही म्रूतक रुग्णांची मेडिकल रिपोर्ट नसतांना डॉ. नगराळे यांच्यावर कुठल्या आधारावर गुन्हा दाखल करून त्यांना होम कोरोनटाईन केले याचे उत्तर आता स्वतः मनपा आरोग्य विभाग सुद्धा देवू शकणार नाही. कारण आता म्रूतक रुग्णांचा रिपोर्ट व सोबतच त्यांच्या कुटुंबीयांचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे अर्थात या घडामोडींचा वेध घेतला तर जाणीवपूर्वक रुग्णाला, रुग्णांच्या कुटुंबीयांना व त्यांचेवर उपचार करणाऱ्या स्थानिक डॉ. नगराळे यांना बदनाम करण्याचे हे एक छडयंत्र दिसत आहे.\nआता हे प्रकरण जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या न्यायालयात जाणार आहे आणि त्यावर काय निर्णय घेतला जाईल याबद्दल जिल्ह्यातील सर्वांना फार उत्सुकता लागली आहे कारण प्रसारमाध्यमांनी ज्या प्रकारे या प्रकरणी कुठलाही वैद्यकीय पुरावा नसतांना बातम्यां रंगवल्या आणि मनपा आरोग्य विभागाने त्या अफवांवर विश्वास ठेवून एका डॉक्टर आणि निरपराध म्रूतक रुग्णांचे कुटुंबीय यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले ते अमानवीय आहे आणि मानवाधिकाराचे हनन करणारे आहे. त्यामुळे मनपा आरोग्य विभागाच्या त्या डॉक्टरांवर गुन्हे दाखल व्ह्यायलाच हवे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nगोंडपिपरीच्या काकडे-कांबळे-कटरे \"त्रिदेव\" शिपायांच्या हैरतअंग्रेज कारनामा\nखळबळजनक चंद्रपुरात मिळाला पुन्हा एक पॉझिटिव्ह\nसिटीपीएस मध्ये क्वाटरचा भोंगळ कारभार उघड \nना.वडेट्टीवार आणि खा.धानोरकर यांच्यात शितयुध्द पालकमंत्री वडेट्टीवारांना घरचा अहेर\nआरटीओ कार्यालयाच्या निरीक्षकाला ४० हजार रूपयांच्या लाच मागणाऱ्या अशोक मते ला अटक \nखासदार धानोरकर समर्थक गुंडांचा पत्रकार राजू कुकडे यांचेवर प्राणघातक हल्ला\nधक्कादायक :- माढेळी ग्रामपंचायत निवडणुकीत सुगंधीत तंबाखू तस्कर जोमात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/530555", "date_download": "2021-01-28T12:09:03Z", "digest": "sha1:MXFBQCU6SRCYWQVRIT5R7QVX7U46VGII", "length": 2064, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"बाईट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"बाईट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n००:४५, ७ मे २०१० ची आवृत्ती\n१२ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n१८:०१, ४ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: an:Bit)\n००:४५, ७ मे २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: scn:Bit)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/18491/", "date_download": "2021-01-28T11:08:35Z", "digest": "sha1:TG3GYKGTS6IMXE7TDNI6EU67ZJYWF5FU", "length": 32239, "nlines": 239, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "दिवस – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nदिवस : स्वस्थ पदार्थाला, विशेषतः पृथ्वीला, स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणारा कालावधी. म्हणजे पृथ्वीप्रमाणेच ग्रहादि इतर स्वस्थ पदार्थांचे दिवसही असतात. सूर्याचे उगवणे व मावळणे यांतील नियमितपणा लक्षात आल्याने त्यांचा काळाचे एकक म्हणून माणूस वापर करु लागला. सामान्यतः दिवस २४ तासांत विभागतात.\nपृथ्वीला स्वतःभोवती एकदा फिरण्यास लागणारा काळ एखाद्या दूरच्या स्वस्थ पदार्थांच्या वा दिशेच्या संदर्भात मोजतात व त्यानुसार दिवसाचे दृश्य, माध्य नाक्षत्र व सांपातिक दिन असे प्रकार होतात.[→ कालमापन]. माध्य नाक्षत्र दिनामध्ये माध्य सौरदिनाचे २३ ता. ५६ मि. ४·०९०५४ से. येतात. याशिवाय इतरही प्रकारचे दिवस आहेत. चंद्राला याम्योत्तरवृत्त (खगोलाचे ध्रुवबिंदू व निरीक्षकाचे खस्वस्तिक–निरिक्षकाच्या डोक्यावरील खगोलावरील बिंदू यांतून जाणारे खगोलावरील वर्तुळ) लागोपाठ दोनदा ओलांडण्यासाठी लागणाऱ्‍या काळाला चांद्रदिन म्हणतात. सूर्योदय ते लगतचा सूर्योदय या काळाला सावन दिन म्हणतात. हा पूर्वी यज्ञयागासाठी वापरीत आणि सवन म्हणजे यज्ञ म्हणून सावन नाव पडले. भारतीय पंचांगानुसार धार्मिक कार्यांसाठी स्थानिक सूर्योदयापासूनचा सावन दिन मानण्यास परवानगी आहे मात्र संपूर्ण भारताचा दिवस ८२ पूर्णांक १/२° रेखावृत्त व २३° उं. ११′ उत्तर अक्षवृत्त या ठिकाणच्या मध्यरात्रीपासून सुरु होतो आणि नंतरच्या मध्यरात्री संपतो.\nग्रेगरियन पंचांगामधील महिन्याच्या कोणत्याही दिवसाला कॅलेंडर दिवस म्हणतात. काही ज्योतिषशास्त्रीय कामांसाठी पंचांगऐवजी नुसते दिवस मोजणे सोईचे असते. उदा., ज्यूलियन दिन [→ ज्युलीयन दिनसंख्या] हा दुपार ते लगतची दुपार असा असून इ. स. पू. ४७१३ च्या १ जानेवारीपासून मोजण्यात येतो. उदा., १ जानेवारी १९५८ म्हणजे २४,३६,२०५ ज्यूलियन दिन होय. दुपार ते दुपार असा दिवस ज्योतिषशास्त्राच्या वेधांना उपयुक्त असतो. वेध साधारणपणे रात्री घ्यावयाचे असतात. त्यामुळे रात्री घेतलेले वेध एकाच दिवशी घेतल्यासारखे वाटतात.\nवेदांमध्ये सौरदिनाचा उल्लेख नाही, मात्र अष्टका (वद्य अष्टमीची रात्र) हा दिवसवाचक शब्द आलेला आहे. चिनी, प्राचीन, ग्रीक, ज्यू, आणि मुसलमान लोक हे सूर्योस्त ते सूर्यास्त तर बॅबिलोनियन, सिरियन, पर्शियन आणि आधुनिक ग्रीक सूर्योदय ते सूर्योदय असा दिवस मानतात.\nलांबीतील बदल : पृथ्वीच्या तिच्या अक्षाभोवती फिरण्याचा वेग, तसेच सूर्य व पृथ्वी यांच्यातील अंतर आणि सूर्यमार्गाचा विषुववृत्ताच्या पातळीशी असणारा कोन हे बदलत असतात. परिणामी सर्वच प्रकारच्या दिवसांचा अवधी बदलतो. हे बदल तीन प्रकारचे आहेत.\nहंगामी : भरती–ओहोटी व वारे यांच्या क्रियांमुळे हा बदल होतो. त्यामुळे मार्चमधील दिवस हा जुलैमधील दिवसापेक्षा ०·००१ सेकंदाने मोठा असतो. हा बदल पुनरावृत्त (पुनःपुन्हा होणारा) असतो.\nअनियमित : पृथ्वीच्या अंतरंगामध्ये तिचा गाभा व इतर आवरणे यांच्यातील आंतरक्रियांमुळे हा बदल होत असावा कारण अंतरांमध्ये आवरणांची पुन्हा जुळवाजुळव होत असावी. या बदलामुळे दिवसाची लांबी अचानकपणे. ०·००४ सेकंदापर्यंत कमीजास्त होते. हा बदल काही वर्षेच राहतो.\nदीर्घकालीन : विशेषतः उथळ समुद्रातील भरती ओहाेटीमुळे होणाऱ्‍या पाण्याच्या हालचालींमुळे तळाशी पाण्याचे जे घर्षण होते त्या घर्षणामुळे हा बदल होत असावा, कारण पृथ्वीचा कक्षीय वेग बदलत असावा. या बदलामुळे १०० वर्षांमध्ये दिवसाची लांबी ०·००१ ते ०·००२ सेकंदाने वाढते. केवळ भरती–ओहोटीच्या संर्दभात ही वाढ कमी वाटत असल्याने इतर कोणत्या तरी कारणाने अक्षीय भ्रमण वाढत असते.\nदिवस व रात्र : सामन्यत: चोवीस तासांच्या कालावधीला (मध्यम सौरदिनाला) ‘अहौरात्र’ किंवा पुष्कळदा ‘दिवस’ असेच म्हणतात. महिन्याचे किंवा अमुक दिवसांनी अमुक गोष्ट घडली असे म्हणताना चोवीस तासांचा दिवस अभिप्रेत असतो. दिवस या शब्दाच्या या दोन अर्थाचा घोटाळा टाळावयाचा असेल, तेव्हा सुर्योदय ते सुर्यास्त या काळाला दिनमान आणि सुर्यास्त ते सुर्योदय या काळाचा रात्रीमान व रात्र म्हणतात.\nसुर्याच्या प्रकाशामुळे पुथ्वीच्या जो निम्मा भाग प्रकाशित असतो. त्याच्यावर दिवस आणि जो बाकीचा निम्मा भाग अप्रकाशित असतो त्याच्यावर रात्र असते. हे दोन एकमेकांनपासून वेगळे करणाऱ्या वर्तुळाला प्रकाशवृत म्हणतात. पृथ्वी गोलाकार असल्यामुळे तिचा उजेडातील भाग क्रमश: अंधारात व अंधारातील भाग क्रमस: उजेडात येत असतो, पृथ्वीच्या परिवलनामुळेच सर्व ठिकाणी दिवसांमागून रात्र व रात्रीमागून दिवस अनुभवास येत असतात.\nसूर्योदयापूर्वी थोडा वेळ व सूर्यास्तानंतर थोडा वेळ संधीप्रकाश असतो. सूर्य क्षितिजाखाली सु. १८° उं. असेर्यंपत संधिप्रकाश दिवस राहतो. विषुवृतापासुन जो जो दूर जावे, तो तो संधिप्रकाश अधिक काळापर्यंत मिळत राहतो. ४८ पूर्णांक १/२° उ.अक्षवृत्त ते उत्तर ध्रुववृत्त आणि ४८ पूर्णांक १/२° द .अक्षवृत्त ते दक्षिण ध्रुववृत्त या भागांत उन्हाळ्याच्या मध्याच्या सुमारास काही काळ रात्रभर संधिप्रकाश असतो. अशा संधिप्रकाशित रात्रींची संख्या ध्रुवांच्या बाजूस वाढत जाते [→ संधीप्रकाश] .\nकोणत्याही ठिकाणी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्यां काळात सूर्य जेव्हा आकाशात जास्तीत जास्त उंचीवर येतो, तेव्हा मध्यान्ह होते. या वेळी त्या ठिकाणीतून जाणारे रेखावृत्त बरोबर सूर्यासमोर आलेले असते आणि त्या रेखावृत्तावर कोठेतरी (त्याच ठिकाणी असे नव्हे सूर्यकिरण भूपृष्टाशी काटकोन करून पडतात. सूर्यास्तापासून सूर्यादपर्यतच्या काळात ज्या वेळी त्या ठिकाणाच्या रेखावृत्ताच्या बरोबर विरूद्ध बाजूचे, म्हणजे त्या रेखावृत्तापासून १८०° अंतरावरील, रेखावृत्त बरोबर सूर्यासमोर आलेले असते, त्या वेळी त्या ठिकाणी मध्यरात्र झालेली असते. कोणत्याही ठिकाणी सूर्यादय, मध्यान्ह, सूर्यास्त, मध्यरात्र व पुन्हा सूर्योदय या वेळा एकामागोमाग क्रमाने येत असतात.\nदिनमान व रात्रिमान यांची असमानता : पृथ्वीचा परिवलनाचा आसतिच्या सूर्याभोवतीच्या कक्षेत पातळीशी ६६ पूर्णाक १/२ चा कोन करून केलेला असतो. आसाच्या या कलण्यामुळे कधी पृथ्वीचा उत्तर ध्रृव सूर्याकडे केलेला असतो, तर कधी दक्षिण ध्रृव.\nमार्च २१ व सप्टेंबर २३ या तारखांना पृथ्वीचा कोणताच ध्रृव सूर्याकडे अधिक केलेला नसतो. या वेळी प्रकाशवृत्त दोन्ही ध्रृवांतून जाते आणि त्यामुळे प्रत्येक अक्षवृत्ताचे दोन सारखे भाग होतात. यांमुळे पृथ्वीवरील कोणतेही ठिकाण चोवीस तासांपैकी निम्मा वेळ सूर्यप्रकाशात आणि निम्मा वेळ अंधारात असते, म्हणून यां तारखांस पृथ्वीवर सर्वत्र दिनमान व रात्रीमान सारखीच असतात. २१ मार्च ते २१ जूनपर्यंत उत्तर ध्रृव सूर्याकडे अधिकाधिक कलत जातो. २१ जून रोजी तो १ मार्च ते २३ सप्टेंबर या काळात सूर्याकडे जास्तीत जास्त कललेले असतो. २१ जून ते २३ सप्टेंबरपर्यंत या काळात विषवृत्ताखेरीज कोणत्याही अक्ष वृत्ताचे प्रकाश वृत्तामुळे दोन असमान भाग होतात उत्तर गोलार्धातील अक्षवृत्तांचा मोठा भाग सूर्यप्रकाशात असतो. यामुळे या काळात उत्तर गोलार्धात रात्रीमानपेक्षा दिनमान मोठे असते व दक्षिण गोलार्धात दिनमानापेक्षा रात्रीमान मोठे असते. दिनमान व रात्रीमान यांतील फरक विषुववृत्तापासून ध्रृवाकडे वाढत जातो.\nउत्तर गोलार्धातील कोणत्याही ठिकाणी २१ जुनला वर्षांतील मोठ्यात मोठे दिनमान असते व दक्षिण गोलार्धातील कोणत्याही ठिकाणी लहानात लहान दिनमान असते. या दिवशी उत्तर ध्रुवावर व त्यापलीकडील ध्रुवप्रदेश संपूर्णपणे सूर्यप्रकाशात असल्यामुळे तेथे २४ तास दिवसच असतो, रात्र अशी नसतेच. तसेच दक्षिण ध्रुववृत्त व त्यापलीकडील सर्व ध्रुवप्रदेशात सूर्यप्रकाश पोहचतच नसल्याने तेथे २४ तास रात्रच असते. २१ मार्च ते २१ जुन या काळात उत्तर गोलार्धातील सर्व ठिकाणी ते कमी होत जाते व नंतर २३ सप्टेंबरपर्यंत उत्तर गोलार्धातील दिनमान कमी होत जाते व दक्षिण गोलार्धातील दिनमान वाढत जाते. २३ सप्टेंबरला पुन्हा सर्वत्र दिनमान न रात्रिमान सारखे होते. त्यानंतर २२ डिसेंबरपर्यंत दक्षिण गोलार्धातील दिनमान वाढत जाते आणि उत्तर गोलार्धातील कमी होत जाते. २२ डिसेंबरला दक्षिण गोलार्धात सर्वांत मोठे दिनमान व उत्तर गोलार्धातील दिनमान कमी होत जाते व उत्तर गोलार्धातील वाढत जाते व २१ मार्चला पुन्हा सर्वत्र दिनमान कमी होत जाते व उत्तर गोलार्धातील वाढत जाते व २१ मार्चला पुन्हा सर्वत्र दिनमान व रात्रिमान सारखे होते. विषुववृत्तामुळे नेहमीच दोन सारखे भाग झालेले असल्यामुळे तेथे दिनमान आणि रात्रिमान वर्षभर सारखेच असते. अशा प्रकारे पृथ्वीच्या आसाचा तिच्या भ्रमणकक्षेशी असलेला कल, त्याचा सतत एकाच दिशेकडे असलेला रोख व पृथ्वीचे परीभ्रमण यांमुळे पृथ्वीवर निरनिराळ्या ठिकाणी दिनमान व रात्रिमान यांची असमानता अनुभवास येते.\nध्रुवांपासूून ध्रुववृत्तांपर्यंत मात्र सूर्यप्रकाश मिळण्याचा कालावधी २१ मार्च ते २३ सप्टेंबर व २३ सप्टेंबर ते २१ मार्च या कालखंडात २४ तासांपेक्षा अधिक असतो व तो धृवांकडे वाढत जातो. उत्तर धृवावर २१ मार्च ते २३ सप्टेंबर व दक्षिण ध्रुवावर २३ सप्टेंबर ते २१ मार्च या काळात सूर्यप्रकाश असतो. २४ तास किंवा अधिक काळ सूर्यप्रकाश असणाऱ्या प्रदेशात इतर ठिकाणी म्हणजे ६६·१/२° उ. ते ६६· १/२ ° द. यांदरम्यानच्या प्रदेशात जेव्हा मध्यरात्र असते, तेव्हाही आकाशात सूर्य असतोच, अशा प्रदेशास ‘मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश’ असे म्हणतात. ते दृश्य पाहण्यासाठी नॉर्वेसारख्या ज्या देशांचा काही भाग ध्रुवप्रदेशात आहे, त्या देशातील ठिकाणी हौशी प्रवासी’ मुद्दाम जातात.\nपहा : ऋतु कालमापन\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/giriraj-singh-on-bird-flu/", "date_download": "2021-01-28T11:42:41Z", "digest": "sha1:CYE6YELTSQWSUXFGKGV3WCQBNEI42Z4H", "length": 16590, "nlines": 382, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Latest Marathi News : स्थलांतरित पक्ष्यांमुळे बर्ड फ्लू : केंद्राचा दावा", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nरस्ता मोकळा करा, शेतकऱ्यांना स्थानिकांचा इशारा; दिल्लीच्या सीमेवर तणाव\nवाणी ला ‘बेल बॉटम’ थिएटरमध्येच रिलीज होण्याची अपेक्षा….\nशेतकर्‍यांना ज्या दिवशी ‘हा’ कायदा कळेल, सारा देश पेटून उठेल –…\nकाँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणी, धवलसिंह मोहिते पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nस्थलांतरित पक्ष्यांमुळे बर्ड फ्लू : केंद्राचा दावा\nनवी दिल्ली :- परदेशातून भारतात आलेल्या पक्ष्यांमुळे (स्थलांतरित) बर्ड फ्लूचा (Bird flu) प्रादुर्भाव देशात झालेला आहे. सर्वाधिक पक्षी तेथेच मरण पावले आहेत, जेथे स्थलांतरित पक्ष्यांचे या काळात आगमन होते, असे केंद्रीय पशुपालनमंत्री गिरीराज सिंह (Giriraj Singh) यांचे म्हणणे आहे.\nअनेक राज्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. त्यामुळे देशभरात १० दिवसांत ४ लाख ८४ हजार ७७५ पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशात बर्ड फ्लूने ३ हजार स्थलांतरित पक्ष्यांचा बळी गेला आहे.\nहिमाचल प्रदेशातील पौंग धरण परिसर अभयारण्यात आढळलेले मृत बार हेडेड गूज आणि अन्य पक्षी बर्ड फ्लूमुळे दगावल्याचे समोर आले आहे. जालंधर, पालमपूर प्रयोगशाळांपाठोपाठ भोपाळ प्रयोगशाळेतही मृत पक्ष्यांच्या नमुन्यात एच ५ एन १ एव्हियन एन्फ्लू एंझा आढळलेला आहे. हरियाणात ४ लाखांहन जास्त कोंबड्या मरण अलर्ट जारी करण्यात आला आहे.\nकेंद्रीय मंत्री संजीव बालयान यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश आणि केरळमध्ये बर्ड फ्लूला अधिकृत दुजोरा मिळालेला आहे. वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारने दिल्लीत मध्यवर्ती कक्ष स्थापन केला असून, तो राज्यांच्या आजाराची लक्षणे, उपचार बर्ड फ्लूची लक्षणे सामान्य फ्लूसारखी असतात. श्वास घेण्यात त्रास, मळमळ होणे, ताप, सर्दी, स्नायू तसेच पोटाच्या खालच्या भागात दुखणे, डोकेदुखी ही लक्षणे आहेत.\nकोंबड्यांच्या संपर्कात राहिल्याने माणसांमध्येही हा आजार फैलावू शकतो. याचा विषाणू (एव्हियन एन्फ्लूएंझा) डोळे, नाक आणि तोंडावाटून शरीरात प्रवेश करतो. स्वाईन फ्लूत दिले जाणारे औषधही यावर उपचार करते. त्यात बर्ड फ्लूचा हा विषाणू फार घातक नाही. लोकांनी फार घाबरू नये, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious article“संभाजीनगर’ चूकून टाईप झालं”\nNext articleबॉलिवुडमधील दिलफेक मजनू\nरस्ता मोकळा करा, शेतकऱ्यांना स्थानिकांचा इशारा; दिल्लीच्या सीमेवर तणाव\nवाणी ला ‘बेल बॉटम’ थिएटरमध्येच रिलीज होण्याची अपेक्षा….\nशेतकर्‍यांना ज्या दिवशी ‘हा’ कायदा कळेल, सारा देश पेटून उठेल – राहुल गांधी\nकाँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणी, धवलसिंह मोहिते पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nमी पाहिले तेव्हा असे काही नव्हते, तो स्क्रीन शॉट व्हायरल करायला नको होता – रक्षा खडसे\nदेवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोमध्ये बसून काय ट्विट करावे तो त्यांचा...\n‘मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहणार ’ अजित पवारांनी कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nवाशिममध्ये शिवसेना-भाजप आमनेसामने, खासदारांचा व्हिडिओ झाला व्हायरल\nमंत्री जयंत पाटील यांच्याकडून हिंसेचे समर्थन : आ. चंद्रकांत पाटील\n‘आधी औरंगाबादचे संभाजीनगर तर करा ’ मुख्यमंत्र्यांना भाजपचा टोला\nसंयमाचं श्रेय सीमावासीयांना : शरद पवार\nआशिष शेलार साहेब खरं सांगा, दीप सिद्धू तुमचे कोण\nशेतकर्‍यांना ज्या दिवशी ‘हा’ कायदा कळेल, सारा देश पेटून उठेल –...\nकाँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणी, धवलसिंह मोहिते पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\n६ फेब्रुवारीला राज ठाकरेंना कोर्टात हजर राहण्याचे आदेश\nदेवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोमध्ये बसून काय ट्विट करावे तो त्यांचा...\nफडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं हे सर्वांना मान्य करावंच लागेल :...\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nभाजपाच्या वेबसाईटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख; गृहमंत्र्यांकडून दखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.sarkarnama.in/vyakti-vishesh-vishleshan/journey-pratap-sarnaik-just-small-vendor-rich-person-thane-65846", "date_download": "2021-01-28T12:38:15Z", "digest": "sha1:THT4DQ3IL5BRQCTE2TG6ZQGJXXMW5F7R", "length": 17215, "nlines": 181, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "प्रताप सरनाईक : अंडाभुर्जीची गाडी ते 125 कोटींचा मालक व्हाया 20 लाखांचा मोबाईल - journey of Pratap Sarnaik from just a small vendor to Rich person of Thane | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रताप सरनाईक : अंडाभुर्जीची गाडी ते 125 कोटींचा मालक व्हाया 20 लाखांचा मोबाईल\nप्रताप सरनाईक : अंडाभुर्जीची गाडी ते 125 कोटींचा मालक व्हाया 20 लाखांचा मोबाईल\nप्रताप सरनाईक : अंडाभुर्जीची गाडी ते 125 कोटींचा मालक व्हाया 20 लाखांचा मोबाईल\nमंगळवार, 24 नोव्हेंबर 2020\nठाण्याच्या राजकारणात जितेंद्र आव्हाड यांचे जवळचे मित्र म्हणून यांची ओळख होती. ती मोबाईल प्रकरणामुळे पुसली आणि सरनाईक यांचा ब्रॅंड तयार झाला.\nपुणे : शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवाईमुळे चर्चेत आले आहेत. गेले काही दिवस तसे ते फोकसमध्ये होतेच. शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून ते पुढे येत होते. अर्णव गोस्वामी, कंगना राणावत यांच्याविरोधात बोलणाऱ्या शिवसेनेच्या आघाडीच्या नेत्यांत सरनाईक यांचा समावेश होता.\nया सरनाईक यांचा राजकीय, आर्थिक प्रवासही तसा थक्क करणारा आहे. ते महाराष्ट्रात चर्चेत आले ते 2008 च्या सुमारास. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वीस लाख रुपयांचा हिरेजडित मोबाईल त्यांनी भेट दिला होता. त्यामुळे सरनाईक हे उभ्या महाराष्ट्राला माहीत झाले. सिद्धिविनायक गणपतीला भेट मिळालेला हा मोबाईल सरनाईक यांनी लिलावात वीस लाख रुपयांना विकत घेतला होता. त्यांनी तो आपले तेव्हाचे नेते अजितदादांना सप्रेम भेट दिला. पण अजितदादांनी तेव्हा तो स्वीकारला नव्हता. पण सरनाईक ही मोठे प्रस्थ असल्याचे महाराष्ट्राला दिसून आले.\nठाण्याच्या राजकारणात जितेंद्र आव्हाड यांचे जवळचे मित्र म्हणून तेव्हापर्यंत त्यांची ओळख होती. ती मोबाईल प्रकरणामुळे पुसली आणि सरनाईक यांचा ब्रॅंड तयार झाला. ठाण्यातील लोकमान्यनगर परिसरातून ते तीन वेळा पालिकेवर निवडून गेले होते. राज्यात 2009 च्या निवडणुकीत कोळी-माजिवडा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उभे राहणे टाळून त्यांनी शिवसेनेची वाट पत्करली आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या वर्तुळात त्यांचा समावेश झाला. मूळचे वर्धा येथील सरनाईक हे लहाणपणीच डोंबिवलीत आले होते. त्यांचे शालेय शिक्षण हे दहावीपर्यंत झाले. तरुणपणी त्यांनी अनेक व्यवसाय केले. त्यात अंडाभुर्जीची गाडीही डोंबिवलीत ते लावत होते. काही काळ रिक्षाही चालवली. त्यांचे मूळचे आडनाव हे गांडुळे होते. त्यांनी नंतर ते सरनाईक केले. प्रताप सरनाईक यांनी २०१९ साली निवडणूक अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण (स्थावर आणि जंगम एकत्रित) मालमत्ता १२५ कोटींहून अधिक आहे. ठाण्यातील दहीहंडी उत्सवातून ज्यांनी आपले नाव कमावले त्यात सरनाईक यांचा समावेश आहे. त्यांनी `कान्हा` आणि `हृदयांतर` या दोन मराठी चित्रपटांची निर्मितीही केली.\nराज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मोठे राजकीय नाट्य झाले. शिवसेनेने भाजपपासून फारकत घेतली. त्यावेळी शिवसेनेच्या आमदारांना सुरक्षितस्थळी म्हणून दोन-तीन हाॅटेलमध्ये हलविण्यात आले. यासाठीचा खर्च करणाऱ्यांमध्ये सरनाईक यांचा समावेश होता, अशी तेव्हा चर्चा होती. आपल्याला मंत्रीपद मिळेल, या आशेनेच त्यांनी हा खर्च केल्याचे बोलले जात होते. मात्र ते मंत्री झाले नाहीत. मात्र खर्च करणाऱ्यांची यादी विरोधकांनी मिळवली आणि सरनाईक यांच्यावर कारवाई झाली. असे खर्च करणारे शिवसेनेचे आणखी दोन मोठे नेते आहेत. त्यांच्याकडे ईडीचा मोहरा वळतो की काय, याची शंका आता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. त्यातील एक मंत्री आहेत. दुसऱ्या नेत्याला सरनाईक यांच्याप्रमाणेच आशेवर थांबावे लागले आहे. हा दुसरा नेता आधीच्या फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होती.\nप्रताप सरनाईक यांच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव विहंग असून धाकट्या मुलाचे नाव पूर्वेश आहे. दोघेही युवासेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांचे घनिष्ठ संबंध आहेत. पूर्वेश सरनाईक हे युवासेनेचे सचिव असून युवासेनेच्या कामांमध्ये ते सक्रियपणे सहभागी होतात.\nपूर्वेश यांची पत्नी परिशा सरनाईक या ठाणे महानगरपालिकेत नगरसेविका आहेत. त्या प्रभाग क्रमांक २९ चे प्रतिनिधित्व करतात.\nविहंग ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष म्हणून प्रताप सरनाईक यांचं नाव १९८९ पासून ठाणे शहरातील अनेक रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये सामील आहेत. विहंग शांतिवन, विहंग गार्डन, सृष्टी कॉम्प्लेक्स, विहंग रेसिडेन्सी, विहंग टॉवर, विहंग पार्क, रौनक टॉवर, विहंग आर्केड आणि रौनक आर्केड असे विहंग रिअल इस्टेटने उभारलेले अनेक रहिवासी प्रकल्प ठाण्यात आहेत. घोडबंदर रोडला मानपाड्याजवळ प्रताप सरनाईक यांचे विहंग्ज इन हे थ्री-स्टार हॉटेलही आहे. विहंग्ज पाम क्लबचीही मालकीही सरनाईक यांच्या विहंग्ज ग्रुपकडे आहे. स्विमिंग पूल, हेल्थ क्लब, जाकूझी आणि स्क्वॅश अशा अत्याधुनिक सोयी या क्लबमध्ये आहेत.\nरणजित पाटील हे व्याही\nसरनाईक यांचे भाजपशीही कनेक्शन आहे. त्यांचा मुलगा पूर्वेश याची पत्नी म्हणजे माजी मंत्री रणजित पाटील यांच्या कन्या आहेत. रणजित पाटील हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात गृह आणि नगरविकास राज्यमंत्री होते. सरनाईक आणि पाटील हे दोघे व्याही आहेत. दीड वर्षांपूर्वीच हा विवाह झाला.\nईडीच्या कारवाईने अनेक जण हतबल होतात. या कारवाईतून जामीन मिळणे फार अवघड जाते. अनेक महिने तुुरुंगात काढावे लागतात. सरनाईक यांच्या आधी काॅंग्रेसचे कर्नाटकातील संकटमोचक डी. के. शिवकुमार (यांनीपण एच. डी. कुमारस्वामी यांचे सरकार वाचविण्यासाठी काॅंग्रेसच्या आमदारांच्या व्यवस्थेसाठी खर्च केला होता.) यांच्यावर ईडीने कारवाई करून अटक केली होती. या कारवाईत लवकर जामीन मिळवणाऱ्यामध्ये शिवकुमार यांचा समावेश आहे. बाकी अनेकांना बरेच दिवस तुरुंगात काढावे लागतात. आता सरनाईक प्रकरणामध्ये काय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nजितेंद्र आव्हाड jitendra awhad प्रताप सरनाईक pratap sarnaik कंगना राणावत kangana ranaut महाराष्ट्र maharashtra अजित पवार ajit pawar उद्धव ठाकरे uddhav thakare ईडी आदित्य ठाकरे aditya thakare रणजित पाटील ranjit patil\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95/5f89783c64ea5fe3bdfc5c4d?language=mr", "date_download": "2021-01-28T11:17:40Z", "digest": "sha1:4MJZK5IW2VOMCYWUYJWBY5JQ2AQRN63D", "length": 4854, "nlines": 73, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - निरोगी व आकर्षक कलिंगड पीक! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही\nआपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.\nआजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nनिरोगी व आकर्षक कलिंगड पीक\nशेतकऱ्याचे नाव- श्री. राकेश शर्मा राज्य - राजस्थान टीप- ००:००:५० @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे. खरेदी साठीulink://android.agrostar.in/productlist\nहि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nकलिंगडपीक पोषणआजचा फोटोकृषी ज्ञान\nशेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण कृषी बाजार समिती पुणे येथील बाजारभाव जाणून घेणार आहोत. हा बाजारभाव प्रति क्विंटल याप्रमाणे दाखवलेला आहे. संदर्भ:- अ‍ॅगमार्कनेट., https://www.agrowon.com/msamb-fetch हि...\nवीडियोकलिंगडपीक पोषणसल्लागार लेखकृषी ज्ञान\nकलिंगड पिकासाठी अचूक अन्नद्रव्ये व्यवस्थापन\nकलिंगड पिकाच्या भरघोस आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी पिकाच्या अवस्थेनुसार कोणती खते आणि किती प्रमाणात देणे आवश्यक आहे हे जाणून घेण्यासाठी 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर'...\nसल्लागार लेख | अ‍ॅग्रोस्टार इंडिया\nकलिंगडऊसकांदावीडियोपीक पोषणसल्लागार लेखकृषी ज्ञान\nपिकांच्या उत्पादन वाढवण्यासाठी कोणते घटक आहेत आवश्यक\nशेतकरी बांधवांनो आपण उत्पन्न वाढीसाठी विविध उपाय करत असतो. यात सर्वाधिक केला जाणारा उपाय म्हणजे रासायनिक खतांचा वापर. आपण जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी आणि जमिनीची...\nसल्लागार लेख | कृषी जागरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://avinashsonawane.blogspot.com/", "date_download": "2021-01-28T12:20:19Z", "digest": "sha1:GLP3X6XXCIBFZG3ZDRG6A25YWGCEKOYJ", "length": 39396, "nlines": 125, "source_domain": "avinashsonawane.blogspot.com", "title": "वर्तमान", "raw_content": "\nबुधवार, २५ मार्च, २०१५\n६० वर्ष पहिले जेव्हा Singapore हे Malaysia (Malaysia नी Singapore ला हाकलून दिले असे म्हणा) पासून वेगळे झाले तेव्हा Singapore एक जंगल होते. Mumbai पेक्षा हि लहान असलेल हे एक बेट. Natural resources नाही, कोळश्याच्या किंवा aluminium च्या खाणी नाही , त्यावेळेस उद्योग धंदे नाही, इतकेच काय तर प्यायचे पाणी पण नाही. प्यायचे पाणी त्यांना Malaysia कडून ५ रुपये लिटर भावाने विकत घ्यावे लागले. उद्योगाच्या नावावर फक्त मासेमारी.\nज्या दिवशी Singapore हे Malaysia प...ासून वेगळे करण्यात आले, त्या दिवशी एक माणूस ढसा ढसा रडला. आता आपल्या देशाचे काय होयील ह्या चिंतेत त्याने स्वतःला १२ दिवस एका खोलीत कोंडून घेतले. आणि बाहेर पडला तो एक निर्धार घेवुन. त्याने सरकार स्थापन केले, मंत्रिमंडळात हुशार लोक नेमले आणि लोकांना सांगितलं कि तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभे राहा. अत्यंत खंबीर आणि दूरदृष्टी असलेल्या ह्या एका माणसाने पुढील काळात मग Singapore चा असा काही कायापालट केला कि आज Singapore हे Asia मधील सर्वात समृद्ध राष्ट्र म्हणून मानल जात.\nत्या एका माणसाच्या Vision , Policies आणि Determination मुळे Singapore च आज जन्मलेल मुलं सुद्धा करोडपती आहे. जगातल्या मोठ्यातल्या मोठ्या कंपन्या रोज Singapore च्या दरवाज्यात उभ्या असतात, उद्योग सुरु करण्याच application घेवुन. त्या एका माणसामुळे आज Singapore citizens ला एवढा मान आहे कि जगातल्या १७० देशात Singaporeans ना VISA-Free एन्ट्री आहे त्या माणसाचे नाव आहे Lee Kuan Yew, Singapore चे पहिले पंतप्रधान.\nवयाच्या ९१ व्या वर्षी आजाराने त्याचे आज पहाटे निधन झाले. केवळ एक माणूस एखाद्या संपूर्ण देशाचं भविष्य कसं बदलवू शकतो ह्याच Lee Kuan Yew पेक्षा उत्तम उदाहरण कदाचितच असावे.\nबहुधा अशी लोकं प्रेरणा देण्यासाठीच जन्माला येतात.\nद्वारा पोस्ट केलेले Unknown येथे १०:१३ AM 0 टिप्पणी(ण्या)\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, २७ नोव्हेंबर, २०१४\nशासकीय कार्यालये लोकाभिमुख कधी होणार \nभारतात लोकशाही व्यवस्था आहे असे आपण मानत असलो तरी मायबाप इंग्रजांनी निर्माण केलेली प्रशासन व्यवस्था आजही जनतेला मालक मानतेच असे नाही.लोकांना किमान ग्राहक म्हणून काही हक्क आहेत याची जाणीव शासकीय कार्यालयांमध्ये किमान जनतेशी नेहमी संपर्कात येणाऱ्या सेवकांना करून देण्यात येते का असा प्रश्न पडावा अशीच वागणूक लोकांना मिळते हा नित्याचाच अनुभव आहे.\nलोकांना शिधापत्रिका ( म्हणजे रेशनकार्ड ),वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती (म्हणजे ड्रायव्हिंग लायसेन्स ), हयात प्रमाणपत्र वा दुकानाचे लायसन्स अशा कागदपत्रासाठी किंवा माहितीच्या अधिकारात माहिती मिळविण्यासाठी एकाद्या शासकीय कार्यालयात जावे लागते पण कोणत्याही कार्यालयात विहित नमुना ( म्हणजे फॉर्म ) दिला जात नाही तर ते सारे नमुने व चलने बाहेरून विकत आणण्याचा सल्ला मिळतो. प्रादेशिक परिवहन कार्यालयात एजंट लागतो तर तहसीलदार कार्यालयाजवळ व्हेंडर असतातच .याशिवाय सारे झेरोक्सवाले तत्पर आहेतच. मग ही शासकीय कार्यालये कुणासाठी आहेत \nआधार कार्ड प्रमाण मानून डिजिटल पद्धतीने कार्यवाहीचा शुभारंभ करतांना स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले की निवृत्तीवेतन धारकांना यापुढे दरवर्षी हयातीचा दाखला देण्याची आवश्यकता नाही.तरीही शासकीय कोषागार कार्यालय ( म्हणजे ट्रेझरी ) स्टेट बँकेमार्फत असे दाखले ढीगभर झेरोक्ससह गोळा करतच आहे. आधार कार्ड म्हणजे तुमचा फक्त क्रमांक असून ते कार्ड फाडले तरी चालेल असे खुद्द या आधार कार्डचे सर्वेसर्वा ( मंत्र्याचा दर्जा असलेले ) श्री.निलेकणी यांनी सांगितले होते. तरीही सर्व ठिकाणी त्याची खरी प्रत लागतेच.\nकेंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे त्यांच्याकडे राजपत्रित अधिकारी वा विशेष कार्यकारी अधिकारी यांनी “सत्यप्रत” प्रमाणित करणे आवश्यक राहिले नसून स्वत: संबधित अर्जदाराने प्रतीवर सही करावी असे अभिप्रेत आहे. खाजगी बँका हे आधीपासूनच करीत आहेत हे इथे नमूद करणे आवश्यक आहे.असा निर्णय राज्य सरकारने अद्याप का घेतला नाही हे समजू शकत नाही . शिधावाटप पत्रिका हा निवासाचा पुरावा नाही असे पुरवठा खात्याने अनेकदा जाहीर करूनही सर्व सरकारी यंत्रणा तीच मागणी कशी करतात हेही न उलगडणारे कोडे आहे.\nएकीकडे डिजिटल कार्यपद्धती सर्वदूर सांगितली जाते मात्र स्वत: धावपळ केल्याशिवाय फाईलीचा प्रवास इंचभरही होत नाही हाच अनुभव येतो.बँका,विमा कंपन्या,वित्तीय संस्था तसेच शेअर बाजार यांचे देखील व्यवहार घरबसल्या पूर्ण केले जातात.वीज आणि दूरध्वनी यांची देयके कुठूनही भरता येऊ लागली. मात्र पालिका आणि शासन अद्याप पूर्णपणे लाईनवर आलेले नाहीत. पंतप्रधान असलेल्या व्यक्तीशी थेट संपर्क शक्य आहे पण जिल्हा व पालिका येथील अधिकारी व पदाधिकारी आजही ‘संपर्क क्षेत्राच्या बाहेर’ आहेत.\nनुकतीच उच्च न्यायालयाने होर्डिंगच्या निमित्ताने शासन आणि पालिका यांची कान उघाडणी केली आहे.आता तरी सारे कारभारी लोकांसाठी मुद्दाम वेळ देतील अशी आशा करू या. न्यायालयाच्या आणखी एका सूचनेप्रमाणे टोलफ्री नंबर व ओन्लाईन संपर्क शक्य केला तरी कारभार सुरळीत होईल. लोकाभिमुख प्रशासन म्हणजे तरी दुसरे काय \nमार्च महिन्याचा दुसरा आठवडा असावा .एक निवृत्त सदगृहस्थ एका पत्रकारासह माझ्याकडे आले.त्यांचा हयातीचा दाखला न दिल्याने त्यांचे पेन्शन अडले होते. ते त्या दिवशी म्हणजे ९ मार्च रोजी हयात आहेत अशा आशयाचे प्रमाणपत्र दिले.थोड्या वेळाने ते परत आले व त्यांनी सांगितले की,त्यांना ते ३० नोव्हेंबर रोजी जिवंत असल्याचे पत्र हवे आहे.तेथे अर्थात माणूस पाठवूनही प्रतिवाद चालला नाही.माघील तारखेचे पत्रच त्यांना जीवदान देऊ शकले .\nद्वारा पोस्ट केलेले Unknown येथे ४:३६ PM 0 टिप्पणी(ण्या)\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, २४ जुलै, २०१४\nसमतोल विकासाकरिता धुळे जिल्ह्यात अधिक तालुके निर्माण करणे आवश्यक\nमहाराष्ट्रात पालघर जिल्हा अस्तित्वात येणार आहे.महाराष्ट्र राज्य निर्मितीच्यावेळी २६ जिल्हे आणि २२९ पंचायत समित्या होत्या.आता राज्यातील सहा महसुली विभागात ३५ जिल्हे,३३ जिल्हा परिषदा आणि ३५१ पंचायत समित्या आहेत.पालघर हा राज्यातला ३६वा जिल्हा असेल.विकासाची गंगा तळागाळातील माणसापर्यंत नेण्यासाठीच जिल्हा किंवा तालुका हा घटक निर्माण करावा लागतो.\nशासनाच्या याच भूमिकेतून रत्नागिरी, धुळे, औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद,अकोला,भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचे विभाजन करून अनुक्रमे सिंधुदुर्ग, नंदुरबार, जालना, लातूर,वाशीम,गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली.मुंबई आणि मुंबई उपनगर हे दोन जिल्हे करण्यात आले मात्र तेथे जिल्हा परिषदा नाहीत.\nधुळे जिल्हा ८०६३ चौ.कि.मी. क्षेत्रफळ व २० लाख ५० हजार ६८२ लोकसंख्या असलेला हा जिल्हा राज्यातील सर्वात कमी म्हणजे केवळ चार (धुळे, साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर) तालुके असले तरी तो राज्यातील निम्म्या जिल्ह्यांपेक्षा मोठा आहे. म्हणजेच हा धुळे जिल्ह्याचा प्रशासकीय अनुशेषच मानावा लागेल.\nराज्यातील धुळे जिल्ह्यापेक्षा तेरा जिल्हे मोठे असून त्यांचे क्षेत्रफळ (चौ.कि.मी.) व तेथील तालुक्यांची संख्या अशी : नासिक (१५५३०) -पंधरा तालुके, जळगाव (११७६५)- पंधरा तालुके, अहमदनगर (१७०४८ )- चौदा तालुके, पुणे(१५६४३)-चौदा तालुके, सातारा (१०४८०)- अकरा तालुके, सोलापूर (१४८९५)- अकरा तालुके, औरंगाबाद (१०१०७)- नऊ तालुके, बीड (१०६९३)- अकरा तालुके, नांदेड (१०५२८)- सोळा तालुके, अमरावती(१२२१०)- चौदा तालुके, यवतमाळ (१३५८२)- सोळा तालुके, चंद्रपूर (११४४३)-पंधरा तालुके तसेच गडचिरोली (१४४४१२)- बारा तालुके.\nधुळे जिल्ह्याच्या (८०६३ चौ.कि.मी.) आकारमानाच्या आसपास असलेल्या पाच जिल्ह्यांचे तालुके पाहा: ठाणे(९५५८)- पंधरा तालुके, रत्नागिरी (८२०८)- नऊ तालुके, सांगली(८५७२)- दहा तालुके, बुलडाणा(९६६१)- तेरा तालुके तर नागपूर(९८०२)-चौदा तालुके.\nआता धुळे जिल्ह्यापेक्षा लहान असलेले जिल्हे व त्यांचे तालुके यांची संख्याही विचार करायला लावणारी आहे.. ती अशी: रायगड(७१५२)- पंधरा तालुके,सिंधुदुर्ग(५२०६)- आठ तालुके,नंदुरबार(५०३४)- सहा तालुके, कोल्हापूर(७६८५)- बारा तालुके,जालना(७७१८)- आठ तालुके, परभणी(६५१७)- नऊ तालुके, हिंगोली(४५२४)-पाच तालुके, उस्मानाबाद(७५६९)- आठ तालुके, लातूर(७१५७)- दहा तालुके, अकोला (५४२९)-सात तालुके, वाशीम(५१५३)-सहा तालुके, वर्धा(६३०९)-आठ तालुके, भंडारा (३८९५)- सात तालुके तसेच गोंदिया (५४२५)- आठ तालुके. मुंबई जिल्ह्याला तालुके नसले तरी त्याचे क्षेत्रफळ केवळ १५७ चौ.कि.मी. असून मुंबई उपनगर जिल्हा ४४६ चौ.कि.मी. असूनही तेथे अंधेरी, बोरीवली आणि कुर्ला हे तीन तालुके आहेत.\nधुळे जिल्ह्यात याच प्रमाणात तालुके केले तर साक्री तालुक्यात पिंपळनेर (जे इतिहासात जिल्हा मुख्यालय होते ) व निजामपूर ,धुळे तालुक्यात कुसुंबा व शिरूर ,शिंदखेडा तालुक्यात दोंडाईचा व नरडाणे तसेच शिरपूर तालुक्यात थाळनेर आणि बोराडी हे तालुके नव्याने निर्माण करता येतील.राजकीय इच्छाशक्ती आणि जनमताचा रेटा यांच्या बळावरच हे शक्य आहे.डॉ.आहेर यांचे देवळा आणि डॉ पतंगराव कदम यांचे पलूस हे नावे तालुके याचे उदाहरण होय.पिंपळनेर तालुका केला तर नंदुरबार जिल्हा निर्मितीच्या वेळी तो तिकडे जाण्याची भीती त्यावेळी व्यक्त केली जात होती.बहुतेक सर्व शासकीय योजना तालुका हा घटक समजून दिल्या जातात त्यामुळे त्यांचा सर्वात कमी वाटा धुळे जिल्ह्याला मिळतो.समतोल विकासाकरिता व प्रभावी प्रशासनासाठी नवे तालुके निर्माण करणे हि काळाची गरज आहे.\nद्वारा पोस्ट केलेले Unknown येथे ९:१३ AM 0 टिप्पणी(ण्या)\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २१ फेब्रुवारी, २०११\nपरवा सहज युट्युबवरुन गाणी शोधत होतो.तेव्हा या वर्षातील उत्तम हिन्दी गाणी अशा ओळीवर क्लिक केले तर एक गाणे सुरु झाले.ओरीजनल मेलडी म्युजीक प्रस्तुत सुरींदर सिंघ यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत आहे.त्या गीतातील सुर,शब्द वा संगीत याहुन त्यानंतर मधेच येणारे माहितीफलक आश्चर्यजनक व सुखद धक्का देणारे वाटले.त्या फलकांमधुन मिळालेली माहिती संपादित करुनच हे लेखन करीत आहे.\nविशेषतः भ्रष्टाचाराच्या मालिकांचा माध्यमांद्वारे जनमानसावर होत असतांना जी सार्वत्रिक निराशा आली आहे त्यात आपले महत्वाचे मानबिंदु नजरेआड होऊ नयेत हेहि विसरता येणार नाही.या ध्वनीचित्रफीतीत शोधलेल्या या अभिमानास्पद गोष्टी सादर करीत आहे.\n(१)जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र.(आपल्या लोकशाहीमुळेच आपल्याला सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे)\n(२)जगातील सर्वात मोठे लष्कर असलेला देश.वेगवेगळ्या युद्धांमध्ये विजयप्राप्तीची सर्वाधिक टक्केवारी (८३%) आपल्या जवानांनी गाठली आहे.\n(३)तथापि गेल्या एक हजार वर्षांच्या इतिहासात आपण कधीही परकीय देशावर अतिक्रमण केलेले नाही.\n(४) जगातील सर्वात मोठी पोलिस यंत्रणा भारतात आहे.\n(५) जगात सर्वाधिक लांबीचा लोहमार्ग आपल्या देशात आहे.\n(६) जगातील एकचतुर्थांश लोक ज्या धर्मांचे अनुयायी आहेत अशा चार धर्मांची स्थापना भारतात झालेली आहे.(हिन्दु,जैन,शीख आणि बौद्ध)\n(७) इंग्लिश बोलणारे जगातील सर्वाधिक लोक भारतात आहेत.\n(८) अभियंते आणि शास्त्रद्न्य यांचा जगातील दुसरा क्रमांकाचा ताफा भारताजवळ आहे.\n(९) अमेरिकेतील नासा या संस्थेतील दर दहापैकी चार शास्त्रद्न्य भारतीय आहेत.\n(१०) आपली ब्यांडविथ कपासिटी ८.५ टेराबाइट असुन ती जगात सर्वाधिक आहे.\n(११) भारतातुन नव्वद देशांना सोफ़्ट्वेअरची निर्यात होते.\n(१२) स्वदेशात सुपर काम्पुटर बनविणारा तिसरा देश भारत आहे.\n(१३) गुंतवणुकीत जगात तिसरा क्रमांक असणारा देश.\n(१४) स्टाक एक्स्चेंज मध्ये नोंद असलेल्या कंपन्यांची संख्या पाहिली तर भारत जगात दुसरा देश ठरतो.\n(१५) मोटर बाइक तयार करणारे देश पाहिले तर भारताचा क्रमांक जगात दूसरा आहे.\n(१६) हिरे प्रक्रीया व निर्यात करणारा भारत हा जगातील अग्रगण्य देश ठरतो कारण जगातील दहापैकी नऊ हिरे भारतातुन जातात.\nभारतीयांना अभिमान वाटावा अशा काही कर्तबगार व्यक्ती :जगातील सर्वोत्तम फलंदाजी करणारा क्रिकेट्वीर, हाट्मेलचा निर्माता,विंडोज २००० चा टेस्टींग डायरेक्टर,सन मायक्रोसिस्टीमचा सह निर्माता आणि असेच अनेक.........\n. मेरा भरत महान.\nद्वारा पोस्ट केलेले Unknown येथे ११:३४ AM 1 टिप्पणी(ण्या)\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, १७ फेब्रुवारी, २०११\nरेल्वेच्या नकाशात खानदेश दिसणार का \nदेशाचा किंवा राज्याचा विकास हा त्या भागातील लोहमार्ग आणि वाहतुकीची साधने यवरच मोजला जातो.म्हणुनच कोकण आणि मराठवाडा यांच्या विकासाकरीता जी आंदोलने झाली त्यावेळी रेल्वे हाच प्रमुख कार्यक्रम होता हा इतिहास आहे.मराठवाडयात पुर्ण रुंदीचे लोहमार्ग झले म्हणुनच तेथला सामान्य माणुस कमीत कमी खर्चात सरळ मुंबई ,पुणे किंवा बंगलोर येथे काही तासात आरामात जाऊ शकतो.इतकेच नाही तर अमरावती,औरंगाबाद नांदेड अशा ठिकाणांवरुन मुंबईपर्यंत जलद व अतिजलद गाड्याही राजधानीला जोडल्या गेल्या आहेत.\nअशा परिस्थितीत खानदेशचा सर्वसामान्य माणुस त्याला परवडेल अशा रेल्वे प्रवासापासुन वर्षानुवर्षे वंचित राहिला आहे.त्यासाठी रेल्वे प्रशासनाशी सल्ला मसलत करुन काही मागण्या राजकिय बळानिशी दिल्ली दरबारात नेणे गरजेचे आहे.भुसावळ हे रेल्वेचे मोठे तांत्रिक महत्वाचे जंक्शन असुनही तेथुन सु्टणारी मध्य रेल्वेची मुंबई, पुणे किंवा अन्य शहरांपर्यंत एकही गाडी नाही हे दुर्दैव.\nधुळे - दादर एक्सप्रेस टाइम टेबलमध्ये आहे पण तो छापाचाच गणपती आहे.काही डबे पसेंजरला संध्याकाळी जोडले जातात व नंतर ते पठाणकोट एक्सप्रेसला जोडुन नव्या नावाने ही गाडी भल्या पहाटे अडीचला कल्याण व चार वाजता दादरला जाते.इतकी गैर सोयीची गाडी रेल्वे वेळापत्रकात शोधुनही सापडणार नाही.\nजळगाव भुसावळ मोठ्या मार्गावरची मोठी स्थानके असली तरी तेथुन सुट्णारी एकही गाडी नसल्याने उत्तर भारतीय बांधवांच्या सौजन्यावरच त्यांचा नासिक वा मुम्बई प्रवास अवलंबुन असतो.त्यापैकी अनेक गाड्या जळगाव,मनमाड जंक्शन आणि नासिक येथेही न थांबणार्या नाहीत व अशा द्रुतगती गाड्यांची संख्या वाढतच जाणार आहे.अनेक गाड्यांना चारशे किलोमीटरपर्यंत तिकीट दीले जात नाही.अर्थात हे बंधन मुंबई भुसावळ दरम्यान साठीच प्रामुख्याने आहे.यासाठी भुसावळ आणि धुळे येथुन मुंबई, पुणे,नांदेड,लातुर, कोल्हापुर, सोलापुर, रत्नागिरी अशा ठिकाणांपर्यंत येजा करणारी प्यासेंजर, एक्सप्रेस सुरु करने तातडीचे झाले आहे.\nखानदेशला राज्याच्या राजधानीला जोडणारी [नागपुर-मुंबै वा औरंगाबाद-मुंबै सारखी]अतिजलद गाडी हेहि स्वप्न राहु नये. किमान नांदेड व मुंबै दोनही ठिकाणांवरुन सकाळी निघुन संध्याकाळी पोचणारी तपोवन सारखी दिवसाची जनता एक्सप्रेस तरी पदरात पडावी.धुळे आणि भुसावळ येथुन शिर्डी जाणारी प्रवासी गाडी सुरु होणे अशक्य नाही.मराठवाड्यातुन मनमाड्पर्यंत येणारी रेल्वे वाहतुक शिर्डीकडे वळ्वली गेली आहे.भारत भरातुन शिर्डी पर्यंत नव्याने गाड्या सुरु होत असतील तर खानदेश वंचीत राहु नये.\nमहाराष्ट्राची शहरे एकमेकांना जोडणारी सेवाही गरजेची आहे, उदहरणार्थ पुणे,कोल्हापुर,नांदेड,नासिक,औरंगबाद,अमरावती,लातुर,रत्नागिरी,डहाणु.आपली रेल्वे सेवा प्रामुख्याने देशातील अन्य भागातील शहरे मुंबै व आता पुणे इथपर्यंत जोडण्यासाठीच सुरु केली जाते.त्यामुळे त्यांचे वेळापत्रक मधल्या प्रवाशांचा सोयीचे नसतेच.त्यामुळे पुण्याला शिकण्यासाठी वा नोकरीसाठी गेलेला तरुण सुटीतही खानदेशातल्या घरी सोयीचा प्रवास करुन येउ शकत नाही.महाराष्ट्र एक्स्प्रेस नावाची एकेकाळी सोयीची वाटणारी गाडी ही पुढील दोन महिने बुक असते.\nधुळे शिरपुर मार्गे इंदुर रेल्वेमार्गाचे स्वप्न उद्या साकार झाले तरी धुळे येथुन सुटणारी गाडीच धुळे जिल्ह्यातील जनतेसाठी अधिक उपयुक्त ठरणार आहेव त्यासाठी त्या नव्या रेल्वेमार्गाची वाट पाहण्याची गरज नाही हेहि विसरुन चालणार नाही.महाराष्ट्रातील आणि प्रामुख्याने खानदेशातील प्रवाशांचा विचार करुन राज्याचे विभाग एकमेकांना जोडणारे रेल्वे गाड्यांचे जाळे निर्माण होइल तो भाग्याचा दिवस ठरेल.\nद्वारा पोस्ट केलेले Unknown येथे ५:१७ PM 0 टिप्पणी(ण्या)\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nरेल्वेच्या नकाशात खानदेश दिसणार का \nदेशाचा किंवा राज्याचा विकास हा त्या भागातील लोहमार्ग आणि वाहतुकीची साधने यवरच मोजला जातो.म्हणुनच कोकण आणि मराठवाडा यांच्या विकासाकरीता जी आं...\n६० वर्ष पहिले जेव्हा Singapore हे Malaysia (Malaysia नी Singapore ला हाकलून दिले असे म्हणा) पासून वेगळे झाले तेव्हा Singapore एक जंग...\nशासकीय कार्यालये लोकाभिमुख कधी होणार \nभारतात लोकशाही व्यवस्था आहे असे आपण मानत असलो तरी मायबाप इंग्रजांनी निर्माण केलेली प्रशासन व्यवस्था आजही जनतेला मालक मानतेच असे नाही...\nसमतोल विकासाकरिता धुळे जिल्ह्यात अधिक तालुके निर्माण करणे आवश्यक\nमहाराष्ट्रात पालघर जिल्हा अस्तित्वात येणार आहे.महाराष्ट्र राज्य निर्मितीच्यावेळी २६ जिल्हे आणि २२९ पंचायत समित्या होत्या.आता ...\nपरवा सहज युट्युबवरुन गाणी शोधत होतो.तेव्हा या वर्षातील उत्तम हिन्दी गाणी अशा ओळीवर क्लिक केले तर एक गाणे सुरु झाले.ओरीजनल मेलडी म्युजीक प्रस...\nसर्व हक्क स्वाधीन. चित्र विंडो थीम. mammamaart द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/lok-sabha-election-results/gadchiroli-chimur-lok-sabha-election-result-live-2019-ashok-nete-vs-dr-namdev-usendi-61168.html", "date_download": "2021-01-28T11:04:21Z", "digest": "sha1:B25HZCO6TPQHRS5BLY43MVOWYFZEZGAE", "length": 25144, "nlines": 335, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Gadchiroli Lok sabha result 2019: गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ निकाल Gadchiroli Chimur Lok sabha election result live 2019 : Ashok Nete vs Namdev Usendi", "raw_content": "\nमराठी बातमी » लोकसभा निकाल 2019 » Gadchiroli Lok sabha result 2019: गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ निकाल\nGadchiroli Lok sabha result 2019: गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ निकाल\nमोहम्मद इरफान, टीव्ही 9 मराठी, गडचिरोली\nगडचिरोली : अशोक नेते\nगडचिरोली : एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला गडचिरोली मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे अशोक नेते विजयी झाले आहेत. गडचिरोली-चिमूर मतदारसंघाचे याआधीचे नाव होते केवळ चिमूर. चिमूर ही देशातील क्रांतीची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. आता ही क्रांती या भागातील लोक मोठ्या गंमतीने लोकसभा निवडणुकांच्या बाबतीत सांगतात. 1980 पासून एक अपवाद वगळता एकही स्थानिक माणूस इथला खासदार राहिलेला नाही. या मतदारसंघाला ‘पाहुण्यांचा’ मतदारसंघ असे म्हटले जाते. आता पाहुणेच ते. त्यांच्याकडून विकासाची अपेक्षा काय करणार असे चित्र असताना 2009 मध्ये या मतदारसंघातले रहिवासी असलेले काँग्रेसचे खासदार मारोतराव कोवासे निवडून आले होते. गेल्या निवडणुकीत कोवासेऐवजी काँग्रेसकडून उभे असलेल्या डॉ. नामदेव उसेंडीचा पराभव करुन भाजपचे अशोक नेते निवडून आले होते.\nभाजप/शिवसेना अशोक नेते (भाजप) विजयी\nकाँग्रेस/ राष्ट्रवादी नामदेव उसेंडी (काँग्रेस) पराभूत\nअपक्ष/इतर डॉ. रमेश गजबे (VBA) पराभूत\nगडचिरोली… नुसते नाव उच्चारले तरी विदर्भाबाहेरील लोकांचा थरकाप उडतो. देशातील सर्वात मागास जिल्ह्याच्या यादीत अग्रक्रमावर असलेला हा भाग आहे. माओवाद्यांच्या हिंसक कारवाया, तसेच आजही विकासापासून दूर आणि समस्यांनी ग्रासलेले असलेले आदिवासी हे इथले वैशिष्ट्य. इथले आदिवासी हेच विविध राजकीय पक्षांची राजकीय शक्ती. मराठी, हिंदी, गोंड, माडिया आणि तेलगु या भाषा सर्रास प्रचलित असणारा हा भाग विदर्भ छत्तीसगडसह तेलंगणाचा संस्कृतीसंगम आहे. विदर्भाची ‘काशी’ अशी श्रद्धा असणारे हेमाडपंथी मार्कंडा मंदिर आणि चिमूर येथील क्रांतीस्थळ या भागातील भावनिक मुद्दे. लोकशाहीच्या मार्गाने जाण्याची इच्छा असूनही माओवादी बंदुकीचा धाक अशा गर्ते इथले लोक सापडले आहेत. या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा येतात गडचिरोली, आरमोरी ,अहेरी , आमगाव, चिमुर ब्रम्हपुरी या सहा विधानसभा मतदार संघातून ब्रहमपुरी विधान सभा काँग्रेसचा हाती आहे. उर्वरीत पाच विधानसभेवर भाजपाचे आमदार आहेत.\nगडचिरोली चिमूर लोकसभा मतदार संघात एकूण 15 लाख 68 हजार 620 मतदार आहेत. यात पुरुष संख्या 7 लाख 94 हजार 768 तर स्त्रियांची संख्या 7 लाख 73 हजार 850 मतदार आहेत. मागील 2014 च्या निवडणुकीचा तुलनेत 41 हजार 630 मतदार वाढले आहेत.\nजिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, पाणी, ग्रामीण रूगणालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, जलशुद्धीकरण प्रकल्पाचे कामे रखडलेली आहेत.\nसध्या जिल्ह्यात मेड्डीगट्टा प्रकल्प व सुरजागड लोह खनिच प्रकल्प या साडेचार वर्षात जम्बो पोलीस भर्ती घेण्यात आली नाही आणि रेल्वेमार्ग अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. या चार मुद्द्यांना घेऊन युवा आणि सुशिक्षित बेराजगार वर्ग भाजप पक्षावर नाराज असल्याचे चित्र दिसते.\nराज्याचा वनाच्छादित,आदिवासी, नक्षलग्रस्त अशी शेलकी विशेषणे लाभलेल्या या टोकावरच्या भागाकडे देशाचेच काय राज्याचेही कायम दुर्लक्ष होते. वैनगंगा, गोदावरी, गाढवी, पर्लकोटा, इंद्रावती या बारमाही नद्या सिंचन मात्र शून्य. मूळ चंद्रपूर जिल्ह्यापासून 1980 साली वेगळ्या झालेल्या या जिल्ह्यात आता कुठे विकासाचे वारे वाहू लागलेत. मात्र जंगल, आदिवासी अशी ओळख असलेला हा प्रदेश वनोपज उत्पादने व थोडीफार भातशेती या जोरावर पुढे येऊ पाहतो आहे. हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमाती अर्थात आदिवासींसाठी राखीव आहे. मात्र मतदार असलेला आदिवासी देशोधडीला आणि बाहेरचे पाहुणे गलेलठ्ठ अशी स्थिती आहे. गडचिरोली, ब्रह्मपुरी व वडसा अशी तीन मोठी शहरे व उर्वरित ग्रामीण अशी या मतदारसंघाची रचना आहे.\nगडचिरोली लोकसभा क्षेत्रात 2009 मध्ये 12,85,387 मतदार होते. यात 2014 च्या निवडणुकीत एक ते दीड लाखांची भर पडली आहे.\nगडचिरोली लोकसभा मतदारसंघ आदिवासी बहुल आहे. याशिवाय टक्केवारीत 15 टक्के ओबीसी, 50 हजार मुस्लिम, सुमारे एक लाख तेलुगू भाषिक आहेत. निर्वासित बंगाली मतदारांची संख्याही निर्णायक आहे. या क्षेत्रात व्यवसाय आणि राईस मिलसारखे उद्योग हिंदी भाषिकांच्या हाती असल्याने हिंदी भाषिक मतदार लक्षणीय संख्येत आहेत.\nगडचिरोली-चिमूर लोकसभा म्हणजे काँग्रेससाठी एक प्रयोगशाळा आहे. या आधीच्या खासदारांच्या नावावर एक नजर टाकली तरी हे स्पष्ट होते. कधी नागपूरचा उमेदवार लाद, कधी रिपाईचा पाहुणा आण असे काँग्रेसने केलेले प्रयोग यशस्वी झाले. या पाहुणेशाहीला कंटाळून भाजपने क्षेत्रात पाय पक्के रोवले आणि एक, दोन नव्हे तर तब्बल तीनदा यश मिळविले. 2009 साली या लोकसभा क्षेञाची पुनर्रचना होऊन हे क्षेत्र अनुसूचित राखीव झाल्यावर काँग्रेसला मारोतराव कोवासेंच्या रुपाने यश मिळाले.\nगडचिरोली-चिमूर या लोकसभा क्षेत्राचा खासदारकीचा इतिहास पाहुणे मंडळींच्या आक्रमणाने बराच बोलका झालाय.\n1) 1967 साली कॉंग्रेसचे मार्तंड हजरनवीस इथले खासदार होते.\n2) यानंतरच्या काळात कॉंग्रेसचे कृष्णराव ठाकूर दोनदा संसदेत गेले\n3) 1980 साली पहिल्यांदा नागपूरकर विलास मुत्तेमवार पंजा चिन्हावर लोकसभेत पोहचले.\n4) 1984 साली मुत्तेमवार पुन्हा एकदा लकी ठरले.\n5) 1989 साली कॉंग्रेसच्या पाहुणे निवडून आणण्याच्या प्रथेला कंटाळून इथल्या जनतेने भाजपचा OBC चेहरा असलेल्या प्रा. महादेवराव शिवणकर यांना लोकसभेत पाठविले.\n6) मात्र लगेच 2 वर्षांनी 1991साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे पाहुणे उमेदवार विलास मुत्तेमवार पुन्हा एकदा विजयी ठरले.\n7) 1996 साली भाजपने आपला उमेदवार बदलला आणि नामदेवराव दिवठे यांनी कमळ फुलविले.\n8) 1998 साली काँग्रेसने आपली प्रयोगशाळा पुन्हा एकदा राबविली. नागपूरकर प्रा. जोगेंद्र कवाडे यांना रिपाईची तिकीट देत दणकेबाज विजय मिळाला.\n9) 2004 साली भाजपने महाराष्ट्रातील सत्ता गेल्यावर पुनर्वसन करत प्रा. महादेवराव शिवणकर यांना दिलेली उमेदवारीची खेळी यशस्वी ठरली अन प्रा. शिवणकर लोकसभेत पोहचले.\n10) मात्र 2009 साली हा मतदारसंघ राखीव झाला आणि भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांकडे उमेदवारीचे मर्यादित पर्याय शिल्लक राहिले. त्यातील अनुभवी माजी आमदार व कॉंग्रेसच्या कलहाच्या राजकारणात सर्वाना चालणारा उमेदवार म्हणून विद्यमान खासदार मारोतराव कोवासे यांची निवड झाली आणि भाजपला धूळ चारत कोवासे संसदेत पोहचले.\n11) मारोतराव कोवासे ऐवजी काँग्रेसचे 2014 मध्ये नामदेव उसेंडीना उमेदवारी दिली. मात्र उसेंडींचा भाजपचे अशोक नेते यानी पराभव करुन चौथ्यांदा हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेला आहे.\nयंदा 2019 मध्ये गडचिरोली -चिमुर लोकसभा निवडणुकीसाठी पाच उमेदवार रिगणात होते\n1) अशोक महादेवराव नेते- भारतीय जनता पार्टी\n2) डॉ. नामदेव दल्लुजी उसेंडी- इंडियन नॅशनल काँग्रेस\n3) हरीचंद्र नागोजी मंगाम- बहुजन समाज पार्टी\n4) देवराव मोनबा नन्नावरे- आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया\n5) डॉ. रमेशकुमार बाबुरावजी गजबे- वंचित बहुजन आघाडी\nDhawal singh Mohite Patil Join Congress | धवलसिंहांचा काँग्रेस प्रवेश, बिबट्या आणि गेम \nभाजप टाकाऊपासून टिकाऊ झाला, कुणी विचारत नव्हतं तेव्हापासून आपल्या कुटुंबाने पक्षाचं काम केलं : प्रीतम मुंडे\nमहाराष्ट्र 56 mins ago\nManisha Kayande | मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा प्रयत्न – मनिषा कायंदे\nभाजप नेते सहाव्यांदा भेटले; अण्णा हजारे उपोषणावर ठाम\n… तर तुम्हीही बदनामीकारक मजकूर ट्विटमध्ये वापरला नसता; चंद्रकांतदादांची गृहमंत्र्यावर टीका\nमहाराष्ट्र 3 hours ago\nआता पदवी, पदविकेसाठी ‘कालमर्यादा’ नाही; पुढील वर्षापासून ‘श्रेयांक बँक’ लागू होणार\nJugraj Singh : लाल किल्ल्यावर झेंडा फडकावणारा तरुण शेतकरी कोण\nCBSE board exam 2021 schedule : 10 वी आणि 12 वीच्या वेळापत्रकाची घोषणा 2 फेब्रुवारीला : रमेश पोखरियाल निशंक\nSkin Care | हिवाळ्याच्या दिवसांत तुम्ही तर करत नाही ना ‘या’ चुका होऊ शकते त्वचेचे नुकसान\n‘या’ 7 फिचर्समुळे 2021 Tata Safari या वर्षातली बेस्ट SUV ठरणार\nऔरंगाबादेत नव्या छाव्यांना संधी, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेची जुळवाजुळव\nबेदाणा वॉशिंगचं रसायनमिश्रीत पाणी द्राक्षबागेत, कवठेएकंदच्या शेतकऱ्याचं 50 लाखांचं नुकसान\nपौंष पौर्णिमेनिमित्त खासदार संभाजीराजेंकडून सपत्निक जेजुरीच्या खंडेरायाचा अभिषेक\nLIVE | राज ठाकरे यांच्यावरील वॉरंट रद्द, मात्र कोर्टात हजर राहण्याचे आदेश\nमोठी बातमी: LIC च्या नियमांत बदल होणार केंद्र सरकारच्या जोरदार हालचाली\nDhawal singh Mohite Patil Join Congress | धवलसिंहांचा काँग्रेस प्रवेश, बिबट्या आणि गेम \n15 वर्षांहून जुनी वाहनं 1 एप्रिलपासून थेट भंगारात; नितीन गडकरींची महत्त्वाच्या धोरणाला मंजुरी\nआता पदवी, पदविकेसाठी ‘कालमर्यादा’ नाही; पुढील वर्षापासून ‘श्रेयांक बँक’ लागू होणार\nBudget 2021 : …तर सोनं-चांदी आणखी स्वस्त होणार\nऔरंगाबादेत नव्या छाव्यांना संधी, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेची जुळवाजुळव\nपौंष पौर्णिमेनिमित्त खासदार संभाजीराजेंकडून सपत्निक जेजुरीच्या खंडेरायाचा अभिषेक\nCBSE board exam 2021 schedule : 10 वी आणि 12 वीच्या वेळापत्रकाची घोषणा 2 फेब्रुवारीला : रमेश पोखरियाल निशंक\nLIVE | राज ठाकरे यांच्यावरील वॉरंट रद्द, मात्र कोर्टात हजर राहण्याचे आदेश\nमोठी बातमी: LIC च्या नियमांत बदल होणार केंद्र सरकारच्या जोरदार हालचाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.livemarathi.in/in-kolhapur-district-546-people-were-corona-free-in-24-hours-416-corona-free/", "date_download": "2021-01-28T11:23:36Z", "digest": "sha1:FHSI5USM2NTDHDCWVLKRZI5U2POIPZQF", "length": 10674, "nlines": 97, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात ५४६ जण कोरोनाबाधित : ४१६ कोरोनामुक्त | Live Marathi", "raw_content": "\nHome आरोग्य कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात ५४६ जण कोरोनाबाधित : ४१६ कोरोनामुक्त\nकोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात ५४६ जण कोरोनाबाधित : ४१६ कोरोनामुक्त\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शनिवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात ५४६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ४१६ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १७०२ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.\nआज सायंकाळी ८.३० वा.प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील १४१, आजरा तालुक्यातील २, भूदरगड तालुक्यातील ६, चंदगड तालुक्यातील २०, गडहिंग्लज तालुक्यातील २५, गगनबावडा तालुक्यातील २, हातकणंगले तालुक्यातील ६९, कागल तालुक्यातील २०, करवीर तालुक्यातील ९९, पन्हाळा तालुक्यातील २७, राधानगरी तालुक्यातील ८, शाहूवाडी तालुक्यातील २५, शिरोळ तालुक्यातील १८, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ५६ आणि इतर जिल्ह्यातील २८ अशा एकूण ५४६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ४१६ जण कोरोनामुक्त झालेतं.\nदरम्यान, कोल्हापूर शहरातील १, हातकणंगले तालुक्यातील ३, भुदरगड तालुक्यातील ३, इचलकरंजी परिसरातील जवाहर नगर येथील १ आणि निपाणी येथील १, सांगली जिल्ह्यातील १ अशा १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.\nआजअखेर एकुण कोरोनाबाधितांची संख्या ४२,९८३.\nउपचारासाठी दाखल रुग्ण ९७३२.\nतर एकूण मृत्यू १३६३ झाले आहेत.\nPrevious articleसंजय राऊत यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट…\nNext articleकोल्हापुरात आता होणार मोफत स्वॅब तपासणी\nमागाडे खून प्रकरणातील संशयितांना ‘मोक्का’ लावा…\nपेट्रोलचे दर कमी झालेच पाहिजेत, अन्यथा… : सर्वसामान्य वाहनधारक संतप्त (व्हिडिओ)\n‘या’मुळे अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा ट्रोल…\nआता अर्जुन तेंडुलकर ‘आयपीएल’च्या मैदानावर..\nमुंबई (प्रतिनिधी) : भारताचा आघाडीचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यंदाच्या आयपीएलच्या (इंडियन प्रीमियर लीग) १४ व्या हंगा मामध्ये खेळण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या लिलावात अर्जुन तेंडुलकरवर बोली लावली जाऊ शकते, अशी...\nमागाडे खून प्रकरणातील संशयितांना ‘मोक्का’ लावा…\nइचलकरंजी (प्रतिनिधी) : राजकीय वैमनस्यातून झालेल्या संदीप मागाडे याच्या खुनाचा मुख्य सूत्रधार के. के. ग्रुपचा म्होरक्या, ग्रा.पं. सदस्य कुमार कांबळे आणि त्याच्या साथीदारांना तत्काळ अटक करुन त्यांना मोक्का लावावा, अशी मागणी करीत आज (गुरुवार)...\nपेट्रोलचे दर कमी झालेच पाहिजेत, अन्यथा… : सर्वसामान्य वाहनधारक संतप्त (व्हिडिओ)\nपेट्रोलचे दर आता उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने सर्वसामान्य वाहनधारकाच्या खिशाला मोठी चाट बसत आहे. याबाबत वाहनधारकांनी ‘लाईव्ह मराठी’कडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केलीय.\nदेवेंद्रजी, तुम्हाला लवकरच संधी मिळेल : राष्ट्रवादी\nमुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोत बसून फोटो काढला होता. तो फोटो ट्विट करत, मुंबई मेट्रोतून कधी प्रवास करता येईल असा खोचक सवाल करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. ...\nगृहमंत्रीजी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता तर…\nमुंबई (प्रतिनिधी) : भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्याविषयी पक्षाच्या संकेतस्थळावर चुकीचा उल्लेख झाल्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर दखल घेत कारवाईचा इशारा दिला. देशमुख यांनी केलेल्या ट्विटवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\nकासारवाडी फाटा येथे ट्रकच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू\nकोल्हापुरी ठसका : पर्यटनासाठी माणसं जंगलात आणि गवे शहरात..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/fashion/anushka-sharma-clothing-brand-nush-stylish-and-affordable-outfits-in-marathi/articleshow/79386653.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article6", "date_download": "2021-01-28T11:59:23Z", "digest": "sha1:MKLZYR3NQ7KHY4G4RYHPBNDLXZUB5DYI", "length": 17239, "nlines": 131, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअनुष्का शर्मा 'या' क्लोदिंग ब्रँडची आहे मालकीण, स्वस्त किंमतीत मिळतात मस्त स्टायलिश कपडे\nतुम्हाला देखील स्टायलिश कपडे परिधान करणं पसंत आहे का पण कपड्यांची किंमत पाहून खरेदी करणं टाळताय पण कपड्यांची किंमत पाहून खरेदी करणं टाळताय तर मग एकदा अनुष्काच्या क्लोदिंग कंपनीतील स्टायलिश आउटफिट नक्की पाहा.\nअनुष्का शर्मा 'या' क्लोदिंग ब्रँडची आहे मालकीण, स्वस्त किंमतीत मिळतात मस्त स्टायलिश कपडे\nबॉलिवूडमधील कित्येक मंडळी आपल्या मुख्य प्रोफेशनव्यतिरिक्त अन्य अतिरिक्त व्यवसाय देखील करतात. पैसा कमावण्यासाठी स्टार्स देखील कित्येक पर्यायी मार्ग खुली ठेवतात. वाईट परिस्थितीत करिअरमध्ये कधी काही अडचणी निर्माण झाल्याच तर उत्पन्नाचे दुसरे स्त्रोत उपलब्ध असणं आवश्यक आहे.\n(Bridal Look ‘या’ नववधूने संगीत सोहळ्यासाठी फॉलो केली अनुष्का शर्माची स्टाइल, पाहा फोटो)\nस्वतःचा बिझनेस असणाऱ्या बॉलिवूड कलाकर मंडळींच्या यादीमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्माच्या (Anushka Sharma) नावाचाही समावेश आहे. पती विराट कोहली प्रमाणेच अनुष्काचेही स्वतःचे क्लोदिंग ब्रँड आहे. साधारणतः कलाकारांच्या नावांशी जोडले गेलेल्या ब्रँडचे कपडे अतिशय महाग असतात. पण अनुष्का शर्माच्या क्लोदिंग ब्रँडचे आउटफिट प्रत्येकाच्याच बजेटमध्ये असल्याचे दिसतंय.\n(अंकिता लोखंडेच्या सुंदर आणि मोहक ड्रेसचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो)\nबॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने वर्ष २०१७ मध्ये स्वतःचे क्लोदिंग ब्रँड लाँच केलं. तिनं आपल्या कपड्यांच्या ब्रँडचे नाव नुश (Nush) असे ठेवले. ब्रँडचे नाव तिच्याच नावावरून (ANUSHKA) ठेवण्यात आलं आहे.\n(Shilpa Shetty शिल्पा शेट्टीची बुट आणि जीन्सची अनोखी स्टाइल, पाहा फोटो)\nया ब्रँड अंतर्गत वेस्टर्न वेअर पॅटर्न कपड्यांची विक्री केली जाते. यामध्ये कॅज्युअल आणि इवनिंग वेअरचा समावेश आहे. कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनी सहजरित्या या ब्रँडचे कपडे खरेदी करू शकतात. तुमच्या वॉर्डरोबमध्येही स्टायलिश कपड्यांचे कलेक्शन पाहायला मिळू शकतं. ज्यामुळे तुम्हाला शानदार लुक मिळेल.\n(शाहिदसोबत फोटो काढण्यासाठी मीराने इतके महाग कपडे केले परिधान, फोटो व्हायरल)\nथंडीचे दिवस सुरू झाले आहेत. साहजिक या ऋतूसाठी उबदार कपड्यांची खरेदी केली जाते. अनुष्काच्या क्लोदिंग लेबलमध्ये तुम्हाला काही मस्त आणि स्वस्त स्टायलिश कपडे नक्कीच मिळतील. येथे जॅकेट्समध्ये बरेच स्टायलिश पर्याय उपलब्ध आहेत. या फोटोमध्ये आपण फिकट चॉकलेटी रंगाचे सॉलिड बाँबर जॅकेट पाहू शकता.\n(करीना कपूरने परिधान केला आतापर्यंतचा सर्वात सुंदर ड्रेस, चाहत्यांना आवडला लुक)\nहे जॅकेट आपण पांढऱ्या किंवा काळ्या रंगाच्या जीन्स अथवा वुलन लेगिंग्ससह मॅच करू शकता. हे रेग्युलर फिट जॅकेट पॉलीयुरीथेन आणि पॉलिएस्टर फॅब्रिकपासून तयार करण्यात आलं आहे.\n(करीना कपूरच्या स्टायलिश लुकवर भारी पडली सारा अली खानची ‘ही’ फॅशन)\nबाइकर जॅकेट कधीही आउट ऑफ फॅशन होत नाही. या आउटफिटची क्रेझ तरुणाईमध्ये कायम पाहायला मिळते. जर तुम्हाला यामध्ये क्रॉप्ड स्टाइल पसंत आहे, तर या फोटोमध्ये दिसणाऱ्या जॅकेट्समध्ये कित्येक पर्याय उपलब्ध असू शकतात.\n(जेनेलियाचे ग्लॅमरस फोटो पाहून चाहते झाले घायाळ, पती रितेशनंही व्यक्त केली अशी प्रतिक्रिया)\nब्लॅक नॉच्ड लेपल लेदर जॅकेट कोणत्याही रंगाच्या जीन्सवर परिधान केलं जाऊ शकते. चॉकलेटी रंगाच्या जॅकेटमुळे तुम्हाला नक्कीच स्टायलिश लुक मिळेल.\n(को-स्टारच्या पार्टीमध्ये दीपिका पादुकोणची हजेरी, स्टायलिश पारंपरिक ड्रेस केला होता परिधान)\nतुम्हाला हे फॅशनेबल जॅकेटआवडले का\nस्टायलिश लुकसाठी मेंदी रंगाचे या सॉलिड क्विल्टिंग जॅकेटचा पर्याय देखील उत्तम आहे. जेगिंग्स आणि स्लिम फिट काळ्या रंगाच्या जीन्सवर हे जॅकेट सुंदर दिसेल. स्टायलिश आणि हटके लुकसाठी आपण अँकल लेंथ किंवा काफ लेंथ बुट्स मॅच करू शकता. ज्या तरुणींना हेवी विंटर वेअर परिधान करणं पसंत आहे, अशा तरुणींसाठी ही एकदम परफेक्ट निवड ठरू शकते.\n(दीपिका पादुकोणचा ‘हा’ ग्लॅमरस अवतार पाहुन नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या होत्या अशा प्रतिक्रिया, म्हणाले…)\n(रब ने बना दी जोडी विराटच्या वाढदिवशी अनुष्काने परिधान केला होता ‘हा’ सर्वात सुंदर ड्रेस)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nअपूर्वा नेमळेकरचा मोहक पारंपरिक अवतार, पाहा हे ५ फोटो महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nफॅशन‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितचा साडीतील मोहक व सुंदर लुक, पाहा हे ५ फोटो\nमोबाइलटिकटॉकने भारतातून गाशा गुंडाळला, 'इतके' हजार कर्मचारी झाले बेरोजगार\nमोबाइलरेडमीच्या 'या' दोन स्मार्टफोनला मिळतेय MIUI 12 अपडेट, लाखो युजर्संना होणार फायदा\nधार्मिकवर्षातील पहिला गुरु पुष्य योग: धन वृद्धीसाठी करा हे उपाय\nविज्ञान-तंत्रज्ञानकरोना विषाणूला रोखणारा पॅनासोनिकचा नवीन 'एसी' लाँच, पाहा किंमत\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगसिझेरियन डिलिव्हरी किती वेळा होऊ शकते व सुरक्षित डिलिव्हरीसाठी काय काळजी घ्यावी\nकार-बाइकदेशातील ८ वर्ष जुन्या वाहनांवर आता मोदी सरकारचा 'ग्रीन टॅक्स'\nकरिअर न्यूजरिझर्व्ह बँकेत पदवीधरांसाठी शेकडो नोकऱ्या; आजच करा अर्ज\nसिनेन्यूजपामेला एंडरसनने वयाच्या ५३ व्या वर्षी सहाव्यांदा केलं लग्न\nअहमदनगरशिर्डीच्या विकासासाठी कोणालाही भेटेन; विखे पाटलांचं सूचक वक्तव्य\nविदेश वृत्तअमेरिका भारतावर निर्बंध लादणार 'हा' मुद्दा कळीचा ठरणार\nअर्थवृत्तवाहन कर्ज ते गृह कर्ज ; टाटा कॅपिटलने आणली नवीन कर्ज योजना\nअहमदनगरपोपटराव पवारांनी 'हिवरेबाजार'चा गड जिंकला; पण...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2021-01-28T11:09:38Z", "digest": "sha1:CPUHINJPBFWBNG5XJA5QOYY72DNBMLNJ", "length": 2858, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "युलिया पुतिंत्सेवा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयुलिया ॲंतोनोव्ना पुतिंत्सेवा (रशियन:;७ जानेवारी, १९९५:मॉस्को, रशिया - ) ही कझाकस्तानी व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहॅंड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटके मारते.\nही २०१२ पर्यंत टेनिसच्या खेळात रशियाचे प्रतिनिधित्व करायची. त्यानंतर ती कझाकस्तानकडून खेळते.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १७:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.sarkarnama.in/aurangabad/irregularities-kshirsagars-adarsh-education-society-65783", "date_download": "2021-01-28T12:45:51Z", "digest": "sha1:OQNECLYO7G4HD6TOYE67YDKGKV32IHCB", "length": 13471, "nlines": 175, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "क्षीरसागरांंच्या ‘आदर्श’ मधील अनियमितता पुतण्याकडून चव्हाट्यावर.. - Irregularities in Kshirsagar's 'Adarsh' Education society | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nक्षीरसागरांंच्या ‘आदर्श’ मधील अनियमितता पुतण्याकडून चव्हाट्यावर..\nक्षीरसागरांंच्या ‘आदर्श’ मधील अनियमितता पुतण्याकडून चव्हाट्यावर..\nसोमवार, 23 नोव्हेंबर 2020\nसंदीप क्षीरसागर यांनी तक्रार केलेल्या प्रकरणाची सनावणी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्यासमोर झाली. बीड पालिकेच्या विद्यमान मुख्याधिकाऱ्यांसह दोन तत्कालिन मुख्याधिकारी व एक ट्रेसर अशा चौघांवर अनियमिततेचा ठपका ठेवत त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली.\nबीड : माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर सचिव असलेल्या ‘आदर्श’ शिक्षण संस्थेच्या बांधकामात अनियमितता झाल्याची तक्रार पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली होती. यावरुन जिल्हाधिकाऱ्यांनी तीन मुख्याधिकारी व एक ट्रेसरला अनियमितते प्रकरणी दोषी धरून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली आहे. यामध्ये विद्यमान मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे, तत्कालिन मुख्याधिकारी धनंजय जावळीकर व व्ही. बी. निलावाड यांच्यासह ट्रेसर एन. डी. खोमने यांचा समावेश आहे.\nराजकीय आरोप - प्रत्यारोप आणि कुरघोड्यानंतर आता आमदार संदीप क्षीरसागर यांनी काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्याशी संबंधीत स्थावर मालमत्तांमधील टॅक्स, बांधकाम अनियमितता यावर आपल्या तोफा वळविल्या आहेत. त्यांच्या तोफांना पालकमंत्री धनंजय मुंडे दारुगोळा पुरवत असल्याची देखील चर्चा आहे. आहेत.\nमाजीमंत्री जयदत्त क्षीरसागर सचिव असलेल्या बीड शहरातील गिराम तरफ मधील आदर्श शिक्षण संस्था होमिओपॅथीक महाविद्यालयाच्या बांधकाम परवानगीवरुन संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करुन क्षीरसागर यांच्यासह नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी पदाचा दुरुपयोग केल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही चौकशी करून कारवाई करावी, असे निर्देश दिले होते.\nया तक्रारीवरुन जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावण्या झाल्या. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी बाजू मांडत युक्तीवाद केला. दरम्यान, २९ सप्टेंबरच्या अतिम सुनावणीत सदर ठिकाणी इमारत १९९० पुर्वीपासून जागेवर उभी आहे. परंतू सन १९७५-९७ च्या विकास आराखड्यात सदरील जागा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी आरक्षित होती. तरीही बांधकाम परवानगी न घेता सदरील बांधकाम करण्यात आले. तत्कालीन कोणतीही परवानगी घेण्यात आल्याचे कोणतेही कागदपत्रे सादर करण्यात आले नाहीत.,उपलब्ध नाहीत. तसेच सन २०१२ मध्ये देण्यात आलेली बांधकाम परवानगी सर्व्हे नंबर १८९ व\nतरफ बलगुजरसाठी दिलेली होती.\nत्या मुळ संचिकेतही कोणतेही पुरेशे कागदपत्रे दिसून येत नाहीत. तसेच सदरील नकाशावर पदाचा कालावधी संपलेल्या खोमणे यांची स्वाक्षरी आहे. ज्याच्यावर मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांनी सुद्धा स्वाक्षरी केलेली आहे. २०१७ मध्ये दिलेली बांधकाम परवानगी सुद्धा सर्व्हे नंबर १८९ तरफ बलगुजरसाठी असताना ,परंतू तेंव्हाही कोणतीही कागदपत्रे पीटीआर सोडता घेण्यात आलेली नाहीत, व २५ ऑक्टोबर २०१७ रोजी परवानगी देण्यात आली.\nजून २०२० मध्ये संदिप क्षीरसागर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर दुरूस्ती करण्यासाठी सर्व्हे नंबर ३४ तरफ गिरामची पीटीआर आणून दिली तेंव्हा मुख्याधिकार नगर परिषद बीड यांनी २५ ऑक्टोबर २०१७ रोजीच्या मुळ आदेशातच खाडाखोड करून दुरूस्ती केली. सदर दुरूस्ती जुलै २०२० मध्ये त्यांनी केली हे मान्य केले. परंतू अशी दुरूस्ती करतांना त्यांनी संचिकेस इतर कोणतेही कागदपत्र घेतलेले नाहीत. परंतू बांधकाम परवानगीची जागाच बदलत असेल तर संपूर्ण प्रक्रिया परत करणे अपेक्षित आहे, अशी खाडाखोड करणे पुर्णपणे बेकायदेशीर असल्याचे या सुनावणीत समोर आले.\nत्यामुळे तत्कालीन मुख्याधिकारी व्ही. बी. निलावाड, ट्रेसर एन. डी. खोमणे तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर, व विद्यमान मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांनी अनियमितता केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी या चारही अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nसंदीप क्षीरसागर sandip kshirsagar रेखा बीड beed जयदत्त क्षीरसागर jaydatta kshirsagar शिक्षण education मात mate आमदार नगर धनंजय मुंडे dhanajay munde होमिओपॅथी homeopathy विकास जिल्हा परिषद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.popxo.com/2020/04/horoscope-5-april-2020-in-marathi/", "date_download": "2021-01-28T11:22:00Z", "digest": "sha1:YW53YZUWSZ2TEP3XIJBOBBOOWSHXMWXI", "length": 10244, "nlines": 67, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "5 एप्रिल 2020 चं राशीफळ, सिंह राशीच्या लोकांना मिळणार कौटुंबिक संपत्ती", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\n5 एप्रिल 2020 चं राशीफळ, सिंह राशीच्या लोकांना मिळणार कौटुंबिक संपत्ती\nमेष - धनसंपत्तीबाबत एखादी आनंदवार्ता मिळेल\nआज तुम्हाला धनसंपत्तीबाबत एखादी आनंदवार्ता मिळेल. कुटुंबातील लोकांसोबत फोनवर गप्पा मारल्यामुळे मन आनंदी राहील. घरात राहून नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा.\nकुंभ - शारीरिक आणि मानसिक आराम मिळेल\nआज विनाकारण तुमची दगदग वाढणार आहे. काही दिवस घरात राहणे योग्य राहील. शारीरिक आणि मानसिक आराम मिळेल. प्रिय व्यक्तीसोबत फोनवर संपर्क साधा. व्यावसायिक स्थितीत स्थिरता येण्याची शक्यता आहे.\nमीन- प्रिय व्यक्तीसोबत मतभेद होतील\nआज तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत तुमचे मतभेद होण्याची शक्यता आहे. इतरांसाठी तुम्हाला स्वतःचे वैयक्तिक निर्णय बदलावे लागणार आहेत. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल. सामाजिक कार्यापासून काही दिवस दूरच राहा. आर्थिक स्थिती मजबूत राहील.\nवृषभ - तणाव जाणवेल\nपायाचं दुखणं जाणवण्याची शक्यता आहे. तणाव वाढेल. स्वतःचे आणि कुटुंबाची काळजी घ्या. व्यवसायात स्थिरता येण्याची शक्यता आहे. घरात राहून कुटुंबाची काळजी घ्या. रचनात्मक कार्यातील रस वाढणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील.\nमिथुन - कुटुंबाच्या मदतीने लक्ष्य साध्य कराल\nआज तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या मदतीने तुमचे लक्ष्य साध्य कराल. घरात मंगल कार्य घडणार आहे. सहकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉलने संपर्क साधाल. व्यवसायात लाभ मिळण्याची शक्यता आहे.\nकर्क - विद्यार्थ्यांना जास्त मेहनतीची गरज आहे\nआज विद्यार्थ्यांना अधिक मेहनतीची गरज आहे. कमजोर विषयांवर जास्त लक्ष द्या. ज्या लोकांशी बरेच वर्ष संवाद झालेला नाही अशा लोकांसोबत फोनवर संपर्क साधण्याची संधी मिळेल.\nसिंह - कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता\nआज तुम्हाला कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबत नाते मजबूत होईल. विद्यार्थ्यांना समस्या येण्याची शक्यता आहे.प्रभावशाली व्यक्तीची भेट काही कारणांमुळे होणार नाही.\nकन्या - नवीन काम करणे सध्या टाळा\nआज विद्यार्थ्यांच्या मनात नकारात्मक विचार येण्याची शक्यता आहे. व्यवसायातील योजनांमध्ये बदल करावे लागतील. नवीन कामाला सुरूवात करणे टाळा. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. घरात कॅंडल लाईट डिनरचा प्लॅन कराल.\nतूळ - डोकेदुखी जाणवणार आहे\nआज तुम्हाला अचानक तीव्र डोकेदुखी जाणवेल. प्रेमसंबधांमध्ये दूरावा येण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध राहा. कोर्टकचेरीचे पालन करा. घरात राहून कुटुंबाची काळजी घ्या. आर्थिक स्थिती मजबूत राहील.\nवृश्चिक - नातेसंबंध बिघडण्याची शक्यता\nआज तुमचे नातेसंबंध बिघडण्याची शक्यता आहे. वर्क फ्रॉम होम करावे लागणार आहे. जोडीदाराचे प्रेम आणि साथ चांगली मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील.\nधनु - मोठं यश मिळण्याची शक्यता\nआज तुम्हाला व्यवसायात कष्ट आणि सातत्याने चांगले यश मिळणार आहे. सध्या प्रवासाला जाण्याचे सर्व बेत रद्द करा. विरोधक नमणार आहेत. कोणतेही व्यवहार करणे सध्या टाळा. आरोग्याची विशेष काळजी घ्या.\nमकर - पैसे अडकण्याची शक्यता\nआज तुम्हाला व्यवहारात सावध राहण्याची गरज आहे. पैसे अडकण्याची शक्यता आहे. कोर्टकचेरीतून सुटका मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिकारी तणाव वाढवण्याची शक्यता आहे. वादविवाद करणे सध्या टाळा.\nहे ही वाचा -\n2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला\nजाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’\nतुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा 'आई' आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mymarathi.net/local-pune/dio-870/", "date_download": "2021-01-28T12:49:05Z", "digest": "sha1:BFGUDRVYYZ2LMR5V7JIHGUS4EK2F656N", "length": 10874, "nlines": 60, "source_domain": "mymarathi.net", "title": "राष्ट्रीय नमुना पाहणी 78 वी फेरी-क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना सहकार्य करा-सुजाता अय्यर | My Marathi", "raw_content": "\nमहात्मा गांधीचे विचार चमत्कार नव्हे हा अनुभवण्याचा, आचरणाचा विषय – डॉ. श्रीपाल सबनीस\nएम 3 करंडक आंतरक्लब 23 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत केडन्स संघाचा अंतिम फेरीत प्रवेश\nवैकुंठात नागरिकांना सुविधा उपलब्ध करुन देणे व अपूर्ण कामे पूर्ण करणे हीच महेश लडकत यांना श्रद्धांजली – संदीप खर्डेकर.\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार-2019 जाहीर\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरेंट जारी, 6 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश\n सीमाभागातल्या सव्वाशे वर्ष जुन्या मराठी संस्कृतीचे दृकश्राव्य चित्रण\nपुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 148\nजिल्हा प्रशासनाच्यावतीने कॅमेरामन मोरे आणि खंडागळे यांचा गौरव\nडायरी (लेखिका- पूर्णिमा नार्वेकर)\nसलमान सोसायटी त अभिनेता उपेंद्र लिमये पाहूण्या भूमिकेत\nHome Local Pune राष्ट्रीय नमुना पाहणी 78 वी फेरी-क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना सहकार्य करा-सुजाता अय्यर\nराष्ट्रीय नमुना पाहणी 78 वी फेरी-क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना सहकार्य करा-सुजाता अय्यर\nपुणे :- केंद्रीय सांख्यिकी व अंमलबजावणी मंत्रालय, भारत सरकार व अर्थ सांख्यिकी संचालनालय अंतर्गत राज्यामध्ये राष्ट्रीय नमुना पाहणीच्या 78 वी फेरी माहे जानेवारी, 2020 ते डिसेंबर, 2020 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. ही पाहणी राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणार असून पाहणीचा विषय अंतर्गत पर्यटन व त्यावरील खर्च व बहूविध निर्देशक पाहणी हा आहे.\nपाहणीत पत्रक 21.1 अंतर्गत कुटुंबांनी वर्षभरात केलेले देशांतर्गत पर्यटन व इतर (शिक्षण वैद्यकीय आदी) क्षेत्राकरिता प्रवास, हॉटेलींग, शॉपिंग व गाईड आदीबाबींवर केला जाणारा खर्च इत्यादी माहिती गोळा करण्यात येणार असून पत्रक 5.1 मध्ये कुटूंबांच्या स्थलांतर, सन 2014-15 नंतर बांधलेल्या घरांची स्थिती, दळणवळणाचे साधन व जन्मनोंद प्रमाणपत्र विषयक विस्तृत माहिती गोळा करण्यात येणार आहे. पाहणीच्या निष्कर्षाचा उपयोग राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर “शाश्वत विकास ध्येये-2030” (Sustainable Development Goal’s-2030) निश्चित करण्यासाठी तसेच पाहणीचे निष्कर्ष केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकरिता हे सर्वेक्षण असल्याने पर्यटन विभाग याकरिता सॅटलाइट अकाउंट तयार करणार. त्याद्वारे पर्यटन क्षेत्राचे आपल्या देशाच्या जीडीपीत अथवा अर्थव्यवस्थेत किती योगदान आहे या करिता उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे पाहणीसाठी राज्यातील सर्व जिल्हयांमधील निवडक घटक क्षेत्रात कुटुंबांची माहिती घेण्यात येणार आहे. त्यासाठी कुटूबांनी योग्य माहिती देऊन शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे सहसंचालक सुजाता अय्यर यांनी केले.\nशेतक-यांना आर्थिकदृष्टया सक्षम करून चिंतामुक्त करणार -कृषीमंत्री\nसामाजिक स्तर उंचावण्यासाठी ‘सीएसआर’ प्रभावी- राकेश बवेजा\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. शिवाय पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. http://mymarathi.net/ मालक-संपादक : शरद लोणकर *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\nमहात्मा गांधीचे विचार चमत्कार नव्हे हा अनुभवण्याचा, आचरणाचा विषय – डॉ. श्रीपाल सबनीस\nएम 3 करंडक आंतरक्लब 23 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत केडन्स संघाचा अंतिम फेरीत प्रवेश\nवैकुंठात नागरिकांना सुविधा उपलब्ध करुन देणे व अपूर्ण कामे पूर्ण करणे हीच महेश लडकत यांना श्रद्धांजली – संदीप खर्डेकर.\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mymarathi.net/local-pune/lets-urge-annabhau-for-bharat-ratna-ashok-chavan/", "date_download": "2021-01-28T12:00:33Z", "digest": "sha1:OLJCNXOHCL5YO2DBAXAVV2WOW2PJDW4Z", "length": 14154, "nlines": 67, "source_domain": "mymarathi.net", "title": "अण्णाभाऊंना भारतरत्नसाठी आग्रह धरू – अशोक चव्हाण | My Marathi", "raw_content": "\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरेंट जारी, 6 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश\n सीमाभागातल्या सव्वाशे वर्ष जुन्या मराठी संस्कृतीचे दृकश्राव्य चित्रण\nपुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 148\nजिल्हा प्रशासनाच्यावतीने कॅमेरामन मोरे आणि खंडागळे यांचा गौरव\nडायरी (लेखिका- पूर्णिमा नार्वेकर)\nसलमान सोसायटी त अभिनेता उपेंद्र लिमये पाहूण्या भूमिकेत\nशहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा मदतीचा हात \n‘प्रबोधनकारां’चा पुरोगामित्वाचा विचार आजही महाराष्ट्राला आवश्यक -उपमुख्यमंत्री अजित पवार\nपोलीस मनोरंजन केंद्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण\nकारागृह हे जबाबदार नागरिक घडवणारे संस्‍कार केंद्र व्‍हावे-मुख्‍यमंत्री\nHome Local Pune अण्णाभाऊंना भारतरत्नसाठी आग्रह धरू – अशोक चव्हाण\nअण्णाभाऊंना भारतरत्नसाठी आग्रह धरू – अशोक चव्हाण\nपुणे- अण्णा भाऊंना मरणोत्तर भारतरत्न मिळावे, या मागणीला पाठिंबा देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने केंद्राला पत्र द्यावे, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरू, असे आश्वासन राज्याचे माजी मुख्यमंत्री,आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. अखिल महाराष्ट्र मातंग समाजाच्या वतीने साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही या वेबिनार मध्ये सहभागी होणार होते होते परंतु तांत्रिक अडचणीमुळे ते सहभागी होऊ शकले नाही परंतु फोनवरून त्यांनी या वेबिनारला शुभेच्छा व्यक्त केल्या.\nअशोक चव्हाण म्हणाले, पोटासाठी जगणाऱ्या माणसांच्या अस्तित्त्वाचा लढा अण्णा भाऊंनी त्यांच्या साहित्यातून मांडला. गरीब-शोषितांचे जीवन त्यांनी साहित्यातून चितारले. मालकधार्जिण्या गोष्टींवर प्रहार केला. इंग्रजांची सत्ता असताना त्या विरोधात आवाज उठवण्याची धमक त्यांनी दाखवली. त्यांच्या लालबावटा कलापथकावर इंग्रज सरकारला बंदी घालावी लागली हे अण्णांच्या लढ्याचे यश होते. अण्णाभाऊ हे क्रांतीची चालतीबोलती मशाल होते.\nत्यांच्या समाजाच्या सर्व मागण्यांना न्याय देण्यासाठी येत्या वर्षभरात सर्व तऱ्हेने प्रयत्न करण्याचे आश्वासनही चव्हाण यांनी दिले.राष्ट्रवादी च्या नेत्या खासदार सौ. सुप्रिया सुळे म्हणाल्या, अण्णा भाऊ साठे हे केवळ एका समाजाचे नव्हते तर ते संपूर्ण महाराष्ट्राचे कर्तृत्ववान सुपुत्र होते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची जन्मशताब्दी आपल्याला मोठ्या प्रमाणात साजरी करता आली नाही.पुढील वर्षात त्यांच्या नावाने शैक्षणिक कार्य, संशोधकांसाठी पाठ्यवृत्ती अशा स्वरूपात भरीव काम करण्याचे आश्वासनही सौ. सुळे यांनी दिले.\nमातंग स्पीकस या अभियानाच्या माध्यमातून राज्यातला सकल मातंग समाज एकत्रित येऊन आत्मीयतेने, तळमळीने काही मागण्या करीत आहे. अण्णा भाऊंना भारतरत्न मिळावे, बार्टीच्या धर्तीवर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने (आर्टी) संस्था व्हावी, लहुजी साळवे यांचे भव्य स्मारक व्हावे, अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक व्हावे, समाजाच्या व्यक्तीला विधान परिषदेवर प्रतिनिधित्व मिळावे, अ, ब,क,ड, प्रमाणे मातंग समजला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे, लहुजी वस्ताद अभ्यास आयोगाच्या शिफारशी लागू करावे, अशा या मागण्या आहेत.\nत्याबद्दल जन्मशताब्दी वर्षात सकारात्मक विचार करून त्यावर अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केली.\nअखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे समन्वयक रवींद्र दळवी, आरपीआय मातंग आघाडीचे हनुमंत साठे, शिवसेनेचे बाळासाहेब भांडे, या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.\nयावेळेस राष्ट्रवादीचे विजय डाकले, साहित्यिक सुरेश पाटोळे, काशीनाथजी आल्हाट, अब्राहाम जी आवले, उपस्थित होते.\nलहुजी समता परिषदेचे अनिल हातागळे यांही कार्यक्रमाचे आभार मानले तर कार्यक्रमाचे संयोजक मातंग एकता आंदोलन चे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष, नगरसेवक अविनाश बागवे यांनी सूत्रसंचालन केले.हे वेबिनार ऑनलाइन फेसबुक वर 48 विविध पेज व FB अकाउंट वरून share केल्यामुळे हेय वेबिनार एकाच वेळेस एकूण 3,10,000 नागरिकांच्या पर्यंत पोहचले असे आयोजकाने सांगितले.\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न द्या\nअण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी पाठपुरावा करणार – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. शिवाय पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. http://mymarathi.net/ मालक-संपादक : शरद लोणकर *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\nपुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 148\nजिल्हा प्रशासनाच्यावतीने कॅमेरामन मोरे आणि खंडागळे यांचा गौरव\nशहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा मदतीचा हात \nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/reaction", "date_download": "2021-01-28T13:09:29Z", "digest": "sha1:NZ6MMOVD22UX7OGWOQ4FDL4ZYTP3J2WL", "length": 15008, "nlines": 155, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Reaction Latest news in Marathi, Reaction संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nदशकांपासून सुरु असलेल्या प्रकरणाचा गोड शेवटः मोहन भागवत\nअयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वागत केले आहे. न्यायालयाकडून न्याय मिळाल्याची भावना सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली. हे प्रकरण गेल्या अनेक...\nकमी निकाल म्हणजे वाढलेल्या गुणांची सूज कमीः विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १ ते २२ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाले. राज्याचा एकूण निकाल ७७.१० टक्के इतका लागला आहे. यावर...\nहा गोडसेंच्या विचारांचा विजय, पराभवानंतर दिग्गीराजांची प्रतिक्रिया\nलोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमताने सत्ता मिळाली आहे. परंतु, गुरुवारी लागलेल्या निकालात अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. त्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचाही समावेश आहे. भाजपच्या...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1063090", "date_download": "2021-01-28T12:01:53Z", "digest": "sha1:7DAY5K6JEAHCUAC5Z5QMJ55VQVYMRJUS", "length": 2276, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सामुराई तलवार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सामुराई तलवार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:११, ९ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती\n१६ बाइट्स वगळले , ८ वर्षांपूर्वी\nr2.7.2) (सांगकाम्याने काढले: zh:日本刀\n००:४९, २ जून २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nसांगकाम्या संकल्प (चर्चा | योगदान)\nछो (\"वर्ग:पात्याची शस्त्रे\" वर्गीकरण)\n१७:११, ९ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nJAnDbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2) (सांगकाम्याने काढले: zh:日本刀)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/india-news/mehbooba-muftis-close-aide-pdp-leader-waheed-parra-arrested-in-terror-case/articleshow/79411369.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article11", "date_download": "2021-01-28T11:30:17Z", "digest": "sha1:ZIBE2L7454BLNH532MDNOAK4V4HIXVY2", "length": 12054, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदहशतवाद प्रकरणात पीडीपी युथ विंग अध्यक्षाला अटक\nPDP Leader Waheed Parra Arrest : पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांच्या अत्यंत जवळचा समजल्या जाणारा पक्षाचा युथ विंग अध्यक्ष वहीद पर्रा याला एनआयएकडून दहशतवाद प्रकरणातील संलिप्ततेसाठी अटक करण्यात आलीय.\nपीडीपी यूथ विंग अध्यक्ष वहीद पर्रा (फाईल फोटो)\nनवी दिल्ली :नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) कडून बुधवारी महबूबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (PDP) यूथ विंग अध्यक्षाला दहशतवादाच्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. आरोपी वहीद पर्रा (Waheed Parra) हा पक्षाच्या प्रमुख महबूबा मुफ्ती यांच्या जवळचा समजला जातो.\nवहीद पर्रा याला हिजबुल मुजाहिद्दीन कमांडर नवीद बाबू यांच्याशी निगडीत दहशतवाद प्रकरणात कथित संबंधांवरून अटक करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.\nएएनआयच्या वरीष्ठा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वहीद पर्रा याला हिजबुल मुजाहिद्दीनच्या कारवायांना समर्थन देण्यासाठी आणि याआधी अटक करण्यात आलेल्या हिजबुल दहशतवादी नवीन बाबू याची मदत करण्यासाठी अटक करण्यात आलीय.\nवाचा : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विद्यार्थ्याने दिली धमकी\nवाचा : घोडेबाजाराचा आरोप करत ममता दीदींचं भाजपला खुलं आव्हान\nनिलंबित पोलीस उपाधिक्षक दविंदर सिंह प्रकरणाच्या चौकशीदरम्यान वहीद पर्रा याचं नाव समोर आलं. वहीद याला दिल्लीत अटक करण्यात आलीय.\nदिल्लीतील एनआयएच्या मुख्यालयात वहीदची हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या कारवायांतील सहभागाची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान वहीद आणि नवीदचे संबंध समोर आले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.\nयानंतर वहीद पार्रा याला दिल्लीत ट्रान्झिट रिमांडसाठी सादर केलं जाईल. त्यानंतर त्याला जम्मूला आणण्यात येणार आहे.\nउल्लेखनीय म्हणजे, दक्षिण काश्मीरच्या पुलवामातून जिल्हा विकास परिषद (DDC) निवडणुकीसाठी वहीदनं नुकतंच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.\nवाचा : करोनासंबंधी केंद्राच्या मार्गदर्शक सूचना; निर्बंध लावता येणार, पण लॉकडाउन नाही\nवाचा : आता, मोबाईल क्रमांकाच्या अगोदर 'शून्य' जोडायला विसरू नका\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n​करोनासंबंधी केंद्राच्या मार्गदर्शक सूचना; निर्बंध लावता येणार, पण लॉकडाउन नाही महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nवहीद पर्रा मेहबूबा मुफ्ती पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी एनआयएक pdp leader waheed parra arrest nia mehbooba mufti\nदेशसंसदेच्या कॅन्टीनमध्ये ७०० रुपयांना मिळणार 'मांसाहारी बुफे'\nक्रिकेट न्यूजभारतीय क्रिकेटपटूने केला विवाह; संघाने सोशल मीडियावरून दिली माहिती\nगुन्हेगारीराष्ट्रीय बँकेत 'ते' ग्राहक बनून आले, अन् काही वेळाने...\nमुंबईभाजपच्या वेबसाइटवर रक्षा खडसेंचा अक्षेपार्ह उल्लेख; शिवसेनेनं केली 'ही' मागणी\nक्रिकेट न्यूजIND vs ENG : पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघात कोणत्या ११ खेळाडूंना मिळाली संधी, गंभीरने केले स्पष्ट..\nगुन्हेगारीअल्पवयीन मुलगी एकटीच होती, तरुणाने घरात घुसून केला बलात्कार\nसिनेन्यूजपामेला एंडरसनने वयाच्या ५३ व्या वर्षी सहाव्यांदा केलं लग्न\nमुंबई'गृहमंत्री जी, तर तुम्ही ट्वीटमध्ये बदनामीकारक मजकूर वापरला नसता'\nमोबाइल५३ कोटी Facebook युजर्संचे फोन नंबर लीक, टेलिग्रामवर विक्री\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगसिझेरियन डिलिव्हरी किती वेळा होऊ शकते व सुरक्षित डिलिव्हरीसाठी काय काळजी घ्यावी\nमोबाइलटिकटॉकने भारतातून गाशा गुंडाळला, 'इतके' हजार कर्मचारी झाले बेरोजगार\nब्युटीसुंदर व नितळ त्वचेसाठी संपूर्ण शरीरावर लावा ‘या’ भाजीपासून तयार केलेला नैसर्गिक लेप\nधार्मिकवर्षातील पहिला गुरु पुष्य योग: धन वृद्धीसाठी करा हे उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.sanginimk.com/post/%E0%A4%B9-%E0%A4%AF-%E0%A4%B9-%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%B0-%E0%A4%AF-%E0%A4%91%E0%A4%A8-%E0%A4%87-%E0%A4%B8-%E0%A4%9F-%E0%A4%97-%E0%A4%B0-%E0%A4%AE", "date_download": "2021-01-28T10:32:00Z", "digest": "sha1:FIMB7VTEAB5EM57SP6FHHFHB6C53WVMN", "length": 33973, "nlines": 74, "source_domain": "www.sanginimk.com", "title": "हेय, हाय, आर यु ऑन इंस्टाग्राम?", "raw_content": "\n‘ ‘माझे मला वचन, माणुसकीच्या प्रवाहात,\nहेय, हाय, आर यु ऑन इंस्टाग्राम\nहेय, हाय, आर यु ऑन इंस्टाग्राम - सोशल मिडीयावर अनोळखी माणसं जेव्हा एकमेकांशी कनेक्ट होतात तेव्हा असलेच काही बाही प्रश्न विचारतात. सोशल मिडिया, विशेषत:फेसबुक आणि व्हॉट्स अँप आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा अविभाज्य घटक बनले आहेत. जणू काही शरीराचा आणि मनाचा एक भाग. अवयव. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सतत या नव्या अभिव्यक्तीच्या माध्यमांवर येत जात असतो. सतत अपडेट करत असतो. इतरांचं काय चालू आहे ते चेक करत असतो. आपल्याला जगाला काहीतरी सांगायचं आहे, आणि इतर प्रत्येकाच्या जगात काय चाललंय हे जाणून घ्यायचं आहे. हे सगळं आता अंगवळणी पडलंय. पण कालपर्यंत शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होणारे आपण आता मोठ्या प्रमाणावर छायाचित्रांच्या माध्यमातून व्यक्त होतोय. एक काळ असा होता कि छायाचित्र काढण प्रचंड कौशल्याचं काम होतं. मोजक्याच लोकांना ही कला अवगत होती. पण काळाच्या ओघात आणि स्मार्ट फोन नावाच्या क्रांतीनंतर आपल्यापैकी प्रत्येक जण फोटोग्राफर आहे. आणि म्हणूनच फोटो हे अभिव्यक्तीचं नवं प्रभावी माध्यम आहे.\nइंस्टाग्रामचा जन्म याच क्रांतीतून २०१० साली झाला आहे.\nफेसबुक विचारतं, तुमच्या मनात, डोक्यात काय चालू आहे ते लिहा. पण प्रत्येकालाच स्वतःच्या मनातल्या, डोक्यातल्या गोष्टी शब्दबद्ध करता येत नाहीत. अनेकदा अनेकांना खूप काही सांगायचं असतं पण ते कसं सांगायचं हेच कळत नाही, त्यासाठी शब्द सापडत नाही. आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या साचेबद्ध पद्धतीमुळे माणसे अनेकदा योग्य शब्दांची जुळवाजुळव करायला घाबरतात. आपण लिहू ते चांगलं असेल ना, ते लोकांना आवडेल ना, त्यावर टीका झाली तर या भीतीतून ना लिहिता फॉरवर्ड करणाऱ्यांचं प्रमाण पुष्कळ आहे. त्यामानाने चित्रभाषा सोपी असते. स्मार्टफोनमुळे आणि त्यातल्या फोटो करेक्शनच्या अगणित फीचर्समुळे तर ती अजूनच सोपी झाली आहे. तुमची जर बारीक निरीक्षण केलं तर असं लक्षात येईल कि फेसबुकवर सगळ्यात जास्त लाईक्स फोटोला असतात. कारण त्यावर प्रतिक्रिया देणं सगळ्यात सोपं आणि कमीत वेळात होणार आहे. एखाद्याची एखादी पोस्ट वाचायची आणि त्यावर व्यक्त व्हायचे तर त्यासाठी वेळ द्यावा लागतो, पण फोटोवर व्यक्त होणं सोपं, चटकन होणारं आणि दुसऱ्याला सुखावणारं असतं. इंस्टाग्राम प्रचंड लोकप्रिय होणायामागेही हेच प्रमुख कारण आहे. इंस्टाग्रामवर भटकताना हे प्रकर्षाने जाणवतं. लोक त्यांच्या रोजच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या घटना, प्रसंग यांच्या नोंदी फोटोच्या माध्यमातून घेत असतात. कुठे काय खाल्लं, किंवा कोणता पदार्थ बनवला इथपासून ते मित्रमैत्रिणी, नातेवाईक, प्रेमातली माणसं, जोडीदार यांच्याबरोबर घालवलेले क्षण, प्रवासात दिसलेल्या गोष्टी, घरात आणि घराबाहेर मनाने टिपलेल्या अनेक गोष्टी चटकन स्मार्टफोनवर घेऊन त्या इंस्टाग्रामवर अपडेट केल्या जातात. शिवाय फोटोसकट लांबलचक पोस्टची गरज नसते. दोन चार कि वर्ड्स असणारे शब्द, एखाद दुसरा हॅश टॅग लावला कि काम झालं. लाल बदामांची तात्काळ खैरात सुरु होते आणि ढीगभर लाल बदाम मिळत जाणं, मिनिटा मिनिटाला त्याची संख्या वाढत जाणं हि कळत नकळत झिंग आणणारी गोष्ट असते.\nमाणसं इंस्टाग्रामवर का जातात, का रमतात यावर जगभर प्रचंड संशोधन सुरु आहे. स्वतःला प्रमोट करण्यापासून अत्यंत खासगी क्षणांच्या नोंदींपर्यंत अनेक गोष्टींचे फोटो काढून ते सार्वजनिक करावेसे का वाटतात हा खरंतर औत्स्युक्याचा विषय आहे. इंस्टाग्राम का वापरलं जातं याचा जेव्हा आपण शोध घेतो तेव्हा अनेक मुद्दे पुढे येतात.\nसगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ते व्हिज्युअल माध्यम आहे. एक असं व्यासपीठ जिथे तुम्ही सातत्याने स्वतःचे फोटो अपलोड करू शकता. जिथे लिहिण्याची फारशी गरज नाही. जिथे व्यक्त होण्यासाठी तुमच्याकडे उत्तम शब्द संचय, अचूक एक्स्प्रेशनची गरज नाही. स्मार्ट फोन वापरून एक क्लिक करायचं आणि अपलोड झालं कि जगाला समजतं तुमच्या आयुष्यात काय चालू आहे. म्हणून तर सेलिब्रिटीज स्वतःच रिलेशनशिप स्टेटस जगापुढे ठेवायला इंस्टाग्रामचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. नव्याने एखाद्या नात्यात शिरताना त्या व्यक्तीबरोबरचा एक फोटो जगाला काय सांगायचं ते सांगून टाकतो. त्या उपर काही लिहिण्याची, सांगण्याची, कळवण्याची गरज निर्माणच होत नाही. किंवा अगणित ब्रँड्स स्वतःची प्रॉडक्ट्स प्रमोट करायाला मोठ्या प्रमाणावर इंस्टाग्राम वापरतात. एक फोटो, एक व्हिडीओ टाकला कि जिथे काम होतंय तिथे प्रोडक्ट काय आहे हे जगाला समजावून सांगण्याची गरजच नाहीये. शिवाय इंस्टाग्राम अतिशय युजर फ्रेंडली आहे. त्यामुळे एक क्षणात हजारो लोकांपर्यंत पोचणं अगदीच सहज आणि सोपं आहे. शिवाय छायाचित्र जो परिमाण मनावर करतात ते अनेकदा शब्द साधू शकत नाहीत. कारण शब्द वाचून समजून घ्यावे लागतात. छायाचित्र नकळत दृष्टीच्या टप्प्यात आलं तरीही मन त्यांची नोंद घेतंच. म्हणजेच एखाद्या प्रॉडक्ट विशेष माहिती नको असेल, त्याविषयी उत्सुकता नसेल तरीही ब्रॅण्ड्स आपोआप ग्राहकापर्यंत पोचतात. मग ग्राहकाची इच्छा असो अगर नसो. जे ब्रॅन्डचं तेच व्यक्तींचं. इंस्टाग्रामवर फिरताना अनेक लोक स्वतःला प्रसिद्ध आणि चर्चेत ठेवण्यासाठी इंस्टाग्रामचा मोठ्या प्रमाणावर वापर करताना दिसतात. त्यातूनच 'सोशल मिडिया सेलिब्रिटी' हा प्रकार जन्माला येताना दिसतोय. असे चेहरे ज्यांना सोशल मिडियावर, इंस्टाग्रामवर प्रचंड फॉलोवर्स आहेत. जे सतत निरनिराळे फोटो अपलोड करून चर्चेत असतात. व्यक्तींचा, वस्तूचा ब्रँड बनवण्याच्या प्रक्रियेत व्हिज्युअल माध्यमं खूप मोठी भूमिका बजावतात. आणि हीच इंस्टाग्रामची ताकद आहे.\nलांबलचक पोस्टचं जमाना हळूहळू संपत चाललाय. आता सगळे जण मायक्रोब्लॉगिंग कडे वाळतायेत. खरंतर एकीकडे ट्विटरचं गारुड कमी होतंय तर दुसरीकडे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून त्याबरोबर एखाद दुसऱ्या ओळीत आपली गोष्ट सांगणाऱ्यांचं प्रमाण झपाट्याने वाढतंय. यातही माणसांकडे वेळ कमी असणं, सतत जगाच्या संपर्कात राहिलो नाही किंवा सोशल मिडियावर वावरलो नाही तर आपण एकटे पडू हि भीती आहेच. फिलिंग ऑफ मिसिंग आऊट अर्थात 'फोमो' च्या भीतिपोटो सोशल नेटवर्किंग साईट्सवर वावरणाऱ्या लोकांसाठी मायक्रोब्लॉगिंग आणि त्यातही इंस्टाग्राम हे सहज आणि सोपं माध्यम आहे. इंस्टाग्राम वापरण्याच्या कारणांमधलं हे एक महत्वाच कारण आहे.\nजगभर चाललेला अनेक सर्वेक्षण सांगतात कि इंस्टाग्रामचा वापर करून कंपनी, ब्रँड, व्यक्ती ऑनलाईन भटकंती करणाऱ्या व्यक्तींना स्वतःच्या साईटवर, ब्लॉगवर सहज वळवू शकता. ऑनलाईन जगतात, तुमच्या साईटवर, ब्लॉगवर किती ट्राफिक येतो याला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण ऑनलाईन जगताच अर्थकारण या ट्रॅफिकवर अवलंबून असतं. ट्रॅफिकची दिशा आपल्या साईट आणि ब्लॉगवर वळवण्यासाठी इंस्टाग्राम उपयोगी पडत असा अनेकांचा अनुभव आहे. त्यातही पुन्हा इंस्टाग्रामचे व्हिज्युअल माध्यम असणं हेच सगळ्यात महत्वाचे कारण आहे. तिथे पोस्ट केलेले फोटो आणि व्हिडीओ बघून ट्रॅफिक एखाद्या विशिष्ट साईटवर किंवा ब्लॉगवर जायला प्रवृत्त होतं.\nइंस्टाग्राम वापरणाऱ्यांना विचारलं कि ते इंस्टाग्राम का वापरतात तर अनेक जण सांगतात कि हे मस्त मजेचं माध्यम आहे. स्वतःचे फोटो काढायला कुणाला आवडत नाही. आपल्या फोटोवर खूप लोकांनी छान छान प्रतिक्रिया दिलेल्या कुणाला आवडत नाहीत आपल्या फोटोंना फॉलोअर्स आहेत हि गोष्ट इगो सुखावणारीच असते. त्यामुळे इंस्टाग्राम हे काहीसं मनाला सुखावणारं, गमतीशीर फोटो टाकून इतरांना सहज आकर्षित करून घेता येण्यासारखं, सहजपणे प्रसिद्धी देणारं, कळत नकळत फोटोग्राफर बनल्याचा भास निर्माण करणारं माध्यम आहे. त्यातूनच मग इंस्टग्रामवर सेल्फीसारखे अजूनही अनेक प्रकार सहज बघायला मिळतात. उदा. ग्रुपीज( म्हणजे ग्रुपने काढलेला फोटो), अग्लीज (चित्रविचित्र चेहरे करून काढलेले फोटो), स्लीपीज (झोपेतून उठल्या उठल्या, प्रियकर/प्रेयसीबरोबर बेडमध्ये असताना, रात्री झोपायच्या आधी, सकाळी गादीतून बाहेर आल्यावर गाडीचा असे अनेक प्रकारचे फोटो यात समाविष्ट आहेत.) फुटीज (म्हणजे पायांचे फोटो. पेडिक्युअर केल्यानंतर, सकाळी जॉगिंगला निघताना, निवांतपणे बसलेले असताना किंवा अशाच अनेक क्षणी पायांचे काढलेले फोटो) असे अनेक प्रकारचे फोटो इंस्टाग्रामवर प्रचंड प्रसिद्ध होतात. रोज नव्या प्रकारे फोटो काढून स्वतःची कहाणी सांगण्याची धडपड बघायला मिळते. त्यातूनच ग्रुपीज, अग्लीज, स्लीपीज, फ़ुटूज हे प्रकार उदयाला आले आहेत. इंस्टाग्राम हे पिढीनुसार बदलत जाणारं माध्यम आहे. लोकं काय पोस्ट करतात हे त्यांचं वय, आर्थिक परिस्थिती अंडी त्यांच्याकडे असलेला वेळ यावर अवलंबून असतं. म्हणूनच असेल पण इंस्टाग्राम हा तरुण सोशल मिडिया आहे. इंस्टाग्राम वापरणाऱ्यांमध्ये तरुण-तरुणी आणि स्त्रिया यांचा सहभाग सगळ्यात जास्त आहे.\nस्त्रियांचं प्रमाण सगळ्यात जास्त का\nबायकांना नटायला, छान दिसायला, स्वतःचे फोटो काढायला आवडतात म्हणून त्या इंस्टाग्रामवर सगळ्यात जास्त असतात असं ढोबळमानाने मानले जाते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार इंस्टाग्रामचे एक्टीव्ह ग्राहक ४०० दशलक्ष होते. त्यात स्त्रियांची संख्या होती ६८ टक्के. याचं कारण नमूद करताना सर्वेक्षणकर्ते सांगतात कि इंस्टाग्राम खानपान, सौंदर्य, फिटनेस, ब्रॅण्ड्स च्या वस्तू आणि फॅशनसाठी सगळ्यात जास्त वापरलं जातं. त्यात ब्रॅण्ड्स तर आहेतच पण व्यक्तिगत पातळीवरही वापरणारे स्वतः बनवलेलय पदार्थांचे फोटो, घेतलेले नवीन ब्रँडेड कपडे, महागड्या पर्सेस, एखाद्या पार्टीसाठी केलेला युनिक मेकअप यांचे फोटो टाकण्यातही इंस्टाग्रामचा सर्वाधिक वापर करतात. त्यामुळे कदाचित इंस्टाग्राम हे स्त्रियांच्या वर्चस्वाचं माध्यम आहे. जेंडर रिसर्चर रॅशेल सिमन्स यांच्या मतानुसार स्त्रियांनी स्वतःचे काढलेले फोटो अधिक सुंदर आणि आकर्षक बनवण्याची सोया इंस्टाग्राममध्ये आहे. तुम्ही जसे दिसता त्यापेक्षा जास्त सुंदर दाखवण्यासाठी पूरक फीचर्स इंस्टाग्राममध्ये आहेत. त्यामुळे स्त्रियांचा वावर इथे जास्त आहे. विशेषतः कॉलेजमधल्या मुली. ज्यांना स्वतःच्या चेहऱ्यातल्या नकोशा गोष्टी, शरीराची ठेवण आणि बांधा सहज बदलता येतो. याचा बारकाईने विचार केला तर या सगळ्याचा थेट संबंध व्यक्तीच्या मानसिकतेशी, न्यूनगंडाशी आणि जगण्याच्या धारणांशी असतो. आपण कसे दिसतो याबद्दल मनात शंका असतील आणि स्वतःच्या शरीराचा, व्यक्तिमत्वाचा स्वीकार नसणं, किंवा त्याबद्दल मनात गोंधळ असणं अशी अनेक कारणं इंस्टाग्रामवरच्या प्रचंड वापरामागे असू शकतात. अर्थात वरकरणी यातलं काहीच जाणवत नसलं, तरी माणसांच्या मनात खोलवर गेल्यावर या गोष्टी सहज जाणवून जातात.\nसगळ्यात धोकादायक सोशल मिडिया व्यासपीठ\nजगातले ७०० दशलक्ष लोक इंस्टाग्राम वापरतात. त्यातले ४०० दशलक्ष लोक नियमितपणे इंस्टाग्रामवर असतात. द रॉयल सोसायटी फॉर पब्लिक हेल्थ या संस्थेने युकेमध्ये एक सर्वेक्षण केले होते. १४ ते २४ वयोगटातल्या १४७९ तरुण तरुणींचे सोशल मिडिया वापरकर्ते म्हणून यात सर्वेक्षण करण्यात आले. त्यात आरोग्यवर होणारे परिणाम, तज्ज्ञ व्यक्तींपर्यंत पोचण्याची संधी, मानसिक आधार, ताण आणि काळजी, एकटेपणा, झोप, अभिव्यक्ती, स्वओळख, बॉडी इमेज, समूह बांधणी, बुल्लिंग आणि फोमो असे काही महत्वाच्या विषयांवर या तरुणाईला काय वाटते, त्यांचे अनुभव काय सांगतात याची माहिती घेण्यात आली. यात फेसबुक, ट्विटर, स्नॅप चॅट, युट्युब आणि इंस्टाग्राम या सगळ्यात सोशल मिडिया व्यासपीठाच्या संदर्भात सदर मुद्द्यांवर तरुणाईशी चर्चा केली गेली. जवळपास १४ मानसिक आणि शारीरिक आरोग्याशी संबंधित प्रश्नांच्या सर्वेक्षणात इंस्टाग्राम सगळ्यात हानिकारक सोशल मिडिया व्यासपीठ असल्याचे समोर आले आहे. बहुतेक प्रश्नांच्या बाबतीत उत्तरे नकारात्मक आणि शरीर, मनावर इंस्टाग्रामच्या वापराचे विपरीत परिणाम होतात असं सांगणारी आहेत. इंस्टाग्रामच्या वापराने जागरूकता वाढते, निरनिराळ्या विषयांपर्यंत पोचण्याची संधी मिळते, मानसिक आधार काही प्रमाणात मिळू शकतो, अभिव्यक्तीचे हे एक उत्तम माध्यम आहे असं हे सर्वेक्षण नोंदवत. त्याचप्रमाणे इंस्टाग्रामच्या सकारात्मक बाजू अधोरेखित करताना स्वओळख मिळवून द्यायला हे व्यसपीठ उपयोगी पडत, जगभर काय चालू आहे हे समजून त्याच्याशी कनेक्ट राहायला मदत करत, समूह बांधितही उपयोगी पडत असंही नोंदवत पण त्याचबरोबर वापरकर्त्यांची काळजी करण्याची सवय प्रचंड वाढवतं, ताण वाढवतं, एकटेपणाची भावना विकसित करतं, त्याला खतपाणी घालतं, विस्कळीत झोपेची समस्या निर्माण करतं, स्वतःच्या शरीराचा स्वीकार करण्याच्या मानसिकतेत अडथळे निर्माण करतं. चेष्टा, टोकाची टिंगल टवाळी आणि त्यातून निर्माण होणारा ऑनलाईन छळ यात भर घालत, शिवाय फोमो म्हणजेच फार ऑफ मिसिंग आऊट हि मानसिक समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण करत असंही हे सर्वेक्षण नोंदवत. त्यामुळे इतर कुठल्याही सोशल मीडियापेक्षा इंस्टाग्राम सगळ्यात जास्त हानिकारक आहे असंही हे सर्वेक्षण आवर्जून नमूद करतं. जे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. हे सर्वेक्षण इंस्टाग्रामला सगळ्यात कमी मार्क देतं.\nजसे इंस्टाग्रामचा उपयोग आहे तसेच त्याच्या सातत्याने केलेल्या वापरातून गंभीर मानसिक समस्या निर्माण होतात हे आता स्पष्ट झाले आहे. आपण जसे आहोत तसे जगाला दाखवण्याची भीती हे या सगळ्यामागचं महत्वाचं कारण आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण निरनिराळे मुखवटे घेऊन सतत वावरत असतो. काहीवेळा ती वैयक्तिक किंवा व्यावसायिक गरज असते. तेवढी गरज भागली कि तो मुखवटा माणसं बाजूला सारतात. पण सोशल मिडिया सतत, चोवीसतास आपल्या आयुष्यात जागं असतं. त्यामुळे एकदा चढवलेला हा मुखवटा उतरवून मोकळा श्वास घेण्याची संधीच आपल्याला मिळत नाही आणि मग आपला श्वास गुदमरतो. मग सुरु होते तो मुखवटा जपण्याची धडपड. त्यातही अनेकदा हि धडपड करकरूनही कंटाळा येतो. समाजाला दाखवलेला चेहरा, बदलता येत नाही. मनातली भीती, असुरक्षिततेची भावना जगासमोर आणता येत नाही. आपल्या मनाच्या डोहात खोलवर बघण्याची आपल्यालाच भीती वाटायला लागते. जे काही जगाला दाखवलं आहे तेच खरं आहे हे आपण मानतो, स्वतःला समजावून, मनाला मान्य करायला भाग पडतो. त्यातच आपण रमतो आणि मग या सगळ्या खोट्या रमण्याचा विचित्र ताण मनावर यायला लागतो. त्यातूनच मग विविध मानसिक समस्या निर्माण होतायेत. सोशल मिडिया वापरू नये असं नाही मात्र तो वापरात असताना सजग असणं, त्याचा आपल्या वर्तणुकीवर, स्वभावावर परिणाम तर होत नाहीये ना, त्यामुळे नाती दुरावत नाहित्येत ना, ताण निर्मण करत नाहीये ना याबाबत जागरूक राहणं गरजेचं आहे. आपल्या घरातल्या तरुण मुलामुलींना सजग करणं आवश्यक आहे. सोशल मिडिया आयुष्यातून डिलीट करता येऊ शकत नाही, निदान त्याचा वापर काळजीपूर्वक होईल एवढं तर आपण नक्कीच बघू शकतो.\nसदर लेख प्रपंच दिवाळी अंकात पूर्व प्रसिद्ध झालेला आहे.\nआयटम, बहनजी टाईप्स आणि शादी मटेरियल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://aashablog.blogspot.com/2009/03/", "date_download": "2021-01-28T11:09:59Z", "digest": "sha1:WQXMMUZJBHIBAH74PMXSVLLONOF3L65A", "length": 8647, "nlines": 153, "source_domain": "aashablog.blogspot.com", "title": "हितगुज: March 2009", "raw_content": "\n गाण म्हणत की रडत...तुमचं तुम्हीच ठरवा..\nआपल्या कवींच्या या सुंदर कल्पना...\nआहे माझी ही जुनीच\nजिना असावा असाच अंधा\nकधी न कळावी त्याला असावा चोरी\nजिना असावा मित्र इमानी\nकधी न करावी चहाडखोरी.\nमी तर म्हणतो - स्वर्गाच्याही\nपॄथ्वीवरल्या आठवणींनी वळणावळणावरी हसावे...\nकवी - वसंत बापट\nदर्यावरची रंगीत मखमल उचलुन घेते कुणी\nकृष्ण सावल्या भुरभुर पडती गगनाच्या अंगणी\nदूर टेकडीवरी पेटती निळे तांबडे दिवे\nसांगतात ते मजला आता घरी जायला हवे\nसारी मने कळों यावी\nकवी - म. म. देशपांडे\nजळत गेले किती श्रावण\nपैठणीने जपले एक तन.. एक मन..\nविसरुनी गेलो पतंग नभिचा;\nपाहुन तुजला हरवुन गेलो,\nअशा तुझ्या रे रंगकळा.\nअंदाज आरशाचा, वाटे, खरा असावा\nबहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा\nजखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला\nकेलेत वार ज्याने, तो मोगरा असावा\nकुणी माझे , मजसाठी , माझ्याशी\nसा रे ग म\nप ध प ग\nम प म ग\nरे ग रे नी\nकधी ऊन्ह लागता मध्यान्हीचे मनात मी\nअन थकलेल्या पायांसह माझ्या सावलीत\nतो येतो तेव्हा मेघ जसा , अन वदतो जर दमलास\nतर माझ्याशी येशील कसा अन\nहिरमुसल्या वाटांना मग अवचित लय\nमी असाच वेडा जीव लावुनी प्रेम कराया\nमी म्हणतो कोणा आपुले आणि तो माझ्यावर\nमग जीवच होतो रुसलेला आर्ध्या वाटेवर\nअन डावच मोडून बसलेला त्या\nत्याचेही मन तेव्हा सांजावुन\nमी रंगबीरंगी फुले कागदी पाहुन केव्हा\nतो हसतो केवळ हसता हसता मला ओढुनी\nहे आत पसरले तुझ्या सडे पाहसी कशाला\nत्यावाचुन केव्हा काय अडे\nमग ग़ाणे स्वत्वाचे प्राणातुन झगमगते....\nसा रे ग म\nप ध प ग\nम प म ग\nरे ग रे नी सा .....\nदाढी काढून पाहिला आन् दाढी वाढून\nपाहिला कंटाळवाणा पण अबाधित\nमी सिनेमाला जरी सुरुवातीला कंटाळा\nफक्त पैसे वसूल व्हावे म्हणून शेवट\nचार मिळता चार लिहिली ना कमी ना जास्त ना ही\nप्रेमपात्रा कागद रद्धीचा मी\nनामस्मरणाला सुद्धा दिधली ठराविक वेळ\nमी किलो आन् ग्रॅम वरती मोक्ष मोजून\nलाल हिरवे दीप येथे पाप पुण्याचे\nसोयीचा जो वाटला मी तोच सिग्नल\nमी धुके ही पाहिले आन् धबधबे ही\nपण तरी मी शेवटी माझाच फोटो\nमी पिझा ही चापतो आन् भाकरी ही\nजो पडला मुखी मी तो रवन्थत\nभोगताना योग स्मरला योगताना भोग\nराम ही ना झेपला मज कृष्ण ही ना\nमी मला दिसलो असा की ना जसा दिसलो कुणा\nकुरूपतेचा आळ कायम आरशावर ठेवला ...\nनमस्कार..मी आशा..प्रत्येकाच्या जीवनात,मनात अन स्वप्नात असते मी...होय तीच आशा जी आपल्या ध्येयाला सत्त्यात उतरवते..\nमित्राने पाठविलेली कविता... (1)\nमिळुनी सार्‍याजणी मासिकातील लेख. (1)\nशब्द जाहले रिते (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/265989", "date_download": "2021-01-28T12:35:57Z", "digest": "sha1:GOC6SKPTR7KVRETFEFYIK5QSBGQQWLMI", "length": 2371, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"काझुकी नाकाजिमा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"काझुकी नाकाजिमा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२२:२९, २८ जुलै २००८ ची आवृत्ती\n४६ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n१७:५९, २० जुलै २००८ ची आवृत्ती (संपादन)\nछो (सांगकाम्याने वाढविले: lb:Kazuki Nakajima)\n२२:२९, २८ जुलै २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2021-01-28T11:37:29Z", "digest": "sha1:DR6X4SRK44744IGNF4PE62GO44N7NZVH", "length": 19977, "nlines": 170, "source_domain": "sajagtimes.com", "title": "Warning: \"continue\" targeting switch is equivalent to \"break\". Did you mean to use \"continue 2\"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2758", "raw_content": "\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास केंद्राचा हिरवा कंदिल : खा.डॉ.अमोल कोल्हे | Sajag Times\nमुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nPolitics, latest, पुणे, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड, महाराष्ट्र, Talk of the town, भोसरी\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास केंद्राचा हिरवा कंदिल : खा.डॉ.अमोल कोल्हे\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास केंद्राचा हिरवा कंदिल : खा.डॉ.अमोल कोल्हे\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास केंद्राचा हिरवा कंदिल : खा.डॉ.अमोल कोल्हे\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास केंद्राचा हिरवा कंदिल : खा.डॉ.अमोल कोल्हे\nसजग वेब टिम, पुणे\nपुणे दि.१९ | संसदीय हिवाळी अधिवेशनात शिरूर लोकसभेचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी केंद्रीय भ्रूपुष्ट मंत्री मा.नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन तीर्थक्षेत्र भीमाशंकरच्या सर्वांगीण विकासासाठी भीमाशंकरला जाणारा मार्ग हा राष्ट्रीय दर्जाचा व्हावा असे निवेदन दिले होते.\nतीर्थक्षेत्र भीमाशंकर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून या ठिकाणी येण्यासाठी माहामार्गची नितांत आवश्यकता आहे , राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्यामुळे या ठिकाणीच्या पर्यटनास निश्चितच चालना मिळेल , पर्यटनवृद्धीमुळे या भागातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. सोबतच मुंबईला जाण्यासाठी वेळेची बचत होईल, या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गचा दर्जा मिळवा अशी मागणी केली होती.\nखा.डॉ अमोल कोल्हे यांनी केलेल्या मागणीला केंद्रिय मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे कर्जत-भीमाशंकर मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग म्हणुन घोषित करण्यासाठी व तसेच या संबधी राज्यमार्ग मंत्रालय सचिव यांना कळविले आहे , महामार्गाच्या मजबुतीकरणासाठी लवकरच कार्यवाही करण्यात येईल असे लेखी पत्र डॉ कोल्हे यांच्या कार्यालयास प्राप्त झाले आहे.\nकेंद्रीय आरोग्य पथकाने घेतला पुणे जिल्ह्यातील परिस्थिती चा आढावा\nकेंद्रीय आरोग्य पथकाने घेतला पुणे जिल्ह्यातील परिस्थिती चा आढावा आमदार अतुल बेनके यांनी सादर केलेल्या मागण्यांवर समितीची सकारात्मक पाऊले सजग वेब... read more\nपांडुरंग पवार यांच्या निधीतून बांगरवाडी पाझरतलाव दुरुस्ती ग्रामस्थांमध्ये समाधान\nबांगरवाडी परिसर कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करणार – पांडुरंग पवार बेल्हे | बांगरवाडी येथील १९७८ साली बांधलेला व त्यावेळी... read more\nभाजप, प्रशासनाच्या समन्वयाच्या अभावामुळे, ‘जायका’ प्रकल्पात दिरंगाई – खा. वंदना चव्हाण\n“भाजप, प्रशासनाच्या समन्वयाच्या अभावामुळे, ‘जायका’ प्रकल्पात दिरंगाई” – खासदार वंदना चव्हाण सजग वेब टीम, पुणे पुणे | केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने... read more\nपुण्यात सॅम्पल तपासणीचे प्रमाण वाढले – डॉ. म्हैसेकर\nपुण्यात सॅम्पल तपासणीचे प्रमाण वाढले कोविड-19 ने मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये मधुमेह व उच्च रक्तदाब विकाराच्या ज्येष्ठांचे प्रमाण अधिक -विभागीय आयुक्त डॉ.दीपक... read more\nदिनेश दुबे यांचं जाणं धक्कादायक आणि मनाला वेदना देणारं – आ.अतुल बेनके\nदिनेश दुबे यांचं जाणं धक्कादायक आणि मनाला वेदना देणारं – आ.अतुल बेनके जुन्नर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दिनेश दुबे यांचे निधन सजग... read more\nकिल्ले ‘शिवनेरी’ वर जाण्यासाठी रोप वे ची उभारणी करा – अमोल कोल्हे\nसजग वेब टिम, महाराष्ट्र नवी दिल्ली | शिरुर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी रोप वे ची उभारणी... read more\nजुन्नर तालुक्याला पडलाय कोरोनाचा वेढा\nजुन्नर तालुक्याला पडलाय कोरोनाचा वेढा सजग वेब टीम, जुन्नर जुन्नर | जुन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना चा प्रसार दिवसेंदिवस वाढतोय.... read more\nशेती कुंपण योजना मोठ्या प्रमाणात राबविणार – दत्तात्रय भरणे (वनराज्य मंत्री)\nशेती कुंपण योजना मोठ्या प्रमाणात राबविणार – दत्तात्रय भरणे (वनराज्य मंत्री) सजग वेब टिम, मुंबई मुंबई | वन्य प्राण्यांचा जनतेला त्रास होऊ... read more\nदुष्काळ निवारण करण्यात सरकारचे नियोजन पूर्णपणे ढेपाळले – खा.अशोक चव्हाण\nदुष्काळ निवारण करण्यात सरकारचे नियोजन पूर्णपणे ढेपाळले – खा.अशोक चव्हाण मुंबई | राज्यातील दुष्काळाची दाहकता प्रचंड वाढली असताना भाजप-शिवसेना सरकारचे... read more\nमहाराष्ट्राचे ललामभूत व्यक्तिमत्त्व म्हणजे सावरकर – डॉ.सच्चिदानंद शेवडे (साहेबराव बुट्टे पाटील व्याख्यानमाला)\nबाबाजी पवळे, राजगुरूनगर (सजग वेब टीम) राजगुरूनगर | तत्त्वज्ञ, इतिहासकार, कवी, क्रांतिकारक, देशभक्त, साहित्यिक, पत्रकार अशी एकाच मानवी शरीरात असलेली प्रतिभासंपन्न व्यक्तीमत्त्वाची... read more\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on जुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nNovember 2, 2020 / Atul Benke, International, Junnar, latest, NCP, Politics, Talk of the town, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र, सजग पर्यटन / No Comments on देशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब November 11, 2020\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील November 11, 2020\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके November 11, 2020\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके November 2, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/entertainment/story-anupam-kher-on-shah-rukh-khan-decision-to-take-a-break-from-films-1813693.html", "date_download": "2021-01-28T13:13:50Z", "digest": "sha1:7BDTG37ATHA3AFQXUTYGBYRLJTNT253T", "length": 24201, "nlines": 291, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Anupam Kher on Shah Rukh Khan decision to take a break from films, Entertainment Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nशाहरुखचा तो निर्णय योग्यच, अनुपम खेर यांचं समर्थन\nHT मराठी टीम , मुंबई\nशाहरुखचा २०१८ साली 'झिरो' हा चित्रपट प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट पुरता आदळला. यापूर्वी आलेल्या शाहरूखच्या 'रईस' या चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. 'झिरो' कडून शाहरुखला खूपच अपेक्षा होत्या, मात्र प्रेक्षकांकडून आलेल्या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे शाहरूखचा हिरमोड झाला. शाहरूखनं या अपयशानंतर चित्रपटसृष्टीतून ब्रेक घ्यायचं ठरवलं आहे.\n'डान्स इंडिया डान्स'च्या प्रत्येक एपिसोडसाठी करिनाला सर्वाधिक मानधन\n'झिरो' प्रदर्शित होऊन सहा महिन्यांहूनही अधिक काळ लोटला शाहरूखनं अद्यापही कोणत्याही चित्रपटाला होकार दिलेला नाही. काम करण्याची इच्छा नाही, त्यामुळे आता मी कुटुंबीयांसोबत अधिक वेळ व्यतीत करणार असल्याचं शाहरूखनं सांगितलं. सध्या शाहरूखच्या वाट्याला एकही चित्रपट नाही. शाहरूख काही काळासाठी ब्रेक घेतला आहे ही बाब त्याच्या चाहत्यांसाठी निराशाजनक आहे. मात्र ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी शाहरूखच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. शाहरूखनं घेतलेला निर्णय हा योग्य आहे. कधी कधी सगळ्यांपासून अलिप्त राहिल्यामुळे आपल्याला स्वत:चा शोध लागतो असं ते म्हणाले.\nत्या फोटोमुळे प्रियांका Global Social Media Climbers Chart मध्ये अव्वल\nअनुपम खेर यांनी अनेक चित्रपटांत शाहरूखसोबत काम केलं आहे. त्यातल्या बहुतेक चित्रपटात ते शाहरूखच्या वडिलांच्या भूमिकेत आहे. गेल्या काही काळात व्यग्र वेळापत्रकामुळे शाहरूखशी संपर्क साधता आला नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nVideo : अनुपम खेर यांचा नसीरुद्दीन शहा यांच्यावर पलटवार\nशाहरूखच्या चुलत बहिणीचे पाकिस्तानात निधन\nभर पावसातही शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nशाहरुख म्हणतो, मुलगा आर्यनला अभिनय जमणार नाही\nVideo : ऑस्ट्रेलियात शाहरुखभोवती चाहत्यांचा गराडा\nशाहरुखचा तो निर्णय योग्यच, अनुपम खेर यांचं समर्थन\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nचित्रपटसृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री\nचारच दिवसांपूर्वी इरफान खान यांच्या आईचे झाले होते निधन\nइरफान यांच्या निधनानं कलाविश्वात हळहळ, बिग बी, लतादीदींची श्रद्धांजली\nअभिनेता इरफान खान ICUत\nलॉकडाऊनमध्ये मराठी सेलिब्रिटींना असे फिट ठेवतायेत फिटनेस इन्स्ट्रक्टर\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21629/", "date_download": "2021-01-28T11:06:44Z", "digest": "sha1:2IUR54IKR4O556Q3Y7CAA5C6SM6KD6D7", "length": 25371, "nlines": 248, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "गायझर – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nगायझर : (गरम पाण्याचे नैसर्गिक कारंजे). काही ठराविक वेळाच्या अंतरांनी किंवा अनियमित वेळांनी गरम पाणी ज्यामधून स्फोटाने वा मोठ्या आवेशाने कारंजाच्या स्वरूपात बाहेर फेकले जाते, अशा विशेष प्रकारच्या गरम पाण्याच्या झऱ्याला ‘गायझर’ म्हणतात. आइसलँडमधील भाषेतील गेसा या शब्दावरून गायझर हे नाव पडले. या शब्दाचा अर्थ प्रचंड स्फोटाने उडणे किंवा मोठ्या आवेशाने बाहेर पडणे असा आहे. ⇨ उन्हाळे सतत एकसारखे वाहत असते, तर गायझर अधूनमधून वाहाते. उन्हाळे शांत व संथपणे वाहत असते, तर गायझर मोठ्या आवेशाने किंवा काही ठिकाणी स्फोटाने हवेत उंच उडत असते. काही गायझरांचे पाणी ३० मी. पेक्षा उंच उडते. अमेरिकेतील वायोमिंगमधील यलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये शंभराच्या वर लहान मोठी गायझरे आहेत व सु. तीन हजार उन्हाळी आहेत. तेथील ओल्ड फेथफुल गायझर सु. तासातासाने उडते. ते सुरू झाल्यानंतर प्रत्येक वेळी पाणी सु. पाच मिनिटांपर्यंत ३० ते ५० मी. उंच उडत राहते. जगातील सर्वात उंच गायझर १९०१ साली न्यूझीलंडमधील तारावेरा खोऱ्यात निर्माण झाले. काही महिने ते ४६० मी. पेक्षा उंच उडत होते. मौंट हेक्लाच्या आसपास असलेली आइसलँडमधील गायझरेदेखील जगप्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या गरम पाण्याचे तापमान यूरोपमधील दुसऱ्या कुठल्याही गायझराच्या पाण्याच्या तापमानापेक्षा जास्त आहे.\nगायझराचे सहज दिसणारे भूपृष्ठावरील भाग म्हणजे भूपृष्ठापासून खाली खोलवर जाणारी नलिका व नलिकेच्या मुखाभोवती भूपृष्ठावर असणारी लहान गोल खोलगट द्रोणी हे होत. गायझरांच्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्यांच्या मुखाभोवती काहीलीच्या आकाराचे सिलिकेचे निक्षेप (साठे) तयार होतात. याच गायझरांच्या द्रोणी होत. सिलिकेचे हे निक्षेप ‘सिलिशिअस सिंटर’ अथवा ‘गायझराइट’नावाने ओळखले जातात. आइसलँडमध्ये मौंट हेक्लाच्या वायव्येस असणाऱ्या खोऱ्यात एका २१ मी. व्यासाच्या आणि सु. १·२५ मी. खोलीच्या गोलाकार द्रोणीभोवती गायझराइटाची टेकडी निर्माण झाली आहे. ही द्रोणी ७५० ते ९०० से. तापमान असलेल्या सिलिकायुक्त पाण्याने काठोकाठ भरलेली असते. द्रोणी भरून वाहणाऱ्या पाण्याच्या बाष्पीभवनाने गायझराइटाची टेकडी तयार झाली आहे. द्रोणीचा तळ व नलिकेचा पृष्ठभाग हे गायझराइटाचेच बनलेले आहेत.\n‘पाण्याचा उकळबिंदू हा त्यावरील दाब वाढविला असता वाढत जातो’,या बन्सन यांच्या तत्त्वावर गायझरांच्या निर्मितीबद्दलची सर्व स्पष्टीकरणे आधारित आहेत. पाण्याचा उकळबिंदू, खोली आणि दाब यांच्यातील परस्परसंबंध पुढील कोष्टकात दाखविले आहेत.\nगायझरातील पाण्याची खोली, दाब व उकळबिंदू यांच्यातील संबंध\nबन्सन यांचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे आहे. गायझराच्या नलिकेच्या खोल भागातील पाणी त्यालगत असणाऱ्या उष्णतादायी (उदा., लाव्हा किंवा ज्वालामुखी) साठ्यापासून येणाऱ्या उष्णतेमुळे किंवा या मुख्य नलिकेशी संलग्न असलेल्या शिरा, भेगा आणि फटी यांच्यातून वाहत येऊन त्यात मिसळणाऱ्या अतितप्त वाफा व वायू यांच्यामुळे अतितप्त होते व अखेरीस उकळू लागते. असे घडणे शक्य आहे व जसजसे खोल जावे\nतसतसे पाण्याचे तापमान वाढत जाते हेही खरे आहे. परंतु जेथून गायझरांचे पाणी उडण्यास सुरुवात होते त्या खोली वर पाणी उकळत असणे शक्य नाही. नलिकेत वरच्या बाजूस असलेल्या पाण्याच्या स्तंभाच्या दाबामुळे खालच्या पाण्याचा उकळबिंदू वाढतो व ते उकळत नाही. हे खोल अतितप्त पाणी अधिक तापल्यामुळे उकळत नाही, तर काही कारणांनी त्यावरचा दाब कमी झाल्यामुळे उकळते, असे थॉर्केलसन यांचे मत आहे. गायझरांचे पाणी विरघळलेल्या वायूंनी युक्त असते. खोल भागात या वायूंचे बुडबुडे पाण्यात तयार होतात. हे बुडबुडे गरम पाण्याच्या सान्निध्यात असल्याने ते वाफेने संतृप्त (वाफेचे प्रमाण कमाल असलेले) असतात. जेव्हा पाण्याचे तापमान उकळबिंदूजवळ असते तेव्हा वर जाणार्‍या बुडबुड्यांत वाफेचे प्रमाण अतिशय वाढत जाते. अशा रीतीने तयार झालेल्या बुडबुड्यांचा व पाण्याच्या फेसाचा काही थोडा भाग भूपृष्ठावर हळूहळू वाहू लागतो. यामुळे वाफेने अतितृप्त असलेल्या खालच्या पाण्यावरचा दाब कमी होतो व ते आवेशाने उकळू लागते आणि स्फोटाने मोठ्या प्रमाणात बाहेर फेकले जाते. हे स्पष्टीकरण यलोस्टोन नॅशनल पार्क व आइसलँडमधील गायझरांच्या बाबतीत व्यवस्थितपणे लागू पडते. ओल्ड फेथफुल गायझर सुरू होताना प्रथम एक ते अडीच मी. उंच उडणारे पाणी सापेक्षतः संथपणे बाहेत येते. ते एक दोन सेकंद वाहते व थांबते. नंतर सु. एक मिनिटात मोठे व स्फोटक उत्सरण (बाहेर टाकण्याची क्रिया) सुरू होते. तेव्हा पाणी ३० ते ५० मी. उंच उडते व ४ ते ५ मिनिटे टिकते. नंतर रिकामी झालेली नलिका पाण्याने परत भरण्यास, तापण्यास व वरील प्रकारची क्रिया होऊन परत कारंजे निर्माण होण्यास अंदाजे एक तास लागतो.\nआ. २ मध्ये भूपृष्ठाखालील खोल जागी असलेल्या पाण्याच्या टाक्या (साठे) दाखविल्या असून त्या एकमेकींना वेड्यावाकड्या भेगांनी व पोकळ्यांनी जोडलेल्या असतात. जमिनीवरून खाली वाहत जाणाऱ्या पाण्याने त्या भरल्या जातात. त्यांच्याखाली असणाऱ्या ज्वालामुखीसारख्या उष्णतादायी साठ्यापासून येणाऱ्या गरम वाफा व वायू यांच्यामुळे हे पाणी खालच्या भागात तापविले जाते. पाण्याच्या टाक्यांमध्ये वरच्या रिकाम्या दिसणाऱ्या भागामध्ये वाफ वरचेवर साठविली जाते.\nकाहींच्या मते जमिनीखाली खोल जागी असलेल्या वेड्यावाकड्या आकाराच्या पाण्याने भरलेल्या नैसर्गिक टाक्यांमध्ये, प्रत्येक टाकीच्या वरच्या भागात पाण्याच्या पृष्ठभागावर वाफ व इतर गरम वायू अधिकाधिक साठविले गेल्याने गायझरे निर्माण होतात. टाक्यांचे आकार वेडेवाकडे असल्यामुळे संनयन (उष्ण पाण्याची जागा थंड पाण्याने घेतल्यामुळे निर्माण होणारे) प्रवाह निर्माण होण्यास प्रतिबंध होतो. त्यामुळे टाकीतील पाण्याचे स्थानिक स्वरूपात अधूनमधून झपाट्याने उत्कलन होऊन एकसारखी संथ वाहणारी साधी उन्हाळी निर्माण न होता अधूनमधून आवेशांनी उडणारी गायझरे निर्माण होतात.\nगायझरांच्या पाण्याच्या बाष्पीभवनामुळे पायऱ्यांनी युक्त अशा निसर्गरम्य गच्च्या न्यूझीलंडमध्ये तयार झाल्या आहेत. त्यांचा उपयोग आंघोळीसाठी व त्वचारोगाच्या उपचारासाठी करतात. प्रसिद्ध अशी गायझरे आइसलँड, अमेरिका, न्यूझीलंड या देशांत आहेत परंतु लहान मोठी गायझरे ज्वालामुखींच्या प्रदेशांत जगात इतरत्रही आहेत.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maxmaharashtra.com/news-update/sharad-pawar-and-uddhav-thackeray-to-address-media/63319/", "date_download": "2021-01-28T12:53:59Z", "digest": "sha1:4SH44DU5KJWV65LALNEZQYTXQCOI42CJ", "length": 8822, "nlines": 102, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > Election 2020 > शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद\nशरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद\nसत्ता स्थापनेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची चर्चा सुरु होती\nअजित पवार यांनी काही आमदारांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली\nअजित पवार यांचा निर्णय पक्षाच्या विरोधात आहे. प्रामाणिक कार्यकर्ता भाजपसोबत जाणार नाही\n10 ते 11 सदस्य अजित पवारांसोबत आहेत, जे अपात्र होतील त्यांच्याविरोधात तिन्ही पक्ष एकत्र काम करतील\nप्रामाणिक कार्यकर्ता भाजपसोबत जाणार नाही, सकाळी साडेसहा वाजता राजभवनावरील हालचालींची माहिती मिळाली.\nआम्हाला राजभवनात नेलं, पण कशासाठी नेलं ते आम्हाला माहित नव्हतं - डॉ. राजेंद्र शिंगणे\nसकाळी 7 वाजता मुंडेंच्या बंगल्यावर या असा निरोप आला. आम्हाला राजभवनात नेलं, पण कशासाठी नेलं हे माहित नव्हती, मी शरद पवारांसोबत, त्यांच्याच नेतृत्त्वात काम करणार : आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांची माहिती\nमी शरद पवारांसोबत त्यांच्याच नेतृत्त्वात काम करणार - डॉ. राजेंद्र शिंगणे\nमी शरद पवारांसोबत त्यांच्याच नेतृत्त्वात काम करणार - डॉ. राजेंद्र शिंगणे\nमलाही न सांगता राजभवनावर नेण्यात आलं होतं - क्षीरसागर\nमहाविकासआघाडीच्या सत्तास्थापनेसाठी आमदारांच्या सह्यांच्या याद्या अजित पवारांनी ताब्यात घेतल्या - शरद पवार\nराज्यपालांनी 30 तारखेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची वेळ दिली आहे, ते बहुमत सिद्ध करू शकणार नाही..आम्ही तिन्ही पक्ष एकत्र राहू शरद पवार\nमी ह्यातून गेलोय मला याच काही वाटत नाही, कुटुंब वेगळं,पक्ष वेगळा शरद पवार\nभाजपला बहुमत सिद्ध करता येणार नाही, 54 जणांची यादी दाखवून राज्यपालांची फसवणूक केली - शरद पवार\nआमदारांनी पुसटशीही कल्पना न देता राजभवनात नेलं - शरद पवार\nसुप्रिया सुळे यांचं नाव राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी नव्हतं -शरद पवार\nगैरसमजातून कोणी गेलं असेल तर कारवाई करणार नाही - शरद पवार\nईडीच्या चौकशी ने गेली की काय माहित नाही\nआमदारांनी पुसटशीही कल्पना न देता राजभवनात नेलं - शरद पवार\nसुप्रिया सुळे यांचं नाव राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी नव्हतं -शरद पवार\nगैरसमजातून कोणी गेलं असेल तर कारवाई करणार नाही - शरद पवार\nआमदारांना वाचवण्यासाठी काय कराल आवश्यक असेल ते ते करणार... शरद पवार\nयापुढे निवडणूक घोषित न करता 'मी पुन्हा येईन' हे न बोलता मी जाणार नाही असे बोलावे उद्धव ठाकरे\n'मी' पणा विरु्दध ही लढाई सुरु झाली आहे : उद्धव ठाकरे\nलोकशाहीच्या नावाने खेळ चालू आहे : उद्धव ठाकरे\nकोणी पाठीत वार करू नये.. राष्ट्रपती राजवट काढावी म्हणून सकाळी कॅबिनेट बैठक झाली : उद्धव ठाकरे\nशिवरायांच्या महाराष्ट्रावर केंद्राने फर्जिकल स्ट्राईक केला : उद्धव ठाकरे\nयापुढे निवडणूक घोषित न करता 'मी पुन्हा येईन' हे न बोलता मी जाणार नाही असे बोलावे उद्धव ठाकरे\n‘मला आमदार का व्हायचंय’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://gromor.in/blog/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%A6-4178", "date_download": "2021-01-28T10:39:01Z", "digest": "sha1:D63N66QMRUZQPAW5YEULKK6IGSSJCNBI", "length": 7724, "nlines": 70, "source_domain": "gromor.in", "title": "२०१९ साली जीएसटीमध्ये केलेले बदल : Gromor - Blog", "raw_content": "\nYou are here: Home / Marathi (मराठी) / २०१९ साली जीएसटीमध्ये केलेले बदल\n२०१९ साली जीएसटीमध्ये केलेले बदल\n१ जुलै २०१७ रोजी जीएसटी लागू झाले. जीएसटी सुरू होण्यापूर्वी विविध प्रकारचे कर लादले जायचे, पण जीएसटी सुरू केल्यानंतर हे सर्व कर एकत्रित करून फक्त एक जीएसटी भरावा लागतो.\nजीएसटी अंमलात आणल्यानंतर त्यात काही बदल करण्यात आले आहेत.\nवर्तमान वर्षात (२०१९) खालील बदल केले आहेत:\nरिटर्न भरताना उद्योजकाला कॅश बुक आणि इनपुट क्लेम (आयटीसी) याचे तपशील पाहता येतील. या पूर्वी जीएसटी संकेतस्थळावरून कराबाबत माहिती मिळवता येत असे, पण ही प्रक्रिया क्लिष्ट होती. मात्र हा पर्याय अजूनही उपलब्ध असेल.\nया शिवाय रिटर्न ३बी मध्ये केलेल्या बदलामुळे जेव्हा उद्योजक वेबसाइट वर उलाढालींचे तपशील भरतील तेव्हाच सीजीएसटी आणि आयजीएसटी यांचे परिगणन केले जाईल.\n२. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी लाभ\nज्या व्यवसायाची एकूण उलाढाल रु ४० लाखापेक्षा कमी आहे त्यांना जीएसटी रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही, म्हणून लघु उद्योगांना याचा खूप फायदा होईल.\nडोंगराळ भागात आणि ईशान्येतील राज्यांसाठी ही सूट दहा लाख रुपयापर्यंत आहे.\nकॉम्पोझिशन योजने अंतर्गत कर दात्याला दर महिन्याला रिटर्न भरण्याची गरज नसते.\nया योजने अंतर्गत नोंदणीकृत करदात्याला निश्चित दरावर कर भरावा लागतो जो व्यवसायाच्या एकूण उलाढालींवर अवलंबून असतो. या योजनेमुळे जीएसटी रिटर्न दर महिन्याला न भरता प्रत्येक तीन महिन्यांनी भरावा लागतो. ज्या उद्योगांची एकूण वार्षिक उलाढाल 1 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर ठरेल.\nया योजनेसाठी उद्योजकाला प्रत्येक तिमाही संपल्यानंतर 18 दिवसांच्या आत जीएसटीआर-4 अर्जात रिटर्न भरावा लागतो.\nAlso Read: कर्ज मिळाल्यानंतर लगेच करावयाच्या ६ गोष्टी\nइथे एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, ती म्हणजे, वर्षभरात कोणतीही उलाढाल झाली नाही तरीही उद्योजकाला त्रैमासिक आणि वार्षिक रिटर्न भरावा लागेल.\nतुम्ही लघु उद्योजक असाल आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी विना तारण आणि वाजवी व्याज दरावर कर्ज हवे असेल तर ग्रोमोर फायनॅन्स कंपनीला आजच संपर्क करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1166054", "date_download": "2021-01-28T12:36:47Z", "digest": "sha1:BKPEV7WRMMS2KQINGKG5IVQIO4WSD3UZ", "length": 2878, "nlines": 87, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सामुराई तलवार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सामुराई तलवार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०८:२७, ७ एप्रिल २०१३ ची आवृत्ती\n७५६ बाइट्स वगळले , ७ वर्षांपूर्वी\n१७:११, ९ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nJAnDbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2) (सांगकाम्याने काढले: zh:日本刀)\n०८:२७, ७ एप्रिल २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.maxmaharashtra.com/news-update/new-guidelines-for-travelers-coming-in-maharashtra-from-other-states-as-covid-19-cases-increased-691400", "date_download": "2021-01-28T11:47:11Z", "digest": "sha1:NGWQXEM3LVJ4ZXE4NKVMBWZM24PQAZCU", "length": 11354, "nlines": 84, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "४ राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी नियम", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > News Update > ४ राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी नियम\n४ राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी नियम\nदेशातील काही राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याने महाराष्ट्र सरकारने या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांबाबत नियमावली तयार केली आहे.\nमिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्य सरकारने नवीन नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. ही नियमावली 25 नोव्हेंबर 2020 पासून अंमलात येणार आहे.\nरेल्वे प्रवासा संदर्भात नियम\nउपरोक्त राज्यांतून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या सर्व यात्रेकरूंनाही आपल्यासोबत आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी सोबत ठेवावा लागेल. जर रेल्वे गाडी या राज्यांतून निघाली असेल किंवा तेथे थांबली असेल तरीही तेथील प्रवाशांना आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल बंधनकारक असेल. महाराष्ट्रात दाखल होण्याच्या 96 तास अगोदर कोविड-१९ चाचणीसाठी नमुना दिलेला असावा.ज्या प्रवाशांकडे आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल नसेल त्यांची कोविड-१९ लक्षणाची तपासणी आणि शरीराचे तापमान नोंदविले जाईल. यात्रेकरूंना कोविड-१९ ची लक्षणे नसतील तर त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल. कोविड-१९ लक्षणे असलेल्या प्रवाशांना वेगळे करून त्यांची एंटीजन टेस्ट घेतली जाईल. ही चाचणी जर निगेटिव्ह आली तर त्यांना घरी जाण्याची परवानगी असेल.जे प्रवासी कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळतील किंवा चाचणी केलेले नसतील त्यांना कोविड केअर सेंटर (सीसीसी) ला पाठविले जाईल आणि तेथील सर्व उपचारावर त्यांना स्वतः खर्च करावा लागेल. संबंधित जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्त यासाठी नोडल अधिकारी असतील आणि वरील सगळे नियम काटेकोरपणे पाळले जातील याची खबरदारी घेतील.\nरस्ता मार्गाने येणारे प्रवासी\nसीमावर्ती जिल्ह्यातील जिल्हाधिकारी हे दिल्ली एनसीआर त्याचप्रमाणे राजस्थान, गुजरात आणि गोवा राज्यांतून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या प्रवाशांच्या चाचणीची आणि शारीरिक तपासणीची खात्री करण्याची व्यवस्था करतील. ज्या प्रवाशांना कोविड-१९ लक्षणे नसतील त्यांना दाखल होण्याची परवानगी असेल. जर एखाद्या प्रवाशामध्ये कोविड-१९ ची लक्षणे आढळल्यास त्यांना परत त्यांच्या घरी जाऊन उपचार करण्याची संधी दिली जाईल. अथवा त्यांना वेगळे करून एंटीजन टेस्ट घेतल्या जातील. जर ते निगेटिव्ह आले, तर त्यांना पुढे प्रवासासाठी परवानगी देण्यात येईल. ज्या प्रवाशांनी कोविड-१९ चाचणी केलेली नसेल किंवा जे पॉझिटिव्ह असतील, त्यांना कोविड केअर सेंटर (सीसीसी) मध्ये दाखल करण्यात येईल आणि संपूर्ण उपचाराचा खर्च त्यांना स्वतःला करावा लागेल.\nदिल्लीच्या नॅशनल कॅपिटल रिजन (एनसीआर), त्याचप्रमाणे राजस्थान, गुजरात आणि गोवा या राज्यातून हवाई मार्गाने महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व प्रवाशांजवळ आरटीपीसीआर अहवाल असणे अनिवार्य आहे. हा अहवाल विमानतळावरील अधिकाऱ्यांना दाखवावा लागेल.\nआरटीपीसीआर चाचणीसाठी दिलेला नमुना महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याच्या बहात्तर तास अगोदर घेतलेला असावा.ज्या प्रवाशांकडे आरटीपीसीआर चाचणी अहवाल अटींची पूर्तता करणारा नसेल त्यांना त्याच विमानतळावर स्वखर्चाने आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी लागेल. यासाठी विमानतळ प्रशासन प्रवाशांच्या चाचणीसाठी विमानतळावरच ही सुविधा उपलब्ध करून देतील. ही चाचणी करून घेतल्यानंतरच प्रवाशांना घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल. अशा सर्व प्रवाशांच्या संपर्काची माहिती व पत्ता विमानतळ प्रशासन प्राप्त करेल जेणेकरून जर कोणी यात्रेकरू पॉझिटिव्ह असेल तर नियमाप्रमाणे त्यांच्याशी संपर्क करून पुढील कारवाई करणे सोपे होईल. नियमानुसार सर्व पॉझिटिव्ह प्रवाशांवर उपचार करण्यात येईल. या कारवाईत स्थानिक महानगरपालिका आयुक्त हे नोडल ऑफिसर म्हणून काम पाहतील आणि सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे याची खबरदारी घेतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bharatavani.in/dictionary-surf/?did=189&letter=%E0%A4%98&start=0&language=Kannada", "date_download": "2021-01-28T12:26:49Z", "digest": "sha1:44LJGSDPQOXU5CITEY4EJG6NGRLOVTT4", "length": 24193, "nlines": 501, "source_domain": "bharatavani.in", "title": "Dictionary | भारतवाणी", "raw_content": "\nभारतीय भाषा संस्थान (सीआईआईएल), मैसूरु द्वारा कार्यान्वित\nभारतीय भाषाओं द्वारा ज्ञान\nभारतवाणी के बारे में | What is Bharatavani\nसामान्यतः पूछे जाने वाले प्रश्न\nप्रतिलिप्याधिकार संबंधी नीति | Copyright Policy\nगोपनीयता नीति | Privacy Policy\nअ आ इ ई उ ऊ ऋ ऌ ऍ ऎ ए ऐ ऑ ऒ ओ औ क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न ऩ प फ ब भ म य र ऱ ल ळ ऴ व श ष स ह\nशब्दकोश के परिचयात्मक पृष्ठों को देखने के लिए कृपया यहाँ क्लिक करें\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): घाग्रो (ಘಾಗ್ರೊ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): गळ्चें, पोव्चें (ಗಳ್ಚೆಂ, ಪೊವ್ಚೆಂ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): घडित् (ಘಡಿತ್)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): घटमूट् (ಘಟಮೂಟ್)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): सर्पसुत् (ಸರ್ಪಸುತ್)\nकोंकण मराठा (ಕೊಂಕಣ ಮರಾಠ): सर्पसुत्त (ಸರ್ಪಸುತ್ತ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): घटस्थापना (ಘಟಸ್ಥಾಪನಾ)\nकोंकण मराठा (ಕೊಂಕಣ ಮರಾಠ): घटस्थापना (ಘಟಸ್ಥಾಪನಾ)\nक्षत्रिय (ಕ್ಷತ್ರಿಯ): घटस्थापने (ಘಟಸ್ಥಾಪನೆ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): वड्ल्यान् सांग्चे (ವಡ್ಲ್ಯಾನ್ ಸಾಂಗ್ಚೆ)\nकोंकण मराठा (ಕೊಂಕಣ ಮರಾಠ): वडानसांग्चे (ವಡಾನಸಾಂಗ್ಚೆ)\nक्षत्रिय (ಕ್ಷತ್ರಿಯ): होड्डान सांग्चे (ಹೊಡ್ಡಾನ ಸಾಂಗ್ಚೆ)\nखार्वि (ಖಾರ್ವಿ): घांटा घोशु, होडान सांग्चे (ಹೊಡನಾ ಸಾಂಗ್ಚೆ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): घांट् (ಘಾಂಟ್)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): घरसाण् (ಘರಸಾಣ್)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): गुड्गुडो (ಗುಡ್ಗುಡೊ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): घड्लें (ಘಡ್ಲೆಂ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): घडामोडि, वौर्सक्कल् (ಘಡಾಮೊಡಿ, ವೈರ್ ಸಕ್ಕಲ್)\nक्षत्रिय (ಕ್ಷತ್ರಿಯ): अपरातपरा (ಅಪರಾತಪರಾ)\nमुख पृष्ठ | Home\nउपयोगी वेबसाइटें | Useful Websites\nसंपर्क करें | Contact us\nभारतीय भाषा संस्थान (सीआईआईएल), मैसूर द्वारा कार्यान्वित, मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार की एक परियोजना\nभारतवाणी ऐप डाउनलोड करो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/prime-minister-narendra-modi", "date_download": "2021-01-28T11:32:36Z", "digest": "sha1:JDFHNNL7C6EYSORZUHWKFU6KYQAKTKQY", "length": 20651, "nlines": 176, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Prime Minister Narendra Modi Latest news in Marathi, Prime Minister Narendra Modi संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nपंतप्रधान मोदी २६ एप्रिलला 'मन की बात'मधून साधणार जनतेशी संवाद\nपंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'मन की बात'मधून २६ एप्रिलला पुन्हा एकदा देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. ऑल इंडिया रेडिओनं ट्विट करत ही माहिती दिली. देशात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मोदींनी...\nLockdown 2.0ः भारताला ८ लाख कोटींचा फटका बसण्याची शक्यता\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी २४ मार्चला २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली होती. हा लॉकडाऊनचा कालावधी मंगळवारी म्हणजेच १४ एप्रिल रोजी संपणार होता. आज...\nकोणालाही कामावरुन काढू नका, पंतप्रधानांचं पुन्हा आवाहन\n'सध्याची परिस्थिती कठीण आहे अशावेळी व्यवसाय, उद्योगधंदे मालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांप्रती संवेदनशील वागा कोणालाही नोकरीवरून काढून टाकू नका', असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा...\nलॉकडाऊनचा कालावधी वाढवावाच लागेल, CM ठाकरेंची PM मोदींकडे सूचना\nकोरोना विरोधातील सामना जिंकण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनसंदर्भातील मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांमध्ये आज (शनिवारी) चर्चा झाली. व्हिडिओ...\n'लक्ष्मण रेषे'चे पालन करा, पंतप्रधानांचा जनतेला संदेश\n'कोरोना विषाणू जगात प्रत्येकाला ललकारत आहे, मात्र या विषाणूशी लढण्याकरता प्रत्येकानं एकजूट व्हा. काही लोक नियम तोडत आहेत. कारण ते सध्याच्या परिस्थितीचं गंभीर्य समजत नाही. मात्र नियम तोडाल...\nकठोर निर्णयासाठी मी तुमची माफी मागतो - पंतप्रधान मोदी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 'मन की बात'मधून जनतेशी संवाद साधला. लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर पहिल्यांदाच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मोदींनी हा संवाद साधला. या संवादाला सुरुवात...\nकोरोना : पंतप्रधान मोदी 'मन की बात' मधून साधणार जनतेशी संवाद\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'मन की बात'मधून जनतेशी संवाद साधणार आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा संवाद असणार आहे. २४ मार्चला पंतप्रधान मोदींनी कोरोनाचा फैलाव...\nINDvsAUS फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियन PM अन् मोदींच्यात रंगला सामना\nऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या महिला टी-२० विश्वचषकातील फायनलपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यात शाब्दिक सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. जागतिक महिला दिनाच्या...\nराम मंदिर ट्रस्टसाठी शिवसेना आमदाराचे मोदींना पत्र\nअयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारकडून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास (ट्रस्ट)ची स्थापन करण्यात आली आहे. या ट्रस्टमध्ये शिवसेनेचा किमान एक सदस्य असावा, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात...\n'त्या' महिलांना मिळणार मोदींच्या सोशल मीडिया हँडलवर झळकण्याची संधी\nसोशल मीडियावर सक्रीय असणारे आणि ट्विटरवर देशातील सर्वाधिक फॉलो केले जाणारे व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री ट्विटरच्या माध्यमातून सोशल मीडियाला रामराम ठोकण्याचे संकेत दिले....\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/zarkhand-madhye-marhanit-muslim-yuvakachi-hatya", "date_download": "2021-01-28T12:08:32Z", "digest": "sha1:NKGUUX2CM4IAAYIOQMFUQWYQORX7A6YF", "length": 9723, "nlines": 72, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "झारखंडमध्ये जमावाकडून बेदम मारहाणीत मुस्लिम युवकाची हत्या - द वायर मराठी", "raw_content": "\nझारखंडमध्ये जमावाकडून बेदम मारहाणीत मुस्लिम युवकाची हत्या\nसंतापजनक प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. जमावाने तबरेजला इतके मारले होते की तो जवळपास बेशुद्ध पडला होता. त्या अवस्थेत जमावाने त्याला पोलिसांच्या हवाली केले.\nरांची : भारतात गोवंश रक्षणावरून हिंदू कट्‌टरतावादी गटाकडून मुस्लिमांना लक्ष्य केले जात असलेला अमेरिकेतील एका संस्थेचा अहवाल भारताने फेटाळल्याला एक दिवस होत असतानाच रविवारी झारखंडमध्ये एका मुस्लिम युवकाची हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे. ही घटना झारखंडमधील सेरईकेला खारसवान जिल्ह्यातील धतकिधीह गावात घडली.\nमृत तरूणाचे नाव तबरेज अन्सारी असून तो २२ वर्षाचा होता. मोटार सायकल चोरी केल्याच्या आरोपावरून गावातल्या जमावाने तबरेजला पकडले व त्याला विजेच्या खांबाला बांधण्यात आले. जवळपास सात तास जमाव त्याला लाठ्या-काठ्यांनी मारत होता. तबरेजला मारहाण करताना जमावाकडून ‘जय श्रीराम’, जय हनुमान’ अशा घोषणा दिल्या जात होत्या आणि तबरेजलाही या घोषणा देण्यास जमाव उद्युक्त करत होता. प्रचंड प्रमाणात मारहाण होत असताना तबरेज आपली सुटका करावी अशी याचना करत होता, तो माफीही मागत होता पण जमावाकडून त्याला मारहाण केली जात होती.\nया संतापजनक प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. जमावाने तबरेजला इतके मारले होते की तो जवळपास बेशुद्ध पडला होता. त्या अवस्थेत जमावाने त्याला पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याचा जाबजबाव घेतला त्यात तबरेजने चोरी केल्याची कबुली दिली. तबरेजला न्यायालयीन कोठडी दिली पण तेथेच अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तेथे तो मरण पावला.\nपोलिसांनी या प्रकरणी ५ संशयितांना अटक केली असून दोन पोलिसांनाही कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित केले आहे.\nया घटनेनंतर धतकिधीह गावात तणाव होता. पोलिसांनी वेळीच उपचार केले असते तर तबरेज वाचला असता असा आरोप तबरेजच्या कुटुंबियांनी केला आहे.\nया घटनेनंतर शोकाकूल अवस्थेत तबरेजची पत्नी शाहिस्ता परवीनने माझ्या नवऱ्याला तो मुस्लिम होता म्हणून जमावाने अत्यंत क्रूरपणे मारले असा आरोप केला. मला सासर, माहेरकडून कोणीही नातेवाईक नाही. तबरेज माझा एकमेव आधार होता, मला न्याय हवा अशी मागणी तिने केली.\nही घटना उघडकीस आल्यानंतर झारखंड पोलिसांच्या विरोधात देशभर तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी या प्रकरणात आपल्या बाजूने कर्तव्यच्युती झाल्याचे कबूल केले व एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. शिवाय चंद्रमोहन ओरांव व बिपिन बिहारी या दोन पोलिसांना निलंबित केले. या पोलिसांना हे प्रकरण गंभीर आहे याची कल्पना आली नाही आणि त्यांनी वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली नाही शिवाय जमावावर केसही लावली नाही, असा ठपका ठेवण्यात आला आहे.\nपद्मश्री मिळूनही हाताला काम नाही : दैतारी नायक यांची खंत\n‘२०१४मध्ये हिंदू कट्टरतावाद्यांची तक्रार नव्हती’\nलैंगिक अत्याचाराच्या हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती\nटिक टॉकने अखेर गाशा गुंडाळला\n१ फेब्रुवारीचा संसदेवरचा मोर्चा स्थगित\nपंतप्रधान शेतकरी आंदोलनातील खुणांचा अर्थ लावू शकतील\nभारत ते इंडिया एक ट्रॅक्टर परेड\nकोविडमध्ये दिसलेली असमानता दूर करण्याची बजेटला संधी\nअयोध्येत तिरंगा फडकवत मशिदीचे काम सुरू\nसरन्यायाधीश बोबडे आणि शेतकरी संघटना\n‘हिंसाचार समाजकंटकांकडून, आमचे कार्यकर्ते नव्हते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.chandrapurkranti.in/2020/04/blog-post_28.html", "date_download": "2021-01-28T10:53:31Z", "digest": "sha1:WR4NCP2CQU7DLWMK325NRSVTR6JKDSY4", "length": 4980, "nlines": 57, "source_domain": "www.chandrapurkranti.in", "title": "पित्याने पुत्रावर गोळीबार करून स्वत: केली आत्महत्या", "raw_content": "\nमुख्यपृष्ठChandrapur पित्याने पुत्रावर गोळीबार करून स्वत: केली आत्महत्या\nपित्याने पुत्रावर गोळीबार करून स्वत: केली आत्महत्या\nपित्याने पुत्रावर गोळीबार करून स्वत: केली आत्महत्या\nबल्लारपूर येथे मूलचण्द द्विवेदी यांनी घरातील आपसी वादात स्वतःच्या आपल्या दोन मुलांना गोळ्या झाडून व स्वतःवर सुद्धा गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामधे आकाश द्विवेदी ह्या मुलाच्या ह्रुदयात गोळी मारल्याने तो जागीच ठार झाला तर पवन द्विवेदी ह्या मुलाच्या हाताला व छातीला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी असून त्याचा डॉ. पौद्दार यांच्या हॉस्पिटल मधे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला नागपूर येथील हॉस्पिटल ला पुढील उपचारांकरिता नेण्यात आले आहे.\nही घटना बल्लारपूर येथील कॉलरी परिसरातील दुपारी साडेचार वाजता ची असून म्रूतक आकाश हा २५ वर्षाचा आहे तर गंभीर जखमी असलेला पवन १९ वर्षाचा आहे . ह्या घटनेचा तपास बल्लारपूर पोलिस करीत असून स्वतःच्या मुलांवर गोळ्या झाडण्या मागे काय कारण आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही ..\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nगोंडपिपरीच्या काकडे-कांबळे-कटरे \"त्रिदेव\" शिपायांच्या हैरतअंग्रेज कारनामा\nखळबळजनक चंद्रपुरात मिळाला पुन्हा एक पॉझिटिव्ह\nसिटीपीएस मध्ये क्वाटरचा भोंगळ कारभार उघड \nना.वडेट्टीवार आणि खा.धानोरकर यांच्यात शितयुध्द पालकमंत्री वडेट्टीवारांना घरचा अहेर\nआरटीओ कार्यालयाच्या निरीक्षकाला ४० हजार रूपयांच्या लाच मागणाऱ्या अशोक मते ला अटक \nखासदार धानोरकर समर्थक गुंडांचा पत्रकार राजू कुकडे यांचेवर प्राणघातक हल्ला\nधक्कादायक :- माढेळी ग्रामपंचायत निवडणुकीत सुगंधीत तंबाखू तस्कर जोमात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2019/07/11/swiss-bank-give-black-money-info-from-sept/", "date_download": "2021-01-28T10:52:37Z", "digest": "sha1:IFLCIHWZEXDCETXVHBELOOOCMMRT4ZQH", "length": 7929, "nlines": 55, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सप्टेंबरपासून भारताला मिळणार स्विस बँकेतील काळ्या पैशाची माहिती - Majha Paper", "raw_content": "\nसप्टेंबरपासून भारताला मिळणार स्विस बँकेतील काळ्या पैशाची माहिती\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर / काळा पैसा, भारत सरकार, स्वित्झर्लंड, स्विस बँक / July 11, 2019 July 11, 2019\nनवी दिल्ली – स्विस बँक प्रथमच येत्या सप्टेंबरपासून भारतीयांच्या आर्थिक खात्याची सविस्तर माहिती भारत सरकारला देणार असल्यामुळे विदेशातील भारतीयांच्या काळ्या पैशाविरोधात प्रयत्न करणाऱ्या मोदी सरकारला चांगले यश मिळण्याची चिन्हे आहेत. सरकारलायामध्ये गतवर्षी ज्यांनी बँक खाते बंद केली आहेत, त्यांची माहितीही स्विस बँक देणार आहे.\nभारतीयांचे खाती क्रमांक, तेथील जमा रक्कम आणि भारतीय ग्राहकांकडून मिळणारे उत्पन्नाचे मार्ग यांची माहिती स्विस बँकेकडून सरकारला देण्यात येणार आहे. दोन्ही देशांमध्ये त्यासाठी स्वयंचलित माहिती देवाण-घेवाण करणारी कार्यपद्धत तयार करण्यात आली आहे. स्वित्झर्लंड केंद्रीय वित्तीय विभागाच्या माहितीनुसार (एफडीएफ) भारत सरकारला दर वर्षी माहिती देण्यात येणार आहे. स्वित्झर्लंडने यापूर्वी सुमारे १०० भारतीय संस्था अथवा व्यक्तींची माहिती दिली आहे. भारतामधील कर चुकवून त्यांनी स्विस बँकेत पैसा जमा केला आहे.\nभारतीयांच्या आर्थिक खात्यांबाबत स्विस बँकेकडून सप्टेंबरमध्ये माहिती मिळणार असल्याची माहिती केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.मुरलीधरन यांनी लोकसभेत दिली. स्विस बँकेत खाती असलेल्या व्यक्तींची नावे जाहीर करण्यात येणार का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी गोपनीयतेची तरतूद असल्याचे सांगितले. काळ्या पैशाविरोधात मोहिम सुरू झाल्यानंतर अनेक भारतीयांनी स्विस बँकेतील खाती बंद केली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.\nड्रॉपशिपिंग – आत्मनिर्भर होण्याचा खात्रीशीर ऑनलाईन व्यवसाय\nसोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्याचे ७ सिक्रेट्स\nघराच्या घरी बनवा नैसर्गिक साबण\nकमाई करण्यासाठी हे २३ फायदेशीर अन्नप्रक्रिया उद्योग\nआवाजाचा वापर करून घरबसल्या कमाईची ११ माध्यमे\nInstagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे – संपूर्ण माहिती\nकोल्ड प्रेस तेल घाणी व्यवसाय\nहायड्रोपोनिक शेती – विज्ञानाचे शेतीला लाभलेले वरदान\nघरबसल्या कमाईचे १३ सोपे मार्ग\nइंस्टाग्राम वापरून घरबसल्या कमाईचे ७ मार्ग\nऑनलाईन कोर्सेस बनवून पैसे कसे कमवावे \nShopify – नवउद्योजकांसाठी एक Digital वरदान\nडिजिटल मार्केटिंगचे महत्वाचे १३ फायदे\nप्रिंट ऑन डिमांड – आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2020/11/30/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%AA-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F/", "date_download": "2021-01-28T12:42:19Z", "digest": "sha1:XY42QN7BXCQDYXCIEDPEGPNI2QKITEYO", "length": 6327, "nlines": 39, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "२०२४ मध्ये पुन्हा व्हाईट हाउस मध्ये येण्यासाठी ट्रम्प यांची तयारी - Majha Paper", "raw_content": "\n२०२४ मध्ये पुन्हा व्हाईट हाउस मध्ये येण्यासाठी ट्रम्प यांची तयारी\nआंतरराष्ट्रीय, मुख्य / By शामला देशपांडे / २०२४ निवडणूक, डोनल्ड ट्रम्प, व्हाईट हाउस, सल्लागार / November 30, 2020 November 30, 2020\nअमेरिकेच्या २०२० च्या अध्यक्षपद निवडीत ट्रम्प यांना पराभव पत्करावा लागला असला तरी त्यामुळे नाउमेद न होता ट्रम्प यांनी २०२४ मध्ये पुन्हा एकदा अध्यक्ष होऊन व्हाईट हाउस मध्ये प्रवेश करण्याची तयारी सुरु केली आहे. अमेरीकन मिडीयानुसार जो बायडेन ज्या दिवशी अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत त्याच दिवशीपासून ट्रम्प पुढच्या निवडणूक मोहिमेची सुरवात करणार आहेत.\nया संदर्भात ट्रम्प यांनी त्याच्या विश्वासू सल्लागारांबरोबर व्हाईट हाउस मध्ये एक दीर्घ सभा घेतली असल्याचे समजते. ट्रम्प यांच्या सर्व सल्लागारांनी त्यांना २०२४ मध्ये विजयी होण्याची शक्यता खूप अधिक असल्याचे सांगितले आहे. ट्रम्प सध्या करत असलेल्या २०२४ च्या निवडणूक मोहिमेच्या तयारीतून त्यांनी त्याचा पराभव हा बेईमानी करून केला गेल्याचे संदेश दिले आहेत.\nया संदर्भात झालेल्या सर्व्हेक्षणातून रिपब्लिकन पार्टीचे २/३ समर्थक ट्रम्प यांच्या दाव्याशी सहमत असल्याचे दिसून आले आहे. सेव्हन लेटर इनसाईट नावाच्या संस्थेने सुद्धा असे एक सर्व्हेक्षण करून ट्रम्प २०२४ ची निवडणूक लढले तर ६६ टक्के रिपब्लिकन त्यांना मते देतील असा अहवाल दिला आहे. ट्रम्प समर्थकांच्या मते बायडेन अध्यक्ष झाले तरी ट्रम्प हेच प्रामुख्याने चर्चेत राहणार आहेत. विशेष म्हणजे बायडेन जे निर्णय घेऊ पाहतील त्यात खोडे घालण्यासाठी ट्रम्प यांनी अगोदरच त्याचे समर्थक महत्वाच्या जागांवर नियुक्त केले आहेत यामुळे बायडेन यांना देशात सत्ता चालविणे अवघड बनेल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2020/12/08/sharad-pawar-finally-left-silence-on-that-letter/", "date_download": "2021-01-28T11:22:25Z", "digest": "sha1:TJK4VA6OM3STD3YLWL4GVJGIVLLMRUGH", "length": 8092, "nlines": 53, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "शरद पवारांनी अखेर ‘त्या’ पत्रावर सोडले मौन - Majha Paper", "raw_content": "\nशरद पवारांनी अखेर ‘त्या’ पत्रावर सोडले मौन\nदेश, मुख्य / By माझा पेपर / कृषि विधेयक, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, शेतकरी आंदोलन / December 8, 2020 December 8, 2020\nनवी दिल्ली – आघाडी सरकारच्या काळात शरद पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळत असताना कृषि कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त करत त्यावेळी अनेक राज्यांना पत्र लिहिले होते. हे पत्र सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा व्हायरल झाले असून शरद पवारांवर भाजप पाठिंबा देण्यावरुन निशाणा साधत आहे. सोमवारी पत्राचा उल्लेख करत शरद पवारांवर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील टीका केली होती. दरम्यान शरद पवारांनी आज दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना यावर भाष्य करत मौन सोडले आहे.\nकेंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेण्यासाठी शरद पवार दिल्लीत पोहोचले होते. यावेळी पुरंदर विमानतळाच्या जमीन अधीग्रहणासंदर्भात चर्चा झाली. त्यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पत्राबद्दल विचारण्यात आले असता ते म्हणाले की, पत्राचा हवाला ज्यांनी दिला आहे त्यांनी ते थोडे नीट वाचले असते तर त्यांचा वेळ वाया गेला नसता. कायद्यातील सुधारणांसंदर्भात मी पत्र लिहिले होते यात कोणतेही दुमत नाही. पण जी तीन नवीन कृषि विधेयक आज आणली आहेत, त्यात याचा उल्लेख दिसत नाही.\nयावेळी विषय भरकटवण्यासाठी हे केले जात असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला. याला जास्त महत्व देऊ नका असेही त्यांनी म्हटले आहे. आपण शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचे शरद पवारांनी सांगत अधिक बोलण टाळले. पण वारंवार पत्र आणि शेतकरी आंदोलनाबद्दल प्रश्न पत्रकारांनी विचारल्याने शरद पवार संतापले आणि पत्रकार परिषद संपवून निघून गेले.\nघराच्या घरी बनवा नैसर्गिक साबण\nड्रॉपशिपिंग – आत्मनिर्भर होण्याचा खात्रीशीर ऑनलाईन व्यवसाय\nसोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्याचे ७ सिक्रेट्स\nइंस्टाग्राम वापरून घरबसल्या कमाईचे ७ मार्ग\nआवाजाचा वापर करून घरबसल्या कमाईची ११ माध्यमे\nऑनलाईन कोर्सेस बनवून पैसे कसे कमवावे \nघरबसल्या कमाईचे १३ सोपे मार्ग\nInstagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे – संपूर्ण माहिती\nहायड्रोपोनिक शेती – विज्ञानाचे शेतीला लाभलेले वरदान\nकोल्ड प्रेस तेल घाणी व्यवसाय\nShopify – नवउद्योजकांसाठी एक Digital वरदान\nप्रिंट ऑन डिमांड – आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय\nकमाई करण्यासाठी हे २३ फायदेशीर अन्नप्रक्रिया उद्योग\nडिजिटल मार्केटिंगचे महत्वाचे १३ फायदे\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://page3gossip.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2-%E0%A4%91/", "date_download": "2021-01-28T11:34:56Z", "digest": "sha1:2QWWA46T6BFBNHIIE7CFFXHT7C24JSI6", "length": 5828, "nlines": 70, "source_domain": "page3gossip.com", "title": "परिणीती चोप्राचा 'द गर्ल ऑन द ट्रेन'चा टीझर आऊट, नेटफ्लिक्सवर या दिवशी होणार रिलीज – Page3Gossip", "raw_content": "\nपरिणीती चोप्राचा 'द गर्ल ऑन द ट्रेन'चा टीझर आऊट, नेटफ्लिक्सवर या दिवशी होणार रिलीज\nपरिणीती चोप्राचा आगामी सिनेमा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’चा टीझर आऊट झाला आहे.\nshruti haasan birthday special : श्रुती हासनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घ्या तिच्याविषयी या खास गोष्टी\nअनिलचा पंच गुलशन भाऊंच्या डोळ्यावर, कित्येक वर्षे बोलणंच नाही | eSakal\nMom To Be गरोदरपणात अभिनेत्री धनश्री काडगांवकरची स्टाईल, केले हटके फोटोशूट\nप्रेक्षकांची लाडकी मालिका 'डॉक्टर डॉन'ने गाठला २०० भागांचा टप्पा\n‘राम-लखन’ला 32 वर्ष पूर्ण, माधुरीने शेअर केला ‘तेव्हा आणि आता’चा खास फोटो\nवरुणनंतर श्रद्धा कपूरला लागले लग्नाचे वेध; ‘या’ व्यक्तीशी बांधणार लग्नगाठ\nसुप्रीम कोर्टाचा वादग्रस्त Tandav च्या मेकर्स आणि अभिनेत्याला दणका - पोलीसनामा (Policenama)\n 50 कोटी FB यूजर्सचे नंबर Telegram ला विकले जाणार\nतिने 20 वेळा आत्महत्येचा केला प्रयत्न आणि अखेर... रिहॅबमध्ये सापडला Bigg Boss फेम अभिनेत्रीचा मृतदेह | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News\nअनुष्कानंतर आता करीनाचे बेबीबंपसोबत योगाचे फोटो व्हायरल \nVideo Viral; बोललं की लागते लाईट, अमिताभ यांचा हायटेक मास्क | eSakal\nBigg Boss किस्सा; राहुल वैद्य आणि अली गोणीने राखीला घातली अंघोळ, कारण…\n‘राम लखन’ला पुर्ण झाली ३२ वर्षे, माधुरीने शेअर केला फोटो\n'कानभट' चित्रपटाचा ट्रेलर आला प्रेक्षकांच्या भेटीला\nयामुळे राहुल आणि अलीने राखी सावंतला घातली अंघोळ, पाहा व्हिडिओ\nBigg Boss 14 | घरच्यांसमोर राखी सावंतची अंघोळ, राहुल अलीने दिला शैम्पू\nमाझा होशील ना फेम विराजस कुलकर्णा आहे या अभिनेत्रीच्या प्रेमात\nHappy Birthday Bobby Deol: बॉलिवूडच्या ‘सोल्जर’चा रंजक प्रवास\nदिल्लीतील हिंसेबाबत धडाधड ट्विट करून भडकली कंगना रणौत, दिलजीत-प्रियांकाचं केलं अभिनंदन...\nकरोना काळातही बॉक्स ऑफिस गाजवणारा ‘मास्टर’ होणार ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित\nIN PICS : कॉलेज सेक्रेटरीवर असा काही फिदा झाला श्रेयस तळपदे की चौथ्या दिवशीच केलं प्रपोज...\nBigg Boss 3 : स्पर्धकाचा घरात सापडला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2021-01-28T11:14:32Z", "digest": "sha1:C4HGM66SLO2BYTNRSYWSZC6JUIL2L5NM", "length": 8514, "nlines": 139, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "जम्मू-काश्मीर:अवंतीपोरात तीन दहशतवाद्यांचा खात्मा। | Janshakti Newspaper", "raw_content": "\nनेरी नाका वैकुंठधाममध्ये अत्याधुनिक शवदाहिनी\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nशेतकरी आंदोलनात नंदुरबार येथील महिलेचा मृत्यू\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nनेरी नाका वैकुंठधाममध्ये अत्याधुनिक शवदाहिनी\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nशेतकरी आंदोलनात नंदुरबार येथील महिलेचा मृत्यू\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nजम्मू-काश्मीर:अवंतीपोरात तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nin ठळक बातम्या, राष्ट्रीय\nपुलवामा: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोराच्या त्राल परिसरातील चेवा उल्लार येथे भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत जवानांनी तीन दहशतावाद्यांचा खात्मा केला आहे. तिन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह त्यांच्या शस्त्रांसह ताब्यात घेण्यात आले आहेत.\nया परिसरात दहशतवादी दडून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी परिसरास वेढा देऊन शोधमोहीम सुरू केली होती.\nत्राल परिसरात काल संध्याकाळपासून चकमक सुरू झाली होती. अखेर तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये श्रीनगर येथील फारूक लंगू व मोसीन, बिजबेहाडा समथन येथील शाहिद भट यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, पोलिसांनी याबाबत अधिकृतपणे अद्याप सांगतिलेले नाही.\nदरम्यान, जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथे सीआरपीएफ जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला असून एका स्थानिक मुलाचाही मृत्यू झाला.\nजम्मू- काश्मीरमधील विविध भागांमध्ये दहशतवाद्यांविरोधात जवानांकडून जोरदार कारवाई सुरू आहे. या अगोदर जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपार येथे जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.\nअखेर सर्व परीक्षा रद्द: व्यावसायिक अभ्यासक्रमाचाही सहभाग\nजिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम: आज पुन्हा 117 पॉझिटिव्ह\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nजिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम: आज पुन्हा 117 पॉझिटिव्ह\nरुग्ण संख्या, बेड संख्येची माहिती नागरिकांना मोबाइलवर द्या: शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/same-formula-across-the-state-in-medical-admissions-abn-97-2270438/", "date_download": "2021-01-28T12:03:09Z", "digest": "sha1:C67SV7MZEFO7Y7LER7I4SC75S3XSXRH3", "length": 19396, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "same formula across the state in medical admissions abn 97 | वैद्यकीय प्रवेशात राज्यभर समान सूत्र | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nवैद्यकीय प्रवेशात राज्यभर समान सूत्र\nवैद्यकीय प्रवेशात राज्यभर समान सूत्र\n७०/३० ची अट रद्द; मराठवाडय़ातून निर्णयाचे स्वागत\nमराठवाडा व विदर्भातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर गेल्या दोन तपापेक्षा अधिक काळापासून वैद्यकीय प्रवेशात ७०/३० च्या अटीमुळे अन्याय होत होता. पालक व विद्यार्थ्यांनी न्यायालयात धावही घेतली होती मात्र निर्णयाला विलंब लागत होता. मराठवाडय़ातील लोकप्रतिनिधींनी या विषयात गेल्या पाच, सहा वर्षांपासून आवाज उठवला होता. महाविकास आघाडी सरकारने मंगळवारी विधान परिषदेत याविषयीची जाचक अट रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत शासनाने हा निर्णय घेतला असल्याचे व ४ सप्टेंबरपासून तशी अधिसूचना काढली असून वैद्यकीय प्रवेशात या वर्षीपासूनच राज्यभर समान सूत्र लागू होणार असल्याचे जाहीर केले. या निर्णयाचे मराठवाडा व विदर्भात स्वागत होत आहे.\nराज्यात वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाल्यानंतर प्रारंभी ज्या भागात महाविद्यालये आहेत त्या भागातील विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयात शंभर टक्के जागा आरक्षित असत मात्र याबाबतीत न्यायालयाने शंभर टक्के जागा आरक्षित ठेवता येणार नाहीत. राज्यातील अन्य भागातील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली पाहिजे असा निकाल दिल्यानंतर १९८५ च्या सुमारास ज्या भागातील विद्यार्थी आहेत त्या भागातील महाविद्यालयात ७० टक्के जागा आरक्षित व उर्वरित ३० टक्के जागांवर अन्य भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येत असे. प्रारंभी मराठवाडा व विदर्भातील विद्यार्थी व पालकांना आपल्याला पुणे, मुंबईच्या नामवंत महाविद्यालयात किमान ३० टक्के अंतर्गत तरी प्रवेश मिळेल यामुळे या निर्णयाचे प्रारंभी स्वागत झाले. ज्या विद्यार्थ्यांना राज्यातील नामवंत महाविद्यालयात प्रवेश मिळाला ते विद्यार्थीही खूश होते मात्र हळूहळू मराठवाडय़ातील महाविद्यालयातील शिक्षणाचा स्तर सुधारला व गुणवत्तेचे प्रमाण वाढू लागले. ७०/३० च्या अटीमुळे चांगले गुण असूनही नामवंत महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची कोंडी होऊ लागली.\nगेल्या पाच, सहा वर्षांपासून मराठवाडय़ातील सर्वच जिल्हय़ांतील आमदार, खासदारांनी याविषयी पुढाकार घेतला होता. विधिमंडळात हिरिरीने हा प्रश्न मांडला होता. फडणवीस सरकारच्या काळात हा प्रश्न मांडला गेला मात्र तो सुटला नाही. सरकार बदलल्यानंतर यावर्षी पुन्हा मराठवाडय़ात या विषयावरून जनजागृती सुरू झाली. परभणीत खा. संजय जाधव यांनी चौकाचौकात पालकांच्या सहय़ांची मोहीम सुरू केली व त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. योगायोगाने वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख हे मराठवाडय़ातील असल्याने त्यांनी या प्रश्नाची तड लावण्याचे ठरवले मात्र यासंबंधी कुठेही वाच्यता न करता अतिशय संयमाने त्यांनी हा निर्णय घेतला.\nलातूर प्रारूप पुन्हा एकदा बहरेल\nवैद्यकीय महाविद्यालयात हमखास प्रवेश मिळावा यासाठी राज्यातील शेकडो विद्यार्थी वर्षांनुवर्षे लातुरात प्रवेश घेत. अकरावीच्या वेळी प्रवेशाची गर्दी असे मात्र बारावीच्या वेळी येथील महाविद्यालयातील प्रवेश रद्द करून आपल्या भागातील महाविद्यालयात जुजबी प्रवेश घेऊन विद्यार्थी लातुरात शिकत असत. ७०/३० ची अट रद्द झाल्याने आता विद्यार्थी व पालकांना हा छुपा कारभार करण्याची गरज भासणार नाही व लातूर प्रारूप पुन्हा एकदा बहरेल अशा शब्दात दयानंद शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांनी आपला आनंद व्यक्त केला.\nअन्याय निवारणाची प्रक्रिया सुरू\nमराठवाडय़ातील जनता वर्षांनुवर्षे अन्याय सहन करणारी आहे. उशिरा का होईना राज्य शासनाने यासंबंधी योग्य निर्णय घेतला आहे ही अभिनंदनाची बाब असून मराठवाडय़ावरील अन्याय निवारणाची प्रक्रिया यानिमित्ताने सुरू झाली असून आगामी काळात उर्वरित अनुशेषही दूर होईल याची आपल्याला खात्री असल्याचे मत पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे यांनी व्यक्त केले.\nमराठवाडय़ातील सर्व राजकीय पक्षाचे आमदार, खासदार यांनी पक्षीय मतभेद विसरून जी एकजूट दाखवली त्याचा हा निर्णय रद्द होणे हा परिपाक आहे. ही अतिशय समाधानाची बाब असून मराठवाडय़ावरील अन्याय दूर व्हावा यासाठी यापुढे विविध प्रश्नांसाठी अशीच एकजूट गरजेची असल्याचे मत मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष व माजी खासदार व्यंकटेश काब्दे यांनी व्यक्त केले.\nवैद्यकीय प्रवेशातील ७०/३० च्या अटीमुळे मराठवाडय़ातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांमध्ये निराशेची भावना पसरत होती व आपल्यावर सतत अन्याय होत असल्याची व त्याला न्याय मिळत नसल्याची खंत होती. राज्य सरकारने ही अट रद्द केल्यामुळे आता मराठवाडय़ातील विद्यार्थ्यांना संधीचे दरवाजे खुले झाले असून गुणवत्तेवर ते आता नामवंत महाविद्यालयात प्रवेश घेतील याचा मनस्वी आनंद होत असल्याची भावना शिवछत्रपती शिक्षणसंस्थेचे सचिव व राजर्षी शाहू महाविद्यालयाचे माजी प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांनी व्यक्त केली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nवहिनीसाहेबांचा कुल लूक; बेबीबंपसोबत केलं फोटोशूट\nVideo : 'जिंदगी का सफर..'; कार्तिकी -रोनितचा रोमँण्टिक डान्स\nसगळी चूक नेहरू आणि गांधीजींचीच; बॉलिवूड पटकथा लेखकाचं ट्वीट चर्चेत\n ...म्हणून सिद्धार्थने शहनाजला फेकलं पाण्यात\n सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्रीनं दिले होते आत्महत्येचे संकेत; म्हणाली होती...\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 गाईंवरील लम्पी रोगाचे आव्हान\n2 रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचा प्रभाव कमी होण्याची चिन्हे\n3 रायगडमध्ये ५३१ नवे करोना रुग्ण\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n२९ जानेवारीपासून मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/vinod-patil-serious-allegation-thackeray-government-over-admission-of-sebc-category-students/articleshow/79411030.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2021-01-28T11:18:48Z", "digest": "sha1:JOVSO6NCRORJWS2WA3GKDVCYMZGF7GKK", "length": 13172, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'ठाकरे सरकारकडून मराठा विद्यार्थ्यांचा विश्वासघात; आता कायदेशीर लढाई लढणार'\nमराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरु करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. एसइबीसी प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.\nमुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरु करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. एसइबीसी प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर मराठा क्रांती मोर्चाचे नेते विनोद पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचा इशारा विनोद पाटील यांनी दिला आहे.\n'सरकारने अशाप्रकारे मराठा विद्यार्थ्यांना डावलून प्रवेशप्रक्रिया सुरु करणे हा विद्यार्थ्यांचा व एकंदरीतच संपूर्ण सामाजाचा विश्वासघात आहे, याबाबत नव्याने कायदेशीर लढाई लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. विशेष बाब म्हणून आम्हाला न्याय देणं शक्य असूनही आम्हाला डावललं गेलं आहे. आम्ही संयम ठेवला पण अन्याय सहन करण्याची भूमिका आमची नाही हे सरकारने लक्षात ठेवावे,' असा इशारा पाटील यांनी दिला आहे.\n'उद्धव ठाकरे फक्त पक्ष चालवू शकतात राज्य नाही'\n'वैद्यकीय व एकंदरीत सर्वच शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही राज्य सरकारकडे वेळोवेळी सुपर नुमररी कोटा, विशेष बाब म्हणून सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देणे, १२ टक्क्याप्रमाणे सर्व महाविद्यालयांमध्ये मॅनेजमेंटचा कोटा ताब्यात घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देणे, किंवा विद्यार्थ्यांना फी मध्ये १०० टक्के सवलत देणे यासारखे पर्याय ठेवले होते, परंतु सरकार याबाबत चाल-ढकल करत आलेले आहे,' असाही आरोप पाटील यांनी केला आहे.\nशरद पवारांनी केलेल्या टीकेवर रावसाहेब दानवेंनी दिलं उत्तर...\n९ सप्टेंबर २०२० नंतरचे सर्व प्रवेश एसइबीसी वर्गासाठी आरक्षित न ठेवण्याचा ठाकरे सरकारने घेतला आहे. सरकारने दिलेल्या या आदेशावर विनोद पाटील यांनी आक्षेप नोंदवला आहे. सरकारच्या या आदेशानं लाखो मराठा विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे. सरकार मराठा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळतंय, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.\nमुख्यमंत्र्यांनी केली पंतप्रधानांकडे तक्रार; देवेंद्र फडणवीस म्हणतात...\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nPratap Sarnaik: आमदार प्रताप सरनाईक क्वारंटाइन; ईडीकडे पत्राद्वारे केली 'ही' विनंती महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nक्रिकेट न्यूजभारतीय क्रिकेटपटूने केला विवाह; संघाने सोशल मीडियावरून दिली माहिती\nदेशसंसदेच्या कॅन्टीनमध्ये ७०० रुपयांना मिळणार 'मांसाहारी बुफे'\nमुंबईभाजपच्या वेबसाइटवर रक्षा खडसेंचा अक्षेपार्ह उल्लेख; शिवसेनेनं केली 'ही' मागणी\nन्यूजमुंबई हा कर्नाटकचा भाग, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्याचा दावा\nमुंबई'गृहमंत्री जी, तर तुम्ही ट्वीटमध्ये बदनामीकारक मजकूर वापरला नसता'\nविदेश वृत्तअमेरिका भारतावर निर्बंध लादणार 'हा' मुद्दा कळीचा ठरणार\nसिनेन्यूजपामेला एंडरसनने वयाच्या ५३ व्या वर्षी सहाव्यांदा केलं लग्न\nदेशराम मंदिराची झलक : यूपीच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार\nधार्मिकवर्षातील पहिला गुरु पुष्य योग: धन वृद्धीसाठी करा हे उपाय\nमोबाइलटिकटॉकने भारतातून गाशा गुंडाळला, 'इतके' हजार कर्मचारी झाले बेरोजगार\nमोबाइल५३ कोटी Facebook युजर्संचे फोन नंबर लीक, टेलिग्रामवर विक्री\nमोबाइलडॉक्यूमेंटशिवाय आधार कार्डसोबत करा फोन नंबर लिंकः UIDAI\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगसिझेरियन डिलिव्हरी किती वेळा होऊ शकते व सुरक्षित डिलिव्हरीसाठी काय काळजी घ्यावी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96/", "date_download": "2021-01-28T11:44:54Z", "digest": "sha1:Q22TZJUVDFSOAI4TYEZHEHQEEYFKNI4G", "length": 9619, "nlines": 138, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "मालकातरजवळ सव्वा सहा लाखाचा दारुसाठा पकडला | Janshakti Newspaper", "raw_content": "\nनेरी नाका वैकुंठधाममध्ये अत्याधुनिक शवदाहिनी\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nशेतकरी आंदोलनात नंदुरबार येथील महिलेचा मृत्यू\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nनेरी नाका वैकुंठधाममध्ये अत्याधुनिक शवदाहिनी\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nशेतकरी आंदोलनात नंदुरबार येथील महिलेचा मृत्यू\nविरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर\nधरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार \nमोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद\nरोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी\nमजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार\nमालकातरजवळ सव्वा सहा लाखाचा दारुसाठा पकडला\nदोघे संशयित एलसीबीच्या ताब्यात\nशिरपूर: मध्यप्रदेश राज्यात बनावट दारू तयार करुन महाराष्ट्र राज्याच्या सीमा परिसरात अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक होत असल्याची गोपनिय माहितीद्वारे एलसीबीच्या पथकाने कारवाई करत 6 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल 16 जून रोजी जप्त करत 2 संशयितांना ताब्यात घेतले आहे.\nसविस्तर असे, मध्यप्रदेश राज्याच्या सीमाकडून महाराष्ट्रातील मालकातरकडे महिंद्रा पिकअप गाडी (क्र.एमएच-18एए-2230) येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यावरुन पोलीस पथकाने मालकातर गावातील मंदिराजवळ सापळा लावुन वाहन पावणे बारा वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यावेळी वाहनात हजर असलेल्या तीनपैकी एक संशयित पसार झाला. वाहनातील दोन इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे नाव पत्ता व वाहनाबाबत विचारणा केल्यावर वाहन चालकाने त्याचे नाव मुकेश जगू पावरा तसेच त्याच्या सोबत रमेशचंद्र नारायणप्रसाद शिवहरे (रा. मोयदा, ता.पानसेमल, जि.बडवाणी) असे सांगून पळून गेलेल्या इसमाचे नाव भूर्‍या राजाभाऊ पावरा (रा.मालकातर) असे सांगून वाहन मालकाचे नाव दिनेश राणा पावरा आहे, असे सांगितले.\nयाप्रकरणी वाहनचालक मुकेश जगू पावरा (रा.मालकातर), रमेशचंद्र नारायणप्रसाद शिवहरे (रा.मोयदा, ता.पानसेमल, जि.बडवाणी), भुर्‍या राजा पावरा (रा. मालकातर), दिनेश राणा पावरा (रा.गदडदेव), दारूचे मालक गुरमीतसिंग दिलीपसिंग वाधवा व दिलीपसिंग लालसिंग वाधवा (दोघे रा.मोयदा, ता.पानसेमल, जि.बडवाणी, मध्यप्रदेश) यांच्याविरुद्ध सांगवी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, रफीक पठाण, गौतम सपकाळे, नितीन मोहने व राहुल सानप यांनी केली.\nभुसावळात नियमांचे उल्लंघण : दोन दुकानांना सील\nअसलोदला कोरोना संशयित ‘त्या’ दोघांचा अहवाल निगेटिव्ह\nनेरी नाका वैकुंठधाममध्ये अत्याधुनिक शवदाहिनी\nआम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच\nअसलोदला कोरोना संशयित ‘त्या’ दोघांचा अहवाल निगेटिव्ह\nनूतन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी घेतला पदभार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.livemarathi.in/25000-lamps-smashed-in-jadhav-park/", "date_download": "2021-01-28T10:52:11Z", "digest": "sha1:F66C4FR5SIGSPQHYTJURYC5OD7L75O4H", "length": 9954, "nlines": 94, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "जाधव पार्क येथे बंद बंगला फोडून २५ हजार लंपास… | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर जाधव पार्क येथे बंद बंगला फोडून २५ हजार लंपास…\nजाधव पार्क येथे बंद बंगला फोडून २५ हजार लंपास…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : रामानंद नगर येथील जाधव पार्कमधील बंद बंगला फोडून चोरट्यानी २५ हजारांची रोकड लंपास केली. याप्रकरणी सुधर्म संजय देसाई यांनी करवीर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली असून याबाबतचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.\nपोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रामानंद नगर येथील जाधव पार्क मधील चौथ्या गल्लीमध्ये सुधर्म संजय देसाई हे त्यांच्या कुटुंबासह राहतात. ११ सप्टेंबर पासून ते कुटुंबियांसोबत बाहेरगावी गेले होते. दरम्यान, चोरट्यांनी बंगल्याच्या कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. आतील कपाट फोडून त्यातील २५ हजारांची रोकड लांबवली. आज (बुधवार) सकाळी यांच्या देसाई यांचा बंगल्याचा दरवाजा उघडा असल्याचे शेजार्‍यांच्या निदर्शनास आले.\nयाबाबतची माहिती त्यांनी देसाई यांना फोनवरून कळवली. त्यानंतर सायंकाळी सुधर्म देसाई रामानंद नगर येथे परत येऊन त्यांनी याबाबतची माहिती करवीर पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम करवीर पोलिस ठाण्यात सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.\nPrevious articleअनुकंपा तत्वावरील उमेदवारांची सामायिक सूची संकेतस्थळावर प्रसिद्ध…\nNext articleदारू दुकान फोडण्याचा प्रयत्न : दोघांना अटक.\nमागाडे खून प्रकरणातील संशयितांना ‘मोक्का’ लावा…\nपेट्रोलचे दर कमी झालेच पाहिजेत, अन्यथा… : सर्वसामान्य वाहनधारक संतप्त (व्हिडिओ)\n‘या’मुळेअभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा ट्रोल…\nमागाडे खून प्रकरणातील संशयितांना ‘मोक्का’ लावा…\nइचलकरंजी (प्रतिनिधी) : राजकीय वैमनस्यातून झालेल्या संदीप मागाडे याच्या खुनाचा मुख्य सूत्रधार के. के. ग्रुपचा म्होरक्या, ग्रा.पं. सदस्य कुमार कांबळे आणि त्याच्या साथीदारांना तत्काळ अटक करुन त्यांना मोक्का लावावा, अशी मागणी करीत आज (गुरुवार)...\nपेट्रोलचे दर कमी झालेच पाहिजेत, अन्यथा… : सर्वसामान्य वाहनधारक संतप्त (व्हिडिओ)\nपेट्रोलचे दर आता उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने सर्वसामान्य वाहनधारकाच्या खिशाला मोठी चाट बसत आहे. याबाबत वाहनधारकांनी ‘लाईव्ह मराठी’कडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केलीय.\nदेवेंद्रजी, तुम्हाला लवकरच संधी मिळेल : राष्ट्रवादी\nमुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोत बसून फोटो काढला होता. तो फोटो ट्विट करत, मुंबई मेट्रोतून कधी प्रवास करता येईल असा खोचक सवाल करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. ...\nगृहमंत्रीजी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता तर…\nमुंबई (प्रतिनिधी) : भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्याविषयी पक्षाच्या संकेतस्थळावर चुकीचा उल्लेख झाल्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर दखल घेत कारवाईचा इशारा दिला. देशमुख यांनी केलेल्या ट्विटवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका...\n‘या’मुळेअभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा ट्रोल…\nमुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी मलायका चर्चेत येण्याचे कारण वेगळे आहे. मलायका तिच्या फिटनेसबद्दल खूप जागृत आहे. तिचे जीमच्या बाहेरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\nकासारवाडी फाटा येथे ट्रकच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू\nकोल्हापुरी ठसका : पर्यटनासाठी माणसं जंगलात आणि गवे शहरात..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/cities/textile-industry-in-india/?vpage=13", "date_download": "2021-01-28T11:03:52Z", "digest": "sha1:GBOMFMTCWLP6EH2WZ3ZRHLCPMGYKGRII", "length": 7696, "nlines": 148, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "भारतातील वस्त्रोद्योग – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ December 24, 2020 ] रायगडमधली कलिंगडं\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\nवस्त्रोद्योग हा भारतातील एक प्रमुख उद्योग आहे. कृषी क्षेत्रानंतरचे एक प्रमुख क्षेत्र म्हणून याची ओळख आहे. भारत सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्रास चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत.\nवस्त्रोद्योगामुळे भारतात जवळपास २० दशलक्ष बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होऊ शकला आहे.\nमला समजलेले परमेश्वराचे स्वरूप\nपरमेश्वराचे स्वरूप कसे असेल, त्याचा शोध आणि बोध ह्या विश्वात मानव अर्थात तथाकथीत बुध्दीवान प्राण्याचे ...\n‘सर’ – हाथ से छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो \nगुलज़ार महोदय \"खामोशी\" त म्हणून गेले- \" प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम ...\nश्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५२\n.... अशा शब्दात या स्तोत्राची फलश्रुती वर्णन करून आचार्य श्री आपल्या वाणीला विश्रांती देतात ...\nआता गजराचं ते पारंपारिक घड्याळ जरी आपण वापरत नसलो तरी त्याचे वंशज असलेले alarm tones ...\nकॅनडातील वास्तव्यात मी अनेक गोष्टी पाहिल्या, जाणून घेतल्या. अनेक गोष्टी मला भावल्या, माझ्यावर प्रभाव टाकून ...\nलता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती या सगळ्यांबरोबर द्वंद्वगीते ...\nकवी, लेखक आणि समीक्षक असलेल्या रमेश अच्युत तेंडुलकर यांचा जन्म १८ डिसेंबर १९३० साली झाला ...\nअच्युत अभ्यंकर यांनी किराणा घराण्याचे अध्वर्य कै.पं. फिरोझ दस्तूर यांकडून शास्त्रीय संगीताच्या प्रेमाखातर, त्याची जोपासना ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.pmc.gov.in/mr/CZone1", "date_download": "2021-01-28T11:31:34Z", "digest": "sha1:GAEZWRSEVSRM2XYYVKTBAQD7DSZUPOQW", "length": 36388, "nlines": 352, "source_domain": "www.pmc.gov.in", "title": "पुणे महानगरपालिकेतील प्रतिबंधित क्षेत्र (Micro Containment Zone)-१७ मे २०२० | Pune Municipal Corporation", "raw_content": "\nपीएमसी मर्यादित बॅंकमध्ये आधार केंद्र\nपुणे महानगरपालिके कडील आधार केंद्रें\nम न पा दृष्टीक्षेप\nपी एम सी केअर\nपुणे: जगातील गतीशील शहर\nओडीएफ स्वच्छ भारत मिशन विडिओ\nलेखापरीक्षा अहवाल २०१४ -१५\nलेखापरीक्षा अहवाल २०१५ -१६\nमलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nपुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट\nमहिला व बाल कल्याण\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -२०१५\nअधिसूचना -दिनांक १५ जुलै २०१५\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम - राजपत्र दि १२ डिसेंबर २०१७\nसुधारीत अधिसूचना - दि .२३ जुलै २०१५\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nअहवाल / सविस्तर प्रकल्प अहवाल\nग्रीन फूटप्रिंट ऑफ पुणे\nरेड लाईन आणि ब्लू लाईन\nखडकवासला ब्रिज ते नांदेड ब्रिज\nनांदेड ब्रिज ते वारजे ब्रिज\nयेरवडा ब्रिज ते मुंडवा ब्रिज\nस्टेटमेंट मुठा नदी - उजवी बाजू\nस्टेटमेंट मुठा नदी - डावी बाजू\nवृक्ष कापणी परवानगी व ई - टिकिटिंग संगणक प्रणाली\nटीडीआर निर्मिती आणि सद्यस्थिती\nस्थानिक संस्था कर नोंदणी\nइमारत परवानगी आणि सार्वजनिक बांधकाम\nकार्य व्यवस्थापन प्रणाली - नागरिक शोध\nऑनलाईन मिळकत कर भरा\nमालमत्ता कर ना हरकत\nअंतिम अग्निशामक ना हरकत\nआईटी नोडल ऑफिसर माहिती\nनवीन ११ गावांसाठी संपर्क यादी\nमुख्य पान » कोरोना » पुणे महानगरपालिकेतील प्रतिबंधित क्षेत्र (Micro Containment Zone)-१७ मे २०२०\nपुणे महानगरपालिकेतील प्रतिबंधित क्षेत्र (Micro Containment Zone)-१७ मे २०२०\nपुणे महानगरपालिकेतील प्रतिबंधित क्षेत्र (Micro Containment Zone)\n- १७ मे २०२० -\nसूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राचे नांव\n१ मंगळवार पेठ, जूना बाजार कसबा - विश्रामबागवाडा जुनाबाजार- मंगळवार पेठ- जुना बाजार परिसर ( फायनल प्लॉट क्र ८९७, ८९८) Download\n२ पर्वतीदर्शन परिसर १ कसबा - विश्रामबागवाडा वेलणकरनगर, लक्ष्मीनारायण थिएटर, पर्वती दर्शन, एस.टी कॉलनी, हॉटेल पंचमी परिसर Download\n३ पर्वतीदर्शन परिसर २ कसबा - विश्रामबागवाडा रामभाऊ म्हाळगी रस्त्याच्या पश्चिमेकडील पर्वतीदर्शन वसाहत Download\n४ पर्वती दांडेकर पूल झोपडपट्टी कसबा - विश्रामबागवाडा दांडेकर पूल वसाहत फायनल प्लॉट क्रमांक १A, २A, २B, २८, ५८५, ५८७, ५८७ पैकी आंबील ओढा कॉलनी परिसर Download\n५ पर्वती दत्तवाडी कसबा - विश्रामबागवाडा पर्वती पर्वती फायनल प्लॉट क्रमांक ५५८ दत्तवाडी परिसर Download\n६ शहर मध्यवर्ती भाग कसबा, नाना, भवानी पेठ भवानी पेठ, कसबा - विश्रामबागवाडा,ढोले पाटील रोड कसबा, विश्रामबागवाडा, भवानी पेठ- सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ (पै), गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ(पै), रविवार पेठ, रास्ता पेठ, नाना पेठ, भवानी पेठ, महात्मा फुले पेठ (गंज पेठ), गणेश पेठ, कसबा पेठ, घोरपडी पेठ. Download\n७ पुणे स्टेशन, ताडीवाला रोड ढोले पाटील रोड स्वीपर चाळ. भीम संघटना राजरतन, विश्वदीप तरुण मित्रमडळ. मारुती मंदीर -1, बाल मित्रमंडळ, मारुती मदीर-2. दुष्काळ वसाहत, संगीता वसाहत, कपिला डेअरी परिसर लोकसेवा मित्रमंडळ उल्हासनगर, खड्डा वसाहत, लोकसेवा वसाहत. चव्हाण चाळ, पानमळा प्रायव्हेट रोड, इंदिरानगर प्रायव्हेट रोड,विकास नगर, सिद्धार्थनगर प्रायव्हेट रोड, किनारा नालंदा प्रायव्हेट रोड, पत्र्याची चाळ प्रायव्हेट रोड, ताडीवाला रोड Download\n८ भवानी पेठ, मंजुळाबाई चाळ ढोले पाटील रोड मंजुळाबाई चाळ - सि.स.नं. 778. 786, 787 भवानी पेठ Download\n९ पर्वती, तळजाई वस्ती 1 धनकवडी - सहकारनगर गोळवलकर गुरुजी पथाचे पश्चिमेकडील तळजाई वसाहत Download\n१० पर्वती, तळजाई वस्ती 2 धनकवडी - सहकारनगर सुवर्ण सोसायटी,रमाबाई आंबेडकर सोसायटी, रोहिदास सोसायटी, वीर लहूजी सोसायटी,स्वप्नसाकार सोसायटी परिसर Download\n११ पर्वती शिवदर्शन 1 धनकवडी - सहकारनगर रामभाऊ म्हाळगी पथाचे पश्चिमेकडील वसाहत Download\n१२ पर्वती शिवदर्शन 2 धनकवडी - सहकारनगर रामभाऊ म्हाळगी पथाचे पूर्वेकडील वसाहत Download\n१३ पर्वती, शाहू वसाहत धनकवडी - सहकारनगर पर्वती, शाहु वसाहत गजानन महाराज मंदिरासमोरील परिसर Download\n१४ कात्रज , सुंधामातानगर\nलगतचा भाग धनकवडी - सहकारनगर कात्रज, स.नं.66(पै)सुंधामातानगर लगतचा परिसर Download\n१५ आंबेगाव पठार, सिद्धिविनायक कॉलनी,\nनवनाथनगर परिसर नगर रोड - वडगावशेरी स.नं. ४८ पैकी वडगावशेरी, गणेशनगर परिसर Download\n१६ बिबवेवाडी, आंबेडकरनगर मार्केटयार्ड बिबवेवाडी बिबवेवाडी स.नं. ५७०, आंबेडकरनगर वसाहत Download\n१७ गुलटेकडी, डायसप्लॉट बिबवेवाडी फा.प्लॉट नंबर ४२९ डायसप्लॉट वसाहत Download\n१८ गुलटेकडी, मीनाताई ठाकरेनगर बिबवेवाडी गुलटेकडी फा. प्लॉट क्रमांक ४२७, मीनाताई ठाकरे वसाहत Download\n१९ बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी बिबवेवाडी- स.क्र. ६४०, ६४८, ६५९, पैकी अप्पर इंदिरा नगर वसाहत, शिवरायनगर स.न. 658पै. Download\n२० बिबवेवाडी, स.नं.650 बिबवेवाडी बिबवेवाडी- स.क्र. ६४९, ६५०, ६५१, ६५२ पैकी आईमाता मंदिरचे पाठीमागे व परिसर Download\n२१ बिबवेवाडी, गुलटेकडी, ढोलेमळा झोपडपट्टी बिबवेवाडी बिबवेवाडी- फ्लॅट क्र. ४३० ए-१ ए-२, व ४३० बी, ४३० क्षेत्र Download\n२२ बिबवेवाडी, प्रेमनगर झोपडपट्टी बिबवेवाडी बिबवेवाडी- स.क्र. ६९० पै प्रेमनगर वसाहत Download\n२३ गुलटेकडी, शंकरशेठ रोड बिबवेवाडी गुलटेकडी, पॅनोरमा सोसायटी, कुमार पॅसिफिक मॉलजवळ, शंकरशेठ रोड Download\n२४ बिबवेवाडी, अनंत वसाहत, कोठारी ब्लॉक्स बिबवेवाडी बिबवेवाडी, अनंत वसाहत, कोठारी ब्लॉक्स परिसर Download\n२५ बिबवेवाडी गावठाण बिबवेवाडी बिबवेवाडी गावठाण, सत सोसायटी, हुतात्मा बाबु गेनु स्कूल परिसर Download\n२६ येरवडा, नागपूर चाळ येरवडा - कळस धानोरी नागपूर चाळ वसाहत Download\n२७ येरवडा प्रभाग क्र. 6 येरवडा - कळस धानोरी लूपरस्ता, जेल रस्ता, हॉट मिक्स प्लांट रस्ता, पुणे नगर रस्ता यामधील संपूर्ण भाग येरवडा गावठाण नवीन खडकी गावठाण गणेश नगर, मदर टेरेसा नगर, लक्ष्मी नगर, सुभाषनगर, अशोकनगर, बालाजीनगर, कामराजनगर इत्यादी Download\n२८ येरवडा, आदर्श इंदिरानगर, आळंदी रस्ता येरवडा - कळस धानोरी येरवडा, आदर्श इंदिरानगर Download\n२९ धानोरा चौधरी नगर येरवडा - कळस धानोरी धानोरी स.न. 29(पै) व 31(पै) चौधरीनगर, गोकुळनगर, मुंजोबा वस्ती परिसर Download\n३० येरवडा देरे तलाव परिसर येरवडा - कळस धानोरी येरवडा कै. केशवराव वि. ढेरे तलाव परिसर Download\n३१ हडपसर, रामनगर वानवडी - रामटेकडी शारदाबाई लोंढे शाळा, स.नं.११० रामटेकडी, रामनगर मस्जिद परिसर टाकवस्ती Download\n३२ हडपसर, रामटेकडी वानवडी - रामटेकडी गुड शेफर्ड, कमिटी चर्च, अंधशाळा, विठ्ठलमंदिर परिसर, वाल्मीकी वस्ती, प्रथमा बिल्डिंग, एस आर ए परिसर Download\n३३ हडपसर, गोसावीवस्ती, वैदूवाडी वानवडी - रामटेकडी वैदुवाडी, रिद्धी सिद्धी बिल्डींग परिसर, लक्ष्मी माता मंदिर परिसर, डायमंड बेकरी परिसर, ओंकार हॉस्पिटल परिसर, सिल्वर टॉवर परिसर Download\n३४ हडपसर, सय्यदनगर 1 वानवडी - रामटेकडी सय्यदनगर गल्ली क्रमांक 1अ ते 6अ सय्यद नगर रेल्वे गेट जवळील परिसर Download\n३५ हडपसर, सय्यदनगर 2 वानवडी - रामटेकडी आशियाना हॉल परिसर, गल्ली नंबर 8अ ते 28 अ, आशाबी रसूल मस्जिद परिसर Download\n३६ हडपसर, सय्यद नगर 3, गुलामअली नगर वानवडी - रामटेकडी कॅनरा बँक एटीएम परिसर, प्रथम अपार्टमेंट परिसर, जामा मस्जिद परिसर, नवजीवन नर्सिंग होम परिसर, कमल हॉस्पिटल परिसर, सय्यदनगर गल्ली क्रमांक १ब ते १५ब Download\n३७ हडपसर, गुलामअलीनगर वानवडी - रामटेकडी, हडपसर मुंढवा गुलामअलीनगर मधील सर्व गल्ल्या, युसुफिया मस्जिद परिसर, आयडियल इंग्लिश मीडियम प्राइमरी स्कूल परिसर, गरीब नवाज मस्जिद परिसर Download\n३८ कोंढवा खुर्द शिवनेरी नगर वानवडी - रामटेकडी कोंढवा खुर्द गावठाण परिसर, श्रीहंसनगर परिसर, श्रीहंसनगर गल्ली क्रमांक 1 ते 36, पर्ल ड्रॉप स्कूल परिसर Download\n३९ कोंढवा खुर्द भाग्योदयनगर वानवडी - रामटेकडी भाग्योदयनगर, कोंढवा रस्ता, उत्तरेस: भाग्योदयनगर रस्ता दक्षिणेस: शितल पेट्रोल पंप परी पश्चिमेस: बंधननगर परिसर उमर परिसर साहिल मस्जिद परिसर Download\n४० कोंढवा खुर्द तांबोळी बाजार वानवडी - रामटेकडी मिठानगर परिसर, गगन इम्राल्ड सोसायटी परिसर, अल नूर मस्जिद परिसर, अक्षर धाम सोसायटी परिसर, माउंट हेवन सोसायटी परिसर, पश्चिमेस : महाराष्ट्र ट्रस्ट एज्युकेशनल ट्रस्ट कॉलेज एज्युकेशन ट्रस्ट मिठानगर गल्ली क्रमांक १ ते १८ Download\n४१ कोंढवा खुर्द मिठानगर वानवडी - रामटेकडी,कोंढवा- येवलेवाडी पूर्वेस: भैरीबा नाला व कोंढवा रस्ता, पश्चिमेकडील युनिटी पार्क को. ऑप. सोसायटी व रस्ता, उत्तरेस : अशोका म्युज सोसायटी, दक्षिणेस : अश्रफनगर परिसर Download\n४२ वानवडी, एस.आर.पी.एफ. वानवडी - रामटेकडी वानवडी एसआरपीएफ क्र. 1 व 2, नानावटीनगर Download\n४३ हडपसर, गोसावी वस्ती वानवडी - रामटेकडी हडपसर, स.न. 106ए(पा), गोसावी वस्ती, पुणे सोलापुर रस्ता कॅनॉललगत परिसर Download\n४४ शिवाजीनगर रेल्वे स्टेशन\nदक्षिणेकडील वसाहत शिवाजीनगर- घोले रोड शिवाजीनगर रेल्वे लाईन दक्षिणेकडील वसाहत फायनल प्लॉट क्र ११,२३,२४,२५,२६, २९ पै. शिवाजीनगर Download\n४५ शिवाजीनगर, कामगार पुतळा शिवाजीनगर - घोलेरोड शिवाजीनगर कामगार पुतळा वसाहत, जुना तोफखाना, राजीव गांधीनगर Download\n४६ शिवाजीनगर, महात्मा गांधी झोपडपट्टी शिवाजीनगर - घोलेरोड महात्मा गांधी वसाहत- शिवाजीनगर- पाटकर प्लॉट, महात्मा गांधी नगर (फायनल प्लॉट क्र ६७) Download\n४७ शिवाजीनगर, पाटील इस्टेट शिवाजीनगर - घोलेरोड पाटील इस्टेट- पाटील इस्टेट वसाहत फायनल प्लॉट क्र ६५+६६ शिवाजीनगर Download\n४८ शिवाजीनगर रेल्वे लाईन उत्तरेकडील बाजू शिवाजीनगर - घोलेरोड शिवाजीनगर रेल्वे लाईन उत्तरेकडील विष्णुकृपा नगर फायनल प्लॉट क्र २९ पै. शिवाजीनगर Download\n४९ शिवाजीनगर, कामगार आयुक्त कार्यालयालगतची झोपडपट्टी शिवाजीनगर - घोलेरोड भोसलेवाडी, वाकडेवाडी, फा.प्लॉट क्र. ५८ पैकी व ५९ पैकी Download\n५० येरवडा, शक्ती अपार्टमेंट,लोकशाहिर\nअण्णाभाऊ साठे नगर शिवाजीनगर - घोलेरोड येरवडा, शक्ती अपार्टमेंट आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर,संगमवाडी परिसर Download\n५१ येरवडा, सिध्दार्थनगर,रामवाडी नगररोड -वडगावशेरी येरवडा, सिध्दार्थनगर, रामवाडी जकात नाका लगतचा परिसर, Download\n५२ येरवडा, व्हाईट हाऊस सोसायटी नगररोड -वडगावशेरी येरवडा व्हाईट हाऊस सोसायटी परिसर Download\n५३ वडगावशेरी नगररोड -वडगावशेरी वडगाव शेरी, साईकृपा सोसायटी, विठ्ठलनगर, दिगंबरनगर Download\n५४ येरवडा गांधीनगर -1 नगररोड -वडगावशेरी स.नं १०३ येरवडा जयप्रकाश नगर, गांधीनगर Download\n५५ येरवडा गांधीनगर -2 नगररोड -वडगावशेरी स.नं. १०३ पैकी गांधीनगर येरवडा क्षेत्रीय कार्यालय पश्चिमेस Download\n५६ पर्वती जनता वसाहत सिंहगड रोड पर्वती पायथा - जयभवानीनगर, जनता वसाहत परिसर Download\n५७ धायरी,रायकर मळा परिसर सिंहगड रोड शिव प्रथमेश सोसायटी, पांडव साम्राज्य , स.नं. 75 पै.,161पै ., रायकर मळा परिसर, धायरी, पुणे Download\n५८ हडपसर, चिंतामणीनगर, रेल्वे गेटजवळ हडपसर - मुंढवा सय्यदनगर मगर पेट्रोल पंपाजवळील परिसर, संत तेरेसा चर्च परिसर, एचडीएफसी बँक एटीएम परिसर, मारुती मंदिर परिसर Download\n५९ हडपसर, आदर्शकॉलनी हडपसर - मुंढवा गजानन कॉलनीमधील सर्व सहा गल्ल्या, आयसीआयसीआय बँक, (एटीएम) परिसर, हॉटेल संग्राम परिसर, अंजुमन खैरुल इस्लाम परिसर Download\n६० फुरसुंगी भेकराईनगर हडपसर - मुंढवा फुरसुंगी स.नं. 175,176,177,178 वाडी 178पै ,204,206, 207 भेकराईनगर परिसर Download\n६१ कोंढवा बुद्रुक काकडेवस्ती कोंढवा - येवलेवाडी पश्चिमेस: आई माता मंदिर ते कोंढवा बुद्रुक जाणारा रस्ता, उत्तरेस ईशा पर्ल सोसायटी रस्ता,\nदक्षिणेस : रीषा एनक्लेव इमारत रस्ता,\nपूर्वेस: हॉटेल रुचिरा फूड परिसर साई कुंज Download\n६२ कात्रज, खंडोबा मंदिर परिसर, साईनगर, कोंढवा बु , कोंढवा - येवलेवाडी खंडोबा मंदिर परिसर, कात्रज (स.नं. 17 व 18(पै.).इ.) साईनगर कोंढवा बु, कोंढवा - येवलेवाडी खंडोबा मंदिर परिसर, कात्रज (स.नं. 17 व 18(पै.).इ.) साईनगर कोंढवा बु\n६३ धनकवडी , बालाजी नगर कोंढवा - येवलेवाडी बालाजीनगर वसाहत ,धनकवडी ,स . नं . २०,२१,२२,२३ मधील क्षेत्र , काशीनाथ पाटीलनगर ,पवार हॉस्पिटल लेन Download\n६४ एरंडवणे, रजपुत विटभट्टी वसाहत वारजे - कर्वेनगर एरंडवणे, रजपुत विटभट्टी वसाहत, महादेव मंदिर परिसरालगत Download\n६५ कोथरुड, पोस्टमन कॉलनी, शास्त्रीनगर कोथरुड - बावधन कोथरुड, स.नं. 83पै , पोस्टमन कॉलनी, शास्त्रीनगर पौड रस्ता डाव्या बाजुचा परिसर Download\nSelect ratingही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे\nआपल्याला वेबसाइट आवडली *\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले *\nपीएमसी आणि त्याचे विभाग माहिती.\nनागरिक सेवांमध्ये सुलभ प्रवेश\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले नाही *\nइच्छित पीएमसी सेवा शोधण्यासाठी सक्षम नाही\nवेबसाइट दर्शनी भाग चांगला नाही\nPMC, त्याचे विभाग कार्यरत आणि माहितीची कमतरता\nआपणाला मनपाचे नवीन संकेतस्थळ आवडलं का\nटोल फ्री: १८०० १०३० २२२\nडिस्क्लेमर:या संकेतस्थळावरील सर्व माहिती पुणे महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिली असून ही सर्व माहिती अधिकृत आहे.\nसंकेतस्थळाची रचना सुयोग्य स्वरुपात पाहण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर व्हर्जन १० किंवा त्यापेक्षा अद्ययावत व्हर्जन किंवा फायरफॉक्स किंवा क्रोम ब्राऊसरच्या ताज्या व्हर्जनचा वापर करावा.\nकॉपीराइट © २०२० पुणे महानगरपालिका. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://yuvavarta.in/states-economy-on-track-revenue-minister-balasaheb-thorat/", "date_download": "2021-01-28T11:38:22Z", "digest": "sha1:BYFWEDY7BR76W2SUFZOJJUON2T4GDG3Y", "length": 37304, "nlines": 290, "source_domain": "yuvavarta.in", "title": "राज्याची अर्थव्यवस्था रुळावर - महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात - Daily Yuvavarta राज्याची अर्थव्यवस्था रुळावर - महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात - Daily Yuvavarta", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nE-Paper वाचण्यासाठी येथे Click कराE-Paper वाचण्यासाठी येथे Click करा\nसाप्ताहिक संगम संस्कृतीसाप्ताहिक संगम संस्कृती\nE-Paper वाचण्यासाठी येथे Click कराE-Paper वाचण्यासाठी येथे Click करा\nसाप्ताहिक संगम संस्कृतीसाप्ताहिक संगम संस्कृती\nतळेगाव जवळील जंगलाला भीषण आग \nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे नजीक लोणी - नांदूर शिंगोटे जवळील चिंचोली गुरव रस्त्या लगत असलेल्या गट...\nसंगमनेर ग्रामपंचायत निवडणूक : १४३ सरपंचांचे आरक्षण जाहीर ; अनेकांना लॉटरी तर काहींचा मोठा भ्रमनिरास\nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काल बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत...\nआयपीएल (IPL) : लिलावाची तारीख ठरली; व्यवस्थापनाने जाहीर केली अधिकृत तारीख\nभारतात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे BCCIने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन युएईमध्ये केले होते. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने...\nसंयम सुटला ; दिल्लीत शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण\nनवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या 'ट्रॅक्टर रॅली'ला हिंसक वळण लागलंय....\nघुसखोर चीनला भारतीय सैनिकांनी शिकवला धडा ; चीनचे २० सैनिक जखमी\nपूर्व लडाख सीमेजवळ चीनच्या सैनिकांनी अतिक्रमण केलेले असतानाच आता सिक्कीमध्ये सुद्धा चीनच्या सैनिकांनी अतिक्रमणाचा प्रयत्न केल्याचं समोर...\nतळेगाव जवळील जंगलाला भीषण आग \nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे नजीक लोणी - नांदूर शिंगोटे जवळील चिंचोली गुरव रस्त्या लगत असलेल्या गट...\nसंगमनेर ग्रामपंचायत निवडणूक : १४३ सरपंचांचे आरक्षण जाहीर ; अनेकांना लॉटरी तर काहींचा मोठा भ्रमनिरास\nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काल बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत...\nस्व: दत्ता झोळेकर : एका योध्याची अखेरची लढाई\n- राजेंद्र फरगडे अकोले तालुक्यातील धुमाळवाडी हे दत्तांचे मुळ गांव. मात्र त्यांचे शिक्षण...\nआंबेडकरी चळवळीच्या वात्सल्यमूर्ती सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर\n- हरीश केंची डॉ. बाबासाहेबआंबेडकर या महामानवासोबत आयुष्यभर व त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही अखेरपर्यंत पददलितांसाठी...\nशेतकरी आंदोलन विस्कटले ; राष्ट्रीय मजदूर संघ, भारतीय किसान युनियनची माघार\nकेंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ५८ दिवसांपासून विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन करत असलेल्या आंदोलनात आज फूट...\nआयपीएल (IPL) : लिलावाची तारीख ठरली; व्यवस्थापनाने जाहीर केली अधिकृत तारीख\nभारतात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे BCCIने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन युएईमध्ये केले होते. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने...\nरेणू शर्माची बलात्काराची तक्रार मागे ; धनंजय मुंडेंना मोठा दिलासा\nमुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण...\nवाटलं होतं गड्या आपला गाव बरा… पण तुम्ही म्हणाले पसारा भरा… – पराभूत उमेदवाराचे अनोखे आभार प्रदर्शन\nराज्यात काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले आणि एकच ...\nजय हिंद लोक चळवळीच्या वतीने 22 जानेवारी ते 26 जानेवारी रोजी संविधान जागर ऑनलाईन व्याख्यानमाला\nसंगमनेर प्रतिनिधीमहसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली निरोगी समाज निर्मितीचे कार्य हाती घेतलेल्या जय हिंद लोक चळवळीच्या वतीने...\nIndia vs Australia : भारताचा ऐतिहासिक सामना व मालिका विजय\nऑस्ट्रेलियाचा ‘गाबा’च्या मैदानावरील विजयरथ रोखत भारतानं ऐतिहासिक विजयाची नोंद केली. सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर...\nजितेंद्र रमेश निकुंभ १२ जानेवारी थोर विचारवंत स्वामी...\nप्रभाकर खैरे यांच्या ‘बोल अंतरीचे’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन\nसंगमनेर ( प्रतिनिधी )प्रत्येक कवीच्या कवितेतून त्या त्या काळातील वर्तमानाचे प्रतिबिंब उमटत असते, कवी जे बघतो अनुभवतो...\nरोटरी डिजिटल स्कूल टॅब शैक्षणिक क्षेत्रासाठी दिशादर्शक – आ. डॉ. सुधीर तांबे\n१७ शाळांमधील ९०० विद्यार्थ्यांना ३०० टॅबचे वितरण संगमनेर (प्रतिनिधी) - कोव्हीड १९ च्या...\nनायलॉन मांजाविरुद्ध शहर पोलिसांची धडक कारवाई\n२६ हजारांच्यामांजा जप्त : दोघांवर गुन्हा दाखल मकर संक्रांतीच्या पार्श्‍वभुमीवर पतंग उडविण्याचा...\nबीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका\nभारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले...\n…अन् सिराजच्या डोळ्यात आले अश्रू \nसिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (aus vs ind 3rd test) यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (SCG) तिसरा...\nश्रीसंत करेल का टीम इंडियामध्ये कमबॅक\nफलंदाजाला स्लेजिंग व्हिडीओ व्हायरल IPL स्पॉट फिक्सींग प्रकरणी तुरुंगात जाऊन आलेला भारताचा वेगवान...\nह्या आजारानं मात्र दिवाळी खाल्ली – विराजस कुलकर्णीची\nमुंबई: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय 'माझा होशील ना' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता विराजस कुलकर्णी प्रेश्रकांचा आवडता बनला आहे. विराजला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण...\nतळेगाव जवळील जंगलाला भीषण आग \nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे नजीक लोणी - नांदूर शिंगोटे जवळील चिंचोली गुरव रस्त्या लगत असलेल्या गट...\nसंगमनेर ग्रामपंचायत निवडणूक : १४३ सरपंचांचे आरक्षण जाहीर ; अनेकांना लॉटरी तर काहींचा मोठा भ्रमनिरास\nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काल बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत...\nआयपीएल (IPL) : लिलावाची तारीख ठरली; व्यवस्थापनाने जाहीर केली अधिकृत तारीख\nभारतात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे BCCIने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन युएईमध्ये केले होते. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने...\nसंयम सुटला ; दिल्लीत शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण\nनवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या 'ट्रॅक्टर रॅली'ला हिंसक वळण लागलंय....\nघुसखोर चीनला भारतीय सैनिकांनी शिकवला धडा ; चीनचे २० सैनिक जखमी\nपूर्व लडाख सीमेजवळ चीनच्या सैनिकांनी अतिक्रमण केलेले असतानाच आता सिक्कीमध्ये सुद्धा चीनच्या सैनिकांनी अतिक्रमणाचा प्रयत्न केल्याचं समोर...\nतळेगाव जवळील जंगलाला भीषण आग \nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे नजीक लोणी - नांदूर शिंगोटे जवळील चिंचोली गुरव रस्त्या लगत असलेल्या गट...\nसंगमनेर ग्रामपंचायत निवडणूक : १४३ सरपंचांचे आरक्षण जाहीर ; अनेकांना लॉटरी तर काहींचा मोठा भ्रमनिरास\nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काल बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत...\nस्व: दत्ता झोळेकर : एका योध्याची अखेरची लढाई\n- राजेंद्र फरगडे अकोले तालुक्यातील धुमाळवाडी हे दत्तांचे मुळ गांव. मात्र त्यांचे शिक्षण...\nआंबेडकरी चळवळीच्या वात्सल्यमूर्ती सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर\n- हरीश केंची डॉ. बाबासाहेबआंबेडकर या महामानवासोबत आयुष्यभर व त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही अखेरपर्यंत पददलितांसाठी...\nशेतकरी आंदोलन विस्कटले ; राष्ट्रीय मजदूर संघ, भारतीय किसान युनियनची माघार\nकेंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ५८ दिवसांपासून विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन करत असलेल्या आंदोलनात आज फूट...\nआयपीएल (IPL) : लिलावाची तारीख ठरली; व्यवस्थापनाने जाहीर केली अधिकृत तारीख\nभारतात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे BCCIने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन युएईमध्ये केले होते. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने...\nरेणू शर्माची बलात्काराची तक्रार मागे ; धनंजय मुंडेंना मोठा दिलासा\nमुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण...\nवाटलं होतं गड्या आपला गाव बरा… पण तुम्ही म्हणाले पसारा भरा… – पराभूत उमेदवाराचे अनोखे आभार प्रदर्शन\nराज्यात काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले आणि एकच ...\nजय हिंद लोक चळवळीच्या वतीने 22 जानेवारी ते 26 जानेवारी रोजी संविधान जागर ऑनलाईन व्याख्यानमाला\nसंगमनेर प्रतिनिधीमहसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली निरोगी समाज निर्मितीचे कार्य हाती घेतलेल्या जय हिंद लोक चळवळीच्या वतीने...\nIndia vs Australia : भारताचा ऐतिहासिक सामना व मालिका विजय\nऑस्ट्रेलियाचा ‘गाबा’च्या मैदानावरील विजयरथ रोखत भारतानं ऐतिहासिक विजयाची नोंद केली. सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर...\nजितेंद्र रमेश निकुंभ १२ जानेवारी थोर विचारवंत स्वामी...\nप्रभाकर खैरे यांच्या ‘बोल अंतरीचे’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन\nसंगमनेर ( प्रतिनिधी )प्रत्येक कवीच्या कवितेतून त्या त्या काळातील वर्तमानाचे प्रतिबिंब उमटत असते, कवी जे बघतो अनुभवतो...\nरोटरी डिजिटल स्कूल टॅब शैक्षणिक क्षेत्रासाठी दिशादर्शक – आ. डॉ. सुधीर तांबे\n१७ शाळांमधील ९०० विद्यार्थ्यांना ३०० टॅबचे वितरण संगमनेर (प्रतिनिधी) - कोव्हीड १९ च्या...\nनायलॉन मांजाविरुद्ध शहर पोलिसांची धडक कारवाई\n२६ हजारांच्यामांजा जप्त : दोघांवर गुन्हा दाखल मकर संक्रांतीच्या पार्श्‍वभुमीवर पतंग उडविण्याचा...\nबीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका\nभारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले...\n…अन् सिराजच्या डोळ्यात आले अश्रू \nसिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (aus vs ind 3rd test) यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (SCG) तिसरा...\nश्रीसंत करेल का टीम इंडियामध्ये कमबॅक\nफलंदाजाला स्लेजिंग व्हिडीओ व्हायरल IPL स्पॉट फिक्सींग प्रकरणी तुरुंगात जाऊन आलेला भारताचा वेगवान...\nह्या आजारानं मात्र दिवाळी खाल्ली – विराजस कुलकर्णीची\nमुंबई: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय 'माझा होशील ना' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता विराजस कुलकर्णी प्रेश्रकांचा आवडता बनला आहे. विराजला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण...\nराज्याची अर्थव्यवस्था रुळावर – महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात\nमुद्रांक शुल्क कपातीमुळे बांधकाम क्षेत्रात तेजी,\nचार महिन्यात दस्तनोंदणीत तब्बल 48 टक्के तर महसुलात 367 कोटी रुपयांची वाढ\nकोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याने रायाची अर्थव्यवस्थाही कोलडमली होती. बाजारातील मंदी व अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ लक्षात घेऊन महसूल विभागाने बांधकाम क्षेत्राला व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा चांगला फायदा झाला असून बांधकाम क्षेत्रात तेजी येऊन घर खरेदी करनारानाही मोठा फायदा झाला आहे. मुद्रांक शुल्कात सरसकट 3 टक्के सवलत दिली गेली. या सवलतीमुळे घर खरेदीस चालना मिळून बांधकाम क्षेत्रालाही संजीवनी मिळाली आणि रायाच्या तिजोरीतही महसूल जमा झाला. महसूल विभागाने राबाविलेलेल्या या योजनेमुळे सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत 2019 च्या तुलनेत दस्तनोंदणीत 48 टक्के तर रायाच्या महसुलात 367 कोटी रुपयांची वाढ झाली. त्यामुळे रायाच्या अर्थव्यवस्थेने व उद्योगक्षेत्राने गती पकडली असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.\nयशोधन कार्यालय येथे या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समवेत आ.डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे उपस्थित होते. यावेळी बोलताना ना. थोरात म्हणाले की, बांधकाम क्षेत्रात आलेली मंदीचे सावट दूर करुन या क्षेत्राला चालना देण्यासाठी तसेच घर खरेदी करणारे या दोघांचे हित लक्षात घेऊन मुद्रांक शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्रात तेजी येऊन मरगळलेल्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली. राय सरकारच्या या निर्णयाचे केंद्र सरकारनेही कौतुक केले असून इतर राय सरकारांनीही महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचे अनुकरण करावे असे आवाहन केले आहे.डिसेंबर 2019 मध्ये 2 लाख 39 हजार 292 दस्तनोंदणीसह 2 हजार 712 कोटींचा असलेला महसूल डिसेंबर 2020 मध्ये तब्बल 4 लाख 59607 दस्त नोंदणी होऊन 4 हजार 314 कोटींचा महसूल प्राप्त झाला, डिसेंबरमधील दस्त नोंदणीत तब्बल 92 वाढ टक्के तर महसूलात 59 टक्के वाढ झाली आहे.\nसप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यात 2019 साली 8 लाख 44 हजार 636 दस्त नोंदणी होऊन महसूल 9 हजार 254 कोटी रुपये मिळाला होता. तर 2020 मध्ये सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यात 12 लाख 56 हजार 224 दस्त नोंदणी झाली आणि 9 हजार 622 कोटी रुपये महसूल प्राप्त झाला. या चार महिन्यात दस्त नोंदणीत 48 टक्के वाढ तर महसुलात 3.97 टक्के वाढ झाली.\nमहसूल विभागाने बांधकाम क्षेत्राला दिलेल्या बुस्टर डोसमुळे या क्षेत्रातील मरगळ जाऊन पुन्हा या क्षेत्रात मोठी उलाढाल झाली आहे. मुंबई, पुणे या मोठ्या शहराबरोबरच इतर शहरी भागातही घर खरेदीचे करणार्‍यांचे स्वप्न या मुळे पूर्ण झाले. विशेषत: मोठ्या शहरात फ्लॅट खेरदीच्या किंमतीमुळे मुद्रांक शुल्कची लाखात भरावा लागत होता. त्यात घट केल्याचा फायदा झाल्याचे दिसत आहे. कोरोनामुळे रायाच्या अर्थव्यवस्थेलाही खिळ बसली होती. महसूल विभागाने मुद्रांक शुल्कात मोठी कपात केल्याने तिजोरीत पैसा येणास मदत झाली व ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिक या दोघांचाही फायदा झाला असे महसूलमंत्री ना.थोरात म्हणाले.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nतळेगाव जवळील जंगलाला भीषण आग \nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे नजीक लोणी - नांदूर शिंगोटे जवळील चिंचोली गुरव रस्त्या लगत असलेल्या गट...\nसंगमनेर ग्रामपंचायत निवडणूक : १४३ सरपंचांचे आरक्षण जाहीर ; अनेकांना लॉटरी तर काहींचा मोठा भ्रमनिरास\nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काल बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत...\nस्व: दत्ता झोळेकर : एका योध्याची अखेरची लढाई\n- राजेंद्र फरगडे अकोले तालुक्यातील धुमाळवाडी हे दत्तांचे मुळ गांव. मात्र त्यांचे शिक्षण...\nआंबेडकरी चळवळीच्या वात्सल्यमूर्ती सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर\n- हरीश केंची डॉ. बाबासाहेबआंबेडकर या महामानवासोबत आयुष्यभर व त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही अखेरपर्यंत पददलितांसाठी...\nशेतकरी आंदोलन विस्कटले ; राष्ट्रीय मजदूर संघ, भारतीय किसान युनियनची माघार\nकेंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ५८ दिवसांपासून विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन करत असलेल्या आंदोलनात आज फूट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.popxo.com/2019/11/horoscope-14-november-2019-in-marathi/", "date_download": "2021-01-28T11:49:22Z", "digest": "sha1:4GKLAQV75F5RV5JDDJMKC3324HU6IPWC", "length": 9706, "nlines": 66, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "14 नोव्हेंबर 2019 चं राशीफळ, सिंह राशीला प्रेमात यश", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\n14 नोव्हेंबर 2019 चं राशीफळ, सिंह राशीला प्रेमात यश\nमेष : आरोग्य सुधारेल\nबराच काळापासून असलेला आजार ठीक झाल्यानं आरोग्य सुधारेल. नियमित दिनक्रम पाळावा. जोडीदारासोबतचं नातं घट्ट होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. सामाजिक संस्थेकडून सन्मान होण्याची शक्यता आहे.\nकुंभ : विद्यार्थ्यांना यश मिळेल\nविद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळेल. आखलेल्या कार्यांमध्ये प्रगती होईल. सामाजिक सन्मान आणि धनसंपदेत वाढ होईल. अचानक धनलाभ होऊ शकतो. रखडलेली काम पूर्ण होतील.\nमीन : पैशांची घेवाणदेवाण टाळा\nव्यवसायासंबंधी कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा. पैशांचा कोणताही व्यवहार करून नका. अनावश्यक धावपळ होईल. कौटुंबिक ताणतणाव वाढू शकतो. वाहनांच्या समस्या उद्भवू शकतात.\nवृषभ : मित्रांसोबत वाद घालू नका\nमित्रांमध्ये आणि कौटुंबिक नात्यात कलह वाढण्याची शक्यता आहे. अनावश्यक वाद टाळावेत. राग आणि भावनेच्या भरात घेतलेला निर्णय वेदनादायी ठरेल. व्यवसायात काही अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.\nमिथुन : आईची प्रकृती सांभाळा\nतुमच्या आईची प्रकृती खराब होण्याची शक्यता आहे. मन अस्वस्थ राहील. जुन्या मित्रांसोबत भेटीगाठी घडतील. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. जास्त खर्च झाल्यानं अस्वस्थ वाटेल. व्यवसायात समस्या निर्माण होऊ शकतील. वादापासून दूर राहा.\nकर्क : रोजगाराच्या संधी मिळतील\nरोजगाराच्या नवीन संधी मिळतील. सुख-समाधानात वाढ होईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यामुळे प्रतिष्ठा वाढेल. राजकारणात सक्रियता वाढू शकते. प्रेम संबंधांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे.\nसिंह : प्रेम प्रस्ताव येण्याची शक्यता\nतुम्हाला प्रेम प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. कार्यालयाच्या ठिकाणी वरिष्ठांकडूंना कौतुक होण्याची शक्यता. भावाच्या सहयोगामुळे व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता. विरोधकांचा पराभव होईल. जोडीदारासह परदेशात प्रवास करण्याचा योग आहे.\nकन्या : शैक्षणिक कामात अडथळ्याची शक्यता\nविद्यार्थ्यांना आज शैक्षणिक कामात थोडा अडथळा येऊ शकतो. कोणत्या तरी गोंधळामुळे व्यवसायात अडचण येण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे खोळंबतील. राजकारणातील जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे.\nतूळ : मित्रांकडून नफा मिळेल\nत्रास कमी होऊन आज तुम्हाला थोडासा आराम मिळेल. नवीन वाहन खरेदी करण्याची योजना आखली जाऊ शकते. उधळपट्टी नियंत्रित करून आपण आपली बचत वाढवू शकता. पगार वाढेल.\nवृश्चिक : विद्यार्थी भरकटण्याची शक्यता\nविद्यार्थ्यांचे मन आज अभ्यासापासून भरकटू शकते. मूडमध्ये सातत्यानं बदल होतील. कार्यालयाच्या ठिकाणी समस्या उद्भवू शकतात. मेहनतचं फळ उशिरानं मिळेल. वादापासून दूर रहा. मित्रांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल.\nधनु : शारीरिक थकवा आणि आळस जाणवेल\nसंपूर्ण दिवस धावपळीत जाईल. यामुळे शारीरिक थकवा आणि आळस निर्माण होईल. धार्मिक कार्याकडे कल वाढू शकतो. काही काळासाठी प्रवास करणं थांबवा. अपत्याकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.\nमकर : नव्या मित्रांमुळे व्यवसायात फायदा\nजोडीदारासह मिळून काही तरी नवीन करण्याच्या प्रयत्नात यश मिळेल. नवीन मित्रांमुळे व्यवसायात फायदा होईल. वादग्रस्त प्रकरणं सुटण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभाची शक्यता आहे.\nजाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’\nआळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का\nया राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.popxo.com/trending/all-is-well-between-himanshi-khurana-and-asim-riaz-says-this-new-photo-in-marathi-888130/", "date_download": "2021-01-28T12:09:03Z", "digest": "sha1:URXVENDUH4R4RN6TZ3IOZZDYNWZCFAT7", "length": 10337, "nlines": 58, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "हिमांशी खुरानाच्या फोटोवर आसिमची कमेंट, ब्रेकअपच्या चर्चेला पूर्णविराम", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nब्रेकअपच्या चर्चा असताना आसिमच्या गर्लफ्रेंडचा ब्रायडल लुक वायरल\nबिग बॉस 13 घरातील स्पर्धक हिमांशी खन्ना आणि आसिम रियाज यांच्या रिलेशनशीपची चर्चा शो दरम्यान जोरदार सुरु होती. अनेकांनी त्यांचे प्रेम या शोच्या माध्यमातून पाहिले होते. पण शो संपला तशी त्यांच्या प्रेमाची कहाणीही विरळच होत गेली आणि अचानक एक दिवस बातमी आली ती या दोघांच्या ब्रेकअपची. या दोघांच्या नात्यामध्ये फूट निर्माण झाली असून हे दोघे वेगळे झाले आहेत हे आता आतापर्यंत सुरु असताना अचानक आसिमने असे काही केले आहे की, या दोघांमध्ये सगळं सुरळीत सुरु आहे असेच वाटत आहे. हिमांशी खुरानाने नुकत्या पोस्ट केलेल्या ब्रायडल फोटोमुळे आता वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.\nलॉकडाऊनच्या काळात कनिका कपूरला मिळाली भलतीच प्रसिद्धी\nस्वत:ला नाही थांबू शकला आसिम\nआता या दोघांचे प्रकरण पुन्हा सुरु झाले आहे असे म्हणायला हिमांशीने पोस्ट केलेला फोटो कारणीभूत आहे. ब्रायडल लुकमधील एक फोटो हिमांशीने तिच्या पेजवर पोस्ट केला आहे. तिच्या चाहत्यांकडून या फोटोसाठी तिला भरभरुन प्रेम मिळाले. पण हिमांशीआणि आसिमच्या फॅनक्लबला तेव्हा आनंद झाला. जेव्हा असिमने हिमांशीच्या फोटोवर कमेंट केली. हिमांशीच्या या फोटोने आसिमला कमेंट करायला भाग पाडले अशा चर्चा आता होऊ लागल्या आहेत. आता हिमांशी या फोटोमध्ये खास दिसतेय कारण तिने पंजाबी नवरीचा गेटअप केला आहे. ती पंजाबी सूटमध्ये दिसत आहे. केशरी रंगाचा वर्क केलेला हा डिझायनर कुडता त्यावरील वर्क आणि तिचे दागिने तिला फारच शोभून दिसत आहे. आता आसिमने तिच्या फोटोवर कमेंट केल्यानंतर आता सगळं काही ठीक आहे असेच दिसत आहे.\nअंकिताशी लग्न करण्याआधी मिलिंद सोमणच्या आयुष्यात होत्या या हॉट अभिनेत्री\nत्या एका ट्विटमुळे झाला गोंधळ\nहिमांशी आणि आसिममध्ये दुरावा आला असे सांगणारे एक ट्विट हिमांशीनेच केले होते. त्या एका ट्विटमुळे या दोघांचे नाते धोक्यात आले होते. त्यानंतर या दोघांच्या नात्यात दुरावा आला हे अगदी नक्की झाले होते. कारण आसिमनेही अशाच प्रकारे एक पोस्ट लिहिली होती. ज्यामध्ये त्याने म्हटले होते की, चुकी तिची होती म्हणून तुम्ही तिच्यावर रागवाल. मग ती रडायला लागेल. तुम्ही तिची समजूत काढाल. त्यानंतर सगळी चुकी की फक्त तुमची असेल. यावर आदित्य सिंहने देखील कमेंट केली होती आणि त्याला हिमांशीनेही रिप्लाय दिला होता. त्यामुळे या दोघांमध्ये कधी काय बिनसलं असेल तरी ते सगळं नीट झालं आहे असं म्हणायला हवं.\nअभिनेता इरफान खानवर दुःखाचा डोंगर, आईचे अंतिम दर्शन घेणं झाले नाही शक्य\nलॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या लिंकअपच्या आणि काहींच्या ब्रेकअपच्या चर्चा सतत समोर येत आहेत. काहीही कारण नसताना सोशल मीडियावर अनेकांचे रिलेशनशीप तुटल्याची जाहीर घोषणा केली जात आहे. तर काही जणांचे नाते जोडले जात आहेत. पण गॉसिप करणाऱ्यांना हे माहीत नाही की, वो सेलिब्रिटी है सब जानते है. प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी ते कितीतरी वेळा अशा अफवा स्वत: पसरवतात. लॉकडाऊनच्या काळात लोकांनी त्यांना विसरु नये म्हणून त्याचे हे उद्योग सुरुच असतात. मध्यंतरी मिका- चाहतच्या नात्याबद्दल जोरदार चर्चा सुरु होती. पण प्रत्यक्षात त्यांनी तो सगळा घाट त्यांच्या नव्या अल्बमसाठी केला होता. हे लक्षात आल्यानंतर अनेकांना धक्काच बसला.\nअसो, आसिम आणि हिमांशीमध्ये सध्या तरी सगळं आलबेल आहे. हे आम्ही नाही त्यांचे सोशल मीडियावरील फोटो सांगत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.hakkasathiandolan.com/post/%E0%A4%9A-%E0%A4%B5-%E0%A4%B8-%E0%A4%A4-%E0%A4%B8-%E0%A4%9A-%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%B5-%E0%A4%B2-%E0%A4%A4-75-%E0%A4%AA-%E0%A4%B2-%E0%A4%B8-%E0%A4%A8-%E0%A4%95-%E0%A4%B0-%E0%A4%A8-%E0%A4%9A-%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%A3", "date_download": "2021-01-28T10:59:18Z", "digest": "sha1:JHMLB6GKXXDMTYSX7Z2HHAT6L63IPE6P", "length": 2879, "nlines": 37, "source_domain": "www.hakkasathiandolan.com", "title": "चोवीस तासाच्या अहवालात 75 पोलिसांना कोरोनाची लागण", "raw_content": "\nचोवीस तासाच्या अहवालात 75 पोलिसांना कोरोनाची लागण\nराज्यात गेल्या चोवीस तासात तब्बल 75 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाशी लढताना या साथीच्या आजाराची लागण रोखणं हे महाराष्ट्र पोलिसांसमोरील सर्वात मोठं आव्हान आहे.\nगेल्या चोवीस तासात भर पडलेल्या पोलिसांच्या रुग्णसंख्येमुळं राज्यातील एकूण कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 1हजार 964 वर पोहोचली आहे.\nतर एकूण 20 पोलिसांचा आजवर कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर एकूण 849 पोलीस या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.\nदरम्यान; आता पर्यंत एक हजाराहून अधिक पोलीस रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.\nपत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र च्या रायगड संघटक पदी जगदीश दगडे यांची निवड\nग्रुप ग्रामपंचायत तुराडे च्या उपसरपंच पदी शीतल प्रकाश माळी यांची बिनविरोध निवड\nजिल्ह्यातील महसूल विभाग सर्वच संकटावर मात करत आहे-जिल्हाधिकारी रायगड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/assembly-election/maharashtra-election-2019/story-27-thousand-287-people-vote-for-nota-in-latur-rural-constituency-1822251.html", "date_download": "2021-01-28T13:07:44Z", "digest": "sha1:G4FSBIT2S42RKMTMWN527DYAJEU4RJQB", "length": 24023, "nlines": 311, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "27 thousand 287 people vote for nota in latur rural constituency, Maharashtra Election-2019 Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nहोमविधानसभा निवडणूकमहाराष्ट्र निवडणूक २०१९\nलातूरमध्ये धीरज देशमुखांनी 'नोटा'ला हरवले\nHT मराठी टीम , लातूर\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. तर दुसरीकडे लातूरमध्ये एक वेगळेच समीकरण पहायला मिळाले आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील जनतेने 'नोटा'ला सर्वाधिक पसंती दिली असल्याचे चित्र समोर आले आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख विजयी झाले आहेत. तर धीरज देशमुख यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर 'नोटा' होते. धीरज देशमुखांनंतर लातूरकरांनी सर्वाधिक 'नोटा'ला मत दिल्याचे चित्र समोर आले आहे.\nआमचे डोळे उघडणारा जनादेशः उद्धव ठाकरे\nलातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील २७ हजार २८७ लोकांनी नोटाचे बटन दाबले. या मतदार संघात दिवंगत विलासराव देशमुख यांचे सुपुत्र धीरज देशमुख यांना १ लाख ३३ हजार १६१ मतं मिळाली. धीरज देशमुख हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी दणदणीत विजय मिळवला. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून धीरज देशमुख हे आघाडीवर होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर नोटा चालत होते. धीरज देशमुखांसाठी त्यांचे धाकटे बंधू आणि अभिनेता रितेश देशमुख यांनी जोरदार प्रचार केला होता. या मेहनतीला अखेर यश आले.\nएक नव्हे दोन चंद्रकात पाटील विधानसभेत\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nइरफान यांच्या निधनानं कलाविश्वात हळहळ, बिग बी, लतादीदींची श्रद्धांजली\nनिकालाआधीच भाजपची सेलिब्रेशनची तयारी\nउद्धव ठाकरेंनी शब्द पाळला, मतदारांनी कौल दिला\n२५ वर्षांपासून भाजपची सत्ता असलेल्या जामखेडमध्ये रोहित पवार विजयी\nबारामतीमधून अजित पवारांचा सहज विजय\nकणकवलीत फक्त राणेचं; शिवसेनेचा पराभव\nलातूरमध्ये धीरज देशमुखांनी 'नोटा'ला हरवले\nशरद पवार म्हणाले मोदींनी ऑफर दिली होती, पण...\nराज्यपालांचे भाषण मराठीतून; सीमाभाग, मराठी केंद्र स्थापण्याचा उल्लेख\nमी येथे येईन असं कधीच म्हणालो नाही, तरीही मी आलो; CM ठाकरेंचा टोला\nदेवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड\nविश्वासदर्शक ठरावावेळी चार आमदारांची तटस्थ भूमिका\nतिन्ही पक्षांकडून संविधानाची पायमल्ली, फडणवीसांचा आरोप\nतर लोकसभाच बरखास्त करावी लागेल, नवाब मलिक यांचे भाजपला प्रत्युत्तर\nबहुमत चाचणीवर संजय राऊत म्हणतात, 170+++++\n'या'मुळे काँग्रेस उपमुख्यमंत्रिपदावर अडून बसली\nशरद पवार म्हणाले मोदींनी ऑफर दिली होती, पण...\nराज्यपालांचे भाषण मराठीतून; सीमाभाग, मराठी केंद्र स्थापण्याचा उल्लेख\nमी येथे येईन असं कधीच म्हणालो नाही, तरीही मी आलो; ठाकरेंचा फडणवीसांना टोला\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9D%E0%A4%B0", "date_download": "2021-01-28T13:16:33Z", "digest": "sha1:OGFDXVOMNCDCRZADXUNQDKZH53ZUBGPR", "length": 7072, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अलेक्झांडर गोल्डनवायझर - विकिपीडिया", "raw_content": "\nअलेक्झांडर अलेक्सॅन्ड्रोविच गोल्डनवायझर (१० फेब्रुवारी १८८० - ६ जुलै १९४०) हे जन्माने रशियन असलेले एक अमेरिकन मानववंशशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ होते.\nअलेक्झांडर अलेक्झांड्रोविच गोल्डनवायझर यांचा जन्म युक्रेनमधील कीव येथे १८८० मध्ये झाला होता. १९०० मध्ये ते अमेरिकेत गेले. त्यांनी फ्रँझ बोस अंतर्गत मानववंशशास्त्राचा अभ्यास केला आणि १९०२ मध्ये कोलंबिया विद्यापीठातून बीए पदवी मिळविली, १९०४ मध्ये एएम पदवी मिळवली आणि पीएच.डी. १९१० मध्ये मिळवली.\nबरीच पुस्तके, लेख आणि आढावा व्यतिरिक्त, प्राध्यापक गोल्डनविझर यांनी पुढील संस्थांमध्ये शिकवले: व्याख्याता, मानववंशशास्त्र, कोलंबिया युनिव्हर्सिटी, १९१०-१९१९;; न्यू स्कूल फॉर सोशल रिसर्च, न्यूयॉर्क, १९१९-१९२६; व्याख्याता, रँड स्कूल ऑफ सोशल सायन्स, १९१५–१९२९; प्रोफेसर, विचार आणि संस्कृती, ओरेगॉन स्टेट सिस्टम ऑफ हाय एज्युकेशन, पोर्टलँड एक्सटेंशन, १९३०–१९३८; भेट देणारे प्राध्यापक, विस्कॉन्सिन विद्यापीठ – मॅडिसन, १९३७, १९३८; प्रोफेसर, वॉशिंग्टन विद्यापीठ, १९२३; रीड कॉलेज, समाजशास्त्राचे प्राध्यापक, १९३३-३९..\n६ जुलै १९४० रोजी पोर्टलँड, ओरेगॉन येथे त्यांचे निधन झाले.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार (१४ एप्रिल १८९१- ६ डिसेंबर १९५६)\nइ.स. १९४० मधील मृत्यू\nइ.स. १८८० मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ नोव्हेंबर २०२० रोजी १४:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/mumbai-high-court-raps-maha-govt-for-not-recovering-ipl-security-dues-81644/", "date_download": "2021-01-28T12:35:07Z", "digest": "sha1:EP4P2OQH2E6GZHCVBEMLWDMMOWE5QKH2", "length": 15190, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "थकबाकी वसूल होईपर्यंत ‘आयपीएल’ सामन्यांना पोलीस संरक्षण देऊ नका! | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nथकबाकी वसूल होईपर्यंत ‘आयपीएल’ सामन्यांना पोलीस संरक्षण देऊ नका\nथकबाकी वसूल होईपर्यंत ‘आयपीएल’ सामन्यांना पोलीस संरक्षण देऊ नका\n‘आयपीएल’ सामन्यांना दिलेल्या पोलीस संरक्षणाची सुमारे १० कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी काडीमात्र प्रयत्न न करणाऱ्या राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी चांगलेच धारेवर धरले.\n‘आयपीएल’ सामन्यांना दिलेल्या पोलीस संरक्षणाची सुमारे १० कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी काडीमात्र प्रयत्न न करणाऱ्या राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी चांगलेच धारेवर धरले. ही रक्कम वसूल केली जात नाही तोपर्यंत ‘आयपीएल’ सामन्यांना पोलीस संरक्षण देऊ नये, असेही न्यायालयाने बजावले. ही थकबाकी देण्यास का-कू करणाऱ्या बीसीसीआयचीही न्यायालयाने या वेळी खरडपट्टी काढली. बीसीसीआय ही बक्कळ नफा कमावणारी आणि खेळाडूंवर मोठय़ा प्रमाणात पैसे उधळणारी व्यावसायिक कंपनी असल्याचे ताशेरे ओढत तरीही १० कोटी रुपयांची रक्कम देण्यासाठी ती टाळाटाळ करीत असल्याचेही न्यायालयाने सुनावले. तर ही थकबाकी देण्यास आपण बांधील नसून ती स्टेडियम आणि फ्रॅन्चायजी मालकांकडून वसूल केली जावी, अशी स्पष्ट भूमिका बीसीसीआयने न्यायालयाने घेतली.\nनवी मुंबईतील ‘आयपीएल’ सामन्यांसाठी देण्यात आलेल्या पोलीस संरक्षणाचा खर्च दोन वर्षे उलटली तरी बीसीसीआय तसेच ‘आयपीएल’च्या आयोजकांकडून वसूल केला जात नसल्याबाबत संतोष पाचलाग यांनी अ‍ॅड्. गणेश सोवनी यांच्या माध्यमातून जनहित याचिका केली आहे. न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि न्यायमूर्ती अशोक भंगाळे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली असता राज्य सरकारच्या वर्तणुकीची न्यायालयाने चांगलीच झाडाझडती घेतली. गेल्या दोन वर्षांपासून पोलीस संरक्षणाची १० कोटी रुपयांची थकबाकी देण्यात ‘आयपीएल’कडून आडमुठे धोरण अवलंबिले जात असताना त्या विरोधात कठोर पावले उचलण्याऐवजी राज्य सरकार मूग गिळून गप्प असल्याबाबत न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. १० कोटी ही रक्कम न्यायालयासाठी खूप मोठी असून बहुधा राज्य सरकारसाठी ती कवडीमोलाची असावी, असा टोलाही न्यायालयाने हाणला.\nदरम्यान, ही थकबाकी देण्यासाठी बीसीसीआय बांधील नसून राज्य सरकारनेही आपल्याकडे त्याबाबत कधीच मागणी केली नसल्याचा दावा बीसीआयकडून करण्यात आला. तसेच स्टेडियमचा आणि फ्रॅन्चायजीच्या मालकाने पोलीस संरक्षण मागवले होते. परंतु ते दोन्हीही बीसीसीआयशी संलग्न नसल्याने थकबाकी रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्याची विनंती केली. त्यावर न्यायालयाने स्टेडियम आणि फ्रॅन्चायजी मालकाला नोटीस बजावली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIPL XI : वॉर्नच्या संघात सचिनला जागा नाही, पाहा कोणत्या खेळाडूंना स्थान\nCoronaVirus : ‘चॅम्पियन’ खेळाडूची करोनाला ‘टशन’; बनवलं दमदार गाणं\nIPL 2021 : CSK ने रैनाला कायम ठेवलं, पण हरभजनला….\nशाहिद आफ्रिदीचं IPLसंदर्भात मोठं वक्तव्य, म्हणाला…\nIPL : ‘मुंबई इंडियन्स’च्या पहिल्याच सामन्यात सचिन होता संघाबाहेर, कारण…\n'म्हणूनच मी राज कुंद्राशी लग्न केले', शिल्पा शेट्टीने शेअर केला व्हिडीओ\nअस्सल सौंदर्याला परंपरेचा साज; अभिनेत्रींनी जपलेला हळवा 'खण'\nराज कपूर यांच्या वडिलोपार्जित हवेलीची विक्री नाही; हवेली मालकाने दिला नकार\n कॅमेरासमोरच राखीने फाडले अभिनवचे अंतर्वस्त्र\n'हे' मराठमोळं कपल मालदीवमध्ये एन्जॉय करतय हनीमून, पाहा फोटो\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 विश्वविजेत्या कबड्डीपटूंना एक कोटीचे इनाम मार्चमध्येच\n2 अझलन शाह चषक हॉकी स्पर्धा : न्यूझीलंडविरुद्ध पराभवामुळे भारताचे आव्हान संपुष्टात\n3 मुंबई हॉकी असोसिएशनची आडमुठी भूमिका\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/where-exactly-are-the-those-dead-and-corona-patients-involved-msr-87-2230978/", "date_download": "2021-01-28T11:28:46Z", "digest": "sha1:IPHJRYM4RBNQHU5SO5XA5DZQSP5WVC2L", "length": 18050, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Where exactly are the ‘those’ dead and corona patients involved? msr 87|‘त्या’ मृत व करोनाबाधितांचा समावेश नेमका कुठे? | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\n‘त्या’ मृत व करोनाबाधितांचा समावेश नेमका कुठे\n‘त्या’ मृत व करोनाबाधितांचा समावेश नेमका कुठे\nअकोला जिल्ह्यातून वगळले; मात्र बुलढाणा जिल्ह्यात समावेश नाही\nकरोनाबाधित रुग्ण इतर जिल्ह्यात आढळून आल्यास किंवा जिल्ह्याबाहेर त्यावर उपचार होत असले, तरी त्या रुग्णाची नोंद मूळ जिल्ह्यातच केली जात आहे. अकोला जिल्ह्यातील आकडेवारीतून बाहेरच्या जिल्ह्यातील मृत व करोनाबाधितांची संख्या वगळण्यात आली. मात्र, मूळ बुलढाणा जिल्ह्यातील मृत व करोनाबाधितांचा अद्याप त्याठिकाणी समावेश करण्यात आलेला नसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. यासंदर्भात कुठलाही पत्रव्यवहार प्राप्त झाला नसल्याची माहिती बुलढाणा जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.\nकरोनाबाधित रुग्ण, मृत्यू व करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची नोंद जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. त्यासाठी ‘आयसीएमआर’चे ऑनलाइन पोर्टल आहे. अनेकवेळा जिल्हा व राज्य स्तरावरील आकडेवारीमध्ये मोठी तफावत दिसते. इतर जिल्ह्यातील रहिवासी रुग्णाचा ज्या जिल्ह्यात करोना तपासणी अहवाल सकारात्मक आला, त्याच जिल्ह्यात त्याची नोंद घेतली जात होती. ऑनलाइन पोर्टलवर मात्र संबंधित रुग्णाची मूळ जिल्ह्यामध्ये नोंद केली जाते. रुग्णाने दिलेला पत्ता किंवा आधार कार्डवरील पत्त्यावरून प्रयोगशाळेतूनच थेट नोंद होते. त्यामुळे करोनाबाधितांच्या आकड्यांवरून अनेकवेळा गोंधळ झाला. करोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी इतर जिल्ह्यात पाठवल्यावरही हा प्रकार घडला. हा गोंधळ दूर करण्यासाठी जिल्ह्यांमध्येही ऑनलाइन पोर्टल प्रमाणे आपल्या जिल्ह्यातीलच बाधित रुग्ण, करोनामुक्त व म़ृत्यूची नोंद घेतली जात आहे. अकोला व वाशीम जिल्ह्यात या प्रमाणे बदल करण्यात आला.\nअकोला जिल्ह्यामध्ये ९ जुलैपासून बाहेरच्या जिल्ह्यातील करोनाबाधितांवर उपचार होत असले, तरी त्याचा समावेश जिल्ह्यातील आकडेवारीमध्ये करण्यात येत नाही. संबंधित जिल्ह्यात त्यांची नोंद होणे अपेक्षित आहे. अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात बुलढाणा, वाशीम, हिंगोली, अमरावती आदी जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्ण दाखल झाले होते. अकोला जिल्ह्यातील एकूण आकडेवारीमध्ये त्यांची नोंदही झाली होती. मात्र, ऑनलाइन पोर्टलनुसार मूळ जिल्ह्यात नोंद होत असल्याने अकोला जिल्ह्यातून वगळण्यात येत असल्याचे प्रशासनाने २४ जुलैला जाहीर केले. अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात बाहेरच्या जिल्ह्यातील ६७ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. १० बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील ४० रुग्ण व सहा मृतांचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यातून हे आकडे कमी करण्यात आले असले, तरी बुलढाणा जिल्ह्यातील एकूण आकडेवारीत त्याचा समावेश करून अद्यााप ते जाहीर करण्यात आलेले नाही. ऑनलाइन पोर्टलवर त्यांची बुलढाणा जिल्ह्यात नोंद झाली आहे. याबाबतीत वाशीम जिल्ह्यांने त्यांच्या रुग्णांची तात्काळ नोंद केली. बुलढाणा जिल्हा प्रशासन जाहीर करीत असलेली आकडेवारी पोर्टलशी जुळत नसल्याचेही दिसून येते.\nउपचार किंवा मृत्यू अकोला जिल्ह्यात झालेल्या मूळच्या बुलढाणा जिल्ह्यातील रुग्णांचा अद्याप समावेश त्याठिकाणी करण्यात आलेला नाही. त्याचा समावेश करण्यात आल्यावर बुलढाणा जिल्ह्यातील मृत्यू व एकूण रुग्ण संख्या वाढलेली दिसणार आहे.\nज्या जिल्ह्यामध्ये रुग्ण आढळून आला किंवा मृत्यू झाला, तो जिल्हा ऑनलाइनवर माहिती अपलोड करीत आहे. या ठिकाणचा रुग्ण असल्यास प्रतिबंधित क्षेत्र व इतर प्रकिया केली जाते. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून अकोल्यातील मृत्यू संदर्भात अद्याप कुठलीही माहिती मिळालेली नाही किंवा पत्रव्यवहार झालेला नाही. औरंगाबाद आणि जालना येथे प्रत्येकी एक मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे, असे बुलढाणा जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी सांगितले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nचित्रपटगृहे, स्विमिंग पूल जास्त क्षमतेनं वापरता येणार; केंद्रानं दिली परवानगी\n‘कोव्हॅक्सिन’मध्ये नव्या स्ट्रेनवर प्रभावी ठरणारी अ‍ॅन्टीबॉडी क्षमता तयार; ICMRच्या संशोधनातील निष्कर्ष\nदिलासादायक – देशातील १४७ जिल्ह्यांमध्ये सात दिवसांत एकही करोनाबाधित आढळला नाही\nमुंबईत ४३४ नवे रुग्ण\nराज्यात उद्दिष्टाच्या ७७ टक्के लसीकरण\n'म्हणूनच मी राज कुंद्राशी लग्न केले', शिल्पा शेट्टीने शेअर केला व्हिडीओ\nअस्सल सौंदर्याला परंपरेचा साज; अभिनेत्रींनी जपलेला हळवा 'खण'\nराज कपूर यांच्या वडिलोपार्जित हवेलीची विक्री नाही; हवेली मालकाने दिला नकार\n कॅमेरासमोरच राखीने फाडले अभिनवचे अंतर्वस्त्र\n'हे' मराठमोळं कपल मालदीवमध्ये एन्जॉय करतय हनीमून, पाहा फोटो\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 मराठा आरक्षण : “आग लावण्याचा कार्यक्रम भाजपा नेत्यांनी हाती घेतलाय”\n2 गेवराईत करोनाच्या भीतीने पत्रकाराचा मृत्यू\n3 तलासरीत ‘शिक्षण विद्यार्थ्यांच्या दारी’\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pmc.gov.in/mr/CZone3", "date_download": "2021-01-28T11:42:48Z", "digest": "sha1:GFI2EIC3XSMOBGJAP73MEES4VTZ5QON3", "length": 44638, "nlines": 371, "source_domain": "www.pmc.gov.in", "title": "पुणे महानगरपालिकेतील सूक्ष्मप्रतिबंधित क्षेत्र (Micro Containment Zone) | Pune Municipal Corporation", "raw_content": "\nपीएमसी मर्यादित बॅंकमध्ये आधार केंद्र\nपुणे महानगरपालिके कडील आधार केंद्रें\nम न पा दृष्टीक्षेप\nपी एम सी केअर\nपुणे: जगातील गतीशील शहर\nओडीएफ स्वच्छ भारत मिशन विडिओ\nलेखापरीक्षा अहवाल २०१४ -१५\nलेखापरीक्षा अहवाल २०१५ -१६\nमलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nपुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट\nमहिला व बाल कल्याण\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -२०१५\nअधिसूचना -दिनांक १५ जुलै २०१५\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम - राजपत्र दि १२ डिसेंबर २०१७\nसुधारीत अधिसूचना - दि .२३ जुलै २०१५\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nअहवाल / सविस्तर प्रकल्प अहवाल\nग्रीन फूटप्रिंट ऑफ पुणे\nरेड लाईन आणि ब्लू लाईन\nखडकवासला ब्रिज ते नांदेड ब्रिज\nनांदेड ब्रिज ते वारजे ब्रिज\nयेरवडा ब्रिज ते मुंडवा ब्रिज\nस्टेटमेंट मुठा नदी - उजवी बाजू\nस्टेटमेंट मुठा नदी - डावी बाजू\nवृक्ष कापणी परवानगी व ई - टिकिटिंग संगणक प्रणाली\nटीडीआर निर्मिती आणि सद्यस्थिती\nस्थानिक संस्था कर नोंदणी\nइमारत परवानगी आणि सार्वजनिक बांधकाम\nकार्य व्यवस्थापन प्रणाली - नागरिक शोध\nऑनलाईन मिळकत कर भरा\nमालमत्ता कर ना हरकत\nअंतिम अग्निशामक ना हरकत\nआईटी नोडल ऑफिसर माहिती\nनवीन ११ गावांसाठी संपर्क यादी\nमुख्य पान » कोरोना » पुणे महानगरपालिकेतील सूक्ष्मप्रतिबंधित क्षेत्र (Micro Containment Zone)\nपुणे महानगरपालिकेतील सूक्ष्मप्रतिबंधित क्षेत्र (Micro Containment Zone)\nपुणे महानगरपालिकेतील सूक्ष्मप्रतिबंधित क्षेत्र (Micro Containment Zone)\n- १६ जून २०२० -\nसूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राचे नांव​\n१ पर्वतीदर्शन परिसर १ कसबा - विश्रामबागवाडा वेलणकरनगर, लक्ष्मीनारायण थिएटर, पर्वती दर्शन, एस.टी कॉलनी, हॉटेल पंचमी परिसर Download\n२ पर्वती दांडेकर पूल झोपडपट्टी कसबा - विश्रामबागवाडा दांडेकर पूल वसाहत फायनल प्लॉट क्रमांक १A, २A, २B, २८, ५८५, ५८७, ५८७ पैकी आंबील ओढा कॉलनी परिसर Download\n३ पर्वती, स.नं. 93, महात्मा फुले वसाहत, लक्ष्मीनगर कसबा - विश्रामबागवाडा स.नं. 93, संपूर्ण महात्मा फुले वसाहत, लक्ष्मीनगर परिसर Download\n४ टी.पी.स्किम 3, साने गुरुजी वसाहत कसबा - विश्रामबागवाडा टी.पी.स्किम 3, साने गुरुजी वसाहत, फा.प्लॉट नं. 28पै., 2सी, 29पै., 29ए2 परिसर Download\n५ पर्वती स.नं. १३३ दांडेकर पुल कसबा - विश्रामबागवाडा पर्वती स.नं. १३३ दांडेकर पुल वसाहत, आंबिल ओढा परिसर Download\n६ सदाशिव पेठ, राजेंद्र नगर, झोपडपट्टी पुनर्वसन योजना कसबा - विश्रामबागवाडा सदाशिव पेठ, राजेंद्र नगर, झोपडपट्टी पुनर्वसन योजना Download\n७ शहर मध्यवर्ती भाग, कसबा पेठ(पैकी), मंगळवार पेठ(पैकी) कसबा - विश्रामबागवाडा डॉ. आंबेडकर रस्ता (जुना बाजार चौक) पासून डॉ. आंबेडकर रस्त्याने जेथे बारणे रस्ता मिळतो तिथपर्यंत. तेथून दक्षिणेस बारणे रस्त्याने माणिक नाल्यापर्यंत. तेथून माणिक नाल्याने सदानंद नगर उत्तरेकडील रस्त्याने (बाबुराव सोनावणे रस्ता) सदानंद नगरच्या पूर्वेकडील रस्त्यापर्यंत. तेथुन सदानंद नगरच्या पूर्वेकडील रस्त्याने १५ ऑगस्ट चौकापर्यंत. तेथुन पश्चिमेस सिध्देश्वर रस्त्याने प्रबोधनकार ठाकरे चौकातुन कमला नेहरु हॉस्पिटल जवळील सिध्देश्वर चौकापर्यंत. तेथुन पश्चिमेस आगरवाले रस्त्याने पवळे चौकापर्यंत. तेथून उत्तरेस रस्त्याने कुंभारवाडा चौकापर्यंत. तेथुन पूर्वेस रस्त्याने डॉ. आंबेडकर रस्ता (जुना बाजार चौक) पर्यंत. यामधील क्षेत्र. Download\n८ शहर मध्यवर्ती भाग, रविवार पेठ, सि.स.नं. १०८९ भवानी पेठ रविवार पेठ, सि.स.नं. १०८९ Download\n९ शहर मध्यवर्ती भाग गणेश पेठ (पैकी), नाना पेठ (पैकी), भवानी पेठ(पैकी) भवानी पेठ लक्ष्मी रस्ता डुल्या मारुती पासून पूर्वेस लक्ष्मी रस्त्याने संत कबीर चौकापर्यंत. तेथुन दक्षिणेस पं. नेहरु रस्त्याने रामोशी गेट चौकापर्यंत. तेथुन पश्चिमेस रस्त्याने धर्मवीर ढावरे चौकापपर्यंत.तेथुन उत्तरेस रस्त्याने अशोक चौकातुन उत्तरेस लक्ष्मी रस्त्यापर्यंत. तेथुन पश्चिमेस लक्ष्मी रस्त्याने डुल्या मारुतीपर्यंत. यामधील क्षेत्र Download\n१० शहर मध्यवर्ती भाग, नाना पेठ (पैकी), भवानी पेठ(पैकी) ढोले पाटील रोड, भवानी पेठ पं. नेहरु रस्त्यावरील नाना पेठ,सि.स.नं. ४०८ च्या उत्तरेकडील रस्त्याने (एथेल गार्डन समोरील) लक्ष्मी रस्त्यावरील महात्मा फुले चौकापर्यंत, तेथुन दक्षिणेस पंडीता रमाबार्इ रस्त्याने पद्मजी चौकातुन दक्षिणेस रस्त्याने भवानी माता मंदिरासमोरील रस्त्यावरील जुना मोटर स्टँडपर्यंत. तेथुन पूर्वेस रस्त्याने भवानी पेठ, सि.स.नं. ३८७ पर्यंत. तेथुन दक्षिणेस रस्त्याने पुना कॉलेजपर्यंत. तेथुन पश्चिम -दक्षिण रस्त्याने बीएसएनएल टेलिफोन एक्सचेंजपर्यंत. तेथुन पश्चिमेस रस्त्याने नागझरी नाल्यापर्यंत. तेथुन नागझरी नाल्याने उत्तरेस पं. नेहरु रस्त्यापर्यंत. तेथुन उत्तरेस पं. नेहरु रस्त्याने संत कबीर चौकातुन उत्तरेस पं. नेहरु रस्त्यावरील नाना पेठ,सि.स.नं. ४०८ पर्यंत. यामधील क्षेत्र. Download\n११ शहर मध्यवर्ती भाग, गुरुवार पेठ (पैकी), महात्मा फुले पेठ (पैकी), घोरपडे पेठ (पैकी) भवानी पेठ गुरुवार पेठ, पानघंटी चौकातुन पूर्वेस रस्त्याने कृष्णाहट्टी चौकातुन पूर्वेस रस्त्याने महात्मा फुले पेठ,सि.स.नं. १८४ पर्यंत. तेथुन दक्षिणेस रस्त्याने मध्यवर्ती अग्निशामक केंद्रापर्यंत. तेथुन पूर्वेस रस्त्याने नागझरी नाल्यापर्यंत (पं.नेहरु रस्ता) तेथुन दक्षिणेस नागझरी नाल्याने फा.प्लॉट नं. २८५ पर्यंत. तेथुन दक्षिणेस रस्त्याने शंकरशेठ रस्त्यापर्यंत. तेथुन पश्चिमेस शंकरशेठ रस्त्याने जेधे चौकापर्यंत. तेथुन उत्तरेस शिवाजी रस्त्याने राष्ट्रभुषण चौक ते मामलेदार कचेरीच्या पूर्वेकडील रस्त्याने पानघंटी चौकापर्यंत. यामधील क्षेत्र. Download\n१२ पुणे स्टेशन, ताडीवाला रोड ढोले पाटील रोड स्वीपर चाळ. भीम संघटना राजरतन, विश्वदीप तरुण मित्रमडळ. मारुती मंदीर -1, बाल मित्रमंडळ, मारुती मदीर-2. दुष्काळ वसाहत, संगीता वसाहत, कपिला डेअरी परिसर लोकसेवा मित्रमंडळ उल्हासनगर, खड्डा वसाहत, लोकसेवा वसाहत. चव्हाण चाळ, पानमळा प्रायव्हेट रोड, इंदिरानगर प्रायव्हेट रोड,विकास नगर, सिद्धार्थनगर प्रायव्हेट रोड, किनारा नालंदा प्रायव्हेट रोड, पत्र्याची चाळ प्रायव्हेट रोड, ताडीवाला रोड Download\n१३ संगमवाडी टी.पी.स्किम, कवडेवाडी ढोले पाटील रोड संगमवाडी टी.पी.स्किम फा.प्लॉट क्र. 368 पै., 369, 377 ते 379, 381ए पै., 381 ते 383, 105 पै, 109 पै, 110 पै. कवडेवाडी वसाहत परिसर Download\n१४ कोरेगाव पार्क, संत गाडगेबाबा वसाहत ढोले पाटील रोड कोरेगाव पार्क लेआऊट संत गाडगेबाबा वसाहत, साऊथ मेन रोडच्या दक्षिणेस Download\n१५ घोरपडी, स.नं. ७१ पै., श्रीनाथ नगर, ढोले पाटील रोड घोरपडी श्रीनाथ नगर, स.नं. ७१ पै. लेन नं. १ ते ६ Download\n१६ घोरपडी स.नं. ५४, शिवदत्त कॉलनी ढोले पाटील रोड घोरपडी स.नं. ५४, शिवदत्त कॉलनी, लेन नं. १ ते ३ Download\n१७ घोरपडी स.नं. ५३, पवार एंटरप्राइजेस ढोले पाटील रोड घोरपडी स.नं. ५३, पवार एंटरप्राइजेस, लेन नं. १ Download\n१८ पर्वती, तळजाई वस्ती 1 धनकवडी - सहकारनगर गोळवलकर गुरुजी पथाचे पश्चिमेकडील तळजाई वसाहत Download\n१९ पर्वती, तळजाई वस्ती 2 धनकवडी - सहकारनगर सुवर्ण सोसायटी,रमाबाई आंबेडकर सोसायटी, रोहिदास सोसायटी, वीर लहूजी सोसायटी,स्वप्नसाकार सोसायटी परिसर Download\n२० पर्वती शिवदर्शन 1 धनकवडी - सहकारनगर रामभाऊ म्हाळगी पथाचे पश्चिमेकडील वसाहत Download\n२१ पर्वती शिवदर्शन 2 धनकवडी - सहकारनगर रामभाऊ म्हाळगी पथाचे पूर्वेकडील वसाहत Download\n२२ पर्वती, सहकारनगर, दाते बस स्टॉपजवळील सिद्धार्थ नगर धनकवडी - सहकारनगर पर्वती, सहकारनगर, दाते बस स्टॉपजवळील सिद्धार्थ नगर परिसर Download\n२३ धनकवडी, राजीव गांधी वसाहत धनकवडी - सहकारनगर धनकवडी, राजीव गांधी वसाहत, तीन हत्ती चौकाजवळ Download\n२४ बिबवेवाडी, आंबेडकरनगर मार्केटयार्ड बिबवेवाडी बिबवेवाडी स.नं. ५७०, आंबेडकरनगर वसाहत Download\n२५ गुलटेकडी, डायसप्लॉट बिबवेवाडी फा.प्लॉट नंबर ४२९ डायसप्लॉट वसाहत Download\n२६ गुलटेकडी, मीनाताई ठाकरेनगर बिबवेवाडी गुलटेकडी फा. प्लॉट क्रमांक ४२७, मीनाताई ठाकरे वसाहत Download\n२७ बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी बिबवेवाडी- स.क्र. ६४०, ६४८, ६५९, पैकी अप्पर इंदिरा नगर वसाहत, शिवरायनगर स.न. 658पै. Download\n२८ बिबवेवाडी, प्रेमनगर झोपडपट्टी बिबवेवाडी बिबवेवाडी- स.क्र. ६९० पै प्रेमनगर वसाहत Download\n२९ बिबवेवाडी गावठाण बिबवेवाडी बिबवेवाडी गावठाण, संत सोसायटी, हुतात्मा बाबु गेनु स्कुल परिसर Download\n३० बिबवेवाडी स.नं. ५८० हमाल नगर बिबवेवाडी बिबवेवाडी स.नं. ५८० हमाल नगर सोसायटी गंगाधाम चौक Download\n३१ येरवडा प्रभाग क्र. 6 येरवडा - कळस धानोरी लूपरस्ता, जेल रस्ता, हॉट मिक्स प्लांट रस्ता, पुणे नगर रस्ता यामधील संपूर्ण भाग येरवडा गावठाण नवीन खडकी गावठाण गणेश नगर, मदर टेरेसा नगर, लक्ष्मी नगर, सुभाषनगर, अशोकनगर, बालाजीनगर, कामराजनगर इत्यादी Download\n३२ येरवडा, आदर्श इंदिरानगर, आळंदी रस्ता येरवडा - कळस - धानोरी येरवडा, आदर्श इंदिरानगर Download\n३३ हडपसर, रामनगर वानवडी - रामटेकडी शारदाबाई लोंढे शाळा, स.नं.११० रामटेकडी, रामनगर मस्जिद परिसर टाकवस्ती Download\nहडपसर, रामटेकडी वानवडी - रामटेकडी गुड शेफर्ड, कमिटी चर्च, अंधशाळा, विठ्ठलमंदिर परिसर, वाल्मीकी वस्ती, प्रथमा बिल्डिंग, एस आर ए परिसर Download\n३५ हडपसर, गोसावीवस्ती, वैदूवाडी वानवडी - रामटेकडी वैदुवाडी, रिद्धी सिद्धी बिल्डींग परिसर, लक्ष्मी माता मंदिर परिसर, डायमंड बेकरी परिसर, ओंकार हॉस्पिटल परिसर, सिल्वर टॉवर परिसर Download\n३६ हडपसर, सय्यदनगर 2 वानवडी - रामटेकडी आशियाना हॉल परिसर, गल्ली नंबर 8अ ते 28 अ, आशाबी रसूल मस्जिद परिसर Download\nकोंढवा खुर्द भाग्योदयनगर वानवडी - रामटेकडी गणेश चौक ते डीएडी सिमाभिंत, श्रीहंस आश्रम कोठी ते शिवनेरी गल्ली नं. १ पर्यंत ते पश्चिमेस डीएडी सिमाभिंत Download\n३८ कोंढवा खुर्द साई बाबा नगर ते तांबोळी बाजार वानवडी - रामटेकडी मिठानगर परिसर, गगन इम्राल्ड सोसायटी परिसर, अल नूर मस्जिद परिसर, अक्षर धाम सोसायटी परिसर, माउंट हेवन सोसायटी परिसर, पश्चिमेस : महाराष्ट्र ट्रस्ट एज्युकेशनल ट्रस्ट कॉलेज एज्युकेशन ट्रस्ट मिठानगर गल्ली क्रमांक १ ते १८, भाग्योदय नगरचा काही भाग, साई बाबा नगर ते तांबोळी बाजार Download\n३९ कोंढवा खुर्द मिठानगर वानवडी - रामटेकडी,कोंढवा- येवलेवाडी पूर्वेस: भैरीबा नाला व कोंढवा रस्ता, पश्चिमेकडील युनिटी पार्क को. ऑप. सोसायटी व रस्ता, उत्तरेस : अशोका म्युज सोसायटी, दक्षिणेस : अश्रफनगर परिसर Download\n४० वानवडी, एस.आर.पी.एफ. वानवडी - रामटेकडी वानवडी एसआरपीएफ क्र. 1 व 2, नानावटीनगर Download\n४१ हडपसर, गोसावी वस्ती वानवडी - रामटेकडी हडपसर, स.न. 106ए(पा), गोसावी वस्ती, पुणे सोलापुर रस्ता कॅनॉललगत परिसर Download\n४२ बिबवेवाडी, स.नं. ६०१पै., समता नगर वसाहत वानवडी - रामटेकडी बिबवेवाडी, स.नं. ६०१पै. समता नगर वसाहत परिसर Download\n४३ वानवडी, स.नं. ७५, ताडी मळा वसाहत वानवडी - रामटेकडी वानवडी, ताडी मळा वसाहत, महादजी शिंदे छत्री स्मारकाचे मागील बाजूस Download\n४४ शिवाजीनगर, जनवाडी शिवाजीनगर - घोलेरोड हिरवी चाळ, लाल चाळ, पावन हौसिंग सोसायटी, चाळ नं. ९०, ९५ भिमदिप सोसायटी, ओटा घर, पुरग्रस्त वसाहत, अरुणा चौक परिसर, नवनाथ सोसायटी, विनय-वसंत सोसायटी, जनता वसाहत, सोमेश्वर मित्र मंडळ चौक परिसर, पाच पांडव सोसायटी, पी.एम.सी. कॉलनी, जनवाडी परिसर Download\n४५ शिवाजीनगर, फा.प्लॉट नं. 883, वडारवाडी वडार हौ.सोसायटी शिवाजीनगर - घोलेरोड शिवाजीनगर, फा.प्लॉट नं. 882, 883, 385 ते 388, 391, 340 वडारवाडी वडार हौ.सोसायटी परिसर Download\n४६ शिवाजीनगर, पांडवनगर, हेल्थ कॅम्प, वडारवाडी शिवाजीनगर - घोलेरोड शिवाजीनगर, पांडवनगर, हेल्थ कॅम्प, वडारवाडी, कुसाळकर बंगला परिसर Download\n४७ शिवाजीनगर, पांडवनगर, गुंजाळवाडी शिवाजीनगर - घोलेरोड शिवाजीनगर, पांडवनगर, गुंजाळवाडी परिसर Download\n४८ शिवाजीनगर, यशवंत नगर ,प्लॉट नं. २५ व २६ शिवाजीनगर - घोलेरोड शिवाजीनगर, यशवंत नगर परिसर प्लॉट नं. २५ व २६ Download\n४९ शिवाजी नगर, खैरेवाडी, गणेश खिंड रोड शिवाजीनगर - घोलेरोड शिवाजी नगर, खैरेवाडी, गणेश खिंड रोड Download\n५० शिवाजी नगर, क्रांतिवीर चाफेकर नगर, गणेश खिंड रोड शिवाजीनगर - घोलेरोड शिवाजी नगर, क्रांतिवीर चाफेकर नगर, गणेश खिंड रोड, Download\n५१ येरवडा, जयप्रकाश नगर व गांधीनगर नगररोड - वडगावशेरी स.नं. १०३ येरवडा जयप्रकाशनगर, गांधीनगर Download\n५२ वडगाव शेरी, स.नं. ४८/४ गणेश नगर लेन नं. १२ व १३ नगररोड - वडगावशेरी वडगाव शेरी, स.नं. ४८/४ गणेश नगर लेन नं. १२ व १३, जुना मुंढवा रोड Download\n५३ खराडी, स.नं. ३/४/२/२ सातव वस्ती लेन नं. १ व २ नगररोड - वडगावशेरी खराडी, सातव वस्ती, गुलमोहर अपार्टमेंट समोर Download\n५४ पर्वती जनता वसाहत सिंहगड रोड\nपर्वती पायथा - जयभवानीनगर, जनता वसाहत संपूर्ण परिसर Download\n५५ पर्वती, पानमळा वसाहत सिंहगड रोड\nपर्वती, पानमळा वसाहत Download\n५६ पर्वती स.नं. १३०, दांडेकर पुल, सिंहगड रोड सिंहगड रोड\nपर्वती स.नं. १३०, दांडेकर पुलाची पश्चिम बाजु आंबिल ओढा, दक्षिण बाजु फरशी पुल रस्त्याच्या पूर्वेस सिंहगड रोडचे उत्तर बाजु दांडेकर पुल वसाहत Download\n५७ पर्वती स.नं. १३२, राजीव गांधी नगर सिंहगड रोड सिंहगड रोड\nगदादे पाटील वाडा, निलायम पुलाचे पश्चिम बाजु राजीव गांधी नगर, सिंहगड रोड व कॅनॉल मधील वस्ती Download\n५८ हडपसर, काळे पडळ, स.नं. ३०२ साई विहार हडपसर - मुंढवा हडपसर, काळे पडळ, साई विहार परिसर , गल्ली क्र ३ Download\n५९ हडपसर, गाडीतळ वेताळ बाबा वसाहत हडपसर - मुंढवा हडपसर, गाडीतळ वेताळ बाबा वसाहत परिसर Download\n६० हडपसर, गोंधळे नगर, नटराज कॉलनी हडपसर - मुंढवा हडपसर, गोंधळे नगर, नटराज कॉलनी परिसर Download\n६१ फुरसुंगी भेकराईनगर हडपसर - मुंढवा फुरसुंगी स.नं. १७६, १७७, १७८, वाडी १७८पै, २०४, भेकरार्इनगर परिसर Download\n६२ हडपसर, बनकर कॉलनी, शांतीनगर हडपसर - मुंढवा\nहडपसर, बनकर कॉलनी, शांतीनगर परिसर Download\n६३ हडपसर, साडेसतरानळी, गणेशनगर हडपसर - मुंढवा\nहडपसर, साडेसतरानळी, गणेशनगर परिसर Download\n६४ कोंढवा बु., अशरफ नगर कोंढवा - येवलेवाडी कोंढवा बु., अशरफनगर लेन नं. २,५, ९,११ Download\n६५ एरंडवणा, खिलारे वस्ती , प्लॉट नं. १५, वारजे - कर्वेनगर एरंडवणा, टी.पी. स्कीम १ - फा. प्लॉट नं. १५पै., २४पै., २६पै., खिलारे वस्ती परिसर Download\n६६ कोथरुड, पोस्टमन कॉलनी, शास्त्रीनगर, पी.एम.सी. कॉलनी, सागर कॉलनी कोथरुड - बावधन कोथरुड, स.नं. 83पै, पोस्टमन कॉलनी, स.नं. १६४पै., १६५पै., ८४पै. पी.एम.सी. कॉलनी,कृष्णा नगर, सागर कॉलनी शास्त्रीनगर पौड रस्ता डाव्या बाजुचा परिसर Download\n६७ एरंडवणा स.नं. ४४पै. केळेवाडी कोथरुड - बावधन एरंडवणा स.नं. ४४ पै., केळेवाडी गणपती मंदिर परिसर Download\n६८ एरंडवणा, स.नं. ४४पै केळेवाडी, विठ्ठल मंदिर परिसर कोथरुड - बावधन एरंडवणा स.नं. ४४ पै., केळेवाडी, विठ्ठल मंदिर परिसर Download\n६९ एरंडवणा, स.नं. ४४पै., केळेवाडी विश्वशांती चौक कोथरुड - बावधन एरंडवणा, स.नं. ४४पै. केळेवाडी विश्वशांती चौक परिसर Download\n७० एरंडवणा, स.नं. ४४पै केळेवाडी वसंत नगर कोथरुड - बावधन एरंडवणा, स.नं. ४४पै. केळेवाडी वसंत नगर परिसर Download\n७१ बोपोडी, स.नं. २५पै., म्हसोबा मंदिर परिसर औंध - बाणेर बोपोडी, स.नं. २५पै., म्हसोबा मंदिर परिसर Download\n७२ बोपोडी, स.नं. २४ब पै., २५पै. पवळे चाळ परिसर औंध - बाणेर बोपोडी, स.नं. २४, २५पै. पवळे चाळ, सिद्धार्थ नगर, सम्राट नगर, बहिरट चाळ परिसर Download\n७३ औंध डी.पी. रोड आंबेडकर वसाहत औंध - बाणेर आंबेडकर वसाहत गल्ली नं. ७, ८,९,१०, ११ Download\n- २४ जून २०२० -\nसूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राचे नांव​\n७४ बी. टी. कवडे रस्ता व परिसर ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय पूर्वेस - भारत फोर्ज , कल्याणी स्टील कंपनी , शिर्के कंपनी आणि शिंदे वस्ती पश्चिमेस - पुणे छावणी क्षेत्राची घोरपडीकडील हद्द व मिरज रेल्वेलाइन दक्षिण -कॅनॉल उत्तर -सोलापूर रेल्वे ट्रॅक (श्रीनाथ नगर बी. टी. कवडे रोड , पवार एंटप्रायझेस , शक्ती नगर ,पंचशील नगर - घोरपडी गाव , फैलवाली चाळ - घोरपडी गाव, भीमनगर- शिर्के कंपनी जवळ Download\nSelect ratingही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे\nआपल्याला वेबसाइट आवडली *\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले *\nपीएमसी आणि त्याचे विभाग माहिती.\nनागरिक सेवांमध्ये सुलभ प्रवेश\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले नाही *\nइच्छित पीएमसी सेवा शोधण्यासाठी सक्षम नाही\nवेबसाइट दर्शनी भाग चांगला नाही\nPMC, त्याचे विभाग कार्यरत आणि माहितीची कमतरता\nआपणाला मनपाचे नवीन संकेतस्थळ आवडलं का\nटोल फ्री: १८०० १०३० २२२\nडिस्क्लेमर:या संकेतस्थळावरील सर्व माहिती पुणे महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिली असून ही सर्व माहिती अधिकृत आहे.\nसंकेतस्थळाची रचना सुयोग्य स्वरुपात पाहण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर व्हर्जन १० किंवा त्यापेक्षा अद्ययावत व्हर्जन किंवा फायरफॉक्स किंवा क्रोम ब्राऊसरच्या ताज्या व्हर्जनचा वापर करावा.\nकॉपीराइट © २०२० पुणे महानगरपालिका. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/virodh-vikas-vaad-news/confusion-before-the-voters-1759410/", "date_download": "2021-01-28T11:10:13Z", "digest": "sha1:XNN2H5OXALQYNMNF5DNB5BSKBJE5B33X", "length": 27098, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "confusion before the voters | मतदारांपुढील नमुनेदार पेच | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nआपला लेसर एव्हिल ऑप्शन जिंकला नाही म्हणून आपले मत वाया गेले असे मात्र कदापिही मानू नये.\n मत वाया जाते का नंतर कोण कोणाबरोबर राहील नंतर कोण कोणाबरोबर राहील परिणामी परिस्थिती कोणती येईल\nप्रथम व्यक्तीला की पक्षाला हा प्रश्न सोडवू या. व्यक्ती जर आरपार गुन्हेगारी वृत्तीची असेल तर अशा व्यक्तीला तिकीट दिल्याची किंमत पक्षाला मोजायला लावली पाहिजे. या दृष्टीने नाकारण्यासाठी म्हणून व्यक्ती पाहायला हरकत नाही. परंतु धोरणे कोणती ठरतील हे पक्षांवर अवलंबून असते. अगदी स्थानिक निवडणुकीत व्यक्ती चांगली असणे हे महत्त्वाचे ठरू शकते. पण राज्य/ केंद्र पातळीवर पक्षांचाच विचार केला पाहिजे. ‘‘वरीलपैकी कोणीच नको’’ ही सोय ‘नोटा’ या नावाने प्रसिद्ध आहे. माझ्या मते ती निरुपयोगी आहे. कारण ‘नोटा’ला बहुमत मिळून निवडणूक रद्द होणे ही शक्यता दुरापास्त असते. दुसरे असे की तुम्ही चांगला उमेदवार उभा करू शकत नसलात तर नुसती आडकाठी आणणे हेही बरोबर नाही. मतदान न करणे हा ऑप्शन असतोच. नोटामुळे फार तर अभिव्यक्ती होते, पण बदल घडवता येत नाही.\nयालाच निगडित असा एक प्रश्नही पडतो. मत वाया जाते की जात नाही एखाद्या नव्या पक्षाचा उगम होणे हे खरोखरच फार महत्त्वाचे वाटत असेल तर नवोदित पक्षाला मत देणे अर्थपूर्ण असूही शकते. परंतु हा नवोदित पक्ष मुख्य लढतीतल्यांपैकी कोणाची मते खाणार आहे यावरही विचार करावा लागतो. मुख्य लढतीतील ‘जास्त वाईट’ला पाडण्यासाठी, निकटतम प्रतिद्वंद्वी असलेल्या ‘कमी वाईट’ला मत द्यावे लागते एखाद्या नव्या पक्षाचा उगम होणे हे खरोखरच फार महत्त्वाचे वाटत असेल तर नवोदित पक्षाला मत देणे अर्थपूर्ण असूही शकते. परंतु हा नवोदित पक्ष मुख्य लढतीतल्यांपैकी कोणाची मते खाणार आहे यावरही विचार करावा लागतो. मुख्य लढतीतील ‘जास्त वाईट’ला पाडण्यासाठी, निकटतम प्रतिद्वंद्वी असलेल्या ‘कमी वाईट’ला मत द्यावे लागते आपल्याला कमी दुरित म्हणजे लेसर एव्हिल असाच ऑप्शन असतो याचे वाईट वाटते. पण आपण हस्तक्षेप करू शकण्याची संधी ‘कमी वाईट’ घडवता येत असेल तर ती सोडता कामा नये, असे माझे मत आहे. आपला लेसर एव्हिल ऑप्शन जिंकला नाही म्हणून आपले मत वाया गेले असे मात्र कदापिही मानू नये.\nआपल्याला सर्वाधिक पटणारी राजकीय-मूल्यप्रणाली कोणती हा प्रश्न महत्त्वाचा आहे. परंतु असे आढळून येते आहे की घोषित मूल्यप्रणाली कुठल्याच पक्षाकडून गंभीरपणे घेतली जात नाही किंवा गंभीरपणे घेणे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे घोषित मूल्यप्रणालीपेक्षा प्रत्यक्षातली कामगिरी काय आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. परंतु असे आढळून येते आहे की घोषित मूल्यप्रणाली कुठल्याच पक्षाकडून गंभीरपणे घेतली जात नाही किंवा गंभीरपणे घेणे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे घोषित मूल्यप्रणालीपेक्षा प्रत्यक्षातली कामगिरी काय आहे हे पाहणे अगत्याचे आहे. त्याचबरोबर कार्यक्रम जरी चांगला असला तरी त्याच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती कितपत परिणामकारक आहे हे पाहणे अगत्याचे आहे. त्याचबरोबर कार्यक्रम जरी चांगला असला तरी त्याच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती कितपत परिणामकारक आहे उदा. अनुदानात गळतीचे प्रमाण कमीत कमी राखण्यासाठी काय उपाय केलेले आहेत उदा. अनुदानात गळतीचे प्रमाण कमीत कमी राखण्यासाठी काय उपाय केलेले आहेत किंवा प्रस्तावित आहेत करवसुली असो वा परवानग्या देणे असो प्रोसिजरल किचकटपणा कमी होतो आहे की वाढतो आहे फुकटेगिरी तर पोसली जात नाहीये ना फुकटेगिरी तर पोसली जात नाहीये ना हे विचार केले पाहिजेत.\nआघाडय़ा/ युत्या यांतील सच्चेपणा व शिस्त\n) बहुमत मिळून माज येऊ नये, ही चिंता जशी रास्त आहे तशीच सातत्याने ‘लटकती सदने’ निवडून येणे, हेही चिंताजनकच असते. काही पक्ष ‘मजबूर’ सरकार यावे, हेच ध्येय ठेवतात. पण मतदार ‘लटकती सदने’ आणायची हे ध्येय ठेवून मतदान करीत नसतात. त्यांची मत देण्याची कारणे निरनिराळी असतात व लटकते सदन हे परिणामस्वरूप असते.\n‘काठावर पास’ झालेली सरकारे व बाहेरून पाठिंब्यावर अवलंबून असलेली सरकारे, काही लहरी पक्षांच्या दबावाखाली ब्लॅकमेल होत राहिली, तर ती विवेकपूर्ण निर्णय घेऊ शकत नाहीत. कोणताही बदल करण्यात ती असमर्थ ठरतात. गेल्या वेळी आपण मूल्यप्रणाल्यांचे सपाटीकरण होत असल्याचे पाहिले. घोषित मूल्यप्रणाली गंभीरपणे न घेणे- किंबहुना तिच्याशी द्रोह करणे, याची किती तरी उदाहरणे देता येतील. एकच मूल्यप्रणाली मानणारे असे दोन पक्ष असतात. त्यातील एक राष्ट्रीय पक्ष असतो व एक प्रादेशिक पक्ष असतो. निव्वळ सत्तास्पर्धेच्या मोहाने प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय पक्षाशी द्रोह करतो आणि फक्त आडवे लावणे एवढेच काम करीत राहतो. हा राज्य सरकारमध्ये सामीलही असतो पण विरोधकांची भूमिका बजावतो काही ठिकाणी बाहेर राहून वा सरळ विरोधात जाऊन काम करतो. विरोधी पक्ष त्यांचे विरोधाचे काम करीतच असतात. आधीच सवंग लोकप्रियतेच्या मोहाने बरेच पक्ष ग्रासलेले आहेतच. त्यात कोंडी झाल्यावर तर कशाहीपुढे गुडघे टेकायला मर्यादाच राहत नाही.\nमतदारांपुढे जाताना पक्ष ज्या आघाडीत असल्याचे दाखवून मते व सिटाही मिळवतात त्याच आघाडीशी प्रामाणिक राहण्याचे कायदेशीर बंधन पक्षांवर नसते. आघाडय़ांतर करणे ही मतदारांची फसवणूकच नव्हे काय निवडणूकपूर्व आघाडी आणि निवडणुकोत्तर आघाडी यांच्या नैतिक अधिष्ठानात मूलभूत फरक असतो. घोडेबाजार होवो वा न होवो, निवडणुकीत तुम्ही जी भूमिका घेऊन उभे राहिलात आणि आघाडीचे फायदे मिळवलेत, ती भूमिका तुम्ही बिनधास्त फिरवू शकता, हा सदनांतील मतदानाच्या कायद्यामध्ये असलेला मोठा दोष आहे. घोडेबाजारही होऊ नये व निवडणूकपूर्व भूमिकेशी द्रोह करण्याची संधी राहू नये यासाठी काय करता येईल\nनिवडणूकपूर्व आघाडी ही गोष्ट निवडणूक आयोगाकडे नोंदवून घेतली गेली पाहिजे. या आघाडीत मुख्य पक्ष कोणता हे निवडणुकीअगोदर निश्चित करून मगच आघाडी नोंदवली गेली पाहिजे. निवडणुकीनंतर आघाडीपैकी सर्वाधिक सिटा कोणत्याही पक्षाला मिळाल्या तरी मुख्यमंत्री वा पंतप्रधान निवडताना, जो मुख्य पक्ष मानून आघाडी झाली त्या मुख्य पक्षालाच व्यक्ती नेमण्याचा अधिकार हवा. आघाडीतील कोणीही सदनात उलटे मतदान केले तर ते बाद मानले पाहिजे. हे विश्वासदर्शक किंवा अविश्वासदर्शक ठरावाला लागू असेल. कायदे बनविताना मात्र ते लादण्याचा अधिकार मुख्य पक्षाला नसला पाहिजे. निवडणुकोत्तर आघाडी ही सरकार बनविण्यासाठी/ बदलण्यासाठी अवैध मानली पाहिजे. जे निवडणूकपूर्व विरोधी आघाडीत असतील त्यांनीही दावा करणाऱ्या मुख्य पक्षाला विश्वासदर्शक ठरावात मत देता कामा नये. कारण असे करताना तेही मतदारांची फसवणूकच करीत असणार आहेत. या अटींनिशी जर कोणत्याच निवडणूकपूर्व आघाडीला ५० टक्के सिटा आणता आल्या नाहीत तर पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ येईल. थोडक्यासाठी अशी वेळ येऊ नये म्हणून सरकार बनविण्यापुरते (कायदे करताना नव्हे) आघाडी जर निवडणूकपूर्व असेल तर तिला ४० टक्केसुद्धा पुरेसे मानले पाहिजेत. कारण कायदे पास करताना सत्ताधाऱ्यांना सदनात ५० टक्के सहमती मिळवावीच लागेल. ‘निवडणूकपूर्व’, या गोष्टीचे पावित्र्य जपले गेले पाहिजे. कारण मतदारांना स्पष्ट सांगून ती केलेली असते. कोणालाच तितकेही जमले नाही तर मात्र निवडणुकाच पुन्हा घ्याव्या लागतील. धोरणलकवा नको, अडला हरी नको, स्थर्य हवे यासाठी हे बदल आवश्यक ठरतील.\nमतांतील फरक व सिटांतील फरक\nहे खरेच आहे की जितका मतांमध्ये फरक असतो त्यापेक्षा सिटांमधील फरक जास्त पडतो. कारण काही सिटा कशाबशा (मार्जनिली) लागलेल्या असतात. जिंकला तो जिंकला, म्हणजेच, ‘फर्स्ट पास्ड द पोल’ ही निवडणूक पद्धती असताना हे अपरिहार्य आहे.\nमतदान न करणारांनी जिंकणाऱ्याला ‘नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट’ दिलेलेच असते. त्यामुळे बहुमत नव्हते असे मानणे चूक आहे. तरीही यावर अनेक देशांनी अनेक प्रयोग केलेले आहेत. लिस्ट लावण्याची पद्धत म्हणजे मते पक्षांनाच द्यायची आणि पक्षांना पडणाऱ्या मतांच्या प्रमाणात त्यांना सिटा द्यायच्या. प्रतिनिधी म्हणून कोणाला पाठवणार याची प्रत्येक पक्षाने उतरत्या क्रमाने यादी जाहीर करायची. मिळालेल्या सिटांइतके, या यादीतील वरचे, सदनात जाणार. आपल्या देशात असे काही केले तर पक्षांतर्गत यादी लावताना जी रणधुमाळी माजेल, ती पाहता, कोणताच पक्ष असल्या सुधारणेला तयार होणार नाही. सध्या मिळणाऱ्या सिटा जास्त असतानासुद्धा लटकती सदने येत आहेत. मतांच्या प्रमाणात ती जास्तच लटकती येतील, ही अडचण आहेच. प्रातिनिधिक लोकशाहीच्या मर्यादा स्वीकारून ती जास्त धडपणे चालवणे हे खरे महत्त्वाचे आहे.\nअध्यक्षीय पद्धतीकडे आपली नकळत वाटचाल चालू आहे असे दिसते आहे. पंतप्रधानपदाचा उमेदवार द्यावा अशी घटनेत तरतूद नाही. पण देऊ नये अशीही तरतूद नाही. अटलजींपासून भाजपने ही प्रथा पाडली. अमेरिकेतील अध्यक्षीय पद्धतीत, अध्यक्ष माजू नये यासाठी, विधिमंडळ वेगळे असते व वाटेल ते कायदे करायला अध्यक्षाला वाव नसतो. कोर्ट, विधिमंडळ, कार्यकारिणी व अध्यक्ष यात बरेच ‘चेक्स अ‍ॅण्ड बॅलन्सेस’ असतात.\nघटनादुरुस्त्या करता येतात. पण घटनेच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता हे इंदिराजींच्या वेळी सुप्रीम कोर्टाने दाखवून दिलेले आहे. हे आश्वस्त करणारेच आहे. पक्षांना जास्त जबाबदारपणे वागावे लागावे या दृष्टीने मी ज्या ‘सदनातील सुधारणा’ सुचवल्या आहेत, त्या माझ्या मते घटनेच्या स्पिरिटला धरूनच आहेत.\nलेखक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. ई-मेल : rajeevsane@gmail.com\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nवहिनीसाहेबांचा कुल लूक; बेबीबंपसोबत केलं फोटोशूट\nVideo : 'जिंदगी का सफर..'; कार्तिकी -रोनितचा रोमँण्टिक डान्स\nसगळी चूक नेहरू आणि गांधीजींचीच; बॉलिवूड पटकथा लेखकाचं ट्वीट चर्चेत\n ...म्हणून सिद्धार्थने शहनाजला फेकलं पाण्यात\n सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्रीनं दिले होते आत्महत्येचे संकेत; म्हणाली होती...\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 धोरणे देशाची, मतदार स्थानिक\n2 स्व : अनुभविता, कथेकरी, चिकित्सक\n3 सर्वोदय म्हणजे दानधर्म नव्हे\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/headlines/tv9-marathi-live-updates-breaking-news-important-news-of-the-day-78014.html", "date_download": "2021-01-28T12:23:32Z", "digest": "sha1:BAS3TB32B5XP2QFRDPR5RPSHFYZ7LUJ4", "length": 23701, "nlines": 320, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी", "raw_content": "\nमराठी बातमी » ताज्या बातम्या » LIVE: आमच्यामागे विरोधकांच्या रांगा : गिरीश महाजन\nLIVE: आमच्यामागे विरोधकांच्या रांगा : गिरीश महाजन\nदिवसभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडी फक्त एका क्लिकवर…\nटीव्ही 9 मराठी, डिजीटल टीम\n[svt-event title=”आमच्यामागे विरोधकांच्या रांगा : गिरीश महाजन” date=”30/06/2019,3:25PM” class=”svt-cd-green” ] आमच्यामागे विधानसभेत पहिल्या बाकावर बसणाऱ्या विरोधकांच्या रांगा, आमचं काहीतरी करा, अशी विरोधकांची मागणी, गिरीश महाजनांचं नाशिकमध्ये वक्तव्य, येत्या विधानसभेत विरोधकांना 50 पेक्षा जास्त जागा मिळणार नसल्याचाही महाजनांना विश्वास [/svt-event]\n[svt-event title=”जोरदार वाऱ्यामुळे पालघरमध्ये 4 झाडं कोसळली” date=”30/06/2019,1:43PM” class=”svt-cd-green” ] जोरदार वाऱ्यामुळे पालघरमध्ये चिंचेची 4 झाडं पडली, डुंगी पाडा, नवली, खान पाडा, लोकमान्य नगर या 4 ठिकाणच्या घटना, 6 घरांचे नुकसान, डुंगी पाडा येथे झाड पडल्याने 3 घरांचे नुकसान, एक व्यक्ती जखमी, महसूल कर्मचारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल [/svt-event]\n[svt-event title=”महापारेषणच्या नालासोपारा उच्चदाब केंद्रात पावसामुळे तांत्रिक बिघाड” date=”30/06/2019,1:36PM” class=”svt-cd-green” ] महापारेषणच्या नालासोपारा उच्चदाब केंद्रात पावसामुळे तांत्रिक बिघाड, रात्री 03 पासून वीज गायब, तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी महापारेषण व महावितरणची टीम फिल्डवर, महावितरणचा वसईचा (पुर्व) काही भाग, विरार आणि नालासोपारा परिसरातील सुमारे 1 लाख 50 हजार ग्राहक बाधित [/svt-event]\n[svt-event title=”मराठा समन्वयक आबासाहेब पाटील अहमदनगरमधील कोपर्डीत दाखल” date=”30/06/2019,1:34PM” class=”svt-cd-green” ] मराठा समन्वयक आबासाहेब पाटील अहमदनगरमधील कोपर्डीत दाखल, कोपर्डीतील 3 निर्भयांच्या कुटूंबाला भेटणार, मराठा समाज घटनेनंतर एकत्र आल्याने भेट घेतली [/svt-event]\n[svt-event title=”मालेगावमध्ये सायकल धुण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा नदीत बुडून मृत्यू” date=”30/06/2019,1:32PM” class=”svt-cd-green” ] मालेगावमध्ये सायकल धुण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा नदीत बुडून मृत्यू, सायकल खराब झाल्याने धुण्यासाठी नदीवर गेला होता, नदीतील डबक्यात उतरल्यावर पाण्याचा अंदाज चुकला, मालेगाव तालुक्यातील गिलाने येथील घटना, विशाल सूर्यवंशी असे नववीतील विद्यार्थ्याचे नाव [/svt-event]\n[svt-event title=”पुण्याच्या कोंढवा दुर्घटनेतील 2 आरोपींना न्यायालयात हजर करणार” date=”30/06/2019,1:29PM” class=”svt-cd-green” ] पुण्याच्या कोंढवा दुर्घटनेतील दोघा आरोपींना दुपारी न्यायालयात हजर करणार, विवेक आणि विपुल अगरवाल अशी आरोपींची नावे, दुर्घटनेच्या 36 तासानंतरही इतर 12 आरोपी पकडण्यात पोलिसांना अपयश, पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह [/svt-event]\n[svt-event title=”ठाण्यात गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे घराला आग” date=”30/06/2019,1:26PM” class=”svt-cd-green” ] ठाण्यातील कळवा परिसरात गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे घराला आग, कुटुंबातील 4 जण जखमी, जखमी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल, परिस्थिती नियंत्रणात [/svt-event]\n[svt-event title=”ठाण्यात पावसाने झाड पडून 3 चारचाकी गाड्यांचे नुकसान” date=”30/06/2019,1:21PM” class=”svt-cd-green” ] ठाण्यात पावसाचा जोर कायम, दादलानी पार्कच्या आवारात झाड पडून 3 चारचाकी गाड्यांचे नुकसान, कोणतीही जीवितहानी नाही, घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल दाखल, झाड बाजुला करत वाहतूक सुरळीत [/svt-event]\n[svt-event title=”वसई-विरारमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात” date=”30/06/2019,10:52AM” class=”svt-cd-green” ] वसई-विरारमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात, सकाळपासून रिमझिम पडणाऱ्या पावसाची साडेदहानंतर जोरदार हजेरी, विरार नालासोपाऱ्यात आजही सकल भागात पाणी [/svt-event]\n[svt-event title=”भिवंडीतील रफीक कंपाऊंड येथे घरांमध्ये पाणी शिरले” date=”30/06/2019,9:09AM” class=”svt-cd-green” ] भिवंडीत रात्रीपासून सुरु असलेल्या पावसाने सखल भागात पाणी, मंडई ,तिनबत्ती भाजी मार्केट, निजामपुरा, पद्मानगर, जैतुनपुरा, मंगलबजार स्लॅब, कमला हॉटेल, कामतघर येथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले, नदीनाका येथील रफीक कंपाऊंड येथे घरांमध्ये पाणी शिरले [/svt-event]\n[svt-event title=”पावसाने शहापूर आणि मुरबाड तालुक्याचा संपर्क तुटला” date=”30/06/2019,9:01AM” class=”svt-cd-green” ] शहापूर-मुरबाड रस्त्यावरील नडगाव येथील पूल पाण्याखाली, शहापूर आणि मुरबाड तालुक्याचा संपर्क तुटला, शहापूर-खोपोली रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम धीम्या गतीने सुरु, पुलांची कामं अर्धवट केल्याने काही ठिकाणी पर्यायी रस्ते देखील पाण्याखाली, नडगाव, ठिळे, टेंबरे, दहीवली या शहापूर तालुक्यातील गावांशी संपर्क तुटला [/svt-event]\n[svt-event title=”पुणे दुर्घटनेतील सर्व मृतदेह एकाच विमानात बिहारला रवाना होणार” date=”30/06/2019,8:39AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील भिंत कोसळून झालेल्या अपघातातील सर्व मृतदेह एकाच विमानात बिहारला रवाना होणार, पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती [/svt-event]\n[svt-event title=”नागपूर शहरातही 325 पेक्षा जास्त इमारती धोकादायक” date=”30/06/2019,8:29AM” class=”svt-cd-green” ] नागपूर शहरातही 325 पेक्षा जास्त इमारती धोकादायक, पावसाळ्यात इमारती कोसळण्याचा धोका वाढला, पुण्याच्या घटनेची नागपूरात पुनरावृत्तीची भीती, पालिकेकडून 317 धोकादायक इमारतींना नोटीस, नोटीसनंतरही इमारतीच्या मालकांकडून कोणतीही दखल नाही [/svt-event]\n[svt-event title=”अधिकृत वाहनतळाजवळ वाहने लावण्यास दंडाच्या धोरणाला महापौरांची मान्यता” date=”30/06/2019,8:15AM” class=”svt-cd-green” ] अधिकृत वाहनतळाजवळ वाहने लावण्यास दंडाच्या धोरणाला महापौरांची मान्यता, वाहनतळापासूनचे अंतर 1 किमी ऐवजी 500 मीटर, दंडाची रक्कम 10 हजारांपर्यंत कायम, प्रस्ताव सुधारणा करण्यासाठी प्रशासनाकडे पाठवण्यात आला [/svt-event]\n[svt-event title=”मुंबईत शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत संततधार पाऊस” date=”30/06/2019,8:09AM” class=”svt-cd-green” ] मुंबईत शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत संततधार पाऊस, कुलाबाला 76.5 मिमी, तर सांताक्रूझ येथे 88.3 मिमी पावसाची नोंद, मुंबईत बहुतांश ठिकाणी पावसाच्या संततधार सरी कायम [/svt-event]\n[svt-event title=”माऊलींची पालखी सासवडमधून जेजुरीकडे मार्गस्थ” date=”30/06/2019,8:04AM” class=”svt-cd-green” ] सासवडमधून पालखी जेजुरीकडे मार्गस्थ, सकाळपासूनच जेजुरीमध्ये वारकरी आणि भाविक पालखीच्या प्रतिक्षेत, दुपारी पालखी जेजुरीला पोहोचल्यानंतर भंडाऱ्याचा कार्यक्रम [/svt-event]\n[svt-event title=”अकोला शहरात इलेक्ट्रिक डीपीला फाशी घेत तरुणाची आत्महत्या” date=”30/06/2019,7:59AM” class=”svt-cd-green” ] अकोला शहरात रतनलाल प्लॉट चौकात तरुणाची आत्महत्या, हॉटेल गणरायासमोरील इलेक्ट्रिक डीपीला फाशी घेतली, अमर बेलखेडे असे मृत युवकाचे नाव [/svt-event]\n[svt-event title=”भिवंडीत मुसळधार पावसाने घरांमध्ये 4 ते 5 फूट पाणी” date=”30/06/2019,7:56AM” class=”svt-cd-green” ] भिवंडीत दोन दिवसांपासून मुुसळधार पाऊस, घरांमध्ये 4 ते 5 फूट पाणी, नागरिकांनी जीव मुठीत धरुन रात्र काढली, प्रशानसनाकडून अद्याप कोणतीही मदत नाही [/svt-event]\nराज्याच्या गृहमंत्र्यांच्या भूमिकेचे स्वागत पण ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट शेअर करायला नको होती, रक्षा खडसेंची नाराजी\nश्रीकांत शिंदेच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर केडीएमसी निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे संकेत\nDhawal singh Mohite Patil Join Congress | धवलसिंहांचा काँग्रेस प्रवेश, बिबट्या आणि गेम \nशेतकरी आंदोलनाला स्थानिकांच्या विरोधाचा दावा, गावकरी नाही, तर भाजप कार्यकर्ते, आंदोलकांनी दावा फेटाळला\nराष्ट्रीय 2 hours ago\nभाजप टाकाऊपासून टिकाऊ झाला, कुणी विचारत नव्हतं तेव्हापासून आपल्या कुटुंबाने पक्षाचं काम केलं : प्रीतम मुंडे\nमहाराष्ट्र 2 hours ago\nठाण्यासह मिरा-भाईंदरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राला मंजुरी, काम चालू करण्याचे धनंजय मुंडे यांचे आदेश\nLIVE | मुंबईत हेरिटेज वॉक कार्यक्रम, महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते उपस्थित\nभारत पुन्हा पूर्वपदावर येणार, देशाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, सक्रिय रुग्णांची संख्या पावणे दोन लाखावर\nकुत्र्यांच्या तावडीतून शेकरुला सोडवलं, पण वनकर्मचाऱ्यालाच चावला, हात केला रक्तबंबाळ\nसेक्स करता करता तो अती उत्साहीत झाला अन् थेट ढगात गेला\nRelease date | अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपट ‘या’ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला\nआर्थिक सर्व्हे म्हणजे काय रे भाऊ\nFood | शिळा भात-बटाटा-अंडी खाताय थांबा आधी वाचा याचे दुष्परिणाम…\nपाचशे रुपयांसाठी नोकरी धोक्‍यात, लाचलूचपत विभागाने रंगेहाथ पकडलं\nटीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूचं शुभमंगल सावधान\nDhawal singh Mohite Patil Join Congress | धवलसिंहांचा काँग्रेस प्रवेश, बिबट्या आणि गेम \n15 वर्षांहून जुनी वाहनं 1 एप्रिलपासून थेट भंगारात; नितीन गडकरींची महत्त्वाच्या धोरणाला मंजुरी\nJugraj Singh : लाल किल्ल्यावर झेंडा फडकावणारा तरुण शेतकरी कोण\nटीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूचं शुभमंगल सावधान\nसेक्स करता करता तो अती उत्साहीत झाला अन् थेट ढगात गेला\nआर्थिक सर्व्हे म्हणजे काय रे भाऊ\nआता पदवी, पदविकेसाठी ‘कालमर्यादा’ नाही; पुढील वर्षापासून ‘श्रेयांक बँक’ लागू होणार\nLIVE | मुंबईत हेरिटेज वॉक कार्यक्रम, महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते उपस्थित\n‘या’ 7 फिचर्समुळे 2021 Tata Safari या वर्षातली बेस्ट SUV ठरणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/martin-guptill", "date_download": "2021-01-28T10:45:42Z", "digest": "sha1:JDMDNT7SK4SJ7Z7DJSRMBM3RBSWYQNOG", "length": 11748, "nlines": 339, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Martin Guptill - TV9 Marathi", "raw_content": "\nभुवी-बुमराहच्या गोलंदाजीवर गप्टिल चाचपडला, 1 वर आऊट होताच पॅव्हेलियनमध्ये जाऊन बॅट आपटली\nआयसीसी विश्वचषकाच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्यांदा क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरावं लागलं. ...\nभारताविरुद्धच्या टी-20 मालिकेआधीच न्यूझीलंडला मोठा धक्का\nवेलिंग्टन (न्यूझीलंड) : वन डे मालिका संपल्यानंतर आता भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ टी-20 मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. मात्र त्याआधीच न्यूझीलंडला मोठा धक्का बसला ...\nManisha Kayande | मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा प्रयत्न – मनिषा कायंदे\nMaratha Reservation | मराठा आरक्षणाचा निकाल विरोधात गेल्यास राज्यात उद्रेक : संजय सावंत\nWashim | जादूटोणा करुन पैशाचा पाऊस पडण्याचा बेत, सहाजण पोलिसांच्या अटकेत\nJalgaon | व्हॉट्स ग्रृपमधील व्हायरल स्क्रिन शॉट्सवर रक्षा खडसेंनी मांडली भूमिका\nJayant Patil Exclusive | परिवार संवाद यात्रेतून पक्ष संघटनेला बळकटी देणार : जयंत पाटील\nHeadline | 11 AM | असे वेडे बरळत असतात – संजय राऊत\nGadchiroli | राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला गडचिरोलीमधून सुरुवात\nNanded | ग्रामपंचायत निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाला चांगलं यश, बच्चू कडूंच्या हस्ते सत्कार\nPHOTO | ‘खरंच काहीच बदललं नाहीय’ म्हणत अनन्या पांडेने शेअर केला ‘गर्ल गँग’चा ‘तो’ क्युट फोटो…\nफोटो गॅलरी34 mins ago\nPHOTO | रिअल लाईफ ‘आदित्य’च्या आयुष्यातही ‘सई’ची एंट्री, पाहा कोण आहे ही अभिनेत्री…\nPHOTO | मराठमोळी अभिनेत्री मालदीवमध्ये, समुद्र किनाऱ्यावरील हॉट फोटो\nफोटो गॅलरी2 hours ago\nPhoto : श्रीलंकेतून थेट चेन्नईत, इंग्लंडचा संघ भारतात दाखल\nफोटो गॅलरी2 hours ago\nPHOTO | अमृता खानविलकरचं नवं ‘ब्लॅक अँड व्हाईट’ फोटोशूट, पाहा खास फोटो…\nफोटो गॅलरी4 hours ago\nPhoto : स्मिता गोंदकरच्या दिलखेचक अदा, पाहा फोटो\nफोटो गॅलरी21 hours ago\nIndia vs England | कसोटी मालिकेसाठी उत्सुकता शिगेला, टीम इंडियाचे खेळाडू आणि इंग्लंड टीम चेन्नईत\nताज्या बातम्या21 hours ago\nPhoto : सना खानचं नवं फोटोशूट, पाहा फोटो\nफोटो गॅलरी22 hours ago\nPhoto : निया शर्माचं हटके फोटोशूट, पाहा फोटो\nफोटो गॅलरी22 hours ago\nPhoto : ‘ऑफ टू हनीमुन’, मानसी नाईक आणि प्रदीपची ट्रॅव्हल डायरी\nफोटो गॅलरी23 hours ago\nDhawal singh Mohite Patil Join Congress | धवलसिंहांचा काँग्रेस प्रवेश, बिबट्या आणि गेम \nSkin Care | हिवाळ्याच्या दिवसांत तुम्ही तर करत नाही ना ‘या’ चुका होऊ शकते त्वचेचे नुकसान\n‘या’ 7 फिचर्समुळे 2021 Tata Safari या वर्षातली बेस्ट SUV ठरणार\nऔरंगाबादेत नव्या छाव्यांना संधी, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेची जुळवाजुळव\nबेदाणा वॉशिंगचं रसायनमिश्रीत पाणी द्राक्षबागेत, कवठेएकंदच्या शेतकऱ्याचं 50 लाखांचं नुकसान\nपौंष पौर्णिमेनिमित्त खासदार संभाजीराजेंकडून सपत्निक जेजुरीच्या खंडेरायाचा अभिषेक\nLIVE | राज ठाकरे यांच्यावरील वॉरंट रद्द, मात्र कोर्टात हजर राहण्याचे आदेश\nमोठी बातमी: LIC च्या नियमांत बदल होणार केंद्र सरकारच्या जोरदार हालचाली\nपाच वर्षाच्या मुलीसमोर पँटीची झिप खोलणं हा गुन्हा नाही: उच्च न्यायालय\nPHOTO | ‘खरंच काहीच बदललं नाहीय’ म्हणत अनन्या पांडेने शेअर केला ‘गर्ल गँग’चा ‘तो’ क्युट फोटो…\nफोटो गॅलरी34 mins ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.onlinereadyreckoner.com/reckoner-palghar/2020/dahanu", "date_download": "2021-01-28T12:32:40Z", "digest": "sha1:5WTFWGYW2ZMOECE4QWHQPCLPINDY5HRU", "length": 4432, "nlines": 60, "source_domain": "www.onlinereadyreckoner.com", "title": "Ready Reckoner Dahanu 2020 - 21 | रेडि रेकनर पालघर २०२० - २१", "raw_content": "\nमूल्य दर २०२० - २१\nडहाणू २०२० - २१\nसन २०२० आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०२० - २१\nसन २०२० आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०२० - २१\nसन २०२० आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०२० - २१\nसन २०२० आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०२० - २१\nसन २०२० आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०२० - २१\nसन २०२० आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०२० - २१\nनोंदणी आणि मुद्रांक विभाग कार्यालये माहिती\nनोंदणी कार्यालय महानिरीक्षक १\nनोंदणी उपमहानिरीक्षक प्रादेशिक प्रमुख कार्यालये ८\nजिल्हाधिकारी मुद्रांक कार्यालय, मुंबई ६\nसह जिल्हा नबंधक कार्यालये ३४\nसंयुक्त संचालक मूल्यांकन कार्यालय, पुणे १\nउपसंचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय मुंबई १\nसहाय्यक संचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय १\nप्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई १\nसरकार फोटो नोंदणी कार्यालय, पुणे १\nउप निबंधक कार्यालये ५०४\nस्थावर मालमत्ता मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nपरवाना भाडे पट्टा मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nबक्षीस पत्र ( मुद्रांक व नोंदणी शुल्क ) गणकयंत्र\nतारण ( मॉर्गज ) मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nकर्ज हप्ता ( समान मासिक हप्ते ) गणकयंत्र\nसंकेतस्थळ स्थापना : मराठी दिन, २७ फेब्रुवारी २०१७. २०१७ सर्व हक्क सुरक्षित © ऑनलाइनरेडिरेकनर.कॉम\nऑनलाइनरेडिरेकनर.कॉम हे संकेत स्थळ खाजगी असून त्याचा महाराष्ट्र सरकारशी काहीही संबंध नाही. मूलभूत माहिती चे ज्ञान सर्व सामान्यांना मिळण्याकरिता, हे संकेत स्थळ विकसित करण्यात आले आहे. देण्यात आलेली माहिती संबंधित कार्यालयाशी तपासून घ्यावी.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21367/", "date_download": "2021-01-28T10:34:02Z", "digest": "sha1:5CS253VPONI5BSY4LXJ7B7OK7MEETSTT", "length": 26116, "nlines": 232, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "क्रांतिवृत्त – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nक्रांतिवृत्त : (अयनवृत्त). सूर्याभोवतील पृथ्वीची परिभ्रमण कक्षा एकाच प्रतलात (पातळीत) असते. हे प्रतल वाढविले असता खगोलास ज्या वर्तुळात छेदेल त्यास क्रांतिवृत्त म्हणतात. परंतु आपण पृथ्वीवर असल्याने सूर्यच या वृत्तावरून भ्रमण केल्यासारखा दिसतो म्हणजेच ज्या वर्तुळावर सूर्य नक्षत्रमंडळात भ्रमण केल्यासारखा भासतो त्या खगोलीय वर्तुळास क्रांतिवृत्त म्हणता येईल. क्रांतिवृत्ताची कल्पना पुढील प्रमाणे आणखीही स्पष्ट करता येईल. दररोज सूर्य मध्यमंडलावर आला असता त्याच्या बिंबाचा मध्यबिंदू ज्या ठिकाणी असेल ते स्थान खगोलावर खूण करून काल्पनिक रीत्या नोंदविले, तर वर्षाच्या अशा एकूण ३६५ खुणा होतील. या ३६५ खुणा एकाच प्रतलात असतील. त्या जोडल्या असता खगोलावर जे वर्तुळ निघेल तेच क्रांतिवृत्त होय. ते खगोलीय विषुववृत्तास विरुद्ध बाजूंस असलेल्या दोन बिंदूंत छेदेल. हेच संपात बिंदू होत.\nइंग्रजीत क्रांतिवृत्ताला इक्लिप्टिक म्हणतात. हा शब्द इक्लिप्स (म्हणजे ग्रहण) या शब्दापासून आला. क्रांतिवृत्त आणि ग्रहण यांतील संबंधाचे विवरण पुढील प्रमाणे आहे : दिवसा तारे दिसत नाहीत त्यामुळे सूर्य कोणकोणत्या ताऱ्यांजवळून गेला हे पाहता येत नाही. परंतु प्रत्येक पौर्णिमेला सूर्याच्या अगदी समोर चंद्र असतो. चंद्राच्या आसपासचे तारे दिसू शकतात. अनेक ग्रहणांचे निरीक्षण केल्यावर एक खगोलीय वर्तुळावर असणाऱ्‍या काही विशिष्ट ताऱ्‍यांच्या जवळच ग्रहणे लागतात असे आढळले. असे तारे ज्या वर्तुळावर अगर ज्याच्या आसपास आहेत, त्या वर्तुळास इक्लिप्टिक (ग्रहणमार्ग) असे पाश्चात्य ज्योतिर्विदांनी उचित नाव दिले. ग्रहणाच्या वेळी चंद्राच्या अगदी बरोबर विरुद्ध बाजूस सूर्य असल्याने सूर्याचाही हाच दृश्य भ्रमणमार्ग होतो. या वृत्ताची मूळ कल्पना ग्रहणाच्या निरीक्षणावरूनच पाश्चात्यांना आली असावी, असे म्हणता येईल.\nएकाच ठिकाणावरून याम्योत्तरवृत्तावरील (खगोलाचे ध्रुवबिंदू व निरीक्षकाच्या बरोबर डोक्यावरील, खगोलावरील बिंदू यांतून जाणाऱ्या वर्तुळावरील) अगर क्षितिजावरील सूर्याचे दैनंदिन स्थान बदलते. सूर्य कधी विषुववृत्ताच्या उत्तरेस तर कधी दक्षिणेस असतो. अशा निरीक्षणावरून या वृत्ताची कल्पना भारतीय ज्योतिर्विदांना आली. ज्या वृत्तावर सूर्य आढळतो ते वृत्त खगोलीय विषुववृत्तास दोन वेळा ओलांडून जाते, म्हणून त्यास म्हणजे सूर्याच्या दृश्य भ्रमणमार्गास क्रांतिवृत्त हे नाव देण्यात आले. सूर्याचे विषुववृत्ताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणे घडते म्हणून या वृत्ताला अयनवृत्त वा आयनिकवृत्त असेही म्हणतात.\nव आणि श या दोन बिंदूंत क्रांतिवृत्त खगोलीय विषुववृत्तास छेदते, त्यांना संपात बिंदू म्हणतात (आ. १). २२ मार्च या दिवशी सूर्य व येथे असतो आणि तेथून तो विषुववृत्ताच्या उत्तरेस जाण्यास निघतो, म्हणून या बिंदूला वसंतसंपात किंवा मेष-संपात म्हणतात. २२ सप्टेंबर या दिवशी सूर्य श येथे असतो आणि तेथून तो विषुववृत्ताच्या दक्षिणेस जाण्यास निघतो, म्हणून या बिंदूला शरत् संपात किंवा तूळ-संपात म्हणतात. या दोन्ही दिवशी पृथ्वीवर सर्वत्र दिवस व रात्र समसमान असतात, म्हणून या दोन्ही दिवसांना संपातदिन म्हणतात. २१ जूनला सूर्याचे उत्तरेकडे सरकणे संपते म्हणून या दिवसाला उत्तरायणान्त दिन व त्या उ या बिंदूला उत्तर संस्तंभ किंवा विष्टंभ म्हणतात. तसेच २२ डिसेंबरला सूर्याचे दक्षिणेकडे सरकणे संपते म्हणून या दिवसाला दक्षिणायनान्त दिन व त्या द या बिंदूला दक्षिण संस्तंभ किंवा अवष्टंभ म्हणतात. संस्तंभ बिंदूंच्या आसपास काही दिवस सूर्य सरकल्यासारखा दिसत नाही.\nव (आणि श) हा संपात बिंदू क्रांतिवृत्तावर विलोम (उलट) गतीने म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे वर्षाला सु. ५०″ इतक्या सूक्ष्म गतीने सरकतो. त्याची क्रांतिवृत्तावरील प्रदक्षिणा सु. २५,८०० वर्षांत पूर्ण होते. संपात बिंदूच्या या चलनामुळे नक्षत्रचक्रास आरंभ या चल संपातापासून करावा की क्रांतिवृत्तावरील एखाद्या स्थिर ताऱ्‍यापासून करावा याबद्दल वाद आहेत. स्थिर ताऱ्‍यापासून आरंभ केल्यास ती निरयन पद्धती व चल संपातापासून केल्यास ती सायन पद्धती होय.\nखगोलीय विषुववृत्त आणि क्रांतिवृत्त यांमध्ये सु. २३° ३०′ इतका कोन आहे. या कोनास क्रांतिवृत्ताची तिर्यक्‌ता म्हणतात. या कोनात एका शतकात ४८″ इतका फरक होतो, परंतु तो एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच कमीजास्त होतो. इ. स. पू. २००० मध्ये तो जास्तीत जास्त २३° ५३′ होता. तेव्हापासून तो कमीतकमी होत आला आहे. ६६०० साली तो कमीतकमी म्हणजे २२° ५४′ होईल. सध्या तो कोन २३० ५६′ ४५″ आहे. हा फरक सूर्यकुलातील इतर ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे होतो.\nज्याप्रमाणे खगोलीय विषुवृत्ताला ध्रुव आहेत त्याप्रमाणे क्रांतिवृत्ताला उत्तर व दक्षिण ध्रुवबिंदू आहेत. त्यांना कदंबाग्र आणि ते जोडणाऱ्‍या अक्षाला कदंब म्हणतात. कदंबाभोवती पृथ्वीचा भ्रमण-अक्ष भोवऱ्‍यासारखा फिरत असतो. त्यामुळे उत्तर ध्रुव हा खगोलीय लघुवृत्तावरून फिरतो. या लघुवृत्ताचा मध्य उत्तर कदंबाग्र असतो. तसेच दक्षिण ध्रुवसुद्धा अशाच एका लघुवृत्तावर असतो आणि त्याचा मध्य दक्षिण कदंबाग्र असतो. ही ध्रुवाची प्रदक्षिणा संपात बिंदूप्रमाणेच सु. २५,८०० वर्षांत पूर्ण होते. म्हणजे सध्या ज्याला आपण ध्रुवतारा म्हणतो हाच कायम राहत नाही. आ. २ मध्ये दाखविल्याप्रमाणे लघुवर्तुळावरचे किंवा अगदी जवळचे तारे क्रमाक्रमाने उत्तर ध्रुव होतील. जेव्हा कोणताच तारा पृथ्वीच्या वाढविलेल्या अक्षावर नसेल तेव्हा ध्रुवतारा म्हणून कोणताही तारा दाखविता येणार नाही.\nआकाशात क्रांतिवृत्ताचे ३०/३० स्थान पुढील ताऱ्यांच्या मदतीने अजमावता येते कारण हे तारे क्रांतिवृत्ताच्या आसपास आहेत : मघामधील रीगलस किंवा आल्फा लिओनिस, विशाखामधील आल्फा, लिब्री, अनुराधामधील बीटा स्कॉर्पी, शततारकामधील लॅम्डा ॲक्वॅरी आणि रेवतीमधील झीटा पीशियम. याखेरीज मंगळाची कक्षा क्रांतिवृत्ताशी फक्त १·८° इतका लहान कोन करीत असल्याने मंगळाचे निरीक्षण करून सुद्धा क्रांतिवृत्त अंदाजे जाणता येईल.\nवसंतसंपातापासून क्रांतिवृत्ताचे ३०/३० अंशांचे बारा विभाग कल्पिले, तर त्या सायन राशी होत. चंद्राला खगोलात नक्षत्रसापेक्ष प्रदक्षिणा करण्यास २७ दिवस लागतात असे आढळल्यामुळे क्रांतिवृत्ताचे प्राचीन भारतीय ज्योतिर्विदांनी २७ भाग पाडले होते, हीच नक्षत्रे होत.\nक्रांतिवृत्ताच्या दोन्ही बाजूंस ८° म्हणजे एकूण १६° रुंदीच्या कल्पित पट्ट्यातून ग्रह फिरतात म्हणून या पट्ट्याला ग्रहपथ म्हणतात.\nताऱ्यांचे स्थान दाखविण्यासाठी एका सहनिर्देशक पद्धतीमध्ये क्रांतिवृत्त हे संदर्भवर्तुळ घेण्यात येते [→ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति].\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://misalpav.com/comment/442165", "date_download": "2021-01-28T12:47:05Z", "digest": "sha1:HMRHZJFYSDYKANIYTZ5ZT2WUZUJ2P7FX", "length": 24541, "nlines": 290, "source_domain": "misalpav.com", "title": "पालकाची झटपट कोशिंबीर | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nरेवती in अन्न हे पूर्णब्रह्म\nसाहित्य: पालक, गाजर, खजूर, कोथिंबीर,मिरची, लिंबू, साखर व मीठ.\nकृती: सगळ्यात आधी वाटीभर खजुराचे बीया काढून उभे तुकडे करून घ्यावेत. नंतर वाटीभर गाजराचे पातळ काप करून घ्यावेत. सुरीने जमत नसल्यास बटाट्याची साले काढण्याच्या सोलण्याने गाजराचे तुकडे करावेत. वाटीभर पालक धुवून, बारीक चिरून घ्यावा. पालकाच्या अर्धी कोथिंबीर चिरून घ्यावी. चारही चिरलेले प्रकार वेगळे ठेवावेत. एका वाटीत लिंबूरस, साखर, मीठ व अगदी पेरभर (पाहिजे असल्यास जास्त) मिरचीचा ठेचलेला तुकडा असे एकत्र करून ठेवावे.वाढून घेण्याआधी हे सर्व प्रकार हलक्या हाताने एकत्र करावेत. ही कोशिंबीर लगेच संपवावी लागते पण एरवीच्या कोशिंबीरींमध्ये बदल म्हणून खूपच चवदार लागते. अगदी सॅलड म्हणूनही एरवी खाण्यास योग्य व शक्तिवर्धक.\nसूचना: १. मिरची खूपच कमी पुरते.\n२. मीठ, साखर हे लिंबूरसातच मिसळावे म्हणजे सगळीकडे सारखी चव येते.\n३. पाहुणे येण्याच्यावेळी गाजराचे काप नक्षीदार व पातळ कापावेत.\n४. पालकाचा किंचित उग्र स्वाद कोथिंबीरीमुळे कमी होतो म्हणून ती घालणे आवश्यक.\n५. बरीच आधी कोशिंबीर कालवून ठेवल्यास भाज्यांचा रंग बदलतो व पाणी सुटते म्हणून आयत्यावेळीच भाज्या चिरून एकत्र कराव्यात.\nही कोशिंबीर झटपट करून पटकन् संपवावी लागते आणि संपतेही.\nपण पालक कच्चा खायला कसा लागेल माहिती नाही. नेहमीच्या पालक भात किंवा पालक पनीरमधे बदल म्हणून एकदा करून बघेन. एक शंका, बारीक चिरण्याऐवजी पालक मिक्सरमधे जरा भरड वाटला तर कसं लागेल\nपालक कच्चा कधी खाल्ला नाही. करून बघते.\nअशी कोशिंबीर असते हेच माहित नव्हते.. पालक सॅलडमध्ये कच्चा खाल्ला आहे पण त्यावर बरेच ड्रेसिंग असे ;)\nअसे 'रॉ' धाडस करावे की नाही कळत नाहिये :P\n5 Dec 2012 - 9:54 am | परिकथेतील राजकुमार\nफटू बघून एकदम 'हम्म्म्म्म्म्म्माआआअ' करावेसे वाटले.\nजरा जास्तच पोषण-कॉन्शस आणि रुचिद्वेष्टा पदार्थ वाटला.\n(मसालेदार खाण्याचा प्रेमी) बॅटमॅन.\nअरेरे, हा तर एक शुद्धा\nअरेरे, हा तर एक शुद्धा शाकाहारी आणि खाणेबल पदार्थ आहे, मला वाटले चारोंळ्यांनंतर पालकांचा नंबर लागला की काय, असो.\nअवांतर - आज्जै डायरेक लिहा की ववसुमं मध्ये आणि वॅहॅल्यु अ‍ॅडिशन करुन मिळेल.\nकोशिंबिरीतून खजूर वजा करुन\nकोशिंबिरीतून खजूर वजा करुन फोडणी देउन एक वाफ काढली तर कच्चा पालक कसा लागेल याबद्दल साशंक आहे.\nसलाड मधुन (बेबी)पालकची एक-दोन\nसलाड मधुन (बेबी)पालकची एक-दोन कच्ची पानं पचवली आहेत.\nहे प्रकरण वेगळच दिसतय.\nरेवतीताई, मस्त लागली कोशिंबीर. पण गाजराची फुलं कशी केलीस खूप वेळ कलाकुसरीला लागला असेल नं\nरेवतीताई, आता गाजर वगैरे सगळ्या भाज्या, ज्यांच्यावर सटासट सुरी चालवता येइल, त्या कापून संजीव कपूर ला कॉम्प्लेक्स द्यावा म्हणते ;)\nछान लागतो कच्चा पालक....\nछान लागतो कच्चा पालक.... ज्यांना आवडत नसेल त्यांनी थोडाच पालक घ्यावा, कोथिंबीर जास्त घ्यावी\nफोटो भारी आलाय... :-)\nचांगली पाकॄ.... करुन बघायला\nचांगली पाकॄ.... करुन बघायला पाहिजे.\nपालक आणी खजूर हे एकत्र छान लागेल असे वाटत आहे :)\nदिसायला ही सुरेख दिसत आहे गं\nव्हिटॅमिन ए युक्त हेल्दी कोशिंबिर आहे. पालक आणि गाजराच्या हिरव्या-केशरी रंगामुळे दिसतेही छान. फक्त कच्चा पालक...\nपालक अन माझा ३६ चा आकडा आहे\nपालक अन माझा ३६ चा आकडा आहे ;) माझे वडील खातील ही कोशिंबीर कारण ते मेथीची भाजिही कच्ची खातात :)\nकच्च्या मेथीची पचडी फार छान\nकच्च्या मेथीची पचडी फार छान लागते, त्यामुळे कच्ची मेथी खाणे हे पालक खाण्यापेक्षा फार सोपे असते.\nवेगळीच कोशिंबिर दिसते आहे, कच्चा पालक आहे म्हणजे बेबी पालक घेऊन करुन पाहिली पाहिजे.\nमाहिती तशी ऐकीव आहे पण खूप\nमाहिती तशी ऐकीव आहे पण खूप कच्चा पालक खाणे चांगले नाही असे म्हणतात. कारण त्यात असलेले Oxalic acid पचनाला अडथळा करते आणि पालकातील लोह पूर्ण शोषून घेण्याची प्रक्रिया मंदावते. एक हलकी वाफ दिली तर मला वाटते ते योग्य होईल . वरील सलाडमध्ये पालकाबरोबर खजूर टाकला आहे.त्यामुळे एकदम iron packed salad .ज्यांना पंडुरोग ( Anemia) असेल त्यांच्यासाठी तर हे सलाड उत्तम औषध. तो गाजर कसा कापलात एकदम शोभा आली आहे.\nपदार्थ रंगामुळे आकर्षित करणारा आहे. चवीलाही रूचकर असावा.\nकच्चा पालक खाण्याबद्दल बर्‍याच जणांना शंका आहे ते समजले.\nवरील सगळी कोशिंबीर करायला पालकाची कोवळी दहा ते पंधरा पाने लागली.\nबाकीचे जिन्नस मिसळल्यावर चव चांगली लागते व ही कोशिंबीर (कोशिंबिरीसारखी वाढणी म्हणून)चार जणांना पुरते. त्यात पालक तो कितीसा कळणार कृपया पालक वाफवून, मिक्सरमधून काढून ही कोशिंबीर करू नये.\nसविता, गाजराची फुले करणे अवघड नाही. त्याचे वेगळे कटर बाजारात मिळते पण ते नसल्यासही ही फुले करता येतात. गाजराचा शेंडा, बुडखा काढून टाकायचा. थोडा थोड्या अंतरावर सुरीने दोन चिरा शेवटपर्यंत v आकारात द्यायच्या. त्यामुळे v मधील गाजराची छोटी पट्टी निघून येते. असे पाच सहा चिरा असलेले गाजर चकत्या काढताना आपण कापतो तसे कापून घ्यायचे.\nमस्तच कोशिंबीर. एकदा अशी खजूर\nमस्तच कोशिंबीर. एकदा अशी खजूर घालून करुन बघेन.\nमी एरवी पालकात फक्त टोमॅटो आणि मीठ मिरपूड घालून करते.\nकाय सजावट आहे रेवती. अन गाजर\nकाय सजावट आहे रेवती. अन गाजर कापायची कलाही आवडली. वर हारुन शेख म्हणतात तसा पालक कच्चा खाऊ नये म्हणे, पण पाणी उकळुन त्यात हा पालक झटक्यात घालुन पुन्हा बर्फाच्या पाण्यात टाकला तर सहज पचेल अस वाटतय.\nसुरेख सुरेख. घरात पाल्काच्या जुड्या आहेत. करुन पहाते.\nसुरेख रंगसंगती आणि पोषणमुल्ये लाभलेली अप्रतिम कोशिंबिर. अभिनंदन.\nह्यावर घ्यायचे जे ड्रेसिंग दिले आहे त्यात ऑलिव्ह तेल (किंवा साधे घरगुती तेल)मिसळल्यास कोशिंबिरीला अजून चकाकी आणि चव येईल.\nयुके/युएस बेबि पालक मिळतो तो\nयुके/युएस बेबि पालक मिळतो तो चान्गला धुतलेला असतो येथे (मुम्बै मधे ) रेल्वे लाइन च्या बाजुला लावलेल दिसतो तो असतो -- तो कच्चा खायला भिती वाटते\nपालक फक्त पालकाच्या पराठ्यातच आवडतो.\nआणी पालकसभेत पालक खुर्चीवर बसलेला...उभा नाही.\nपालकसभेत पालक खुर्चीवर बसलेला\nपालकसभेत पालक खुर्चीवर बसलेला...उभा नाही\nतुमी काय मास्तुरे आहात वाटतं \nआज काल पॅरेंट मीटींगला ही गर्दी असते ताटकळत उभे ठेवतात लेकाचे म्हणुन म्हटले.\nहा हा हा. मजेशीर आहे बुवा\nहा हा हा. मजेशीर आहे बुवा\nआवो ताई, मास्तूरेंना आनंद\nआवो ताई, मास्तूरेंना आनंद व्हतो पाल्कास्नी हुबं करून ठ्येवताना. त्ये म्हंत्यात न्हाईतरी यांची पोरं आमाला लई तरास देत्यात तर र्‍हावा हुबं ;) त्या पदार्ताला पालकाची पचडी असे म्हंत्यात.\nहांबघ रेवती. हाच पदार्थ अजून आला नाही मिपावर.\nदे ना रेसिपी...'पालका'ची पचडी \nफोटो एकदम जबरदस्त आलाय. पण\nफोटो एकदम जबरदस्त आलाय. पण कच्चा पालक खायचं जरा टेन्शन येत. पण इतर साहित्य कडे बघून नक्कीच हा प्रयत्न करेन.\nपौष्टिक तत्वांनी भरलय हे सलाड . अशी सलाड खावून एकदम फ्रेश वाटत .\nमाझ्याकडे याच पदार्थाची कृती आहे पण कोणत्या पालकाची कोशीबीर करायची कारण मला वडीलांची व आईची कोशिंवीर करता येते ( मानसिक रितीने) अभ्यास केला नाही की वडिलांची व एखादे काम आईने सांगितले की न ऐकल्या सारखे करायचे अशी पालकाची कोशिंबीर करायची सोप्पी रीत आहे.\nमग पालक आपल्या पाठीचं धिरडं करतील त्याचं काय\nनवीनच पाकृ. चविष्ट व अतिशय शक्तीवर्धक, पोषक वाटते आहे.\nसध्या 12 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/sports/story-protests-in-bangladesh-over-ban-on-cricket-hero-shakib-al-hasan-1822587.html", "date_download": "2021-01-28T13:13:02Z", "digest": "sha1:UVPTNF7BZRL7PPYCILK6BSN4K7G4D7VU", "length": 24288, "nlines": 295, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Protests in Bangladesh over ban on cricket hero Shakib Al Hasan, Sports Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\n बांगलादेशमध्ये क्रिकेट चाहते उतरले रस्त्यावर\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nबांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनवर आयसीसीने केलेल्या कारवाईनंतर त्याच्या चाहत्यांनी रस्त्यावर येऊन निदर्शने केल्याचे पाहायला मिळाले. शाकिबने खेळाडूंच्या संपाचे नेतृत्व केले होते. तसेच त्याच्यासोबत बुकींनी संपर्क साधल्याची माहिती लपवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आयसीसीने त्याला दोन वर्षांसाठी निलंबित केले आहे.\nबांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनवर दोन वर्षांची बंदी\nआयसीसीने केलेल्या कारवाईनंतर शाकिबने सार्वजनिकरित्या पाठिंबा मागितला होता. त्याला प्रतिसाद देण्यासाठी अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आयसीसीच्या विरोधात प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाकिबचे निवासस्थान असलेल्या मगुरा येथे जवळपास ७०० लोकांनी रस्त्यावर उतरुन आयसीसीच्या कारवाईविरोधात निषेध नोंदवत. कारवाई मागे घेण्याची घोषणाबाजी केली. मानव साखळी करत शाकिबच्या चाहत्यांनी आयसीसीच्या कारवाईविरोधात नाराजी व्यक्त केली. शाकिब विरोधात कट रचण्यात आला आहे. त्याला या प्रकरणात अडकवल्याची भावना देखील आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.\nवॉर्नर-स्मिथ जोडीसमोर लंकेचा खेळ खल्लास\nउल्लेखनिय आहे की, शाकिबने आयसीसीसमोर आपली चूक मान्य केली आहे. क्रिकेटवर माझे खूप प्रेम आहे. त्यामुळे निलंबनाच्या कारवाईमुळे खूप दुःखी असल्याचे शाकिबने म्हटले होते. आयसीसीच्या कारवाईमुळे आगामी आयपीएलसह शाकिब टी-२० विश्वचषकालाही मुकणार आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nआम्ही भारतालाही पराभूत करु शकतो : शाकिब अल हसन\nबांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनवर दोन वर्षांची बंदी\nधोनीनं तो विषयच संपवला\nधोनीने ग्लोव्ह्जवरील 'बलिदान चिन्ह' काढावे, ICC ची विनंती\n'बॉल टॅम्परिंग'मुळे या खेळाडूवर निलंबनाची कारवाई\n बांगलादेशमध्ये क्रिकेट चाहते उतरले रस्त्यावर\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\n'माझ्यासाठी कर्णधार कोहलीनं सर्वस्व पणाला लावले'\n पाकची माजी कर्णधार सना मीरचा क्रिकेटला अलविदा\nICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्थगित करा : बीसीसीआय\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE-3/", "date_download": "2021-01-28T11:14:41Z", "digest": "sha1:CGVPG6H26SFZEDHFBIWFS4FFV5CEWGRP", "length": 11701, "nlines": 117, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "बाबा || BABA Thodas MANATL", "raw_content": "\nवाट सापडत नसताना आपल्या मुलांना योग्य मार्ग दाखवणारे ते बाबा असतात. आपल्या मुलाला बोट धरुन चालायला शिकवणारे ते बाबा असतात. खरंच स्वतःला दिवसरात्र कामात गुंतवून आपल्या मुलांना आनंदात ठेवणारे ते बाबा असतात. सतत तुम्हाला प्रोत्साहन देणारे बाबा असतात. कधी कठोर तर कधी एखाद्या मित्रा सारखे वाटणारे ते बाबा असतात. बाबा असतात स्वतःची आवड बाजुला ठेवुन मुलांची आवड पुर्ण करणारे कारण आपल्या मुलांच्या डोळ्यात अश्रु पाहु न शकणारे ते बाबाच असतात.\nमला आठवत मी लहानपणी बाबांच्या सायकलवर बसुन बाहेर मस्त फिरायला जायचो तेव्हा एखादं खेळणं दिसलं की मी ते घेण्याचा हट्ट करायचो आणि बाबा ते मला घेऊनही द्यायचे. अशी कित्येक खेळणी आजही तशीच आहेत जपुन ठेवलेली बाबांनी. कारण आपल्या छोट्या छोट्या गोष्टीत स्वतःचा आनंद पहाणारे ते बाबाच असतात. आजही त्या खेळण्याकडे पाहिलं की मला त्या सर्व गोष्टी आठवतात. पण जस जस मोठं होतं जातो तसे वडील आणि मुलगा यांच्यातली एक सज्ञा बदलत जाते.\nएक मित्र म्हणुन बाबांनकडे पहाताना त्याच्यातले वेगळेच व्यक्तीमत्व जाणवते. आता हट्ट नाही तर जिद्द, चिकाटी आणि काहीतरी स्वतः मिळवण्याची ताकद त्याच्याकडुन मिळते. चर्चा, वादविवाद अशा कित्येक गोष्टी आमच्यात होतात. आपले विचार स्वतंत्र आणि निर्भीड असावे असा त्याचा अट्टाहास असतो. अगदी कित्येक गोष्टीत, विचारात आमची चर्चा होते. एक मार्गदर्शक म्हणून बाबांनकडे पहाताना एक वेगळीच त्याची ओळख होते. आणि एक मित्र म्हणून योग्य सल्ला देणारेही ते आपले बाबांच असतात.\nबाबा असतात सतत आपल्या बरोबर अगदी सावली सारखे. एक शिक्षक म्हणुन, एक मित्र बनुन , एक मार्गदर्शक म्हणुन आणि एक वडील होउन. अस म्हणतात मुलगा कितीही मोठा झाला तरी तो आईवडिलांना लहानच असतो. पण मी म्हणतो मोठं व्हावंच कशाला. बाबां सोबत सायकलवर फिरायला आजही जावं असंच वाटतं.\nवाट ती तुझ्या येण्याची आता पाहवत नाही क्षणात यावे तुझ्या जवळ पण ते शक्य होत नाही पण ते शक्य होत नाही \nआई तुळशी समोरचा दिवा असतेबाबा त्याचा मंद प्रकाश असतातआई अंगणातील रांगोळी असतेबाबा त्या रांगोळीतला…\nइथे जराशी थांब सखे आठवांचा पाऊस पडूदे.. चिंब भिजावे तू ,चिंब भिजावे मी थोडी वाट ती भिजूदे .. चिंब भिजावे तू ,चिंब भिजावे मी थोडी वाट ती भिजूदे ..\nउसवलेला तो धागा कपड्यांचा कधी मला तू दिसुच दिला नाही मला नेहमीच नवीन कपडे घेतले पण स्वतःसाठी एकही…\nश्वास तो पहिलाच होता पहिलीच होती भेट माझी रडत होतो मी तेव्हा आणि रडत होती माय माझी…\n तू ना अडाणी आहेस तुला ना काहीच कळत नाही तुला ना काहीच कळत नाही आई किती आउटडेटेड आहे हे सगळं \nवाऱ्यासवे उगाच वाद आठवण ती कोणाची सांग तू माय एकदा वाट कोणती त्या पाखरांचीउजाड वाटे घरटे तुझे मग …\n“तो पाऊस आणि ती खिडकीमला खूप काही बोलतातआठवणींच्या कित्येक थेंबातमला चिंब भिजवून जातातकधी अगदी …\nतुमच्या बद्दल लिहिताना कित्येक विचार येतात बाबा आणि प्रत्येक शब्द मला कित्येक भाव सांगतात…\nअथांग भरलेल्या सागराचे कोणी मोजेल का पाणी त्या सम माझ्या आईचे प्रेमनजरेत दिसते आकाश सारे सामावू…\nआई तुळशी समोरचा दिवा असते बाबा त्याचा मंद प्रकाश असतात आई अंगणातील रांगोळी असते बाबा त्या रांगोळी…\nवाट सापडत नसताना आपल्या मुलांना योग्य मार्ग दाखवणारे ते बाबा असतात. आपल्या मुलाला बोट धरुन चालायला श…\nआज शब्दांतुन तिला आठवतांना ती समोरच असते माझ्या कधी विरहात तर कधी प्रेमात रोजच सोबत असते माझ्या…\nअसंख्य वेदनांचा त्रास होऊनही सहन करणारी फक्त आईच असतेकधी सहज तर कधी कठोर वागणारी मनास संस्कार दे…\nबाबा म्हणारी ती राजकुमारी एवढी लवकर का मोठी व्हावी तिच्या आयुष्यात राजकुमार यावा आणि या राजाची झो…\nरात्री आकाशात पहाताना चांदण्याकडे बोट करणारा माझ्या लुकलुकत्या डोळ्यात स्वप्न पहाणारा आणि त्या स…\nगीत ते गुणगुणावेत्यात तु मझ का दिसेशब्द हे असे तयाचेमनात माझ्या बोलते असेतु राहावी जवळ तेव्हास…\nतो दरवाजा उघडला होता तीच्या डोळ्यात पाणी होते आईची खंत काय आहे ते मन आज बोलतं होतेनकोस सोडुन जा…\n” आई आज वाढदिवस तुझाय” ति म्हणाली ” माहितेय रे मला” ति म्हणाली ” माहितेय रे मला’ मग तुझ काहीतरी सांग ना’ मग तुझ काहीतरी सांग ना”त्यावेळी ती सहज म्…\nशब्द नाहीत सांगायलाआई शब्दात सर्वस्वमाया , करुना, दयातुझी कित्येक रूपमझ घडविले तुहे संसार दाखव…\nCopyright © 2021 कथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.rangabhoomi.com/news/5617-theatre-premier-league-season-03/", "date_download": "2021-01-28T12:14:54Z", "digest": "sha1:IXOAW3GGIEXKUMV26TWW3XSPOVDPUFHJ", "length": 9578, "nlines": 162, "source_domain": "www.rangabhoomi.com", "title": "थिएटर प्रीमियर लीग ऑनलाईन नाट्यमहोत्सव: सीझन ३ • रंगभूमी.com", "raw_content": "\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nरंगभूमी.comनटरंग, नवरंग आणि नवरस\nयेथे शोधा... म्हणजे सापडेल\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nथिएटर प्रीमियर लीग ऑनलाईन नाट्यमहोत्सव: सीझन ३\nआजपासून पुढे ४ दिवस सुरू होतोय आपल्या लाडक्या थिएटर प्रीमियर लीगचा सीझन ३ म्हणजेच TPL – सीझन ३ तिकीट विक्री जोरात सुरू आहे. तुम्ही जर तुमचं तिकीट बुक केलं नसेल तर लवकरात लवकर तिकीट बुक करा.\nया सीझनचं वैशिष्टय म्हणजे या पर्वामध्ये बहुभाषिक नाटकं आपल्या भेटीस येत आहेत. पुढे नमूद केलेली मराठी, हिंदी आणि गुजराती भाषेतील ४ दर्जेदार नाटकं तुम्हाला सीझन ३ मध्ये Online बघता येणार आहेत.\nपुढील लिंकवर क्लिक करून १९ नोव्हेंबर रोजी रात्रौ ८ वाजता प्रक्षेपित होणाऱ्या सद्गती या नाटकाची तिकिटे तुम्ही बुक करू शकता.\nसद्गती हिंदी नाटक तिकीट विक्री\nपुढील लिंकवर क्लिक करून २० नोव्हेंबर रोजी रात्रौ ८ वाजता प्रक्षेपित होणाऱ्या काली सलवार या नाटकाची तिकिटे तुम्ही बुक करू शकता.\nकाली सलवार हिंदी नाटक तिकीट विक्री\nपुढील लिंकवर क्लिक करून २१ नोव्हेंबर रोजी रात्रौ ८ वाजता प्रक्षेपित होणाऱ्या बारोमास या झी गौरव पुरस्काराने सन्मानित नाटकाची तिकिटे तुम्ही बुक करू शकता.\nबारोमास मराठी नाटक तिकीट विक्री\nपुढील लिंकवर क्लिक करून २२ नोव्हेंबर रोजी रात्रौ ८ वाजता प्रक्षेपित होणाऱ्या दास्तानगोई या नाटकाची तिकिटे तुम्ही बुक करू शकता.\nदास्तानगोई गुजराती नाटक तिकीट विक्री\nPrevious articleकलांश थिएटर, रत्नागिरी प्रस्तुत “बिराड” एकांकिकेचे Online सादरीकरण\nNext articleजागतिक ऑनलाईन मराठी साहित्य अभिवाचन महोत्सवाच्या अंतिम फेरीचे ऑनलाईन सादरीकरण\nइतिहासातील सोनेरी पाने − प्रयोग मालाड घेऊन येतंय ४८ एकांकिकांचे ऑनलाईन थिएटर\nकित्येक महिने लॉकडाऊनमुळे बंद पडलेला पडदा आता हळूहळू प्रेक्षकांसाठी उघडू लागतोय याबद्दल आपण सारेच ज्ञात आहोत. पण नाटकाचा रुपेरी पडदा नव्याने उघडत असताना मुंबईमध्ये...\nकलांश थिएटर, रत्नागिरी प्रस्तुत “बिराड” एकांकिकेचे Online सादरीकरण\nसणासुदीला एखादं दर्जेदार नाटक बघण्याची प्रथा अस्सल नाट्यवेड्या प्रेक्षकांमध्ये अजूनही प्रचलित आहे. याच प्रथेचा मान ठेवत घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर कलांश थिएटर, रत्नागिरी ही संस्था रसिक...\nथिएटर प्रीमियर लीग ऑनलाईन नाट्यमहोत्सव: अधिक भव्य स्वरूपात ‘सीझन २’ लवकरच तुमच्या भेटीला\nसर्वप्रथम तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांचे खूप आभार तुम्ही थिएटर प्रीमियर लीग च्या सीझन १ ला भरभरून प्रेम दिलंत. म्हणूनच, यावेळी आम्ही अधिक भव्य स्वरूपात...\nइतिहासातील सोनेरी पाने − प्रयोग मालाड घेऊन येतंय ४८ एकांकिकांचे ऑनलाईन थिएटर\nजागतिक ऑनलाईन मराठी साहित्य अभिवाचन महोत्सवाच्या अंतिम फेरीचे ऑनलाईन सादरीकरण\nथिएटर प्रीमियर लीग ऑनलाईन नाट्यमहोत्सव: सीझन ३\nकलांश थिएटर, रत्नागिरी प्रस्तुत “बिराड” एकांकिकेचे Online सादरीकरण\nथिएटर प्रीमियर लीग ऑनलाईन नाट्यमहोत्सव: अधिक भव्य स्वरूपात ‘सीझन २’ लवकरच तुमच्या भेटीला\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nइतिहासातील सोनेरी पाने − प्रयोग मालाड घेऊन येतंय ४८ एकांकिकांचे ऑनलाईन थिएटर\nजागतिक ऑनलाईन मराठी साहित्य अभिवाचन महोत्सवाच्या अंतिम फेरीचे ऑनलाईन सादरीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.livemarathi.in/bjp-mp-to-resign/", "date_download": "2021-01-28T12:35:49Z", "digest": "sha1:C7YUOLH446YPAIGOPRX6JMK3AD6HNMEG", "length": 9488, "nlines": 91, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "भाजपचा खासदार राजीनामा देणार..? | Live Marathi", "raw_content": "\nHome राजकीय भाजपचा खासदार राजीनामा देणार..\nभाजपचा खासदार राजीनामा देणार..\nअहमदाबाद ( प्रतिनिधी) : गेल्या महिन्यांपासून कृषी कायद्यांविरोधात हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता वाढली आहे. तर दुसरीकडे गुजरातमधील भाजप खासदाराने पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा सदस्यत्वाचाही आपण राजीनामा देणार असल्याचे खासदाराने म्हटले आहे.\nभरुच लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार असलेल्या मनसुखभाई धनजीभाई वसावा यांनी २८ डिसेंबर रोजी गुजरात प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. मात्र, मनसुख वासवा यांनी राजीनामा देण्यामागचे कारण स्पष्ट केलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे गुजरात गृहराज्य आहे. त्यामुळे पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.\nPrevious articleजिल्ह्यात ॲट्रॉसिटीखाली ८० गुन्हे दाखल\nNext article…अन्यथा भगवा ध्वज फडकवू : ‘महाराष्ट्र एकीकरण युवा समिती’चा इशारा\nउद्रेक झाला तर त्याला कोण थांबवणार : उदयनराजेंचा सूचक इशारा\nभाजपला जेव्हा कुणी विचारत नव्हते, तेव्हा पक्षाचे काम आमच्या कुटुंबाने केले : प्रीतम मुंडे\nदेवेंद्रजी, तुम्हाला लवकरच संधी मिळेल : राष्ट्रवादी\nपुण्य प्रवाह अपार्टमेंट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : नागाळा पार्क येथील पुण्य प्रवाह अपार्टमेंट-सोसायटी येथे ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी ज्येष्ठ सभासदांकडून वृक्षारोपण करण्यात आले. याच अनुषंगाने कोल्हापुरातील निवासी प्रकल्पामधील सर्वात मोठे हाय...\nचतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने (व्हिडिओ)\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : चतुर्थ श्रेणीची २५ टक्के पदे निरसीत करण्याबाबतचा १४ जानेवारी २०१६ चा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, शासकीय कार्यालये, रुग्णालयातील खाजगीकरण रद्द करण्यात यावे आणि सर्व शासकीय कार्यालयातील चतुर्थ श्रेणी कामगारांची रिक्त...\nउद्रेक झाला तर त्याला कोण थांबवणार : उदयनराजेंचा सूचक इशारा\nसातारा (प्रतिनिधी) : राज्यात मराठा आरक्षणावरुन होणारे राजकारण थांबायला हवे. लोकप्रतिनिधींनी याचा विचार करायला हवा. मला नेत्यांना एकच सांगायचंय. लोकांचा अंत पाहू नका, एकदा जर उद्रेक झाला तर त्याला कोण थांबवणार, हा उद्रेक एक...\nभाजपला जेव्हा कुणी विचारत नव्हते, तेव्हा पक्षाचे काम आमच्या कुटुंबाने केले : प्रीतम मुंडे\nबीड (प्रतिनिधी) : टाकाऊपासून टिकाऊ हे तुम्ही शिकलेले आहात. पण भाजपला जेव्हा कुणी विचारत नव्हते, तेव्हा भाजप पक्षाचे काम आपल्या कुटुंबाने केले आहे. त्यावेळी कदाचित समाजात ज्या पक्षाकडे टाकाऊ दृष्टीकोनाने बघत होते. तो पक्ष...\nआता अर्जुन तेंडुलकर ‘आयपीएल’च्या मैदानावर..\nमुंबई (प्रतिनिधी) : भारताचा आघाडीचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यंदाच्या आयपीएलच्या (इंडियन प्रीमियर लीग) १४ व्या हंगा मामध्ये खेळण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या लिलावात अर्जुन तेंडुलकरवर बोली लावली जाऊ शकते, अशी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\nकासारवाडी फाटा येथे ट्रकच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू\nकोल्हापुरी ठसका : पर्यटनासाठी माणसं जंगलात आणि गवे शहरात..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/argument-with-david-dhawan-varun-wished-govinda-a-happy-birthday/", "date_download": "2021-01-28T11:23:34Z", "digest": "sha1:OUCUJSRPHTWI74JEGM55OLOSOCJQFOQ7", "length": 17185, "nlines": 373, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "डेव्हिड धवनशी वाद असूनही वरुणने गोविंदाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nवाणी ला ‘बेल बॉटम’ थिएटरमध्येच रिलीज होण्याची अपेक्षा….\nशेतकर्‍यांना ज्या दिवशी ‘हा’ कायदा कळेल, सारा देश पेटून उठेल –…\nकाँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणी, धवलसिंह मोहिते पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nडेव्हिड धवनशी वाद असूनही वरुणने गोविंदाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nअभिनेता गोविंदा (Govinda) आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन (David Dhawan) यांच्यातील वाद सर्वज्ञात आहे. एकेकाळी दोघांनीही अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट एकत्र दिले; पण आता दोघेही एकमेकांशी बोलतही नाहीत. या सर्वांच्या दरम्यान वरुण धवनने (Varun Dhawan) अलीकडेच गोविंदाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, ज्यावर गोविंदाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. वरुण धवनने आपल्या इन्स्टा स्टोरीवर गोविंदा आणि वडील डेव्हिड धवन यांचा फोटो शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘ओजी कुली नंबर १ ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.’ गोविंदाने ही पोस्ट आपल्या इन्स्टावर शेअर केली आणि लिहिले, ‘थँक यू बेटा.’\nकाही काळापूर्वी गोविंदा इंडिया टीव्हीच्या ‘आप की अदालत’मध्ये डेव्हिड धवनबरोबरच्या आपल्या वादाबद्दल बोलला होता. गोविंदा म्हणाला होता, “राजकारण सोडल्यानंतर मला थोडे अस्वस्थ वाटू लागले.” त्यावेळी माझा सेक्रेटरी डेव्हिड धवनसह काम करत होता. एक दिवस सेक्रेटरी माझ्या बरोबर बसला होता. त्यानंतर डेव्हिड धवनचा फोन आला. मी त्याला स्पीकरवर फोन ठेवण्यास सांगितले. मी ऐकले की डेव्हिड धवन असे म्हणत होता की चिचि (गोविंदा) बरेच प्रश्न विचारू लागला आहे. असे बरेच प्रश्न जे की, मला त्याच्याबरोबर काम करण्याची इच्छा नाही. हे ऐकून माझे हृदय तुटले आणि मी त्याच्याशी काही महिने बोललो नाही.” गोविंदा पुढे म्हणाला, “चार-पाच महिन्यांनंतर, मी त्याला पुन्हा एकदा विचारले की, तुझ्या एका चित्रपटात मला गेस्ट अपीयरेंसची भूमिका देईल का पण त्याने मला परत कधीच कॉल केला नाही. मी बर्‍याच वर्षांनंतर ही गोष्ट सार्वजनिक करीत आहे. मला वाटत नाही की हा तो डेव्हिड धवन आहे ज्याला मी ओळखतो.” सांगण्यात येते की, गोविंदाचा सुपरहिट फिल्म ‘कुली नंबर-१’ चा रीमेक २५ डिसेंबर रोजी अमेझॉन प्राइम व्हिडीओ रिलीजसाठी तयार आहे. यात वरुण धवन आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केले आहे. अलीकडेच या चित्रपटाची बरीच गाणी रिलीज झाली, ज्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleकोरोना काय फक्त रात्रीच फिरतो का मनसेचा उद्धव ठाकरे यांना सवाल\nNext articleशिवसेनेला धक्का : वडेट्टीवारांच्या उपस्थितीत संदीप गड्डमवारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nवाणी ला ‘बेल बॉटम’ थिएटरमध्येच रिलीज होण्याची अपेक्षा….\nशेतकर्‍यांना ज्या दिवशी ‘हा’ कायदा कळेल, सारा देश पेटून उठेल – राहुल गांधी\nकाँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणी, धवलसिंह मोहिते पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nमी पाहिले तेव्हा असे काही नव्हते, तो स्क्रीन शॉट व्हायरल करायला नको होता – रक्षा खडसे\nदीपालीने केली एक खास चौकशी\nदेवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोमध्ये बसून काय ट्विट करावे तो त्यांचा...\n‘मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहणार ’ अजित पवारांनी कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nवाशिममध्ये शिवसेना-भाजप आमनेसामने, खासदारांचा व्हिडिओ झाला व्हायरल\nमंत्री जयंत पाटील यांच्याकडून हिंसेचे समर्थन : आ. चंद्रकांत पाटील\n‘आधी औरंगाबादचे संभाजीनगर तर करा ’ मुख्यमंत्र्यांना भाजपचा टोला\nसंयमाचं श्रेय सीमावासीयांना : शरद पवार\nआशिष शेलार साहेब खरं सांगा, दीप सिद्धू तुमचे कोण\nशेतकर्‍यांना ज्या दिवशी ‘हा’ कायदा कळेल, सारा देश पेटून उठेल –...\nकाँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणी, धवलसिंह मोहिते पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\n६ फेब्रुवारीला राज ठाकरेंना कोर्टात हजर राहण्याचे आदेश\nदेवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोमध्ये बसून काय ट्विट करावे तो त्यांचा...\nफडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं हे सर्वांना मान्य करावंच लागेल :...\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nभाजपाच्या वेबसाईटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख; गृहमंत्र्यांकडून दखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/mns-leader-kirtikumar-shinde-has-criticized-shiv-sena-tweet/", "date_download": "2021-01-28T10:56:29Z", "digest": "sha1:BP2E5WHFB53NZZLDIGUULOPZ5EJ3EAEI", "length": 15770, "nlines": 384, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "मनसेचा टोला : शिवसैनिक झालाय गरीब-बापडा; सत्ताधाऱ्यांना मराठी मतदारच मारतील झापडा - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nशेतकर्‍यांना ज्या दिवशी ‘हा’ कायदा कळेल, सारा देश पेटून उठेल –…\nकाँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणी, धवलसिंह मोहिते पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nमी पाहिले तेव्हा असे काही नव्हते, तो स्क्रीन शॉट व्हायरल करायला…\nमनसेचा टोला : शिवसैनिक झालाय गरीब-बापडा; सत्ताधाऱ्यांना मराठी मतदारच मारतील झापडा\nमुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर शिवसेना गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या मेळाव्यासाठी शिवसेना संघटक हेमराज शहा यांच्यावर गुजराती मतदारांना सेनेकडे वळवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गुजराती बांधवांना आकर्षित करण्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी टॅगलाईन वापरली जात आहे.\nमुंबई मा जलेबी ने फाफडा,\nसत्ताधाऱ्यांना मराठी मतदारच मारतील झापडा\nयावरून मनसेने (MNS) शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधला. मनसेचे नेते कीर्तिकुमार शिंदे (Kirtikumar Shinde) यांनी ट्विट करून शिवसेनेवर टीका केली आहे. मुंबई मा जलेबी ने फाफडा,उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपडा… शिवसैनिक झालाय गरीब-बापडा, सत्ताधाऱ्यांना मराठी मतदारच मारतील झापडा, असे म्हणत कीर्तिकुमार शिंदे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.\nदरम्यान, शिवसेनेच्या गुजराती बांधवांच्या मेळाव्यासाठी गुजराती आणि मराठी भाषेत निमंत्रणं छापण्यात आली आहेत. येत्या १० तारखेला जोगेश्वरीत हा मेळावा होणार आहे. यावेळी तब्बल १०० गुजराती बांधव शिवसेनेत जाहीर प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleकिमान लस तरी मोफत द्या ; राम कदमांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nNext articleत्या बाणेदार वचनाचे काय झाले आशिष शेलारांचा शिवसेनेला सवाल\nशेतकर्‍यांना ज्या दिवशी ‘हा’ कायदा कळेल, सारा देश पेटून उठेल – राहुल गांधी\nकाँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणी, धवलसिंह मोहिते पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nमी पाहिले तेव्हा असे काही नव्हते, तो स्क्रीन शॉट व्हायरल करायला नको होता – रक्षा खडसे\nदिपालीने केली एक खास चौकशी\n६ फेब्रुवारीला राज ठाकरेंना कोर्टात हजर राहण्याचे आदेश\nदेवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोमध्ये बसून काय ट्विट करावे तो त्यांचा...\n‘मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहणार ’ अजित पवारांनी कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nवाशिममध्ये शिवसेना-भाजप आमनेसामने, खासदारांचा व्हिडिओ झाला व्हायरल\nमंत्री जयंत पाटील यांच्याकडून हिंसेचे समर्थन : आ. चंद्रकांत पाटील\n‘आधी औरंगाबादचे संभाजीनगर तर करा ’ मुख्यमंत्र्यांना भाजपचा टोला\nसंयमाचं श्रेय सीमावासीयांना : शरद पवार\nआशिष शेलार साहेब खरं सांगा, दीप सिद्धू तुमचे कोण\nशेतकर्‍यांना ज्या दिवशी ‘हा’ कायदा कळेल, सारा देश पेटून उठेल –...\nकाँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणी, धवलसिंह मोहिते पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\n६ फेब्रुवारीला राज ठाकरेंना कोर्टात हजर राहण्याचे आदेश\nदेवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोमध्ये बसून काय ट्विट करावे तो त्यांचा...\nफडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं हे सर्वांना मान्य करावंच लागेल :...\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nभाजपाच्या वेबसाईटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख; गृहमंत्र्यांकडून दखल\nओंकार ग्रुपच्या कमल गुप्ता आणि बाबूलाल वर्मा यांना ईडीकडून अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.maxmaharashtra.com/news-update/no-new-patient-in-bhandara-district-for-4-days-what-is-the-mission-corona-of-bhandara-district/90160/", "date_download": "2021-01-28T12:07:08Z", "digest": "sha1:QU3APDJFPODBRANQZH6XKGTMR3C7THZ6", "length": 6629, "nlines": 83, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "भंडारा जिल्ह्यात 4 दिवसांपासून एकही नवा रुग्ण नाही, काय आहे भंडारा जिल्ह्याचं मिशन कोरोना?", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > News Update > भंडारा जिल्ह्यात 4 दिवसांपासून एकही नवा रुग्ण नाही, काय आहे भंडारा जिल्ह्याचं मिशन कोरोना\nभंडारा जिल्ह्यात 4 दिवसांपासून एकही नवा रुग्ण नाही, काय आहे भंडारा जिल्ह्याचं मिशन कोरोना\nग्रामीण भागात काही जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. भंडारा जिल्ह्यात आज 2 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून गेल्या चार दिवसात कोरोनाचा नवा रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 77 आहे.\nजिल्ह्यात आतापर्यंत 51 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यात आता 26 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या 77 एव्हढी आहे.\nआतापर्यंत 3822 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.त्यापैकी आतापर्यंत 77 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर 3624 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 121 नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.\nमृत्यूदर कमी करण्यासाठी अँटीजेन टेस्टचा वापर, काय आहे ही टेस्ट\nकोरोना मुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या ‘या’ जिल्ह्यात आढळले कोरोना चे रुग्ण\nएकाच दिवशी ४१६१ रुग्ण कोरोना मुक्त, मुंबईत ५० हजारांहून अधिक रुग्ण बरे\nआज 24 जून रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 32 व्यक्ती भरती असून आतापर्यंत 438 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर व मोहाडी येथे 395 भरती आहेत. 2907 व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईन मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.\nपुणे, मुंबई व इतर राज्यातून 43616 व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले असून 39087 व्यक्तींचा 28 दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या 4529 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांनी घरामध्येच रहावे, घराबाहेर पडू नये अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ssskirana.com/product/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A5%A8%E0%A5%AB%E0%A5%A6-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%AE/", "date_download": "2021-01-28T11:33:49Z", "digest": "sha1:37ALZNUOWFC42TMY2BRLFQFPNIHPID2R", "length": 5015, "nlines": 127, "source_domain": "www.ssskirana.com", "title": "नाकेश्वरी २५० ग्रॅम (NAKESHWARI) – SSS KIRANA", "raw_content": "\nविश्वास तुमचा भरोसा आमचा.\n15. रवा ( गरा )\n25. मसाले ( एवरेस्ट इत्यादी )\nपेस्ट ( दाताच्या )\nवॉशिंग पावडर ( निरमा )\nनाकेश्वरी २५० ग्रॅम (NAKESHWARI)\nनाकेश्वरी २५० ग्रॅम (NAKESHWARI)\nहि नाकेश्वरी स्पेशल कॉलिटीची आहे व यात कचरा नाही\nCategory: 24. कच्चा मसाला\nहि नाकेश्वरी स्पेशल कॉलिटीची आहे व यात कचरा नाही\nमस्कत शहाजिरी ५० ग्रॅम (MASKAT SHAHAJIRI)\nजायपत्री ५० ग्रॅम (JAYPATRI)\nरामपत्री ५० ग्रॅम (RAMPATRI)\nत्रिफळा २५० ग्रॅम (TRIPHLA)\nआपण आपली ऑर्डर 9403307910 या नंबर वर फोन करून किंवा या नंबर वर आपली यादी व पत्ता whatsapp करूनही नोंदवू शकता.\nआम्ही तुमच्या पर्यंत फक्त निवडक व चांगला मालच पोहचवत असतो व\nआम्ही तुमच्या पर्यंत सदैव ग्रेट डील पोहचवत राहू. काही वस्तू ह्या लहानपॅक मध्ये उपलब्ध आहेत कारण लहानपॅक हे मोठ्यापॅक पेक्षा स्वस्त पडतात तेव्हा एकमोठे पॅक घेण्याऐवजी लहानपॅक जास्त घेणे परवडते. आम्ही तुमच्या हिताचाच विचार करत असतो.\nतुम्ही मालाच्या डिलिव्हरीची काळजी करू नका तुम्ही ऑर्डर दिल्यावर १ – २ दिवसात तुम्हाला डिलिव्हरी मिळेल व तुम्ही डिलिव्हरीबॉय कडून तुमच्या सामानाचे वजन व एकूण वस्तू ऑर्डरप्रमाणे चेक करू शकता. या व्यतिरिक्त काही शंका असल्यास ई मेल किंवा फोन करा.\nआमचा फोन नंबर – 9403307910\nजेमिनी सुर्यफुल तेल डबा 1 नग (TEL)\nकोलम तांदूळ १० किलो (TANDUL)\nकांदा पोहे ३ किलो (POHA)\nबासमती तांदूळ ( लाबका ) १० किलो (TANDUL)\nबारीक रवा ( गरा ) ५ किलो (RAWA)\nबासमती तांदूळ ( तुकडा ) १० किलो (TANDUL)\n(03) शाबूदाणा ३ किलो (SHABUDANA)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://maharashtralive.net/home-2/", "date_download": "2021-01-28T12:44:55Z", "digest": "sha1:Z5SZE5WYQ4EINNO4R2XLH65DXHFIXRO5", "length": 26745, "nlines": 259, "source_domain": "maharashtralive.net", "title": "Home -", "raw_content": "\nवन्यप्राण्यांकडून शेतातील उभ्या पिकाचे नुकसान —— वनविभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची गुरुदेव संघाची मागणी\n1 month ago उल्हास गणेशराव निनावे\nयवतमाळ जीवन प्राधिकरणाचा कारभार लेखापाल गोपाल जीवनेच्या भरोशावर —— कर्मचाऱ्यांचा आरोप\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\nहिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त यवतमाळात मोफत अॅन्जीओग्राफी, अॅन्जीओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nशिवराय चौक येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nसुसंस्कार विद्यामंदिर येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nयवतमाळ जीवन प्राधिकरणाचा कारभार लेखापाल गोपाल जीवनेच्या भरोशावर —— कर्मचाऱ्यांचा आरोप\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\nविविध मागण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन यवतमाळ प्रतिनिधी:- यवतमाळ जीवन प्राधिकरणाचा कारभार संपूर्ण ढेपाळला असून जीवन प्राधिकरणाच्या मनमानी कारभारामुळे यवतमाळकर जनता त्रस्त आहे, आता जीवन...\nहिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त यवतमाळात मोफत अॅन्जीओग्राफी, अॅन्जीओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\nमोफत –हदयरोग शिबीराचा लाभ घ्यावा- पालकमंत्री संजयभाऊ राठोड प्रतिनिधी यवतमाळ:- शिवसेनेच्या वतीने हिंदूहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय सावंगी (मेघे) वर्धा, फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र (एफ.डी.सी.एम.) तसेच श्री वसंतराव नाईक शा. वै. म. तथा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळात भव्य मोफत –हदयरोग तपासणी व उपचार शिबीराचे...\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\n“इलेक्शनचा झांगडबुत्ता” (..डॉ. स्वप्नील मानकर ) इलेक्शन मनलं का भाऊ गावाले अच्छे दिन लागते हफ्ताभर आमचं गाव मंग निर्रानाम दारूवरच जगते गावातले निकाल माणसं पुढाऱ्यावानी...\nशिवराय चौक येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nयवतमाळ/दारव्हा प्रतिनिधी :- ज्या शूर स्त्री - पुरूषांनी आपल्या देशाचे नाव इतिहासात अजरामर केले अथवा ज्यांनी आपल्या कर्तबगारीने अनेक यशस्वी रण गाजवले ,त्यांच्या कृृत्याचे कितीही...\nसुसंस्कार विद्यामंदिर येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nयवतमाळ प्रतिनिधी:- सिंघानिया नगर स्थित सुसंस्कार विद्यामंदिर येथे राजमाता जिजाऊ यांची व विश्वविजेते स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे सचिव के...\nयवतमाळ जीवन प्राधिकरणाचा कारभार लेखापाल गोपाल जीवनेच्या भरोशावर —— कर्मचाऱ्यांचा आरोप\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\nविविध मागण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन यवतमाळ प्रतिनिधी:- यवतमाळ जीवन प्राधिकरणाचा कारभार संपूर्ण ढेपाळला असून जीवन प्राधिकरणाच्या मनमानी कारभारामुळे यवतमाळकर जनता त्रस्त आहे, आता जीवन...\nहिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त यवतमाळात मोफत अॅन्जीओग्राफी, अॅन्जीओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\nमोफत –हदयरोग शिबीराचा लाभ घ्यावा- पालकमंत्री संजयभाऊ राठोड प्रतिनिधी यवतमाळ:- शिवसेनेच्या वतीने हिंदूहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय सावंगी (मेघे) वर्धा, फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र (एफ.डी.सी.एम.) तसेच श्री वसंतराव नाईक शा. वै. म. तथा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळात भव्य मोफत –हदयरोग तपासणी व उपचार शिबीराचे...\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\n“इलेक्शनचा झांगडबुत्ता” (..डॉ. स्वप्नील मानकर ) इलेक्शन मनलं का भाऊ गावाले अच्छे दिन लागते हफ्ताभर आमचं गाव मंग निर्रानाम दारूवरच जगते गावातले निकाल माणसं पुढाऱ्यावानी...\nशिवराय चौक येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nयवतमाळ/दारव्हा प्रतिनिधी :- ज्या शूर स्त्री - पुरूषांनी आपल्या देशाचे नाव इतिहासात अजरामर केले अथवा ज्यांनी आपल्या कर्तबगारीने अनेक यशस्वी रण गाजवले ,त्यांच्या कृृत्याचे कितीही...\nसुसंस्कार विद्यामंदिर येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nयवतमाळ प्रतिनिधी:- सिंघानिया नगर स्थित सुसंस्कार विद्यामंदिर येथे राजमाता जिजाऊ यांची व विश्वविजेते स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे सचिव के...\nनेर येथे पत्रकारांच्या वतीने पत्रकार दिन साजरा\n3 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nयवतमाळ /नेर प्रतिनिधी:- प्रेस संपादक तथा पत्रकार सेवा संघ नेर तालुक्याच्या वतीने 6 जानेवारीला मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार दिन सोहळा साजरा करण्यात...\nयवतमाळ जीवन प्राधिकरणाचा कारभार लेखापाल गोपाल जीवनेच्या भरोशावर —— कर्मचाऱ्यांचा आरोप\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\nहिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त यवतमाळात मोफत अॅन्जीओग्राफी, अॅन्जीओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nशिवराय चौक येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nसुसंस्कार विद्यामंदिर येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nयवतमाळ जीवन प्राधिकरणाचा कारभार लेखापाल गोपाल जीवनेच्या भरोशावर —— कर्मचाऱ्यांचा आरोप\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\nहिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त यवतमाळात मोफत अॅन्जीओग्राफी, अॅन्जीओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nशिवराय चौक येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nयवतमाळ जीवन प्राधिकरणाचा कारभार लेखापाल गोपाल जीवनेच्या भरोशावर —— कर्मचाऱ्यांचा आरोप\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\nहिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त यवतमाळात मोफत अॅन्जीओग्राफी, अॅन्जीओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nशिवराय चौक येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nसुसंस्कार विद्यामंदिर येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nयवतमाळ जीवन प्राधिकरणाचा कारभार लेखापाल गोपाल जीवनेच्या भरोशावर —— कर्मचाऱ्यांचा आरोप\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\nहिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त यवतमाळात मोफत अॅन्जीओग्राफी, अॅन्जीओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nशिवराय चौक येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nसुसंस्कार विद्यामंदिर येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nयवतमाळ जीवन प्राधिकरणाचा कारभार लेखापाल गोपाल जीवनेच्या भरोशावर —— कर्मचाऱ्यांचा आरोप\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\nयवतमाळ जीवन प्राधिकरणाचा कारभार लेखापाल गोपाल जीवनेच्या भरोशावर —— कर्मचाऱ्यांचा आरोप\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\nहिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त यवतमाळात मोफत अॅन्जीओग्राफी, अॅन्जीओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nशिवराय चौक येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nसुसंस्कार विद्यामंदिर येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nयवतमाळ जीवन प्राधिकरणाचा कारभार लेखापाल गोपाल जीवनेच्या भरोशावर —— कर्मचाऱ्यांचा आरोप\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\nविविध मागण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन यवतमाळ प्रतिनिधी:- यवतमाळ जीवन प्राधिकरणाचा कारभार संपूर्ण ढेपाळला असून जीवन प्राधिकरणाच्या मनमानी कारभारामुळे यवतमाळकर जनता त्रस्त आहे, आता जीवन...\nहिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त यवतमाळात मोफत अॅन्जीओग्राफी, अॅन्जीओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\nमोफत –हदयरोग शिबीराचा लाभ घ्यावा- पालकमंत्री संजयभाऊ राठोड प्रतिनिधी यवतमाळ:- शिवसेनेच्या वतीने हिंदूहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय सावंगी (मेघे) वर्धा, फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र (एफ.डी.सी.एम.) तसेच श्री वसंतराव नाईक शा. वै. म. तथा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळात भव्य मोफत –हदयरोग तपासणी व उपचार शिबीराचे...\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\n“इलेक्शनचा झांगडबुत्ता” (..डॉ. स्वप्नील मानकर ) इलेक्शन मनलं का भाऊ गावाले अच्छे दिन लागते हफ्ताभर आमचं गाव मंग निर्रानाम दारूवरच जगते गावातले निकाल माणसं पुढाऱ्यावानी...\nशिवराय चौक येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nयवतमाळ/दारव्हा प्रतिनिधी :- ज्या शूर स्त्री - पुरूषांनी आपल्या देशाचे नाव इतिहासात अजरामर केले अथवा ज्यांनी आपल्या कर्तबगारीने अनेक यशस्वी रण गाजवले ,त्यांच्या कृृत्याचे कितीही...\nसुसंस्कार विद्यामंदिर येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nयवतमाळ प्रतिनिधी:- सिंघानिया नगर स्थित सुसंस्कार विद्यामंदिर येथे राजमाता जिजाऊ यांची व विश्वविजेते स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे सचिव के...\nयवतमाळ जीवन प्राधिकरणाचा कारभार लेखापाल गोपाल जीवनेच्या भरोशावर —— कर्मचाऱ्यांचा आरोप\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\nहिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त यवतमाळात मोफत अॅन्जीओग्राफी, अॅन्जीओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया\n1 week ago उल्हास गणेशराव निनावे\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nशिवराय चौक येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\nसुसंस्कार विद्यामंदिर येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी\n2 weeks ago उल्हास गणेशराव निनावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/post-office-start-new-facility-for-customers-now-get-73-services-like-passport-pan-application-available-at-common-service-center/", "date_download": "2021-01-28T12:26:48Z", "digest": "sha1:WXEUFNAEWZL5SQ5WWBQQ3FEX7MVIU67A", "length": 15586, "nlines": 197, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "Post Office मध्ये लवकरच उपलब्ध होतील 'या' 73 सेवा, या राज्यात बांधले गेले पहिले Common Service Center - Hello Maharashtra", "raw_content": "\nPost Office मध्ये लवकरच उपलब्ध होतील ‘या’ 73 सेवा, या राज्यात बांधले गेले पहिले Common Service Center\nPost Office मध्ये लवकरच उपलब्ध होतील ‘या’ 73 सेवा, या राज्यात बांधले गेले पहिले Common Service Center\n कोरोनाव्हायरसच्या काळात सर्व लोकांना एकाच छताखाली सर्व सेवा देण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office Common Service Center) कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) देखील सुरू करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात ही सेवा आग्रा येथील प्रतापपुरा (उत्तर प्रदेश) येथील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये सुरू करण्यात आली आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारशी संबंधित 73 सेवा असतील. लवकरच सर्व पोस्ट ऑफिसमध्ये या सेवा सुरू केल्या जातील. यूपीमध्ये सध्या हा पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आला आहे.\nपंतप्रधान योजना, पासपोर्ट बनविणे यासारख्या अनेक सुविधा पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध असतील\nआतापर्यंत लोक पोस्ट ऑफिसमध्ये फक्त पोस्ट संबंधित काम, बचत खाते किंवा आधार कार्ड बनवत असत. आता येथील सामान्य जनतेसाठी बाकी सेवांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. प्रतापपुराच्या या टपाल कार्यालयात मागील आठवड्यात कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू झाले आहे. या केंद्रात जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, पॅनकार्ड व पासपोर्ट, पंतप्रधान गृहनिर्माण योजना, पीएम पीक विमा योजना, आयुष्मान भारत योजना यासाठीही अर्ज करण्याची सुविधा असेल.\nहे पण वाचा -\nसुकन्या समृद्धि योजना, PPF, SCSS किंवा KVP यांमधील…\nBudget 2021: बुलेट ट्रेनचे नेटवर्क वाढविणार, अर्थसंकल्पात…\nतेल आणि साबणानंतर आता ‘हे’ स्किन क्लीनजिंग…\nफास्ट टॅग, वीज, पाणी, टेलिफोन, गॅस देखील पोस्ट ऑफिसमधून देता येतील\nयाद्वारे आपण मोबाइल आणि डीटीएच रिचार्ज, फास्ट टॅग, वीज, पाणी, टेलिफोन, गॅस देखील भरण्यास सक्षम असाल. येथून बस, ट्रेन आणि विमान तिकिटांचे बुकिंगही करता येणार आहे.\nप्रतापपुरा प्रधान डाक कार्यालयाचे उपसंचालकांच्या मते, आता पोस्ट ऑफिसला केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या जनतेशी संबंधित सामान्य सेवांच्या 73 सेवा एकाच छताखाली मिळतील. या सर्व सेवांसाठी सरकारकडून शुल्क आकारले जाईल\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.\nआयुष्मान भारत योजनाउत्तर प्रदेशकेंद्र सरकारकोरोनाकोरोना विषाणूकोरोना व्हायरसकोरोनाव्हायरसगॅस\nआता बँकेच्या पासबुक द्वारेही अपडेट केले जाईल आपले आधार, यासाठीची प्रक्रिया काय आहे ते जाणून घ्या\nतोट्यात असणाऱ्या कंपन्यांच्या जमिनी विकण्यासाठी सरकार आता आणणार नवीन कायदा या योजनेबद्दल जाणून घ्या\nसुकन्या समृद्धि योजना, PPF, SCSS किंवा KVP यांमधील सर्वोत्कृष्ट कोण आहे, गुंतवणूक…\nBudget 2021: बुलेट ट्रेनचे नेटवर्क वाढविणार, अर्थसंकल्पात रेल्वेला होणार आतापर्यंतचे…\nतेल आणि साबणानंतर आता ‘हे’ स्किन क्लीनजिंग प्रोड्क्टही होणार महाग, अडीच…\nमार्क झुकरबर्गने घेतला मोठा निर्णय, यापुढे फेसबुक राजकीय गटांची शिफारस करणार नाही\nरेशनकार्डाला आधार, मोबाईल लिंकिंग 31 जानेवारीपर्यंत करून घ्या; जिल्हाधिकार्‍यांचे…\nBudget 2021: जर आपण देणगी देत असाल तर या वेळेस अर्थसंकल्पातून आपल्याला मिळू शकेल मोठा…\nमोदी सरकारने लावला ८ वर्ष जुन्या वाहनांवर ‘ग्रीन…\niPhone आवडणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, Apple ने खास भारतासाठी…\nशेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांचे सखोल ज्ञान असते तर…\nभाजप वेबसाईटवरील आक्षेपार्ह्य उल्लेखावर रक्षा खडसेंची प्रथमच…\nसुकन्या समृद्धि योजना, PPF, SCSS किंवा KVP यांमधील…\nअ‍ॅपल, अ‍ॅमेझॉन, अलिबाबा आणि पेप्सी सारख्या ब्रँड्सना मागे…\nदहा दिवसापूर्वी कोविड-19 मुळे मृत्यू झालेली आजी परत आली घरी;…\n कोरोना लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्याचा छातीत…\nया ३ खानांविरोधात मुंबई पोलिसांत FIR दाखल; Covid-19 संबंधित…\nकोरोनावरील सीरमची ‘कोव्हिशिल्ड’ लस मिळेल…\nGood News : संपुर्ण देशात कोरोनाची लस मोफत मिळणार;…\nशेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांचे सखोल ज्ञान असते तर…\nभाजप वेबसाईटवरील आक्षेपार्ह्य उल्लेखावर रक्षा खडसेंची प्रथमच…\n नाहीतर.. भाजपला महाराष्ट्रात राजकारण करणं कठीण होईल\nफडणवीसांनी नुसतं आरक्षण दिलं नाही तर ते कोर्टात टिकवलंही,…\nबॉलिवूडलासुद्धा मोहात पाडतील अश्या पाच भोजपुरी अभिनेत्री;…\nआमिर खानच्या ‘सरफरोश’ चित्रपटाचा बनणार सीक्वल;…\nमहेशबाबूंची नम्रता शिरोडकर झाली 49 वर्षांची, जाणून घ्या खास…\n‘या’ सिनेमातून कतरिना कैफची बहीण इसाबेल ठेवणार…\nसुकन्या समृद्धि योजना, PPF, SCSS किंवा KVP यांमधील…\nBudget 2021: बुलेट ट्रेनचे नेटवर्क वाढविणार, अर्थसंकल्पात…\nतेल आणि साबणानंतर आता ‘हे’ स्किन क्लीनजिंग…\nमार्क झुकरबर्गने घेतला मोठा निर्णय, यापुढे फेसबुक राजकीय…\nपेट्रोल पंपावर ‘या’ सुविधा असणे बंधनकारक; मोफत…\nसुभाषचंद्र बोस गांधीजींचा पराभव करून काँग्रेसचे अध्यक्ष बनले…\nआणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू…\nमहेशबाबूंची नम्रता शिरोडकर झाली 49 वर्षांची, जाणून घ्या खास…\nतुम्ही महिला आहात अन् कामाच्या ठिकाणी तुमचा लैंगिक छळ होतोय,…\nनामांतर दिन विशेष | नामांतराचा लढा नक्की काय होता\nमुलांची झोप नीट होत नसल्यास ‘या’ टिप्सचा करा…\nतुम्हालाही अशी Verification Blue Tick हवीय का\nलहान बाळाला जेवताना मोबाइल देत असाल तर होईल ‘हे’…\nदूध आवडत नसल्यास ‘अश्या’ पद्धतीने करा सेवन\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/author/prabhodh-despande/page/7/", "date_download": "2021-01-28T11:15:27Z", "digest": "sha1:LIPKPLUB7LX5H3V6LADUEGDY557WSOIZ", "length": 15235, "nlines": 252, "source_domain": "www.loksatta.com", "title": "प्रबोध देशपांडे | Page 7, प्रबोध देशपांडे | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nArticles Posted by प्रबोध देशपांडे\nसोयीच्या राजकारणामुळे महावितरणपुढे पेच\nकृषीपंपाच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांचा महावितरणच्या कार्यात वारंवार हस्तक्षेप असतो.\nमुख्यमंत्री निधीतून ‘भामदेवी’ विकासाकडे\nजलसंधारण, वृक्षारोपण व दूध प्रकल्पाच्या माध्यमातून गावाचा कायापालट\nसदाभाऊ खोत यांच्या ‘रयत’चे विदर्भाकडे लक्ष\n‘स्वाभिमानी’ला टक्कर देण्यासाठी ‘रयत’ने विदर्भात धडक देण्याचे नियोजन केले आहे.\nमेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा रेल्वे रुंदीकरणाच्या कामात अडथळा\nया मार्गामुळे दक्षिण व उत्तर भारताला मोठा लाभ होणार असून, सुमारे ३०० किमीचे अंतर कमी होणार आहे.\nराज्यातील शाळा ‘अ’ श्रेणी करण्यावर प्रश्नचिन्ह\nराज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील शाळा मोठय़ा प्रमाणात अभियानात सहभागी झाल्या आहेत.\nरासायनिक कीटकनाशकांचा अविवेकी वापर\nपिकांवर पेरणीपासून ते उगवणीपर्यंत विविध प्रकारच्या कीड व रोगाचे आक्रमण होत असते.\nमहामार्ग चौपदरीकरणाला ‘समृद्धी’ चे ग्रहण\nवसुलीची शाश्वती नसल्याने गुंतवणूकदार मिळेनात\n.. तर दुहेरी अपंगत्व टाळणे शक्य\nदेशात कर्णबधिर आणि मूकबधिर असे दुहेरी अपंगत्व आलेल्या दिव्यांगांची संख्या मोठी आहे.\nगृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील कायम वादाच्या भोवऱ्यात\nमुख्यमंत्र्यांनी आपल्या महत्त्वपूर्ण खात्याची राज्यमंत्री म्हणून जबाबदारी डॉ. पाटील यांच्याकडेच दिली.\nपुनर्वसित गावांत आदिवासींच्या नशिबी नरकयातनाच\nमेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या पुनर्वसित गावात समस्यांचा डोंगर\nविदर्भात महामार्गाच्या कामाची कूर्मगती\nमे २०१९ पर्यंत काम पूर्ण होण्याची अपेक्षा\nरेल्वेमंत्र्यांच्या विधानाने गोंधळात गोंधळ\n‘मुक्त’ धोरणामुळे अनुदानित शाळांवर गंडांतर\nमंडळामार्फत आता पाचवी, आठवी, दहावी व बारावीच्या समकक्ष परीक्षा\nआठ वर्षांपासून शेगावच्या विकासाची कूर्मगती\nमात्र आराखडय़ातील कामे पूर्ण होण्याची प्रतीक्षाच\nविद्यार्थ्यांना वर्षभर विनासुट्टी धडे देणारी शाळा\nसामूहिक प्रयत्नातून शाळेचा कायापालट; यंदा शाळा ‘हाऊसफुल’\nविदर्भ सर करण्यासाठी काँग्रेसकडून कर्जमाफीचा मुद्दा\nएल्गार आंदोलनापूर्वी भाजप-काँग्रेस कार्यकत्रे भिडले\nखारपाणपट्टय़ाच्या संशोधनाला गती येईना\nविदर्भाची पूर्व-पश्चिम वाहिनी असलेल्या पूर्णा नदीने सात हजार ५०० चौ.कि.मी.चे क्षेत्र व्यापले आहे.\nसमितीच्या अहवालात अडकली राज्यातील २२ जिल्ह्यंची निर्मिती\nपश्चिम विदर्भातील खामगाव जिल्हा निर्मितीची जुनी मागणी आहे.\nपश्चिम विदर्भ पुन्हा शिवसेनेला साथ देईल\nपश्चिम विदर्भ शिवसेनेला पुन्हा साथ देईल का, हा खरा प्रश्न आहे\nभाजपच्या बालेकिल्ल्यात धडक देण्याची शिवसेनेची तयारी\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांबरोबरच संघटना बांधणीवर भर\nविदर्भातील विद्यापीठांचे विभाजन अधांतरी \nकृषी विद्यापीठाच्या विभाजनाला विरोध\nमहाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाचे दुरुस्तीविना पुनर्मुद्रण\nगोवंश संरक्षणाच्या कार्यात संभ्रम\nराज्यातील मागेल त्याला शेततळे योजनेचा बोजवारा\nअकोला जिल्ह्य़ाला ३ हजार ५०० शेततळ्यांचे लक्ष्य असताना फक्त ३८१ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले आहे.\nपश्चिम विदर्भ राखण्याचे शिवसेनेपुढे आव्हान\nपक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पश्चिम विदर्भात शिवसेनेला चांगलाच संघर्ष करावा लागणार आहे.\nवहिनीसाहेबांचा कुल लूक; बेबीबंपसोबत केलं फोटोशूट\nVideo : 'जिंदगी का सफर..'; कार्तिकी -रोनितचा रोमँण्टिक डान्स\nसगळी चूक नेहरू आणि गांधीजींचीच; बॉलिवूड पटकथा लेखकाचं ट्वीट चर्चेत\n ...म्हणून सिद्धार्थने शहनाजला फेकलं पाण्यात\n सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्रीनं दिले होते आत्महत्येचे संकेत; म्हणाली होती...\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.livemarathi.in/retirees-should-send-their-information-by-post-email-mahesh-karande/", "date_download": "2021-01-28T12:41:46Z", "digest": "sha1:WSA4T4OHJDDDH6MAENEJUZY23FRWGC3N", "length": 10262, "nlines": 92, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "सेवानिवृत्त वेतनधारकांनी आपली माहिती पोस्ट, ईमेलद्वारे पाठवा : महेश कारंडे | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर सेवानिवृत्त वेतनधारकांनी आपली माहिती पोस्ट, ईमेलद्वारे पाठवा : महेश कारंडे\nसेवानिवृत्त वेतनधारकांनी आपली माहिती पोस्ट, ईमेलद्वारे पाठवा : महेश कारंडे\nकोल्हापूर(प्रतिनिधी) : निवृत्ती वेतनधारकाकडून निवृत्तीवेतन प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यासाठी मागविण्यात आलेली माहिती कोषागार कार्यालयास सादर करण्यास कोणतीही कालमर्यादा नसल्याने कार्यालयात गर्दी करू नये. आवश्यक माहिती पोस्टाद्वारे अथवा to.kolhapur@zillamahakosh.in या ईमेलवर पाठवावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी महेश कारंडे यांनी केले आहे.\nराज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांची माहिती निवृत्तीवेतन प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयाकडून संबंधिताकडून माहिती मागणी करण्यात आली आहे. ही माहिती सादर करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२० पर्यंत कोणतीही कालमर्यादा नसल्याने निवृत्ती वेतनधारकांनी कोषागार कार्यालयात गर्दी करु नये. सध्या कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव असल्याने निवृत्ती वेतनधारकांनी आपली माहिती पोस्टाद्वारे अथवा ईमेलवर पाठवावी, असे आवाहनही कोषागार अधिकारी कारंडे यांनीही केले आहे.\nPrevious articleमास्क न लावणाऱ्यांकडून गेल्या आठवडयात ३० लाख ७१ हजारांचा दंड वसूल\nNext articleरेमडीसिवीर इंजेक्शनसह औषधांचे दर निश्चित करावेत : राजू शेट्टी\nपुण्य प्रवाह अपार्टमेंट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात…\nचतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने (व्हिडिओ)\nमागाडे खून प्रकरणातील संशयितांना ‘मोक्का’ लावा…\nपुण्य प्रवाह अपार्टमेंट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : नागाळा पार्क येथील पुण्य प्रवाह अपार्टमेंट-सोसायटी येथे ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी ज्येष्ठ सभासदांकडून वृक्षारोपण करण्यात आले. याच अनुषंगाने कोल्हापुरातील निवासी प्रकल्पामधील सर्वात मोठे हाय...\nचतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने (व्हिडिओ)\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : चतुर्थ श्रेणीची २५ टक्के पदे निरसीत करण्याबाबतचा १४ जानेवारी २०१६ चा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, शासकीय कार्यालये, रुग्णालयातील खाजगीकरण रद्द करण्यात यावे आणि सर्व शासकीय कार्यालयातील चतुर्थ श्रेणी कामगारांची रिक्त...\nउद्रेक झाला तर त्याला कोण थांबवणार : उदयनराजेंचा सूचक इशारा\nसातारा (प्रतिनिधी) : राज्यात मराठा आरक्षणावरुन होणारे राजकारण थांबायला हवे. लोकप्रतिनिधींनी याचा विचार करायला हवा. मला नेत्यांना एकच सांगायचंय. लोकांचा अंत पाहू नका, एकदा जर उद्रेक झाला तर त्याला कोण थांबवणार, हा उद्रेक एक...\nभाजपला जेव्हा कुणी विचारत नव्हते, तेव्हा पक्षाचे काम आमच्या कुटुंबाने केले : प्रीतम मुंडे\nबीड (प्रतिनिधी) : टाकाऊपासून टिकाऊ हे तुम्ही शिकलेले आहात. पण भाजपला जेव्हा कुणी विचारत नव्हते, तेव्हा भाजप पक्षाचे काम आपल्या कुटुंबाने केले आहे. त्यावेळी कदाचित समाजात ज्या पक्षाकडे टाकाऊ दृष्टीकोनाने बघत होते. तो पक्ष...\nआता अर्जुन तेंडुलकर ‘आयपीएल’च्या मैदानावर..\nमुंबई (प्रतिनिधी) : भारताचा आघाडीचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यंदाच्या आयपीएलच्या (इंडियन प्रीमियर लीग) १४ व्या हंगा मामध्ये खेळण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या लिलावात अर्जुन तेंडुलकरवर बोली लावली जाऊ शकते, अशी...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\nकासारवाडी फाटा येथे ट्रकच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू\nकोल्हापुरी ठसका : पर्यटनासाठी माणसं जंगलात आणि गवे शहरात..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/217771", "date_download": "2021-01-28T12:54:13Z", "digest": "sha1:7F6CL6253M7V52PECXFCO2KL4XUU2NPH", "length": 2783, "nlines": 57, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"काझुकी नाकाजिमा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"काझुकी नाकाजिमा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१०:२८, २६ मार्च २००८ ची आवृत्ती\n८२४ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n०७:१९, २६ मार्च २००८ ची आवृत्ती (संपादन)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n१०:२८, २६ मार्च २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMaihudon (चर्चा | योगदान)\nName = काझुकी नाकाजिमा |\nTeam = [[AT&T]] [[विलियम्स एफ१|विलियम्स]] |\nTeam for २००७ = [[AT&T विलियम्स एफ१|विलियम्स]]-[[टोयोटा एफ१|टोयोटा]] |\nFirst race = [[२००७ ब्राझिलियन ग्रांप्री]] |\nLast race = [[२००८ मलेशियन ग्रांप्री]] |\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.lokmanthan.com/2020/11/66.html", "date_download": "2021-01-28T12:52:18Z", "digest": "sha1:IAPU3EWQI7OG7YSG3J6ZPERXV754H6WD", "length": 19278, "nlines": 246, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची कमाल, भारताचा 66 धावांनी पराभव | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची कमाल, भारताचा 66 धावांनी पराभव\nसिडनी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मध्ये सिडनी ग्राऊंडवर पहिला एकदिवसीय सामना पार पाडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 66 रन्सनी मा...\nसिडनी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी ग्राऊंडवर पहिला एकदिवसीय सामना पार पाडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 66 रन्सनी मात केली. त्यामुळे 3 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला 375 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र निर्धारित 50 षटकांमध्ये भारताला 8 विकेट्स गमावून 308 धावा करता आल्या.\n375 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अतिशय चांगली झाली. सुरुवातीच्या पाच ओव्हरमध्ये भारताने 50 रन्स केल्या. परंतुला नंतर लागोपाठ अंतराने विकेट्स पडत असताना शिखर धवन आणि हार्दिक पांड्याने भारताचा डाव सावरला. शिखर धवनने 86 बॉलमध्ये 74 रन्स केल्या. तर हार्दिक पांड्याने बहारदार खेळी करताना 4 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 76 बॉलमध्ये 90 धावा फटकावल्या.\nशिखर-हार्दिक खेळपट्टीवर असताना भारताच्या विजयाच्या आशा होत्या. मात्र शिखर आऊट झाल्यानंतर चुकीचा फटका मारुन पांड्याही बेलबाद झाला. शतकाच्या उंबरठ्यावर असताना त्याने आपली विकेट्स चुकीचा फटका मारुन ऑस्ट्रेलियाला बहाल केली.\nभारतीय कर्णधार विराट कोहली, मयांक अग्रवाल, के एल राहुल, श्रेयश अय्यर मोठी खेळी उभारण्यात अपयशी ठरले. मयांक 22, कोहली 21, श्रेयस 2, तर राहुल 12 धावा काढून तंबूत परतले. 375 धावांच्या डोंगराचा पाठलाग करत असताना साहजिक खेळाडूंवर दडपण आलं होतं. हेच दडपण पांड्या आणि शिखर धवन वगळता दुसऱ्या खेळाडूंना झुकारुन देण्यात अपयश आलं. सरतेशेवटी भारताचा 66 रन्सनी पराभव झाला.\nऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू अ‌ॅडम झम्पाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या तर जोश हेजलवूडने 3 घेऊन त्याला सुंदर साथ दिली. मायकल स्टार्कने 1 विकेट्स घेतली.\nतत्पूर्वी टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याच्या अ‌ॅरॉन फिंचचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समनी सार्थ ठरवला. कर्णधार अ‌ॅरॉन फिंच आणि स्टिव्हन स्मिथने दमदार शतके झळकावली तर ग्लेन मॅक्सवेलने तुफानी खेळी करत 19 बॉलमध्ये 45 धावा फटकावल्या. फिंच-वॉर्नर-स्मिथ आणि मॅक्सवेलच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 375 धावांचं लक्ष्य ठेवलं.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nशेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प क्रांती करणार : ना डॉ राजेंद्र शिंगणे\nसिंदखेड राजा/शहर प्रतिनिधी : सिंदखेड राजा मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प हा आर्थिक क्रांती घडून आणणार असून शेतकऱ्यांसाठी आश...\nराहुरी तालुक्यात अखेर बर्ड फ्लूचा शिरकाव :लोकमंथनचा अंदाज खरा ठरला\nराहुरी प्रतिनिधी : राहुरी तालुकयातील सडे येथील श्लोक पोल्ट्री फार्म वर चार दिवसांपूर्वी अचानक कोंबड्या मृत आढळलया होत्या मृत पक...\nदुहेरी हत्याकांडाने शेवगाव हादरले ; लहान मुलासह आढळला मुंडके नसलेला महिलेचा मृतदेह\nशेवगाव : तालुक्यात घरफोड्या, रस्तेलुट, जबरी चोऱ्या, खून, मर्डर दरोडेची मालिका सुरूच . शेवगाव तालुक्यातील होणाऱ्या गुन्हेगारीत वाढ. शेवगाव शह...\nतांबवे गावच्या विकासासाठी सदैव कटिबध्द\nगृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ः पालकमंत्री, खासदार, माजी मुख्यमंत्री, ऍड. उदयसिंह पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार विशाल पाटी...\nपोदार स्कूलकडून पालकांना धमकीचे पत्र\nपालकांकडून शाळेच्या परिसरात अन्यायकारक फी विरोधात आंदोलन कराड / प्रतिनिधी ः कोपर्डे हवेली येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलकडून पालकांना मुलांना ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची कमाल, भारताचा 66 धावांनी पराभव\nऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची कमाल, भारताचा 66 धावांनी पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_880.html", "date_download": "2021-01-28T11:19:13Z", "digest": "sha1:VM7SWPDJWC7SASRZJVHT434U3R3IXFW6", "length": 19175, "nlines": 242, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "अकोले नगरपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nअकोले नगरपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती\nअकोले/प्रतिनिधी ः अकोले नगरपंचायतीचा लोकनियुक्त पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ बुधवारी संपल्यामुळे नगरपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली....\nअकोले/प्रतिनिधी ः अकोले नगरपंचायतीचा लोकनियुक्त पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ बुधवारी संपल्यामुळे नगरपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.\nअकोले नगरपंचायतीत 2015 ते 2020 कार्यकाळातील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ 25 नोव्हेंबर रोजी संपुष्टात आला. नवीन पदाधिकारी निवडून येईपर्यंत नगरपंचायतवर प्रशासक म्हणून प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे हे काम पाहणार आहेत. नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, प्रभाग व आरक्षण सोडत जाहीर झालेली करण्यात आली आहे. या आरक्षण व प्रभागरचनेवर हरकती मागावल्या होत्या त्याची मुदत गुरूवारी संपली. आता 24 डिसेंबर 2020 रोजी अंतिम आरक्षण व प्रभाग रचना जाहीर होणार आहे. त्यानंतर नवीन वर्षात नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. अकोले नगरपचायंतीचे 17 प्रभाग निहायपैकी 9 प्रभागात महिलांच्या जागा आरक्षित झाल्या आहे. शहरातील सर्व 17 प्रभागात इच्छुकांची धावपळ सुरु झाली आहे. निवडणुकीसाठी अकोल्यात राजकीय जुळवाजुळवींसाठी हालचाली सुरू आहे. माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या ताब्यात सध्या अकोले नगरपंचायत आहे. मात्र ही नगरपंचायत ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून ताकद लावली जात आहे. राज्यात सत्ता असताना तालुक्यात नगरपंचायत मध्ये सत्ता नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी राष्ट्रवादीने ताकद पणाला लावण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु तालुक्यात महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर येत आहे. काँग्रेसने सवता सुभा मांडला आहे. तर शिवसेनेनेही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आणी शिवसेना महाविकास आघाडी आहे ती आघाडी अकोले तालुक्यात कितीपत टिकते याकडेे सर्वांचे लक्ष लागले आहे. आघाडीची बिघाडी झाल्यास पिचड यांना फायदाच होणार आहे. या दृष्टीने भाजपने कंबर कसली आहे. राजकीय पक्षांमध्ये इन्कमिंग आणि आऊटगोईंग सुरू आहे.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nशेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प क्रांती करणार : ना डॉ राजेंद्र शिंगणे\nसिंदखेड राजा/शहर प्रतिनिधी : सिंदखेड राजा मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प हा आर्थिक क्रांती घडून आणणार असून शेतकऱ्यांसाठी आश...\nराहुरी तालुक्यात अखेर बर्ड फ्लूचा शिरकाव :लोकमंथनचा अंदाज खरा ठरला\nराहुरी प्रतिनिधी : राहुरी तालुकयातील सडे येथील श्लोक पोल्ट्री फार्म वर चार दिवसांपूर्वी अचानक कोंबड्या मृत आढळलया होत्या मृत पक...\nदुहेरी हत्याकांडाने शेवगाव हादरले ; लहान मुलासह आढळला मुंडके नसलेला महिलेचा मृतदेह\nशेवगाव : तालुक्यात घरफोड्या, रस्तेलुट, जबरी चोऱ्या, खून, मर्डर दरोडेची मालिका सुरूच . शेवगाव तालुक्यातील होणाऱ्या गुन्हेगारीत वाढ. शेवगाव शह...\nतांबवे गावच्या विकासासाठी सदैव कटिबध्द\nगृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ः पालकमंत्री, खासदार, माजी मुख्यमंत्री, ऍड. उदयसिंह पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार विशाल पाटी...\nपोदार स्कूलकडून पालकांना धमकीचे पत्र\nपालकांकडून शाळेच्या परिसरात अन्यायकारक फी विरोधात आंदोलन कराड / प्रतिनिधी ः कोपर्डे हवेली येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलकडून पालकांना मुलांना ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nअकोले नगरपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_593.html", "date_download": "2021-01-28T11:51:44Z", "digest": "sha1:M3CRIXFCFXUWJEDUCU7PQDEI2KXAD3HD", "length": 20047, "nlines": 247, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "राजकीय पक्षाचा नेता दरोडेखोर पोलिसांची सिनेस्टाइल कारवाई; बंगल्याचा दरवाजा तोडून आरोपीला अटक | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nराजकीय पक्षाचा नेता दरोडेखोर पोलिसांची सिनेस्टाइल कारवाई; बंगल्याचा दरवाजा तोडून आरोपीला अटक\nअहमदनगर / प्रतिनिधी : भिंगार परिसरात असणार्‍या ’स्वामी रेसिडेन्सी’ या घरावर बुधवारी सकाळी सात वाजता पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला. एका...\nअहमदनगर / प्रतिनिधी : भिंगार परिसरात असणार्‍या ’स्वामी रेसिडेन्सी’ या घरावर बुधवारी सकाळी सात वाजता पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला. एका दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी हा फौजफाटा आला; मात्र याची कुणकुण लागताच संबंधित आरोपीने बंगल्याचे दरवाजे लावून घेतले व तो आतमध्ये बसला. शेवटी आठ तासानंतर पोलिसांनी बंगल्याचा दरवाजा तोडून आरोपीला अटक केली.\nलॉरेन्स स्वामी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. स्वामीविरुद्ध काही दिवसापूर्वी भिंगार पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, पोलिस स्वामी याला त्याच्या बंगल्यासमोर उभे राहून बाहेर येण्याचे आवाहन करीत असताना तो घरात बसल्याबसल्या सूत्रे हलवत होता. न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी तो प्रयत्न होता. ध्वनिक्षेपकावरून पोलिसांनी त्याला बाहेर येण्याचे वारंवार आवाहन केले; परंतु स्वामी घराबाहेर आला नाही. अखेर दरवाजा तोडून त्यास पोलिसांनी अटक केली. पोलिस उपाधिक्षक विशाल ढुमे यांच्या पथकाने ही कारवाई केली.\nटोलनाक्यावरील दरोड्याच्या गुन्ह्यात स्वामी आरोपी आहे. तो टोल कंत्राटदार आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी नगरजवळ पाथर्डी रस्त्यावरील एका आलिशान घरावर पोलिसांनी भल्या सकाळीच छापा टाकला; मात्र सर्च वॉरंट नसल्यामुळे पोलिसांना घरांमध्ये जाता आले नाही. याचा फायदा घेत संबंधित आरोपी बंगल्याचे दरवाजे लावून आतमध्ये बसला. पोलिसांच्या या कारवाईची मात्र नगर शहरासह जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.\nपोलिसांनी दरवाजे तोडण्यासाठी तयारी केली; मात्र तेथे काही महिला कार्यकर्त्या आल्या व त्यांनी तुमच्याकडे ’सर्च वॉरंट’ आहे का अशी विचारणा केली. त्यामुळे पोलिसांनी दरवाजा तोडण्याचे काम थांबवले.\nबोठे लपल्याच्या चर्चेला उधाण\nराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी, सकाळचा माजी कार्यकारी संपादक बाळ ज. बोठे हा पसार आहे. बोठे हाच भिंगार येथील या आलिशान बंगल्यामध्ये असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे एवढा मोठा फौजफाटा येथे दाखल झाल्याचे बोलले जाऊ लागले. प्रत्यक्षात ही वेगळी कारवाई असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nशेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प क्रांती करणार : ना डॉ राजेंद्र शिंगणे\nसिंदखेड राजा/शहर प्रतिनिधी : सिंदखेड राजा मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प हा आर्थिक क्रांती घडून आणणार असून शेतकऱ्यांसाठी आश...\nराहुरी तालुक्यात अखेर बर्ड फ्लूचा शिरकाव :लोकमंथनचा अंदाज खरा ठरला\nराहुरी प्रतिनिधी : राहुरी तालुकयातील सडे येथील श्लोक पोल्ट्री फार्म वर चार दिवसांपूर्वी अचानक कोंबड्या मृत आढळलया होत्या मृत पक...\nदुहेरी हत्याकांडाने शेवगाव हादरले ; लहान मुलासह आढळला मुंडके नसलेला महिलेचा मृतदेह\nशेवगाव : तालुक्यात घरफोड्या, रस्तेलुट, जबरी चोऱ्या, खून, मर्डर दरोडेची मालिका सुरूच . शेवगाव तालुक्यातील होणाऱ्या गुन्हेगारीत वाढ. शेवगाव शह...\nतांबवे गावच्या विकासासाठी सदैव कटिबध्द\nगृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ः पालकमंत्री, खासदार, माजी मुख्यमंत्री, ऍड. उदयसिंह पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार विशाल पाटी...\nपोदार स्कूलकडून पालकांना धमकीचे पत्र\nपालकांकडून शाळेच्या परिसरात अन्यायकारक फी विरोधात आंदोलन कराड / प्रतिनिधी ः कोपर्डे हवेली येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलकडून पालकांना मुलांना ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: राजकीय पक्षाचा नेता दरोडेखोर पोलिसांची सिनेस्टाइल कारवाई; बंगल्याचा दरवाजा तोडून आरोपीला अटक\nराजकीय पक्षाचा नेता दरोडेखोर पोलिसांची सिनेस्टाइल कारवाई; बंगल्याचा दरवाजा तोडून आरोपीला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.dhepe.in/2015/10/blog-post.html", "date_download": "2021-01-28T12:14:05Z", "digest": "sha1:4OPCWVKEHIKMAXJA37S42GSPCQNA3Z3K", "length": 9726, "nlines": 64, "source_domain": "www.dhepe.in", "title": "सुनील ढेपे : मागे वळून पाहताना...", "raw_content": "\nPosted by सुनील ढेपे - 01:40 - बातम्या\nमराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांची मातृसंस्था आहे.राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जे पत्रकार भवन आहेत,ते याच संस्थेचे आहेत.ही संस्था स्थापन होवून आजमितीस ७७ वर्षे पुर्ण होत आहेत.या संस्थेचे अध्यक्षपद अनेक नामवंत पत्रकारांनी भूषविले आहे.\nयाच संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रतिष्ठेचे आणि मानाचे पुरस्कार दिले जातात.संपूर्ण मराठवाड्यातून एका पत्रकारास कै.नागोजीराव दुधगावकर स्मृती पुरस्कार दिला जातो.यंदाच्या पुरस्कारांसाठी माझी निवड करण्यात आली आहे.त्याबद्दल संस्थेचे माजी अध्यक्ष एस.एम.देशमुख,किरण नाईक यांच्यासह सर्व पदाधिका-यांचा आभारी आहे.\nमाझ्या पत्रकारितेस २५ वर्षे पुर्ण झाली आहेत.वयाच्या १९ व्या वर्षी पत्रकारितेस सुरूवात केली आणि २१ व्या वर्षी लोकमतच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय पां.वा.गाडगीळ स्मृती पत्रकारिता पुरस्कार मिळाला.नागपुरात तत्कालिन माहिती व प्रसारण मंत्री गिरीजा व्यास यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला होता.तो पहिला पुरस्कार होता.त्यानंतर एका पाठोपाठ एक २५ हून अधिक पुरस्कार मिळाले.सन २००४ मध्ये बाळशास्त्री जांभेकर स्मृती दर्पण पुरस्कार मिळाला.तत्कालिन लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या हस्ते जांभेकर यांच्या जन्मगावी म्हणजे पोंभुर्ले ता.देवगड जि.सिंधुदुर्ग येथे हा पुरस्कार सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला होता.त्यानंतर सर्वात मानाचा हा पुरस्कार आहे.या पुरस्कारामुळे आनंद तर झाला आहेच परंतु तितकीच जबाबदारी वाढली आहे.\nतुळजापूर तालुक्यातील अणदूर गावातून सन १९८७ पासून सुरू झालेला पत्रकारितेचा प्रवास अनेक संकटे झेलत इथंपर्यंत पोहचला आहे.मागे वळून पाहताना आपण काय होतो आणि काय झालो,याचे आत्मचिंतन केले की चेह-यावर आसू आणि हासू येतात.माझ्या घरात पत्रकारितेचा वारसा नाही.आई - वडील अशिक्षित.घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची.शिक्षणासाठी पैसे नव्हते म्हणून अणदूरच्या मुद्दाना शेट्टी यांच्या हॉटेलात एकेकाळी उन्हाळ्याच्या सुट्टीत तीन रूपयावर दिवसभर काम केले.त्या आठवणी काढल्या की डोळे भरून येतात,परंतु गरीबीवर आणि सर्व संकटावर मात करत यशस्वी झालो,माझे जीवन म्हणजे एक कादंबरी आहे.अनेक मित्रांनी आत्मचरित्रावर कादंबरी लिहिण्याचा सल्ला दिला आहे.भविष्यात तो लिहिण्याचा मानस आहे.\nपत्रकारिता ही चळवळ मानणा-यापैकी मी एक आहे.त्याचा कधी धंदा होवू दिला नाही.गरीबी काय असते आणि गरीबांचे प्रश्न काय असतात,या चाकोरीतून मी गेलो आहे.त्यामुळे कितीही यश मिळाले तरी गर्विष्ठ होत नाही आणि कितीही अपयश आले तरी खचून जात नाही.यश आणि अपयशाच्या पलिकडे मी गेलो आहे.संत ज्ञानेश्वरी आणि संत तुकाराम गाथा मी किती तरी वेळा वाचलेली आहे.त्यामुळे आयुष्यात कितीही संकटे आली तरी स्थितप्रज्ञ राहण्याचा प्रयत्न केलेला आहे.\nमाझ्यावर ज्या ज्या वेळी संकटे कोसळली त्या प्रत्येकी वेळी कोणी ना कोणी देवासारखा धावून आलेला आहे.या जगात देव आहे की नाही हे मला माहित नाही,परंतु या जगात अनेक देवासारखी माणसे आहेत,हे मला माहित आहे.त्यामुळे या जगात सर्वजण वाईट आहेत,हा भ्रम मी कधी करून घेतलेला नाही.नेहमी सकारात्मक विचार ठेवून वाटचाल केलेली आहे.\nअसो,कै.नागोजीराव दुधगावकर पुरस्कार मिळाल्यानंतर अनेक मित्र,हितचिंतक आणि मार्गदर्शकांनी फोन,एस.एम.एस.व्हॉटस एॅप,फेसबुक आणि प्रत्यक्ष भेटीत अभिनंदन करून ज्या शुभेच्छा दिल्या आहेत,त्याबद्दल सर्वांचे पुनश्च आभार...\nसुनील ढेपे यांना पुरस्कार प्रदान\nमथुरा अपार्टमेंट,एम.3, नाईकवाडीनगर,उस्मानाबाद Mobile- 9420477111 7387994411 dhepesm@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/entertainment/story-amitabh-bachchan-diwali-party-guest-list-revealed-1822283.html", "date_download": "2021-01-28T12:52:57Z", "digest": "sha1:S3O2OMGL4SLPXGWW4FFEEF4YK4JXOTU7", "length": 22875, "nlines": 291, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Amitabh Bachchan Diwali party guest list revealed, Entertainment Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nदोन वर्षांनंतर बच्चन यांच्या घरी दिवाळी पार्टी\nHT मराठी टीम , मुंबई\nज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमधील मंडळींसाठी दिवाळी पार्टीचं आयोजन करतात. मात्र गेल्या दोन वर्षांत बच्चन यांच्या घरी दिवाळी पार्टीचं आयोजन झालं नव्हतं. यंदा मात्र बच्चन कुटुंबीय दणक्यात दिवाळी साजरी करणार आहेत. या पार्टीत बॉलिवूडमधले अनेक सेलिब्रिटी कपल्स उपस्थित राहणार आहेत.\nदीपिका पादुकोन साकारणार द्रौपदी\n२०१७ मध्ये बच्चन यांची सून ऐश्वर्यांच्या वडिलांचे निधन झाले तर २०१८ मध्ये बच्चन यांच्या मुलीच्या सासाऱ्यांचं निधन झालं. त्यामुळे गेली दोन वर्षे दिवाळी पार्टीचं आयोजन झालं नव्हतं. मात्र दिवाळीच्या पहिल्या दिवशी बच्चन यांच्या घरी जंगी पार्टीचं आयोजन करण्यात येणार असल्याचं समजत आहे.\nराणादाचा कुस्तीला तात्पुरता रामराम, झाला पोलिसांत भरती\nया पार्टीसाठी काजोल, अजय देवगन, शाहरुख गौरी, दीपिका, आलिया, रणबीर, रणवीर सिंह यांसारखे कलाकार उपस्थित राहणार असल्याचं समजत आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nइरफान यांच्या निधनानं कलाविश्वात हळहळ, बिग बी, लतादीदींची श्रद्धांजली\nबॉलिवूडच्या दिवाळी पार्टीत कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज\nघराबाहेर जमलेल्या चाहत्यांची बच्चन यांनी मागितली माफी\nअमिताभ बच्चन तीन दिवसांपासून रुग्णालयात\nमहानायक अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज\nBLOG: अलौकिक, अद्भुत अमिताभ\nदोन वर्षांनंतर बच्चन यांच्या घरी दिवाळी पार्टी\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nचित्रपटसृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री\nचारच दिवसांपूर्वी इरफान खान यांच्या आईचे झाले होते निधन\nइरफान यांच्या निधनानं कलाविश्वात हळहळ, बिग बी, लतादीदींची श्रद्धांजली\nअभिनेता इरफान खान ICUत\nलॉकडाऊनमध्ये मराठी सेलिब्रिटींना असे फिट ठेवतायेत फिटनेस इन्स्ट्रक्टर\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://prasadkerkar.com/category/politic/", "date_download": "2021-01-28T11:10:47Z", "digest": "sha1:UA5X24SRDMRVGDXTC4CN45V5NWFKQA6W", "length": 7133, "nlines": 93, "source_domain": "prasadkerkar.com", "title": "राजकीय – Prasad Kerkar", "raw_content": "\nजानेवारी 23, 2021 जानेवारी 22, 2021 0\nअमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष म्हणून जो बायडेन यांनी शपथ घेतल्याने अमेरिका व पर्यायाने जगावर असलेले ट्रम्प नावाचे संकट संपले आहे. …\nजानेवारी 21, 2021 जानेवारी 21, 2021 0\nग्रामपंचायती निवडणुकांची रणधुमाळी थांबली आहे. आता विजय-पराजय हे विसरुन जनतेने दिलेल्या कौलाचा सन्मान राखत जनतेची कामे करण्याची वेळ आता आली …\nजानेवारी 19, 2021 जानेवारी 19, 2021 0\nअलिबागसह रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीत जोरदार मुसंडी मारल्याने भाजपाला रोखण्याचे काम शेकापने आपल्या हिंमतीवर केले आहे. त्याचबरोबरीने …\nनोव्हेंबर 30, 2020 नोव्हेंबर 30, 2020 0\nमहाविकास आघाडीच्या पहिल्या वर्षपूर्ती दिनाच्या निमित्ताने आघाडीत महाउत्साह निर्माण झाला आहे. अर्णब गोस्वामी, कंगना रणावत या प्रकरणी न्यायालयाने आघाडीच्या दृष्टीकोनातून …\nएक वर्षानंतर महाविकास आघाडी…\nनोव्हेंबर 26, 2020 नोव्हेंबर 26, 2020 0\nशिवसेना-राष्ट्रवादी-कॉँग्रेस या दोन भिन्न विचारसरणीच्या तीन पक्षांच्या सरकारने म्हणजे महाविकास आघाडीने आपला एक वर्षाचा कार्यकाल कालच पूर्ण केला. अनेकांना अशक्य …\nचिखलात रुतत चाललेला हत्ती…\nनोव्हेंबर 23, 2020 नोव्हेंबर 23, 2020 0\nनुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभेच्या, मध्यप्रदेश व उत्तरप्रदेशातील पोटनिवडणुकीत कॉँग्रेसने अतिशय निराशाजक कामगिरी केल्याने आता त्याचे पडसाद कॉँग्रेस पक्षात उमटू …\nनोव्हेंबर 11, 2020 नोव्हेंबर 11, 2020 0\nबिहारमध्ये मतमोजणीत जागांचा विचार करता सतत सी-सॉ होत होते. मात्र अखेर भाजपा-जदयु आघाडीने बाजी मारलीच. आता बिहारमध्ये भाजपा ७४ जागा …\nनोव्हेंबर 10, 2020 नोव्हेंबर 10, 2020 0\nबिहारमधील निवडणुकीचे निकाल पाहता दोन्ही आघाड्यात तुल्यबळ लढत दिली गेली. त्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाडीने बाजी मारली आहे. सुरुवातीला मतमोजणी सुरु …\nनोव्हेंबर 8, 2020 नोव्हेंबर 8, 2020 0\nजगातील एक महत्वाची आर्थिक ताकद असलेल्या अमेरिकेत लोकशाही मार्गाने अखेर अपेक्षीत असे सत्तांतर झालेच. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला …\nनोव्हेंबर 2, 2020 नोव्हेंबर 2, 2020 0\nदेशातील बिमारु राज्य म्हणून ओळखले गेलेल्या बिहारमध्ये आता निवडणुकीचा एक टप्पा पार पडला आहे. त्यानंतर आता दोन टप्पे झाल्यावर १० …\nबायडेन पर्व सुरु जानेवारी 23, 2021\nअर्णब, जनतेला माहिती द्या\nरणधुमाळी व त्यानंतर…. जानेवारी 21, 2021\nसरशी महाआघाडीची जानेवारी 19, 2021\nसर्वात मोठी मोहीम जानेवारी 18, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/indian-former-captain-ms-dhoni-dance-in-a-party-chennai-super-kings-video-became-viral/articleshow/79433215.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article6", "date_download": "2021-01-28T11:06:57Z", "digest": "sha1:V7D5JVULR6B25GWNJ5I7MBM3LJRK36GG", "length": 11521, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nमहेंद्रसिंग धोनीने पार्टीमध्ये केला भन्नाट डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल...\nभारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला तुम्ही आतापर्यंत कधीही नाचताना पाहिले नसेल. पण सध्याच्या घडीला धोनीच्या डान्सचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. धोनी सध्याच्या घडीला दुबईमध्ये आहे.\nनवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीला आपण सर्वच कॅप्टन कूल म्हणून ओळखतो. त्यामुळे धोनीला आतापर्यंत कोणत्याही पार्टीमध्ये तुम्ही नाचताना पाहिले नसेल. पण धोनीचा एक व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये धोनी चांगलेच ठुमके लगावताना पाहायला मिळाला आहे.\nआयपीएलपूर्वी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर धोनी युएईमध्ये आयपीएल खेळण्यासाठी गेला होता. पण यावर्षी धोनी आणि त्याच्या चेन्नई सुपर किंग्स संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. पण आयपीएल संपल्यावर धोनी पुन्हा एकदा दुबईमध्ये गेला आणि त्याने एका पार्टीमध्ये चांगलाच डान्स केल्याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.\nधोनी पुन्हा दुबईमध्ये का गेला, पाहा...\nआयपीएल संपल्यावर धोनी पुन्हा एकदा दुबईमध्ये गेला. धोनी सध्याच्या घडीला आपल्या कुटुंबियांबरोबर काही काळ व्यतित करत आहेत. त्यासाठी त्याने थेट दुबई गाठले. यावेळी धोनी एका पार्टीमध्ये पाहायला मिळाला. या पार्टीमध्ये धोनी पत्नी साक्षी आणि मुलगी झिवाबरोबर डान्स करत असल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर धोनी आपल्या काही मित्रांबरोही डान्स करत असल्याचेही पाहायला मिळत आहे.\nचेन्नई सुपर किंग्सने आपल्या इंस्टाग्रामवर धोनीचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. चेन्नईने हा व्हिडीओ शेअर करताना याखाली एक कॅप्शन लिहिलेली आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने लिहिले आहे की, \" हा व्हिडीओ पाहून आपण आपले हास्य रोखू शकतो, का\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nरोहित शर्माच्या दुखापतीबाबत कर्णधार विराट कोहलीने सोडले मौन, म्हणाला... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nदेशसंसदेच्या कॅन्टीनमध्ये ७०० रुपयांना मिळणार 'मांसाहारी बुफे'\nमुंबईकर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर\nक्रिकेट न्यूजभारतीय क्रिकेटपटूने केला विवाह; संघाने सोशल मीडियावरून दिली माहिती\nमुंबईभाजपच्या वेबसाइटवर रक्षा खडसेंचा अक्षेपार्ह उल्लेख; शिवसेनेनं केली 'ही' मागणी\nन्यूजमुंबई हा कर्नाटकचा भाग, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्याचा दावा\nगुन्हेगारीराष्ट्रीय बँकेत 'ते' ग्राहक बनून आले, अन् काही वेळाने...\nगुन्हेगारीअल्पवयीन मुलगी एकटीच होती, तरुणाने घरात घुसून केला बलात्कार\nदेशराम मंदिराची झलक : यूपीच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगसिझेरियन डिलिव्हरी किती वेळा होऊ शकते व सुरक्षित डिलिव्हरीसाठी काय काळजी घ्यावी\nमोबाइलटिकटॉकने भारतातून गाशा गुंडाळला, 'इतके' हजार कर्मचारी झाले बेरोजगार\nब्युटीसुंदर व नितळ त्वचेसाठी संपूर्ण शरीरावर लावा ‘या’ भाजीपासून तयार केलेला नैसर्गिक लेप\nमोबाइल५३ कोटी Facebook युजर्संचे फोन नंबर लीक, टेलिग्रामवर विक्री\nकार-बाइकदेशातील ८ वर्ष जुन्या वाहनांवर आता मोदी सरकारचा 'ग्रीन टॅक्स'\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/sports/story-rohit-sharma-wins-2019-icc-cricket-world-cup-2019-golden-bat-1813508.html", "date_download": "2021-01-28T13:11:56Z", "digest": "sha1:K25A6PIBHWDJFJG57BFRKGYDWYRLGILV", "length": 27090, "nlines": 321, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Rohit Sharma Wins 2019 ICC Cricket World Cup 2019 Golden Bat, Sports Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nCWC 2019: सर्वाधिक धावा करत रोहित शर्मा ठरला 'गोल्डन बॅट'चा मानकरी\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nआयसीसी विश्वचषकात (ICC World Cup 2019) भारताचा प्रवास सेमीफायनलमध्येच संपुष्टात आला होता. न्यूझीलंडने पावसामुळे दोन दिवस चाललेल्या या सेमीफायनल सामन्यात भारताचा १८ धावांनी पराभव केला होता. त्यामुळे लॉर्डसवर विश्वचषक उंचावण्याचे भारताचे स्वप्न तिथेच भंगले होते. भलेही भारताला विश्वचषक पटकावता आला नसला तरी उपकर्णधार रोहित शर्माने 'गोल्डन बॅट' आपल्या नावे केली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्क हा 'गोल्डन बॉल'चा मानकरी ठरला आहे.\nभारतीय उपकर्णधाराने ९ सामन्यात ६४८ धावा बनवल्या. जो रुट, जॉन बेअरेस्टो आणि जेसन रॉय हे त्याच्या मागे होते. केन विल्यम्सनला ही रोहितला मागे टाकणे जमले नाही. रविवारी लॉर्ड्सवर झालेल्या फायनलमध्ये किवी कर्णधाराने ५३ चेंडूत ३० धावा केल्या आणि ५७८ धावांसह मालिका संपुष्टात आली.\nभारत फायनलमध्ये नसल्यानं स्टार स्पोर्ट्सला कोट्यवधींचा फटका\nरोहित शर्माला मागे टाकण्याची तीन इतर फलंदाजांकडे संधी होती. जो रुटने ३० चेंडूत ७, जेसन रॉयने २० चेंडूवर १७ आणि जॉनी बेअरस्टोने ५५ चेंडूत ३६ धावा बनवल्या. जो रुट आणि केन विल्यम्सनला क्रमशः ९९ आणि १०० धावांची गरज होती. जर त्यांनी या धावा केल्या असत्या तर रोहित शर्माला मागे टाकण्यात त्यांना यश आले असते.\nऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ६४७, बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन ६०६ धावा कर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यानंतर विल्यम्सन, जो रुट, जॉनी बेअरस्टो आणि अॅरोन फिंच यांचा क्रम येतो.\nपाकिस्तानच्या बाबर आझमने ४७४ धावा आणि भारताचा कर्णधर कोहलीने ४४२ धावा केल्या. पण एकालाही सर्वाधिक धावा करण्याचा सचिन तेंडुलकरचा (६७३) विक्रम मोडता आला नाही. सचिनने २००३ मध्ये या धावा बनवल्या होत्या. त्यानंतर मॅथ्यू हेडनचा क्रमांक येतो. त्याने २००७ मध्ये ६५९ धावा केल्या होत्या.\n सुपर ओव्हरमध्येही टाय, यजमान इंग्लंड विश्वविजेता\nमिशेल स्टार्क 'गोल्डन बॉल'चा मानकरी\nऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने २७ विकेट घेत 'गोल्डन बॉल'चा मानकरी ठरला. त्याने केवळ १० सामन्यात दोन वेळा ४-४ आणि दोन वेळ ५-५ विकेट घेतल्या. त्यानंतर त्याने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (२०), बांगलादेशचा मुस्तफिजूर रहमान (२०), न्यूझीलंडचा फर्ग्यूसन (१९), भारताचा जसप्रीत बुमराह (१८), इंग्लंडचा मार्क वुड (१८), न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट (१७), पाकिस्तानचा मोहम्मद अमीर (१७), शाहीन आफ्रिदी (१६) आणि इंग्लंडचा ख्रिस वोक्स (१६) यांचा क्रमांक येतो.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\nसचिन तेंडुलकरच्या 'वर्ल्ड कपXI'मध्ये धोनी नाही\n#EngvsNz Final 'वर्ल्ड कपचे विजेतेपद संयुक्तरित्या द्यायला हवे होते'\n....म्हणून सुपर ओव्हरमध्ये टाय होऊनही इंग्लंड विजयी\nICC World Cup: जाणून घ्या पुढचा विश्वचषक कधी, कुठे खेळवला जाणार\nमालिकावीर विल्यम्सनलाही सचिनचा रेकॉर्ड ब्रेक करणं जमलं नाही\nCWC 2019: सर्वाधिक धावा करत रोहित शर्मा ठरला 'गोल्डन बॅट'चा मानकरी\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\n'माझ्यासाठी कर्णधार कोहलीनं सर्वस्व पणाला लावले'\n पाकची माजी कर्णधार सना मीरचा क्रिकेटला अलविदा\nICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्थगित करा : बीसीसीआय\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-astrology-anita-kelkar-marathi-article-4640", "date_download": "2021-01-28T11:33:16Z", "digest": "sha1:LG7RFI7OAL2BPZHK2QTAYGUUF3UDMWK5", "length": 18865, "nlines": 128, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Astrology Anita Kelkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nग्रहमान : ३ ते ९ ऑक्टोबर २०२०\nग्रहमान : ३ ते ९ ऑक्टोबर २०२०\nसोमवार, 5 ऑक्टोबर 2020\nग्रहमान : ३ ते ९ ऑक्टोबर २०२०\nतुमच्या मनात कामात विस्तार करण्याच्या कल्पना घोळतील. त्यासाठी आवश्यक वाटल्यास ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. व्यवसायात फायदा मिळवून देणाऱ्या कामांना प्राधान्य राहील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. पैशाची तात्पुरती सोय झाल्याने चिंता मिटेल. नोकरीत कामे नियोजनपूर्वक पूर्ण कराल. बदल किंवा बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश येईल. वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर असेल. घरात कामाचा व जबाबदाऱ्यांचा मनस्वी कंटाळा येईल. त्यामुळे कामे लांबणीवर टाकाल. अडचणींवर मात करून तरुणांनी प्रगती करावी. महिलांनी तब्येत सांभाळावी.\nया आठवड्यात तुम्हाला खट्टा-मीठा अनुभव येईल. व्यवसायात सतर्क राहून बाजारातील चढउतारांकडे लक्ष द्यावे. निष्णात व्यक्तींच्या सल्ल्याने वागून नवीन गुंतवणूक करावी. कोणतेही नवीन करार करताना त्यातील अटी-नियमांचा आधी विचार करावा. नोकरीत स्पर्धकांवर नजर ठेवावी. घाईने कोणतेही मतप्रदर्शन करु नका. नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. इतर व्यक्तींच्या गरजांकडे लक्ष देणे गरजेचे होईल. महिलांनी रागांवर नियंत्रण ठेवावे.\nआशावादी दृष्टिकोन राहील. त्याला ग्रहमानाची साथ मिळेल. ज्या कामात निराशा आली होती त्या कामात प्रगती होईल. आशेचा किरण दिसेल. व्यवसायात काही नवीन कडू गोड अनुभव येतील. मनाप्रमाणे कामे होतील. नोकरीत सभोवतालच्या व्यक्तींच्या विचित्र वागण्याचा नीट अंदाज येणार नाही. वरिष्ठांशी नरमाईने वागावे. दिलेली कामे बिनचूक वेळेत पूर्ण करावीत. वरिष्ठांनी दिलेले आश्‍वासन ते पाळतील ही अपेक्षा ठेवू नका. घरात वातावरण चांगले राहील. मुलांकडून अपेक्षित प्रगती दिसेल. खर्चावर नियंत्रण राखू शकाल.\nया आठवड्यात वेळेचे महत्त्व ओळखून त्याप्रमाणे कामाची आखणी करावी. व्यवसायात महत्त्वाच्या कामांना वेळीच महत्त्व द्यावे. नाहीतर कामांना विलंब होईल. हाती मिळालेल्या पैशाचा विनियोगही योग्य मार्गानेच करावा. जुनी देणी देऊन उरलेली थोडी गुंतवणूक करावी. पैशांच्या व्यवहारात दक्ष राहावे. नोकरीत कामाचे वेळी वरिष्ठ व सहकारी तुमची खुशामत करतील तरी वेळीच सावध राहावे. कामानिमित्ताने प्रवास संभवतो. घरात खर्चाला पेव फुटेल. त्यामुळे पैशाची तरतूद करावी लागेल. मुलांच्या प्रगती व प्रकृतीकडेही लक्ष द्यावे लागेल. महिलांनी विनाकारण होणारी दगदग कमी करावी.\nआर्थिकदृष्ट्या अनुकूल ग्रहमान आहे. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. व्यवसायात पैशांअभावी रेंगाळलेल्या कामांना गती मिळेल. महत्त्वाची ध्येयधोरणे आखून त्याप्रमाणे कामे करावी लागतील. निष्णात व्यक्तींचा सल्ला घेऊन मगच पुढील वाटचाल करावी. नोकरीत वरिष्ठ कामानिमित्ताने जादा अधिकार देतील. त्याचा वापर योग्य कारणासाठीच करावा. जोडधंद्यातून विशेष कमाई करता येईल. तुमचे कलागुण दाखवण्याची एखादी संधी येईल. लाभ घ्यावा. घरात तुमचे निर्णय अचूक ठरतील. प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल. महिलांना मनाजोगते वागता आल्याने आनंद वाटेल. नवीन खरेदीमुळे वातावरण चांगले राहील.\nतुमच्या कर्तृत्वाला उजाळा देणारे ग्रहमान आहे. त्याचा योग्य तो फायदा घ्यावा. व्यवसायात केलेल्या कामातून तुम्ही तुमची बुद्धीकौशल्याची चुणूक दाखवाल. स्वयंसिद्ध राहून कामे वेळेत पूर्ण करण्यावर तुमचा भर राहील. पैशाची स्थितीही समाधानकारक राहील. नोकरीत तांत्रिक अडथळे दूर होतील. कामानिमित्ताने परदेशवारी, लांबचे प्रवासयोग संभवतात. बोलण्याचे गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. घरात सुवार्ता कळेल. एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटीचे योग येतील.\nभाग्यकारक घटना जीवनात कलाटणी देतील. व्यवसायात परिस्थितीवर मात करून कामे यशस्वीपणे पार पाडाल. कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी तुमचा बराच वेळ व पैसा खर्च होईल. जुनी येणीही काही प्रमाणात वसूल होतील. नोकरीत कंटाळवाणी कामे संपवून मनाप्रमाणे कामे करता येतील. कमी श्रमात जास्त यश मिळेल. वरिष्ठ व सहकारी कामात प्रयत्न करतील. घरात इतर व्यक्तींबरोबर सहजीवनाचा आनंद घेता येईल. प्रकृतिमान सुधारेल. महिलांना आवडता छंद जोपासता येईल.\nग्रहांची विशेष साथ नाही तरीही जिद्द व चिकाटी यांच्या जोरावर कामे प्रगतिपथावर न्याल. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन ती वेळेत पूर्ण कराल. व्यवसायात कामाच्या बाबतीत कोणावरही अतिविसंबून राहू नका. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित करावे. केलेल्या कामाचे ताबडतोब पैसे मिळतील अशीच कामे करावीत. उधार उसनवार शक्यतो टाळावी. नोकरीत कामाच्या स्वरुपात व पद्धतीत बदल होतील. घरात अनपेक्षित प्रश्‍नांना तोंड द्यावे लागेल तरी शांतचित्ताने वागावे. महिलांनी विनाकारण होणारी चिडचिड कमी करावी. बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्यावा.\nअडथळ्यांची शर्यत पार करून कामात प्रगती साधाल. विनाकारण लांबलेली कामे पूर्ण करण्यावर जोर राहील. व्यवसायात महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क झाल्याने कामे मार्गी लागतील. पैशाची चिंताही मिटेल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत नवीन नोकरीच्या कामात प्रगती होईल. हातातील कामे वरिष्ठ व सहकारी यांच्या मदतीने पूर्ण करू शकाल. घरात वातावरण आनंदी राहील. जीवनातील तणाव कमी होतील. महिलांना अध्यात्मिक प्रगतीसाठी बराच वेळ देता येईल. प्रकृतिमान सुधारेल.\nमहत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन ती हातावेगळी करावीत. व्यवसायात कामातील गैरसोय त्रासदायक ठरेल. कामे पूर्ण करण्यासाठी चाकोरीबाहेरचा मार्ग अवलंबावा लागेल. मात्र त्यातील संभाव्य धोक्यांचा आधी विचार करावा. मगच पुढे जावे. नोकरीत सहकाऱ्यांवर अवलंबून राहू नका. कर्तव्याला चोख राहावे. भावनेपेक्षा कृतीवर भर द्याल. घरात अत्यावश्यक खर्च वाढतील. मुलांकडून मात्र अपेक्षित प्रगती कळेल. महिलांना मनाप्रमाणे वागता येईल. विवाहेच्छुंचे विवाह ठरतील.\nआळस झटकून काम करावे, यश मिळेल. कर्तव्याची जाणीव करून देणारा आठवडा आहे. व्यवसायात नवीन योजना डोळ्यासमोर असतील, त्यामुळे हातातील कामांकडे थोडे दुर्लक्ष होईल. आर्थिक परिस्थितीचा नीट विचार करून मगच कामे स्वीकारा. हातातील पैशाचा विनियोग योग्य कारणांसाठीच होईल याची दक्षता घ्यावी. नोकरीत तुमच्या भिडस्त स्वभावाचा सहकारी व वरिष्ठ गैरफायदा घेतील. घरात तणावाचे वातावरण असले तरी मौनव्रत पाळावे. महिलांनी रागांवर नियंत्रण ठेवावे.\nव्यवसायात कामाचे प्रमाण समाधानकारक असेल. परंतु, कामांना म्हणावा तसा वेग येणार नाही. त्यामुळे तुमची थोडी चिडचिड होईल. महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करून हातावेगळी करावीत. नोकरीत सतरा डगरींवर हात ठेवू नका. कामात दक्ष राहा. कामातील बेत गुप्त ठेवावेत. घरात कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. त्यामुळे मानसिक अस्वस्थता जाणवेल. थोडे मनन व चिंतन करावे. महिलांनी दगदग कमी करावी. विद्यार्थ्यांनी शांतचित्ताने विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. मनाजोगती कार्ये घडतील.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.dhepe.in/2011/03/blog-post_4982.html", "date_download": "2021-01-28T12:05:23Z", "digest": "sha1:NSYIKFWOI6QGKUOHHA64RPABOUVHJXFO", "length": 10766, "nlines": 67, "source_domain": "www.dhepe.in", "title": "सुनील ढेपे : उस्मानाबाद लाइव्ह : मिशन २०२० !", "raw_content": "\nउस्मानाबाद लाइव्ह : मिशन २०२० \nउस्मानाबाद लाइव्हच्या प्रतिसाद सदरात महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश -विदेशातील मराठी वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. त्यातील एक प्रतिक्रिया आम्हाला महत्वाची वाटते...\nविदर्भातील वर्धा येथील एका इंजिनिअरींग कॉलेजमधील आयटीचे प्रोप्रेसर प्रकाश सर यांनी एका महिन्यापुर्वी आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे.ते म्हणतात...\nत्यावेळी प्रकाश सरांची प्रतिक्रिया वाचून आम्ही भारावून गेलो होतो.त्यात भर पडली आहे, ज्येष्ठ पत्रकार माधव शिरवळकर यांनी केलेल्या भाकीतामुळे...६ जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात पत्रकार दिन मोठ्या उत्साहाने पार पडला. औरंगाबाद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्रपत्र विभागात झालेल्या कार्यशाळेत शिरवळकर म्हणतात की, पुढील दशकात म्हणजे सन २०२० च्या आसपास ई - पेपर्स वृत्तपत्रांची जागा घेतील.\nत्या बातमीची लिंक आम्ही येथे देत आहोत.\nजे विधान एक महिन्यापुर्वी प्रोप्रेसर प्रकाश यांनी केले होते, तेच विधान ज्येष्ठ पत्रकार माधव शिरवळकर यांनी केल्यामुळे आम्हाला नवी प्रेरणा मिळाली आहे.\nमहाराष्ट्रात मराठवाडा व मराठवाड्यात उस्मानाबाद जिल्हा मागास आहे. उस्मानाबाद हे जिल्ह्याचे ठिकाण असले तरी लोकसंख्या फक्त एक लाखाच्या आसपास आहे. येथे औद्योगिकरण नसल्यामुळे विकास नाही.घराचे बंगले झाले, गल्लीच्या कॉलन्या झाल्या पण उस्मानाबाद शहर वाढलेल्या वृक्षासारखा ...तुळजाभवानी व हवा - पाणी सोडले तरी या जिल्ह्याची नवी ओळख नाही.आता हवा आणि पाणीही प्रदूषित झाले आहे. सहा महीन्यापुर्वी येथून एक रंगीत वृत्तपत्र सुरू झाले आहे. महिलांचे वय व वृत्तपत्रांचा खप विचारू नये, म्हणून आम्ही या वृत्तपत्राचा खप सांगत नाही.सांगण्याचा मुद्दा म्हणजे मागास उस्मानाबाद जिल्हयात ई - पेपर सुरू करणे म्हणजे मोठे धाडसच होय. हे धाडस आम्ही केले.महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी व कुलदैवत श्री खंडोबाचा आशिर्वाद व जनता - जनार्दनाच्या पाठिंब्यावर ८ ऑक्टोबर २०१० रोजी उस्मानाबाद लाइव्ह सुरू झाले. त्यादिवशी नवरात्र सुरू झाला होता, व घटस्थापना होती. घटस्थापनेच्या दिवशीच उस्मानाबाद लाइव्हची स्थापना झाली व केवळ तीन महिन्यात जगभरातील असंख्य वाचक उस्मानाबाद लाइव्हने मिळविले आहेत.\nमला पुर्वीपासूनच नवनविन प्रयोग करण्याचा छंद आहे. देशात व जगात आलेले नविन तंत्रज्ञान जाणून घेण्याची जिज्ञासा आहे.सन १९९९ मध्ये एकमत सोडल्यानंतर मुक्तरंग कम्युनिकेशन सुरू केले. त्यावेळी उस्मानाबादमध्ये पहिले इंटरनेट कॅफे सुरू केले होते. त्यावेळच्या काही गंमती - जंमती आजही आठवतात.\nदुकानाच्या बाहेर आम्ही एक बोर्ड लावला होता, मुक्तरंग इंटरनेट कॅफे....हा बोर्ड वाचून काही जण दुकानात येवून कॉफी मागत होते. त्यावेळी एका सिव्हील सर्जनने कॅफे सुरू केले म्हटल्यावर...छान..आम्ही पण कॉफी पिण्यास येवू म्हटले होते. आता कुठे लोकांना इंटरनेट म्हणजे काय असे समजू लागले आहे. गेल्या दहा वर्षापासून आम्ही इंटरनेटचा वापर करीत असल्यामुळे आम्हाला ई - पेपर सुरू करण्याची कल्पला सुचली.मराठवाड्यात दोन -तीन ई - पेपर्स आहेत पण क्षणाक्षणाला अपडेट करणारे एकमेव आमचे ई - पेपर आहे.\nउस्मानाबादमधील काहीजण आम्हाला सहज विचारतात...सध्या कोणत्या पेपरचे काम करता... त्यांना उस्मानाबाद लाइव्ह सुरू केले म्हटल्यावर आहो, ते बुक -स्टॉलवर दिसत नाही म्हणतात...त्यांना मी मकरंद अनासपुरेचा एक विनोदी डॉयलॉग म्हणून दाखवितो...असले छापील धंदे आम्ही करीत नाही... मग लोक हसतात व नंतर त्यांना उस्मानाबाद लाइव्ह म्हणजे नेमके काय आहे, ई - पेपर्स म्हणजे काय, हे समजावून सांगतो.\nदहा वर्षापुर्वी ज्यावेळी इंटरनेट कॅफे सुरू केले होते, त्यावेळी ज्या गंमती - जमती होत होत्या त्याच आता ई - पेपरर्स केल्यानंतर होत आहेत.पण हे आमचे मिशन २०२० आहे...हे त्यांना कुठे माहित...\nसुनील ढेपे यांना पुरस्कार प्रदान\nमथुरा अपार्टमेंट,एम.3, नाईकवाडीनगर,उस्मानाबाद Mobile- 9420477111 7387994411 dhepesm@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/articles/marathi-bhashechi-majja/?vpage=1", "date_download": "2021-01-28T12:38:18Z", "digest": "sha1:3V3TIF6ZTLB2H456DX3M47JQ6ZBARH6A", "length": 9413, "nlines": 158, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मराठी भाषेची मज्जा !!! – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 28, 2021 ] मला समजलेले परमेश्वराचे स्वरूप\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ January 27, 2021 ] जातीमधील उद्रेक\tकविता - गझल\n[ January 25, 2021 ] ‘सर’ – हाथ से छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो \n[ January 25, 2021 ] काव्यातील गुरु\tकविता - गझल\n[ January 24, 2021 ] सासरी जाताना\tकविता - गझल\n[ January 24, 2021 ] श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५२\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 23, 2021 ] कॅनडातील भारत\tपर्यटन\n[ January 23, 2021 ] इतरांतील लाचारी बघे\tकविता - गझल\n[ January 23, 2021 ] एखादी स्मित रेषा\tललित लेखन\n[ January 23, 2021 ] श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५१\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 22, 2021 ] भक्ती बर्वे-इनामदार आणि जया भादुरी-बच्चन\tललित लेखन\n[ January 22, 2021 ] भिकाऱ्याचे पुण्य\tकविता - गझल\n[ January 22, 2021 ] श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५०\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 21, 2021 ] प्रेम कविता\tकविता - गझल\n[ January 21, 2021 ] एकांकिकेला कथेचे “कलम”\tललित लेखन\nHomeहलकं फुलकंमराठी भाषेची मज्जा \nFebruary 27, 2020 `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुपमधून हलकं फुलकं\nआज मराठी राजभाषा दिन………… मी आज शपथ घेतली; दिवसभर फक्त आणि फक्त मराठीतच बोलेन…\nशपथ घेतो तोच बायकोनं आज्ञा केली.”अहो कॉर्नर च्या मेडीकल शॉप मधून बाळाला डायपर आणून द्या.\nमी औषधालयात गेलो अन सांगितले:-\nशिशू शीसू सुलभ शोषक कटी शुभ्र लंगोट द्या……..\nते म्हणले: पतंजलीत तपास करा.\nAbout `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुपमधून\t63 Articles\nआम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमला समजलेले परमेश्वराचे स्वरूप\n‘सर’ – हाथ से छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो \nश्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५२\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/indian-former-captain-ms-dhoni-dance-in-a-party-chennai-super-kings-video-became-viral/articleshow/79433215.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article8", "date_download": "2021-01-28T11:23:17Z", "digest": "sha1:VLOG5SYVMTJ2LQ5UYSMGVMOFNXEEBJKQ", "length": 11402, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nमहेंद्रसिंग धोनीने पार्टीमध्ये केला भन्नाट डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल...\nभारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला तुम्ही आतापर्यंत कधीही नाचताना पाहिले नसेल. पण सध्याच्या घडीला धोनीच्या डान्सचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. धोनी सध्याच्या घडीला दुबईमध्ये आहे.\nनवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीला आपण सर्वच कॅप्टन कूल म्हणून ओळखतो. त्यामुळे धोनीला आतापर्यंत कोणत्याही पार्टीमध्ये तुम्ही नाचताना पाहिले नसेल. पण धोनीचा एक व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये धोनी चांगलेच ठुमके लगावताना पाहायला मिळाला आहे.\nआयपीएलपूर्वी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर धोनी युएईमध्ये आयपीएल खेळण्यासाठी गेला होता. पण यावर्षी धोनी आणि त्याच्या चेन्नई सुपर किंग्स संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. पण आयपीएल संपल्यावर धोनी पुन्हा एकदा दुबईमध्ये गेला आणि त्याने एका पार्टीमध्ये चांगलाच डान्स केल्याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.\nधोनी पुन्हा दुबईमध्ये का गेला, पाहा...\nआयपीएल संपल्यावर धोनी पुन्हा एकदा दुबईमध्ये गेला. धोनी सध्याच्या घडीला आपल्या कुटुंबियांबरोबर काही काळ व्यतित करत आहेत. त्यासाठी त्याने थेट दुबई गाठले. यावेळी धोनी एका पार्टीमध्ये पाहायला मिळाला. या पार्टीमध्ये धोनी पत्नी साक्षी आणि मुलगी झिवाबरोबर डान्स करत असल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर धोनी आपल्या काही मित्रांबरोही डान्स करत असल्याचेही पाहायला मिळत आहे.\nचेन्नई सुपर किंग्सने आपल्या इंस्टाग्रामवर धोनीचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. चेन्नईने हा व्हिडीओ शेअर करताना याखाली एक कॅप्शन लिहिलेली आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने लिहिले आहे की, \" हा व्हिडीओ पाहून आपण आपले हास्य रोखू शकतो, का\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nरोहित शर्माच्या दुखापतीबाबत कर्णधार विराट कोहलीने सोडले मौन, म्हणाला... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई'गृहमंत्री जी, तर तुम्ही ट्वीटमध्ये बदनामीकारक मजकूर वापरला नसता'\nक्रिकेट न्यूजऑस्ट्रेलियाला सुचले शहाणपण... 'भारतीय' क्रिकेटपटूला दिले संघात स्थान\nजळगावभाजपच्या वेबसाइटवर आक्षेपार्ह उल्लेख; रक्षा खडसे म्हणाल्या...\nमुंबईकर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर\nमुंबईमुंबई केंद्रशासित करण्याचा काय संबंध\nन्यूजमुंबई हा कर्नाटकचा भाग, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्याचा दावा\nक्रिकेट न्यूजआयसीसीच्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंचेच वर्चस्व, पाहा कोणी पटकावलं मानाचं स्थान\nगुन्हेगारीराष्ट्रीय बँकेत 'ते' ग्राहक बनून आले, अन् काही वेळाने...\nधार्मिकवर्षातील पहिला गुरु पुष्य योग: धन वृद्धीसाठी करा हे उपाय\nमोबाइलटिकटॉकने भारतातून गाशा गुंडाळला, 'इतके' हजार कर्मचारी झाले बेरोजगार\nमोबाइल५३ कोटी Facebook युजर्संचे फोन नंबर लीक, टेलिग्रामवर विक्री\nब्युटीसुंदर व नितळ त्वचेसाठी संपूर्ण शरीरावर लावा ‘या’ भाजीपासून तयार केलेला नैसर्गिक लेप\nमोबाइलडॉक्यूमेंटशिवाय आधार कार्डसोबत करा फोन नंबर लिंकः UIDAI\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A5%87_(Kelyane_Hot_Ahe_Re).pdf/%E0%A5%AA%E0%A5%AD", "date_download": "2021-01-28T11:10:12Z", "digest": "sha1:ZQ2BNICRF5IMSDNJJWPJIQQAMDBNDUEL", "length": 3973, "nlines": 52, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"पान:केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf/४७\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"पान:केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf/४७\" ला जुळलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख पान:केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf/४७ या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nअनुक्रमणिका:केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nकेल्याने होत आहे रे (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nकेल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re) (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/259754", "date_download": "2021-01-28T12:53:38Z", "digest": "sha1:USD36M3WM3BQYXXWUHDBVJU6ZPKNRCUL", "length": 2111, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सामुराई तलवार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सामुराई तलवार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०८:१०, ७ जुलै २००८ ची आवृत्ती\n१५ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n१९:०१, २४ नोव्हेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन)\nEscarbot (चर्चा | योगदान)\n०८:१०, ७ जुलै २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://policenama.com/tag/designer-lehenga/", "date_download": "2021-01-28T12:51:26Z", "digest": "sha1:5JJTJ5MYS6SJ3Q5AYPHUZ2VSVQQKSQSG", "length": 8409, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "Designer Lehenga Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nजादूटोणा करून पैशाचा पाऊस पाडतो असं सांगत होते 6 जण, पोलिसांनी कासव ताब्यात घेऊन केलं…\nSangli News : सावकारानं वसुलीचा तगादा लावल्यामुळं पोलिस कुटुंबाची आत्महत्या, व्याजानं…\nतमन्ना भाटीया आणि विराट कोहलीला केरळ हायकोर्टाची नोटीस \nनीता अंबानींच्या वॉर्डरोबमध्ये कायमच मिळतात ‘या’ 5 गोष्टी यापैकी एकाची गिनीज बुकमध्ये…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी या 56 वर्षांच्या आहेत. परंतु त्यांची स्टाईल ही कायमच पाहण्यासारखी असते. साडी आणि ड्रेस परिधान करणाऱ्या नीता अंबानी यांच्या वार्डरोबमध्ये त्यांच्यासाठी 5…\nSushant Birth Anniversary : बहिणीनं पूर्ण केलं सुशांतचं…\nBirthday SPL : ज्यांना पूर्ण शहर ‘लायन’ म्हणून…\nBirthday SPL : पहिल्याच नजरेत कॉलेजच्या सेक्रेटरीच्या…\nलग्नापूर्वी वरुणनं काही खास मित्रांनी अलिबागमध्ये दिली…\nकरीनाला डेट करताना सैफ अली खानला राणी मुखर्जीनं दिला होता…\n‘कोरोना’ची लस घेतलेल्या ग्राहकांना मिळणार बिलात…\nराकेश टिकैत यांचं मोठं विधान, म्हणाले – ‘दीप…\n22 हजार कोटींचा SRA घोटाळा, ED कडून ‘ओमकार’…\nभाजपचे अजफर शम्सी यांच्यावरील गोळीबार प्रकरणाचा तपास…\nजादूटोणा करून पैशाचा पाऊस पाडतो असं सांगत होते 6 जण,…\nSangli News : सावकारानं वसुलीचा तगादा लावल्यामुळं पोलिस…\nपदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी \nIAS Interview Question : भारताच्या कोणत्या राज्यातील मुली…\nतमन्ना भाटीया आणि विराट कोहलीला केरळ हायकोर्टाची नोटीस \nSatara News : उदयनराजेंनी केलं शिवेंद्रराजेंचं कौतुक,…\n होय, प्रेयसीला भेटण्यास गेला होता 11 वी चा…\nPune News : वैकुंठातील प्रलंबित कामे तीन महिन्यात पूर्ण…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nजादूटोणा करून पैशाचा पाऊस पाडतो असं सांगत होते 6 जण, पोलिसांनी कासव ताब्यात घेऊन…\nसिदंगीचे आमदार एम. सी. एस मनागुली यांचे निधन\nदाट धुक्यामुळे भरधाव कार थेट कंटेनरमध्ये घुसली, भीषण अपघातात चौघे…\nPune News : अपंग आरोपीकडून चक्क पोलिस ठाण्यातच कर्मचार्‍याच्या अंगावर…\n‘या’ अभिनेत्यासोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळली होती श्रुती…\nVideo : ‘स्टार डान्सर’ सपना चौधरीवर फिदा झाले लोक वारंवार पाहिला जातोय ‘हा’ व्हिडीओ\nPune News : भरधाव वाहनाच्या धडकेत सायकल चालकाचा मृत्यू\nघटस्फोटानंतर महिलेने 14 बाळांना दिला होता जन्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://sindhudurglive.com/?p=30171", "date_download": "2021-01-28T11:29:44Z", "digest": "sha1:VNBRQ7YRAUSAHHIRXFFVUGQE2BFHKAW3", "length": 8827, "nlines": 105, "source_domain": "sindhudurglive.com", "title": "प्रतिक्षा तावडे यांना शिक्षणरत्न पुरस्कार प्रदान ; सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते झाले पुरस्कार वितरण | Sindhudurg Live", "raw_content": "\nHome ठळक बातम्या प्रतिक्षा तावडे यांना शिक्षणरत्न पुरस्कार प्रदान ; सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते झाले...\nप्रतिक्षा तावडे यांना शिक्षणरत्न पुरस्कार प्रदान ; सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते झाले पुरस्कार वितरण\nकणकवली : दि ०८ : सह्याद्री उद्योग समूह अहमदनगर या संस्थेमार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय शिक्षणरत्न पुरस्कार जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा माईण नं १ च्या उपक्रमशिल पदवीधर शिक्षिका सौ. प्रतिक्षा प्रसाद तावडे यांना ज्येष्ठ समाजसेविका तथा गरिबांची माय डाँ. सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते महाबळेश्वर पाचगणी येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला सह्याद्री उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री. संदीप थोरात, शुभांगी थोरात, अमोल बागुल आदी उपस्थित होते. शिक्षकांनी शाळास्तर, सामाजिक स्तर व राष्ट्रस्तर विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन उपक्रमशिल प्रतिभावंत शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असे अध्यक्ष थोरात यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. या पुरस्काराबद्दल प्रतिक्षा तावडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तसेच त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत. यापूर्वी त्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक उपाध्यक्षा तथा राष्ट्रवादी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या पक्षनिरीक्षक अर्चना घारे परब यांच्या हस्ते नेमळे शिक्षणसंस्थेचा जिल्हास्तरीय व माजी मुख्यमंत्री मा. शरद पवार यांच्या हस्ते व शिक्षणमंत्री मा. विनोद तावडे यांच्या उपस्थितीत डाँ . कुमुद बन्सल राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.\nताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.\nPrevious articleआमदार नितेश राणे यांनी मिसळचा घेतला आस्वाद…\nNext articleआमदार नितेश राणे यांचा वैभववाडीत स्त्युत्य उपक्रम ; देवगड नगराध्यक्ष प्रणाली माने यांचे गौरवोद्गार\nदोडामार्गात कही ख़ुशी कही गम..\nनारायण राणेंंनी जयेंद्र रावराणेंंवर सोपवली ‘ही’ जबाबदारी..\nसावंतवाडी तालुक्यातील सरपंचपदांची आरक्षणे जाहीर\nश्री देवी यक्षिणी माणगावचा निकाल शंभर टक्के\n‘त्या’ सरपंचाची दबंगगिरी खपवून घेणार नाही : संजू परब\nनांदगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस…\nसालईवाडा हनुमान मंदिरात घंटानाद\nकुडाळहून चोरलेली पिकअप सापडली रत्नागिरीत..\nवैभव नाईक सपशेल फेल गेलेला आमदार; निलेश राणेंच टीकास्त्र\nगळफास लावून युवकाची आत्महत्या\nकोकणच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक खबरबात, घडामोडींचे सर्व पैलू, विशेष रिपोर्ताज, माहितीपट इतकंच नव्हे तर शिक्षण, व्यवसाय, नोकरी, यासंबंधी सगळ्या गोष्टी सांगणारं कोकणातलं एकमेव आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे सिंधुदुर्ग LIVE. सिंधुदुर्गचा सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा मागोवा घेणारं एकमेव आणि कोकणच नंबर वन महाचॅनेल.\nसिद्धकला बचतगटाच्या न्याहारी केंद्राचे नगराध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन..\nकोलगावात शिवसेनेची प्रचारात जोरदार मुसंडी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.rangabhoomi.com/sahitya-sahwas/4738-sooryachi-pille-vijaykumar-anavkar-memorable-play/", "date_download": "2021-01-28T12:04:30Z", "digest": "sha1:2CQUVNQE2LR6L75KDX64NB7MEE6VCXW7", "length": 16717, "nlines": 160, "source_domain": "www.rangabhoomi.com", "title": "माझ्या आठवणीतील नाटक — सूर्याची पिल्ले • रंगभूमी.com", "raw_content": "\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nरंगभूमी.comनटरंग, नवरंग आणि नवरस\nयेथे शोधा... म्हणजे सापडेल\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nमाझ्या आठवणीतील नाटक — सूर्याची पिल्ले\nमहाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात म्हणजे २०१० साली ‘सुबक’ या नाट्यसंस्थेने आठवणीत रुतून बसलेल्या श्रेष्ठ नाट्यकृतींच पुनर्मचंन करून पाच जुन्या नाटकांचा नजराणा नाट्यरसिकांना सादर केला होता. त्या स्तुत्य उपक्रमाबद्दल सुनील बर्वे हे निश्चितच कौतुकास पात्र आहेत. त्यातीलच पहिले पुष्प होते सूर्याची पिल्ले…\n५ एप्रिल, १९७८ साली “धी गोवा हिंदू असोशिएशन” या नावाजलेल्या संस्थेने ‘सूर्याची पिल्ले’ हे नाटक प्रथम रंगमंचावर आणलं होत. त्यावेळी माधव वाटवे, बाळ कर्वे, दिलीप प्रभावळकर, मोहन गोखले, सदाशिव अमरापूरकर आणि शांता जोग या सारख्या दिग्गजांनी दामू केंकरे यांच्या दिग्दर्शनाखाली भूमिका साकार केल्या होत्या. २०१० साली ‘सुबक’ ने हे शिवधनुष्य खांद्यावर घेतलं, त्यावेळी प्रतिमा कुलकर्णी यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले होते आणि कलाकार म्हणून वैभव मांगले, आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, अनिकेत विश्वासराव, उज्वला जोग, क्षिती जोग आणि उदय सबनीस यांचा सहभाग होता.\nडोंबिवलीतील ‘सावित्रीबाई फुले’ नाट्यगृहांतील तो ‘हाऊसफुल्ल‘ प्रयोग आजही डोळ्यासमोर तरळत आहे. नाटकाला पहिल्या प्रयोगापासून मिळणारा प्रतिसाद निर्मात्या बरोबरच रसिक प्रेक्षकांना देखील सुखावणारा होता. कै. वसंत कानेटकर यांच्या सिध्दहस्त लेखणीतून साकार झालेल्या या कलाकृतीने ‘जुनं ते सोनं’ यांची प्रचिती पुन्हा एकदा आणून दिली होती.\nस्वातंत्र्यसूर्य पंजाबराव ‘तथा’ आबाकाका कोटीभास्कर यांचे वारसदार असलेले पांडू अण्णा, बजरंग दादा, रघुराया, आणि श्रीरंग यांच्याशी आणि त्यांनी अंगिकारलेल्या विचारणीशी संबंधीत नाटकाचं कथानक आहे. स्वातंत्र्यसूर्याचे वारसदार असल्यामुळे आपणही थोर आहोत आणि आपल्याकडूनही काही दिव्य घडत आहे, अशी त्यांची भ्रामक समजूत असते आणि तीच त्यांची विचारसरणीही बनते. वडील थोर राष्ट्रपुरुष पण लोकांनी येता-जाताना आपल्यालाही मुजरे करायला पाहिजे, ही मुलांची अपेक्षा असते. लोकं ‘कोटीभास्करांचा वाडा’ ऐवजी ‘कोटीभास्करांची चाळ’ म्हणतात ही खंतही त्यांना आहेच. ‘सूर्याची पिल्ले’ ही किताबता देखील चाळकरी बंधुनीच त्यांना दिलेली असते. पंजाबराव कोटीभास्कर यांच्या वर्तमानपत्राचे संपादक असलेले पांडू अण्णा सर्वात थोरले कोटी भास्कर, ह्या भूमिकेत वैभव मांगले या चतुरस्त्र कलावंताने आपल्या अभिनयाने आणि अफलातून संवादफेकीने नाटकात रंगत आणली होती. ‘स्वातंत्र सैनिकांच सळसळत रक्त नसानसांत भरल आहे…’ अस वारंवार सांगणारे दुसरे चिरंजीव बजरंगदादाच्या भूमिकेत आनंद इंगळे यानी प्रयोगात अफलातून बहार आणली होती. आपला अभिनय, संवादफेक आणि देहबोली यांच्या जोरावर आनंद इंगळेनी संपूर्ण रंगमंच व्यापला होता. रघुराया ही भूमिका पुष्कर श्रोत्री याने दिलीप प्रभावळकर यांच्या इतकाच भाबडेपणा चेहऱ्यावर ठेऊन साकार केली होती. नाटकामध्ये रघुरायांच्या प्रेमप्रकरणाचे उपकथानक असल्यामुळे पुष्करच्या भूमिकेला वाव देखील चांगला होता. श्रीरंगच्या भूमिकेतील अनिकेत विश्वासरावचा वावरही सहज होता. पंजाबराव कोटीभास्करांनी आपल्या संस्थांचे नेमलेले एकमेव ट्रस्टी जांबुवंतराव यांच्या मदतीने श्रीरंग आपल्या बंधुंना कसा वठणीवर आणतो, हा नाटकातील भाग खूपच रंगतदार झाला. नाटकातील तीन ज्येष्ठ बंधुंपेक्षा प्रत्यक्षात ज्येष्ठ कलाकारां समोर त्याच तडफेने रंगमंचावर उभे रहाण्याची अनिकेतची जिद्द वाखाणण्या सारखी होती. उदय सबनीस, उज्वला जोग आणि क्षिति जोग यांनीही आपल्या भूमिका चोख वठवल्या होत्या.\nएकंदरीत ‘सूर्याची पिल्ले’ पुनर्जिवित नाटक असले तरी त्यावेळी एका नवकोरं करकरीत नाटकाचा सुखावणारा अनुभव नाट्यरसिकांना देऊन गेला होता. त्यावेळी फक्त पंचवीस प्रयोगांच्या घोषणेमुळे अनेक नाट्यप्रेमी रसिकांना या यशामध्ये भागीदार होता आले नाही याची खंत होतीच, त्यामुळे आलिकडेच “सूर्याची पिल्ले” पुन्हा रंगमंचावर अवतरणार असल्याच्या ‘सुबक’ बातमीने त्यांच्यासाठी ही नवीन पर्वणीच खुली होणार आहे. नाट्यगृहात प्रवेश करताना प्रेक्षकांचे स्वागत आणि नाटक संपल्यानंतर सर्व कलाकारांनी रंगमंचावर येऊन रसिक प्रेक्षकांना अभिवादन करण्याची ‘सुबक’ने सुरू केलेली प्रथा स्तुत्यच म्हणावी लागेल. अलीकडे बहुतेक सर्वच प्रयोगामध्ये ह्याचं अनुकरण केल जातं, ह्याचं खरं श्रेय ‘सुबक’ला आहे.\nहौशी लेखक, विजयकुमार अणावकर यांनी लिहिलेले बरेचसे लेख आणि मतं तुम्ही महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रात वाचली असतील.\nPrevious articleनटसम्राट/नटसम्राज्ञी of the Month (Online Instagram अभिनय स्पर्धा) २०२०\nNext articleमाझ्या आठवणीतील नाटक — संगीत मत्स्यगंधा\nमाझ्या आठवणीतील नाटक — इथं कुणी कुणाला सावरायचं\nआमच्या लहानपणी मी ऐकलेली गोष्ट, घाऱ्या डोळ्यांच्या व्यक्तींशी मैत्री करु नये, का... तर त्यांना भूत ह्या प्रकारातले (पिशाच्च) आत्मा वगैरे दिसतात म्हणे (ऐकून होतो)...\nमाझ्या आठवणीतील नाटक — मिस्टर अँड मिसेस\nविजयकुमार अणावकर - July 30, 2020 1\nदर्जेदार नाटक आणि हमखास “हाऊसफुल्ल” बोर्ड यांच समीकरण निश्चितच आहे. डोंबिवलीतील ‘सावित्रीबाई फुले’ नाट्यगृहामध्ये मार्च २०१५ मधील तो ‘हाऊसफुल्ल’ बोर्ड देखील नाटकाचा हाच दर्जा दर्शवित...\nमाझ्या आठवणीतील नाटक — संगीत मत्स्यगंधा\nआमची ताई, म्हणजे माझी मोठी बहीण, वरळी येथे \"जनता शिक्षण संस्था\" या शाळेत शिक्षिका होती. या शाळेत व्यवस्थापक मंडळात माझे काकाही उच्चपदावर होते. शाळेच्या...\nइतिहासातील सोनेरी पाने − प्रयोग मालाड घेऊन येतंय ४८ एकांकिकांचे ऑनलाईन थिएटर\nजागतिक ऑनलाईन मराठी साहित्य अभिवाचन महोत्सवाच्या अंतिम फेरीचे ऑनलाईन सादरीकरण\nथिएटर प्रीमियर लीग ऑनलाईन नाट्यमहोत्सव: सीझन ३\nकलांश थिएटर, रत्नागिरी प्रस्तुत “बिराड” एकांकिकेचे Online सादरीकरण\nथिएटर प्रीमियर लीग ऑनलाईन नाट्यमहोत्सव: अधिक भव्य स्वरूपात ‘सीझन २’ लवकरच तुमच्या भेटीला\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nइतिहासातील सोनेरी पाने − प्रयोग मालाड घेऊन येतंय ४८ एकांकिकांचे ऑनलाईन थिएटर\nजागतिक ऑनलाईन मराठी साहित्य अभिवाचन महोत्सवाच्या अंतिम फेरीचे ऑनलाईन सादरीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2020/01/blog-post_38.html", "date_download": "2021-01-28T12:12:00Z", "digest": "sha1:VS3VNIC6UJURGZTGUNKB5EO3FB32KCAY", "length": 16196, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "देशात गोडावा निर्माण व्हावा! - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social देशात गोडावा निर्माण व्हावा\nदेशात गोडावा निर्माण व्हावा\n‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत एकांमेकांमधील स्नेह आणि प्रेमाचे संबंध कायम ठेवण्याचे आवाहन करणारा सण म्हणजेच मकर संक्रांत आज सर्वत्र साजरा होत आहे. आज प्रत्येकाचे धकाधकीचे जीवन, सोशल मीडियाच्या जाळ्यात गुरफटलेली आजची पिढी व त्यांच्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे आपल्या माणसांपासून दुरावा वाढत चालला आहे. घरात व देशातही अशीच परिस्थिती दिसून येते. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) मधील हिंसाचार या प्रमुख तिन मुद्यांवरुन संपूर्ण देशात अशांतता व अजारकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे याचा सर्वसामान्य भारतीयांशी काही एक संबंध नसला तरी मुठभर लोकांनी या मुद्यांवरुन संपूर्ण देशाला वेठीस धरले आहे. ही कटूता कमी होण्याची आवश्यकता आहे. यंदाच्या मकर संक्रांतीनिमित्ताने हा दुरावा कमी होवून स्नेह वाढावा, अशी अपेक्षा आहे.\nदेश संक्रमणावस्थेतून जात आहे\nभारतीय संस्कृतीत सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक सणामागे काही ना काही उद्देश आहे. त्यापैकीच एक सण म्हणजे मकर संक्रांत. या दिवशी प्रत्येकाच्या आयुष्यातील कडवटपणा नष्ट करण्याच्या दृष्टीने तसेच मनातील सर्व राग आणि रुसवा दूर करण्याच्या उद्देशाने एकमेकांना तिळगूळ दिला जातो. या सणाला धार्मिक व वैज्ञानिक महत्व देखील आहे. १४ जानेवारीला सकाळच्या पहरी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे संक्रांतीचा सण साजरा केला जातो. संक्रांतीपासून सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या दिवसापासून उत्तरायणाला प्रारंभ होतो. उत्तरायणात सूर्यदेवतेची उपासना करण्याचा प्रघात आहे. सूर्य आषाढ महिन्यात कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा दक्षिणायनास प्रारंभ होतो व पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो मकर संक्रांतीचा दिवस असतो. संक्रातीच्या आदल्या दिवशी भोगी असते. दुसर्‍या दिवशी संक्रांत असते. तिसर्‍या दिवशीच्या किंक्रांतीने या सणाचा आनंदाने समारोप होतो. यंदा १५ जानेवारी रोजी मकर संक्रांत आहे. संक्रमणाच्या ‘पुण्यकाला’तले सर्वांत महत्त्वाचे पुण्यकर्म असते गोड बोलण्याचे संक्रांत हा एकच असा सण आहे, त्यानिमित्ताने अभिप्रेत कृती आणि उक्ती स्पष्ट शब्दांकित करणारा असतो. म्हणूनच या दिवशी तिळगूळ घ्या, गोड गोड बोला, असे म्हटले जाते. या सणाला खर्‍या अर्थाने देशभरात साजरे करण्याची आवश्यता आहे कारण सध्या आपला देश संक्रमणावस्थेतून जात आहे, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही.\nदेशात ध्रृवीकरण करण्याचा प्रयत्न\nसीएए व एनआरसी या दोन विषयांवरुन देशातील सलोखा व बंधुभाव धोक्यात येतांना दिसत आहे. या वादांवरुन झालेल्या हिसांचारात काही निष्पापांना जीव गमवावा लागला आहे. या दोन्ही विषयांना विरोध करण्यासाठी केंद्राती भाजप सरकार विरोधात काँग्रेसच्य नेतृत्वाखाली एनसीपी, डीएमके, इंडियन यूनियन मुस्लीम लीग, डावी आघाडी, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टीसह केंद्र सरकारविरोधातील जवळपास सर्वच पक्ष एकवटलेले दिसून येत आहे. दुसरीकडे शिवसनेबरोबरच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांच्यासह आम आदमी पार्टीने एकला चालो रे ची भूमिका स्विकारली आहे. या दोन्ही विषयांवरुन देशात ध्रृवीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुळात याचा सर्वसामान्या भारतियांशी काडीमात्र संबंध नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले असले तरी देशात भीतीचे वातावरण तयार करण्यात विरोधीपक्ष यशस्वी झाले आहेत. मुळात हा राजकीय मुद्दा असल्याचेही आता सर्वसामान्यांचे लक्षात येवू लागल्याने याची धार बोथट होतांना दिसत आहे मात्र उसने आवसान आणून राजकीय पक्ष याला चिघळविण्याता केविलवाणा प्रयत्न करत आहे. १३० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या खंडप्राय देशात, भिन्न भाषा, जाती, धर्म, पंथाचे लोक एकत्र राहत असताना मतभेदाची, वादांची विपुल शक्यता असते. वादामुळे आपण आपला एखादा सहकारी, एखादा मित्र कायमचा दुरवून बसतो. म्हणूच वादविवाद टाळणेच शहाणपणाचे असते. याचा अर्थ असा नव्हे, की आपल्या मनांना नेहमीच मुरड घालावी. अजिबात नाही. आपली मते जरूर मांडावीत; पण मते मांडणे म्हणजे भांडणे नव्हे, एवढे तरी भान ठेवावे, हेही लक्षात ठेवायला हवे. वादांवर मात करता येते, ती संवादातूनच. मात्र सुसंवाद घालण्या ऐवजी वाद घालण्यात धन्यता मानली जात असल्याने देशातील अनेक विषय चिघळत चालले आहे. यास केवळ विरोधपक्षच जबाबदार आहेत असे नाही तर सत्ताधारीदेखील तितकेच जबाबदार आहे.\n....तरच आपली संस्कृती आणि प्रेम टिकून राहील\nदेशातील ही कटुता टाळली पाहिजे. कटुता टाळण्यासाठीचे पहिले महत्त्वाचे सूत्र आहे, ते म्हणजे ‘माफ करा, मन साफ करा’... दुसरे असे की, सोशल मीडियाचा वापर करताना सद्सद्विवेक बुध्दीचा वापर करा. कारण याच्यामाध्यमातून प्रेम पसरविण्याऐवजी व्देश अधिक पसरविला जातांना दिसतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून गोडवा पेरता आला नाही तरी हरकत नाही; पण निदान कटुता तरी पसरवू नका, यामुळे समाजात तेढ निर्माण होते व त्याची किंमत निष्पाप व सर्वसामान्यांनाच चुकवावी लागते. आपण सर्वजण सोशल मीडियाच्या इतक्या आहारी गेलो आहोत की, या आभासी जगात स्वत:ला कुठेतरी हरवून बसलो आहोत. फेसबुक, व्हॉट्सप, ट्विटर, इन्स्टाग्राममुळे फक्त संपर्क वाढतो, सु‘संवाद’ नव्हे’... दुसरे असे की, सोशल मीडियाचा वापर करताना सद्सद्विवेक बुध्दीचा वापर करा. कारण याच्यामाध्यमातून प्रेम पसरविण्याऐवजी व्देश अधिक पसरविला जातांना दिसतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून गोडवा पेरता आला नाही तरी हरकत नाही; पण निदान कटुता तरी पसरवू नका, यामुळे समाजात तेढ निर्माण होते व त्याची किंमत निष्पाप व सर्वसामान्यांनाच चुकवावी लागते. आपण सर्वजण सोशल मीडियाच्या इतक्या आहारी गेलो आहोत की, या आभासी जगात स्वत:ला कुठेतरी हरवून बसलो आहोत. फेसबुक, व्हॉट्सप, ट्विटर, इन्स्टाग्राममुळे फक्त संपर्क वाढतो, सु‘संवाद’ नव्हे हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. प्रेम आणि स्नेह या दोन्ही शब्दांचा अर्थ मोठा असला तरी दोन्ही गोष्टी आपल्या जीवनातून हळूहळू दुरापास्त होत चालल्या आहेत. मग हेच प्रेम दुरापास्त का होत चालले आहे. त्याच व्यक्तींना एकमेकांपासून का दूर लोटत आहे, हाही विचार मकर संक्रांतीच्या निमित्ताने होण्याची गरज आहे. या सणाला शाश्वत प्रेम देण्याचा आणि टिकवून ठेवण्याचा संकल्प करा. तरच आपली संस्कृती आणि प्रेम टिकून राहील. आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nअयोध्येतील राममंदिर व मशिदीचा वाद सोडविण्याची शेवटची संधी\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://prasadkerkar.com/page/61/", "date_download": "2021-01-28T10:50:42Z", "digest": "sha1:IZFK7GUFOG2KX5BMT7AGNOOW4UPS243G", "length": 6955, "nlines": 92, "source_domain": "prasadkerkar.com", "title": "Prasad Kerkar – पृष्ठ 61", "raw_content": "\nनोव्हेंबर 5, 2019 नोव्हेंबर 5, 2019 0\nरशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांना निवडणुकीत निसटता विजय मिळाला असला तरी त्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप होऊ लागल्याने ते संशयाच्या फेर्‍यात अडकले …\nनोव्हेंबर 5, 2019 नोव्हेंबर 5, 2019 0\nराज्यातील विधानसभांचे निकाल लागून आता तब्बल अकदा दिवस लोटले आहेत. तरी देखील सरकार स्थानापन्न होऊन राज्याचा कारभार सुरु झालेला नाही. …\nअझीम प्रेमजी : बौद्धिक संपदेचा मालक\nनोव्हेंबर 4, 2019 नोव्हेंबर 4, 2019 0\nअलीकडेच प्रसिद्ध झालेल्या जागतिक पातळीवरील बुद्धिवंतांच्या 100 जणांच्या यादीत नामवंत उद्योगपती अझीम प्रेमजी यांचा समावेश झाला. बौद्धिक संपत्तीच्या जिवावर विप्रो …\nमारिओ माँटी : अर्थशास्त्रज्ञ ते इटलीचे पंतप्रधान\nनोव्हेंबर 4, 2019 नोव्हेंबर 4, 2019 0\nइटलीची अर्थव्यवस्था सध्या अगदी रसातळाला गेली असून त्यामुळे संपूर्ण युरोपावर संकट आले आहे. माजी पंतप्रधान सिल्व्हियो बलरुस्कोनी यांचा अशा आर्थिक …\nनोव्हेंबर 2, 2019 नोव्हेंबर 2, 2019 0\nसाबीर भाटिया हे नाव आपल्या डोळ्यांपुढे आले की, लगेचच आठवण होते ती हॉटमेलची. जगातील नेटवर आधारित पहिली निरोप पाठवण्याची वा …\nनोव्हेंबर 2, 2019 नोव्हेंबर 2, 2019 0\nकॉर्पोरेट जगतातील 142 वर्षांची ओजस्वी परंपरा आणि तब्बल 82 अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या टाटा उद्योगसमूहाची पुढील काळातील सूत्रे कोणाकडे असणार …\nनोव्हेंबर 2, 2019 नोव्हेंबर 2, 2019 0\nनिवडणुकीची धामधूम संपून निकाल लागूनही आता आठवडा लोटला आहे. मात्र अजूनही सत्तेचा घोळ काही संपलेला नाही. सत्तेचे रंग दररोज बदलत …\nनोव्हेंबर 1, 2019 नोव्हेंबर 1, 2019 0\nयंदा पावसाने आपला मुक्काम तब्बल पाच महिने ठेऊन सर्वांनाच चकवा दिला आहे. यंदा खरे तर सगळेच अंदाज चुकवत केरळात आठ …\nऑक्टोबर 31, 2019 ऑक्टोबर 31, 2019 0\nकोणत्याही देशाचे अर्थकारणाचे निर्णय जर राजकीय हेतू ठेऊन घेतले गेले तर त्याचे लगेचच दुष्पपरिणाम दिसणे हे ओघाने आलेच. आज आपल्याकडे …\nऑक्टोबर 31, 2019 ऑक्टोबर 31, 2019 0\nदेशातील सर्वाजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये गैरव्यवहार होण्याचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाहीत. यापूर्वी मोदी सरकार हे कॉँग्रेस सरकारचे पाप असल्याचे …\nमागील 1 … 60 61 62 पुढील\nबायडेन पर्व सुरु जानेवारी 23, 2021\nअर्णब, जनतेला माहिती द्या\nरणधुमाळी व त्यानंतर…. जानेवारी 21, 2021\nसरशी महाआघाडीची जानेवारी 19, 2021\nसर्वात मोठी मोहीम जानेवारी 18, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-kutuhal-dr-bal-fondake-marathi-article-3121", "date_download": "2021-01-28T12:08:32Z", "digest": "sha1:EHIEERSCQRDEH4RGQ7WD5DWZVWHMG3BA", "length": 12995, "nlines": 127, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Kutuhal Dr. Bal Fondake Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 8 जुलै 2019\nघराबाहेर पडल्यावर एकदम पाऊस पडायला लागला म्हणून नाना आडोशाला थांबले होते. निघतानाच छत्री घ्यायला हवी होती, हे ते स्वतःलाच सांगत होते. इतक्‍यात चिंगीची चौकसचौकडीही धावत धावतच त्यांच्या जवळ आली. काही अंतरावरूनच ते आले असावेत हे उघड होतं. कारण प्रत्येकजण थोडाफार भिजला होता. चंदू मात्र त्यांच्यामध्ये नव्हता. तो कुठं आहे हे नाना विचारणार, तो चंदू चालतच आला. तोही भिजला होता. इतरांपेक्षा तो जरा जास्त भिजला होता.\n‘पाहिलंस मिंटी, याला चांगलं सांगत होते आपल्याबरोबर धावायला तर यानं चालतच यायचं ठरवलं. आता घ्या..’ चिंगी म्हणाली.\n बघ कसा भिजलाय...’ मिंटी म्हणाली.\n‘.. आणि वर सांगतो कसा, की धावलं काय किंवा चाललं काय सारखंच भिजायला होतं,’ बंडू म्हणाला.\n धावलं की तेवढंच अंतर पार करायला कमी वेळ लागणार,’ गोट्या म्हणाला.\n‘हो ना, म्हणजे पावसात तुम्ही कमी वेळ असणार. म्हणजेच कमी भिजणार, हो ना नाना’ चिंगीनं नानांचीच साक्ष काढली.\nचंदू काहीही न बोलता इतरांचं बोलणं ऐकत होता. आपल्यावर होत असलेल्या टीकेनं तो तसा नाराज झाला होताच. पण असंच इतरांना बोलू दिलं तर मात्र त्याच्या डोळ्यातूनच पाऊस पडायला लागेल असं दिसताच नानाच म्हणाले,\n‘अरे या प्रश्‍नाचं उत्तर देण्यासाठी चक्क हार्वर्ड विद्यापीठातल्या डेव्हिड बेल यांनी गणितच केलं होतं. त्यांनीच सांगितलंय, की माणूस भिजतो कारण त्याच्या अंगावर किंवा डोक्‍यावर पावसाचे थेंब पडतात.’\n हे सांगायला गणित कशाला करायला हवं हे तर मीही सांगितलं असतं,’ गोट्या म्हणाला.\n‘अरे ही तर सुरुवात होती. गणित तर पुढचं आहे. त्यांनी त्यासाठी ज्या जागेतून तू जाणार ती कुठं आहे, तिथं वारा आहे की नाही, असल्यास तो कोणत्या दिशेनं वाहतोय, तो तुझ्या पाठीवर आहे की समोरून येतोय, पावसाच्या धारा सरळ वरून पडताहेत की वाऱ्याच्या सपाट्यापायी तिरक्‍या झालेल्या आहेत, पावसाच्या पडण्याचा वेग किती आहे या सर्व घटकांचा गणितात समावेश केला होता,’ नानांनी समजावून सांगितलं.\n साध्या पावसाच्या भिजण्यात एवढी सारी गुंतागुंत\n‘संशोधन करायचं तर असा सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. माझा पंकजदादाच सांगत होता. तुला तर साधं गळक्‍या हौदाचं गणित नाही करता येत...’ मिंटी म्हणाली.\n‘तर या बेलना गणिताच्या उत्तरातून असं दिसलं, की समजा पाऊस एकाच वेगानं पडतो आहे. तर मग तू जिथं उभा आहेस आणि जिथं तुला पोचायचं आहे या दोन ठिकाणांच्या मधल्या जागेत असणारे पावसाचे एकूण थेंब ठराविकच असतील. तेवढ्या थेंबांना टक्कर देत तू तो पल्ला गाठणार आहेस. तर मग तू चाललास काय किंवा धावलास काय काहीच फरक पडणार नाही,’ नाना म्हणाले.\n‘तेच तर सांगत होतो मी. तेवढ्या थेंबांना टक्कर देतच मला जायचं होतं,’ आता चंदूला स्फुरण आलं.\n‘हो पण तू धावलास तर तुझ्या डोक्‍यावर पडणाऱ्या थेंबांची संख्या कमी असेल,’ नाना म्हणाले.\n‘तेच तर मी सांगत होते. आता बोल\n‘हो पण चिंगे, तू धावताना वेगानं गेल्यामुळं तुझ्यापुढं असणाऱ्या थेंबांना दामटत पुढंपुढं जाशील. त्यामुळं ते थेंबही धसमुसळेपणानं तुझ्या अंगावर आदळतील. म्हणजेच तुझे कपडे जास्त भिजतील. नाही म्हणायला तुझ्या डोक्‍यावर कमी थेंब पडल्यानं ते थोडंफार कोरडं राहील.’ नानांनी सांगितलं.\n‘पण मग मी चालताना त्या थेंबांना दामटणार नाही ना,’ चिंगी म्हणाली.\n‘बरोबर, त्यामुळं तुझे कपडे कमी भिजतील, पण डोक्‍यावर जास्त थेंब पडतील. त्यामुळं डोकं चांगलंच भिजेल,’ नाना म्हणाले.\n‘हे हो काय नाना एकदा या चंद्याच्या बाजूनं बोलता, एकदा आमच्या बाजूनं बोलता,’ मिंटीनं तक्रार केली.\n‘अगं पण हेच तर बेलनं सांगितलंय,’ हसतहसत नाना म्हणाले, ‘पाऊस सरळ एकाच वेगानं पडतोय की त्याला वाऱ्याचीही चांगलीच साथ आहे, तो बेभान होऊन तिरपातिरपा पडतोय की केवळ सरळ डोक्‍यावरच पडतोय, वारा तुझ्या पाठीमागून वाहतोय की समोरून तुला विरोध करतोय यावर चालत जाण्यानं जास्त भिजणार की धावण्यानं हे ठरतं. खरं पाहता तू किती वेगानं धावतेयस याला फारसं महत्त्व नाही. अगदी युसेन बोल्टच्या वेगानं धावलीस तरी फार फार तर दहा टक्केच कमी भिजशील. चला पाऊस थोडा थांबलाय, घरी जाऊन छत्री घेऊन येतो. न भिजण्याचा तोच खात्रीचा उपाय आहे.’\nऊस पाऊस गणित mathematics मटण\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/bjp-uma-bharti-says-soniya-gandhi-need-to-give-leadership-real-indian-person/", "date_download": "2021-01-28T11:00:14Z", "digest": "sha1:M6IRPKBUCQ4ERGKQDZ3VDTP33P7CPSHG", "length": 14428, "nlines": 196, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "विदेशी गांधींना सोडून देशी गांधीवाद्यांनी काँग्रेसचं नेतृत्व करावं, उमा भारतींची सोनिया गांधींवर टीका - Hello Maharashtra", "raw_content": "\nविदेशी गांधींना सोडून देशी गांधीवाद्यांनी काँग्रेसचं नेतृत्व करावं, उमा भारतींची सोनिया गांधींवर टीका\nविदेशी गांधींना सोडून देशी गांधीवाद्यांनी काँग्रेसचं नेतृत्व करावं, उमा भारतींची सोनिया गांधींवर टीका\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेस पक्षातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील गांधी-नेहरु घराण्याचं वर्चस्व संपलं आहे. लखनऊमध्ये ज्या प्रकारे स्वतःला नवाबाचे वंशज समजणारे लोक आता टांगे चालवताना दिसतात, त्याप्रमाणे गांधी घराण्याचं फक्त नाव शिल्लक राहिलं असून आता कुणाला, काय पद मिळतंय याला जास्त महत्त्व नसल्याचं भाजप नेत्या उमा भारती यांनी स्पष्ट केलं आहे.\nहे पण वाचा -\nसोनिया गांधींचं पत्र म्हणजे लेटरबॉम्ब नसून संवाद ; तिन्ही…\nदेशात रामराज्यचा दावा केला असताना हाथरस प्रकरणामुळे भाजपाची…\nहाथरसच्या ‘निर्भया’चा मृत्यू झाला नाही, तिला मारले गेले –…\nकाँग्रेसला आता खऱ्या गांधीवाद्यांकडे वळण्याची गरज आहे. खरे गांधीवादी ते आहेत ज्यांचा विदेशी लोकांशी, विचारांशी अजिबात संबंध नाही. अशी कुणी व्यक्ती सध्याच्या घडीला शिल्लक असेल तर त्यांनी काँग्रेसचं नेतृत्व करावं असा विचार भारती यांनी बोलून दाखवला.\nकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशी असण्याच्या मुद्द्यावरुन अप्रत्यक्षपणे उमा भारती यांनी त्यांच्यावर टीका केली असुन याला काँग्रेसजण काय उत्तर देतात हे पाहणं रंजक ठरणार आहे.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’\nआता टाटा ग्रुप देणार अ‍ॅमेझॉन, पेटीएम आणि फ्लिपकार्ट यांना टक्कर, बाजारात आणणार ‘हा’ Super App\n या चिमुकल्यानं चारली फिडे बुद्धिबळ स्पर्धेत चीनच्या प्रतिस्पर्ध्याला धूळ\nसोनिया गांधींचं पत्र म्हणजे लेटरबॉम्ब नसून संवाद ; तिन्ही पक्षांची सारवासारव\nदेशात रामराज्यचा दावा केला असताना हाथरस प्रकरणामुळे भाजपाची प्रतिमा मलीन झाली; उमा…\nहाथरसच्या ‘निर्भया’चा मृत्यू झाला नाही, तिला मारले गेले – सोनिया गांधीचा आरोप\nसंतप्त झालेल्या कंगणाने आता थेट सोनिया गांधींना केला ‘हा’ सवाल …\nगांधी हे केवळ कुटुंब नसून भारताचा ‘डीएनए’ आहे – यशुमती ठाकूर\nअध्यक्षपदावरून काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळला ; मंत्री सुनील केदार महाराष्ट्रातील…\nमोदी सरकारने लावला ८ वर्ष जुन्या वाहनांवर ‘ग्रीन…\niPhone आवडणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, Apple ने खास भारतासाठी…\nशेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांचे सखोल ज्ञान असते तर…\nभाजप वेबसाईटवरील आक्षेपार्ह्य उल्लेखावर रक्षा खडसेंची प्रथमच…\nसुकन्या समृद्धि योजना, PPF, SCSS किंवा KVP यांमधील…\nअ‍ॅपल, अ‍ॅमेझॉन, अलिबाबा आणि पेप्सी सारख्या ब्रँड्सना मागे…\nदहा दिवसापूर्वी कोविड-19 मुळे मृत्यू झालेली आजी परत आली घरी;…\n कोरोना लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्याचा छातीत…\nया ३ खानांविरोधात मुंबई पोलिसांत FIR दाखल; Covid-19 संबंधित…\nकोरोनावरील सीरमची ‘कोव्हिशिल्ड’ लस मिळेल…\nGood News : संपुर्ण देशात कोरोनाची लस मोफत मिळणार;…\nशेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांचे सखोल ज्ञान असते तर…\nभाजप वेबसाईटवरील आक्षेपार्ह्य उल्लेखावर रक्षा खडसेंची प्रथमच…\n नाहीतर.. भाजपला महाराष्ट्रात राजकारण करणं कठीण होईल\nफडणवीसांनी नुसतं आरक्षण दिलं नाही तर ते कोर्टात टिकवलंही,…\nबॉलिवूडलासुद्धा मोहात पाडतील अश्या पाच भोजपुरी अभिनेत्री;…\nआमिर खानच्या ‘सरफरोश’ चित्रपटाचा बनणार सीक्वल;…\nमहेशबाबूंची नम्रता शिरोडकर झाली 49 वर्षांची, जाणून घ्या खास…\n‘या’ सिनेमातून कतरिना कैफची बहीण इसाबेल ठेवणार…\nसोनिया गांधींचं पत्र म्हणजे लेटरबॉम्ब नसून संवाद ; तिन्ही…\nदेशात रामराज्यचा दावा केला असताना हाथरस प्रकरणामुळे भाजपाची…\nहाथरसच्या ‘निर्भया’चा मृत्यू झाला नाही, तिला मारले गेले –…\nसंतप्त झालेल्या कंगणाने आता थेट सोनिया गांधींना केला…\nपेट्रोल पंपावर ‘या’ सुविधा असणे बंधनकारक; मोफत…\nसुभाषचंद्र बोस गांधीजींचा पराभव करून काँग्रेसचे अध्यक्ष बनले…\nआणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू…\nमहेशबाबूंची नम्रता शिरोडकर झाली 49 वर्षांची, जाणून घ्या खास…\nतुम्ही महिला आहात अन् कामाच्या ठिकाणी तुमचा लैंगिक छळ होतोय,…\nनामांतर दिन विशेष | नामांतराचा लढा नक्की काय होता\nमुलांची झोप नीट होत नसल्यास ‘या’ टिप्सचा करा…\nतुम्हालाही अशी Verification Blue Tick हवीय का\nलहान बाळाला जेवताना मोबाइल देत असाल तर होईल ‘हे’…\nदूध आवडत नसल्यास ‘अश्या’ पद्धतीने करा सेवन\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.hakkasathiandolan.com/post/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6-%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9-%E0%A4%A6-%E0%A4%B0-%E0%A4%A5-%E0%A4%B0%E0%A4%B5-%E0%A4%AB-%E0%A4%89-%E0%A4%A1-%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%9A-%E0%A4%AF-%E0%A4%AE-%E0%A4%A7-%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A4%A4-%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A6-%E0%A4%B5-%E0%A4%B8-%E0%A4%B5-%E0%A4%97-%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AC-%E0%A4%95-%E0%A4%9F-%E0%A4%AC-%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%A8-%E0%A4%A8-%E0%A4%A7-%E0%A4%A8-%E0%A4%AF-%E0%A4%B5-%E0%A4%9F%E0%A4%AA", "date_download": "2021-01-28T11:05:33Z", "digest": "sha1:WDW7LLT7SN6R5PPGWIHMYPYLYDOJUKVC", "length": 3807, "nlines": 32, "source_domain": "www.hakkasathiandolan.com", "title": "आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन च्या माध्यमातून आदिवासी व गोरगरीब कुटुंबांना अन्न धान्य वाटप", "raw_content": "\nआमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन च्या माध्यमातून आदिवासी व गोरगरीब कुटुंबांना अन्न धान्य वाटप\nखालापूर : प्रसाद अटक\nकोरोना विषाणू चा प्रादुर्भाव असल्याने सर्व मोल मजुरी ची कामे बंद आहेत. तसेच गोरगरीब जनतेला प्रत्येक जण सामाजिक बांधिलकी जपत सहकार्य करीत आहे. कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी स्वतः पुढाकार घेत आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन च्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील असणाऱ्या हाळखुर्द कातकरवाडी, हाळखुर्द बौद्धवाडा , नावंढे कातकरवाडी व जाबरुंग ठाकूरवाडी येथील आदिवासी बांधव यांना आमदार थोरवे यांनी स्वतः उपस्थित राहून अन्न धान्याचे वाटप केले या प्रसंगी\nशिवसेना तालुकाप्रमुख संतोष विचारे, उपतालुकाप्रमुख संजय देशमुख, समन्वयक एकनाथ पिंगळे, प्रवक्ते सुरेश देशमुख, युवासेना जिल्हा चिटणीस प्रशांत खांडेकर, युवासेना तालुका अधिकारी महेश पाटील, विभागप्रमुख रोहिदास पिंगळे, हुसेन खान, माजी सरपंच अजिम मांडलेकर यांचेसह जाबरुंग - हाळखुर्द - नावंढे ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी बांधव उपस्थित होते.\nबोरघाट वाहतुक पोलीसांचा आगळा वेगळा उपक्रम\nकानसा-वारणा फाउंडेशनच्यावतीने राज्यात विविध ठिकाणी वृक्ष लागवड, शालेय साहित्य व गरजूंना किराणा सामान\nपत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र च्या रायगड संघटक पदी जगदीश दगडे यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/maharashtra/story-cm-uddhav-thackeray-says-crime-branch-investigating-nagpur-mayor-attack-case-1826234.html", "date_download": "2021-01-28T12:54:43Z", "digest": "sha1:6VI6VNMYOJTTBMO3WAQOAJPVUPLVQOZ7", "length": 25351, "nlines": 297, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "cm uddhav thackeray says crime branch investigating nagpur mayor attack case , Maharashtra Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nनागपूरच्या महापौरांवरील हल्ल्याचा तपास गुन्हे शाखेकडे: मुख्यमंत्री\nHT मराठी टीम , नागपूर\nनागपूरच्या महापौरांवर झालेल्या गोळीबाराची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला असल्याची माहिती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. विधानपरिषदेत नियम २८९ अन्वये विचारलेल्या प्रश्नाववर बोलताना उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली. नागपूरच्या महापौरांवरील गोळीबारावरुन विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहामध्ये विरोधक आक्रमक झाले होते. या मुद्द्यावर चर्चा करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली होती.\nप्रियांका गांधी म्हणाल्या, BJP प्रचार करण्यात सुपर हिरो पण,...\nदरम्यान, महापौरांवरील गोळीबाराबद्दल सांगताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती कळताच पोलिस आयुक्तांना बोलावून माहिती घेण्यात आली. तसंच त्यांना तातडीने सक्त कारवाई करण्यात यावी अशी सूचना देण्यात आल्या. कायदा व सुव्यवस्था राखण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही. गुन्हेगारांना पाठीशी घातले जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसंच, या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे, असल्याचे त्यांनी सांगितले.\nनिर्भया प्रकरण: ७ जानेवारीला दोषींच्या डेथ वॉरंटवर होणार सुनावणी\nदरम्यान, नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी मंगळवारी मध्यरात्री गोळीबार केला. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले. ही घटना अमरावती आउटर रिंग रोडवर घडली आहे. संदीप जोशी कारमधून प्रवास करत असताना अचानक दुचाकीवरुन आलेल्या दोन जणांनी त्यांच्या कारवर गोळीबार गेला. त्यांच्या कारवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात ते सुदैवाने वाचले. संदीप जोशी यांना यापूर्वी देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.\nजयपूरमधील ९ बॉम्बस्फोटांप्रकरणी चौघे दोषी, एकाची सुटका\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nइरफान यांच्या निधनानं कलाविश्वात हळहळ, बिग बी, लतादीदींची श्रद्धांजली\nजीवघेण्या हल्ल्यानंतर नागपूरच्या महापौरांना पोलिस सुरक्षा\nनागपूरचे महापौर संदीप जोशींवर गोळीबार, थोडक्यात बचावले\n'मातोश्री'बाहेर पिस्तुलासह दरोडेखोराला अटक\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nआरोपीला सुध्दा जिवंत जाळा; पीडितेच्या आईची मागणी\nनागपूरच्या महापौरांवरील हल्ल्याचा तपास गुन्हे शाखेकडे: मुख्यमंत्री\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\nचित्रपटसृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री\nपालघर प्रकरण: कासा पोलिस ठाण्याच्या ३५ पोलिसांची बदली\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nटिकटॉककडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच कोटींची मदत\nसामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.weeklysadhana.in/magazine-info/09-january-2021", "date_download": "2021-01-28T12:49:24Z", "digest": "sha1:YBRT3WINVF37IXMZ5RHOKMYQBBGRCO7U", "length": 6123, "nlines": 134, "source_domain": "www.weeklysadhana.in", "title": "साधना", "raw_content": "\nडेक्कन कॉलेज परिसरात केशवरावांची तिसरी मुलाखत\nअधिक वाचा 09 जानेवारी 2021\nअधिक वाचा 09 जानेवारी 2021\nनानी पालखीवाला : संविधानाची पालखी वाहणारा निष्ठावान भोई\nअधिक वाचा 09 जानेवारी 2021\nजेनिफर डाउडना आणि इमॅन्युएल शापेंटी : रसायनशास्त्रातील नोबेल विजेत्या\nअधिक वाचा 09 जानेवारी 2021\nपरिस्थितीला शरण न जाणाऱ्या आयानची कहाणी\nअधिक वाचा 09 जानेवारी 2021\nअधिक वाचा 09 जानेवारी 2021\nअधिक वाचा 09 जानेवारी 2021\nस्मृती का कोई अतीत नहीं होता...\nअधिक वाचा 09 जानेवारी 2021\nप्रतिसाद (09 जानेवारी 2021)\nअधिक वाचा 09 जानेवारी 2021\nसुळी दिलेला संत (विनोबा : नवे आकलन)\nपंधरा कलमी फेमिनिस्ट मेनिफेस्टो\nकोरोनाचं विश्व : कोरोनाचे मानवी जीवनावर होणारे तात्कालिक आणि दूरगामी परिणाम (उत्तरार्ध)\n'गांधीजी आणि त्यांचे टीकाकार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/2nuphIv\n'साने गुरुजी व्यक्ती आणि विचार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/30PWSxh\n'वारसा प्रेमाचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3nKFmUx\n'वरदान रागाचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3iVVVth\n'तरुणाईसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://www.amazon.in/dp/B08SKZVS9Z\nकांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढतेय\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/red-helen-butterfly-1251526/", "date_download": "2021-01-28T11:21:10Z", "digest": "sha1:W25CPJ5IFMPX7BGIYLNUZGETF7G7SMQ6", "length": 13141, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "फुलपाखरांच्या जगात : रेड हेलन | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nफुलपाखरांच्या जगात : रेड हेलन\nफुलपाखरांच्या जगात : रेड हेलन\nया रांगेच्या आतल्या बाजूला मोठे पांढऱ्या रंगाचे ठळक मोठे ठिपके दोन्ही पंखावर एक-एक असे असतात.\nरेड हेलन हे पॅपीलिओनीडे कुळातील एक मोठे फुलपाखरू आहे. पॅपीलिओनीडे कुळातील फुलपाखरे ही स्व्ॉलोटेल म्हणजे शेपटीला टोक असलेली फुलपाखरे म्हणून ओळखली जातात.\nरेड हेलन फुलपाखरू मखमली काळ्या रंगाचे असते. त्याच्या पुढच्या पंखावर पंखाच्या किनारीच्या समांतर पांढरे पट्टे असतात. हे पट्टे अगदीच फिकट असताता. त्यामुळे काळा रंग ‘फेड’ झाल्यासारखे दिसतात. रेड हेलनच्या मागच्या पंखाच्या खालच्या टोकाला चंद्रकोरीच्या आकाराची (मात्र उलटी) लाल रंगाची नक्षी असते. अशा या डिझाईनची एक रांग पंखांच्या कडेला असते. या रांगेच्या आतल्या बाजूला मोठे पांढऱ्या रंगाचे ठळक मोठे ठिपके दोन्ही पंखावर एक-एक असे असतात.\nरेड हेलन नेहमी बसताना आपले पंख पसरून बसते. मागच्या पंखांवरचे मोठे पांढरे ठिपके पुढच्या पंखाखाली झाकलेले असतात. अधूनमधून किंवा संकटाची चाहूल लागल्यास रेड हेलन आपले पुढील पंख बाजूस सारून हे पांढरे ठिपके दिसतील अशा स्थितीत आणतो आणि मग भक्षकाची फसगत होते. अचानक दिसणाऱ्या पांढऱ्या ठिपक्यांना घाबरून भक्षक मागे हटतो.\nरेड हेलन फुलपाखरू वर्षांवनांमध्ये किंवा भरपूर पावसाच्या प्रदेशात मार्चपासून नोव्हेंबपर्यंत म्हणजे पावसाळ्याच्या आधी, नंतर आणि पावसाळ्यात हमखास दिसते. त्यातही आपल्या महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीपासून डोंगर रंगांमध्ये ती थेट केरळच्या दक्षिण टोकापर्यंत कुठेही रेड हेलन बघायला मिळू शकते. शिवाय गाव किंवा शहरामधील बागांमध्ये मध प्यायला ही फुलपाखरे नेहमी येतात. शिवाय यांची हमखास दिसण्याची जागा म्हणजे पाणथळ जागा- जेथे इतर फुलपाखरांबरोबर ‘मड पेडलिंग’ करत ही निवांत बसलेली असतात.\nरेड हेलन फुलपाखराची मादी सिट्स कुळातील विविध प्रकारच्या झाडांवर (उदा. लिंबू, बेल इत्यादी) तसेच जंगलात आढळणाऱ्या रानमिरी, चिरफल इत्यादी झाडांवर अंडी घालते. बाहेर येणारे सुरवंट याच झाडांची पाने खाऊन मोठे होतात.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nमॉर्निंग वॉकला निघालेल्या एकाच कुटुंबातील तिघांवर काळाची झडप\n'म्हणूनच मी राज कुंद्राशी लग्न केले', शिल्पा शेट्टीने शेअर केला व्हिडीओ\nअस्सल सौंदर्याला परंपरेचा साज; अभिनेत्रींनी जपलेला हळवा 'खण'\nराज कपूर यांच्या वडिलोपार्जित हवेलीची विक्री नाही; हवेली मालकाने दिला नकार\n कॅमेरासमोरच राखीने फाडले अभिनवचे अंतर्वस्त्र\n'हे' मराठमोळं कपल मालदीवमध्ये एन्जॉय करतय हनीमून, पाहा फोटो\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 शाळेच्या बाकावरून : विशेष मुले आणि पालकांचा शाळारंभ\n2 बदलापूर : प्रशासकीय अनास्थेमुळे ‘बकाल’पूर होण्याची भीती\n3 सेवाव्रत : विधायक उपक्रमांची समर्थ वाटचाल\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/mahavitaran-electricity", "date_download": "2021-01-28T12:21:08Z", "digest": "sha1:HFVB5JGKZ3KHU4PFM4RE33GHUSPLXBJM", "length": 11210, "nlines": 332, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Mahavitaran Electricity - TV9 Marathi", "raw_content": "\n‘महावितरण’चा ग्राहकांना शॉक, वीजदरवाढीचा प्रस्ताव\nराज्यभरात वीजपुरवठा करणाऱ्या 'महावितरण' कंपनीने 5927 कोटी रुपये वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे केला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला तर सर्वसामान्यांना वीजदरवाढीची झळ ...\nManisha Kayande | मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा प्रयत्न – मनिषा कायंदे\nMaratha Reservation | मराठा आरक्षणाचा निकाल विरोधात गेल्यास राज्यात उद्रेक : संजय सावंत\nWashim | जादूटोणा करुन पैशाचा पाऊस पडण्याचा बेत, सहाजण पोलिसांच्या अटकेत\nJalgaon | व्हॉट्स ग्रृपमधील व्हायरल स्क्रिन शॉट्सवर रक्षा खडसेंनी मांडली भूमिका\nJayant Patil Exclusive | परिवार संवाद यात्रेतून पक्ष संघटनेला बळकटी देणार : जयंत पाटील\nHeadline | 11 AM | असे वेडे बरळत असतात – संजय राऊत\nGadchiroli | राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला गडचिरोलीमधून सुरुवात\nNanded | ग्रामपंचायत निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाला चांगलं यश, बच्चू कडूंच्या हस्ते सत्कार\nPHOTO | ‘खरंच काहीच बदललं नाहीय’ म्हणत अनन्या पांडेने शेअर केला ‘गर्ल गँग’चा ‘तो’ क्युट फोटो…\nफोटो गॅलरी2 hours ago\nPHOTO | रिअल लाईफ ‘आदित्य’च्या आयुष्यातही ‘सई’ची एंट्री, पाहा कोण आहे ही अभिनेत्री…\nPHOTO | मराठमोळी अभिनेत्री मालदीवमध्ये, समुद्र किनाऱ्यावरील हॉट फोटो\nफोटो गॅलरी3 hours ago\nPhoto : श्रीलंकेतून थेट चेन्नईत, इंग्लंडचा संघ भारतात दाखल\nफोटो गॅलरी3 hours ago\nPHOTO | अमृता खानविलकरचं नवं ‘ब्लॅक अँड व्हाईट’ फोटोशूट, पाहा खास फोटो…\nफोटो गॅलरी5 hours ago\nPhoto : स्मिता गोंदकरच्या दिलखेचक अदा, पाहा फोटो\nफोटो गॅलरी23 hours ago\nIndia vs England | कसोटी मालिकेसाठी उत्सुकता शिगेला, टीम इंडियाचे खेळाडू आणि इंग्लंड टीम चेन्नईत\nताज्या बातम्या23 hours ago\nPhoto : सना खानचं नवं फोटोशूट, पाहा फोटो\nफोटो गॅलरी23 hours ago\nPhoto : निया शर्माचं हटके फोटोशूट, पाहा फोटो\nफोटो गॅलरी24 hours ago\nPhoto : ‘ऑफ टू हनीमुन’, मानसी नाईक आणि प्रदीपची ट्रॅव्हल डायरी\nफोटो गॅलरी1 day ago\nठाण्यासह मिरा-भाईंदरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राला मंजुरी, काम चालू करण्याचे धनंजय मुंडे यांचे आदेश\nLIVE | मुंबईत हेरिटेज वॉक कार्यक्रम, महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते उपस्थित\nभारत पुन्हा पूर्वपदावर येणार, देशाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, सक्रिय रुग्णांची संख्या पावणे दोन लाखावर\nकुत्र्यांच्या तावडीतून शेकरुला सोडवलं, पण वनकर्मचाऱ्यालाच चावला, हात केला रक्तबंबाळ\nसेक्स करता करता तो अती उत्साहीत झाला अन् थेट ढगात गेला\nRelease date | अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपट ‘या’ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला\nआर्थिक सर्व्हे म्हणजे काय रे भाऊ\nराज्याच्या गृहमंत्र्यांच्या भूमिकेचे स्वागत पण ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट शेअर करायला नको होती, रक्षा खडसेंची नाराजी\nFood | शिळा भात-बटाटा-अंडी खाताय थांबा आधी वाचा याचे दुष्परिणाम…\nपाचशे रुपयांसाठी नोकरी धोक्‍यात, लाचलूचपत विभागाने रंगेहाथ पकडलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.topchinasupplier.com/product/Industrial-Vacuum-Cleaner-p2735/", "date_download": "2021-01-28T12:03:30Z", "digest": "sha1:PBACLWFIGCDI7E3PDAH2LJQJBOXXCQZ4", "length": 22371, "nlines": 289, "source_domain": "mr.topchinasupplier.com", "title": "China Industrial Vacuum Cleaner, Industrial Vacuum Cleaner Suppliers, Manufacturers and Wholesalers on TopChinaSupplier.com", "raw_content": "\nउत्पादने आणि पुरवठादार शोधा\nसोर्सिंग सोल्यूशन्स आणि सर्व्हिस\nआपली उत्पादने सानुकूलित करा\nसंबधित शोध: गार्डन आंगन सेट वॉटर फिल्टर पार्ट्स ऑटो मास्क मशीन औद्योगिक मुखवटा विकर गार्डन अंगरखा सेट जेवणाचे सेट विकर मैदानी सोफा डबल स्विंग चेअर मैदानी स्विंग चेअर वॉटरप्रूफ अ‍ॅडेसिव्ह प्लास्टर अंगण स्विंग खुर्ची मुखवटा उपचार इलेक्ट्रिक अर्थ वायर हात जनरेटर 3 एम एन 95 मुखवटा मसाज रोलर मशीन LV etsy चेहरा मुखवटे कोळसा खाण उपकरणे ऑटोमोबाईल मोटर रस्सी स्विंग एलईडी मेटल डिटेक्टर निळा प्रचार बॉल पेन स्टेनलेस बाष्पीभवन एअर ग्रिल\nवाहन, मोटारसायकलचे भाग आणि Accessक्सेसरीज\nबॅग, प्रकरणे आणि बॉक्स\nऔद्योगिक उपकरणे आणि घटक\nहलका उद्योग आणि रोजचा वापर\nउत्पादन व प्रक्रिया यंत्रणा\nधातु विज्ञान, खनिज व ऊर्जा\nस्पोर्टिंग वस्तू व मनोरंजन\nघर औद्योगिक उपकरणे आणि घटक स्वच्छता मशीन औद्योगिक व्हॅक्यूम क्लिनर\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडे\nमि. मागणी: 1 तुकडे\nफिल्टरिंग वारंवारता: मल्टीपल फिल्टर केले\nफिल्टर प्रकार: डस्ट बॅग फिल्टर\nवैशिष्ट्य: चक्रीवादळ धूळ संग्रह\nझेजियांग लारीसा मेकॅनिकल इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजी कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / संच\nमि. मागणी: 10 सेट\nफिल्टरिंग वारंवारता: मल्टीपल फिल्टर केले\nफिल्टर प्रकार: डस्ट बॅग फिल्टर\nसुपर इमेज टेक्नोलॉजीज कं, लिमिटेड\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / संच\nमि. मागणी: 10 सेट\nफिल्टरिंग वारंवारता: मल्टीपल फिल्टर केले\nफिल्टर प्रकार: डस्ट बॅग फिल्टर\nसुपर इमेज टेक्नोलॉजीज कं, लिमिटेड\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / संच\nमि. मागणी: 10 सेट\nफिल्टरिंग वारंवारता: मल्टीपल फिल्टर केले\nफिल्टर प्रकार: डस्ट बॅग फिल्टर\nसुपर इमेज टेक्नोलॉजीज कं, लिमिटेड\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / संच\nमि. मागणी: 20 सेट\nफिल्टरिंग वारंवारता: मल्टीपल फिल्टर केले\nफिल्टर प्रकार: डस्ट बॅग फिल्टर\nसुपर इमेज टेक्नोलॉजीज कं, लिमिटेड\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / संच\nमि. मागणी: 3 सेट\nफिल्टरिंग वारंवारता: मल्टीपल फिल्टर केले\nफिल्टर प्रकार: डस्ट बॅग फिल्टर\nसुपर इमेज टेक्नोलॉजीज कं, लिमिटेड\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / संच\nमि. मागणी: 3 सेट\nफिल्टरिंग वारंवारता: मल्टीपल फिल्टर केले\nफिल्टर प्रकार: डस्ट बॅग फिल्टर\nसुपर इमेज टेक्नोलॉजीज कं, लिमिटेड\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1 तुकडा\nफिल्टरिंग वारंवारता: मल्टीपल फिल्टर केले\nफिल्टर प्रकार: डस्ट बॅग फिल्टर\nशिजीयाझुआंग जिंकिऊ ट्रेडिंग कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1 तुकडा\nफिल्टरिंग वारंवारता: मल्टीपल फिल्टर केले\nफिल्टर प्रकार: डस्ट बॅग फिल्टर\nशिजीयाझुआंग जिंकिऊ ट्रेडिंग कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1 तुकडा\nफिल्टरिंग वारंवारता: मल्टीपल फिल्टर केले\nफिल्टर प्रकार: डस्ट बॅग फिल्टर\nशिजीयाझुआंग जिंकिऊ ट्रेडिंग कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1 तुकडा\nफिल्टरिंग वारंवारता: मल्टीपल फिल्टर केले\nफिल्टर प्रकार: डस्ट बॅग फिल्टर\nशिजीयाझुआंग जिंकिऊ ट्रेडिंग कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1 तुकडा\nफिल्टरिंग वारंवारता: मल्टीपल फिल्टर केले\nफिल्टर प्रकार: डस्ट बॅग फिल्टर\nशिजीयाझुआंग जिंकिऊ ट्रेडिंग कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1 तुकडा\nफिल्टरिंग वारंवारता: मल्टीपल फिल्टर केले\nफिल्टर प्रकार: डस्ट बॅग फिल्टर\nशिजीयाझुआंग जिंकिऊ ट्रेडिंग कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1 तुकडा\nफिल्टरिंग वारंवारता: मल्टीपल फिल्टर केले\nफिल्टर प्रकार: डस्ट बॅग फिल्टर\nशिजीयाझुआंग जिंकिऊ ट्रेडिंग कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1 तुकडा\nफिल्टरिंग वारंवारता: मल्टीपल फिल्टर केले\nफिल्टर प्रकार: डस्ट बॅग फिल्टर\nशिजीयाझुआंग जिंकिऊ ट्रेडिंग कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1 तुकडा\nफिल्टरिंग वारंवारता: मल्टीपल फिल्टर केले\nफिल्टर प्रकार: डस्ट बॅग फिल्टर\nशिजीयाझुआंग जिंकिऊ ट्रेडिंग कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1 तुकडा\nफिल्टरिंग वारंवारता: मल्टीपल फिल्टर केले\nफिल्टर प्रकार: डस्ट बॅग फिल्टर\nशिजीयाझुआंग जिंकिऊ ट्रेडिंग कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1 तुकडा\nफिल्टरिंग वारंवारता: मल्टीपल फिल्टर केले\nफिल्टर प्रकार: डस्ट बॅग फिल्टर\nशिजीयाझुआंग जिंकिऊ ट्रेडिंग कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1 तुकडा\nफिल्टरिंग वारंवारता: मल्टीपल फिल्टर केले\nफिल्टर प्रकार: डस्ट बॅग फिल्टर\nशिजीयाझुआंग जिंकिऊ ट्रेडिंग कं, लि.\nएफओबी किंमत: यूएस डॉलर एक्सएनयूएमएक्स / तुकडा\nमि. मागणी: 1 तुकडा\nफिल्टरिंग वारंवारता: मल्टीपल फिल्टर केले\nफिल्टर प्रकार: डस्ट बॅग फिल्टर\nशिजीयाझुआंग जिंकिऊ ट्रेडिंग कं, लि.\nस्वस्त रतन हँगिंग चेअर आउटडोअर 2 सीटर गार्डनसाठी अंगठी स्विंग\nफिटकरीच्या आतील बाजूस सोफा बाहेरच्या कॅबाना बेड्स सेट करतात.\nसर्व हवामान अर्धा-कट विकर हँगिंग चेअर रतन बेबी स्विंग चेअर आउटडोअर\nसोपी डिझाइन आरामदायक संभाषण फर्निचर दोरी कॉफी चेअर मैदानी\nबागेसाठी अंगण दोरी चेअर फर्निचर चेअर\nआपल्याला देखील यात रस असू शकेल\n2 सीट स्विंग चेअरलेजर फर्निचर सोफा सेट3 प्लाय फेस मास्कस्टील स्विंगमुखवटा केएन 95etsy चेहरा मुखवटेरतन आउटडोअरफोल्डिंग स्विंगअंगभूत सोफा सेट्समैदानी स्विंग चेअरकाळा मुखवटाघाऊक स्विंग सेटआउटडोअर विकरऑटो मास्क मशीनएस्टेटाव्हममैदानी स्विंग चेअरमुखवटा केएन 95डबल स्विंग चेअररतन टेबल सेटसोफा अंगण\nआपल्याला पाहिजे ते सापडले नाही\nअचूक चिनी पुरवठादार शोधण्यासाठी अचूक विनंत्या पोस्ट करा.\nबाजारात काय नवीन आणि लोकप्रिय आहे यावर अद्यतनित रहा.\nआपण कदाचित करू शकता\nअंगण बाहेरची दोरी फर्निचर DIY कॉफी गार्डन मेटल वेबिंग खुर्ची\nआधुनिक अंगणात तयार झालेले डुकराचे मांस ब्रोहिल बाहेरचे फर्निचर अतिरिक्त मोठे बाग सेट रतन सोफा कमी करते\nलक्झरी पॉली रोप गार्डन फर्निचर सेट आउटडोअर विण दोरी जेवणाची खुर्ची\nटेबल विकर रतन सोफा आउटडोअर फर्निचरसह सेट केलेले मोहक आणि आधुनिक नवीन आसन अंगण बाग\nसमायोजित करण्यायोग्य अंगण रतन विकर बीच चेस लाउंजर्स चेअर बाहेरच्या मैदानावर\nटेबल विकर रतन सोफा आउटडोअर फर्निचरसह सेट केलेले मोहक आणि आधुनिक नवीन आसन अंगण बाग\nशीर्ष विक्री लक्झरी हँगिंग चेअर आँगन स्विंग चेअर गार्डन आउटडोअर फर्निचर\nबेस्ट विणलेल्या रोपची खुर्चीची दोरी डेक चेअर\nक्लीनिंग मशीन पार्ट्स (321)\nकॉर्नर क्लीनिंग मशीन (18)\nगार्डन ब्लोअर आणि व्हॅक्यूम (107)\nउच्च दाब कार वॉशर (0)\nहाय प्रेशर क्लीनर (561)\nऔद्योगिक अल्ट्रासोनिक क्लीनर (732)\nइतर क्लीनिंग मशीन (188)\nहॉट उत्पादने चीन उत्पादने चीन उत्पादक / पुरवठादार चीन घाऊक उत्पादन निर्देशांक\nअटी व शर्ती घोषणापत्र गोपनीयता धोरण\nकॉपीराइट -2008 २००-2021-२०१० टॉपचेनास्प्लीयर डॉट कॉम सर्व हक्क राखीव आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://www.lokmanthan.com/2020/12/ppf-5.html", "date_download": "2021-01-28T12:15:24Z", "digest": "sha1:FJJT7VLVPZ3HSDGJOMCVUTLO5V2HUAFN", "length": 18152, "nlines": 247, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "PPF मध्ये गुंतवणूक करताय? मग प्रत्येक महिन्याची 5 तारीख विसरू नका | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nPPF मध्ये गुंतवणूक करताय मग प्रत्येक महिन्याची 5 तारीख विसरू नका\nमुंबई : पीपीएफ भविष्य निर्वाह निधीच्या माध्यमातून केलेली बचत ही छोट्या स्वरुपातील बचत आहे. पीपएफमार्फत केलेली बचत अगदी सुरक्षित आणि करमुक्त...\nमुंबई : पीपीएफ भविष्य निर्वाह निधीच्या माध्यमातून केलेली बचत ही छोट्या स्वरुपातील बचत आहे. पीपएफमार्फत केलेली बचत अगदी सुरक्षित आणि करमुक्त असते. त्यामुळे या माध्यमातून बचत करण्याकडे अनेकांचा ओढा असतो. पीपीएफमध्ये प्रती महिना, प्रत्येक तीन महिन्यांनी किंवा वर्षाच्या मुदतीने गुंतवणूक करता येते. मात्र, तुम्ही पीपीएफमध्ये प्रतिमहा गुंतवणूक करत असाल तर प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेआधीच खात्यात रक्कम जमा करावी. कारण त्यामुळे तुम्हाला जास्त लाभ होईल.\n5 तारखेच्या आधी पैसे का जमा करावेत\nपीपीएफमध्ये प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेच्या आधी रक्कम जमा केली, तर त्याचा फायदा जास्त होतो. कारण 5 तारखेआधी खात्यात रक्कम जमा केल्यास खात्यात आधीच शिल्लक असलेली आणि 5 तारखेपर्यंत भरण्यात आलेली रक्कम अशा दोन्ही रकमेवर व्याज मिळते. हे व्याज वर्षाच्या शेवटी पीपीएफ खात्यात जमा केली जाते.\nवर्षातून एकदात रक्कम जमा करत असाल तर\nजर तुम्ही पीपीएफ खात्यात वर्षातून एकदाच पूर्ण रक्कम जमा करत असाल तरीसुद्धा 5 तारखेआधीच रक्कम जमा करा. कारण जमा केलेल्या रकमेवर पूर्ण व्याज मिळवायचे असेल तर वर्षातून एकदा जमा करत असलेला निधी 5 एप्रीलच्या आधीच जमा करवा. त्यामुळे तुम्हाला फायदा मिळू शकेल.\nजास्तीत जास्त किती गुंतवणूक करावी\nसध्याच्या नियमानुसार पीपीएफमधील गुंतवणुकीवर 7.1 टक्के दराने चक्रव्याढ व्याज मिळत आहे. वर्षाला 500 रुपयांपासून ते 1.5 लाख रुपयांपर्यंत पीपीएफ खात्यामध्ये बचत करता येऊ शकते.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nशेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प क्रांती करणार : ना डॉ राजेंद्र शिंगणे\nसिंदखेड राजा/शहर प्रतिनिधी : सिंदखेड राजा मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प हा आर्थिक क्रांती घडून आणणार असून शेतकऱ्यांसाठी आश...\nराहुरी तालुक्यात अखेर बर्ड फ्लूचा शिरकाव :लोकमंथनचा अंदाज खरा ठरला\nराहुरी प्रतिनिधी : राहुरी तालुकयातील सडे येथील श्लोक पोल्ट्री फार्म वर चार दिवसांपूर्वी अचानक कोंबड्या मृत आढळलया होत्या मृत पक...\nदुहेरी हत्याकांडाने शेवगाव हादरले ; लहान मुलासह आढळला मुंडके नसलेला महिलेचा मृतदेह\nशेवगाव : तालुक्यात घरफोड्या, रस्तेलुट, जबरी चोऱ्या, खून, मर्डर दरोडेची मालिका सुरूच . शेवगाव तालुक्यातील होणाऱ्या गुन्हेगारीत वाढ. शेवगाव शह...\nतांबवे गावच्या विकासासाठी सदैव कटिबध्द\nगृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ः पालकमंत्री, खासदार, माजी मुख्यमंत्री, ऍड. उदयसिंह पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार विशाल पाटी...\nपोदार स्कूलकडून पालकांना धमकीचे पत्र\nपालकांकडून शाळेच्या परिसरात अन्यायकारक फी विरोधात आंदोलन कराड / प्रतिनिधी ः कोपर्डे हवेली येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलकडून पालकांना मुलांना ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\n मग प्रत्येक महिन्याची 5 तारीख विसरू नका\nPPF मध्ये गुंतवणूक करताय मग प्रत्येक महिन्याची 5 तारीख विसरू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/i-am-available-for-ipl-gambhir-85503/", "date_download": "2021-01-28T11:31:18Z", "digest": "sha1:B4XFC7YSNQXTWH7QEDLKLEXNIYRWEWOP", "length": 10833, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आयपीएलसाठी मी उपलब्ध – गंभीर | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nआयपीएलसाठी मी उपलब्ध – गंभीर\nआयपीएलसाठी मी उपलब्ध – गंभीर\nकाविळीचे निदान झाल्याने सलामीवीर गौतम गंभीर आयपीएलच्या काही सामन्यांना मुकणार असल्याची चर्चा होती, पण मी आयपीएलसाठी उपलब्ध असल्याचे सांगितल्यावर मात्र कोलकाता नाइट रायडर्स संघाच्या जिवात\nकाविळीचे निदान झाल्याने सलामीवीर गौतम गंभीर आयपीएलच्या काही सामन्यांना मुकणार असल्याची चर्चा होती, पण मी आयपीएलसाठी उपलब्ध असल्याचे सांगितल्यावर मात्र कोलकाता नाइट रायडर्स संघाच्या जिवात जीव आला आहे. ‘‘मी आयपीएलसाठी उपलब्ध आहे. मला कावीळ झाली असली तरी तिचे स्वरूप गंभीर नाही. त्यामुळे ४-५ दिवसांमध्ये मी तंदुरुस्त होईन, अशी मला आशा आहे’’, असे गंभीरने ‘ट्विट’ केले आहे.\nकावीळ झाल्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यासाठी शिखर धवनच्या जागी विचार करण्यात आला नाही.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIPL XI : वॉर्नच्या संघात सचिनला जागा नाही, पाहा कोणत्या खेळाडूंना स्थान\nCoronaVirus : ‘चॅम्पियन’ खेळाडूची करोनाला ‘टशन’; बनवलं दमदार गाणं\nIPL 2021 : CSK ने रैनाला कायम ठेवलं, पण हरभजनला….\nशाहिद आफ्रिदीचं IPLसंदर्भात मोठं वक्तव्य, म्हणाला…\nIPL : ‘मुंबई इंडियन्स’च्या पहिल्याच सामन्यात सचिन होता संघाबाहेर, कारण…\n'म्हणूनच मी राज कुंद्राशी लग्न केले', शिल्पा शेट्टीने शेअर केला व्हिडीओ\nअस्सल सौंदर्याला परंपरेचा साज; अभिनेत्रींनी जपलेला हळवा 'खण'\nराज कपूर यांच्या वडिलोपार्जित हवेलीची विक्री नाही; हवेली मालकाने दिला नकार\n कॅमेरासमोरच राखीने फाडले अभिनवचे अंतर्वस्त्र\n'हे' मराठमोळं कपल मालदीवमध्ये एन्जॉय करतय हनीमून, पाहा फोटो\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 ‘मुंबई-श्री’ स्पर्धा २४ मार्चला\n2 सचिनशी मतभेद व्हायचे – धोनी\n3 दोस्त, दोस्त ना रहा..\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-young-leaders-kolhapur/rohit-pawar-helped-accident-victim-65570", "date_download": "2021-01-28T13:08:33Z", "digest": "sha1:TS3ZVR4XMKHG7RQ7ZTG2QTB45XEO33H5", "length": 16275, "nlines": 215, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "रोहित पवार यांनी केली अपघातग्रस्ताला मदत - Rohit Pawar Helped Accident Victim | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरोहित पवार यांनी केली अपघातग्रस्ताला मदत\nरोहित पवार यांनी केली अपघातग्रस्ताला मदत\nरोहित पवार यांनी केली अपघातग्रस्ताला मदत\nरोहित पवार यांनी केली अपघातग्रस्ताला मदत\nगुरुवार, 19 नोव्हेंबर 2020\nजामखेडचे आमदार रोहित पवार यांनी एका अपघातग्रस्ताला मदत केल्याचा व स्वतः गाडी ढकलून खड्डयातून बाहेर काढल्याचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.\nसातारा : जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी एका अपघातग्रस्ताला मदत केल्याचा व स्वतः गाडी ढकलून खड्डयातून बाहेर काढल्याचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.\nकर्‍हाड येथून नातेवाईकांचा अंत्यविधी आटोपून पुन्हा बारामतीकडे जात असताना रोहित पवार आपले मित्र छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष पृथ्वीराज ( बाबा ) गोडसे गाडीतून काहीकाळ प्रवास करत असताना मांडवे ता. खटाव ते पिंगळी ता. माण ( जि. सातारा ) या दरम्यान दहिवडी येथील शेतकरी आपला शेतीमाल विक्रीसाठी नेत असताना त्यांनी अपघात झालेला पाहिला.\nत्यावेळी रोहित पवार यांनी गाडी थांबवली आणि तातडीने अपघात स्थळी धावत गेले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने रस्त्याच्या खाली गेलेली अपघातग्रस्त गाडी बाहेर काढून जखमींना तातडीने उपचारासाठी पाठवले.\nशेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर राजू शेट्टी २३ पासून काढणार पायी मोर्चा\nसातारा : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे केंद्र आणि राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेत्तृत्वाखाली दि. २३ ते २५ या कालावधीत सातारा ते कराड असा पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची समाप्ती दि. २५ रोजी कराड येथे होणार असून त्याबाबतचे निवेदन आज संघटनेच्या वतीने राजू शेळके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास दिले. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुनराव साळुंखे, रमेश पिसाळ, देवानंद पाटील, जनार्दन आवारे, संजय जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nवडील सरपंच.. मुलगा शिपाई मनोली ग्रामपंचायतीत अनोखा योगायोग\nसंगमनेर : आजोबा, वडील नि मुलगा, अशा तीन पिढ्यांनी ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून गावाची प्रामाणिकपणे सेवा केली. वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर मुलानेही तीन...\nगुरुवार, 28 जानेवारी 2021\nनिवडणुकीत त्रास देणाऱ्या चिराग पासवनांना नितीशकुमारांचा जोरदार झटका...\nपाटणा ः बहुजन समाज पक्षा (बसप)च्या सर्वेसर्वा मायावती आणि लोकजनशक्ती पक्षा (एलजेपी)चे अध्यक्ष चिराग पासवान यांना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार...\nगुरुवार, 28 जानेवारी 2021\nदोन्ही छत्रपतींकडे मराठा समाजाच्या नेतृत्वाची जबाबदारी द्या : शिवेंद्रसिंहराजे\nसातारा : राजकीय चौकटी बाजूला ठेऊन सर्वांनी मराठा आरक्षण प्रश्नावर एकत्र येणे गरजेचे आहे. ही मागणी राज्य व केंद्रातील दोन्ही सरकारपर्यंत पोचविण्याची...\nगुरुवार, 28 जानेवारी 2021\nउस्मानाबाद मेडीकल काॅलेजच्या निर्मितीतील `पीपीई`ची अट रद्द; खासदार,आमदारांच्या प्रयत्नाला यश..\nउस्मानाबाद ः उस्मानाबाद जिल्ह्यात होऊ घातलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीसाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) ची अट वगळण्याचा...\nगुरुवार, 28 जानेवारी 2021\nग्रामस्थांची हाक साईबाबांनी ऐकली प्रशासन नरमले, विखे पाटीलांच्या मध्यस्थीला यश\nशिर्डी : साईसंस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य केल्या, तसेच आजवर बंद ठेवण्यात आलेली साईबाबांची पालखी...\nगुरुवार, 28 जानेवारी 2021\nसमीर देसाईंमुळे शिवसेनेला नवसंजीवनी मिळेल का...\nमुंबई : गोरेगावच्या पश्चिम भागातून सध्यातरी नामशेष झालेल्या शिवसेनेला भाजपमधून आलेले ताकदवान नेते समीर देसाई यांच्यामुळे नवसंजीवनी मिळेल का, या...\nगुरुवार, 28 जानेवारी 2021\nदुष्काळी येवल्यात दराडे बंधूंच्या पुढाकाराने वीस बंधारे\nयेवला : अवर्षणप्रवण असलेल्या तालुक्याच्या ईशान्य भागाला मोठ्या प्रमाणात जलसंधारणाच्या कामांची गरज आहे. यामुळे राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव...\nगुरुवार, 28 जानेवारी 2021\nराष्ट्रवादी महेश कोठेंचे स्वप्न पूर्ण करणार का\nनागपूर : महापालिकेचे उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सोलापूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष एवढ्याच स्थानिक पदांवर सोलापूर शहरातील अनेक दिग्गज...\nगुरुवार, 28 जानेवारी 2021\nशिवसेनेच्या बड्या नेत्यासाठी लातूर ग्रामीण मतदारसंघात काॅंग्रेस सोबत फिक्सींग; निलंगेकरांचा गौप्यस्फोट.\nनिलंगा : मुंबई शहरातील एका मतदारसंघातून निवडणूक लढलेल्या शिवसेनेच्या बड्या नेत्यासाठी लातूर ग्रामीण मतदरासंघात काॅंग्रेस सोबत फिक्सींग करण्यात...\nबुधवार, 27 जानेवारी 2021\nरोहित पवारांच्या मातुःश्री जिद्दीला पेटल्या म्हणाल्या, अन्यथा सत्कार स्विकारणार नाही\nजामखेड : जामखेड शहराचा स्वच्छता सर्वेक्षणात जोपर्यंत क्रमांक येत नाही, तोपर्यंत आपण जामखेडकरांकडून सत्कार स्विकारणार नाही, असा संकल्प आमदार...\nबुधवार, 27 जानेवारी 2021\nनगरसेवकांच्या पळापळीचा भाजपाला सर्वाधिक फटका वडगावशेरीत बसणार\nपुणे : भारतीय जनता पार्टीतून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांच्या संख्येबाबत वेगवेगळी...\nबुधवार, 27 जानेवारी 2021\nशेतकऱ्यांना भडकावणाऱ्या अबू आझमी यांची चौकशी करा : भातखळकर यांचे शहा यांना पत्र\nमुंबई : शेतकरी आंदोलनाच्या आडून दिल्लीत हिंसक आंदोलन करणाऱ्यांना चिथावणी देणारे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी तसेच त्यांच्या सूत्रधारांची चौकशी...\nबुधवार, 27 जानेवारी 2021\nआमदार रोहित पवार अपघात कर्‍हाड karhad बारामती शिक्षण education शेती farming खासदार जिल्हाधिकारी कार्यालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2021-01-28T11:39:04Z", "digest": "sha1:UE2CJE2APDEUGWTYWH6FB5L44OAOHRA6", "length": 26626, "nlines": 164, "source_domain": "pcbtoday.in", "title": "‘भाजपा विरुध्द राष्ट्रवादी संघर्ष उफाळला’- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रोटोकॉल न पाळल्याने पंतप्रधान आवास योजनेतील घरांची सोडत रद्द करण्याची भाजपावर मोठी नामुष्की | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\n‘भाजपा विरुध्द राष्ट्रवादी संघर्ष उफाळला’- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रोटोकॉल न…\n`गुंडांचा नायनाट करा`, बरे झाले अजितदादाच बोलले…थर्ड आय – अविनाश…\n‘शहरातील सर्वच रुग्णालयांचे फायर सेफ्टी ऑडिट तातडीने करा’ : ज्येष्ठ नगरसेविका…\nगुंडानी तलवारी, कोयते घेऊन वाहनांची केली तोडफोड; आयुक्त कृष्ण प्रकाश…\nउपमहापौर घोळवेंचा ‘यूटर्न’. म्हणे, ‘मी शेतकर्यांविरोधात काही बोललोच नाही\nभांडार विभागाकडून साहित्य खरेदीत मोठा गोलमाल – माजी विरोधीपक्षनेते नाना काटे…\nवाहन चोरी प्रकरण: शहराच्या विविध भागातून तब्बल ‘एवढ्या’ दुचाकी चोरीला\n‘त्या’ दुकानांवर अखेर छापा; पोलिसांच्या धडक कारवाईने त्यांना फुटतोय घाम\n‘…आणि तिने आयुष्याची रेषाच ओलांडली’; ‘ती’चा अखेर मृत्यू\n कॅडबरी चोरीला गेली म्हणून त्यांनी चक्क तक्रारच नोंदवली\nचिंचवड उड्डाण पुलावर एकाने उडी मारून केला आत्महत्येचा प्रयत्न\nचूक एकाची. शिक्षा मात्र दोघांना; शेवटी ‘त्या’ कंटेनर चालकाला अटक\nअज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरून जाणा-या दोघांचा मृत्यू\nपुतण्याला बसमध्ये बसवून देण्यासाठी आलेल्या वृद्धाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी पळवली\nकडी कोयंडा उचकटून चोरटयांनी दुकानात केला प्रवेश; चोरून नेले…\n‘हिंदू’ पुन्हा वादात; भालचंद्र नेमाडे यांच्यावर गुन्हा दाखल\nरस्त्याने फोनवर बोलणे झाले धोक्याचे; मोबाइल हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ\nसोनसाखळी चोरीचे सत्र सुरूच; भरदिवसा महिलेचे मंगळसुत्र हिसकावले\n चोरट्यांची टायर चोरीची अजब शक्कल\nमंदिरात दर्शनाला निघाले होते; पण काळाने केला घात…\n नागपूर-पुणे धावणाऱ्या ट्रॅव्हल बसमध्ये धक्कादायक प्रकार\n‘या’ अँपमुळे वाढतायेत गुन्हे; अँपवरून आधी केली मैत्री आणि नंतर…\nपुणे विभागातील तब्बल ‘एवढे’ कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त; अजून विभागात कोरोना…\nभटक्या कुत्र्यांचा प्राणी संग्रहालयातील काळवीटांवर जीवघेणा हल्ला; चार काळवीटांचा दुर्दैवी अंत\n‘या’ भागात आत्तापर्यंत 15 हजार 725 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू\n‘…आम्ही तर सुरक्षेशिवाय फिरणारे लोकं आहोत. हवं तर आहे ती पण…\n“…असले आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारलं नाही तर माझं नाव संजय राऊत…\n‘या’ गुन्ह्यात देवेंद्र फडणवीस नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते पण…\n‘त्या’ ८०० कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लू मुळेच; प्रयोगशाळेनं दिलेल्या अहवालातून स्पष्ट\nमहाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव \nखुषखबर… खुशखबर…खुशखबर… लसीकरणाबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे पाऊल\n ‘या’ देशात आढळला कोरोनाचा आणखी एक नवा विषाणू; जो अँटिबॉडीजवर…\nबर्डफ्लूचे संकट; ‘या’ प्राणिसंग्रहालयाच्या सर्व पक्ष्यांना ठार मारण्याचे आदेश\n‘बर्ड फ्लू पसरवण्यासाठी शेतकरी आंदोलक बिर्याणी खात आहेत’; भाजपा आमदारच वादग्रस्त…\nभंडाऱ्यातील घटनेबाबत पंतप्रधानांनी ट्विट करत व्यक्त केले दुख:\n‘हे’ अँप आहे व्हॉट्सअँप पेक्षा सुरक्षित जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे ट्विट\n‘ते’ बेपत्ता विमान समुद्रात कोसळले\n‘या’ देशात फिझर-बायोनेटेक लस आयात करण्यास बंदी\nलंडनमध्ये कोरोना नियंत्रणाबाहेर, आपात्कालीन स्थितीची घोषणा\nइलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या कंपनीचे संस्थापक बनले जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती\nHome Banner News ‘भाजपा विरुध्द राष्ट्रवादी संघर्ष उफाळला’- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रोटोकॉल न पाळल्याने...\n‘भाजपा विरुध्द राष्ट्रवादी संघर्ष उफाळला’- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रोटोकॉल न पाळल्याने पंतप्रधान आवास योजनेतील घरांची सोडत रद्द करण्याची भाजपावर मोठी नामुष्की\n– राष्ट्रवादी काँग्रेसची रस्त्यावर जोरदार निदर्षने\n– महापालिका भवनसमोर भाजपाकडून आंदोलन\nपिंपरी, दि. ११ (पीसीबी) – प्रोटोकॉल पाळला जात नसल्याने थेट राज्याच्या प्रधान सचिवांनी स्थगिती दिल्याने पंतप्रधान आवास योजनेखालील घरांसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित सोडतीचा कार्यक्रम गुंडाळण्याची वेळ महापालिकेतील सत्ताधारी भाजपावर आली. दरम्यान, प्रोटोकॉल नुसार जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या कार्यक्रमाला रितसर निमंत्रण न दिल्याने शहर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या बाहेर रस्त्यावर अर्धा तास जोरदार निदर्षने केली. दुसरीकडे केवळ श्रेय लाटण्यासाठी राष्ट्रवादीने प्रशासनाला हाताशी धरून कार्यक्रम रद्द केला असा आरोप करत भाजपाच्या नगरसेवकांनी आयुक्त कक्षाबाहेर धरणे आंदोलन केले.\nपंतप्रधान आवास योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोशीतील बोऱ्हाडेवाडी, चऱ्होली आणि रावेत येथे तीन मोठे गृहप्रकल्प उभारण्यात येत आहेत. ३ हजार ६६४ घरांची निर्मिती कऱण्याचे काम वेगात सुरू आहे. या घरांसाठी ४७ हजार ८७८ अर्ज आले, त्यापैकी ७७ अर्ज बाद झाले आणि उर्वरीत पात्र ठरले. पाच हजार रुपये अनामत सह सुमारे सव्वा दोन कोटी रुपये जमा झाले. आज दुपारी तीन वाजता या अर्जातून सोडत (लकी ड्रॉ) काढण्यात येणार होती. संगणक सोडतीसाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार होता. स्वप्नातील घर मिळते का ते पाहण्यासाठी या सोडत कार्यक्रमाला प्रेक्षागृहात सुमारे दोन हजार नागरिकांनी गर्दी केली होती. बाहेर आवारात आणि रस्त्यावरही हजारो नागरिक उभे होते. प्रत्यक्षात राजकीय वादात सोडतच रद्द झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त करत नागरिक निघून गेले.\n‘भाजपानेच राजकारण केले’– संजोग वाघेरे\nमहापालिकेतील सत्ताधारी भाजपाने प्रोटोकॉल पाळला नाही.\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांना रितसर निमंत्रण दिले पाहिजे होते. या शहरात घरकूल योजना सर्वप्रथम दादांनी आणली हे विसरता येणार नाही. भाजपाने या सोडत कार्यक्रमासाठी निव्वळ राजकारण केले. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे, रावेत च्या जागेवर स्टे आहे. त्याशिवाय जोवर बांधकाम ९० टक्के होत नाही तोवर सोडत काढणे चुकिचे होते. आज अवघे १० टक्केच बांधकाम पूर्ण आहे. आम्हाला यात कुठलेही राजकारण करायचे नाही. गोरगरिबांना स्वप्नातील घर मिळाले पाहिजे यासाठी राष्ट्रवादीनेच प्रयत्न केले. या कार्यक्रमाला अजित पवार यांना रितसर निमंत्रण द्यावे म्हणून महापौरांना वारंवार सांगितले होते. भाजपाला सत्तेचा माज आलाय. शेजारी पुणे शहरात भाजपाचीच सत्ता आहे, तिथे पालकमंत्री म्हणून अजित पवार हे प्रत्येक कार्यक्रमाला असतात मग इथे काय दुखते. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा या शहराशी काय संबंध आहे म्हणून त्यांना बालावता, असा सवाल वाघेरे यांनी उपस्थित केला.\n‘भाजपा नगरसेवकांचा आयुक्तांकडे घेराव’ –\nराष्ट्रवादीने महापालिका प्रशासनावर दबाव आणून सोडत कार्यक्रम रद्द करायला लावला असा आरोप करत निषेध म्हणून सर्व भाजपा नगरसेवकांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या कक्षाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत घेराव आंदोलन केले. महापौर माई ढोरे, सत्ताधारीनेते नामदेव ढाके, माजी सत्ताधारीनेते व जेष्ठ नगरसेवक एकनाथ पवार, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा व जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांच्यासह सर्व भाजपा नगरसेवकांनी प्रशासनाचा निषेध केला.\n‘राष्ट्रवादीने श्रेयवादासाठी कार्यक्रम रद्द केला’ – एकनाथ पवार\nराज शिष्टाचाराचे पालन झाले नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यावर एकनाथ पवार, नामदेव ढाके आणि महापौर ढोरे यांनी जोरदार टीका करत प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. पवार म्हणाले, यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट होते आणि या महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती, त्यावेळी कधी प्रोटोकॉल पाळला गेला होता. राष्ट्रवादी काँग्रेसला क्रेडीट मिळणार नाही म्हणून गरिबांना घरांपासून वंचित ठेवण्याचे काम त्यांनी केले. प्रशासनावर दबाव आणून हा कार्यक्रम रद्द करायला लावले म्हणून प्रशासनाचा निषेध करतो.\n‘लवकरच स्वतंत्र विशेष महासभा घेणार’ – महापौर ढोरे\nअजित पवार यांच्या हस्तेच कार्यक्रम व्हावा या हट्टापोटी कार्यक्रम रद्द केला गेला, असा आरोप सत्ताधारी नेते नामदेव ढाके यांनी केला तर, महापौर माई ढोरे यांनीही आपल्या भाषणात नाराजी व्यक्त करताना, घरांचे स्वप्न पाहणाऱ्यांचा राष्ट्रवादीने अपेक्षाभंग केला. आता या विषयावर स्वतंत्र सर्वसाधारण सभा लवकरच घेणार.\n‘…तर प्रशासनावर हक्कभंग आला असता’\nराजशिष्टाचारा नुसार अजित पवार यांना विश्वासात न घेता सोडत कार्यक्रम घेतला असता तर महापालिका प्रशासनावर हक्कभंग आला असता. हा बाका प्रसंग टाळण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी तीन दिवस खूप प्रयत्न केले, पण समेट झाला नाही. महापौर ढोरे यांनी अजित पवार यांच्याशी निमंत्रणाबाबत रितसर बोलावे म्हणून हार्डीकर यांनी तीन दिवस प्रयत्न केले. अखेर आज दुपारी पवार आणि ढोरे यांच्यात तो औपचारीक संवाद झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळे अभावी शक्य नसल्याचे सांगतानाच, ही पध्दत नाही आणि राज्य सरकारचा पैसा या प्रकल्पासाठी असतो हे लक्षात ठेवा असेही खडे बोल सुनावले.\nPrevious articleज्ञानसमृद्धी व्याख्यानमालेचे उदघाटन\nNext article‘हिंदू’ पुन्हा वादात; भालचंद्र नेमाडे यांच्यावर गुन्हा दाखल\n`गुंडांचा नायनाट करा`, बरे झाले अजितदादाच बोलले…थर्ड आय – अविनाश चिलेकर\n‘शहरातील सर्वच रुग्णालयांचे फायर सेफ्टी ऑडिट तातडीने करा’ : ज्येष्ठ नगरसेविका सिमा सावळे\nगुंडानी तलवारी, कोयते घेऊन वाहनांची केली तोडफोड; आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी काही मिनिटांतच….\nउपमहापौर घोळवेंचा ‘यूटर्न’. म्हणे, ‘मी शेतकर्यांविरोधात काही बोललोच नाही\nएकत्रिकृत विकास नियंत्रण नियमावली पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रात लागू करण्यास हरकत\nमहापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना बढती, बदली नाही\nखुषखबर… खुशखबर…खुशखबर… लसीकरणाबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे पाऊल\nभांडार विभागाकडून साहित्य खरेदीत मोठा गोलमाल – माजी विरोधीपक्षनेते नाना काटे...\n नागपूर-पुणे धावणाऱ्या ट्रॅव्हल बसमध्ये धक्कादायक प्रकार\nवाहन चोरी प्रकरण: शहराच्या विविध भागातून तब्बल ‘एवढ्या’ दुचाकी चोरीला\nइलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या कंपनीचे संस्थापक बनले जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती\nमहाभारत युद्ध ‘कुरुक्षेत्रा’वरच का लढल गेलं हे आहे यामागील कारण…\n‘पुणे आणि औरंगाबादचं नामांतर व्हावं का’, अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत;...\n‘….म्हणून गूळ आणि चणे यांचं रोज थोड्या प्रमाणात सेवन करावं’\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nखुषखबर… खुशखबर…खुशखबर… लसीकरणाबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maxmaharashtra.com/news-update/global-tally-of-covid-19-patients-above-6-5-million-3-lakh-87-thousand-deaths/87058/", "date_download": "2021-01-28T13:01:06Z", "digest": "sha1:SFNFZB377LTH4MT3NOZQ2LFXFPDSIL56", "length": 5197, "nlines": 80, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "#positivenews : जगातील कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > News Update > #positivenews : जगातील कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली\n#positivenews : जगातील कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली\nसंपूर्ण जगात कोरोनाबाधीत (corona) रुग्णांची संख्या ६५ लाख ६७ हजार एवढी झाली आहे. तर आतापर्यंत ३ लाख ८७ हजार ९१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण वर्ल्डोमीटर या संस्थेच्या आकडेवारीनुसार सध्या जगात कोरोनाबाधीत रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.\n'निसर्ग'चा जोर ओसरला, आता मुसळधार पावसाचा अंदाज\nएक व्हाट्सअप मेसेज, ... मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतोय\n...म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले सर्वांचे आभार\n६५ लाख ६७ हजार रुग्णांपैकी ३१ लाख ६८ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या जगात कोरोनाबाधीत एक्टिव्ह रुग्णांची संख्या ३० लाख १० हजार एवढी झाली आहे. आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे एक्टिव्ह रुग्णांपैकी फक्त २ टक्के म्हणजे ५४ हजार २०० रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर २९ लाख ५६ हजार ३६२ रुग्णांना सौम्य त्रास होतो आहे. तर कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत टॉप १० देशांच्या यादीत ७व्या स्थानी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maxmaharashtra.com/news-update/globally-2-7-million-covid-19-patients-cured-from/86739/", "date_download": "2021-01-28T12:37:30Z", "digest": "sha1:7R5BPBH64CRAPVHVNNX7QQ3X5VUQXFKA", "length": 4563, "nlines": 81, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "कोरोनाशी लढा- जगभरात 27 लाख 34 रुग्ण कोरोनामुक्त", "raw_content": "\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nHome > News Update > कोरोनाशी लढा- जगभरात 27 लाख 34 रुग्ण कोरोनामुक्त\nकोरोनाशी लढा- जगभरात 27 लाख 34 रुग्ण कोरोनामुक्त\nसंपूर्ण जगाला विळखा घातलेल्या कोरोना (corona) विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 61लाख 50 हजार झाली आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे यापैकी तब्बल 27 लाख 34 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगात आतापर्यंत 3 लाख 70 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nमोदी सरकारच्या १ वर्षातील निर्णयांचा अर्थ काय\nमोदी सरकारचं यश आणि अपयश\nकोरोना रोखण्याचा ‘मुंढे पॅटर्न’\nमोदी 2.0 एक वर्ष पुर्ण, पाहा काय झाले देशाचे हाल\nत्यामुळे जगात सध्या कोरोनाच्या एक्टिव रुग्णांची संख्या 30 लाख 45 हजार 431 झाली आहे. तर जगातील सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या अमेरिकत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 18 लाखांच्या वर गेली आहे. तर मृतांची संख्या 1 लाख 5 हजारांच्या वर गेली आहे. 5 लाख 35 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}