{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_565.html", "date_download": "2019-01-17T04:19:21Z", "digest": "sha1:J5XXIKL7VFZYNH6ATHXNNBDC7GB3GIYX", "length": 10638, "nlines": 98, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "मेळघाट शिवसेना संपर्क प्रमुखपदी नरेश माळवे | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nमेळघाट शिवसेना संपर्क प्रमुखपदी नरेश माळवे\nशिवसेनेच्या माध्यमातून समाजकारणात गेली अनेक वर्ष कार्यरत असलेल्या नरेश माळवे यांची मेळघाटचे (जि. अमरावती) संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व विदर्भनेते गजानन किर्तीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील प्रलंबित असलेल्या संपर्क प्रमुखांची नियुक्ति करण्यात आली. त्यात माळवे यांची वर्णी लागल्याने सच्च्या कार्यकर्त्याला न्याय मिळतोच, अशी भावना व्यक्त करत मावळे यांच्या समर्थकांनी संगमनेरात जल्लोश केला.\nसरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या धोरणानुसार ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रानुसार तेथील आदिवासी बांधवांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी काम करणार असल्याचे नवनियुक्त संपर्कप्रमुख माळवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. अमरावती जिल्ह्यात शिवसेनेचे मोठे प्राबल्य आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, खा. आनंदराव अडसूळ तेथील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मेळघाटचा दौरा करुन तेथील नागरिकांच्या समस्या व अडचणी जाणून त्या पक्षप्रमुखांपर्यंत पोहाचविण्याचा प्रयत्न राहील. सोबतच अमरावतीच्या ग्रामीण भागात मोडणार्‍या मेळघाट परिसरात शिवसेनेची मजबूत संघटनात्मक बांधणी करण्यासाठी आपण प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. नरेश माळवे हे संगमनेरचे रहिवासी आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरीत होऊन सामान्य शिवसैनिक म्हणून गेली दोन दशके ते काम करत आहेत. सेनेचे विदर्भ विभागाचे समन्वयक अरविंद नेरकर यांनी मेळघाटच्या संपर्क प्रमुख म्हणून नियुक्तिचे पत्र त्यांना नुकतेच सुपूर्द केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याला मान्यता दिल्याने एका सच्च्या शिवसैनिकाला न्याय मिळाला, अशी भावना माळवे यांच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे.\nमाळवे यांच्या निवडीचे उत्तर नगरचे संपर्क प्रमुख आ. सुनील शिंदे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, महिला आघाडी संपर्क प्रमुख शुभांगी नांदगावकर, ज्येष्ठ शिवसैनिक अप्पासाहेब केसेकर, रावसाहेब गुंजाळ, कामगार सेना जिल्हाप्रमुख मुजिब शेख, संगमनेर विधानसभा संपर्क प्रमुख मोहन वाघमारे, अकोले विधानसभा संपर्क प्रमुख सूर्यकांत शिंदे, साकोली विधानसभा संपर्कप्रमुख मनोज कपोते, संगमनेर तालूका प्रमुख जनार्दन आहेर, शहर प्रमुख अमर कतारी, अशोक सातपुते आदींसह शिवसैनिकांनी त्यांचे अभिनंदन केले.\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_586.html", "date_download": "2019-01-17T04:45:28Z", "digest": "sha1:6T4PJMGBY7BTALCAC7GTEDGVC2HGS7FN", "length": 8694, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "कोळेवाडीतील गणपती मंदिराच्या दान पेटीवर चोरट्यांचा डल्ला | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nकोळेवाडीतील गणपती मंदिराच्या दान पेटीवर चोरट्यांचा डल्ला\nकराड (प्रतिनिधी) : कोळेवाडी, ता. कराड येथील गणपती मंदिर चोरट्यांनी फोडले. मंदिराच्या शटरला लावलेले कुलूप तोडून चोरट्यानी दान पेटीतील चाळीस हजार रुपयांवर डल्ला मारला. शनिवार, दि. 3 रोजी रात्री ही घटना घडली.\nयाबाबत पोलिसांनी सांगितले की, कोळेवाडी गावच्या हद्दीत कराड-ढेबेवाडी रस्त्यालगत असलेल्या गणपती मंदिरामध्ये गेली वीस वर्षांपासून विश्वास मोहिते हे पुजारी आहेत. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी देवाची पूजा करून दिवसभर ते मंदिर परिसरात थांबले होते. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांनी मंदिर बंद केले. मंदिराचे शटर लावून त्याला कुलूप घातले. त्यानंतर ते रात्री घरी गेले. रविवारी सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पुजारी मोहिते हे मंदिरात देवाच्या पूजेसाठी आले. परंतू, शटरचे कुलूप तोडून शटर उघडलेले त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी लगबगीने मंदिरात जाऊन पाहिले असता मंदिरात ठेवलेली दानपेटी तेथे दिसली नाही. पुजारी विश्वास मोहिते यांनी मंदिराच्या इकडे तिकडे पाहिले असता मंदिरासमोर दान पेटी उघडी दिसली. ते दानपेटीजवळ गेले असता दानपेटीत भाविकांनी टाकलेली चिल्लर होती. मात्र, चलनी नोटा पेटीत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे पुजार्‍यांनी ही बाब त्वरित वसंत भोसले व ग्रामस्थांना सांगितले. त्यानंतर काही वेळातच ग्रामस्थ मंदिरात जमा झाले. कुलूप तोडून दानपेटीतील सुमारे 40 हजार रुपये चोरट्याने चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पुजारी विश्वास दाजी मोहिते यांनी याबाबत कराड तालुका पोलिसात तक्रार दिली आहे.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र सातारा\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://nvgole.blogspot.com/2013/11/blog-post_11.html", "date_download": "2019-01-17T04:28:57Z", "digest": "sha1:5CWEMU27T3R2XHBHVIQWV7WTT54U3JCD", "length": 46203, "nlines": 327, "source_domain": "nvgole.blogspot.com", "title": "नरेंद्र गोळे: अनुदिनी परिचय-७: आरती", "raw_content": "\n'मला जाणून घे, मला जाणून घे' म्हणणार्‍या चराचराला, कलाकलानी जाणून घेत असता, जी संपन्नता लाभली, ती कले कलेने सुहृदास सादर समर्पित करावी म्हणूनच हा प्रयास. वाचकासही सुरस वाटावा, हीच प्रार्थना\nप्रारणांचे स्वरूप आणि प्रारणसंसर्ग\nअनुदिनीकार लेखिकेची ओळख: सौ. आरती खोपकर उपाख्य \"अवल\" ह्या असंख्य विद्यार्थ्यांना इतिहास, संगीत, कला शिकवत; अकरा अनुदिनींची अनोखी मयसभा, काही वर्षांच्या अल्पावधीत उभी करणार्‍या लेखिका आहेत एवढीच ओळख पुरेशी नाही. सौ.आरती चारुहास खोपकर ह्या उपजत कलाकार आहेत. जमेल ती कला शिकत-शिकवत त्यांनी जो आयुष्याचा आस्वाद घेतला, त्याचेच प्रच्छन्न प्रतिबिंब त्यांच्या अनुदिनींतून अभिव्यक्त होत असते. मग तो अभ्यासाचा विषय इतिहास असो. प्रेरणेचा विषय माता-पित्यांचा, आज्जीचा असो. नित्यकर्म पाकशास्त्राचा असो की छंदस्वरूप विणकामाचा असो.\nआवडत्या स्वरसाधनेचा असो की प्रकाशचित्रणाचा. प्रत्येक गोष्टीत अव्वल स्थान मिळवण्याचा त्यांना उपजत ध्यास आहे. म्हणूनच की काय मायबोली डॉट कॉम वरील त्यांच्या व्यक्तीरेखेचे नाव त्यांनी “अवल” असेच घेतलेले आहे.\nव्यवसायाने इतिहास अध्यापन करत असलेल्या अवल, उपजत कलाकार असून त्यांना अनेक कलांत रुची आणि गती आहे. मायबोलीवरील त्यांचे इतर लेखन आणि त्यांच्या वरील अनुदिनीही ह्याची साक्ष पटवतील. खालील दुव्या वरील शाडूचा मानवी चेहरा त्यांच्या मूर्तीकलेचा उत्तम नमुना आहे. http://cdn1.maayboli.com/files/u10778/My_creation_.jpg\nबांधवगडच्या प्रवासवर्णनातील लेख वर्णनात्मक आहेत खरे. पण त्यात आरती ह्यांचे प्रकाशचित्रण कौशल्यच वाखाणण्यासारखे असल्याचे दिसून येते. ह्या प्रवासा दरम्यान त्यांनी टिपलेला हा नाचरा मोर पहा\nत्या म्हणतात, “अन मग वैचारिक लेखनाने माझ्यावर आपली भूल घातली. माझ्या व्यवसायाने माझी ही इच्छा पूर्ण केली. विद्यापीठातल्या अनेक विषयांच्या क्रमिक पुस्तकांच्या लिखाणातून माझा हाही छंद फोफावत गेला. त्यातून आमच्या विद्यापीठाने अनेक वेगळे विषय सादर केले होते, त्यातून या छंदाच्या कक्षा रुंदावत गेल्या. त्याशिवाय विद्यार्थ्यांसाठी दर वर्षी निघणारी मासिकं, इतिहास संशोधक मंडळाची मासिकं, जीवनशिक्षणची मासिकं यांतून अनेक विषयांवर लिखाण करायला संधी मिळतच गेली. \"यांनी घडवले सहस्त्रक\" या रोहन प्रकाशनाच्या अतिशय सुंदर पुस्तकातही काही लेख लिहिण्याची संधी मिळाली. १५ वर्षांच्या प्राध्यापकीत शिकवण्याचा छंद आपोआपच पूर्ण होत गेला. त्यातून आमचे मुक्त विद्यापीठ असल्याने वेगवेगळ्या गावांमध्ये, शहरांमध्ये, वेगवेगळ्या वयाच्या, वेगवेगळ्या स्तरांतील विद्यार्थ्यांना शिकवायला मिळाले. मी २४ वर्षाची तर समोरचा विद्यार्थी ७२ चा असं ही झालं. अगदी येरवडा जेल मधल्या जन्मठेप झालेल्या विद्यार्थ्यांनाही. त्यातून एक खुप वेगळा विषय बर्‍याचदा शिकवायला मिळाला. \"संज्ञापन कौशल्य\" ज्यात वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थ्यांना आपली मते निबंधातून मांडावयाची असत. स्वाभाविकच हा विषय शिकवताना खूप कस लागायचा. आपली माहिती, त्याची मांडणी, त्याची चर्चा, या सर्वांवर विद्यार्थ्यांशी संवाद, चर्चा अन त्यांच्या विचारांना योग्य दिशा देणे. यातून अनेक छंद जोपासले गेले. वाचन, बोलण्याची हौस, चर्चा, वादविवादाची हौस. जवळजवळ १५ वर्षे अनेक छंद असे पूर्ण होत राहिले.”\nह्या छंदांतून उभी राहिली माणसाची गोष्ट ही अनुदिनी. ह्या अनुदिनीत “कवडसे“ हे पंधरा लेख आणि १२० पृष्ठांचे वि-पुस्तक. तसेच, “लक्षात कसे ठेवाल“ हा माध्यम-मार्च-२०१३ मधील तीन पानी लेख, “वैभव नाट्य-संगीताचे-एक सुरेल अनुभव“ हा मंगळवार २००४ च्या लोकमतच्या अंकातील लेख आणि “अन्‌ मी मोठा झालो-अश्मयुगीन रामची गोष्ट“ हे इतर लेखही आहेत. “कवडसे” मधले “संज्ञापन कौशल्य” हे प्रकरण तर वाचायलाच हवे असे आहे. स्वतःचे विचार स्वतःला समजणे, दुसर्‍याला ते समजावून देता येणे आणि दुसर्‍याचे विचार समजावून घेऊन ते तिसर्‍याला समजावून सांगता येणे, ही कौशल्ये संज्ञापन कौशल्यांत गणली जातात हेही मला हे प्रकरण वाचूनच समजले.\nलेखिका पुढे म्हणतात, “नोकरी सोडली ती माझ्या एका फार महत्वाच्या छंदासाठीच. माझा लेक. हा तर माझा सगळ्यात मोठा आनंदाचा छंद.” मात्र ह्या छंदातून “किडुक-मिडुक” अनुदिनी निर्माण झाली असावी असे वाटत नाही. प्रशिक्षण देण्याच्या छंदाचा ती परिपाक असावी. तिचा उदय आयुष्यात नंतरच झाला असावा हे खरे.\nअनुदिनीवरील सर्वोत्कृष्ट नोंदी: \"छंदांविषयी लिहायचे म्हटले अन मनात सगळ्यांनी धक्काबुक्की सुरू केली. \"ए मी आधी, नाहीरे तू नाही आधी मी...\" अरे बापरे, या सर्वांना एका माळेत ओवू तरी कशी शेवटी ठरवले. लहानपणापासून लिहायला लागू. प्रत्येकाची अगदी साद्यंत नाही तरी निदान दखल तरी घेऊ. अन बसले लिहायला. कधी नुसतीच यादी झाली, कधी त्या छंदात हरवून जाऊ लागले. पण पुन्हा पुन्हा मनाला ओढून एका माळेत कोंबायचा प्रयत्न केला. तो तसाच मांडते तुमच्या समोर.\" असे म्हणून लेखिकेने त्यांच्या छंदवर्णनाचा जो पट उलगडला आहे, http://www.maayboli.com/node/5871 ह्या दुव्यावरील तो लेख - \"हे छंद जिवाला लावी पिसे\"; अर्थात छांदिष्ट मी शेवटी ठरवले. लहानपणापासून लिहायला लागू. प्रत्येकाची अगदी साद्यंत नाही तरी निदान दखल तरी घेऊ. अन बसले लिहायला. कधी नुसतीच यादी झाली, कधी त्या छंदात हरवून जाऊ लागले. पण पुन्हा पुन्हा मनाला ओढून एका माळेत कोंबायचा प्रयत्न केला. तो तसाच मांडते तुमच्या समोर.\" असे म्हणून लेखिकेने त्यांच्या छंदवर्णनाचा जो पट उलगडला आहे, http://www.maayboli.com/node/5871 ह्या दुव्यावरील तो लेख - \"हे छंद जिवाला लावी पिसे\"; अर्थात छांदिष्ट मी – त्यांच्या अनुदिनींचाही लेखाजोखा साद्यंत उभा करतो. त्यांच्या अनुदिनीवरील सर्वोत्कृष्ट नोंदींपैकीच ही एक नोंद आहे.\nhttp://arati21.blogspot.in/2013/09/blog-post_9.html ह्या दुव्यावरील \"सकल कलांचा तू अधिनायक\" हा दुसरा एक लेख त्यांच्या विणकामाचे प्रात्यक्षिक पेश करतो. लोकरीचा गणपती लोकरीचाच तबला-डग्गा वाजवतो. खरे तर चित्रारती ही अनुदिनी त्यांची सर्वोत्तम अनुदिनी मानायला हवी. कारण प्रकाशचित्रांच्या चौकटींची निवड, चित्रविषयाचे संपूर्ण दर्शन करवण्याची हातोटी, चित्राची अप्रतिम गुणवत्ता आणि सादरीकरण ह्यांमुळे सजलेली ही अनुदिनी वाचकांनी स्वतःच पाहून आस्वादावी अशा मोलाची आहे.\nचित्रकला, वाचन, विणकाम, शिवणकाम, भरतकाम इत्यादींचे छंद त्यांनी जोपासले. त्याचे पुरावे अनुदिनीवरही विखुरलेले आढळतात. खालील भरतकामाचा नमुना प्रातिनिधिक आहे.\nस्वयंपाकाच्या आणि कविता करण्याच्या छंदानेही त्यांच्यावर बरेच गारूड केले दिसते. त्याचेच पर्यवसान रसना-आरती आणि मयूरपंखी ह्या अनुदिनींच्या निर्मितीत झालेले दिसून येते. रसना-आरती अनुदिनीचा रावण-पिठल्यापासून सुरू झालेला प्रवास, शाकाहारी-मांसाहारी पदार्थांतून वाट काढत पंधरा नोंदींतून बाकरवडीपर्यंत पोहोचलेला दिसतो. प्रत्यक्षात आस्वादाचा योग आल्यास गुणवत्तेचा गौरव अवश्य करता येईल. सध्या मात्र त्यातील पाकक्रिया घरीच करून पाहिल्यास त्यातील तथ्य लक्षात येऊ शकेल असे वाटते.\nमयुरपंखी अनुदिनीत लेखिकेच्या काव्याविष्कारांचे दर्शन घडते. बहुतेक कविता मुक्तछंद असल्या, तरी किमान शब्दांत मनातील भावना कागदावर / शब्दांत उतरवणे हे कवितेचे वैशिष्ट्य मात्र त्यांत साध्य झालेले दिसते. त्यामुळेच असेल, त्यांच्या कवितांचे चाहतेही अनेक आहेत.\nलेखिकेच्या आई, सौ. रेखा चित्रे ह्यांची अनुदिनी “पद्मरेखा” तयार करून, त्यांनी आईच्या अलौकिक कलेला चिरायू केलेले आहे. त्याच कलेचा वारसा त्या पुढे नेत आहेत, ह्यामुळे तर त्यांच्या आईही समाधानी असतील. लेखिका लिहीतात, “ कुटुंबातील जवळजवळ १०० - १२५ लोकांचे स्वेटर्स तिने हाताने विणले होतेच. बाहेरच्या ऑर्डर्स घेउन मशीनवरही अनेक स्वेटर्स तिने विणले. भरतकामाचे अनेक प्रकार, अगदी साड्याही तिने भरल्या. टॅटिंगच्या लेसेस, अगदी साड्यांच्याही तिने तयार केल्या. पण आता डोळ्याच्या ऑपरेशन नंतर तिने क्रोशाचे दोर्‍याने बेडशीटस विणायचा नवा उद्योग सुरू केला. खरे तर हे अगदी बारिक काम. पण तिची चिकाटी इतकी की आता तर आम्ही म्हणतो, आई झोपेतही हे काम करू शकेल. १९९० पासून आजपर्यंत तिने ३२ डबलबेडची बेडशीट्स विणली आहेत, २५ सिंगल बेडशीट्स विणली, १० टेबलक्लॉथ विणले, २ फूटांचे गोल रुमालांची तर गणतीच नाही. कुशन कव्हर्स आणि सोफा बॅग्सची ही गणतीच नाही. मुख्य म्हणजे या सर्व कलाकृतींची डिझाईन्स तिची तीच बसवते. त्याचे करावे लागणारे प्रचंड हिशोब तिच्या मनात पक्के असतात. हे सर्व चालू असताना टी.व्ही. वरच्या सर्व मराठी सिरियल्स पाहणे अन जोडीने सुडोकू सोडवणे चालू असते. नेहमीची सुडोकु १ ते ९ आकड्यांची असतात. ती १ ते १२, १ ते १६, १ ते २५ अशी सुडोकू भराभर सोडवत असते. स्वेटर्स करणे हे चालूच असते.”\nवडील सुरेश ह्यांचे ओरिगामी, चित्ररेखने, संगीत-रसास्वाद इत्यादी छंद, सुमारे दहा मिनिटांच्या ध्वनिचित्रफितीत अंकित करून, त्याचे आधारे वडिलांकरता तयार केलेली अनुदिनीही, व्यक्तिचित्रण कसे सजीव करता येईल, ह्याचा नमुनाच ठरावी अशीच आहे. वडिलांनी काढलेले लतादिदींचे रेखाचित्र सुरेख आहे.\n\"१९४८ मध्ये स्त्री मासिकासाठी आज्जीची मुलाखत श्री. दि. बा. मोकाशी यांनी घेतली होती. ऑगस्ट १९४८ च्या स्त्री मासिकात ती छापून आली होती.\" अशी आठवणही लेखिका, \"वत्सलसुधा\" ह्या त्यांच्या आज्जीच्या अनुदिनीवर नोंदवतांना दिसून येतात.\nमग त्या म्हणतात, \"स्वरगंगा मंचात संगीत, नाट्य, चित्रपट, वैद्यक, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील कलाकारांना, विचारवंतांना बोलवले जात असे. यात मी ओढली गेले. मग त्या कार्यक्रमांचे आयोजन, नियोजन, निवेदन इत्यादी पार पाडणे असा नवीन छंद लागला. यातून अनेक मुलाखती घेता आल्या. ज्योती सुभाष, डॉ. अनिल अवचट, डॉ. विश्वास मेहेंदळे. नंतर मायबोलीसाठी सौ. लतिका पडळकर आणि ऐश्वर्या नारकर तसेच आनंदीबाई जोशींच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. अंजली किर्तने इत्यादींच्या मुलाखती घेता आल्या. या \"स्वरगंगा\" मध्ये एक अभिनव कल्पना पुढे आली. अन त्याची पूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपवली गेली. सोसायटीमधील गायकांचा एक कार्यक्रम बसवणे. अन मग लहान मुलांचा \"स्वरांजली\" अन मोठ्यांचा \"सप्तसूर\" असे दोन कार्यक्रम तयार झाले. आमच्या सोसायटीतील गौरी शिकारपूर हिने संगीताची जबाबदारी उचलली अन बाकीची सर्व मी. अन दोन अतिशय सुरेख, सुरेल कार्यक्रम तयार झाले. सर्वांनी अतिशय नावाजले. यातून संयोजनाचा छंदही पार पडला.\"\nपुढे त्यांनी, सवाई गंधर्व महाविद्यालयात एका वर्षाच्या प्रशस्तीपत्रकाच्या क्लासला जावून, गायन शिकण्याचा छंद, पहिल्या क्रमांकाने पूर्ण केला. त्यानंतर पुष्पौषधींच्या अभ्यासाचा, विणकाम शिकवण्याचा, ऍनिमेशनचा, अनुदिनी-निर्मितीचा, बागकामाचा असे अनेक छंद जोपासले. नावा-रूपास नेले. त्यांची नोंद त्यांच्या अनुदिनींत सविस्तर केलेली आढळून येते.\nजसे त्यांचे छंद सदैव नव्याची आस धरत पुढे पुढेच जात राहतात, तशाच प्रकारे त्यांच्या अनुदिनीही प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णू राहाव्यात हीच शुभेच्छा त्यांच्या छंदांचा आणि अनुदिनीलेखनाचा हा प्रवास जसा मला आवडला, तसाच माझ्या वाचकांनाही आवडेल ह्यात मुळीच शंका नाही.\nअनुदिनीची नोंदणी: मराठी ब्लॉगर्स, मायबोली संयुक्ता, मराठी ब्लॉग विश्व, मराठी-ब्लॉगर्स-नेटवर्क.\nLabels: अप-७: आरती, लेख\nअनुदिनी परिचयाच्या आपल्या या लेखमालेतील आजची अनुदिनी खरोखर वैशिष्ट्यपूर्ण आहे. विशेष असे, की त्यातील नाविन्य आणि छंदांची जाणीवपूर्वक जोपासना. सौ. आरती खोपकर आणि त्यांचे आईवडील यांची आपण करून दिलेली ओळख आम्हाला कितीतरी प्रेरणा देऊन जाते. या सर्वच्या सर्व अनुदिनी मी सातत्याने पाहाण्याचे आणि इतर रसिक मित्रांना त्यांची माहिती देण्याचे ठरवले आहे.\nधन्यवाद मंगेशजी. मुद्रित माध्यमातील साहित्याहून हल्ली महाजालावरील साहित्य उजवे ठरत आहे.\nआपली \"मैत्री\"ही ह्याचे एक नमुनेदार उदाहरण आहे.\nपुढे मागे मुद्रित माध्यमे ह्या अभिजात साहित्याची दखल देऊ लागतील असा मला विश्वास वाटतो.\nमी लिहितो त्या अनुदिनी\n६. आरोग्य आणि स्वस्थता\nऍट जीमेल डॉट कॉम\n॥ एकात्मता स्तोत्र ॥\nअक्षरधाम मंदिर नवी दिल्ली\nअप-१: आहार आणि आरोग्य\nअप-३: प्रशासनाकडे वळून बघतांना\nअमूल द टेस्ट ऑफ इंडिया\nअसामान्य व्यक्तींनी काढलेली असामान्य व्यक्तींची रेखाचित्रे\nआव्हान जम्मू आणि काश्मीरातील छुप्या युद्धाचे\nउत्तराखंडाची सहल भाग-१: पूर्वतयारी\nउत्तराखंडाची सहल भाग-२: मुंबईच बरी\nउत्तराखंडाची सहल भाग-३: उत्तराखंडातील वनस्पती\nउत्तराखंडाची सहल भाग-४: हायड्रन्झिया आणि नावा\nउत्तराखंडाची सहल भाग-५: पशुपक्षी\nउत्तराखंडाची सहल भाग-६: देवभूमी\nउत्तराखंडाची सहल-७: पर्यटन प्रणालीने काय द्यावे\nऊर्जस्वला वर्चस्वला अतिनिष्चला विजये\nएक-चित्र यदृच्छय बिंदू बहुशिक्कारेखन\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी १-उज्जयिनी\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी २-इंदौर\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ३-मांडू ओंकारेश्वर\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ४-ओंकारेश्वर\nकवी माधव ज्यूलियन यांचा आज जन्मदिन\nका रे असा अबोल तू\nकानानी बहिरा मुका परी नाही\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०१\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०२\nचला गड्यांनो शेतीबद्दल बोलू काही\nचिनाब नदीवरला लोहमार्ग पूल\nजय संवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा\nजलतज्ञ माधव आत्माराम चितळे\nठसठशीत वास्तवावरचे परखड भाष्य – ठष्ठ\nतू संघ संघ जप मंत्र निजांतरात\nदिव्य मी देत ही दृष्टी\nदीपावलीच्या तसेच नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nदेखण्या घुबडाची निर्मम हत्या\nपद्मविभूषण ई.श्रीधरन यांस मानाचा मुजरा\nपहिल्या अणुस्फोटक-प्रकल्पाचा मुख्याधिकारीः जनरल लेस्ली ग्रुव्हज\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: १\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: २\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: ३\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: ४\nपुस्तक परिचयः आव्हान जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे\nपुस्तक परिचयः डॉ. आई गणेश तेंडुलकर\nपुस्तक परिचयः पर्वतावरील पुनर्जन्म\nपुस्तक परिचय: परत मायभूमीकडे\nपुस्तक परिचय: पर्यटन सम्राट\nपुस्तकपरीक्षण: नॉट ओन्ली पोटेल्स\nपेंच अभयारण्यात एक दिवस\nप्रामाणिकपणा अनमोल असतो. तो अभंग असू द्यावा\nबारा चेंडूंच्या कोड्याचे उत्तर\nब्लॉग माझा-२०१२ पुरस्कार प्रमाणपत्र\nब्लॉग माझा-३ स्पर्धेचा निकाल\nभारतीय जनतेला लोकशाहीने काय दिले\nमराठी उच्च शिक्षण समिती\nमहिला वैज्ञानिक अनुपमा कुलकर्णी\nमेळघाट २०१२ – २०१३\nमेवाडदर्शन-२: पहिला दिवसः माऊंट अबू\nमेवाडदर्शन-३: दुसरा दिवसः माऊंट अबू\nमेवाडदर्शन-४: तिसरा दिवसः हल्दीघाटी व नाथद्वार\nमेवाडदर्शन-५: चौथा दिवसः उदयपूर\nमेवाडदर्शन-६: पाचवा दिवसः चित्तौडगढ\nमेवाडदर्शन-७: सहावा दिवसः पुष्कर\nमेवाडदर्शन-८: सातवा दिवसः रणथम्भोर\nमेवाडदर्शन-९: आठवा दिवसः जयपूर\nरुग्णोपयोगी साहित्य सेवा संस्था\nविकसित भारताची संकल्पना लेख\nविडंबने-२ दासबोध आणि उदासबोध\nविडंबने-४ 'रांगोळी घालतांना पाहून'\nविडंबने-५ 'माझे जीवन गाणे'\nविडंबने-६ 'स्वयंवर झाले सीतेचे'\nशालेय शिक्षणात काय असावे\nसारे जहाँ से अच्छा\nसिक्कीम सहल-१०: भारतीय वनस्पती उद्यान\nसिक्कीम सहल-२: कोलकाता स्थलदर्शन\nसिक्कीम सहल-३: मिरीक स्थलदर्शन\nसिक्कीम सहल-४: चहाचे मळे\nसिक्कीम सहल-५: हिमालयन पर्वतारोहण संस्था\nसिक्कीम सहल-६: गान्तोक शहरदर्शन\nसिक्कीम सहल-९: गान्तोक ते न्यू जल पैगुडी\nहिताची निगा किती करावी\nअसती नितळ इतके चेहरे\nआई तुला प्रणाम (वंदे मातरम्‌ चा अनुवाद)\nइथेच कुठे मन आहे, पायतळी येवो ना\nऐकून जा ना हृद-कथा\nकाय सजणात माझ्या कमी\nजा रे जा योग्या तू निघून जा\nतू इथे प्रवासी अन् हा निवारा जुजबी आहे\nदिस हे बहारीचे, तुझ्या माझ्या पसंतीचे\nपाऊली यांचा वगळ सिद्धांत\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये\nपौर्णिमेचा चंद्र वा सूर्यच जणू की तू\nमज सांग ए मना तू\nयावरून असे तू न समजावे\nवारंवार तुला काय समजवे\nसाथ देण्याचे जर का तू करशील कबूल\nहर क्षणी बदलते आहे रूप जिंदगी\nहे रूपवती तू जाग तुला प्रेम पुकारे\nहृदयोपचार घेत असतांना मी वाचलेली पुस्तके\nभूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय\nपुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस\nमिसळपाव वरील माझे लिखाण\n\"तो सलीम राजपुत्र\" चा हिंदी अनुवाद \nकोई लौटा दे मेरे, बीते हुए दिन\nपुष्पक यानात भानू आणि पार्वती\n१. ब्लॉग माझा-३, या २०१० मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत ह्या अनुदिनीचा ४-था क्रमांक आलेला होता. परीक्षक लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी) विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक सा. साधना आणि माधव शिरवळकर (आयटी तज्ज्ञ) हे होते. पारितोषिक वितरणाचा हा कार्यक्रम २६ डिसेंबर २०१० रोजी ध्वनिचित्रमुद्रित करून, रविवार, २७ मार्च २०११ रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत स्टार माझा ह्या दूरदर्शन वाहिनीवरून प्रसारित केला गेला.\n२. २०१२०८२७ रोजी वाचावे नेटके ह्या लोकसत्तेच्या सदरात ह्या अनुदिनीचा परिचय श्री.अभिनवगुप्त ह्यांनी “वाचावे नेट-के : ग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार अभिनवगुप्त - सोमवार२७ ऑगस्ट २०१२” ह्या शीर्षकाखाली करून दिला.\nग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार: दुवा-१\nग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार: दुवा-२\n३. वाचावे नेटके मधील लेखानंतर मायबोली डॉट कॉम वर अनेकांनी अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या.\n४. ‘एबीपी माझा’च्या ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेच्या चौथ्या पर्वात ह्या अनुदिनीस प्रथम पसंतीच्या पाच अनुदिनींमध्ये तिसरे स्थान देण्यात आलेले आहे.\nए.बी.पी. माझाच्या संकेतस्थळावरील निकालाची घोषणा\nब्लॉग माझा कौतुक सोहळा रविवार, ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वा. एबीपी माझावर प्रक्षेपित केला गेला.\nब्लॉग माझा कौतुक सोहळा\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०१\nअभंग , ओवी , घनाक्षरी इत्यादी पद्यप्रकारांत लघुगुरू हा भेद नाही. स्थूलमानाने सर्व अक्षरे सारख्याच दीर्घ कालांत म्हणजे गुरूच उच्चारायची असत...\nजयपूर मी आकाशातून, आगगाडीतून, बसमधून, जीपमधून आणि पायी फिरून पाहिलेले आहे. अर्वाचीन भारतातल्या आधुनिक शहरांपैकी एक अतिशय देखणे शहर आहे जयपू...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/october-hit-in-buldhana/", "date_download": "2019-01-17T04:21:59Z", "digest": "sha1:TXJVFBK3IGDW44LIHGTWLOTBKUEO7CXL", "length": 18613, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "ऑक्टोबर हीटमुळे शेतकरी त्रस्त, थंड हवेचे ठिकाण तापले | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nपु.ल.देशपांडे उद्यानासमोर 4 फूट पाण्याचे तळे, व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर…\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nकृषी विमा योजनेमुळे खाजगी विमा कंपन्या मालामाल, कमावले 3 हजार कोटी…\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nमायावतींनी खेळले मुस्लिम आरक्षणाचे कार्ड\nनव्या सीबीआय प्रमुखांची निवड लवकरच , उच्चाधिकार समितीची 24 जानेवारीला बैठक…\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम : हिंदुस्थानचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nसुबोध भावे याच्या ‘काही क्षण प्रेमाचे’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nऑक्टोबर हीटमुळे शेतकरी त्रस्त, थंड हवेचे ठिकाण तापले\nबुलढाणा जिल्ह्यात मागील वीस ते बावीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे सर्वत्र कोरडे व अंशतः ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे जिल्हाभरातील तापमानामध्ये वाढ झाली आहे.\nथंड हवेच्या बुलढाणा शहराचे तापमान चक्क ३५ अंश सेल्सियसवर तर इतर तालुक्यांतील तापमान ४० अंश सेल्सियसपर्यंत जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे पावसाच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये नागरिकांसह शेतकऱ्यांना मार्च हीटचा अनुभव येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून, प्रत्येक जण परतीच्या पावसाची प्रतीक्षा करीत आहे.\nजिल्ह्याचे पर्जन्यमान ८६८१ मिमी असून त्याची सरासरी ६६७.८ आहे. परंतु यंदा जिल्ह्यात ११ ऑक्टोबरपर्यंत सरासरी ४६५.८ पावसाची नोंद करण्यात आली आहे. उपरोक्त आकडेवारी पाहता यावर्षी जिल्ह्यात सरासरी २००.२ मि. मी. पाऊस कमी पडला आहे. मागील आठ दिवसांपूर्वी जिल्ह्यात परतीचा पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. परंतु हा अंदाज निसर्गाने तंतोतंत चुकीचा ठरविला आहे. त्यातच मागील वीस ते बावीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे सर्वत्र कोरडे वातावरण तयार झाले आहे. त्यातच कधी नव्हे ऑक्टोबर महिन्यातच सूर्य आग ओकत आहे. या उन्हाचा सोयाबीनसह इतर पिकांना फटका बसला आहे. तळपत्या उन्हामुळे सोयाबीन फुटून त्यातील दाणे खाली पडत आहेत. तर शेकडो हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला सुकत आहे. परिणामी शेतकऱ्यांना पिकांना वाचवण्यासाठी पाणी द्यावे लागत आहे. वास्तविक पाहता सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यापासून कडक हिवाळ्याला सुरुवात होते. परंतु याच महिन्यात कडक उन्ह तापत असल्यामुळे ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी घरातील पंखे लावावे लागत आहे. पावसाची उघडीप व कोरड्या हवामानामुळे जिल्ह्यातील तापमानात सतत वाढ होत आहे. ऑक्टोबर महिन्यात २५ ते २६ अंशाच्या जवळपास असलेले तापमान सध्या ३५ ते ४० अंश सेल्सियसपर्यंत जाऊन पोहोचले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपैठण तालुक्यातील ४३ गावांना टँकरने पाणीपुरवठा\nपुढीलदसऱ्याच्या मुहूर्तावर ‘श्री स्वामी समर्थ’ या चित्रपटाची घोषणा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपु.ल.देशपांडे उद्यानासमोर 4 फूट पाण्याचे तळे, व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया\nउद्धव ठाकरे यांची 2 फेब्रुवारीला नागपुरात सभा\n‘ठाकरे’ साकारताना अभिनयाचा कस लागला\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nडंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटणार, अंबरनाथची जागा लवकरच पालिकेला मिळणार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nशेतकऱ्यांची अडवणूक कराल तर धडा शिकवू, आदित्य ठाकरे यांचा बँक अधिकाऱ्यांना...\nमायावतींनी खेळले मुस्लिम आरक्षणाचे कार्ड\nपालिका रुग्णालयांत गरीबांच्या 139 रक्त चाचण्या होणार मोफत\nउद्धव ठाकरे यांची 2 फेब्रुवारीला नागपुरात सभा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/photo-gallery/janhavi-kapoor-ramp-lakme-fashion-week-302337.html", "date_download": "2019-01-17T05:40:43Z", "digest": "sha1:YYRFNMPIRSAB5KIH4EUGPBFU7CQHXXQR", "length": 2260, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - PHOTOS : ...आणि जान्हवी कपूर रँपवर अवतरली–News18 Lokmat", "raw_content": "\nPHOTOS : ...आणि जान्हवी कपूर रँपवर अवतरली\n'धडक' सिनेमानंतर जान्हवी कपूर बाॅलिवूडची धडकन बनलीय. लॅक्मे फॅशनवीक 2018मध्ये जान्हवी रँपवर अवतरली. जान्हवीनं रँप वाॅक केला. तिचा सुंदर अंदाज पाहायला मिळाला. जान्हवी फॅशन डिझायनर नचिकेतच्या महाराणी कलेक्शनला प्रमोट करत होती.\nजान्हवीचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झालेत. जान्हवी करण जोहरच्या तख्तमध्येही दिसणार आहे.\n दररोज सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहात ही अॅप शरीराला धोकादायक\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nVIDEO : कठीण इंग्लिश शब्दांचा उच्चार कसा करायचा सांगतील 'हे' अॅप्स\nFengshui Tips: नोकरीच्या शोधात असलेल्यांनी करा हे उपाय, लगेच मिळेल लाभ\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/sachin-tendulkar/photos/page-3/", "date_download": "2019-01-17T05:27:27Z", "digest": "sha1:27TBAOSEINCI2HHG5KNAPPQFPZUK3CRB", "length": 10133, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sachin Tendulkar- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : पुण्यात पुन्हा पाणीगळती, वाहतूकीचा मोठा खोळंबा\nVIDEO : निवणुकीआधी धनगर आरक्षण मिळणार\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\nआवडत्या रंगाचा नवा सूट घालूनही लॉर्ड्सवर सचिनची इच्छा राहिली अपूरी\nविराटच्या आधी हे 6 भारतीय खेळाडूं होते नंबर 1 फलंदाज\nआयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये कोहलीची 'विराट' कामगिरी\nस्पोर्टस Aug 2, 2018\n...म्हणून वर्ल्‍ड रेकॉर्ड करूनही सचिनसमोर हरला जो रूट\nजेव्हा सचिन तेंडुलकरला एकाच दिवशी बसतात दोन धक्के\nसारा तेंडुलकरचे हे 10 'क्युट' फोटो पाहिलेत का\nरॉजरचा त्या क्रिकेट शॉटचा सचिन झाला दिवाना, दिला मोलाचा सल्ला\nया अटीवर सचिनने पाणीपुरी विकणाऱ्या बॅट्समनला दिली त्याची बॅट\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nफोटो गॅलरी Aug 6, 2016\nरिओ ऑलिम्पिकची दिमाखदार सुरुवात\nब्रिटनची सून जेव्हा सचिनच्या बाॅलिंगचा सामना करते...\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://amitjoshitrekker.blogspot.com/2009/12/blog-post_28.html", "date_download": "2019-01-17T04:37:34Z", "digest": "sha1:GRCG3TIDQADVYQRPTKNP7LFEN77RQXJ3", "length": 28499, "nlines": 152, "source_domain": "amitjoshitrekker.blogspot.com", "title": "Amit Joshi Trekker: \" साल्हेर \" महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला", "raw_content": "\nभटकंती - ट्रेक हे माझे व्यसन आहे. संरक्षण दल आणि अवकाश तंत्रज्ञान हे माझे अत्यंत आवडते विषय आहेत. फोटोग्राफी हे माझे पॅशन आहे. ट्रेक, किल्ले, निसर्ग याबरोबर संरक्षण क्षेत्रातील घडामोडी, विविध देशांची संरक्षण व्यवस्था तसंच संरक्षण क्षेत्रातील शर्यतीने जगात झालेले बदल, निर्माण झालेले तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञानातील प्रगती या विषयांवर लिहायला आवडते.\nपाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट\n\" साल्हेर \" महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला\n\" साल्हेर किल्ला \" माझा सर्वात आवडता किल्ला. विविध वैशिष्ट्ये मग ती भौगोलिक असो किंवा ऐतिहासिक असो, महाराष्ट्रीतील सर्वात उंच किल्ल्याचा मानकरी \"साल्हेरं\" असल्यानं माझ्या भटकंतीमध्ये याचं स्थान सर्वात पहिलं आहे.\nसाल्हेर किल्ला नाशिक जिल्ह्यात बागलाण भागात गुजरात सीमेवरच्या डांग जिल्ह्याला खेटून भक्कमपणे उभा आहे. साल्हेरची उंची 1567 मीटर( 5141 फूट ) एवढी आहे. कळसूबाईनंतर ( उंची 1646 मीटर- 5400 फूट ) धाकट्या भावाचा मान साल्हेरकडे जातो. साल्हेर सर करण्यासाठी मुख्य चार मार्ग आहेत.\n1....साल्हेरगावातून चढाई -- नाशिकहून सटाणामार्गे ताहराबाद गाठावयचे. तिथून ताहराबाद-मुल्हेर-साल्हेरवाडी असा एसटीने एक तास प्रवास करत पायथ्याशी असलेल्या साल्हेरवाडी गावांत पोहचता येते. तिथूनच साल्हेरच्या पश्चिमेकडून ( फोटोमधील बाजू) तीन तासात चढाई करता येते.\n2....वाघांबेमार्ग -- ताहराबाद साल्हेरवाडी मार्गावर साल्हेरवाडीच्या अलिकडे तीन किलोमीटरवर वाघांबे गाव आहे. या गावातून साल्हेर आणि बाजूला असलेल्या सालोटा किल्ल्याच्या खिंडीतून अडीच तासांमध्ये चढाई करता येते.\n3....माळदर मार्गे -- सटाणाहून माळदरला जाण्यासाठी एसटी उपलब्ध आहे. मात्र हा मार्ग फारसा वापरात नाही. अर्थात घुमकड्डांना कुठलीही वाट चालते.( फोटोच्या मागील बाजूकडून चढाईचा मार्ग ).\n4....बिलिमोरा मार्गे -- मुंबईपासून साडेचार तासाच्या प्रवासावर पश्चिम रेल्वे मार्गावर गुजरातमध्ये बिलिमोरा हे छोटेसं जंक्शन आहे. बहुतेक सर्व पॅसेंजर गाड्या इथं थांबतात. या ठिकाण उतरून 32 किलोमीटरवर असलेले वाघाई गाव गाठत साल्हेरवाडीपर्यंत पोहचता येते.\nसाल्हेर किल्ल्याचे फक्त फोटो अनेक वर्ष पुस्तकात बघत आलो होतो आणि साल्हेरच्या इतिहासाबद्दल वाचत आलो होतो. मात्र साल्हेरचा ट्रेक करायचा योग काही येत नव्हता. मात्र 2006 च्या डिसेंबरमध्ये असा योग आला. फक्त साल्हेर नाही तर एका दमात आजुबाजुचे किल्ले पालथे घालण्याचा बेत नक्की झाला. साल्हेरबरोबर त्याला खेटून उभा असलेला \" सालोट \", महाभारतापासून उल्लेख असलेला बागुल राजाची( सन 1300 ते 1600 ) राजधानी असलेला आणि मुख्य म्हणजे तलवारीच्या मुल्हेरी मुठेसाठी प्रसिद्ध असलेला \" मुल्हेर\" किल्ला, मुल्हेरचा साथीदार \" हरगड \" किल्ला तसंच जैन धर्मीयांचं तिर्थक्षेत्र मांगी-तूंगी सुळके ह्यांची भटकंती घालण्याचा बेत आखला. माझ्याबरोबर माझे दोन तरूण सहकारी वामन कदम काका ( वय 65) आणि रमेश राणे ( 48) सहभागी झाले.\n31 डिसेंबरला नाशिकला रात्री एक वाजता ठाणे-नंदूरबार एसटी पकडली आणि कडाक्याच्या थंडीत पहाटे पाच वाजता ताहराबादला उतरलो. एसटी स्टॅडच्या बाहेर असलेला चहावाल्याकडे चहा पित थंडीवर मात करण्याचा प्रयत्न सुरु केला. डोंबिवलीतील थंडी किती किरकोळ आहे याचा चांगलाच अनुभव ट्रेकच्या पहिल्याच दिवशी आला. सकाळी आठ वाजता ताहराबादहून साल्हेरवाडीला जाणारी एसटी पकडली आणि साडेनऊ वाजता साल्हेरवाडीत उतरलो. हॉर्न सोडून सर्व काही वाजणा-या एसटीच्या प्रवासाचा अनुभव म्हणजे धमालच होती.\nपाणी, बिस्किटे भरत सॅक पॅक केली आणि चढाईला सुरुवात केली. साल्हेरचा अजस्त्र कडा अक्षरशः अंगावर चाल करुन येत असल्यासारखा वाटत होता. वेडेवाकडी वळणं घेत दगडात कोरलेले तीन दरवाजे आणि सुंदर कोरीव पाय-या चढत तीन तासांत अखेर साल्हेर किल्ल्यावर पोहचलो.\nगेली अनेक वर्ष ऊन-वारा सोसूनसुद्धा हे दरवाजे, या पाय-या अजुनही सुस्थितीत आहेत , टिकाव धरुन आहेत. हे सर्व पार केल्यावर किल्याच्या पठारावर पोहचलो. एका बाजूला पठार आणि दुस-या बाजूला आणखी साल्हेरचा उंच भाग नजरेस पडला. पठारावर एक तलाव दिसतो त्याला \" गंगासागर \" नावानं ओळखतात. या तलावाचं पाणी काही महिने चक्क दुधाळ रंगाचं असतं म्हणुन ह्या तलावाला दुधी तलावंही म्हणतात. काही अज्ञात नैसर्गिक कारणामुळं या तलावाचं पाणी काही महिने दुधाळ रंगाचं असतं. पठारावर तलावाच्या बाजूला रेणूका मातेचं मंदिर आणि भग्नावस्थेत असलेलं गणेश मंदिरही लक्ष वेधुन घेतं होतं. तलाव, मंदिर मनोसोक्त, चारही बाजूंनी बघितल्यावर घड्याळ्यात सहज बघितले तेव्हा एक 12 वाजल्याचं लक्षात आलं. तेव्हा मुक्काची व्यवस्था करण्यासाठी आम्ही गुहांमध्ये शिरलो आणि चपापलो. सर्व गुहा शेणानं भरली होती, किल्ला चढून चांगलीच दमछाक झाली होती. थकवा जाणवत असतांना कामाला लागलो ती गुहा साफ करायला. रहाण्यापूरती जागा साफ केली पाठीवरचं सॅकचं ओझं काढलं आणि जेवण करायला घेतलं, भूक भागवली आणि थोडा आराम केला.\nत्यानंतर तीन वाजता उठलो, आवरा आवर करत आम्ही तडक निघालो ते किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर जायला. अर्ध्या तासातच किल्लाचा माथा गाठला तर लक्षात आलं की अरे इथंही एक पठार आहे. पठाराच्या पूर्व बाजूला परशूरामाचं मंदिर आणखी एका छोट्या टेकडीवर तग धरुन उभं आहे. पुन्हा एकदा भराभर पावलं चालत अखेर सह्याद्रीतल्या या सर्वोच्च किल्ल्याचा माथा गाठला. सूर्य मावळायला अजुन बराच वेळ होता. तेव्हा पुस्तकं चाळत किल्ल्याच्या इतिहासात डोकवायला सुरुवात केली.\nसाल्हेर किल्ला ओळखला जातो तो परशूरामाची तपोभूमी म्हणून. जिंकलेल्या पृथ्वीचे दान करून स्वतःसाठी भूमी मिळवण्यासाठी सागराला मागे हटवण्यासाठी परशूरामांनी बाण मारला तो याच भूमीवरुन असा संदर्भ मिळतो.\nपण त्यापेक्षा साल्हेर किल्ला लक्षात रहातो या भागात झालेल्या मराठ्यांच्या पहिल्यावाहिल्या मैदानी लढाईमुळे. 1671 च्या सुमारास शिवाजी महाराजांनी बागलाण भागात मोहिम उघडली आणि या भागातील सर्व किल्ले जिंकून घेतले. यामुळं खवळलेल्या दिल्लीतील औरंगजेबानं 20 हजार घोडेस्वारांसह एक लाखापेक्षा जास्त फौजफाटा पाठवला. प्रतारराव सरनौबतांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची एका लाख 20 हजारांची सेना मुघलांना भिडली. मराठ्यांच्या इतिहासात पहिल्यांदाचा गमिनी कावा सोडून मैदानावर तुंबळ लढाई झाली. मराठ्यांनी 10 हजार मावळे गमावले मात्र मुगलांची अर्ध्यापैक्षा जास्त फौज कापून काढली आणि मोगलांना सळो की पळो करुन सोडलं. सहा हजार पेक्षा जास्त घोडे, उंट, सव्वाशे हत्ती आणि मोठा खजिना मराठ्यांच्या हाती लागला. या मैदानी लढाईतील विजयानं शिवाजी महाराजांच्या कारकिरर्दीत एक सोनेरी पान लिहिलं गेले. सुरतच्या मार्गावर साल्हेरचा बागलण परिसर येत असल्यानं महाराजांनी हा भाग जिंकत सुरतवर आपली दहशत ठेवली.\nइतिहास वाचता वाचता संध्याकाळ कधी झाली ते समजलंच नाही. सूर्य नारायण झपाझप अस्ताला जात होता. माणसांची गर्दी, लोकवस्ती जवळपाससुद्धा नसल्यानं एक भयाण शांतता होती. मात्र सोसाट्याचा वारा अधुनमधुन आवाज करत शांतता भंग करु पाहत होता. सूर्य अस्ताला जात असतांना भगव्या रंगाची छटा दर मिनिटाला रंग बदलं होती. ती रंगाची अनोखी उधळण आजही मनात कायम घर ठेवून आहे. गंमत म्हणजे हे सर्व बघत असतांना फोटो काढयचा राहून गेला एवढं मी भान विसरलो होतो. सूर्य अस्ताला गेल्यावर एक वेगळीच शांतता भरून राहिली. अंधार पडायच्या आत खाली उतरून गुहेत आलो आणि रात्रीच्या जेवणाच्या कामाला लागलो.\nदुस-या दिवशी सालोटा गाठायचा होता, तेव्हा साल्हेरच्या पूर्वकडे निघालो. काही पाण्याच्या छोट्या टाक्या, घरांच्या अवशेषांची पहाणी करत साल्हेरच्या पूर्व टोकाला पोहचलो. आता सालोटा व्यवस्थीत नजरेस दिसत होता. मात्र या वाटेवर डाव्या बाजूला तीव्र उतार, तर उजव्या हाताला अनेक गुहांची रांगच सुरु झाली होती. त्यानंतर कोरीव दरवाज्यांची कोरीव पाय-यांची मालिका सुरु झाली.\nअवघड उतार पाय-या कोरत सोपा केला होता. झपाझप उतरायला सुरुवात केली पण पाय-या काही संपता संपेना. साल्हेरच्या विविधतेचं ते रुप डोळ्यात साठवत समोरंच असलेल्या सालोटा किल्ल्याकडे निघालो. अर्ध्या तासातंच सालोटा गाठला आणि सालोटा चढाईला सुरुवात केली. अर्धा किल्ला चढून जात असतांना सहज मागे बघितलं आणि साल्हेरचा एक वेगळं रुप बघुन धडकीच भरली. किल्लाच्या या वाटेनं कसं काय आम्ही उतरलो असा विचार करु लागलो कारण उतार प्रचंड तीव्र दिसत होता.\nमात्र पाय-या आणि दरवाज्यांच्या सुंदर आखणीनं, बांधणीनं ही वाट सोपी करुन टाकली होती. साल्हेर आता अजुनच अवाढव्य, अजस्त्र असा दिसत होता. परशुरामाचं मंदिर तर अगदी सुईच्या टोकासारखं दिसत होतं. किल्ल्याच्या या पूर्व बाजूवर दोन्ही बाजूंनी तीव्र उतार आणि या उतारावर अत्यंत कौशल्यानं बांधलेली आडवी वाट स्पष्ट दिसत होती. एकंदरितच साल्हेरचं हे वेगळं रुपडं आणखीनच मनात घर करुन बसलं. पुन्हा पुन्हा साल्हेरचं रुप डोळ्यात साठवंत सालोटा बघण्यासाठी तंगडतोड करायला सुरुवात केली.\nसालोटा किल्ला झाला, दोन दिवसांत मुल्हेर झाला, बाजुचा हरगड झाला, वेळेअभावी मांगीतूंगी बाजूला ठेवत पुन्हा येईन तुला बघायला असं सांगत ताहाराबादला परतलो. आता या ट्रेकला तीन वर्ष उलटली पण अजुनही साल्हेर काही मनातून हटत नाहीये. पुन्हा कोणी साल्हेरला येतो का असं विचारलं तर एका पायावर तयार होईल एवढा तो माझा आवडता किल्ला झाला आहे.\nअरे ट्रेकचे एकदम बहरदार वर्णन केलं आहेस... तीन वर्षापूवी तू हा ट्रेक केला होतास असे अजिबात वाटत नाही. अगदी किल्ल्याची प्रत्यक्ष सफर केल्यासारखे वाटले.\nमहाराष्ट्रातले अनेक किल्ले भग्नअवस्थेमध्ये आहेत. या किल्लांच्या अवस्थेबद्दल तसेच हे स्वरुप पालटण्याकरता काय करावे हे सांगणारा एखादा ब्लॉग लिहावास असे मला वाटते.\nभारताची स्वदेशी \" जीपीएस \" यंत्रणा २०१४ पर्यंत\nनुकतीच एक जाहिरात एका मोबाईल कंपनीची टीव्हीवर झळकली होती. यामध्ये एक तरुणी तिच्या मैत्रिणीच्या घरी जात असते, तिला पत्ता माहित नसतो. तेव्हा ...\nभारतासाठी अणुऊर्जेपासून वीज निर्मिती महत्वाची........\nअणुभट्टी जैतापूर इथं अणु ऊर्जा प्रकल्पाला होत असलेल्या विरोधामुळं अणु ऊर्जा प्रकल्पसारख्या अतिभव्य प्रकल्पामुळे होणारे हजारो लोकांचे व...\nमहाराष्ट्रातील सर्वात मोठा बैलांचा बाजार - मुरबाडची म्हसेची जत्रा\nघरातील उपयोगी वस्तूंपर्यंत मग ते सुईपासून ते कपाटापर्यंत सर्व, शेतीच्या अवजारापासून ते अगदी बैलापर्यंत सर्वकाही मिळण्याचं ठिकाण म्हणजे ज...\nअवकाशातील कचरा ( Space Debris )\nअ वकाशातील कचरा विविध प्रकारचा कचरा मग तो घनकचरा असो, कारकाखान्यातून रसायनमिश्रीत तयार झालेला टाकावू द्रव पदार्थ असो, ई-कचरा असो किंवा क...\n\" साल्हेर \" महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला\n\" साल्हेर किल्ला \" माझा सर्वात आवडता किल्ला. विविध वैशिष्ट्ये मग ती भौगोलिक असो किंवा ऐतिहासिक असो, महाराष्ट्रीतील सर्वात उंच क...\nभारताची संरक्षण दलातील सर्वात मोठी खरेदी\nभारतीय संरक्षण दल सर्वात मोठ्या खरेदी व्यवहारासाठी होतंय सज्ज भारतीय वायू दलातील लढाऊ विमानांची कमतरता भरुन काढण्यासाठी भारत आत्तापर्य...\nभारतीय संरक्षण दलाचे नवे ब्रम्हास्त्र \" आयएनएस अरिहंत \"\nभारताची पहिली अणु पाणबूडी संरक्षण दलाचे सक्षमीकरण गेल्या काही वर्षातील भारताचा एक नंबरचा शत्रू \" ...\nतापोळा - महाराष्ट्राचे दल लेक\nशिवसागर जलाशयाचे बॅकवॉटर तापोळ्याला मिनी महाबळेश्वर म्हणतात, माझ्या मते ते श्रीनगरच्या दल लेक च्या तोडीस तोड, डोळ्याचे पारणे फिटवणारे आ...\nआता लढाई \" स्टेल्थ / Stealth \" ची आहे\nआयएनएस ताबर ( फ्रिगेट ) भारतीय नौदलाच्या सेवेत नुकतीच आयएनएस सातपुडा ही शिवलिक वर्गात...\nआता भारताची मंगळावर स्वारी\n16 मार्च 2012 ला सादर झालेल्या अर्थसंकल्पात माझ्या मते जगाचे लक्ष वेधुन घेणारी गोष्ट कोणती असेल तर प्रणव मुखर्जी ह्यांनी इस्त्रोसाठी 6...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_1.html", "date_download": "2019-01-17T04:59:37Z", "digest": "sha1:CYPK4RIXMGG65ORFUWRFAVJI3G2WT5EM", "length": 6976, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या मुलाचा जमावाकडून निर्घृण खून | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nराष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या मुलाचा जमावाकडून निर्घृण खून\nगाडीस कट लागलेल्या कारणावरून झालेल्या वादातून 11 ते 12 जणांनी तलवार, कोयत्यासह केलेल्या हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाला. अंकुल उर्फ गोल्या श्रीधर चव्हाण (वय-25, रा.नाईकवाडी प्लॉट,बार्शी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. सोमवारी रात्री 8 च्या सुमारास उपळाई रोडवरील जनता बँकसमोर हा प्रकार घडला.\nयाप्रकरणी आकाश श्रीधर चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंद माने, सुरज उर्फ सोन्या माने, रमेश माने सर्व रा.अलिपूर रोड बार्शी अमोल वायकुळे, अर्जून नागणे, (दोघे रा.पाटील प्लॉट शिवाजीनगर बार्शी), सागर माने, विजय उर्फ आबा किसन वाघ, दिपक माने (तिघे रा. अलिपूर रोड माऊली चौक बार्शी) या संशयितांविरोधात तसेच इतर तीन ते चार अनोळखी व्यक्तीविरोधात खूनाचा गुन्हा शहर पोलिसात दाखल झाला आहे.\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_562.html", "date_download": "2019-01-17T04:21:09Z", "digest": "sha1:3B2PUXHEEMKU4WCZZHIH77ZTQWF36D4F", "length": 7677, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "शिवसेना नगरसेविकेच्या दीराला अटक | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nशिवसेना नगरसेविकेच्या दीराला अटक\nजमिनीच्या वादातून उद्भवलेल्या हाणामारीप्रकरणी ठाण्यातील शिवसेनेच्या नगरसेविका नम्रता घरत यांचा दीर अमर घरत याला सोमवारी कासारवडली पोलिसांनी अटक केली.त्याच्या विरोधात दंगल घडविणे आणि तोडफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान,या राड्यानंतर पळत असताना हृदयविकाराच्या झटक्याने एका गटातील संजय जाधव याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.\nघोडबंदर येथील अोवळा भागात एका जमिनी कारणावरून राम एेनपुरे आणि अमर घरत यांच्यामध्ये वाद झाला होता. अमर घरत हा त्याच्या साथिदारांसह जमीनीवर कब्जा मिळविण्या गेला. तसेच त्याने जमीनीभोवती असलेले कुंपन आणि वाहनेही फोडली. यानंतर राम एेनपुरे आणि अमर या दोघांचा गट एकमेकांसमोर आला होता. मात्र, या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस त्याठिकाणी दाखल झाले आणि जमावाला पांगवला. या घटनेनंतर काही तासांनी राम एेनपुरे याच्या गटातील संजय जाधव यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूही झाला होता. याघटनेनंतर एेनपुरे यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अमर घरत याला त्याच्या पाच साथिदारांसह अटक केली आहे.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र मुंबई\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/537308", "date_download": "2019-01-17T05:06:14Z", "digest": "sha1:VXARIA4HFHLWKI366SLZDISPEVJGYOSQ", "length": 5581, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोपर्डीचा आज निकाल, नराधमांना फाशी की जन्मठेप ? - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » कोपर्डीचा आज निकाल, नराधमांना फाशी की जन्मठेप \nकोपर्डीचा आज निकाल, नराधमांना फाशी की जन्मठेप \nऑनलाईन टीम / अहमदनगर :\nसंपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना आज (बुधवार) शिक्षा सुनावली जाणार आहे. कोपर्डीतील १५ वर्षांच्या मुलीवरील बलात्कार आणि हत्याप्रकरणी जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे (२५), संतोष भवाळ (३०) आणि नितीन भैलुमे (२३) या तिघांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे.\nअहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात सकाळी अकरा वाजता न्यायालयीन कामकाजाला सुरुवात होईल. यावेळी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिन्ही दोषींना कक्षात आणलं जाईल. त्यानंतर न्यायाधीश आरोपींना शिक्षा सुनावतील. त्यामुळे या तिघांना कोर्ट काय शिक्षा सुनावणार याकडेच राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.दरम्यान, आज सुनावल्या जाणाऱ्या शिक्षेच्या पार्श्वभूमीवर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.\nसहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार नव्हे ; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल\nबेहिशेबी मालमत्ताप्रकरणी 7 खासदार, 18 आमदार आयकर विभागाच्या रडावर\nग्रेटर नोएडामध्ये दोन इमारती कोसळल्या, 3 जणांचा मृत्यू\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच, हायकोर्टाकडून बंदी कायम\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Gopinath-Munde-Memorial-issue/", "date_download": "2019-01-17T05:47:08Z", "digest": "sha1:LN7CGPG5ZWFO2HHMSTCLX7CEUEOPVXEV", "length": 4812, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारा\nगोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारा\nस्व. गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्याबाबत सरकारने दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता झालेली नाही. त्याच्या निषेधार्थ जय भगवान महासंघाच्या वतीने काल (दि.2) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या उदासीन व नाकर्तेपणाचा निषेध नोंदविण्यात आला.\nभाजप सरकार सत्तेवर असताना गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक होणे अपेक्षित होते. शासकीय कार्यालयात मुंडे यांचा फोटो लावला जात नाही. राज्य सरकारने स्मारकासंदर्भात दिलेले आश्‍वासन पाळले नसल्याने समाजामध्ये मोठी नाराजी आहे. मुंडे यांच्या औरंगाबाद येथील स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन तात्काळ काम सुरु करावे. मराठवाडा विद्यापीठातील संशोधन केंद्रास निधी द्यावा. मुंडे ऊस तोडणी कामगार कल्याणकारी महामंडळास कार्यालय, कर्मचारी, निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली. सदर मागण्या मान्य न झाल्यास राज्यात चक्काजाम आंदोलन करून, लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकार्‍यांना घेराव घालण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.\nया उपोषणात जिल्हाध्यक्ष संजय फंड, प्रदेशाध्यक्ष सुभाष जावळे, शिवाजी पालवे, अंबादास सरपंच, शिवाजी बोदरे, अमोल घुगे, शुभम सांगळे, बबलू सांगळे, उमेश कांगणे, शंकर झिने, गोरख पवार, ज्ञानेश्‍वर गायकवाड, सचिन अकोलकर, मुन्ना सौदागर, यमनाजी आघाव, सुधाकार आव्हाड आदी सहभागी झाले होते.\nखुनाच्या घटनांनी पुणे हादरले\nतब्‍बल ३४ दिवासानंतर खाणीतून काढला मृतदेह\nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा एकदा पूर\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/t2154/", "date_download": "2019-01-17T05:14:17Z", "digest": "sha1:TFPJG5DFXO7CSAMQQQWTPMD72VZHOOOB", "length": 2385, "nlines": 55, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको-ब्रेकिंग न्यूज", "raw_content": "\nचंपूराव : काल मुंबईत बर्फ पडला हो.\nगंपूराव : कॉय्य सांगता कॉय\nचंपूराव : अरे काय खोटं बोलतो की काय..\nगंपूराव : नाही तसं काही नाही, पण कधी, कुठे, केव्हा, कसं\nचंपूराव : काल संध्याकाळी साडेसातला, मरीन ड्राइव्हला\nचंपूराव : मग काय तर.. काल संध्याकाळी साडेसातला मरीन ड्राईव्हला एक माणूस सायकलवरून बर्फ घेऊन जात होता. त्याची सायकल कलंडली आणि...आणि बर्फ पडला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/transfers-two-officers-bulandshahr-case-159498", "date_download": "2019-01-17T05:20:41Z", "digest": "sha1:KBZORTM7TKHIZ3BCGBTKOQCGNMVD62NM", "length": 12499, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Transfers of two officers in Bulandshahr case बुलंदशहरप्रकरणी दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या | eSakal", "raw_content": "\nबुलंदशहरप्रकरणी दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या\nरविवार, 9 डिसेंबर 2018\nलखनौ : बुलंदशहर हिंसाचारप्रकरणी एसएसपी कृष्ण बहादूर सिंह यांची उत्तर प्रदेश सरकारने बदली केली आहे. त्यांच्या जागी सीतापूरचे पोलिस अधीक्षक प्रभाकर चौधरी यांना नेमण्यात आले आहे. त्याच वेळी कृष्ण बहादूर सिंह यांची लखनौच्या पोलिस महासंचालक मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. यापूर्वी या घटनेप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.\nलखनौ : बुलंदशहर हिंसाचारप्रकरणी एसएसपी कृष्ण बहादूर सिंह यांची उत्तर प्रदेश सरकारने बदली केली आहे. त्यांच्या जागी सीतापूरचे पोलिस अधीक्षक प्रभाकर चौधरी यांना नेमण्यात आले आहे. त्याच वेळी कृष्ण बहादूर सिंह यांची लखनौच्या पोलिस महासंचालक मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. यापूर्वी या घटनेप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.\n3 डिसेंबर रोजी बुलंदशहरातील चिंगरावटी भागात उसळलेल्या हिंसाचारात पोलिस अधिकारी सुबोध सिंह आणि सुमीत नावाच्या अन्य एका युवकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी 27 जणांसह 50 ते 60 अज्ञात लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी पाच आणखी आरोपींना अटक करण्यात आली आहे. चंद्र, रोहित, सोनू, नितीन आणि जितेंद्र नावाच्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत 9 आरोपींना पकडण्यात आले आहे.\nतसेच बुलंदशहरातील हिंसाचार रोखण्यास अपयश आल्याने अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक एस. बी. शिराडकर आणि मंडळ अधिकारी (सर्कल ऑफिसर) सत्यप्रकाश शर्मा आणि चिंगरावटी पोलिस चौकीचे प्रभारी अधिकारी सुरेश कुमार यांच्या अगोदरच बदल्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकाराला दुर्घटना असल्याचे म्हटले आहे.\nदक्ष मुख्यमंत्री व कटिबद्ध डीजी लक्ष देतील का\nनागपूर - पोलिसांच्या कल्याणासाठी तत्पर असेलेले मुख्यमंत्री आणि त्यांच्या समस्येचे निवारण करण्यासाठी कटिबद्ध असलेले राज्याचे पोलिस महासंचालक...\nमुद्रा योजना: फरारी झालेल्यांसह कर्ज घेणाऱ्यांची माहिती द्या\nऔरंगाबाद : मुद्रा योजनेसाठी बोगस कोटेशन पाठविणारे आणि कर्ज घेऊन फरारी झालेल्यांची माहिती; तसेच कोणी-कोणी मुद्रा कर्ज घेतले, त्याची माहिती बॅंकेला आता...\nशंकरराव गडाख यांना न्यायालयाचे अटक वॉरंट\nनेवासे : कर्ज माफी, पाटपाणी, कांदा अनुदान, दूध भाववाढ, पीकविमा अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तालुक्यासह अनेक आंदोलन करणारे माजी आमदार शंकरराव गडाख...\nबंगळूर - कर्नाटकातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल युतीचे सरकार अस्थिर करण्यासाठी पुन्हा एकदा \"ऑपरेशन कमळ' मोहीम हाती घेतलेल्या भाजपला तोंडघशी पडावे...\nमुंबई - ठाणे, पालघर जिल्ह्यांतील मिळून गेल्या १० महिन्यांत तब्बल ६१३ जणांचा भूकबळी गेला. डहाणू, जव्हार, मोखाडा आणि शहापूरसारख्या आदिवासी तालुक्‍यांत...\nकोपर्डी खटल्यासाठी ऍड. उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती\nनगर - बहुचर्चित कोपर्डी अत्याचार व खूनखटल्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सरकारतर्फे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/drought-animal-wealth-fodder-administrative-160668", "date_download": "2019-01-17T05:53:30Z", "digest": "sha1:TANXILVMJB3OA4Q5CGGF253RQ3UOPZ6V", "length": 15350, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Drought Animal Wealth Fodder Administrative दुष्काळी पशुधनाला मिळणार संजीवनी! | eSakal", "raw_content": "\nदुष्काळी पशुधनाला मिळणार संजीवनी\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nसातारा - दुष्काळाच्या झळांत होरपळणाऱ्या पशुधनाला संजीवनी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बियाणे वाटपाचा कार्यक्रम वेगाने राबविला. त्यातून जिल्ह्यातील पाच हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी केली जात असून, त्यासाठी ८९ हजार क्‍विंटल बियाणांचे वाटप केले आहे. जनावरांना पुरेसा चारा मिळण्यासाठी दोन लाख मेट्रिक टन चारा उत्पादित केला जाईल, असा अंदाज प्रशासनाने बांधला आहे.\nसातारा - दुष्काळाच्या झळांत होरपळणाऱ्या पशुधनाला संजीवनी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बियाणे वाटपाचा कार्यक्रम वेगाने राबविला. त्यातून जिल्ह्यातील पाच हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी केली जात असून, त्यासाठी ८९ हजार क्‍विंटल बियाणांचे वाटप केले आहे. जनावरांना पुरेसा चारा मिळण्यासाठी दोन लाख मेट्रिक टन चारा उत्पादित केला जाईल, असा अंदाज प्रशासनाने बांधला आहे.\nजिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव या तालुक्‍यांत तसेच इतर तालुक्‍यांतील काही मंडलांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. डिसेंबर महिना सुरू असतानाच या भागात दुष्काळाच्या झळा वाढू लागल्या आहेत. शासनाने जाहीर केलेल्या यादीत माण तालुक्‍यात तीव्र तर, कोरेगाव व फलटणचा मध्यम दुष्काळाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. मात्र, दिवसेंदिवस टंचाई तीव्र होऊ लागल्याने टॅंकरच्या संख्येत वाढ झाली आहे.\nजिल्ह्यात लहान-मोठी मिळून सात लाखांहून अधिक जनावरे आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या दुष्काळी तालुक्‍यांत आहे. या जनावरांवर जानेवारीपासून चारासंकट कोसळण्याची शक्‍यता आहे. त्यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हालचाली सुरू केल्या आहेत. राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रम, कामधेनू दत्तक ग्राम, वैरण विकास कार्यक्रम, महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास कार्यक्रम या पाच योजनांच्या माध्यमातून चारानिर्मिती केली जाणार आहे.\nचारानिर्मितीसाठी ८९ हजार २३९ क्विंटल बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. या बियाण्याची पाच हजार १७ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड केली जाणार आहे. यामधून दोन लाख नऊ हजार ११६ मेट्रिक टन चारानिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात जूनअखेरीस एक लाख २० हजार २४ मेट्रिक टन चारा कमी पडणार असल्याचा अंदाज आहे. हा कमी पडणारा चारा विविध योजनेतून उत्पादित केला जाणार आहे. यामुळे किमान चारा टंचाईवर मात करता येणार आहे.\n‘घर टू घर’ प्रशासन\nचारा लागवड मोठ्या प्रमाणात होण्यासाठी उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) संजय पाटील यांनी कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत बियाणे वाटपाचे कामकाज प्रभावीपणे राबविले. हे कर्मचारी प्रत्येक घरात जावून गाळपेरासाठी अर्ज भरून घेणे, त्यांना बियाणे देण्याचे काम करत होते. त्यात एक अवकाळी पाऊस पडल्याने, तसेच उरमोडी धरणातील पाणी माणमधील काही भागांत पोचल्याने या योजनेला बळ मिळून चारा उत्पादन वाढले आहे.\n१९,४०,३०२ (मेट्रिक टन) उपलब्ध चारा\n१,२०,०२४ (मेट्रिक टन) कमी पडणारा चारा\n२,०९,११६ (मेट्रिक टन) अपेक्षित चारा उत्पादन\nचाराटंचाईच्या दृष्टीने 67 हजार किलो बियाणे वाटप\nजळगाव ः जिल्ह्यात चाराटंचाईचा प्रश्‍न सध्या तरी उद्‌भवलेला नसून, संभाव्य चाराटंचाईला तोंड देण्यासाठी जिल्ह्यात चारा बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे...\nओळख विसरलेली गावे, अन भकास चेहरे\nमरवडे (सोलापूर) - मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावात दुष्काळी परस्थिती निर्माण झाली आहे. ३५ गावांच्या पाणीप्रश्नांने तर सर्वसामान्य जनतेबरोबर...\nगोशाळांमध्ये भरणार चारा शिबिरे\nमुंबई - चारा छावण्यांना भ्रष्टाचाराची लागण लागत असल्याने दुष्काळ जाहीर झाल्यानंतरही चार छावण्या सुरू न करण्याचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारला...\nपुसेगावच्या बैलबाजारात कोटींची उड्डाणे\nपुसेगाव - शेतीसाठी शेतकऱ्यांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असला तरी शेतीच्या अनेक कामांसाठी शेतकऱ्यांना बैलांवर अवलंबून राहावे लागत असल्याने...\nविहिरी आटल्या, पिके वाळली\nजातेगाव : भाजीपाल्याचे अधिक उत्पादन घेण्यात येणाऱ्या भेंडटाकळी शिवारात यंदा हिवाळ्यात पिण्याचे पाणी गायब झाले असून, शेतशिवारांना वाळवंटारखे भयाण...\n#SakalPositive उद्योगनगरीतील भूमीपुत्र पुन्हा दुग्धव्यवसायाकडे\nपिंपरी - गावांचे रूपांतर महानगरात होत असताना भूमिपुत्रांच्या जमिनी गेल्या, शेती संपली, पशुधन संपले, टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. शेती-मातीतील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_461.html", "date_download": "2019-01-17T04:20:11Z", "digest": "sha1:6IWX7KPN5PKIMGTZFL7DUKGTMAUWJJIO", "length": 9728, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "दहिफळमध्ये १२० रुग्णांची तपासणी, रक्तदान | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nदहिफळमध्ये १२० रुग्णांची तपासणी, रक्तदान\nपरळी, (प्रतिनिधी)- शिक्षण महर्षी स्व.शामराव गदळे यांनी केजच्या डोंगरपट्ट्यात उभारलेल्या शिक्षण संस्थेमुळे दुर्गम भागात शैक्षणिक क्रांती घडून आली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत असतांना त्यांनी आपल्या मुलांना घडवले. त्यांचा विचार दिला. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊनच त्यांची तीनही मुलं समाजासाठी कार्य करत आहेत. दादांनी उभारलेले काम आणि त्यांनी दिलेले विचार हे आजच्या तरुणांसाठी दीपस्तंभाप्रमाणेच आहे आणि हा दीपस्तंभ चिरकाळ टिकणारा असल्याचे प्रतिपादन केजच्या आमदार संगीता ठोंबरे यांनी केले. शामराव गदळे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. शिक्षण महर्षी स्व.शामराव गदळे यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ दहिफळ (वडमाऊली) येथे अनेक कार्यक्रम संपन्न झाले. मान्यवरांच्या उपस्थितीत एक नोव्हेंबर रोजी १२०० रूग्णांच्या विविध आजारांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर दहिफळ सारख्या ग्रामीण आणि अतिशय दुर्गम भागात ३० जणांनी रक्तदान केले. आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरणही मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. केज तालुक्यातील दहिफळ सारख्या डोंगरपट्यातील भागांत स्व.शामराव गदळे यांनी शैक्षणीक संस्था उभारून क्रांती घडवून आणली व यामुळे या भागांतील मुलांच्या शिक्षणाची सोय झाली. शाम विद्यालयात शिक्षण घेतलेली अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवत असल्याचे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. स्मृतीदिनानिमित्त घेण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमानिमित्त शाम विद्यालयाच्या प्रांगणात महिला-पुरूषांची मोठी उपस्थिती होती. केज तालुक्यातील मौजे दहिफळ वडमाऊली येथे शिक्षणमहर्षी स्व.शामराव गदळे यांच्या तृतीय स्मृतीदिना निमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरूवातील लोकनेते गोपीनाथ मुंडे व स्व.शामराव गदळे यांच्या प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. सकाळी आठ वाजता नामांकीत डॉक्टरांच्या पथकाने रूग्णांच्या आरोग्य तपासणीला सुरूवात केली.\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/kaththak-dancer-manali-kulkarni/", "date_download": "2019-01-17T04:56:34Z", "digest": "sha1:HIAVAP7FEEY7L2WGHDRL4SZEJUYFS4KY", "length": 17939, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "होतकरू नर्तकी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nपु.ल.देशपांडे उद्यानासमोर 4 फूट पाण्याचे तळे, व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर…\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nममता बॅनर्जींच्या सभेत सोनिया-राहुल येणार नाही, खर्गेंना प्रतिनिधी म्हणून पाठवणार\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nकृषी विमा योजनेमुळे खाजगी विमा कंपन्या मालामाल, कमावले 3 हजार कोटी…\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम : हिंदुस्थानचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nनृत्य हा तिचा आनंद आहे, पण आपली कला दुसऱ्यांना देण्यासाठी मनाली कुलकर्णी ही डोंबिवलीची मुलगी धडपडतेय.\nशास्त्रीय नृत्याकडे कुणी वळत नाही. त्यामुळे शास्त्रीय नृत्यासाठी कार्यरत राहणार आहे. त्यातून खास म्हणजे कथ्थक नृत्याला प्राधान्य देणार आहे. वैशाली दुधे आणि वैशाली वाळुंजकर या माझ्या गुरूंनी जे दिले ते इतर मुलींना देणार आहे.\nनृत्यालंकार वैशाली दुधे यांची शिष्या नृत्यालंकार मनाली कुलकर्णी ही कथ्थक केवळ नृत्य शिकली नाही, तर आपली कला आपल्यासारख्याच इतर मुलींमध्ये पसरवत आहे. त्यासाठी तिने डोंबिवलीत ‘नृत्यश्री कथ्थक नृत्यालय’ सुरू केले आहे. याच संस्थेला 5 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात ‘संगीतमुच्यते’ हा कार्यक्रम नुकताच आयोजित केला होता. यात मनालीने धमार तालात एकल नृत्य सादर केले आहे. यात व्यसनाधीन नवऱ्याला व्यसनमुक्त करून शास्त्रीय नृत्यकलेचं वेड लावून घ्यायला भाग पाडणाऱ्या नायिकेची भूमिका साकारत तिने व्यसनमुक्तीसारख्या विषयाला हात घातला आहे.\nमनालीला नृत्याची लहानपणापासूनच आवड होती. वयाच्या दहाव्या वर्षापासून ती डान्स करतेय. ती सांगते, आाईबाबांनी मला आधी शिक्षण पूर्ण करायला सांगितलं. म्हणून मी बी.कॉम. झाले. मग कथ्थकमध्ये ‘नृत्यालंकार’ ही पदवी गांधर्व महाविद्यालयातून घेतलीय, असंही तिने स्पष्ट केलं. एकटीच्या बळावर डान्स क्लास चालवणं ही गोष्ट सोपी नक्कीच नाही. पण मनाली ते करतेय. याबाबत ती म्हणते, एकटीने डान्स क्लास चालवतेय खरी, पण मला काही मुलींची खूप मदत होतेय. पण आईबाबांची खूप मदत होते. त्यांच्याबरोबरच मोठय़ा भावाचाही तिला खूप पाठिंबा होता. अजूनही आहे, असं ती स्पष्ट करते. घरातल्यांचा प्रचंड सपोर्ट असल्यामुळेच आपण हे यश मिळवू शकलो असं ती आवर्जून सांगते. आईचाही सपोर्ट मला महत्त्वाचा वाटतो. कारण मी कुठेही जाते तेव्हा ती माझ्यासोबतच असते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकर्करोग रुग्णांसाठी अमित कुमार गाणार\nपुढीलआता धारावीचा चेहरामोहरा बदलणार, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nडंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटणार, अंबरनाथची जागा लवकरच पालिकेला मिळणार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/tips-for-glowing-face-4/", "date_download": "2019-01-17T05:18:27Z", "digest": "sha1:3RJ7KECQQEAJ6PGJBI3GG4OTXDINBBK4", "length": 17286, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "चमकदार चेहऱ्यासाठी टिप्स | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nपु.ल.देशपांडे उद्यानासमोर 4 फूट पाण्याचे तळे, व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर…\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nव्याघ्र पर्यटन, जंगलातून समृद्धी कडे….\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nममता बॅनर्जींच्या सभेत सोनिया-राहुल येणार नाही, खर्गेंना प्रतिनिधी म्हणून पाठवणार\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम : हिंदुस्थानचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nफळे, प्रथिनेयुक्त पदार्थ, भाज्या आणि मासे आहारात नियमित असले पाहिजेत. त्यामुळे त्वचा सतेज होते.\nचेहऱ्याला नियमित बर्फाचा थंडावा दिलात तर तो तरतरीत दिसतो. चेहऱ्याचा तरुणपणा राखायचा तर बर्फ उपयोगी पडतो. चेहऱ्याला बर्फाच्या तुकड्याने घासून मसाज करणे हे त्वचाविकारतज्ञही सुचकतात.\nबर्फाच्या मसाजमुळे रक्तप्रकाह काढतो. त्यामुळे शरीरातील हालचालींना वेग मिळाल्याने रक्तप्रकाह वेग घेतो. यामुळे अर्थातच त्वचा चमकदार होते.\nहॉट आणि कोल्ड फेस पॅक नियमित वापराल तर चेहऱ्याला उजळ रंग येतो. त्वचेकडे रक्तप्रकाह वाढतो. त्वचेचा पोत सुधारणे. त्वचेला ओलावा मिळतो. ही सगळीच कामे या हॉट आणि कोल्ड फेसपॅकने साध्य होतात.\nटर्किश टॉकेल गरम पाण्यात बुडकून त्यातील पाणी पिळून तो चेहऱ्यावर काही वेळ ठेवावा. नंतर तो बाजूला सारून दुसरा बर्फाच्या पाण्यात बुडकलेला टॉकेल चेहऱ्यावर काही काळ ठेवावा. हे आलटून पालटून करत राहावे. चेहरा टवटवीत होतो.\nलाल द्राक्षातील अँटीऑक्सिडेंट्स त्कचेला नितळपणा देतो. त्यासाठी द्राक्षांचा गर मैद्यात भिजवून त्याची मऊ पेस्ट बनकून घ्यायची. ही पेस्ट चेहऱ्यावर पॅकप्रमाणे लावायची. हा पॅक वाळला की चेहरा धुऊन घ्यायचा.\nचेहरा सतेज ठेवण्यासाठी घरच्या घरीही नियमितपणे चेहऱ्याचे मालिश करायला हवी. एखादे तेल किंवा बदामाचे तेल चेहऱ्याला लावायचे आणि हलक्या बोटांनी ते चोळायचे. हा मसाज रोज 5-7 मिनिटेच करा.\nगाजराचा रस शरीरासाठी अनेक कारणांमुळे उपयुक्त ठरतो. गाजराच्या रसातील बीटा कॅरोटीन चेहऱ्यासाठी उत्तम टॉनिक ठरते. हे बीटा कॅरोटीन फोड बरे करण्यास अत्यंत फायद्याचा आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलदेवीच्या विसर्जन मिरवणुकीत वाद; शिवाजी पार्क चौपाटीवर तरुणाची हत्या\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nडंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटणार, अंबरनाथची जागा लवकरच पालिकेला मिळणार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/536419", "date_download": "2019-01-17T05:14:59Z", "digest": "sha1:SOSESW7GGCN5S5FGJECOMCZ5BC4GRFJH", "length": 6030, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अर्जेन्टिनाचा मेस्सी ‘गोल्डन शू’चा मानकरी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » अर्जेन्टिनाचा मेस्सी ‘गोल्डन शू’चा मानकरी\nअर्जेन्टिनाचा मेस्सी ‘गोल्डन शू’चा मानकरी\nअर्जेंटिनाचा जागतिक दर्जाचा फुटबॉलपटू लायोनेल मेस्सी चौथ्यांदा ‘गोल्डन शू’ पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. युरोपमध्ये झालेल्या विविध लीग फुटबॉल स्पर्धेत मेस्सीने सर्वाधिक गोल गेल्या वर्षीच्या फुटबॉल हंगामामध्ये नोंदविले आहेत.\nबार्सिलोना संघाकडून आघाडीफळीत खेळणाऱया मेस्सीने हा जागतिक दर्जाचा पुरस्कार चौथ्यांदा पटकाविला आहे. या पुरस्कारासाठी मेस्सी आणि रियल माद्रीद संघातून खेळणारा पोर्तुगालचा स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यात चुरस होती. स्पॅनिश लीग स्पर्धेत मेस्सीने 37 गोल नोंदविताना हॉलंडच्या बॅस डोस्टने मागे टाकले. डोस्टने पोर्तुगीज लीग फुटबॉल स्पर्धेत स्पोर्टिंग लिस्बन संघाकडून खेळताना 34 गोल केले आहेत. 30 वर्षीय मेस्सीने युरोपमधील लीग स्पर्धेत 2009-10 साली 34 गोल, 2011-12 साली 50 गोल तर 2012-13 साली 46 गोल नोंदविले आहेत.\nबार्सिलोनामध्ये झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात बार्सिलोना संघातील लुईस सुवारेझच्या हस्ते मेस्सीला गोल्डन शूचा पुरस्कार देण्यात आला. सुवारेझने 2015-16 साली गोल्डन शू चा पुरस्कार मिळविला होता. युरोपियन स्पोर्टस् मिडिया आणि युरोपियन स्पोर्टस् न्यूजपेपर व मॅक्झिन यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात आला.\nतेलुगु टायटन्सची पराभवाची मालिका कायम\nन्यूझीलंडचे 444 धावांचे आव्हान, विंडीज बिकट स्थितीत\nजर्मनीचा टेनिसपटू टॉमी हॅस निवृत्त\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://umatlemani.blogspot.com/2015/12/blog-post_7.html", "date_download": "2019-01-17T05:48:55Z", "digest": "sha1:MI4IGEXJS6JLKJOGUUDAS7ZR5XWHSVIK", "length": 17871, "nlines": 148, "source_domain": "umatlemani.blogspot.com", "title": "उमटले मनी … : तो मला आणि मी त्याला पाहत उभे", "raw_content": "\nपाहुनि या लोचनी ऐकुनि नाना ध्वनी, तरंग उठले अंगावरी त्या मुग्ध स्पर्शातुनी, गंधित होते सारे फुलता ती रातराणी, चांदण्या राती भेटता दो मधूर एका क्षणी, कधी ओठांवरी हासू कधी नयनी पाणी, स्मरता अताशा पुनर्जन्मल्या आठवणी, कधी रेखाटल्या रेषा कधी शब्दरुपातुनी, साकारले चित्र जे अनुभवले या कवीमनी, जे न देखिले कधी स्वप्नी, ते भाव सारे आज उमटले मनी …\nतो मला आणि मी त्याला पाहत उभे\nरात्रीचे ११ वाजले. काळोखाची चादर नक्षत्रांची रुपेरी नक्षी घेऊन जगावर पांघरली जात होती . अंगाशी बिलगून जाणाऱ्या गारव्यासंगे येणाऱ्या दारावरच्या मधुमालतीचा सुगंध मनाला नेहमीसारखाच धुंद करत होता….जणू तो झोपी जाण्याचा नियमित संदेश देत होता . रातकिड्यांच्या किरकिरीतही एक मुग्ध शांततेचा आभास होत होता. एव्हाना आमच्या घरातही आवारावर सुरु झाली होती . हळूहळू सारे घरच निद्रेच्या अधीन झाले . आणि मग मीही बाळ झोपी गेल्याची शाश्वती करून घेत हळूच त्या खोलीत शिरले. खोलीत पसरलेला अंधार खिडकीतून आत डोकावू पाहणाऱ्या चांदण्या कवडश्याला अगदी आनंदाने सामावून घेत होता. मी लाईट लावला आणि क्षणात त्या दोघांचे अस्तित्वच नष्ट झाले . आता लख्ख प्रकाशात सर्व भिंती चमकत होत्या. सगळीकडे सर्व काही अस्ताव्यस्त दिसत असले तरी एक विचित्र रचनेत असलेली ती खोली मला नित्य प्रिय होती.\nमी मनाशी ठरवल्याप्रमाणे जास्त वेळ न दवडता थेट त्याच्या समोर जाऊन थांबले. तो त्याचा पांढराफटक चेहरा घेऊन तिथेच ऐटीत उभा होता. काल घरी आल्यापासून त्याच्याकडे लक्ष द्यायला मुळी वेळच न मिळाल्याची मनाला कालपासून डसलेली अस्वस्थ खंत आता धुसर होत होती.क्षण…मिनिट… जवळजवळ कितीतरी वेळ तो मला आणि मी त्याला नुसते पाहतच होतो. दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळीच उत्सुकता जाणवत होती. माझ्या मनात येईल त्या दिशेला त्याला वळवून त्याच्या विविध मुद्रा पाहण्यात मी गुंग झाले. तो ही निमुटपणे माझ्या हालचालींना न्याहाळत मख्खासारखा उभा होता. एकदम पेटून उठलेल्या मोहोळाप्रमाणे मनात कितीतरी विचार त्याक्षणी घोंगावत असले तरी माझ्या अचूक भावनांना वाट मोकळी करण्यास का कुणास ठाऊक मन पुढे धजावत नव्हते. स्वतःला व्यक्त करण्यात मला खूप वेळ लागत होता. त्याच्यावरची नजर जराही न हलवता त्याला पाहता पाहताच एक दोन पुस्तके चाळली…मोबाईलवरच इंटरनेटच्या फाइली डोळ्यांसमोरून नेल्या आणि काहीसे गवसल्यागत मी पुन्हा त्याच्याकडे धावून आले.\nत्याच्याकडे पाहताना कधी असे वाटे कि तोही माझ्याइतकाच फार उत्सुक आहे तर कधी वाटे थोडा घाबरलेला असेल… पण आता त्याचे भविष्य खरेच माझ्याच हाती आहे ही जाणीव मनाला पुन्हा एकदा झाली आणि मीही नव्या उमेदीने पुढे सरसावले . त्याच्या त्या निर्विकार चेहऱ्यावरून हळूच हात फिरवत असताना त्याने इथपर्यंत येण्यासाठी किती यातना भोगल्या असतील याची जाणीव सहज मनाला स्पर्शून गेली. खरेतर मी कोणी मोठी चित्रकार नाही पण तरी आज मी याला नवे अस्तित्व देणार होते , नवे रंग ,नवे रूप… सर्वच अगदी निराळे,जगावेगळे देणार होते.\nमनाशी काहीसा विचार करत मी हलक्या हाताने त्याच्यावर काही रेखाटले. पण तत्क्षणी त्याचा तो पडलेला, उदास चेहरा लगेच माझ्या ध्यानी आला…. काहीतरी चूक झाली हातून . म्हणून थांबले...सावरले थोडे ... त्यालाही आणि मला स्वतःलाही. पुन्हा नव्याने नवे आकार काढू लागले तसे त्याची गालावरची खुललेली खळी हलकेच मला जाणवली आणि ती पाहून माझ्याही चेहऱ्यावर एक स्मित हलकेच उमलले. लाल ,केशरी ,पिवळ्या ,निळ्या जांभळ्या अशा नाना रंगाचा कुंचला त्याला जसजसा स्पर्शून जात होता तसतसा तो आणखी टवटवीत दिसत होता.त्या मध्यरात्री जेव्हा अवघी अवनी निद्रेच्या खोल डोहात शिरून स्वप्नांच्या दुनियेत शिरत होती पण मी मात्र जागेच होते एखाद्या रातराणीपरी … माझ्या स्वप्नातल्या दुनियेला इथे जगासमोर दिलखुलासपणे मांडण्यासाठी, मनातल्या भावना मुग्धपणे त्याला सांगत मी या रंगसोहळ्यात अगदी तल्लीन झाले होते. सोहळाच तो … जणू होळीच… रंगांची , नव्या कल्पनांची ,गडद-पुसट छटांची,आनंदाची,स्वप्नांची,भावनांची…. मी मला आवडतील त्या रंगांची त्याच्यावर अगदी मुक्तपणे उधळण करत होते आणि तो ती अचूक झेलून घेत दुपटीने माझ्यावर आनंदाची उधळण करत होता.\nशेजारच्या माशिदीतून येणाऱ्या अझानचे ते पहिले स्वर कानी पडले तसे रात्रीच्या या रंगलेल्या खेळातून बाहेर पडण्याची वेळ आली असे प्रकर्षाने जाणवले. सहज खिडकीतून बाहेर डोकावले आणि त्या पूर्वेकडून पार डोंगराडून येणाऱ्या सुर्यनारायणाचे दर्शन या नेत्रांस घडले तसे झोपेचे अस्तित्वच आता नष्ट झाले ही चाहूलही मनास लगेच लागली. प्राजक्त अंगणात आता सांडला होता … त्याचा तो मंद सुगंध आता रात्रीच्या रातराणीलाही लाजवेल अशा अविर्भावात चोहीकडे पसरत होता. पक्ष्यांची किलबिल एक नवा उत्साह निर्माण करत आकाशी झेपावत होती. आकाश… सप्तरंगांत न्हाणारे … जसे माझे चित्र… कॅनवासवरचे.… काल रात्री काढलेले… पांढऱ्या रंगावर मात करत उमेदीने नव्या रंगांमध्ये नटलेले…उगवणाऱ्या नव्या पहाटेची किरणे अंगावर पांघरून अधिकाधिक नवे वाटणारे …\nआजही तो असा ऐटीत पण आत्मविश्वासाने समोर उभा आहे… मुग्धपणे एक संवाद नव्याने साधत. त्या अडगळीच्या खोलीतून थेट दिवाणघरात प्रवेश मिळाल्याने स्वारी भारीच खुश आहे. असे आनंदाचे उधाण यायलाच हवे कारण आता तो मख्खपणे उभा राहणारा नुसता निस्तेज कॅनवास नाही तर येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेणारे ,एक गूढ सदा नव्याने सांगणारे अर्थपूर्ण चित्र आहे.\nक्षण… मिनिट… जवळजवळ तासभर तो मला आणि मी त्याला पाहत आहे. पण या नजरेत आता एक कृतज्ञता, समाधान, प्रसन्नता दडली आहे आणि ती मला सहज जाणवते आणि कदाचित त्यालाही.\nखुपच छान.... पोस्ट मधले सारेच शब्द मनाला मुग्ध करणारे आहेत...बहुतेक अप्रतिम शब्द ही अपुरा पडावा ह्या पोस्ट बद्दल लिहताना\nसुंदर, प्राजक्ताचा सडा पडावा तसे शब्द शब्द पडलेत एका सुंदर रचनेत.\nतुझे शब्द वाक्यात रंग भरतात आणि तुझे रंग शब्द बनून बोलतात\nमी रुपाली संदीप ठोंबरे...मुंबईची मुलगी . अक्षरे ,कल्पना ,शब्द ,रंग यांच्या सहवासात सतत रममाण होणारी...जीवन खूप सुंदर आहे असे मनोमन मानणारी ... आणि म्हणूनच या जीवनाचा प्रत्येक क्षण यथेच्छ अनुभवा , आनंदाने जगा असे प्रत्येकालाच अगदी आवर्जून सांगणारी...एक तुमचीच मैत्रीण अक्षरकल्पनांची.\nआज शोभतेया दारी लावून पिवळी हळदी ...\n\"आठवण\".....हरवते मी तुझ्या सहवासात \nमीही बाबा आहे माझे राणी ….\nमाझे प्रथम चित्रप्रदर्शन... एक अविस्मरणीय अनुभव\n१ लक्ष... एक फार मोठी संख्या\nलग्नशुभेच्छा … दादा आणि वाहिनीसाठी \nआजची पहाट एक नवीनच आणि एक सुंदर अनुभव घेऊन माझ्या जीवनात आली. कारण आज पहाटे ४ वाजताच मला उगवत्या सूर्याचे दर्शन घडले आणि तेही अगदी जवळून......\nलग्नशुभेच्छा … दादा आणि वाहिनीसाठी \nगारवा... भासतो रोज नवा\nलग्न म्हणजे काय आहे \nतो मला आणि मी त्याला पाहत उभे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97-258/", "date_download": "2019-01-17T04:47:11Z", "digest": "sha1:WC22A7FJRHE2LGWYZ2ZBNXZLBSH75QLS", "length": 4981, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रभात रंग | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबसस्थानक परिसरातील कोंडीने नागरिक त्रस्त\nई-बस चार्जिंग पॉइंटसाठी निधी मंजूर\nप्रकल्प का रखडले याची माहिती द्यावी\nवाईच्या पूर्व भागात टंचाईचे सावट\nमिळकतकरामध्ये 12 टक्‍क्‍यांनी होणार वाढ\nसरकारी शाळांच्या गुणवत्तेचा टक्का वाढला\nसाडेआठ लाख विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा\nइलेक्‍ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग युनिट विकसित\nडास मारण्याच्या यंत्र खरेदीतही ‘झोल’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-17T04:24:49Z", "digest": "sha1:CJWDZBNHLTDUMG5UX6HWFBBPMQZNI6ZN", "length": 8263, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारारोडमध्ये अट्टल चोरटा गजाआड | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसातारारोडमध्ये अट्टल चोरटा गजाआड\nसातारा – वडूथ ते सातारारोड ( ता. कोरेगाव) रस्त्यावर दुचाकीवरून संशयास्पदरित्या फिरणाऱ्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. यश बाबू भोसले उर्फ नाना पाटेकर वय 19 रा. आसनगाव, ता. सातारा असे संशयीताचे नाव आहे. त्याच्याकडून 25 हजार रोख, मोबाइल हॅंडसेट, छोटया आकाराचे चाकू असे साहित्य जप्त करण्यात आले. भोसले याची कसून चौकशी केली असता तीन महिन्यापूर्वी त्याने त्याच्या साथीदारांसह रहिमतपूर येथील चांदणी चौकात घरफोडी केल्याची कबुली दिली.\nभोसले व त्याच्या टोळीने सातारा, कोरेगाव, रहिमतपूर परिसरात पंधरा घरफोड्या व जबरी चोऱ्या केल्या असून त्याला रहिमतपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईत पोलीस निरिक्षक विजय कुंभार यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, तानाजी माने, कांतीलाल नवघणे, रामा गुरव आनंदराव भोईटे, संतोष पवार शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत रवि वाघमारे, विक्रम पिसाळ, निलेश काटकर, करिष्मा नवघणे यांनी सहभाग घेतला होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकराडमध्ये मुलींची छेडछाड, तिघांना अटक\nपोटाची खळगी भरताना पोरांच्या शिक्षणाची परवड\nमाणसातला देव पाहणार तरी कधी\nबंडोबांना थंडोबा करण्याचे नेत्यांपुढे आव्हान…\nखड्डेच खड्डे चोहीकडे… प्रशासन गेले कोणीकडे…\nसरकारी शाळांच्या गुणवत्तेचा टक्का वाढला\nसाडेआठ लाख विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा\nइलेक्‍ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग युनिट विकसित\nडास मारण्याच्या यंत्र खरेदीतही ‘झोल’\nबारावी परीक्षेसाठी उद्यापासून ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध\nप्रजासत्ताकदिनी शहरात धावणार ई-बस\n#व्हिडीओ : दुष्काळात तेरावा महिना; व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी वाया\nतापमानात चढउतार, पुण्याचा पारा 11 अंशांवर\nप्रशासनाचे अंदाजपत्रक आज होणार सादर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/dainik-prabhat-487181-2/", "date_download": "2019-01-17T05:38:44Z", "digest": "sha1:EIBD3B5XIKMLB2P5PLXYBYKEK3GE7JPV", "length": 7134, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माजी नगरसेवक श्रीकांत जगताप आणि बोपोडी भागातील नागरिक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमाजी नगरसेवक श्रीकांत जगताप आणि बोपोडी भागातील नागरिक\nमाजी नगरसेवक श्रीकांत जगताप आणि बोपोडी भागातील नागरिक .\nदैनिक प्रभातचा 88 वर्धापनदिन आज साजरा होत आहे. यानिमित्त माजी नगरसेवक श्रीकांत जगताप आणि बोपोडी भागातील नागरिक यांनी सदिच्छा भेट दिली.\nमाजी नगरसेवक श्रीकांत जगताप आणि बोपोडी भागातील नागरिक .\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांची सदिच्छा भेट\nपुणे वृत्तपत्र विक्रेता संघ यांची सदिच्छा भेट\nअ‍ॅड. कोमल साळुंखे यांची सदिच्छा भेट\nपुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची सदिच्छा भेट\nशहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे यांची सदिच्छा भेट.\nमाजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर,भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले यांची सदिच्छा भेट\nपुणे विद्यापीठाचे कुलगुरू ‘नितीन करमळकर’ यांची सदिच्छा भेट\nचित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची सदिच्छा भेट\nमाजी आमदार मोहन जोशी , पीएमपीएल संचालक नयना गुंडे यांची सदिच्छा भेट\nकलाकार म्हणून काम करताना जीविका हीच झाली उपजीविका : दिलीप प्रभावळकर\nपाणी टंचाई निवारण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य गरजेचे\nवाय.सी. मध्ये शिष्यवृत्ती अर्जाचा बोजवारा\n‘भंगार’ बसेसवर आरटीओची मेहेरबानी\nमलकापूरच्या निकाल करणार पक्षीय विचारांसह कार्यकर्त्यांचे ध्रुवीकरण\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रक्रियेसाठी जागा नाही\nमागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी वसतिगृह बांधण्याला मंजुरी\nआर्थिक कारणातून सम्राटचा खून\nघनःश्‍याम नवले व संदीप माळी यांचा विशेष सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%97-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2019-01-17T05:31:27Z", "digest": "sha1:POCRIWAZNOYJLC6ZW7ED4XKQITKGP5NF", "length": 12600, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आजचे युग गणित व विज्ञानाचे : आ. राजळे | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआजचे युग गणित व विज्ञानाचे : आ. राजळे\nशेवगावात 39 व्या तालुकास्तरीय गणित व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन\nशेवगाव: आजचे युग गणित व विज्ञानाचे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात गणित, विज्ञान व अध्यात्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण विज्ञानामध्ये मोठी प्रगती व संशोधन केले आहे. विज्ञानाला समाजाच्या उन्नतीची तसेच विध्वंसाची अशा दोन बाजू असतात. तेव्हां काय घ्यायचे ते मनुष्याने ठरवणे आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.\nयेथील त्रिमुर्ती शैक्षणिक संकुलात पंचायत समितीचा शिक्षण विभाग व तालुका विज्ञान गणित अध्यापन संघटना यांच्या संयुक्त विदयमाने 39 वे विज्ञान, गणित तालुकास्तरीय प्रदर्शनाचे उद्‌घाटन आमदार राजळे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या.\nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परीषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घुले होत्या. यावेळी जिल्हा परीषद सदस्या संगिता दुसंगे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, गटविकास अधिकारी अशोक भवारी, भाजपचे तालुकाध्यक्ष बापुसाहेब पाटेकर, त्रिमुर्ती पावन प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा सुमती घाडगे, पंचायत समिती सदस्य कृष्णा पायघन, जे.एस. पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी बी.ए. कासार, ताराचंद लोढे आदी प्रमुख उपस्थित होते.\nयावेळी राजळे म्हणाल्या, संधीचा फायदा घेत मनुष्याने जगामध्ये क्रांती घडवलेली आहे. संशोधक व वैज्ञानिकांनी आपापल्या क्षेत्रामध्ये केलेल्या संशोधनाचा फायदा संपुर्ण देशाच्या विकासासाठी झालेला दिसून येतो. बालवैज्ञानिक घडवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद व पंचायत समितीने चांगले प्रयत्न केले. त्यामुळे तालुक्‍यातील बालवैज्ञानिक नक्कीच पुढे येतील. जगाच्या स्पर्धेमध्ये टिकायचे आहे. मोबाईल, टिव्ही व कॉम्प्युटरमुळे मुले बिघडणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. सोशल व इलेक्‍ट्रॉनिक मिडीयामुळे आपली संस्कृती लोप पावते की काय अशी भिती वाटते. त्यामुळे मुलांनी पुस्तके वाचावीत, त्यासाठी घराच्या एका कोपऱ्यात पुस्तकांसाठी जागा ठेवा. त्याचा विदयार्थ्यांना नक्कीच फायदा होईल.\nघुले म्हणाल्या, विदयार्थी घडवण्याचे व त्यांना प्रेरणा देण्याचे काम शिक्षक करतात. त्यांच्या पाठीवर थाप टाकून त्यांना पाठबळ दिल्यामुळे विदयार्थी काही तरी ध्येय ठेवून पुढे जात आहेत. जिल्हा परिषदेच्या उपक्रमामुळे तालुक्‍यातील तीन विदयार्थ्यांची इस्त्रोच्या सहलीसाठी निवड झाली. ही अभिमानाची गोष्ट आहे, विदयार्थी सुदृढ असेल तो घडेल यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विदयार्थ्यांच्या आहारकडे लक्ष दिले आहे. यावेळी त्रिमुर्ती पावन प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा घाडगे यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर काळे यांनी तर सुत्रसंचालन मुकूंद अंचवले यांनी केले. विज्ञान विभागाचे अध्यक्ष रामकिसन धुमाळ यांनी आभार मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकांदा घ्या आणि गोडगोड बोला\nनेवाशात राष्ट्रवादीच्या अस्तित्वाचा प्रश्‍न\nमूर्ती विटंबनेच्या निषेधार्थ पाथर्डीसह तालुक्‍यात मोर्चा\nपारनेरमध्ये लवकरच राजकीय भूकंप\nनिवडणुकीसाठी जनतेचे तिकीट महत्त्वाचे\nनवनीतभाईंसारखे आठवण राहील असेच काम करणार\nभाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. बेरड दक्षिण मतदारसंघातून इच्छुक\nमाजी उपमहापौर सुवर्णा कोतकर आठ महिन्यांपासून फरार\nआजन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या संदीप कोतकरला अटक\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nदुष्काळी जिल्ह्यात वॉररुम : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-17T05:08:35Z", "digest": "sha1:6IABZ3K5YX6LTSPADYOLQM3VMRSGCSZE", "length": 8418, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कृष्णा बॅंकेचा आर्थिक व्यवस्थापनाबाबत गौरव | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकृष्णा बॅंकेचा आर्थिक व्यवस्थापनाबाबत गौरव\nकराड – कृष्णाकाठच्या ग्रामीण भागाची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्णा सहकारी बॅंकेला सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाबद्दल कोल्हापूर येथील कर्नाड बॅंकिंग रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट फौंडेशनकडून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सातारा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते कोल्हापूर येथे कृष्णा बॅंकेच्या संचालकांनी व पदाधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्विकारला.\nकोल्हापूरातील कर्नाड बॅंकिंग रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट फौंडेशनने राज्यातील 250 ते 500 कोटी रूपयांपर्यंत व्यवसाय करणाऱ्या नागरी सहकारी बॅंकांची पाहणी करून, या व्यवसाय विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदविणारी आणि सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन करणारी बॅंक म्हणून कृष्णा बॅंकेची निवड या पुरस्कारासाठी केली. दामाजी मोरे, शिवाजीराव थोरात, नामदेवराव कदम, ऍड. विजयकुमार पाटील, जी. बी. वाटेगावकर, भगवान जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी महाराष्ट्र अर्बन बॅंक्‍स फेडरेशनचे विद्याधर अनास्कर, दिनेश ओऊळकर, किरण कर्नाड, माधवी कर्नाड उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकराडमध्ये मुलींची छेडछाड, तिघांना अटक\nपोटाची खळगी भरताना पोरांच्या शिक्षणाची परवड\nमाणसातला देव पाहणार तरी कधी\nबंडोबांना थंडोबा करण्याचे नेत्यांपुढे आव्हान…\nखड्डेच खड्डे चोहीकडे… प्रशासन गेले कोणीकडे…\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रक्रियेसाठी जागा नाही\nमागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी वसतिगृह बांधण्याला मंजुरी\nआर्थिक कारणातून सम्राटचा खून\nघनःश्‍याम नवले व संदीप माळी यांचा विशेष सत्कार\nमंडई परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी\nबसस्थानक परिसरातील कोंडीने नागरिक त्रस्त\nई-बस चार्जिंग पॉइंटसाठी निधी मंजूर\nप्रकल्प का रखडले याची माहिती द्यावी\nवाईच्या पूर्व भागात टंचाईचे सावट\nमिळकतकरामध्ये 12 टक्‍क्‍यांनी होणार वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/building-44-roads-near-china-border/", "date_download": "2019-01-17T04:52:13Z", "digest": "sha1:RJ4PGPFIS7QBR56CXGZX6KLR7MDKD5DH", "length": 10594, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चीनच्या सीमेजवळ 44 रस्ते बांधणार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nचीनच्या सीमेजवळ 44 रस्ते बांधणार\n21 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित\nनवी दिल्ली: चीनच्या सीमेजवळील संरक्षणदृष्ट्या महत्वाच्या 2100 किलोमीटरच्या परिसरामध्ये 44 रस्ते बांधण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत पंजाब आणि राजस्थानमध्येही हे रस्ते असणार आहेत, असे केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या वार्षिक अहवालामध्ये म्हटले आहे. हा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला गेला. संघर्षाच्या काळात सीमेजवळ सैन्याच्या हालचाली अधिक सोयीच्या व्हाव्यात या दृष्टीने या रस्त्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे.\nभारत आणि चीनच्या सीमेदरम्यान जम्मू आणि काश्‍मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत सुमारे 4 हजार किलोमीटर लांबीची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे. चीनकडून या सीमाप्रदेशात मोठे प्रकल्प सुरु केले आहेत. त्या पार्श्‍वभुमीवर हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.\n2017 मध्ये चीनच्या बांधकाम प्रकल्पांना भारतीय सैन्याने आक्षेप घेतल्यावर डोकलाममधील त्रिकोणी भूप्रदेशामध्ये भारत आणि चीनी सैन्य आमने सामने उभे ठाकले होते. 28 ऑगस्ट रोजी चीनने बांधकाम थांबवणे आणि दोन्ही सैन्यांनी माघार घेण्याचे सहमतीने ठरल्यावर ही कोंडी सुटली होती. भारताच्यावतीने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ बांधण्यात येणाऱ्या या 44 रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे 21 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे रस्ते जम्मू आणि काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या 5 राज्यांमध्ये बांधले जानार आहेत. याशिवाय पाकिस्तानच्या सीमेजवळ राजस्थान आणि पंजाबमध्ये 2,100 किलोमीतरचे रस्ते बांधण्यात येणार असून त्यासाठी 5,400 कोटी रुपये खर्च येणार आहे.\nया बांधकाम प्रकल्पांसाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने सविस्तर प्रोजेक्‍ट रिपोर्ट तयार केला जात आहे. राजस्थानमध्ये अंदाजे 3,700 कोटी रुपयांचे आणि पंजाबमध्ये अंदाजे 1,750 कोटी रुपयांच्या रस्त्यांचे बांधकाम केले जाणार आहे. या रस्त्यांमुळे दुर्गम भागातील सीमेवर सैन्याच्या हालचाली सुकर होणे अपेक्षित आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजर्मनीत विमानतळ सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या काम बंदमुळे शेकडो उड्‌डाणे रद्‌द\nकेनियातल्या हॉटेलवरच्या दहशतवादी हल्ल्यात 14 ठार\nकडाक्‍याच्या थंडीने गारठून सीरियात 15 बालकांचा मृत्यू\nपाकिस्तानची वेगाने वाढती लोकसंख्या म्हणजे “टाईम बॉंब’- पाक सर्वोच्च न्यायालय\nब्रिटनमध्ये थरेसा मे यांचे सरकार अडचणीत\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nब्रेक्‍झिट प्रकरणावरून थेरेसा मे यांचा ऐतिहासिक पराभव\nतलिबानच्या म्होरक्‍याला पाकिस्तानमध्ये अटक\nमंडई परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी\nबसस्थानक परिसरातील कोंडीने नागरिक त्रस्त\nई-बस चार्जिंग पॉइंटसाठी निधी मंजूर\nप्रकल्प का रखडले याची माहिती द्यावी\nवाईच्या पूर्व भागात टंचाईचे सावट\nमिळकतकरामध्ये 12 टक्‍क्‍यांनी होणार वाढ\nसरकारी शाळांच्या गुणवत्तेचा टक्का वाढला\nसाडेआठ लाख विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा\nइलेक्‍ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग युनिट विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/record.html", "date_download": "2019-01-17T04:48:25Z", "digest": "sha1:V5M7QS5YLD6WG4NPALLNFJPM6EZRMYLN", "length": 8449, "nlines": 119, "source_domain": "zeenews.india.com", "title": "record - Latest News on record | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nविराटने मोडला सचिन आणि लाराचा आणखी एक रेकॉर्ड\nविराट कोहलीचा आणखी एक रेकॉर्ड\n२०१८ मध्येही सर्वाधिक रन, लागोपाठ ३ वर्ष विराटचं रेकॉर्ड\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा १३७ रननी विजय झाला आहे.\nन्यूझीलंडकडून '१२ मिनिटांमध्ये' लंका दहन, सगळ्यात मोठ्या विजयाचं रेकॉर्ड\nश्रीलंकेविरुद्धची २ टेस्ट मॅचची सीरिज न्यूझीलंडनं १-०नं जिंकली आहे.\nAUSvsIND: शतक हुकलं, पण विराटनं मोडलं द्रविडचं रेकॉर्ड\nभारत आणि ऑस्ट्रेलियामधली पहिली टेस्ट मॅच मेलबर्नमध्ये सुरु आहे.\nINDvsAUS: शतक केल्यानंतरही पुजाराच्या नावावर नकोसं रेकॉर्ड\nचेतेश्वर पुजारानं केलेलं शतक आणि भारताच्या इतर बॅट्समननी त्याला दिलेली साथ यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.\nINDvsAUS:...आणि रहाणेनं शतकवीर पुजाराला मागे टाकलं\nभारत आणि ऑस्ट्रेलियातल्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.\nदक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनची विक्रमाला गवसणी\nदक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर डेल स्टेननं विक्रमाला गवसणी घातली आहे.\nकर्णधार कोहली आणि पुजाराने केला 'हा' विक्रम\nपुजाराच्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे आणि कोहलीच्या नाबाद ४७ धावांमुळे या दोघांच्या नावावर आणखी एक विक्रमाची नोंद झाली आहे.\nलांब केसांमुळे चर्चेत आली ही तरुणी, गिनीज बुकमध्ये नोंद\nजगात सर्वात लांब केस असल्याचा रेकॉर्ड\n8 वर्षाच्या भारतीय मुलाची सर्वात उंच पर्वतावर चढाई\nसमन्यूला मोठेपणी एअर फोर्स ऑफिसर बनायचे आहे.\n102 वर्षांच्या आजीचा कारनामा.. सोशल मीडियावर जोरदार चर्चा\n14 हजार फूट उंचीवरून मारली उडी\n...म्हणून मुंबई विमानतळावर 'या' विक्रमाची नोंद\nयापूर्वीही मुंबई विमानतळाच्याच नावावर अशा प्रकारच्या विक्रमाची नोंद करण्यात आली होती.\nअक्षय कुमारने सलमान-शाहरूखलाही टाकलं मागे\nसुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा बहुचर्चित सिनेमा 2.0 सिनेमागृहात दाखल झालाय.\n#MeToo नाना- तनुश्री वादात 'या' अभिनेत्रीची एन्ट्री\nया प्रकरणात आता नव्याने एका अभिनेत्रीचं नाव गोवलं गेलं आहे.\nपुण्यात एकाच वेळी २ हजार २५३ जणांचा योगा करत विक्रम\nशिल्पा शेट्टी या कार्यक्रमाची प्रमुख पाहुणी\nव्हिडिओ : मुंबईत तीन कोटींचं घर खरेदी केलं आणि पदरी हे पडलं...\nपाहा १ फेब्रुवारीपासून कोणत्या चॅनेलसाठी किती पैसे मोजावे लागणार\n१ फेब्रुवारीला मोदी सरकार देणार मोठी खूशखबर \nमला विराट आणि सचिन ऑस्ट्रेलिया संघात हवे होते - जस्टिन लँगर\nVIDEO: मॅच विनिंग खेळीमध्ये धोनीची चूक, ऑस्ट्रेलिया-अंपायरचंही दुर्लक्ष\nVIDEO: मैदानातच धोनीचे खलील अहमदला अपशब्द\nAmazon कडून भारतात मोठी नोकरभरती, आजच करा अर्ज\nसंसदेतील गोंधळ पाहून अफगाणिस्तानची महिला खासदार राहुल गांधींना म्हणाली....\nअभिनेत्री नेहा पेंडसे हिचे गुलाबी बिकनीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nOTP चोऱ्यांचे वाढते प्रस्थ, चोरी टाळण्यासाठी हे काम नक्की करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2019/01/crime-1003/", "date_download": "2019-01-17T04:35:26Z", "digest": "sha1:BOJQUWP7TMCNID7LEUOUOGTNB3KJFRTT", "length": 6149, "nlines": 89, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "गावठी कट्टे बाळगणाऱ्या दोघांना अटक. - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nगावठी कट्टे बाळगणाऱ्या दोघांना अटक.\nगावठी कट्टे बाळगणाऱ्या दोघांना अटक.\nसापळा रचून दुचाकीवरून आलेल्या आरोपींना अटक.\nअहमदनगर :- गावठी कट्टे विकण्यासाठी आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. ही कारवाई मंगळवारी रात्री नगर तालुक्यातील सारोळाबद्दी गावाच्या शिवारात जामखेड रस्त्यावरील विश्वभारती कॉलेजजवळ करण्यात आली.\nबब्बू लालभाई शेख (कानडगाव फाटा, ता. गंगापूर, औरंगाबाद) व रोहन कृष्ण पवार (निपाणी निमगाव, ता. नेवासे) अशी आरोपींची नावे आहेत. विश्वभारती कॉलेजजवळ काही व्यक्ती गावठी कट्टा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली.\nश्रीगोंद्यात ट्रॅक्टरखाली चिरडून दोघांचा मृत्यू.\nविवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पतीसह सासऱ्यांवर…\nनगर-सोलापूर रस्त्यावर अपघातात २ ठार.\nसापळा रचून दुचाकीवरून आलेल्या आरोपींना अटक.\nत्यांच्या पथकाने सापळा रचून दुचाकीवरून आलेल्या तीन संशयितांना ताब्यात घेतले. अक्षय मच्छिंद्र अदमाने (शिंगणापूर, ता. नेवासे) मात्र पळून गेला. अन्य दोघांची झडती घेतली असता ५० हजार रुपयांचे दोन गावठी कट्टे व ८०० रुपयांची ४ जिवंत काडतुसे मिळाली.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल. राहा अपडेट कधीही, कुठेही\nलंके प्रतिष्ठानच्या आक्रमक भूमिकेमुळे जिल्ह्याच्या राजकारणात नवी समीकरणे\nसफरचंदाच्या पेट्या असलेला टेम्पो चोरीस \nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nनगर-सोलापूर रस्त्यावर अपघातात २ ठार.\nआ.शिवाजी कर्डिलेंकडून जीवे मारण्याची धमकी \nसंत भगवानबाबांची मूर्ती जाळल्याप्रकरणी स्वप्निल शिंदेला अटक.\nआ.बाळासाहेब मुरकुटेंची बदनामी करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा.\nनगर शहरातील उच्चभ्रूं’च्या वसाहतीमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश \nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या त्या सर्व नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी \nनगरसेवकांचे निलंबन केले पण आमदार जगताप पितापुत्रांचे काय \nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Alert-even-in-Belgaon/", "date_download": "2019-01-17T05:24:13Z", "digest": "sha1:ZHBVW3U4SUSDQTJVIODYWXGWR6P2DH7A", "length": 3599, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेळगावातही अ‍ॅलर्ट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › बेळगावातही अ‍ॅलर्ट\nबालकचोर टोळीच्या अफवांची धास्ती बेळगावकरांनीही घेतली आहे. परराज्यातील टोळी लहान मुलांचे अपहरण करण्यासाठी फिरत असल्याची अफवा सोशल मीडियावरूनही पसरवली जात आहे. मात्र, त्यावर विश्‍वास ठेवू नका, असे आवाहन पोलिस आयुक्‍त डॉ. डी. सी. राजप्पा यांनी केले आहे. अनेक पालक भयभीत झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी बेळगावात अलर्ट जारी केले आहे.बंगळुरात बुधवारी घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. क्षणार्धात ही टोळी मुलांचे अपहरण करून नेते. त्यामुळे पालकांनी खबरदारी घ्यावी. सर्व पालकांत जागृती करावी, असे संदेशात म्हटले आहे.\nदोन दिवसांपासून सोशल मीडियावर बालकचोर टोळीचा संदेश फिरत आहे. ती अफवा असून त्यावर विश्‍वास ठेवू नये. अशा प्रकारच्या संदेशाची शहानिशा केल्यानंतरच विश्‍वास ठेवावा. या संदेशाचा प्रसार करू नये.\n- डॉ. डी. सी. राजप्पा,\nखुनाच्या घटनांनी पुणे हादरले\nतब्‍बल ३४ दिवासानंतर खाणीतून काढला मृतदेह\nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा एकदा पूर\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/sharad-pawar-will-be-in-belgaum/", "date_download": "2019-01-17T04:45:54Z", "digest": "sha1:BAHH5RKUNUMYG6HTRV4BJAGC67MWKS7A", "length": 6044, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " म. ए. समिती मेळावा तयारीला वेग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › म. ए. समिती मेळावा तयारीला वेग\nम. ए. समिती मेळावा तयारीला वेग\nसंपूर्ण सीमाभागातील मराठी बांधवांचे लक्ष लागून राहिलेल्या 31 मार्चच्या मेळाव्याची जोमाने तयारी करण्यात येत आहे. आगामी काळात सीमाभाग पुन्हा म.ए. समितीच्या जागृती सभांनी ढवळून निघणार आहे. यामुळे कार्यकत्यार्ंमध्ये उत्साह पसरला आहे.\nमेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खा. शरद पवार, डॉ.प्रा. एन. डी. पाटील उपस्थित राहणार आहेत. शरद पवार अनेक वर्षांनंंतर सीमाबांधवांशी संवाद साधणार आहेत. यामुळे सीमाबांधवांमध्ये नवी ऊर्जा निर्माण होणार आहे.\nमेळावा यशस्वी करण्यासाठी ‘एक सीमावासी, लाख सीमावासी’चा नारा देण्यात आला आहे. त्यानुसार जागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. खानापूर म. ए. समितीच्यावतीने तालुक्यात जागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. बेळगाव तालुका म. ए. समितीच्यावतीने तालुक्यातील अनेक भागात युवा जागृती मेळावे घेण्यात आले आहेत. त्या माध्यमातून जागृतीची पहिली फेरी संपविण्यात आली आहे.\nमेळाव्यासाठी किमान एक लाख सीमाबांधव एकवटण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. सभेसाठी सीपीएड मैदान, व्हॅक्सीन डेपो मैदान अथवा ज्योती महाविद्यालयाच्या मैदानाची चाचपणी करण्यात येत आहे. यासाठी आवश्यक परवानगी घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून दोन दिवसात मैदान निश्‍चित होईल.\nमध्यवर्ती म. ए. समितीने सभा यशस्वी करण्यासाठी कंबर कसली असून प्रत्येक रविवारी सदस्यांची बैठक आयोजित करण्यात येत आहे. त्यावेळी आठवडाभरात करण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती व नियोजन केले जात आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.\nजुने बेळगाव येथे 20 रोजी जागृती मेळावा होणार आहे. यामध्ये दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्ते एकवटणार आहेत. सभा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात येणार आहे. यादृष्टीने नियोजन सुरू असून बाईक रॅली, जागृती फेरीचे नियोजन केले आहे. यामध्ये युवा कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.\nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा एकदा पूर\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\nबंदी झुगारून तामिळनाडूत 'जलिकट्टू'ची धूम\nब्रेक्झिट : थेरेसा मे यांचे सरकार केवळ १९ मतांनी वाचले\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/atal-bihari-vajpayee-death-prayer-in-kolhapur/", "date_download": "2019-01-17T04:40:04Z", "digest": "sha1:N33FHQX65HCKATDGW6GQMGJ72DRQBHHA", "length": 6980, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अमर रहे, अमर रहे, अटलजी अमर रहे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › अमर रहे, अमर रहे, अटलजी अमर रहे\nअमर रहे, अमर रहे, अटलजी अमर रहे\n‘अमर रहे, अमर रहे, अटलजी अमर रहे’ अशा घोषणा... रस्त्यावर दुतर्फा उभे असलेल्या नागरिकांकडून अस्थिकलशाला वाहिली जात असलेली फुले... देशप्रेमाने भारलेली अटलजींची यादगार भाषणांची धून... अशा भावपूर्ण वातावरणात माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलशाचे पंचगंगा नदीत विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी विसर्जन करण्यात आले.\nआज, शनिवारी सकाळी बिंदू चौकातून फुलांनी सजवलेल्या वाहनातून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश विसर्जनासाठी पंचगंगा नदीघाट येथे नेण्यात आला. बिंदू चौकातून खासबाग, महाद्वार रोड ते पंचगंगा नदी या प्रमुख मार्गावरून अस्थिकलश नेण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, आमदार अमल महाडिक, आमदार सुरेश हाळवणकर आदी सहभागी होते.\nमहाद्वार रोडसह इतर रस्त्यांवर विविध ठिकाणी नागरिकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले. यावेळी अस्थिकलशाला फुले वाहून श्रद्धांजली वाहण्यात आली. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा देत अस्थिकलश\nपंचगंगा नदीघाट येथे आणण्यात आला. यावेळी अस्थिकलशाचे विधिवत नदीत विसर्जन करण्यात आले.\nयावेळी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे महेश जाधव, इचलकरंजीच्या नगराध्यक्षा अलका स्वामी, हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाट, नगराध्यक्ष अमोल केसरकर, जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई, सुभाष वोरा, ताराराणी आघाडीचे गटनेते नगरसेवक सत्यजित कदम, पुंडलिक जाधव, माणिक पाटील-चुयेकर, माजी नगरसेवक चंद्रकांत घाटगे, सुभाष रामुगडे, अशोक देसाई आदींसह विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते.\nयावेळी पालकमंत्री पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाने सारा देश शोकाकुल झाला. त्यांच्याकडे हृदयाला हात घालणार्‍या वक्तृत्वाबरोबर सर्वसामान्यांना आपलेसे करणारे नेतृत्व होते. त्यांच्याकडे उच्चकोटीची क्षमता होती. त्यामुळेच त्यांच्या जाण्याने देशवासीय हळहळले. सर्वसामान्यांना त्यांच्या अस्थींचे दर्शन घेता यावे, यासाठी देशातील प्रमुख नद्यांमध्ये या अस्थींचे विसर्जन करण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला. आज पंचगंगा नदीत या अस्थींचे विसर्जन करण्यात आले.\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\nबंदी झुगारून तामिळनाडूत 'जलिकट्टू'ची धूम\nब्रेक्झिट : थेरेसा मे यांचे सरकार केवळ १९ मतांनी वाचले\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/ghodbandar-road-oil-tanker-accident-injured-driver/", "date_download": "2019-01-17T05:23:18Z", "digest": "sha1:6LL7TXY3D74DIVBYFTYIVNEQP5W44B44", "length": 3023, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " घोडबंदर रोडवर ऑईल टँकरचा अपघात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › घोडबंदर रोडवर ऑईल टँकरचा अपघात\nघोडबंदर रोडवर ऑईल टँकरचा अपघात\nठाण्यातील पातलीपडा पूल, घोडबंदर रोड, येथे ऑईलने भरलेला कंटेनरचा अपघात झाल्यामुळे रस्त्यावर ऑईल पडले आहे. घटनास्थळी पोलिस, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दल, आयआरबीचे कर्मचारी, दोन जेसीबी, दोन मातीचे डंपर दाखल झाले आहेत. ड्रायव्हर जितलाल पल हा जखमी झाला असून त्याला जवळील खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.\nप्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी रस्त्यावर माती टकण्याचे काम सुरू केले आहे.\nखुनाच्या घटनांनी पुणे हादरले\nतब्‍बल ३४ दिवासानंतर खाणीतून काढला मृतदेह\nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा एकदा पूर\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/maratha-organization-aggressive-against-the-statement-of-mla-medha-kulkarni-strongly-condemning-the-protest-movement-in-front-of-the-house/", "date_download": "2019-01-17T04:58:15Z", "digest": "sha1:QYPZBXXAGSOQMCRPZGFP3RIRVHFBKKYV", "length": 8212, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आमदार मेधा कुलकर्णींच्या वक्तव्या विरोधात मराठा संघटना आक्रमक, घरासमोर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआमदार मेधा कुलकर्णींच्या वक्तव्या विरोधात मराठा संघटना आक्रमक, घरासमोर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाकडून आमदारांच्या घरासमोर केल्या जाणाऱ्या आंदोलनाला ‘स्टंट’ म्हणणे भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांना भोवण्याची शक्यता दिसत आहे, कारण आ कुलकर्णी यांच्या वक्तव्यानंतर मराठा संघटना आक्रमक झाल्याअसून आज सकाळी त्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी आंदोलकांनी त्यांच्या निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली.\nआमदारांच्या घरासमोर बसून मराठा समाजाला आरक्षण मिळणार असेल, तर त्यांनी आमच्या घरापुढे बसावं. पण आमच्या घरासमोर केले जाणारे ठिय्या आंदोलन म्हणजे केवळ ‘स्टंट’ असल्याचं वादग्रस्त वक्तव्य आ मेधा कुलकर्णी यांनी केलं होत. आज कुलकर्णी यांच्या घरासमोर मराठा समाजाकडून ठिय्या आंदोलन केले जाणार होते. याबद्दल त्यांना विचारलं असता ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना त्यांनी हे विधान केलं.\nनेमकं काय म्हणाल्या आ मेधा कुलकर्णी\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nशासन आपल्या पातळीवर आरक्षण देण्याचा योग्य प्रयत्न करत आहे, त्यामुळे आमदारांच्या घरासमोर आंदोलन करून काय फायदा, असा प्रश्न यावेळी कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, हे सर्व मुद्दे बौद्धिक पातळीवर आणि कायद्याच्या चौकटीत सोडवायला हवेत, आमच्या दारासमोर आंदोलन करून त्यांना आरक्षण मिळणार असेल तर त्यांनी ते करावं. मात्र, मराठा आंदोलक केवळ वेळ वाया घालवत स्टंट करत असल्याची प्रतिक्रिया आ मेधा कुलकर्णी यांनी दिली होती.\nमराठा आरक्षण : आता फक्त ठिय्या आंदोलन,रस्त्यावर आंदोलन न करण्याचा निर्णय\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nउस्मानाबाद लोकसभेला भाजपकडून योगेश केदार चर्चेत\nतुळजापूर- लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यास थोडासा अवधी बाकी असताना सत्ताधारी भाजपा लोकसभा निवडणूक लढण्या-यांच्या…\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’…\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nकुमारस्वामी सरकारमधील दोन आमदारांनी काढला पाठिंबा\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-dhing-tang-british-nandi-article-157291", "date_download": "2019-01-17T06:01:07Z", "digest": "sha1:XJ73ZH55LC3F556M6TT7SZ4NWYTQWGNY", "length": 16858, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial dhing tang british nandi article विन की बात! (ढिंग टांग) | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 28 नोव्हेंबर 2018\nमाझ्या बालमित्रांनो, आज किनई मी तुमच्यासाठी ‘विन की बात’ हा कार्यक्रम सादर करणार आहे. आपले सर्वांचे लाडके नमोआजोबा दर महिन्याच्या शेवटच्या संडेला ‘मन की बात’ ह्या रेडिओ भाषणातून गप्पा मारतात ना, अगदी तश्‍शाच ह्या माझ्या ‘विन की बात’ गप्पा आहेत. ‘विन की बात’ म्हंजे विनोदकाका की बात इंग्रजीत ‘विन’ म्हंजे जिंकणंसुद्धा बरं का इंग्रजीत ‘विन’ म्हंजे जिंकणंसुद्धा बरं का जीवनात तुम्ही खूप जिंकावं म्हणून मी तुमच्याशी बोलणार आहे. तेव्हा ऐका\nमाझ्या बालमित्रांनो, आज किनई मी तुमच्यासाठी ‘विन की बात’ हा कार्यक्रम सादर करणार आहे. आपले सर्वांचे लाडके नमोआजोबा दर महिन्याच्या शेवटच्या संडेला ‘मन की बात’ ह्या रेडिओ भाषणातून गप्पा मारतात ना, अगदी तश्‍शाच ह्या माझ्या ‘विन की बात’ गप्पा आहेत. ‘विन की बात’ म्हंजे विनोदकाका की बात इंग्रजीत ‘विन’ म्हंजे जिंकणंसुद्धा बरं का इंग्रजीत ‘विन’ म्हंजे जिंकणंसुद्धा बरं का जीवनात तुम्ही खूप जिंकावं म्हणून मी तुमच्याशी बोलणार आहे. तेव्हा ऐका\nमित्रांनो, पहिली आणि दुसरीतल्या मित्रांसाठी प्रकाशकाकांनी दिलेली भेट मी तुमच्यापर्यंत पोचविणार आहे. ही एक मस्त दिवाळी भेट आहे यापुढे तुमच्या परीक्षा क्‍यान्सल, क्‍यान्सल, क्‍यान्सल यापुढे तुमच्या परीक्षा क्‍यान्सल, क्‍यान्सल, क्‍यान्सल नो होमवर्क, नथ्थिंग फक्‍त खेळ, गाणी, मज्जा आणि हो, तुमच्या पाठीवरचं दप्तराचं ओझंसुद्धा मी एकदम कमी करून टाकणार आहे. पहिली दुसरीतल्या मित्र-मैत्रिणीनी फक्‍त दीड किलो वजनाचं दप्तर न्यायचंय शाळेत, डब्बा इन्क्‍लुडेड आणि हो, तुमच्या पाठीवरचं दप्तराचं ओझंसुद्धा मी एकदम कमी करून टाकणार आहे. पहिली दुसरीतल्या मित्र-मैत्रिणीनी फक्‍त दीड किलो वजनाचं दप्तर न्यायचंय शाळेत, डब्बा इन्क्‍लुडेड.. मज्जा आहे किनई.. मज्जा आहे किनई चला, दिवाळीच्या सुट्‌टीनंतर आणखी एक मोठ्‌ठी सुट्‌टी सुरू झाली असं समजा चला, दिवाळीच्या सुट्‌टीनंतर आणखी एक मोठ्‌ठी सुट्‌टी सुरू झाली असं समजा\nआता काही प्रतिक्रिया :\nबंटी : प्रीय वीनोदकाका सा. नमसकार वीनंति वीषेश, पूस्तके बंद केली म्हणून थॅंक्‍यू. दप्तर उचलल्यामूळे माझी पाठ दुखली. आईने बाम लावून दिले. बाबा पण तीला म्हणत होता, की माला पण लाव ना बाम तर आईने त्याला खूप मारले तर आईने त्याला खूप मारले पण आता माझी पाठ दूखणार नाही. थॅंक्‍यू. तूमचाच बंटी. (इयत्ता दूसरी)\nचिनू चापटणे : डिअर विनोदअंकल, मम्माने सांइतले की तुम्हाला लेटर लिहून मेनी मेनी थॅंक्‍स म्हण. म्हणून लिहिते आहे. काल संद्याकाळी मम्माला मी सांइतले की ‘‘माझा होमवर्क कर ना...सीरिअल काय बघते’’ तर मी म्हणाली, ‘आता मला नो होमवर्क... तुला एग्झाम नाही, मला होमवर्क नाही’’ तर मी म्हणाली, ‘आता मला नो होमवर्क... तुला एग्झाम नाही, मला होमवर्क नाही’ म्हंजे आता मम्मा नुस्ती सीरिअल बघणार’ म्हंजे आता मम्मा नुस्ती सीरिअल बघणार कारण माझा होमवर्क तिच करते... तरी पण थॅंक्‍यू. चिनू.\nइलास इचलकरंजीकर : मा. विनोदकाका. मुजरा मी अजून पूस्तकेच घेटलीच नव्हती. मोबाइल शाळंत नेला तर चालंल्का मी अजून पूस्तकेच घेटलीच नव्हती. मोबाइल शाळंत नेला तर चालंल्का कळवा. तरीही थॅंक्‍यू. इलू इच्या.\nमिसेस धोपटकर : हॉनरलेबल श्री. विनोदजी, सर्वप्रथम दिवाळीच्या बिलेटेड शुभेच्छा. दिवाळीच्या सुट्‌टीत आम्ही उटी म्हैसूर करून आलो. खूप धमाल आली. आल्या आल्या बातमी मिळाली की चि. विनूला (हा आमचा विनू हं...विनेश) परीक्षा आणि होमवर्क नाही म्हणून) परीक्षा आणि होमवर्क नाही म्हणून अश्‍शी खुश झाले म्हणून सांगू अश्‍शी खुश झाले म्हणून सांगू सैपाकीणबाईला लग्गेच आलू परोठे करायला सांगितले आणि ह्यांना आईस्क्रीम आणायला पाठवले. (चि. विनूला खूप आवडते सैपाकीणबाईला लग्गेच आलू परोठे करायला सांगितले आणि ह्यांना आईस्क्रीम आणायला पाठवले. (चि. विनूला खूप आवडते) पण चि. विनू मित्राकडे स्लीपओव्हर करायला गेला... मग काय) पण चि. विनू मित्राकडे स्लीपओव्हर करायला गेला... मग काय आम्हीच खाल्ले आइस्क्रीम आपलीच मिसेस धोपटकर ऊर्फ शैला.(चि. विनूची मम्मा. इयत्ता दुसरी.) इश्‍श चि. विनूची इयत्ता दुसरी हं चि. विनूची इयत्ता दुसरी हं\nवरील प्रतिक्रियांना उत्तर :\nप्रिय बालमित्र आणि त्यांचे पालक,\nतुमच्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला, डोळ्यात पाणी आले पुढल्या ‘विन की बात’मध्ये उल्लेख करीन पुढल्या ‘विन की बात’मध्ये उल्लेख करीन माझ्या निर्णयांचे स्वागत केल्याबद्‌दल थॅंक्‍यू माझ्या निर्णयांचे स्वागत केल्याबद्‌दल थॅंक्‍यू.. मलाही लहानपणी दप्तराचे भारी ओझे व्हायचे. तेव्हाच मी ठरवले होते की शिक्षणमंत्री झालो रे झालो की पहिले ही दप्तरं उडवायची.. मलाही लहानपणी दप्तराचे भारी ओझे व्हायचे. तेव्हाच मी ठरवले होते की शिक्षणमंत्री झालो रे झालो की पहिले ही दप्तरं उडवायची मला होमवर्कही नको वाटे. तेव्हाच मी ठरवले होते की मंत्री झालो की होमवर्कला च्याट मला होमवर्कही नको वाटे. तेव्हाच मी ठरवले होते की मंत्री झालो की होमवर्कला च्याट अजूनही मी होमवर्क करत नाही, म्हंजे बघा अजूनही मी होमवर्क करत नाही, म्हंजे बघा मित्रांनो, होमवर्क नाही केला तरी काहीही अडत नाही आयुष्यात मित्रांनो, होमवर्क नाही केला तरी काहीही अडत नाही आयुष्यात कळलं\nपहिल्या सहस्रकाच्या पहिल्या शतकातील, पहिल्याच काही दशकांतील ही एक कलिकथा. सम्राट नीरोने लादलेल्या अवजड करभाराने वाकलेल्या, सक्‍तीच्या शिस्तीनं...\nफक्त चार मिनिटांची भेट\nइतिहास गवाह आहे. दिवस कासराभर वर येता येता कृष्णकुंजगडावर गडबड उडाली. बालेकिल्ल्यावरून हुकूम निघाले आणि अवघ्या नवनिर्माणाचे दळ हालले. हातातील कुंचला...\nप्रिय मित्रवर्य उधोजीसाहेब, शतप्रतिशत प्रणाम. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा तिळगूळ घ्या आणि (आता तरी) गोड...\nबेटा : (नेहमीच्या उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण मम्मा, आयम बॅक मम्मामॅडम : (कागदपत्रं चाळण्यात बिझी...) हं बेटा : (आळस देत) सुटलो बेटा : (आळस देत) सुटलो\n‘पटक देंगे’ का मतलब..\nआजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० पौष शु. प्रतिपदा. आजचा वार : मंडेवार. आजचा सुविचार : पुरे झाली खडाखडी पुरे आता हुलझपट\nस्थळ : मातोश्री महाल, वांद्रे बुद्रुक. वेळ : अंतिम फैसल्याची काळ : सांगून आलेला काळ : सांगून आलेला प्रसंग : निकराचा. पात्रे : निकराचीच प्रसंग : निकराचा. पात्रे : निकराचीच\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/mule-prtyek%20gosht-tondat-ka-ghlte--xyz", "date_download": "2019-01-17T06:00:03Z", "digest": "sha1:BVJJXTTRKY5IEK5ZL4RMKRNG2AXRL2XD", "length": 13536, "nlines": 230, "source_domain": "www.tinystep.in", "title": "मुले प्रत्येक गोष्ट तोंडात का घालतात ?/माऊथिंग - Tinystep", "raw_content": "\nमुले प्रत्येक गोष्ट तोंडात का घालतात \nत्याचा/तिचे आवडतं खेळणं,आवडतं गोष्टीचं पुस्तक,पांघरुणाचा धागा जे काही मिळेल ते सगळं बाळ तोंडात घालत असत, फरशीवर पडलेले काहीही ते तोंडात घालत असतं.त्याला त्याची चव समजत असते का का त्याला चावायला आवडत असतं असा का करत असते हा विचार मात्र आईच्या डोक्यात येत असतो पण बाळ असं का करतं हे मात्र कळत नाही, तर आपण हेच जाणून घेणार आहोत की बाळ प्रत्येक गोष्ट तोंडात का घालत असतं\nमाऊथिंग म्हणजे बाळ कोणतीतरी सतत कोणती तरी वस्तू ओढत आणि ती तोंडात घालते याला माऊथिंग म्हणतात आणि ही गोष्ट कोणतंही असू शकते एखादा विशिष्ट वास किंवा चव आवडते म्हणून ती वस्तू बाळ तोंडात घालत नाही तर त्याला असं काही कारण नसतं याचा\nबाळा प्रत्येक गोष्ट तोंडात का घालते\nमानवी शरीरत अनेक संवेदनशील अवयव असतात . ज्ञानेंद्रिये असतात. लहान मुलांमध्ये सुरवातीची काही महिन्यामध्ये मोटार स्किलची म्हणजे त्याच्या हातचे स्नायू किंवा हात आणि अवयवाचा एखादी कृती करताना समन्वय कसा साधायचा याबाबतीतील कौशल्याची त्याच्यात कमतरता असते. त्यांना त्यांची बोटे हात यांचा वापर कसा कसा करायचा याची क्षमता त्याच्यात आलेली नसते. सात महिन्याचे होईपर्यंत बाळाला योग्य पद्धतीने आणि अंदाजाने वस्तूला फटका मारणे अंदाजाने वस्तू पकडणे किंवा ढकलणे हे कौशल्य आलेले नसते.परंतु लहान मुलांचे तोंड हे तो पर्यंत प्रभावीपणे कार्यरत झालेले असते. त्यामुळे बाळ दिसेल ती वस्तू हाताला लागेल ती वस्तू तोंडात घालत असते. साधारणतः १० महिन्यापर्यंत बाळ हातांचा वापर मोठ्या प्रमाणात करू लागते\nया काळात घ्यायची काळजी\n· बाळ जर काही वस्तू तोंडात घालताना दिसले तर त्याला ओरडू नका त्यामुळे ते घाबरून जाईल आणि त्याचा परिणाम पुढे कोणतीही गोष्ट करताना घाबरेल.\n· बाळाला ज्यावेळी खाली सोडाल त्याआधी बाळाला इजा पोहोचवणाऱ्या वस्तू उचलून ठेवा\n· विषारी द्रव्ये किंवा औषधें, साबण मी नेलपेंट अश्या गोष्टी बाळाचा हात पोहचणार नाही अश्या ठिकाणी ठेवा\n·घरात झाडे असतील तर ती देखील नीट तपासात राहा किंवा बाळाला त्यापासून दूर ठेवा कारण झाडाची पाने अतोन्डात घातली तर त्यावेळी त्यावर फवारलेली औषध बाळाच्या पोटात जाण्याची शक्यता असते\n· बटन, सोंगट्या, झाकणे अश्या बाळाच्या घश्यात अडकणाऱ्या गोष्टी उचलून ठेवा\n१. आसपासच्या जग बद्दल माहिती घेण्याचा मार्ग\nनवजात बाळाची प्रत्येक गोष्ट तोंडात घालण्याची सवय त्यांना त्याच्या आसपास असणाऱ्या वातावरण विषयी माहिती देत असते जसे स्पर्श कडक -मऊ गोष्टी पण या गोष्टी तुम्ही नीट पारखून आसपास ठेवाव्या\nत्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सूक्ष्म धूळ-धूलिकण यामुळे बाळाची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. परंतु बाळाचे हे उदयोग चालू असताना कोणीतरी मोठ्याने आसपास असणे अपश्यक असते\n३.तोंडाच्या स्नायूंचे कौशल्य वाढण्यास मदत\nप्रत्येक गोष्ट तोंडात घालण्यामुळे चावणे ओठांची हालचाल,जिभेचा वापर,जबड्याच्या स्नायूंचा वापर अश्या तोंडाच्या विविध कौशल्य विकसित होण्यास मदत होते. हात तोंडाचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात येतो. याचा उपयोग त्यांना पुढे स्वतःच्या हाताने खाताना होतो\n४. संवेदना विकसित होतात\nवस्तूचे पोत, त्याबाबतच्या संवेदनचे म्हणजे ही गोष्ट तोंडात घेतली कि टोचते हि गोष्ट मऊ आहे या संवेदना विकसित व्हायला लागतात\n५. मुलं शांत होतात. त्यांची चिडचिड कमी होते.\nमाऊथिंग वस्तू तोंडात घातल्याने मुलं स्वतःहून शांत होतात. त्यांची चिडचिड कमी होते.\nबाळाने वस्तू तोंडात घालण्याचे फायदे जरी असले तरी गोष्टी तोंडात घालताना आजकाल बाळाला तोंडात घालण्यासाठी काही खास खेळणी मिळतात ती किंवा आसपासची स्वच्छ निर्जंतुक वस्तू असू द्याव्या निर्जंतुक करतांना जर काही औषध वापरलं असेल तर ते पूर्ण निघालं आहे ना याची काळजी घ्यावी.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/component/tags/tag/886-thane?start=20", "date_download": "2019-01-17T05:47:07Z", "digest": "sha1:MRBENYKFJWP2XDKG45U42DHAAAI7ZTDM", "length": 3025, "nlines": 101, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "Thane - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nया मुलाच्या कामगिरीचे कौतुक, १०वीत पटकावले 35 टक्के\nयेवल्यामध्ये गोकुळाष्टमीनिमित्त बाळगोपाळांच्या बाललीला\nरायगडमध्ये घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार\nलोकलमध्ये साप, प्रवाशांच्या डोक्याला ताप...\nशाळकरी मुलीचा विनयभंग, नराधम सीसीटीव्हीमध्ये कैद\nशिवसेनेचा छटपुजेला पाठिंबा, तर मनसेची 'ही' मागणी\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nस्मिता गोंदकरने फोडली सेलिब्रिटी दहीहंडी\nहेगडेंच्या विरोधात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जोडे मारो आंदोलन\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://amitjoshitrekker.blogspot.com/2010/11/blog-post_17.html", "date_download": "2019-01-17T05:30:46Z", "digest": "sha1:NJ5CLGEGWVB5TZKIXYXKAVPWWJC5UM5F", "length": 28389, "nlines": 196, "source_domain": "amitjoshitrekker.blogspot.com", "title": "Amit Joshi Trekker: भारत-चीन लष्करी ताकद , कोण कुठे !", "raw_content": "\nभटकंती - ट्रेक हे माझे व्यसन आहे. संरक्षण दल आणि अवकाश तंत्रज्ञान हे माझे अत्यंत आवडते विषय आहेत. फोटोग्राफी हे माझे पॅशन आहे. ट्रेक, किल्ले, निसर्ग याबरोबर संरक्षण क्षेत्रातील घडामोडी, विविध देशांची संरक्षण व्यवस्था तसंच संरक्षण क्षेत्रातील शर्यतीने जगात झालेले बदल, निर्माण झालेले तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञानातील प्रगती या विषयांवर लिहायला आवडते.\nपाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट\nभारत-चीन लष्करी ताकद , कोण कुठे \nचीनचे सामर्थ्य - आंतरखंडीय क्षेपणास्त्र बाळगणारी अणु पाणबूडी\nओबामा दौ-यानंतर अनेक विषयांना फाटे फुटले असून चीनला शह देण्यासाठी अमेरिका भारताचा कसा वापर करत आहे याचीही चर्चा जोरात सुरु आहे. येत्या काही वर्षात महासत्ता बनू पहाणा-या चीनला रोखण्यासाठी भारताला अमेरिका कशी मदत करत आहे, चीनला टक्कर देण्यासाठी भारताची ताकद कशी वाढवत आहे, याचे दूरगामी परिणाम कसे होतील, भारताला याचा भविष्यात फायदा होणार की तोटा याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहे. आर्थिक क्षमता, मनुष्यबळ, आयात-निर्यात, गुंतवणूक याबाबतीत चीन भारताच्या कितीततरी पुढे आहे. निदान दोन्ही देशांचे लष्करी सामर्थ्यांची तुलना केली तर भारताला अजून बरचा पल्ला गाढायचा आहे हे स्पष्ट होतं.\nचीन-भारत देशांची लष्करी तुलना\nसशस्त्र सैन्यदल 13,25,000 22,85,000\nआंतरखंडीय क्षेपणास्त्रे नाही आहेत\n(पल्ला 10,000 किमीपेक्षा जास्त)\nएवढंच नाही तर 5,000 किमीचा पल्ला असलेलं अग्नी-5 क्षेपणास्त्र आपण आत्ता कुठे विकसित करत आहे. मात्र चीनकडे 5,000 पासून ते 15,000 असा विविध पल्ला असलेली क्षेपणास्त्र आहेत. त्यामुळे जगाच्या कुठल्याही कोप-यातून वेळ पडल्यास चीन भारतावर हल्ला करु शकतो, अण्वस्त्र हल्ला करु शकतो. भारताला मात्र चीनवर हल्ला करण्यासाठी रेंजमध्ये रहाण्यासाठी स्वतःच्याच भूमीचा वापर करावा लागेल.\n1980च्या दशकात बोफोर्स प्रकरण चांगलेच गाजले. मात्र यामुळे जगातील उत्तम दर्जाच्या फक्त 400 तोफा आपण विकत घेतल्या, खरं तर त्या आणखी जास्त आवश्यक होत्या, तसंच भारतात परवान्यावर बोफोर्सचं उत्पन्न करण्याचा आपला मानस होता. मात्र दलाली प्रकरणामुळे हे प्रकरण तिथेच थांबलं एवढंच नाही त्याचे स्पेअर पार्ट, डागडूजी सर्व काही आपल्याला स्वबळावर करावं लागलं. थेट कारगील युद्धातील बोफोर्सच्या जोरदार कामगिरीमुळे बोफोर्सची आपल्याला पुन्हा आठवण झाली. आता पुन्हा बोफोर्स नको म्हणून आपण दुस-या देशाच्या लांब पल्ल्याच्या तोफा विकत घेण्याच्या मागे आहोत. लांब पल्ल्याच्या तोफखान्याची चांगली वानवा आपल्याकडे आहे. मात्र चीनकडे उत्कृष्ठ दर्जाच्या तोफा आहे आणि स्वतः विकसित केल्या आहेत.\nस्वदेशी Main Battele Tank म्हणजे अर्जून रणगाडा आत्ता कुठे 35 वर्षानंतर विकसित केला, त्याचं उत्पादन सुरु केलं आहे. भविष्यात आणखी उत्तम दर्जाचा रणगाडा विकसित करण्याचा प्रयत्न सुरु असून हे रणगाडे T-72 रणगाड्यांना रिप्लेस करणार. चीन याबाबतीत भाराताच्या कितीतरी पुढे आहे.\nविमानवाहू युद्धनौका 1 --\nकॉर्वेट 24 200 +\n( वेगवान क्षेपणास्त्र हल्ला करु शकणा-या नौका )\nडिझेल पाणबूड्या 15 56\nअणु पाणबुडी - 8 +\nदोन्ही देशांच्या नौदलाच्या युद्धनौकांची तुलना केली तर आपण चीनच्या जवळपाससुद्धा नाही.\nभारतात आयएनएस अरिहंत( 6,000 टन ) या अणु पाणबुडीच्या सध्या चाचण्या सुरु असून त्यानंतर अरिहंत वर्गातील आणखी दोन तर अरिहंतपेक्षा मोठी पाणबुडी बांधण्याचा विचार सुरु आहे. मात्र अणु पाणबुडी बांधणं, अडणींवर मात करत ती वापरणे ही सोपी गोष्ट नाहीये. त्यामुळे 2020 पर्यंत भारताकडे 6 अणुपाणबुड्या असतील असा अंदाज आहे.\nतर चीनकडे हल्ला करणा-या वेगवान अणु पाणबुड्या 5 आहेत. तर आंतखंडीय क्षेपणास्त्र सोडणा-या दोन पाणबुड्या असून आणखी चार चीन बांधत आहे.\nविमानवाहू युद्धनौकांच्याबाबातीत आपण चीनच्या पुढे आहोत. भारताकडे एक विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराट असून ती 2012 ला सेवेतून रजा घेणार आहे. तर एक रशियाकडून तर एक स्वबळावर बांधली जात असून 2017 पर्यंत तीन विमानवाहू युद्धनौका भारताकडे असतील. तर चीन 2015 च्या सुमारास दोन विमानवाहू युद्धनौका दाखल करणार आहे.\nलढाऊ विमाने 387 1300\nबॉम्बफेकी विमाने 239 600\nमालवाहू विमाने 229 300 +\nहवेतल्या हवेत 6 10\nएवढंच नाही तर 5th Generation म्हणजे अमेरिकेचं F-22 सारखं जगातील सर्वात अत्याधुनिक लढाऊ विमान चीन बनवत असून २०१५ पर्यंत ते सेवेत दाखल होईल. आपण मात्र रशियाबरोबर संयुक्तरित्या हे बनवणार असून ते दाखल व्हायला 2018 साल उजाडणार आहे. चीनने स्वदेशी बानवाटीचं पहिलं लढाऊ विमान १९७८ ला विकसित केलं, मात्र भारताचं स्वदेशी \" तेजस \" विमान 2011 मध्ये सेवेत दाखल होणार आहे. यावरुन वायू दलबाबतीतही भारत चीनच्या खूप मागे आहे ह स्पष्ट होतं.\nचीनने उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची म्हणजेच Anti Satellite Missile ची चाचणी 11 जानेवारी 2007 ला घेतली आणि भारताला धक्का दिला. पण खरे हादरले ते अमेरिका-रशिया. टीव्ही, मोबाईल, इंटरनेटसाठीचे दळणवळण उपग्रह ,वातावरणाचे अभ्यास करणारे उपग्रह, टेहळणी उपग्रह यामुळं आता कृत्रिम उपग्रहांचे जगावर राज्य सुरु झाले आहे. जर एखादा उपग्रह त्यातच जर लष्करी किंवा टेहळणी उपग्रह नष्ट केला तर युद्धाचं पारड सहज फिरवता येऊ शकतं याची जाणीव बड्या देशांना आहे. . रशिया-अमेरिकेने असे उपग्रहभेदी क्षेपणास्त्र 1970च्या दशकांत विकसित केले. चीनच्या चाचणीने आता काहीच सुरक्षित नाही याची जाणीव बड्या देशांना झाली. चीनकडे हे अस्त्र.....नव्हे तर ब्रमास्त्र तयार आहे. भारत अजून हे तंत्रज्ञान विकसित करत आहे.\nशत्रू देशांने लांब पल्ल्याचं क्षेपणास्त्र डागलं, जर ते आपल्या शहरावर येऊन आदळणार असेल तर ते शत्रू क्षेपणास्त्र हवेतल्या हवेत उडवणारं क्षेपणास्त्र, प्रणाली आपण विकसित केली आहे. यामध्ये 30 किलोमीटरपेक्षा कमी उंचीवर आणि 30 किलोमीटरपेक्षा जास्त उंचीवर कुठलंही क्षेपणास्त्र नष्ट करण्याची क्षमता आपल्याकडे असून 2012 नंतर हे क्षेपणास्त्र विरोधी तंत्रज्ञान आपण सेवेत दाखल करुन घेणार आहोत. अमेरिका, रशिया, इस्त्राईलकडे असं तंत्रज्ञान आहे. चीन मात्र आपले पत्ते कधीच घड करत नाहीत. चीनकडे उपग्रह भेदी क्षेपणास्त्र असल्याने क्षेपणास्त्र भेदी तंत्रज्ञान असेल असा अंदजा व्यक्त करण्यात येत आहे.\nआर्थिक महासत्ता बनू पहाणारा भारत लष्करी ताकद वाढवण्याकडे दमदार पावलं टाकत आहे. चीन एवढं लष्करी सामर्थ्य आपण कधीच मिळवू शकणार नाही. मात्र भारत भूमीचे , भारताची सागरी सीमा ( तीनही बाजूला पसरलेला समुद्र, पर्शियन आखातामधील होर्मुझचे आखात ते मलाक्काचे आखात - जगातील 60 टक्क्यापेक्षा जास्त तेलाची वाहतूक आणि मालवाहतूक या मार्गावरुन होते ) सुरक्षित करण्याची ताकद आपण 2020 पर्यंत मिळवणार आहोत. 2020 पर्यंत भारताकडे काय येणार त्याची यादी पाहूया....\nअत्याधुनिक बनावटीचे स्वदेशी रणगाडे\nहल्ला करणारे मानवविरहित यान\nउत्कृष्ट लांब पल्ल्याच्या तोफा\nलांब पल्ल्याचे रॉकेट लॉन्चर्स\nजवानासाठी उत्कृष्ट दर्जाचा गणवेश ( नाईट व्हीजन गॉगल-कॅमेरा असलेले हेल्मेट,\nसंवाद साधण्यासाठी यंत्रणा, बुलेट प्रुफ जॅकेट, पाल्मटॉप- PalmTop वगैरे.... )\n600 पेक्षा जास्त अत्याधुनिक लढाऊ विमाने\nसंयुक्तरित्या बनवलेले मालवाहू विमान\nसशस्त्र - हल्ला करणारे हेलिकॉप्टर\n10 पेक्षा जास्त विनशिका\n18 पेक्षा जास्त फ्रिगेट\n6 अणू ऊर्जेवर चालणार-या पाणबूड्या\nआंतरखंडीय क्षेपणास्त्रे ( 8,000 किमी पेक्षा जास्त पल्ला.... )\nतीनही दलांशी सूसंवाद साधणारी उपग्रहांची साखळी\n15 पेक्षा लांब पल्ल्याची सागरी टेहळणी विमाने\n2020 पर्यंत सुसज्ज होण्यसाठी भारताने 2004 पासून विविध देशांशी लष्करी करार करण्याचा धडाका लावला आहे. सध्या भारताच्या संरक्षण दलाचा अर्थसंकल्प आहे 32 अब्ज डॉलर्स( 30 Billion Dollers ). मात्र येत्या 10 वर्षात म्हणजे 2020 पर्यंत 50 अब्ज डॉलर्स फक्त शस्त्रास्त्रांची खरेदी, गुंतवणूकीसाठी आपण वापरणार आहोत. म्हणूनच भारताला शस्त्रास्त्र विकण्यासाठी अमेरिकेतील बलाढ्य शस्त्रास्त्र निर्मिती करणा-या कंपन्या गुडघ्याला बाशिंग बांधून भारतात खेपा घालत आहेत. ( ओबामा दौ-यातही कंपन्यांचे प्रतिनिधी होते) . पुढील महिन्यात रशिया, फ्रान्स देशांचे राष्ट्रपती भारतात येत आहेत, त्यांचे महत्त्वाचं काम असणार आहे ते लष्करी करारांवर सह्या करण्याचं.\nयामुळं भारत चीनच्या हद्दीत लढण्यापेक्षा स्वतःच्या सीमा बळकट करण्याकडे लक्ष देत आहे. दोन्ही देशांची 2020 ला संख्यात्मक तूलना केली तेव्हाही भारत चीनच्या मागेच असणार आहे. ( तोपर्यंत चीन अमेरिकेला टक्कर देण्यायोगा सज्ज झालेला असेल ). मात्र सध्या भारत लष्कराची जी बांधणी करत आहे ते पहाता भारत स्वतःची सीमा बळकट करेलच पण जगात आर्थिक महाशक्तीबरोबर सामर्थ्यान लष्करी देश म्हणूनही ओळखला जाईल. म्हणूनच माजी नौदलप्रमुख अँडमिरल सुरीश मेहता एका पत्रकार परिषदेत म्हणाले होते की यापूढील काळात नौदलाची ताकद ही Quantity पेक्षा Qualities वर अवलंबून असेल, उत्कृष्ठ तंत्रज्ञान देशाची ताकद ठरणार आहे.\nअप्रतिम article आहे ....खरच चीन च्या हालचालींवर कडक नजर ठेवावयास हवी ... बलाढ्य चीनला टक्कर देण्यासाठी आणखी शस्त्रास्त्रे आणि लष्करबळ वाढवायलाच हवे ... शेवटी पुढील युद्ध हे श्स्त्रास्त्रांवरच अवलंबून असेल ... ज्या राष्ट्राकडे शस्त्रास्त्रे अधिक तेच राष्ट्र तग धरेल ...कारण चीन काश्मीर आणि सिक्कीम भागात ज्याप्रमाणे हालचाल (युद्धाची तयारी) करत आहे त्यानुसार हालचाल तिसरे महायुद्ध अटळ आहेच ....\n-- स्वप्नील धुमाळ - ठाणे\nभारताची स्वदेशी \" जीपीएस \" यंत्रणा २०१४ पर्यंत\nनुकतीच एक जाहिरात एका मोबाईल कंपनीची टीव्हीवर झळकली होती. यामध्ये एक तरुणी तिच्या मैत्रिणीच्या घरी जात असते, तिला पत्ता माहित नसतो. तेव्हा ...\nभारतासाठी अणुऊर्जेपासून वीज निर्मिती महत्वाची........\nअणुभट्टी जैतापूर इथं अणु ऊर्जा प्रकल्पाला होत असलेल्या विरोधामुळं अणु ऊर्जा प्रकल्पसारख्या अतिभव्य प्रकल्पामुळे होणारे हजारो लोकांचे व...\nमहाराष्ट्रातील सर्वात मोठा बैलांचा बाजार - मुरबाडची म्हसेची जत्रा\nघरातील उपयोगी वस्तूंपर्यंत मग ते सुईपासून ते कपाटापर्यंत सर्व, शेतीच्या अवजारापासून ते अगदी बैलापर्यंत सर्वकाही मिळण्याचं ठिकाण म्हणजे ज...\nअवकाशातील कचरा ( Space Debris )\nअ वकाशातील कचरा विविध प्रकारचा कचरा मग तो घनकचरा असो, कारकाखान्यातून रसायनमिश्रीत तयार झालेला टाकावू द्रव पदार्थ असो, ई-कचरा असो किंवा क...\n\" साल्हेर \" महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला\n\" साल्हेर किल्ला \" माझा सर्वात आवडता किल्ला. विविध वैशिष्ट्ये मग ती भौगोलिक असो किंवा ऐतिहासिक असो, महाराष्ट्रीतील सर्वात उंच क...\nभारताची संरक्षण दलातील सर्वात मोठी खरेदी\nभारतीय संरक्षण दल सर्वात मोठ्या खरेदी व्यवहारासाठी होतंय सज्ज भारतीय वायू दलातील लढाऊ विमानांची कमतरता भरुन काढण्यासाठी भारत आत्तापर्य...\nभारतीय संरक्षण दलाचे नवे ब्रम्हास्त्र \" आयएनएस अरिहंत \"\nभारताची पहिली अणु पाणबूडी संरक्षण दलाचे सक्षमीकरण गेल्या काही वर्षातील भारताचा एक नंबरचा शत्रू \" ...\nतापोळा - महाराष्ट्राचे दल लेक\nशिवसागर जलाशयाचे बॅकवॉटर तापोळ्याला मिनी महाबळेश्वर म्हणतात, माझ्या मते ते श्रीनगरच्या दल लेक च्या तोडीस तोड, डोळ्याचे पारणे फिटवणारे आ...\nआता लढाई \" स्टेल्थ / Stealth \" ची आहे\nआयएनएस ताबर ( फ्रिगेट ) भारतीय नौदलाच्या सेवेत नुकतीच आयएनएस सातपुडा ही शिवलिक वर्गात...\nआता भारताची मंगळावर स्वारी\n16 मार्च 2012 ला सादर झालेल्या अर्थसंकल्पात माझ्या मते जगाचे लक्ष वेधुन घेणारी गोष्ट कोणती असेल तर प्रणव मुखर्जी ह्यांनी इस्त्रोसाठी 6...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://bolaacheekadhee.blogspot.com/2012/11/blog-post_8.html", "date_download": "2019-01-17T04:44:28Z", "digest": "sha1:67LG7JVGZIBWVFIJ6F7JYWT2VZKOWLPW", "length": 14491, "nlines": 58, "source_domain": "bolaacheekadhee.blogspot.com", "title": "माझी माय सरस्वती: बंगालची गाणी (०)", "raw_content": "\nबहिणाबाईंच्या अलवार जाणिवेच्या,अफाट सुंदर आणि सरळ,निखळ आविष्काराच्या पासंगाला आपण काही पुरणार नाही.पण त्या 'माये'च्या गोतावळ्यात सामील होण्यासाठी फक्त लिहिण्यावर प्रेम असणं पुरेल,हो ना\nलहानपणी स्वत:च्या आवडीनिवडी ठरवत असताना ’पु. लं. काय म्हणतात’ ही माझी एक हुकमी कसोटी असायची. ’लहान मुलांशी बोललेलं मराठी म्हणजे बंगाली’ असली ती गोजिरी असावीशी भाषा शिकायला हा माणूस साठाव्या वर्षी शांतिनिकेतनात गेला, त्यांच्या आजोबांनी रवीन्द्रनाथ टागोरांच्या गीतांजलीचा मराठीत अभंगरूपी अनुवाद केला होता असल्या गोष्टी वाचून बंगालीचा मीम आपोआप डोक्यात घुसला. नंतर खुद्द पुलंनी टागोरांच्या लहानपणीच्या आठवणींचा (आमार छेलेबेला) केलेला ’पोरवय’ नावाचा फार सुंदर अनुवाद वाचायला मिळाला, आणि ’क्रेसेंट मून’ मधल्या काही कविता ’सकाळ’ वृत्तपत्रात यायच्या त्यासुद्धा. त्यामुळे “आपण बांग्लोफाइल आहोत” असं ठरवून टाकायला फार कष्ट पडले नाहीत.\nमाझं पदवीचं आणि त्यापुढचं शिक्षण केमिस्ट्रीत झाल्यामुळे बंगाली लोक आसपास असायचेच. (“ प्युअर सायन्सचं बंगाली बुद्धिजीवी वर्गाला असलेलं आकर्षण आणि त्यामुळे गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांमध्ये उच्चशिक्षण घेणारे बंगाली घोळके” हा खासगी चर्चेचा विषय आहे) पण जाता-येता कानांवर पडलेल्या संवादांमधून जे काही किडुकमिडुक बंगाली मला समजायला लागलं, त्यातून ही भाषा खरंच आवडायला लागली. कधीमधी दहा-बारा बंगाली पोरापोरींच्या ’खास अड्ड्या’मध्ये सामील होता आलं, आणि ’क्रीकेट, मूभीज्‌, पॉलिटिक्स’ वरचं भिभेचन – आपलं – विवेचन ऐकायला मिळालं. भाषेचं बोट धरूनच चालीरीती, समजुती, साहित्य वगैरे सांस्कृतिक गोष्टींची झलक मिळाली – मग ’बंगाली कल्चर आणि मराठी कल्चरमध्ये खूपच सिमिलॅरिटीज्‌ आहेत हां ..म्हणजे तुम्हांला नाटकं आवडतात, आम्हांलापण. तुम्हीही तोंडपाटील , आम्हीही (म्हणजे अगदीच ’बाबू’ नसलो तरी..). राजकारणासकट अनेक गोष्टी तुमच्यासाठी ’तत्त्वाचा’ प्रश्न बनतात; आमच्यासाठीही. तुमची दुर्गापूजा आणि पूजोशांखो, तसे आमचे गणेशोत्सव आणि दिवाळी अंक. कोलकाता जसं तुमच्या भाषिक जगाचं केद्रंय असं कोलकातावासी मानतात तसंच पुणं आमच्या जगाचं केंद्र असं पुण्यातल्यांना वाटतं) पण जाता-येता कानांवर पडलेल्या संवादांमधून जे काही किडुकमिडुक बंगाली मला समजायला लागलं, त्यातून ही भाषा खरंच आवडायला लागली. कधीमधी दहा-बारा बंगाली पोरापोरींच्या ’खास अड्ड्या’मध्ये सामील होता आलं, आणि ’क्रीकेट, मूभीज्‌, पॉलिटिक्स’ वरचं भिभेचन – आपलं – विवेचन ऐकायला मिळालं. भाषेचं बोट धरूनच चालीरीती, समजुती, साहित्य वगैरे सांस्कृतिक गोष्टींची झलक मिळाली – मग ’बंगाली कल्चर आणि मराठी कल्चरमध्ये खूपच सिमिलॅरिटीज्‌ आहेत हां ..म्हणजे तुम्हांला नाटकं आवडतात, आम्हांलापण. तुम्हीही तोंडपाटील , आम्हीही (म्हणजे अगदीच ’बाबू’ नसलो तरी..). राजकारणासकट अनेक गोष्टी तुमच्यासाठी ’तत्त्वाचा’ प्रश्न बनतात; आमच्यासाठीही. तुमची दुर्गापूजा आणि पूजोशांखो, तसे आमचे गणेशोत्सव आणि दिवाळी अंक. कोलकाता जसं तुमच्या भाषिक जगाचं केद्रंय असं कोलकातावासी मानतात तसंच पुणं आमच्या जगाचं केंद्र असं पुण्यातल्यांना वाटतं’ असली खडूस साक्षात्कारी वाक्यं टाकता यायला लागली.\nमग, ’हे एकदा करायचं आहे’ असं वाटलेल्या कितीतरी आराम-इच्छा डोक्यात लोळत असतात त्यांत ’बंगाली लिपी शिकायचीय’ ही इच्छा सामील झाली, आणि ती गेल्या वर्षी अगदी अनपेक्षितपणे पूर्णही झाली. केमिस्ट्रीतल्याच दोन सहकारी मित्र-मैत्रिणींसोबत वहीपुस्तक घेऊन शास्त्रशुद्ध बंगाली शिकायला मिळालं. अगदी ईश्वरचंद्र विद्यासागरांनी छापलेल्या अंकलिपीनुसार शास्त्रशुद्ध. गेली दीडशे वर्षं पश्चिम बंगालातली बालकं विद्यासागरांच्याच ’बॉर्नोपोरिचोय’मधून बंगाली मुळाक्षरं शिकायला सुरुवात करतात – वुडवर्ड ग्राइपवॉटर किंवा पॅरॅशूट तेलाहूनही जुनी परंपराय म्हणे. (हे असं सांगितल्यावर समोरच्यानं ’सहीऽऽऽ’ असं चीत्कारायचं असतं किंवा ’आहे ब्ब्वा’ सारखे भाव तोंडावर आणायचे असतात. ’फुक्कटच्या गोष्टींचा माज नकोय/ स्वत:चा अभ्यास नीट आटपा आधी/ त्यात काय’ सारखे भाव तोंडावर आणायचे असतात. ’फुक्कटच्या गोष्टींचा माज नकोय/ स्वत:चा अभ्यास नीट आटपा आधी/ त्यात काय’ असा भाव आणला तर परिणाम वाईट होतात. (माझ्या कोमल मनावर.) )\nबंगालीतला ’अहो मला वाचता येतंय’ वाला आनंद लवकरच संपला, कारण शब्दसंग्रह आणि व्याकरण यांची वानवा त्यामुळे ’शरत्‌चंद्रांच्या कादंबर्‍या मुळातून वाचायच्या आहेत’ चा आवेशसुद्धा झटक्यात ओसरला. मग पूर्वीची हुकमी युक्ती कामाला आली: गाणी ऐकत किंवा सिनेमे बघत भाषा शिकायची. अख्खा लेख वाचायला जड जातो; त्यामानाने दोन-तीन कडव्यांची गाणी वाचायलाही सोपी आणि समजावून घ्यायलाही.\nरवीन्द्रसंगीतातली दोन-तीन गाणी पूर्वी माहिती होती; एक तर शाळेत आंतरभारती प्रकल्पात शिकून पाठ केलेलं. त्यांचा यूट्यूबवर माग काढता काढता अजून खूप काय काय सापडलं. जुनं बंगाली लोकसंगीत, बांग्लादेशातली काज़ी नज़रुल इस्लामची गाणी, रवीन्द्रसंगीताबद्दलची मतमतांतरं, बंगाली सिनेमाच्या सुवर्णयुगातली उत्तमकुमार-सुचित्रा सेनवर चित्रित झालेली गाणी, आधुनिक बंगाली बॅन्ड्सची गाणी. ओळखीच्या समवयस्क बंगाली मुलामुलींच्या बोलण्यात कधीकधी ’रवीन्द्रसंगीत म्हणजेच बंगाली संगीत असं नव्हे’ हा सूर का ऐकू यायचा ते हळूहळू कळत गेलं. मग वाटलं की बंगाली भाषेतल्या संगीताबद्दल मराठीत काही लिहिता येईल का किमान मला आवडलेली गाणी, त्यांच्या ओळींच्या मला उमगलेल्या अर्थासकट इथे लिहिता येतील.\nलिपी वाचता आल्यामुळे आंतरजालावर बंगाली शब्दकोश वाचणं, बंगाली चावड्यांमध्ये एखाद्या गाण्याबद्दल चाललेल्या गप्पाटप्पा पाहाणं जमायला लागलंय. एखादा अडलेला शब्द किंवा संकल्पना समजावून द्यायला बंगाली मित्र-मैत्रिणी (आणि गूगल, विकिपीडिया) आहेतच – अशा अनेक उसन्या काठ्यांवर माझ्या बंगालीचा डोलारा उभा राहिलाय. हा गाण्यांच्या भाषांतराचा प्रकल्पदेखील माझ्या बंगाली शिकायच्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. त्यामुळे गाण्यांच्या अनुवादात कुठे त्रुटी आढळल्या, किंवा या विषयाबद्दल काहीही संदर्भ माहिती असेल तर नक्की कळवा.\nलिहायला सुरुवात करण्यापूर्वी, बंगाली भाषा लिहा-वाचायला शिकवणारे चित्रक आणि स्वागता (चित्रोक, शागोता), ’अजून भाषांतरं ब्लॉगवर टाक’ म्हणणारे अनुप आणि चारु, ’आता लिही’ म्हणणारे सगळेच भद्रलोक: तुम्हांला धॉन्नोबाद.\nइति: गायत्री. वेळ:10:17 PM\n:) सईबाई, शेवटी एकदा गंगेत घोडं न्हालं आमचं\nटेडातल्या टॉकाचं ट्रान्स्लेशन : विचित्र विश्व आणि ...\n(चि./ ती./ प्रिय) कै. पिया\nविद्यापती आणि रसिक माणूस\nख्वाब था या खयाल था,...क्या था", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2019-01-17T05:19:54Z", "digest": "sha1:37ZENYIJCERI7VACT62ZIE7KJYBOOOUG", "length": 7828, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शबरीमाला मंदिरात महिलांचा ऐतिहासिक प्रवेश | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nशबरीमाला मंदिरात महिलांचा ऐतिहासिक प्रवेश\nनवी दिल्ली – केरळ येथील शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश करण्यास बंदी होती. मात्र सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर केरळ मधील 10 ते 50 वर्षाच्या महिलांना मंदिरात प्रवेश करण्यास परवानगी मिळाली आहे.\nया बाबत सविस्तर वृत्त असे कि, सुप्रीम कोर्टाने निर्णयानंतरही केरळ मधील 10 ते 50 वर्षाच्या महिलांना मंदिरात भक्तांकडून प्रवेशबंदी केली जात होती. मात्र ऐतिहासिक परंपरा खंडित करत आज शबरीमाला मंदिरात 50 वर्षाच्या दोन महिलांनी प्रवेश केला आहे. यामुळे मंदिराचे दरवाजे बंद करून शुद्धीकरण केले जात आहे. यामुळे वेगवेगळ्या स्तरावरून टीका केली जात आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\nआठवीतील ५६ टक्के विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nभीतीने एकत्र आलेली महाआघाडी टिकणार नाही- जेटली\nलोकसभा निवडणुकांसाठी भाजपाचे घोषणापत्र तयार करण्याचे काम सुरू\n‘खाण’ बचाव कार्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर\nवाराणसीसाठी संजय सिंह यांचे खासगी विधेयक\nदेशात न्यायमूर्तींची संख्या गरजेपेक्षा बरीच कमी\nआपच्या आमदारांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारी\nमहागाई घटल्याने सरकारला दिलासा\n‘भंगार’ बसेसवर आरटीओची मेहेरबानी\nमलकापूरच्या निकाल करणार पक्षीय विचारांसह कार्यकर्त्यांचे ध्रुवीकरण\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रक्रियेसाठी जागा नाही\nमागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी वसतिगृह बांधण्याला मंजुरी\nआर्थिक कारणातून सम्राटचा खून\nघनःश्‍याम नवले व संदीप माळी यांचा विशेष सत्कार\nमंडई परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी\nबसस्थानक परिसरातील कोंडीने नागरिक त्रस्त\nई-बस चार्जिंग पॉइंटसाठी निधी मंजूर\nप्रकल्प का रखडले याची माहिती द्यावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/contact-dermatitis/", "date_download": "2019-01-17T04:27:26Z", "digest": "sha1:5MGQU2FPO36V7I3D46WWQHY5767ZIKKY", "length": 9035, "nlines": 131, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "‘या’ अॅलर्जीबाबत तुम्हाला माहितीये का? | India's leading marathi medical news portal | MyMedicalMantra", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी ‘या’ अॅलर्जीबाबत तुम्हाला माहितीये का\n‘या’ अॅलर्जीबाबत तुम्हाला माहितीये का\nधूळ आणि मातीप्रमाणे साबण, लोशन या गोष्टींचीही अॅलर्जी होते. या समस्येला वैद्यकीय भाषेत कॉन्टॅक्ट डर्मेटायटीस असं म्हणतात.\nअनेकांना धूळ किंवा माती यांच्या संपर्कात आलं की लगेच अॅलर्जी होते. मात्र तुम्हाला माहितीये साबण, लोशन किंवा भाजी यांची देखील अॅलर्जी होऊन हातावर रॅशेस येऊ शकतात. या समस्येला वैद्यकीय भाषेत कॉन्टॅक्ट डर्मेटायटीस असं म्हणतात.\nमुंबईत राहणाऱ्या 25 वर्षीय सुलेखा पाटील (नाव बदलेलं) यांना साबण वापरताना, भाजी कापताना किंवा फळं कापताना त्रास जाणवायचा. या गोष्टी हाताळल्यावर त्यांच्या बोटाला सुरकुत्या पडायच्या आणि बोटांना जळजळ व्हायची. शिवाय हाताची त्वचा सुकी पडून खाज यायची. हा त्रास अधिक जाणवू लागल्याने सुलेखा त्वचारोग तज्ज्ञांकडे गेल्या. त्यावेळी त्यांना कॉन्टॅक्ट डर्मेटायटीसची समस्या असल्याचं सांगितलं.\nयासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना नायर हॉस्पिटलच्या त्वचारोग तज्ज्ञ डॉ. चित्रा नाईक म्हणाल्या, “कॉन्टॅक्ट डर्मेटायटीसमध्ये व्यक्ती एखाद्या गोष्टीच्या संपर्कात आली तर त्या व्यक्तीला अॅलर्जी होते. अशावेळी हात किंवा पायांना रॅशेस येतात. यामध्ये काही व्यक्तींना साबण, शॅम्पू किंवा इतर गोष्टींमुळे अॅलर्जी होऊ शकते. ज्या व्यक्तींना ही समस्या असते त्यांनी त्या गोष्टी हाताळताना ग्लोव्हजचा वापर करावा. किंवा ज्या गोष्टींची अॅलर्जी आहे त्यांच्यापासून शक्यतो दूर राहावं.”\nया घटकांमुळे कॉन्टॅक्ट डर्मेटायटीस होण्याची शक्यता असते\nदागिन्यांमध्ये वापरले जाणारे काही घटक\nसाबण, शॅम्पू, कॉस्मेटीक वस्तू, लोशन, पर्फ्य़ुम\nकाहींना एखादं औषधं हातावर घेतल्यावरही अॅलर्जी होऊ शकते\n अँटिबायोटिक्स घ्या मात्र जपून\nNext articleअसा दूर करा बोटांचा काळसरपणा\nरात्रपाळीत काम करत आहात, मग ‘हे’ पदार्थ खा\nमधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी कुत्र्याची मदत\nअमित शहांना स्वाइन फ्लू, उपचार सुरु\nअशी उडवा दिवसाची झोप\nआयुर्वेदाप्रमाणे फळांचे फायदे आणि महत्त्व\nकोरड्या त्वचेसाठी आयुर्वेदीक उपचार\nजेवताना पाणी प्यावं की नाही\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\nमुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे\nजाणून घ्या होमिओपॅथी उपचारांचे फायदे\nखोकला, होमिओपॅथी आणि उपचार\n..आणि होमिओपॅथी अस्तित्त्वात आली\nरुग्णांच्या नातेवाईकांशी सौजन्याने वागा, रक्त संक्रमण परिषदेचा रक्तपेढ्यांना आदेश\n#WorldRabiesDay -ठाण्यात अर्ध्या तासाला लोकांना कुत्रा चावतोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/who-will-be-best-pm-replace-modi-2019-160195", "date_download": "2019-01-17T05:20:00Z", "digest": "sha1:LJA54JWQK33KN32BUUCQKZTE2PJYQBMM", "length": 21443, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "Who will be the best PM to replace modi in 2019? आता वेळ मोदींना पर्याय शोधण्याची..! कोण असेल शर्यतीत? | eSakal", "raw_content": "\nआता वेळ मोदींना पर्याय शोधण्याची..\nबुधवार, 12 डिसेंबर 2018\nदेशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकाल काल (ता.11) लागले. या निकालाने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला. पाचही राज्यात भाजपचा सपशेल पराभव झाला. त्यापैकी 3 राज्यात तर भाजपच्या हातची सत्ताही गेली. या तीन राज्यात काँग्रेसने चांगले यश मिळवल्याने पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे. तर आतापर्यंत मोदी-शहा या जोडगोळीचा चाललेला विजयरथ थांबल्याने त्यांच्यासाठी हा धोक्याचा इशारा आहे, असेच म्हणावे लागेल.\nदेशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकाल काल (ता.11) लागले. या निकालाने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला. पाचही राज्यात भाजपचा सपशेल पराभव झाला. त्यापैकी 3 राज्यात तर भाजपच्या हातची सत्ताही गेली. या तीन राज्यात काँग्रेसने चांगले यश मिळवल्याने पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे. तर आतापर्यंत मोदी-शहा या जोडगोळीचा चाललेला विजयरथ थांबल्याने त्यांच्यासाठी हा धोक्याचा इशारा आहे, असेच म्हणावे लागेल.\nया निकालाने केवळ भाजपचा पराभव झाला नाहीतर आता मोदींच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उभे रहायला सुरवात झाली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी केलेल्या मोठमोठ्या घोषणा या फक्त दिशाभूल करणाऱ्या ठरल्या आहेत, असे आता जनतेला वाटायला लागले आहे. तर जनतेने दिलेला हा त्यांच्यासाठी एक धडा आहे असेही काहींचे म्हणणे आहे. 2014 नंतर साधारणतः भाजप कार्यकर्त्यांना सातत्याने वाटत राहायचे की, मोदींना पर्याय नाही. त्यामुळे देशात पंतप्रधानपदासाठी निर्विवादपणे मोदी नावाचा एकच चेहरा समोर असेल. परंतु, ही परिस्थिती बदलत असल्याची चिन्हे आता दिसत आहेत. मोदींविषयी नकारात्मकतेची भावना निर्माण होत आहे. मागे एकवेळेस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मोदींना पर्याय कोण याविषयी प्रश्न विचारला असता, त्यांनी उत्तर दिले होते की, मोदींना आता जरी पर्याय नसला तरी निवडणुका जवळ आल्या की पर्याय तयार होत असतात. 2014 पूर्वी केवळ 8 महिने आधी मोदी पंतप्रधान पदासाठी चर्चेत आले होते. त्याचप्रमाणे आताही 2019 च्या निवडणुकापूर्वी थोडेच दिवस आधी मोदींना सक्षम पर्याय म्हणून नवीन चेहरा देशाच्या समोर असेल आणि कालच्या पाच राज्यात भाजपच्या झालेल्या सपशेल पराभवाने आता मोदींना सक्षम पर्याय कोण या चर्चेला उधाण आले.\nनितीन गडकरी- 2019 मध्ये काँग्रेस जरी जिंकली नाही तरी भाजपालाही सहजासहजी विजय मिळणार नाही हे कालच्या निकालावरून तरी स्पष्ट झाले आहे. अशा वेळी 2014 मध्ये मोदी लाटेत ज्याप्रमाणे भाजपला बहुमत मिळाले त्या पद्धतीने बहुमत मिळणे कठीण दिसत आहे आणि म्हणूनच मोदींना पक्षातूनच नितीन गडकरींचे कडवे आव्हान मिळू शकते. 2019 च्या लोकसभा निवडणुकामध्ये जर समजा भाजप 220-225 जागांपर्यंत अडकल्यानंतर सर्वसमावेशक, धर्मनिरपेक्ष, सर्व मित्रपक्षांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता असलेला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा लाडका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विकासाच्या मार्गावर स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले आहे असे लोकांना वाटणारा चेहरा म्हणून नितीन गडकरी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी समोर येऊ शकते. तेच 2019 मध्ये पंतप्रधान बनले तर आश्चर्य वाटायला नको. कारण बहुमतासाठी जागा कमी पडल्यास मित्रपक्ष मोदींना पंतप्रधान म्हणून परत कितपत पसंती देतील यावर मात्र शंका आहे. 2014 पासूनची परिस्थिती पाहिल्यास पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या जोडगोळीचे तसे पहायला गेल्यास मित्रपक्षांसोबत खास असे काही जुळलेले नाही.\nराहुल गांधी- पंतप्रधान मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या चौखुर उधळलेल्या विजयाच्या वारूला लगाम घालण्याचे काम काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्‍वास आता वाढला आहे. गेल्या पाच वर्षांत भाजपने सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून राहुल गांधींची यथेच्छ टिंगल केली. त्यांना \"पप्पू' ठरवून राहुल गांधी हे पंतप्रधान पदाच्या लायक नाहीत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. परंतु आतापर्यंतच्या गुजरात आणि कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांनी राहुल गांधीची राष्ट्रीय पातळीवर लोकप्रियता वाढवण्यास मदत केली तर, कालच्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकाच्या निकालाने राहुल गांधीच्या राष्ट्रीय नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले. यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जरी त्यांच्यासमोर भाजपचे मोठे आव्हान असले तरी कालच्या निकालाने त्यांचा आत्मविश्वास दुणावण्याबरोरच पक्षालाही नवसंजिवनी मिळाली आहे. तसेच, अनेक मित्रपक्षांनाही सोबत घेण्याची क्षमता त्यांच्यात असल्याने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाल्यास राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान झाले तर नवल वाटायला नको \nशरद पवार- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे नाव तसे पहायला गेल्यास गेल्या अनेक वर्षापासून पंतप्रधान पदासाठी चर्चेत राहिलेले नाव आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर शरद पवार यांचे सर्वच पक्षाच्या नेत्यांसोबत सख्य आहे. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कुठलाच प्रमुख पक्ष जर बहुमताच्या जादुई आकड्यापर्यंत पोहोचला नाही तर काँग्रेस किंवा भाजप शरद पवांरासारख्या नेतृत्वाला बाहेरून पाठींबा देऊ शकते. यापूर्वी 1995-1996 मध्येही आपल्या हे पहायला मिळाले आहे. त्यावेळी कर्नाटकचे देवेगौडा हे पंतप्रधान झाले होते. सध्या मोदी आणि शहा या जोडगोळीची वागणूक पाहता त्यांना पक्षातला दुसरा चेहरा पंतप्रधान झालेला फारसा रुचेल असे तरी वाटत नाही. मग अशा वेळी मोदीसुद्धा दुसऱ्या पर्यायाचा विचार करू शकतात हेच खरे \nउत्तर प्रदेश ठरवेल पुढचा पंतप्रधान : मायावती\nलखनौ : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी सपा-बसपा एकत्र लढणार आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. कोणता पक्ष...\nगेल्याच महिन्यात पाच विधानसभांमध्ये झालेला पराभव आणि त्यापूर्वी कर्नाटकात पदरी आलेले अपयश, या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या...\nकापड विरले तर त्याला रफू होत नाही किंवा शिऊनही उपयोग होत नाही. वर्तमान सत्ताधारी तथाकथित आघाडीची अवस्था काहीशी अशीच झालेली आहे. एकामागून एक सहकारी व...\nआरक्षणाचा नवा 'अर्थ' (प्रकाश पवार)\nगरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं...\nआद्य ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलुरकर कालवश\nवर्धा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पट्टशिष्य, आद्य ग्रामगीताचार्य तथा विद्यावाचस्पती रामकृष्णदादा बेलुरकर (वय 90) यांचे गुरुवारी (ता. 10) दुपारी...\nखूप काही शिकवणारं नाशिक... (एस. एस. विर्क)\nअतिवरिष्ठ पातळीवरच्या पोलिस अधिकाऱ्याची विविध कर्तव्यं बजावणं म्हणजे असिधाराव्रतच. असं हे तलवारीच्या धारेवरून चालत असताना कितीतरी बिकट प्रसंगांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/sky-insomnia-blue-price-p6CWj3.html", "date_download": "2019-01-17T05:50:54Z", "digest": "sha1:NOJMJDOWCJWLGKRQXXHD2ZAZCNRILDG2", "length": 12607, "nlines": 323, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्काय इन्सोम्निया ब्लू सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nवरील टेबल मध्ये स्काय इन्सोम्निया ब्लू किंमत ## आहे.\nस्काय इन्सोम्निया ब्लू नवीनतम किंमत Sep 26, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nस्काय इन्सोम्निया ब्लू दर नियमितपणे बदलते. कृपया स्काय इन्सोम्निया ब्लू नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nस्काय इन्सोम्निया ब्लू - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nस्काय इन्सोम्निया ब्लू वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 3.5 Inches\nरिअर कॅमेरा 2 MP\nफ्रंट कॅमेरा 0.3 MP\nइंटर्नल मेमरी 512 MB\nएक्सटेंडबले मेमरी microSD, upto 32 GB\nऑडिओ जॅक 3.5 mm\nसिम सिझे Mini SIM\nसिम ओप्टिव Dual Sim\n( 339 पुनरावलोकने )\n( 2032 पुनरावलोकने )\n( 662 पुनरावलोकने )\n( 2369 पुनरावलोकने )\n( 2138 पुनरावलोकने )\n( 126 पुनरावलोकने )\n( 66 पुनरावलोकने )\n( 290 पुनरावलोकने )\n( 26 पुनरावलोकने )\n( 10 पुनरावलोकने )\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-charge-sheet-against-dr-khidrapure-49177", "date_download": "2019-01-17T06:15:40Z", "digest": "sha1:VR6COHAECEN4FZ77JOU2AAO2NCEKIL4K", "length": 15198, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "sangli news: charge sheet against Dr khidrapure डॉ. खिद्रापुरे: गर्भपात करायला लावून पैसे उकळणे एवढाच धंदा | eSakal", "raw_content": "\nडॉ. खिद्रापुरे: गर्भपात करायला लावून पैसे उकळणे एवढाच धंदा\nबुधवार, 31 मे 2017\nया तपासात डीएनए फिंगरप्रिंट प्रोफाईल तंत्राचा वापर करण्यात आला. त्यातून 8 अर्भकांच्या जातीचा तपास शक्‍य झाले. त्यापैकी 5 अर्भक हे पुरुष जातीचे असून 3 स्त्री जातीचे आहेत. याचा अर्थ या डॉक्‍टरांकडे एकदा का गर्भवती महिला आली की तिला मुलगी असो वा मुलगा गर्भपात करायला लावून पैसे उकळणे एवढाच धंदा होता\nसांगली - संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील गर्भलिंग हत्या प्रकरणी मुख्य आरोपी डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्यासह 14 जणांविरुद्ध पोलिसांनी जिल्हा न्यायालयात 1800 पानी दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याचे गांभिर्य लक्षात घेवून तो जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक) चालवला जावा, अशी विनंती केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.\nशिंदे म्हणाले, \"\"स्वाती जमदाडे (रा. मणेराजुरी) या यांना दोन मुली असल्याने गर्भलिंग तपासणी करून गर्भपात केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणावरून पडदा उठला आणि 3 मार्च 2017 रोजी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर 89 दिवस अविरत तपास करून आज दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणी भादवि कलम 304, 313, 315, 34 आदी 14 कलमांसह महाराष्ट्र मेकिकल प्रक्‍टीशनर ऍक्‍ट कलम 33 व 34, वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 चे कलम 5 (2), 5 (3) आणि 5 (4), तसेच ड्रग अँड कॉस्मॅटिक ऍक्‍ट 1940 चे कलम 18 (सी) 27 (बी) आदी कलमे लावली आहेत. जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असलेली ही कलमे आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेताना ऍड. हर्षद निंबाळकर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक झाली आहे. आता सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात व्हावी, अशी विनंती आम्ही करणार आहोत.''\nमुख्य आरोपी डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे (म्हैसाळ), मयत महिलेचा पती प्रवीण जमदाडे (मणेराजुरी), गर्भलिंग तपासणी करणारा डॉ. श्रीहरी घोडके (कागवाड) व डॉ. रमेश देवगिरीकर (विजापूर), परिचारक उमेश साळुंखे (नरवाड), परिचारिका कांचन रोजे (नरवाड), गोळ्या पुरविणारा सुनिल खेडेकर (माधवनगर), एजंट सातगोंडा पाटील (कागवाड) व यासीन तहसिलदार (तेरवाड), डॉक्‍टर-एजंट संदीप जाधव (शिरढोण), विरणगौंडा गुमटे (कागवाड), औषध वितरक भरत गटागट, औषध कंपनी प्रतिनिधी दत्तात्रय भोसले आणि गर्भाची विल्हेवाट लावणारा गवळी रवींद्र सुतार (म्हैसाळ) यांच्याविरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.\n5 पुरुष, 3 स्त्री जातीची अर्भके\nअधीक्षक श्री. शिंदे यांनी या प्रकरणी धक्कादायक खुलासा केला. ते म्हणाले, \"\"या तपासात डीएनए फिंगरप्रिंट प्रोफाईल तंत्राचा वापर करण्यात आला. त्यातून 8 अर्भकांच्या जातीचा तपास शक्‍य झाले. त्यापैकी 5 अर्भक हे पुरुष जातीचे असून 3 स्त्री जातीचे आहेत. याचा अर्थ या डॉक्‍टरांकडे एकदा का गर्भवती महिला आली की तिला मुलगी असो वा मुलगा गर्भपात करायला लावून पैसे उकळणे एवढाच धंदा होता, हेही लक्षात घेतले पाहिजे.''\n'मेरा बुथ, पक्ष मजबूत' : पंकजा मुंडे\nऔरंगाबाद : \"लोकसभेची आचार सहिंता लागण्यासाठी 45 दिवसाचा वेळ आहे. यामूळे शक्‍ती बुथ प्रमुखांनी राहिलेले कामे वेळेत पुर्ण करावीत यासह, केंद्र आणि राज्य...\nमेयोच्या अतिदक्षता वॉर्डात नातेवाइकांकडून तोडफोड\nनागपूर - इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेयो) मेडिसीन विभागाच्या अतिदक्षता विभागात भरती असलेल्या महिलेचे निधन झाले. डॉक्‍टरांवर...\n\"त्या' बहीण-भावाचा मृत्यू नैसर्गिकच\nनागपूर - तात्या टोपेनगरात कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या मोटवानी \"बहीण-भावाचा' मृत्यू नैसर्गिकच असल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालावरून स्पष्ट झाले...\nचंद्रपुरात भर रस्त्यात भावांची निर्घृण हत्या\nचंद्रपूर : चंद्रपूर शहरातील बायपास रोडवरील अष्टभुजा परिसरातील रमाबाई नगर येथे दोन भावांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या...\nमिहानमध्ये आंतरराष्ट्रीय कन्व्हेशन सेंटर उभारणार - मुख्यमंत्री\nनागपूर - मिहान प्रकल्पात आंतरराष्ट्रीयस्तराचे कन्व्हेशन सेंटर लवकरच उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली....\nआगरी-कोळी भाषेला रॅपचा तडका\nपाली - आगरी-कोळी भाषेतील गाणी सर्वत्र लोकप्रिय आहेत. मात्र या भाषेला रॅपचा तडका देण्याचे काम केले आहे \"सर्वेश तरे\" युवा कलाकाराने. त्याच्या आगरी-कोळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%9A/", "date_download": "2019-01-17T05:23:13Z", "digest": "sha1:ENANMY5JBCQZHAPBNWRHREYDC4KUPTTQ", "length": 9877, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तहसीलच्या आवारातून वाळूचा ट्रक पळविण्याचा प्रयत्न | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nतहसीलच्या आवारातून वाळूचा ट्रक पळविण्याचा प्रयत्न\nनेवासा: तहसीलदारांनी पकडलेला वाळूचा ट्रक तहसील आवारातून पळवून नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या वाळूचोरांना महसूल कर्मचाऱ्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना धक्काबुक्की करण्याची घटना नेवासा येथे घडली.\nया प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा बादल कैलास परदेशी (वय 26) व संतोष कचरू परदेशी ( वय 28 रा. नेवासा फाटा) या दोघांवर दाखल करण्यात आला असून त्यांना नेवासा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.\nयाबाबत खडका येथील कामगार तलाठी आण्णा भीमराज दिघे यांनी नेवासा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, दि. 7 रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास तहसीलदार सुधीर पाटील यांनी फोन करून पिंप्री ते खडका या रस्त्याने वाळूचा ट्रक येत असल्याचे सांगितले. त्यानंतर मी व कोतवाल लक्ष्मण मोरे यांनी मोटरसायकलवर जाऊन ट्रक अडविला. त्याचवेळी तहसीलदार सरकारी गाडीतून कामगार तलाठी पोपट गायकवाड, मुकींदपूर, कामगार तलाठी बद्रीनाथ कमानदार, नेवासा शिपाई बंडू सोनवणे, चालक संतोष पडवळ यांचेसह आले. ते खाली उतरताच ट्रक चालक तसेच कामगारांनी पळ काढला. त्यानंतर दोन ब्रास वाळूसह ट्रक ताब्यात घेतला.\nत्यानंतर पुढील कारवाईसाठी ट्रक तहसील कार्यालयाच्या आवारात लावला असता बादल परदेशी व संतोष परदेशी यांनी ट्रक पळविण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही ट्रककडे धाव घेतली. त्या दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यांना अडविले असता त्यांनी धक्काबुक्की केली. त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकांदा घ्या आणि गोडगोड बोला\nनेवाशात राष्ट्रवादीच्या अस्तित्वाचा प्रश्‍न\nमूर्ती विटंबनेच्या निषेधार्थ पाथर्डीसह तालुक्‍यात मोर्चा\nपारनेरमध्ये लवकरच राजकीय भूकंप\nनिवडणुकीसाठी जनतेचे तिकीट महत्त्वाचे\nनवनीतभाईंसारखे आठवण राहील असेच काम करणार\nभाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. बेरड दक्षिण मतदारसंघातून इच्छुक\nमाजी उपमहापौर सुवर्णा कोतकर आठ महिन्यांपासून फरार\nआजन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या संदीप कोतकरला अटक\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nदुष्काळी जिल्ह्यात वॉररुम : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/national-commission-for-homeopathy/", "date_download": "2019-01-17T05:17:12Z", "digest": "sha1:RKUVNIVQ6QTFY2O2UZS24RV4MRDCLF3H", "length": 9394, "nlines": 128, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "“होमिओपॅथीसह भारतीय उपचार पद्धतींसाठीही नॅशनल कमिशन हवं” | India's leading marathi medical news portal | MyMedicalMantra", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी “होमिओपॅथीसह भारतीय उपचार पद्धतींसाठीही नॅशनल कमिशन हवं”\n“होमिओपॅथीसह भारतीय उपचार पद्धतींसाठीही नॅशनल कमिशन हवं”\nहोमिओपॅथीसाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्यामुळे भारतीय उपचार पद्धतींसाठीही राष्ट्रीय आयोग स्थापन करावं, अशी मागणी खा. डॉ. श्रीकांत शिंदेंनी केलीये.\nहोमिओपॅथीचा कारभार आतापर्यंत होमिओपॅथी सेंट्रल काऊन्सिलच्या हातात होता. मात्र या संस्थेविरोधात केंद्र सरकारकडे अनेक तक्रारी आल्या. भ्रष्टाचार, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सोयीसुविधांचा अभाव, त्याकडे केलं जाणारं दुर्लक्ष आणि त्यामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जावर होणारा दुष्परिणाम अशा अनेक तक्रारींचा यात समावेश आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं हे काऊन्सिलच बरखास्त केलं आणि त्याजागी एक वर्षासाठी बोर्ड ऑफ गव्हर्नसची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.\nया विधेयकावरील चर्चेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदेही सहभागी होते. होमिओपॅथीसह अन्य भारतीय उपचार पद्धतींसाठी देखील राष्ट्रीय आयोग स्थापन करावा. वैद्यकीय शिक्षण संस्था आणि अभ्यासक्रमांच्या नियमनासाठी आणि दर्जानिश्चितीसाठी स्वायत्त मंडळे स्थापन करावीत, वैद्यकीय शिक्षण संस्थांना परवानगी देणारी आणि त्यांचे मूल्यमापन करणारी संस्था वेगवेगळी असावी, अशा मागण्या खा. डॉ. शिंदे यांनी केल्या.\nअॅलोपॅथीसाठी केंद्र सरकार आणत असलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगावर ८० टक्के सदस्य हे केंद्राने नियुक्त केलेले असणे प्रस्तावित आहे. त्याला देशभरातील डॉक्टरांचा आणि त्यांच्या संघटनांचा विरोध आहे. त्यामुळे त्या आयोगावरही अधिकाधिक प्रतिनिधी हे निवडणुकीच्या माध्यमातून निवडलेले असावेत आणि भारतीय उपचार पद्धतींसाठीही निवडणुकीच्या माध्यमातून निवडलेल्या प्रतिनिधींचाच राष्ट्रीय आयोग स्थापन केला जावा, असे खा. डॉ. शिंदे म्हणाले.\nPrevious article#BreastfeedingWeek- ह्यूमन मिल्क बँकमुळे वाचली हजारो बालकं\nNext articleब्रेस्ट कॅन्सर: केमोथेरपीच्या त्रासातून होणार सुटका\nरात्रपाळीत काम करत आहात, मग ‘हे’ पदार्थ खा\nमधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी कुत्र्याची मदत\nअमित शहांना स्वाइन फ्लू, उपचार सुरु\nअशी उडवा दिवसाची झोप\nआयुर्वेदाप्रमाणे फळांचे फायदे आणि महत्त्व\nकोरड्या त्वचेसाठी आयुर्वेदीक उपचार\nजेवताना पाणी प्यावं की नाही\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\nमुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे\nहोमिओपॅथी डॉक्टरांसाठी ‘ब्रीजकोर्स’ प्रवेश प्रक्रिया सुरु\n..आणि होमिओपॅथी अस्तित्त्वात आली\nराज्यात ब्रीजकोर्स करणाऱ्या आयुष डॉक्टरांच्या संख्येत वाढ\nअशी दिसतेय सोनाली बेंद्रे\nमधुमेही मुलं करणार कळसूबाई शिखर सर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/539091", "date_download": "2019-01-17T05:14:33Z", "digest": "sha1:S2NMUQ6X7SYCYN5IBFWZYIG5QMZKEDX2", "length": 5573, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मानव हक्क दिनानिमित्त शहरातून रॅली - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मानव हक्क दिनानिमित्त शहरातून रॅली\nमानव हक्क दिनानिमित्त शहरातून रॅली\nविश्व मानव हक्क दिन साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. यांनी अधिकाऱयांची बैठक घेतली. 10 डिसेंबर रोजी काढण्यात येणाऱया रॅलीमध्ये सर्व अधिकाऱयांनी सहभागी व्हावे, अशी सूचना त्यांनी या बैठकीत केली. मानव हक्कबाबत जनजागृती करण्यासाठी ही रॅली काढण्यात येणार आहे. याच बरोबर त्या दिवशी कुमार गंधर्व रंगमंदिर येथे विविध मान्यवरांची व्याख्यानेही आयोजित करण्यात येणार आहेत.\nया दिनानिमित्त किल्ला तलाव येथून रॅली काढण्यात येणार आहे. कुमार गंधर्व रंगमंदिरपर्यंत ही रॅली निघणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी कायद्याचे ज्ञान असलेले व्याख्याते मार्गदर्शन करणार आहेत. या रॅलीमध्ये सर्व विभागाच्या अधिकाऱयांबरोबर पोलीस, विद्यार्थी तसेच समाज कल्याण खात्याच्या माध्यमातून विविध संघटनांना सहभागी होण्याची सूचना करण्यात आली आहे.\nया बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी सुरेश इटनाळ, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख रविंद्र गडादी, प्रांताधिकारी कविता योगप्पण्णावर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.\nअपुऱया बसेसमुळे अष्टेत विद्यार्थ्यांचा रास्ता रोको\nउद्धव ठाकरे आज बेळगावमार्गे शिनोळीत\nखास महिला मतदारांसाठी जिल्हय़ात 50 ‘पिंक बूथ’\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/press-release/jiotv-to-broadcast-live-winter-olympic-games-pyeongchang-2018", "date_download": "2019-01-17T04:58:38Z", "digest": "sha1:X3MKFLGKA5TTGZMVSG52TZMUZ6OE5OHI", "length": 9468, "nlines": 119, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "JioTV to broadcast Live Winter Olympic Games PyeongChang 2018 | Yuva Sahyadri", "raw_content": "\nभारताचा कांगारूंवर ‘विराट’ विजय, महेंद्रसिंग धोनी ठरला मॅच-फिनिशर\nनेफडो संस्थेच्या वतीने देशमुखवाडी येथे जीवनावश्यक वस्तुंचे वाटप\nकोहलीच्या भारताचा ऐतिहासिक पराक्रम, ऑस्ट्रेलियाला केले त्यांच्याच देशात पराभूत\nथायलंडविरुद्ध चार गोलांसह भारताची दमदार सलामी\nबेंगळुरू बुल्स प्रो-कबड्डीचा नवा ‘चॅम्पियन’\nगुजरात यूपीवर भारी, अंतिम सामन्यात गाठ पुन्हा एकदा बेंगळुरूशी\nकरून दाखवले… भारताची ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत २-१ आघाडी\nबुलढाण्याच्या बालारफिक शेख ठरला यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’\nहम नही सुधरेंगे… सर्वात वेगवान ‘ट्रेन १८’ वर चाचणीदरम्यान दगडफेक\nरणजी करंडक: मुंबई विरुद्ध बडोदा सामना अनिर्णित\nHome पत्रकार प्रकाशन जिओटीव्ही भारतभर विंटर ऑलिम्पिक गेम्स २०१८ चे लाईव्ह प्रसारण करणार\nजिओटीव्ही भारतभर विंटर ऑलिम्पिक गेम्स २०१८ चे लाईव्ह प्रसारण करणार\nमुंबई : भारतात लाखो वापरकर्त्यांची संख्या असलेला जिओ टीव्ही या एप्लिकेशनला इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी (आयओसी) मार्फत ऑलिम्पिक विंटर गेम्स येऑनचॅंग प्रदर्शित करण्याचे डिजिटल हक्क मिळाले आहेत. जिओ टीव्ही आणि आयओसी या खेळांच प्रसारण संपुर्ण भारतभरात मोबाईल डिव्हाईसवर करणार आहेत.\n९ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी दरम्यान साऊथ कोरियातील येऑनचॅंग या शहरात ऑलिम्पिक विंटर गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये एकुण १०२ इव्हेंट्सचा आणि १५ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. स्काईंग, स्केटींग, ल्युग, स्काय जंपिंग, आईस हॉकी, स्नो बोर्डिंग अशा खेळांचा यामध्ये समावेश आहे. जगभरातून तब्बल ९० देश यामध्ये सहभागी होत आहेत, यामध्ये भारताचाही समावेश आहे.\nम्हणुनच जिओ टीव्हीच्या माध्यमातून अनेक एक्सक्लुसिव्ह चॅनेल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याचा उपयोग हा २४x७ लाईव्ह एक्शन स्ट्रिमिंगसाठी होईल. तसेच कॅच अप फीचरच्या माध्यमातून या खेळाच पुर्नप्रसारणही पाहता येईल. इव्हेंट कव्हरेजमध्ये लाईव्ह ब्रॉडकास्ट, हायलाईट पॅकेज, रिपिट प्रोग्रामिंग यासारख्या फीचरचा समावेश आहे. ऑलिम्पिकच चॅनेलही भारतभर लाईव्ह स्ट्रिमिंगचा पर्याय देणार आहे.\nचहलच्या फिरकीसमोर आफ्रिकेची नांगी, भारत नऊ गड्यांनी विजयी\nसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबलावणी करावी – राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय\nअणू तस्करी करणाऱ्यांसोबत काम करणारे आणि दहशतवादी हा सर्वात मोठा धोका; अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्षांशी दिलेल्या मेजवानी प्रसंगी पंतप्रधानांचे वक्तव्य\nभारताचा कांगारूंवर ‘विराट’ विजय, महेंद्रसिंग धोनी ठरला मॅच-फिनिशर\nकोहलीच्या भारताचा ऐतिहासिक पराक्रम, ऑस्ट्रेलियाला केले त्यांच्याच देशात पराभूत\nथायलंडविरुद्ध चार गोलांसह भारताची दमदार सलामी\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nफोटो गॅलरी: आयएसएल एटीके वि नॉर्थईस्ट युनायटेड सामना पाचवा\nइंडियन सुपर लीग ५: पहिला सामना केरला ब्लास्टर्स विरुद्ध एटीके\nपश्चिम बंगाल भाजपचा बंद\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/everybody-needs-to-be-involved-in-preventing-torture-of-women-and-children/", "date_download": "2019-01-17T05:39:00Z", "digest": "sha1:XJJWLKDQEW52GZXK3JXKV34BNL5DECIL", "length": 12414, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महिला, बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्वांचा सहभाग गरजेचा - पंकजा मुंडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमहिला, बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्वांचा सहभाग गरजेचा – पंकजा मुंडे\nमुंबई : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीत पोलिसांमध्ये तक्रार करण्याचे प्रमाण वाढले आहे, न्याय व्यवस्थेत अशा प्रकरणांमध्ये गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाणही वाढले आहे. हा निश्चितच चांगला बदल असला तरी महिलांवरील आणि बालकांवरील अत्याचार पूर्णत: रोखण्याच्या दृष्टीने शासन, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, समाज आदींनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे केले.\n‘सेव्ह द चिल्ड्रन’ या स्वयंसेवी संस्थेमार्फत येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आज मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ‘भारतातील मुलींचे जग – सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मुलींच्या सुरक्षेबद्दल अभ्यास’ या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सेव्ह द चिल्ड्रन संस्थेमार्फत हा अहवाल तयार करण्यात आला आहे.\nमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, मुलींवर होणारा अत्याचार रोखणे ही तर काळाची गरज आहेच, पण त्याचबरोबर लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराकडेही आपल्याला लक्ष द्यावे लागेल. घरगुती हिंसाचार, लैंगिक शोषण अशा गैरप्रकारांना अनेक ठिकाणी लहान मुलेही बळी पडतात. बालकांच्या प्रश्नांवर काम करताना या बाबीचाही आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल, असे त्यांनी सांगितले.\n‘पंकजाताई मुंडे या माझ्या मित्राच्या कन्या , बोलावं तर…\nइंदुरीकर महाराज नेमके कोणत्या पक्षाचे\nशाळांमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण अनिवार्य करण्याबाबत लवकरच प्रस्ताव\nबहुतांश प्रकरणांमध्ये महिला किंवा बालकांचे शोषण हे त्यांच्या नजीकच्या व्यक्तीकडूनच होत असल्याचे दिसते. हे प्रमाण जवळपास ७० टक्के इतके आहे. हे सर्व रोखण्यासाठी मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. फक्त लैंगिक अत्याचारच नव्हे तर चेन स्नॅचिंग, पर्स स्नॅचिंग, अपघात, घातपात अशा प्रसंगीही प्रसंगावधान राखून त्यातून आपला बचाव कसा करावा याचे प्रशिक्षण मुलींना देणे गरजेचे आहे. शाळांमध्ये मुली आणि मुले अशा दोघांसाठी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण अनिवार्य करण्याबाबत आपण शालेय शिक्षण विभागाकडे लवकरच प्रस्ताव पाठवत आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले.\nसार्वजनिक ठिकाणी मुलींच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाबद्दल ‘सेव्ह द चिल्ड्रन’ संस्थेने सविस्तर अभ्यास करुन अहवाल तयार केला आहे. यातील शिफारसींचा अभ्यास करुन शासन त्यावर निश्चितच कार्यवाही करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.\nरस्त्यांवर राहणाऱ्या बालकांना आधार कार्ड देण्यासाठी मोहीम – प्रविण घुगे\nराज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे यावेळी म्हणाले, निर्भया प्रकरणानंतर महिला आणि मुलांवरील अत्याचाराबाबत समाज फार संवेदनशील झाला आहे. ‘सेव्ह द चिल्ड्रन’सारख्या संस्थाही या प्रश्नावर व्यापक कार्य करीत असून त्यांच्या शिफारशींचा धोरण ठरविण्यात निश्चितच उपयोग होत आहे. रस्त्यांवर राहणाऱ्या बालकांना आधार कार्ड मिळवून देण्यासाठी बाल हक्क आयोगामार्फत मोहीम हाती घेण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थांच्या सहयोगातून या कामाला व्यापक स्वरुप देऊन रस्त्यांवर राहणाऱ्या वंचित बालकांसाठी व्यापक कार्य केले जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.\nयावेळी व्यासपीठावर महिला आणि बालविकास विभागाच्या सचिव विनिता सिंगल, बाल हक्क आयोगाच्या सचिव सीमा व्यास, ‘सेव्ह द चिल्ड्रन’ संस्थेचे महाराष्ट्र प्रमुख संजय शर्मा, सावित्रीबाई फुले पुरस्कार विजेती सालेहा खान आदी मान्यवर उपस्थित होते.\n‘पंकजाताई मुंडे या माझ्या मित्राच्या कन्या , बोलावं तर अडचण, अशी आमची…\nइंदुरीकर महाराज नेमके कोणत्या पक्षाचेवाचा काय दिलंय महाराजांनी उत्तर\nआरक्षण कधी देणार ते बोला, धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे यांना सवाल\nराज्यातील ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी 250 कोटीचा निधी,पंकजा मुंडेंची घोषणा\nनर्मदा नदीत बोट बुडून ४० जणांच्या मृत्यूची भीती\nनंदुरबार : धडगाव तालुक्यातील भुश्या पॉईंट जवळ नर्मदा नदीतून मकरसंक्रांतीच्या निमित्ताने गावातील काही लोक नदीच्या…\n…त्यामुळे दानवे काहीपण बरळायला लागले आहेत – अर्जुन खोतकर\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\nकुमारस्वामी सरकारमधील दोन आमदारांनी काढला पाठिंबा\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/farmers-protest-against-central-bank-of-india-in-buldhana/", "date_download": "2019-01-17T05:01:59Z", "digest": "sha1:PNSJAI7KGESLAZNFYOIKCGX4GJHZKHLO", "length": 9119, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संतप्त शेतकऱ्यांनी फासल सेंट्रल बँकेला काळं !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसंतप्त शेतकऱ्यांनी फासल सेंट्रल बँकेला काळं \nपिककर्जाच्या मोबदल्यात शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याने शेतकरी आक्रमक\nटीम महाराष्ट्र देशा : मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एका अधिकाऱ्यानं पिककर्जाच्या मोबदल्यात शेतकऱ्याच्या पत्नीकडं शरीरसुखाची मागणी केल्याच्या घटनेचे आता तीव्र पडसाद उमटायला सुरवात झाली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी गेलेल्या शेतकरी संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनी सेंट्रल बँकेला काळं फासलं आहे.\nमलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत हा प्रकार घडला होता. बँकेचा शाखाधिकारी राजेश हिवसे यानं एका शेतकऱ्याच्या पत्नीकडं कर्जाच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी केली होती. या प्रकरणी हिवसे व बँकेच्या शिपायाला अटक झाली आहे.\nदरम्यान, ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. अशा घटना राज्याची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रकार असुन, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट माझा हे सरकारला विचारण्याची वेळ आली आहे. तसेच या प्रकरणात केवळ गुन्हा दाखल करुन चालणार नाही, हा खटला जलदगती न्यायालयात चालवून संबंधित शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी कॉंग्रेसच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.\nतर पिककर्जाच्या बदल्यात बँक मॅनेजरने शेतक-याच्या पत्नीकडे केलेली शरीरसुखाची मागणी, ही बातमी एकूण तळपायाची आग मस्तकाला जात आहे. अशा सरकारचा कडेलोट केला पाहीजे, त्यांना भर चौकात फाशी दिली पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेब तुमचे हे रामराज्य नाही तर हरामांचे राज्य झाले आहे. अशा शब्दात विधानपरिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांना देवेंद्र फडणवीस यांना चांगलच फैलावर घेतल आहे.\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय…\nजमिनीचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांना अटक\nसंतापजनक : पिककर्ज मंजुरीसाठी शेतकऱ्याचा पत्नीकडे शरीरसुखाची मागणी\nदेवेंद्र फडणवीस साहेब तुमचे हे रामराज्य नाही तर हरामांचे राज्य झाले आहे – धनंजय मुंडे\nअशा घटना म्हणजे राज्याची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रकार आहे – अशोक चव्हाण\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nजमिनीचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांना अटक\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा\nशिवसेनेकडून निलेश राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची कुत्र्यावरून धिंड\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान…\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nसंप तासाभरात मागे घ्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/obc-maratha-reservation-and-prakash-ambedkar-aurngabad-160614", "date_download": "2019-01-17T06:21:15Z", "digest": "sha1:HVWUQD4AX2NL3DGRWBJBW3TBRNITR3FB", "length": 16934, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "obc maratha reservation and prakash ambedkar at aurngabad आरक्षणावरुन ओबीसी-मराठा झुंज लावण्याची गरज काय? | eSakal", "raw_content": "\nआरक्षणावरुन ओबीसी-मराठा झुंज लावण्याची गरज काय\nशुक्रवार, 14 डिसेंबर 2018\nप्रकाश आंबेडकर यांचा ओबीसी हक्क परिषदेत सवाल\nऔरंगाबाद: सरकारची नियत साफ असेल तर ओबीसी आणि मराठा समाजात झुंज लावण्याची गरज काय असा सवाल करत ओबीसीला मंडल आयोगाने दिलेले आरक्षण ग्रुप एक आणि आताचे मराठा समाजाला दिलेले आरक्षण ग्रुप दोन करुन त्यात अंतर्गत बदल होणार नाही, अशी व्यवस्था करा. तरच ते कोर्टात टिकु शकेल. असे मत भारीपचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.\nप्रकाश आंबेडकर यांचा ओबीसी हक्क परिषदेत सवाल\nऔरंगाबाद: सरकारची नियत साफ असेल तर ओबीसी आणि मराठा समाजात झुंज लावण्याची गरज काय असा सवाल करत ओबीसीला मंडल आयोगाने दिलेले आरक्षण ग्रुप एक आणि आताचे मराठा समाजाला दिलेले आरक्षण ग्रुप दोन करुन त्यात अंतर्गत बदल होणार नाही, अशी व्यवस्था करा. तरच ते कोर्टात टिकु शकेल. असे मत भारीपचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.\nतापडीया नाट्य मंदीरात शुक्रवारी (ता. 14) पार पडलेल्या ओबीसी हक्क परिषदेत ते बोलत होते. यावेळी शरदचंद्र वानखेडे, पंडीतराव बोर्डे, अशोक सोनवणे, प्रा. किसन चव्हाण, माजी आमदार हरीभाऊ भदे, सुदाम चिंचणे, नागोराव पंचाळ, अरुण पंचाळ यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना ते म्हणाले. देशातील परिस्थितीत बदल घडवण्याची गरज आहे. मात्र, हा बदल अनेक जणांना पचनी पडणार नाही. त्यामुळे पहिले जातीच्या आणि धर्मांच्या भिंती उभ्या करण्याचे काम सुरु आहे. धर्माच्या ठेकेदारांशी हा लढा आहे, राजकारण हे केवळ निमित्त असल्याचे ऍड. आंबेडकर म्हणाले.\nधर्माच्या नावाने चालणारी लूट थांबली पाहिजे, सर्व गोष्टी सार्वत्रिक झाल्या पाहिजे. विधानसभेच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून 50 वेगवेगळ्या समाजाचे उमेदवार उभी करणार आहे. त्याची नावे नाही मात्र, कोणत्यासमुहाचा माणुस उभा करणार याची यादी लोकसभेपुर्वी जाहीर करु. त्यांना निवडणुन आणण्याचे काम तुमचे असल्याची साद प्रकाश आंबेडकरांनी घातली.\nसेवकरी सत्तेत पोहचला पाहीजे. यासाठी प्रयत्न आहे. आता नव्याने जातीच्या कौशल्याला रुजवण्याचे काम सुरु आहे. तीच परंपरा नव्या बाटलीत भरण्याचे काम सुरु आहे. इथल्या व्यवस्थेला ओबीसींच्या हातात सत्ता नको आहे. विलासरावांनी दिलेले शिष्यवृत्ती त्यांच्या सरकारसोबत गेली. आताही राज्य शासनाने देऊ केलेली शिष्यवृत्ती या सरकारने एका वर्षापुरतीच दिली आहे. शिक्षणावरचा खर्च तीन टक्‍क्‍यावरुन आठ टक्‍क्‍यांवर नेला असता तर परिस्थिती वेगळी असती. असे मत प्रकाश आंबेडकरांनी मांडले. वंचित आघाडीचा कॉंग्रेसला आजही प्रस्ताव आहे. मात्र, राज्यातील कॉंग्रेसनेत्यांची हायकमांडशी अद्याप बोलनी झालेली नसल्याने यावर अद्याप निर्णय झालेला नाही. असेही ते म्हणाले.\n-राज्य शासनाने मराठा समाजाला दिलेले आरक्षण ग्रुप 2 असे संबोधा.\n-ओबीसी ग्रुप एक व दोन यात अंतर्गत बदल नसण्याचा कायदा करा\n-आयआयटी सारख्यासंस्थांत ओबीसींचे आरक्षणानुसार प्रवेश द्या.\n-मोफत प्राथमिक शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करा\n-खाजगी संस्थांसह तंत्र शिक्षण विनामूल्य प्रवेश द्या\n-ओबीसीला लोकसंख्येच्या तुलनेत राजकीय आरक्षण द्या.\n-ओबीसी आरक्षण उद्योग, शिक्षणात बंधनकारक करा\nओबीसींच्या मुलांना शिक्षणासाठी आरक्षणनिहाय प्रवेश होत नाही. त्यांना शिष्यवृत्तीला देण्यासाठी पैसा नसेल तर तो राज्यातील देवस्थांनांकडुन घ्या. तो पैसा त्यांच्या गंगाजलीतून एका प्याला सारखा असेल. हे उदाहरण असले तरी देवस्थानांचा पैसा लोकहीतासाठी वारण्यात गैर नाही. सरकार पाचशे कोटी शिर्डी संस्थानकडुन इतर कामासाठी घेऊ शकते. तर ओबीसी मुलांच्या शिक्षणासाठी का घेत नाही. असा सवालही आंबेडकर यांनी उपस्थित केला.\nविविध महामंडळांसाठी ७३६ कोटींचे अनुदान मुंबई - लोकसभा निवडणूक तोंडावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विविध...\nदुष्काळी जिल्ह्यांना लाल परीचा आधार\nसोलापूर - राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने रोजगाराच्या शोधात अनेक जण स्थलांतर करीत आहेत. त्या...\n'नव्या थापांचा मोदींनी उडविला पतंग'\nमुंबई- संक्रांतीला मोदी फक्त पतंग नाही तर त्यासोबत थापा उडवत आहेत, अशा आशयाचं व्यंगचित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (ता. 15) रेखाटलं आहे. राज...\nमास्टरस्ट्रोक की उतावीळ खेळी\nनरेंद्र मोदी सरकारने खुल्या गटातील गरिबांना सरकारी नोकऱ्यांत आणि शैक्षणिक संस्थांत दहा टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेऊन राजकीय ‘मास्टरस्ट्रोक...\nगुजरातमध्ये दहा टक्के आरक्षण लागू\nअहमदाबाद - सवर्णांना दहा टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करणारे गुजरात हे पहिले राज्य ठरले आहे. यानुसार खुल्या गटात आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना (...\n'अर्थिक निकषांवर आरक्षण विवादास्पद विषय'\nऔरंगाबाद : देशाच्या घटना समितीमध्ये सखोल चर्चा झाल्यानंतरच जातीच्या आधारावर आरक्षण देण्यात आलेले आहे. राजकीय फायद्यांसाठी आर्थिक निकषावर आरक्षण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%95%E0%A4%BE--xyz", "date_download": "2019-01-17T05:58:45Z", "digest": "sha1:27XTUFHMHWVGYOCUIHZQTK5GWBANTN5X", "length": 10106, "nlines": 223, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गर्भावस्थेत योगा करता येतो का ? - Tinystep", "raw_content": "\nगर्भावस्थेत योगा करता येतो का \nहो नक्कीच करता येतो. तरीही गरोदरपणात योग करता येतो का हा वादाचा विषय आहे असे काहीजण म्हणतील कारण गरोदरपणात योग कसा करता येईल. पण असे काही नाही योगा हा जितका कठीण आसनांनी बनलेला आहे तितकाच सोपा व प्रत्येकाला करता येतील अशा आसनांचा त्यात समावेश होतो. तुम्ही जर यासंबंधी आणखी वाचन केले तर लक्षात येईल की, योग गरोदरपणात करत येतो. तुम्हाला गरोदरपणात कोणती आसने करता येतील त्याची माहिती आम्ही देत आहोत.\nह्या प्रकारची योगासने तुम्ही करू शकतात पण प्रत्येक गर्भवती स्त्रीचे स्वास्थ वेगवेगळे असते तेव्हा तुम्हाला जी आसने करायला सोपी व कोणताही त्रास होत नसेल तर करावीत. नाहीतर साध्या शारीरिक हालचाली कराव्यात. ही योगासने तुम्हाला सहज, सुलभ, बाळंतपण, आणि बाळंतपणानंतर लवकर पूर्ववत होणे याच्यासाठी मदतशील ठरतील. पोटावर दबाव पडणारी आसने आणि इतर अवघड आसने गर्भावस्थेच्या प्रगत टप्यात करू नयेत.\nपहिल्या तिमाहीत उभाने करायची योगासने करावीत कारण त्याने पायांना बळकटी मिळते. रक्तभिसरण सुधारते, ऊर्जेची निर्मिती होते आणि पायात येणाऱ्या मुंग्या बंद होतात.\nदुसऱ्या तिमाहींत तुम्ही आसने करण्याचा वेळ कमी करावा. त्याने थकवा आणि शीण येणार नाही. त्याऐवजी श्वसन आणि ध्यान ह्याच गोष्टी कराव्यात.\nतसेच गर्भावस्थेच्या दहाव्या आठ्वड्यापासून ते चौदाव्या आठ्वड्यापासून सराव करू नये. ओटीपोटाला प्रमाणाबाहेर ताणून खूप ताण येऊ देऊ नका. शरीराला पीळ देणारी आसने करताना जास्त भर खांदे आणि पाठीच्या वरच्या भागावर द्यावा. उलटे होणे पूर्णपणे टाळावे. जी आसने तुम्हाला कठीण वाटत असतील ती बिलकुल करू नये.\nनियमित योग करण्याचे फायदे\nयोग तुम्हाला डिलिव्हरीसाठी मानसिक व शारीरिक दृष्ट्र्या कणखर व सशक्त बनवत असतो. कारण योग करण्यामुळे तुम्ही अविचल, आणि निरोगी बनतात. खूप मोठ्या प्रमाणात रोग प्रतिकार शक्ती वाढते. आणि तुमच्या शरीराला कार्यशील होण्याबरोबरच सकाळी होणाऱ्या उलट्या, सिकनेस, बद्धकोष्ठता त्यांच्यावरही मात करते. बाळंतपण नॉर्मल व्हायला अडचण येत नाही. गर्भाशय आणि गर्भनलिका यांच्यातील तणाव कमी करून ओटीपोट उघडे करून बाळंतपण सुखकर पार पाडण्यास मदत करते.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/mumbai/7775-bal-thackeray-memorial-go-underground", "date_download": "2019-01-17T05:50:35Z", "digest": "sha1:UGIJRV4D5ORM52O5XF3YIVUVEQ35HJ3U", "length": 6549, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "बाळासाहेबांचं स्मारक महापौर बंगल्याखाली! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nबाळासाहेबांचं स्मारक महापौर बंगल्याखाली\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई\t 04 أيلول/سبتمبر 2018\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक आता महापौर बंगल्याऐवजी बंगल्याखाली भूमिगत स्वरूपात बांधलं जाणार आहे. तसेच हे स्मारक 9 हजार चौरस फुटांच्या जागेत होणार आहे.\nत्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ऐतिहासिक वास्तू असलेल्या या बंगल्याची कुठलीही तोडफोड अथवा येथील झाडांचीही कत्तल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\nया महापौर बंगल्याला ऐतिहासिक वारसा असून पुरातत्व विभागाकडून 'ब' दर्जा मिळालेला आहे.\nत्यामुळेच या वास्तूचं जतन करुन त्याचं पर्यटनात रुपांतर होईल. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीच पुढाकार घेतला आहे.\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\nविदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nफॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रविक्री, भाजप पदाधिकाऱ्याला अटक\n'वंदे मातरम्'ला विरोध करणाऱ्या MIMच्या 'त्या' नगरसेवकावर आता बलात्काराचा आरोप\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\nकुत्रा त्याच्यावर भुंकला, 'तो' कुत्र्याच्या मालकिणींनाच चावला\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/6880-sushmita-sen-recalls-her-miss-universe-journey-after-24-years", "date_download": "2019-01-17T05:52:19Z", "digest": "sha1:FHF3E6B5B32DJV6N5PADDUWRXU4I3ONF", "length": 8966, "nlines": 146, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "अभिनेत्री सुष्मिता सेन आहे अजूनही ‘मिस युनिव्हर्स’ कारण... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअभिनेत्री सुष्मिता सेन आहे अजूनही ‘मिस युनिव्हर्स’ कारण...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nआपल्या हटके अंदाजाने ओळखली जाणारी अभिनेत्री सुष्मिता सेनसाठी आज खुप स्पेशल दिवस आहे. आजच्या दिवशी म्हणजेचं 21 मे 1994 मध्ये बॉलिवुड अभिनेत्री सुष्मिता सेनने ‘मिस यूनिवर्स’चा ताज जिंकला होता.\nआपल्या आयुष्यातील या स्पेशल दिवसाच्या आठवणीत सुष्मिताने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. सुष्मिता सेन 1994 मध्ये ‘मिस युनिव्हर्स’चा ताज जिंकणारी भारतातील पहिली महिला आहे. याशिवाय सुष्मिताने ‘मिस इंडिया’ स्पर्धेत ऐश्वर्या राय बच्चनला देखील हरवले होते.\nसुष्मिताच्या या स्पेशल दिवसानिमित्त तीच्या फॅन्सने तिच्यासाठी अनेक मेसेजेस आणि गिफ्ट्स पाठवले आहेत, याबद्दल सुष्मिताने आपल्या पोस्टद्वारे फॅन्सना धन्यवाद म्हंटले आहे. सुष्मिताने या पोस्टमध्ये असे लिहले आहे की 'मी 18 वर्षाची होती जेव्हा भारताने ‘मिस युन्हिव्हर्स’चा पहिला ताज जिंकला होता, आज मी 42 वर्षाची आहे अजूनही मी मिस आहे आणि यूनिवर्स माझ्यामध्ये आहे. या वर्षांशिवाय काहीच बदलेलं नाही. तुमच्या मेसेजेच आणि गिफ्ट्स बद्दल धन्यवाद आणि या दिवसाला लक्षात ठेवल्याबद्दल सर्वात जास्त धन्यवाद'.\n...म्हणुन ढिंच्यॅक पूजाने बिग बॉसमध्ये जाण्यास दिला नकार\nसोशल मिडियावरचा मेसज वाचून ते नाशिकमध्ये आले आणि तिकडेच अडकून पडले\nया तरुणाने खुर्चीसह हवेत उडुन केला एक अनोखा पराक्रम\nजयंत पाटलांचा राग पाहून बॉलिवुडचा बादशाह शाहरुख ही हादरला\nजयंत पाटलांचा राग पाहून बॉलिवुडचा बादशाह शाहरुख घाबरला;अलिबाग जेट्टीवरचा हायव्होल्टेज ड्रामा\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nफॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रविक्री, भाजप पदाधिकाऱ्याला अटक\n'वंदे मातरम्'ला विरोध करणाऱ्या MIMच्या 'त्या' नगरसेवकावर आता बलात्काराचा आरोप\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\nकुत्रा त्याच्यावर भुंकला, 'तो' कुत्र्याच्या मालकिणींनाच चावला\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती रस्त्यांवर पुन्हा एकदा पाणीच पाणी वाचा सविस्तर - https://t.co/NzJvIU47Ln #Pune… https://t.co/u6xPMywfzC\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/4401-mumbai-31st-local", "date_download": "2019-01-17T04:41:38Z", "digest": "sha1:QMX7JWPIJJRPIDWGA7AUJFPEJ6SUZGEY", "length": 8553, "nlines": 143, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "रेल्वेकडून मुंबईकरांना थर्टी फस्ट गिफ्ट - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nरेल्वेकडून मुंबईकरांना थर्टी फस्ट गिफ्ट\nमध्य रेल्वेकडून मुंबईकरांना थर्टी फस्ट गिफ्ट देण्यात आले आहे. 31 डिसेंबरला रात्री मध्य,हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर धावणार विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.\nपश्चिम रेल्वेवर 8 तर मध्य रेल्वेवर 4 गाड्या धावणार आहेत. तसेच हार्बर मार्गावरही विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.\nमध्य रेल्वे मार्गावरील विशेष लोकल\nसीएसएमटी-कल्याण (डाउन) मध्यरात्री दीड वाजता व मध्यरात्री तीन वाजता लोकल सोडली जाईल तर कल्याण-सीएसएमटी (अप) मध्यरात्री दीड वाजता व मध्यरात्री तीन वाजता लोकल सोडली जाईल.\nपश्चिम रेल्वे मार्गावरील विशेष लोकल\nपश्चिम रेल्वेची विशेष (लोकल 1) चर्चगेट-विरार ही लोकल चर्चगेटहून रात्री 1 वाजून 15 मिनिटांनी निघेल. रात्री 2 वाजून 55 मिनिटांनी विरार येथे पोहोचेल.\nविशेष लोकल (लोकल २) विरार-चर्चगेट विरार येथून 12 वाजून 15 मिनिटांनी सुटणार असून, चर्चगेटला 1 वाजून 47 मिनिटांनी पोहोचणार आहे.\nविशेष लोकल (लोकल ३) चर्चगेट येथून रात्री २ वाजता निघणार असून, विरारला पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी पोहोचणार आहे.\nविशेष लोकल (लोकल ४) विरार येथून रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार असून, चर्चगेटला रात्री २ वाजून १७ मिनिटांनी पोहोचेल.\nविशेष लोकल (लोकल ५) चर्चगेट येथून रात्री २ वाजून ३० मिनिटांनी सुटणारी लोकल पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी विरार येथे पोहोचेल.\nविशेष लोकल (लोकल ६) विरार येथून १ वाजून ४० मिनिटांनी सुटणार असून, चर्चगेटला रात्री ३ वाजून १२ मिनिटांनी पोहोचेल.\nविशेष लोकल (लोकल ७) चर्चगेटवरून रात्री ३ वाजून २५ मिनिटांनी सुटणार असून, विरारला पहाटे ५ वाजून ५ मिनिटांनी पोहोचेल.\nविशेष लोकल (लोकल ८) विरार येथून रात्री ३ वाजून ५ मिनिटांनी सुटणार असून, चर्चगेटला पहाटे ४.३७ मिनिटांनी पोहोचणार आहे.\nहार्बर रेल्वे मार्गावरील विशेष लोकल\nहार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी-पनवेल (डाउन) मध्यरात्री दीड व मध्यरात्री 2 वाजून 50 मिनिटांनी लोकल सोडली जाईल. पनवेल-सीएसएमटी (अप) मध्यरात्री दीड व मध्यरात्री 2 वाजून 50 मिनिटांनी. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विशेष लोकल सोडल्या जातील.\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nफॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रविक्री, भाजप पदाधिकाऱ्याला अटक\n'वंदे मातरम्'ला विरोध करणाऱ्या MIMच्या 'त्या' नगरसेवकावर आता बलात्काराचा आरोप\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\nकुत्रा त्याच्यावर भुंकला, 'तो' कुत्र्याच्या मालकिणींनाच चावला\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\n'ऑनलाईन स्वर्गप्राप्ती'च्या नादात 15 वर्षीय मुलीची आत्महत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/actress-mayuri-deshmukh-says-vegetarian-is-best/", "date_download": "2019-01-17T05:20:41Z", "digest": "sha1:MCREQ73K6NLHO6MKK25B6ELMFJR4ZHF6", "length": 21569, "nlines": 280, "source_domain": "www.saamana.com", "title": "आम्ही खवय्ये – अभिनेत्री मयुरी देशमुखचा शाकाहार | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nपु.ल.देशपांडे उद्यानासमोर 4 फूट पाण्याचे तळे, व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर…\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nव्याघ्र पर्यटन, जंगलातून समृद्धी कडे….\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nममता बॅनर्जींच्या सभेत सोनिया-राहुल येणार नाही, खर्गेंना प्रतिनिधी म्हणून पाठवणार\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम : हिंदुस्थानचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nआम्ही खवय्ये – अभिनेत्री मयुरी देशमुखचा शाकाहार\nअभिनेत्री मयुरी देशमुख शाकाहारसुद्धा टेस्टदार असू शकतो हे ती छान पटवून देते.\n‘खाणं’ या शब्दाची तुझ्या दृष्टीने व्याख्या काय\nआपल्यासमोर असं काहीतरी येतं की, जे आपल्या सगळ्या पंचज्ञानेंद्रियांना समाधान देतं. फक्त पोट भरणं महत्त्वाचं नसून खाण्याचा व्यक्तीच्या आध्यात्मिक, मानसिक आयुष्यावरही परिणाम होत असतो.\nमी संपूर्णतः शाकाहारी आहे. कारल्याची आणि शेपूची भाजी सोडली तर मला शाकाहारातले सगळे पदार्थ मनापासून आवडतात. महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ यासोबत परदेशातील पदार्थही मी खूप चवीचवीने खाणारी मुलगी आहे.\nखाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेते\nजे पदार्थ आवडतात ते पौष्टिक कसे बनतील याकडे माझं लक्ष असतं. म्हणजे भजी, वेफर्स चांगल्या तेलात तळलेली असावी. प्रमाणात खाणं आणि कुठल्या वेळी खातेय याकडे लक्ष देते. बिस्किटही गूळ, तूप आणि गव्हापासून छान बनतात. सगळे दिवाळीचे पदार्थ चांगल्या तुपात केले तर ते पौष्टिक बनतात.\nकरत नाही, पण जे आरोग्यासाठी चांगलं आहे ते खाते. माझी जीवनशैली अशी केलीय की, सगळं खायचं, पण जरा प्रमाणात खायचं. त्यामुळे मला त्याचा त्रास होत नाही. खाण्याच्या मोजमापावर नियंत्रण हवं असं वाटतं.\nआठवडय़ातून किती वेळा बाहेर खातेस \nचित्रीकरण करत असेन बाहेरच खावं लागतं, पण मुंबईत महिनाभर नाटकाचे प्रयोग असतील तर घरून डबा घेऊन जाते. बाहेरचं खाणं कटाक्षाने टाळते, कारण ठराविक पदार्थच बाहेर विकत मिळतात. त्यापेक्षा महिना-दोन महिन्यातून एकदा बाहेर खायला जावसं वाटतं. त्याची मजा काही औरच असते.\nकोणत्या हॉटेलमध्ये जायला आवडतं\nदादर चौपाटीला टरटुलिया हॉटेल आहे. इथे इतका अप्रतिम व्हेज पिझ्झा मिळतो जो मी आतापर्यंत कुठल्याही हॉटेलमध्ये खाल्ला नाही.\nऋतुमानानुसार उन्हाळ्यात पन्ह, एरवी ताक किंवा कधीतरी नारळपाणी, सोलकढी आवडते. शिवाय ठिकाणानुसार कोणतं पेय प्यायचं हे ठरवते. एअरेटेड ड्रिंक आणि कॅनमध्ये मिळणारी ज्युसेस शक्यतो मी पीत नाही.\nप्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणं–पिणं कसं सांभाळता\nतेव्हा काही सांभाळत नाही, कारण माझ्यासोबत संजय मोने असतात. ते प्रचंड खवय्ये आहेत. त्यांना खाण्याबाबत प्रचंड माहिती आहे. कुठे कोणता पदार्थ चांगला मिळेल हे तेच मला सुचवतात. ते मी खाते.\nदौऱयानिमित्त आवडलेला वैशिष्टय़पूर्ण पदार्थ\nइंदोरच्या खाऊगल्लीत खाल्लेलं बुट्टे का किस आणि मालपोहे फारच लाजवाब होते.\nस्ट्रिट फुड आवडतं का \nप्रचंड आवडतं. पाणीपुरी खूपच आवडते.\nस्वयंपाकातील काय खायला आवडतं \nसणासुदीच्यावेळी पुरणाचं जेवण आणि इतरवेळी आईच्या हातचा आमटी-भात.\nजेव्हा पाहुण्यांना घरी बोलवतेस तेव्हा आवर्जून काय खायला घालतेस\nमी उत्तम पास्ता किंवा रिसोटो बनवते.\nघरी पौष्टिक पास्ताही बनवता येतो. पास्ता उकळवताना पाण्यात तेल आणि मीठ घालायचं. म्हणजे तो एकमेकांना चिकटत नाही. साधारण 15 मिनिट पास्ता उकळल्यानंतर चाळणीत काढून काही वेळ थंड पाण्याखाली धरायचा. त्यानंतर सॉस आणि भाज्यांची तयारी करायची. त्यासाठी ब्रोकोली, बेबीकॉन, लाल-पिवळी भोपऴी मिरची बारीक चिरून त्यावर मीठ,मिरी, लसूण घालायचं. सॉससाठी पालक आणि बेसनमध्ये मीठ, आलं, लसूण पेस्ट घालून त्याची प्युरी करायची. त्यात बदाम, अक्रोड किंवा चीझ-सायही घालू शकता. नंतर हे तीनही पदार्थ एकत्र करून वाफ द्यायची. आवडीनुसार ओsरेगॅनो,चिली फ्लेक्स घालायचे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलभुयारी मेट्रोला दहशतवादाचा धोका\nपुढीलहिंदुत्ववाद्यांना कुणी वालीच नाही; नक्षलवाद्यांवरील कारवाईवरून देशभरात हंगामा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nडंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटणार, अंबरनाथची जागा लवकरच पालिकेला मिळणार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t3084/", "date_download": "2019-01-17T05:12:49Z", "digest": "sha1:NXKFW2ZYZXAKM4TTSC7CKQYMNGUQE35H", "length": 2780, "nlines": 67, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-ना खन्त खेद", "raw_content": "\nना खन्त खेद मज आयुष्याकडे कधी मागणे नव्हते\nगर्द निराशेने मी कधीच झाकोळून गेले नव्हते\nमतलबी दुनियेने माझ्या भावनान्चा खून केला\nवाहणार्या रुधिरातही द्वेषाचे अभीसारण नव्हते\nगर्द निराशेने मी कधीच झाकोळून गेले नव्हते\nबरसल्या प्रेमाच्या सरी कोरडी परी मी राहिले\nमनाच्या वाळवन्टात कधी मृगजळाचे पाट नव्हते\nगर्द निराशेने मी कधीच झाकोळून गेले नव्हते\nसर्वस्व माझे लुटीले परन्तु राग कधी न धरीला\nतुजवरी ओवाळून टाकले तन-मन जे तुझेच होते\nगर्द निराशेने मी कधीच झाकोळून गेले नव्हते\nRe: ना खन्त खेद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://ravikiranrr.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82/", "date_download": "2019-01-17T04:35:02Z", "digest": "sha1:ASXUAUJSMQMNYPNJYDGPUXRA6E6T2577", "length": 30500, "nlines": 250, "source_domain": "ravikiranrr.com", "title": "पंचायतराज समिती विषयी संपूर्ण माहिती - MPSC", "raw_content": "\nराष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती\nमहालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती\nमहान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती\nपंचायतराज समिती विषयी संपूर्ण माहिती\nमहानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती\nस्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना\n1857 च्या उठावानंतरचा काळ\nभारतातील बँका बद्दल माहिती\nआर्थिक वृद्धी, आर्थिक विकास बद्दल माहिती\nभारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी\nमहाराष्ट्राची प्राकृतिक रचना :\nदारिद्रय बद्दल संपूर्ण माहिती\nविविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात\nइंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स\nभौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा\nधातू आणि अधातु उपयोग\nजीवनसत्वे व त्याचे स्त्रोत\nकुष्ठरोगाबद्दल संपूर्ण माहिती व उपाय\nवनस्पती व प्राण्यांमधील ऊती\nक्षयरोग त्याची लक्षणे व उपचार\nहिवताप व त्याची लक्षणे\nस्वाईन फ्ल्यू चे लक्षणे\nकर्करोगाचे कारणे व प्रकार\nपंचायतराज समिती विषयी संपूर्ण माहिती\nपंचायतराज समिती विषयी संपूर्ण माहिती\nपंचायतराज समिती विषयी संपूर्ण माहिती\nआर्थिक वृद्धी,आर्थिक विकास बद्दल माहिती\nभारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक/पितामह म्हणून लॉर्ड रिपनला ओळखले जाते.\nलॉर्ड रिपनने भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 12 मे 1882 रोजी केला.\nस्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे पहिले राज्य-राजस्थान स्वीकार –2 ऑक्टोंबर 1959\nस्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे दुसरे राज्य – आंध्रप्रदेश स्विकार –1 नोव्हेंबर 1959\nपंचायतराज स्विकारणारे नववे राज्य – महाराष्ट्र\nस्थानिक स्वराज्य संस्थेला पंडित नेहरू यांनी पंचायतराज हे नाम दिले.\nभारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वरूप व कल्पना निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम बलवंतराय मेहता समिती नियुक्त करण्यात आली.\nया समितीची नियुक्ती केंद्र शासनाने 16 जानेवारी 1957 मध्ये केली. तर समितीने आपला अहवाल शासनास 1958 मध्ये सादर केला.\nया समितीमधील इतर सदस्य – ठाकुर फुलसिंग, डी.पी. सिंग, बी.जी. राव.\nलोकशाही विकेंद्रीकरण करण्यात यावे.\nपंचायतराज व्यवस्था त्रिस्तरीय असावी. म्हणजेच गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर पंचायत समिती व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असावी.\nज्या गावाची लोकसंख्या 500 असेल तेथे ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी.\nग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने व्हावी.\nग्रामपंचायतीमध्ये महिलांना किमान दोन जागा राखीव असाव्यात. तसेच अनुसूचीत जाती-जमतीच्या लोकांना प्रत्येकी एक जागा राखीव असावी.\nजिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीचे अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील खासदार व आमदार यांना सदस्यत्व असावे.\nजिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असावा.\nपंचायतराजच्या तिन्ही संस्थामध्ये विकासाची कामे पंचायत समितीकडे असावेत (सर्वात जास्त महत्व पंचायत समितीला असावे.)\nअशोक महेता समिती नियुक्ती – 1977. शासनास अहवाल सादर – 1978.\nपंचायत संस्थांच्या माध्यमातून लोकशाहीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी जनतेच्या सहभागास महत्व दिले गेले पाहिजे.\nपंचायत संस्थाच्या निवडणुका वेळेवर घेणे बंधनकारक करावे.\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवड प्रत्यक्ष मतदारामधून करण्यात यावी.\nपंचायत पद्धती व्दिस्तरीय असावी.\n73 वी घटना दुरूस्ती\nभारतातील पंचायतराज संस्थांना 73 व्या घटनादुरुस्तीमुळे घटनात्मक दर्जा (संविधानिक दर्जा) प्राप्त झाला.\nही घटनादुरूस्ती 24 एप्रिल 1993 रोजी करण्यात आली.\n73 व्या घटनादुरूस्तीनुसार करण्यात आलेल्या महत्वाच्या तरतुदी\nप्रत्येक गावामध्ये सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांचा समावेश असणारी ग्रामसभा व ग्रामपंचायत असणे बंधनकारक करण्यात आले.\nभारतातील सर्व राज्यामध्ये त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था स्थापन करण्यात यावी.\nपंचायत व्यवस्थेच्या तिन्ही स्तरामध्ये महिलांसाठी 1/3 जागा राखीव ठेवण्याचे बंधनकारक करण्यात आले.\nदेशातील प्रत्येक राज्यात पंचायतराज संस्थांचा कार्यकाल 5 वर्ष करण्यात आला.\nपंचयातराजच्या तिन्ही स्तरामध्ये महिला आणि अनुसूचीत जाती-जमातीसाठी पदाधिकार्‍यांची पदे राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली.\nपंचायतराज संस्थासाठी प्रत्येक राज्यामध्ये स्वतंत्र निवडणूक यंत्रणा स्थापना करण्याचे बंधन घालण्यात आले.\nकेंद्रीय वित्त आयोगाच्या धर्तीवर प्रत्येक राज्याने राज्य वित्त आयोगाची स्थापना करणे आवश्यक करण्यात आले.\nमहाराष्ट्र शासनाने पंचायतराज संस्थांसंबंधी नियुक्त केलेल्या समित्या वसंतराव नाईक समिती\nशासनाला अहवाल सादर – 15 मार्च 1961\nशासनाने अहवाल स्वीकारला – 1 एप्रिल 1961\nशिफारशीची अंमलबजावणी – 1 मे 1962\nमहाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था नाईक समितीच्या शिफारशीवर आधारित आहे.\nमहाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम – 1961 हा कायदा नाईक समितीच्या शिफारशीवरून करण्यात आला.\nमहाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था त्रिस्तरीय असावी अशी शिफारस नाईक समितीने केली.\nनियुक्ती – एप्रिल 1970\nशासनाला अहवाल सादर – सप्टेंबर 1971\nप्रत्येक वर्षी ग्रामसभेच्या किमान दोन बैठका व्हाव्यात अशी शिफारस या समितीने केली.\nनियुक्ती – ऑक्टो 1980\nशासनास अहवाल सादर – 1981\nजिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकार्‍यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी अशी शिफारस या समितीने केली.\nनियुक्ती – जून 1984\nशासनास अहवाल सादर – 1986\nग्रामपंचायतीची लोकसंख्येनुसार पुनर्रचना करण्यात यावी.\nजिल्हा परिषदांवर खासदार व आमदार यांना सदस्यत्व असू नये.\nआर्थिक विकेंद्रीकरण ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात यावा.\nग्रामपंचायतीच्या वार्षिक अनुदानामध्ये वाढ करण्यात यावी.\nसदस्यांची निवड प्रत्यक्ष मतदारामधून करण्यात यावी.\nस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक खर्च मर्यादा\nस्थानिक स्वराज्य संस्थाचे नाव – खर्च रुपये\nमहानगरपालिका – 1,00,000 रु.\nजिल्हा परिषद – 60,000 रु.\nनगरपरिषद – 45,000 रु.\nपंचयात समिती – 40,000 रु.\nग्रामसभेत संबंधित खेड्यातील सर्व प्रौढ (18 वर्षे वयावरील) स्त्री-पुरुष नागरिकांचा/मतदारांचा समावेश होतो.\nग्रामसभेच्या वर्षातून किमान चार बैठका व्हाव्यात अशी सूचना केंद्रसरकारने अलिकडेच सर्व राज्यांना केली आहे. त्या बैठका पुढील वेळी व्हाव्यात.\n–26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन), 15 ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन), 1 मे (महाराष्ट्र दिन), 2 ऑक्टोंबर (गांधी जयंती) आणि दोन बैठका स्त्रियांच्या व्हाव्यात.\nग्रामसभा बोलविण्यासाठी 7 दिवस अगोदर नोटिस द्यावी लागते.\nग्रामसभा बोलविण्याचा अधिकार सरपंचला असतो. सरपंच गैरहजर असल्यास उपसरपंच बैठक बोलविलो.\nग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान सरपंच भूषवितो. सरपंचाच्या गैरहजेरीत उपसरपंच अध्यक्षस्थान भूषवितो.\nग्रामसभेच्या बैठका वेळेवर बोलविल्या जातात किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यावर सोपविली आहे.\nसरपंच व उपसरपंच यांच्या अनुपस्थितीत ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान वरील पंच भूषवितो.\nग्रामसभेची गणसंख्या – एकुण मतदारच्या 15% किंवा 100 यापैकी जी कमी असेल ती संख्या.\nग्रामसभा ग्रामपंचायतीच्या पंचाची निवड करते.\nभारतीय घटनेच्या कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीची तरतूद करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्रात ‘मुंबई ग्रामपंचयात अधिनियम 1958’ उपकलम 5 नुसार ग्रामपंचायतीची निर्मिती झाली आहे.\nस्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी संबंधीत गावची लोकसंख्या कमीतकमी 600 असली पाहिजे.\nजर एखाद्या गावाची लोकसंख्या 600 पेक्षा कमी असेल तर दोन किंवा तीन गावे मिळून गट ग्रामपंचायत स्थापन करण्यात येते.\nग्रामपंचायतीच्या सदस्यांना पंच म्हणतात.\nग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने होते.\nमहाराष्ट्रात ग्रामपंचायत सदस्यसंख्या 7 ते 17 अशी आहे.\nग्रामपंचायतीच्या सदस्यांची संख्या ठरविण्याचा अधिकार (सदस्यसंख्या निश्चित करण्याचा अधिकार) जिल्हाधिकार्‍यास असतो.\nमहराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या पंचाची संख्या लोकसंख्येवरून ठरविण्यात येते ती खालीलप्रमाणे\nलोकसंख्या – पंचाची संख्या\n7501 ते पेक्षा जास्त -17\nग्रामपंचायतीमध्ये महिलासाठी 50% जागा राखीव असतात.\nग्रामपंचायतीमध्ये इतर मागासवर्गीयासाठी 27% जागा राखीव असतात.\nग्रामपंचायतीमध्ये अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमातीच्या लोकांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव असतात ही संख्या निश्चित करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्‍याला असतो.\nसंबंधीत गावातील सहकारी सोसायटीचा अध्यक्ष ग्रामपंचायतीचा सहयोगी सभासद असतो.\nमहाराष्ट्रात 1 जून 1959 पासून ‘मुंबई ग्रामपंचायत अधिनियम’ लागू करण्यात आला.\nग्रामपंचायतीचा अध्यक्ष हा सरपंच असतो.\nसरपंचाची निवड निवडून आलेल्या सदस्यामधून केली जाते तसेच त्यातूनच एकाची उपसरपंच म्हणून निवड केली जाते.\nसरपंच व उपसरपंच निवडीची बैठक तहसीलदार बोलवितो व तोच त्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवितो.\nग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराचे वय 21 वर्षे पूर्ण झालेले असावे लागते.\nग्रामपंचायतीची निवडणूक दर 5 वर्षांनी होते म्हणजेच ग्रामपंचायतीच्या कालावधी 5 वर्षाचा असतो.\nग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभे राहण्यास अनामत रक्कम – 500 रु. राखीव जागेसाठी – 100 रु.\nजिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या शिफारशीनुसार राज्यशासन ग्रामपंचायतीचा कार्यकाल 6 महीने वाढवू शकते.\nग्रामपंचायतीच्या बैठका महिन्यापासून एक म्हणजेच वर्षातून 12 बोलवाव्या लागतात.\nग्रामपंचायतीच्या पंचास व उपसरपंचास सरपंचाकडे राजीनामा द्यावा लागतो तर सरपंच पंचायत समितीच्या सभापतीकडे राजीनामा देतो.\nसरपंचावर अविश्वासाचा ठराव आणण्यासाठी एकूण सदस्याच्या 1/3 सदस्यांनी लेखी मागणी करावी लागते तर तो ठराव पास होण्यासाठी एकूण सदस्यांच्या 2/3 सदस्यांनी तो ठराव पास करावा लागतो.\nमहिला सरपंचावर अविश्वास ठराव पास होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते.\nएकदा अविश्वास ठराव फेटाळला गेल्यास दुसरा अविश्वास ठराव कमीत कमी 1 वर्षे आणता येत नाही.\nसरपंच किंवा उपसरपंच यांच्या निवडीबाबत काही विवाद निर्माण झाल्यास 15 दिवसाच्या आत सदरहू विवाद जिल्हाधिकार्‍याकडे सोपविता येतो. तसेच जिल्हाधिकार्‍याने दिलेल्या निर्णयावर निर्णय दिलेल्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत विभागीय आयुक्ताकडे अपिल करता येते.\nसरपंच किंवा उपसरपंचावरील अविश्वासाच्या ठरावाची बैठक तहसीलदार बोलावितो व तोच त्या बैठकीचा अध्यक्ष असतो.\nसरपंच हा ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो.\nग्रामपंचायत विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनास आहे.\nजर एखाद्या ग्रामपंचायतीमधील एकूण सदस्य संख्येच्या निम्म्यापेक्षा अधिक पदे रिक्त असतील तर राज्यशास्त्र ग्रामपंचायत बरखास्त करू शकते.\nसरपंच, उपसरपंच व पंचास अकार्यक्षता, गैरवर्तन, कर्तव्य पार पाडण्यास असमर्थता इत्यादी कारणाने पदावरून दूर करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीस आहे.\nनवीन ग्रामपंचायत निर्माण करण्याचा अधिकार विभागीय आयुक्ताला असतो.\nज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न 25,000 रु. पेक्षा कमी आहे. अशा ग्रामपंचायतीची हिशोब तपासणी जिल्हा परिषद करते आणि ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न 25,000 रु. पेक्षा जास्त आहे अशा ग्रामपंचायतीची हिशोब तपासणी लेखापाल, स्थानिक लोकनिधी मार्फत होते.\nज्या खेड्यातील अनुसूचीत जाती-जमातीची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 60% पेक्षा जास्त असते अशा गावातील सरपंच हा अनुसूचित जाती जमातीमधील असतो.\nग्रामपंचायतीच्या सरपंचांचा दरमहा मानधन लोकसंख्येनुसार 750, 1125 व 1500 रु. मिळते, या मानधनाच्या 75% रक्कम राज्यशासन देते.\nग्रामपंचायतीच्या सदस्यांना दरमहा 200 रु. बैठक भत्ता मिळतो.\nग्रामपंचयातीमध्ये एकूण 79 विषय आहेत.\nसरपंच किंवा उपसरपंचाविरुद्ध अविश्वासाची नोटिस तहसीलदारकडे द्यावी लागते.\nजिल्हाधिकार्‍यास ग्रामपंचायतीचा ठराव रोखण्याचा अधिकार असतो.\nसरपंच व उपसरपंच ही दोन्ही पदे एकाच वेळी रिकामी झाल्यास गामसेवक हा हंगामी सरपंच असतो.\nग्रामपंचायतीची रचना व कार्ये 1963 च्या कायद्याने नियंत्रित होतात.\nन्यायपंचायतीचा कार्यकाल सर्वसाधारणपणे 3 ते 5 वर्षे एवढा असतो.\nसरपंच व उपसरपंच यांना न्यायपंचायतीचे सभासद होता येत नाही.\nन्यायपंचायत 100 रु. किंमतीचे दिवाणी दावे चालविते.\nमहाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत – अकलूज\nमहाराष्ट्रीतील सर्वात जास्त उत्पन्न देणारी ग्रामपंचायत – नवघर\nमहाराष्ट्रातील सर्वात जास्त ग्रामपंचायती असणारा जिल्हा – सातारा\nमहाराष्ट्रात सर्वात कमी ग्रामपंचायती असणारा जिल्हा – सिंधुदुर्ग\nग्रामपंचायतीचे वॉर्ड निश्चित करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्‍यास असतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/goa-bjp-leader-angry-on-bjp-state-president/", "date_download": "2019-01-17T05:51:34Z", "digest": "sha1:WNQ2STT4WDBPFPAACW6W2TXBXC3LYZM3", "length": 19675, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "भाजपचे बंडखोर प्रदेशाध्यक्षांवर नाराज, तेंडूलकरांना हटवण्याची मागणी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनाशिक-पुणे महामार्गावर अपघात, कार पुलावरून खाली कोसळली\nदोन भावांवर भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव, मृतदेह फेकून आरोपी फरार\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nव्याघ्र पर्यटन, जंगलातून समृद्धी कडे….\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nममता बॅनर्जींच्या सभेत सोनिया-राहुल येणार नाही, खर्गेंना प्रतिनिधी म्हणून पाठवणार\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nऑस्ट्रेलियाहून परतताच या क्रिकेटपटूने दिली प्रेमाची कबूली, गर्लफ्रेंड सोबतचा फोटो शेअर\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nभाजपचे बंडखोर प्रदेशाध्यक्षांवर नाराज, तेंडूलकरांना हटवण्याची मागणी\nकाँग्रेसच्या दोन आमदारांना भाजप मध्ये घेतल्यापासून पक्षात अंतर्गत कलह विकोपास गेला आहे. भाजपच्या गाभा समितीमध्ये उभी फुट पडली आहे. गुरूवारी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या गटाने प्रदेशाध्यक्ष पदावरुन विनय तेंडुलकर यांना हटवावे अशी मागणी केल्यामुळे भाजप समोर धर्म संकट निर्माण झाले आहे.\nप्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी पक्षाच्या हितासाठी प्रदेशाध्यक्षपद सोडावे आणि गोव्यात भाजप पक्ष संघटनेची फेररचना केली जावी, अशा मागण्या भाजपच्या नाराज माजी मंत्री व माजी आमदारांच्या आज झालेल्या बैठकीत करण्यात आल्या. माजी मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या म्हापसा येथील निवासस्थानी ही बैठक पार पडली. डिसोझा यांच्यासह माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, महादेव नाईक व माजी सभापती अनंत शेट यांनी बैठकीत भाग घेतला.\nबैठकीनंतर पार्सेकर यांनी तेंडुलकर हे कसे अकार्यक्षम आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून अपात्र आहेत याचा पाढा वाचला. पार्सेकर म्हणाले, तेंडुलकर यांच्या कार्यपद्धतीवर सगळे नेते, कार्यकर्ते नाराज आहेत. सर्व मतदारसंघांमधून अशीच माहिती मिळत आहे. तेंडुलकर जेवढ्या लवकर पद सोडतील तेवढे पक्षासाठी ते हिताचे ठरेल.\nपार्सेकर म्हणाले, की “आम्ही पुन्हा एकत्र येऊ. सध्या दिवाळी असल्याने काहीजण बैठकीला पोहचू शकले नाहीत. तेंडुलकर यांनी राजीनामा द्यावा ही एकमुखी मागणी आहे. आम्ही बंडखोर नव्हे. जे दोघे नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आले ते बंडखोर आहेत. आम्ही भाजपाच्या हिताच्यादृष्टीने बोलत आहोत. पक्षात संघटनात्मक बदल व्हायला हवेत. तेंडुलकर यांच्याकडेच जर नेतृत्व राहिले तर पक्ष अधिक कमकुवत होईल.”\nशिरोड्यात भाजपला फटका बसणार\nशिरोड्याच्या पोटनिवडणुकीवेळी भाजप उमेदवाराचा पराभव करू. आमचा तो निर्धारच आहे, असे महादेव नाईक यांनी सांगितल्या मुळे भाजपची डोकेदुखी आणखीच वाढली आहे. तुम्ही पक्ष सोडणार काय किंवा तुम्ही निवडणूक रिंगणात उतरणार काय असे विचारले असता, या प्रश्नांना योग्यवेळी उत्तर देईन, असे नाईक यांनी सांगितले.\nकार्यकर्त्याचा विश्वासघात झालेला आहे व त्यामुळे आम्ही भाजप उमेदवाराला शिरोड्यात जिंकू देणार नाही असा पवित्रा नाईक घेतला आहे. पक्षाने सरकारची स्थिती नियंत्रणात आणण्याची गरज आहे, असे माजी मंत्री मांद्रेकर म्हणाले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमुंबईत काँग्रेसची 14 नोव्हेंबरला बैठक, आघाडीचा निर्णय बैठकीत होणार\nपुढीलबारमध्ये गोळीबार, माजी सैनिकाच्या हल्ल्यात १२ ठार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nनाशिक-पुणे महामार्गावर अपघात, कार पुलावरून खाली कोसळली\nऑस्ट्रेलियाहून परतताच या क्रिकेटपटूने दिली प्रेमाची कबूली, गर्लफ्रेंड सोबतचा फोटो शेअर\nदोन भावांवर भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव, मृतदेह फेकून आरोपी फरार\nनाशिक-पुणे महामार्गावर अपघात, कार पुलावरून खाली कोसळली\nऑस्ट्रेलियाहून परतताच या क्रिकेटपटूने दिली प्रेमाची कबूली, गर्लफ्रेंड सोबतचा फोटो शेअर\nदोन भावांवर भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव, मृतदेह फेकून आरोपी फरार\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.aksharnama.com/client/author_articles/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%95%20%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2019-01-17T05:08:27Z", "digest": "sha1:MRQJ7A2QFH5XEYP5XV55ZMYDNYWC3YER", "length": 12857, "nlines": 153, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अक्षरनामा : लेख", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nफ्रेंकोची हत्या – गरिबी आणि हिसेंविरोधातला लढा संपवण्याचा प्रयत्न\nफ्रेंकोचं राजकारण हे मुख्यत: आर्थिक असमानता आणि पोलिसांची झोपडपट्ट्यांमधली हिंसा याभोवती केंद्रित होतं. हत्येच्या एक दिवस अगोदर तिनं झोपडपट्टीमधील तरुणाची हत्या झाल्याचं ट्विट केलं होतं. झोपडपट्टीवासियांविरुद्ध सुरू केलेलं हे युद्ध संपवण्यासाठी अजून किती बळी पाहिजेत, असा प्रश्नही तिनं या ट्विटमध्ये विचारला होता… आणि या युद्धातला पुढचा बळी तिचाच ठरला.......\n‘ब्लॅक पँथर’ : अमेरिकन सिनेमाचं अस्तित्व बदलून टाकणारा सिनेमा\n‘ब्लॅक पँथर’ हा आता फक्त सिनेमा राहिला नाही, तर तो चळवळ बनलाय. त्यानं अमेरिकेतील सिनेमाचं अस्तित्वच पूर्णपणे बदलून टाकलंय, तसंच हॉलिवुडची गोरी चवदेखील. अमेरिकेतील लोकांनी कधीही विचार केला नसेल असा राजा असलेला कृष्णवर्णीय सुपरमॅन तर स्वीकाराला आहेच, सोबत गुलाम नसलेली, पूर्ण सिनेमात कधीच नजर खाली न झुकवलेली, झुंजणारी कृष्णवर्णीय स्त्रीदेखील स्वीकारली आहे.......\n...न्याय मात्र नक्कीच मिळणार नाही, हे सध्याच्या परिस्थितीतून वाटतंय\nनितीन आगेच्या खुनाची केस कधी न्यायालयात उभी राहिल माहिती नाही. पण न्याय मात्र नक्कीच मिळणार नाही, हे सध्याच्या परिस्थितीतून वाटतंय. केस कमकुवत करण्यात येत आहे. दलितांसाठी न्याय अजूनही नजरेत नाही. कारण व्यस्थेनंच तुमच्या विरोधात दंड थोपटलेत. खर्ड्याच्या प्रकरणाविषयी तीन वर्षांपूर्वी लिहिलेला लेख... .......\nAltnews : फेक न्यूज विरोधातील पत्रकारिता\n‘Altnews’ हे पोस्ट ट्रुथ काळाचं माध्यम असल्याचं प्रतिक सिन्हा सांगतात. त्यांच्या मते, फेक न्यूज या भारतातील अप्रत्यक्ष राजकीय प्रचारतंत्राच्या भाग आहेत. आज उजव्या विचारसरणीतील लोकांकडून करण्यात येणाऱ्या या प्रचारतंत्राला मुख्य प्रवाहातील माध्यमंही बळी पडत आहेत, ही गांभीर्याची बाब आहे. आणि त्यातच कोणताही राजकीय पक्ष याविरोधात आवाज उठवत नाही, हे लोकशाहीप्रधान देशात धक्कादायक आहे.......\n“जेव्हा प्रस्थापित होईन, तेव्हा नवाजुद्दीन, इरफान किंवा नासीर यांच्यासारख्या भूमिका करेन” - कैलास वाघमारे\nमी ‘मनातल्या उन्हात’नंतर ‘हाफ टिकिट’मधला ‘पोक्या’ केला. सध्या माझा ‘भिकारी’ हा सिनेमा थिएटरमध्ये चालू आहे. त्यातही माझी वेगळी भूमिका आहे. ‘मेनस्ट्रीम’मधली माझी कडक भूमिका म्हणजे ‘ड्राय डे’ सिनेमातली. तो लवकरच प्रदर्शित होतोय. जेव्हा पूर्णत: प्रस्थापित होईन, तेव्हा नवाजुद्दीन सिद्दीकी, इरफान खान किंवा नासीर भाई यांच्यासारख्या भूमिका करेन.......\nसोफी शॉल : द फायनल डेज - हुकूमशाही प्रवृत्तीविरोधी लढणाऱ्यांचा सिनेमा\nभारतात जेएनयू प्रकरणात जे झालं ते जगाच्या इतिहासात १९४३ मध्ये पूर्वीही एकदा घडलंय याची जाणीव करून देणारा हा सिनेमा आणि सोफी शॉलचा खटला आहे. पुढे शॉलच्या मृत्यूनंतर ‘व्हाईट रोझ’चं हे सहावं पत्रक इंग्लंडपर्यंत पोहचवण्यात यश आलं. इंग्लंडने विमानांमधून या पत्रकाच्या हजारो प्रती जर्मनीमध्ये फेकल्या. आज हे सहावं पत्रक जगाच्या इतिहासात ‘A German Leaflet, Manifesto of the Students of Munich’ या नावाने प्रसिद्ध आहे. .......\n२१ एप्रिल २०१७ ला लातूर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला. भारतीय जनता पक्षाला लातूरकरांनी ‘झिरो’पासून ‘हिरो’ बनवलं. निकालानंतरच्या पाचव्या दिवशी भारतीय रेल्वेनं एक अध्यादेश काढून लातूरच्या दळणवळणाचा महत्त्वाचं अंग असणारी लातूर-मुंबई ही रेल्वे बीदरपर्यंत नेत असल्याचं जाहीर केलं. अर्थात सत्ताधाऱ्यांकडून लातूरकरांना मिळालेलं हे महानगरपालिका निवडणुकीचं रिटर्न गिफ्ट होतं........\nसंविधान को फुटबॉल का गेम मत बनाईये\nसंविधानाची चिकित्सा करण्यात गैर काहीच नाही, पण ती चिकित्सक वृत्ती सर्व ठिकाणी वापरण्याची संधी असणं गरजेचं आहे. संविधानात बदल किंवा संविधान-बदल हा मुद्दा चिकित्सेच्या नावाखाली या चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याकारणानं खालील बाबी उपस्थित करण्याची गरज आहे. जर संविधान हे चिकित्सेला खुलं असावं असं वाटत असेल, तर ‘बायबल’, ‘कुराण’, ‘गीता’, ‘मनुस्मृती’ यांचीही काळानुरूप चिकित्सा व्हायला काय हरकत आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%2520%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1", "date_download": "2019-01-17T05:56:33Z", "digest": "sha1:J6A4XQDGR7XNYLWZFCMZXYKYBWOA57RS", "length": 26980, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (53) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (27) Apply महाराष्ट्र filter\nअर्थविश्व (26) Apply अर्थविश्व filter\nसंपादकिय (24) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (16) Apply सप्तरंग filter\nमुक्तपीठ (3) Apply मुक्तपीठ filter\nअॅग्रो (2) Apply अॅग्रो filter\nकाही सुखद (2) Apply काही सुखद filter\nग्लोबल (1) Apply ग्लोबल filter\n(-) Remove आधार कार्ड filter आधार कार्ड\nप्रशासन (63) Apply प्रशासन filter\nपॅन कार्ड (58) Apply पॅन कार्ड filter\nसर्वोच्च न्यायालय (53) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nमहाराष्ट्र (31) Apply महाराष्ट्र filter\nनिवडणूक (28) Apply निवडणूक filter\nकर्जमाफी (21) Apply कर्जमाफी filter\nउत्पन्न (20) Apply उत्पन्न filter\nजिल्हाधिकारी कार्यालय (18) Apply जिल्हाधिकारी कार्यालय filter\nतहसीलदार (18) Apply तहसीलदार filter\nमहापालिका (15) Apply महापालिका filter\nसप्तरंग (14) Apply सप्तरंग filter\nनरेंद्र मोदी (13) Apply नरेंद्र मोदी filter\nगैरव्यवहार (12) Apply गैरव्यवहार filter\nपासपोर्ट (12) Apply पासपोर्ट filter\nमुख्यमंत्री (12) Apply मुख्यमंत्री filter\nगुन्हेगार (11) Apply गुन्हेगार filter\nव्यवसाय (11) Apply व्यवसाय filter\nमंत्रालय (10) Apply मंत्रालय filter\nअतिरिक्त कामामुळे टपाल कर्मचारी त्रस्त\nपुणे - ‘इथे लोकांना काम नाही आणि आम्ही दोन जणांचे काम एक जण करत आहोत. एका पोस्टमनने दिवसाला साधारण ६० हिशेबी आणि १५० ते २०० साधे टपाल नागरिकांच्या घरापर्यंत पोचवणे आवश्‍यक आहे; पण आम्हाला दिवसाला १२० ते १५० हिशेबी आणि ३०० ते ३५० साधे टपाल नागरिकांच्या घरी पोचवावे लागत आहेत. आम्ही करत असलेल्या दीडपट...\nसेट परीक्षा आता ३०० गुणांसाठी\nपुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचे (सेट) स्वरूप बदलण्यात आले आहे. यापूर्वी सेट परीक्षेसाठी तीन प्रश्‍नपत्रिका आणि त्याही ३५० गुणांसाठी असायचा. मात्र यंदापासून सेट परीक्षेत ३०० गुणांसाठी दोन प्रश्‍नपत्रिका...\nपोटासाठी देह विकण्याचे कंत्राट\nनागपूर - चेहऱ्याले रंग फासून पोटासाठी शरीर विकून जिंदगी झाली खराब. आता किती बी ठरवलं, तर परत नाय येऊ शकत. ही माझी काळोखी गुहा आहे. मरणानंतरच सुटका होईल. बापाच्या डोक्‍यावरचं कर्ज फेडण्यापासून तर पोटासाठी शरीराचे लचके तोडू देण्याचा कंत्राट घेतला आहे भाऊ... याच व्यवसायावर १२ जणांचं कुटुंब चालते. ही...\nऔरंगाबाद - ‘डिजी लॉकर’ अर्थात कागदपत्रांची ‘बॅंक’ नव्याने विकसित झाली आहे. डिजी लॉकरमध्ये तुमच्या वाहन परवान्यासह सर्वच महत्त्वाची कागदपत्रे मोबाईलवर सेव्ह करून ठेवण्याची सोय आहे. वाहन पकडल्यांनतर अगदी मोबाईल कॉपी (वाहन परवाना) दाखवून सुटका करून घेण्याची सोय यानिमित्ताने झाली आहे. केंद्र शासनाने...\nपिंपरी (पुणे) - राहत्या घरात गळफास घेऊन तरूणाने आत्महत्या केली. ही घटना चिखली येथे गुरूवारी सकाळी घडली. योगेश इंदल जाधव (वय १९, रा. नेवाळे वस्ती, चिखली) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. चिखली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश यांनी गुरूवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास राहत्या घरात...\nदेशातील 123 कोटी नागरिक झाले आधार कार्डधारक\nनवी दिल्ली: देशातील 123 कोटी नागरिकांपर्यत आधार कार्ड पोचवण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे. जवळपास 123 कोटी नागरिक आधार कार्डधारक झाले असल्याची माहिती केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी राज्यसभेत दिली आहे. एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना हंसराज अहीर यांनी...\nबंटी-बबलीला संतप्त महिलांचा चोप\nवाळूज : रोजगार हमी योजनांचे फॉर्म आणि बसमध्ये प्रवासात अर्ध्या तिकिटाची सवलत मिळवून देतो, अशी बतावणी करून हातात बनावट आधार कार्ड देऊन गंडा घालणाऱ्या बंटी-बबलीला संतप्त महिलांनी चोप दिला. हा प्रकार सोमवारी (ता. 31) तीसगाव परिसरात सायंकाळी पाचच्या सुमारास घडला. सातारा...\nतुम्ही 'डिजी लॉकर' वापरलंय का\nडिजी लॉकर म्हणजे काय सामन्यत: आपण आपल्या मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकर मध्ये ठेवतो व अशा मौल्यवान वस्तू आपण गरजेच्या वेळी लॉकर मधून काढून काम झाल्यावर परत बँकेच्या लॉकरमध्ये परत ठेवून देतो, यामुळे आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित राहतात. तद्वतच आता आपण आपली महत्वाची कागदपत्रे (उदा: आधार...\nतुरीचे अनुदान मिळण्यासाठी स्वाभिमानीचे उपोषण\nशेगाव : तालुक्यातील 7722 शेतकऱ्यांनी शेगाव तूर खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदनी करण्याकरीता लागणारे सर्व कागदपत्र देऊन सर्व शेतकऱ्यांनी टोकन घेतले. पंरतु यापैकी 1516 शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदनीतुन डावलुन यांना अनुदाना पासुन वंचित ठेवले. अशा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी...\nकांदा अनुदान धोरणाचा वांदा\nनाशिक - सरकारने एका शेतकऱ्याला दोनशे क्विंटलपर्यंत अनुदान देण्याचे धोरण स्वीकारले आहे. अनुदानासाठीच्या अटी-शर्ती गुलदस्तात असताना बाजार समित्यांनी मात्र शेतकऱ्यांकडून कागदांचे भिंडोळे मागवण्यास सुरवात केलीय. एकूणच, कांदा अनुदानाचे सरकारचे हे धोरण अडचणीत सापडण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत...\n#बेटी पढाव : ना बॅंक खाते...ना अनुदान\nपुणे - ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा दिला जात असला तरी, तो कागदावरच राहात असल्याचे अनेकदा दिसून येते. शिक्षणासाठी ‘बेटी’ तयार असली तरी, ते मिळण्यासाठी तिला परिस्थितीपुढे हार पत्करण्याची वेळ येते. बिबवेवाडीतील सीताराम बिबवे शाळेत चौथीत शिकणाऱ्या पूनम वाघेलाची अशीच व्यथा आहे. बॅंकेत खाते नसल्याने...\nप्रत्येक गोष्टीसाठी आधार कार्डाची सक्ती करण्यापासून ते अशी सक्ती करणाऱ्यांसाठी शिक्षेची तरतूद करण्यापर्यंत जी वाटचाल झाली, त्यातून धोरणात्मक विसंगतीच समोर आल्या. सर्वसामान्यांच्या सक्षमीकरणाच्या आव्हानाकडे लक्ष देण्याची गरज आहे. ‘आ हे रे-नाही रे’प्रमाणेच ग्रामीण-शहरी, उत्पादक-अनुत्पादक...\nबनावट जामीनदारांच्या टोळीचा पर्दाफाश\nमुंबई - आरोपींच्या जामिनासाठी न्यायालयात बनावट जामीनदार उभा करून थेट न्यायालयाचीच फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या कक्ष एकने पर्दाफाश केला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. या टोळीने पोलिस ठाणे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचे बनावट शिक्के आणि खोट्या सह्या वापरल्याचे तपासात...\nग्राहकाला आधारसक्ती केल्यास 1 कोटींचा दंड आणि तुरुंगवास\nनवी दिल्ली: दूरसंचार कंपन्यांकडून मोबाइल फोन क्रमांक किंवा बँकांमध्ये खाते उघडतेवेळी ग्राहकाकडे आधारसक्ती झाल्यास संबंधित दूरसंचार कंपनी किंवा बँकेला एक कोटी रुपयांचा दंड केला जाणार आहे. आता फोन क्रमांक आणि बँक खाते यांच्याशी आता आधार कार्ड क्रमांकाची जोडणी अनिवार्य नसेल...\nराजधानीत पुन्हा 'त्याच' दिवशी बलात्कार\nनवी दिल्लीः राजधानीत 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर बसमध्ये सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण जग हादरून गेले होते. मात्र, रविवारी (ता. 16) म्हणजे 16 डिसेंबर रोजी एका तीन वर्षांची मुलगी बलात्काराची शिकार बनली. पोलिस व स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तीन...\nप्राप्तिकर खात्याने पॅनकार्डाच्या अर्जामध्ये बदल करण्याची घोषणा केली असून, अर्जदारांसाठी नवे नियम तयार केले आहेत. नवे नियम पाच डिसेंबरपासून लागू झाले आहेत. काय आहेत हे बदल, त्यावर एक नजर टाकूया. 1) आर्थिक वर्षात अडीच लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक \"आर्थिक व्यवहार' असलेल्या व्यक्‍ती सोडून इतर सर्व...\nदीड हजार झोपडपट्टीधारकांना मिळणार पट्टे\nनागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपुरातील दीड हजार झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत पट्टे वाटप करण्यात येणार असल्याचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी आज सांगितले. दक्षिण-पश्‍चिम क्षेत्रातील नऊ...\nवनजमीन फसवणूक प्रकरणी ठाकूरसह अकरा जणांविरुद्ध गुन्हा\nजळगाव : भागपूर- कंडारी शिवारातील वनजमीन कोट्यवधींत कागदोपत्री विक्री केल्या प्रकरणी अखेर आज जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन आणि शहर पोलिस ठाण्यात एक, असे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करून घेण्यात आले. \"महसूल'च्या साक्षीने हा सर्व व्यवहार झाला असून, तत्कालीन तलाठ्यासह 11 संशयितांचा यात समावेश आहे. गेली दीड...\nकर्ज देण्याचे आमिष दाखवून आठ जणांची फसवणूक\nपुणे : कर्ज देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तिघांना सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून फसवणुकीचे एकूण आठ गुन्हे उघडकीस आणले आहेत. याप्रकरणी जसबिरसिंह सेहगल (वय 28, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी...\nआधारासाठी ‘आधार’ केंद्रावर हेलपाटे\nसहकारनगर - बिबबेवाडी क्षेत्रीय कार्यालयात अनेक नागरिक नवीन कार्ड, आधार कार्डवरील पत्ता व मोबाईल नंबर बदलण्यासाठी गर्दी करतात. मात्र, येथे एकच मशिन असल्याने टोकन मिळण्यास त्यांना अडचणी येत आहेत; तसेच अधूनमधून उद्भवणाऱ्या इंटरनेटच्या अडचणींमुळेदेखील नागरिकांना ‘आधार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=3681", "date_download": "2019-01-17T05:34:09Z", "digest": "sha1:MGL2IV5J755TWHMUIO4X2GJ4PHORNADP", "length": 7629, "nlines": 77, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\n‘कॉसमॉस’प्रकरणी ठोस धागेदोरे हाती\n१८ आरोपी असल्याचे निष्पन्न\nपुणे : कॉसमॉस बँकप्रकरणी तपासात अनेक महत्त्वाचे पैलू हाती आले असून, नजीकच्या काळात काही जणांना अटक होईल, अशी शक्यता शहर पोलिसांनी वर्तविली. या प्रकरणात सुमारे १८ आरोपी निष्पन्न झाले आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आरोपींचा त्यात सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. बँकेच्या सायबर सुरक्षिततेची माहिती घेऊन, नियोजनबध्द पध्दतीने कट रचून पैसे लुटण्यात आले आहेत, या निष्कर्षाप्रत पोलिस पोचले आहेत.\nकॉसमॉस बँकेचे २८ देशांतून सुमारे ९४ कोटी रुपये सायबर दरोड्यात लुटले गेले आहेत. ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी फहीम मेहफुज शेख (२७, रा. भिवंडी) आणि फहीम अझीम खान (२७, रा. औरंगाबाद) यांना अटक झाली आहे. या प्रकरणात अन्य आरोपी निष्पन्न झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.\nमात्र या प्रकरणाचा सूत्रधार कोण आहे, हे आणखी काही आरोपींना अटक झाल्यावर लक्षात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. अनेक शहरांतून एटीएममधून पैसे काढले आहेत. तेथील फुटेजच्या आधारे काहीजण निष्पन्न झाले आहेत. परंतु त्यांना एटीएमची क्लोन केलेली कार्डस कोणी पुरविली, ही बाब महत्त्वाची आहे. त्या बाबतही काही धागेदोरे हाती लागले आहेत, असे संबंधित पोलिसांनी सांगितले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/lifestyle/4paryantan/page/14/", "date_download": "2019-01-17T04:24:01Z", "digest": "sha1:ODUD7ZKQWOMK2C3A3SEIYLFOWLIHXRZ5", "length": 18666, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "पर्यटन | Saamana (सामना) | पृष्ठ 14", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nपु.ल.देशपांडे उद्यानासमोर 4 फूट पाण्याचे तळे, व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर…\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nकृषी विमा योजनेमुळे खाजगी विमा कंपन्या मालामाल, कमावले 3 हजार कोटी…\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nमायावतींनी खेळले मुस्लिम आरक्षणाचे कार्ड\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम : हिंदुस्थानचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nसुबोध भावे याच्या ‘काही क्षण प्रेमाचे’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\n<श्रीकांत उंडाळकर> [email protected] महाराष्ट्राला जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा शूर आणि जाज्वल्य इतिहास लाभला आहे तसाच संपूर्ण परिसराला नितांत सुंदर असा भूगोल आणि वैविध्यपूर्ण जंगलांचादेखील वारसा लाभला...\n<भरत जोशी > वन्य जीव अभ्यासक हिंदुस्थानात वनसंपत्ती, जंगले, पक्षी, प्राणी, हिंस्र प्राण्यांची संख्या भरपूर असून तेवढीच जैवविविधता आपल्या देशात अनुभवायला मिळते. हिंदुस्थानी वनसंशोधन, वनांचे...\n<डॉ. गणेश चंदनशिवे > देवस्थानांना भेटी हा पर्यटनाचा एक महत्त्वाचा भाग. पाहूया आपल्या मातीतील देवस्थळे महाराष्ट्रात प्रत्येक १२ कोसावर भाषा बदलते. जशी भाषा बदलते त्याच पद्धतीने...\n<ज्योत्स्ना गाडगीळ> आपण तीर्थक्षेत्रांना भेट देतो ते नवस फेडण्यासाठी, नाहीतर यात्रेसाठी मात्र महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे ही केवळ अध्यात्मिक केंद्रे नाहीत तर ती उत्तम पर्यटन स्थळेसुद्धा आहेत....\n<रतिंद्र नाईक> निसर्गाने भरभरून दिलेल्या महाराष्ट्रात अनेक पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांपैकी अनेक स्थळे समुद्रसपाटीपासून फार उंचावर आहेत. यामध्ये उंच पठारांसह गडकिल्ल्यांचा समावेश होतो....\nविद्या कुलकर्णी, पक्षीनिरीक्षक किलबिल करणारे पक्षी... सगळ्यांना हवेहवेसे... मध्यंतरी ठाण्यात एक जाहिरात पाहिली. जाहिरात टोलेजंग, अनेक मजली टॉवरची होती. आजूबाजूची शांतता, सुसज्ज सोयीसुविधा आदी सवलतींची...\nरशियातील संग्रहालयाची सुरक्षा मनीमाऊंच्या खांद्यावर\n सेंट पीटर्सबर्ग मोठमोठी संग्रहालयं सांभाळणं, त्यांची देखरेख करणं हे काही येऱ्यागबाळ्याचं काम नाही. तर त्यासाठी लागतात त्या प्रशिक्षित व्यक्ती. उंचपुऱ्या, धिप्पाड देहयष्टीच्या, भेदक...\nकमी खर्चात करा फॅारेन टूर\n नवी दिल्ली मार्च-एप्रिल महिना सुरु झाल्यावर सगळ्यांना वेध लागतात ते पिकनिकचे. मग बजेटनुसार पिकनिक स्पॉट ठरवले जातात. कधी-कधी कमी बजेटमुळे बऱ्याच जणांना...\n>>संग्राम चौगुले सह्याद्रीत कोणत्याही ऋतूत जावं... प्रत्येक वेळी त्याचे रूप निराळे. पाहूया... ट्रेकिंगसाठी काय तयारी करावी... ट्रेकिंगवर पहिल्यांदा जाणारेच नव्हे, तर सर्वच ट्रेकर्सने आपला फिटनेस पुरेसा...\nभरत जोशी (प्राणीमित्र) अमरावतीतील मेळघाटात वाघांची संख्या वाढलीय... प्राणीप्रेमींच्या दृष्टीने ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे... चला मग मेळघाटात भ्रमंतीला... हिंदुस्थानात विविध राज्यांतील राखीव जंगलांमध्ये जरुरीपेक्षा जास्त...\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nडंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटणार, अंबरनाथची जागा लवकरच पालिकेला मिळणार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nशेतकऱ्यांची अडवणूक कराल तर धडा शिकवू, आदित्य ठाकरे यांचा बँक अधिकाऱ्यांना...\nमायावतींनी खेळले मुस्लिम आरक्षणाचे कार्ड\nपालिका रुग्णालयांत गरीबांच्या 139 रक्त चाचण्या होणार मोफत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=4177", "date_download": "2019-01-17T04:44:48Z", "digest": "sha1:HUYJX73X4W7RE36TXQL74PRQM7CQR6TH", "length": 10180, "nlines": 82, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nराज्यातील तब्बल ८५ लाख शेतकरी दुष्काळाच्या फेर्‍यात\nपावसाने पाठ फिरवल्याने सुमारे ८० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून ८५ लाखांहून अधिक शेतकर्‍यांना त्याची झळ पोहोचणार असल्याचा अहवाल कृषी आयुक्तालयाने राज्य सरकारला दिला आहे.\nपुणे : पावसाने पाठ फिरवल्याने सुमारे ८० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून ८५ लाखांहून अधिक शेतकर्‍यांना त्याची झळ पोहोचणार असल्याचा अहवाल कृषी आयुक्तालयाने राज्य सरकारला दिला आहे. या शेतकर्‍यांचे साडेसात हजार कोटींचे नुकसान झाले आहे. मराठवाड्याला दुष्काळाची सर्वाधिक झळ बसली आहे.\nप्रत्येक जिल्ह्यात दुष्काळाच्या तीव्रतेची पाहणी करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला होता. हाती आलेल्या माहितीनुसार सोयाबीन, कापूस, तूर, भात या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. तर, मराठवाड्यातील फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात ऊस वगळून १४० आणि ऊसासह क्षेत्र १४९.७४ लाख हेक्टर क्षेत्र आहेत.\nत्या पैकी ऊस पिक वगळून १३९.३८ व ऊस पिकासह १४१.२९ लाख हेक्टरवरील पेरणी आणि लागवड झाली आहे. त्यातील ऊस वगळून ८० ते ८५ लाख हेक्टर क्षेत्र बाधित होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यात कापूस, उशीरा पेरलेला सोयाबीन, तूर, ज्वारी आणि भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.\nकापसाचे ४२.५८ लाख हेक्टर क्षेत्र असून, त्यातील अंदाजे २० लाख हेक्टरला फटका बसला आहे. तर तूरीचा १२ लाख ९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला आहे. तूरीच्या उत्पादनात निम्म्याने घट होईल असा अंदाज आहे.\n२ हेक्टर खालील क्षेत्र असलेल्या शेतकर्‍यांचे तब्बल ५ हजार ३०० कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज आहे. तर, २ हेक्टरवरील क्षेत्र असलेल्या शेतकर्‍यांना २ हजार २०० कोटींचा फटका बसल्याचे अहवालात म्हटले आहे. यात फळबागांचे १८३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.\nमराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या पाच जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी वगळून इतर भागाला मोठा फटका बसला आहे.\nराज्यात डिसेंबरनंतर चार्‍याची तीव्र टंचाई होण्याची भीती कृषी अधिकार्‍यांनी वर्तवली. त्यामुळे पशुधन जगविण्यासाठी सरकारला मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातून चारा आणावा लागेल. मराठवाड्यात चार्‍याचा प्रश्‍न अधिक तीव्र असेल. विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये चारा छावण्यांचे नियोजन करावे लागेल, असे सूत्रांनी सांगितले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/6411-real-brother-killed-his-brother-due-to-some-reason", "date_download": "2019-01-17T04:39:13Z", "digest": "sha1:K5EPONPDIXB236M3F4W3ARCTWNG3E524", "length": 6224, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ रागाच्या भरात सुरीनं केले वार - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ रागाच्या भरात सुरीनं केले वार\nजय महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ\nयवतमाळमधल्या पांढुर्णा बुजूर्ग येथे आरोपी लक्ष्मण पवार यांनं सख्या मोठ्या भावाची म्हणजेच किसना पवार याची हत्या केलीय. लक्ष्मण याची पत्नी 3 महिन्यापासून माहेरी गेली होती. ती परत आलीच नाही. तिला परत माहेराहून येथे आणं.\nतुझ्यामुळेच माझ्या संसाराची वाट लागली. याकारणामुळे नेहमी दोघांत वाद होत असत. याच रागाच्या भरात किसना झोपेत असताना लक्ष्मणनं त्याच्या छातीवर सुरीनं वार केले. वार इतके खोले होते की किसनाचा जागीच मृत्यू झाला.\nपोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.\nत्याच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्याला पाण्याच्या टाकीत कोंबले\nअज्ञातांनी 2 तरुणांवर तलवारीने केले वार\nसुनेने ऐकले नाही म्हणून सासऱ्याला संताप अनावर झाल्याने त्याने चाकू हातात घेतला अन्...\n...म्हणून ‘त्या’ने तरुणावर सपासप वार केले\nपतीने केला पत्नीवर चाकूने हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nफॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रविक्री, भाजप पदाधिकाऱ्याला अटक\n'वंदे मातरम्'ला विरोध करणाऱ्या MIMच्या 'त्या' नगरसेवकावर आता बलात्काराचा आरोप\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\nकुत्रा त्याच्यावर भुंकला, 'तो' कुत्र्याच्या मालकिणींनाच चावला\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\n'ऑनलाईन स्वर्गप्राप्ती'च्या नादात 15 वर्षीय मुलीची आत्महत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/529296", "date_download": "2019-01-17T05:07:05Z", "digest": "sha1:KTLEHFVPKK24A3GICYK443AJHKUO3SXE", "length": 10022, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वायफळ खर्च म्हणजे भ्रष्टाचारच - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » वायफळ खर्च म्हणजे भ्रष्टाचारच\nवायफळ खर्च म्हणजे भ्रष्टाचारच\nमुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे प्रतिपादन\nअतिरिक्त किंवा वायफळ खर्च म्हणजे एक प्रकारचा भ्रष्टाचारच असल्याचा दावा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केला असून हा खर्च-भ्रष्टाचार टाळण्यासाठी दक्षता खात्याचे अधिकारी, कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. सरकारी निधीचा योग्य वापर करावा, असे आवाहनही त्यांनी अधिकाऱयांना केले आहे.\nपर्वरी येथील सचिवालयात दक्षता सप्ताहाचे उद्घाटन झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने मार्गदर्शन करताना ते बोलत होते.\nते पुढे म्हणाले की, दक्षता खात्याकडे येणाऱया सर्वच तक्रारीत भ्रष्टाचार असतोच असे नाही. काहीवेळा निष्काळजीपणा त्यासाठी कारणीभूत ठरतो. अनेकदा मोठे प्रकल्प उभारले जातात, परंतु नंतर त्यांची देखरेख नीट होत नाही. त्यामुळे पैसा फुकट जातो. हे सर्व निष्काळजीपणा किंवा बेफिकीरपणामुळे घडते. त्यासाठी योग्य ते नियोजन आवश्यक असून ते केल्याशिवय पुढे गेल्यास असा खर्च वाया जातो, असे पर्रीकर म्हणाले.\nदक्षता खात्याच्या कार्याला दिली गती\nदक्षता खात्यामार्फत सरकारने हाती घेतलेल्या कार्याचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. दक्षता खाते अधिक मजबूत करण्यासाठी आणि खात्यातील प्रलंबित असलेली प्रकरणे सोडविण्यासाठी महत्वाची पावले टाकण्यात येत आहेत. खात्याने क आणि ड वर्गातील 160 प्रकरणे यशस्वीपणे सोडविली आहेत. आतापर्यंत खात्याने आपल्या कार्याची गती वाढविली असून 200 फाईल्स हाताळल्या आहेत, असे ते म्हणाले.\nसरकारी निधीचा योग्य वापर करावा\nनिधीचा गैरवापर आणि महिला व मुलांवरील अत्त्याचाराच्या प्रकरणांवर खास लक्ष दिले जात आहे. चालू वर्षात प्रलंबित असलेल्या प्रकरणांपैकी किमान 50 टक्के प्रकरणे सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सरकारी अधिकाऱयांनी सरकारी निधीचा योग्य वापर करावा. निधीचा अपव्यय होणार नाही, याची काळजी घ्यावी. वायफळ खर्च होणार नाही, याकडे कटाक्षाने पाहावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.\nसंरक्षणमंत्रीपदी असताना 4800 कोटी वाचविले\nबचत कशी होऊ शकते, यावर बोलताना आपण संरक्षणमंत्री असताना सुमारे रु. 4800 कोटी रुपये वाचवले, असा दावा त्यांनी करून दक्षता खात्यात काम करताना सर्वांनी दक्ष रहावे, निधीच्या वापराबाबत अजिबात निष्काळजीपणा करू नये, असेही पर्रीकर यांनी सुचवले.\nयाप्रसंगी मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा (आयएएस), खास सचिव गोविंद जयस्वाल (आयएएस), भ्रष्टाचार विरोधी शाखेचे एसपी बॉस्को जॉर्ज आणि दक्षता खात्याचे संचालक संजीव गावस देसाई उपस्थित होते. 3 नोव्हेंबर रोजी या सप्ताहाचा समारोप होणार असून ‘भ्रष्टाचारमुक्त भारत-माझे स्वप्न’ अशी या सप्ताहाची संकल्पना आहे.\nमुख्य सचिवांनी विविध खात्यांतील अधिकाऱयांना एकात्मतेची शपथ देऊन कार्यक्रमास प्रारंभ झाला. पारंपरिक दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संचालक संजीव गावस देसाई यांनी स्वागतपर भाषण केले. डीवायएसपी एसबी सुचेता देसाई यांनी सूत्रसंचालन केले, तर शशिकांत कामत यांनी आभार मानले.\nगोवा राज्य सहकारी बँक आर्थिक संकटात\nजिल्हा पंचायत पोटनिवडणूक मतमोजणी आता 28 ऑगस्टला\nमोपा विमानतळासाठी शेतकऱयांची फसवणूक\nमहागाईविरुद्ध काँग्रेसचा सचिवालयावर मोर्चा\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/prison-jail-murder-pune-contractor-152576", "date_download": "2019-01-17T06:16:32Z", "digest": "sha1:7IZ2Y6D7BZEDW67II6POFCVNWYFTFXE3", "length": 13935, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Prison in jail for murder of Pune contractor पुण्यातील ठेकेदाराच्या खूनप्रकरणी दोघांना तुरुंगवास | eSakal", "raw_content": "\nपुण्यातील ठेकेदाराच्या खूनप्रकरणी दोघांना तुरुंगवास\nबुधवार, 31 ऑक्टोबर 2018\nरत्नागिरी : ठेकेदाराच्या डोक्‍यात दगड घालून त्याचा खून केल्या प्रकरणातील आरोपींपैकी न्यायालयाने एकाला जन्मठेपेची; तर पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अन्य एका आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. मनोज मांगरा नोनीया (वय 39, रा. झारखंड) व देवेंद्र लटू सिंग (49, रा. बिहार) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना सहा नोव्हेंबर 2017 रोजी एमआयडीसीतील तटरक्षक दलाच्या आवारात घडली होती. या खटल्याचा निकाल अकरा महिन्यांत लागला. या खटल्याचा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गायकवाड यांनी दिला. सरकार पक्षातर्फे 18 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारतर्फे ऍड.\nरत्नागिरी : ठेकेदाराच्या डोक्‍यात दगड घालून त्याचा खून केल्या प्रकरणातील आरोपींपैकी न्यायालयाने एकाला जन्मठेपेची; तर पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अन्य एका आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. मनोज मांगरा नोनीया (वय 39, रा. झारखंड) व देवेंद्र लटू सिंग (49, रा. बिहार) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना सहा नोव्हेंबर 2017 रोजी एमआयडीसीतील तटरक्षक दलाच्या आवारात घडली होती. या खटल्याचा निकाल अकरा महिन्यांत लागला. या खटल्याचा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गायकवाड यांनी दिला. सरकार पक्षातर्फे 18 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारतर्फे ऍड. विनय गांधी यांनी काम पाहिले.\nमिरजोळे एमआयडीसीतील एक भूखंड तटरक्षक दलाला दिला आहे. त्यामध्ये कार्यालय व इमारती बांधण्याचे काम करुणाकर नायक (रा. बेळगाव) यांनी घेतले. ते काम त्यांनी व्ही. जोसेफ थॉमस यांना कराराने दिले; तर थॉमस यांनी ते उमाशंकर कोमेश्‍वर प्रसाद (रा. वाकड रोड, नेरे, पुणे) यांना दिले. प्रसाद यांनी मदतीला मनोज नोनीया, देवेंद्र सिंग, रामसहाय पुसूराम प्रजापती यांना घेतले होते. मनोज व्यवस्थित काम करत नाही, म्हणून उमाशंकर शिवीगाळ करत असे. सहा नोव्हेंबर 2017 या दिवशी सायंकाळी मनोजने पैशाची मागणी केल्याने उमाशंकरने त्याला शिवीगाळ केली. या रागातून मनोजने रात्री उमाशंकरच्या डोक्‍यात दगड घालून त्याला ठार केले. उमाशंकरचा मृतदेह रस्त्यावर नेऊन अपघात दाखविण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन पोलिस निरीक्षक अनिल विभूते यांनी घटनास्थळाची पाहणी आणि चौकशी केल्यानंतर तो खून असल्याने उघड झाले.\nमांडवलीतून झाला राहुलचा खून\nनागपूर - नंदनवन हद्दीत जय जलाराम चौकात काल रात्री राहुल खुबाळकर याचा खून करणाऱ्या तीन आरोपींना नंदनवन पोलिसांनी अटक केली. विशाल विनायक गजभिये...\nखूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिसासह आठ जणांवर गुन्हा\nसातारा - कोडोली येथील सम्राट विजय निकम (वय 28 ) याच्या खूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी विजय दिनकर जाधव याच्यासह आठ जणांवर सातारा शहर पोलिस...\nपुणे : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे सहकाऱ्याचा खून\nहडपसर(पुणे) : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे एका मजूराने आपल्या सहकारी मजूराच्या डोक्यामध्ये कठीण वस्तूने प्रहार करून खून केला. हि...\nधारदार शस्त्राने भोसकून युवकाचा खून\nनागपूर - अपघातात दुचाकीला झालेले नुकसानभरपाई देण्याच्या वादातून तिघांनी एका युवकाचा तलवार आणि चाकूने सपासप वार करून खून केला. ही थरारक घटना...\nउन्हेरे गरम पाण्याच्या कुंडांवर सोई सुविधांचा अभाव\nपाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान...\nपुणे - जनता वसाहतीमध्ये सराईत गुन्हेगाराच्या खूनप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रहिवाशांकडून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=4178", "date_download": "2019-01-17T04:47:13Z", "digest": "sha1:IUXXHADKDEUQ7WHEZEF5X3NCNPLMDGYU", "length": 9152, "nlines": 80, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nसरकारचा आर्थिक व्यभिचार, गरिबांच्या नावे लावले कुंकू; उद्योगपतींशी थाटला संसार\nगरिबांच्या कल्याण योजनांचा पैसा कपात करून राजकोषिय तोटा नियंत्रणात आणण्याचा प्रकार लोकशाहीविरोधी आहे.\nसहकारनगर : गरिबांच्या कल्याण योजनांचा पैसा कपात करून राजकोषिय तोटा नियंत्रणात आणण्याचा प्रकार लोकशाहीविरोधी आहे. जीडीपीच्या नावे करोडो रुपये बड्या उद्योगपतींच्या हस्तांतरित करणे. अनु.जाती, आदिवासी, शेतकरी घटकांसाठी घातक आहे.\nदेशाचे सरकार गरीब वंचितासाठी की भांडवलंदारासाठी गरिबांच्या नावाचे कुंकू लावून उद्योपतीशी संसार करणारे सरकार लोकशाहीवादी कसे गरिबांच्या नावाचे कुंकू लावून उद्योपतीशी संसार करणारे सरकार लोकशाहीवादी कसे असा सवाल साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केला.\nअनु.जाती स्वयंसेवक संघ व अण्णा भाऊ साठे स्मारक संस्था यांच्या विद्यमाने अण्णा भाऊ साठे व्याख्यानमालेचे ३४१ वे पुष्प गुंफण्यात आला. ‘भारतीय अर्थव्यवस्थेची दिशा कोणती व अच्छे दिन कोणाचे व अच्छे दिन कोणाचे’ या विषयावर सबनीस बोलत होते. बँकिंग तज्ज्ञ विश्‍वास उटगी, कॉँग्रेसचे नेते ऍड. अभय छाजेड, अनु.जाती स्वयंसेवक संघाचे संघप्रमुख सोपानराव चव्हाण उपस्थित होते.\nसबनीस म्हणाले, ‘सरकारकडे शेतकर्‍यांच्या विकासासाठी पैसे नाहीत पण बड्या भांडवलंदारासाठी आहेत. अर्थव्यस्थेस चुना लावून मल्या-मोदी परदेशात पळाले आणि शेतीच्या कर्जात शेतकरी फासावर लटकले. गॅस, वीज, गरिबांची पेन्शन अशा काही मोदींच्या योजना गौरवास्पद आहेत. पण गरिबांची-वंचितांची दरिद्री अवस्था वाढली कारण अंबानीची श्रीमंती वाढली. याला सरकारचे भांडवलशाही धोरण कारणीभूत आहे.\nसंपत्तीचा मोठा वाटा उद्योगपतींनी लुबाडला-\nविश्‍वास उटगी यांनी म्हणाले, भांडवलशाहीच्या चौकटीत राहूनही सार्वजनिक क्षेत्राच्या विकासामुळे देशाचे पायाभूत उभे राहू शकते. त्याचबरोबर खासगी क्षेत्राचाही विकास व्हायला मदत झाली. गेल्या २५ वर्षांतील जागतिकीकरणाच्या धोरणामुळे कामगार, कष्टकरी शेतकरी वर्गाने निर्माण केलेल्या संपत्तीचा प्रचंड मोठा वाटा उद्योगपतींनी लुबाडला.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://nvgole.blogspot.com/2014/10/blog-post.html", "date_download": "2019-01-17T04:28:10Z", "digest": "sha1:LPIHUNK47DHJC7HKRGXJICARG5DUSCN7", "length": 28301, "nlines": 325, "source_domain": "nvgole.blogspot.com", "title": "नरेंद्र गोळे: कानानी बहिरा मुका परी नाही", "raw_content": "\n'मला जाणून घे, मला जाणून घे' म्हणणार्‍या चराचराला, कलाकलानी जाणून घेत असता, जी संपन्नता लाभली, ती कले कलेने सुहृदास सादर समर्पित करावी म्हणूनच हा प्रयास. वाचकासही सुरस वाटावा, हीच प्रार्थना\nप्रारणांचे स्वरूप आणि प्रारणसंसर्ग\nकानानी बहिरा मुका परी नाही\nपार्श्वगायक चंद्रशेखर गाडगीळ यांचे निधन\n'निसर्गराजा ऐक सांगतो', 'कोण होतीस तू काय झालीस तू' या लोकप्रिय गीतांसह 'कुदरत' चित्रपटाच्या शीर्षक गीतामुळे रसिकांच्या मनात घर करून राहिलेले प्रसिद्ध पार्श्वगायक चंद्रशेखर गाडगीळ (वय ६७) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रात्री दीडच्या सुमारास मुंबई येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.\nपं. सदाशिवबुवा जाधव यांच्याकडून चंद्रशेखर गाडगीळ यांनी किराणा घराण्याच्या गायकीची तालीम घेतली. ऑर्केस्ट्रा क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या गायन कलेचा श्रीगणेशा केला. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवामध्ये त्यांनी अनेक कार्यक्रम आपल्या गायन कलेने गाजविले. 'लागा चुनरीमें दाग' हे मन्ना डे यांचे लोकप्रिय गीत गाडगीळ समरसून गात असत. या गाण्यानेच त्यांना 'ब्रेक' दिला. गायिका रश्मी यांच्यासमवेत त्यांनी 'रश्मी ऑर्केस्ट्रा'ची स्थापना केली. 'मेलडी मेकर्स' या ऑर्केस्ट्राचे ते हुकमी गायक होते. एका कार्यक्रमाला उपस्थित असलेले संगीतकार राम कदम यांनी गाडगीळ यांचा आवाज ऐकून त्यांना चित्रपटासाठी पाश्र्वगायनाची संधी दिली. व्ही. शांताराम यांच्या 'झुंज' चित्रपटासाठी त्यांनी उषा मंगेशकर यांच्यासमवेत गायिलेली 'निसर्गराजा ऐक सांगतो' आणि 'कोण होतीस तू काय झालीस तू' ही गीते लोकप्रिय झाली. 'अरे कोंडला कोंडला देव', 'अरूपास पाहे रूपी तोच भाग्यवंत', 'अजून आठवे ती रात्र पावसाळी' ही गीते रसिकांच्या स्मरणात आहेत.\nलोकसत्तामध्ये हे वृत्त वाचले आणि माझ्या मनात आठवण झाली ती त्यांच्या एका अत्यंत समर्पक गीताची. त्याचे शब्द कुणी लिहीले आहेत माहीत नाही. मात्र गायलेले चंद्रशेखर ह्यांनी आहेत. सह्याद्री वाहिनीवर हे गीत लागत असे तेव्हा, वस्तुस्थितीचे एवढे यथातथ्य निरूपण, अत्यंत आर्जवी आवाजात, वर्तमान समाजाला नीट समजावून सांगणारे स्वर चंद्रशेखर ह्यांचे आहेत हे कळल्यापासून मला त्यांच्याविषयी फारच आदर वाटू लागला होता. त्यांची इतर कारकीर्द लोकसत्ताने दिल्यानुसार सजलेली आहेच. मात्र केवळ हे एकच गीत ते गायले असते तरीही मी त्यांना मोठेच मानले असते. ते गीत आहे “कानानं बहिरा, मुका परी नाही”.\nईश्वर मृतात्म्यास शांती देवो.\nकानानी बहिरा मुका परी नाही \nशिकविता भाषा बोले कसा पाही ॥ धृ ॥\nबिघाड हो त्याच्या केवळ कानात \nवाचा इंद्रियांत दोष मुळी नाही ॥\nशब्द नाही कानी, कशी यावी भाषा \nमुका नसोनीही गप्प सदा राही ॥ १ ॥\nजन सकलांनो सत्य हेच जाणा \nमुक्याला बोलाया शिकवोनी पाही ॥\nबालपणी हेरा त्वरित श्रवणदोष \nश्रवणयंत्र देता शब्द येई कानी ॥ २ ॥\nखूप खूप बोला कर्णबधीरांशी \nबोलाया कसा तो शिके लवलाही ॥\nघटक समाजाचा घडवा समर्थ \nसौख्य तया द्या हो जोडा ही पुण्याई ॥ ३ ॥\nगायकः चंद्रशेखर गाडगीळ, संगीत: कमलेश जाधव, अल्बमः रंगला भजनांत पांडुरंग\nइथे हे गाणे ऐकता येईलः\nLabels: कानानी बहिरा मुका परी नाही, लेख\nमी लिहितो त्या अनुदिनी\n६. आरोग्य आणि स्वस्थता\nऍट जीमेल डॉट कॉम\n॥ एकात्मता स्तोत्र ॥\nअक्षरधाम मंदिर नवी दिल्ली\nअप-१: आहार आणि आरोग्य\nअप-३: प्रशासनाकडे वळून बघतांना\nअमूल द टेस्ट ऑफ इंडिया\nअसामान्य व्यक्तींनी काढलेली असामान्य व्यक्तींची रेखाचित्रे\nआव्हान जम्मू आणि काश्मीरातील छुप्या युद्धाचे\nउत्तराखंडाची सहल भाग-१: पूर्वतयारी\nउत्तराखंडाची सहल भाग-२: मुंबईच बरी\nउत्तराखंडाची सहल भाग-३: उत्तराखंडातील वनस्पती\nउत्तराखंडाची सहल भाग-४: हायड्रन्झिया आणि नावा\nउत्तराखंडाची सहल भाग-५: पशुपक्षी\nउत्तराखंडाची सहल भाग-६: देवभूमी\nउत्तराखंडाची सहल-७: पर्यटन प्रणालीने काय द्यावे\nऊर्जस्वला वर्चस्वला अतिनिष्चला विजये\nएक-चित्र यदृच्छय बिंदू बहुशिक्कारेखन\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी १-उज्जयिनी\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी २-इंदौर\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ३-मांडू ओंकारेश्वर\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ४-ओंकारेश्वर\nकवी माधव ज्यूलियन यांचा आज जन्मदिन\nका रे असा अबोल तू\nकानानी बहिरा मुका परी नाही\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०१\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०२\nचला गड्यांनो शेतीबद्दल बोलू काही\nचिनाब नदीवरला लोहमार्ग पूल\nजय संवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा\nजलतज्ञ माधव आत्माराम चितळे\nठसठशीत वास्तवावरचे परखड भाष्य – ठष्ठ\nतू संघ संघ जप मंत्र निजांतरात\nदिव्य मी देत ही दृष्टी\nदीपावलीच्या तसेच नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nदेखण्या घुबडाची निर्मम हत्या\nपद्मविभूषण ई.श्रीधरन यांस मानाचा मुजरा\nपहिल्या अणुस्फोटक-प्रकल्पाचा मुख्याधिकारीः जनरल लेस्ली ग्रुव्हज\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: १\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: २\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: ३\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: ४\nपुस्तक परिचयः आव्हान जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे\nपुस्तक परिचयः डॉ. आई गणेश तेंडुलकर\nपुस्तक परिचयः पर्वतावरील पुनर्जन्म\nपुस्तक परिचय: परत मायभूमीकडे\nपुस्तक परिचय: पर्यटन सम्राट\nपुस्तकपरीक्षण: नॉट ओन्ली पोटेल्स\nपेंच अभयारण्यात एक दिवस\nप्रामाणिकपणा अनमोल असतो. तो अभंग असू द्यावा\nबारा चेंडूंच्या कोड्याचे उत्तर\nब्लॉग माझा-२०१२ पुरस्कार प्रमाणपत्र\nब्लॉग माझा-३ स्पर्धेचा निकाल\nभारतीय जनतेला लोकशाहीने काय दिले\nमराठी उच्च शिक्षण समिती\nमहिला वैज्ञानिक अनुपमा कुलकर्णी\nमेळघाट २०१२ – २०१३\nमेवाडदर्शन-२: पहिला दिवसः माऊंट अबू\nमेवाडदर्शन-३: दुसरा दिवसः माऊंट अबू\nमेवाडदर्शन-४: तिसरा दिवसः हल्दीघाटी व नाथद्वार\nमेवाडदर्शन-५: चौथा दिवसः उदयपूर\nमेवाडदर्शन-६: पाचवा दिवसः चित्तौडगढ\nमेवाडदर्शन-७: सहावा दिवसः पुष्कर\nमेवाडदर्शन-८: सातवा दिवसः रणथम्भोर\nमेवाडदर्शन-९: आठवा दिवसः जयपूर\nरुग्णोपयोगी साहित्य सेवा संस्था\nविकसित भारताची संकल्पना लेख\nविडंबने-२ दासबोध आणि उदासबोध\nविडंबने-४ 'रांगोळी घालतांना पाहून'\nविडंबने-५ 'माझे जीवन गाणे'\nविडंबने-६ 'स्वयंवर झाले सीतेचे'\nशालेय शिक्षणात काय असावे\nसारे जहाँ से अच्छा\nसिक्कीम सहल-१०: भारतीय वनस्पती उद्यान\nसिक्कीम सहल-२: कोलकाता स्थलदर्शन\nसिक्कीम सहल-३: मिरीक स्थलदर्शन\nसिक्कीम सहल-४: चहाचे मळे\nसिक्कीम सहल-५: हिमालयन पर्वतारोहण संस्था\nसिक्कीम सहल-६: गान्तोक शहरदर्शन\nसिक्कीम सहल-९: गान्तोक ते न्यू जल पैगुडी\nहिताची निगा किती करावी\nअसती नितळ इतके चेहरे\nआई तुला प्रणाम (वंदे मातरम्‌ चा अनुवाद)\nइथेच कुठे मन आहे, पायतळी येवो ना\nऐकून जा ना हृद-कथा\nकाय सजणात माझ्या कमी\nजा रे जा योग्या तू निघून जा\nतू इथे प्रवासी अन् हा निवारा जुजबी आहे\nदिस हे बहारीचे, तुझ्या माझ्या पसंतीचे\nपाऊली यांचा वगळ सिद्धांत\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये\nपौर्णिमेचा चंद्र वा सूर्यच जणू की तू\nमज सांग ए मना तू\nयावरून असे तू न समजावे\nवारंवार तुला काय समजवे\nसाथ देण्याचे जर का तू करशील कबूल\nहर क्षणी बदलते आहे रूप जिंदगी\nहे रूपवती तू जाग तुला प्रेम पुकारे\nहृदयोपचार घेत असतांना मी वाचलेली पुस्तके\nभूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय\nपुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस\nमिसळपाव वरील माझे लिखाण\n\"तो सलीम राजपुत्र\" चा हिंदी अनुवाद \nकोई लौटा दे मेरे, बीते हुए दिन\nपुष्पक यानात भानू आणि पार्वती\n१. ब्लॉग माझा-३, या २०१० मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत ह्या अनुदिनीचा ४-था क्रमांक आलेला होता. परीक्षक लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी) विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक सा. साधना आणि माधव शिरवळकर (आयटी तज्ज्ञ) हे होते. पारितोषिक वितरणाचा हा कार्यक्रम २६ डिसेंबर २०१० रोजी ध्वनिचित्रमुद्रित करून, रविवार, २७ मार्च २०११ रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत स्टार माझा ह्या दूरदर्शन वाहिनीवरून प्रसारित केला गेला.\n२. २०१२०८२७ रोजी वाचावे नेटके ह्या लोकसत्तेच्या सदरात ह्या अनुदिनीचा परिचय श्री.अभिनवगुप्त ह्यांनी “वाचावे नेट-के : ग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार अभिनवगुप्त - सोमवार२७ ऑगस्ट २०१२” ह्या शीर्षकाखाली करून दिला.\nग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार: दुवा-१\nग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार: दुवा-२\n३. वाचावे नेटके मधील लेखानंतर मायबोली डॉट कॉम वर अनेकांनी अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या.\n४. ‘एबीपी माझा’च्या ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेच्या चौथ्या पर्वात ह्या अनुदिनीस प्रथम पसंतीच्या पाच अनुदिनींमध्ये तिसरे स्थान देण्यात आलेले आहे.\nए.बी.पी. माझाच्या संकेतस्थळावरील निकालाची घोषणा\nब्लॉग माझा कौतुक सोहळा रविवार, ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वा. एबीपी माझावर प्रक्षेपित केला गेला.\nब्लॉग माझा कौतुक सोहळा\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०१\nअभंग , ओवी , घनाक्षरी इत्यादी पद्यप्रकारांत लघुगुरू हा भेद नाही. स्थूलमानाने सर्व अक्षरे सारख्याच दीर्घ कालांत म्हणजे गुरूच उच्चारायची असत...\nजयपूर मी आकाशातून, आगगाडीतून, बसमधून, जीपमधून आणि पायी फिरून पाहिलेले आहे. अर्वाचीन भारतातल्या आधुनिक शहरांपैकी एक अतिशय देखणे शहर आहे जयपू...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE", "date_download": "2019-01-17T05:28:41Z", "digest": "sha1:3UJE3THDAMYMWXJADTQFGUCQNYVHK3VR", "length": 27567, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (53) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (30) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nअर्थविश्व (7) Apply अर्थविश्व filter\nसंपादकिय (5) Apply संपादकिय filter\nसिटिझन जर्नालिझम (5) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nक्रीडा (4) Apply क्रीडा filter\nपैलतीर (4) Apply पैलतीर filter\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\nअॅग्रो (3) Apply अॅग्रो filter\nमनोरंजन (3) Apply मनोरंजन filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\nग्लोबल (1) Apply ग्लोबल filter\nमहाराष्ट्र (87) Apply महाराष्ट्र filter\nप्रशासन (48) Apply प्रशासन filter\nसोलापूर (25) Apply सोलापूर filter\nस्पर्धा (25) Apply स्पर्धा filter\nकोल्हापूर (21) Apply कोल्हापूर filter\nजिल्हा परिषद (19) Apply जिल्हा परिषद filter\nमुख्यमंत्री (19) Apply मुख्यमंत्री filter\nनिवडणूक (18) Apply निवडणूक filter\nमहापालिका (18) Apply महापालिका filter\nपत्रकार (17) Apply पत्रकार filter\nपुरस्कार (17) Apply पुरस्कार filter\nशंकरराव गडाख यांना न्यायालयाचे अटक वॉरंट\nनेवासे : कर्ज माफी, पाटपाणी, कांदा अनुदान, दूध भाववाढ, पीकविमा अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तालुक्यासह अनेक आंदोलन करणारे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी नगर-औरंगाबाद महामार्गावरील वडाळा बहिरोबा येथे २०१८ मध्ये केलेल्या 'चक्कजाम' आंदोलांनाबद्दल नुकतेच नेवासे न्यायालयाचे अटक वॉरंट निघाले...\nदुष्काळात अकोला सावत्र, सरासरी पैसेवारी ५० पेक्षा कमी\nअकोला : राज्यातील दुष्काळ घोषित केलेले १५१ तालुके, तसेच इतर तालुक्यामधील २६८ महसुली मंडळा व्यतिरिक्त ९३१ गावांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. मात्र, अकोला जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ५० पैसांपेक्षा कमी असूनही अकोला जिल्ह्यातील अकोट आणि पातूर तालुक्यातील एकाही गावाचा यात समावेश...\nओळख विसरलेली गावे, अन भकास चेहरे\nमरवडे (सोलापूर) - मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावात दुष्काळी परस्थिती निर्माण झाली आहे. ३५ गावांच्या पाणीप्रश्नांने तर सर्वसामान्य जनतेबरोबर साऱ्या पुढाऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आणले. अनेक वर्षे सरली दुष्काळ कमी झाला नाही मात्र दुष्काळी गावांची संख्या मात्र वाढली. ३५ गावांचा प्रश्न आज ४५ गावांचा होऊन...\nसुधागड तालुका कृषी विभागात अनेक पदे रिक्त\nपाली - सुधागड तालुका कृषी विभागात अनेक पदे रिक्त आहे. त्यामध्ये कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक लिपीक व वाहन चालक अशा विविध जागांचा समावेश आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी असलेल्या योजना राबवितांना व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवितांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. तालुका कृषी विभागात कृषी...\nमराठी गायक नंदेश उमप यांच्या गायनाने भारवले मॉरिशसचे मराठी रसिक\nमॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राने, मॉरिशस मराठी मंडळी फेडेरेशन व मराठी स्पीकिंग युनियनच्या सहयोगाने २०१८ वर्षाच्या सांगता करण्यासाठी मराठी स्पर्धा 'स्वरगंध' चे आयोजन केले होते. 'स्वरगंध' स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी २२ डिसेंबरला मॉरिशसच्या सर्ज कॉन्स्टँटिन,वक्वाच्या सभागृहात पार पडली....\nसासवडसाठी ५८ कोटींची 'भूयारी गटर योजना' मंजूर\nसासवड - येथील शहराच्या ५८ कोटी १३ लाख लाख रुपये खर्चाच्या भुयारी गटर योजनेला राज्य शासनाने काल प्रशासकीय मान्यता दिली. दोन टप्यांसह दोन वर्षांच्या आत नगरपालिकेला ही योजना पूर्ण करायची आहे. तीन महिन्यांत योजनेची निविदा निघून कामाला सुरुवात होईल; अशी माहिती मुख्याधिकारी विनोद जळक यांनी आज दिली. ...\nचित्रकला ग्रेड परिक्षांच्या निकालाबाबत सावळागोधळ\nएकलहरे(नाशिक) : कला संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या चित्रकला ग्रेड परिक्षांचा निकाल अद्याप लागलेला नाही. तसेच दोन वर्षांपासुन पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रेही मिळाली नाहीत. त्यामुळे कला शिक्षक व विद्यार्थी चिंतेत आहेत. लवकरात लवकर चित्रकला ग्रेड परिक्षांचे निकाल जाहीर करावेत व मागील दोन...\n''गडकरी साहेब सुरुवात स्वतःपासून कराल का '\nपुणे :. 'अपयशाचे श्रेय नेतृत्वाने स्वीकारले पाहिजे' असे वक्तव्य केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात केले होते. याच विधानाचे 'कौतुक' करत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी ''गडकरी साहेब सुरुवात स्वतःपासून कराल का '' असा सवाल खुल्या पत्रातून विचारत त्यांचा पाहूणचार घेतला. ''अनेक...\nपरभणी जिल्हा कचेरीसमोर कोतवालांचे मुंडन\nपरभणी : कोतवालांच्या कामबंद आंदोलनाची दखल 30 दिवसांनंतरही घेतली नसल्याने सोमवारी (ता. 24) त्यांनी मुंडन आंदोलन केले. सर्वांनीच आंदोलनस्थळी मुंडन करीत मुख्यमंत्र्याविरूद्ध घोषणा देत शासनाचा निषेध नोंदविला. चतुर्थ श्रेणीत समाविष्ठ करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील कोतवालांच्या संघटनांनी 6...\nइंदापूरमध्ये रंगणार शरद युवा महोत्सव-२०१८\nइंदापूर - गुणवंत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भरारी मिळावी, त्यांना स्वत:च्या हक्काचे व्यासपीठ लाभावे, या व्यासपीठावर आपली कला सादर करुन त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण करता यावी या उद्देशाने ‘शरद युवा महोत्सव-२०१८’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या आयोजक बारामती लोकसभा...\nफौजदार तेजस मोहिते यांना पराक्रम पदक जाहीर\nदौंड (पुणे) : गडचिरोली येथे तीन वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांविरूध्द राबविलेल्या मोहिमेसाठी आणि नक्षलविरोधी अभियानात दिलेल्या अभियानाची दखल घेत दौंड पोलिस ठाण्याचे फौजदार तेजस मोहिते यांना राष्ट्रपतींचे पराक्रम पदक जाहीर झाले आहे. राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी एका शासकीय परिपत्रकाद्वारे...\nपुणे : \"इंडियन हिस्टरी काँग्रेस\" परिषद निधी कमतरतेमुळे रद्द\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३० डिसेंबर २०१८ दरम्यान \"इंडियन हिस्टरी काँग्रेस\" ही परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र, काही कारणामुळे ही परिषद विद्यापीठाने रद्द केली आहे. परिषदेच्या आयोजनासाठी निधीची कमतरता असल्याने ती पुढे ढकलण्यात यावी, असे पत्र विद्यापीठाच्या...\nपाली ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक\nपाली - चार महिन्यात पाली नगरपंचायती संदर्भातील प्रक्रीया पुर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शासनाला सप्टेंबर महिन्यात दिले आहेत. मात्र या आदेशाचा शासनाला विसर पडलेला दिसतोय. कारण पाली ग्रामपंचायतीच्या ५ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक लागणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या संदर्भात मतदार यादी कार्यक्रम...\nशेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी जनआंदोलन उभारणार- प्रवीण माने\nवालचंदनगर - उजनी जलाशयातील पाण्याचे फेरनियोजन केल्यामुळे उजनी जलाशयातील खासगी उपसा क्षेत्रातील बॅक वॉटरच्या शेतकऱ्यांचे १.९७ टीएमसी पाणी कमी होणार असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी जलआंदोलन उभारणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे...\nसशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ\nनांदेड : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवन येथे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी २०१८- १९ संकलन शुभारंभ व माजी सैनिकांच्या मेळाव्याचे उदघाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते झाले. यावेळी परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अविनाश कचरे, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री...\nकाळ आला होता पण वेळ आली नव्हती : एक सत्य कथा\n दिवस तास नॉर्मल सुरु झाला होता. पण ट्रीप साठी निघालो तसं काही का काही घडत होतं, मुलगा आजारी तो सावरला मग मुलगी आजारी त्यामुळं घरी कधी जातोय ही हूर हूर होती. गुरुवार २९/११/२०१८ ला सकाळच्या ११:०० पर्यंतच्या मिटिंग आटोपून अजून एक दिवस थांबायची गरज नाही असा...\n'ऑपरेशन मुस्कान’ला अकोल्यात प्रारंभ\nअकोला : विशेष पोलिस महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग यांनी हरवलेल्या अल्पवयीन मुलांना शोधण्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान २०१८’ ही मोहिम १ ते ३१ डिसेंबर दरम्यान राबविण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात जिल्ह्यात बुधवारी (ता.५) सर्व विभागांची बैठक पार पडली. जिल्ह्यात या मोहिमेला...\nउजनीच्या बॅक वॉटरचे पाणी मंगळवेढ्यास मिळणार \nमंगळवेढा - उजनी जलाशयातील खाजगी क्षेत्रातील बंद व वापरात नसलेले 2.33 टीएमसी पाणी कमी करून ते पाणी मंगळवेढा उपसा सिंचन योजना व सिना माढा सह सोलापूर जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनेसाठी देण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केल्यामुळे दुष्काळी तालुक्याला भविष्यात पाणी मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. ...\nतरुणाच्या अवयवदानाने चौघांना जिवदान, दोघांना दृष्टी\nनांदेड : ‘ब्रेन डेड’ झालेल्या भुजंग गोरखनाथ मस्के (वय ३०, रा. माळाकोळी, ता. लोहा) यांच्या कुटुंबीयांनी दुःख पचवून, मोठ्या औदार्याने अवयवदानासाठी संमती दिली. त्यानुसार बुधवारी (ता. पाच) हृदय मुंबईला, एक किडनी व लिव्हर औरंगाबादला, तर एक किडनी व डोळे नांदेडच्या गरजूंना देण्यात आले. त्यातून चौघांना...\nशिष्यवृती परीक्षेची विद्यार्थी संख्या ५० टक्क्यांनी घटली\nनाशिक - महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवीसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत नोंदणी करणाऱ्या परीक्षार्थींची संख्या ५० टक्क्यांनी घटली आहे. परिणामी, विद्यार्थी संख्या वाढण्यासाठी पुन्हा एकदा शिक्षण विभागास अर्ज प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याची वेळ आली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=4179", "date_download": "2019-01-17T04:49:29Z", "digest": "sha1:U55S7GVO4OJ3IFRCKGE437QA3UOQB3LZ", "length": 8502, "nlines": 78, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nबाबासाहेबांचे सर्व साहित्य एका छताखाली हवे-ऍड. भीमराव आंबेडकर\nधार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात क्रांती करणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी देश-विदेशातून लाखो विद्यार्थी भारतात येतात.\nसातारा : धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात क्रांती करणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी देश-विदेशातून लाखो विद्यार्थी भारतात येतात. या विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकर यांचे साहित्य एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावेत अशी अपेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ऍड. भीमराव आंबेडकर यांनी व्यक्त केली.\nविश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी जिल्हा परिषद सातारा संचलित प्रतापसिंह हायस्कूल, सातारा येथे प्रवेश घेऊन त्यांच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात केली. यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या वतीने ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ऍड. आंबेडकर बोलत होते.\nऍड. आंबेडकर म्हणाले, ‘विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेथे-जेथे गेले तेथे मी जात आहे. डॉ. बाबासाहेब यांनी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले. या शाळेत येऊन मी भावूक झालो.’\nनिवृत्त न्यायाधीश डॉ. यशवंत चावरे यांनी विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडून सांगितला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अरुण जावळे, समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांचे स्वीय सहायक प्रमोद फडणीस, प्रवीण धस्के, शिक्षण विस्तार अधिकारी देशमाने, प्रकाश कांबळे, राजेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://umatlemani.blogspot.com/2018/04/blog-post_23.html", "date_download": "2019-01-17T05:50:02Z", "digest": "sha1:QZUI4PB2CYBR53E26ZQV2ZQ4I5O2Z36X", "length": 14122, "nlines": 106, "source_domain": "umatlemani.blogspot.com", "title": "उमटले मनी … : ' जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा'", "raw_content": "\nपाहुनि या लोचनी ऐकुनि नाना ध्वनी, तरंग उठले अंगावरी त्या मुग्ध स्पर्शातुनी, गंधित होते सारे फुलता ती रातराणी, चांदण्या राती भेटता दो मधूर एका क्षणी, कधी ओठांवरी हासू कधी नयनी पाणी, स्मरता अताशा पुनर्जन्मल्या आठवणी, कधी रेखाटल्या रेषा कधी शब्दरुपातुनी, साकारले चित्र जे अनुभवले या कवीमनी, जे न देखिले कधी स्वप्नी, ते भाव सारे आज उमटले मनी …\n' जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा'\nआज सकाळीच इतर बऱ्याच उपयोगी-निरुपयोगी मेसेजेस सोबत आणखी एक मेसेज माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर स्थिरावला आणि तो नजरेखालून जाताच मनात अगदी खोलवर जाऊन बसला , माझ्या विचारांच्या चाकांना नव्या दिशेने गती देण्याचे त्याचे कार्य सुरु झाले आणि मग इतर मेसेजेसप्रमाणे अजिबात माझ्या मोबाइलपासून दुरावला नाही तो. उलट ' जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा' या शीर्षकासह आणखी कितीतरी जणांपर्यंत तो थेट त्यांच्या त्यांच्या मनात जाऊन बसला.\n'जागतिक पुस्तक दिन '... आश्चर्य वाटले ना ऐकून मलाही वाटले होते. जगात दरदिवशी कोणता ना कोणता दिवस अमूकतमूक जागतिक दिन म्हणून साजरा केला जातो पण पुस्तकांचाही असा दिवस असेल हे मात्र कधी कल्पनेतही नव्हते. पण असो.... असा दिवस अस्तित्वात असणं ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. ही कल्पना माझ्या मनाला खूप भावली आणि त्यातून निर्माण झाली उत्सुकता या दिनाविषयी.आणि मग काय मलाही वाटले होते. जगात दरदिवशी कोणता ना कोणता दिवस अमूकतमूक जागतिक दिन म्हणून साजरा केला जातो पण पुस्तकांचाही असा दिवस असेल हे मात्र कधी कल्पनेतही नव्हते. पण असो.... असा दिवस अस्तित्वात असणं ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. ही कल्पना माझ्या मनाला खूप भावली आणि त्यातून निर्माण झाली उत्सुकता या दिनाविषयी.आणि मग काय जराही वेळ न दवडता कधी ,कोणी ,का,कसा अशा अनेक प्रश्नांची उत्तरे भरभर शोधली गेली.\n२३ एप्रिल १९९५ पासून युनेस्कोने दरवर्षी ' जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिवस अशी पुस्तक वाचन तसेच कॉपीराईट व पुस्तक प्रकाशन यासाठी लोकांना प्रवृत्त करणारी ऐतिहासिक घटना घडवून आणली. खरेतर २३ एप्रिल आणि पुस्तकांचा पहिला संबंध झाला तो १९२३ मध्ये. विख्यात स्पॅनिश लेखक Miguel de Cervantes यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ Valencian लेखक Vicente Clavel Andrés यांनी मांडलेली ही कल्पना. शिवाय William Shakespeare आणि Inca Garcilaso de la Vega या दोघा कलाकारांची पुण्यतिथी देखील तीच आणि म्हणून १९९५ साली युनेस्को तर्फे 'जागतिक पुस्तक दिवस' म्हणून २३ एप्रिल या दिवसावर शिक्कामोर्तब झाले. वेगवेगळ्या देशांत हा दिवस वेगवेगळ्या तऱ्हेने साजरा केला जातो.इतर दिवसांप्रमाणे या दिवसाचे महत्त्वाचे स्वरूप एकच - भेटवस्तू देवाणघेवाणीचे पण या प्रसंगी कित्येकदा ती भेटवस्तू म्हणजे पुस्तक. काही ठिकाणी सामूहिक वाचन सुद्धा केले जाते.\nआपल्या देशात वॅलेंटाईन्स डे , मदर्स डे, फ़ादर्स डे यांसारखे या दिवसाचे प्रस्थ नाही किंबहुना असा दिवस अस्तित्त्वात आहे हे देखील अनेकांना माहित नसेल. पण मग मला एका मेसेज मधून ही माहिती मिळाली तर विचार केला कि का नाही अशा सुंदर दिवसाबद्दल जगाला सांगायचे आणि मग मी आज हो लेख लिहिण्यास सुरुवात केली.\nआपण जन्मास येतो. पहिले २-३ वर्षे पार पडली कि मैत्री होते ती पुस्तकांशी.ही पुस्तके आपल्याला काय नाही देत अक्षर-अंक ओळख , जगाची सैर ,कल्पना विकास सारेच काही तर या पुस्तकांच्या सहवासात सामावलेले असते. पण आज कॉम्प्युटरच्या युगात ही पुस्तके दुरावली जाऊ लागली आहेत. आज पुस्तकांपासून दूर जाणाऱ्या पाखरांना पुन्हा त्या अक्षरांत ,कल्पनांत,पुस्तकांत रममाण होण्यासाठी आणणे ही किती सुंदर कल्पनाअक्षर-अंक ओळख , जगाची सैर ,कल्पना विकास सारेच काही तर या पुस्तकांच्या सहवासात सामावलेले असते. पण आज कॉम्प्युटरच्या युगात ही पुस्तके दुरावली जाऊ लागली आहेत. आज पुस्तकांपासून दूर जाणाऱ्या पाखरांना पुन्हा त्या अक्षरांत ,कल्पनांत,पुस्तकांत रममाण होण्यासाठी आणणे ही किती सुंदर कल्पना पण त्यांना वाचणारा वर्ग आज नाहीसा होऊ लागला आहे. म्हणून हीच योग्य वेळ आहे आपणही हा दिवस साजरा करण्याची. पण पुस्तक दिवस साजरा करणे म्हणजे नक्की काय पण त्यांना वाचणारा वर्ग आज नाहीसा होऊ लागला आहे. म्हणून हीच योग्य वेळ आहे आपणही हा दिवस साजरा करण्याची. पण पुस्तक दिवस साजरा करणे म्हणजे नक्की काय फक्त एखादे पुस्तक एकमेकांना भेट देणे फक्त एखादे पुस्तक एकमेकांना भेट देणे पुस्तक भेट म्हणून देणे जितके आवश्यक तितकेच त्याच्या वाचनात रुची निर्माण करणे महत्त्वाचे.नाहीतर कपाटात पडून वाळवीच्या स्वाधीन करण्यात अथवा रद्दीच्या भावात तराजूवर ठेवण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे अशा अनमोल भेटीला मातीमोल करून आपण स्वतःलाच न्याय देत नाहीत. म्हणून प्रत्येकाने आज वाचनाचे महत्त्व समजून घेऊन इतरांनाही समजवावे आणि आजपासूनच जितकी जमतील तितके वाचन करण्याचा पण करणे हा खरा पुस्तकोत्सव.\nबरेच दिवस मीसुद्धा कामाच्या व्यापात या पुस्तकमित्रांपासून दुरावले होते. पण आता ठरवले आहे कि वेळात वेळ काढून एक परिच्छेद का होईना पण माझी पुस्तके आता वाळवीच्या किंवा रद्दीच्या स्वाधीन होणार नाहीत. आणि हे बघा , अगदी आत्ताच मी एक सुंदर पुस्तक वाचण्यासाठी म्हणून हातात घेतले आहे... दोन-चार पाने वाचूनही झालीत... एक वेगळेच समाधान ,आनंद मिळतो... तर मग चला तर तुम्ही सुद्धा तुमचे कपाट उघडून एकवार पहा ... अडगळीत पडलेले ते पुस्तक हातात घ्या... आणि त्याच्या प्रत्येक पानात , प्रत्येक ओळीत ,प्रत्येक शब्दात ज्ञान मिळवा... आनंद अनुभवा... स्वतःला शोधा... कारण शोधले तर सापडतेच ... फक्त योग्य दिशा मिळायला हवी... आज कदाचित ती मिळते आहे, हो ना \nमी रुपाली संदीप ठोंबरे...मुंबईची मुलगी . अक्षरे ,कल्पना ,शब्द ,रंग यांच्या सहवासात सतत रममाण होणारी...जीवन खूप सुंदर आहे असे मनोमन मानणारी ... आणि म्हणूनच या जीवनाचा प्रत्येक क्षण यथेच्छ अनुभवा , आनंदाने जगा असे प्रत्येकालाच अगदी आवर्जून सांगणारी...एक तुमचीच मैत्रीण अक्षरकल्पनांची.\nआज शोभतेया दारी लावून पिवळी हळदी ...\n\"आठवण\".....हरवते मी तुझ्या सहवासात \nमीही बाबा आहे माझे राणी ….\nमाझे प्रथम चित्रप्रदर्शन... एक अविस्मरणीय अनुभव\n१ लक्ष... एक फार मोठी संख्या\nलग्नशुभेच्छा … दादा आणि वाहिनीसाठी \nआजची पहाट एक नवीनच आणि एक सुंदर अनुभव घेऊन माझ्या जीवनात आली. कारण आज पहाटे ४ वाजताच मला उगवत्या सूर्याचे दर्शन घडले आणि तेही अगदी जवळून......\nतो आणि....ती (भाग ३)\n' जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/47-dead-as-two-buses-collide-in-zimbabwe/", "date_download": "2019-01-17T04:47:54Z", "digest": "sha1:NYPQG4F6CEXTYG7YMK3PVIZ62TUPCSYE", "length": 15880, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "झिंबाब्वेच्या राजधानीत भीषण अपघात! दोन बसच्या समोरासमोर धडकेत 47 ठार | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nपु.ल.देशपांडे उद्यानासमोर 4 फूट पाण्याचे तळे, व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर…\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nकृषी विमा योजनेमुळे खाजगी विमा कंपन्या मालामाल, कमावले 3 हजार कोटी…\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nमायावतींनी खेळले मुस्लिम आरक्षणाचे कार्ड\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम : हिंदुस्थानचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nसुबोध भावे याच्या ‘काही क्षण प्रेमाचे’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nझिंबाब्वेच्या राजधानीत भीषण अपघात दोन बसच्या समोरासमोर धडकेत 47 ठार\nझिंबाब्वेची राजधानी असलेल्या हरारे येथे दोन लक्झरी बसच्या अपघातात 47 जणांचा मृत्यू झाला असून 70 जण जखमी झाले आहेत. बुधवारी संध्याकाळी हरारे-मुटारे मार्गावरील रुसपे भागात हा अपघात झाला आहे. एका बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या ही बस दुसऱ्या बसवर जाऊन आदळल्याने हा अपघात झाल्याची माहिती पोलीस प्रवक्ता पॉल न्याथी यांनी दिली आहे.\nझिंबाब्वेमध्ये झालेल्या अपघातामुळे रुसपे मधील सरकारी रुग्णालयात जागा शिल्लक न राहिल्याने अनेक जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. झिंबाब्वेमध्ये खराब रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. मागील जून महिन्यात देखील दोन बसचा अपघात होऊन 43 जणांचा बळी गेला होता.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलनांदेडकरांना दिवाळी पहाटची मेजवानी\n 70 गोदामे जळून खाक\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nडंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटणार, अंबरनाथची जागा लवकरच पालिकेला मिळणार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nशेतकऱ्यांची अडवणूक कराल तर धडा शिकवू, आदित्य ठाकरे यांचा बँक अधिकाऱ्यांना...\nमायावतींनी खेळले मुस्लिम आरक्षणाचे कार्ड\nपालिका रुग्णालयांत गरीबांच्या 139 रक्त चाचण्या होणार मोफत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/t2927/", "date_download": "2019-01-17T05:18:33Z", "digest": "sha1:P3JHTZ54PFKYWY77RKYKXRX3LE544UDH", "length": 3232, "nlines": 59, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको-टाइमपास", "raw_content": "\nकामापेक्षा चिंताच माणसाला जास्त छळते. कारण बहुतेक जण कामापेक्षा चिंताच जास्त करतात.\nकंजूष नातेवाईकाबरोबर आयुष्य काढणं कठीण असतं. पण कंजूष पूर्वजामागे आयुष्य काढण्यासारखी दुसरी चैन नाही.\nवर्तमानपत्र विकत एक लहान मुलगा ओरडत असतो, 'पंचवीस जणांना फसवले, पंचवीस जणांना फसवले\nकुतुहलाने एक माणूस जवळ येतो, पेपर विकत घेतो. पहिल्या पानावर बघतो तर तो आदल्या दिवशीचा पेपर असतो. संतापून तो माणूस पेपरवाल्याला जाब विचारतो, 'कुठाय फसवणुकीची बातमी' पेपरवाला त्याच्याकडे दुर्लक्ष करून ओरडायला सुरुवात करतो, 'सव्वीस जणांना फसवले, सव्वीस जणांना फसवले' पेपरवाला त्याच्याकडे दुर्लक्ष करून ओरडायला सुरुवात करतो, 'सव्वीस जणांना फसवले, सव्वीस जणांना फसवले\nनवरा : पुरुष एका दिवसाला १५ हजार शब्द बोलतात, तर बायका दिवसाला ३० हजार शब्द बोलतात.\nबायको : कारण तुम्हा पुरुषांना प्रत्येक गोष्ट दोनदा सांगावी लागते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-shivendrasinghraje-bhosale-maharashtra-news-toll-issue-52967", "date_download": "2019-01-17T06:13:42Z", "digest": "sha1:WFAZCOB4B6275IMGATI5EJNQLZAHX47W", "length": 12858, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news shivendrasinghraje bhosale maharashtra news toll issue खंडणीच्या प्रतापापायी साताऱ्याचा विकास खुंटवायचा का? : शिवेंद्रसिंहराजे भोसले | eSakal", "raw_content": "\nखंडणीच्या प्रतापापायी साताऱ्याचा विकास खुंटवायचा का\nगुरुवार, 15 जून 2017\nसातारा - वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोवई नाक्‍यावर \"ग्रेड सेपरेटर' उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र खंडणीचे प्रताप वाढल्याने हे काम घेण्यासाठी एकही ठेकेदार धजावत नसल्याने बांधकाम विभागाला पुन्हा-पुन्हा निविदा काढावी लागत आहे. ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असल्याचे म्हणत \"खंडणीच्या प्रतापापायी सातारा शहराचा विकास खुंटवायचा का' असा प्रश्‍न आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.\nसातारा - वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोवई नाक्‍यावर \"ग्रेड सेपरेटर' उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र खंडणीचे प्रताप वाढल्याने हे काम घेण्यासाठी एकही ठेकेदार धजावत नसल्याने बांधकाम विभागाला पुन्हा-पुन्हा निविदा काढावी लागत आहे. ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असल्याचे म्हणत \"खंडणीच्या प्रतापापायी सातारा शहराचा विकास खुंटवायचा का' असा प्रश्‍न आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.\nयावेळी बोलताना भोसले पुढे म्हणाले, \"खंडणीखोरांना चाप बसवून साताऱ्याच्या विकासाला गती देण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलावीत. शांत आणि शिस्तप्रिय साताऱ्यात खंडणीराज कोणामुळे आणि केव्हापासून सुरु झाले याचा विचार सुज्ञ सातारकरांनी करावा. खंडणी म्हणजे विकासकामांना जडलेला कॅन्सरच आहे. कॅन्सरचा आजार वाढला की उपचारांचा उपयोग होत नाही, हीच परिस्थिती विकासकामांची झाली आहे. विकासकामांना गती देण्यासाठी खंडणी सारख्या गुन्ह्यांचे ऑपरेशन करण्याची वेळ आली आहे.'\nपोलिस प्रशासनाने खंडणीसारख्या गंभीर प्रकारांना आळा घालण्यासाठी, कोणाचीही गय न करता कठोर पावले उचलावीत, असेही आमदार भोसले यांनी म्हटले आहे.\nसिंचन भवनमध्ये जाऊन महापौर विचारणार जाब\nपुणे : मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी सांगून सुद्धा वारंवार पुणे शहराच्या पाणी पुरवठा बंद करणाऱ्या जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुरू...\nशिवस्मारकाचे काम तातडीने थांबवा; सरकारचे आदेश\nमुंबई- अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचं काम पुन्हा एकदा रखडणार आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्राद्वारे शिवस्मारकाचे काम तातडीने...\nउन्हेरे गरम पाण्याच्या कुंडांवर सोई सुविधांचा अभाव\nपाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान...\nजानेवारीतच 29 गावांत टॅंकर\nअमरावती : विभागातील पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होऊ लागल्या आहेत. आताच अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील 29 गावांना टॅंकरने पाणी पुरवण्यात येत...\nसर्प तस्करांची आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद\nवर्धा : बुलडाणा व जळगाव येथून मांडोळ प्रजातीचा साप पकडून तो वर्ध्यात विक्रीकरिता आणणाऱ्या चार जणांना वन विभागाने पीपल फॉर ऍनिमल्सच्या मदतीने ताब्यात...\nरोजगार सेवकाला लाच घेताना अटक\nगोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जनावरांचा गोठा मंजूर करून देण्यासाठी सात हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या रोजगार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=3685", "date_download": "2019-01-17T05:03:32Z", "digest": "sha1:YE2FNC7UVKGISGJP7SX6X55VQPMUAGBL", "length": 8194, "nlines": 77, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nसुधन्वा गोंधळेकरची गौरी लंकेश यांच्या हत्येला मदत\nबंगळूर : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी सुधन्वा गोंधळेकर यानेच पिस्तूल दिल्याचे विशेष तपास पथकाच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. एसआयटीने अलीकडेच गोंधळेकरला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे.\nगोंधळेकर सातारा येथील आंदोलनकर्ता व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा सदस्य आहे. गुप्तचर खात्याच्या माहितीच्या आधारे महाराष्ट्राच्या एटीएसने त्याला ताब्यात घेतले आहे. गेल्या पाच सप्टेंबर रोजी परशुराम वाघमारे याने गोळ्या झाडून गौरी लंकेश यांची हत्या केली होती. वाघमारेने हत्येसाठी वापरलेले पिस्तूल या प्रकरणातील आणखी एक आरोपी एच. एल. सुरेश याच्याकडे दिले होते. सुरेश हा सिगेहळ्ळी येथील रहिवाशी आहे. लंकेश यांची हत्या झालेल्या दिवशी त्याने अमोल काळे याला आश्रय दिला होता. सुधन्वा गोंधळेकर यानेच सुरेशकडे हत्येसाठी पिस्तूल दिली होती, असे समजते.\nगौरी लंकेश यांच्या हत्येनंतर पिस्तुल सुरेश याच्याच घरी होती. काळेमार्फत गोंधळेकरने पिस्तुल परत घेतल्याचे एसआयटी अधिकार्‍यांना माहिती उपलब्ध झाली आहे. काळे याच्या डायरीत गोविंद नावाचा उल्लेख आहे. फोन कॉल्सची चौकशी केल्यानंतर नंबर सातार्‍याचा असल्याचे आढळून आले. महाराष्ट्राच्या एटीएस अधिकार्‍यांना ही माहिती देण्यात आली होती, असे एसआयटी अधिकार्‍यांनी सांगितले. काळेच्या डायरीतील गोविंद हाच गोंधळेकर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आलेल्या पिस्तुलची एफएसएलमध्ये परीक्षण करण्यात आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/news/economy", "date_download": "2019-01-17T05:41:15Z", "digest": "sha1:F2I34CODJN3TTBNW6GTAOMTBFQ2ZFOCC", "length": 6071, "nlines": 105, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "अर्थ विषयक | Yuva Sahyadri", "raw_content": "\nभारताचा कांगारूंवर ‘विराट’ विजय, महेंद्रसिंग धोनी ठरला मॅच-फिनिशर\nनेफडो संस्थेच्या वतीने देशमुखवाडी येथे जीवनावश्यक वस्तुंचे वाटप\nकोहलीच्या भारताचा ऐतिहासिक पराक्रम, ऑस्ट्रेलियाला केले त्यांच्याच देशात पराभूत\nथायलंडविरुद्ध चार गोलांसह भारताची दमदार सलामी\nबेंगळुरू बुल्स प्रो-कबड्डीचा नवा ‘चॅम्पियन’\nगुजरात यूपीवर भारी, अंतिम सामन्यात गाठ पुन्हा एकदा बेंगळुरूशी\nकरून दाखवले… भारताची ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत २-१ आघाडी\nबुलढाण्याच्या बालारफिक शेख ठरला यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’\nहम नही सुधरेंगे… सर्वात वेगवान ‘ट्रेन १८’ वर चाचणीदरम्यान दगडफेक\nरणजी करंडक: मुंबई विरुद्ध बडोदा सामना अनिर्णित\nसदनिका (फ्लॅट) खरेदी करताना या गोष्टींची माहिती ठेवा\nआज जर तुम्ही घर खरेदी करत असाल तर किमती अवाच्या सव्वा वाढल्या आहेत. घरांचा खप थांबला असला तरी किमती काही कमी झालेल्या नाहीत. अशात जर तुम्ही घर खरेदी करत असाल आणि जर तुमची फसवणूक झाली तर\nभारताचा कांगारूंवर ‘विराट’ विजय, महेंद्रसिंग धोनी ठरला मॅच-फिनिशर\nकोहलीच्या भारताचा ऐतिहासिक पराक्रम, ऑस्ट्रेलियाला केले त्यांच्याच देशात पराभूत\nथायलंडविरुद्ध चार गोलांसह भारताची दमदार सलामी\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nफोटो गॅलरी: आयएसएल एटीके वि नॉर्थईस्ट युनायटेड सामना पाचवा\nइंडियन सुपर लीग ५: पहिला सामना केरला ब्लास्टर्स विरुद्ध एटीके\nपश्चिम बंगाल भाजपचा बंद\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=3686", "date_download": "2019-01-17T05:22:31Z", "digest": "sha1:ZOBFW4R6BI5BWVSV2JG5WJ7DQDKWNCN6", "length": 8827, "nlines": 78, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nतुम ‘जिओ’ लोगो को ‘मारो’\nराज्य सरकारच्या मेहरबानीमुळे रिलायन्सच्या ‘जिओ’इन्स्टीट्यूटला होणार फायदा\nमुंबई: राज्यात श्रेष्ठत्वाचा दर्जा बहाल झालेली किंवा सर्वोत्तम शैक्षणिक संस्था म्हणून मान मिळालेल्या संस्थांना विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. याचा फायदा प्रत्यक्षात उभ्याही न राहिलेल्या आणि तरीही श्रेष्ठत्वाचा दर्जा बहाल करण्यात आलेल्या जिओ इन्स्टीट्यूटलाही होणार आहे. याचा अर्थ तुम ‘जिओ’ हजारो साल लेकीन लोगो को ‘मारो’ अशा प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत.\nअर्थ खात्याने केला होता ‘ जिओ इन्स्टिट्यूट’ला श्रेष्ठत्व बहालीचा विरोध\nमंजूर प्रादेशिक योजनेखाली या संस्था कोणत्याही जमिनीवर स्थापन करता येणार आहेत. या संस्थांना ग्रॉस प्लॉट एरियावर ‘एक’ इतका चटई क्षेत्र निर्देशांक मिळणार आहे. मात्र, चटई क्षेत्राबाबतच्या निकषांची ठराविक कालावधीत पूर्तता न केल्यास वाढीव वापरलेल्या चटई क्षेत्र निर्देशांकावर बाजारमूल्य आकारणी व दंड आकारण्यात येणार आहे. कृषी जमीन धारण करण्यासाठी असलेल्या कमाल मर्यादेतून या संस्थांना सूट देण्यात येईल. तसेच मंजूर अभिन्यासांतर्गत जमिनींचे मानीव अकृषिक रुपांतरण होईल आणि त्यासाठी वेगळ्या अकृषिक परवानगीची आवश्यकता राहणार नाही.\nविद्यापीठाची स्थापना करण्यासाठी शेतजमीन खरेदी करण्यास विद्यापीठाच्या प्रवर्तकांना मुभा राहील, मात्र ही जमीन कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमानुसार अधिसूचित करून घेणे आवश्यक राहील. या संस्थांना कोणत्याही प्रकारच्या मुद्रांक शुल्क माफीची सवलत मिळणार नाही. या संस्थांचा इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्स डिम्ड टू बी युनिव्हर्सिटीज हा दर्जा रद्द झाल्यास त्यांना देण्यात येणार्‍या सोयी-सुविधा रद्द करण्यात येतील असा निर्णय घेण्यात आला आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_3527.html", "date_download": "2019-01-17T05:11:50Z", "digest": "sha1:JRWTKNFV2JVXGXBO7RX6CP5M44XHI6U6", "length": 9556, "nlines": 98, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "रोटरी मिडटाऊनच्या वतीने मदरसातील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nरोटरी मिडटाऊनच्या वतीने मदरसातील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी\nअहमदनगर (प्रतिनिधी)- सर्व समाज घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविणार्‍या व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आरोग्य सुविधा निर्माण करणार्‍या रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊन व सेक्रेड 90 ग्रुपच्या वतीने आलमगीर मदरसातील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तर विद्यार्थ्यांना औषधाचे वाटप करुन त्यांना पुढील उपचाराची सोय उपलब्ध करुन देण्यात आली.\nयावेळी रोटरी क्लबचे सचिव डॉ.विनोद मोरे, डॉ.विक्रम पानसंबळ, डॉ.प्रदिप चोभे, अ‍ॅड.अभय राजे, अ‍ॅड.एन.आर. गनबोटे, सेक्रेड 90 ग्रुपचे प्रणित अनमल, मोहसीन सय्यद, महेश कराचीवाला, विशाल शेटीया, मदरसा ट्रस्टचे चेअरमन मुजाहिद सय्यद, मुफ्ती अब्दुल हाफिज, हाफिज हारुन अख्तर, वसिम सय्यद, अय्युब शेख, गुलाम दस्तगीर, नूर शेख आदी उपस्थित होते.\nरोटरी क्लबचे अध्यक्ष मनिष नय्यर यांनी रोटरी ही सर्व समाज घटकासाठी कार्य करणारी सेवाभावी संस्था आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून, त्यांचे आरोग्य व शिक्षणावर क्लबने लक्ष केंद्रित केले आहे. निरोगी व सक्षम सुजान पिढी निर्माण करण्याच्या हेतूने रोटरीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.\nडॉ.विनोद मोरे म्हणाले की, विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले असल्यास तो शिक्षणासह सर्वच क्षेत्रात आपली प्रगती करु शकतो. आरोग्यावर विद्यार्थ्याची गुणवत्ता टिकून असते. महागाईच्या काळात खर्चिक आरोग्य सुविधा सर्वसामान्यांना परवडत नाही. रोटरी क्लब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व आरोग्यावर कार्य करीत असून, या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. रोटरी या सेवाभावी संस्थेने मदरसामध्ये येऊन धार्मिक शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी राबविलेल्या उपक्रमाचे ट्रस्टच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी मदरसा मधील दोनशे विद्यार्थ्यांची दंत व आरोग्याची तपासणी करण्यात आली.\nLabels: अहमदनगर ब्रेकिंग महाराष्ट्र\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/news-about-haj-yatra/", "date_download": "2019-01-17T05:02:38Z", "digest": "sha1:NA6B6AXG7ISTYEMN5OHOG3UH7T7J7CK7", "length": 8524, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "यंदा 11 हजार यात्रेकरुंना हज यात्रेची संधी; बजेटमध्ये वाढ करणार - दिलीप कांबळे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nयंदा 11 हजार यात्रेकरुंना हज यात्रेची संधी; बजेटमध्ये वाढ करणार – दिलीप कांबळे\nमुंबई: राज्य हज समितीमार्फत प्रभावीपणे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांसाठी समितीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये (बजेट) वाढ करणार असल्याचे आश्वासन अल्पसंख्याक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी गुरुवारी दिले. हज हाऊस येथे श्री. कांबळे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य हज समितीच्या हज यात्रा -२०१८ संगणकीय सोडतीद्वारे यात्रेकरुंची निवड करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nराज्यमंत्री श्री. कांबळे पुढे म्हणाले, हज समितीमार्फत अनेक उपक्रम राबविले जातात. ही समिती प्रत्येक घटकातल्या व्यक्तीची मदत करण्यात अग्रेसर आहे. यामुळेच या समितीची अर्थसंकल्पीय तरतूद (बजेट) वाढविण्यात येणार आहे. त्याचबरोबर शासनाकडून मिळणाऱ्या सबसिडीमध्येही वाढ करण्याबाबत शासन विचाराधीन आहे. राज्यासह देशभरातून हज यात्रेला दरवर्षी हजारो यात्रेकरु जात असतात. मागील वर्षी राज्यातील 9 हजार 244 यात्रेकरुना वाटा देऊन हज यात्रेची संधी देण्यात आली होती.\nकेंद्र व राज्य शासनाने या हिस्सा 20 टक्क्यांनी वाढविला असून मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 11 हजार 527 यात्रेकरुना हज यात्रेची संधी देण्यात आली आहे. सातत्याने तीन वर्ष अर्ज करुन चौथ्या वर्षी हज यात्रेला जाण्याची संधी उपलब्ध करुन देण्याची योजना बंद करण्यात आली असून ती पुन्हा सुरु करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.हज 2018 साठी राज्यभरातून 43 हजार 779 अर्ज प्राप्त झाले आहे. उर्वरित 41 हजार 824 यात्रेकरुमधून संगणकीय सोडतीद्वारे सुमारे 9 हजार यात्रेकरुची निवड आज करण्यात आली. यापैकी 1 हजार 939 जागा 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांकरिता आणि 16 महिला करिता जागा राखीव ठेवण्यात आले\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nमहादेव जानकर बारामतीतून निवडणूक लढवणार\nइंदापूर - राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे बारामतीतून खासदार सुप्रिया…\nराजे, ताई, दादा, बापू आदिवासी धनगर साहित्य संमेलनाला येणार एकत्र\nकुमारस्वामी सरकारमधील दोन आमदारांनी काढला पाठिंबा\nविराट चे शानदार शतक\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/to-get-rid-of-the-de-addiction-gathering-go-to-the-direct-court-munde-mate-again-face-to-face-new/", "date_download": "2019-01-17T05:03:47Z", "digest": "sha1:OTGH5F2FHA2WTFOH5ENBSKRBDJ62AZEZ", "length": 7884, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुंडे-मेटे वाद पेटला! व्यसनमुक्ती संमेलन रद्दचा छडा लावण्यासाठी थेट न्यायालयात जाणार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n व्यसनमुक्ती संमेलन रद्दचा छडा लावण्यासाठी थेट न्यायालयात जाणार\nबीड : ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे पुन्हा एकदा आमने-सामने पाहायला मिळाले.\nसामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोलेंनी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती संमेलन बीडला दिले. या\nसंमेलनाचे विनायक मेटे स्वागताध्यक्ष होते तर पंकजा मुंडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष मेटे यांना श्रेय मिळू नये म्हणून भाजप कार्यकर्ते प्रयत्नात असल्याची चर्चा होती.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nभाजपने काढलेल्या आवाहनांच्या पत्रकांमध्ये, बॅनरवरून मेटेंचेच नाव आणि फोटो गायब केले होते. यामुळे आयोजनावर टीका करण्यात आली. त्यानंतर आचारसंहितेच कारण देत थेट संमेलन रद्दची घोषणा केली. दरम्यान, संमेलन रद्द करण्यामागे षडयंत्र असल्याच्या आरोप विनायक मेटे यांनी केला आहे. संमेलन रद्दचा छडा लावण्यासाठी थेट न्यायालयाचे दार ठोठावण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.\nकाहीदिवसांपूर्वी आमदार विनायक मेटे आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यातील अंतर्गत वाद पुन्हा दिसून आले होते. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या सदस्यांनी समाजकल्याण विभागांतर्गत विविध विकास कामांच्या निधीच्या वाटपा संदर्भात मतदान घ्या, असा ठराव मांडला. याला सत्तेत असलेल्या शिवसंग्रामच्या सदस्यांनी भाजपच्या विरोधात मतदान केले होते.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nटीम महाराष्ट्र देशा : 'लहानातल्या लहान माणसातलं कर्तृत्व ओळखून त्याला मोठं करण्याची वृत्ती बाळासाहेबांमध्ये होती,…\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा…\nखावटी कर्जमाफीने लाखो आदिवासी बांधवांना दिलासा : विष्णू सवरा\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%87%2520%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE", "date_download": "2019-01-17T05:38:02Z", "digest": "sha1:FDLTGOEE375QFFS5RKSN3BAJGQFT35TP", "length": 27951, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (54) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगणेश फेस्टिवल (24) Apply गणेश फेस्टिवल filter\nमहाराष्ट्र (8) Apply महाराष्ट्र filter\nकाही सुखद (2) Apply काही सुखद filter\nफॅमिली डॉक्टर (2) Apply फॅमिली डॉक्टर filter\n(-) Remove सकाळचे उपक्रम filter सकाळचे उपक्रम\nसंत तुकाराम महाराज पालखी (37) Apply संत तुकाराम महाराज पालखी filter\nगणेशोत्सव (31) Apply गणेशोत्सव filter\nप्रशासन (30) Apply प्रशासन filter\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी (23) Apply संत ज्ञानेश्वर महाराज पालखी filter\nअॅग्रोवन (21) Apply अॅग्रोवन filter\nपायाभूत सुविधा (21) Apply पायाभूत सुविधा filter\nपुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक (18) Apply पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक filter\nपुणे विकास नियंत्रण नियमावली (18) Apply पुणे विकास नियंत्रण नियमावली filter\nपुणे स्टेशन (18) Apply पुणे स्टेशन filter\nसंत_तुकाराम_महाराज_पालखी (18) Apply संत_तुकाराम_महाराज_पालखी filter\nमहाराष्ट्र (16) Apply महाराष्ट्र filter\nलोक/व्यक्ती (15) Apply लोक/व्यक्ती filter\nआली_वारी_पंढरीची (14) Apply आली_वारी_पंढरीची filter\nसंत_ज्ञानेश्‍वर_महाराज_पालखी (12) Apply संत_ज्ञानेश्‍वर_महाराज_पालखी filter\nसोलापूर (11) Apply सोलापूर filter\nपंढरपूर (10) Apply पंढरपूर filter\nव्यवसाय (10) Apply व्यवसाय filter\nगणेशोत्सवाचा इतिहास (9) Apply गणेशोत्सवाचा इतिहास filter\nआरोग्य (8) Apply आरोग्य filter\nकबड्डी (8) Apply कबड्डी filter\nपुढाकार (8) Apply पुढाकार filter\nपुरस्कार (8) Apply पुरस्कार filter\nप्रो कबड्डी (8) Apply प्रो कबड्डी filter\nसाहित्य (8) Apply साहित्य filter\nउत्पन्न (7) Apply उत्पन्न filter\nचार वर्षांत ४५६ जणांना ‘शॉक’\nनागपूर - जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत विजेचा धक्का लागून ४५६ जणांना जीव गमवावा लागला. २८२ जणांना कायमचे अपंगत्व आले. वर्षाला पीक जळण्याच्या सरासरी ३०० घटना घडत आहेत. नुकसानभरपाईचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. विजेच्या वाढत्या असुरक्षित वापरामुळे व पुरेशी सुरक्षा न बाळगल्याने हे अपघात घडले. तर, २७९...\nजगन्नाथांच्या रथयात्रेमध्ये ‘हरे राम, हरे कृष्ण’चा जयघोष\nपुणे - ‘हरे राम, हरे कृष्ण’चा गजर करत पुण्यातील रस्त्यांवरून श्री श्री जगन्नाथांची रथयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. भगवान श्रीकृष्ण, वासुदेव, महादेव शंकर, प्रभू श्रीराम, नरसिंह आदी देवांची वेशभूषा विशेष आकर्षण ठरत होती. या यात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते. इस्कॉन हरे कृष्ण संस्थेच्यावतीने...\nउद्या 'सकाळ'चा वर्धापन दिन\nपुणे - पुण्यातल्या प्रत्येक घराशी आणि घरातील प्रत्येकाशी गेल्या आठ दशकांहून अधिक काळाचे अतूट नाते निर्माण झालेला आपला \"सकाळ' मंगळवारी (ता. 1) 88 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. या निमित्ताने बुधवार पेठेतील \"सकाळ'च्या प्रांगणात सायंकाळी साडेपाच ते साडेआठ या वेळेत स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे...\nचिमुकल्यांचे फॅन्सी ड्रेस स्पर्धेतील क्षण\nशालेय मुलांना डिसेंबर महिना आला कि वेध लागतात ते फॅन्सी ड्रेस व स्नेह संमेलन स्पर्धेचे. यमुनानगर निगडी येथील माता अमृतानंदमयी शाळेतील चिमुकल्यांचे फॅन्सी ड्रेस स्पर्धेतील क्षण टिपले आहेत सकाळचे छायाचित्रकार संतोष हांडे यांनी.\nनऊ डिसेंबरला धावण्याची ‘प्रेरणा’\nपुणे - कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या निगडी येथील शाखेनेही बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने भाग घेण्याचे ठरविले आहे. या संस्थेच्या प्रेरणा माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होत आहेत. हे विद्यालय निगडी येथे असून, त्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील...\nआळंदीत आजपासून कार्तिकी सोहळा\nआळंदी - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या आळंदीतील कार्तिकी वारीस शुक्रवारी (ता. ३०) गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाने सुरवात होईल. कार्तिक वद्य अष्टमी ते अमावस्येपर्यंत हा सोहळा चालणार आहे. कार्तिकी एकादशी सोमवारी (ता.३ ), माउलींचा संजीवन समाधी सोहळा बुधवारी (ता. ५...\nआळंदी - खांद्यावर भगव्या पताका...गळ्यात तुळशीची माळ आणि टाळ-मृदंगाचा गजर करत राज्यभरातील वारकरी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या कार्तिकी वारीसाठी आळंदीत दाखल होत आहेत. दिंड्या आणि खासगी वाहनाने आलेले वारकरी ठिकठिकाणी राहुट्या आणि धर्मशाळांत मुक्कामाची सोय...\nपिंपरी - ‘‘विकासकामांचे नियोजन करणे, नागरिकांच्या गरजेनुसार सोयीसुविधा पुरवणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करणे हे तीन घटक स्मार्ट सिटीत अंतर्भूत आहेत. सध्या या तीनही घटकांवर आधारित स्मार्ट सिटीचे काम सुरू आहे,’’ अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश केंद्र...\nमी धावणार आहे, तुम्हीही सहभागी व्हा (व्हिडिओ)\nपिंपरी - ‘‘आबालवृद्धांनी विशेषतः महिलांनी स्वतःच्या सुदृढ आरोग्यासाठी वेळ काढला पाहिजे. कुटुंबाला आवर्जून पोषक आहार देताना महिला स्वतःकडे दुर्लक्ष करतात. आवड असेल तर सवड नक्कीच मिळते. त्यामुळे मी आणि माझी दहावर्षीय मुलगी स्वरा ९ डिसेंबरच्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये धावणार आहे. तुम्हीदेखील...\nपुणेकर कुटुंबांचे लक्ष्य ९/१२\nपुणे - नऊ डिसेंबर रोजी तंदुरुस्तीसाठी सक्रिय होऊन हेल्थ डे साजरा करण्याची साद सकाळ माध्यम समूहाने घातली आहे. त्यास पुणेकर कुटुंब वाढत्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत. आधी धावणाऱ्यांनी १० किंवा २१ किमी शर्यतींसाठी तयारी केली आहे, तर काही कुटुंब फॅमिली रनमधील सहभागासाठी सज्ज झाली आहेत. मॅरेथॉनही...\nधकाधकीच्या जीवनासाठी धावपळ सर्वोत्तम\nमाझे रुटीन फार टाईट असते असे हल्ली प्रत्येक जण म्हणतो आणि त्यावर तो आणि समोरचासुद्धा निरुत्तर असतो. याचे कारण वेळच मिळू शकत नाही, असे या मंडळींचे ठाम मत बनलेले असते. वास्तविक धावण्यासाठी रोज अगदी ४५ मिनिटे काढली तरी तुम्ही निरोगी जीवनशैलीचा आणि पर्यायाने तंदुरुस्तीचा पाया रचू शकता. धावणे हा...\nरनिंगसाठी ट्रेनिंग अन्‌ पुणे हेल्थ डेचे स्वागत \nपुणे - नऊ डिसेंबर रोजी होत असलेल्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यापूर्वी पद्धतशीर तयारी करता यावी म्हणून धावण्याचे शास्त्रशुद्ध ट्रेनिंग दिले जात आहे. व्यावसायिक धावपटूंचाही सहभाग असलेल्या या शर्यतीत सहभागी होऊन पुणेकरांनी नऊ डिसेंबर रोजी सुदृढ जीवनशैलीची मुहूर्तमेढ रोवावी असा...\nअजिबात न धावण्यापेक्षा कुठेही धावणे चांगलेच\nधावायला सुरवात केल्यानतंर अनेकांच्या मनात एका गोष्टीविषयी काळजी निर्माण झालेली असते. त्यांना प्रश्‍न पडलेला असतो की कठीण पृष्ठभाग असलेल्या ठिकाणी धावण्यामुळे तोटा होतो का याचे सोपे उत्तर असे आहे की, अजिबात न धावण्यापेक्षा कुठेही धावणे केव्हाही चांगलेच याचे सोपे उत्तर असे आहे की, अजिबात न धावण्यापेक्षा कुठेही धावणे केव्हाही चांगलेच अर्थात मऊ पृष्ठभाग असलेले केव्हाही चांगलेच....\n‘ब्रेक के बाद ॲक्‍शन’\nमी सॉफ्टवेअर इंजिनिअर असून चाळिशी पार करून एक वर्ष झाले आहे. गेली पाच- सहा वर्षे मी काहीही फिटनेस केलेला नाही. त्याआधी मी आणि सोनाली नियमित पाच- सहा किलोमीटर जॉगिंग करायचो. कामाच्या व्यापामुळे मला जमलेले नाही; पण सोनाली नियमित जिममध्ये जाते. मला अर्धा- पाऊण किमी जॉगिंग केले तरी धाप लागते. मी...\nआमचा किल्ला लय भारी\nपुणे - सारसबागेसमोरील गरवारे बालभवनमध्ये मुलांनी उभारलेले किल्ले बघायला पालक आणि पाहुणे उत्सुकतेनं जमले होते. किल्ला करण्यासाठी काय काय केलं, हे मुलं त्यांना सांगत होती. त्यांच्याकडून होणाऱ्या कौतुकानं ती आनंदित होत होती. वरद आणि चिंतन म्हणाले, ‘‘बालभवनमध्ये सगळ्या गटांनी मिळून तीन किल्ले बनवले...\nहरियानाकडून यू मुम्बाचा पराभव\nमुंबई - पूर्ण ताकदीनिशी खेळूनही यू मुम्बाला दुबळ्या हरियाना स्टीलर्सकडून ३१-३५ पराभवाचा धक्का बसला. घरच्या मैदानावर खेळताना मुंबई संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे. रविवारी तुल्यबळ गुजरातकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला. बचावात फझल अत्राचली, चढाईत सिद्धार्थ देसाई असे स्पर्धेतले सर्वाधिक गुण मिळवणारे...\nपाच हजार दिव्यांनी चतु:शृंगी मंदिर तेजोमय\nपुणे - विविध रंगांची उधळण करीत विष्णू अवतार, धन्वंतरी त्यासोबतच संपूर्ण मंदिर परिसरात काढलेल्या रांगोळी आणि पाच हजार दिव्यांच्या सोनेरी प्रकाशाने चतु:शृंगी मंदिर तेजोमय झाले. राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने चतु:शृंगी देवस्थानच्या परिसरात रांगोळ्या आणि दीपोत्सवाचे आयोजन केले होते. अभिनेत्री जयमाला...\nवेड्या बहिणीची रे वेडी माया..\nपुणे - भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा दिवस म्हणजे भाऊबीज. लग्नानंतर संसारात रमले; मात्र दरवर्षी माझ्या भावांना मी भाऊबीजेला आमंत्रित करते. भावाकडून कशाची अपेक्षा नाही. मात्र, स्नेहाचा अन प्रेमाचा दिवस आनंदात साजरा व्हावा, भावांना त्यांच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालावेत, ही इच्छा असते. म्हणूनच त्यांच्या...\nरेयाल माद्रिद अखेर विजयी\nमाद्रिद - मातब्बर रेयाल माद्रिदने ‘ग’ गटात व्हिक्‍टोरिया प्लीझेनवर २-१ असा विजय मिळविला. विविध स्पर्धांतील पाच सामन्यांत चार पराभव झाल्यानंतर अखेर त्यांना फॉर्म गवसला; पण प्रशिक्षक जुलेन लोपेतेगुई यांच्यासाठी समस्या कायम आहेत. करीम बेंझेमा याने ११व्या मिनिटाला, तर मार्सेलोने ५५व्या मिनिटाला गोल...\n‘केकतउमरा’ गावाचा कापूस बीजोत्पादनात हातखंडा\nवाशीम जिल्ह्यातील केकतउमरा हे साडेतीन हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. दहा ते पंधरा वर्षांपासून या गावातील शेतकरी कापूस बीजोत्पादनात अाघाडीवर आहेत. वाशीम जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १० किलोमीटरवर हे गाव अाहे. त्याचे शिवार सुमारे १२५७.७८ हेक्टर अाहे. लोकसंख्या साडेतीन हजारांवर पोचली अाहे. विदर्भ-...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/537111", "date_download": "2019-01-17T05:14:54Z", "digest": "sha1:ACJVRLH6HGRPLJPAVS2WKGFWRHMTAK27", "length": 4767, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "15 व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी एन. के. सिंग - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » 15 व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी एन. के. सिंग\n15 व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी एन. के. सिंग\nनियोजन आयोगाचे माजी सदस्य एन. के. सिंग यांची 15 व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. अर्थ मंत्रालयाकडून करण्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार, अर्थ व्यवहार मंत्रालयाचे माजी सचिव शक्तिकांत दास, माजी मुख्य आर्थिक सल्लागार अशोक लाहिडी, जॉर्ज टाऊन विद्यापीठातील प्राध्यापक अनुप सिंह यांना आयोगाचे सदस्य निवडण्यात आले. हा आयोग ऑक्टोबर 2019 पर्यंत केंद्र सरकारला आपला अहवाल सादर करेल. केंद्र आणि राज्य सरकारांचे अर्थ, तूट, कर्ज स्तर आणि महसूल वाढविण्यासाठीच्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेण्यात येईल. नवीन वित्त आयोगाच्या सूचना 1 एप्रिल 2020 पासून सुरू होत पाच वर्षांसाठी असतील.\nपेप्सिको इंडियाच्या सीईओंचा राजीनामा\nदेशातील हवाई सेवेचा वेगाने विस्तार\nटाटा मोटर्सकडून ‘एस गोल्ड’\nजीएसटीएन होणार सरकारी कंपनी\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/539498", "date_download": "2019-01-17T05:05:11Z", "digest": "sha1:665UW3RSPH5OQVVR4PRITLWSGZQA2SDJ", "length": 4745, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चिकोडीत गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी महोत्सवाचा शुभारंभ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » चिकोडीत गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी महोत्सवाचा शुभारंभ\nचिकोडीत गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी महोत्सवाचा शुभारंभ\nचिकोडी : श्रीराम मंदिरात काकडआरती करताना भाविक.\nयेथील ब्रम्हचैतन्यधाम श्रीराम मंदिर येथे श्री गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. दररोज पहाटे काकडा, सामुहिक आरती, नित्यपाठ, नामजपयज्ञ, इष्टदेवतांचे अभिषेक, दुपारी महाआरती व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे.\nसायंकाळी आरती, हरिपाठ, शेजारती सुरू आहे. गुरुवार 14 रोजी पहाटे 5.55 ला गुलाल, पुष्पवृष्टी करून दुपारच्या महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार असल्याचे चैतन्यदास महाराज यांनी सांगितले.\nमोर्चा काळात गर्दी व्यवस्थापन, बंदोबस्तावर भर\nपीक विमा योजनेद्वारे शेतकऱयांची लूट\nआरटीओ राज्योत्सवाच्या तयारीत, वाहनचालक वाऱयावर\nशहरातील विविध रस्त्यांवर फेरीवाले-भाजी विपेत्यांना बंदी\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/mohan-bhagwat-says-thoughts-of-gandhi-ambedkar-and-vivekananda-is-true-hindutva-285050.html", "date_download": "2019-01-17T05:22:50Z", "digest": "sha1:3YJ42I73PWSPO6TECGBZBSEPYJ2PJMUY", "length": 12611, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महात्मा गांधी , विवेकानंद ,डॉ आंबेडकर यांनी सांगितलं तेच हिंदुत्व- मोहन भागवत", "raw_content": "\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : पुण्यात पुन्हा पाणीगळती, वाहतूकीचा मोठा खोळंबा\nVIDEO : निवणुकीआधी धनगर आरक्षण मिळणार\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\nमहात्मा गांधी , विवेकानंद ,डॉ आंबेडकर यांनी सांगितलं तेच हिंदुत्व- मोहन भागवत\nआज हिंदुत्वाकडे संघाकडे मोठ्या प्रमाणात तरूण आकर्षित होत आहेत असंही त्यांना पांचजन्य मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.\n20 मार्च: राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि विवेकानंद यांनी जे सांगितलं तेच खरं हिंदुत्व आहे अशी भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे. तसंच संघाचं हिंदुत्व या सगळ्यांच्या हिंदुत्वापेक्षा वेगळं नाही असंही ते म्हणाले.\nआज हिंदुत्वाकडे संघाकडे मोठ्या प्रमाणात तरूण आकर्षित होत आहेत असंही त्यांना पांचजन्य मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. आज हिंदुत्वाकडे तरूण वळू नये म्हणून हिंदुत्वाची बदनामी केली जाते आहे. तोडून मोडून हिंदुत्वाच्या संकल्पना सांगितल्या जात आहेत .तसंच संघाकडे वळणाऱ्या युवकांना चांगल्याप्रकारे तयार करू असंही ते म्हणाले. आपला सत्य आणि अहिंसा या दोन गोष्टींवर प्रचंड विश्वास आहे असंही त्यांनी सांगितलं.महात्मा गांधी ,डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि विवेकानंदांसोबत सुभाषचंद्र बोसांचं हिंदुत्वच खरं आहे असं त्यांनी सांगितलं.\nमोहन भागवतांनी याआधीही अशी अनेक विधान केली आहेत. याआधी संघ तीन दिवसात लष्कर तयार करू शकतं असं विधानही त्यांनी आपल्या एका भाषणात केलं होतं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=3688", "date_download": "2019-01-17T04:46:53Z", "digest": "sha1:ENW6WXVE6ODXJNRTNSB6KKNK64DMKSPO", "length": 8703, "nlines": 78, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nआदिवासी विद्यार्थ्यांची चढाई एव्हरेस्टवर\nदेवगाव आश्रमशाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा\nपालघर: सन २०१९ वर्षासाठी ‘मिशन शौर्य’अंतर्गत माऊंट एव्हरेस्ट हे देशातील सर्वोच्च शिखर सर करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील देवगाव येथील आश्रम शाळेतील दोन आदिवासी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्याला हा मान मिळाल्याबद्दल या विद्यार्थ्यांवर समाजातील सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.\nवाडा तालुक्यातील देवगाव आश्रमशाळेत इयत्ता अकरावीत शिक्षण घेणारे केतन सीताराम जाधव व रंजित शंकर दळवी या दोन विद्यार्थ्यांची निवड माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी झाली असून, त्यांना दार्जिलिंग येथे पाठवण्यात आले आहे.\n‘मिशन शौर्य’ अंतर्गत या दोघांना निवड चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी वर्धा येथे पाच दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. पहिल्या टप्यातील प्रशिक्षणात दोन्ही मुलांची कामगिरी चांगली झाली. त्यामुळे ही मुले पाच दिवसांचा प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी हैदराबाद येथे गेली. हा टप्पादेखील या विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी पूर्ण केला. त्यामुळे तिसर्‍या टप्प्यात या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली असून, एका महिन्याच्या प्रशिक्षणासाठी या दोघांना विद्यार्थ्यांना दार्जिलिंग येथे पाठवण्यात आल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.\nमाऊंट एव्हरेस्ट मोहिमेच्या निवडीसाठी प्राथमिक मुख्याध्यापक ज्योती भोये, माध्यमिक मुख्याध्यापक सुरेश गोतारणे तसेच त्या विद्यार्थ्यांचे शिक्षक, प्रशिक्षक परशुराम चौधरी या शिक्षकांनी प्रयत्न केले. या दोघा विद्यार्थ्यांच्या निवडीमुळे सर्वच स्तरातून आणि शिक्षक, विद्यार्थी पालकांकडून या विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://umatlemani.blogspot.com/2017/08/blog-post_24.html", "date_download": "2019-01-17T04:37:46Z", "digest": "sha1:PN2TMW7KNMRKBNKFVOBZHU6ILM4HUMQP", "length": 8941, "nlines": 161, "source_domain": "umatlemani.blogspot.com", "title": "उमटले मनी … : बाप्पा...लवकरच ये आता", "raw_content": "\nपाहुनि या लोचनी ऐकुनि नाना ध्वनी, तरंग उठले अंगावरी त्या मुग्ध स्पर्शातुनी, गंधित होते सारे फुलता ती रातराणी, चांदण्या राती भेटता दो मधूर एका क्षणी, कधी ओठांवरी हासू कधी नयनी पाणी, स्मरता अताशा पुनर्जन्मल्या आठवणी, कधी रेखाटल्या रेषा कधी शब्दरुपातुनी, साकारले चित्र जे अनुभवले या कवीमनी, जे न देखिले कधी स्वप्नी, ते भाव सारे आज उमटले मनी …\nआज एक वर्ष पूर्ण झाले, बाप्पा...तुला तुझ्या घरी परत जाऊन...\nआता पुन्हा चाहूल लागली... ती तुझ्या आगमनाची.\nबाप्पा,काय सांगू मी तुला\nकित्ती वाट पाहत होते मी या दिवसाची.\nहरवलेलं परत येतं ना आपसूकच...\nपण काही म्हण, तू येतोस ते आनंद घेऊनच...\nतुझ्या स्थानी विराजमान होतो,\nहाच थाट मला फार फार आवडतो...\nपाहायलाही आणि तुझ्यासाठी करायलाही\nउद्या बघ, सारे रस्ते कसे\nतुझ्या जयघोषाने भरून येतील .\nमुंबई, पुणे, नाशिकचं नव्हे तर परदेशातही\nतुझं स्वागत मोठं दणक्यात होईल.\nसाऱ्या दिशा ढोल पथकांनी दुमदुमतील...\nताशांसवे लेझीमही फेर घेऊन नाचेल...\nगणेशगीतांनी वारे भक्तिमय होतील...\nअबीर गुलालाचे मेघ सर्वत्र पसरतील...\nआणि सर्वांवर पाऊस होईल,\nतो तुझ्या गोड आशीर्वादाचा .\nघराघरांत दूर गेलेले जवळ येतील...\nसारे रंग एकमेकांत मिसळून जातील ...\nरम्य आरास, सोबत रोषणाईची मेखला,\nगोडधोडाची तर स्पर्धाच सुरु असेल,\nत्यातही मोदकाला मोठा मान...\nफळा-फुलांची तबके, नैवेद्याचे ताट...\nअसा सुरेख थाट फक्त तुझ्यासाठी.\nदिव्यांच्या प्रकाशात तुझे साजिरे रूप,\nमनाचा अंधार हळूच दूर करत असते\nआज त्याच तुझ्या गोजिऱ्या रूपाची आस आहे ,\nतुझ्या दर्शनाचा या जीवाला खूप मोठा ध्यास आहे...\nदेवा, वेशीवर पोहोचलाच आहेस\nआता जास्त वेळ नको दवडूस.\nबाळ, राजा अशा कोणत्याही रुपात ये ...\nपण उद्या लवकरच ये तुझ्या भक्तांसाठी.\nहे काय , आम्ही तयारच आहोत बघ\nदारी आतुरतेने तुझ्या स्वागतासाठी.\n\" गणपती बाप्पा मोरया\nएक दोन तीन चार\nवाचण्यासारखे अजून काही :\nब्लॉगिंग, तंत्रज्ञान, ई-कॉमर्स याविषयी सविस्तर माहिती आता मराठी मधून\nमी रुपाली संदीप ठोंबरे...मुंबईची मुलगी . अक्षरे ,कल्पना ,शब्द ,रंग यांच्या सहवासात सतत रममाण होणारी...जीवन खूप सुंदर आहे असे मनोमन मानणारी ... आणि म्हणूनच या जीवनाचा प्रत्येक क्षण यथेच्छ अनुभवा , आनंदाने जगा असे प्रत्येकालाच अगदी आवर्जून सांगणारी...एक तुमचीच मैत्रीण अक्षरकल्पनांची.\nआज शोभतेया दारी लावून पिवळी हळदी ...\n\"आठवण\".....हरवते मी तुझ्या सहवासात \nमीही बाबा आहे माझे राणी ….\nमाझे प्रथम चित्रप्रदर्शन... एक अविस्मरणीय अनुभव\n१ लक्ष... एक फार मोठी संख्या\nलग्नशुभेच्छा … दादा आणि वाहिनीसाठी \nआजची पहाट एक नवीनच आणि एक सुंदर अनुभव घेऊन माझ्या जीवनात आली. कारण आज पहाटे ४ वाजताच मला उगवत्या सूर्याचे दर्शन घडले आणि तेही अगदी जवळून......\nगप्पा...जीवनाचा एक अविभाज्य घटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/2_3.html", "date_download": "2019-01-17T04:33:25Z", "digest": "sha1:ACS2J7WXKINPB4OS4XXHB6JRXMXLFPMI", "length": 11812, "nlines": 103, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "महाराष्ट्र हे उत्पादन निर्मिती व संशोधनाचे केंद्र मुख्यमंत्री फडणीस यांचे मत; महाराष्ट्रातील 2 हजार लोकांना रोजगार | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nमहाराष्ट्र हे उत्पादन निर्मिती व संशोधनाचे केंद्र मुख्यमंत्री फडणीस यांचे मत; महाराष्ट्रातील 2 हजार लोकांना रोजगार\nपारनेर, (प्रतिनिधी)- सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेले ॠमेक इन इंडिया’च्या माध्यमातून महाराष्ट्र हे उत्पादन निर्मिती व संशोधनाचे केंद्र बनणार आहे. ॠमाइडिया ग्रुप’च्या माध्यमातून दोन हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी व्यक्त केला.\nसुपे येथील औद्योगिक वसाहतीत ॠमाइडिया फौंडेशन’च्या वतीने 1 हजार 350 कोटी रुपयांच्या नवीन प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ फडणीस यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री सुभाष पोटे, खासदार दिलीप गांधी, आमदार विजय औटी, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार शिवाजीराव कर्डिले, सतीश गौरी, एमआयडीसीचे सीईओ पी अन्बलगन, ॠमीडिया ग्रुप’चे संस्थापक शिंगजियान, अध्यक्ष पॉल फंग, भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, तालुकाध्यक्ष विश्‍वनाथ कोरडे, सरचिटणीस सुनील थोरात, वसंतराव चेडे, सुभाष दुधाडे, महिला तालुकाध्यक्ष अश्‍विनी थोरात, स्मिता तरटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.\nमहाराष्ट्राच्या व देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व उद्योगांसाठी अनुकूल परिसंस्था निर्माण करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे उद्योगासाठी व गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र हे पसंतीचे ठिकाण बनले आहे. या टेक्नॉलॉजी पार्कमध्ये गृहपयोगी उपकरणे, एअरकंडिशन व कॉम्प्रेसरची उत्पादने घेतली जाणार आहे. सुपे औद्योगिक वसाहतीतील 68 एकर परिसरात हा प्रकल्प उभा केला आहे.\nजगातील सर्वात मोठा प्रकल्प या ठिकाणी होत असल्याचे समाधान मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. कंपनीने महाराष्ट्रतील सुपे औद्योगिक वसहतीत नवा अध्याय सुरू केला आहे. या कंपनीला चांगल्या सोयी सुविधा पुरवून चायनीज क्लस्टर याठिकाणी चालू करणार आहे. महाराष्ट्रात विदेशी कंपन्यांना गुंतवणकीसाठी मोठा वाव असून विदेशी कंपन्यांची पावले महाराष्ट्रकडे वळली आहेत, असे ते म्हणा्ले.\nदेसाई म्हणाले, की जपानबरोबर चीनही या ठिकाणी नवीन उद्योग आणण्यास तयार आहे. यामुळे महाराष्ट्राची प्रगती होणार आहे. या उद्योगामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे. त्यामुळे जपानप्रमाणे इतर अनेक कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास तयार आहेत.\nया वेळी या ॠमाइडिया कंपनी’चे व्यवस्थापक संचालक कृष्णराव सुखदेव म्हणाले, की ॠमेक इन इंडिया’च्या माध्यमातून महत्वपूर्ण बाजारपेठेतील भागीदारी भक्कम होणार आहे. त्यामुळे आमच्या समूहाचा हा दुसरा कारखाना करियर बॅडसाठी महत्वपूर्ण आहे.\n.या वेळी खा. गांधी यांचेही भाषण झाले.\nसुप्यात साडेतेराशे कोटींची गुंतवणूक\nफडणीस म्हणाले, की सुपे येथील औद्योगिक वसाहतीत ॠमीडिया ग्रुप’च्या वतीने जे पार्क सुरू करण्यात आले आहे, त्यासाठी 1 हजार 350 कोटी रुपयांची गुंतवणुक या कंपनीने केली आहे.\nLabels: अहमदनगर ब्रेकिंग महाराष्ट्र\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.yourspj.in/category/news/", "date_download": "2019-01-17T05:45:32Z", "digest": "sha1:UF6IQ7WBEVICA4FCGK2G7IADJOQG67HB", "length": 1740, "nlines": 27, "source_domain": "www.yourspj.in", "title": "News Archives - YoursPJ.in", "raw_content": "\nबिलासपूर-मनाली-लेह रेल्वेमार्ग राष्ट्रीय प्रकल्प घोषित\nहिमालयातील लेह-लडाख परिसरात येत्या काळात भारतीय रेल्वेचा वावर असण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर ते जम्मू काश्मीरमधील मनाली आणि लेह या ४६३किमी. लाईनसाठी…\nरेल्वेमधील दिवानखाने सर्वसामान्यांसाठी खुले\nभारतीय रेल्वेने नुकतेच रेल्वेच्या उत्पन्न वाढीसाठी घेतलेला एक निर्णय विशेष स्वागतार्ह म्हणावा लागेल. भारतीय रेल्वेतील सर्व सोयिनींयुक्त घरच्यासारखा अनुभव देणारे दिवाणखान्याचे डब्बे (Saloon…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4642513.html", "date_download": "2019-01-17T05:43:46Z", "digest": "sha1:VVXJVFPN2L5L3MOI3QENHCUKT3IFX4JQ", "length": 4095, "nlines": 93, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - माझ्या आयटमचा बाप", "raw_content": "\nहो मला स्वप्नात दिसतो\nआठवलं तर अजूनही शहारत अंग सारं\nतिने आणि त्याने दिलेला ताप\nमस्त गोरी चिटोरी पोट्टी त्याची\nकोण म्हणेल तीया बापाची\nपोट्टी पाहून शिट्टी शिकलो\nअभ्यास सोडून लाइनीला लागलो\nपोट्टी निघाली भलतीच हुशार\nएकावेळी खेळवायची माझ्यासारखेच चार\nआम्ही साले होतोच हूतीया\nमागेमागे फिरायचो वाजवत शिट्या\nकोण विचारलं तर सांगायची \" माझा भाऊ पिंट्या \"\nसर्वच साले पिंट्या होते\nदिसायला मात्र वेगळेच होते\nबाप मात्र एकच होता\nखिशाला साला ताप होता\nकि ताण पडायचा भुवयांना\nखिशाचं पार खोबरे झाले\nहातपाय गळून डोळे पांढरे झाले\nएकेक जावई प्रेमात ठार झाले\nमाझे तर पार गटार झाले\nभिकेचे डोहाळे सुरु झाले\nमित्र कोण ओळखेनासे झाले\nझिजून झिजून पार लंगोट बनले\nलंगोटाबरोबर प्रेम ओ कसले\nम्हणूनच तिने दुसरे निवडले\nबापाचे ते काय बिघडले\nत्याला जावई मिळतंच गेले\nमिळतंच गेले , मिळतंच गेले\nसिद्धेश्वर विलास पाटणकर C\nRe: माझ्या आयटमचा बाप\nRe: माझ्या आयटमचा बाप\nRe: माझ्या आयटमचा बाप\nहात नगा लावू माझ्या बॉडीला ...रेशमाच्या बाबांनी, बाक माझ्या पाठीला हो काढिला ....\nRe: माझ्या आयटमचा बाप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=3689", "date_download": "2019-01-17T04:49:12Z", "digest": "sha1:KYFQ73YX56RIKOL7UCHSHKBZRPDI6JY2", "length": 8533, "nlines": 77, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nतपासणीत १० ईव्हीएम यंत्रे निघाली ‘फॉल्टी’\nमतपत्रिकेद्वारेच मताचा अधिकार देण्याची मागणी\nऔरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विधानसभानिहाय मतदारसंघांसाठी ईव्हीएमची (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) प्राथमिक स्तरावरील तपासणी बुधवारपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी दोन मतदान यंत्रे आणि ८ नियंत्रण यंत्रांमध्ये बिघाड आढळला. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी ईव्हीएमद्वारे मतदान प्रक्रियेस विरोध दर्शवत यंत्रे ताब्यात देण्याची मागणी केली.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील एकूण ९ विधानसभा मतदारसंघांसाठी भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सची प्रथमस्तरीय तपासणी भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (बेल) बंगळुरू येथील २१ अभियंत्यांनी सुरू केली आहे. ५ हजार ७४३ बीयू व ३ हजार ७३९ सीयूंचा कोटा जिल्ह्यासाठी प्राप्त झाला आहे. व्हीव्हीपॅट यंत्र अद्याप आलेले नाहीत. १२ सप्टेंबरपासून शासकीय कला महाविद्यालय, किलेअर्क येथे यंत्रांची तपासणी सुरू झाली आहे. आज १७० यंत्रांची तपासणी झाली. त्यात १० यंत्रात उमेदवार नावासमोरील बटण आणि बॅटरी ऑपरेट होत नव्हती.\nअधिकारी आणि अभियंत्यांनी ईव्हीएम किती सुरक्षित आहे. हे ठासून सांगितले; पण सर्वच राजकीय पक्षांनी ईव्हीएमऐवजी मतदान पत्रिकांद्वारे निवडणूक घेण्याची मागणी केली. ईव्हीएम कसे हाताळावे याची माहिती द्यायला सुरुवात करताच दानवे म्हणाले, ही सगळी प्रक्रिया माहिती आहे. ईव्हीएम उत्पादक कंपनी,सॉफ्टवेअर कोणते आहे. बंगळुरूची कंपनी उत्पादक आहे की ईव्हीएम आयात केले याची माहिती द्या. तसेच ईव्हीएम २४ तासांसाठी आमच्या ताब्यात द्या, प्रशासन आणि आमचे अभियंते दोघे मिळून तपासणी करतील.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://vishwasbank.com/help-desk/", "date_download": "2019-01-17T04:26:51Z", "digest": "sha1:SSSZM3GUFLQ5262ILQ6QSHRWRGAGSDKT", "length": 4755, "nlines": 107, "source_domain": "vishwasbank.com", "title": "Vishwas Co-op Bank Ltd; Nashik मदत कक्ष – Vishwas Co-op Bank Ltd; Nashik", "raw_content": "\nमुख्य कार्यालय व विभाग\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमागणी न केलेल्या रकमा\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचत कर्ज\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nपिन कोड - ४२२०१३\n९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३\nसकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००\n© कॉपीराईट 2017 विश्वास बँक, सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/537311", "date_download": "2019-01-17T05:13:25Z", "digest": "sha1:TYU3C43VC372WMSMXRIBGKSKUA6H7M4H", "length": 5675, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मी ‘लष्कर -ए -तोयबा’चा समर्थक :परवेश मुशर्रफ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » मी ‘लष्कर -ए -तोयबा’चा समर्थक :परवेश मुशर्रफ\nमी ‘लष्कर -ए -तोयबा’चा समर्थक :परवेश मुशर्रफ\nऑनलाईन टीम / मुंबई :\nमी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा मोठा समर्थक आहे, असे विधान पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी केले आहे. लष्कर -ए-तोयबा संघटनेलाही मी आवडतो,असेही त्यांनी म्हटले.\nतसेच लष्कर- ए-तोयबा आणि जमात -उद-दावा संघटनांकडून काश्मीरमध्ये केल्या जाणाऱया कारवायांचेही त्यांनी समर्थन केले. पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुशर्रफ यांनी हाफिज सईद,त्याची दहशतवादी संघटना यावर भाष्य केले. ‘लष्कर -ए-तोयबाचा संस्थापक आणि मुंबईवरील26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद यांच्या कारवायांचे समर्थन करता का, असा प्रश्न परवेझ मुशर्रफ यांना विचारले असता त्यानीं या प्रश्नावर मान डोलावून,‘हाफिज सईदचा काश्मीरमधील कारवायांमध्ये सहभाग आहे आणि मी त्या कारवायांचे समर्थन करतो’,असे मुशर्रफ म्हणाले. हाफिज गेल्याच आठवडय़ात पाकिस्तानने नजरकैदेतून सुटका केली .पाकिस्तान सरकारने हाफिजच्या नजरकैदेत वाढ करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती.मात्र पुरावयाआभावी त्याची सुटका करण्यात आली.\nकाँग्रेस पक्षावर कुटुंबाची मालकी : कर्ती चिदंबरम\nचेन्नईत 45 कोटींच्या जुन्या नोटा जप्त\nपीएनबी घोटाळय़ावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ\nकर्बवायू उत्सर्जनात भारत चौथ्या स्थानी\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://ravikiranrr.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80-ie-%E0%A4%B0%E0%A5%82/", "date_download": "2019-01-17T04:56:41Z", "digest": "sha1:NKCU5P2VR45AF5GFB4ZBCW2MK5YH5UM6", "length": 11300, "nlines": 141, "source_domain": "ravikiranrr.com", "title": "इंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स - MPSC", "raw_content": "\nराष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती\nमहालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती\nमहान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती\nपंचायतराज समिती विषयी संपूर्ण माहिती\nमहानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती\nस्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना\n1857 च्या उठावानंतरचा काळ\nभारतातील बँका बद्दल माहिती\nआर्थिक वृद्धी, आर्थिक विकास बद्दल माहिती\nभारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी\nमहाराष्ट्राची प्राकृतिक रचना :\nदारिद्रय बद्दल संपूर्ण माहिती\nविविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात\nइंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स\nभौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा\nधातू आणि अधातु उपयोग\nजीवनसत्वे व त्याचे स्त्रोत\nकुष्ठरोगाबद्दल संपूर्ण माहिती व उपाय\nवनस्पती व प्राण्यांमधील ऊती\nक्षयरोग त्याची लक्षणे व उपचार\nहिवताप व त्याची लक्षणे\nस्वाईन फ्ल्यू चे लक्षणे\nकर्करोगाचे कारणे व प्रकार\nइंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स\nइंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स\nइंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स\nसप्लाय कंपनीच्या अर्थ किंवा न्यूट्रल शिवाय सर्व तारांना आयर्न ल्काड कट औट बसवावेत.\nजे ग्राहक मेडियम व हाय व्होल्टेज चा वापर करतात त्यांनी स्वत:ची अर्थींग करणे आवश्यक आहे.\nमेडियम किंवा हाय व्होल्टेज च्या ठिकाणी धोक्याची सूचना सहज दिसेल अशा प्रकारे इंग्रजी, हिंदी व स्थानीक भाषेत लावावी.\nजुन्या वायरिंग मधील बदल व नवीन वायरिंग परवानाधारक इलेक्ट्रिक कॉन्ट्राक्टर कडूनच करून घ्यावे.\nमंडलामध्ये प्लगपीन सॉकेट थ्री पीन प्लगचा वापर करावा.\nमंडलाची नवीन विद्युत पुरवठा करण्यापूर्वी आर्थींगची तपासणी करावी.\nमंडलातील लिकेज करंट लोड करंटच्या 1/5000 पेक्षा कमी असावा.\nग्राहकाने नवीन मंडलाच्या सुरूवातीस ICDP किंवा ICTP इ. साधने सहज हाताळता येतील अशा ठिकाणी बसवावे.\nप्रत्येक उपमंडलात योग्य आकाराचे स्वतंत्र कटऔट बसवावे.\nपॉझीटीव्ह वार कोणत्याही परस्थितीत उघडे ठेवू नये.\nवायरिंग संबंधीत प्रत्येक धातूचे साधने/उपकरणे योग्य पद्धतीने अर्थ करावे.\nविद्युत पुरवठा, कंपनीच्या साधनांची देखभाल ग्राहकाने ठेवावी. उदा. एनर्जी मीटर इ.\nविद्युत कंपनीने स्वत:च्या मालकीच्या साधनांना सील केल्यास सीलची देखभाल ग्राहकाने करावी अधिकृत इसमाशिवाय सील तोडणे गुन्हा आहे.\nथ्री फेज फोर वायर पद्धतीतील न्यूट्रल कंडक्टर अर्थ करावा.\nD.C. विद्युत पुरवठ्याच्या तीनतारी पद्धतीत मधली वायर अर्थ करावी.\nइंस्टॉलेशन टेस्टिंग रिपोर्ट शिवाय मंडलास सप्लाय देवू नये.\nप्रत्येक स्वीच बोर्डच्या समोर 3’6” अंतर असावे.\nसर्व्हिस मेन्स सीडी शिवाय हाताला येणार नाही अशा उंच असाव्यात. त्या वेदरप्रूफ व वाटर प्रूफ असाव्यात.\nअर्थ कंडक्टर कॉपरचा असून मंडलातील जास्तीत जास्त प्रवाहाच्या दुप्पट प्रवाह सुरक्षीत वाहून नेईल असा असावा.\nमेडियम व्होल्टेजची वायरिंग करताना थ्रेडेड कॉन्ड्यूटर पाइप मधून करावे व कॉन्ड्यु पाइपला अर्थींग करावे.\nकेसींग, कॅपींग, वायरिंग प्लास्टरमध्ये बुजवु नये व त्यांचा संबंध पाण्याशी येवू नये.\nलेड कव्हर वायरिंगला अर्थ करावे व त्याला लाकडाचे किंवा लोखंडाचे अच्छादन असावे.\nफ्लेग्झीबल वायरचा उपयोग टांगते दिवे, पोर्टेबल उपकरणे व तात्पुरत्या वायरिंग साठीच करावा.\nफ्लेग्झीबल वायर जेथे जोडल्या असतील तेथे कार्ड ग्रीप्सची (गाठीची) सोय करावी. ज्यामुळे कनेक्टिंग लोड/टर्मिनलवर तान येणार नाही.\nस्वीच प्लग जमिनीपासून 1.5 मीटर उंचीवर असावे.\nनवीन इंस्टॉलेशनची मेगर टेस्ट 1 मेगा ओहम पेक्षा कमी असल्यासच विद्युत पुरवठा करावा.\nहाउस वायरिंगमध्ये डिस्ट्रिब्युशन बोर्डच्या प्रत्येक सर्किटमध्ये 3 अॅम्पीयर पेक्षा कमी लोड असावा.\nफेज वायर नेहमी स्वीच मध्येच जोडावी.\nनिगेटिव्ह वायरवर फ्यूज बसवू नये न्यूट्रल लिंक वापरावे.\nतीन फेज A.C. वायरिंग असेल तर फेजसाठी लाल, पिवळी व निळ्या रंगाची वायर व न्यूट्रलसाठी काळ्या रंगाची वायर वापरावी.\nD.C. पद्धतीत वायरिंग करताना भिन्न पोलॅरिटीचे वायर्स वेगवेगळ्या पाइप मधून न्यावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2019/01/crime-705/", "date_download": "2019-01-17T04:59:38Z", "digest": "sha1:66BIOF2KZRYQ7I67EWZ5VRJQVDMQ6XR7", "length": 4856, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "तरुणाची गोळ्या घालून हत्या. - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nतरुणाची गोळ्या घालून हत्या.\nतरुणाची गोळ्या घालून हत्या.\nवैयक्तिक वादातून मित्रानेच केला मित्राचा घात \nवृत्तसंस्था :- रत्नागिरी शहरात वैयक्तिक वादातून मित्रानेच मित्राची गोळ्या झाडून हत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.\nपारनेर तालुक्यात निलेश लंके राजकीय भूकंप करणार \nश्रीगोंद्यात ट्रॅक्टरखाली चिरडून दोघांचा मृत्यू.\nविवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पतीसह सासऱ्यांवर…\nयाबाबत सविस्तर माहिती अशी सावकारी व्यवहार करणारा आनंद क्षेत्री रविवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास त्याच्या 5 मित्रांसह चारचाकी गाडीतून जात असताना गाडीतील त्याच्या एका मित्रानेच रिव्हॉल्वरने आनंदवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.\nही घटना घडताच क्षेत्री याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेमुळे रत्नागिरी सध्या हादरलं आहे.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल. राहा अपडेट कधीही, कुठेही\nश्री शिवशंभो प्रतिष्ठान अहमदनगरची कार्यकारिणी जाहीर.\nगावठी कट्ट्याची विक्री करणाऱ्यास अटक.\nनगर शहरातील उच्चभ्रूं’च्या वसाहतीमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश \nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या त्या सर्व नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी \nनगरसेवकांचे निलंबन केले पण आमदार जगताप पितापुत्रांचे काय \nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.aksharnama.com/client/author_articles/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-01-17T05:21:52Z", "digest": "sha1:ESO2EI4D54XQH4DBHU6KRGA55R7A6IXG", "length": 4411, "nlines": 111, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अक्षरनामा : लेख", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nअरविंद गुप्ता : ओपन सोर्स चळवळीचा भारतातला महत्त्वाचा माणूस\nअरविंद गुप्ता हा एक आवेग आहे. जबरदस्त पॅशन आहे. या धबधब्याखाली गेल्यावर तुम्ही कोरडे राहू शकत नाही. तुम्हीही वाहते होता. साचलेपण दूर होतं. त्यांच्या खोलीत जाताना आपण सिनिक असतो, नाराज असतो, निराश असतो, साशंक असतो. बाहेर येताना मात्र आपण मुलासारखं ताजेतवानं होऊन येतो. जगण्यात जे जे सत्य आणि सुंदर आणि मंगल आहे, त्याची पूजा करणारा हा माणूस आहे.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://krishi.maharashtra.gov.in/1241/Citizen-Charters", "date_download": "2019-01-17T05:24:39Z", "digest": "sha1:NRFA2CVECP2AL6RZ6YFBNJYLPGPK4CEM", "length": 11412, "nlines": 212, "source_domain": "krishi.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "फॉन्ट डाउनलोड डाउनलोड आक्रोबॅट रीडर\nमे २०१४ पासून खतांचे कमाल विक्री किंमत\nरासायनिक खते चाचणी प्रयोगशाळा\nउर्वरित अंश विश्लेषण प्रयोगशाळा\nकिटकनाशके आदेश - १९८६\nखते निय़ंत्रण आदेश - १९८५\nखते नियंत्रण आदेश - १९७३\nबियाणे कायदा - १९६६\nबियाणे अधिनियम - १९६८\nबियाणे आदेश - १९८३\nमहाराष्ट्र कपाशी बियाणे कायदा\nकपाशी बियाणे अधिनियम २०१०\nकृषि पुरस्कार सोहळा २०१४\nपीकांची आकडेवारी (क्षेत्र, उत्पादन, उत्पादकता)\nप्रधानमंत्री पीक विमा योजना\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nपीक कापणी प्रयोग मार्गदर्शिका\nपिक कापणी प्रयोग-मोबाईल ॲप्लीकेशन\nआदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना\nगतिमान पाणलोट विकास कार्यक्रम- सभा\nपाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम\nआदर्शगाव भूषण पुरस्कार २०१७-१८\nमाती आणि जलसंवर्धन - क्षेत्र उपचार\nवळण चराऐवजी जैविक पट्टे\nजैविक बांधासह समपातळी बांध\nखोल सलग समपातळी चर\nडोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे\nजुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती\nशेतक-यांनी तयार केलेल्या मृद संधारण कामांची दुरुस्ती\nमाती आणि जलसंवर्धन - नाला उपचार\nजैविक बांध / फांदी बांध/ ब्रशवुड डॅम\nसिमेंट नाला बांधातील गाळ काढणे\nबोडी दुरुस्ती व नुतनीकरण\nकिटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी\nवापरास बंदी घालण्यात आलेली किटकनाशके\nकरा व करु नका\nउन्नत शेती - समृद्ध शेतकरी\nप्रधानमंत्री किसान संपदा योजना\n२०११-१२ पासून योजनानिहाय प्रगती अहवाल\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nएनएचएम अंतर्गत लाभार्थींची यादी\nहिरवा चारा निर्मिती प्रकल्प- हायड्रोप्रोनिक\nबियाणे लागवड व साहित्य उपअभियान\nमहाराष्ट्र छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ\nएस एफ ए सी योजना\nएस एफ ए सी योजना लाभार्थी यादी\nमहाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांची यादी\nकिसान एस एम एस\nकेंद्र शासनाद्वारे विकसीत ई-गव्हर्नन्स प्रकल्प\nतुम्ही आता येथे आहात :\nनागरीकांची सनद - क्लिक करा\nनिविष्ठा व गुणनियंत्रण - क्लिक करा\nकिटकनाशके अधिनियमानुसार द्यावयाचे परवानेt\nबियाणे अधिनियमांतर्गत परवाना अदा करणे\nखते अधिनियमांतर्गत परवाना अदा करणे\nमृद सर्वेक्षण मृद चाचणी प्रयोगशाळा\nविस्तार - क्लिक करा\nसधन कापुस विकास कार्यक्रम\nराष्ट्रीय कडधान्य उत्पादन कार्यक्रम\nमृद व पाणी तपासणी\nमहाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्प\nफलोत्पादन - क्लिक करा\nमृद संधारण - क्लिक करा\nशासकीय / राष्ट्रीय कार्यक्रम\n© कृषी विभाग महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_789.html", "date_download": "2019-01-17T04:19:10Z", "digest": "sha1:32MJDOQ36FI357DH54OPNJGSSMA5MOEG", "length": 19358, "nlines": 98, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "फुटीचा शाप | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nदलित संघटना, शेतकरी संघटना आदींना जसा फुटीचा शाप आहे, तसा तो मराठा समाजाला आहे. राज्यात बहुसंख्य असलेल्या मराठा समाजात भाऊबंदकी नसानसांत भिनली आहे. राज्यातील अन्य समाज आप-आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी एकत्र येतात, आपली संघटित ताकद दाखवितात, तेव्हा कुठे सरकार त्याची दखल घेत असते. मराठा समाजाची लोकसंख्या जास्त असली, तरी तो गटा-तटांत, पक्षा-पक्षांत विखुरला गेला आहे. त्यातही या समाजात शेतकर्‍यांचे प्रमाण मोठे आहे. शेतकर्‍यांचे प्रश्‍न गंभीर झाले आहेत. शेतकरी असंघटित आहेत. अस्मानी आणि सुलतानी संकटे त्याची पाठ सोडायला तयार नाहीत. अशा पार्श्‍वभूमीवर कोपर्डीच्या निमित्ताने का होईना मराठा समाज एकवटला होता. अन्य समाजात दहशत निर्माण करण्यासाठी नाही, तर आपल्या हक्कासाठी समाज रस्त्यावर उतरला होता. लाखोंचे मूकमोर्चे काढण्यात आले. त्यातून समाजाची ताकद दिसायला लागली. राजकीय नेत्यांना समाजामागे फरफटत जावे लागत असल्याचे दृश्य दिसत होते. मराठा समाजाच्या एकसंघ ताकदीने सरकारवरही दबाव आला होता. मराठा समाजाच्या मुलांना शैक्षणिक सवलत, प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह आदी आर्थिक मागण्या सरकारला मान्य कराव्या लागल्या. मराठा आरक्षणाचा प्रश्‍न आता अंतिम टप्प्यात आहे. मराठा समाजाला राजकीय आरक्षण नको, तर त्याला शैक्षणिक आरक्षण हवे आहे. मराठा मूकमोर्चातील शिस्त सर्वांना भावून गेली. लाखोंचे मोर्चे निघतात. कोणतीही कोंडी नाही. हिंसा नाही. भडकावून भाषणे नाहीत. हे सर्व जगाला नवीन होते. त्याची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली.\nमराठा समाजाच्या आरक्षणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल दोन दिवसांत येणार आहे. अशा परिस्थितीत समाजाने अधिक जागरूक राहून कोपर्डीच्या निमित्ताने ज्या मागण्या केल्या होत्या, त्या पदरात पाडून घेण्यासाठी एकसंघ राहणे आवश्यक होते. राज्यात मराठा समाजाच्या आमदारांची संख्या शंभराहून अधिक आहे; परंतु ते वेगवेगळ्या पक्षात गुरफटलेले आहेत. त्यांच्यात कधीही एकवाक्यता नव्हती. या आंदोलनाच्या निमित्तने त्यांना परिस्थितीचे भान आले.\nप्रत्येक प्रश्‍नावर राजकीय पक्ष हे उत्तर नसते. तसे असते, तर वेगवेगळ्या समाजाच्या राजकीय पक्षांची निर्मिती झाली असती. राजकीय पक्षांना मर्यादा असतात. उलट, संघटनांचे तसे नसते. केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी असोत, की अन्य; संघटनात्मक ताकदीच्या जोरावर सरकार कुणाचेही असले, तरी ते आपल्या मागण्या पदरात पाडून घेत असतात. एकदा राजकीय लेबल लागले, की मदतीला मर्यादा येतात. शेतकरी संघटना जेव्हा सरकारमध्ये असतात, तेव्हा शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यात त्यांना अपयश येते. उलट, जेव्हा त्या सरकारमध्ये नसतात, तेव्हा जास्त संघटितपणे आपल्या मागण्या पदरात पाडून घेतात. मराठा समाजाच्या मोर्चांमध्ये मुस्लिम, धनगर तसेच अन्य समाजही सहभागी झाले होते. राजकीय पक्ष स्थापन केला, की मराठेतर समाज त्यात फारसे सहभागी होणार नाहीत आणि मराठा समाज अन्य बर्‍यांच पक्षांत विभागला असल्याने निवडणुकीतही तो एकसंघ राहण्याची शक्यता नाही. त्यामुळे मराठा समाजाने बिगर राजकीय संघटनेच्या जोरावर जे पदरात पाडून घेणे शक्य आहे, ते राजकीय पक्षाच्या जोरावर शक्य होत नाही. मराठा समाजाचा राजकीय पक्ष काढताना अन्य समाजाला सामावून घेऊ, असे संघटनेचे नेते म्हणत असले, तरी त्यांनी भारतीय रिपब्लीकन पक्षा (आठवले गटा) चा अनुभव जमेस धरायला हवा. गेल्या दीड दशकांपासून आठवले हे त्यांच्या पक्षात अन्य समाजाने सहभागी व्हावे, असे आवाहन करीत आहेत. मराठा, मुस्लिम, इतर मागासवर्गीयांना आम्ही उमेदवारी देऊ, असे त्यांनी वारंवार जाहीर केले; परंतु काही अपवाद वगळता त्यांच्या पक्षात दलितेतर समाज फार कमी संख्येने सहभागी झाला, हे लक्षात घेतले पाहिजे. तीच गोष्ट अन्य दलित पक्षांची. मायावती यांचा मात्र त्याला काही प्रमाणात अपवाद; परंतु त्यासाठी त्यांना ही केवळ दलितांचा पक्ष ही आपली प्रतिमा सोडून उत्तर प्रदेशात ब्राम्हण, ठाकूर आदी समाजांना बरोबर घ्यावे लागले. तेव्हा त्यांची सत्ता आली. दलितांचा पक्ष म्हणून पुन्हा शिक्का बसायला लागल्यानंतर मायावती यांना त्याची राजकीय किमंत मोजावी लागली. हेच अन्य पक्षांबाबतही घडले.\nया पार्श्‍वभूमीवर मराठा समाजाने राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून त्यावर विचारमंथन सुरू होते. ज्यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली, त्यांना समजाचा पाठिंब नाही. राजकीय पक्ष स्थापन करण्यास सुरुवातीपासून अनेकांनी विरोध केला होता. मराठा समाजाची महाराष्ट्रात ताकद आहे; परंतु याचा अर्थ असा नव्हे, की पक्षाला लगेच यश येईल. मराठा समाजाचा पक्ष स्थापन करून मग लोकसभेच्या पाचच जागा का लढवायच्या, यामागचे तर्कशास्त्र कळायला मार्ग नाही. लोकसभेच्या सर्वंच्या सर्व जागा आणि विधानसभेच्याही बहुतांश जागा का लढवाच्या नाहीत, याचं तार्किक उत्तर देता आलेले नाही. आता तर राजकीय पक्ष स्थापन करण्यास मराठा समाजाचाच विरोध आहे. मागण्या मान्य करून घेण्यासाठी समाज सक्षम असून यासाठी कोणत्याही राजकीय पक्ष्याच्या स्थापनेची गरज नाही. राजकीय पक्ष स्थापून समाजाच्या आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही. वेगळा राजकीय पक्ष स्थापन करणारे सरकारचे हस्तक असून त्यांची राजकीय उठबस व पार्श्‍वभूमी विचारात घ्यावी लागेल, असे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी म्हटले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी व अन्य मागण्यांसाठी ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ या राजकीय पक्षाची गुरुवारी (दि.8) रायरेश्‍वर येथे स्थापना करण्यात आली. मराठा शब्दाचा वापर करून राजकीय पक्ष स्थापन करण्यास विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव रायरेश्‍वर येथे पोहचले होते. रायरेश्‍वर येथे पोलीस व संबंधित पक्षाचे सुरेश पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी आपल्या राजकीय पक्षाच्या नावात मराठा शब्दाचा वापर नसल्याचे सांगितले; मात्र राजकीय पक्ष स्थापून व आंदोलनात राजकारण आणून सरकारच्या माध्यमांतून पाटील समाजाच्या आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप विरोधक करीत आहेत. मराठा समाजाचा राजकीय पक्षाच्या नावात उल्लेख नसेल, तर रायरेश्‍वरला पक्ष स्थापन करण्याची घोषणा कशासाठी, हा प्रश्‍न अनुत्तरीत राहतो. मराठा समाजाने राजकीय पक्षोपक्षा ठराविक उद्दिष्टांसाठी एकसंघ होणे आवश्यक आहे. आपआपल्या पक्षातील नेत्यांवर दबाव आणून मागण्या पदरात व पाडून घेऊन अराजकीय दबाव कायम ठेवला पाहिजे.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र संपादकीय\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/article-by-shireesh-kanekar-7/", "date_download": "2019-01-17T04:23:14Z", "digest": "sha1:FXUZVGUQJ4Z72TJITYJSUBMXKRHO6NN3", "length": 29209, "nlines": 269, "source_domain": "www.saamana.com", "title": "फुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nपु.ल.देशपांडे उद्यानासमोर 4 फूट पाण्याचे तळे, व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर…\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nकृषी विमा योजनेमुळे खाजगी विमा कंपन्या मालामाल, कमावले 3 हजार कोटी…\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nमायावतींनी खेळले मुस्लिम आरक्षणाचे कार्ड\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम : हिंदुस्थानचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nसुबोध भावे याच्या ‘काही क्षण प्रेमाचे’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nआमच्या ‘भाटिया ए’ बिल्डिंगमधील पोरंटोरं किंवा म्हातारेकोतारे ‘भाटिया बी’ बिल्डिंगमधल्या पोराटोरांशी किंवा म्हाताऱ्याकोताऱ्यांशी मधल्या चौकात कचकड्याचा बॉल व प्लॅस्टिकच्या बॅटने खेळत असले आणि हा सामना टीव्हीवर दाखवत असले तर मी खुर्चीला गोंद लावल्यागत चिकटून बसून एकटक बघत बसेन. गॅस बंद करायलादेखील उठणार नाही. वाजू देत कुकरच्या शिट्टय़ा. रांधा, वाढा, उष्टी काढा एवढाच माझ्या जीवनाला अर्थ आहे का क्रिकेटचं वेड म्हणायचं की काय क्रिकेटचं वेड म्हणायचं की काय कुलदीप यादवनं अप्रतिम गुगलीवर फलंदाजाची दांडी गुल केली आणि त्याच क्षणी यमाचं बोलावणं आलं तर मी कातावून त्याला म्हणेन, ‘‘थांब ना एक मिनिट बाबा, तेवढा ‘अॅक्शन रिप्ले’ बघतो; मग निघायचंच आहे.’’\nक्रिकेट प्राणप्रिय नसलेला मी स्वतःला आठवतच नाही. ब्रॅडमन-बिडमनच्या गोष्टी मी समवयीन मुलांत अशा सांगायचो (पक्षी – फेकायचो) की, जणू ब्रॅडमन आमच्याच मजल्यावर राहत होता आणि त्याचा मुलगा जॉन आणि मी जणू लंगोटीयार होतो. बाय द वे, कायम हात धुऊन मागे लागलेल्या ‘ब्रॅडमन’ या आडनावाला विटून जॉननं आपलं आडनाव ‘ब्रॅडसन’ असं बदलून घेतलं होतं. माझा मुलगा आडनाव कधी बदलतोय याची मी वाट बघतोय. माझी लोकप्रियता ब्रॅडमनपेक्षा कमी तर भरत नसेल बंडलबाजी एवढी रक्तात असल्यावर मी क्रिकेट-समीक्षक नसतो झालो तरच नवल.\nमाझा मुलगा म्हणतो की, पपा सामन्याचा प्रत्येक बॉल बघतात व नंतर रात्री हायलाइटस्ही तेवढेच आसूसून बघतात. टीव्ही अधूनमधून आपले जुने सामने दाखवतात. तेही मी प्रथमच बघत असल्यागत बघतो. त्यातून ते आपण जिंकलेले सामनेच दाखवत असल्यामुळे पाहिल्यावर निराशा पदरी येण्याची शक्यताच नसते. आता इंग्लंडमध्ये आपण चार कसोटी सामने हरलो व एकच जिंकलो. तोच परत परत दाखवतात. बाकी कोणी सांभाळत नसेल, पण टीव्हीवाले आपल्या भावना कशा सांभाळतात पहा. आधुनिक तंत्रज्ञान वापरून आता त्यांनी आयडियाबाजी करून आपण हरलेले सामनेदेखील जिंकलेले करून दाखवावेत. वेस्ट इंडीजविरुद्ध राजकोटच्या पहिल्या कसोटीत आपण 649 धावांचा डोंगर उभा केला त्यात के. एल. राहुलनं भोपळा काढला, त्यानं द्विशतक ठोकलं असं नाही दाखवता येणार\nहिंदी चित्रपटांप्रमाणेच क्रिकेट हा असा विषय आहे की, ज्यात सगळय़ांना सगळं कळतं. सुरुवातीची काही वर्षे या दोनच विषयांवर मी वॉशिंग्टनच्या कुऱहाडीसारखी लेखणी चालवीत असल्यानं माझी फारच गोची व्हायची. म्हणजे कुठंही पाऊल टाकलं तरी ते हटकून कुणाच्या तरी शेपटीवर पडायचं. पुढे पुढे मला असं वाटायला लागलं की, अनिल धवन व पार्थसारथी शर्मा यांनाही फॅन्स असू शकतात की काय आज अनिल धवनला ते सेटवरही येऊ देणार नाहीत आणि पार्थसारथी शर्माला मॅच बघायलाही आत सोडणार नाहीत. अन् ‘वक्त का तकाजा’ म्हणून आम्हाला त्याच्यावर लिहावं लागायचं (आणि तुम्हाला वाचायला लागायचं. चला, एकमेकांविषयी सहानुभूती बाळगू या). साठ साली (आईचा घो आज अनिल धवनला ते सेटवरही येऊ देणार नाहीत आणि पार्थसारथी शर्माला मॅच बघायलाही आत सोडणार नाहीत. अन् ‘वक्त का तकाजा’ म्हणून आम्हाला त्याच्यावर लिहावं लागायचं (आणि तुम्हाला वाचायला लागायचं. चला, एकमेकांविषयी सहानुभूती बाळगू या). साठ साली (आईचा घो म्हणजे अठ्ठावन्न वर्षांपूर्वी उम्रीगर व मांजरेकर – संजयचे बाबा – या हिंदुस्थानच्या सर्वोत्कृष्ट जोडीनं पाकिस्तानविरुद्ध ब्रेबॉर्न स्टेडियमवर सबंध दिवसाच्या खेळात 150 धावा काढल्या होत्या. मी स्टेडियममध्ये डुलक्या काढत होतोच, पण अंपायरही झोपले असावेत अशी मला दाट शंका आहे. तो एक टुकूटुकू खेळण्याचा काळ होता आणि आता हा काळ आलाय जेव्हा रोहित शर्मा व ऋषभ पंत मारत सुटतात. तो एक काळ होता जेव्हा रामचंद्र, अबीद अली व एकनाथ सोलकर नवा चेंडू घ्यायचे आणि आता असा काळ आहे की, वेगवान गोलंदाजांचा आपल्याकडे ताफा आहे. बोलो बोलो, कुछ तो बोलो…\nमाझं क्रिकेटवरचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. सामना चालू असताना कोणी आलं किंवा फोनवरून अघळपघळ बोलायला लागलं की, मला ‘भ’च्या बाराखडीतल्या शिव्या द्याव्याशा वाटतात. क्रिकेटवरचं लेखन मात्र खूपच कमी झालंय. झाला सामना की, खरडा काहीतरी हे मला जाचक वाटायला लागलंय. आय हॅव कम अ लाँग वे बेबी. तीच गोष्ट ‘यादों की बारात’सारख्या लोकप्रिय सदराची. त्या काळात अनोळखी माणसं रस्त्यातही विचारायची – ‘‘पुढल्या रविवारी कोणावर आहे’’ आजही अमिताभ ते अनुपम खेर, परेश रावल ते ओम पुरी, शबाना ते स्मिता पाटील, अरुणा इराणी ते देवेन वर्मा अशा अनेक गुणवंतांवर ‘यादों की बारात’ लिहिणे अतिशय सोपं आहे (मदतीला ‘गुगल’ही आहे. तेव्हा नव्हतं), पण पुन्हा तेच. मी ते मागे टाकलंय. मी खूप पुढे निघून आलोय. तेच तेच करण्यात मला रस नाही. वेगळेपण मला जमतंय की नाही, वाचकांनी ठरवायचंय.\nमैं अकेला चला था जानिबे मंजिल मगर\nलोग साथ आते गये कारवाँ बनता गया\nक्रिकेटवरून आठवलं. माझी बालपणीची ब्रॅडमनविषयीची लोणकढी आमच्याच जे. जे. हॉस्पिटलच्या कंपाऊंडच्या टीममध्ये सॉलिड खपली होती. मोहनला मात्र बरेच प्रश्न पडले होते. त्यानं मला विचारलं, ‘‘पण, ब्रॅडमन इतक्या रन्स कसा काढायचा\n‘‘सांगतो’’ मी त्याला कोपऱयात नेऊन कुजबुजल्या आवाजात म्हणालो, ‘‘कुठे बोलू मात्र नकोस. अरे, ब्रॅडमननं आफ्रिकेतून एक सुरमा आणला होता. तो डोळय़ात घालून ब्रॅडमन फलंदाजीला उतरला व त्यानं गोलंदाजाच्या डोळय़ात पाहिले की, त्याच्या हातून फुलटॉस पडे. मग काय, ब्रॅडमन तडकवायचा.’’\nमोहनचे डोळे चमकले. तो सुरमा मिळविण्यासाठी मोहन आफ्रिकेला नाही तरी काळबादेवीला जायला निघाला होता (नेहमी माझी लेग स्टंप उडवायचा, साला\nफुलटॉसवर बाद होणारे फलंदाज पाहिले की, माझ्या मनात येतं – ‘‘फुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू..\nताजा कलम – मायरा कारखानीस (कारखानीस आडनावाच्या बाईचं पहिलं नाव मायरा कदाचित नवसानं झाली असेल किंवा महाउद्योगपती विक्रम साराभाई – सॉरी, सरंजामे यांनी तिला नोकरीवर ठेवताना तिचं पुन्हा बारसं केलं असेल. तर सांगत काय होतो, मायरा कारखानीस ईशा निमकरचा जेवढा राग राग करते त्यापेक्षा मी जास्त करतो (संदर्भ – ‘तुला पाहते रे’ ही ‘झी’वरची ताजी आचरट मालिका) निर्माताद्वयी केतकर पतीपत्नी यांना मध्ये घातलंत तर मुकेश अंबानी चुरगळलेले कपडे घालून चाळीतल्या तुमच्या खोलीत घाण्याच्या तेलाचा डबा स्वतः उचलून घेऊन येईल. तरीही मी मालिका बघतो एवढय़ावरून माझ्या आयुष्यात किती पोकळी व रिकामपण असले पाहिजे, तुम्ही बघा. एक विनंती – यापुढे ‘तुला पाहते रे’ या मालिकेवर लिहिण्याची सुपारी मला देऊ नये. त्यापेक्षा भिंतीला तुंबडय़ा लावायला सांगा किंवा विक्रमच्या गाडीत त्याच्या खांद्यावर मान टाकून ईशा झोपते तसे घरी झोपावे. विलास झेंडेप्रमाणे नवनवीन जाकिटे घालून घारीप्रमाणे घिरटय़ा घालाव्यात. मालिकेतील ईशाच्या आईचे खरे वडील निळू फुले असते तर म्हणाले असते – ‘‘अरे, वाड्यावर नेऊन झोडा रे यांना.’’\nखानदानी विक्रमसाठी त्याची खानदानी आई त्यांच्या कर्जतच्या खानदानी बंगल्यात जेवणाचा खास खानदानी मेनू ठरविते. तो असा असतो – पुरणपोळी, अळूवडी व आंबट वरण छान छान, आता एवढं कोणीतरी मला सांगा. अळूवडी आंबट वरणात बुडवून खायची की पुरणपोळी छान छान, आता एवढं कोणीतरी मला सांगा. अळूवडी आंबट वरणात बुडवून खायची की पुरणपोळी निमकर रिलॅक्स व्हावेत, त्यांना आपल्याविषयी जवळीक वाटावी यासाठी विक्रम त्यांना साडी नेसून का दाखवत नाही निमकर रिलॅक्स व्हावेत, त्यांना आपल्याविषयी जवळीक वाटावी यासाठी विक्रम त्यांना साडी नेसून का दाखवत नाही शिळ्या पोळीचा लाडू खाण्यापेक्षा ही ‘साडी डिप्लोमसी’ जास्त चांगली ठरली नसती का\nमालिका भलेही दीडदमडीची असेल, पण दीडदमडी भी बहोत बडी चीज होती है बाबू…\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमारुती कांबळेचे काय झाले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nडंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटणार, अंबरनाथची जागा लवकरच पालिकेला मिळणार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nशेतकऱ्यांची अडवणूक कराल तर धडा शिकवू, आदित्य ठाकरे यांचा बँक अधिकाऱ्यांना...\nमायावतींनी खेळले मुस्लिम आरक्षणाचे कार्ड\nपालिका रुग्णालयांत गरीबांच्या 139 रक्त चाचण्या होणार मोफत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/t2789/", "date_download": "2019-01-17T04:44:46Z", "digest": "sha1:7DJ4CVSRBHS7BXT5A5X6CKDSCIB4DKZ5", "length": 2410, "nlines": 57, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको-संभाषण", "raw_content": "\nएका सुपरमाकेर्टमध्ये फिरत असताना गंपू अचानक एका सुंदर तरुणीकडे जातो आणि विचारतो, 'तुम्ही दोन मिनिटं माझ्याशी बोलू शकाल का' त्या मुलीचा चेहरा प्रश्नार्थक होतो. गंपू उत्तरतो, 'अहो, मी माझ्या बायकोबरोबर इथे आलोय. पण सध्या ती कुठेतरी गायब झालीय. पण मी कोणत्याही तरुणीशी बोलायला लागलो की मात्र ती कुठूनही तिथे येते' त्या मुलीचा चेहरा प्रश्नार्थक होतो. गंपू उत्तरतो, 'अहो, मी माझ्या बायकोबरोबर इथे आलोय. पण सध्या ती कुठेतरी गायब झालीय. पण मी कोणत्याही तरुणीशी बोलायला लागलो की मात्र ती कुठूनही तिथे येते\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2019/01/sangamner-1102/", "date_download": "2019-01-17T05:24:52Z", "digest": "sha1:BH56Z4N463YQFXSVRJUUDROWDZZ56NJD", "length": 7235, "nlines": 88, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "संगमनेरात बंदुकीचा धाक दाखवून ३६ लाखांची जबरी चोरी. - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nसंगमनेरात बंदुकीचा धाक दाखवून ३६ लाखांची जबरी चोरी.\nसंगमनेरात बंदुकीचा धाक दाखवून ३६ लाखांची जबरी चोरी.\nएटीएममध्ये भरणा करण्यासाठी जाणार्‍या कर्मचार्यांना लुटले\nसंगमनेर :- बँकेच्या एटीएममध्ये भरणा करण्यासाठी जाणार्‍या एका खाजगी कंपनीच्या दोघाना वडगाव लांडगा शिवारात चार अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्या जवळील 36 लाख रुपयांची रक्कम लुटून पोबारा केल्याची घटना काल 10 जानेवारी रोजी दुपारी घडली.\nसंगमनेरच्या कॉर्पोरेशन बँकेतून 26 लाख आणि बँक ऑफ बडोदातून 10 लाख अशी एकूण 36 लाख रुपयांची रोख रक्कम काढून सिस्को कंपनीचे एटीएम चालविणारे कर्मचारी मंगेश रमेश लाड (रा.चास नळवाडी, ता.सिन्नर, जि.नाशिक) व दत्ता सोनू पांडे (रा.घुलेवाडी,ता.संगमनेर) मोटारसायकल क्रमांक एमएच 17 बीबी 5607 हिच्यावरुन वडगाव लांडगा येथील एटीएममध्ये पैसे टाकण्यासाठी राजापूरमार्गे जवळे कडलग ते वडगाव लांडगा रोडने जात होते.\nबंदुकीचा धाकाने रोख रक्कम चोरुन पोबारा …\nपारनेर तालुक्यात निलेश लंके राजकीय भूकंप करणार \nश्रीगोंद्यात ट्रॅक्टरखाली चिरडून दोघांचा मृत्यू.\nविवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पतीसह सासऱ्यांवर…\nवडगाव लांडगा शिवारात ते आले. त्यावेळी एका वाहनातून आलेल्या चार अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्याजवळ गाडी थांबवत त्यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्या जवळील 36 लाख रुपयांची रोख रक्कम चोरुन पोबारा केला आहे.\nअज्ञात चौघा दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा.\nया दरोडेखोरांना पकडण्यासाठी नगर व नाशिक जिल्ह्यात नाकाबंदीही करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत पोलीस चोरट्यांचा शोध घेत होते. याप्रकरणी मंगेश रमेश लाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी अज्ञात चौघा दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल. राहा अपडेट कधीही, कुठेही\nशुल्लक कारणातून राडा,माजी उपसरपंचाला मारहाण.\nराष्ट्रवादीच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल.\nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nसंत भगवानबाबांची मूर्ती जाळल्याप्रकरणी स्वप्निल शिंदेला अटक.\nसफरचंदाच्या पेट्या असलेला टेम्पो चोरीस \nब्रेकिंग : लष्कर प्रशिक्षण केंद्रात घुसखोरी करणाऱ्या तिघांना अटक\nनगर शहरातील उच्चभ्रूं’च्या वसाहतीमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश \nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या त्या सर्व नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी \nनगरसेवकांचे निलंबन केले पण आमदार जगताप पितापुत्रांचे काय \nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/india-has-opportunity-lead-world-44446", "date_download": "2019-01-17T05:19:48Z", "digest": "sha1:P6HJCZCMAOVL4VEFNGPGRP7MHJQNAHEF", "length": 12683, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "India has the opportunity to lead the world जगाचे नेतृत्व करण्याची भारताला संधी - मुख्यमंत्री | eSakal", "raw_content": "\nजगाचे नेतृत्व करण्याची भारताला संधी - मुख्यमंत्री\nगुरुवार, 11 मे 2017\nमुंबई - उच्च तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्याची संधी येत्या पाच वर्षांत भारताला मिळू शकते. त्यासाठी तंत्रज्ञान आणि मनुष्यबळाचा योग्य समन्वय राखण्याची गरज आहे. केंद्र सरकारचे सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय त्या दृष्टीने कार्य करत असून, महाराष्ट्र सरकारचे त्यासाठी नेहमीच सहकार्य राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केले.\nकेंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालयाअंतर्गत चुनाभट्टी येथील इन्स्टिट्यूट फॉर डिझाइन ऑफ इलेक्‍ट्रिकल मेजरिग इक्‍युपमेंट्‌सच्या (आयडीईएमआय) नवीन इमारतीचा पायाभरणी कार्यक्रम केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री कलराज मिश्र आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. त्या प्रसंगी बोलताना ते म्हणाले, की केवळ मोठमोठे उद्योगच रोजगाराची निर्मिती करतात, असे नसून या उद्योगांसाठी आवश्‍यक घटक पुरविण्याचे काम करणारे लघुउद्योग, व्हेंडर्स हे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करतात. लघुउद्योगांची, व्हेंडर्सची एक यंत्रणा तयार करण्याचे काम आपणाला करावयाचे आहे. आज आपण औद्योगिक क्षेत्रामध्ये रेव्होल्यूशन-4 कडे प्रवास करत आहोत. यामध्ये मेकॅट्रॉनिक्‍स आणि रोबोटिक्‍स जाणणारे उद्योजक तयार करण्याचे काम आपल्याला करायचे आहे.\nमिश्र म्हणाले, की एमएसएमई देशातील प्रत्येक जिल्ह्यात आपल्या युनिटच्या माध्यमातून युवकांना प्रशिक्षित करत असून, त्याद्वारे रोजगाराची संधी प्राप्त करून देत आहे. आयडीईएमआयच्या नवीन इमारतीसाठी 16 कोटी रुपये आणि त्यामध्ये अत्याधुनिक यंत्रणांसाठी सुमारे 65 ते 70 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.\nदक्ष मुख्यमंत्री व कटिबद्ध डीजी लक्ष देतील का\nनागपूर - पोलिसांच्या कल्याणासाठी तत्पर असेलेले मुख्यमंत्री आणि त्यांच्या समस्येचे निवारण करण्यासाठी कटिबद्ध असलेले राज्याचे पोलिस महासंचालक...\nमुद्रा योजना: फरारी झालेल्यांसह कर्ज घेणाऱ्यांची माहिती द्या\nऔरंगाबाद : मुद्रा योजनेसाठी बोगस कोटेशन पाठविणारे आणि कर्ज घेऊन फरारी झालेल्यांची माहिती; तसेच कोणी-कोणी मुद्रा कर्ज घेतले, त्याची माहिती बॅंकेला आता...\nजेटलीजी, आम्ही 100 टक्के तुमच्यासोबत : राहुल गांधी\nनवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृतीबाबत ऐकून मला दुःख झाले. जेटलींशी आम्ही वैचारिक पातळीवर सातत्याने भांडतो. मात्र मी व...\nशंकरराव गडाख यांना न्यायालयाचे अटक वॉरंट\nनेवासे : कर्ज माफी, पाटपाणी, कांदा अनुदान, दूध भाववाढ, पीकविमा अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तालुक्यासह अनेक आंदोलन करणारे माजी आमदार शंकरराव गडाख...\nपहिल्यांदाच झाले आऊट गोळ्यांशिवाय शोभेचे दारूकाम\nसोलापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत बुधवारी रात्री सिद्धेश्‍वर यात्रेत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या आऊट गोळ्यांशिवाय शोभेचे दारूकाम झाले....\nबंगळूर - कर्नाटकातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल युतीचे सरकार अस्थिर करण्यासाठी पुन्हा एकदा \"ऑपरेशन कमळ' मोहीम हाती घेतलेल्या भाजपला तोंडघशी पडावे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/jalyukat-shivar-malewadi-shivar-46145", "date_download": "2019-01-17T05:27:35Z", "digest": "sha1:KKEJ72H6GITD6OH2HKV6JS26RWNOTLW6", "length": 16978, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalyukat shivar malewadi shivar डॉल्बीमुक्तीतून भिजतेय मल्लेवाडीचे शिवार! | eSakal", "raw_content": "\nडॉल्बीमुक्तीतून भिजतेय मल्लेवाडीचे शिवार\nशुक्रवार, 19 मे 2017\nसांगली / मिरज - गेल्या गणेशोत्सवात जिल्हा पोलिसांनी ‘डॉल्बीमुक्तीतून जलयुक्त शिवार’ ही संकल्पना मांडली. यासाठी गणेश मंडळांनी सढळहस्ते मदत केली. यातून जिल्ह्यातून दोन बंधारे आकाराला आले आहेत. मिरज तालुक्‍यात मल्लेवाडी येथे ‘सुखकर्ता’ बंधारा बांधला. तर मणेराजुरी (ता. तासगाव) येथील ओढ्यावर ‘विघ्नहर्ता’ बंधारा बांधण्यात आला. सुखकर्ता बंधाऱ्यात म्हैसाळ योजनेचे पाणी साठले आहे. एक हजार एकर शेतीला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाणीपुरवठा होऊ लागला आहे. पोलिसांनी राबवलेल्या विधायक संकल्पाला असे मूर्त स्वरूप आले आहे.\nसांगली / मिरज - गेल्या गणेशोत्सवात जिल्हा पोलिसांनी ‘डॉल्बीमुक्तीतून जलयुक्त शिवार’ ही संकल्पना मांडली. यासाठी गणेश मंडळांनी सढळहस्ते मदत केली. यातून जिल्ह्यातून दोन बंधारे आकाराला आले आहेत. मिरज तालुक्‍यात मल्लेवाडी येथे ‘सुखकर्ता’ बंधारा बांधला. तर मणेराजुरी (ता. तासगाव) येथील ओढ्यावर ‘विघ्नहर्ता’ बंधारा बांधण्यात आला. सुखकर्ता बंधाऱ्यात म्हैसाळ योजनेचे पाणी साठले आहे. एक हजार एकर शेतीला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाणीपुरवठा होऊ लागला आहे. पोलिसांनी राबवलेल्या विधायक संकल्पाला असे मूर्त स्वरूप आले आहे.\nगतवर्षी डॉल्बीच्या दणदणाटाने होणारे ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली होती. डॉल्बीवर खर्च होणारे पैसे विधायक कामासाठी करा, असे आवाहन गणेश मंडळांना केले. मंडळांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे हद्दीत गणेश मंडळांच्या बैठका घेतल्या. डॉल्बीचे दुष्परिणाम सांगितले. त्यासाठी डॉक्‍टरांची मदत घेतली. गणेश उत्सवातून विधायक आणि रचनात्मक काम करण्यासाठी मंडळांना आवाहन केले. डॉल्बीच्या खर्चाला फाटा देऊन तो निधी जलयुक्त शिवारसाठी जमा करण्याचे आवाहन केले.\nजिल्ह्यातील ८६३ गणेश मंडळांनी २७ लाख ८० हजार रुपये पोलिसांना दिले. अधीक्षक शिंदे यांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे ही रक्कम सुपूर्द केली. जलयुक्तशिवार अंतर्गत बंधारे बांधावे, अशी विनंती केली. बंधाऱ्यांना ‘सुखकर्ता’ आणि ‘विघ्नहर्ता’ असे नामकरण करण्यासही सुचवले. त्यातून मल्लेवाडी येथे सुखकर्ता बारमाही बंधारा आणि मणेराजुरी येथे विघ्नहर्ता बंधारा बांधला गेला.\nमिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजू मोरे यांच्या आवाहनाला तालुक्‍यातून चांगला प्रतिसाद मिळाला. मल्लेवाडी येथे स्थानिक स्तर पाटबंधारेमार्फत बंधाऱ्याचे काम पूर्णत्वाला आले. यासाठी सुमारे चौदा लाखांचा खर्च आला आहे. बंधाऱ्याच्या मागे सुमारे तीनशे मीटरपर्यंत पाणीसाठा होतो. सुमारे तीनशे एकर शेतीला प्रत्यक्ष आणि उर्वरित अप्रत्यक्ष याद्वारे एक हजार शेती पाण्याखाली आली आहे. येथून काही अंतरावरून म्हैसाळ प्रकल्पाचा एरंडोली शाखा कालवा जातो. त्यातून सोडलेल्या पाण्याने बंधारा भरला आहे. ऐन उन्हाळ्यात हा परिसर पाण्याखाली आला आहे.\nगणेश मंडळांच्या वर्गणीतून बांधलेल्या मल्लेवाडीतील सुखकर्ता बंधाऱ्याचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता.१९) दुपारी २ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे.\nडॉल्बीमुक्तीला लोकसहभागाची जोड देऊन लोकांच्या हितासाठी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सुखकर्ता व विघ्नहर्ता बंधारे बांधले गेले. यंदाही हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जाईल. बंधारे निर्माण करताना एका बाजूला निर्मितीचा आनंद आहे; तर दुसऱ्या बाजूला पोलिस आणि जनतेमध्ये समन्वय निर्माण होत असल्यामुळे समाधानी आहे. जलयुक्त शिवारसाठी वर्गणी देणाऱ्या गणेश मंडळांना विघ्नहर्ता पुरस्कार दिले जाणार आहेत. लवकरच त्याचे वितरण होईल.\n- दत्तात्रय शिंदे, पोलिस अधीक्षक\nमिहानमध्ये आंतरराष्ट्रीय कन्व्हेशन सेंटर उभारणार - मुख्यमंत्री\nनागपूर - मिहान प्रकल्पात आंतरराष्ट्रीयस्तराचे कन्व्हेशन सेंटर लवकरच उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली....\nदक्ष मुख्यमंत्री व कटिबद्ध डीजी लक्ष देतील का\nनागपूर - पोलिसांच्या कल्याणासाठी तत्पर असेलेले मुख्यमंत्री आणि त्यांच्या समस्येचे निवारण करण्यासाठी कटिबद्ध असलेले राज्याचे पोलिस महासंचालक...\nबंगळूर - कर्नाटकातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल युतीचे सरकार अस्थिर करण्यासाठी पुन्हा एकदा \"ऑपरेशन कमळ' मोहीम हाती घेतलेल्या भाजपला तोंडघशी पडावे...\nबंगळूर : कर्नाटकातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल युतीचे सरकार अस्थिर करण्यासाठी पुन्हा एकदा \"ऑपरेशन कमळ' मोहीम हाती घेतलेल्या भाजपला तोंडघशी...\nहजारमाची... जगाच्या नकाशावर पोचलेले गाव\nओगलेवाडी - ऐतिहासिक सदाशिवगडाजवळ केंद्र शासनाच्या वतीने सुमारे ६०० कोटी रुपये खर्चाचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील भूकंप संशोधन केंद्र व भूकंप अभ्यासाचे...\nसातारा जिल्हाध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये दुफळी\nसातारा - काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी फलटणचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे नाव जवळजवळ निश्‍चित केले आहे. पण, ते माढा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/124-vidarbha-nagpur?start=54", "date_download": "2019-01-17T04:41:18Z", "digest": "sha1:NWISUX7MK5IG6MUBDU2SIR7VT3X4ZCDF", "length": 6403, "nlines": 159, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n‘सुन रहा है ना तु...’, जेव्हा मुख्यमंत्री गाणं गातात\n‘संघाला मोदी नकोसे, पंतप्रधानपदी हवेत गडकरी’\n‘दिवसाला 160 पोळ्या’; महिलेचे कुत्र्यावरील प्रेम बघून व्हाल थक्क\nपोलिसांच्या साथीने गुंडांची तोडफोड; नागपुरातील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद\nजागतिक महिला दिनी, नागपूर ईटारसी इंटरसिटी एक्स्प्रेसचं पूर्ण संचालन महिलांच्या हाती.\nएक दिवस चिऊचा; चिमणीप्रेमीने बनवली 28 घऱटी\nअजित पवारांच्या अडचणीत वाढ; SIT करणार चौकशी\nमहिला दिनानिम्मित नक्षल वाद्यांचे बॅनर, संघटित होण्याचे दिले आवाहन\nकॉपी बहाद्दर, विद्यार्थ्यांना कॉपी पुरवताना शिक्षक कॅमेऱ्यात कैद\nसंवर्धन महिला बचत गटाचा, नावीन्यक्रम उपक्रम\nनाशिकच्या रंगपंचमीला ऐतिहासिक महत्व\nजीवघेणा प्रवास, पूलाऐवजी वापराला जातो थर्माकोल\nसंघांच्या सहकार्यवाह पदी दत्तात्रय होसबळे यांचं नाव आघाडीवर\nट्रकखाली चिरडून विद्यार्थीनीचा मृत्यू\nनागपूरमध्ये 13 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, परिसरात खळबळ\nबुलडाण्यात चोरट्यांचा धुमाकूळ, मेडिकलमधील 70 हजार रुपयांवर हात साफ\nभाजप आमदाराची पोलीस अधिकाऱ्याला मारहाण\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nफॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रविक्री, भाजप पदाधिकाऱ्याला अटक\n'वंदे मातरम्'ला विरोध करणाऱ्या MIMच्या 'त्या' नगरसेवकावर आता बलात्काराचा आरोप\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\nकुत्रा त्याच्यावर भुंकला, 'तो' कुत्र्याच्या मालकिणींनाच चावला\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\n'ऑनलाईन स्वर्गप्राप्ती'च्या नादात 15 वर्षीय मुलीची आत्महत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/mahasugran/7886-ganesh-chaturthi-recipes-instant-sugar-free-dry-fruit-modak", "date_download": "2019-01-17T05:07:17Z", "digest": "sha1:EIYDOOBJSZGX2F4U7I42SZTY6WIIIWCB", "length": 6010, "nlines": 146, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "गणपती स्पेशल रेसिपी : शुगर फ्री मोदक - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nगणपती स्पेशल रेसिपी : शुगर फ्री मोदक\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nगणपती स्पेशल रेसिपी : शुगर फ्री मोदक\nसणावाराला आपल्या घरी गोड-धोडाचे पदार्थ बनवतात. पण गोड खाऊन वजन वाढते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी शुगर फ्री मोदक घेऊन आलोय. जेणेकरून मधूमेह असलेल्यांसाठी हा मोदक आरोग्यास उपयुक्त आहे.\nखजूर – 1 कप (बारीक केलेले)\nमावा – 1 कप ड्रायफ्रूट (काजू, बदाम, किसमिस)\nकिसलेलं खोबरं - 1 कप\nतूप – ½ चमचा\nप्रथम एका कढईत तूप टाका. नंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट घालून ते लालसर होईपर्यंत भाजून घ्या.\nनंतर ते मिश्रण मिक्सरमध्ये टाकून बारीक करा.\nत्याच तव्यावर खजूर घालून ते मिश्रण गरम करून, खजूर बारीक करून घ्या.\nत्यानंतर खोबऱ्याचा किस टाकून सर्व मिश्रण एकजीव करा.\nगॅस बंद करा. ते मिश्रण थंड होऊ दया.\nमिश्रण थंड झाल्यावर ते मोदकाच्या साच्यात भरून मोदक बनवा.\nहे मोदक 10 ते 15 दिवससुध्दा राहू शकतात.\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nफॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रविक्री, भाजप पदाधिकाऱ्याला अटक\n'वंदे मातरम्'ला विरोध करणाऱ्या MIMच्या 'त्या' नगरसेवकावर आता बलात्काराचा आरोप\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\nकुत्रा त्याच्यावर भुंकला, 'तो' कुत्र्याच्या मालकिणींनाच चावला\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/6-police-inspectors-transfer-in-2-5-year-in-tasgaon/", "date_download": "2019-01-17T05:08:27Z", "digest": "sha1:QJVOXKRMR347M4SE4RYTRTVJKVUXHAJO", "length": 7461, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तासगावात अडीच वर्षात सहा पोलिस निरीक्षकांची बदली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › तासगावात अडीच वर्षात सहा पोलिस निरीक्षकांची बदली\nतासगावात अडीच वर्षात सहा पोलिस निरीक्षकांची बदली\nतासगाव : प्रमोद चव्हाण\nतासगाव पोलिस ठाण्यामधील गेल्या अडीच वर्षात सहा पोलिस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अधिकार्‍यांच्या काम करण्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आल्यामुळे तालुक्यातील गुन्हेगारी वर्गाला संरक्षणाचे वलय मिळत असल्याची दुर्दैवी बाब घडत आहे.\nतासगाव पोलिस ठाण्यात काम करणे म्हणजे तारेवरची कसरत असते. एकवेळ गडचिरोली बरी पण तासगाव नको, अशी काहीशी वाक्ये तासगावमध्ये बदली करुन येणार्‍या पोलिस अधिकार्‍यांच्या, कर्मचार्‍यांच्या तोंडून ऐकण्यास मिळतात. याला कारणही तसेच आहे. तालुक्यात भांडणे, वादावादी झाली तरी दोन्ही गटातील नेते फोन करुन विरोधी गटावर कारवाई करण्यास सांगतात. मात्र, यावेळी पोलिसांची मात्र पंचाईत होते. आणि यातूनच त्यांच्या बदली केल्या जातात.\nगेल्या अडीच वर्षात तासगाव पोलिस ठाण्यातून चक्क सहा पोलिस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. यातील काही पोलिस निरीक्षक तर एक महिनाच पदावर राहिले आहेत. दरम्यान यामुळे आता तासगावला बदली करुन घेण्यास अनेक पोलिस स्पष्ट नकार देत आहेत. यामुळे तासगाव पोलिस ठाण्याला हक्काचा अधिकारी कधी मिळणार, असा सवाल विचारला जात आहे. तर दुसरीकडे अवैध धंदेवाले मात्र पुन्हा मोकाट सुटत आहेत.\nपोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांचीही गुरूवारी रात्री अचानक सांगली मुख्यालय येथे बदली करण्यात आली. तनपुरे हे तासगावला १४ ऑगस्ट २०१७ ला हजर झाले होते. अवघ्या सहा महिन्यांत त्यांची बदली अचानक करण्यात आली. या बदलीपाठीमागे चिंचणी येथे दोन गटात झालेल्या वादावादीची किनार असल्याचे पोलिसांतून बोलले जात आहे. त्यांचा प्रभारी पदभार सहायक पोलिस निरीक्षक उमेश दंडिले यांच्याकडे देण्यात आलेला आहे.\nराजकीय हस्तक्षेप थांबवण्याची गरज\nअधिकार्‍यांना काम करत असताना जबाबदारीने व निपक्षपातीपणाने काम करावे, अशी वरिष्ठांकडून सूचना केली जाते. मात्र, प्रत्यक्षात त्या त्या भागातील राजकीय नेते मात्र याला भूसुरुंग लावताना दिसतात. यामुळे पोलिस अधिकार्‍यांनी काम नेमके करायचे कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर सातत्याने बदलत असलेल्या अधिकार्‍यांमुळे काळे धंदे करणार्‍यांवर वचक बसवायचा कसा, असा सवालही उपस्थित होत आहे.\nअडीच वर्षात बदललेले सहा पोलिस निरीक्षक\nदिलीप तळपे : ३१ मे २०१५ ते १ जुलै २०१५\nजितेंद्र शहाणे : १ जुलै २०१५ ते २७ एप्रिल २०१६\nअशोक कदम : २७ एप्रिल २०१६ ते २ जून २०१६\nमिलींद पाटील : २ जून २०१६ ते ३ जून २०१७\nराजन माने : ३ जून २०१७ ते १४ ऑगस्ट २०१७\nअनिल तनपुरे : १४ ऑगस्ट २०१७ ते २५ जानेवारी २०१८\nखुनाच्या घटनांनी पुणे हादरले\nतब्‍बल ३४ दिवासानंतर खाणीतून काढला मृतदेह\nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा एकदा पूर\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/nagpur-due-to-not-paying-money-for-marriage-servant-killed-his-owner/", "date_download": "2019-01-17T05:40:42Z", "digest": "sha1:RCO7QJ4TEUF7SPWN6O2VMEANCV3662RQ", "length": 4642, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नागपूर : लग्नासाठी पैसे न दिल्याने मालकाची हत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › नागपूर : लग्नासाठी पैसे न दिल्याने मालकाची हत्या\nनागपूर : लग्नासाठी पैसे न दिल्याने मालकाची हत्या\nलग्नासाठी पैसे न दिल्याने संतप्त झालेल्या नोकराने अमरावतीच्या एमआयडीसीतील राजेंद्र ऑईल इंडस्ट्रीजच्या मालकाचा तीक्ष्ण हत्याराने खून केला. ठाकूरदास धुलारामजी करेसिया असे खून झालेल्या मालकाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. विश्‍वास रामुजी शेषकार असे आरोपीचे नाव आहे.\nठाकूरदास करेसिया यांची एमआयडीसी परिसरात प्लॉट क्रमांक 31-बी येथे राजेंद्र ऑईल इंडस्ट्री आहे. करेसिया यांच्याकडे पूर्वी विश्‍वास शेषकार हा कामाला होता. काही दिवसांपासून त्याने ठाकूरदास यांच्याकडे लग्नाला जाण्यासाठी 50 हजार रुपयांसाठी तगादा लावला होता. परंतु, ठाकूरदास यांनी नोकराला पैसे देण्यास नकार दिला.\nत्यामुळे संतप्त झालेल्या विश्‍वासने ठाकूरदास यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात ठाकूरदास यांच्या डोक्यावर गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यांना जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी मृत ठाकूरदास यांचा मुलगा नरेंद्र करेसिया याने पोलिसांत तक्रार दिली. नोकर शेषकार याच्याविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या खुनाच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.\nखुनाच्या घटनांनी पुणे हादरले\nतब्‍बल ३४ दिवासानंतर खाणीतून काढला मृतदेह\nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा एकदा पूर\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/From-Thane-to-Gateway-of-India-in-one-hour-water-transport/", "date_download": "2019-01-17T05:29:28Z", "digest": "sha1:L6YWAQYPKSBDBGPYVFTXIHQLX2Z2WP3U", "length": 4294, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ठाणे ते गेटवे ऑफ इंडिया एका तासात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे ते गेटवे ऑफ इंडिया एका तासात\nठाणे ते गेटवे ऑफ इंडिया एका तासात\nजलवाहतुकीच्या ठाणे-कल्याण-वसई या फेज -1 ला केंद्राची तसेच राज्याची तत्त्वता मान्यता मिळाल्यानंतर आता फेज-2 चा डीपीआर तयार करण्याचे काम ठाणे महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. ठाणे ते गेटवे ऑफ इंडिया आणि ठाणे ते पनवेल तसेच जेएनपीटीला जोडणारा हा फेज-2 चा जलमार्ग आहे. हा प्रकल्प कितपत यशस्वी होऊ शकतो याचा अहवाल तयार करण्यात आला असून हा अहवाल राज्य शासनाला 24 एप्रिल रोजी सादर केल्यानंतर डीपीआर तयार करण्याची अनुमती राज्य शासनाकडून ठाणे महापालिकेला मिळाली. या प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल तयार केल्यानंतर हा अहवाल केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर केला जाणार आहे. येत्या तीन महिन्यांत डीपीआर तयार करण्यात येईल, असे या अधिकार्‍यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.\nदुसर्‍या टप्प्यातील जलवाहतुकीमुळे 20 टक्के रस्तेवाहतुकीचा भार हलका होणार असून सध्या घोडबंदरहून मुंबईला जाण्यासाठी जे दोन तास लागतात तो प्रवास 1 तासाने कमी होणार असल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे.\nखुनाच्या घटनांनी पुणे हादरले\nतब्‍बल ३४ दिवासानंतर खाणीतून काढला मृतदेह\nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा एकदा पूर\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mayura-jewelry-robbery-45600", "date_download": "2019-01-17T06:13:17Z", "digest": "sha1:NEMEAU66F2UGJCEDVF7GXUNFORCEKKAC", "length": 11846, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mayura jewelry robbery दारावेत ज्वेलर्सची भिंत फोडून ५० लाखांचे दागिने लांबवले | eSakal", "raw_content": "\nदारावेत ज्वेलर्सची भिंत फोडून ५० लाखांचे दागिने लांबवले\nबुधवार, 17 मे 2017\nनवी मुंबई - नेरूळ सेक्‍टर २३ दारावे येथील मयूरा ज्वेलर्सच्या दुकानाची भिंत फोडून ५० लाखांचे दागिने चोरांनी लंपास केल्याची घटना रविवारी उशिरा रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, ते तपास करत आहेत. दुकानाच्या शेजारी भाड्याने खोली घेऊन ही चोरी केली असल्याचे उघडकीस आले आहे.\nनवी मुंबई - नेरूळ सेक्‍टर २३ दारावे येथील मयूरा ज्वेलर्सच्या दुकानाची भिंत फोडून ५० लाखांचे दागिने चोरांनी लंपास केल्याची घटना रविवारी उशिरा रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, ते तपास करत आहेत. दुकानाच्या शेजारी भाड्याने खोली घेऊन ही चोरी केली असल्याचे उघडकीस आले आहे.\nमयूरा ज्वेलर्सच्या मालकाने रविवारी रात्री १० वाजता नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. त्यानंतर सोमवारी ते उघडले तेव्हा दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे आणि दुकानातील विक्रीसाठी ठेवलेले ४२ लाखांचे व ग्राहकांनी दुरुस्तीसाठी व गहाण ठेवलेले आठ लाखांचे असे एकूण ५० लाखांचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुकानाची पाठीमागची भिंत फोडून चोरांनी दुकानातील दागिने लांबवले. पोलिसांनी दुकानामागील चाळीत चौकशी केली असता, काही तरुणांनी दोनच दिवसांपूर्वी ज्वेलर्सच्या मागची खोली भाड्याने घेतली असल्याची माहिती मिळाली. ही खोली भाड्याने देताना खोलीमालकाने करार केला नसल्याचे उघडकीस आले.\nपारगावात वीजपंप चोरणारे चौघे जेरबंद\nयवत - पारगाव (ता. दौंड) येथील नदीपात्रातील १९ शेतकऱ्यांच्या वीजपंपांची १२ जानेवारी रोजी चोरी झाली होती. या चोरीचा तपास केवळ दोन दिवसांत लावून यवत...\nमाजी पोलिस महासंचालकांच्या घरावर संक्रांत\nनागपूर - राज्याचे माजी पोलिस महासंचालक तसेच एकेकाळी शहराचे पोलिस आयुक्त असलेले प्रबीरकुमार चक्रवर्ती यांच्या घरी चोरी झाल्याने पोलिस...\nअतुल बेनकेंसह ६० जणांवर ‘रास्ता रोको’प्रकरणी गुन्हा\nनारायणगाव - येथील वारूळवाडी-गुंजाळवाडी रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करून वाहतुकीस अडथळा आणून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण...\n‘बेस्ट’ असूनही बेवारस (अग्रलेख)\nसर्व शहरांमध्ये अत्युत्तम असलेली `बेस्ट’ची सार्वजनिक बससेवा कोणाच्या घशात घालण्याचा डाव नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. मुं बई महापालिकेत...\nमुरबाड तहसीलदार कार्यालयाकडून वाळू माफियांवर गुन्हा दाखल\nसरळगाव (ठाणे) - जूमगीरी करणा-या रेतीमाफियांना मुरबाड तहसिलदारांकडून लगाम. अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर मुरबाड तहसीलदार कार्यालयाकडून वाळू...\nधावत्या रेल्वेत दीड कोटीच्या सोनेचोरीचा बनाव\nमुंबई - मध्य प्रदेशात धावत्या रेल्वेत कटरच्या साह्याने बॅग कापून झालेल्या दीड कोटी रुपयांच्या सोन्याची चोरी अखेर बनावच निघाला. तक्रारदारानेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/maharshi-keshav-karve-statue-160284", "date_download": "2019-01-17T06:06:26Z", "digest": "sha1:QCS2K4S3F2IGRFQZK73OHVKEIHBC2ZJY", "length": 17082, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maharshi keshav Karve Statue मी महर्षी कर्वेंचा (नसलेला) पुतळा बोलतोय... | eSakal", "raw_content": "\nमी महर्षी कर्वेंचा (नसलेला) पुतळा बोलतोय...\nगुरुवार, 13 डिसेंबर 2018\nनमस्कार, तुम्ही मला ओळखलंच असेल मी भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे ऊर्फ अण्णासाहेब कर्वे यांचा पुतळा बोलतोय. आपल्या देशात माणसांचीच गाऱ्हाणी नीट ऐकली जात नसताना, पुतळा बोलेलच कसा मी भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे ऊर्फ अण्णासाहेब कर्वे यांचा पुतळा बोलतोय. आपल्या देशात माणसांचीच गाऱ्हाणी नीट ऐकली जात नसताना, पुतळा बोलेलच कसा आणि त्याचं ऐकणार तरी कोण आणि त्याचं ऐकणार तरी कोण असे प्रश्‍न खरंच मनात आणू नका. मला तुमच्यापाशी माझं मन मोकळं करायचंय, एवढंच.\nनमस्कार, तुम्ही मला ओळखलंच असेल मी भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे ऊर्फ अण्णासाहेब कर्वे यांचा पुतळा बोलतोय. आपल्या देशात माणसांचीच गाऱ्हाणी नीट ऐकली जात नसताना, पुतळा बोलेलच कसा मी भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे ऊर्फ अण्णासाहेब कर्वे यांचा पुतळा बोलतोय. आपल्या देशात माणसांचीच गाऱ्हाणी नीट ऐकली जात नसताना, पुतळा बोलेलच कसा आणि त्याचं ऐकणार तरी कोण आणि त्याचं ऐकणार तरी कोण असे प्रश्‍न खरंच मनात आणू नका. मला तुमच्यापाशी माझं मन मोकळं करायचंय, एवढंच.\nपुण्यातल्या कोथरूडमध्ये माझ्या नावानं नगर आहे, कर्वेनगर. तसंच, कर्वे रस्ताही आहे आणि मीही तिथंच होतो, खरंतर एका महान समाजसुधारकाच्या कार्याचं आपण प्रतीक आहोत, याचा मला खूप अभिमान वाटतो. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून सुशोभीकरणासाठी मला माझ्या जागेवरून काढलयं. अजूनही हे सुशोभीकरण सुरूच आहे. याच गतीनं मी माझ्या उभ्या आयुष्यात काम केलं असतं तर, काय झालं असतं कोणास ठाऊक असो. हे सुशोभीकरण पूर्ण करून मला लवकरात लवकर पुन्हा जागेवर बसवावं, अशी मागणी जोर धरतेय. त्यासाठी, आरोप, प्रत्यारोप होताहेत. निषेधमोर्चेही काढले जातायत. आपल्या देशात, विशेषत: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत अनेक महापुरुषांचे पुतळे आहेत. आमच्यासारख्या महापुरुषांच्या कार्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, हा त्यामागचा उद्देश; पण अशी प्रेरणा तुमच्यापैकी किती जणांनी घेतली, असा माझा तुम्हाला रोकडा सवाल आहे. तुम्ही खऱ्या अर्थानं प्रेरित झाला असता, तर दुसरे डॉ. आंबेडकर, दुसरे महात्मा गांधी आणि दुसरे महर्षी कर्वेसुद्धा कधीच तयार झाले असते. आमचा पुतळा उभा केला, एखाद्या चौक, रस्त्याला नाव दिलं की, आपली जबाबदारी संपली, असंच तुम्हाला वाटतं का असो. हे सुशोभीकरण पूर्ण करून मला लवकरात लवकर पुन्हा जागेवर बसवावं, अशी मागणी जोर धरतेय. त्यासाठी, आरोप, प्रत्यारोप होताहेत. निषेधमोर्चेही काढले जातायत. आपल्या देशात, विशेषत: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत अनेक महापुरुषांचे पुतळे आहेत. आमच्यासारख्या महापुरुषांच्या कार्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, हा त्यामागचा उद्देश; पण अशी प्रेरणा तुमच्यापैकी किती जणांनी घेतली, असा माझा तुम्हाला रोकडा सवाल आहे. तुम्ही खऱ्या अर्थानं प्रेरित झाला असता, तर दुसरे डॉ. आंबेडकर, दुसरे महात्मा गांधी आणि दुसरे महर्षी कर्वेसुद्धा कधीच तयार झाले असते. आमचा पुतळा उभा केला, एखाद्या चौक, रस्त्याला नाव दिलं की, आपली जबाबदारी संपली, असंच तुम्हाला वाटतं का स्मार्टफोनची लेटेस्ट व्हर्जन्स पटापटा सांगणाऱ्या तुमच्या ‘नेक्‍स्ट जनरेशन’ला महर्षी कर्वे यांच्याविषयी दोन ओळी तरी सांगता येतील का स्मार्टफोनची लेटेस्ट व्हर्जन्स पटापटा सांगणाऱ्या तुमच्या ‘नेक्‍स्ट जनरेशन’ला महर्षी कर्वे यांच्याविषयी दोन ओळी तरी सांगता येतील का तेही गुगलवर सर्च न करता. तुम्हाला खरं सांगू का, कोणताच महापुरुष काय किंवा समाजसुधारक काय, पुतळा, चौक, रस्ता यात कधीच नसतो. तो त्याच्या विचारांत आणि कार्यातच शोधायचा असतो. तुमच्यापैकी किती जण आम्हाला असं ‘सर्च’ करतात तेही गुगलवर सर्च न करता. तुम्हाला खरं सांगू का, कोणताच महापुरुष काय किंवा समाजसुधारक काय, पुतळा, चौक, रस्ता यात कधीच नसतो. तो त्याच्या विचारांत आणि कार्यातच शोधायचा असतो. तुमच्यापैकी किती जण आम्हाला असं ‘सर्च’ करतात फारच कमी जण, खरं ना\nमहर्षी कर्वेंविषयी तुम्हाला सांगतोच... रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड हे त्यांचे गाव. खरंतर त्यांना स्वतःच्याच शिक्षणासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. त्यातूनच हा द्रष्टा समाजसुधारक घडला. हिंगण्याच्या माळरानावरील झोपडीतील मुलींच्या शाळेपासून एसएनडीटी विद्यापीठापर्यंतचा त्यांचा प्रवास मला अगदी स्पष्टपणे आठवतोय. एसएनडीटी तर देशातील महिलांसाठीच पहिले विद्यापीठ ठरले. विधुर पुरुषानं अल्पवयीन कुमारिकेशीच लग्न करण्याचा तो काळ. मात्र, या काळातही त्यांनी पंडिता रमाबाईंच्या शारदासदन संस्थेतील गोदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला. याच गोदूबाई आपल्या पतीच्या कार्यात सक्रिय वाटा उचलत बाया कर्वे म्हणून ख्यातनाम झाल्या. ‘अनाथ बालिकाश्रम’, ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळा’ची स्थापना करणाऱ्या महर्षी कर्वे यांच्या कार्याबद्दल सांगाव तेवढं थोडंच तुमच्यापैकी बहुतेकांना हे सारं माहिती नसंल, म्हणूनच सांगितलं. नाहीतर, आजच्या ‘व्हर्च्युअल’ जगात कालच्या जगातल्या या ‘रिअल’ गोष्टी बोअरच व्हायच्या तुम्हाला. आजही महर्षी कर्वे पुतळ्यात किंवा त्यांच्या नावाच्या रस्त्यात नसतातच, ते असतात दुर्गम भागात शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या गरीब मुलींच्या झोपडीत.. ते सापडले तर तिथंच सापडतील, जमलं तर शोधा.. एवढंच सांगतो आणि थांबतो...\n#StudentIssue खोल्यांमध्ये पाणी अन्‌ दुर्गंधीही\nपुणे - वसतिगृहाच्या जिन्यामध्ये सांडलेले पाणी, तुंबलेली बाथरूम, भिंतीमधून खोल्यांमध्ये पाझरणारे पाणी अन्‌ दुर्गंधी अशा वातावरणात महापालिकेच्या...\nमराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी मराठा तरूणाने केली होती आत्महत्या\nपुणे : \"मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात सातारा जिल्ह्यातील विलास ढाणे यांनी आत्महत्या केली होती. विलास ढाणे यांच्या खिशात माझ्या नावाने...\nप्रेम करणारा नव्हे, खेळणारा देश व्हावा - सचिन तेंडुलकर\nनागपूर - आपल्या देशात खेळावर प्रेम करणारे कोट्यवधी लोक आहेत. त्या तुलनेत मैदानावर खेळणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. भारत हा खऱ्या अर्थाने खेळाडूंचा...\nसरकारी दिनदर्शिकेतून फुले, आंबेडकर गायब - धनंजय मुंडे\nमुंबई - महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित व वितरित करण्यात आलेल्या वर्ष २०१९च्या दिनदर्शिकेवर महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज,...\nठाणे : सरत्या वर्षाला निरोप देताना अनेक कटूगोड आठवणींना उजाळा दिला जात आहे. तर आता येत्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या नववर्षात काय होणार आहे...\nकोरेगाव भीमाला मानवंदनेसाठी जाणार - आंबेडकर\nभोसरी - बौद्ध समाज हा शांतता प्रिय आहे. कोरेगाव भीमातील विजय स्तंभाला मानवंदना देण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. पूर्वजांच्या शौर्यांचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_587.html", "date_download": "2019-01-17T05:33:43Z", "digest": "sha1:F3CMTKHYOGY47CBFQRRI6NUR4OBITHR2", "length": 7775, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "‘सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते – दानवे | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\n‘सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते – दानवे\n‘सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते,’ असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिलाय. पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीनं आयोजित अटल संकल्प महासंमेलनात ते बोलत होते.\n'सिंचन घोटाळ्याप्रकरणी पोलीस अजित पवारांच्या अगदी दारापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे या प्रकरणात त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते,' असा दावा रावसाहेब दानवेंकडून करण्यात आलाय.राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आघाडी सरकारच्या काळात भाजपकडून सिंचन घोटाळ्याचे मोठ्या प्रमाणात आरोप झाले होते. तसंच याप्रकरणात आमच्याकडे बैलगाडीभर पुरावे आहेत, असा दावाही भाजपकडून करण्यात आला होता. आम्ही सत्तेत आल्यानंतर अजित पवारांना जेलमध्ये टाकू, अशी वक्तव्य भाजपच्या अनेक नेत्यांनी केली होती.\nआता राज्यातील भाजप सरकारला चार वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केल्याने एकच खळबळ माजली आहे. सिंचन प्रकरणात अजित पवारांवर खरंच काही कारवाई होणार, की भाजपसाठी हा फक्त निवडणुकांसाठीचा मुद्दा आहे, हे पाहावं लागेल.\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/electricity-board-warns-to-discontinue-the-disconnection/", "date_download": "2019-01-17T04:46:46Z", "digest": "sha1:GVZGKL5GA2FACUAIAKB23PYB4XRJO7EQ", "length": 6867, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वसुलीसाठी महावितरणचा ‘शॉक’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › वसुलीसाठी महावितरणचा ‘शॉक’\nतालुक्यात महावितरण विभागाची 20 हजार 740 ग्राहकांकडे 2 कोटी 29 लाख रुपयांची थकबाकी झाल्याने ग्राहकांना थकबाकी भरा, अन्यथा वीजकनेक्शन बंद करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. मार्चअखेर असल्याने अधिकारी व कर्मचार्‍यांनी वसुली मोहीम हाती घेतल्यानंतर 84 लाख रुपयांची वसुली केली.\nदोन महिन्यांपूर्वी महावितरणने शेतकर्‍यांची थकबाकी वाढल्याने रोहित्र बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शेतकर्‍यांसाठी विशेष योजनेच्या माध्यमातून तीन महिन्यांचे एक बील भरण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे शेतकर्‍यांकडील असणारी बहुतांश थकबाकी वसूल करण्यात महावितरणला यश आले होते. त्यानंतर मार्चअखेरीस राहुरी उपविभागातील घरगुती व व्यावसायिक असलेले 20 हजार 740 ग्राहकांकडे तब्बल 2 कोटी 29 लाख रुपये थकित वसुलीची जबाबदारी अधिकारी व कर्मचार्‍यांवर सोपविण्यात आली.\nउपअभियंता धीरज गायकवाड यांच्या मार्गदर्शनात कनिष्ठ अभियंता व वीज कर्मचार्‍यांनी थकबाकीदारांकडे तगादा लावत वीजतोड मोहीम हाती घेतली आहे. परिणामी, थकित ग्राहकांकडून वसुलीला प्रतिसाद लाभत असून 2 कोटी 29 लाखांपैकी 84 लाख रुपयांची वसुली करण्यात महावितरणला यश आले आहे. दरम्यान, 1 कोटी 45 लाख वसुलीचा आकडा गाठण्यासाठी मार्च महिन्याचे केवळ 15 दिवस शिल्लक आहेत. यामुळे महावितरणवर वसुली केल्याशिवाय पर्याय नसून थकबाकीदारांची बत्ती गूल करण्यासाठी महावितरणने विशेष पथक निर्माण केले असल्याची माहिती दिली आहे.\nराहुरी महावितरण विभागाला वरिष्ठांकडून 100 टक्के वसुलीचे उद्दीष्ट्य देण्यात आले आहे. यामुळे राहुरीत महावितरणच्या अधिकार्‍यांनी कंबर कसलेली असून, कर्मचार्‍यांना कोणत्याही परिस्थितीत वसुली केल्याशिवाय वीज जोडणी न करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे ग्राहकांना राहुरी महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महावितरणने वसुलीची मोहीम हाती घेतल्यानंतर थकबाकीदार ग्राहकांची धांदल उडाली असून वीजबिल भरण्यासाठी महावितरण कार्यालयात गर्दी वाढत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. दरम्यान, महावितरणचे अधिकारी गायकवाड यांनी थकबाकीदार ग्राहकांनी आपल्याकडील थकित रक्कम तातडीने जमा करून वीज तोडणी मोहिमेतून सुटका करून घेत महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.\nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा एकदा पूर\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\nबंदी झुगारून तामिळनाडूत 'जलिकट्टू'ची धूम\nब्रेक्झिट : थेरेसा मे यांचे सरकार केवळ १९ मतांनी वाचले\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Republic-Day-parade-Selection-of-student-Waz/", "date_download": "2019-01-17T04:42:04Z", "digest": "sha1:G64VFXAZAMO4UDBGBUAMQYUZVFOWSS74", "length": 3436, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रजासत्ताक दिन संचलनासाठी फ्रेडियर वाझची निवड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › प्रजासत्ताक दिन संचलनासाठी फ्रेडियर वाझची निवड\nप्रजासत्ताक दिन संचलनासाठी फ्रेडियर वाझची निवड\nनवी दिल्लीत 26 जानेवारी रोजी होणार्‍या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये भाग घेण्यासाठी मडगावच्या लॉयोला हायस्कूलचा नववीचा विद्यार्थी फ्रेडियर वाझ याची निवड करण्यात आली आहे.\nगोव्यातून तब्बल 13 वर्षानंतर या संचलनासाठी अशी विद्यार्थ्याची निवड झाली असून वाझ गोवा एनसीसी बटालियनचे प्रतिनिधीत्व करणार आहे. वाझ हा मूळ कांसावली येथील कोकण रेल्वेत काम करणार्‍या विल्सन व एस्तेरेलिया वाझ यांचा पुत्र आहे. फ्रेडियर हा उत्कृष्ट गिटार वादकही आहे. या परेडमध्ये निवड होण्यापूर्वी त्याने धारवाड, बेळगावी, गदग, म्हैसूरु, बंगळुरू अशा विविध ठिकाणी झालेल्या दहापेक्षा अधिक प्रशिक्षण शिबिरात भाग घेतला आहे.\nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा एकदा पूर\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\nबंदी झुगारून तामिळनाडूत 'जलिकट्टू'ची धूम\nब्रेक्झिट : थेरेसा मे यांचे सरकार केवळ १९ मतांनी वाचले\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/bhart-bhalke-speech-in-pandharpur/", "date_download": "2019-01-17T04:45:02Z", "digest": "sha1:GBNZNC6VKFTWYL6ARVNMC7LV2JS3QZPM", "length": 5048, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " माणनदी व कॅनॉल क्षेत्रातील शेतकर्‍यांनी पाणी मागणी अर्ज भरावे : आ. भालके | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › माणनदी व कॅनॉल क्षेत्रातील शेतकर्‍यांनी पाणी मागणी अर्ज भरावे : आ. भालके\nमाणनदी व कॅनॉल क्षेत्रातील शेतकर्‍यांनी पाणी मागणी अर्ज भरावे : आ. भालके\nउजनी धरणातील सन 2017-18 मधील रब्बी हंगामाची कालवा सल्लागार समितीची बैठक बुधवारी मंत्रालय येथे पार पडली. या बैठकीत उजनी धरणातून उजव्या आणि डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाणी माण नदीला आणि कॅनॉलला सोडण्यात येणार असून या भागात असणार्‍या गांवातील शेतकर्‍यांनी पाणी मागणी अर्ज फॉर्म 6 नमुन्याचा फॉर्म विभागीय कार्यालयात त्वरित भरावेत असे आवाहन आ. भारत भालके यांनी केली आहे.\nया बैठकीला पालकमंत्री ना. विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री विजयकुमार देशमुख, आ. भारत भालके, आ. बबनदादा शिंदे, सह.मुख्य अभियंता विलास रजपूत , अधीक्षक अभियंता शिवाजी चौगुले, कार्यकारी अभियंता नारायण जोशी, जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते.\nसदर मिटिंगमध्ये कॅनॉल व माण नदीला पाणी सोडण्याचा निर्णय झाला असल्याने या भागातील शेतकर्‍यांना या पाण्याचा शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे.\nपाण्याची मागणी संबंधित शेतकर्‍यांनी त्वरीत करणे गरजेचे असून पाणी मागणीचे अर्ज शेतकर्‍यांनी वेळेत न भरल्यास व पूर्ण मागणी न झाल्यास शेतकर्‍यांचे हक्काचे पाणी इतरत्र वळविले जाऊ शकते. त्यामुळे या कॅनॉलवर आधारीत असणार्‍या गांवातील शेतकर्‍यांनी तत्काळ पाणी मागणी अर्ज भरावेत अशी विनंती आ.भारत भालके यांनी केली आहे.\nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा एकदा पूर\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\nबंदी झुगारून तामिळनाडूत 'जलिकट्टू'ची धूम\nब्रेक्झिट : थेरेसा मे यांचे सरकार केवळ १९ मतांनी वाचले\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/mla-patangrav-kadam-aasthi-merge-in-chandrabhaga-river/", "date_download": "2019-01-17T04:40:24Z", "digest": "sha1:GDWPB23RS4NQ4654TCCEKD7BXBGH72ZA", "length": 6496, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आ. पतंगराव कदम यांच्या अस्थींचे चंद्रभागेत विसर्जन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › आ. पतंगराव कदम यांच्या अस्थींचे चंद्रभागेत विसर्जन\nआ. पतंगराव कदम यांच्या अस्थींचे चंद्रभागेत विसर्जन\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांच्या अस्थींचे आज चंद्रभागेत विधीवत विसर्जन करण्यात आले. दिवंगत आ. कदम यांचे चिरंजीव विश्‍वजीत कदम यांच्यासह कदम कुटुंबीयातील सदस्य, काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.\nदिवंगत आ. कदम यांच्या अस्थींचे विसर्जन चंद्रभागा नदीत करण्याकरिता त्यांच्या अस्थी सोमवारी दुपार 3 वाजण्याच्या सुमारास पंढरपुरात आणण्यात आल्या. आ. कदम यांचे पुत्र विश्‍वजीत कदम आणि त्यांच्या कुटुंबीयांपैकी शांताराम कदम, चंद्रशेखर कदम, कुंडलिक गायकवाड, राजेंद्र जगताप आदी आले होते.\nयावेळी येथील छत्रपती शिवाजी चौकात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह आ. कदम यांच्यावर प्रेम करणारे नागरिक सोलापूर जिल्हाभरातून आलेले मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथे आल्यानंतर पायी चालत अस्थी चंद्रभागेच्या वाळवंटात घेऊन जात असताना श्री. विठ्ठल मंदिरासमोर संत नामदेव पायरी येथे अस्थी कलशाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर या अस्थी चंद्रभागेच्या वाळवंटात आणल्या गेल्या. त्याठिकाणी अस्थींचे विधीपूर्वक पूजा करून अस्थींचे कुटुंबीयांच्याहातून विसर्जन करण्यात आले.\nयावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील ( पानीवकर ) माजी आ. दिलीप माने, काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष कल्याणराव काळे, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील, रुक्मिणी विद्यापीठाचे प्रमुख विजयसिंह पवार, विठ्ठलचे संचालक भगीरथ भालके, दादासाहेब साठे, सांगोल्याचे काँग्रेस नेते प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, नगरसेवक महादेव भालेराव, प्रशांत शिंदे, रुक्मिणी बँकेचे सरव्यवस्थापक अ‍ॅड. शिवाजी दरेकर, सुनंजय पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश भादुले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले, काँग्रेस युवकचे माजी शहराध्यक्ष शंकर सुरवसे, शहरउपाध्यक्ष प्रा. अशोक डोळ, काँग्रेसच्या महिला उपाध्यक्षा आशा बागल, संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे, अमर सूर्यवंशी, समीर कोळी संदीप पाटील आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\nबंदी झुगारून तामिळनाडूत 'जलिकट्टू'ची धूम\nब्रेक्झिट : थेरेसा मे यांचे सरकार केवळ १९ मतांनी वाचले\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/537514", "date_download": "2019-01-17T05:14:11Z", "digest": "sha1:VBU7EYGFRQ7SJKZQTXYC5TINUPODRFRO", "length": 8761, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सांगलीवाडीमध्ये डेंग्यू, चिकुनगुनियाचे अनेक रूग्ण - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगलीवाडीमध्ये डेंग्यू, चिकुनगुनियाचे अनेक रूग्ण\nसांगलीवाडीमध्ये डेंग्यू, चिकुनगुनियाचे अनेक रूग्ण\nमहापालिका क्षेत्रात असलेल्या सांगलीवाडी परिसरामध्ये चिकुनगुनिया आणि डेंग्यूची साथ आली असून हजारावर रूग्ण विविध रूग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. या साथीने थैमान घातले आहे. आरोग्य विभागाच्या दुर्लक्षांमुळे साथ आली असून तात्काळ यावर उपाययोजना कराव्यात अन्यथा महापालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा माजी नगरसेवक हरिदास पाटील यांनी दिला आहे.\nमहापालिका क्षेत्रामध्ये डेंग्यू, चिकुनगुनिया आणि गॅस्ट्रोची साथ आहे. दुषित पाणी आणि डास वाढल्याने साथ फैलावत आहे. महापालिका क्षेत्रातील विस्तारीत भागात या साथीने अनेक रूग्ण त्रस्त आहेत. विशेष करून संजयनगर, शामरावनगर, यासह गुंठेवारी भागात साथीच्या आजाराचे अनेक रूग्ण आहेत.\nगेल्या काही दिवसापासून शहरालगत असलेल्या सांगलीवाडीमध्ये तर या साथीने थैमान घातले आहे. सध्या हजारावर रूग्ण शासकीय तसेच विविध खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. सांधेदुखी, तापाच्या रूग्णांची संख्या अधिक आहे. अनेकांच्या पेशी कमी झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nमहापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही साथ आली असल्याचा आरोप माजी नगरसेवक हरिदास पाटील यांनी केला आहे. भागात स्वच्छता केली जात नाही. दुषित पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे सध्या सांगलीवाडीत चिकुनगुनिया, गॅस्ट्रो आणि डेंग्युची साथ आहे. प्रशासन आणि आरोग्य विभाग सुस्त झाला असून माणसं मेल्यावर उपाययोजना करणार काय असा सवाल करून पाटील म्हणाले, तात्काळ उपाययोजना करून साथ आटोक्यात आणावी अन्यथा महापालिकेवर मोर्चा आणून टाळे ठोकण्यात येईल.\nदरम्यान साथीच्या आजाराबाबत नागरिकांनी सतर्क राहावे, साथीच्या आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ दवाखान्यामध्ये जावून उपचार करावेत. साथ अटोक्यात आणण्यासाठी वैदयकीय अधिकारी, स्टाफ, तसेच आशा वर्कर्स मार्फत तसेच नर्सीग, विदयार्थ्यांमार्फत उपचार मोहिम राबविण्यात येत आहे. कीटकजन्य आजाराबाबत घरोघरी जावून माहिती देणे तसेच आरोग्य शिक्षण देणे, किटकजन्य आजाराबाबत हस्तपत्रिका वाटप करण्यात येत आहेत. डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया आदी किटकजन्य रोगाचा फैलाव होवू नये याकरिता प्रतिबंध करण्यासाठी प्रभावीपणे उपायोजना राबविण्यात येत असून नागरिकांनी सतर्क रहावे, असेही आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.\nआषाढी वारीची कामे 10 जून पर्यंत पुर्ण करावीत- जिल्हाधिकारी-राजेंद्र भोसले\nपालकांनी मुलांप्रमाणे मुलींनाही शैक्षणिक प्रोत्साहन द्यावे\nअडथळे आणणाऱया‘कासवा’ ला जुमानत नाही\n‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा’\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/news/maharashtra/thane", "date_download": "2019-01-17T05:35:29Z", "digest": "sha1:3AT5AT2ZXMEVJSLL4BTXBKZCE2HDVUG6", "length": 9710, "nlines": 136, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "ठाणे | Yuva Sahyadri", "raw_content": "\nभारताचा कांगारूंवर ‘विराट’ विजय, महेंद्रसिंग धोनी ठरला मॅच-फिनिशर\nनेफडो संस्थेच्या वतीने देशमुखवाडी येथे जीवनावश्यक वस्तुंचे वाटप\nकोहलीच्या भारताचा ऐतिहासिक पराक्रम, ऑस्ट्रेलियाला केले त्यांच्याच देशात पराभूत\nथायलंडविरुद्ध चार गोलांसह भारताची दमदार सलामी\nबेंगळुरू बुल्स प्रो-कबड्डीचा नवा ‘चॅम्पियन’\nगुजरात यूपीवर भारी, अंतिम सामन्यात गाठ पुन्हा एकदा बेंगळुरूशी\nकरून दाखवले… भारताची ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत २-१ आघाडी\nबुलढाण्याच्या बालारफिक शेख ठरला यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’\nहम नही सुधरेंगे… सर्वात वेगवान ‘ट्रेन १८’ वर चाचणीदरम्यान दगडफेक\nरणजी करंडक: मुंबई विरुद्ध बडोदा सामना अनिर्णित\nबदलापूरात बालशाहिरांनी साकारले शिवचरित्र-कोल्हापूरकरांचा बदालपूरात ऎतिहासीक कार्यक्रम\nबदलापूर: रविवार दिनांक २६ फेब्रूवारी २०१७ रोजी कोल्हापूर उत्कर्ष सेवा मंडळ, बदलापूर या मंडळाच्या तृतिय वर्धापन दिनानिमित्त सायंकाळी ४ वाजता महिलांसाठी प्रश्न मंजुशा व हळदी कुंकू व ७ वी आणि १...\tRead more\nठाणे महानगरपालिका निवडणुक २०१७ करीता आचारसंहिता लागू\nठाणे:- ठाणे महानगरपालिकेच्या होणाऱ्या आगामी निवडणुकीची आदर्श आचारसंहिता दि.११जानेवारी २०१७ पासून लागू करण्यात आली आहे. दि. २७/१/२०१७ ते दि.३/२/२००७ पर्यंत फॉर्म भरणे दि.૪/२/२०१७ फॉर्म छानणी...\tRead more\nठाण्यात चिमुकलीवर बलात्कार, आरोपी गजाआड\nठाणे:- मुलांना घरात कडी लावून ठेवून आई बाजारहाट करण्यासाठी गेल्याची संधी साधून शेजारी राहणाऱ्या तरुणाने घरातील चिमुकलीचे अपहरण केले. तसेच. तिला आपल्या घरातील पोटमाळ्यावर नेत अत्याचार केल्याच...\tRead more\nभिवंडीत मोहरमच्या मिरवणुकीत तणाव\nठाणे : भिवंडी येथे मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान तणाव निर्माण झाला. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गायत्रीनगर परिसरातून मिरवणूक जात असताना नवरात्रीच्या कमानीतून `ताजिया’ जात नसल्याने ही...\tRead more\nनालासोपारा येथे ९ ऑक्टोबर रोजी ‘श्री दुर्गामाता दौड’ चे आयोजन\nहिंदूनों, मराठा बांधवांनो या नवरात्रात दुर्गामाता दौडीत सामील व्हा.. नवरात्र म्हणजे, “श्रीदुर्गामाता दौड – नालासोपारा. देव, देश अन् धर्मासाठी निस्वार्थी कार्य करणाऱ्या तरुणांची...\tRead more\nठाणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती\nTotal : 231 जागा • पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी – 07 जागा • स्टाफ नर्स (GNM) – 83 जागा • प्रसाविका (ANM) – 69 जागा • प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) – 24 जागा • औषध निर्माता – 14 जागा • ड...\tRead more\nभारताचा कांगारूंवर ‘विराट’ विजय, महेंद्रसिंग धोनी ठरला मॅच-फिनिशर\nकोहलीच्या भारताचा ऐतिहासिक पराक्रम, ऑस्ट्रेलियाला केले त्यांच्याच देशात पराभूत\nथायलंडविरुद्ध चार गोलांसह भारताची दमदार सलामी\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nफोटो गॅलरी: आयएसएल एटीके वि नॉर्थईस्ट युनायटेड सामना पाचवा\nइंडियन सुपर लीग ५: पहिला सामना केरला ब्लास्टर्स विरुद्ध एटीके\nपश्चिम बंगाल भाजपचा बंद\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%A2%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A/", "date_download": "2019-01-17T04:18:23Z", "digest": "sha1:NRPOIOGQOFLERQ4LZXPXRK2R6DYCZYCI", "length": 8565, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बोहल्यावर चढण्यापूर्वीच राबविली स्वच्छता मोहीम | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nबोहल्यावर चढण्यापूर्वीच राबविली स्वच्छता मोहीम\nउरुळी कांचन- सोरतापवाडी येथील सरपंच व पुणे जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी लग्नाच्यादिवशी गावात त्या स्वच्छता अभियान केले. त्यामुळे शिवाजी महाराज व तानाजी मालुसरे यांच्या कार्याला उजाळा मिळाला. “आधी लग्न कोढण्याचे’ त्याप्रमाणे आधी गाव स्वच्छता करून नंतर लग्नाला जाऊ. लग्नाच्या दिवशी नवरा-नवरीची वेगळीच लगबग असते. पै-पाहुणेही नवरा-नवरीला कोणतेच काम सांगत नाहीत. मात्र, सोरतापवाडीचे सरपंच आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी मात्र लग्नाच्या दिवशीही आपले नेहमीच काम टाळले नाही. त्यांनी गावातील साप्ताहिक स्वच्छता मोहीम आज सलग 83 व्या आठवड्यात राबवली. रविवार (दि.13) संध्याकाळी लग्न सोहळ्यात सनई, चौघडे वाजण्याआधी गावातील कचरा सकाळी साफ केला. त्यांच्या भावी पत्नी प्रियांका मेदनकर या देखील भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव आणि खेड तालुक्‍यातील मेदनकरवाडी गावच्या सरपंच आहेत. दोघेही भाजपचे सरपंच, दोघेही भाजयुमोचे पदाधिकारी यामुळे पुणे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत या विवाहाची चर्चा झाली. दोघेही सरपंच म्हणून 2020 पर्यंत पदावर राहणार आहेत. सोरतापवाडी गावचे सरपंच सुदर्शन चौधरी हे आपल्या गावात गेली 82 आठवडे स्वच्छता मोहीम राबवत आहे. आज त्यांचे लग्न असल्याने ते यास सुट्टी देतील, अशी चर्चा होती. मात्र, त्यांनी नेहमीच्या रविवारप्रमाणे गावातील तरुणांना एकत्र करून गाव स्वच्छ केले. सीएम चषक, गणेश फेस्टिवल आदी विविध कार्यक्रम राबविण्यात ते अग्रेसर असतात.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसरकारी शाळांच्या गुणवत्तेचा टक्का वाढला\nसाडेआठ लाख विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा\nइलेक्‍ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग युनिट विकसित\nडास मारण्याच्या यंत्र खरेदीतही ‘झोल’\nबारावी परीक्षेसाठी उद्यापासून ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध\nप्रजासत्ताकदिनी शहरात धावणार ई-बस\n#व्हिडीओ : दुष्काळात तेरावा महिना; व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी वाया\nतापमानात चढउतार, पुण्याचा पारा 11 अंशांवर\nप्रशासनाचे अंदाजपत्रक आज होणार सादर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/new-delhi-news-wakf-board-and-abbas-naqvi-56337", "date_download": "2019-01-17T05:25:48Z", "digest": "sha1:QGKKQO4MFRMDZOYTXLOK6GU2DSU244LJ", "length": 12643, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "new delhi news wakf board and abbas naqvi वफ्तच्या संपत्तीवर अतिक्रमण; दोन हजार फौजदारी खटले दाखल | eSakal", "raw_content": "\nवफ्तच्या संपत्तीवर अतिक्रमण; दोन हजार फौजदारी खटले दाखल\nशुक्रवार, 30 जून 2017\nमुख्तार अब्बास नक्वी यांची माहिती\nनवी दिल्ली: वफ्त बोर्डाच्या संपत्तीवर अतिक्रमणप्रकरणी दोन हजार फौजदारी खटले दाखल झाले असून, तीन वर्षांत बोर्डाच्या उच्चपदस्थांविरुद्ध कडक कारवाई करण्यात आल्याची माहिती आज केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी दिली.\nकेंद्रीय वफ्त बोर्डाच्या 76 व्या बैठकीत नक्वी बोलत होते. यासंदर्भातील काही तक्रारी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. काही माफियांच्या आणि वफ्त बोर्डच्या सदस्यांमध्ये गुन्हेगारी स्वरुपाचे खटले असल्यामुळे माफियांच्या हातात वफ्त बोर्डाची संपत्ती गेली आहे, असे ते म्हणाले.\nमुख्तार अब्बास नक्वी यांची माहिती\nनवी दिल्ली: वफ्त बोर्डाच्या संपत्तीवर अतिक्रमणप्रकरणी दोन हजार फौजदारी खटले दाखल झाले असून, तीन वर्षांत बोर्डाच्या उच्चपदस्थांविरुद्ध कडक कारवाई करण्यात आल्याची माहिती आज केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी दिली.\nकेंद्रीय वफ्त बोर्डाच्या 76 व्या बैठकीत नक्वी बोलत होते. यासंदर्भातील काही तक्रारी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. काही माफियांच्या आणि वफ्त बोर्डच्या सदस्यांमध्ये गुन्हेगारी स्वरुपाचे खटले असल्यामुळे माफियांच्या हातात वफ्त बोर्डाची संपत्ती गेली आहे, असे ते म्हणाले.\nमाफियांच्या हातातून बोर्डाची संपत्ती परत मिळविण्याचे अभियान सुरू केल्यानंतर या संपत्तीवर झालेले अतिक्रमण उघडकीस आले आहे. अतिक्रमणातून या संपत्ती मुक्त केल्यानंतर नरेंद्र मोदी सरकार या मालमत्तांचा वापर सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी वापर करणार असल्याचे नक्वी यांनी स्पष्ट केले. या संपत्तीच्या जागेवर अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रकल्प सुरू केले जात आहेत.\nबांधकाम व्यावसायिकाला रवी पुजारीची धमकी\nमुंबई - कुख्यात गुन्हेगार गॅंगस्टर रवी पुजारी याने गोरेगाव येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला...\nजेंटिल सरदारसह टोळीला अटक; साठा जप्त\nनागपूर- उत्तर नागपुरातील कुख्यात गुंड जेंटील सरदार आणि त्याच्या टोळीला पाचपावली पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पिस्तूल, काडतूस, तलवारी, चाकू असा...\nपुणे - जनता वसाहतीमध्ये सराईत गुन्हेगाराच्या खूनप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रहिवाशांकडून...\nपारगावात वीजपंप चोरणारे चौघे जेरबंद\nयवत - पारगाव (ता. दौंड) येथील नदीपात्रातील १९ शेतकऱ्यांच्या वीजपंपांची १२ जानेवारी रोजी चोरी झाली होती. या चोरीचा तपास केवळ दोन दिवसांत लावून यवत...\nमुळशीनंतर आता वाळू पॅटर्न - प्रवीण तरडे\nबावधन - मुळशी तालुका वारकऱ्यांचा, कुस्तीगीरांचा, उद्योजकांचा, राजकारण्यांचा आहे. ही तालुक्‍याची ओळख जगभर पोचवायची आहे. यापुढे वाळूमाफियांवर आधारित...\nआपल्यावरील संक्रांत टळावी म्हणून कैद्यांचा उपवास\nश्रीगोंदे (नगर)- गुन्हेगार हा जन्मजात नसतो याची प्रचिती आज श्रीगोंदयात आली. येथील कारागृहात असलेल्या आरोपींनी चक्क आज उपवास धरला. या उपवासाचा उद्देश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.myindiandream.in/Star+Citizens/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%B5", "date_download": "2019-01-17T05:43:26Z", "digest": "sha1:6GGONVZBU2B4ZRRAQOFWWTEQHGFDAIDQ", "length": 12149, "nlines": 112, "source_domain": "www.myindiandream.in", "title": "My Indian Dream | Star Citizens | सलाम या रणरागिणीला!............एक अनुभव", "raw_content": "\nआत्मविश्वासाने घरची शेती बागायती करायची, त्यासाठी मेहनत, नोकरी, एम.ए.चा व स्पर्धा परिक्षांचा अभ्यास. खरच ही अष्टभूजा महिला कंडक्टर होती.\nएस.टी.ने प्रवास करत होतो, महिला कंडक्टर होती. भराभर तिकीट वाटप, पैसे देण्याघेण्यातली चपळता, इतरांपेक्षा वेगाने केलेला प्रवासी, तिकिटे व पैशांचा हिशेब माझे लक्ष वेधुन घेत होता. सर्व हिशेब पूर्णकरुन बसवर आत्मविश्वासाने तिने टाकलेली नजर व केलेली स्वतःची खातरी हे भाव तिच्या चेहर्‍यावर होते.\nती आपल्या सिटवर बसली, बॅगेतून पुस्तक व छोटी टीप्पण वही पेन्सिल काढून तिने वाचनास सुरुवात केली. पुढिल दोन तासांनी चहापाण्याचा थांबा होता, त्यामुळे ती वाचनात मग्न होती. दोन तासांनी ठराविक हाॅटेलवर गाडी थांबली, खणखणित आवाजात तिने गाडी केवळ पंधरा मिनिटेच थांबेल ही सुचना देवून, स्वतःचा डबा काढला व पोळी भाजी खाण्याससुरुवात केली. मी चहा न घेताच परत बसमधे आलो, तिच्या वाचनाबद्य औत्सुक्य होते. पुस्तक पाहुन मी उडालो, सहसा तरुण मुलमुली अशी पुस्तक वाचत नाहीत, पुस्तक होते, नरहर कुरुंदकरांचे \"जागर\". मी तिला या पुस्तकाच्या निवडीबद्दल विचारले. मग तीने थोडक्यात सांगायला सुरुवात केली. ती खेडेगावातली, वडीलांची तीन एकर शेती, लहान दोन भाऊ, वेडसर काका, वडलांनी गेल्याच वर्षी आत्माहत्या केली. सर्व भार हीच्यावर येवून पडला. बीए. पास झाली व एस.टी.त कंडक्टर म्हणून मुलाखतिला गेली. आत्माहत्याग्रस्त म्हणून अनुकंपा न दाखवता, माझ्या गुणांवर नोकरी द्या असे तिने सांगितले.\nवीसएक वर्षाची ही काळीसावळी, तरतरीत नाकेली, टापटीप मुलगी मला हिराॅईन पेक्षा जास्त भावली. आता नोकरी बरोबर राज्य स्पर्धा परिक्षेचा ती अभ्यास करत आहे. समाजशास्त्र केवळ अभ्यासक्रमातुन समजत नाही तर कुरुंदकर, इरावती कर्वे यांच्या लिखाणातुन या विषयांचे आकलन होते, हा तिचा विश्वास पाहुन चक्रावून गेलो. तिने त्या दिवशी धक्केच द्यायचे ठरवले होते. तिने वसंतराव नगरकरांचे \"जेनेसिस आॅफ पाकिस्तान\" पटवर्धनांचे \" \"कम्युनल ट्रँगल\" अश्या बर्‍याच लेखकांच्या पुस्तकांचा उल्लेख केला.\nघरची शेती बागायती करायची, त्यासाठी मेहनत, नोकरी, एम.ए.चा व स्पर्धा परिक्षांचा अभ्यास. खरच ही अष्टभूजा भासली.मी तिच्या डोक्यावर हातठेवून शुभेच्छा व आशीर्वाद दिले, तर चक्क माझ्या पाया पडली. नरहर कुरुंदकरांची जवळ जवळ सर्व पुस्तके माझ्या संग्रही आहेत, ती मी तिला देवू केली, व सांगितले की मी स्वतः ती तुझ्या घरपोच करीन, तुझा वेळ वाया जायला नको ही भावना.क्षणंक्षणांचा व वेळेचे गणित तिच्या डायरीत मी वाचले.\nवडलांच्या आत्महत्येबद्दल ती सर्व दोष वडलांना देते, कोणताही कडवटपणा सरकार बद्दल तिला नाही. जुगार व व्यसन म्हणून ते कर्जबाजारी झाले होते, ही सच्चाई तिने लपवली नाही. की फालतू अवडंबर, नव्हते. सरकारनी मला एस.टी.त सामावले असल्याचा कृतज्ञ भाव तिच्या शब्दाशब्दात होता.\n व अनेक अनेक शुभेच्छा. लवकरच तिला लालदिव्याच्या गाडीतुन दिमाखाने मिरवायला मिळो ही इच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/444456", "date_download": "2019-01-17T05:16:36Z", "digest": "sha1:XNGTYVC3URLXERZRRRQRS2HAGF4WPRUT", "length": 8057, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासातून एक लाख घरे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासातून एक लाख घरे\nम्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासातून एक लाख घरे\nगृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचा दावा\nजुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा\nमुंबईतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासातून म्हाडाला परवडणारी एक लाख घरे मिळणार असल्याचा दावा गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी गुरूवारी येथे केला. दोन हजार चौरस मीटरपर्यंतच्या भूखंडावरील इमारतीच्या विकासात विकासकाला आता केवळ अधिमूल्य (प्रीमियम) जमा करावे लागेल. विकासकाला गृहसाठा देण्याची गरज नाही, असेही मेहता यांनी स्पष्ट केले.\nदोन हजार चौरस मीटरपर्यंतच्या भूखंडाचा विकास करण्यासाठी तीन चटई क्षेत्र (एफएसआय) दिली जाईल. या निर्णयामुळे कन्नमवारनगर, सहकारनगर, पंतनगर आदी 56 म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाला गती मिळेल, असेही मेहता यांनी सांगितले. मुंबईत म्हाडाच्या एकूण 104 वसाहती आहेत. यापैकी 56 वसाहती या 1970 ते 80 च्या दशकात बांधण्यात आल्या. या इमारती जीर्ण झाल्याने त्यांच्या पुनर्विकासासाठी सरकारने तयार केलेल्या धोरणाची माहिती मेहता यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.\nअधिमूल्य की गृहसाठा या वादात म्हाडा इमारतींचा पुनर्विकास अडकला होता. विकासकांचा गृहसाठा देण्यास विरोध होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दोन ते चार हजार चौरस मीटरपर्यंतच्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी चार एफएसआय देण्यात येईल. यातून म्हाडाला एक लाख घरे उपलब्ध होतील, असे मेहता म्हणाले.\nधारावीच्या पुनर्विकासासाठी नवा पर्याय\nदरम्यान, धारावीच्या पुनर्विकासासाठी सरकार प्रयत्नशील आहे. धारावी सेक्टर पाचचा विकास म्हाडाच्या माध्यमातून सुरू आहे. इतर सेक्टरसाठी निविदा काढण्यात आली मात्र त्यात अद्याप प्रगती झाली नाही. त्यामुळे धारावीची 12 सेक्टरमध्ये विभागणी करून पुनर्विकास करता येईल काय याचा विचार सरकारकडून सुरू असल्याचे प्रकाश मेहता यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.\n‘मुंबईतील 85 टक्के भूखंड हे दोन हजार चौरस मीटरपेक्षा कमी आकाराचे आहेत. त्यामुळे बहुतांश म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास तातडीने होऊन कन्नमवारनगर, पंतनगर, सहकार आदी 56 वसाहतींना या निर्णयाचा लाभ होईल’\nपश्चिम द्रुतगती मार्ग बंदचे वृत्त खोटे\nसरकारने लोकशाहीचा गळा दाबलाः प्रकाश आंबेडकर\nभाव नसल्याने कांद्यावर ट्रक्टर फिरवला\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/484650", "date_download": "2019-01-17T05:09:41Z", "digest": "sha1:FFROWGOACLNRU3TQNL7JP5CGCVDAKMKP", "length": 4519, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मारुतीची सर्वात जास्त मायलेजची Dzire लाँच - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Automobiles » मारुतीची सर्वात जास्त मायलेजची Dzire लाँच\nमारुतीची सर्वात जास्त मायलेजची Dzire लाँच\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nभारताची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीने खास आपल्या ग्राहकांसाठी आपली सेडान कार Dzire नुकतीच लाँच केली. ही नवी कार सर्वात जास्त मायलेज देणारी कार असणार आहे. या नव्या कारमध्ये अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.\nअसे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –\n– इंजिन – 75 बीएचपी पॉवर आणि 190 एनएमचा टार्क निर्माण करण्याची क्षमता\n– ट्रान्समिशन – ऑटो गिअर शिफ्ट ट्रान्समिशन / 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन\n– पेट्रोल आणि डिझेल हे दोन्ही इंजिन असणाऱया कारमध्ये एजीएस युनिट देण्यात आले आहे.\nHonda 110 CC ची नवी स्कूटर लाँच\nटेस्लाची नवी मॉडेल 3 कार लाँच\nनव्या वर्षात हुयंदाईच्या कार महागणार\nभारतात लॉन्च होणार जगातील सर्वात महागडी स्कूटी\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/mumbai-madhav-bhandari-news/", "date_download": "2019-01-17T05:06:44Z", "digest": "sha1:3SKP77IQA7VVYEEIUD7SLRE7T6AIVXUH", "length": 8636, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "काँग्रेसला झाकण्यासाठी संजय निरुपम यांचे आरोप; माधव भांडारी यांचे प्रत्युत्तर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकाँग्रेसला झाकण्यासाठी संजय निरुपम यांचे आरोप; माधव भांडारी यांचे प्रत्युत्तर\nमुंबई: कमला मिल आगप्रकरणी वेगाने तपास सुरू असून या प्रकरणातील आरोपी व त्यांना मदत करणाऱ्यांपर्यंत पोलीस पोहचत आहेत. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीत झालेल्या मिल ते मॉल रुपांतरातील भ्रष्टाचार या आगीच्या तपासात बाहेर पडण्याची शक्यता दिसू लागल्यानंतर तपासी यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी आणि काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातील भानगडी बाहेर पडू नयेत यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे, असे प्रत्यूत्तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी दिले.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची…\nत्यांनी सांगितले की, कमला मिलमध्ये दोन पबला आग लागल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली व या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले. त्यांच्या आदेशानंतर वेगाने चौकशी सुरू आहे. मोजो ब्रिस्टो पबच्या एका मालकाला पोलिसांनी अटकही केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. हा तपास खोलवर केल्यास मुंबईतील मिल ते मॉल रुपांतरातील आघाडी सरकारचा संबंध आणि त्यातील भानगडी उघडकीस येतील अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर निरुपम यांनी मोजो रेस्टॉरंटला वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा धादांत खोटा आरोप केला आहे. या चौकशीत जे दोषी आढळतील त्यांना शिक्षा होईल व कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्याने हादरलेल्या निरुपम यांनी तपास यंत्रणांवर दबाव आणण्यासाठी आणि दिशाभूल करण्यासाठी आरोप केले. पण असे आरोप करून ते तपासी यंत्रणांना दोषींपर्यंत जाण्यापासून रोखू शकणार नाहीत. मुख्यमंत्री नागपूरचे आहेत म्हणून वारंवार नागपूरला बदनाम करण्याची भूमिका काँग्रेसने सोडून द्यावी, असेही आवाहन त्यांनी केले.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\n“आता सांगा शिवसेना कोणाची बिल्डरांची की कामगारांची”\nमुंबई - “आता सांगा शिवसेना कोणाची बिल्डरांची की कामगारांची” असा सवाल काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी असा प्रश्न…\nमुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर…\nओबीसी समाजासाठी ७०० कोटी\nसंप तासाभरात मागे घ्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश\n उत्तर आलं अभ्यास सुरु आहे \nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/viru-salute-to-the-person-who-digs-the-potholes-on-his-own/", "date_download": "2019-01-17T04:56:57Z", "digest": "sha1:X4NCNII77P6Z42K6RHXORLSD5FOSXIAY", "length": 8009, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "स्वखर्चाने खड्डे बुजवणाऱ्या व्यक्तिला विरुचा सलाम", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nस्वखर्चाने खड्डे बुजवणाऱ्या व्यक्तिला विरुचा सलाम\nट्विटर केला फोटो शेयर\nवेबटीम: वीरेंद्र सेहवाग कायमच ट्विटर वर वेगवेगळ्या विषयावर भाष्य करत असतो कधी तिखटपने बोलतो तर कधी खुपच मिश्किल प्रतिक्रिया देत असतो. हैदराबाद मधील एक व्यक्ति जी स्वताच्या पैशातुन रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवन्याचे काम करत आहे. गंगाधर कथनाम अस या व्यक्तिच नाव आहे. विरुने आपल्या खास शैलीमधून या अवलियाला ट्विटर वर सलाम केला आहे व त्यांचा फोटो देखील शेयर केला आहे.\nसिडनी कसोटीत ‘पंतगिरी’,विक्रमांचा पाऊस पाडत…\nपॅट कमिन्सने उडवली भारतीय फलंदाजांची दाणादाण, भारताचा निम्मा…\nहैदराबादच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे गंगाधर कथनाम त्रस्त झाले होते. सात वर्षांपूर्वी त्यांनी खड्डे बुजवण्याची मोहीमच हाती घेतली. सुरुवातीला त्यांनी स्वतःच्या खिशातून पाच हजार रुपये खर्च करुन एक खड्डा बुजवला होता. पण ते यावरच थांबले नाहीत तर त्यांनी ख़ड्डे बुजवण्याचा ध्यासच घेतला. रेल्वेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर गंगाधर कथनाम हे त्यांना मिळत असलेल्या पेन्शनमधून रस्ते दुरुस्तीचे काम करतात. आतापर्यंत त्यांनी सुमारे बाराशे खड्डे बुजवले आहेत. यांच्या कामाने सेहवाग प्रभावित झाला असून त्याने ट्विटरवर गंगाधर कथनाम यांचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये गंगाधर कथनाम खड्डे बुजवण्याचे काम करताना दिसत आहेत. सेहवागने ट्विट केल्यानंतर अनेकांनी गंगाधर कथनाम यांच्या कामाचे तोड़ भरून कौतुक केले आहे.\nसिडनी कसोटीत ‘पंतगिरी’,विक्रमांचा पाऊस पाडत ऋषभने टाकले धोनीलाही मागे\nपॅट कमिन्सने उडवली भारतीय फलंदाजांची दाणादाण, भारताचा निम्मा संघ माघारी\n… जेव्हा अादिवासी भागातील मुले हातात घेतात सचिनची १०,००० धावा केलेली बॅट\nरस्ते अपघातातील पीडितांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईत वाढ\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nतुळजापूर : छत्रपती संभाजी महाराज की जय ...जय भवानी जय शिवाजी ...आई राजा उदे उदे सदानंदीचा उदो... अशा घोषणांनी…\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\nपालघर : मच्छिमारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nसंतप्त शिवसैनिकांनी केले निलेश राणेंच्या पुतळ्याचं महाडमध्ये दहन\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/india-vs-west-indies-first-one-day-match-live-updates/", "date_download": "2019-01-17T05:19:34Z", "digest": "sha1:MWT6XRUIX3PQYHGRB6O7ECACNJNGPIPL", "length": 20355, "nlines": 315, "source_domain": "www.saamana.com", "title": "IND VS WEST INDIES : रोहित शर्माच्या 150 धावांसह, आठ गडी राखून हिंदुस्थानचा वेस्ट इंडीजवर दणदणीत विजय | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nपु.ल.देशपांडे उद्यानासमोर 4 फूट पाण्याचे तळे, व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर…\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nव्याघ्र पर्यटन, जंगलातून समृद्धी कडे….\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nममता बॅनर्जींच्या सभेत सोनिया-राहुल येणार नाही, खर्गेंना प्रतिनिधी म्हणून पाठवणार\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम : हिंदुस्थानचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nIND VS WEST INDIES : रोहित शर्माच्या 150 धावांसह, आठ गडी राखून हिंदुस्थानचा वेस्ट इंडीजवर दणदणीत विजय\nरोहित शर्माच्या 150 धावांसह, आठ गडी राखून हिंदुस्थानचा वेस्ट इंडीजवर दणदणीत विजय\nहिंदूस्थानच्या 322 धावा, जिंकण्यासाठी 4 धावांची गरज\nहिंदूस्थानच्या 302 धावा पूर्ण, जिंकण्यासाठी अवघ्या 21 धावांची गरज\nहिंदुस्थानला 75 चेंडूत 38 धावांची गरज\nअंबाती रायडू फलंदाजीसाठी क्रीजवर\nहिंदुस्थानला दुसरा धक्का, 140 धावांवर कोहली बाद\nरोहित शर्माचेही शानदार शतक\nहिंदूस्थानच्या 218 धावा पूर्ण, रोहिती आणि विराटची दमदार भागीदारी\nविराटने ठोकले शतक, रोहित शर्माच्या 72 धावा\nहिंदूस्थानच्या 155 धावा, कोहलीची शतकाकडे वाटचाल\nकोहलीच्या 75 धावा पूर्ण\nहिंदूस्थानच्या 102 धावा पूर्ण\n10 ओव्हरमध्ये हिंदुस्थानच्या 71 धावा पूर्ण, एक गडी बाद\nकप्तान विराट कोहली फलंदाजीसाठी क्रीजवर\nहिंदुस्थानला पहिला झटका, शिखर धवन चार धावांवर बाद\nपहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा\nरोहित शर्मा आणि शिखर धवन क्रीजवर\nटीम इंडियासमोर विजयासाठी 323 धावांचे लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 50 षटकांत 8 बाद 322 धावा\nवेस्ट इंडिजच्या 32 षटकांत 5 बाद 200 धावा\nवेस्ट इंडिजला पाचवा धक्का; आर. पॉवेल 22 धावा करून बाद\nहोप 34 रन करून माघारी, मोहम्मद शमीने घेतली विकेट\nवेस्ट इंडिजला चौथा झटका, होप बाद\nयजुवेंद्र चहलने घेतली विकेट\nवेस्ट इंडिजला तिसरा झटका, सॅम्युएल्स शून्यवर बाद\nनवोदीत खलील अहमद याने घेतली विकेट, वेस्ट इंडिज 80 वर 2 बाद\nवेस्ट इंडिजला दुसरा झटका, अर्धशतक केल्यानंतर पॉवेल बाद\nकिरेन पॉवेलचे अर्धशतक, 36 चेंडूत पूर्ण केल्या 50 धावा\nमोहम्मद शमीने घेतली पहिली विकेट\nवेस्ट इंडिजला पहिला झटका, 19/1, हेमराज बाद\nयष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतची फलंदाज म्हणून संघात वर्णी लागली तर नव्या दमाचा वेगवान गोलंदाज खलील अहमदला बारा खेळाडूंच्या यादीत स्थान देण्यात आले आहे\nहिंदुस्थानने नाणेफेक जिंकले, गोलंदाजी करण्याचा निर्णय\nहिंदुस्थानची वन डे वर्ल्ड कपची रंगीत तालीम आजपासून सुरू होणार\nहिंदुस्थान-वेस्ट इंडीजमध्ये आज रविवारी गुवाहाटीमध्ये एकदिवसीय मालिकेला प्रारंभ होईल\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलविजय मल्ल्याच्या घरावर कोर्टाची टाच येणार\nपुढीलकचरा शुल्काच्या नावाखाली पुणेकरांच्या खिशावर डल्ला\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nडंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटणार, अंबरनाथची जागा लवकरच पालिकेला मिळणार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538804", "date_download": "2019-01-17T05:08:54Z", "digest": "sha1:JNZZOIWUMCVZ2AWXKG2EZ2EUHWLAU743", "length": 8546, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वादळामुळे दाभोळ बंदरात विसावल्या नौका - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » वादळामुळे दाभोळ बंदरात विसावल्या नौका\nवादळामुळे दाभोळ बंदरात विसावल्या नौका\nयेत्या 72 तासांत ओक्खी चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीला सतर्क राहण्याच्या दिलेल्या आदेशामुळे तालुक्यातील सर्व मच्छीमारांनी आपल्या नौका सुरक्षितपणे अंजनवेल, वेलदूर (दाभोळखाडी), बुधल या बंदरात सुरक्षितपणे पोहचवल्या आहेत. रात्री 12 वाजता वेलदूर व वेळणेश्वर येथे सर्वाधिक भरतीचे पाणी भरल्याची घटना घडली आहे.\nफयान वादळामध्ये अनुभव घेतल्याने मच्छिमारांनी वादळाच्या सूचनांचे पालन करत व्यवसायापेक्षा आपली सुरक्षितता महत्वाची याला प्राधान्य दिले आहे. रविवारी सायंकाळपासूनच आपल्या नौका सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. गुहागर, असगोली येथील सुमारे 12 मोठय़ा नौका अंजनवेल-भोईवाडी येथे सुरक्षित नांगरून ठेवण्यात आल्या आहेत, तर वेलदूर, दाभोळ, हर्णे, गुहागर आदी भागातील सुमारे 300 नौकांनी वादळापासून सुरक्षित समजल्या जाणाऱया दाभोळ खाडीमध्ये आसरा घेतला आहे. काही नौकांनी बुधल येथेही आसरा घेतला आहे.\nवेळणेश्वरचे सरपंच नवनीत ठाकूर व जिल्हा परिषद सदस्या सौ. नेत्रा ठाकूर यांनी रविवारी मध्यरात्री वेळणेश्वर येथे सर्वाधिक भरती आल्याचे सांगितले. पावसाळय़ाच्या उधाणाप्रमाणे वेळणेश्वर समुद्रकिनारी लाटा संरक्षक बंधाऱयावर येऊन आदळत होत्या. तसेच सोमवारी सकाळीही अशाच लाटा आपटत होत्या. वेलदूर मच्छिमार सोसायटीचे चेअरमन विठ्ठल भालेकर यांनी आपल्या मच्छिमारांच्या घरोघरी जाऊन चक्रीवादळाची सूचना देऊन नातेवाईकांनी आपल्या नौका बंदरात लावण्याच्या सूचना दिल्या. तसेच रविवारी मध्यरात्री व सकाळी वेलदूर पार्किंग शेडपर्यंत समुद्राच्या भरतीचे पाणी धडकल्याचेही सांगितले. आपल्या परिसरातील सर्व नौका सुरक्षित लावण्यात आल्या असल्याचे सांगितले.\nअसगोली येथील शंकर नाटेकर यांनी माहिती देताना सांगितले की, असगोली येथील मच्छिमारांनी रविवारपासूनच आपल्या मोठय़ा नौका अंजनवेल समुद्रकिनारी सुरक्षित ठेवण्यात आल्या असून छोटय़ा 50 होडय़ा समुद्रकिनाऱयावर ओढण्यात आल्या आहेत. फयान वादळाचा अनुभव घेतल्याने सर्व मच्छिमारांनी आपल्या नौका सुरक्षित स्थळी अगोदरच नांगरून ठेवल्याचे सांगितले.\nगेले दोन दिवस समुद्रामधील मच्छिमारी बंद ठेवण्यात आल्या असून चक्रीवादळापासून सतर्कता राखण्यात आली आहे. सोमवारी दुपारपासून तालुक्यात ढगाळ वातावरण होते, तर सायंकाळी 6.30च्या दरम्यान तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या.\nशाखाप्रमुखांच्या मुलाखती ‘इन पॅमेरा\nरिफायनरी अधिसूचना जारी जमिन खरेदी-विक्रीवर प्रतिबंध\nसुवर्ण सिंहासन तयारीसाठी आज भिडेगुरूजी चिपळुणात\n‘थर्टी फर्स्ट’ला तर्राट ड्रायव्हिंग येणार अंगलट\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4641096.html", "date_download": "2019-01-17T05:51:39Z", "digest": "sha1:REA5RLONV5276IYK5O6RDYCLBUVZMLWT", "length": 1980, "nlines": 37, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - गणवेश", "raw_content": "\nआपल्याच आत्म्याचा आहे प्रतिबिंब गणवेश आपला\nनसतो झाकण्या तो आपल्या शरिराची नग्नता \nशिकत असता शाळेत घालायचो मी गणवेश रोजच\nमिरवायचो दाखवत उडालेली शाई त्यावर \nकवी होताच चढला कवीचा गणवेश अंगावर\nझाला मग वर्षाव फक्‍त कौतुकांचा माझ्यावर \nपुर्वी होता गणवेश माझ्याच अंगावर गरिबीचा\nकाढताच तो चढला माज मलाच श्रीमंतीचा \nवाटले चढवावेच अंगावरी गणवेश दुसर्‍यांचे\nसावरलेच पाहता मन मग त्याखालील काटे \nझाकतात अंग हल्ली रोज नवनवीन गणवेश माझे\nउतरविता ते दिसते मला ही नग्न शरीर माझे \nकवी – निलेश बामणे\n92-7 तुषार हिल वेल्फेअर सो. श्रीकृष्ण नगर, संतोष नगर,\nजन. अ.कु.वैद्य मार्ग, गोरेगांव ( पूर्व ) ,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4642383.html", "date_download": "2019-01-17T05:19:54Z", "digest": "sha1:UWJRZCTBKLQD7RYNHL5ECBNBC5SQVBBG", "length": 2061, "nlines": 44, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - कविता", "raw_content": "\nलाडात् येऊनी तुझे ,माझ्या कुशीत् यायचे,,,\nन् बोलताच तेव्हा मी सारे ओळखायचे,\nहाथ तुझा हाथ माझा एकमेकात् हळूच गुंफायचे,,,\nलाडात् येऊनी तुझे माझ्या कुशीत् यायचे,\nश्वास श्वास तुझा माझा गंध एक व्हायचे,\nमंतरलेल्या त्या क्षणां ना मी आज ही जपायचे,\nलाडात् येऊनी तुझे माझ्या कुशीत यायचे,\nन् बोलताच शब्द तेव्हा गीत व्हायचे,\nजादू तुझ्या स्पर्शा ची हळूवार अनुभवा यचे,\nतू माझी मि तुझा,मीत व्हायचे,\nलाडात् येऊनी तुझे माझ्या कुशीत यायचे,\nकितीही चिड़लो रूसलो,तरी विरघळून् जायचे,,\nऊब तुझ्या प्रेमाची अलगद लपेटुन घ्यायचे,\nप्रेम तुझे,ओढ तुझी मन धूंद होऊंन् जायचे,,,\nलाडात् येऊनी तुझे माझ्या कुशीत यायचे,,,,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6/news/page-22/", "date_download": "2019-01-17T04:40:53Z", "digest": "sha1:W5RBPCC5DKXKP5JVVWVYTA7YSGIHI5V3", "length": 10175, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उस्मानाबाद- News18 Lokmat Official Website Page-22", "raw_content": "\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : पुण्यात पुन्हा पाणीगळती, वाहतूकीचा मोठा खोळंबा\nVIDEO : निवणुकीआधी धनगर आरक्षण मिळणार\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\nराज्यात सरासरी 58 टक्के मतदान\nमतदारराजा, मतदान यंत्रणा झालीये सज्ज \nप्रचाराच्या तोफा थंडावल्या, दिग्गजांची 17 एप्रिलला परीक्षा\n'उद्धवना बाळासाहेबांचं स्मारक सुद्धा बांधता आलं नाही'\nमुंडे-गडकरी वादामुळे भाजपमध्ये बंडाळी\nराज्यभरात आतापर्यंत 30 शेतकर्‍यांच्या आत्महत्या\nकाळा आठवडा, उस्मानाबाद-जळगावमध्ये 17 शेतकर्‍यांच्या आत्महत्या\nराज्यभरात 23 शेतकर्‍यांच्या आत्महत्या\nगेल्या 24 तासांत 8 शेतकर्‍यांनी संपवलं आयुष्य\nमदत मिळणार कधी , शेतकर्‍यांचा आर्त सवाल\nमराठवाड्यात 30 तासांत चार शेतकर्‍यांच्या आत्महत्या\nराजू शेट्टी वि.रघुनाथदादा पाटील तर सुप्रिया सुळे वि. खोपडे रिंगणात\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0/videos/page-2/", "date_download": "2019-01-17T04:32:03Z", "digest": "sha1:NWKFXMAU3LHJSMQHYZ7VPUBCRGXHJZXJ", "length": 9962, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डॉक्टर- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : पुण्यात पुन्हा पाणीगळती, वाहतूकीचा मोठा खोळंबा\nVIDEO : निवणुकीआधी धनगर आरक्षण मिळणार\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nराफेलप्रकरणी भाजप भलताच आक्रमक, आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\n'आम्हाला सिक्युरिटी दिलीच पाहिजे'\nडाॅक्टर रजेवर, रूग्ण हवेवर\nगर्भलिंग निदानाचा फिरता धंदा ; कोण आहे सूत्रधार \nएक निर्णय आणि मृत्यूच्या दारातून रुग्ण सुखरुप परतला\nवडिलांच्या अंतिम इच्छेखातर आयसीयूमध्ये शुभमंगल \nडॉक्टर रंगले संगीत खुर्चीत\nकोपर्डीच्या निषेधार्थ बीडमध्ये भव्य मोर्चा\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: तीन वर्षं उलटूनही मारेकरी मोकाटच\nपोलिसांकडून वाचण्यासाठी किडनी रॅकेटमध्ये होत होता कोडवर्डस्‌चा वापर\nसलाम मौजा गावाला, देशाला दिले 23 सैनिक \nस्पेशल : किडनी रॅकेटचं गौडबंगाल\n'आणखीन अटक होऊ शकते याची खात्री'\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-congress-leader-mohan-joshi-criticize-bjp-51296", "date_download": "2019-01-17T06:01:47Z", "digest": "sha1:PPRX3E2JR6V43LPOMFXOYHMFPV73SCEN", "length": 13196, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Solapur News Congress leader Mohan Joshi criticize BJP शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी मुहूर्त कशाला?: मोहन जोशी | eSakal", "raw_content": "\nशेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी मुहूर्त कशाला\nगुरुवार, 8 जून 2017\nआम्हाला जनतेने निवडणुकीत नाकारले आहे. त्यामुळे विरोधात बसूनच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, ध्येय धोरणे राबवू. पाच वर्षे हीच आमची भूमिका राहील. सरकारने आयोगाची अंमलबजावणी करावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करू.\nसोलापूर - शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी 31 ऑक्‍टोबरचा मुहूर्त कशाला हवा, अशी विचारणा प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस तथा निरीक्षक मोहन जोशी यांनी केली.\nसोलापुरात आयोजिलेल्या कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले,\"भाजप सरकारला शेतकरी कर्जमुक्त करायचे असते तर त्यांनी मुर्हूत पाहिले नसते. तातडीने निर्णय घेऊन कार्यवाही केली असती. मात्र भाजपचा खरा चेहरा आता उघड होऊ लागला आहे. येत्या निवडणुकीत मतदारच आता त्यांना त्यांची जागा दाखवून देतील.''\nराज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्‍यता की आहे, असे सांगून जोशी म्हणाले,\"आम्हाला जनतेने निवडणुकीत नाकारले आहे. त्यामुळे विरोधात बसूनच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, ध्येय धोरणे राबवू. पाच वर्षे हीच आमची भूमिका राहील. सरकारने आयोगाची अंमलबजावणी करावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करू.'' या वेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल,प्रदेश सरचिटणीस धर्मा भोसले उपस्थित होते.\nई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -\nमुख्यमंत्री येईपर्यंत जाळू नका; शेतकऱ्याने चिठ्ठी लिहून केली आत्महत्या\nतिडके, डोईफोडेचे अपराध अन् निशब्द पंकजा\nम्यानमारच्या विमानाचे अंदमानमध्ये सापडले अवशेष; सर्व प्रवाशांचा मृत्यू\nमंदसोरच्या जिल्हाधिकारी, एसपींची बदली; राहुल गांधी शेतकऱ्यांच्या भेटीला\nधुळे: कर्जमाफीसाठी शिवसेनेचे 'जलसमाधी' आंदोलन\nपाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर 19 धावांनी विजय​\n#स्पर्धापरीक्षा - बुद्धिबळ : कार्लसनची जगज्जेतेपदाची हॅट्ट्रीक​\nशेतकऱ्यांच्या जिवावर उठलेले सरकार आंदोलनावरून काँग्रेस, माकपचे टीकास्त्र​\nजनावरे खरेदी-विक्री निर्बंधास सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nजेटलीजी, आम्ही 100 टक्के तुमच्यासोबत : राहुल गांधी\nनवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृतीबाबत ऐकून मला दुःख झाले. जेटलींशी आम्ही वैचारिक पातळीवर सातत्याने भांडतो. मात्र मी व...\nशंकरराव गडाख यांना न्यायालयाचे अटक वॉरंट\nनेवासे : कर्ज माफी, पाटपाणी, कांदा अनुदान, दूध भाववाढ, पीकविमा अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तालुक्यासह अनेक आंदोलन करणारे माजी आमदार शंकरराव गडाख...\nपहिल्यांदाच झाले आऊट गोळ्यांशिवाय शोभेचे दारूकाम\nसोलापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत बुधवारी रात्री सिद्धेश्‍वर यात्रेत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या आऊट गोळ्यांशिवाय शोभेचे दारूकाम झाले....\nकाँग्रेसचे चार मंत्री राजीनामा देणार\nबंगळूर : राज्यातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल सरकार वाचविण्यासाठी कॉंग्रेसने काही योजना हाती घेतल्या आहेत. काही असंतुष्ट आमदारांना मंत्रिपद...\n‘तत्त्वा’त जिंकलो; पण ‘तपशिला’त हारणार की काय, या भीतीने ब्रिटनमधील अनेकांना ग्रासले आहे. त्यातूनच सध्याचा राजकीय पेच तीव्र झाला आहे. उत्कट...\nबहुचर्चित नागरिकत्व (सुधारणा) विधेयकात तीन शेजारी देशांतील अल्पसंख्याकांना भारतात आश्रय देण्याची तरतूद आहे. परंतु त्यामुळे ईशान्येकडील राज्यांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/43-games-left-in-pune/", "date_download": "2019-01-17T04:44:58Z", "digest": "sha1:5X2PZXN4P4BXKJYU4YIVGULSRKA36H55", "length": 6782, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एका दूरध्वनीवर वगळले 43 खेळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › एका दूरध्वनीवर वगळले 43 खेळ\nएका दूरध्वनीवर वगळले 43 खेळ\nमहाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने क्रीडापटू आणि क्रीडा संघटनांना कोणतीही पूर्वकल्पना न देता शालेय स्पर्धांमधून तब्बल 43 खेळ वगळले आहेत. मंत्रालयातून आलेल्या एका दूरध्वनीवरून हे खेळ तडकाफडकी वगळले असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. याबाबत बाऊंडलेस स्पोर्टस असोसिएशनचे अध्यक्ष लतेंद्र भिंगारे यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मागविली होती. हे खेळ 2018-19 च्या वर्षात पुन्हा सन्मानाने घ्यावेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.\nक्रीडा क्षेत्राला पुढे आणण्यासाठी केंद्र आणि राज्य पातळीवर विविध उपक्रम राबविण्याचा ध्यास शासनाने घेतला आहे. एकीकडे ‘खेलो इंडिया’चा नारा तर दुसरीकडे केंद्रीय क्रीडामंत्री सोशल मीडियाद्वारे डिप्स मारून ‘फिट इंडिया’चा संदेश देत क्रीडा क्षेत्राला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु दुसर्‍या बाजूने राज्य शासनाच्या वतीने शालेय क्रीडा स्पर्धांमधून 43 खेळ वगळले जातात, हा क्रीडापटूंच्या भवितव्याशी खेळ खेळला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.\nया शालेय क्रीडा स्पर्धा गावपातळीपासून देश पातळीपर्यंत संघटना उभ्या करुन, विविध मान्यतेसाठी आटोकाट प्रयत्न केले. अनेक कागदपत्रांची पूर्तता करुन भारतीय शालेय खेल महासंघाकडून मान्यता मिळविली व शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये आपापल्या क्रीडा क्षेत्राचा समावेश करुन घेतला. शासनाने सर्वप्रथम प्रायोगिक तत्वावर मागील तीन वर्षासाठी मान्यता देऊन, सलग तीन वर्षे या विविध क्रीडा स्पर्धांना शालेय जिल्हा व राज्यस्तरावर प्राधान्य देऊन चौथ्या वर्षापासून सर्व शासकीय सुविधांमध्ये या विविध क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना सर्व लाभ दिला जाईल, असे तोंडी आश्‍वासनही देण्यात आलेले होते, अशी माहिती ही भिंगारे यांनी यावेळी दिली.\nदरम्यान, 41 संघटनांना शासनाकडून कोणतीही सूचना अथवा पत्रव्यवहार न करता शासनाकडूनच प्राप्‍त झालेल्या दूरध्वनी संदेशावरून हे 43 खेळ शालेय क्रीडा स्पर्धांमधून वगळण्यात आले असल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. या सर्व बाबींचा विचार करुन 2018-19 मधील शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये पुन्हा या खेळांचा समावेश करावा, अन्यथा खेळाडूंसह प्रशिक्षक आणि क्रीडा संघटना तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही भिंगारे यांनी यावेळी दिला.\nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा एकदा पूर\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\nबंदी झुगारून तामिळनाडूत 'जलिकट्टू'ची धूम\nब्रेक्झिट : थेरेसा मे यांचे सरकार केवळ १९ मतांनी वाचले\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%B9/", "date_download": "2019-01-17T05:15:33Z", "digest": "sha1:UEDTHETCLH3J44B3DZCYBEZOB6CCQJQS", "length": 12188, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इतिहासामध्ये अलिप्तता गहाळ झाली आहे | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nइतिहासामध्ये अलिप्तता गहाळ झाली आहे\nलेखक प्रताप गंगावणे : मनोरंजनालाच इतिहास समजण्याची चूक\nसातारा, दि. 8 – इतिहासामध्ये अलिप्तता गहाळ झाली होती ती लिहण्याचा मी प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचे लेखक प्रताप गंगावणे यांनी केले. कोरेगाव सोनके येथील व सध्या सातारचे रहिवासी असलेल्या प्रताप जयसिंग गंगावणे यांना सातारा येथील शाहू कलामंदीर येथे सायंकाळी 6 वाजता, रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट यांच्या वतीने ‘साताराभुषण’ पुरस्काराने श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे अध्यक्षते खाली आणि डॉ अमोल कोल्हे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येत आहे. यानिमित्ताने त्यांनी दै. प्रभातशी संवाद साधला.\nप्रताप गंगावणे म्हणाले, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, बाजीराव मस्तांनी, राजा शिवछत्रपती मालिका व चित्रपट लिहिताना प्रत्यक्ष घटना घडल्या,त्या ठिकाणांना भेटी देवून खरा इतिहास व ते सत्य स्वरूपात मांडण्याचे काम मी करत आहे. इतिहासामध्ये अलिप्तता गहाळ झाली आहे. इतिहास लिहित असताना इतिहासाची साधने कमी पडत आहेत.बखरी या माध्यमातून यापूर्वी इतिहास लिहिला आहे. कादंबरीकारांनी इतिहास लालित्यपूर्वक लिहिला. त्यामध्ये रंजक गोष्टी आल्याने इतिहास थोडासा बाजूला पडला आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर आजपर्यंत वरवरचा इतिहास लिहिला गेला.\nपत्र इतिहासाच्या अस्सल साधनात येते असे सांगून प्रताप गंगावणे म्हणाले, बखर ही समकालीनमध्ये येत नाहीत. एक पत्र इतिहास बदलू शकते. त्यामुळे अस्सल साधने ज्यावेळी बाहेर येतात त्यावेळीच खरा इतिहास समजतो.\nचित्रपट, नाटक, व मालिकांच्या माध्यमातून मनोरंजन होताना त्याला खरा इतिहास समजण्याची चूक अनेक वेळा आपल्याकडून होत आहे. त्यामुळे खरा इतिहास अस्सल साधनांच्या माध्यमातून सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला,अद्याप बराच इतिहास आपल्यापर्यंत पोहोचलाच नसल्याची खंत वाटते. बाजीराव मस्तानी यांच्या आजवर न मांडलेल्या खऱ्या प्रतिमा भान ठेवून अभ्यासपूर्वक पध्दतीने मांडल्या. मला आज सातारा भुषण पूरस्कार मिळतो त्याचे कारणही तेच आहे.\nआजपर्यंत मी विनोदी चित्रपट, नाटक लिहिली आहेत. खरा विनोदातून समाजातील व्यंग बाहेर यावे असे मला नेहमी वाटते. पैज लग्नाची, तांबव्याचा विष्णू बाळा, सख्खा भाऊ पक्का वैरी, बापू बिरु वाटेगावकर, फॉंरेनची पाटलीण, जाऊ तेथे खाऊ हे चित्रपट त्यामुळे खूपच गाजले. हिंदी, तेलगू, कोकणी असे अनेक चित्रपट व मालिकांमध्ये यापूर्वी लिखाण केले.स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, राजा शिवछत्रपती, बाजीराव मस्तानी, या मालिका देखील खूप लोकप्रिय झाल्या. आजवर अनेक राज्य पुरस्कार मिळाले आहेत. वाचक, प्रेक्षकांचे प्रेम, आशीर्वाद मिळाले हे माझे भाग्य आहे,असेही ते म्हणाले.\nहल्लीची सामाजिक परिस्थिती निकोप नाही. एका व्यक्तीची चूक ही त्या समाजाची चूक समजून समाजामध्ये विचारांचे विघटन होत चालले आहे. त्यासाठी शिवविचार समजणे आवश्‍यक आहे. शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जाती -जमातीच्या लोकांना एक करण्याचे काम केले. आता मात्र परिस्थिती वेगळी होत आसल्याचे दिसत आहे. यासाठी शिवविचारांची आज देशाला गरज आहे. जोपर्यंत आपण शिवाजी महाराजांच्या विचारांना घेवुन चालत आहोत तोपर्यंत आपल्या राष्ट्राला कोणी हरवू शकणार नाही असेही त्यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘भंगार’ बसेसवर आरटीओची मेहेरबानी\nमलकापूरच्या निकाल करणार पक्षीय विचारांसह कार्यकर्त्यांचे ध्रुवीकरण\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रक्रियेसाठी जागा नाही\nमागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी वसतिगृह बांधण्याला मंजुरी\nआर्थिक कारणातून सम्राटचा खून\nघनःश्‍याम नवले व संदीप माळी यांचा विशेष सत्कार\nमंडई परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी\nबसस्थानक परिसरातील कोंडीने नागरिक त्रस्त\nई-बस चार्जिंग पॉइंटसाठी निधी मंजूर\nप्रकल्प का रखडले याची माहिती द्यावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2019-01-17T05:30:19Z", "digest": "sha1:4DSVVY7YZWFX5Z56XXVZJTR24QB55RU3", "length": 10151, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गोंदवलेकर ट्रस्टकडून गावाला पाणीपुरवठा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nगोंदवलेकर ट्रस्टकडून गावाला पाणीपुरवठा\nगोंदवले – दुष्काळी परिस्थितीत उरमोडीचे पाणी उपलब्ध करून देण्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल श्रीब्रम्हचैतन्य महाराज समाधी मंदीर समितीच्या विश्‍वस्तांचा गोंदवलेकर ग्रामस्थांनी सन्मान करून कृतज्ञता व्यक्त केली.\nसलग दोन वर्षे पाऊस न झाल्याने गोंदवले परिसरात तीव्र पाणीटंचाई असून गावाला पाणीपुरवठा होणारा आंधळी तलावदेखील रिकामा झाला आहे.\nसमाधी मंदिर परिसराला पाणीपुरवठा होणाऱ्या पिंगळी तलावालगतच्या विहिरीचीही पातळी खालावल्याने श्रींच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पाणीप्रश्‍न जटील बनला होता. त्यामुळे उरमोडीचे पाणी पिंगळी तलावात सोडण्याची विनंती समाधी मंदिर समितीच्या विश्‍वस्तांनी केली होती. पिंगळी खुर्दपासून हे पाणी थेट समाधी मंदिरालगतच्या बंधाऱ्यात येऊ शकते. हेच पाणी पुढे माण नदीपात्रातील बंधाऱ्यापर्यंत हे पाणी नेल्यास गावांचाही पाणीप्रश्‍न सुटू शकतो. म्हणून मंदिराच्या विश्‍वस्तांनी पदाधिकाऱ्यांसह या योजनेच्या अधिकाऱ्यांकडे मागणी केली होती. त्यानुसार संबंधितांनी पाण्याची उपलब्धता करून दिली.\nत्यामुळे आता पुण्यतिथी महोत्सवतील पाणीप्रश्‍नासह गावाचाही पाणीप्रश्‍न सुटण्यास मोठी मदत झाली आहे. उरमोडीच्या या पाण्याची पाणीपट्टी सुमारे सव्वाचार लाख रुपये देऊन संपूर्ण आर्थिक भारदेखील समाधी मंदिर समितीनेच उचलला. त्यामुळे गावासाठी नेहमीच योगदान देणाऱ्या मंदिराच्या विश्‍वस्तांप्रती ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली. नुकतेच तहसीलदार बी. एस. माने यांच्या हस्ते विश्‍वस्तांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी सत्कार केला. यावेळी विभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेर, सरपंच अश्‍विनी कट्टे, उपसरपंच संजय माने सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकराडमध्ये मुलींची छेडछाड, तिघांना अटक\nपोटाची खळगी भरताना पोरांच्या शिक्षणाची परवड\nमाणसातला देव पाहणार तरी कधी\nबंडोबांना थंडोबा करण्याचे नेत्यांपुढे आव्हान…\nखड्डेच खड्डे चोहीकडे… प्रशासन गेले कोणीकडे…\nकलाकार म्हणून काम करताना जीविका हीच झाली उपजीविका : दिलीप प्रभावळकर\nपाणी टंचाई निवारण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य गरजेचे\nवाय.सी. मध्ये शिष्यवृत्ती अर्जाचा बोजवारा\n‘भंगार’ बसेसवर आरटीओची मेहेरबानी\nमलकापूरच्या निकाल करणार पक्षीय विचारांसह कार्यकर्त्यांचे ध्रुवीकरण\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रक्रियेसाठी जागा नाही\nमागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी वसतिगृह बांधण्याला मंजुरी\nआर्थिक कारणातून सम्राटचा खून\nघनःश्‍याम नवले व संदीप माळी यांचा विशेष सत्कार\nमंडई परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA/", "date_download": "2019-01-17T04:30:26Z", "digest": "sha1:BRS6T6DXQYOIUNT7YIG2OECRGX65F2EW", "length": 15535, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हुक्‍क्‍याची हाव, ‘चायना पेन’ला भाव! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nहुक्‍क्‍याची हाव, ‘चायना पेन’ला भाव\nराज्य सरकारचा “हुक्‍का बंदी कायदा’ बासनात\nचीनी दलालांनी शोधली संधी; हुक्‍का पेन बाजारात\nग्रामीण भागात शालेय विद्यार्थ्यांना लागले व्यसन\nपुणे – राज्य सरकारने हुक्का पार्लर बंदी लागू केली आहे. सिगारेट आणि तंबाखू उत्पादनसंबंधी अधिनियम 2003 कायद्याचे उल्लंघन केल्यास 1 लाख रुपये दंड आणि 3 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. मात्र, या हुक्‍का बंदीतही चीनी कंपन्यांनी संधी शोधली आहे. चायनाने मोठ्या प्रमाणात “हुक्‍का पेन’ बाजारात आणले आहेत. यामुळे सिगारेट सारखे भर रस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी किंवा घरीही बंदी असतानाही हुक्‍क्‍याचे सेवन सुरू झाले आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील शालेय मुलांमध्ये याची मोठ्या प्रमाणात “क्रेझ’ वाढू लागल्याने पालक चिंताग्रस्त झाले आहेत.\nबंदी आणण्याचे कारण काय\nमुंबईतील लोअर परळ येथे कमला मिलमध्ये डिसेंबर 2017 मध्ये हुक्‍का पार्लरमुळे आग लागून 14 लोकांचा बळी गेला होता. त्यानंतर ही बंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. हुक्‍का पार्लर बंदी लागू करणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य आहे. याआधी गुजरातने हा कायदा लागू केला आहे. डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या नागपूर अधिवेशनात आमदार मंगलप्रभात लोढा यांनी विधिमंडळात हुक्‍का पार्लर बंदी विधेयकाचा प्रस्ताव मांडला. एप्रिलमध्ये 2018 मध्ये हे विधेयक विधिमंडळात पारित झाले. राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकारने ही अधिसूचना जारी केली.\nपुणे शहरातही मध्यंतरी मोठ्या प्रमाणात हुक्‍का पार्लर सुरू झाले होते. केवळ “शॉप ऍक्‍ट’ परवाना काढून ही “दुकाने’ सुरू झाली होती. हुक्‍का पार्लरबाबात अन्न औषध प्रशासन आणि पोलीस यांच्यात एकमत नव्हते. नक्‍की कोणता कायदा हुक्का पार्लरला लागू होतो व कोणी कारवाई करायची असा विषय होता. शहरातील कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, चांदणी चौक, बावधन आदी परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लरचे प्रस्थ वाढले होते. काही हॉटेलांनी त्यांच्या आवारात हुक्‍क्‍यासाठी वेगळी व्यवस्थाही केली होती.\nतरुणाई दुप्पट वेगाने विळख्यात\nमहाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांमध्ये याची “क्रेझ’ मोठ्या प्रमाणात वाढली होती. यातील काही ठिकाणी हुक्‍क्‍याद्वारे अंमली पदार्थांचे सेवनही केले जात असल्याचे प्रकार घडत होते. दरम्यान, राज्य सरकारने हुक्‍का बंदी लागू केल्यावर हुक्‍क्‍याच्या व्यसनातून तरुण पिढी बाहेर पडेल, असे वाटत होते. मात्र, हुक्‍का बंदीनंतर ती आता ती हुक्‍क्‍याच्या व्यसनात दुप्पट वेगाने अडकत चालली आहे.\nग्रामीण भागातील पालक चिंताग्रस्त\nआता हुक्का पार्लरच मुलांच्या खिशात सामावले गेले आहे. चीनमधून मोठ्या प्रमाणात “हुक्‍का पेन’ बाजारात दाखल झाले आहेत. अवघ्या 300 ते 350 रुपयांत हा पेन उपलब्ध होत आहे. शिवाय, त्यामध्ये “रिफीलिंग’ही करता येतो. वेगवेगळ्या “फ्लेवर’च्या “रिफील’चे पॅक सोबत उपलब्ध होते. पान टपऱ्यांवर सर्रास हा हुक्का पेन उपलब्ध आहे. ई-सिगारेटबरोबरच या पेनचीही मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेष म्हणजे बारामती, इंदापूर आदी तालुका भागात व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. ग्रामीण भागात शालेय विद्यार्थी सर्रास याच्या आहारी गेले आहेत. अनेक शालेय मुलांच्या दप्तरामध्ये “हुक्‍का पेन’ आढळल्याच्या तक्रारी शिक्षकांनी पालकांकडे केल्या आहेत.\nहुक्‍का पार्लर आता आलिशान सदनिकांतही\nराज्य सरकारने केलेल्या हुक्‍का पार्लर बंदीनंतर हुक्‍का व्यावसायिकांनी त्यांचा व्यवसाय थेट आलिशान सदनिकांमध्ये “शिफ्ट’ केला आहे. कोरेगाव पार्क, चांदणी चौक आदी ठिकाणी हायप्रोफाइल सोसायट्यांमधील सदनिकांत हा व्यवसाय चोरी-छुपे किंवा खादीच्या आशीर्वादाने सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर, दुसरीकडे पान टपरीवर सर्रास हुक्‍का पिण्याचे साहित्य आणि फ्लेवर्स विक्री केले जात आहेत. यामुळे हुक्‍का बंदी केवळ नावालाच असल्याचे दिसते.\nहुक्‍का पेन मोठ्या प्रमाणात बाजारात सर्रास विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हे पेन 300 ते 500 रुपयांना उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये याचे व्यसन वाढत असून तेथील पालक मुलांना समुपदेशनासाठी घेऊन येत आहेत. यामुळे सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे\n– अजय दुधाणे, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमिळकतकरामध्ये 12 टक्‍क्‍यांनी होणार वाढ\nसरकारी शाळांच्या गुणवत्तेचा टक्का वाढला\nसाडेआठ लाख विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा\nइलेक्‍ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग युनिट विकसित\nडास मारण्याच्या यंत्र खरेदीतही ‘झोल’\nबारावी परीक्षेसाठी उद्यापासून ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध\nप्रजासत्ताकदिनी शहरात धावणार ई-बस\n#व्हिडीओ : दुष्काळात तेरावा महिना; व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी वाया\nमिळकतकरामध्ये 12 टक्‍क्‍यांनी होणार वाढ\nसरकारी शाळांच्या गुणवत्तेचा टक्का वाढला\nसाडेआठ लाख विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा\nइलेक्‍ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग युनिट विकसित\nडास मारण्याच्या यंत्र खरेदीतही ‘झोल’\nबारावी परीक्षेसाठी उद्यापासून ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध\nप्रजासत्ताकदिनी शहरात धावणार ई-बस\n#व्हिडीओ : दुष्काळात तेरावा महिना; व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी वाया\nतापमानात चढउतार, पुण्याचा पारा 11 अंशांवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/6149-today-s-google-doodle-marks-45th-anniversary-of-chipko-movement-a-conservation-initiative", "date_download": "2019-01-17T04:20:22Z", "digest": "sha1:4OOUAQEDSKYKJYONF5YCFSOTMWFRI3Y5", "length": 6020, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "चिपको आंदोलनाला 45 वर्षे पूर्ण, डूडलने दिल्या शुभेच्छा - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nचिपको आंदोलनाला 45 वर्षे पूर्ण, डूडलने दिल्या शुभेच्छा\nचिपको आंदोलनाला 45 वर्षे पूर्ण होत आहेत. जंगल वाचवण्यासाठी खेड्यातील महिलांनी 1973 पासून अनोख्या पद्धतीने लढवलेल्या या आंदोलनाची दखल गुगलने ही घेतली. गुगलने डुडलद्वारे या आंदोलनाची सुरुवात करणाऱ्या महिलांचा सन्मान केलाय.\nजंगलतोड करण्यासाठी ठेकेदारांनी ज्या मजूरांना पाठवले होते. त्यांना अडवून या महिलांनी जंगलातील अडीच हजार झाडे वाचवली होती. झाडांवर मजूरांनी कुऱ्याड चालवू नये यासाठी या महिला स्वत: झाडाला चिपकूनच बसल्या होत्या.\nअसा चिपको आंदोलनाचा इतिहास आहे.\nमोहम्मद रफींना गुगलची मानवंदना\nप्रजासत्ताक दिनी गूगलकडून डूडलच्या माध्यमातून भारताचा सन्मान\nगुगलने साजरा केला धुळवडीचा आनंदोत्सव\nगुगलने स्त्री शक्तीचा केला सन्मान, डुडलच्या माध्यमातून मानवंदना\nमातृदिनानिमित्त Googleच्या डुडलमार्फत शुभेच्छा\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nफॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रविक्री, भाजप पदाधिकाऱ्याला अटक\n'वंदे मातरम्'ला विरोध करणाऱ्या MIMच्या 'त्या' नगरसेवकावर आता बलात्काराचा आरोप\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\nकुत्रा त्याच्यावर भुंकला, 'तो' कुत्र्याच्या मालकिणींनाच चावला\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\n'ऑनलाईन स्वर्गप्राप्ती'च्या नादात 15 वर्षीय मुलीची आत्महत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/tag/newasa/", "date_download": "2019-01-17T05:13:36Z", "digest": "sha1:KD35AN2BBMMIBG6AOAKTG47EMKWBCFLH", "length": 3780, "nlines": 66, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "Newasa Archives - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 15, 2019\nअहमदनगर :- उन्हाळी कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर झाली. उत्पादन चांगले झाले, परंतू भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा तसाच…\nआ.बाळासाहेब मुरकुटेंची बदनामी करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा.\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 14, 2019\nनेवासे :- तालुक्यातील मुरकुटे व गडाख गटातील कार्यकर्ते एकमेकांच्या नेत्यांची व पक्षाची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा…\nकोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला सक्तमजुरी.\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 13, 2019\nनेवासा :- 2014 साली शेतामधून जाण्यासाठी रस्ता द्यावा म्हणून सांगीतल्याचा राग आल्याने एकास कोयत्याने वार करून खुनाचा…\nस्वतःच्याच मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला अटक.\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 9, 2019\nनेवासा :- वडिलांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नेवासा तालुक्यातील देवगाव परिसरात घडली असून स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर…\nनगर शहरातील उच्चभ्रूं’च्या वसाहतीमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश \nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या त्या सर्व नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी \nनगरसेवकांचे निलंबन केले पण आमदार जगताप पितापुत्रांचे काय \nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-cricket/sports-news-ars%C3%A8ne-wenger-49094", "date_download": "2019-01-17T06:11:47Z", "digest": "sha1:CLYUG6E5SX34A5CFGPZC4DLO73WZCPMS", "length": 11724, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news Arsène Wenger वेंगर यांना दोन वर्षे मुदतवाढ | eSakal", "raw_content": "\nवेंगर यांना दोन वर्षे मुदतवाढ\nबुधवार, 31 मे 2017\nलंडन - आर्सेनलने प्रशिक्षक आर्सेन वेंगर यांच्याबरोबरील करार दोन वर्षांनी वाढविला आहे. त्यामुळे त्यांचा आर्सेनलबरोबरील सहवास २१ वर्षांचा होईल. वेंगर आणि क्‍लबचे मालक स्टॅन क्रोएन्के यांची सोमवारी बैठक झाली. त्यात हा निर्णय झाला. यंदाच्या प्रीमियर लीगमध्ये आर्सेनलला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. १९९६ मध्ये फ्रान्सचे वेंगर दाखल झाल्यापासून ‘टॉप फोरब’मध्ये आर्सेनलला प्रथमच स्थान मिळू शकले नाही. यानंतर एफए कप जिंकून आर्सेनलने भरपाई केली. चेल्सीवरील विजय चाहत्यांसाठी सुखद ठरला. वेंगर यांनी पहिल्या नऊ मोसमांत आर्सेनलला तीन प्रीमियर लिग करंडक आमि चार एफए कप जिंकून दिले होते.\nलंडन - आर्सेनलने प्रशिक्षक आर्सेन वेंगर यांच्याबरोबरील करार दोन वर्षांनी वाढविला आहे. त्यामुळे त्यांचा आर्सेनलबरोबरील सहवास २१ वर्षांचा होईल. वेंगर आणि क्‍लबचे मालक स्टॅन क्रोएन्के यांची सोमवारी बैठक झाली. त्यात हा निर्णय झाला. यंदाच्या प्रीमियर लीगमध्ये आर्सेनलला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. १९९६ मध्ये फ्रान्सचे वेंगर दाखल झाल्यापासून ‘टॉप फोरब’मध्ये आर्सेनलला प्रथमच स्थान मिळू शकले नाही. यानंतर एफए कप जिंकून आर्सेनलने भरपाई केली. चेल्सीवरील विजय चाहत्यांसाठी सुखद ठरला. वेंगर यांनी पहिल्या नऊ मोसमांत आर्सेनलला तीन प्रीमियर लिग करंडक आमि चार एफए कप जिंकून दिले होते.\nअरुण जेटलींचे 'मेडिकल चेकअप'साठी अमेरिकेला प्रयाण\nनवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली अचानक वैद्यकीय तपासणीसाठी अमेरिकेला रवाना झाले आहेत. जेटली किडनीच्या आजारावर उपचार घेत आहेत. 14 मे 2018 ला...\nखेलो और खिलो (मुकुंद पोतदार)\nशाळेतल्या मुलांवर दप्तराचं ओझं...होमवर्कचा ताण...अभ्यासक्रमात खेळांचा समावेश नसणं यापासून ते ऑलिंपिकमधल्या पदकांचा दुष्काळ इथपर्यंतची प्रत्येक समस्या...\n'या' आहेत काँग्रेसच्या पहिल्या तृतीयपंथी पदाधिकारी\nनवी दिल्लीः काँग्रेस पक्षाच्या पहिल्या तृतीयपंथी पदाधिकारी म्हणून अप्सरा रेड्डी यांची मंगळवारी (ता. 8) नियुक्ती करण्यात आली आहे. एका...\nमहानायकाने केला 'शिवशाही'ने प्रवास\nनागपूर - महानायक अमिताभ बच्चन यांनी महाविद्यालयीन जीवनात तसेच सुरुवातीच्या संघर्षकाळात बस व ट्रामने प्रवास केल्याचे अनेकांनी ऐकले आणि वाचलेही....\nचित्रकाव्याच्या निर्मितीची कहाणी (अतुल देऊळगावकर)\nबीबीसीनं नुकत्याच तयार केलेल्या सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटांच्या सूचीत \"पाथेर पांचाली' या एकमेव चित्रपटाचा समावेश आहे. गेल्या साठ वर्षांत संपूर्ण...\nमल्ल्याच्या अडचणीत वाढ; दिवाळखोरी प्रक्रियेवर लवकरच सुनावणी\nलंडन : उद्योगपती विजय मल्ल्या याच्याविरोधात दिवाळखोरीच्या प्रक्रियेवर ब्रिटनमधील उच्च न्यायालयात पुढील वर्षी सुनावणी होणार असल्याची माहिती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/447727", "date_download": "2019-01-17T05:12:20Z", "digest": "sha1:Q7YTJJJVVJBD46YC5QEI2E2D7E5J473M", "length": 4952, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आर्चीचा ‘मनसू मल्लिगे’ फेब्रुवारीत प्रदर्शित होणार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » आर्चीचा ‘मनसू मल्लिगे’ फेब्रुवारीत प्रदर्शित होणार\nआर्चीचा ‘मनसू मल्लिगे’ फेब्रुवारीत प्रदर्शित होणार\nऑनलाईन टीम/ मुंबई :\n‘सैराट’ फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू आलीकडे ‘सैराट’च्या कन्नड रिमेकच्या चित्रीकरणात व्यस्त होती. परंतु या चित्रपटाचे चित्रीकरण संपले असून हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.\nया चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू आहे.‘मनसू मल्लिगे’ हा ‘सैराट’चा कन्नड रिमेक आहे. या चित्रपटाचे शूटिंग बंगळुरू, होस्पेट, गदग, कोल्लेगला, चामराजनगर येथे पार पडले. गेले 30 दिवस हे शूट सुरू होते. ‘सैराट’ चित्रपट कन्नड, तमीळ, तेलेगु आणि मल्याळम या भाषांत बनणार आहे. त्यामुळे आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती धमाल करणार हे योणरा काळच सांगेल.\nम्युझिकल जर्नीची अनोखी ट्रीट देणारा ‘यंटम’\nनातेसंबंधांवर भाष्य करणारा तृषार्त\nस्पर्धेतील विजय हा मैलाचा दगड असावा, पण अंतिम ध्येय नाही : महेश काळे\n‘शेंटिमेंटल’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर सोनी मराठीवर\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/sexual-harassment-involving-stones-in-the-womans-genitals/", "date_download": "2019-01-17T05:40:58Z", "digest": "sha1:Y3BB2JPKGEKSLSZANDEE2X4B2Y3FJYDN", "length": 9754, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "उदगीरमध्ये रिक्षामधून पळवून नेऊन केला तिघांनी अत्याचार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nउदगीरमध्ये रिक्षामधून पळवून नेऊन केला तिघांनी अत्याचार\nमहिलेच्या गुप्तागांमध्ये दगडाचे खडे घालून लैंगिक अत्याचार\nउदगीर / ज्ञानेश्वर राजुरे : रिक्षाने घरी निघालेल्या एका महीलेस तिघांनी जबरदस्तीने शहराबाहेर नेऊन महिलेच्या गुप्तागांमध्ये दगडाचे खडे घालून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उदगीर शहरात गुरुवारी घडली या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nउदगीर शहरातील बोधननगर भागात राहणारी एक ४५ वर्षीय महीला शेल्हाळवरील शाहु चौका जवळून गुरुवार ( दि. १३ ) रोजी सायंकाळी सात वाजता रिक्षामध्ये बसून घरी जात असताना त्या महीलेचे तोंड दाबून शेल्हाळ रोडवर घेऊन गेले. तेथे त्या महीलेवर या तीन नराधमांनी अत्याचार केला. बलात्कार केल्यानंतर गुप्तागांमध्ये दगडाचे खडे घालून लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर पिडीत महीला जखमी अवस्थेत तेथे विव्हळत पडली असताना एका नागरीकाने पाहिले व त्याने पोलिसांना फोन करुन माहीती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर येऊन त्या पिडीत महिलेस शहरातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.\nउपविभागीय पोलिस अधिकारी अनिकेत भारती , पोलिस निरिक्षक भिमाशंकर हिरमुखे , पोलिस निरिक्षक राजकुमार सोनवणे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्या महीलेची प्रकृती बिघडत असल्याने सोबत महिला पोलिस उपनिरिक्षक सांगळे व कर्मचारी यांच्यासोबत पुढील उपचारासाठी लातूरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले . त्या महीलेचा जबाब घेऊन शुक्रवार ( दि. १४ ) रोजी सायंकाळी उदगीर शहर पोलिस ठाण्यात अनोळखी तिघांविरुध्द गु. र. न. १२५ / १७ कलम ३७६ ( ड ) , ३६७ , ३५४ ( अ ) , ३५५ भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास स पो नि सुधीर सुर्यवंशी करीत आहेत.\nआरोपींच्या शोधात तीन पथके रवाना…\nरिक्षामधून घराकडे निघालेल्या महीलेस बळजबरीने पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तीन अनोळखी आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत. तर या गुन्ह्यातील रिक्षाचा शोधही पोलीसांकडून घेण्यात येत आहे. भर रस्त्यावरुन जबरदस्तीने पळवून नेऊन लैंगिक अत्याचार करणाऱ्या या घटनेचे गांभीर्य ओळखून त्या दृष्टीने आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके गुरुवारी रात्रीपासून रवाना झाल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिकेत भारती यांनी सांगितले.\nअहमदनगर जिल्ह्यातील महसुली अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे वाळू तस्करांशी साटेलोटे \nनाशिक पोलिसांची भन्नाट कामगिरी; २०१७ वर्षात ५७ टक्के गुन्हे उघडकीस\nमाजी आयपीएस सुरेश खोपडें चे विश्वास नांगरे पाटलांवर गंभीर आरोप\nVideo-उदयनराजे, शिवेंद्रराजे समर्थक आरोपींचा हॉस्पिटलमध्ये डान्स\nअतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्य यंत्रणांचे बळकटीकरण करणार – एकनाथ शिंदे\nजव्हार - कुपोषण मुक्ती च्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या पालघर जिल्हयातील जव्हार मधिल जामसर, दाभेरी, साखरशेत येथील…\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान…\n…त्यामुळे दानवे काहीपण बरळायला लागले आहेत – अर्जुन खोतकर\nतब्बल १९ वर्षांनी अमिर खानचा भाऊ दिसणार चंदेरी पडद्यावर\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2019/01/crime-1004/", "date_download": "2019-01-17T05:03:49Z", "digest": "sha1:UA3I6BZ7SSDQAYZT7DX2Y7G5NAIWIPCA", "length": 5246, "nlines": 87, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "सफरचंदाच्या पेट्या असलेला टेम्पो चोरीस ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nसफरचंदाच्या पेट्या असलेला टेम्पो चोरीस \nसफरचंदाच्या पेट्या असलेला टेम्पो चोरीस \nनगर-पुणे रस्त्यावरील स्वस्तिक चौकातील घटना.\nअहमदनगर :- नगर-पुणे रस्त्यावरील स्वस्तिक चौकातील पटेल सॉ मीलसमोर उभा असलेला सफरचंदाच्या पेट्या असलेला टेम्पो संजय रावसाहेब औटी (यशवंत कॉलनी, शिरूर, पुणे) याने लांबवला. ही घटना ४ जानेवारीला दुपारी दीडच्या सुमारास घडली.\nपारनेर तालुक्यात निलेश लंके राजकीय भूकंप करणार \nश्रीगोंद्यात ट्रॅक्टरखाली चिरडून दोघांचा मृत्यू.\nविवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पतीसह सासऱ्यांवर…\nकैलास शिवाजी गायकवाड (मारुती आठी, शिरूर, पुणे) याला महिंद्रा मॅक्सिमो टेम्पोतून सफरचंदाच्या पेट्या नियोजित ठिकाणी पोहोच करायच्या होत्या. त्याने स्वस्तिक चौकात टेम्पो उभा केलाऔटी याने टेम्पो पळवून नेला.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल. राहा अपडेट कधीही, कुठेही\nगावठी कट्टे बाळगणाऱ्या दोघांना अटक.\nजनतेच्या आशीर्वादाने मी नक्की खासदार होईन – सुजय विखे.\nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nनगर-सोलापूर रस्त्यावर अपघातात २ ठार.\nआ.शिवाजी कर्डिलेंकडून जीवे मारण्याची धमकी \nसंत भगवानबाबांची मूर्ती जाळल्याप्रकरणी स्वप्निल शिंदेला अटक.\nआ.बाळासाहेब मुरकुटेंची बदनामी करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा.\nनगर शहरातील उच्चभ्रूं’च्या वसाहतीमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश \nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या त्या सर्व नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी \nनगरसेवकांचे निलंबन केले पण आमदार जगताप पितापुत्रांचे काय \nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/452678", "date_download": "2019-01-17T05:04:14Z", "digest": "sha1:4M7FBUTBUIXPBMYZLLY4SRLT73DLJSNW", "length": 9610, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भविष्यदर्शक अर्थसंकल्प : पंतप्रधान - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भविष्यदर्शक अर्थसंकल्प : पंतप्रधान\nभविष्यदर्शक अर्थसंकल्प : पंतप्रधान\nअर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्व वर्गातील लोकांच्या हितांचे संरक्षण करणारा आणि भविष्यदर्शक अर्थसंकल्प असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. जेटली आणि त्यांच्या पथकाने उत्तम अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. अर्थमंत्र्यांनी कर प्रणालीमध्ये सुधारणा आणि संशोधन करण्यासाठी निर्णय घेतला आहे, त्यामुळे मध्यम वर्गाला फायदा होणार आहे. तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. खासगी क्षेत्रात पुन्हा विदेशी गुंतवणूक वाढण्यास मदत होईल असे त्यांनी म्हटले.\nरेल्वेसाठी सुरक्षा फंड स्थापन करण्यात येत रेल्वे अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचार संपविण्यासाठी सरकार प्रतिबद्ध आहे. भ्रष्टाचार आणि राजकीय पक्षांना मिळणाऱया निधीवर बंधने आल्याने त्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. राजकीय पक्षांना देण्यात येणाऱया निधीवर बंधने घालण्यात यावी अशी देशातील नागरिकांकडून मागणी करण्यात येत होती. ही प्रक्रिया पारदर्शक बनविण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत असे त्यांनी म्हटले.\nगेल्या अडीच वर्षात देशाचा विकास करण्यासाठी अनेक पावले आणि ठोस निर्णय सरकारकडून उचलण्यात आले. जेटली यांच्या अर्थसंकल्पामुळे भविष्यातील अर्थसंकल्पाची दिशा मिळाली आहे. गरीब, शेतकरी यांच्यासाठी हा अर्थसंकल्प असून रोजगारनिर्मिती आणि व्यवहारांत पारदर्शकता येईल. नवीन रोजगारनिर्मिती करण्यासाठी, शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट वाढविण्यामागे आणि देशाचा विकास वेगाने घडवून आणण्यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. गावांतील आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होईल. मध्यम वर्गाचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. गरीब, दलित, शेतकरी यांचा विकास करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे अर्थसंकल्पातून स्पष्टपणे दिसत आहे. रेल्वेचे आधुनिकीकरण ते आर्थिक बदल, शिक्षण ते आरोग्य, उद्योग ते व्यावसायिक या सर्वांचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. मनरेगा आणि महिलांसाठी विक्रमी निधी देण्यात आला आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.\nकेंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी आणि तरुणांसाठी कोणतीही भरीव तरतूद केलेली नसून, ही बाब निराशाजनक आहे. अर्थसंकल्पात फटाके फुटतील असे आपल्याला वाटत होते, मात्र यावेळी हा बार फुसका निघाला आहे. मात्र, स्वच्छ राजकारणासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाला आमचा पाठिंबा राहील.\nदरवर्षी अर्थसंकल्प सादर करण्याची आवश्यकता आहे, असे आपल्याला वाटत नाही. गेल्या वर्षीही सरकारने आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. गेल्यावर्षी सरकारकडून करण्यात आलेल्या घोषणा पूर्ण करण्यात आल्या आहेत की नाहीत हे पहिल्यांदा मागे वळून पहावे लागेल.\nअण्वस्त्रवाहक ‘पृथ्वी-2’ ची यशस्वी चाचणी\nखासगीपणाचा अधिकार : निकाल आज\nजपान, दक्षिण कोरियासोबत अमेरिकेचा सराव\nकाश्मीरमध्ये चकमकीत तीन पोलीस हुतात्मा\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/459905", "date_download": "2019-01-17T05:12:47Z", "digest": "sha1:DAZCD2E6UL6Z7GZH6DUICG64JFZQA6UG", "length": 10135, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "युवा साहित्य व नाटय़संमेलनाचा आज शुभारंभ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » युवा साहित्य व नाटय़संमेलनाचा आज शुभारंभ\nयुवा साहित्य व नाटय़संमेलनाचा आज शुभारंभ\nरत्नागिरीत भरणार युवा साहित्यिक, कलावंतांचा मेळा\nरत्नागिरीत 25 व 26 फेब्रुवारी रोजी माळनाका-थिबा पॅलेस रोड येथील जयेश मंगल कार्यालयामध्ये युवा साहित्य व नाटय़ संमेलन रंगणार आहे. मराठी साहित्य परिषद-पुणे आणि अखिल भारतीय नाटय़ परिषद-शाखा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनाच्यानिमित्ताने रत्नागिरीत युवा साहित्यिक व नाटय़ कलावंतांचा मेळा जमणार आहे. स्वागताध्यक्ष किरण सामंत, संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध कवी संदीप खरे यांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते होणार आहे.\nसंमेलनाचा शुभारंभ 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.30 वाजता जयेश मंगल कार्यालयामध्ये होणार आहे. शुभारंभाला खल्वायन नाटय़संस्थेचे कलावंत नांदी सादर करणार आहेत. त्यानंतर गंगाधर गोविंद पटवर्धन हायस्कूलचे विद्यार्थी मराठी अभिमान गीत व स्वातंत्र्यवीर सावरकर गीत सादर करणार आहेत. यावेळी व्यासपिठावर अ.भा. नाटय़संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रसिद्ध अभिनेते जयंत सावरकर, म.सा.प.चे कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, विभागीय साहित्य संमेलन निमंत्रक पद्माकर कुलकर्णी, सहनिमंत्रक राजन लाखे, विभागीय कार्यवाह प्रा. तानसेन जगताप, विनोद कुलकर्णी, कोकण प्रतिनिधी प्रकाश देशपांडे, मसाप शाखाध्यक्ष डॉ. सुभाष देव, निमंत्रक अनिल दांडेकर, नाटय़ परिषद-रत्नागिरी कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांची उपस्थिती असणार आहे.\nउद्घाटनानंतर 25 फेबुवारी रोजी 6.45 ते 7 वा. अभिनेते जयंत सावरकर, नाटय़लेखक गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते स्थानिक रंगभूमींचे सत्कार, 7 ते 8 वा. आसावरी शेटय़े त्यांच्या कवितांवर आधारीत रंगमंचीय आविष्कार, 8 ते 9 वा. चतुरंग, गणेशगुळे निर्मित ‘पुरूषार्थ’ एकांकिका सादर होणार आहे. दुसऱया दिवशी\n26 रोजी सकाळी वस्त्रहरणच्या गमतीजमती कार्यक्रमांतर्गत नाटय़लेखक गंगाराम गवाणकर गमतीजमती सांगणार आहेत. 10.30 ते 11 वाजेपर्यंत स्थानिक साहित्यिक व रंगकर्मींचे सत्कार, 11 ते 12 वा. संमेलनाध्यक्ष संमेलनाध्यक्ष संदीप खरे यांची मुलाखत आणि कवितावाचन, 12.15 ते 1 वा. परिसंवाद आम्ही काय वाचतो आणि का वाचतो, परिसंवादात वेदवती मसुरकर, वसुमती करंदिकर, विनीता मयेकर आणि ओंकार मुळे सहभागी होणार आहेत. 2 ते 3 वा. निमंत्रित युवा कवींचे काव्यवाचन होणार आहे. यामध्ये विजय बिळूर, विजय सुतार, सायली पिलणकर, डॉ. अमेय गोखले, ऋतुजा कुलकर्णी, गौरी सावंत, शर्दल रानडे यांचा सहभाग आहे. याचे सूत्रसंचालन ज्योती अवसरे-मुळ्ये करणार आहेत.\n3 ते 4.15 वा.नाटय़संमेलनाचे नियोजित अध्यक्ष जयंत सावरकर, गंगाराम गवाणकर यांचा सत्कार, मनोज कोल्हटकर यांना रत्नभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणर आहे. यानंतर समारोपाचा कार्यक्रमाने संमेलनाची सांगता होणार आहे. रत्नागिरीतील युवावर्गामध्ये साहित्य व नाटय़ चळवळ अधिक रूजावी या हेतुने आयोजित या साहित्य व नाटय़संमेलनाला युवावर्गासह साहित्य व नाटय़प्रेमींनी आवर्जुन उपस्थित रहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष समीर इंदुलकर व मसापचे अनिल दांडेकर यांनी केले आहे.\n‘बाबा सारखे मारतात म्हणून मी पळून आलो\nसाहित्य-नाटय़ संमेलनाध्यक्षपदी कवी संदिप खरे\nमाजी राज्यमंत्री रवींद्र माने स्वगृही\nएसटीच्या गणवेश वाटपाचा उडाला राज्यभर फज्जा\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.aksharnama.com/client/author_articles/%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%82%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%96", "date_download": "2019-01-17T05:16:02Z", "digest": "sha1:CB5BQNIL6HITKM57INIJNQDALI5HOQBJ", "length": 5565, "nlines": 117, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अक्षरनामा : लेख", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nगांधी : २१ व्या शतकाच्या संदर्भात\nमहात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानात हिंसेला पर्याय आहे का तत्त्वतः त्यांचा हिंसेला पूर्ण विरोध होता. पण प्रत्यक्षात त्यांनी वेळोवेळी हिंसक कृतींकडे डोळेझाक केली होती. त्यांच्या मते माणसं जेव्हा अगतिक होतात, पराकाष्ठेच्या दबावाखाली असतात तेव्हा त्यांची प्रतिक्रिया हिंसक बनते हे आपण समजू शकतो; परंतु ती स्वाभाविक असली तरी समर्थनीय नसते. आपण अन्यायाविरुद्ध संघर्ष केलाच पाहिजे- तिथे मात्र कुठलीही तडजोड नसावी.......\nगांधीवाद ही काही अमूर्त, निष्क्रिय, इतिहासात गोठून गेलेले अशी विचारप्रणाली नाही. गांधीवाद आहे अनेक प्रवृत्तींचा पुंज. त्यातील काही प्रवृत्ती पुराणमतवादी तर काही पुरोगामी व अन्य काही या दोन्हींचे विरोधविकासात्मक मिश्रण आहेत. आपण गांधीजी कसे वाचतो, त्यांच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो यावर आपले गांधीजींचे आकलन अवलंबून आहे.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.aksharnama.com/client/author_articles/%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%B2%20%E0%A4%B5%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%20%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF%20%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%20%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B8", "date_download": "2019-01-17T05:11:13Z", "digest": "sha1:S52DK7K6SYZRH2IOUM27NN53X5WAMLXQ", "length": 4497, "nlines": 111, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अक्षरनामा : लेख", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nराजकीय बॉट्सचे\\ट्रोल्सचे हल्ले वा फेक न्यूज परतवून लावता येतात\nसमाज माध्यमांवरील बॉट्स दिवसेंदिवस अधिकच सफाईदार होत जाणार आहेत. राजकीय बॉट्सचे हल्ले किंवा चुकीची माहिती मोठ्या प्रमाणावर पसरवणाऱ्या अन्य मोहिमा यांनी समाजमनावर पकड मिळवण्यापूर्वीच त्यांची माहिती तज्ज्ञांना आणि नागरिकांना देण्याची क्षमता आपल्या अंगी येईल. ही माहिती आपण तंत्रज्ञान कंपन्या, धोरणकर्ते, पत्रकार आणि नागरिक सर्वांनाच देऊ शकू.......\nसॅम्युएल वुली आणि मरिना गोर्बीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://amitjoshitrekker.blogspot.com/2015/11/blog-post.html", "date_download": "2019-01-17T04:25:32Z", "digest": "sha1:MOXX7YTEUD5SRDCPISXE4X5TY5U2KOEP", "length": 32124, "nlines": 147, "source_domain": "amitjoshitrekker.blogspot.com", "title": "Amit Joshi Trekker: पत्रकारीतेमधील \" भटकंती \"......", "raw_content": "\nभटकंती - ट्रेक हे माझे व्यसन आहे. संरक्षण दल आणि अवकाश तंत्रज्ञान हे माझे अत्यंत आवडते विषय आहेत. फोटोग्राफी हे माझे पॅशन आहे. ट्रेक, किल्ले, निसर्ग याबरोबर संरक्षण क्षेत्रातील घडामोडी, विविध देशांची संरक्षण व्यवस्था तसंच संरक्षण क्षेत्रातील शर्यतीने जगात झालेले बदल, निर्माण झालेले तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञानातील प्रगती या विषयांवर लिहायला आवडते.\nपाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट\nपत्रकारीतेमधील \" भटकंती \"......\n\" जे न देखे रवी ते देखे कवि \" असे म्हणतात, यामध्ये थोडीशी सुधारणा करत एक पत्रकार म्हणून म्हणावे लागेल \" जे न देखे जनी ते देखे आम्ही \". खरं तर सर्वसामान्यांना जेथे शिरकाव करता येणार नाही, जाता येणार नाही, कल्पनाही करता येणार नाही तेथे जाण्याची, अनुभव घेण्याची संधी पत्रकारांना मिळते. कारण हे क्षेत्रच असे आहे की बातमीच्या निमित्ताने असा विनासाय प्रवेश सहज पदरांत पडतो. त्यातच न्यूज़ चैनलमध्ये काम करत असल्याने फील्ड वर्क हे अनिवार्य ठरते. कारण कैमेरामनसह घटनेच्या ठिकाणी पोहचणे, घडलेल्या घडामोडींचा वृत्तांत दृश्यांसह चैनेलच्या माध्यमातून लोकांपर्यन्त पोहचवणे किंवा विशेष कार्यक्रम करत ती घटना, बातमीचा गर्भितार्थ दाखवणे हे आलंच. न्यूज़ चैनेल हे दृकश्राव्य माध्यम आसल्याने त्याची ताकद, प्रभाव अर्थात मोठा आहे. त्यामुळे वृत्तपत्र, मासिक या माध्यमांपेक्षा न्यूज़ चैनलमधून पत्रकारीता करतांना “ भ्रमंती “ ही काहीशी जास्तच ठरलेली आहे, मग पत्रकारांच्या भाषेत कोणतेही बीट ( विषय ) का असेना.\nसंरक्षण हा विषय आधीपासून आवडता असल्याने आणि वरिष्ठांनी विश्वास टाकल्याने संरक्षण विषयक बातम्या कव्हर करायची संधी पत्रकारीता सुरु केल्यापासूनच मिळाली. संरक्षण क्षेत्रातील घडामोडी कव्हर करण्यासाठी खरं तर दिल्ली हे सर्वात उत्तम ठिकाण. पण मुंबईमध्ये काम करत असल्याने पश्चिम नौदलाचे मुख्यालय असलेल्या मुंबई आणि परिसरातील नौदलाच्या घडामोडी अनेकदा कव्हर करण्याची संधी मिळाली.\nया निमित्ताने 2007 च्या जानेवारीमधील INS Viraat मध्ये रहाण्याची आणि प्रवास करण्याची मिळालेली संधी स्वप्नवत् अशीच होती.\nप्रणव मुखर्जी यांच्याकडून ए के ऍंथोनी यांनी संरक्षण मंत्रीपदाचा भार स्वीकारुन काही आठवडे झाले होते. जानेवारी 2007मध्ये ऍंथोनी नौदल सामर्थ्याचा आढावा घेणार होते. आम्ही पत्रकार गोव्यात पोहचलो. दुस-या दिवशी कारवारच्या भव्य नौदल तळावर पोहचलो. ( भविष्यात आशियातील सर्वात मोठा नौदल तळ ). या ठिकाणी पोटात काही रणगाडे आणि सैनिक वाहून नेण्याची क्षमता असलेल्या INS Shardul या landing warship ( किना-यावर सैन्य उतरवण्याची क्षमता असलेली युद्धनौका ) चा नौदलात दाखल करण्याचा कार्यक्रम संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला.\nत्यानंतरचा प्रवास , घड़ामोडी या स्वप्नवत अशाच होत्या. या नौदलाच्या तळावरच्या \" सी किंग \" या नौदलाच्या हेलीकॉप्टमध्ये बसलो आणि तब्बल 40 मिनिटे प्रवास करत भर समुद्रात INS Viraat वर उतरलो. तेव्हा गोव्यासमोरच्या खोल समुद्रात कोठेतरी होतो. दुपार झाली होती.\nजमिनीवर हेलिकॉप्टरने उतरणे आणि समुद्रात युद्धनौकेवर उतरणे यात जमीन आस्मानचा फरक आहे. कारण काहीसा वेग पकडलेली युद्धनौका समुद्रात काही प्रमाणात का होईना हेलकावे खात असते. म्हणजेच जिथे हेलिकॉप्टरला उतरावयाचे आहे तो प्लेटफॉर्म अस्थिर असतो. त्यातच वारा हा हेलिकॉप्टरचे गणित चुकवु शकतो. तेव्हा हेलिकॉप्टर पायलटची चांगलीच कसोटी लागत असते.\nआणि काहीसे तसेच झाले. जेव्हा हेलिकॉप्टर विराटवर उतरणार होते तेव्हा वा-याची दिशा आणि वेग बदलला आणि त्यामुळे पायलटने काही मीटर उंचीवरुन उतरण्याची जागा बदलवत सुरक्षित लैंडिंग केले. हा सर्व थरार प्रत्यक्ष अनुभवत देशाच्या सर्वात शक्तिशाली युद्धनौका विराटमध्ये दाखल झालो. या ठिकाणी आमची चक्क रहाण्याची व्यवस्था केली होती. अगदी प्रत्येकाला वेगळी रुम, रुममध्ये गरजेच्या सर्व सुविधा. फ्रेश झालो सकाळपासूनच्या कार्यक्रमांमुळे काहीसा थकवा आला होता. अर्धा तास झोपही काढली आणि त्यानंतर जेवण झाल्यावर 4च्या सुमारास डेकवर आलो.\nऍंथोनी यांना नौदलाच्या सामर्थ्याची झलक दाखवण्यात आली. नौदलाची महत्त्वाच्या युद्धनौका, विमाने, हेलिकॉप्टर हे संरक्षण मंत्र्यांना सलामी देत ‘ विराट ‘ च्या जवळने गेल्या. नौदलाच्या या महत्त्वाच्या हा शस्त्रसांभाराचे याची देही याची डोळा अगदी मनोसोक्त दर्शन झाले.\nत्यानंतर संध्याकाळ झाली असतांना पुन्हा विराटच्या पोटात गेलो, नौदल अधिकारी यांच्यांशी मनोसोक्त गप्पा मारल्या. रात्री जेवण झाल्यावर १० च्या सुमारास पुन्हा डेकवर आलो आणि वातावरणाने थक्क झालो.\nभर समुद्रात जोरदार थंड वारा, साक्षीला पौर्णिमेचा चंद्र आणि आम्ही विराटच्या डेकवर. काय वातावरण असेल तुम्हीच कल्पना करा. अशा वातावरणात शत्रुपक्षच्या क्षेपणास्त्राला हवेतच भेदता येईल अशा \" बराक \" क्षेपणास्त्राची चाचणी, यशस्वी चाचणी आम्ही बघितली.\nअसा स्वप्नवत प्रवास सुरु असतांना रात्रीची झोपही छान लागली आणि दुस-या दिवशी सकाळी थेट १० वाजता डेकवर य़ेत सुर्यनारायणाचे दर्शन घेतले. तोपर्यंत आम्ही उरणच्या समोर भर समुद्रात पोहचलो होतो. पुन्हा सी किंग हेलिकॉप्टरमध्ये बसलो आणि कुलाबा इथल्या नौदलाच्या हेलीकॉप्टर तळावर उतरलो. जवळच ऑफिसला पोहचलो बातमी फ़ाइल केली.\nतर असा हा स्वप्नवत असा प्रवास होता. मात्र या निमित्ताने १५०० अधिकारी-नौसेनिक कार्यरत असलेल्या विराटला खूप जवळुन बघता आले, तिची कार्यपद्धती माहिती झाली. नौदलाचे बलस्थान विराटला का म्हणतात ते समजले.\nअशीच भटकंती २००६ ला “ Defense Correspondent Course “ करण्याच्या निमित्ताने झाली. संरक्षण बीट कव्हर कऱणा-यांसाठी हा कोर्स म्हणजे संरक्षण दलाबदद्लचा दृष्टीकोन अधिक डोळस कऱणारा असतो. कोर्सची सुरुवात नौदलाचे दक्षिण मुख्यालय कोची पासून झाली. त्यानंतर देशाच्या पुर्वोत्तर राज्यांच्या वाटेवर असलेला भारतीय वायू दलाचा महत्त्वाचा हवाई तळ “ बागडोग्रा ” आणि लष्कराचे एक मुख्य ठिकाण जम्मु या ठिकाणी आमच्या कोर्समधील शिकवण्या पार पडल्यावर शेवटचे चार दिवस Forward Areas मध्ये घालवण्यासाठी आम्ही पुंछ-राजौरी या ठिकाणी निघालो.\n२००६ चा काळ हा काश्मिरमधील दहशतवादाला ओहोटी\nलागण्यास सुरुवात होण्याचा होता. असं असलं तरी आम्हा कोर्सच्या पत्रकारांसाठी असलेल्या सुरक्षेमध्ये तसुभरही फरक पडला नव्हता. या संरक्षणातच भारत पाक सीमेवरचे पुंछ बघितले आणि गावांत फेरफटका मारत अनुभवले. त्यानंतर राजौरीच्या छोट्या वायू दलाच्या तळावर पोहचलो. रामा राघोबा राणे असे त्या छोट्या विमानतळाचे नाव. १९४७ च्या भारत पाक युद्धात राजौरी पाकच्या ताब्यात गेले होते. राजौरीपर्यंतचा भुसुरुंगाच्या अडथळ्याचा बनलेला रस्ता खुला कऱण्यात आणि राजौरी पुन्हा जिंकण्यात राणे यांनी अद्वीतीय कामगिरी बजावली होती. या कामगिरीमुळे त्यांना परमवीरचक्र हा सर्वोच्च लष्करी सम्नानाने गौरविण्यात आले. तर हा सर्व इतिहास माहित झाला, या परिसराला जाण्याची संधी मिळाली.\nया प्रवासातला थरारक अनुभव पुढे आला. PoK म्हणेजच पाक व्याप्त काश्मिरच्या सीमेवर असलेल्या वीर भद्रेश्वर या लष्करी ठाण्याला जाण्याची संधी मिळाली. हे सुद्धा ठिकाण १९४७ भारत पाक युद्धात पाकिस्तानने जिंकले होते जे आपण परत मिळवले. या ठिकाणी जातांना आम्हाला आमचे मोबाईल फोन, कॅमेरे सुरक्षेच्या कारणांमुळे जमा कऱण्यात आले. त्यानंतर एक टेकाड चढत प्रत्यक्ष लष्करी बंदोबस्ताच्या ठिकाणी पोहचलो आणि समोर बघताच थक्क झालो. खाली, टेकाडपासून काही किमी अंतरावर पाकव्याप्त काश्मिरमधील गाव वसलेले होते. समोरच्या टेकाडावर PoK मध्ये पाकिस्तानी लष्कराचे अस्तित्व स्पष्टपणे दिसत होते. तेथे चक्क मोबाईल टॉवर होते. म्हटले पाक लष्करातील जवान थेट घरच्यांशी मोबाईलवर बोलत असतील. तर एक जवान म्हणाला ते आहेच पण भारतात घुसलेल्या दहशतवाद्यांशी संपर्कातही रहाता येते. आता बोला.....\nदोन टेकाड्यांच्या मध्ये साधारण 5 किमीचे अंतर होते. या मधून भारत पाकची LoC गेली होती. तर जवानांना विचारले नक्की कोठुन.... तर जवानाने खाली एका मोठ्या झाडाकडे बोट दाखवले, ती आहे आपली LoC. त्या झाडाच्या अलीकडे म्हणजे काही बांधकाम दिसत आहे का असे एका जवानाने आम्हाला विचारले तेव्हा बराच वेळ निरखून बघितल्यावर जमिनीवर बांधकाम दिसले. जवान म्हणाला ते आपले बंकर. तर झाडाच्या पलिकडे म्हणजेच PoK च्या हद्दीत जमिनीवर पुन्हा नीट निरखल्यावर बांधकाम दिसले, तो पाकिस्तानचा बंकर. दोन बंकरमधील अतंर जेमतेम २०० मीटर . म्हणजे प्रत्यक्ष गोळीबाराच्या वेळी काय अवस्था होत असेल याची कल्पना केलेली बरी. जवान म्हणाले आत्ता तुम्ही डोके वर काढून या भागांत किमान फिरु शकतात मात्र आधी शक्य नव्हते. कारण रोज गोळीबार, मोर्टरचा हल्ला होत दिवाळी साजरी व्हायची. या ठिकाणी. २००३ पासून शस्त्रबंदी लागू केल्यावर अर्थात या घटना घडत नाहीत. तर असे हे पाकव्याप्त काश्मिरचे, सीमावर्ती भागाचे, दहशतवादाची भिती घेत जगणा-या नागरीकांचे, सतत दडपणाखाली राहत आपले कर्तव्य चोख बजावणा-या जवानांचे दर्शन या कोर्सच्या दरम्यान झाले.\nविज्ञान हा एक माझा आवडता विषय. यानिमित्ताने कितीतरी वेळा भाभा अणु संशोधन केंद्रात जाण्याचा योग आला. तिथेही विविध विभागांत बातम्यांच्या निमित्ताने भ्रमंती झाली. या केंद्रात काम कारणा-या लोकांनाही आपला विभाग सोडून दुस-या विभागात किंवा जागेत जायची परवानगी नाही. मात्र पत्रकार असल्याच्या निमित्ताने या सवलतीचा मी फायदा घेत बहुतेक सर्व भागांत मनोसोक्त बातमीनिमित्त फेरफटका मारला.\nभाभा अणु संशोधन केंद्र म्हंटल्यावर डोम आकाराची एक वास्तू पटकन आठवते. भारत-कॅनडा यांनी संयुक्तरित्या उभारलेला हीच ती CIRUS नावाची अणु भट्टी. १९७४ आणि ९८ च्या अणु चाचण्यासाठी आवश्यक ते संशोधन याच ठिकाणी करण्यात आलं , काही प्रमाणत अणुइंधन येथुनच मिळवण्यात आलं. तर ही अतिभव्य अशी ही CIRUS अणु भट्टी आतमधून बाहेरुन बघता आली.\nमंगळयान मोहिमेच्या कव्हरेजच्या निमित्ताने श्रीहरीकोटाला जाण्याचा योग आला. इस्त्रो ज्या ठिकाणाहून उपग्रह अवकाशात धाडते ती जागा,ते ठिकाण बघता आले. श्रीहरीकोटा हे आंध्र प्रदेशमध्ये असले तरी चैन्नईहून जाणे सोईस्कर पडते. चैन्न्ईपासुन १२० किमी अंतर. रस्ता चांगला असल्याने प्रवासही चांगला होतो. श्रीहरीकोटा हे एक बेट असुन त्यावरुन उपग्रह प्रक्षेपणाचा कार्यक्रम पार पडला जातो. भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेली ही ठिकाणे बघता आली, अनुभवता आली.\nतेव्हा बातीमदारी करतांना अनेक ठिकाणी फिरण्याची संधी मिळाली.\nपंढरीची वारी चक्क दोनदा कव्हर करण्याचा अविस्मरणीय अनुभव घेता आला. 26 जुलैच्या पावसानंतर रायगडमधील पुर परिस्थिति आणि पावसाने केलेला आघात कव्हर करता आला. भारताने २००७ ला २०-२० वर्ल्ड कप जिंकल्यावर विमानतळ ते वानखेडे मैदान असा धोनी ब्रिगेडची जल्लोष यात्रा अगदी जवळून कव्हर करायाचा अनुभव मिळाला. सर्वसामान्यांनी न बघितलेली कोकण रेल्वेचे सिद्ध तंत्रज्ञान असलेली स्काय बसची सफऱ कऱण्याची संधी मिळाली.\nमाझ्यासारखे अनेक पत्रकार त्यांच्या विविध विषयांमुळे, एखाद्या विषयावरील प्रभुत्वामुळे, वेेगवेगळ्या भागात भ्रमंती करुन आले आहेत आणि करत आहेत. कोणी कोयना धरण आतून बघितले, कोणी नक्षलवाद्यांची मुलाखत घेतली, कोणी मुख्यमंत्र्यांबरोबर दिवसभर दौरा केला, कोणी कोकण रेल्वेचा अभ्यास केला, कोणी केदारनाथवर आलेले निसर्ग संकट कव्हर केले, कोणी बोईंगच्या विमाननिर्मितीच्या अवाढव्य कारखान्याला भेट दिली तर कोणी दुष्काळी भागांचे वृत्तांकन दुष्काळ खरा अनुभवला.\nअर्थात बातमीदारीनिमित्त आपसुक झालेली ही भ्रमंती ज्ञानात भर टाकणारी ठरलीच पण समाजातील वास्तव समजण्यास, वास्तवाचे भान आणण्यास, शहाणे होण्यात आणि अर्थात पत्रकारिता डोळस करण्यात मदतीची ठरली.\nसुंदर माहितीपूर्ण आणि रंजक लेख.\nभारताची स्वदेशी \" जीपीएस \" यंत्रणा २०१४ पर्यंत\nनुकतीच एक जाहिरात एका मोबाईल कंपनीची टीव्हीवर झळकली होती. यामध्ये एक तरुणी तिच्या मैत्रिणीच्या घरी जात असते, तिला पत्ता माहित नसतो. तेव्हा ...\nभारतासाठी अणुऊर्जेपासून वीज निर्मिती महत्वाची........\nअणुभट्टी जैतापूर इथं अणु ऊर्जा प्रकल्पाला होत असलेल्या विरोधामुळं अणु ऊर्जा प्रकल्पसारख्या अतिभव्य प्रकल्पामुळे होणारे हजारो लोकांचे व...\nमहाराष्ट्रातील सर्वात मोठा बैलांचा बाजार - मुरबाडची म्हसेची जत्रा\nघरातील उपयोगी वस्तूंपर्यंत मग ते सुईपासून ते कपाटापर्यंत सर्व, शेतीच्या अवजारापासून ते अगदी बैलापर्यंत सर्वकाही मिळण्याचं ठिकाण म्हणजे ज...\nअवकाशातील कचरा ( Space Debris )\nअ वकाशातील कचरा विविध प्रकारचा कचरा मग तो घनकचरा असो, कारकाखान्यातून रसायनमिश्रीत तयार झालेला टाकावू द्रव पदार्थ असो, ई-कचरा असो किंवा क...\n\" साल्हेर \" महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला\n\" साल्हेर किल्ला \" माझा सर्वात आवडता किल्ला. विविध वैशिष्ट्ये मग ती भौगोलिक असो किंवा ऐतिहासिक असो, महाराष्ट्रीतील सर्वात उंच क...\nभारताची संरक्षण दलातील सर्वात मोठी खरेदी\nभारतीय संरक्षण दल सर्वात मोठ्या खरेदी व्यवहारासाठी होतंय सज्ज भारतीय वायू दलातील लढाऊ विमानांची कमतरता भरुन काढण्यासाठी भारत आत्तापर्य...\nभारतीय संरक्षण दलाचे नवे ब्रम्हास्त्र \" आयएनएस अरिहंत \"\nभारताची पहिली अणु पाणबूडी संरक्षण दलाचे सक्षमीकरण गेल्या काही वर्षातील भारताचा एक नंबरचा शत्रू \" ...\nतापोळा - महाराष्ट्राचे दल लेक\nशिवसागर जलाशयाचे बॅकवॉटर तापोळ्याला मिनी महाबळेश्वर म्हणतात, माझ्या मते ते श्रीनगरच्या दल लेक च्या तोडीस तोड, डोळ्याचे पारणे फिटवणारे आ...\nआता लढाई \" स्टेल्थ / Stealth \" ची आहे\nआयएनएस ताबर ( फ्रिगेट ) भारतीय नौदलाच्या सेवेत नुकतीच आयएनएस सातपुडा ही शिवलिक वर्गात...\nआता भारताची मंगळावर स्वारी\n16 मार्च 2012 ला सादर झालेल्या अर्थसंकल्पात माझ्या मते जगाचे लक्ष वेधुन घेणारी गोष्ट कोणती असेल तर प्रणव मुखर्जी ह्यांनी इस्त्रोसाठी 6...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/component/tags/tag/904-ashok-chavan", "date_download": "2019-01-17T04:55:54Z", "digest": "sha1:72UJ4JA2BMEUSWB2RHKD6OZJD2OHGHLY", "length": 3100, "nlines": 95, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "ashok chavan - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआगामी निवडणुकांसाठी राज्यात महाआघाडी - अशोक चव्हाण\nगारपिटीतील मृताच्या कुटुंबियांची अशोक चव्हाणांनी घेतली भेट\nजातीय तणाव निर्माण करणाऱ्यांवर सरकार कारवाई का करत नाही;अशोक चव्हाणांचा सरकारला सवाल\nनांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा गड राखला; भाजप 2 तर शिवसेना एका जागेवर\nयांची मस्ती जिरवायची आहे - अशोक चव्हाण\nरावसाहेब दानवेंचं मानसिक संतुलन बिघडलंय - अशोक चव्हाण\nलॉंग मार्चसोबत अशोक चव्हाण, ट्विटरवरून दिली माहिती\nसाईबाबांसमोर पंतप्रधान खोटं बोलले - अशोक चव्हाण\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/488419", "date_download": "2019-01-17T05:06:40Z", "digest": "sha1:6CRIC2B5O4KXVTGO67S4T3XCHBRHGM6Z", "length": 9072, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रत्नागिरीची मधुरा मुकादम कोकणसह राज्यात प्रथम? - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरीची मधुरा मुकादम कोकणसह राज्यात प्रथम\nरत्नागिरीची मधुरा मुकादम कोकणसह राज्यात प्रथम\nरत्नागिरीची मधुरा अविनाश मुकादम हिने बारावी परीक्षेत सर्वाधिक 96.46 टक्के गुण मिळवत कोकण विभागात प्रथम स्थान पटकावल्याची माहिती हाती येत आहे. याचबरोबर मधुराची टक्केवारी राज्यातही अव्वलस्थानाची असल्याचे समजते. या उत्तुंग यशानंतर आई-वडिलांचा वारसा पुढे नेण्याची मनिषा व्यक्त करत मधुराने मेडिकलला जाणार असल्याचे ‘तरूण भारत’ला सांगितले.\nमधुरा ही गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. बारावीमध्ये सर्वाधिक 96.46 टक्के गुण तिने प्राप्त केले आहेत. अभ्यासातील सातत्य, वर्षभर वर्गामध्ये पूर्ण हजेरी, याचबरोबर शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन, तसेच आई-वडील, भाऊ यांचे प्रोत्साहन मिळाल्याने आपण हे यश प्राप्त केल्याचे मधुराने सांगितले. दररोज दिवसभर अभ्यास, मात्र रात्री 9 नंतर अजिबात अभ्यास आपण केला नाही, असे सांगताना अभ्यासासह पोहण्याची, बॅडमिंटन खेळाची, तसेच वाचनाच्या आवडीतही खंड पडू न दिल्याचे मधुराने सांगितले.\nमधुराला हे यश अपेक्षित होते. दहावीतही मधुरा 98.20 टक्केवारीने उत्तीर्ण झाली होती. 30 मे रोजी दुपारी निकाल हाती मिळाल्यानंतर साऱया मेहनतीचे चीज झाल्याने समाधान झाल्याची प्रतिक्रिया मधुराने व्यक्त केली. याचबरोबर आई डॉ. पौर्णिमा मुकादम, वडील डॉ. अविनाश मुकादम यांनीही मुलीच्या यशाबद्दल खूप आनंद झाल्याचे सांगितले. कुवारबाव येथे मुकादम यांचे हॉस्पिटल आहे. गेली 14 वर्षे मुकादम दाम्पत्य हॉस्पिटलद्वारे रूग्णसेवा करत आहेत. लहानपणापासूनच आई-वडिलांसोबत हॉस्पिटलमधील वातावरणात वाढल्याने, तसेच मेडिकलची मनापासूनच आवड असल्याने आपणही आई-वडिलांचाच वारसा पुढे नेणार असल्याचे मधुराने व्यक्त केले.\nसायन्स शाखेच्या मधुराला 650 पैकी 627 गुण मिळाले. यामध्ये इंग्रजी विषयात 91, फिजिक्स 96, केमिस्ट्री 93, बायोलॉजी 100, फिश प्रो. टेक्नॉलॉजी 199, तर पर्यावरण शिक्षण विषयात 48 गुण मिळाले आहेत.\nभाऊ आदित्यचा वारसा जपला\nमधुराच्या आई-वडीलांनीही गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावून यशाची परंपरा सुरु केली होती. अविनाश-पौर्णिमा मुकादम यांचा सुपूत्र आदित्य यानेही 97.83 टक्के गुण मिळवत 4 वर्षांपूर्वी बारावीमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. सध्या आदित्य कोल्हापूर सीपीआर हॉस्पिटलला असून एमबीबीएसच्या तृतीय वर्षाला आहे. मधुराला आदित्यकडून स्पेशल टिप्स मिळाल्या व त्या उपयुक्त ठरल्याचे तीने सांगितले. मधुराच्या या यशाने आदित्यलाही आनंद झाला आहे. आदित्यच्या यशामागोमाग 4 वर्षानी बारावीमध्ये प्रथम येण्याची पुनरावृत्ती मधुराने केल्याने मुकादम कुटुंबिय आनंदी आहेत.\nडिझेलच्या दरानुसार आता ‘रो-रो’ माल वाहतूक दर\nजिल्हय़ात 3200 एसटी कर्मचाऱयांवर गुन्हे दाखलची प्रक्रिया सुरू\nमंडणगड किनाऱयावर होणार नवीन प्रकल्प\nचिपळूणची भाग्यश्री, डेरवणचा वेद राज्यात प्रथम\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B7-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-01-17T04:21:24Z", "digest": "sha1:UBGR6UW2IQBJPTCQROP7M7ALK2K76V4V", "length": 6397, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nपिंपरी – लग्नाचे आमिष दाखवून 25 वर्षीय तरुणीवर एका तरुणाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना थेरगाव येथे घडली.\nयाप्रकरणी पीडित 25 वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, परशुराम लक्ष्मण मोगल (वय-26, रा. तळोदा, रांजणी, नंदुरबार) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परशुराम आणि पीडित तरुणी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. नोव्हेंबर 2017 ते मे 2018 दरम्यान परशुराम याने तरुणीसोबत जवळीक वाढवून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. महिला पोलीस उपनिरीक्षक गाडे अधिक तपास करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसरकारी शाळांच्या गुणवत्तेचा टक्का वाढला\nसाडेआठ लाख विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा\nइलेक्‍ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग युनिट विकसित\nडास मारण्याच्या यंत्र खरेदीतही ‘झोल’\nबारावी परीक्षेसाठी उद्यापासून ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध\nप्रजासत्ताकदिनी शहरात धावणार ई-बस\n#व्हिडीओ : दुष्काळात तेरावा महिना; व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी वाया\nतापमानात चढउतार, पुण्याचा पारा 11 अंशांवर\nप्रशासनाचे अंदाजपत्रक आज होणार सादर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/kashmir-3-lashkar-e-taiba-terrorists-neutralised-encounter-54436", "date_download": "2019-01-17T05:26:28Z", "digest": "sha1:LVEDABIIEJZ6S4KO76WWPIS5NH6YJLQB", "length": 12762, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kashmir: 3 Lashkar-e-Taiba terrorists neutralised in encounter पुलवामा जिल्ह्यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा | eSakal", "raw_content": "\nपुलवामा जिल्ह्यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nगुरुवार, 22 जून 2017\nस्थानिक नागरिक दहशतवादी संघटनांकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. गेल्या दोन दिवसांत काश्मीर खोऱ्यात पाच दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. लष्करेचा कमांडर जुनैद मट्टूला ठार मारण्यात आल्यानंतर लष्करेच्या स्थानिक दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात आले आहे.\nश्रीनगर - दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज (गुरुवार) पहाटे सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कारवाईत लष्करे-तैयबा दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.\nलष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील कोकापुरा भागात बुधवारी रात्रीपासून सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. लष्करे-तैयबा दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी एका घरात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक जवान जखमी झाला आहे. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. परिसरात शोधमोहिम राबविण्यात येत आहे.\nस्थानिक नागरिक दहशतवादी संघटनांकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. गेल्या दोन दिवसांत काश्मीर खोऱ्यात पाच दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. लष्करेचा कमांडर जुनैद मट्टूला ठार मारण्यात आल्यानंतर लष्करेच्या स्थानिक दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात आले आहे.\nई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा ः\nOLX वर गाडी पाहा, पैसे खात्यात भरा आणि ठणाणा...\n'मुख्यमंत्री कानात काय म्हणाले'; जयाजी सूर्यवंशींकडूनच ऐका\n#स्पर्धापरीक्षा - महाराष्ट्राचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स धोरण\nचंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात एक जण ठार​\nकोल्हापूर: पट्टण कोडोलीत रातोरात हटविले डिजीटल फलक, झेंडे\nवारीतल कोंदणं: मनान ठरवल अन् गावाला घडवल​\nजिल्हा सहकारी बॅंकांना दिलासा​\nप्रजासत्ताक दिनामुळे किनाऱ्यांवर दक्षता\nमुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई व कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर अतिदक्षतेचा आदेश केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिला. दहशतवादी हल्ल्याची...\nमेहबुबा मुफ्ती स्थानिक दहशतवाद्यांना म्हणतात भूमिपुत्र\nश्रीनगरः काश्मिरच्या खोऱ्यात वाढत्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांशी बातचित करावी आणि त्यांना...\nजवानांकडून शत्रूंना योग्य उत्तरः लष्करप्रमुख\nनवी दिल्लीः आपले जवान नियंत्रण रेषेवरील शत्रूंना योग्य उत्तर देत आहेत. शत्रूचे मोठे नुकसान झाले आहे. मी, शत्रूंना चेतावणी देत आहे की, तुम्ही चुकीचे...\n'ग्रेड ए++' चा दहशतवादी चकमकीत ठार\nजम्मू : जम्मू-काश्मीरातील सर्वांत क्रूर दहशतवादी झिनत उल् इस्लाम याचा खात्मा करण्यात भारतीय सुरक्षा दलातील जवानांना यश आले. झिनत उल् इस्लाम हा...\nलातूर : धर्मांतर करून परदेशात जाणाऱ्या तरुणाला अटक\nलातूर : बनावट कागदपत्रे तयार करुन हिंदू तरुणाचा मुस्लिम धर्म स्वीकारुन परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या 30 वर्षीय तरुणाला लातुरच्या दहशतवाद...\n'चौकीदार' सत्तेवर आल्याने 'ते' घाबरले : अमित शहा\nनवी दिल्ली : आमच्या सरकारने नोटाबंदीदरम्यान 3 लाख बनावट कंपन्या बंद केल्या. आमच्या सरकारवर विविध आरोप केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/chinese-pasta/", "date_download": "2019-01-17T05:13:28Z", "digest": "sha1:RUD5EIM3DK7OOV2DPNHGOA235K3L4IPY", "length": 16004, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "चायनिज पास्ता | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nपु.ल.देशपांडे उद्यानासमोर 4 फूट पाण्याचे तळे, व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर…\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nव्याघ्र पर्यटन, जंगलातून समृद्धी कडे….\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nममता बॅनर्जींच्या सभेत सोनिया-राहुल येणार नाही, खर्गेंना प्रतिनिधी म्हणून पाठवणार\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम : हिंदुस्थानचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nचायनिज, पास्ता आणि चीझ या तीनही गोष्टी लहान मुलांच्या आवडीच्या असतात. जर या तीनही गोष्टि एकत्र करुन दिल्या तर नक्कीच ते कुठलीही नाटकं न करता आवडीने खातील. खास बच्चे कंपनीसाठीच हा चीझीलिशियस चायनिज पास्ता. फक्त बच्चे कंपनीसाठी बनवताना चीली सॉसचे प्रमाण कमी वापरावे.\nसाहित्य – शिजवलेला मॅक्रोनी पास्ता, उभा चिरलेला कोबी, शिमला मिरची, किसलेले गाजर, बारिक चिरलेली कांद्याची पात, आलं लसून पेस्ट, सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस, चीझ, मीठ, तेल\nकृती – कढईत तेल गरम करुन त्यात आलं लसून पेस्ट टाकावी. त्यात कांद्याच्या पातीतील कांदा बारिक चिरुन टाकावा. दोन्ही व्यवस्थित परतले की त्यात कांद्याची पात सोडून सर्व भाज्या घालाव्यात. भाज्या चांगल्या परतल्या की त्यात सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस टाकावा. भाज्या सॉसमध्ये पाच मिनीटे शिजू द्याव्या. नंतर त्यात किसलेले चिझ आणि शिजलवलेला पास्ता टाकावा. व्यवस्थित परतून घ्यावे. झाकण ठेवून पाच मिनीटे शिजू द्यावे. सर्व्ह करताना पुन्हा वरुन चीझ किसून टाकावे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलऑस्ट्रेलियात शॉपिंग सेंटरवर विमान कोसळले, पाच ठार\nपुढीलविजय मल्ल्या, ललित मोदी, टायगर मेमन यांचे प्रत्यार्पण करण्याचे ब्रिटनचे आश्वासन\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nडंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटणार, अंबरनाथची जागा लवकरच पालिकेला मिळणार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t3332/", "date_download": "2019-01-17T04:54:53Z", "digest": "sha1:BN5A2HRR2QR2GDEG3RAKRRPWN2OCSQDS", "length": 3589, "nlines": 86, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-बदल", "raw_content": "\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nविचार बदल... आचार बदल...\nअरे सगळंच बदलायचं तर माझ्यातली मी राहणार काय\nआणि इतकंच जर बदलायची गरज असेल तर\nप्रेमात पडताना माझ्यात तू असे पाहिलेसच होतेस काय\nनक्की माझ्यावर प्रेम करतोस की त्यात काही व्यवहार शोधतोयस\nएखाद्या व्यक्तीला ती आहे तसंच स्विकारायचं असतं.\nनसेल स्विकारणं जमत तर कायमचंच विसरायचं असतं.\nआता हे तुझं तूच ठरव...\nतुला नक्की मी हवी आहे की माझ्यातील बदल\nएखाद्या व्यक्तीला ती आहे तसंच स्विकारायचं असतं.\nनसेल स्विकारणं जमत तर कायमचंच विसरायचं असतं.\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nएखाद्या व्यक्तीला ती आहे तसंच स्विकारायचं असतं.\nनसेल स्विकारणं जमत तर कायमचंच विसरायचं असतं.\nआता हे तुझं तूच ठरव...\nतुला नक्की मी हवी आहे की माझ्यातील बदल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t2211/", "date_download": "2019-01-17T05:37:04Z", "digest": "sha1:PGYZVTBNFJFBB57W72LU4O4GMIBHSGT3", "length": 7961, "nlines": 190, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-आहे बरेच काही सांगायला मला-1", "raw_content": "\nआहे बरेच काही सांगायला मला\nआहे बरेच काही सांगायला मला\nआहे बरेच काही सांगायला मला\nकाळीज ठेव तूही ऐकायला मला\nठेवून ओळ गेली माझ्या वहीत ती\n(झाला उशीर थोडा वाचायला मला)\nअसतो कधी इथे मी, असतो कधी तिथे\nजावे कुण्या दिशेने शोधायला मला\nका रात्र मी अमेची जागून काढली\nयेणार चंद्र नव्हता भेटायला मला\nभेटायला हवे ते, का भेटले कधी\nआले नको नको ते बिलगायला मला\nहलकेच हात मीही हातात घेतला\nहोतेच शब्द कोठे बोलायला मला\nनेहमी असंच घडणार आहे\n'ते' न बोलताच संपणार आहे\nतरी अजून काय ठरणार आहे\nबोलायचं पटकन पण वेडं मन\nत्याचाही मुहुर्त पाहणार आहे \nभेटतो तेव्हाच माहित असतं\nनिघायची वेळ येणार आहे\nपटकन विचारावा प्रश्न हवासा\nतर शब्द ओठीच अडणार आहे \nमी न विचारताच तू काय\nहवं ते उत्तर देणार आहे\nहे पुरतं कळतंय तरीही\nतोंड माझं का बोलणार आहे\nन बोलता बोललेले शब्द\nतुला वेड्याला कळणार आहे\nमी बोलले/न बोलले तरी गप्पच\nनेहमीसारखा तू राहणार आहे \nउष्ट्या कुल्फीची चव मात्र\nस्वप्न माझं हे संपलं तरीही\nमनात तूच उरणार आहे\nतुझ्यात मी नसले तरी\nमाझ्यात तूच सापडणार आहे \nआहे बरेच काही सांगायला मला\nRe: आहे बरेच काही सांगायला मला\nन बोलता बोललेले शब्द\nतुला वेड्याला कळणार आहे\nमी बोलले/न बोलले तरी गप्पच\nनेहमीसारखा तू राहणार आहे \nउष्ट्या कुल्फीची चव मात्र\nस्वप्न माझं हे संपलं तरीही\nमनात तूच उरणार आहे\nतुझ्यात मी नसले तरी\nमाझ्यात तूच सापडणार आहे\nRe: आहे बरेच काही सांगायला मला\nनेहमी असंच घडणार आहे\n'ते' न बोलताच संपणार आहे\nRe: आहे बरेच काही सांगायला मला\nतरी अजून काय ठरणार आहे\nबोलायचं पटकन पण वेडं मन\nत्याचाही मुहुर्त पाहणार आहे \nRe: आहे बरेच काही सांगायला मला\nRe: आहे बरेच काही सांगायला मला\nतुझ्यात मी नसले तरी\nमाझ्यात तूच सापडणार आहे \nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: आहे बरेच काही सांगायला मला\nस्वप्न माझं हे संपलं तरीही\nमनात तूच उरणार आहे\nतुझ्यात मी नसले तरी\nमाझ्यात तूच सापडणार आहे \nRe: आहे बरेच काही सांगायला मला\nRe: आहे बरेच काही सांगायला मला\nRe: आहे बरेच काही सांगायला मला\nठेवून ओळ गेली माझ्या वहीत ती\n(झाला उशीर थोडा वाचायला मला)\nआहे बरेच काही सांगायला मला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=4180", "date_download": "2019-01-17T04:45:25Z", "digest": "sha1:P76LUUWK5DDWZQSURCZXOY5GWD43OQHT", "length": 8139, "nlines": 78, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nफसलेली नोटाबंदी आणि आश्‍वासनांची गाजरे देण्यासाठीच आरबीआयच्या तिजोरीवर डल्ला\nआरबीआयच्या अधिकार्‍याची नाव न छापण्याच्या अटीवर माहिती\nनवी दिल्ली: केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेच्या तब्बल ३.६ लाख कोटी रुपयांवर डल्ला मारण्याचे ठरवले आहे. त्यावरून बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्याशी पंगाही सुरू आहे. मात्र मोदी सरकारची फसलेली नोटाबंदी आणि २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीत करायची आश्‍वासनांच्या गाजराची शेती हीच कारणे या डल्ला मारण्यामागे असल्याचे या अधिकार्‍याने सांगितले.\n८ नोव्हेंबर २०१६ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका रात्रीत नोटाबंदी करून देशाच्या अर्थकारणात खळबळ उडवून दिली. गुरुवारी या ‘फसलेल्या नोटाबंदी’ला दोन वर्षे पूर्ण होतील, मात्र या दोन वर्षांत मोदी सरकारच्या हाती काहीच लागलेले नाही.\nदोन वर्षांपूर्वी १५.४१ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. नंतर दोन वर्षांत १५.३१ लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमा झाले. म्हणजेच नोटाबंदी फसली. नवीन नोटा छापण्यासाठी सरकारला ७ हजार ९६५ कोटी रुपये खर्च करावे लागले.\nयंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांतच उत्पन्नापेक्षा खर्च अधिक झाला आहे. गेल्या वर्षीच वित्तीय तूट ९१.३ टक्के होती, यंदा सहा महिन्यांतच ती ४ टक्क्यांनी वाढून ९५.३ टक्क्यांवर गेली आहे याकडे या अधिकार्‍याने लक्ष वेधले. सरकारला आता वित्तीय तूट आणखी वाढवू न देता निवडणूक काळातील योजनांसाठी निधीची गरज आहे. म्हणूनच त्यांनी रिझर्व्ह बँकेकडे धाव घेतल्याचे सांगण्यात येते.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Action-Irrigation-Executive-Engineer/", "date_download": "2019-01-17T04:41:30Z", "digest": "sha1:U4CYKQTCP5S2DFNYXMH6O3T42STFTLGQ", "length": 7918, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाटबंधारे कार्यकारी अंभियंतावर कारवाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › पाटबंधारे कार्यकारी अंभियंतावर कारवाई\nपाटबंधारे कार्यकारी अंभियंतावर कारवाई\nपाणीटंचाई भूत मानगुटीवर बसलेले असताना तालुक्यातील केळगाव धरणातून शेतीसाठी पाणी सोडल्याने पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पी. पी. संत यांच्यावर क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम 107 नुसार तहसीलदार संतोष गोरड यांनी कारवाई केली आहे. सदरील कारवाई ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्या मार्फत करण्यात आली आहे.\nयावर्षी तालुक्यातील नदी नाल्यांना पूर गेला नाही परिणामी धरणे, कोल्हापुरी बंधारे, लघु व मध्यम प्रकल्प, पाणी पुरवठा करणार्‍या विहिरी यांच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही, तसेच खेळणा, निल्लोड पाणी प्रकल्पातील पाणीसाठा संपलेला आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये तालुक्यातील गावांना पाणी पोहोचविण्यासाठी आगामी काळात टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागणार आहे. टँकरसाठी लागणारा पाणीसाठा केळगाव धरणात आहे. असे असताना पाटबंधारे विभागाने गत आठवड्यात केळगावच्या धरणातून मुर्डेश्वर पाणी वापर संस्थेला पाणी देण्यासाठी पाटात पाणी सोडले होते. मात्र, या प्रकाराची माहिती मिळताच केळगावच्या ग्रामस्थांनी हा प्रकार थांबवविण्याची मागणी धरणावर उपस्थित असणार्‍या पाटबंधारे विभागाच्या कर्मचार्‍यांकडे केली होती. मात्र, त्यांनी मागणीकडे दुर्लक्ष करत पाणी सोडल्याने ग्रामस्थांनी सदरील प्रकारात हस्तक्षेप करत सोडण्यात आलेले पाणी थांबविले. यावेळी चारशे ते पाचशे लोंकाचा जमाव याठिकाणी होता. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे असताना तहसीलदार, पोलिस यंत्रणेने परिस्थितीवर नियत्रंण मिळविले होते. या प्रकारामुळे पाटबंधारे कार्यकारी अभियंता पी. पी. संत यांनी घेतलेल्या आडमुठी धोरणामुळे तहसीलदार गोरड यांनी त्यांना जवाबदार धरत कलम 107 नुसार कारवाईस पात्र ठरविले आहे.\nकारवाई टाळण्यासाठी अभियंत्याला घ्यावा लागेल जामीन\nदरम्यान पाणी टंचाईचे भान न राखत पाटबंधारे विभागाने कर्तव्यात कसूर केली. पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा प्रशासनाच्या इराद्यावर पाणी फेरले गेले. शिवाय ग्रामस्थांनी हारकत घेत पाणी पाटात न सोडण्यासाठी आक्रमक प्रवित्रा घेतल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. या घटनेची दखल तहसीलदार संतोष गोरड यांनी घेत पाटबंधारे कार्यकारी अभियंता यांना दोषी ठरविले. त्यांच्यावर केलेल्या कारवाइतून त्यांना सुटण्यासाठी वकीलामार्फत जामीन घ्यावा लागणार आहे.\nपाटबंधारे कार्यकारी अंभियंतावर कारवाई\nलाभ मिळण्याआधीच तीन लाभार्थ्यांचा मृत्यू\nमहाराष्ट्रात आणखी एका ठिकाणी फुलणार 'कास'\nऔरंगाबादच्या ‘त्या’ मायालेकींचा विशाखापट्टणमचा प्रवास सुरू\nचाकूने भोसकून इसमाचा भरदिवसा निर्घृण खून\nऔरंगाबाद सेक्स रॅकेट : ‘स्पा’मध्ये गर्लफ्रेंड असल्याचा बनाव\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\nबंदी झुगारून तामिळनाडूत 'जलिकट्टू'ची धूम\nब्रेक्झिट : थेरेसा मे यांचे सरकार केवळ १९ मतांनी वाचले\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/HAL-and-Nashik-Rafale-damage/", "date_download": "2019-01-17T05:10:10Z", "digest": "sha1:VI7YXPARC64HQ7IZDWFOSESFEGYQN2KB", "length": 11623, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एचएएल व नाशिकचे ‘राफेल’मुळे नुकसान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › एचएएल व नाशिकचे ‘राफेल’मुळे नुकसान\nएचएएल व नाशिकचे ‘राफेल’मुळे नुकसान\n‘राफेल’ विमानांच्या देखभालीचे काम ओझर येथील ‘एचएएल’कडे दिले जाणार होते. मात्र, त्याऐवजी या क्षेत्राचा कोणताही अनुभव नसलेल्या ‘रिलायन्स डिफेन्स’ या अनिल अंबानी यांच्या मालकीच्या कंपनीकडे ते सोपविण्यात आले असून, त्यामुळे एचएएल व नाशिकचे प्रचंड नुकसान झाल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. राफेल घोटाळ्याची व्याप्‍ती तब्बल 36 हजार कोटी रुपयांपर्यंत असून, आगामी निवडणुकीतील हाच प्रमुख मुद्दा राहणार असल्याचेही चव्हाण म्हणाले.\nज्योती स्टोअर्स व शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित ‘लेखक तुमच्या भेटीला’ कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. शंकराचार्य संकुल येथे रविवारी (दि. 12) झालेल्या या कार्यक्रमात आमदार हेमंत टकले यांनी चव्हाण यांची मुलाखत घेतली. चव्हाण यांनी मनमोकळेपणाने प्रश्‍नांना उत्तरे देत आपला जीवनपटच नाशिककरांपुढे उलगडून दाखवला. चव्हाण यांचे बालपण, शिक्षण, राजकारणात प्रवेश, पंतप्रधान कार्यालयातील काम, राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा अनुभव अशा अनेक पैलूंवर या मुलाखतीतून प्रकाश टाकण्यात आला. चव्हाण यांनी सध्या गाजत असलेल्या राफेल विमान खरेदीच्या मुद्यावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, केंद्रात संपुआचे सरकार असतानाच राफेल विमान खरेदीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.\nतेव्हा 580 कोटी रुपये प्रतिविमान अशी किंमतही निश्‍चित करण्यात आली होती. फ्रान्सकडून 126 विमाने खरेदी केली जाणार होती. मात्र, 2014 मध्ये केंद्रात सरकार बदलले व नव्या सरकारने तब्बल 1 हजार 680 कोटी रुपये प्रतिविमान अशी किंमत मोजत 36 विमानांची खरेदी केली. त्यातून प्रतिविमान 1 हजार कोटी रुपयांप्रमाणे देशाचे 36 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, हा बोफोर्सच्या शंभर पट मोठा घोटाळा आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याविषयी अवाक्षरही उच्चारत नाहीत. हा एकप्रकारचा राष्ट्रद्रोहच आहे. या विमानांच्या देखभालीचे काम एचएचएलला दिले जाणार होते. केंद्र सरकार, फ्रान्स सरकार व एचएएल असा करारही केला जाणार होता. मिग विमानांच्या निर्मितीचे काम थांबल्याने एचएएलकडे सध्या पुरेसे काम उपलब्ध नाही. या पार्श्‍वभूमीवर राफेल विमानांचे काम एचएएल व नाशिकसाठी फायदेशीर ठरणार होते. मात्र, शेवटच्या क्षणी हा निर्णय बदलून साध्या मोटारसायकल उत्पादनाचाही अनुभव नसलेल्या व हजारो कोटींची कर्जे बुडविलेल्या अंबानींच्या कंपनीला हे काम दिल्याने नाशिकचे प्रचंड नुकसान झाल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.\nदरम्यान, चव्हाण यांनी आई-वडिलांच्या राजकीय कारकीर्दीसह आपल्या आयुष्यातील निरनिराळ्या टप्प्यांचा यावेळी आढावा घेतला. शिक्षणासाठी परदेशात असताना, आपल्याला राजकारणात जाण्याची फारशी इच्छा नव्हती. मात्र, सन 1972 मध्ये भारतात परतल्यानंतर संगणक क्षेत्रात काम सुरू केले. ते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी लक्षात ठेवले. सन 1991 मध्ये आई निवडणूक लढविण्यास तयार नसल्याने राजीव गांधी यांनी रात्री तीन वाजता दूरध्वनी करून आपल्याला लोकसभेचे तिकीट दिले. कराड मतदारसंघातून लाखभर मतांनी निवडून आलो व राजकीय इनिंग सुरू झाली. मात्र कुटुंबातील तिसर्‍या व्यक्‍तीला खासदारकी मिळत असल्याचे पाहून तेव्हा काँग्रेसमधून बराच त्रास सहन करावा लागल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. तीन वेळा खासदार म्हणून निवडून आल्यावर 2002 मध्ये गुजरात निवडणुकीत प्रभारी म्हणून काम पाहिले.\nकोणत्याही राज्याचे प्रभारीपद सांभाळणे हे अत्यंत कठीण व अभ्यासाचे काम असते. त्या निवडणुकीत गुजरातमधील काँग्रेसच्या खासदारांची संख्या 7 वरून 12 पर्यंत पोहोचली. पुढे 9 राज्यांच्या निवडणुकांत प्रभारी म्हणून कामकाज सांभाळले. त्यामुळे देश समजून घेता आला. 2004 मध्ये संपुआ सरकारमध्ये पंतप्रधान कार्यालयाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी खांद्यावर टाकण्यात आली. पंतप्रधान मनमोहनसिंग व काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यातील दुवा म्हणून काम पाहत असताना, अनेकदा शिव्या खाण्याची वेळही आली. पण राज्यांतील मतभेद मिटविणे, राष्ट्रीय पातळीवरील अनेक वादांवर तोडगा काढणे या अनुभवातून देश कसा चालतो, याचे धडे मिळाल्याचे चव्हाण म्हणाले.\nप्रारंभी ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील, आमदार सुधीर तांबे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, मंदार भारदे, काँग्रेस शहराध्यक्ष शरद आहेर, शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष आशिष कुलकर्णी, वसंत खैरनार यांचा सत्कार करण्यात आला. श्याम पाडेकर यांनी सूत्रसंचालन केले.\nखुनाच्या घटनांनी पुणे हादरले\nतब्‍बल ३४ दिवासानंतर खाणीतून काढला मृतदेह\nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा एकदा पूर\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Why-do-not-we-go-first-says-a-third-oriented-thinker-Sheik/", "date_download": "2019-01-17T04:41:12Z", "digest": "sha1:DALXYRT56I6ISBBEDVILUNT72OFWT2FN", "length": 5447, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आम्ही प्रथमपंथीय का नाही? तृतीयपंथी विचारवंत दिशा शेख | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › आम्ही प्रथमपंथीय का नाही तृतीयपंथी विचारवंत दिशा शेख\nआम्ही प्रथमपंथीय का नाही तृतीयपंथी विचारवंत दिशा शेख\nलिंगआधारित भेदभाव तृतीयपंथीयांच्याच वाट्याला येतो. प्रथम पुरुष, द्वितीय स्त्री आणि मग आम्ही तृतीयपंथी येतो. पण आम्ही तृतीयपंथी आहोत हे कोणी ठरविले आम्ही प्रथमपंथीय का नाही आम्ही प्रथमपंथीय का नाही तृतीयपंथीयच का आपण जोपर्यंत अशी भाषा सोडणार नाही, तोपर्यंत समतेच्या वाटेवर आपण जाऊ शकणार नाही, असे मत तृतीयपंथी विचारवंत दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केले.\nपद्मयानी बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट व संविधान दिन सोहळा समिती पिंपरी- चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान जनजागरण अभियान राबवण्यात आले होते. त्यावेळी आयोजित आठव्या पुष्पमालेमध्ये ‘व्यक्तिस्वातंत्र्य व संविधान’ या विषयावर आयोजित व्याख्यानामध्ये त्या बोलत होत्या. डॉ. अशोक शिलवंत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, भारिपचे अध्यक्ष देवेंद्र तायडे, साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ आदी यावेळी उपस्थित होते.\nदिशा शेख पुढे म्हणाल्या, संस्कृतीने हजारो वर्षापासून आम्हाला माणूस म्हणून दर्जा दिलाच नाही. परंतु संविधानाने व्यक्ती हा शब्द अधोरेखित करून आमचा माणूस म्हणून विचार केला. त्यामुळे एकूणच येथील सगळ्या विषमतेच्या मुळाशी लिंगआधारीत भेदभाव ही मोठी पोकळी आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. स्वातंत्र्यानंतर 67 वर्षानी शासनाला व्यक्ती या शब्दाचा अर्थ समजला व 2014 साली आम्हाला तृतीयपंथी माणूस म्हणून ओळख देण्यात आली, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव पांडुरंग वाघमारे यांनी केले, विजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले. विष्णू मांजरे यांनी आभार मानले.\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\nबंदी झुगारून तामिळनाडूत 'जलिकट्टू'ची धूम\nब्रेक्झिट : थेरेसा मे यांचे सरकार केवळ १९ मतांनी वाचले\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=4181", "date_download": "2019-01-17T04:47:22Z", "digest": "sha1:JBAB7LX4S2LWNGGKNQYLEWSGPXQX3EMX", "length": 7727, "nlines": 78, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nकॉंग्रेसचे तिकीट पाहिजे का द्या ३.५ कोटी रुपये\nकार्यालयातच तिकीट विक्रीचे पोस्टर लागल्याने पक्षाची फजिती\nजयपूर: देशात चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय वारे वाहत आहे. पक्षा-पक्षात आणि पक्षांतर्गत वादांमुळे हे या निवडणुकांची चर्चा आहे. राजस्थान कॉंग्रसेमध्ये असाच पक्षांतर्गत वाद आणि तिकीट वाटपाचे राजकारण समोर आले आहे. कॉंग्रेसच्या कार्यालयातच तिकीट विक्रीचे पोस्टर लागल्याने पक्षाची चांगलीच फजिती झाली आहे.\nदिल्लीतील कॉंग्रेस मुख्यालय आणि जयपूर येथे पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरमधून कॉंग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्ष कुमारी शैलजा यांच्यावर तब्बल ३.५ कोटी रुपयांत निवडणुकीचे तिकीट विकल्याचा आरोप करण्यात आला आहे.\nशैलजा यांच्यासोबत पोस्टरवर अन्य एका महिलेचा फोटो देखील दिसत आहे. पोस्टरवर लिहिले आहे की, फलौदी मतदारसंघासाठी माजी संसदीय सचिव विजयलक्ष्मी बिश्नोई यांना कॉंग्रेसचे तिकीट ३.५ कोटी रुपयांना विकल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.\nया पोस्टरची माहिती भाजपला मिळाली आणि मग या पोस्टरचा फोटो व्हायरल झाला. मात्र शैलजा यांच्यावर लावण्यात आलेला तिकीट विक्रीचा आरोप खोटा असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी म्हटले आहे. तिकीट वाटपाचे काम पारदर्शक पध्दतीने करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA/", "date_download": "2019-01-17T04:32:25Z", "digest": "sha1:KPRGEBL3EF24M3IZQBJHUG7BLO23TSI7", "length": 7455, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कॉसमॉस बॅंकेवरील हल्ला प्रकरणी एकाला अटक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकॉसमॉस बॅंकेवरील हल्ला प्रकरणी एकाला अटक\nपुणे – कॉसमॉस बॅंकेवर हल्ला प्रकरणात सायबर गुन्हे शाखेकडून पुण्यातून एकाला सायंकाळी अटक करण्यात आली. मोहनलाल ताराजी राठोड (सध्या रा. श्री गणेश अपार्टमेंट, विश्रांतवाडी, मूळ रा. पाली, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.\nकॉसमॉस बॅंकेवर झालेल्या सायबर हल्ल्यानंतर राठोडने मुंबईतील चार ते पाच एटीएम केंद्रातून साडेतीन लाख रुपये काढले होते. त्याच्याबरोबर आणखी तिघेजण होते. गेल्या वर्षभरापासून तो पुण्यातील एका औषध विक्रीच्या दुकानात काम करत आहे. त्याच्याकडून मोबाइल संच आणि डेबिट कार्ड जप्त करण्यात आले आहे. सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे तपास करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकॉसमॉस बॅंक सायबर हल्ला प्रकरण : दोघांचा जामीन फेटाळला\nसेक्‍स्टॉर्शन आणि कायदे (भाग-१)\nबॅंकिंग व्यवस्था आणि सायबर गुन्हेगारी\nखलिस्तानी चळवळ : एटीएस पथकाकडून एकाला अटक\nसुमित वाघमारे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक\nसर्वांत मोठ्या सायबर दरोड्याने हादरले बॅंकिंग क्षेत्र\n64 लाखांचे 452 बिटकॉइन्स जप्त\nमिळकतकरामध्ये 12 टक्‍क्‍यांनी होणार वाढ\nसरकारी शाळांच्या गुणवत्तेचा टक्का वाढला\nसाडेआठ लाख विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा\nइलेक्‍ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग युनिट विकसित\nडास मारण्याच्या यंत्र खरेदीतही ‘झोल’\nबारावी परीक्षेसाठी उद्यापासून ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध\nप्रजासत्ताकदिनी शहरात धावणार ई-बस\n#व्हिडीओ : दुष्काळात तेरावा महिना; व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी वाया\nतापमानात चढउतार, पुण्याचा पारा 11 अंशांवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/maval-talegaon-dhabhade-news/", "date_download": "2019-01-17T05:22:45Z", "digest": "sha1:ZJCAKGD75JAN2R5XRXIKWKHDEBBQQ2B5", "length": 11906, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आमदारांची विजयाची हॅट्ट्रिक अन्‌ मंत्रीपद निश्‍चित! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआमदारांची विजयाची हॅट्ट्रिक अन्‌ मंत्रीपद निश्‍चित\nतळेगाव दाभाडे : जलसंधारण आणि राज शिष्टाचार मंत्री प्रा.राम शिंदे, सुरेशभाई शहा, आमदार बाळा भेगडे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना पुष्पा वाडेकर व ज्येष्ठ नेते स्व. केशवराव वाडेकर यांचे कुटुंबीय.\nमंत्री प्रा. राम शिंदे : संजय भेगडे यांचे कौतुक\nतळेगाव दाभाडे – मावळचे आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांनी मागील दहा वर्षांत तालुक्‍यात भरीव, रचनात्मक व विधायक कामे केली असून विकासाची गंगा आणली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांची विजयाची हॅट्ट्रिक निश्‍चित असून त्यांना मंत्रिपदापासून कोणीही रोखू शकत नाही, असे प्रतिपादन राज्याचे जलसंधारण आणि राज शिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.\nआमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार बाळा भेगडे मित्र परिवाराच्या वतीने येथील थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेच्या प्रांगणात संपन्न झालेल्या जीवनगौरव, मावळरत्न पुरस्काराचे वितरण प्रसंगी ते बोलत होते.प्रास्ताविक संदीप काकडे यांनी केले.\nपुणे जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष (स्व.) केशवराव वाडेकर यांना मरणोत्तार जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये रोख, मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. हा पुरस्कार त्यांच्या पत्नी पुष्पा वाडेकर आणि कुटुंबीयांनी स्वीकारला. पुरस्काराची एक लाख रुपयांची रक्‍कम वाडेकर कुटुंबीयांनी भाजपा कार्यालयाच्या देखभालीसाठी दिली.\nआमदार भेगडे म्हणाले, मी मतदार आणि जनतेच्या मनातला मंत्री असल्याचा मला अभिमान आहे.प्रा.राम शिंदे आणि बाळा भेगडे यांच्या हस्ते सुरेशभाई शाह, बाळासाहेब जांभुळकर, शंकरराव शेलार, चंद्रकांत सातकर, पांडुरंग उंडे, बाजीराव शेटे, रघुनाथ लोहोर, सोपानराव म्हाळसकर, ह.भ.प.रवींद्र महाराज पंडित, गणपतराव काळोखे गुरुजी, अशोकराव साकोरे, नितीन आगरवाल, सुभाष महाराज पडवळ, उषा रोकडे, नितीन म्हाळसकर, व्याख्याते विवेक गुरव यांना मावळ रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nसत्कारर्थींच्या वतीने चंद्रकांत सातकर आणि शंकरराव शेलार यांनी मनोगत व्यक्‍त केले. “जल्लोष सूर तालांचा, उत्सव आनंदाचा’ कार्यक्रम झाला. सुप्रसिद्ध पार्श्‍वगायक सुरेश वाडकर, आदर्श शिंदे, संगीतकार जतिन पंडित, ज्योती गोराणे, सोहम गोराणे, अक्षया अय्यर यांनी कला सादर केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पै. विश्‍वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध कलाकार जॉकी बंड्या आणि मेघना एरंडे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन जिल्हा भाजपचे प्रभारी गणेश भेगडे, संदीप काकडे, राहुल गोळे आणि सहका-यांनी केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहिलेकडे खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा\nपिंपरीत घरफोडी, 65 हजारांचा ऐवज चोरीला\nबेंबीतील हार्नियाची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी\nसोलापूरमध्ये कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा युवक कॉंग्रेसकडून निषेध\nदापोडीत मोटारीची चौघांना धडक\nनवीन अंशदान निवृत्ती वेतन योजनेला विरोध\nपिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना समन्स\n16 हजार 325 नळजोड अवैध\n‘भंगार’ बसेसवर आरटीओची मेहेरबानी\nमलकापूरच्या निकाल करणार पक्षीय विचारांसह कार्यकर्त्यांचे ध्रुवीकरण\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रक्रियेसाठी जागा नाही\nमागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी वसतिगृह बांधण्याला मंजुरी\nआर्थिक कारणातून सम्राटचा खून\nघनःश्‍याम नवले व संदीप माळी यांचा विशेष सत्कार\nमंडई परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी\nबसस्थानक परिसरातील कोंडीने नागरिक त्रस्त\nई-बस चार्जिंग पॉइंटसाठी निधी मंजूर\nप्रकल्प का रखडले याची माहिती द्यावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://agroindia.net/agromarket_brief.php?id=111&cat=Agriculture+News", "date_download": "2019-01-17T05:34:48Z", "digest": "sha1:NCZDQREAZKSD4NRTFQRO6WKMY26MM63D", "length": 2880, "nlines": 68, "source_domain": "agroindia.net", "title": "AgroIndia | Agro Market", "raw_content": "\nशाश्वत सिंचनासाठी आहेत विविध योजना\nशाश्वत सिंचनासाठी आहेत विविध योजना\nशेतकऱ्यांना आता केवळ 4 टक्के दराने पीककर्ज मिळणार शेतकऱ्यांना आता केवळ 4 टक्के दराने पीककर्ज मिळणार\nसविस्तर माहिती : पंतप्रधान पीक विमा योजना\nजगाला पोसणाऱ्या बळीराजाची कमाई चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपेक्षाही कमी जगाला पोसणाऱ्या बळीराजाची कमाई चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपेक्षाही कमी\nबळीराजा चेतना योजनेच्या निधीचा गैरवापर\nवर्ध्यात शेतीमालासाठी 'रुरल मॉल' उभारणार वर्ध्यात शेतीमालासाठी 'रुरल मॉल' उभारणार\nऊस लागवडीसाठी ठिबक सिंचन बंधनकारक, मंत्रिमंडळाचा निर्णय\nपीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची तलाठ्यांकडून आर्थिक पिळवणूक\nबच्चू कडूंना दहशतवादी घोषित करा, भाजप कार्यकर्त्यांची मागणी\nअधिक माहितीकरिता क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/murder-of-rickshaw-driver-in-jalgaon/", "date_download": "2019-01-17T05:41:35Z", "digest": "sha1:6X2P5BNS7HH7UF6AXCHNQG5J5VSYEFSJ", "length": 15746, "nlines": 255, "source_domain": "www.saamana.com", "title": "जळगावात रिक्षा चालकाचा खून | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनाशिक-पुणे महामार्गावर अपघात, कार पुलावरून खाली कोसळली\nदोन भावांवर भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव, मृतदेह फेकून आरोपी फरार\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nव्याघ्र पर्यटन, जंगलातून समृद्धी कडे….\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nममता बॅनर्जींच्या सभेत सोनिया-राहुल येणार नाही, खर्गेंना प्रतिनिधी म्हणून पाठवणार\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nऑस्ट्रेलियाहून परतताच या क्रिकेटपटूने दिली प्रेमाची कबूली, गर्लफ्रेंड सोबतचा फोटो शेअर\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nजळगावात रिक्षा चालकाचा खून\nशहरातील रेल्वे स्थानक परिसरात गुरूवारी संध्याकाळच्या सुमारास एका रिक्षाचालकाचा खून झाला. इस्माईल शहा गुलाब शहा उर्फ माल्या 38 वय असे मृत व्यक्तीचे नाव असून गुरुवारी दुपारच्या सुमारास दोन रिक्षा चालकांचे जोरदार भांडण झाले त्या वरूनच ही घटना घडली. रेल्वे स्थानकावर वाढते अवैध धंदे, रात्रभर चालणाऱ्या हात गाड्या तसेच टवाळखोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे. रेल्वे स्थानकावर प्रवासी भरण्यावरून रिक्षा चालकांमध्ये हाणामाऱ्या ही नित्याचीच बाब आहे. परंतु खुनामुळे शहरात खळबळ उडाली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलगटविकास अधिकाऱ्याने केली गरीब वृध्द दांम्पत्याची दिवाळी साजरी\nपुढीलदिवाळी पाडव्या निमित्त पं.आनंद भाटे यांच्या गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nराज्यकर्ते आणि नागरिकांच्या सुसंवादातून खऱ्या अर्थाने विकास होतो- मकरंद अनासपुरे\nपोकरा योजनेंतर्गत जळगाव व धरणगाव तालुक्यातील २८ गावांचा समावेश\n२०० कोटीच्या निधीतून ३ तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचे बुधवारी भूमिपूजन\nनाशिक-पुणे महामार्गावर अपघात, कार पुलावरून खाली कोसळली\nऑस्ट्रेलियाहून परतताच या क्रिकेटपटूने दिली प्रेमाची कबूली, गर्लफ्रेंड सोबतचा फोटो शेअर\nदोन भावांवर भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव, मृतदेह फेकून आरोपी फरार\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mobhax.com/mr/clash-royale-hack-android-download/", "date_download": "2019-01-17T04:46:09Z", "digest": "sha1:2COFQMES5ASR5ITHWRN7KAKHATZ5JIQ4", "length": 5431, "nlines": 50, "source_domain": "mobhax.com", "title": "Royale खाच हा Android डाउनलोड फासा - Mobhax", "raw_content": "\nRoyale खाच हा Android डाउनलोड फासा\nपोस्ट: एप्रिल 24, 2016\nमध्ये: मोबाइल म्हणता (iOS & Android)\nआज आम्ही बद्दल एक लेख लिहा Clash Royale Hack Android Download. आपण शोधत असाल तर Clash Royale आपण योग्य ठिकाणी आहेत खाच हा लेख वाचन सुरू ठेवा, Clash Royale Hack Android Download आणि आपण शोधत आहात काय मिळेल.\nClash Royale Supercell एक व्यसन खेळ आहे. तो फक्त रोजी प्रकाशीत कारण हा खेळ Android आणि iOS गेमर तेही नवीन आहे 14 जानेवारी 2016. हा खेळ शैली आपण मजबूत मिळेल जेणेकरून आपल्या बेस सुधारणा ठेवण्यासाठी आपण सक्ती आहे स्ट्रॅटेजी व्हिडिओ गेम आहे. अनेक लोक त्यांच्या बेस अल्प कालावधीत मजबूत करण्यासाठी हिरे खरेदी करून हा खेळ पैसा भरपूर खर्च करू. पण सर्व खेळाडू हा खेळ खर्च पैसा भरपूर आहे.\nआपण हिरे मिळविण्यासाठी लढत आहेत Clash Royale आता नाही स्वागत करा Clash Royale खाच. या Clash Royale खाच त्वरित हिरे च्या अमर्यादित रक्कम निर्माण करू शकता. या खाच काम करीत आहे आणि iOS आणि Android व्यासपीठ चाचणी केली गेली आहे. आमच्या खाच साधन ऑनलाइन आधारित खाच साधन आहे. डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही आणि 100% व्हायरस मुक्त. वाचन ठेवा आणि तळाशी आपण एक दुवा सापडेल Clash Royale खाच. इमारत प्रारंभ आपल्या Clash Royale बेस आणि ते विनामूल्य हिरे मजबूत करा.\nखाच साधन वापरण्यास सुलभ.\nअँटी बंदी सुरक्षा प्रणाली.\nऑनलाईन खाच साधन, कोणत्याही डाउनलोड आवश्यक.\nसर्व मोबाइल प्लॅटफॉर्मवर चाचणी.\nनाही निसटणे किंवा रूट आवश्यक आहे.\nया खाच साधन कसे वापरावे :\nक्लिक करा “ऑन लाईन खाच” खालील बटण आणि आपण ऑनलाईन खाच निर्देशित केले जाईल.\nआपल्या ठेवा Clash Royale वापरकर्ता नाव.\nआपल्याला पाहिजे त्या हिरे रक्कम प्रविष्ट करा.\nसक्षम किंवा विरोधी बंदी संरक्षण अक्षम (सक्षम शिफारस केली आहे).\nबटण व्युत्पन्न क्लिक करा.\nआपले Clash Royale हिरे त्वरित व्युत्पन्न केले आहेत\nटीप : या ऑनलाइन खाच साधन वापरा तो कोणत्याही सॉफ्टवेअर डाउनलोड न कार्य करते. खाली ऑन-लाइन खाच बटणावर क्लिक करा.\nचाचणी केली आणि काम:\nआम्हाला वरून अंतिम, हा लेख शेअर करा, Clash Royale Hack Android Download, हे साधन काम करीत आहे तर\nटॅग्ज: Royale खाच फासा\nगेम म्हणता (पीसी, Xbox आणि ता.क.)\nमोबाइल म्हणता (iOS & Android)\nBeatzGaming सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%B6/", "date_download": "2019-01-17T05:38:31Z", "digest": "sha1:JO66GL6MDQILGQLKWS6KI7W6D5GH2QVI", "length": 8080, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आयुषमान भारत योजनेतून पश्‍चिम बंगाल बाहेर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआयुषमान भारत योजनेतून पश्‍चिम बंगाल बाहेर\nसगळे श्रेय मोदी सरकार लाटत असल्याचा ममतांचा आरोप\nकोलकता – आयुषमान भारत या मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेतून पश्‍चिम बंगाल सरकार बाहेर पडले आहे. संबंधित निर्णय जाहीर करताना त्या राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आरोग्य योजनेच्या नावाखाली मोदी सरकार घाणेरडे राजकारण करत असल्याचा आरोप केला.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी ऑगस्टमध्ये आयुषमान भारत योजनेचा प्रारंभ केला. त्या योजनेंतर्गत गरीब कुटूंबांना दरवर्षी पाच लाख रूपयांपर्यंतचे आरोग्य कवच पुरवण्याचे लक्ष्य समोर ठेवण्यात आले. त्या योजनेंतर्गत केंद्र आणि राज्यांनी 60:40 प्रमाणात खर्च वाटून घ्यायचा आहे. मात्र, योजनेचे श्रेय केवळ मोदी घेऊ इच्छित असल्याचा आरोप करत ममतांनी त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.\nयोजनेशी संबंधित पत्र पश्‍चिम बंगालमधील प्रत्येक कुटूंबाला पाठवले जात आहे. त्या पत्रात मोदींच्या छायाचित्राचा आणि भाजपच्या चिन्हाचा (कमळ) वापर करण्यात आला आहे. योजनेचे सगळे श्रेय मोदी सरकारला घ्यायचे असेल तर त्यावर आम्ही खर्च कशासाठी करायचा, असा सवाल ममतांनी केला. नोटाबंदी आणि जीएसटीच्या माध्यमातून मोदी सरकारने आधीच बॅंकिंग व्यवस्था उद्धवस्त केली. आता पक्षाच्या प्रचारासाठी सरकारी पैशांचा वापर सुरू आहे, अशा आरोपांची सरबत्ती त्यांनी पुढे केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकलाकार म्हणून काम करताना जीविका हीच झाली उपजीविका : दिलीप प्रभावळकर\nपाणी टंचाई निवारण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य गरजेचे\nवाय.सी. मध्ये शिष्यवृत्ती अर्जाचा बोजवारा\n‘भंगार’ बसेसवर आरटीओची मेहेरबानी\nमलकापूरच्या निकाल करणार पक्षीय विचारांसह कार्यकर्त्यांचे ध्रुवीकरण\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रक्रियेसाठी जागा नाही\nमागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी वसतिगृह बांधण्याला मंजुरी\nआर्थिक कारणातून सम्राटचा खून\nघनःश्‍याम नवले व संदीप माळी यांचा विशेष सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/sports-news-16/", "date_download": "2019-01-17T05:08:28Z", "digest": "sha1:OJIQP2TFHIO4VR7JFILEP6IJL42D53AS", "length": 10669, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सार्थक कॉर्पोरेशन संघाला विजेतेपद | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसार्थक कॉर्पोरेशन संघाला विजेतेपद\nपुणे – सोनूकुमार गुप्ताच्या दमदार खेळाच्या जोरावर सार्थक कॉर्पोरेशन संघाने ऍमनोरा संघाला पराभूत करताना एएवायएस सॉफ्टबॉल अकादमी व सिस्का एलइडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सॉफ्टबॉल लीग स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सार्थक कॉर्पोरेशनच्या व्ही. मोहनरावला सर्वोत्तम बॅटर, सार्थक कॉर्पोरेशनच्याच दीपककुमारला सर्वोत्तम पिचर तर व्होटेक्‍सा बॅटरीज संघाच्या कल्पेश कोल्हेला सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nअंतिम लढतीमध्ये सार्थक कॉर्पोरेशन संघाने ऍमनोरा संघाला 10-3 असे पराभूत केले. सार्थक कॉर्पोरेशन संघाकडून सोनुकुमार गुप्ताने 3, व्ही. मोहनराव व मानस केशरवानी यांनी प्रत्येकी 2 तर दीपककुमार, आशिषकुमार व डी. रुद्रपती यांनी प्रत्येकी 1 होमरन्स करताना संघाला विजेतेपद मिळवून दिले. ऍमनोरा संघाकडून नरेश निर्मळकर, कृष्णा महानंदा व चंदर तांडी यांनी प्रत्येकी 1 होमरन्स करताना चांगली लढत दिली.\nतिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीमध्ये व्होटेक्‍सा बॅटरीज संघाने रचना लाईफस्टाईल संघाला 4-2 असे पराभूत केले. व्होटेक्‍सा बॅटरीज संघाकडून जयेश मोरे, मोहित पाटील, प्रीतीश पाटील, गौरव चौधरी यांनी प्रत्येकी 1 होमरन्स केला. अक्षय कुडवे, सौरव ठोसे यांनी प्रत्येकी 1 होमरन्स करताना रचना लाईफस्टाईल संघाचा पराभव टाळण्याचा प्रयत्न केला.\nतत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीमध्ये सार्थक कॉर्पोरेशन संघाने व्होटेक्‍सा बॅटरीज संघाला 6-3 असे पराभूत करताना अंतिम फेरीतील आपले स्थान निश्‍चित केले.\nपी. आशिष, व्ही. मोहनराव, जितेंद्र, बी. रुआरापट्टी, मानस केशरीनमी, दीपक कुमार यांनी प्रत्येकी 1 होमरन्स करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. व्होटेक्‍सा बॅटरीज संघाच्या जयेश मोरे, श्रीराम चौहान व कल्पेश कोल्हे यांनी प्रत्येकी 1 होमरन्स करताना दिलेली लढत अपुरी ठरली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये ऍमनोरा संघाने रचना लाईफस्टाईल संघाला 6-3 असे पराभूत करताना स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nउत्तेजक पदार्थ सेवन चाचणीच्या निष्कर्षांना उशीर : वाडा\n#AUSvIND : अतितटीच्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय\n#AUSvIND : भारतासमोर विजयासाठी 299 धावांचे आव्हान\n#SAvPAK : तिसऱ्या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा कसोटी मालिकेवर ‘3-0’ ने कब्जा\nपॅडी अपटन राजस्थान रॉयल्स संघाचे नवे प्रशिक्षक\nआंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंचे यश\nऋतुजाचे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत यश\nआंतरमहाविद्यालयीन शिअरफोर्स स्पोर्टस लीग : बीएसओए, पीव्हीपीसीओए संघांचे विजय\nव्हॉलीबॉलमध्ये डी. वाय. पाटीलचा विजय\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रक्रियेसाठी जागा नाही\nमागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी वसतिगृह बांधण्याला मंजुरी\nआर्थिक कारणातून सम्राटचा खून\nघनःश्‍याम नवले व संदीप माळी यांचा विशेष सत्कार\nमंडई परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी\nबसस्थानक परिसरातील कोंडीने नागरिक त्रस्त\nई-बस चार्जिंग पॉइंटसाठी निधी मंजूर\nप्रकल्प का रखडले याची माहिती द्यावी\nवाईच्या पूर्व भागात टंचाईचे सावट\nमिळकतकरामध्ये 12 टक्‍क्‍यांनी होणार वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/7006-mahatma-phule-pagdi-given-to-chagan-bhujbal-by-sharad-pawar", "date_download": "2019-01-17T04:22:54Z", "digest": "sha1:4WKHTF2NQ3GB7QPWKFJS2V6ROIKYBA3D", "length": 9407, "nlines": 143, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पगडीवर चर्चा अन् भाषणात भुजबळ गहिवरले... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पगडीवर चर्चा अन् भाषणात भुजबळ गहिवरले...\nजय महाराष्ट्र न्यूज, पुणे\nपुण्यातल्या शिंदे विद्यालयात राष्ट्रवादीच्या 19 व्या वर्धापनदिनाचा रविवारी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शरद पवारांनी छगन भुजबळांचा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पगडीने सत्कार केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शरद पवार यांचे स्वागत पुणेरी पगडीने झाले. त्यानंतर उशिरा मंचावर आलेल्या भुजबळांचे स्वागतही पुणेरी पगडीने झाले.\nत्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील मेळाव्यात पगड्यांची जोरदार चर्चा रंगली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पेशवेकालीन पगडी नाही तर फुले पगडीनेच स्वागत करायचं, असा आदेश दिला होता.\nपुण्यातील कार्यक्रमात पेशवेकालीन पगडीने स्वागताची परंपरा आहे. मात्र शरद पवारांनी त्याला फाटा देत, यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात फुले पगडीनेच स्वागत करण्याचा निर्णय घेतला.\nभुजबळांच्या भाषणानंतर जेव्हा शरद पवार भाषणासाठी उभे राहिले, तेव्हा त्यांनी महात्मा फुलेंच्या पगडीने त्यांचा सत्कार केला. शिवाय राष्ट्रवादीच्या यापुढच्या सभा आणि मेळाव्यांमध्येच याच पगडीचा वापर करण्याचा सल्लाही शरद पवार यांनी आयोजकांना दिला.\nत्यामुळे शरद पवारांनी या कृतीद्वारे नक्की काय संदेश दिला आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून हजारो राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.ज्यांनी माझ्या पडत्या काळात माझ्या कुटुंबियांना आसरा दिला, त्यांना सोडून मी दुसऱ्या पक्षात कसा जाईन अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याच्या वावड्यांना पूर्णविराम दिला.\nइतकंच नाही, तर कोणताही घोटाळा झाला नसताना मला डांबण्यात आलं. पण मी निर्दोषत्व सिद्ध केल्याशिवाय शांत राहणार नाही, असा एल्गारही पुकारला. यावेळी छगन भुजबळांना गहिवरुनही आलं. भाषणामध्ये त्यांनी अनेकदा साहिर लुधियानवी यांच्या काव्य रचनांचा वापरही केला.\n भुजबळांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष...\nशरद पवार उपस्थित असलेल्या व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांनी केला जबरदस्त पॉवर गेम\nनारायण राणेंनी पाहिजे तो निर्णय घ्यावा - शरद पवार\nशरद पवार आणि उदयनराजे भोसलेंचा एकत्र प्रवास\nशरद पवारांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचं कौतुक\nमी मंत्री असताना कधी अशी समस्या नव्हती – शरद पवार\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nफॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रविक्री, भाजप पदाधिकाऱ्याला अटक\n'वंदे मातरम्'ला विरोध करणाऱ्या MIMच्या 'त्या' नगरसेवकावर आता बलात्काराचा आरोप\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\nकुत्रा त्याच्यावर भुंकला, 'तो' कुत्र्याच्या मालकिणींनाच चावला\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\n'ऑनलाईन स्वर्गप्राप्ती'च्या नादात 15 वर्षीय मुलीची आत्महत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://umatlemani.blogspot.com/2015/10/blog-post_16.html", "date_download": "2019-01-17T04:25:46Z", "digest": "sha1:A7N4VZHPQXSBAPBT7XKQA46TXVBJA33B", "length": 7604, "nlines": 135, "source_domain": "umatlemani.blogspot.com", "title": "उमटले मनी … : देवी चंद्रघंटा", "raw_content": "\nपाहुनि या लोचनी ऐकुनि नाना ध्वनी, तरंग उठले अंगावरी त्या मुग्ध स्पर्शातुनी, गंधित होते सारे फुलता ती रातराणी, चांदण्या राती भेटता दो मधूर एका क्षणी, कधी ओठांवरी हासू कधी नयनी पाणी, स्मरता अताशा पुनर्जन्मल्या आठवणी, कधी रेखाटल्या रेषा कधी शब्दरुपातुनी, साकारले चित्र जे अनुभवले या कवीमनी, जे न देखिले कधी स्वप्नी, ते भाव सारे आज उमटले मनी …\nदुर्गेच्या तिसर्‍या शक्तीचे नाव 'चंद्रघंटा' आहे. नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी या देवीची पूजा केली जाते. तसेच संकट निवारणासाठी देखील या दिवशी पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'मणिपूर' चक्रात प्रविष्ट होते. चंद्रघंटेच्या कृपेने अलौकीक वस्तुचे दर्शन होते. दिव्य सुगंधाचा अनुभव येतो किंवा विविध प्रकारचा दिव्य आवाज ऐकायला येतो. हे क्षण साधकासाठी अत्यंत सावधान राहण्यासाठी असतात.\nप्रसाद तनुते महां चंद्रघंटेती विश्रुत\nसज्ज युद्धास सिंहमुद्रा पाठी\nहाती आयुधे भक्त रक्षणासाठी\nघंटारव निनादी येता तव चरणी\nप्रेतबाधा दूर करी तू परमकल्याणी\nपवित्र मनाने आराधना तुझी\nकांती-गुण वृद्धी निर्भयता माझी\nदेवी चंद्रघंटा दुर्गेची तृतीय शक्ती\nतव भक्ती हीच माझी भयमुक्ती\nनत मी आज माते तुझ्या पायी\nमी रुपाली संदीप ठोंबरे...मुंबईची मुलगी . अक्षरे ,कल्पना ,शब्द ,रंग यांच्या सहवासात सतत रममाण होणारी...जीवन खूप सुंदर आहे असे मनोमन मानणारी ... आणि म्हणूनच या जीवनाचा प्रत्येक क्षण यथेच्छ अनुभवा , आनंदाने जगा असे प्रत्येकालाच अगदी आवर्जून सांगणारी...एक तुमचीच मैत्रीण अक्षरकल्पनांची.\nआज शोभतेया दारी लावून पिवळी हळदी ...\n\"आठवण\".....हरवते मी तुझ्या सहवासात \nमीही बाबा आहे माझे राणी ….\nमाझे प्रथम चित्रप्रदर्शन... एक अविस्मरणीय अनुभव\n१ लक्ष... एक फार मोठी संख्या\nलग्नशुभेच्छा … दादा आणि वाहिनीसाठी \nआजची पहाट एक नवीनच आणि एक सुंदर अनुभव घेऊन माझ्या जीवनात आली. कारण आज पहाटे ४ वाजताच मला उगवत्या सूर्याचे दर्शन घडले आणि तेही अगदी जवळून......\n\"कृती नष्ट करी भीती \"\n'चिऊताई ' पुन्हा कशी रे आणशील \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/tag/rape/", "date_download": "2019-01-17T04:59:11Z", "digest": "sha1:XJWUCMTY75PDZ5MZNCMV4DPQED576I67", "length": 3236, "nlines": 63, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "Rape Archives - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nजामखेड मध्ये अकरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 16, 2019\nजामखेड :- मधील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली असून बालाजी अंबादास डाडर (४०…\nस्वतःच्याच मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला अटक.\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 9, 2019\nनेवासा :- वडिलांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नेवासा तालुक्यातील देवगाव परिसरात घडली असून स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर…\nलग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 4, 2019\nकेडगाव परिसरातील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत कोतवाली…\nनगर शहरातील उच्चभ्रूं’च्या वसाहतीमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश \nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या त्या सर्व नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी \nनगरसेवकांचे निलंबन केले पण आमदार जगताप पितापुत्रांचे काय \nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=3690", "date_download": "2019-01-17T05:42:52Z", "digest": "sha1:IDV3DFFT5J62EYY5BGPVBQG54TMLEBUH", "length": 9485, "nlines": 78, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nबहुजन एकत्र आल्यास त्यांची दांडी गुल\nछगन भुजबळ यांचे ब्राम्हणांबाबत सूचक वक्तव्य\nमुंबई: ओबीसींच्या प्रश्‍नावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे दोन नेते एका विचारपीठावर आले आहेत. राज्यात आरक्षण घेणारा ५४ टक्के समाज असून, अनुसूचित जाती-अनुसूचित जमातीतील समाजघटक २० टक्के असे सर्व बहुजन एकत्र आले तर इतर सर्व समाजाची दांडी गुल होईल, असे सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे.\nऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे प्रमुख शब्बीर अन्सारी यांच्या पुढाकाराने मरीन लाइन्सच्या मातोश्री बिर्ला सभागृहात ‘संविधान के सन्मान में, ओबीसी मैदान में’ या कार्यक्रमात भुजबळ बोलत होते. भारतीय राज्यघटना वाचली तर ओबीसी समाज वाचेल, असे भुजबळ म्हणाले. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात मुस्लिमांचे मोठे योगदान आहे. राज्यघटनेतून सर्वांना समान अधिकार देण्यात आला आहे. मंडल आयोगाची लढाई मोठी होती, ती आम्ही सर्वजण लढलो. आरक्षणातील ५४ टक्के समाज एकत्र आले आणि त्यात २० टक्के एस.सी. व एस.टी. सहभागी झाले तर वेगळे राजकारण आकाराला येईल, असे भुजबळ यांचे म्हणणे आहे.\nब्रिटिशांनी १९३१ मध्ये केलेल्या जनगणनेत ५२ टक्के ओबीसी असले तरी ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्यात आले. ओबीसी जनगणना होण्यासाठी आम्ही भांडत आहोत. केंद्र सरकार आता ओबीसी जनगणनेसाठी अनुकूल आहे, पण त्यांच्याकडे ओबीसीचा डाटा नाही. मग ते मदत कसे करणार, असा सवाल भुजबळ यांनी केला. तर, ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा मिळण्यासाठी आम्ही प्रधानमंत्र्यांकडे मागणी केली आहे. ओबीसींच्या मतांवर सरकार घाबरेल अशी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे, असे रासप नेते, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.\nभाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे आपण या विचारपीठावर आहे. मंत्री म्हणून नव्हे तर ओबीसी म्हणून येथे आलो आहे असे जानकर यांनी सांगितले. संविधानात सर्वाना समान अधिकार असून, ओबीसींची ताकद काय आहे हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. त्यासाठी संघटित होण्याचे आवाहन मुस्लिम ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांनी केले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://nvgole.blogspot.com/2011/11/blog-post.html", "date_download": "2019-01-17T05:57:40Z", "digest": "sha1:CH2BZPSI4NOVOEQUHFFQVGRMZVAFTWVB", "length": 31937, "nlines": 345, "source_domain": "nvgole.blogspot.com", "title": "नरेंद्र गोळे: मेरी स्तोत्र", "raw_content": "\n'मला जाणून घे, मला जाणून घे' म्हणणार्‍या चराचराला, कलाकलानी जाणून घेत असता, जी संपन्नता लाभली, ती कले कलेने सुहृदास सादर समर्पित करावी म्हणूनच हा प्रयास. वाचकासही सुरस वाटावा, हीच प्रार्थना\nप्रारणांचे स्वरूप आणि प्रारणसंसर्ग\nनव्यानेच सुरू झालेल्या ’ऐसी अक्षरे’ या संकेतस्थळावर, http://www.aisiakshare.com/node/173 या दुव्यावर “हजारो वर्षांपूर्वी लिहीलेल्या स्तोत्रांचा साठा करण्यापेक्षा मला महत्त्वाचे वाटतात ‘आजचे आदर्श’. आधुनिक ऋषि-मुनि आणि देव - आयझॅक न्यूटन, चार्ल्स डार्विन, मारी क्यूरी, महात्मा गांधी आणि अगदी सचिन तेंडूलकरसुद्धा तर हा धागा आहे आजच्या काळाच्या आदर्शांबद्दल काही लिहीण्याचा. फक्त एकच अट आहे, हे लिखाण करायचं ते स्तोत्रांच्या स्वरूपातच. ” - ३_१४ विक्षिप्त अदिती (Tue, 08/11/2011 - 22:12) असे आवाहन दिसले तर हा धागा आहे आजच्या काळाच्या आदर्शांबद्दल काही लिहीण्याचा. फक्त एकच अट आहे, हे लिखाण करायचं ते स्तोत्रांच्या स्वरूपातच. ” - ३_१४ विक्षिप्त अदिती (Tue, 08/11/2011 - 22:12) असे आवाहन दिसले ७ नोव्हेंबर हा मेरी क्युरीचा जन्मदिन होता. म्हणून मी \"मेरी स्तोत्र\" लिहायला घेतले. तिच्या काही ठळक वैशिष्ट्यांचा समावेश करून तयार केलेले तेच हे \"मेरी स्तोत्र\". मेरीच्या लोकोत्तर गुणांना, ते उजागर करते\n(७ नोव्हें. १८६७, वॉर्सा, पोलंड-४ जुलै १९३४, सॅव्हॉय, फ्रान्स)\nजन्मगाव वॉर्सा, मुळी वारसा न फारसा \nतरीही उजळलीस तू, मेरी किरण-अर्जिता१ ॥ धृ ॥\nउदय२ गोंधळात ना, म्हणून त्यजशी देश ना \nकष्ट काढले जिथे ती, कर्मभूमी फ्रान्स ना ॥ १ ॥\nरुचसी शिक्षकास३ तू, पियरेस कांक्षसीही तू \nशोधवेड साधण्या, वरशीही लग्नगाठ तू ॥ २ ॥\n’किरणे युरेनियमची४’ ती, विषय कठीण मानती \nनिवडसी तयास तू, तुला न वाटते क्षिती ॥ ३ ॥\n“मी” म्हणत थंडी ये, नळात पाणी गोठते \nउबेस कोळसा५ नसे, तरी ज्ञानभक्ती तेवते ॥ ४ ॥\nप्रखर युरेनियमहुनी, जे द्रव्य किरण सोडते \nशोधण्या तयास, सकल मूलद्रव्य६ हुडकते ॥ ५ ॥\nगवसले असेही द्रव्य, किरण दिव्य सोडते \n’पोलोनियम७’ म्हणून ती देशाभिमान दावते ॥ ६ ॥\nपिचब्लेंड८मधून आगळे मग द्रव्य आढळे नवे \nप्रारणे सशक्त, दिप्ती लक्षगुणित जाणवे ॥ ७ ॥\nहे ’रेडियम९’ नवेच द्रव्य, दिप्ती दूर फाकते \nटनात खनिज चाळता, लघुग्रॅम फक्त हाती ये ॥ ८ ॥\nशोध लावला म्हणून, लाभले ’नोबेल१०’ही \nशोधते कसे जनांस उपयुक्त ते ठरेल, ही ॥ ९ ॥\nअकस्मात, चालता पियरेस देत धडक११ एक \nवाहने उजाडले तिचे आयुष्य विरह देत ॥ १० ॥\nआयरीन१२ गुणी खरीच, किरणोत्सार घडवते \nईव्ह धाकटी, पियानो, जन-रंजनास वाजवे ॥ ११ ॥\nउपचार१३ दिप्तीचेही ती, शोधण्यास राबली \n’नोबेल’ लाभले पुन्हा, दिगंत कीर्ती जाहली ॥ १२ ॥\n१ अर्जिले किरणांस जिने ती, किरण-अर्जिता\n२ वॉर्सा त्याकाळी रशियाच्या गुलामगिरीत कितपत असल्याने, देशात उदय होणे कठीण असे वाटून मेरी स्क्लोडोवस्का हिने पोलंड हा स्वदेश सोडला होता. ती चरितार्थ चालवण्याकरता तसेच शोधजिज्ञासा शमवण्याकरता फ्रान्समधे स्थलांतरित झाली होती.\n३ पिअरे क्युरी या भौतिकशास्त्राच्या प्राध्यापकांना, मेरी तिच्या कष्टाळू आणि जिज्ञासूवृत्तीमुळे आवडू लागली. तिलाही ते आवडत असत. परस्परपूरक वैज्ञानिक काम करत राहिल्याने, पुढे त्यांच्यात प्रेम होऊन, मग त्यांचे लग्न झाले.\n४ मेरीने युरेनियमची किरणे हा अवघड विषय अभ्यासाकरता निवडलेला होता.\n५ मेरी क्युरीची गोष्ट हाडे गोठवणार्‍या थंडीत चौथ्या मजल्यावर कोळसा वाहून नेऊन ती ऊब मिळवत असे. तोही संपला की असतील नसतील ती कापडे गुंडाळून कुडकुडत बसावे लागे. तरीही तिची शिकण्याची जिद्द उणावली नाही.\n६ अनेक मूलद्रव्यांची छाननी करून मेरीने किरणोत्सारी मूलद्रव्ये वेगळी काढली होती.\n७ सर्वप्रथम ज्या किरणोत्सारी मूलद्रव्याचा शोध तिने लावला त्यास तिच्या मायदेशाच्या नावावरून त्यांनी ’पोलोनियम’ हे नाव दिले.\n८ हे युरेनियमचे प्रख्यात असलेले खनिज आहे. युरेनियम काढून घेतलेल्या पिचब्लेंडमध्ये अथक परिश्रमानी शोध घेऊन मेरीने पोलोनियम हुडकून काढले.\n९ पुढे पोलोनियमपेक्षाही अधिक सक्रियता पिचब्लेंडमध्ये आढळून आली. तेव्हा रेडियमचा शोध लागला.\n१० पोलोनियम आणि रेडियमच्या शोधाखातर मेरी क्युरी आणि तिचे पती पिअरे क्युरी यांना १९०३ सालचे नोबेल पारितोषिक, नैसर्गिक किरणोत्सर्जनाचा शोध लावणार्‍या हेन्री बेक्वेरल यांचेसोबत विभागून मिळाले होते.\n११ या अपघातात पियरे यांचा मृत्यू झाला.\n१२ ही क्युरी दंपत्याची मोठी मुलगी. कृत्रिम किरणोत्सर्जनाचा शोध लावल्याखातर हिला १९३५ सालचे रसायनशास्त्राचे पारितोषिक मिळाले होते.\n१३ मेरीने पियरे यांच्या पश्चात किरणोत्साराचे वैद्यकीय उपयोग आणि तत्संबंधित कायदे यांचा व्यासंगी अभ्यास केला होता. तिच्या ह्या कामाची पावती म्हणून किरणोत्साराच्या अभ्यासाखातर तिला १९११ सालचे रसायनशास्त्राचे पारितोषिक मिळाले होते.\nLabels: मेरी स्तोत्र, लेख\nअत्यंत प्रवाही आणि अर्थगर्भ कविता. मेरी क्युरीचे समग्र चरित्र वाचले होते,असे नव्हे, तर अन्य कुणालाही बोध व्हावा अशी कविता.योग्य तेथे टिपा दिल्या आहेत, त्यांचा उपयोग केल्यास अधिक चांगले. अशीच कविता एकेका संशोधकावर वाचण्यास मिळाव्यात अशी आशा व्यक्त करतो.\nमी लिहितो त्या अनुदिनी\n६. आरोग्य आणि स्वस्थता\nऍट जीमेल डॉट कॉम\n॥ एकात्मता स्तोत्र ॥\nअक्षरधाम मंदिर नवी दिल्ली\nअप-१: आहार आणि आरोग्य\nअप-३: प्रशासनाकडे वळून बघतांना\nअमूल द टेस्ट ऑफ इंडिया\nअसामान्य व्यक्तींनी काढलेली असामान्य व्यक्तींची रेखाचित्रे\nआव्हान जम्मू आणि काश्मीरातील छुप्या युद्धाचे\nउत्तराखंडाची सहल भाग-१: पूर्वतयारी\nउत्तराखंडाची सहल भाग-२: मुंबईच बरी\nउत्तराखंडाची सहल भाग-३: उत्तराखंडातील वनस्पती\nउत्तराखंडाची सहल भाग-४: हायड्रन्झिया आणि नावा\nउत्तराखंडाची सहल भाग-५: पशुपक्षी\nउत्तराखंडाची सहल भाग-६: देवभूमी\nउत्तराखंडाची सहल-७: पर्यटन प्रणालीने काय द्यावे\nऊर्जस्वला वर्चस्वला अतिनिष्चला विजये\nएक-चित्र यदृच्छय बिंदू बहुशिक्कारेखन\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी १-उज्जयिनी\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी २-इंदौर\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ३-मांडू ओंकारेश्वर\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ४-ओंकारेश्वर\nकवी माधव ज्यूलियन यांचा आज जन्मदिन\nका रे असा अबोल तू\nकानानी बहिरा मुका परी नाही\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०१\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०२\nचला गड्यांनो शेतीबद्दल बोलू काही\nचिनाब नदीवरला लोहमार्ग पूल\nजय संवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा\nजलतज्ञ माधव आत्माराम चितळे\nठसठशीत वास्तवावरचे परखड भाष्य – ठष्ठ\nतू संघ संघ जप मंत्र निजांतरात\nदिव्य मी देत ही दृष्टी\nदीपावलीच्या तसेच नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nदेखण्या घुबडाची निर्मम हत्या\nपद्मविभूषण ई.श्रीधरन यांस मानाचा मुजरा\nपहिल्या अणुस्फोटक-प्रकल्पाचा मुख्याधिकारीः जनरल लेस्ली ग्रुव्हज\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: १\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: २\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: ३\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: ४\nपुस्तक परिचयः आव्हान जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे\nपुस्तक परिचयः डॉ. आई गणेश तेंडुलकर\nपुस्तक परिचयः पर्वतावरील पुनर्जन्म\nपुस्तक परिचय: परत मायभूमीकडे\nपुस्तक परिचय: पर्यटन सम्राट\nपुस्तकपरीक्षण: नॉट ओन्ली पोटेल्स\nपेंच अभयारण्यात एक दिवस\nप्रामाणिकपणा अनमोल असतो. तो अभंग असू द्यावा\nबारा चेंडूंच्या कोड्याचे उत्तर\nब्लॉग माझा-२०१२ पुरस्कार प्रमाणपत्र\nब्लॉग माझा-३ स्पर्धेचा निकाल\nभारतीय जनतेला लोकशाहीने काय दिले\nमराठी उच्च शिक्षण समिती\nमहिला वैज्ञानिक अनुपमा कुलकर्णी\nमेळघाट २०१२ – २०१३\nमेवाडदर्शन-२: पहिला दिवसः माऊंट अबू\nमेवाडदर्शन-३: दुसरा दिवसः माऊंट अबू\nमेवाडदर्शन-४: तिसरा दिवसः हल्दीघाटी व नाथद्वार\nमेवाडदर्शन-५: चौथा दिवसः उदयपूर\nमेवाडदर्शन-६: पाचवा दिवसः चित्तौडगढ\nमेवाडदर्शन-७: सहावा दिवसः पुष्कर\nमेवाडदर्शन-८: सातवा दिवसः रणथम्भोर\nमेवाडदर्शन-९: आठवा दिवसः जयपूर\nरुग्णोपयोगी साहित्य सेवा संस्था\nविकसित भारताची संकल्पना लेख\nविडंबने-२ दासबोध आणि उदासबोध\nविडंबने-४ 'रांगोळी घालतांना पाहून'\nविडंबने-५ 'माझे जीवन गाणे'\nविडंबने-६ 'स्वयंवर झाले सीतेचे'\nशालेय शिक्षणात काय असावे\nसारे जहाँ से अच्छा\nसिक्कीम सहल-१०: भारतीय वनस्पती उद्यान\nसिक्कीम सहल-२: कोलकाता स्थलदर्शन\nसिक्कीम सहल-३: मिरीक स्थलदर्शन\nसिक्कीम सहल-४: चहाचे मळे\nसिक्कीम सहल-५: हिमालयन पर्वतारोहण संस्था\nसिक्कीम सहल-६: गान्तोक शहरदर्शन\nसिक्कीम सहल-९: गान्तोक ते न्यू जल पैगुडी\nहिताची निगा किती करावी\nअसती नितळ इतके चेहरे\nआई तुला प्रणाम (वंदे मातरम्‌ चा अनुवाद)\nइथेच कुठे मन आहे, पायतळी येवो ना\nऐकून जा ना हृद-कथा\nकाय सजणात माझ्या कमी\nजा रे जा योग्या तू निघून जा\nतू इथे प्रवासी अन् हा निवारा जुजबी आहे\nदिस हे बहारीचे, तुझ्या माझ्या पसंतीचे\nपाऊली यांचा वगळ सिद्धांत\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये\nपौर्णिमेचा चंद्र वा सूर्यच जणू की तू\nमज सांग ए मना तू\nयावरून असे तू न समजावे\nवारंवार तुला काय समजवे\nसाथ देण्याचे जर का तू करशील कबूल\nहर क्षणी बदलते आहे रूप जिंदगी\nहे रूपवती तू जाग तुला प्रेम पुकारे\nहृदयोपचार घेत असतांना मी वाचलेली पुस्तके\nभूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय\nपुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस\nमिसळपाव वरील माझे लिखाण\n\"तो सलीम राजपुत्र\" चा हिंदी अनुवाद \nकोई लौटा दे मेरे, बीते हुए दिन\nपुष्पक यानात भानू आणि पार्वती\n१. ब्लॉग माझा-३, या २०१० मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत ह्या अनुदिनीचा ४-था क्रमांक आलेला होता. परीक्षक लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी) विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक सा. साधना आणि माधव शिरवळकर (आयटी तज्ज्ञ) हे होते. पारितोषिक वितरणाचा हा कार्यक्रम २६ डिसेंबर २०१० रोजी ध्वनिचित्रमुद्रित करून, रविवार, २७ मार्च २०११ रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत स्टार माझा ह्या दूरदर्शन वाहिनीवरून प्रसारित केला गेला.\n२. २०१२०८२७ रोजी वाचावे नेटके ह्या लोकसत्तेच्या सदरात ह्या अनुदिनीचा परिचय श्री.अभिनवगुप्त ह्यांनी “वाचावे नेट-के : ग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार अभिनवगुप्त - सोमवार२७ ऑगस्ट २०१२” ह्या शीर्षकाखाली करून दिला.\nग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार: दुवा-१\nग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार: दुवा-२\n३. वाचावे नेटके मधील लेखानंतर मायबोली डॉट कॉम वर अनेकांनी अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या.\n४. ‘एबीपी माझा’च्या ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेच्या चौथ्या पर्वात ह्या अनुदिनीस प्रथम पसंतीच्या पाच अनुदिनींमध्ये तिसरे स्थान देण्यात आलेले आहे.\nए.बी.पी. माझाच्या संकेतस्थळावरील निकालाची घोषणा\nब्लॉग माझा कौतुक सोहळा रविवार, ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वा. एबीपी माझावर प्रक्षेपित केला गेला.\nब्लॉग माझा कौतुक सोहळा\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०१\nअभंग , ओवी , घनाक्षरी इत्यादी पद्यप्रकारांत लघुगुरू हा भेद नाही. स्थूलमानाने सर्व अक्षरे सारख्याच दीर्घ कालांत म्हणजे गुरूच उच्चारायची असत...\nजयपूर मी आकाशातून, आगगाडीतून, बसमधून, जीपमधून आणि पायी फिरून पाहिलेले आहे. अर्वाचीन भारतातल्या आधुनिक शहरांपैकी एक अतिशय देखणे शहर आहे जयपू...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t2073/", "date_download": "2019-01-17T05:00:10Z", "digest": "sha1:SOBMKOQ6N7ZT653G2DB2WUCEJ4NJBIV5", "length": 3874, "nlines": 95, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-एक प्रवास मैत्रीचा", "raw_content": "\nमंदार @@ मैत्रीच्या सहवासात\nजश्या हळुवार पावसाच्या सरींचा\nती पावसाची सर अलगद येवुन जावी\nअन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..\nजणु अलगद पडणार-या गारांचा\nन बोलताही बरच काही सांगणारा\nअन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..\nशुन्यातुन नवे जग साकारणारा\nअन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..\nक्शणा क्शणाला माणुस घडवण्याचा\nअन रडवुन हळुच हसवणारा..\nजिंकलो तर संसार मांडायचा\nअन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..\nसुख़ दुख़ातील नाजुक क्शणांचा\nअन नवी उमेद देणार-या घडींचा..\nसाठवु म्हंटले तर साठवणींचा\nआठवु म्हंटले तर आठवणींचा´\nRe: एक प्रवास मैत्रीचा\nजिंकलो तर संसार मांडायचा\nअन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..\nRe: एक प्रवास मैत्रीचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2019/01/city-610/", "date_download": "2019-01-17T04:37:04Z", "digest": "sha1:54SVMFUUOC3XU6JLSLGZ3UCC2MP6VRHN", "length": 5852, "nlines": 87, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "त्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करा - छिंदम - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nत्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करा – छिंदम\nत्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करा – छिंदम\nमनपा आयुक्त राहुल द्विवेदी यांच्याकडे मागणी.\nअहमदनगर :- महापौर पदाची निवडणुक प्रक्रिया पार पडत असतांना पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्यासमोर मतदान चालू असतांना मारहाण करुन शिवीगाळ व घोषणाबाजी करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संबंधित नगरसेवकांवर प्रशासनाने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदमने मनपा आयुक्त राहुल द्विवेदी यांच्याकडे केली आहे.\n…तर हा हल्ला झाला नसता\nया निवेदनात पुढे म्हटले आहे की, महापौर निवडणुकीच्यावेळी मला पोलिस संरक्षण देण्यात आले. मात्र सदरचे अंगरक्षक सभागृहात उपस्थित न राहता सभागृहाबाहेर थांबले. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांनी माझ्यावर हल्ला केला तेव्हा जर अंगरक्षक तेथे असते तर हा हल्ला झाला नसता. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.\nपारनेर तालुक्यात निलेश लंके राजकीय भूकंप करणार \nश्रीगोंद्यात ट्रॅक्टरखाली चिरडून दोघांचा मृत्यू.\nविवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पतीसह सासऱ्यांवर…\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल. राहा अपडेट कधीही, कुठेही\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी धनगर समाजाला फसवले.\nबांधकाम व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या.\nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nराष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा खुलासा गायब \nमनपा पाणी योजनेची वीज होणार खंडित \nलवकरच नगरला ३०० कोटी मिळणार \nमनपाच्या कामगारांना आंदोलन पडले महागात \nनगर शहरातील उच्चभ्रूं’च्या वसाहतीमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश \nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या त्या सर्व नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी \nनगरसेवकांचे निलंबन केले पण आमदार जगताप पितापुत्रांचे काय \nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Suspension-of-MLA-Prashant-paricharak-issue-in-solapur/", "date_download": "2019-01-17T04:41:16Z", "digest": "sha1:OUGUAICPCTTGQ7Z5K6JEEF5LDZRGSTMM", "length": 5657, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " परिचारकांच्या निलंबन प्रकरणी: पंढरपुरात महसूल मंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › परिचारकांच्या निलंबन प्रकरणी: पंढरपुरात महसूल मंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन\nपरिचारकांच्या निलंबन प्रकरणी: पंढरपुरात महसूल मंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन\nविधान परिषदेतील भाजपचे सहयोगी सदस्य आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेतल्याचा निषेध म्हणून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी पंढरपुरात माजी सैनिक संघटना, शेतकरी संघटना, शिवसेना, संभाजी ब्रिगेड, काँग्रेसबरोबरच इतर सामाजिक संघटनाच्यावतीने निषेध व्‍यक्‍त करण्यात आला.\nसैनिकांच्या पत्नीबाबत वादग्रस्त विधान केल्याबद्दल दीड वर्षासाठी निलंबित करण्यात आलेल्या परिचारकांचे निलंबन बुधवारी मागे घेण्यात आले. समितीच्या या निर्णयाचा निषेध म्हणून येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी सैनिक संघटनेसह शिवसेना, शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड आदी संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी सायं सातच्या सुमारास एकत्र येऊन राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच या निर्णयाची घोषणा करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार परिचारक यांचे निलंबन कायम ठेवण्याची मागणी केली. भाजप सरकारला महिलांच्या सन्मानाशी काही देणे, घेणे नाही, देशाच्या सैनिकांचा अवमान करणाऱ्यास हे सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप करून शिवसेनेचे शहर प्रमुख संदीप केण्डळे यांनी आठ दिवसात हा निर्णय मागे नाही घेतल्यास तीव्र आंदोलन उभा करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे, काँग्रेसचे शंकर सुरवसे, माजी सैनिक संघटनेचे मेजर नागतीळक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील, सुमीत शिंदे, सागर कदम, समीर कोळी, संदीप पाटील, जगदीश यांच्यासह माजी सैनिक उपस्थित होते.\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\nबंदी झुगारून तामिळनाडूत 'जलिकट्टू'ची धूम\nब्रेक्झिट : थेरेसा मे यांचे सरकार केवळ १९ मतांनी वाचले\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/st-mahamandal-ready-for-varri/", "date_download": "2019-01-17T04:56:48Z", "digest": "sha1:XINVLHJIRKS4E6APMGUHIRY4WQ33UP5B", "length": 7064, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वारीसाठी एसटी महामंडळ सज्ज", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nवारीसाठी एसटी महामंडळ सज्ज\nटीम महाराष्ट्र देशा– आषाढवारीच्या निमित्ताने लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. यात्रेसाठी येणा-या भाविकांना सुरक्षित व सुखकर प्रवासाठी राज्य परिवहन महामंडळामार्फत ३ हजार ७८१ जादा बसेसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच परतीच्या प्रवासाठी १० टक्के बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.\nभाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी २१ ते २८ जुलै या कालावधीत महामंडळाचे सुमारे ८ हजार कर्मचारी सेवा देणार असून, या कर्मचा-यांना वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी तीन तात्पुरत्या बसस्थानकाची निर्मिती करण्यात येत आहे. या बसस्थाकावर प्रवाशांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, फिरती स्वच्छतागृहे, उपहारगृहे, रुग्णवाहिका, विभागनिहाय चौकशी कक्ष तसेच संगणकीय उदघोषणा आदी सोयी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पंढरपूर येथे बोलताना सांगितले.\nमोदी,शहा उद्धव ठाकरेंचे प्रियकर आहेत – प्रकाश आंबेडकर\nसोलापूर लोकसभेच्या जागेवर आरपीआयचा दावा\nएसटीतील अधिकाऱ्यांच्या कनिष्ठ वेतनश्रेणींचा कालावधी आता एक वर्ष\nमोदी,शहा उद्धव ठाकरेंचे प्रियकर आहेत – प्रकाश आंबेडकर\nसोलापूर लोकसभेच्या जागेवर आरपीआयचा दावा\nउद्यापासून ‘या’ राज्यात लागू होणार सवर्णांना आरक्षण\nमराठा आरक्षणाबद्दल शंका व्यक्त करणाऱ्या पवारांना आता सवर्णांच्या आरक्षणाबद्दलही शंका\nतब्बल १९ वर्षांनी अमिर खानचा भाऊ दिसणार चंदेरी पडद्यावर\nटीम महाराष्ट्र देशा : ‘मेला’ या चित्रपटामधून स्वतःची ओळख निर्माण करणारा अभिनेता फैजल खान पुन्हा एकदा तब्बल १९…\nनर्मदा नदीत बोट बुडून ४० जणांच्या मृत्यूची भीती\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nमुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/india-most-trusted-partner-fro-afghanistan-says-usa-54249", "date_download": "2019-01-17T05:24:01Z", "digest": "sha1:4K23RRVMGOPIW73DEDZY2ENL3W3QMH6B", "length": 12552, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "India most trusted partner fro Afghanistan, says USA भारत अफगाणिस्तानचा सर्वांत विश्‍वासु मित्र: अमेरिका | eSakal", "raw_content": "\nभारत अफगाणिस्तानचा सर्वांत विश्‍वासु मित्र: अमेरिका\nबुधवार, 21 जून 2017\nअफगाणिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांना व इतर मनुष्यबळास भारताकडून मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित करण्यात येत आहे. दरवर्षी भारतामधील विविध लष्करी संस्थांमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी सुमारे 130 अफगाण भारतामध्ये जात असतात. भारत हा अफगाणिस्तानचा सर्वांत विश्‍वासु प्रादेशिक मित्रदेश आहे\nवॉशिंग्टन - भारत हा अफगाणिस्तानचा सर्वांत विश्‍वासु मित्रदेश असल्याची भावना अमेरिकेने\nolitics-afghanistan-52414\" target=\"_blank\"> अफगाणिस्तानसंदर्भातील एका अहवालामध्ये व्यक्त केली आहे. ट्रम्प प्रशासनाने अफगाणिस्तानसंदर्भात तयार केलेला हा पहिलाच अहवाल असून यामध्ये भारताची मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे.\n\"अफगाणिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांना व इतर मनुष्यबळास भारताकडून मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित करण्यात येत आहे. दरवर्षी भारतामधील विविध लष्करी संस्थांमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी सुमारे 130 अफगाण भारतामध्ये जात असतात. भारत हा अफगाणिस्तानचा सर्वांत विश्‍वासु प्रादेशिक मित्रदेश आहे. अफगाणिस्तानच्या विकास कार्यक्रमामध्येही भारताचे योगदान सर्वांत मोठे आहे,'' असे पेंटॅगॉनने म्हटले आहे. पेंटॅगॉनच्या या अहवालामध्ये डिसेंबर 2016 ते मे 2017 या कार्यकाळाचा अभ्यास करण्यात आला आहे.\nभारताने अफगाणिस्तानला मर्यादित सुरक्षा सहाय्यही केले असून यांमध्ये भारताकडून अफगाणिस्तानला देण्यात आलेली चार मिग-35 विमाने सर्वांत उल्लेखनीय आहेत. एप्रिल 2016 ते मार्च 2017 या काळात भारताकडून अफगाणिस्तानला 221 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे.\nपाकिस्तान व एकंदरच मध्य व पश्‍चिम आशियासंदर्भातील भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये अफगाणिस्तानचे स्थान अत्यंत संवेदनशील असल्याचे मानले जाते.\nआगरी-कोळी भाषेला रॅपचा तडका\nपाली - आगरी-कोळी भाषेतील गाणी सर्वत्र लोकप्रिय आहेत. मात्र या भाषेला रॅपचा तडका देण्याचे काम केले आहे \"सर्वेश तरे\" युवा कलाकाराने. त्याच्या आगरी-कोळी...\nगर्भवतींच्या समतोल आहाराकडे दुर्लक्ष\nनाशिक - आईच्या गर्भात बाळाची वाढ होणे आवश्‍यक आहे. यासाठी गर्भवती असतानाच आईचा आहार समतोल असणे अत्यावश्‍यक आहे. नेमके राज्यात याबाबत काळजी घेतली जात...\nअतिरिक्त कामामुळे टपाल कर्मचारी त्रस्त\nपुणे - ‘इथे लोकांना काम नाही आणि आम्ही दोन जणांचे काम एक जण करत आहोत. एका पोस्टमनने दिवसाला साधारण ६० हिशेबी आणि १५० ते २०० साधे टपाल नागरिकांच्या...\nबांधकाम कामगारांच्या घरांचे स्वप्न होणार पूर्ण\nकऱ्हाड - जे आयुष्यभर दुसऱ्यांची घरे बांधतात आणि स्वतः मात्र मोडक्‍या तोडक्‍या छप्परवजा घरात राहतात, अशा ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना स्वतःची...\nइनक्‍युबेशन सेंटरची आज पायाभरणी\nबारामती - शेतीच्या जागतिक दर्जाच्या स्टार्टअपसाठी नीती आयोगाने निवडलेल्या भारतातील एकमेव बारामती कृषी महाविद्यालयाच्या इनक्‍युबेशन व इनोव्हेशन...\nप्रजासत्ताक दिनामुळे किनाऱ्यांवर दक्षता\nमुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई व कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर अतिदक्षतेचा आदेश केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिला. दहशतवादी हल्ल्याची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=3692", "date_download": "2019-01-17T04:49:25Z", "digest": "sha1:T4MJPYFHVQPP4MR3VOUGTFGVMJJYKC3R", "length": 8149, "nlines": 77, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nकुठे आहेत अच्छे दिन\nइंधन दरवाढीवर देशवासियांचा संतप्त सवाल\nमुंबई : महागाईचा जबरदस्त फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. इंधनाच्या दरांमध्ये कपात करण्यात यावी. याबाबत सरकार काय करत आहे कुठे आहेत अच्छे दिन कुठे आहेत अच्छे दिनअसा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.\nदररोज वाढत चाललेल्या डिझेल व पेट्रोलच्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. इंधन दरवाढीमुळे नागरिकांच्या संतापाचा भडका उडत आहे. आजही इंधनाच्या दरांत वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात २८ पैसे आणि डिझेलच्या दरांमध्येही २४ पैशांची वाढ झाली आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत चालले असून, या दरवाढीचा सर्वाधिक फटका येथील वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे दैनंदिन जीवनात लागणार्‍या इतर वस्तूंचेही भाव वाढत आहेत. दिल्लीतही पेट्रोलचे दर २८ आणि डिझेलचे दर २२ पैशांनी वधारले आहेत. इंधनाचे दर वाढल्याने माल वाहतूक महागली आहे. त्यामुळे सर्व वस्तूंच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.\nदरम्यान, केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाकडून देशात पाच इथेनॉल निर्मितीचे कारखाने उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे डिझेल ५० आणि पेट्रोल ५५ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होईल, असे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. कचर्‍यापासून तयार करण्यात येणार्‍या इथेनॉलमुळे इंधनाचे दर कमी होण्यास मदत होईल, असेदेखील गडकरी म्हणाले आहेत. पण हे सर्व काही प्रत्यक्षात कधी होणार, असा प्रश्‍न जनता उपस्थित करत आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/ingratiation-of-water-sceam-in-beed/", "date_download": "2019-01-17T05:01:42Z", "digest": "sha1:KYZYB2EIOZ53OEVZCREQ2U6ZJQFJ2PXC", "length": 8988, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गंगा आली होsss अंगणी... १५ वर्षांपासून रखडलेल्या नळ योजनेचे अखेर उद्घाटन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nगंगा आली होsss अंगणी… १५ वर्षांपासून रखडलेल्या नळ योजनेचे अखेर उद्घाटन\nबीड – राज्यात बऱ्याच ठिकाणी सध्या हळूहळू पाणीटंचाई जाणवू लागली आहे. विशेषतः महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. काही ठिकाणी तर पाण्यासाठी नागरिकांना कित्येक किलोमीटर जावं लागत आहे. मात्र दुष्काळ हा फक्त निसर्गाचा कोप नसतो तर राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी देखील बऱ्याच गावांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. अर्धपिपंरी तालुका गेवराई जिल्हा बीड येथे देखील अशीच काहीशी परिस्थिती होती.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nगेल्या अनेक दिवसांपासून गावातील नळ योजना रखडल्याने महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. अनेक महिला यासंदर्भातील तक्रारी घेऊन नेतेमंडळींकडे जात असत मात्र म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसे. ही अडचण लक्षात घेऊन गावच्या विद्यमान सरपंच केशरबाई साळवे यांच्या पुढाकारातून गावातील नळ योजनेचं काम हाती घेण्यात आले .आणि नुसते काम हाती घेऊन त्या थांबल्या नाहीत तर हे काम तडीस देखील नेले. तब्बल १५ वर्षांपासून रखडलेल्या नळ योजनेचे उद्घाटन शुक्रवारी गावचे प्रतिष्ठित नागरिक रामचंद्र देशपांडे यांच्या हस्ते पार पडले. आहे. या योजनेतून गावकऱ्यांसाठी पाण्याची सोय होणार असून, महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार असल्यानं या योजनेचे ग्रामस्थांनी स्वागत केलं आहे.\nदरम्यान ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोग (ग्रामपंचायत स्थर) निधीतून या योजनेचे काम होणार आहे. या नळयोजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आली असून, या योजनेतंर्गत पाइपलाइनची सोय उपलब्ध करून गावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यात येणार असल्याचं यावेळी बोलताना सरपंच केशरबाई साळवे यांनी सांगितलं.या योजनेच्या उद्घाटन प्रसंगी उपसरपंच गीता शेलुटे, सामाजिक कार्यकर्ते, राम गाडे,पांडुरंग वेदपाठक, दादासाहेब रुपनर, अशोक डोंगरे, जयराम हापटे, राघू इंगावले, श्रीराम गोरे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nखावटी कर्जमाफीने लाखो आदिवासी बांधवांना दिलासा : विष्णू सवरा\nहर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांचे निधन\nपुणे : माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य रत्नप्रभादेवी शहाजीराव पाटील…\nअतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्य यंत्रणांचे बळकटीकरण करणार – एकनाथ…\nप्रजासत्ताक दिनी ५०० आंदोलक शिक्षक मंञालयासमोर आत्मदहन करण्याच्या…\nसंतप्त शिवसैनिकांनी केले निलेश राणेंच्या पुतळ्याचं महाडमध्ये दहन\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/nitin-gadkari-in-dagadushet-halavai-ganesh-mandir-pune/", "date_download": "2019-01-17T05:07:10Z", "digest": "sha1:D44EPTIQQTIPS4GCXJJN2OIMSVE3OURM", "length": 6366, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी 'दगडूशेठ' चरणी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी ‘दगडूशेठ’ चरणी\nवारकरी बांधवांशी साधला संवाद\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली…\nपुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. यावेळी खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, ट्रस्टचे हेमंत रासने, सुनील रासने, माणिक चव्हाण यांसह विश्वस्त उपस्थित होते.\nयावेळी गडकरी यांनी ट्रस्टचा यंदाचा देखावा असलेले ब्रह्मणस्पती मंदिर व त्यांची वैशिष्टे पाहून भरभरून कौतुक केले. तसेच गणेशोत्सव शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त पुणेकरांना शुभेच्छा दिल्या. ट्रस्टतर्फे त्यांचे सन्मानचिन्ह व उपरणे देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी उत्सव मंडपात उपस्थित असलेल्या वारकरी बांधवांशी त्यांनी संवाद साधला.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\nटीम महारष्ट्र देशा : नोटाबंदी नंतर आता नाणेबदली होणार असून केंद्र सरकार आता लवकरच एक रुपयाच्या नाण्यापासून ते १०…\nनर्मदा नदीत बोट बुडून ४० जणांच्या मृत्यूची भीती\nमहादेव जानकर बारामतीतून निवडणूक लढवणार\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/online-train-ticket-booking-is-difficult-irctc-has-closed-six-bank-debit-cards/", "date_download": "2019-01-17T05:23:55Z", "digest": "sha1:5I2WC3AXOOSWHFGTBT2LWF3FNALOYYFC", "length": 7593, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ऑनलाइन रेल्वे तिकिट बुकिंग झाल अवघड; आयआरसीटीसीने केले सहा बँकांचे डेबिट कार्ड बंद", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nऑनलाइन रेल्वे तिकिट बुकिंग झाल अवघड; आयआरसीटीसीने केले सहा बँकांचे डेबिट कार्ड बंद\nवेब टीम:- रेल्वेचे ऑनलाइन तिकिट बुकिंग करण्यासाठी सहयोगी कंपनी असलेल्या इंडियन रेल्वे कैटरिंग एंड टूरिजम कॉरपोरेशन (IRCTC) ने सहा बँकांचे डेबिट कार्ड ब्लॉक केले आहेत. आयआरसीटीसीला या सहा बँकांनी सुविधा शुल्क देण्यास नकार दिल्यामुळे सहा बँकांचे डेबिट कार्ड ब्लॉक करण्यात आले आहेत. या बँकामध्ये भारतीय स्टेट बँक व आईसीआईसीआई बँकचाही समावेश आहे. त्यामुळे या सहा कार्ड धारकांना आता ऑनलाइन तिकीट बुक करता येणार नाहीत. आयआरसीटीसीने आपल्या वेबसाइट वर बुकिंग करताना ग्राहकांकडून घेण्यात येणाऱ्या सुविधा शुल्काचा निम्मा हिस्सा मागितला होता. मात्र, याला बँकांनी नकार दिला त्यामुळे आयआरसीटीसीने हा निर्णय घेतला आहे.\nरेल्वेतील पॅन्ट्री चालकाला मनसेच्या शहराध्यक्षाने मागितली…\n… तर रेल्वेकडून मिळणार नुकसानभरपाई\nनोटबंदी झाल्यानंतर ऑनलाइन बुकिंगवर असलेला सर्विस टॅक्स बंद केला होता. त्या आधी स्लीपर क्लाससाठी 20 रुपये तर एसी क्लाससाठी 40 रुपये सुविधा शुल्क आकारण्यात येत होते. इंडियन ओवरसीज बँक, कैनरा बँक, यूनाइटेड बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि एक्सिस बँक अश्या काही ठराविक बँकांना यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे या कार्ड धारकांनी ऑनलाइन तिकिट बुकिंग करण्यास हरकत नाही .\nरेल्वेतील पॅन्ट्री चालकाला मनसेच्या शहराध्यक्षाने मागितली दोन लाखांची लाच\n… तर रेल्वेकडून मिळणार नुकसानभरपाई\nरेल्वेच्या ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी आधार कार्डची सक्ती \nअंडर-१९ विश्वचषक: ऊपांत्य सामन्यात भारत-पाक आमने सामने\nकुमारस्वामी सरकारमधील दोन आमदारांनी काढला पाठिंबा\nकर्नाटक : कर्नाटक राज्यातील कुमारस्वामी सरकारमधील एच. नागेश आणि आर. शंकर या दोन अपक्ष आमदारांनी राज्य सरकारचा…\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nसंतप्त शिवसैनिकांनी केले निलेश राणेंच्या पुतळ्याचं महाडमध्ये दहन\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व…\nराजू शेट्टींच्या सगळ्या शाळा मला माहिती आहेत – सदाभाऊ खोत\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/pm-narendra-modi/videos/", "date_download": "2019-01-17T04:54:19Z", "digest": "sha1:ZW5OJRFLPRTBLHEQW77RDZKIMAIZBJPW", "length": 11232, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pm Narendra Modi- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : पुण्यात पुन्हा पाणीगळती, वाहतूकीचा मोठा खोळंबा\nVIDEO : निवणुकीआधी धनगर आरक्षण मिळणार\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\nVIDEO : काँग्रेसने मला 12 वर्ष त्रास दिला होता -मोदी\n12 जानेवारी : 'मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा 12 वर्ष त्यांनी मला परेशान केलं. त्यांच्या प्रत्येक एजन्सीने मला त्रास दिला. एका खोलीत बसवून 9-9 तास चौकशी केली', असा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या कार्यकारणी परिषदेत केला.\nVIDEO : मोदींनी 'चौकीदार'ला बनवलं शस्त्र, पंतप्रधानांच्या भाषणातले सगळ्यात महत्त्वाचे 15 मुद्दे\nVIDEO : पोलिसांकडून NSUI च्या कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण; मोदींना दाखवले काळे झेंडे\nVIDEO : सवर्ण आरक्षण विधेयक, काय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO : राज ठाकरे मोदींना टाळून राहुल गांधींना देणार का मुलाच्या लग्नाची पत्रिका\nSpecial Report : मोदी, मंदिर आणि संघ : लोकसभेच्या रणांगणात रामाची परीक्षा\nVIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नववर्षातली पहिली अनकट मॅरेथॉन मुलाखत\nVIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदी अंदमानच्या जेलमध्ये; स्वातंत्र्यवीर सावरकरांना वाहिली आदरांजली\nVIDEO : वाजपेयींच्या स्मरणार्थ मोदींनी आणलं 100 रुपयांचं नाणं, जाणून घ्या वैशिष्ट्य\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t2542/", "date_download": "2019-01-17T04:32:03Z", "digest": "sha1:ZN7Z24JVRSJBEAZINM74C223AOIP3LDV", "length": 4131, "nlines": 85, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-आई खरच बोलायची", "raw_content": "\nआई खरच बोलायची ,\nलहानपणी निम्बोनिच्यामागे मामा रहायचा चंद्राच्या दारी,\nदिवस तेहि भलेच होते,जेव्हा पाठीवर दप्तराचे ओझे होते,\nते ओझे मनावरच्या ओझ्यापेक्षा हलकेच का नव्हते \nत्या कमकुवत फांद्या झाडांच्या,ज्या आम्ही लीलया सर करायचो,\nआणि आत्ता उंच-उंच इमारती ज्यांची मजले रोज चडूनही स्वतःचेच घर विसरायचो ,\nते शर्ट ज्याचा रंग मैदानाच्या माती समान असायचा,\nआणि आता हा अवघडायला लावणारा उच्चभ्रू पेहराव,\nत्या रात्री जेव्हा थकून बिछान्यावर आजीच्या गोधडीवर गाढ झोपी जायचो,\nआणि आता आईच्या अंगाईच्या आठवणीने रात्रभर रडायचो,\nजेव्हा कॉलेजला जाताना ती वाटखर्ची द्यायची,\nजपून वापर,नीट रस्ता ओलांड,अभ्यासासोबत मजाही कर....उद्या हे सर्व जवळ नसेलही\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: आई खरच बोलायची\nजेव्हा कॉलेजला जाताना ती वाटखर्ची द्यायची,\nजपून वापर,नीट रस्ता ओलांड,अभ्यासासोबत मजाही कर....उद्या हे सर्व जवळ नसेलही very true\nRe: आई खरच बोलायची\nRe: आई खरच बोलायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/prices-pomegranate-collapsed-41915", "date_download": "2019-01-17T06:07:05Z", "digest": "sha1:3FADEBJOPCC3MTJSWHXPERMX7SEPOOJV", "length": 12525, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "The prices of pomegranate collapsed डाळिंबाचे भाव गडगडले | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 25 एप्रिल 2017\nनाशिक - दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ करून उत्पादित केलेल्या लालचुटूक डाळिंबाचे भाव गडगडले आहेत. भगवा वाणाला 17 वर्षांमध्ये पहिल्यांदा नीचांकी भाव मिळाला आहे. पन्नास रुपयांवरून 20 ते 30 रुपयांपर्यंत किलो अशी भावात घसरण झाली आहे. सद्यःस्थितीत राज्यात 3 लाख टन डाळिंब शिल्लक असून घसरलेल्या बाजारभावाचा विचार करता शेतकऱ्यांना 750 कोटींचा दणका बसला आहे.\nनाशिक - दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ करून उत्पादित केलेल्या लालचुटूक डाळिंबाचे भाव गडगडले आहेत. भगवा वाणाला 17 वर्षांमध्ये पहिल्यांदा नीचांकी भाव मिळाला आहे. पन्नास रुपयांवरून 20 ते 30 रुपयांपर्यंत किलो अशी भावात घसरण झाली आहे. सद्यःस्थितीत राज्यात 3 लाख टन डाळिंब शिल्लक असून घसरलेल्या बाजारभावाचा विचार करता शेतकऱ्यांना 750 कोटींचा दणका बसला आहे.\nसंशोधन पूर्ण होऊन शेतकऱ्यांसाठी भगवा वाण उपलब्ध होऊन पंधरा वर्षे झालीत. तत्पूर्वी दोन वर्षे शेतकऱ्यांनी याची लागवड केली होती. राज्यात यंदा भगवा वाणाचे 15 लाख टन इतके उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे उत्पादन 3 ते 4 लाख टनांनी अधिक आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी नव्याने लागवड झालेल्या बागांमधील डाळिंब आता बाजारात येण्यास सुरवात झाल्याने आवक वाढण्यास मदत झाली आहे. सद्यःस्थितीत टरबूज, द्राक्षे, कलिंगड, आंबा अशी फळे बाजारात असताना उन्हामुळे डाळिंबाच्या सालीवर डाग आल्याने त्यास फारशी मागणी राहिलेली नाही. त्याचवेळी दिल्लीतही महाराष्ट्रातील डाळिंबाला विशेष पसंती मिळत नाही. हे मुख्य कारण भगवा वाणाचे भाव कोसळण्यामागे असल्याची माहिती डाळिंब महासंघाचे नेते प्रभाकर चांदणे यांनी दिली.\n'मेरा बुथ, पक्ष मजबूत' : पंकजा मुंडे\nऔरंगाबाद : \"लोकसभेची आचार सहिंता लागण्यासाठी 45 दिवसाचा वेळ आहे. यामूळे शक्‍ती बुथ प्रमुखांनी राहिलेले कामे वेळेत पुर्ण करावीत यासह, केंद्र आणि राज्य...\nमेयोच्या अतिदक्षता वॉर्डात नातेवाइकांकडून तोडफोड\nनागपूर - इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेयो) मेडिसीन विभागाच्या अतिदक्षता विभागात भरती असलेल्या महिलेचे निधन झाले. डॉक्‍टरांवर...\nमिहानमध्ये आंतरराष्ट्रीय कन्व्हेशन सेंटर उभारणार - मुख्यमंत्री\nनागपूर - मिहान प्रकल्पात आंतरराष्ट्रीयस्तराचे कन्व्हेशन सेंटर लवकरच उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली....\nआगरी-कोळी भाषेला रॅपचा तडका\nपाली - आगरी-कोळी भाषेतील गाणी सर्वत्र लोकप्रिय आहेत. मात्र या भाषेला रॅपचा तडका देण्याचे काम केले आहे \"सर्वेश तरे\" युवा कलाकाराने. त्याच्या आगरी-कोळी...\nदक्ष मुख्यमंत्री व कटिबद्ध डीजी लक्ष देतील का\nनागपूर - पोलिसांच्या कल्याणासाठी तत्पर असेलेले मुख्यमंत्री आणि त्यांच्या समस्येचे निवारण करण्यासाठी कटिबद्ध असलेले राज्याचे पोलिस महासंचालक...\nमुद्रा योजना: फरारी झालेल्यांसह कर्ज घेणाऱ्यांची माहिती द्या\nऔरंगाबाद : मुद्रा योजनेसाठी बोगस कोटेशन पाठविणारे आणि कर्ज घेऊन फरारी झालेल्यांची माहिती; तसेच कोणी-कोणी मुद्रा कर्ज घेतले, त्याची माहिती बॅंकेला आता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=3694", "date_download": "2019-01-17T05:12:35Z", "digest": "sha1:YUYQCMUIEPJXVLFHTPZQYKSE4FGFOBRE", "length": 10351, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nसैन्यदलातील कपात म्हणजे सुरक्षेशी तडजोड\nभाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा मोदींवर हल्लाबोल\nनवी दिल्ली: भारतीय सैन्यदल जगातल्या ५ मोठ्या सैन्यदलांपैकी एक आहे. इतकेच नव्हे तर देशाविषयी समर्पणाची भावना आणि संरक्षण सिध्दतेबाबत विशेष कौशल्याचे व कार्यक्षमतेचे दर्शन या सैन्यदलाने सार्‍या जगाला वेळोवेळी घडवले आहे, अशा सैन्यदलाबद्दल प्रत्येक भारतीयाला गर्व व अभिमान आहे. आता खर्च कमी करण्यासाठी सैन्यदलात मोठ्या प्रमाणावर कपात करण्याचा केंद्र सरकारचा जो प्रस्ताव चर्चेत आहे, तो राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणारा आहे, अशा आशयाचे तीन ट्विट भाजपचे बंडखोर खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी गुरुवारी केले.\nप्रसारमाध्यमातील ज्या वृत्तांशी संबंधित हे ट्विट शत्रुघ्न सिन्हांनी केले, त्या बातम्यांमध्ये ५ ते ७ हजार कोटींच्या संरक्षण खरेदीसाठी सैन्यदलात सुमारे १.५ लाख जवानांची मोठी कपात करण्याचा सरकारचा इरादा असल्याचे नमूद केले होते. संरक्षण व्यवस्थेवर होणारा अफाट खर्च कमी करण्याबाबत असा तर्क मांडला गेला की, भारतीय संरक्षण व्यवस्थेसाठी सध्या १.२ लाख कोटी रुपयांचे बजेट आहे. त्यातला ८३ टक्के खर्च केवळ संरक्षण व्यवस्थेचा महसुली खर्च (एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट) व सैन्यदलाचे वेतन यासाठी खर्च होतो.\nसैन्यदलाला मिळणार्‍या बजेटपैकी फक्त १७ टक्के म्हणजे २६ हजार ८२८ कोटी संरक्षण सिध्दतेसाठी लागणार्‍या साधनसामग्रीवर खर्च होतो. या बजेटवर सैन्यदल अगोदरच नाराज आहे. आगामी काळात सैन्यदलात व्यापक कपात करून जे ३१ हजार ८२६ ते ३३ हजार ८२६ कोटी हाती येतील त्यातून ५ ते ७ हजार कोटींच्या शस्त्रांस्त्रांची खरेदी भारताच्या संरक्षणासाठी करण्याचा सरकारचा इरादा आहे. याच वृत्तावर सिन्हा भडकले व राष्ट्रीय सुरक्षेशी समझोता या शीर्षकाखाली एकापाठोपाठ एक असे तीन ट्विट करून त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात तिखट प्रतिक्रिया नोंदवली.\nमी बोलतो ती ‘दिल की बात’\nभाजप कार्यकर्त्यांकडून सुरू असलेल्या निषेध घोषणांच्या पार्श्‍वभूमीवर शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘मन की बात’ करण्याचे पेटंट काही माझ्यापाशी नाही. मी जे काही बोलतो ती दिल की बात असते. देशात पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमती वाढत असल्यामुळे जनता निराश आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून गॅसच्या किमतीत दुप्पट वाढ झाली आहे. इंधनाचे भाव आकाशाला भिडले आहेत, सैन्यदलात कपात करण्याचा प्रस्ताव तर धक्कादायक आहे. अशा वेळी इतरांना सल्ले देण्याऐवजी केंद्र सरकार आपल्या मंत्रिमंडळावर होणार्‍या खर्चात कपात का करीत नाही.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://nvgole.blogspot.com/2008/11/blog-post_18.html", "date_download": "2019-01-17T05:31:22Z", "digest": "sha1:HZ4BZ6GTUWPJOCXV5BTUR6OXFN7JQJXU", "length": 40666, "nlines": 313, "source_domain": "nvgole.blogspot.com", "title": "नरेंद्र गोळे: \"उडिशा\" दर्शन-२", "raw_content": "\n'मला जाणून घे, मला जाणून घे' म्हणणार्‍या चराचराला, कलाकलानी जाणून घेत असता, जी संपन्नता लाभली, ती कले कलेने सुहृदास सादर समर्पित करावी म्हणूनच हा प्रयास. वाचकासही सुरस वाटावा, हीच प्रार्थना\nप्रारणांचे स्वरूप आणि प्रारणसंसर्ग\nओरिसा कलेचे आगर आहे. भुबनेश्वरच्या रस्त्यांवरील दुभाजक असू देत, खासगी घरांकरता निवडलेले ग्रिलचे डिझाइन असू दे, रस्त्याकाठच्या दिव्यांकरता निवडलेले कलापूर्ण खांब असू देत, मोहक वक्ररेषा आणि बारीक-बारीक कलाकुसर मनाला सारखी मोहवत राहते. जरी आम्ही आमच्या पर्यटनात रुपेरी तारेच्या अलंकारांचे माहेरघर ‘कटक’ समाविष्ट केलेले नव्हते, तरी तसल्याच पितळी तारेच्या कलाकुसरीच्या वस्तूंनी 'एकम्रा हाटा'त आमचे लक्ष वेधून घेतले होते. 'एकम्रा हाट' हे उडिशा सरकारने भुबनेश्वरला उभारलेले एक कायमस्वरूपी हस्तकला प्रदर्शन आहे. पर्यटकाने खेरिददारीत रुची नसली तरी अवश्य पाहावेच असे आहे. भुबनेश्वरच्या बिजू पटनाईक विमानतळापासूनच उडिया कलात्मकतेचे दर्शन होऊ लागते. एकम्रा हाटातील स्वागत कक्षात ते अधिकच प्रकर्षाने प्रकट होते. ओरिसा सरकारच्या अधिकृत प्रवासीनिवासांना (हॉटेलांना) \"पंथनिवास\" म्हणतात. सर्वच पंथनिवासांतील खोल्या बैठकीच्या सामानांनी (फर्निचरने) सुसज्ज असत. पंथनिवासातील उपाहारगृहा (रेस्तराँ) मध्ये परवराच्या कापांना बेसन लावून तळलेले काप क्षुधोत्तेजक (स्टार्टर्स) म्हणून देत असत. ही पाककृती (रेसिपी) आम्हाला बेहद्द आवडे. याला ते लोक ‘परवर भाजा’ म्हणत.\nराजाराणी मंदिर भारतीय पुरातत्त्व विभागाचे ताब्यात आहे. त्यांच्या ताब्यातील अत्यंत सुव्यवस्थित स्मारकांचे (मॉन्युमेंट्स) हे एक उदाहरण आहे. हल्ली ओरिसात \"राजाराणीय\" म्हणून ओळखल्या जात असलेल्या वालुकाश्माने हे मंदिर बांधण्यात आलेले आहे. सध्या त्यात मूर्ती नाही. मात्र ती शिवाची मूर्ती वा लिंग असावे, याचे पुरावे बाह्य बांधकामात सापडत असल्याचे भारतीय पुरातत्त्व खात्याच्या पुस्तकात म्हटले आहे. कदाचित या मंदिरावरूनच या प्रकारच्या दगडांना \"राजाराणीय\" म्हणू लागले असावेत. डौलदार बांध्याच्या देखण्या नर्तिका आणि दिक्पाल हे राजाराणी मंदिराचे वैशिष्ट्य आहे. सलग दगडातून कोरून काढलेल्या उभ्या कलात्मक गजांच्या खिडक्या हे ही एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. त्या खिडक्यांमुळे, मंदिराला खऱ्याखुऱ्या वास्तवास, दगडात साकार करण्याचे श्रेय लाभते. खिडकीच्या प्रत्येक गजावरील नक्षी निराळी असून, सहज नजरेत भरते.\nउदयगिरी आणि खंडगिरी या दोन जवळजवळच्या टेकड्यांवरील लेण्या, भुबनेश्वरच्या नैरृत्येकडील खुर्दा मार्गावर शहराबाहेर आहेत. उदयगिरी भारतीय पुरातत्त्वखात्याच्या अखत्यारीत असून त्यावर चढण्यास तिकीट आहे. त्यावर चढल्यावर तिथून खंडगिरीची टेकडी दिसते. ओरिसात जागोजागी दिसणाऱ्या पांढऱ्या चाफ्याचा विशाल वृक्ष, उदयगिरीच्या जिन्याकाठीही आहे. खंडगिरीवरूनही उदयगिरीच्या लेण्या दिसतात.\nमुक्तेश्वर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, लिंगराज मंदिर ही सगळी मंदिरे आसपासच आहेत. लिंगराजमंदिरात फोटोग्राफीस मनाई आहे. सिद्धेश्वर मंदिराला सलग दगडातून कोरलेल्या खिडक्या आहेत. त्या म्हणजे कोरीव खिडकीकलेतील कमालच आहे. नागकन्यांचे स्तंभ आणि भूमितीय आकृत्यांची नक्षी जागोजाग दिसून येते. नागकन्यांची कमनीयता नेत्रदीपक आहे. सिंहाचे हत्तीवर वर्चस्व दाखवणारी शिल्पे दारांवर दिसून येतात. ती बुद्ध धर्मावर हिंदू धर्माने मिळवलेल्या विजयाचे प्रतीक मानली जातात.\nभुबनेश्वर, खुर्दा, बरकूल, रांभा, गोपालपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५ च्या दोन्ही बाजूस नजर पोहोचेतोवर भाताची शेती पसरलेली आहे. हिरव्या पोपटी रंगाच्या सर्व छटांनी समृद्ध हिरवाईने डोळे निवतात. क्षितिजापर्यंत पसरलेल्या भातशेतीमधून सरळसोट जाणारा रस्ता आकाशातून पाहताना 'नो एंट्री' च्या चिन्हासारखा दिसत असावा. राष्ट्रीय चौपदरी महामार्गाचा तो एक हिस्सा असल्याने त्याचे काँक्रीटीकरण सुरू आहे. जिथे काँक्रीटीकरण झालेले आहे तिथे रस्त्याची अवस्था छानच आहे. एरव्ही अतिशय खराब.\nबरकूलच्या पंथनिवासाचे कार्यालय म्हणजे एक कौलारू टुमदार बंगला होता. मात्र, आम्ही राहिलो ती इमारत जुन्या प्रकारची सिमेंट काँक्रीटची दुमजली इमारत होती. जिच्या वरच्या मजल्यावर आम्ही राहिलो. उतरायला सरळसोट उतरता जिना दाराबाहेरच होता. जिन्याच्या चौकातून समोरचे धाब्याचे घर व्यवस्थित दिसे. उपाहारगृह दूरवर होते. त्याच्यामागे वरकरणी तंबूसारखी दिसणारी सिमेंट काँक्रीटची टुमदार घरे ओरिसा पर्यटन विकास महामंडळाची सुट्टीकालीन घरे (हॉली-डे होम्स) होती.\nमात्र सकाळी जेव्हा आम्ही जलप्रवासाला बाहेर पडलो होतो तेव्हा, सूर्य तळपत होता. ऊन लागू नये म्हणून आम्ही डोक्याला फडकी ओली करून बांधलेली होती. त्यातही उकाडा होऊन फडके उतरवावे लागे. सभोवताल क्षितिजापर्यंत हिरवेगार पाणी दिसे. क्षितिजापर्यंत वर्तुळाकार कुठल्याही दिशेला किनारा दिसू नये एवढा चिल्का सरोवराचा विस्तार भव्य आहे. पावसाळ्यात एकूण १, १६५ वर्ग किलोमीटर्स एवढे विस्तृत क्षेत्र या जलाशयाने व्यापलेले आहे.\nबरकूलच्या पंथनिवासा पाठीमागे असलेल्या जेटीवरून आपण नेहमी चित्रात पाहतो तसल्या बदक, राजहंस इत्यादी आकारांच्या सुरेख नावा जलाशयात बांधून ठेवलेल्या दिसत. तिथे विस्तीर्ण चिल्का सरोवराचा साधारणतः एखाद किलोमीटर व्यासाचा भाग दगडमातीच्या बंधाऱ्याने बंदिस्त केलेला आहे. त्याला मुख्य जलाशयात शिरण्यासाठी एक तोंड होते. मुखातून लांबवर प्रवास करणाऱ्या स्वयंचलित होड्या व पडाव बाहेर जाऊ शकतात. उडिशा शैलीचे शिकारा (छताच्या नावा) मात्र या पाळीच्या मर्यादेतच प्रवाशांना फिरवून आणतात. त्यांच्या फेरीची वेळ संध्याकाळची ठरवलेली असते. गुडुप अंधार, निरव शांतता आणि वेड लावणारे गार वारे, अशात केवळ एक नावाडी तीन-चार प्रवाशांना छताच्या नावेत बसवून, बांबूने वल्हवत साधारणतः तासाभराचा फेरफटका, बंदिस्त जलाशयात, बांधाच्या काठाकाठाने घडवून आणतो. हा अनुभव आमच्यासाठी अविस्मरणीय ठरला. जलाशयाची खोली कुठेही दहा पंधरा फुटांहून जास्त नसली, तरीही बांबूच्या एका वल्ह्यासरशी हळूच, नाव बरेच अंतर पार करून नेण्याचे कसब आश्चर्यकारक होते.\nबरकूलमध्ये स्वयंचलित होडीने चिल्का सरोवरात दूरवर फेरी करून कालीजय मंदिराचे बेट आणि नालबन नावाचे बेट दाखवले जाते. कालीजय बेटावर एक विहीर होती. बेटावर आम्हाला एक सौर दिवाही पाहायला मिळाला. भारत सरकारच्या, अपारंपरिक, पुनर्नविनीक्षम, ऊर्जास्त्रोतांच्या खात्यात आमचे वैदर्भीय मंत्री श्री. विलास मुत्तेमवार साहेब आल्यापासून, अशा गोष्टींकडे आमचे हमखास लक्ष जाते. कालीजय मंदिराची एक कथा पर्यावरणीय प्रशिक्षण केंद्राने (Enviromental Education Center) तिथे एका फलकावर नोंदवून ठेवलेली आहे. ती खाली दिलेलीच आहे.\nनालबनात आम्ही पोहोचलो ते वनखात्याच्या शेवाळं-भेदक होड्यांनी निर्माण केलेल्या कालव्यांतून. उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालावते तेव्हा हे सारे कालवे कोरडे पडून मोठे विस्तीर्ण बेट दिसू लागते, असे नावाडी सांगत होता. आम्ही मात्र ज्या निरीक्षण घराच्या पडवीतून आजूबाजूचा पाण्यात बुडालेला परिसर पाहत होतो त्या निरीक्षणघरापुरतेच ते बेट सीमित झालेले दिसत होते. नाव मनोऱ्याच्या चौथऱ्याशी उभी करून आम्ही वर निरीक्षण करण्यास गेलो.\nसभोवताल सर्व पाणथळ भाग दिसत होता. कुठे कुठे जमिनीत रोवलेल्या बांबूची टोके वर दिसत. त्यावर पाण्यात बुडी मारून नुकतीच माशाची शिकार साधलेले पाणकावळे पंख सुकवताना दिसत. यांव्यतिरिक्त एक मोठासा करकोचा आणि एक भला थोरला बगळाच काय तो पाहता आला. नाही म्हणायला छोटे छोटे पक्षी, टिटव्या दर्शन देत होत्याच. जानेवारीत इथे लाखो स्थानांतर करणारे पक्षी येतात असे जरी सारखे ऐकत आलेलो असलो तरी सध्या ऑक्टोबर अखेरीस मात्र अगदीच तुरळक आणि लहान सहान पक्षी आसपास दिसून येत होते.\nकालीजय मंदिराची कथा आणि अग्नीपंखी पक्षांचे सैन्य\nपरिकुडा वंशाच्या भागिरथी मानसिंगाच्या कारकीर्दीत, खुर्दाच्या राजाने मानसिंगाशी युद्ध पुकारले. पराभवाच्या नामुष्कीतून सोडवण्यासाठी, मानसिंगाने कालीदेवीची प्रार्थना केली. लढाई सुरू होण्याआधीच अग्नीपंखी पक्षांचा मोठा थवा उपजीविकेच्या शोधात, युद्धभूमीजवळच येऊन दाखल झाला. खुर्दाचा राजा ससैन्य येऊन पोहोचला. त्याला वाटले की हे मानसिंगाचेच सैन्य असले पाहिजे. त्यांच्या प्रचंड संख्येपुढे आपले सैन्य टिकाव धरणार नाही असे वाटून तो तसाच माघारी परतला. अशाप्रकारे अग्नीपंखी पक्षांची कुमक येऊन पोहोचल्यानेच मानसिंगाचा पराभव टळला. त्या पक्षांना कालीदेवीनेच पाठवले असावे असा मानसिंगाला विश्वास होता. तेव्हापासून त्याच्या राज्यात कालीजय देवीची पूजा केली जाते. ते बेटही कालीजय बेट म्हणूनच ओळखले जाते. मंदिराच्या आसपास हर तऱ्हेची दुकाने प्रसादाचे, कलाकुसरींचे ऐवज मांडून थाटलेली होती.\nLabels: \"उडिशा\" दर्शन-२, गद्य, प्रवासवर्णन, भुबनेश्वर\nमी लिहितो त्या अनुदिनी\n६. आरोग्य आणि स्वस्थता\nऍट जीमेल डॉट कॉम\n॥ एकात्मता स्तोत्र ॥\nअक्षरधाम मंदिर नवी दिल्ली\nअप-१: आहार आणि आरोग्य\nअप-३: प्रशासनाकडे वळून बघतांना\nअमूल द टेस्ट ऑफ इंडिया\nअसामान्य व्यक्तींनी काढलेली असामान्य व्यक्तींची रेखाचित्रे\nआव्हान जम्मू आणि काश्मीरातील छुप्या युद्धाचे\nउत्तराखंडाची सहल भाग-१: पूर्वतयारी\nउत्तराखंडाची सहल भाग-२: मुंबईच बरी\nउत्तराखंडाची सहल भाग-३: उत्तराखंडातील वनस्पती\nउत्तराखंडाची सहल भाग-४: हायड्रन्झिया आणि नावा\nउत्तराखंडाची सहल भाग-५: पशुपक्षी\nउत्तराखंडाची सहल भाग-६: देवभूमी\nउत्तराखंडाची सहल-७: पर्यटन प्रणालीने काय द्यावे\nऊर्जस्वला वर्चस्वला अतिनिष्चला विजये\nएक-चित्र यदृच्छय बिंदू बहुशिक्कारेखन\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी १-उज्जयिनी\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी २-इंदौर\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ३-मांडू ओंकारेश्वर\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ४-ओंकारेश्वर\nकवी माधव ज्यूलियन यांचा आज जन्मदिन\nका रे असा अबोल तू\nकानानी बहिरा मुका परी नाही\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०१\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०२\nचला गड्यांनो शेतीबद्दल बोलू काही\nचिनाब नदीवरला लोहमार्ग पूल\nजय संवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा\nजलतज्ञ माधव आत्माराम चितळे\nठसठशीत वास्तवावरचे परखड भाष्य – ठष्ठ\nतू संघ संघ जप मंत्र निजांतरात\nदिव्य मी देत ही दृष्टी\nदीपावलीच्या तसेच नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nदेखण्या घुबडाची निर्मम हत्या\nपद्मविभूषण ई.श्रीधरन यांस मानाचा मुजरा\nपहिल्या अणुस्फोटक-प्रकल्पाचा मुख्याधिकारीः जनरल लेस्ली ग्रुव्हज\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: १\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: २\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: ३\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: ४\nपुस्तक परिचयः आव्हान जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे\nपुस्तक परिचयः डॉ. आई गणेश तेंडुलकर\nपुस्तक परिचयः पर्वतावरील पुनर्जन्म\nपुस्तक परिचय: परत मायभूमीकडे\nपुस्तक परिचय: पर्यटन सम्राट\nपुस्तकपरीक्षण: नॉट ओन्ली पोटेल्स\nपेंच अभयारण्यात एक दिवस\nप्रामाणिकपणा अनमोल असतो. तो अभंग असू द्यावा\nबारा चेंडूंच्या कोड्याचे उत्तर\nब्लॉग माझा-२०१२ पुरस्कार प्रमाणपत्र\nब्लॉग माझा-३ स्पर्धेचा निकाल\nभारतीय जनतेला लोकशाहीने काय दिले\nमराठी उच्च शिक्षण समिती\nमहिला वैज्ञानिक अनुपमा कुलकर्णी\nमेळघाट २०१२ – २०१३\nमेवाडदर्शन-२: पहिला दिवसः माऊंट अबू\nमेवाडदर्शन-३: दुसरा दिवसः माऊंट अबू\nमेवाडदर्शन-४: तिसरा दिवसः हल्दीघाटी व नाथद्वार\nमेवाडदर्शन-५: चौथा दिवसः उदयपूर\nमेवाडदर्शन-६: पाचवा दिवसः चित्तौडगढ\nमेवाडदर्शन-७: सहावा दिवसः पुष्कर\nमेवाडदर्शन-८: सातवा दिवसः रणथम्भोर\nमेवाडदर्शन-९: आठवा दिवसः जयपूर\nरुग्णोपयोगी साहित्य सेवा संस्था\nविकसित भारताची संकल्पना लेख\nविडंबने-२ दासबोध आणि उदासबोध\nविडंबने-४ 'रांगोळी घालतांना पाहून'\nविडंबने-५ 'माझे जीवन गाणे'\nविडंबने-६ 'स्वयंवर झाले सीतेचे'\nशालेय शिक्षणात काय असावे\nसारे जहाँ से अच्छा\nसिक्कीम सहल-१०: भारतीय वनस्पती उद्यान\nसिक्कीम सहल-२: कोलकाता स्थलदर्शन\nसिक्कीम सहल-३: मिरीक स्थलदर्शन\nसिक्कीम सहल-४: चहाचे मळे\nसिक्कीम सहल-५: हिमालयन पर्वतारोहण संस्था\nसिक्कीम सहल-६: गान्तोक शहरदर्शन\nसिक्कीम सहल-९: गान्तोक ते न्यू जल पैगुडी\nहिताची निगा किती करावी\nअसती नितळ इतके चेहरे\nआई तुला प्रणाम (वंदे मातरम्‌ चा अनुवाद)\nइथेच कुठे मन आहे, पायतळी येवो ना\nऐकून जा ना हृद-कथा\nकाय सजणात माझ्या कमी\nजा रे जा योग्या तू निघून जा\nतू इथे प्रवासी अन् हा निवारा जुजबी आहे\nदिस हे बहारीचे, तुझ्या माझ्या पसंतीचे\nपाऊली यांचा वगळ सिद्धांत\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये\nपौर्णिमेचा चंद्र वा सूर्यच जणू की तू\nमज सांग ए मना तू\nयावरून असे तू न समजावे\nवारंवार तुला काय समजवे\nसाथ देण्याचे जर का तू करशील कबूल\nहर क्षणी बदलते आहे रूप जिंदगी\nहे रूपवती तू जाग तुला प्रेम पुकारे\nहृदयोपचार घेत असतांना मी वाचलेली पुस्तके\nभूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय\nपुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस\nमिसळपाव वरील माझे लिखाण\n\"तो सलीम राजपुत्र\" चा हिंदी अनुवाद \nकोई लौटा दे मेरे, बीते हुए दिन\nपुष्पक यानात भानू आणि पार्वती\n१. ब्लॉग माझा-३, या २०१० मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत ह्या अनुदिनीचा ४-था क्रमांक आलेला होता. परीक्षक लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी) विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक सा. साधना आणि माधव शिरवळकर (आयटी तज्ज्ञ) हे होते. पारितोषिक वितरणाचा हा कार्यक्रम २६ डिसेंबर २०१० रोजी ध्वनिचित्रमुद्रित करून, रविवार, २७ मार्च २०११ रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत स्टार माझा ह्या दूरदर्शन वाहिनीवरून प्रसारित केला गेला.\n२. २०१२०८२७ रोजी वाचावे नेटके ह्या लोकसत्तेच्या सदरात ह्या अनुदिनीचा परिचय श्री.अभिनवगुप्त ह्यांनी “वाचावे नेट-के : ग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार अभिनवगुप्त - सोमवार२७ ऑगस्ट २०१२” ह्या शीर्षकाखाली करून दिला.\nग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार: दुवा-१\nग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार: दुवा-२\n३. वाचावे नेटके मधील लेखानंतर मायबोली डॉट कॉम वर अनेकांनी अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या.\n४. ‘एबीपी माझा’च्या ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेच्या चौथ्या पर्वात ह्या अनुदिनीस प्रथम पसंतीच्या पाच अनुदिनींमध्ये तिसरे स्थान देण्यात आलेले आहे.\nए.बी.पी. माझाच्या संकेतस्थळावरील निकालाची घोषणा\nब्लॉग माझा कौतुक सोहळा रविवार, ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वा. एबीपी माझावर प्रक्षेपित केला गेला.\nब्लॉग माझा कौतुक सोहळा\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०१\nअभंग , ओवी , घनाक्षरी इत्यादी पद्यप्रकारांत लघुगुरू हा भेद नाही. स्थूलमानाने सर्व अक्षरे सारख्याच दीर्घ कालांत म्हणजे गुरूच उच्चारायची असत...\nजयपूर मी आकाशातून, आगगाडीतून, बसमधून, जीपमधून आणि पायी फिरून पाहिलेले आहे. अर्वाचीन भारतातल्या आधुनिक शहरांपैकी एक अतिशय देखणे शहर आहे जयपू...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-gril-trying-suicide-local-railway-55347", "date_download": "2019-01-17T06:06:00Z", "digest": "sha1:HVTCCVHAGGXK7W23HP54LF7JL2YZQJKC", "length": 11643, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news gril trying to suicide local railway लोकल अंगावरुन जाऊनही बचावली तरूणी | eSakal", "raw_content": "\nलोकल अंगावरुन जाऊनही बचावली तरूणी\nसोमवार, 26 जून 2017\nअंधेरी रेलवे स्टेशनमधे आत्महत्येचा प्रयत्न\nमुंबई- लोकल अपघातात अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागतात किंवा गंभीर जखमी होतात. मात्र, गेल्या शनिवारी अंधेरी रेलवे स्टेशनमधे एका 22 वर्षीय तरूणीने स्टेशनमध्ये येणाऱ्या लोकलसमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने ती बचावली असून, किरकोळ जखमी झाली आहे.\nअंधेरी रेलवे स्टेशनमधे आत्महत्येचा प्रयत्न\nमुंबई- लोकल अपघातात अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागतात किंवा गंभीर जखमी होतात. मात्र, गेल्या शनिवारी अंधेरी रेलवे स्टेशनमधे एका 22 वर्षीय तरूणीने स्टेशनमध्ये येणाऱ्या लोकलसमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने ती बचावली असून, किरकोळ जखमी झाली आहे.\nतणावाखाली असणाऱ्या या तरुणीने अगोदर मोबाईलवरून मित्राशी सवांद साधला होता. संवाद झाल्यानंतर तिने येणाऱ्या लोकलसमोर स्वतःहाला झोकून दिले. तरूणींने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे दिसताच स्टेशनमध्ये आलेल्या लोकलच्या मोटरमनने लोकलचा वेग आणखी कमी करून ती थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तरूणीच्या शरीरावरून लोकलचे तीन डबे गेले होते.\nलोकल थांबल्यानंतर रेल्वे पोलिस, प्रवाशांच्या मदतीने तिला बाहेर काढून जवळच्या रूग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. तिच्या पाठीला, हाताला आणी पोटाला किरकोळ मार लागला आहे. याबाबत रेल्वे पोलिस पुढील तपास करत आहे.\nअभिनयाच्या क्षेत्रातील प्रवेश अपघाताने\nपुणे - पोटापाण्यासाठी तुम्ही जे काम करता ती तुमची उपजीविका असते; पण मनापासून एखादे काम केले तर ती जीविका ठरते. माझ्याबाबतीत मी कलाकार म्हणून काम...\nनगर-दौंड महामार्गावर अपघात, बाप-लेक ठार\nश्रीगोंदे- नगर-दौंड महामार्गावर आज आणखी दोन बळी गेले. न्यू इंग्लिश स्कुल समोर आज दुपारी दोन दुचाकींची समोरसमोरा धडक झाली. यामध्ये एका दुचाकीवरील...\nलोकलचा जीवघेणा प्रवास कधी थांबणार \nकल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला...\nबसचे चाक डोक्यावरून गेल्याने तळेगावात एक ठार\nतळेगाव - स्टेशन रस्त्यावर मेथडिस्ट चर्च-हचिंग स्कुल दरम्यान दुपारी दोनच्या सुमारास भरधाव चाललेल्या खाजगी मिनी बसचे चाक डोक्यावरून गेल्याने एकजण जागीच...\nकशेडी घाटात रसायनाचा टँकर पलटी\nरत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील अवघड वळणावर रसायनाचा टँकर पलटी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पाच तास...\n\"त्या' मायलेकरांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार\nअंबाजोगाई - औरंगाबाद येथे वास्तव्यास असलेले उपअभियंता दिलीप सोपान घाडगे (वय 52) यांचे सोमवारी (ता. 14) एरंडोलजवळ कारअपघातात निधन झाले. काही कालावधीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8/", "date_download": "2019-01-17T04:35:47Z", "digest": "sha1:XVD5KDMMPL4WJ6QNGPRJHN3DEKUX4BIO", "length": 12838, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रोजगार देणारे व्हा ! नितीन गडकरींचे युवकांना आवाहन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n नितीन गडकरींचे युवकांना आवाहन\nनागपूर‍: गेल्या पाच वर्षांमध्ये हजारो तरुणांना रोजगार मिळवून देण्याचे काम फॉर्च्यून फाऊंडेशनने केले आहे आणि आजही करत आहेत. बेरोजगारी देशातील प्रमुख समस्या असून, नोकऱ्या देण्यावर मर्यादा आहेत. रोजगार कसे निर्माण होतील,यावर लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांच्या विशेष लक्ष देण्यामुळे मिहानमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.\nस्व. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित फॉर्च्युन फाऊंडेशनच्या ‘युथ एम्पॉवरमेंट समिट’च्या उद्घाटनप्रसंगी नितीन गडकरी बोलत होते.\nसध्या विदर्भातील मिहानमध्ये 50 हजार रोजगार मिळवून देण्याचे लक्ष्य असून, त्यापैकी 27 हजार तरुणांना रोजगार दिला आहे. येत्या वर्षात 50 हजार युवकांना रोजगार मिळेल. पायाभूत सुविधांची वाढ करताना रस्त्याची कामे सुरु आहेत. त्यातून विकासाचा वेग प्रचंड वाढत आहे. त्यामुळे येथील युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत असला तरी त्यांनी रोजगार देणारे व्हा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.\nविदर्भात सर्व प्रकारची नैसर्गिक साधन संपत्ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे उद्योगनिर्मिती आणि रोजगारही मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या विशेष प्रयत्नामुळे येत्या काही दिवसांमध्ये नागपुरात आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे काम सुरु होत असून, संत्रानगरी तसेच टाइगर कॅपिटल असल्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनासही चालना मिळणार असल्याचे नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले. नवनवीन तंत्रज्ञानामुळेही रोजगार निर्मिती होणार असल्यामुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल, असा आशावाद श्री. गडकरी यांनी व्यक्त केला.\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भात मेट्रो, ड्रायपोर्ट, सिंचनासाठी पाणी उपलब्ध, विमानतळ, आयआयआयटी, आयआयएम, लॉ युनिव्हरसिटी आहे. त्यामुळे विदर्भातील विकासाचा वेग प्रचंड वाढला असल्याचे सांगून गडकरी यांनी व्यावसायिकतेकडे लक्ष देऊन नवनवीन टेक्नॉलॉजी आणून उद्योग उभे राहावेत,अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच यावेळी लक्ष्मणराव आयटीआयला तंत्रज्ञान विद्यापीठ बनविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालण्यास सांगितले. आजापर्यंत साडेनऊ लाख कोटी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून वित्तपुरवठा करण्यात आला असल्याचे सांगितले.\nदेशातील 22 लाख युवकांना वाहतूक क्षेत्रात रोजगार मिळाला. मात्र, मध्यंतरी त्यांच्याकडे विनावाहक कारचा प्रस्ताव आला होता, असे सांगून गडकरी यांनी विनावाहक कार देशात आणून बेरोजगारी वाढेल, यामुळे त्यांनी तो प्रस्ताव नाकारल्याचे सांगितले. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात वनोपजावर आधारित उद्योगांना चालना देऊन स्थानिकांना रोजगार मिळेल, याकडे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे लक्ष वेधले. तसेच नुकत्याच राज्य मंत्रिमंडळाने नॅरो गेजचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदुष्काळी जिल्ह्यात वॉररुम : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्कारचा गुन्हा दाखल\nडोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानातून शस्त्रसाठा जप्त\nनाशिकमधील व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी दोघे ताब्यात\n“सौर ऊर्जा’ने उजळणार शासकीय कार्यालये\nगडचिरोलीतीतील अपघातात सहा विद्यार्थी ठार\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nराम सुतार हे भारताचे ‘कोहिनूर’ -मुनगंटीवार\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\nमिळकतकरामध्ये 12 टक्‍क्‍यांनी होणार वाढ\nसरकारी शाळांच्या गुणवत्तेचा टक्का वाढला\nसाडेआठ लाख विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा\nइलेक्‍ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग युनिट विकसित\nडास मारण्याच्या यंत्र खरेदीतही ‘झोल’\nबारावी परीक्षेसाठी उद्यापासून ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध\nप्रजासत्ताकदिनी शहरात धावणार ई-बस\n#व्हिडीओ : दुष्काळात तेरावा महिना; व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी वाया\nतापमानात चढउतार, पुण्याचा पारा 11 अंशांवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t3453/", "date_download": "2019-01-17T05:26:42Z", "digest": "sha1:CFHFXREIIWDLZ7VYRWUDMZT7SIZLJYFM", "length": 4194, "nlines": 94, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-मी असाच राहिलो सुनासुना तुझ्याविणा", "raw_content": "\nमी असाच राहिलो सुनासुना तुझ्याविणा\nAuthor Topic: मी असाच राहिलो सुनासुना तुझ्याविणा (Read 1184 times)\nमी असाच राहिलो सुनासुना तुझ्याविणा\nमी असाच राहिलो सुनासुना तुझ्याविणा\nमी इथेच संपलो पुन्हापुन्हा तुझ्याविणा ...\nका आली सांजवेळी तुझी याद साजणी \nआसवांनी वाहण्याचा केला गुन्हा तुझ्याविणा \nमी असाच राहिलो सुनासुना तुझ्याविणा\nमी इथेच संपलो पुन्हापुन्हा तुझ्याविणा ...\nका आली सांजवेळी तुझी याद साजणी \nआसवांनी वाहण्याचा केला गुन्हा तुझ्याविणा \nएक एक दिस वाटे वर्ष वर्ष साजणी\nमी कसे जगायचे सांग ना तुझ्याविणा \nभले आजही तुला जिवंत मी दिसेनही\nमी मरण सोसले क्षणाक्षणा तुझ्याविणा \nमी असाच राहिलो सुनासुना तुझ्याविणा\nRe: मी असाच राहिलो सुनासुना तुझ्याविणा\nमी मरण सोसले क्षणाक्षणा तुझ्याविणा \nRe: मी असाच राहिलो सुनासुना तुझ्याविणा\nभले आजही तुला जिवंत मी दिसेनही\nमी मरण सोसले क्षणाक्षणा तुझ्याविणा \nRe: मी असाच राहिलो सुनासुना तुझ्याविणा\nफारच अप्रतीम आहे तुमची कविता.\nRe: मी असाच राहिलो सुनासुना तुझ्याविणा\nमी असाच राहिलो सुनासुना तुझ्याविणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://amitjoshitrekker.blogspot.com/2013/09/gslv-d-5.html", "date_download": "2019-01-17T05:46:25Z", "digest": "sha1:VIII6DBX6HEQIZDFQKN6M6J7SMCAJDBH", "length": 31748, "nlines": 159, "source_domain": "amitjoshitrekker.blogspot.com", "title": "Amit Joshi Trekker: प्रतिक्षा GSLV-D-5 च्या यशाची....", "raw_content": "\nभटकंती - ट्रेक हे माझे व्यसन आहे. संरक्षण दल आणि अवकाश तंत्रज्ञान हे माझे अत्यंत आवडते विषय आहेत. फोटोग्राफी हे माझे पॅशन आहे. ट्रेक, किल्ले, निसर्ग याबरोबर संरक्षण क्षेत्रातील घडामोडी, विविध देशांची संरक्षण व्यवस्था तसंच संरक्षण क्षेत्रातील शर्यतीने जगात झालेले बदल, निर्माण झालेले तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञानातील प्रगती या विषयांवर लिहायला आवडते.\nपाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट\nप्रतिक्षा GSLV-D-5 च्या यशाची....\nभारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाच्या अशा GSLV-D-5, या प्रक्षेपकाचे ( सोप्या भाषेत रॉकेटचे ) प्रक्षेपण डिसेंबर पर्यंत पूढे ढकलण्यात आले आहे. 19 ऑगस्टच्या प्रक्षेपणाच्या दिवशी इस्त्रोचे सर्व शास्त्रज्ञ प्रक्षेपकाच्या यशाची वाट बघत होते. मात्र प्रक्षेपणाच्या काही मिनीटे आधी प्रक्षेपकाच्या दुस-या टप्प्यातून इंधन गळती होत असल्याचं लक्षात आलं आणि मोहिम पूढे ढकलण्यात आली. आता तारीख जरी जाहिर करण्यात आली नसली तरी डिसेंबर महिन्यात GSLV-D-5 चे प्रक्षेपण निश्चित होणार आहे.\nGSLV-D-5 चे यश भारतीय अवकाश व संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोला भविष्यातील मोठया अवकाश मोहिमांचे दालन उघडून देणार आहे. कारण या प्रक्षेपकामध्ये आपण भारतीय बनावटीचे - स्वदेशी बनावटीचे\nक्रायोजेनिक इंजिन (Cryogenic (Rocket ) Engine ) वापरत आहोत. यामुळे जास्त वजनदार कृत्रिम उपग्रह स्वबळावर वाहून नेण्याची क्षमता भारताला प्राप्त होणार आहे. तेव्हा क्रायोजेनिक इंजिन म्हणजे काय,याचा भारताला भविष्यात कसा फायदा मिळणारा आहे याची माहिती घेऊ.......\nक्रायोजेनिक इंजिन म्हणजे काय \nक्रायोजेनिक्स म्हणजे अतिशय कमी तापामानाला\nमुलद्रव्याच्या बदलांचा केलेला अभ्यास. क्रायोजेनिक इंजिन म्हणजे जे इंजिन क्रायोजेनिक इंधन वापरते ते क्रायोजेनिक इंजिन. आता क्रायोजेनिक इंधन म्हणजे काय तर अतिशित किंवा अत्यंत कमी तापमानाला तयार केलेला द्रवरुप वायू, असे इंधन.\nरॉकेट किंवा प्रक्षेपकाच्या इंधनासाठी वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या इंधनाच्या वापरायला सुरुवात झाली. विशिष्ट रसायने, विविध मुलद्रव्यांचा वापर करत कशा प्रकारे प्रक्षेपकाला जास्त धक्का ( Thrust ) मिळेल याचे असंख्य प्रयोग झाले.\nविशेषतः तिसरा टप्पा जो पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर सुरु होतो तिथे कशी जास्त उर्जा मिळेल यावर मोठी डोकेफोड शास्त्रज्ञांनी केली. पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर इंधनाच्या ज्वलनासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन उपलब्ध नसतो. तेव्हा वातावरणाबाहेर जळणा-या , जास्त ऊर्जा देऊ शकणा-या इंधनाचा शोध सुरू झाला.\nतेव्हा द्रवरुप ऑक्सिजन आणि द्रवरुप हायड्रोजन याच्या मिश्रणाने अधिक ऊर्जा मिळू शकते, यांचे ज्वलन सहज होऊ शकते असे अवकाश शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. तेव्हा हे वायू जर द्रव स्वरुपात हवे असतील तर अत्यंत कमी तापमानाला त्यांचे वायूंचे द्रवरुपात रुपांतर होते. कमी तापमान म्हणजे किती तर साधारण हायड्रोजन द्रवरुपात उणे म्हणजे - २५२ अंश सेल्सियसला मिळतो. तर ऑक्सिजनचे द्रवरुपात साधारणपणे उणे -१८२ अंश सेल्सियसला रुपांतर होते.\nआता एवढ्या कमी तापमानाला इंधन तयार करणे सोपे आहे. मात्र असे इंधन अवकाशात नेत त्याचा इंजिनात वापर करणे हे अत्यंत अवघड असे तंत्रज्ञान आहे. नेमके हेच इंजिन आणि त्याची प्रणाली भारताने स्वबळावर विकसित केली आहे. त्याचा प्रत्यक्ष पहिला वापर आपण डिसेंबरच्या मोहिमत करणार आहोत.\nक्रायोजेनिक इंजिनाच्या बाबतीत भारताला एवढा उशीर का लागला \nमुळात हे तंत्रज्ञान अतिशय क्लिष्ट आहे. तंत्रज्ञान एवढे अवघड आहे की जगात फक्त पाच देशांकडे किंवा संस्थांकडे हे तंत्रज्ञान आहे. अमेरिका, रशिया, युरोपियन स्पेस एजन्सी, जपान आणि चीन. यापैकी युरोपियन स्पेस एजन्सी, जपान आणि चीनलाही हे तंत्रज्ञान अवगत करायला बराच काळ लागला. शीत युद्धाच्या स्पर्धेत अमेरिका आणि रशियाने या तंत्रज्ञानावर केव्हाच हुकूमत मिळवली होती.\n1991 नंतर आर्थिक संकटात सापडलेल्या रशियाने बक्कळ पैशाच्या बोलीवर हे तंत्रज्ञान भारताला देऊ केले होते. भारत मित्र असल्यानेच हे तंत्रज्ञान देण्याची जोखीम रशियाने सहज उचलली होती. हे सर्व अंतिम टप्प्यात असतांना भारताने 1998 ला 5 अणु चाचण्या घेतल्या आणि अमेरिका नावाची माशी शिंकली.\nअमेरिकेने जागतिक दबाव टाकत अनेक आर्थिक निर्बंध भारतावर लादले. फक्त आर्थिक नाही तर संरक्षण, वैज्ञानिक क्षेत्रातील अनेक उपकरणांच्या आयातीवर भारतावर बंदी घालण्यात आली. भारताला क्रायोजेनिक इंजिन देऊ नये यासाठी रशियावर मोठा दबाव आणला. शेवटी आर्थिक गर्तेत असलेल्या रशियाने अमेरिकच्या दबावाखाली क्रोयोजेनिकचे तंत्रज्ञान भारताला न देण्याचा निर्णय घेतला.\nयामुळे भारताच्या भविष्यातील अवकाश मोहिमांच्या कल्पनांना मोठा झटका बसला. असं असलं तरी 7 क्रायोजेनिक इंजिन आपल्याला देत रशिया आपल्या मैत्रीला जागला.\nभूस्थिर उपग्रह म्हणजे काय तर जमिनीवरुन एखादा उपग्रह आपल्याला स्थिर दिसेल, सतत अवकाशात दिसेल म्हणजेच त्याचे संदेश न थांबता सहज पकडता येतील असा उपग्रह. तेव्हा यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. एक म्हणजे या उपग्रहाचा वेग हा पृथ्वीच्या स्वतः भोवती फिऱण्याच्या वेगाएवढा असावा लागतो. दुसरी गोष्ट यासाठी उपग्रहाला पृथ्वीपासून तब्बल 35,786 कि.मी एवढे उंच जावे लागते. त्यामुळे भूस्थिर उपग्रहातून मिळणारे संदेश पृथ्वीवरच्या संबंधित भागावर सतत, 24 तास येत रहातात.\nसाधारण भूस्थिर उपग्रह हे 2 टन किंवा 2000 किलोपेक्षा जास्त वजनाचे असतात. अर्थात जेवढी कामगिरी जास्त तेवढा उपग्रह मोठा, त्याचा आकार मोठा, पसारा मोठा आणि वजन मोठे. या उपग्रहांचा उपयोग मुख्यतः वाहिनांच्या प्रक्षेपणासाठी ( Channel Telecast ) , संबंधित भागाच्या हवामानाच्या अभ्यासासाठी , संदेशवहनासाठी, वैज्ञानानिक आणि संरक्षण क्षेत्रासाठी वापरला जातो. म्हणनूच देशातील वाहिन्यांची मागणी मोठी असल्यानं , संरक्षण क्षेत्रासाठी बदलत्या समिकरणाने मोठ्या प्रमाणात, जास्त वजनाच्या भूस्थिर उपग्रहांची गरज भविष्य काळात भारताला भासणार आहे.\nअसे मोठे उपग्रह सोडण्याची क्षमता भारताकडे नसल्याने भारताने INSAT इन्सॅट, GSAT मालिकेतील वजनदार उपग्रह हे अमेरिका, युरोपियन स्पेस एजन्सी आणि रशिया या देशांच्या प्रक्षेपकांच्या सहाय्याने अवकाशात आत्तापर्यंत पाठवले आहेत. नुकताच खास नौदलासाठीचा GSAT -7 हा उपग्रह 30 ऑगस्टला युरोपियन स्पेस एजन्सीच्या मदतीने अवकाशात पाठवला.\nमात्र असे अत्यंत महत्वाचे उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी दुस-या देशांवर अवलंहबून राहणे भारताला कधी परवडणारे नाही. म्हणूनच आपण जास्त वजनाचे उपग्रह, उपकरण वाहून नेऊ शकणा-या GSLV च्या निर्मितीकडे वळलो.\nभारताने PSLV या अत्यंत भरवशाच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने\nपहिल्या चार मधील 2 मोहिमा वगळता आत्तापर्यंत तब्बल 22 मोहिमा यशस्वी केल्या असून तब्बल 63 विविध उपग्रह अवकाशात पाठवले आहेत. मात्र या प्रक्षेपकाने जास्तीत जास्त 1.5 टन किंवा 1500 किलोपर्यंत वजनाचे उपग्रह किंवा उपकरणे तीसुद्धा पृथ्वीपासून जास्तीत जास्त 600 किमी उंचीपर्यंत पाठवली आहेत. त्यामुळे PSLV जरी खात्रीचा प्रक्षेपक असला तरी हा प्रक्षेपक जास्त वजनाचे उपग्रह किंवा भूस्थिर उपग्रह भूस्थिर कक्षेत नेऊ शकत नाही. म्हणनूच जास्त वजन वाहू नेणा-या GSLV च्या निर्मितीकडे भारताने लक्ष केंद्रीत केले.\nजास्त वजनाचे उपग्रह किंवा उपकरणे अवकाशात सोडण्यासाठी क्रायोजेनिक इंजिन महत्त्वाची भूमिका बजावते. क्राजोजेनिक इंजिनाचा वापर तिस-या टप्प्याला केला जात असल्याने जास्त वजनाची उपकरणे अवकाशात सोडता येऊ शकतात. म्हणनूच जास्त वजनाचे उपग्रह सोडू शकरणा-या GSLV या प्रक्षेपकाच्या निर्मितीला आणि त्यामध्ये क्रायोजेनिक इंजिनाच्या वापराला भारताने सुरुवात केली.\nअर्थात क्रायोजेनिक इंजिनाचे तंत्रज्ञान भारताकडे नव्हते. तेव्हा भारताने रशियाने दिलेली क्रायोजेनिक इंजिन वापरायला सुरुवात केली. पहिल्या पाच GSLV च्या उड्डाणात रशियाची 5 क्रायोजेनिक इंजिन वापरण्यात आली. यापैकी फक्त 2 उड्डाणे यशस्वी झाली तर 2 मध्ये अपयश आले. तर एका उड्डाणात उपग्रहाला योग्य उंची गाठता आली नाही. तो विशिष्ट कक्षेत आणण्यासाठी उपग्रहावरील काही इंधन वापरावे लागले. त्यामुळे 10 वर्ष आयुष्य असलेला उपग्रहाचा कालावधी 5 वर्षावर म्हणजे निम्म्यावर आला.\nमात्र तोपर्यंत रशियाच्या क्रोयोजेनिक इंजिनाच्या वापराच्या सहाय्याने क्रायोजेनिक इंजिनचे तंत्रज्ञान समजून घेण्यास भारताने सुरुवात केली होती. तसे तंत्रज्ञान स्वतः विकसित केले, त्याच्या चाचण्या घेतल्या. अखेर 15 एप्रिल 2010 च्या GSLV च्या सहाव्या उड्डाण्यात स्वदेशी क्रायोजेननिक इंजिन वापरण्याचा निर्णय घेतला.\nपंतप्रधानही या उड्डाणाच्या यशाची बातमीकडे लक्ष ठेवून होते. प्रक्षेपकाने उड्डाण घेतले , पहिला टप्पा पूर्ण झाला, मात्र दुसरा टप्पा सुरु होतांना काही तांत्रिक कारणांमुळे प्रक्षेपक समुद्रात कोसळला.स्वदेशी क्रायोजेनकि इंजिन हे 3 -या टप्प्यामध्ये होते. मात्र अपघात हा दुसरा टप्प्याच्या वेळी झाल्याने स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनाची परिक्षाच झाली नाही, इंजिनाच्या प्रज्वलनाला सुरुवात न होता तेही बंगालच्या उपसागरात कोसळले. त्यामुळे बनवलेले स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन किती योग्य बनवले आहे हे सिद्धच झाले नाही.\nत्यानंतर पुन्हा त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात सहावे रशियाचे क्रायोजेनिक इंजिन वापरत आपण GSAT -5P हा उपग्रह सोडण्याचा प्रयत्न केला तो पण अयशस्वी झाला.\nथोडक्यात PSLV एकीकडे यशाचा विक्रम करत असतांना GSLV च्या 7 मोहिमत 4 वेळा अपयश आले आहे. आता भारताकडे रशियाने दिलेल्या क्रायोजेनिक इंजिनांपैकी एकच उरले आहे.\nम्हणनूच 19 ऑगस्टच्या GSLV च्या मोहिमेकडे इस्त्रोच्या मोहिमेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ज्यामध्ये स्वदेशी बनावटीचे क्रायोजेनिक इंजिन वापरले जाणार होते. आता इंधन गळतीमुळे ही मोहिम डिसेंबरमध्ये होणार आहे.\nGSLV-D-5 मोहिमचे यश का महत्त्वाचे\nभारताने GSLV च्या 5 व्या मोहिमेत इस्त्रोने आत्तापर्यंतच्या स्वबळावरच्या मोहिमेतील सर्वात जास्त वजनाचा 2.1 टन म्हणजेच 2100 किलो वजनाचा उपग्रह पाठवला होता पण रशियाच्या क्रायोजेनकि इंजिनाच्या सहाय्याने. म्हणजेच आपण जास्तीत जास्त 2.1 टन वजनाचा उपग्रह पाठवण्यापर्यंत मजल मारली आहे. तेही 1980 मध्ये पहिला उपग्रह सोडल्यानंतर.\nतेव्हा जगातील बाकीचे अवकाश तंत्रज्ञानातील बलाढ्य देश कुठे आहेत ते पाहूया.\nदेश भूस्थिर कक्षेत ( 35,786 कि.मी )\nएवढंच नाही तर स्पेस शटल ज्या कक्षेत फिरते त्या म्हणजे जास्ती जास्त 900 किमी उंचीपर्यंत, रशिया आणि अमेरिकेकडे तब्बल 20 टनापेक्षा जास्त वजनाची उपकरणे वाहून नेण्याची क्षमता आहे. यावरुन भारत किती मागे आहे याचा अंदाज लावता येईल.\nडिसेंबर मध्ये GSLV-D-5 च्या मोहिमेत 1.9850 टन वजनाचा GSAT -14 उपग्रह वाहून नेला जाणार आहे. ही मोहिम यशस्वी झाली तर भारताचं स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनाचे तंज्ञत्रान सिद्ध होईल. यामध्ये गुणात्मक फरक करत आपल्याला क्षमता सहज वाढवता येणार आहे. यामुळे पुढील फायदे भविष्यात भारताला होतील.\n1..संदेशवहन, संरक्षण, विज्ञान संशोधनासाठी आवश्यक असे मोठे उपग्रह स्वतःच्या गरजेनुसार\n2..इतर देशांच्या मदतीने स्वतःचा उपग्रह पाठवण्यासाठी होणारा मोठा खर्च वाचेल.\n3.. अवकाशातील मानवी मोहिम स्वबळावर राबवता येईल.\n4..भविष्यात अवकाश स्थानक स्थापन करण्यासाठी ताकद मिळेल.\n5.. इतर देशांचे जास्तीत जास्त उपग्रह एकाच वेळी, स्वस्तात पाठवता येतील.\nत्यामुळेच डिसेंबरची मोहिम आणि त्यामधील स्वदेशी क्रायोजेनिकचे इंजिनचे तंत्रज्ञान यशस्वी होणं गरजेचं आहे. त्यासाठी इस्त्रोला शुभेच्छा.\nभारताची स्वदेशी \" जीपीएस \" यंत्रणा २०१४ पर्यंत\nनुकतीच एक जाहिरात एका मोबाईल कंपनीची टीव्हीवर झळकली होती. यामध्ये एक तरुणी तिच्या मैत्रिणीच्या घरी जात असते, तिला पत्ता माहित नसतो. तेव्हा ...\nभारतासाठी अणुऊर्जेपासून वीज निर्मिती महत्वाची........\nअणुभट्टी जैतापूर इथं अणु ऊर्जा प्रकल्पाला होत असलेल्या विरोधामुळं अणु ऊर्जा प्रकल्पसारख्या अतिभव्य प्रकल्पामुळे होणारे हजारो लोकांचे व...\nमहाराष्ट्रातील सर्वात मोठा बैलांचा बाजार - मुरबाडची म्हसेची जत्रा\nघरातील उपयोगी वस्तूंपर्यंत मग ते सुईपासून ते कपाटापर्यंत सर्व, शेतीच्या अवजारापासून ते अगदी बैलापर्यंत सर्वकाही मिळण्याचं ठिकाण म्हणजे ज...\nअवकाशातील कचरा ( Space Debris )\nअ वकाशातील कचरा विविध प्रकारचा कचरा मग तो घनकचरा असो, कारकाखान्यातून रसायनमिश्रीत तयार झालेला टाकावू द्रव पदार्थ असो, ई-कचरा असो किंवा क...\n\" साल्हेर \" महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला\n\" साल्हेर किल्ला \" माझा सर्वात आवडता किल्ला. विविध वैशिष्ट्ये मग ती भौगोलिक असो किंवा ऐतिहासिक असो, महाराष्ट्रीतील सर्वात उंच क...\nभारताची संरक्षण दलातील सर्वात मोठी खरेदी\nभारतीय संरक्षण दल सर्वात मोठ्या खरेदी व्यवहारासाठी होतंय सज्ज भारतीय वायू दलातील लढाऊ विमानांची कमतरता भरुन काढण्यासाठी भारत आत्तापर्य...\nभारतीय संरक्षण दलाचे नवे ब्रम्हास्त्र \" आयएनएस अरिहंत \"\nभारताची पहिली अणु पाणबूडी संरक्षण दलाचे सक्षमीकरण गेल्या काही वर्षातील भारताचा एक नंबरचा शत्रू \" ...\nतापोळा - महाराष्ट्राचे दल लेक\nशिवसागर जलाशयाचे बॅकवॉटर तापोळ्याला मिनी महाबळेश्वर म्हणतात, माझ्या मते ते श्रीनगरच्या दल लेक च्या तोडीस तोड, डोळ्याचे पारणे फिटवणारे आ...\nआता लढाई \" स्टेल्थ / Stealth \" ची आहे\nआयएनएस ताबर ( फ्रिगेट ) भारतीय नौदलाच्या सेवेत नुकतीच आयएनएस सातपुडा ही शिवलिक वर्गात...\nआता भारताची मंगळावर स्वारी\n16 मार्च 2012 ला सादर झालेल्या अर्थसंकल्पात माझ्या मते जगाचे लक्ष वेधुन घेणारी गोष्ट कोणती असेल तर प्रणव मुखर्जी ह्यांनी इस्त्रोसाठी 6...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mpscinfoportal.blogspot.com/2014/12/blog-post.html", "date_download": "2019-01-17T04:55:58Z", "digest": "sha1:RNSS4FYG5VZ3DAZT5NC5C24OTH7NUEMC", "length": 21149, "nlines": 131, "source_domain": "mpscinfoportal.blogspot.com", "title": "धर्मसुधारणा व समाजसुधारणा चळवळी | MPSCinfoPORTAL", "raw_content": "\nHome / gk / history / MPSC / धर्मसुधारणा व समाजसुधारणा चळवळी\nधर्मसुधारणा व समाजसुधारणा चळवळी\nधर्मसुधारणा व समाजसुधारणा चळवळी\nब्रिटिशांकडून झालेल्या पराभवाचे कारण भारतीय समाज्याच्या अवनतित आहे, असे अनेक भारतीय\nबुधीवन्ताचे मत बनले. त्यांना भारतीय समाजात व धर्मामध्ये अनेक दोष आढळे . ब्रिटीश प्रशासन ,\nब्रिटीश अधिकारी ,ख्रिस्ती धर्मोपदेशक व पाच्यात्य शिक्षण याद्वारे पाश्च्यात्य जगतातील आधुनिक मुल्ये व विचार यांचा प्रसार या विचारवन्तामध्ये झाला होता . यातून धर्मसुधारणा आणि समाजसुधारणा यांची मुहूर्तमेढ रोवली गेली .\n\"जी गोष्ट व्यक्तीची तीच देशाची . खरी उन्नती व्हावयाची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार राजकीय हक्क प्राप्त करून घेण्यास राष्ट्रीय सभा भरवा किवा सामाजिक सुधारणा घडवून आणण्यास सामाजिक परिषद भरवा ; परंतु जोपर्यंत धर्मजागृती झाली नाही , तोपर्यंत देशास या खटपटीत यश यावयाचे नाही. प्रथम आत्म्याचीच उन्नती झाली पाहिजे \". रा . गो भांडारकर यांचे वरील मत पाहता तत्कालीन राष्ट्रीय जीवनातील धर्माचे व धर्मसुधारणांचे महत्त्व स्पष्ट होते.\nसुधारकांना प्रस्थापित धर्म हा प्रगतीतील अडथ ळा वाटला. अनेकेश्वरवाद,मूर्तीपूजा,आचारधर्माचा प्रभाव,\nपुनरजन्मावर विश्वास ,दैववाद ,परमपरांचा प्रभाव व समाजजीवनावर धर्माचा अतिरिक्त पगडा हि मध्ययुगीन हिंदी समाजाची वैशीषःटे होती . मध्ययुगामध्ये हा धर्म लोकांना खटकला नाही . पण बुद्धिवाद ,विवेकनिष्ठा ,ऐहिकता यावर आधारित ,विज्ञाननिष्ठा,मानवतावाद ,व्यक्तीस्वातंत्र्य व समता या नवीन प्रेरणा घेऊन आलेल्या आधुनिक युगात नवशिक्षीताना या धर्मामध्ये अनेक दोष दिसू लागले. आता एकेश्वरवाद,विश्वधर्म,विवेकनिष्ठा ,मानवतावाद ,व ऐहिकता यावर आधारित धर्मविचार पुढे आले . या सुधारकांनी भौतिक प्रगतीला महत्व दिले धर्म व व्यवहार यांची फारकत केली . मूर्तीपूजा,रूढीपरंपरा व पोथिनिष्ठा यांना विरोध केला. या सर्व सुधारणांनी धर्माच्या अवडंब राचा निषेध केला . कर्मकांडामध्ये व स्वर्ग -नरक यांच्यात अडकलेल्या धर्माला आपल्या परीने शुद्ध स्वरूप देण्याचा प्रयत्न केला . अनेकांना वेद वा उपनीषीदानमध्ये धर्माचे शुद्ध स्वरूप सापडले.\nराजा राम मोहन रॉय यांचा 'ब्राम्हो समाज '(१८२८),स्वामी विवेकानंद यांचा 'रामकृष्ण मिशन'(१८२७),\nदयानंद सरस्वतींचा 'आर्य समाज ',आत्माराम पांडुरंग यांचा 'प्रार्थना समाज '(१८६७) या व इतर अनेक संस्था\nव व्यक्तींनी धर्मसुधारनेला प्रथम पसंती दिली\nसर्व धर्मसुधारकाणी नीतीवर चांगल्या वागणुकीवर फार मोठा भर दिला. या सुधारकांनी नीतीची संकल्पना पारंपारिक नीती कल्पनेपेक्षा वेगळी होती. धर्म व आज्ञापालन याऐवजी विवेकबुद्धी हा सुधारकप्रणीत नीतीचा आधार होता. प्रत्येकामध्ये असणारी विवेकबुद्धी शिक्षणाच्या सहायाने विकसित करता येते . या भूमिकेतून शिक्षकांनी पाश्चात्य शिक्षणावर भर दिला. मानवतावाद ,व्यक्तीस्वातंत्र्,समता,बंधुता,प्रेम,सत्य,इत्यादी,नीती मुल्ये सुधारकांनी आदर्श मानली. याच नीतीकल्पनेवर सुधारकांच्या सामाजिक सुधारणा आधारित होत्या.\nएवढेच नव्हे तर सर्वच क्षेत्रातील सुधारणा या नीतीवर म्हणजेच आत्म्याच्या उन्नतीवरअवलंबूनआहेत,असे\nसर्व सुधारकांना वाटत होते .\nअशाप्रकारे धर्म हा समाजाचा एक अभिन्न अंग असल्यामुळे त्यामधील सुधारणा समाजसुधारणाच ठरल्या . अनेक सुधारकांनी धर्माला प्राधान्य दिले ते यामुळेच. या सुधारकांनीच आपल्या कृतीने धर्मामध्ये\nसुधारणा घडवून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, आणि साऱ्या समाजाचेच चित्र हळू -हळू बदलू लागले .\nभारतात १९व्या शतकाच्या पूर्वार्धात सुरु झालेल्या वैचारिक क्रांतीमुळे मानवी जीवनाकडे पाहण्याचा नवा\nआधुनिक दृष्टीकोन विकसित झाला. बुधीवाद तर्कनिष्ठा ,मानवतावाद या तत्वांनी आधुनिक द्रुष्टीकोणाला\nआकार दिला. या आधुनिक द्रुष्टीकोनातुन काही सुबुद्ध भारतीय प्रचलित समाजव्यवस्थेचे,अन्गोपागाचे\nजीवनपद्धतीचे तौलानिक दृष्ट्या परीक्षण करू लागले. असे करताना समाजातील काही घटकांवर होणारा\nअन्याय,जुलूम ,विषमता यांच्या दृष्टीस पडली. या अनिष्ट प्रवृत्ती व पद्धती नष्ट करण्याचा व समाज निरोगी बनवण्याचा प्रयत्न त्यांनी सुरु केला. या त्यांच्या प्रयत्नातून भारतामध्ये सामाजिक सुधारणेच्या युगाचा प्रारंभ झाला .\n१९ व्या शतकातील सुधारणा कार्यामध्ये प्रामुख्याने तीन प्रवाह आढळून येतात. हे तीनही प्रवाह जरी भिन्न असले तरी त्यांचे अंतिम ध्येय मात्र भारतामध्ये समाजसुधारणा घडवून आणणे हेच होते.\nसुधारणा वाद्यांच्या या मावळ गटाचे प्रणेते होते राजा राममोहन रॉय . समाजसुधारणेचा विचार समाजावर सोपवून भागणार नाही,तो विचार समाजातूनच उदयाला यायला पाहिजे व त्यासाठी लोकजागृतीची निकड\nआहे,असे या सुधारणावाद्यांचे मत होते. सुधारणेची गरज समाजाला जाणवून देण्यासाठी त्यांनी वृत्तपत्रीय लिखाण केले . ईश्वरचंद्र विद्यासागर ,पिअरीचंद्र व किशोरीचंद्र मित्रा ,गिरीशचंद्र घोष,केशवचंद्रसेन,न्यायमूर्ती रानडे इत्यादी मंडळी या गटामध्ये राजा राममोहन रॉय यांच्या बरोबर आघाडीवर होती.\nया गटाला लोकजागृती बरोबरच कायद्याचे सहाय्य घेणे हितकारक व आवश्यक वाटत होते. सतिप्रथे विरुद्ध राममोहन यांनी सातत्याने केलेला प्रसार आणि सातीबंदी ला दिलेला पाठींबा किवा ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा विवाहाच्या समर्थनार्थ केलेले लिखाण व त्या कायद्याचा केलेला पाठपुरावा हि उदाहरण बोलकी आहेत. लोकजागृतीसाठी सामुहिक संघटीत कार्याची गरज त्यांना जाणवल्यामुळे ब्राम्हो समाज सारख्या संस्थाही त्यांनी स्थापन केल्या. अशा रीतीने समाजसुधारणेच्या हेतूने संस्थात्मक कार्याचा प्रारंभ या पहिल्या प्रवाहाने केला .\nसमाजसुधारणा चळवळीतील दुसरा प्रवाह याहून काही अशी भिन्न विचारसरणीचा होता. या गटाला भारतीय\nसमाज्याच्या सुधारणेची ,त्यात अंगभूत असलेल्या उणीवा व दोष नष्ट करण्याची निकड जाणवली होती.\nत्यासाठी पाश्चात्य ज्ञानाचा प्रसार होणे आवश्यकही वाटत होते. या उदिष्टपूर्तीसाठी इंग्रजी भाषेतून पाश्चात्य विद्येचा अभ्यासही त्यांना आवश्यक वाटत होता. परंतु भारतीय समाजव्यवस्थेत व धर्मव्यवस्थेत परकीय\nशासकांच्या हस्तक्षेपाला त्यांचा कसून विरोध होता. समाज्याच्या हिताच्या द्रुष्टीने बदल घडवून आणायचे\nते भारतीयांच्याच प्रयत्नाने झाले पाहिजे असे त्यांचे प्रामाणिक मत होते. या गटाचे अद्व्हर्यू बंगाल मध्ये राधाकांत रेब होते. ते एक व्यासंगी विद्वान होते . आपल्या विचारांच्या प्रचारासाठी त्यांनी १८३० साली 'धर्मसभा ' स्थापन केली , व 'समाचार चंद्रिका सारख्या पत्रीकांतून सामाजिक व धार्मिक बाबतीत शासकीय हस्तक्षेपाला विरोध केला . पाश्चात्य संस्कृतीच्या झगमगाटाने दिपून गेलेल्या व त्या प्रभावामुळे भारतीय संस्कृती त्याज्य मानणाऱ्या तरुण वर्गाला आवर घालण्याचे काम त्यांनी केले. या गटामध्ये राधा माधव मुखर्जी,काशिनाथ ब्यानर्जी हि मंडळी मोडतात .\nसमाजसुधारणा चळवळीच्या क्षेत्रातील हा तिसरा प्रवाह होता तो कट्टर बुद्धिवादी झहाल सुधारकांचा , बंगाल मधील या गटाचे नेतृत्व हेन्री डेरोझीओ या अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या व स्वतंत्र वृत्तीच्या प्रतिभावंत तरुणाने केले. यांच्यावर लॉक ,ह्यूम ,बेंथम ,या इंग्रज बुद्धिवादी विचारवंतांचा खोलवर प्रभाव होता.\nये हैं मोदी सरकार के कैबिनेट मंत्री और उनके पर्सनल मोबाइल नंबर\nये हैं मोदी सरकार के कैबिनेट मंत्री और उनके पर्सनल मोबाइल नंबर 1. राजनाथ सिंह (BJP UP-Lucknow) गृह मंत्रालय 01123353881 2. सुषमा स्...\nएम.पी.एस.सी. ची तयारी कशी करावी \nस्पर्धापरीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांच्या अंगी सकारात्मक दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा दृष्...\nकॅबिनेट मंत्री मंत्रालय मंत्री सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ मे २०१४ गृह मंत्री [१] राजनाथ सिंह २६ मे २०१४ परर...\nमहाराष्ट्रातील संकीर्ण माहिती द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना: १ नोव्हेंबर १९५६ महाराष्ट्र राज्य स्थापना: ...\nआजवरचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री\nमहाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या शासनव्यवस्थेतील कार्यकारी प्रमुखपद आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्...\nधर्मसुधारणा व समाजसुधारणा चळवळी\nधर्मसुधारणा व समाजसुधारणा चळवळी ब्रिटिशांकडून झालेल्या पराभवाचे कारण भारतीय समाज्याच्या अवनति...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=3696", "date_download": "2019-01-17T04:45:59Z", "digest": "sha1:F5636MHYQI6NPWKBX3PRV65ZNITQFMWG", "length": 7998, "nlines": 78, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nजगभरात १ कोटी ८० लाख लोकांना कर्करोगाची शक्यता\n एका संशोधनातून पुढे आला निष्कर्ष\nलंडन : येत्या काही वर्षांमध्ये जगभरात आणखी १ कोटी ८० लाख लोकांना कर्करोग होण्याची शक्यता आहे, तसेच ९० लाखांहून जास्त लोक या आजारामुळे मरण पावतील, असा निष्कर्ष एका संशोधनातून काढण्यात आला आहे.\nयासंदर्भात ब्रिटनमधील कर्करोगतज्ज्ञ जॉर्ज बटरवर्थ यांनी सांगितले की, अल्प व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील महिलांमध्ये आता सिगारेटची लोकप्रियता विलक्षण वाढली आहे. हा ग्राहकवर्ग मिळविण्यासाठी सिगारेट कंपन्यांनी या देशांमध्ये प्रभावी जाहिरात मोहीम राबविली आहे. कर्करोगाने सर्वांत जास्त बळी आशियामध्ये जातात. येथील काही देशांमध्ये विशिष्ट प्रकारचा कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक आहे. आगामी काळात हे संकट अधिक गडद होणार आहे.\nमहिलांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण\nकर्करोगामुळे २०१२ साली ८२ लाख लोक मरण पावले होते. त्यामध्ये वयोवृध्दांची संख्या अधिक होती. त्यानंतर दरवर्षी कर्करोगमुळे मरण पावणार्‍यांच्या संख्येत वाढच होत आहे. महिलांना फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचे प्रमाण चीन, हंगेरी, न्यूझीलंड, अमेरिकेमध्ये मोठे आहे. महिलांकडून होणारा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा वापर हे त्यामागील कारण आहे. ब्रिटनमध्ये धूम्रपान करणार्‍यांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक आहे. जगात दर सहा महिलांपैकी एका महिलेला व दर पाच पुरुषांपैकी एकाला कर्करोग होतो.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://recipesfromjayu.blogspot.com/2013/06/chicken-tandoori-recipe-in-marathi.html", "date_download": "2019-01-17T05:13:01Z", "digest": "sha1:DHZFMSIXLHDPC5KD6IYGST5OHLDPZ2VE", "length": 8172, "nlines": 93, "source_domain": "recipesfromjayu.blogspot.com", "title": "Daily & Occasional Recipes: Chicken Tandoori Recipe in Marathi तंदुरी चिकन रेसिपी", "raw_content": "\n२ चमचे लिंबू रस\n२ चमचे लसुन पेस्ट\n२ चमचे आल पेस्ट\n२ चमचे मिरची पावडर\n१ चमचा गरम मसाला\nअर्धा चमचा वाटलेली मेथी\n१ चमचा चाट मसाला\n१ चमचा काळी मिरी वाटलेली\n४-६ थेंब खायचा रंग\nप्रथम सर्व मसाले एका बाउल मध्ये मिक्स करून घ्यावे.\nत्या मध्येच मीठ व लाल रंग टाकून ८-१० मिनिटे फेटावे.\nनंतर चिकनमध्ये सर्व मसाले व रंग टाकून चांगले फेटून घ्यावे.\nसर्व मसाला चिकनला चांगला लागला पाहिजे.\nनंतर रात्रभर चिकन मसाल्यात मुरु द्यावे.\nमधून मधून चिकन हलवत राहावे.\nमेरीनेटेड चिकन तंदूर मध्ये बेक करावे.\nकिवा ऒवन २२० डिग्री, ४२५° डिग्री.१० मिनिटे बेक करा.नंतर पलटवून ७ मिनिटे बेक करा.\nतुकडे करून वा आवडीनुसार लिंबू व कोथिंबीर टाकून गरम गरम सर्व्ह करा.\nमालवणी कोंबडी वडे रेसिपी साहित्य : अर्धा किलो तांदूळ एक वाटी उडीद डाळ एक चमचा धणे एक चमचा मेथ्या ३ ते ४ काळी मिरी चवीनुसार म...\nचिकन बिर्याणी रेसिपी साहित्य : ५०० ग्रॅम चिकन तुकडे सव्वा वाटी बासमती तांदूळ १ कापलेला कांदा १० ते १२ लसुन पाकळ्या १ हिरवी म...\nतंदुरी चिकन रेसिपी साहित्य : १ किलो चिकन १ कापलेला कांदा २ चमचे लिंबू रस १ जुडी कोथिंबीर २ चमचे लसुन पेस्ट २ चमचे आल पेस्ट ...\nकांदा भजी रेसिपी साहित्य : तीन कांदे बारीक चिरलेले ४ ते ५ हिरव्या मिरच्या २ ते ३ चमचे कोथिंबीर दीड वाटी बेसन अर्धा चमचा ओवा ...\nकोलंबी भात रेसिपी साहित्य : दीड वाट्या बासमती तांदूळ १ वाटी ताजी कोलंबी दीड चमचा आले-लसूण पेस्ट २-३ चिरलेल्या ओल्या मिरच्या १ लिंब...\nबालुशाही रेसिपी साहित्य : २ वाटी मैदा २ वाटी साखर अर्धी वाटी दही अर्धी वाटी डालडा चिमुटभर सोडा थोडसं पाणी तळण्यासाठी तेल ...\nउपमा रेसिपी (उपीठ) साहित्य : एक वाटी रवा एक बारीक चिरलेला कांदा ३ ते ४ चिरलेला हिरव्या मिरच्या दोन चमचे चिरलेली कोथिंबीर अर्धा चमच...\nतिखट शेवया रेसिपी साहित्य : २ मोठी वाटी शेवया १ कांदा ३ ते ४ हिरव्या मिरच्या थोडी कोथिंबीर ४ ते ५ कडीपत्याची पाने एक चमचा तूप अर्...\nButter Chicken Recipe in Marathi: बटर चिकन रेसिपी मराठी भाषे मध्ये\nबटर चिकन रेसिपी साहित्य : १ किलो तंदुरी चिकन ३० ग्रॅम दही एक चमचा तेल १ चमचा जिरे २५० ग्रॅम टोमॅटो प्युरी १५० ग्रॅम क्रिंम ...\nचायनीज भेळ रेसिपी साहित्य : १ कप कुरमुरे ७-८ पापडी १ चिरलेला कांदा १ चिरलेली काकडी चवीनुसार सोय सॉस चिल्ली सॉस टोमॅटो सॉस व्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/2768", "date_download": "2019-01-17T05:12:58Z", "digest": "sha1:WO7WQZX43W7CR2QGYB4BEUZRRSKIFRG4", "length": 32002, "nlines": 217, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "उद्धव ठाकरे यांच्या अयोध्यावारी मागील इंगित काय आहे? आताच त्यांना राममंदिर का आठवलं?", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nउद्धव ठाकरे यांच्या अयोध्यावारी मागील इंगित काय आहे आताच त्यांना राममंदिर का आठवलं\n‘चलो अयोध्या, चलो वाराणसी’ या घोषणेचं शिवसेनेचं पोस्टर\n‘हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार’ ही घोषणा देत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे येत्या २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत दाखल होणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडणाऱ्या शिवसैनिकांना खुले आम शाबासक्या दिल्या होत्या, त्यांच्याविषयी गर्व बाळगला होता. पण ते कधी अयोध्येत भगवान रामाला भेटायला गेले नव्हते. एकूणच बाळासाहेब महाराष्ट्राबाहेर फार जात नसत. त्यामागे सुरक्षेची कारणं दिली जात. बाळासाहेबांचे टीकाकार मात्र म्हणत की, बाळासाहेब बाहेर जायला घाबरतात, मातोश्री सोडत नाहीत. ते काहीही असो, पण बाळासाहेब अयोध्येत गेले नाहीत. मात्र आता उद्धव ठाकरे जात आहेत.\nदोन दिवस उद्धव, त्यांचे सहकारी खासदार संजय राऊत आणि इतर नेते अयोध्येत असतील. तिथं उद्धव साधू, बैरागी आणि गोसाव्यांच्या भेटी घेतील. शरयू नदीच्या किनारी महाआरती करतील आणि ‘राम मंदिर का बांधले नाही’ म्हणून भारतीय जनता पक्षाला जनसंवाद सभेत जाब विचारतील.\nउद्धव ठाकरे यांच्या अयोध्यावारी मागील इंगित काय आहे आताच त्यांना राममंदिर का आठवलं आताच त्यांना राममंदिर का आठवलं भाजप राममंदिर बांधायला उशीर करतंय हा साक्षात्कार शिवसेनेला आताच का झालाय भाजप राममंदिर बांधायला उशीर करतंय हा साक्षात्कार शिवसेनेला आताच का झालाय हे समजून घेताना राममंदिराचा प्रश्न गेली तीस वर्षं भारतीय राजकारणात कसा निवडणुकीच्या आणि ‘वोट बँके’च्या मतलबाचा मुद्दा झालेला आहे हे समजून घ्यावं लागेल. गेल्या तीस वर्षांत केंद्रात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सरकारं आली. भाजपच्या वाजपेयी सरकारमध्ये शिवसेनाही सहभागी होती. या सर्व सरकारांनी राममंदिराच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मानण्याचा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयात राम जन्मभूमीच्या जागेची सुनावणी सुरू आहे. या जागेची मालकी कुणाची, हे न्यायालय सांगेन त्याप्रमाणे या प्रकरणातील सर्वांनी मानायचं असं ठरलेलं आहे.\nसविस्तर माहितीसाठी क्लिक करा -\nBuy Sapiens - Homo Deus Combo Set युव्हाल नोआ हरारी सेपिअन्स आणि होमो...\nमात्र न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहायची सोडून शिवसेना आक्रमक झाली आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघही झडझडून जागा झाला आहे. राममंदिर बांधण्यासाठी स्वतंत्र कायदा करावा, या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तो पास करावा, अशी संघ परिवाराची भूमिका आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटना या मुद्द्यावर जोर-बैठका काढायला लागल्या आहेत. भाजपमधील काही खासदार खुलेआम भाषणं ठोकत आहेत की, ‘नरेंद्र मोदी महान पीएम आणि योगी आदित्यनाथ अतिमहान सीएम, फिर भी टेंट में भगवान श्रीराम\nशिवसेना, संघ परिवार आणि भाजप यांनी राममंदिराचा मुद्दा तापवायला सुरुवात केली, त्यामागचं खरं इंगित २०१९ च्या लोकसभेची निवडणूक हे आहे. गेली साडेचार वर्षं संघ परिवार झोपला होता काय शिवसेना केंद्र आणि राज्यात भाजपच्या मांडीला मांडी लावून सत्तेचा लाभ चाखत आहे, तेव्हा राममंदिर का आठवलं नाही\nमोदी सरकारचं हे पाचवं आणि शेवटचं वर्ष आहे. या सरकारवर देशभर जनता नाराज होत चालली आहे आणि झपाट्यानं जनमत विरोधात जातंय. अर्थात हे मोदी आणि भाजपलाही कळून चुकलंय. जनमत भाजपच्या विरोधात जातंय हे संघ परिवाराला परवडणारं नाही. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ हे तिन्ही पॉवरबाज नेते आज संघ परिवाराची ओळख आहे. हे नेते असताना जर जनमत विरोधात जात असेल आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसून सत्ता जाणार असेल तर संघ परिवाराच्या तोंडचं पाणी पळणं स्वाभाविक आहे.\nमोदी सरकारच्या विरोधात जनमत का जात आहे राफेल घोटाळा, नोटबंदी, पेट्रोल-डिझेलच्या वाढणाऱ्या किमती, त्यातून वाढणारी महागाई, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव न मिळणं आणि देशभर वाढणारी बेरोजगारीची भयानक समस्या, हे प्रश्न मोदी सरकारला सोडवता आलेले नाहीत. काळा पैसा आणू, वर्षाला दोन कोटी तरुणांना नोकऱ्या देऊ, १५ लाख रुपये प्रत्येक नागरिकांच्या बँक खात्यात टाकू ही आश्वासनं लबाडीची होती, ही भावना लोकांमध्ये वाढली आहे. तेव्हा आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत लोकांना सामोरं कसं जायचं या चिंतेत भाजप आणि संघ परिवार आहे. म्हणूनच कालच्या दसऱ्याला नागपुरातल्या संघ मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिराच्या प्रश्नाला जाहीर समर्थन दिलं. आणि उद्धव ठाकरे यांनीही मुंबईत शिवाजी पार्कवर ‘चलो अयोध्या’ची हाक दिली.\nभाजप आणि शिवसेना या दोन्हीं पक्षांची एकमेकांशी स्पर्धा आहे, हिंदुत्ववादी मतदार आकर्षित करण्यासाठी ती आहे. आजपर्यंत ही स्पर्धा मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक अशा शहरी भागांत असे. आता सेना अयोध्येत जाऊन ही स्पर्धा अधिक तीव्र करू पाहत आहे.\n‘बापलेकी’ या मौज प्रकाशन गृहाच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -\nशिवशेना हा प्रादेशिक पक्ष, त्यानं खरं म्हणजे राज्यातल्या गंभीर प्रश्नावर राजकारण करावं, पण सेना आता राममंदिर प्रश्नात पुढे होऊन देशव्यापी बनण्याच्या नादात प्रादेशिक आत्मा समाप्त करून घेतेय की काय असा प्रश्न निर्माण झालाय. सेनेची अडचण अशी आहे की, मुंबईत आत्ता त्यांना मराठी आणि परप्रांतीय या मुद्द्यावर मतांची विभागणी करून प्रभावी राजकारण करता येत नाही. सध्या राज्यात दुष्काळ आहे, शेतकरी हैराण आहे, पण या प्रश्नावर शिवसेना टोकाचा संघर्ष करू इच्छित नाही, कारण भाजप बरोबर सत्तेत बसून त्याची फळं चघळत राहणं सेनेला आवडतं. या भूमिकेमुळे आपण सत्ताधारी की विरोधी, या गोंधळाच्या वातावरणात सेना आमदार आणि सामान्य शिवसैनिक आहेत. ही विसंगती लपवण्यासाठी सेनेनं राममंदिर आणि अयोध्यावारीचा आसरा घेतलेला दिसतोय.\nसंघ परिवार २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राममंदिराचा मुद्यावर देशात मतदारांची विभागणी करण्याची खेळी खेळेल असं दिसतंय. त्यात भाजपशी स्पर्धेत आपणही मागे राहायचं नाही, असा सेनेचा इरादा दिसतोय. संघ परिवार आणि सेनेच्या या ‘वोट बँके’च्या राजकारणाला मतदार किती भुलेल, हे येत्या काळात पाहायला मिळेलच.\nलेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\nनिवडणुकीत ‘मी’ कुठेही दिसत नाही. ‘मी’ म्हणजे निवडणुकीच्या प्रक्रियेत फारसा ग्राह्य न धरला जाणारा वर्ग\n१० टक्के आर्थिक आरक्षण : तुज ‘निवडणूकपूर्व बक्षिसी’ म्हणू की ‘गुळगुळीत गाजर’ रे\n‘आरक्षण’ म्हणजे ‘गरिबी हटाव’ कार्यक्रम नाही\nचांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हवा\n१० टक्के आर्थिक आरक्षण : तुज ‘निवडणूकपूर्व बक्षिसी’ म्हणू की ‘गुळगुळीत गाजर’ रे\nभारताची राज्यघटना ज्या घटना समितीने बनवली त्यात ज्याप्रमाणे आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असू नये याबाबत एकमत होते, त्याचप्रमाणे आरक्षण केवळ सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर देण्यात यावे, याबाबत सर्वसाधारण सहमती होती. आर्थिक व धार्मिक आधारावर आरक्षणाची कल्पना घटना समितीने खारीज केली होती.......\nपंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधींना जेवढे गांभीर्याने घेतील, तेवढे नुकसान होईल\nकाँग्रेसमुक्त भारता’ची भाषा केली. ती भाजप आता ‘काँग्रेसमुक्त भारता’चा नवा अर्थ सांगत आहे. काँग्रेसने मात्र ‘भाजपमुक्त’ असा शब्द केव्हाही वापरला नाही. उलटपक्षी लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची गरज कायमच अधोरेखित केली. सत्ताधारी भाजपची भाषा आणि व्यवहार संसदीय परंपरेला छेद देणारा होता. काँग्रेसनेही संसदीय परंपरा फार तंतोतंत पाळलेल्या आहेत, असा दावा करता येणार नाही. त्याचीच फळे ते आता भोगत आहेत.......\nउंटाचा मुका आणि लिलिपूट सारस्वत\nया सगळ्यात खरी गोची झालीय ती संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांची. त्यांना सन्मानानं मिळालेलं अध्यक्षपद त्या या तोतयांसारखं बंड करून भिरकावून देण्याइतक्या ‘सिलेक्टिव्ह’ नाहीत. त्यांची गत ‘असून अडचण नसून खोळंबा’सारखी झालीय. त्या कवयित्री म्हणून जितक्या तरल, संवेदनशील आणि संयत आहेत, तशाच विचारीही आहेत. मात्र बंडखोर, विद्रोही नाहीत. समन्वयवादीच म्हणता येतील.......\nनरेंद्र मोदींचा नवा कार्यक्रम - ‘चीट इंडिया\nसगळ्यात क्रूर चेष्टा म्हणजे, मोदींनी हा कोटा दिला, पण नोकऱ्या कुठे आहेत मोदींच्या या निर्णयाचं नेमकं वर्णन तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी राज्यसभेत केलं. ते म्हणाले, ‘पंतप्रधान मोदींनी आजवर मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया असे अनेक कार्यक्रम सुरू केले. हा त्यांचा नवा कार्यक्रम आहे- चीट इंडिया मोदींच्या या निर्णयाचं नेमकं वर्णन तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी राज्यसभेत केलं. ते म्हणाले, ‘पंतप्रधान मोदींनी आजवर मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया असे अनेक कार्यक्रम सुरू केले. हा त्यांचा नवा कार्यक्रम आहे- चीट इंडिया’ सुजाण भारतीय त्यांच्याशी निश्चितपणे सहमत होतील.......\nआर्थिक आरक्षण : सवर्णांना चुचकारण्यासाठी मोदी सरकारची ‘फँटसी’\nघडत्या भारतीय राजकारणाची घटना, वास्तव आणि सत्य या निकषांवर उकल करणारं, बंद्या रुपयासारखं हे खणखणीत साप्ताहिक सदर आजपासून... ‘आर्थिक आरक्षण ही मध्यमवर्गीयांची फँटसी आहे. जशी नोटबंदी होती.’ सवर्णांना (भारतीय मध्यमवर्गातला बहुतांशी भाग हा सवर्णांचा आहे) चुचकारण्यासाठी मोदी सरकारनं ही फँटसी नोटबंदीसारखीच पूर्ण केली आहे.......\nरात्र अजून वैऱ्याचीच आहे...\nतीन राज्यांतील निवडणूक निकालांच्या आधारे भाजप-विरोधक मनोकल्पित बंगले रचत आहेत. असे करताना मागील पाच वर्षांमध्ये मोदी व अमित शहांच्या नेतृत्वात भाजपचा इशान्य भारतात झालेला विस्तार आणि त्यांनी पश्चिम बंगाल व ओडिशा या दोन राज्यांवर केंद्रित केलेले लक्ष, याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. तीन राज्यांतील निवडणूक निकालांनी उजेडाचा छोटासा कवडसा उघडला असला तरी रात्र अजून वैऱ्याचीच आहे\nमोदींच्या मुलाखतीचा फ्लॉप शो\nया मुलाखतीचं एक वेगळेपण मान्य करावं लागेल. आधीच्या मुलाखतींप्रमाणे इथले मोदी आक्रमक किंवा आढ्यतेखोर वाटत नाहीत, किंबहुना ते बचावात्मक पवित्र्यात दिसतात. तीन राज्यांतल्या पराभवामुळे एका चाणाक्ष राजकारण्यात झालेला हा खरा बदल आहे की, ऐन निवडणुकीच्या तोंडावर एका कसलेल्या अभिनेत्यानं घेतलेलं हे नवं बेअरिंग आहे, हे काळच ठरवेल\n‘नाट्यगृहां’च्या नामकरणातून ‘कलावंत’च गायब\nआमच्या मते यापुढे धोरण म्हणून शासन, महापालिका ते ग्रामपंचायची यांना एक अध्यादेश द्यावा. क्रीडा\\कलासंकुले, नाट्य\\सिने कलादालने यांना त्या क्षेत्रातील व्यक्तींचेच नाव द्यावे. ऐतिहासिक पुरुष\\स्त्री, राजकीय नेते यांची नावे देऊ नयेत. शिवाय ज्या नावाने आधीच महाराष्ट्रात कुठे नामकरण, तशाच कला\\नाट्यगृहाला झाले असेल तर त्याची पुनरावृत्ती टाळावी. व्यक्तीची थोरवी कुठेही लादू नये.......\nत्या काळात विठ्ठलाच्या मंदिराचा झालेला बुद्धविहार आज गावातील मुलांचं अभ्यासकेंद्र बनला आहे. तो दगड, ज्यावर बाबासाहेब बसले होते, तो आजही तिथंच आहे. जणू काही आता त्याचं सिंहासन झालं आहे. गावकऱ्यांनी त्याला प्रेमाचं कुंपण घातलंय. तो दगड आजही गावाला जगण्याची प्रेरणा व सामर्थ्य देत असतो आणि आजही आजोबा त्यांच्या संघर्षाची कहाणी सांगतात.......\nनितीन गडकरींनी केला इशारा जाता जाता...\nगडकरी हे एकूणच वागण्या–बोलण्यात एकवाक्यता असलेल्या मोजक्या नेत्यांपैकी एक. कितीही कटू असलं, तरी स्पष्ट बोलण्याला ते प्राधान्य देतात. पण काहीही बोलणं, हा त्यांचा स्वभाव नाही. मात्र, वास्तव बोलत असताना, ते परिणामांची तमा बाळगत नाहीत, हेही तितकंच सत्य आहे. त्यामुळेच, ते सध्या जे काही बोलत आहेत, त्यात त्यांच्या स्वाभाविक स्पष्टवक्तेपणाची झालर आहे.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mobhax.com/mr/clash-of-clans-mod-file-choco/", "date_download": "2019-01-17T04:49:18Z", "digest": "sha1:JBCG3MXMF754D5V42NJT7NESBEIRNNAY", "length": 5277, "nlines": 49, "source_domain": "mobhax.com", "title": "Clash Of Clans Mod File Choco - Mobhax", "raw_content": "\nपोस्ट: मार्च 24, 2016\nमध्ये: मोबाइल म्हणता (iOS & Android)\nआज आम्ही बद्दल एक लेख लिहा Clash Of Clans Mod File Choco. आपण Clans खाच च्या फासा शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आहेत हा लेख वाचन सुरू ठेवा, Clash Of Clans Mod File Choco आणि आपण शोधत आहात काय मिळेल.\nClans च्या फासा एक व्यसन खेळ आहे. हे iOS आणि Android वापरकर्ता ते अतिशय लोकप्रिय खेळ आहे. खूप वेळ लागू आहे जे आपल्या बेस सुधारणा ठेवणे हा खेळ आपण शक्ती. अनेक लोक त्यांच्या बेस अल्प कालावधीत मजबूत करण्यासाठी हिरे खरेदी करून हा खेळ पैसा भरपूर खर्च करू. पण सर्व खेळाडू हा खेळ खर्च पैसा भरपूर आहे.\nआपण Clans च्या फासा मध्ये हिरे मिळविण्यासाठी लढत आहेत आता नाही Clans खाच च्या फासा स्वागत करा. Clans खाच या फासा त्वरित हिरे च्या अमर्यादित रक्कम निर्माण करू शकता. या खाच काम करीत आहे आणि iOS आणि Android व्यासपीठ चाचणी केली गेली आहे. आमच्या खाच साधन ऑनलाइन आधारित खाच साधन आहे. डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही आणि 100% व्हायरस मुक्त. वाचन ठेवा आणि तळाशी मध्ये आपण Clans खाच च्या फासा एक दुवा सापडेल. आपल्या Clans बेस च्या फासा इमारत प्रारंभ आणि ते विनामूल्य हिरे मजबूत करा.\nखाच साधन वापरण्यास सुलभ.\nअँटी बंदी सुरक्षा प्रणाली.\nऑनलाईन खाच साधन. कोणत्याही डाउनलोड आवश्यक.\nनाही निसटणे किंवा रूट आवश्यक आहे\nया खाच साधन कसे वापरावे :\nक्लिक करा “ऑन लाईन खाच” खालील बटण आणि आपण ऑनलाईन खाच निर्देशित केले जाईल.\nआपल्या Clans वापरकर्तानाव फासा ठेवा.\nआपण इच्छुक नाणी रामबाण औषध आणि हिरे रक्कम प्रविष्ट करा.\nसक्षम किंवा विरोधी बंदी संरक्षण अक्षम (सक्षम शिफारस केली आहे).\nबटण व्युत्पन्न क्लिक करा.\nआपले Clans नाणी रामबाण औषध आणि हिरे च्या फासा त्वरित व्युत्पन्न केले आहेत\nटीप : या ऑनलाइन खाच साधन वापरा तो कोणत्याही सॉफ्टवेअर डाउनलोड न कार्य करते. खाली ऑन-लाइन खाच बटणावर क्लिक करा.\nचाचणी केली आणि काम:\nआम्हाला वरून अंतिम, हा लेख शेअर करा, Clash Of Clans Mod File Choco, हे साधन काम करीत आहे तर\nटॅग्ज: Clans खाच च्या फासा\nगेम म्हणता (पीसी, Xbox आणि ता.क.)\nमोबाइल म्हणता (iOS & Android)\nBeatzGaming सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-charolya/t3343/", "date_download": "2019-01-17T05:36:24Z", "digest": "sha1:H6UXO37QWZU5WXTWCP3AFSV7G7DCCCEM", "length": 4083, "nlines": 137, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Charolya-नात तुझ माझ-1", "raw_content": "\nप्रेम म्हणू की मैत्री म्हणू\nकाहीतरी आपल नात होत\nस्वप्न तरी कस म्हणू\nकारण सगळ सत्यात होत.\nअळवाच आधार मिळताच मोत्यासारख चमकणार\nआणी आधार निसटताच मातीमोल होऊन जाणार\nप्रेमापेक्षा थोड कमी आणी मैत्रीपेक्षा जास्त.\nम्हणूनच मला न कधी वाटत\nRe: नात तुझ माझ\nसुरेख लिहिता तुम्ही...तुम्हाला अखंड शुभेच्छा...\nRe: नात तुझ माझ\nRe: नात तुझ माझ\nRe: नात तुझ माझ\nप्रेमापेक्षा थोड कमी आणी मैत्रीपेक्षा जास्त.\nRe: नात तुझ माझ\nRe: नात तुझ माझ\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: नात तुझ माझ\nRe: नात तुझ माझ\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: नात तुझ माझ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t3077/", "date_download": "2019-01-17T05:05:37Z", "digest": "sha1:OZHMAG22V3RE7ZGDACF5ASCKD2LFOZXX", "length": 4178, "nlines": 75, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-खूप दिवस झाले असतील..", "raw_content": "\nखूप दिवस झाले असतील..\nखूप दिवस झाले असतील..\nखूप दिवस झाले असतील..\nखूप दिवस झाले असतील...\nलहाणपणी अंगणात मैत्रिणींसोबत खेळतानामधूनच चिडून उठून गेलीस,\nआणि लिंबामागे जाउन लपून बसलीस;\nपण कुणीच आलं नाही तुझी समजूत काढायला\nमग तुझी तुच उठून गेलीस सरपण आणायला...\nखूप दिवस झाले असतील...\nआठवतं एकदा पाण्याला गेलेली असतानामधेच आमराईत रेंगाळलीस,\nकै-यांच्या आंबटओल्या गंधानं मोहरुन गेलीस\nपण, कोकिळेच्या कूजनामागून जेव्हा 'माय'ची हाक आली-\nदिस ढळायच्या आत परतण्यासाठी तुझी लगबग सुरू झाली...\nखूप दिवस झाले असतील...\nतव्यावरची भाकरी तव्यावरच करपली होती\nकुणास ठाउक कुठे तू अगदी हरपली होती\nमग तू भानावर कशी आली ते तुल ठाउकच आहे\nमानेवरचा दाह अजून कुठेतरी खोलवर जळतच आहे..\nखूप दिवस झाले असतील...\nपत्र्यातून झिरपणा-या चांदण्याकडे बघून\n'त्या'ला उठवावं असं मनात आलं असेल दाटून\nते मनातलं चांदणं मनातच साठवून ठेवलंस\nमन मारुन जगायचं अंगवळणी पाडून घेतलंस...\nखूप दिवस झाले असतील...\nखरंच खूप दिवस झाले असतील आता...\nआपण खूप सोसलं वगैरे ही जाणीवही नसेल आता\nपण, तू साठवून ठेवलेलं चांदणं तुझ्या डोळ्यांतून सांडत असतं\nअन तुझीच कहाणी तुझ्याही नकळत गदगदून मांडत असतं...\nमनं माझ तुझसाठी वेडं का……\nखूप दिवस झाले असतील..\nखूप दिवस झाले असतील..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://ravikiranrr.com/%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-b-d-o/", "date_download": "2019-01-17T05:06:13Z", "digest": "sha1:O5NUVC5QPQ7COUOFR4NFSJZXGBTCQHPS", "length": 8163, "nlines": 131, "source_domain": "ravikiranrr.com", "title": "गटविकास अधिकारी (B.D.O) - MPSC", "raw_content": "\nराष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती\nमहालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती\nमहान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती\nपंचायतराज समिती विषयी संपूर्ण माहिती\nमहानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती\nस्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना\n1857 च्या उठावानंतरचा काळ\nभारतातील बँका बद्दल माहिती\nआर्थिक वृद्धी, आर्थिक विकास बद्दल माहिती\nभारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी\nमहाराष्ट्राची प्राकृतिक रचना :\nदारिद्रय बद्दल संपूर्ण माहिती\nविविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात\nइंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स\nभौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा\nधातू आणि अधातु उपयोग\nजीवनसत्वे व त्याचे स्त्रोत\nकुष्ठरोगाबद्दल संपूर्ण माहिती व उपाय\nवनस्पती व प्राण्यांमधील ऊती\nक्षयरोग त्याची लक्षणे व उपचार\nहिवताप व त्याची लक्षणे\nस्वाईन फ्ल्यू चे लक्षणे\nकर्करोगाचे कारणे व प्रकार\nगटविकास अधिकारी (B.D.O) बद्दल संपूर्ण माहिती\nगटविकास अधिकारी (B.D.O) बद्दल संपूर्ण माहिती\nपंचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी असतो.\nगटविकास अधिकार्‍याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते तर त्याची नेमणूक महाराष्ट्र शासन करते.\nगटविकास अधिकारी हा वर्ग 1 व वर्ग 2 दर्जाचा अधिकारी असतो.\nगटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी असतो.\nगटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी असतो.\nगटविकास अधिकार्‍यावर नजिकचे नियंत्रण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याचे असते.\nगटविकास अधिकारी हा पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो.\nपंचायत समितीचे अंदाजपत्रक गटविकास अधिकारी तयार करतो.\nपंचायत समितीस मिळणार्‍या अनुदानातील रकमा काढण्याचे व त्यांचे वाटप करण्याचे अधिकार गटविकास अधिकार्‍याला आहेत.\nपंचायत समितीच्या वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचार्‍यांच्या रजा मंजूर करण्याचा अधिकार गटविकास अधिकार्‍याला आहेत.\nपंचायत समितीचा खर्च गटविकास अधिकार्‍याच्या संमतीने करावा लागतो.\nपंचायत समितीचा अहवाल गटविकास अधिकारी सी.ई.ओ.कडे पाठवीत असतो.\nपंचायत समितीच्या कार्याची यशस्वीता गटविकास अधिकार्‍यावर अवलंबून असते.\nगटविकास अधिकार्‍याला शिक्षा करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तास असतो.\nपंचायत समिती व जिल्हा परिषद यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.\nराज्यशासन व पंचायत समिती यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2019/01/politics-701/", "date_download": "2019-01-17T04:31:52Z", "digest": "sha1:WEXS53HBFTKL3YGHTZZUVSESFSEHCDKC", "length": 7203, "nlines": 94, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "आमदार जगताप पिता-पुत्र अडचणीत ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nआमदार जगताप पिता-पुत्र अडचणीत \nआमदार जगताप पिता-पुत्र अडचणीत \nपक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता\nअहमदनगर :- भाजपचा महापौर होण्यासाठी जगताप यांच्या आदेशानेच नगरसेवकांनी मतदान केल्याचे स्पष्ट झाल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच जाहीर नाराजी व्यक्त केली असून जगताप पितापुत्रांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.\nविधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप व त्यांचे पुत्र नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप या पिता-पुत्रांसमोरील राजकीय अडचणी वाढल्या आहेत.\nआ.संग्राम जगताप यांचे तिकीटही धोक्यात \nपारनेर तालुक्यात निलेश लंके राजकीय भूकंप करणार \nश्रीगोंद्यात ट्रॅक्टरखाली चिरडून दोघांचा मृत्यू.\nविवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पतीसह सासऱ्यांवर…\nराष्ट्रवादीने महापालिकेत भाजपचा महापौर केल्याने लोकसभा निवडणुकीसाठी आमदार अरुण जगताप यांचे नाव बाजूला ठेवले आहे तर आमदार संग्राम जगताप यांचेही विधानसभेचे तिकीटही धोक्यात आल्याचे मानले जात आहे.\nजगताप पिता-पुत्रांना आमंत्रण नाही.\nलोकसभेच्या नगर मतदार संघाच्या मुंबईतील चर्चेच्या वेळी नगर शहराचा या मतदार संघात समावेश असूनही जगताप पिता-पुत्रांना आमंत्रण दिले नव्हते. मागच्या अशाच पहिल्या आढावा बैठकीत नगरमधून पक्षाद्वारे आमदार अरुण जगताप यांचे एकमुखी नाव पुढे आले होते.\nलोकसभेसाठी आता ही तीन नावे चर्चेत.\nदोन दिवसांपूर्वीच्या दुसऱ्या आढावा बैठकीत जगतापांऐवजी आता माजी आमदार दादा कळमकर व नरेंद्र घुले तसेच प्रताप ढाकणे यांची नावे चर्चेत घेतली गेल्याने जगतापांच्या दृष्टीने हा मोठा धक्का मानला जात आहे.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल. राहा अपडेट कधीही, कुठेही\nपारनेर तालुक्यातील युवकाची आत्महत्या.\nनगरसेवक मुदस्सर शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल.\nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nराष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा खुलासा गायब \nनगरसेवकांचे निलंबन केले पण आमदार जगताप पितापुत्रांचे काय \nआमदार संग्राम जगतापांची आम्हाला किव येते \nशहरात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्याची मागणी\nनगर शहरातील उच्चभ्रूं’च्या वसाहतीमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश \nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या त्या सर्व नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी \nनगरसेवकांचे निलंबन केले पण आमदार जगताप पितापुत्रांचे काय \nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/entertainment-hrithik-roshan-54216", "date_download": "2019-01-17T06:00:05Z", "digest": "sha1:EZ3KA7HDQE4I7QBQWTREBRFSOEJ33PQO", "length": 12500, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "entertainment hrithik roshan हृतिकचा नकार टायगरच्या पथ्यावर | eSakal", "raw_content": "\nहृतिकचा नकार टायगरच्या पथ्यावर\nबुधवार, 21 जून 2017\nबॉलीवूडचा डान्सिंग स्टार हृतिक रोशन चित्रपटांची निवड विचारपूर्वक करतो. टुकार सिनेमा तो साईन करीतच नाही. स्क्रिप्टमध्ये दम असेल तर त्यासाठी डेटस्‌ ॲडजस्ट करण्याचीही त्याची तयारी असते; पण मध्यंतरी त्याने हॉलीवूड सुपरस्टार सिल्वेस्टर स्टेलॉनचा सुपरहिट चित्रपट ‘रॅम्बो’च्या हिंदी रिमेकमध्ये काम करण्यास नकार दिला अन्‌ त्याची चर्चा रंगली. हृतिक ‘रॅम्बो’च्या रोलसाठी परफेक्‍ट मॅच आहे. तरीही त्याने नकार दिल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हृतिकचा नकार टायगर श्रॉफच्या पथ्यावर पडलाय. ‘रॅम्बो’च्या रोलसाठी त्याची निवड झालीय. ‘रॅम्बो’ची निर्मिती सिद्धार्थ आनंद करत आहेत.\nबॉलीवूडचा डान्सिंग स्टार हृतिक रोशन चित्रपटांची निवड विचारपूर्वक करतो. टुकार सिनेमा तो साईन करीतच नाही. स्क्रिप्टमध्ये दम असेल तर त्यासाठी डेटस्‌ ॲडजस्ट करण्याचीही त्याची तयारी असते; पण मध्यंतरी त्याने हॉलीवूड सुपरस्टार सिल्वेस्टर स्टेलॉनचा सुपरहिट चित्रपट ‘रॅम्बो’च्या हिंदी रिमेकमध्ये काम करण्यास नकार दिला अन्‌ त्याची चर्चा रंगली. हृतिक ‘रॅम्बो’च्या रोलसाठी परफेक्‍ट मॅच आहे. तरीही त्याने नकार दिल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हृतिकचा नकार टायगर श्रॉफच्या पथ्यावर पडलाय. ‘रॅम्बो’च्या रोलसाठी त्याची निवड झालीय. ‘रॅम्बो’ची निर्मिती सिद्धार्थ आनंद करत आहेत. त्यांनी हृतिकबरोबर ‘बॅंग बॅंग’ चित्रपटात काम केलंय. ‘रॅम्बो’च्या रिमेकमध्येही हृतिकने काम करावं, अशी त्यांची इच्छा होती; पण त्याने नकार दिला. हृतिकचं म्हणणं होतं की, त्याने अशा प्रकारचे स्टंट ‘बॅंग बॅंग’ चित्रपटात केलेले आहेत. म्हणून त्याने ‘रॅम्बो’मध्ये फारसा इंटरेस्ट दाखवला नाही. आता टायगरने चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली असून, त्याच्या पोस्टरचं नुकतंच अनावरण करण्यात आलं. विशेष पोस्टर सिल्वेस्टर स्टेलॉनलाही ते पोस्टर आवडलंय.\nहृतिकच्या पुनरागमनाची तारिख ठरली; 'सुपर 30' येणार\nमुंबई : अभिनेता हृतिक रोशनच्या पडद्यावरील पुनरागमनाची नवी तारीख आता जाहीर झाली आहे. 'सुपर ३०' हा चित्रपट आता २६ जुलै रोजी झळकणार आहे. ...\n#MeToo : 'उद्या मोदींवरही आरोप होतील'\nमुंबई- #MeToo चे आरोप उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही होतील असे मत अभिनेता शक्ती कपूर यांनी व्यक्त केले आहे. #MeToo च्या प्रकरणांमध्ये 70...\nराहुल गांधींचे मोदींना खुले आव्हान\nनवी दिल्ली : केंद्रीय मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी काल (बुधवार) स्वतःचा व्यायाम करतानाचा व्हिडिओ शेअर करत #HumFitTohIndiaFit या हॅशटॅगखाली...\nमोदींनी स्विकारलं विराटचं चॅलेंज\nनवी दिल्ली : केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी कालच (ता.23) स्वतःचा व्यायाम करतानाचा व्हिडीओ शेअर करत #HumFitTohIndiaFit या हॅशटॅगखाली...\nजॅकी श्रॉफ यांच्या पत्नीचीही चौकशी\nठाणे - अभिनेते जॅकी श्रॉफ यांची पत्नी व अभिनेत्री आयशा श्रॉफ यांना सीडीआरप्रकरणी चौकशीसाठी बोलावले...\nहृतिक बोलला; मी तिला कधीही खासगीत भेटलेलो नाही\nमुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून कंगना रनौट आणि हृतिक रोशन यांचा वाद सतत धगधगतो आहे. कंगनाने हृतिकला केलेले मेल असोत आणि त्याला त्याने दिलेला नकार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/488336-2/", "date_download": "2019-01-17T05:31:52Z", "digest": "sha1:7AOWDYYFA6246LPEJZPGYTDLGLRQONER", "length": 9761, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चारचाकी गाडीतील अडीच लाखांचे दागिने पळविले | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nचारचाकी गाडीतील अडीच लाखांचे दागिने पळविले\nएमबीबीएसची परीक्षा देण्यासाठी आल्यानंतर घडली घटना\nलोणी काळभोर- 2 लाख 65 हजार रुपये किमतीचे साडेदहा तोळे सोन्याचे दागिने ठेवलेली पर्स कारमध्ये ठेवून हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्याचा मोका साधून अज्ञात चोरट्यांनी कारच्या दरवाजाची काच तोडून लांबविली. ही घटना रविवार (दि. 6) रोजी रात्री घडली आहे. याप्रकरणी धनंजय जगन्नाथ कोकाटे (वय 50, रा. अंबेजोगाई, ता. अंबेजोगाई, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकाटे यांची मुलगी रेणुका हिची एमबीबीएसची परीक्षा पुणे, नवले ब्रीज येथील आयडॉल बिझनेस सेंटर येथे होती. त्यामुळे ते आपली स्विफ्ट कार क्रमांक (एमएच 44 जी- 6100) मधून मुलगी रेणुका, पत्नी अस्मिता, मुलगा पृथ्वीराज व भाचा गजानन यांच्यासमवेत दुपारी तीनच्या सुमारास पुणे येथे आले होते.\nपरीक्षा झाल्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास ते सर्वजण पुन्हा घरी जाण्यासाठी पुणे येथून निघाले. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ते लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत आले. जेवण करण्यासाठी ते हॉटेल तोरणा मटन खानावळ येथे थांबले. त्यावेळी त्यांनी आपली चारचाकी हॉटेलच्या पार्किंगमध्ये लावली होती. जेवण झाल्यानंतर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ते गाडीजवळ आले. त्यावेळी त्यांना गाडीच्या डाव्या बाजूला असलेल्या दरवाजाची लहान काच तुटलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यावेळी अस्मिता कोकाटे यांनी आपल्या पतीस जेवणासाठी जाताना गाडीच्या मागील आसनावर आपण सोन्याचे दागिने असलेली काळ्या रंगाची लेदरची पर्स ठेवली होती, असे सांगितले. सर्वांनी या पर्सचा शोध गाडीत व इतरत्र घेतला. परंतु ही पर्स मिळाली नाही. त्यांनी 1 लाख 25 हजार रुपये किमतीचा 5 तोळे वजनाचा चंद्रहार, 1 लाख रुपये किंमतीचे 4 तोळे वजनाचे गंठण, 40 हजार रुपये किंमतीची दीड तोळे वजनाची चेन, असा एकूण 2 लाख 65 हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज चोरून नेला. पुढील तपास पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले हे करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकलाकार म्हणून काम करताना जीविका हीच झाली उपजीविका : दिलीप प्रभावळकर\nपाणी टंचाई निवारण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य गरजेचे\nवाय.सी. मध्ये शिष्यवृत्ती अर्जाचा बोजवारा\n‘भंगार’ बसेसवर आरटीओची मेहेरबानी\nमलकापूरच्या निकाल करणार पक्षीय विचारांसह कार्यकर्त्यांचे ध्रुवीकरण\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रक्रियेसाठी जागा नाही\nमागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी वसतिगृह बांधण्याला मंजुरी\nआर्थिक कारणातून सम्राटचा खून\nघनःश्‍याम नवले व संदीप माळी यांचा विशेष सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/sports-khelo-india/", "date_download": "2019-01-17T05:27:27Z", "digest": "sha1:T5QAM4LBSQIVW7DFG6KJSCHLSE5F4F6T", "length": 9097, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खेलो इंडिया स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nखेलो इंडिया स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात\n750 स्वयंसेवकांची यशस्वितेसाठी फळी; 9 ते 20 जानेवारीदरम्यान स्पर्धा\nपुणे – क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेले किंवा त्या क्षेत्राविषयी आपुलकी असणारे स्वयंसेवक हेच खेलो इंडिया स्पर्धेच्या यशस्वितेचा मुख्य चेहरा असणार आहे. शिवछत्रपती क्रीडानगरीत 9 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्याकरिता 750 स्वयंसेवकांची फळी उभारण्यात आली आहे.\nया स्पर्धेच्या संयोजनात अनेक युवा हौशी खेळाडूंनी, क्रीडाशिक्षकांनी स्वयंसेवक म्हणून काम करण्याची तयारी दर्शविली आहे. महाराष्ट्राबरोबरच परराज्यांमधील शालेय व महाविद्यालयात क्रीडा शिक्षक किंवा प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्यांचा त्यामध्ये मोठावाटा आहे.\nगेले दोन दिवस येथील क्रीडानगरीत या स्वयंसेवकांकरिता उद्‌बोधक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. स्वयंसेवकांची निवड करताना कोणत्याही खेळाचा अनुभव हा प्रमुख निकष ठेवण्यात आला होता. व्यवस्थापन अभ्यासक्रमाची पदवी, पदविकासंपादन केलेल्यांनाही\nस्वयंसेवक म्हणून संधी देण्यात आली आहे. या स्पर्धेत सहा हजार खेळाडू, 1800 तांत्रिक अधिकारी, दहा हजारहून अधिक खेळाडू, 750 स्वयंसेवक, एक हजार अन्य संघटक असे दहा हजार जण सहभागी होणार आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nउत्तेजक पदार्थ सेवन चाचणीच्या निष्कर्षांना उशीर : वाडा\n#AUSvIND : अतितटीच्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय\n#AUSvIND : भारतासमोर विजयासाठी 299 धावांचे आव्हान\n#SAvPAK : तिसऱ्या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा कसोटी मालिकेवर ‘3-0’ ने कब्जा\nपॅडी अपटन राजस्थान रॉयल्स संघाचे नवे प्रशिक्षक\nआंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंचे यश\nऋतुजाचे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत यश\nआंतरमहाविद्यालयीन शिअरफोर्स स्पोर्टस लीग : बीएसओए, पीव्हीपीसीओए संघांचे विजय\nव्हॉलीबॉलमध्ये डी. वाय. पाटीलचा विजय\nवाय.सी. मध्ये शिष्यवृत्ती अर्जाचा बोजवारा\n‘भंगार’ बसेसवर आरटीओची मेहेरबानी\nमलकापूरच्या निकाल करणार पक्षीय विचारांसह कार्यकर्त्यांचे ध्रुवीकरण\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रक्रियेसाठी जागा नाही\nमागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी वसतिगृह बांधण्याला मंजुरी\nआर्थिक कारणातून सम्राटचा खून\nघनःश्‍याम नवले व संदीप माळी यांचा विशेष सत्कार\nमंडई परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी\nबसस्थानक परिसरातील कोंडीने नागरिक त्रस्त\nई-बस चार्जिंग पॉइंटसाठी निधी मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/13_8.html", "date_download": "2019-01-17T05:39:46Z", "digest": "sha1:O7RLG2DZBMAPO5KCQEZIKON6RL53ODB3", "length": 8424, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "स्वाभिमानी शे.संघटनेचे 13 ला उपोषण | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nस्वाभिमानी शे.संघटनेचे 13 ला उपोषण\nशेवगाव तालुक्यातील वरूर या गावांमधून जाणारी नानी या नदीवर जलसंधारण विभागाने अतिशय संथगतीने व निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून शासनाला व लाभधारक शेतकर्‍यांना मोठा आर्थिक व दुष्काळाला सामोरे जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.\nया बंधार्‍याचे काम गेल्या दोन वर्षांपासून चालू असून आणखी हे काम अर्धवट अवस्थेत असल्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी दिनांक 13 नोव्हेंबर रोजी बंद उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे या आशयाचे निवेदन शेवगावचे तहसीलदार विनोद भामरे यांना देण्यात आले आहे. या बंदराच्या ठेकेदाराने आठ दिवसातच काम सुरू करू असे समस्त गावकर्‍यांसमोर सांगितले परंतु अद्याप पर्यंत आठ महिने होत आहेत. तरीही या बंधार्‍याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. होऊन गेलेल्या पावसाळ्यामध्ये या बंधार्‍याचे मोठे नुकसान पहिल्याच पावसात झाले होते,बंधार्‍यांचा काही भाग या पावसाळ्यात वाहून गेल्यामुळे या बंधार्‍याच्या कामाबाबत शंका निर्माण झाली आहे. शासनाचा पैसा पाण्याबरोबर वाहून गेल्याची भावना लाभधारक क्षेत्रातील शेतकर्‍यांची झाली आहे, या बंधार्‍याच्या कामाबाबत वरिष्ठ स्तरावर चौकशी व्हावी अशीही मागणी यावेळी गावकर्‍यांनी केली आहे. यावेळी निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, तालुका अध्यक्ष संतोष गायकवाड, शहर अध्यक्ष दत्तात्रेय फुंदे, प्रवीण मस्के, रवी वावरे, विकी खैरे, भाऊ मस्के, सुरेश वावरे, बनेखा पठाण या मान्यवरांच्या या निवेदनावर आहेत.\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/15_6.html", "date_download": "2019-01-17T04:20:23Z", "digest": "sha1:7IADF6ASHVEWKPQUWU3X3FI365KZDXGE", "length": 10251, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "स्वाभिमानीच्या दणक्याने 15 गावातील शेतकर्‍यांना मिळाले ट्रान्सफार्मर राणा चंदन यांच्या प्रयत्नांना यश, शेतकर्‍यांची अडवणूक करू नका: राणा चंदन | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nस्वाभिमानीच्या दणक्याने 15 गावातील शेतकर्‍यांना मिळाले ट्रान्सफार्मर राणा चंदन यांच्या प्रयत्नांना यश, शेतकर्‍यांची अडवणूक करू नका: राणा चंदन\nबुलडाणा : (प्रतिनिधी) मागील आठवडयात स्वाभिमानीचे नेते राणा चंदन यांच्या प्रयत्नाने जिल्हयातील 15 गावांना ट्रान्सफार्मर मिळाले. त्यामुळे अनेक गावातील शेतकर्‍यांच्या रब्बी पिकाला पाणी देण्याचा प्रश्‍न् मार्गी लागला. सध्या शेतकर्‍यांचा रब्बीचा हंगाम सुरू आहे. गहू, हरभरा, मका व भाजीपाल्याचे पिकाची शेतकर्‍यांनी लागवड केली आहे. मात्र ऐन पिकांना पाणी देण्याची वेळ असताना विज वितरण कंपनीचे अनेक ठिकाणचे ट्रान्सफार्मर जळाल्याच्या घटना घडत आहेत एकदा ट्रान्सफार्मर जळाले की, ते शेतकर्‍यांना लवकर मिळत नाही. त्यामुळे पाण्याअभावी शेतकर्‍यांचे पिक सुकू लागले आहेत. परिणामी शेतकरी त्रस्त् झाले असून वारंवार मागणी करूनही शेतकर्‍यांना ट्रान्सफार्मर मिळत नव्हते. विज वितरण कंपनीचे अधिकारी शेतकर्‍यांना दाद देत नाहीत. अशावेळी शेतकरी आपली तक्रार घेवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राणा चंदन यांचेकडे धाव घेतात. प्रत्येक वेळी स्वाभिमानीकडे आलेल्या शेतकर्‍यासोबत विज वितरन कंपनीच्या कार्यालयात जावून अधिकार्‍यांसमोर शेतकरर्‍यांच्या व्यथा मांडून ट्रान्सफार्मर मिळवून देण्याचे काम राणा चंदन यांनी केले आहे.\nमागील आठवडयांत राणा चंदन यांनी भादोला, वाडी, वरवंड, खुपगाव, किन्होळा, रोहणा, केसापूर, रायपूर, पेनसावंगी, आरेगाव, कणका, शिवणी आरमाळ, साखरखेर्डा, माळवंडी, सव आदी गावांना ट्रान्सफार्मर मिळवून दिले. त्यामुळे या गावातील शेतकर्‍यांच्या रब्बी पिकांना पाणी देण्याचा प्रश्‍न् निकाली निघाला आहे. पावसाअभावी खरीपाचा हंगाम शेतकर्‍यांच्या हातून गेला आहे. कसाबसा रब्बीचा हंगाम हाती लागत असतांनाच विज वितरण कंपनीच्या आडमुठया धोरणामुळे रब्बीलाही धोका निर्माण झाला होता. मात्र स्वाभिमानीमुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. विज वितरण कंपनीने शेतकर्‍यांची अडवणूक न करता शेतकर्‍यांना त्वरीत ट्रान्सफार्मर उपलब्द् करून दयावे अन्यथा स्वाभिमानी शेतकर्‍यांना सोबत घेवून मोठया प्रमाणावर आंदोलन छेडतील असा इशारा राणा चंद्रशेखर चंदन यांनी दिला\nLabels: बुलढाणा ब्रेकिंग महाराष्ट्र\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/article-on-hunger-index-in-india/", "date_download": "2019-01-17T04:21:48Z", "digest": "sha1:SW7QZTMBVIKEZTC2YHIR7MBU632OJIAX", "length": 20880, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "लेख : हिंदुस्थानातील वाढते भूकबळी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nपु.ल.देशपांडे उद्यानासमोर 4 फूट पाण्याचे तळे, व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर…\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nकृषी विमा योजनेमुळे खाजगी विमा कंपन्या मालामाल, कमावले 3 हजार कोटी…\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nमायावतींनी खेळले मुस्लिम आरक्षणाचे कार्ड\nनव्या सीबीआय प्रमुखांची निवड लवकरच , उच्चाधिकार समितीची 24 जानेवारीला बैठक…\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम : हिंदुस्थानचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nसुबोध भावे याच्या ‘काही क्षण प्रेमाचे’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nलेख : हिंदुस्थानातील वाढते भूकबळी\nग्लोबल हंगर इंडेक्स 2018 (जीएचआय)चा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. यात आपल्या देशाला भूकबळी कमी करण्यात अपयश आल्याचेच दिसत आहे. मोदी सरकार देशातील भूकबळी कमी करण्यासाठी उपाययोजना करू शकले नाही, हे दिसत आहे. कारण 2014 मध्ये हिंदुस्थान भूकबळी संपवणाऱ्यांच्या 119 देशांच्या यादीत 55 व्या स्थानावर होता, आता म्हणजे 2018 मध्ये 103 व्या स्थानावर आहे. याचाच अर्थ हिंदुस्थानातल्या बहुतांश लोकांना अजूनही पोटभर खायला अन्न मिळत नाही. त्यात महागाईने तर कहरच केला आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती तर सातत्याने वाढत आहेत. या किंमत वाढीचा परिणाम अन्य घटकांवर होतो आणि साहजिकच अन्य वस्तू, पदार्थ, घटक यांच्या किमती भडकतात. सध्या हेच सुरू आहे. मोदी सरकार भूकबळींची संख्या कमी करण्यासाठी नेमकी कोणती भूमिका घेत आहे, हेच कळायला मार्ग नाही.\nभूकबळी संपविणाऱ्या देशांच्या या यादीत 2014 साली हिंदुस्थान 55 व्या स्थानावर होता, तो 2015 मध्ये 80 व्या स्थानापर्यंत पोहोचला. पुढे 2016 मध्ये 97 आणि 2017 मध्ये 100 व्या स्थानावर अशी घसरण हिंदुस्थानची झाली आहे. मात्र यंदा म्हणजेच 2018 मध्ये हिंदुस्थान या यादीत 103 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. जवळपास पन्नास टक्के आपल्या देशाची घसरण ही मोठी लाजिरवाणी गोष्ट म्हटली पाहिजे. या यादीत आपल्या शेजारचा पाकिस्तान 106 व्या क्रमांकावर आहे. पण या देशाबरोबरच स्पर्धाच होऊ शकत नाही. ज्या देशासोबत हिंदुस्थान स्पर्धा करतो आहे तो चीन या यादीत 25 व्या स्थानावर आहे. ही फार मोठी तफावत आहे. अशाने आपला देश महासत्ता बनू शकणार आहे का या महासत्तेच्या आजूबाजूलाही कोणी फिरकू देणार नाही.\nही आपल्या देशाची निराशाजनक कामगिरी आहे. भूकबळींची संख्या आपण कमी करण्यात कमी पडलो आहोत, हे स्पष्ट दिसत असताना मोदी सरकार यावर काय उपाययोजना करते आहे हे आपल्याला दिसत नाही. ग्लोबल हंगर इंडेक्सकडून आलेल्या अहवालानुसार जागतिक, राष्ट्रीय आणि क्षेत्रीय स्तरावरील भूकबळींचे आकलन करण्यात येते. या संस्थेकडून पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या किती चिमुकल्यांचे वजन आणि उंची त्यांच्या वयापेक्षा कमी आहे, तसेच यामध्ये बालमृत्यूदर किती हेही तपासले जाते. त्यानुसार 119 देशांच्या यादीत हिंदुस्थान 103 व्या स्थानावर आहे. गतवर्षी या यादीत हिंदुस्थान 100 व्या स्थानावर होता. त्यामुळे भूकबळी कमी करणाऱ्या देशांच्या यादीत हिंदुस्थान मागे पडत चालला आहे.\nकेंद्रातील मोदी सरकार देशातील भूकबळींचे आव्हान स्वीकारणार आहे की नाही का अशीच देशाची घसरण चालू ठेवणार आहे का अशीच देशाची घसरण चालू ठेवणार आहे आपल्या देशात उद्योगपती आणखी गब्बर होत चालले आहेत आणि जनता आणखी गरीब होत चालली आहे. अशाने देशात शांतता कशी नांदेल आपल्या देशात उद्योगपती आणखी गब्बर होत चालले आहेत आणि जनता आणखी गरीब होत चालली आहे. अशाने देशात शांतता कशी नांदेल देशात लूटमार, चोऱ्या-माऱ्या होत आहेत. यातील बहुतांश गुन्हे हे पोटासाठीच आहेत. लोकांची त्यांच्या पोटाची भूक शमली की, अशा प्रकारचे गुन्हे निश्चितच कमी होतील, पण मोदी सरकारला गरीबांपेक्षा श्रीमंत उद्योगपतींचा कळवळा अधिक येत असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे. मोदी सरकारने खरे तर यावर तातडीने उपाययोजना करायला हवी आहे. नाहीतर अशीच हिंदुस्थानची घसरण होत राहिली तर देशात अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलदिल्ली डायरी : जंबुरी, शिवराजमामा आणि राजकीय भवितव्य\nपुढीलदिवाळीत दिवाळं, घरोघरी लागणार महागाईचे आकाशकंदील\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nडंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटणार, अंबरनाथची जागा लवकरच पालिकेला मिळणार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nशेतकऱ्यांची अडवणूक कराल तर धडा शिकवू, आदित्य ठाकरे यांचा बँक अधिकाऱ्यांना...\nमायावतींनी खेळले मुस्लिम आरक्षणाचे कार्ड\nपालिका रुग्णालयांत गरीबांच्या 139 रक्त चाचण्या होणार मोफत\nउद्धव ठाकरे यांची 2 फेब्रुवारीला नागपुरात सभा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2019-01-17T04:37:45Z", "digest": "sha1:5QSKVOPYJ6MVPHOIS6SLYARL2SZMFB6R", "length": 11012, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गोविंद पानसरे- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : पुण्यात पुन्हा पाणीगळती, वाहतूकीचा मोठा खोळंबा\nVIDEO : निवणुकीआधी धनगर आरक्षण मिळणार\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\nगौरी लंकेश हत्या प्रकरणाला नवं वळण, या माजी संपादकाचे नाव उघड\nएसआयटीच्या पुरवणी दोषारोपपत्रमध्ये राणे यांचं नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nपानसरे हत्या प्रकरणात मोठी बातमी, भरत कुरणे महाराष्ट्र एसआयटीच्या ताब्यात\nपानसरे हत्या प्रकरण : महत्त्वाचे धागेदोरे उलगडण्याची उलगडण्याची शक्यता\nमहाराष्ट्र Nov 15, 2018\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nडॉ.दाभोलकर हत्या प्रकरण : हल्लेखोरांनी नष्ट केली चार पिस्तुलं, सीबीआयचा दावा\n'सनातनवर बंदी घातलीच पाहिजे'\nपानसरे हत्या प्रकरणात सनातन संस्थेवर बंदी घालावी, विखे पाटलांची मागणी\nठोस पुरावे नाही, सनातन बंदीसंदर्भात केसरकरांचा यू-टर्न\nनिर्घृण हत्या आणि तपास असा होता दाभोळकरांच्या हत्येनंतरचा घटनाक्रम\nदाभोलकर हत्या प्रकरण : औरंगाबादमध्येही जप्त झाल्या बंदुका आणि तलवारी\nExclusive: बेळगावमधल्या चिखले गावात केला होता पानसरे, दाभोलकरांवर गोळी चालवणाऱ्यांनी सराव\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\n'मिशन अॅन्टी हिंदू' देशातले 36 जण होते 'टार्गेट'वर\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%97-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4/news/", "date_download": "2019-01-17T04:32:14Z", "digest": "sha1:3K3XHNK47U2RBM2XRGQA275WABJ5NIB2", "length": 11070, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बिग बाॅसच्या घरात- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : पुण्यात पुन्हा पाणीगळती, वाहतूकीचा मोठा खोळंबा\nVIDEO : निवणुकीआधी धनगर आरक्षण मिळणार\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nराफेलप्रकरणी भाजप भलताच आक्रमक, आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nमध्यंतरी आलियानं ट्विटरवर #askalia हे सेशन केलं. त्यावेळी तिनं अनेकांना सडेतोड उत्तरंही दिली.\nअनुप जलोटांबरोबर राखी सावंतला करायचीय 'ही' भलतीच गोष्ट\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nBig Boss 12 : कॅप्टन्सीसाठी मेघा धाडेला सहन करावा लागतोय अतोनात त्रास, VIDEO व्हायरल\nनेहा पेंडसेनंतर 'या' मराठी अभिनेत्रीची Big Boss हिंदीच्या घरात एन्ट्री\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nनानांनी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मला जीवे मारण्याची धमकी दिली होती,तनुश्रीचा आरोप\nश्रीशांत बिग बाॅसचं घर सोडून जायला का निघाला\nविक्रांत सरंजामे-ईशामधलं प्रेम वयातल्या अंतरापेक्षा महत्त्वाचं, म्हणतायत प्रेक्षक\nआपलं डिप्रेशन आणि संघर्षावर बनवायचाय गोविंदाला सिनेमा\nभजन सम्राट त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत झाले ट्रोल\n'या' बाॅलिवूड कलाकारांसोबत सलमानला राहायचेय बिग बाॅसच्या घरात\nबिग बाॅस मराठीच्या फिनालेकडे पुष्कर जोगच्या बायकोनं का फिरवली पाठ\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_516.html", "date_download": "2019-01-17T04:37:57Z", "digest": "sha1:PV2WTUTVG3N36FBWCLZL3PNFTVH4WVTL", "length": 8849, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "पंतप्रधान पीक विमा योजना राफेलपेक्षाही मोठा घोटाळा; केंद्र सरकारच्या अनेक धोरणांवर पी. साईनाथ यांची टीका | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nदेश ब्रेकिंग महाराष्ट्र मुंबई\nपंतप्रधान पीक विमा योजना राफेलपेक्षाही मोठा घोटाळा; केंद्र सरकारच्या अनेक धोरणांवर पी. साईनाथ यांची टीका\nमुंबई : पंतप्रधान पीक विमा योजना हा राफेल घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केले. ते अखिल भारतीय किसान संषर्ष समन्वय समितीच्या बैठकीमध्ये मुंबई येथे बोलत होते. दरम्यान त्यांनी केंद्र सरकारच्या अनेक धोरणांवर टीकात्मक मांडणी केली. रिलायन्स इश्योरन्स कंपनीने एकाच जिल्ह्यात सोयाबीन पीकामध्ये 145 कोटींचा घोटाळा केला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या नावाखाली केंद्र आणि राज्य सरकारांनी शेतकर्‍यांच्या वाट्याचे कोट्यवधी रुपये हडप केले आहेत, असा आरोप पी. साईनाथ यांनी केला. देशभरातील शेतकरी उध्वस्त झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारे सुस्तावली आहेत. म्हणून सरकारला जागे करण्यासाठी देशभरातून अनेक शेतकरी 18 ते 30 नोव्हेंबरला संसदेला घेराव घालतील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.\nरिमोट सेंसिंग आणि 2016 च्या दुष्काळ संहितेने शेतकर्‍यांवर अन्याय केला आहे. या संहितेमध्ये दुष्काळावर अपील करण्याची शेतकर्‍याला मुभा नाही, असेही साईनाथ यावेळी म्हणाले. शेतकर्‍यांसाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे. तसेच राज्य सरकारांनीही विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी डॉ. अशोक ढवळे यांनी या बैठकीत केली. शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांवर शेतकर्‍यांना कर्जमुक्त करावे. तसेच स्वामिनाथन यांच्या शिफारसीनुसार शेतमालाला दीड पट हमीभाव द्यावा. या मागण्यांसाठी 18 ते 30 नोव्हेंबरला दिल्लीयेथे संसदेचा घेराव घालण्यात येणार आहे.\nLabels: देश ब्रेकिंग महाराष्ट्र मुंबई\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/506433", "date_download": "2019-01-17T05:19:34Z", "digest": "sha1:KQTQFALAMY7IPLK57I7FYTE5NLOB3Z63", "length": 7284, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मंगळसूत्र महोत्सव प्रदर्शनाचे उद्घाटन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मंगळसूत्र महोत्सव प्रदर्शनाचे उद्घाटन\nमंगळसूत्र महोत्सव प्रदर्शनाचे उद्घाटन\nमहिलांना दागिन्यांची हौस असतेच. परंतु केवळ हौस म्हणून नक्हे तर काही दागिन्यांमध्ये त्यांच्या भावना गुंतलेल्या असतात. यामध्ये मंगळसूत्र या दागिन्याला सौभाग्याचे लेणे म्हणून त्या विशेष महत्त्व देतात. सण-वार आले की दागिने परिधान करायची हौसही त्या पूर्ण करतात. नेमके हेच लक्षात घेवून श्रावणमासाचे औचित्य साधून चन्नम्मानगर येथील शुभांगी जिनगौडा यांनी मंगळसूत्र महोत्सव भरविला आहे. वरेरकर नाटय़संघ येथे शुक्रवारी सकाळी या महोत्सवाचे उद्घाटन ‘तरुण भारत’च्या प्रतिनिधी मनीषा सुभेदार यांच्या हस्ते झाले.\nयावेळी बोलताना मनीषा सुभेदार म्हणाल्या, महिलांची दागिन्यांची हौस समजून घेता येईल. परंतु शुभांगी यांनी त्यातून उद्योग सुरू केला आहे, हे महत्त्वाचे. मंगळसूत्रामधील काळे मणी हे स्थितप्रज्ञतेचे प्रतीक आहेत. आपल्या प्रत्येक दागिन्यात ते का वापरावेत, याचा एक संकेत आहे. ते समजून घेणे आवश्यक आहे. तथापि आपल्या दिसण्यापेक्षा आपण कसे असतो हे महत्त्वाचे आहे. हे लक्षात घ्यायला हवे.\nशुभांगी जिनगौडा म्हणाल्या, मी मूळची हुपरीची आहे. हुपरीचे दागिने जगप्रसिद्ध आहेत. या दागिन्यांची ओळख बेळगावकरांना व्हावी शिवाय श्रावणामध्ये महिलांना वेगवेगळय़ा नमुन्यांचे मंगळसूत्र पाहता यावे, या हेतूने हे प्रदर्शन भरविले आहे. या शिवाय टेम्पल ज्युवेलरीशी निगडीत विविध आभूषणे, गणपती पूजनासाठी लागणारी सर्व आभूषणे, चांदीचा नारळ, चांदीची पर्स हे या प्रदर्शनाचे वैशिष्टय़ आहे.\nया प्रदर्शनासाठी ज्यांचे सहकार्य लाभले त्या ज्युवेलरी डिझाईनर सुचेता इनामदार यांच्यासह शिल्पा मदली, प्रेरणा मुचंडी, निकिता कुलकर्णी, छाया साबोजी, मधुरा सामंत, संगीता हलभावी यावेळी उपस्थित होत्या. शनिवारी सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत प्रदर्शन सर्वांना खुले आहे.\nबॅरिकेड्स टाळण्यासाठीच नागरिकांची धडपड\nलोकमान्य श्रीराम मंदिरात श्रीराम नवमी उत्साहात\nपोलीस आयुक्तांनी साधला झोपडपट्टी वासीयांशी संवाद\nशिमला दौऱयासाठी जावयांना संधी नाही\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/nugen-n-130-price-p4xBg8.html", "date_download": "2019-01-17T05:01:51Z", "digest": "sha1:J4X4F53OTVGMQFRGICUYIUU4WPQ6RGXL", "length": 12978, "nlines": 348, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "नुजन N 130 सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनुजन N 130 किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये नुजन N 130 किंमत ## आहे.\nनुजन N 130 नवीनतम किंमत Sep 26, 2018वर प्राप्त होते\nनुजन N 130होमेशोप१८ उपलब्ध आहे.\nनुजन N 130 सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 5,499)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनुजन N 130 दर नियमितपणे बदलते. कृपया नुजन N 130 नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनुजन N 130 - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनुजन N 130 वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 2.2 Inches\nरिअर कॅमेरा 1.3 MP\nइंटर्नल मेमरी 250 KB\nएक्सटेंडबले मेमरी Yes, Up to 16 GB\nऑपरेटिंग सिस्टिम Featured OS\nबॅटरी कॅपॅसिटी 1500 mAh\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने Up to 5 hrs (2G)\nसिम सिझे Mini SIM\nसिम ओप्टिव Dual SIM\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1554 पुनरावलोकने )\n( 2888 पुनरावलोकने )\n( 2891 पुनरावलोकने )\n( 1554 पुनरावलोकने )\n( 35 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 8545 पुनरावलोकने )\n( 133 पुनरावलोकने )\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-17T05:17:01Z", "digest": "sha1:Z7RLR5WVZEDTLKOLBNGXKLTY32JD4D3Q", "length": 9862, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "…तर पवनाथडीचा विचार करावा लागेल! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n…तर पवनाथडीचा विचार करावा लागेल\nपिंपरी – गेली अनेक वर्षे पवनाथडी जत्रेचे आयोजन करूनही महिलांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यात यश आले नाही. त्यामुळे हा उद्देशच साध्य न होत नसल्यास पवनाथडी जत्रेचे आयोजन करावे की नाही, याचा विचार करावा लागेल, असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले.\nपिंपरी-चिंचवड महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागातर्फे महिला आणि बालकल्याण योजनेंतर्गत आयोजित पवनाथडीचे जत्रेचे उद्‌घाटन आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आमदार जगताप बोलत होते. महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला उपमहापौर सचिन चिंचवडे, सभागृह नेते एकनाथ पवार, महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा स्वीनल म्हेत्रे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले आदी उपस्थित होते.\nआमदार जगताप म्हणाले, महिला बचत गटांना पाठबळ देणे, हे पवनाथडी जत्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठी बचत गटातील महिलांनी आपल्या व्यवसायाचे मार्केटिंग करणे गरजेचे आहे. महापालिकेतील अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी देखील महिलांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न केले पाहीजेत, असेही ते म्हणाले. अंजली भागवत म्हणाल्या, पवनाथडी जत्रा म्हणजे उद्योजक महिलांचे ऑलिम्पिकच आहे. महिला उद्योजकांनी व्यवसायात आत्मविश्वासाने पुढे जावे. महापौर जाधव, स्वीनन म्हेत्रे यांनीही मनोगत व्यक्त केले. सचिन चिंचवडे यांनी आभार मानले.\nउद्‌घाटनासाठी दोन तासांची प्रतिक्षा\nमहापालिकेतर्फे सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर पवनाथडी जत्रा आयोजित करण्यात आली आहे. त्याचे उद्‌घाटन सकाळी अकरा वाजता आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांच्या हस्ते होणार होते. त्यामुळे ठरलेल्या वेळेत अंजली भागवत, महापौर राहुल जाधव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित झाले. परंतु दुपारचे पाऊण वाजले तरी भाजपचे शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप हजर झाले नाहीत. त्यामुळे अंजली भागवतसह सर्व पदाधिकाऱ्यांना उद्‌घाटनासाठी तब्बल दोन तास ताटकळत थांबावे लागले. अखेर एकच्या सुमारास आमदार जगताप उद्‌घाटनस्थळी दाखल झाले अन्‌ उद्‌घाटन सोहळा पार पडला. मात्र, उपस्थितांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘भंगार’ बसेसवर आरटीओची मेहेरबानी\nमलकापूरच्या निकाल करणार पक्षीय विचारांसह कार्यकर्त्यांचे ध्रुवीकरण\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रक्रियेसाठी जागा नाही\nमागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी वसतिगृह बांधण्याला मंजुरी\nआर्थिक कारणातून सम्राटचा खून\nघनःश्‍याम नवले व संदीप माळी यांचा विशेष सत्कार\nमंडई परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी\nबसस्थानक परिसरातील कोंडीने नागरिक त्रस्त\nई-बस चार्जिंग पॉइंटसाठी निधी मंजूर\nप्रकल्प का रखडले याची माहिती द्यावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A5%87/", "date_download": "2019-01-17T05:25:09Z", "digest": "sha1:2IBTRTF66WAWIRT3NQHJBT3STFGSD33Y", "length": 9852, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रिक्‍त मागासवर्गीय अनुशेष भरा! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nरिक्‍त मागासवर्गीय अनुशेष भरा\nपिंपरी- झोपडपट्टी निर्मूलन व पुर्नवसन विभागांतर्गत वाटप केलेल्या सदनिकांचा मिळकत कर वाजवी करण्याबाबतचा निर्णय घ्यावा. पुणे, मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टयांचे पुर्नवसन एसआरए स्किम राबवाव्यात, महापालिकेमधील वर्ग 1 ते वर्ग 4 कर्मचाऱ्यांचा रिक्‍त अनुशेष भरावा, अशा सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांना केल्या.\nरिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या राज्यस्तरिय अधिवेशनाकरिता तेशहरात आले होते. तत्पूर्वी चिंचवड येथील एमआयडीसी गेस्ट हाऊस येथे त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मागासवर्गीय अनुशेष भरती व शहरातील एसआरए स्किमची माहिती महापालिका अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक तुषार हिंगे, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, अतिरिक्‍त आयुक्‍त दिलीप गावडे, प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्‍त मंगेश चितळे, अण्णा बोदडे, चंद्रकांत इंदलकर, स्मिता झगडे, अतिरिक्‍त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी, प्रशासन अधिकारी राजेश आगळे, रिपाइंचे शहराध्यक्ष सुधाकर वारभुवन, लक्ष्मण गायकवाड, बाळासाहेब भागवत, अजीज शेख आदी उपस्थित होते.\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व सफाई कर्मचारी तथा दिव्यांग कर्मचाऱ्यांचा अनुशेषासंदर्भातील माहिती रामदास आठवले यांनी जाणून घेत, महापालिकेच्या संबंधित अधिकारी, पदाधिकारी यांच्या समवेत चर्चा केली.\nशहरातील एसआरए स्किमकरिता बांधकाम व्यावसायिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याची बाब अधिकाऱ्यांनी आठवले यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर हे काम करण्यासाठी मी स्वत: पुढाकार घेऊन, काही बांधकाम व्यावसायिकांशी चर्चा करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. याशिवाय महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली असताना देखील राज्य सरकारकडून नोकर भरतीला “ग्रीन सिग्नल’ मिळत नसल्याने, सर्वच संवर्गातील मनुष्यबळ भरती रखडल्याची माहिती दिली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी यावर चर्चा करून हा प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘भंगार’ बसेसवर आरटीओची मेहेरबानी\nमलकापूरच्या निकाल करणार पक्षीय विचारांसह कार्यकर्त्यांचे ध्रुवीकरण\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रक्रियेसाठी जागा नाही\nमागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी वसतिगृह बांधण्याला मंजुरी\nआर्थिक कारणातून सम्राटचा खून\nघनःश्‍याम नवले व संदीप माळी यांचा विशेष सत्कार\nमंडई परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी\nबसस्थानक परिसरातील कोंडीने नागरिक त्रस्त\nई-बस चार्जिंग पॉइंटसाठी निधी मंजूर\nप्रकल्प का रखडले याची माहिती द्यावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_217.html", "date_download": "2019-01-17T04:18:49Z", "digest": "sha1:RLU2VFVCYNEBD5SWHSLIHZEW77GKXD7G", "length": 7106, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "दिपावली पाडवा स्नेहमिलन सोहळा संपन्न | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nदिपावली पाडवा स्नेहमिलन सोहळा संपन्न\nबीड (प्रतिनिधी)- येथील माहेश्‍वरी प्रगती मंडळाच्या वतीने गुरूवार दि.०८ नोव्हें रोजी बालाजी मंदीर सभागृहात माहेश्‍वरी समाज बांधवांसाठी वार्षिक दिपावली स्नेहमिलन सोहळ्याचे आनंद आणि उत्सावाच्या वातावरणात आयोजन करण्यात आले. सोहळ्यात माहेश्‍वरी समाजातील बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सुरूवात माहेश्‍वरी परिवारातील जेष्ठ सदस्य श्री चंदुलालजी कलंत्री, डॉ.रामेश्‍वरजी चितलांगे, रामबिलासजी जाजू (कळंबकर), कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी, प्रकल्प सभापती आदींच्या शुभ हस्ते महेश भगवानजी यांची महापूजा तसेच दिपप्रज्वलन तसेच महेश भगवानजींची महाआरती करण्यात आली. पुणे येथील डॉ.गोविंद कासट यांचे माहेश्‍वरी प्रगती मंडळाचे अध्यक्ष ऍड.विजरकुमार कासट, उपाध्यक्ष गंगाबिशन करवा, सचिव डॉ. राजेंद्र सारडा, बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/category/breaking/page/2/", "date_download": "2019-01-17T04:19:48Z", "digest": "sha1:KFQWLPYBKF74FZ7F3DNGO4ZZSJ27SZTO", "length": 6728, "nlines": 90, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "Breaking Archives - Page 2 of 7 - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nपारनेर तालुक्यात निलेश लंके राजकीय भूकंप करणार \nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 17, 2019\nश्रीगोंद्यात ट्रॅक्टरखाली चिरडून दोघांचा मृत्यू.\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 17, 2019\nविवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पतीसह सासऱ्यांवर…\nखा. गांधी यांच्यावर टीका करण्याची सुजय विखे यांची…\nसंत भगवानबाबांची मूर्ती जाळल्याप्रकरणी स्वप्निल शिंदेला अटक.\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 14, 2019\nअहमदनगर :- पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओ मध्ये सूरु असलेल्या संत भगवानबाबा…\nआ.बाळासाहेब मुरकुटेंची बदनामी करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा.\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 14, 2019\nनेवासे :- तालुक्यातील मुरकुटे व गडाख गटातील कार्यकर्ते एकमेकांच्या नेत्यांची व पक्षाची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा…\nनवऱ्याला मारण्यासाठी गुप्तांगावर केमिकलचा प्रयोग \nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 14, 2019\nअहमदनगर :- लष्कराच्या सेवेत असलेल्या पतीच्या गुप्तांगावर केमिकलचा प्रयोग करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याची धक्कादायक…\nसंक्रातीला ठरणार नगर लोकसभेचा उमेदवार.\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 14, 2019\nअहमदनगर :- नगर लोकसभेचा उमेदवार फायनल करण्यासाठी आता १५ जानेवारीचा मुहूर्त मिळाला आहे,उद्या १५ जानेवारीला दिल्लीत दोन्ही…\nवाळूच्या डंपरने चिरडले,तिघांचा मृत्यू.\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 14, 2019\nपारनेर :- तालुक्यातील खडकवाडीजवळ वाळूची वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरने मायलेकासह तिघांना जोरदार धडक दिली. यात तिघांचाही…\nराष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा खुलासा गायब \nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 14, 2019\nअहमदनगर :- महापौर निवडणुकीत पक्षादेश डावलून भाजपला साथ दिल्याप्रकरणी २८ डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस…\nकर्जत जामखेड मधून रोहित पवार निवडणूक लढवणार \nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 13, 2019\nजामखेड :- पालकमंत्री राम शिंदे यांच्या विरोधात आता खासदार शरद पवार यांचे नातू रोहित पवार निवडणूक लढविणार असल्याचे संकेत…\nकोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला सक्तमजुरी.\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 13, 2019\nनेवासा :- 2014 साली शेतामधून जाण्यासाठी रस्ता द्यावा म्हणून सांगीतल्याचा राग आल्याने एकास कोयत्याने वार करून खुनाचा…\nनगर शहरातील उच्चभ्रूं’च्या वसाहतीमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश \nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या त्या सर्व नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी \nनगरसेवकांचे निलंबन केले पण आमदार जगताप पितापुत्रांचे काय \nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/390", "date_download": "2019-01-17T05:12:09Z", "digest": "sha1:GVCA5X2TF3GNAESRGCGUWORGEOMJOFAV", "length": 46193, "nlines": 219, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "महाराष्ट्रातील बुद्धिमान, प्रतिभावान आणि कर्त्या लोकांची मोजदाद", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nमहाराष्ट्रातील बुद्धिमान, प्रतिभावान आणि कर्त्या लोकांची मोजदाद\nलेखात समावेश असलेल्या निवडक व्यक्ती\nवाद-संवाद वि. का. राजवाडे V. K. Rajwade गंधर्ववेद प्रकाशन Gandharvaved Prakashan त्र्यंबक शंकर शेजवलकर Tryanbak Shankar Shejvalkar सुहास पळशीकर Suhas Palshikar विनय हर्डीकर Vinay Hardikar\nआजकाल इतिहासाचार्य वि. का. राजवाड्यांची कुणाला आठवण होत नाही (३१ डिसेंबर रोजी त्यांचा ९० वा स्मृतिदिन होता.), पण राजवाड्यांनी करून ठेवलेल्या संशोधनाची, केलेल्या लेखनाची आठवण महाराष्ट्राला करावीच लागेल. त्याशिवाय तरणोपाय नाही इतके मोठे काम त्यांनी करून ठेवलेय. १९१३ साली राजवाड्यांनी ‘महाराष्ट्रातील बुद्धिमान, प्रतिभावान आणि कर्त्या लोकांची मोजदाद’ करणारा लेख लिहिला होता. तळेगाव दाभाडे इथून प्रकाशित होणाऱ्या ‘लोकशिक्षण’ या मासिकामध्ये हा लेख त्याच वर्षी प्रकाशित झाला. त्यानंतर तो ‘राजवाडे लेखसंग्रहा’च्या तिसऱ्या भागात १९३२ साली पुनर्प्रकाशित करण्यात आला. या लेखात सुरुवातीलाच राजवाडे यांनी म्हटले आहे – “विचार सामाजिक आहे. तेव्हा कोणत्याही प्रकारे समाजाच्या हिताला ज्यांनी थोडा किंवा फार हातभार लाविला अशाच व्यक्तींचा तेवढा या मोजदादींत समावेश होतो. एखादा माणूस मोठा बुद्धिमान किंवा प्रतिभावान असला, परंतु समाजाच्या उपयोगी तो यत्किंचितही पडला नाही, तर त्याची गणना समाजहितेच्छुंच्या मोजदादींत करता येत नाही.”\nराजवाडे यांनी १८१७ ते १९१३ या काळातील या ९७ वर्षांतील महाराष्ट्रातील बुद्धिमान, प्रतिभावान आणि कर्त्या १५० लोकांची लोकांची मोजदाद या लेखात केली. त्यातून चिरस्थायी व भरीव कामगिरी करणाऱ्या ४३ लोकांची निवड केली. त्यातून २३ लोकांची अंतिम निवड केली. त्यातील ३ लोक प्रतिभासंपन्न आणि २० लोक बुद्धिमान असल्याचा निर्वाळा दिला.\nराजवाड्यांची ४३ व्यक्तींची यादी\n१. श्रीमंत सयाजीराव गायकवाड, २. विष्णूशास्त्री चिपळोणकर, ३. महादेव गोविंद रानडे, ४. शंकर पांडुरंग पंडित, ५. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, ६. शांताराम अनंत देसाई, ७. काशिनाथ त्रिंबक तेलंग, ८. भाऊ दाजी लाड, ९. बाळ गंगाधर टिळक, १०. काका जोशी, ११. शंकर बाळकृष्ण दीक्षित, १२. जावजी दादाजी, १३. विनायक कोंडदेव देव, १४. महादेव मोरेश्वर कुंटे, १५. गणपतराव जोशी (नट), १६. वासुदेवशास्त्री खरे, १७. दत्तात्रय बळवंत पारसनीस, १८. धोंडोपंत कर्वे, १९. रमाबाई रानडे, २०. विठ्ठल रामजी शिंदे, २१. रघुनाथशास्त्री गोडबोले, २२. ह.ना. आपटे, २३. रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे, २४. गोपाळ गणेश आगरकर, २५. कृ. प्र. खाडिलकर, २६. काशिनाथ नारायण साने, २७. विठोबा अण्णा दफ्तरदार, २८. अण्णा किर्लोस्कर, २९. गोपाळराव गोखले, ३०. विष्णुबोवा ब्रह्मचारी, ३१ सर टी. माधवराव, ३२. शंकर तुकाराम शाळिग्राम, ३३. भिकाजीपंत हर्डीकर, ३४. शिवराम हरि साठे, ३५. महादेव चिमणाजी आपटे, ३६. गोपाळराव देवधर, ३७. शि. म. परांजपे, ३८. न. चिं. केळकर, ३९. विष्णू गोविंद विजापूरकर, ४०. कृष्णशास्त्री चिपळोणकर, ४१. पैसाफंड काळे, ४२. नटेश अप्पाजी द्रविड, ४३. शंकर श्रीकृष्ण देव.\n“ब्रिटिशसमाजात व मराठा समाजात गेल्या १०० वर्षांत बुद्धिमत्तेचे प्रमाण ४०:१ असे निघते” असे राजवाड्यांनी या लेखात म्हटले आहे. ते पुढे म्हणतात – “महाराष्ट्रात बुद्धि व प्रतिभा ह्यांचा ऱ्हास गेल्या १०० वर्षांत १०० वर्षांत बेसुमार झाला.” असो. आपण राजवाड्यांनी केलेल्या चिकित्सेत जायला नको. तो वेगळा विषय आहे. मात्र राजवाड्यांच्या अंतिम ४३ नावांच्या यादीबाबतही मतभेद शक्य आहेत. महात्मा फुले यांचे नाव १९व्या शतकातील असूनही ते राजवाड्यांच्या यादीत नाही.\nराजवाड्यांची ही यादी समोर ठेवून त्यानंतरच्या अशाच ‘महाराष्ट्रातील बुद्धिमान, प्रतिभावान आणि कर्त्या लोकांची मोजदाद’ करण्याचा प्रयत्न काही वर्षांपूर्वी पुण्याच्या गंधर्ववेद प्रकाशनाने केला. राजवाड्यांच्या ४३ व्यक्तींच्या यादीतील २८ व्यक्ती निवडून त्यात विसाव्या शतकातील तितक्याच तोलामोलाच्या व्यक्तींची भर घालून ६० व्यक्तींची या प्रकाशनाने चरित्रे प्रकाशित केली. गंधर्ववेद प्रकाशनाच्या यादीतील १०-१२ नावांबाबत मतभेद शक्य आहेत आणि आणखी १०-१२ नावे त्यात नव्यानेही सामील करता येण्यासारखी आहेत. त्यांनी हयात नसलेल्या व्यक्तीच घ्यायचे ठरवले. संख्येची आणि पर्यायाने भांडवलाची मर्यादाही त्यांना होतीच. तरीही त्यांच्या यादीचे महत्त्व नाकारता येत नाही.\nया यादीत विसाव्या शतकातील व्यक्ती आहेत. त्या अशा –\n१. जगन्नाथ शंकरशेठ, २. आचार्य बाळशास्त्री जांभेकर, ३. दादोबा पांडुरंग तर्खडकर, ४. ‘लोकहितवादी’ गोपाळ हरि देशमुख, ५. महात्मा फुले, ६. वि. का. राजवाडे, ७. ‘रियासत’कार देसाई, ८. छत्रपती शाहू महाराज, ९. रँग्लर परांजपे, १०. प्रा. धर्मानंद कोसंबी, ११. गाडगे महाराज, १२. पां.वा.काणे, १३. माधव श्रीहरी अणे, १४. सेनापती बापट, १५. गुलाबराव महाराज, १६. र. धों. कर्वे, १७. वि. दा. सावरकर, १८. श्री. व्यं. केतकर, १९. डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर, २०. श्री. म. माटे, २१. कर्मवीर भाऊराव पाटील, २२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, २३. शं. द. जावडेकर, २४. विनोबा भावे, २५. विठ्ठलराव विखे-पाटील, २६. आचार्य अत्रे, २७. पंजाबराव देशमुख, २८. श्री. अ. डांगे, २९. साने गुरुजी, ३०. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, ३१. डॉ. ध. रा. गाडगीळ, ३२. शंतनूराव किर्लोस्कर, ३३. स्वामी रामानंद तीर्थ, ३४. इरावती कर्वे, ३५. गोळवळकर गुरुजी, ३६. डी.डी. कोसंबी, ३७. तुकडोजी महाराज, ३८. बाबा आमटे, ३९. यशवंतराव चव्हाण, ४०. बाळशास्त्री हरदास, ४१. पांडुरंगशास्त्री आठवले, ४२. नरहर कुरुंदकर\nराजवाडे यांनी ‘महाराष्ट्रातील बुद्धि व प्रतिभा यांचा ऱ्हास, त्याची कारणे व उपाय’ या नावाने ‌‘महाराष्ट्रातील बुद्धिमान, प्रतिभावान आणि कर्त्या लोकांची मोजदाद’ या लेखाचा उत्तरार्धही लिहायला घेतला होता. पण तो त्यांच्याकडून पूर्ण झाला नाही. तो पुढे इतिहासकार शेजवलकर यांनी ‘महाराष्ट्राच्या मानगुटीचा समंध’ (१९४०) आणि ‘बुद्धिवादी आणि सुशिक्षित समाजाची नीतीमत्ता’ (१९६२) हे दोन लेख लिहून काही प्रमाणात पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यात अलीकडच्या काळात सुहास पळशीकर यांचा ‘आखूड लोकांचा प्रदेश’ आणि विनय हर्डीकर यांचा ‘सुमारांची सद्दी’ या दोन लेखांनी मोलाची भर घातली आहे. असो. राजवाडे, शेजवलकर, पळशीकर, हर्डीकर यांनी केलेल्या चिकित्सेत इथे जाण्याचे कारण नाही. मात्र इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी ‘सामाजिक नीतीमत्ते’ची फार साधी, सोपी व्याख्या केली आहे. ते म्हणतात, “समाजहितासाठी आपल्या आवडीनिवडी, स्वार्थ आणि अहंकार यांना कात्री लावणे” यालाच सामाजिक नीतीमत्ता म्हणतात. गेल्या ५०-६० वर्षांत महाराष्ट्रातील सुशिक्षित आणि बुद्धिजीवी वर्गाची शेजवलकरांच्या निकषानुसार टक्केवारी काढायची ठरवली तर ती किती असेल फाजिल आणि अर्धसत्य इतिहासाचा दंभ, तशाच फाजिल व फिजूल अस्मितांचा बागुलबोवा आणि भौतिक सुखाच्या मागे धावण्याची जीवघेणी चढाओढ हेच जर महाराष्ट्रातील सुशिक्षितांचे प्राधान्यक्रम असतील तर एकविसाव्या शतकातील महाराष्ट्राचे चित्र समजून घ्यायला, सारासार विचार करणाऱ्या कुणालाही फारसे प्रयास पडणार नाहीत.\n१९४० साली लिहिलेल्या दुसऱ्या एका लेखात शेजवलकरांनी म्हटले आहे, महाराष्ट्राच्या मानगुटीला इतिहासाचे भूत बाधत आहे. ते अजूनही उतरलेले नाहीच, पण आता त्यात आणखी एका नव्या भुताची भर पडली आहे. त्याचे नाव आहे, अस्मिता. आत्ममग्न सुमारांच्या धाडसी फौजांचा महाराष्ट्रात सुकाळ होतो आहे. हिटलरचे एक वाक्य प्रसिद्ध आहे. तो म्हणतो, “सतत चाललेल्या युद्धांमुळेच मानवसमाज उन्नतावस्थेला पोहोचला आहे. चिरकालीन शांततेमुळे मानवसमाज रसातळालाच जाईल.” महाराष्ट्रातील हिटलरचे वारसदार हाच कित्ता गिरवत आहेत. त्यांनाही हिटलरच्या या भूतबाधेने पछाडलेले आहे. त्यामुळेच ते पोरकट प्रश्नांना जीवन-मरणाचे प्रश्न बनवू पाहात आहेत. आणि त्यात महाराष्ट्रातील सुशिक्षित आणि बुद्धिजीवी समाज रममाण होत आहे. त्यामुळे अशा समाजाकडून उज्ज्वल वर्तमानाची आणि भविष्याची अपेक्षा करणे भाबडेपणाचे आहे.\nकाही वर्षांपूर्वी एक अनिवासी भारतीयांनी (खरं तर महाराष्ट्रीय) महाराष्ट्राच्या समस्या आणि प्रश्नांवर एक तोडगा सुचवला होता. तो म्हणजे नक्षलवादी मंडळींना बोलावून महाराष्ट्रातील सर्व राजकीय पुढाऱ्यांना हिसका दाखवणे. केवळ हे उद्योजकच नव्हे तर जवळपास प्रत्येक अनिवासी महाराष्ट्रीय अशाच पद्धतीचे अघोरी, अन्याय्य आणि पोरकट तोडगे सुचवत असतो. त्याचे कारण या लोकांचे महाराष्ट्राची परंपरा, आदर्श आणि इतिहास यांबाबत प्रचंड अज्ञान तर आहेच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे हे लोक ते राहत असलेल्या देशाची आणि भारताची (महाराष्ट्राची) तुलना करत असतात. तिकडचे सगळे सिद्धान्त आणि प्रयोग आपल्याकडे राबवले पाहिजेत, असा त्यांचा आग्रह असतो. नुसत्या आदर्शांची आयात-निर्यात करून समाज बदलत नसतो, हे या लोकांना सांगूनही पटत नाही. असो. राजकीय पढाऱ्यांबाबतचा तिरस्कार फक्त अनिवासी महाराष्ट्रीयांमध्येच आहे असे नाही तर तो सुशिक्षित, उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य जनतेमध्येही आहे. त्याचे प्रमाण कमी-जास्त आहे इतकेच.\n१९१७ साली जन्मलेल्या व्यक्तींपासून आजपर्यंत म्हणजे २०१७पर्यंत, असा १०० वर्षांचा कालखंड घेतला तर राजवाडे यांच्यासारखीच यादी करता येईल. ही यादी गंधर्ववेद प्रकाशनाने निवडलेल्या व्यक्तींशिवायची आहे. शिवाय ही यादी करताना हयात व हयात नसलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींचा समावेश केला आहे. शिवाय प्रस्तुत लेख समाजकार्य, साहित्य आणि पत्रकारिता या क्षेत्रांशी संबंधित असल्याने त्या क्षेत्रातील व्यक्तींची निवड जास्त प्रमाणात केली गेली आहे, ही या यादीची एक मूलभूत मर्यादा आहे. पृथ्वीचा आकार जसा ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा असतो, तसा आकलनाचा आकारही त्याच्या त्याच्या वकुबाएवढाच असतो. त्यामुळे ही यादी अर्धकच्ची आहे, यात अजून बरीच भर घातली जाऊ शकते. यातील काही नावांबाबत अनेकांना विविध कारणांनी आक्षेपही असू शकतात. त्यामुळे हे स्पष्ट करतो की, ही यादी केवळ नमुन्यादाखल आहे. वाचकांनी त्यात भर घातली तर ती पूर्ण होऊ शकेल. मग १०० व्यक्तींची अंतिम यादी तयार करता येईल. नंतर त्याविषयी सविस्तर लिहिता येईल.\nतेव्हा ‘महाराष्ट्रातील बुद्धिमान, प्रतिभावान आणि कर्त्या लोकांची मोजदाद’ करू पाहणाऱ्या क्रमांकाने तिसऱ्या पण अर्ध्याकच्च्या यादीसाठी काही नमुन्यादाखल नावे…\nपत्रकारिता : गोविंद तळवलकर, अरुण टिकेकर (निधन), कुमार केतकर, सुरेश द्वादशीवार, विनय हर्डीकर, निखिल वागळे, दिलीप पाडगावकर (निधन), राजदीप सरदेसाई, अनंत भालेराव (निधन)\nसाहित्य, प्रकाशन व्यवसाय व संपादन : मिलिंद बोकील, नारायण सुर्वे (निधन), सतीश आळेकर, भालचंद्र नेमाडे, मंगेश पाडगावकर (निधन), नामदेव ढसाळ (निधन), कवी ग्रेस (निधन), महेश एलकुंचवार, पु.ल.देशपांडे (निधन), विंदा करंदीकर (निधन), विजय तेंडुलकर (निधन), कुसुमाग्रज (निधन), दिलीप माजगावकर, आ. ह. साळुंखे, सदानंद मोरे, शेषराव मोरे, अच्युत गोडबोले, श्री. ग. माजगावकर (निधन), अशोक शहाणे, श्री. पु. भागवत (निधन), राम पटवर्धन (निधन), श्याम मनोहर, बाबासाहेब पुरंदरे, अरुण कोलटकर\nसमाजकार्य : बाबा आढाव, अण्णा हजारे, कुमार सप्तर्षि, नरेंद्र दाभोलकर (निधन), लीला पाटील, प्रकाश आमटे, अभय बंग, हिंमत बावस्कर, द्वारकानाथ लोहिया, अप्पासाहेब सा.रे. पाटील (निधन), एन.डी.पाटील, मेधा पाटकर, मृणाल गोरे (निधन), शरद जोशी (निधन)\nसंशोधन व अर्थकारण : भालचंद्र मुणगेकर, नरेंद्र जाधव, आनंद कर्वे, अनिल काकोडकर, जयंत नारळीकर, प्रियदर्शिनी कर्वे, सुरेश तेंडुलकर (निधन), रघुनाथ माशेलकर, विजय भटकर, आतिश दाभोलकर, आशुतोष कोतवाल, विजय केळकर\nखेळ : सचिन तेंडुलकर, धनराज पिल्ले, हर्षा भोगले, सुनील गावस्कर\nराजकारण : बाळासाहेब ठाकरे (निधन), शरद पवार\nशिक्षण : शिवाजीराव भोसले (निधन)\nवैचारिक : वसंत पळशीकर (निधन), रा. चिं. ढेरे (निधन), अशोक केळकर (निधन), राम बापट (निधन), मे. पुं. रेगे\nआरोग्य : डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रवी बापट\nलष्कर : जन. अरुणकुमार वैद्य (निधन)\nगायक-चित्रकार-अभिनेते\\त्री : किशोरी अमोणकर, एम.एफ. हुसेन (निधन), सुभाष अवचट, प्रभाकर कोलते, भरत दाभोळकर, आशुतोष गोवारीकर, सुलोचना चव्हाण, विठ्ठल उमप (निधन), लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, भीमसेन जोशी (निधन), जगदीश खेबुडकर (निधन), अशोक सराफ, श्रीराम लागू, निळूभाऊ फुले (निधन), अतुल कुलकर्णी, दीनानाथ दलाल (निधन), चंद्रमोहन कुलकर्णी, दादा कोंडके (निधन), माधुरी दीक्षित, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, स्मिता पाटील (निधन), वसंत सरवटे (निधन), विजया मेहता, भानू अथय्या\nप्रशासन : माधव गोडबोले\nही यादी पाहून प्रस्तुत लेखकाने पात्रता नसताना ही नस्ती उठाठेव करण्याचा शहाणपणा केला आहे, असे कुणाला वाटल्यास ते साहजिकच म्हणावे लागेल. कारण या आरोपांत भरपूर तथ्य आहे. मात्र अशा प्रकारच्या कामाची गरज आहे, त्याचा उपयोग आहे. त्याला केवळ चालना मिळावी एवढीच प्रस्तुत लेखकाची अपेक्षा आहे.\nलेखक अध्यापनाच्या क्षेत्रात आहेत.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\nनिवडणुकीत ‘मी’ कुठेही दिसत नाही. ‘मी’ म्हणजे निवडणुकीच्या प्रक्रियेत फारसा ग्राह्य न धरला जाणारा वर्ग\n१० टक्के आर्थिक आरक्षण : तुज ‘निवडणूकपूर्व बक्षिसी’ म्हणू की ‘गुळगुळीत गाजर’ रे\n‘आरक्षण’ म्हणजे ‘गरिबी हटाव’ कार्यक्रम नाही\nचांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हवा\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस...’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा डिसेंबर २०१८मधला बारावा लेख.......\nअनुश्रीच्या जन्मामुळे माझे आयुष्याबद्दलचे विचार बदलून गेले. ब्लॅक अँड व्हाइटमध्ये ग्रे असतो, याची जाणीव झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा नोव्हेंबर २०१८मधला अकरावा लेख.......\nएमआयएमनं भारिपसोबत युती काय केली, सगळे पुरोगामित्व सिद्ध करायला लागले\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑक्टोबर २०१८मधला दहावा लेख.......\nतब्बू सिर्फ एक नाम नहीं, एक सेंटिमेंट है\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा सप्टेंबर २०१८मधला नववा लेख.......\nहे तर आणीबाणीपेक्षाही भयंकर\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑगस्ट २०१८मधला आठवा लेख.......\nसंजय दत्त देशद्रोही आहे काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा जुलै २०१८मधला सातवा लेख.......\nवाघोबा वाघोबा करतोस काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा जून २०१८मधला सहावा लेख.......\nछगन भुजबळ यांची शोकांतिका का झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मे २०१८मधला पाचवा लेख.......\nसरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचा संकेत - ‘हवा तेज चल रही है, अपनी टोपी संभालो’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा एप्रिल २०१८मधला चौथा लेख.......\nटबमध्ये झाला भारतीय टीव्ही पत्रकारितेचा मृत्यू\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मार्च २०१८मधला तिसरा लेख.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/prince-narula-and-yuvika-chaudhary-are-officially-engaged/", "date_download": "2019-01-17T04:20:56Z", "digest": "sha1:W7Z4KLJSQNJHUBLGBKHKWIUIZNW4UVY6", "length": 17874, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "प्रिन्स नरूला आणि युविकाचा चौधरीचा झाला साखरपुडा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nपु.ल.देशपांडे उद्यानासमोर 4 फूट पाण्याचे तळे, व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर…\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nकृषी विमा योजनेमुळे खाजगी विमा कंपन्या मालामाल, कमावले 3 हजार कोटी…\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nमायावतींनी खेळले मुस्लिम आरक्षणाचे कार्ड\nनव्या सीबीआय प्रमुखांची निवड लवकरच , उच्चाधिकार समितीची 24 जानेवारीला बैठक…\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम : हिंदुस्थानचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nसुबोध भावे याच्या ‘काही क्षण प्रेमाचे’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nप्रिन्स नरूला आणि युविकाचा चौधरीचा झाला साखरपुडा\nरोडीज, स्प्लिट्सविला आणि बिग बॉस या तीन रिअॅलिटी शोचा विजेता ठरलेला प्रिन्स नरूला याचा अभिनेत्री व त्याची बिग बॉसमधील सह स्पर्धक युविका चौधरीसोबत साखरपुडा झाला आहे. प्रिन्स आणि युविकाने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून साखरपुड्याची बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली आहे.\nप्रिन्सने रोडीज आणि स्प्लिट्सविला हे तरूणाईचे आवडते रिअॅलिटी शो जिंकल्यामुळे तरुणांमध्ये त्यााची फार क्रेझ आहे. प्रिन्स आणि युविका हे बिग बॉसच्या घरात एकत्र आले होते. तेथेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. गेली तीन वर्ष ते एकमेकांना डेट करत आहेत. त्यांनी आतापर्यंत कधीच औपचारिकरित्या प्रेमाची कबूली दिलेली नाही. मात्र आता त्यांनी साखरपुडा केल्याचेच जाहीर केले आहे. दोघांनीही साखरपुड्यांच्या अंगठ्या दाखवणारे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. प्रिन्सने शेअर केलेल्या फोटोत त्याने साखरपुडा झाल्याचे सांगत युविकासोबत लवकरच लग्न करणार असल्याचे संकेत दिले आहेत.\nप्रिन्स आणि युविकाने २३ जानेवारी रोजी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत साखरपुडा केला आहे. प्रिन्ससाठी २३ जानेवारी ही तारीख लकी आहे. याच दिवशी त्याने बिग बॉस जिंकले होते. त्यामुळे याच दिवशी त्याने साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला होता, असे त्याच्या जवळील सूत्रांकडून समजते\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपवईच्या रामबाग खाणीत पडली १८ वर्षांची मुलगी\nपुढीलडान्स अॅकॅडमीसाठी नृत्यांगना बनली चोर\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nडंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटणार, अंबरनाथची जागा लवकरच पालिकेला मिळणार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nशेतकऱ्यांची अडवणूक कराल तर धडा शिकवू, आदित्य ठाकरे यांचा बँक अधिकाऱ्यांना...\nमायावतींनी खेळले मुस्लिम आरक्षणाचे कार्ड\nपालिका रुग्णालयांत गरीबांच्या 139 रक्त चाचण्या होणार मोफत\nउद्धव ठाकरे यांची 2 फेब्रुवारीला नागपुरात सभा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/533760", "date_download": "2019-01-17T05:16:56Z", "digest": "sha1:PUMUMN77G5DXRHIMCNWXVZ3XTXPVLO6W", "length": 6326, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रेल्वे स्थानकासमोर फडकतोय लाल-पिवळा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रेल्वे स्थानकासमोर फडकतोय लाल-पिवळा\nरेल्वे स्थानकासमोर फडकतोय लाल-पिवळा\nबेळगाव रेल्वे स्थानकाच्या बाहेरील बाजूस लाल-पिवळा ध्वज फडकाविण्यात आला आहे. केंद सरकारी मालमत्तेच्या कक्षेत अशाप्रकारे बेकायदेशीर ध्वज फडकाविण्याची कामगिरी करणाऱया संघटनांच्या दबावामुळे रेल्वे पोलीस मौन पाळून आहेत. तसेच या ध्वजाला संरक्षण पुरविण्याची व्यवस्था रेल्वे पोलिसांनी केली आहे.\nरेल्वे स्थानकासमोर काही संघटनांनी लाल-पिवळा ध्वज लावण्याची कामगिरी केली आहे. सदर ध्वजाच्या संरक्षणासाठी रेल्वे पोलिसांनी आपला फौजफाटा सज्ज ठेवला आहे. एकीकडे कर्नाटकी अधिवेशनाच्या व्यवस्थेसाठी पोलीस यंत्रणेला जुंपण्यात आले आहे तर रेल्वे पोलीस स्थानकाकडे ध्वज संरक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे.\nरेल्वे पोलीस यंत्रणेने सदर ध्वज हा काही संघटनांच्या दबावाखाली फडकाविल्याचे बोलले जात आहे. सदर ध्वजाच्या संरक्षणाची जबाबदारी वाहणारी पोलीस यंत्रणाही आता याच कामात गुंतली आहे.\nमराठी युवा मंचने विचारला जाब\nया प्रकारासंदर्भात मराठी युवा मंचच्या काही कार्यकर्त्यांनी रेल्वे पोलीस स्थानकात जाऊन याबद्दल जाब विचारला. परंतु, याला समर्पक उत्तरे देण्याऐवजी अधिकाऱयांनी उद्धट उत्तरे देऊन अरेरावीची भाषा वापरली. तसेच आम्ही हा ध्वज काढला तर आम्हाला काही संघटनांचा रोष पत्करावा लागेल, अशी धास्ती व्यक्त केली.\nयल्लम्मा डोंगरावरील समस्यांसाठी उदं गं आई उदंच्या गजरात मोर्चा\nतालुका पंचायत कार्यालयावर स्पीकरवरून नाडगीत लावून आदेशाचे उल्लंघन\nकिरण सायनाक यांचा तुफानी प्रचार, विरोधकांमध्ये धडकी\nगायरान जमिनीवर अतिक्रमण करू नये यासाठी जनजागृती\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/our-government-construct-more-one-crore-25-lakhs-says-prime-minister-narendra-modi-161180", "date_download": "2019-01-17T06:00:29Z", "digest": "sha1:Q7U5SRW6X2U6DG4HE57AEC34ABUO7L5B", "length": 15591, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "Our Government Construct more than One Crore 25 lakhs says Prime Minister Narendra Modi त्यांना जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं : पंतप्रधान | eSakal", "raw_content": "\nत्यांना जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं : पंतप्रधान\nमंगळवार, 18 डिसेंबर 2018\nकल्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी घरे बांधली आहेत. 'प्रधानमंत्री आवास योजना'अंतर्गत 8 लाख घरे बांधली जात आहेत. आमच्या सरकारकडून बेघर लोकांना निवारा मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) सांगितले.\nकल्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी घरे बांधली आहेत. 'प्रधानमंत्री आवास योजना'अंतर्गत 8 लाख घरे बांधली जात आहेत. आमच्या सरकारकडून बेघर लोकांना निवारा मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) सांगितले.\nयेथे एका कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी आले होते. त्यावेळी ते बोलते होते. यावेळी राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री हरदीप सिंग पुरी, रामदास आठवले, स्थानिक खासदार कपिल पाटील, स्थानिक आमदार नरेंद्र पवार, विनोद तावडे यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, महाराष्ट्र ही आशा अपेक्षाची भूमी आहे. सर्वांची स्पप्ने पूर्ण करणारी भूमी आहे. प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र प्रगतीवर आहे. येथे जन्म घेणाऱ्यांचे हृदय विशाल आहे. संपूर्ण भारताचा चेहरा येथूनच दिसत आहे. मागील चार-साडेचार वर्षांत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुंबई आर्थिक घडामोडींचे केंद्र बनत आहे. याचा आणखी विकास होणार आहे. मुंबईतील लोकल, जुन्या मार्गाचा डागडुजी केली जात आहे. 2006 मध्ये मेट्रो प्रस्तावित होती. मात्र, तो प्रकल्प मार्गी लावण्यात खूप उशीर करण्यात आला. या आठ वर्षांत फक्त 11 किमी मार्ग करण्यात आला. येत्या काही दिवसांत 35 किमीचा रस्ता जोडला जाणार आहे.\nते पुढे म्हणाले, जेव्हा देश स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरा करेल तेव्हा प्रत्येकाकडे स्वत:चे घर असावे यासाठी 90 हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे. आमचे संस्कार, वेग यापूर्वीच्या सरकारपेक्षा वेगळा आहे. यापूर्वीच्या सरकारने साडेपंचवीस लाख घरे बांधली. मात्र, आमच्या सरकारने एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी घरे बांधली आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 8 लाख घरे बांधली जात आहेत. बेघर लोकांसाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, ही 'आदर्श' सोसायटी नाही. पण खरीच आदर्श अशी सोसायटी असेल.\nदरम्यान, देशातील जनतेचे वीजबिल कमी व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 1.25 कोटी बल्ब महाराष्ट्रात वाटण्यात आले. केंद्र सरकार 'सबका साथ सबका विकास'वर काम करत आहे. देशभरातील महिलांना मान-सन्मान मिळावा यासाठी आमचे प्रयत्न आहेत. तसेच तरुण, मध्यमवर्गीयांसाठीही मदत करण्याचा प्रयत्न असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.\n'मेरा बुथ, पक्ष मजबूत' : पंकजा मुंडे\nऔरंगाबाद : \"लोकसभेची आचार सहिंता लागण्यासाठी 45 दिवसाचा वेळ आहे. यामूळे शक्‍ती बुथ प्रमुखांनी राहिलेले कामे वेळेत पुर्ण करावीत यासह, केंद्र आणि राज्य...\n\"भाजप'चे राष्ट्रीय अधिवेशन; आणखी तीन हजार खोल्यांची गरज\nनागपूर - भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आघाडीचे राष्ट्रीय अधिवेशन 18, 19 आणि 20 जानेवारीला नागपुरात होत आहे. यात सहभागी...\nमेयोच्या अतिदक्षता वॉर्डात नातेवाइकांकडून तोडफोड\nनागपूर - इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेयो) मेडिसीन विभागाच्या अतिदक्षता विभागात भरती असलेल्या महिलेचे निधन झाले. डॉक्‍टरांवर...\nउद्धव ठाकरे नागपुरातून करणार प्रचाराचा शंखनाद\nनागपूर - लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची येत्या 2 फेब्रुवारीला नागपुरात महारॅली आयोजित केली आहे. विदर्भातील 10...\nमिहानमध्ये आंतरराष्ट्रीय कन्व्हेशन सेंटर उभारणार - मुख्यमंत्री\nनागपूर - मिहान प्रकल्पात आंतरराष्ट्रीयस्तराचे कन्व्हेशन सेंटर लवकरच उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली....\nआगरी-कोळी भाषेला रॅपचा तडका\nपाली - आगरी-कोळी भाषेतील गाणी सर्वत्र लोकप्रिय आहेत. मात्र या भाषेला रॅपचा तडका देण्याचे काम केले आहे \"सर्वेश तरे\" युवा कलाकाराने. त्याच्या आगरी-कोळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/zero-shadow-day-26th-may-46470", "date_download": "2019-01-17T05:13:57Z", "digest": "sha1:R42TVZSGOK62B6SKOQOS5LYA5A2LXBZA", "length": 13088, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "zero shadow day 26th may जळगावात \"झिरो शॅडो डे'चा 26 मेस अनुभव! | eSakal", "raw_content": "\nजळगावात \"झिरो शॅडो डे'चा 26 मेस अनुभव\nशनिवार, 20 मे 2017\nपृथ्वीच्या प्रदक्षिणेतील स्थिती; सावली पायाखाली येणार\nपृथ्वीच्या प्रदक्षिणेतील स्थिती; सावली पायाखाली येणार\nजळगाव - दुपारी बाराला सूर्य डोक्‍यावर येतो, असे नेहमीच म्हटले जाते. प्रत्यक्षात सूर्य बरोबर डोक्‍यावर येण्याचे वर्षभरातून दोनच क्षण असतात. त्यापैकी एक 26 मेस दुपारी बारा वाजून 25 मिनिटांनी जळगावकरांना अनुभवण्यास मिळणार आहे. या दिवशी सावलीच्या घड्याळानुसार (सनडायल) 12 वाजता व आपल्या नियमित घड्याळानुसार 12 वाजून 25 मिनिटांनी सूर्य बरोबर डोक्‍यावर असेल व आपल्या सावलीने \"सोबत' सोडल्याचा अनुभव येईल.\nयासंदर्भात खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांच्याकडून माहिती जाणून घेतली असता; त्यांनी सूर्याभोवती पृथ्वीच्या प्रदक्षिणेतील रंजक स्थितीचे वर्णन केले. पृथ्वीवरील तीन काल्पनिक रेषांमध्ये मध्यरेषा म्हणजेच विषुववृत्ताच्या वर उत्तरेस 23.5 अंशावरील रेषेस कर्कवृत्त, तर खाली दक्षिणेस 23.5 अंशावरील रेषेस मकरवृत्त आहे. 21 मार्चला सूर्य विषुववृत्तावर अर्थात शून्य अंशावर असतो. त्यानंतर तो उत्तरेकडे सरकायला लागतो व उत्तरायण सुरू होते. सूर्य +23.5 अंश उत्तरेस जातो. परत फिरून 22 सप्टेंबरला तो विषुववृत्तावर येतो व दक्षिणेकडे सरकायला लागतो, तेव्हापासून दक्षिणायन सुरू होते.\nसूर्य वेगवेगळ्या अक्षांशावर उगवतो. इंग्रजीत त्याला \"सन डेक्‍लिनेशन' (sun declination) म्हणतात. प्रत्येक शहर वेगवेगळ्या अक्षांशावर असते. आपण कर्कवृत्ताच्या जवळ राहतो. जळगाव 21.00 अंश या अक्षांशावर आहे. 21 मार्च ते 21 जून या काळात 26 मेस सूर्याचे \"डेक्‍लिनेशन' जळगावच्या अक्षांशाइतके असते. म्हणून त्या दिवशी शहरात 12 वाजून 25 मिनिटांनी \"झिरो शॅडो डे' असतो. 21 जूननंतर परतीच्या प्रवासात 18 जुलैला सूर्याचे \"डेक्‍लिनेशन' परत आपल्या अक्षांशाइतके असते. त्यावेळी दुसऱ्यांदा आपल्याकडे \"झिरो शॅडो डे' असतो. अशा पद्धतीने वर्षातून दोन वेळा सूर्य 12 वाजून 25 मिनिटांनी डोक्‍यावर येतो. आता 26 मेस हा अनुभव घेता येणार असल्याचे अमोघ जोशी यांनी सांगितले.\nसर्प तस्करांची आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद\nवर्धा : बुलडाणा व जळगाव येथून मांडोळ प्रजातीचा साप पकडून तो वर्ध्यात विक्रीकरिता आणणाऱ्या चार जणांना वन विभागाने पीपल फॉर ऍनिमल्सच्या मदतीने ताब्यात...\nसुशिक्षित बेरोजगारांची \"मदतीची साखळी'\nजळगाव ः वंचितांमधील कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी \"मदतीची साखळी' ही संकल्पना राबवीत आहे. या संकल्पनेतून त्यांनी खेळापासून शिक्षणापर्यंत...\nरावेरमधून डॉ. उल्हास पाटील, जळगावातून प्रा. रजनी पाटील\nजळगाव - काँग्रेसतर्फे रावेर लोकसभा मतदार संघातून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह आठ जणांनी तर जळगाव लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी...\nसरकारी वकील पत्नीची डॉक्‍टर पतीकडून हत्या\nजळगाव - जिल्हा न्यायालयात सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून कार्यरत पत्नीचे डॉक्‍टर असलेल्या पतीने तिचे नाक-तोंड दाबत, गळा आवळून खून केल्याची...\nजळगाव, रावेरच्या जागेवर ‘राष्ट्रवादी’चा दावा कायम\nजळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्ह्यात १८ व १९ जानेवारीस येणारी परिवर्तन यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कामाला लागावे....\nमराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी मराठा तरूणाने केली होती आत्महत्या\nपुणे : \"मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात सातारा जिल्ह्यातील विलास ढाणे यांनी आत्महत्या केली होती. विलास ढाणे यांच्या खिशात माझ्या नावाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://kidneyeducation.com/marathi/", "date_download": "2019-01-17T04:56:02Z", "digest": "sha1:QTUMHFTFPW7G6N2ODHARXAE3S5T3KSPE", "length": 10708, "nlines": 203, "source_domain": "kidneyeducation.com", "title": "Kidney Education Foundation - Marathi Language", "raw_content": "\nPrevention and Care of Common Kidney Diseases at Single Clickकिडणी आणि आहार:किडणीच्या बाबतीत संपूर्ण माहिती.किडणी फेल्योरची संख्या फारच वाढत आहे.चला सगळ्यांनी मिळुन त्याला आळा धालुया\n२. किडणीची रचना आणि कार्य\n३. किडणीच्या रोगांची लक्षणे\n४. किडणीच्या आजारांचे निदान\n६. किडणीच्या रोगांसंर्दभात चुकीच्या समजुती आणि सत्य\n७. किडणीच्या सुरक्षांचे उपाय\n८. किडणी फेल्युअर म्हणजे काय\n९. अक्युट किडणी फेल्युअर\n१०. क्रोनिक किडणी फेल्युअर आणि त्याची कारणे\n११. क्रोनिक किडणी फेल्युअरची लक्षणे आणि निदान\n१२. क्रोनिक किडणी फेल्युअरवरील उपचार\nकिडणी चे इतर मुख्य आजार\n१५. मधुमेह आणि किडणी\n१६. आनुवंशिक रोग - पोलीसिसटीक किडणी डिसीज\n१७. मला एकच किडणी आहे \n१८. किडणी आणि उच्च रक्तदाब\n२१. प्रोस्टेटचा त्रास - बी.पी.एच.\n२२. औपचामुले निर्माण होणाच्या किडणीच्या समस्या\n२५. मुलाच्यातील किडणी आणि मूत्रमार्गचा संसर्ग\n२६. मुलांनी रात्री अंवरूण ओले करणे\n२७. किडणी फेल्युअरच्या रोगाच्या आहार\n२८. कठीण साब्दाच अर्थ\nडॉ.ज्योत्स्ना झोपे आणि डॉ.संजय पंड्या यांचे लोकप्रिय पुस्तक \"सुरक्षा किडणी ची\"\nआता वेबसाईट च्या रुपात आपल्याला मिळेल...\nकिडणीच्या बाबतीत सरळ सोप्या भाषेत संपूर्ण माहिती.\nकिडणी सुरक्षित ठेवण्याचे सोपे उपाय.\nकिडणी फेल्योरमधे किडणी जास्त खराब होऊ नये याबाबतचे उपाय.\nकिडणीरोगा बाबत गैरसमजुती दूर करण्याविषयी माहिती.\nडायलिसीस आणि किडणी प्रत्यारोपणा बद्दल माहिती ब मार्गदर्शन.\nकिडनीच्या रोग्यांना आहारातील पथ्याबाबत माहिती व मार्गदर्शन.\n२. किडणीची रचना आणि कार्य\n३. किडणीच्या रोगांची लक्षणे\n४. किडणीच्या आजारांचे निदान\n६. किडणीच्या रोगांसंर्दभात चुकीच्या समजुती आणि सत्य\n७. किडणीच्या सुरक्षांचे उपाय\n८. किडणी फेल्युअर म्हणजे काय\n९. अक्युट किडणी फेल्युअर\n१०. क्रोनिक किडणी फेल्युअर आणि त्याची कारणे\n११. क्रोनिक किडणी फेल्युअरची लक्षणे आणि निदान\n१२. क्रोनिक किडणी फेल्युअरवरील उपचार\nकिडणी चे इतर मुख्य आजार\n१५. मधुमेह आणि किडणी\n१६. आनुवंशिक रोग - पोलीसिसटीक किडणी डिसीज\n१७. मला एकच किडणी आहे \n१८. किडणी आणि उच्च रक्तदाब\n२१. प्रोस्टेटचा त्रास - बी.पी.एच.\n२२. औपचामुले निर्माण होणाच्या किडणीच्या समस्या\n२५. मुलाच्यातील किडणी आणि मूत्रमार्गचा संसर्ग\n२६. मुलांनी रात्री अंवरूण ओले करणे\n२७. किडणी फेल्युअरच्या रोगाच्या आहार\n२८. कठीण साब्दाच अर्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=3659", "date_download": "2019-01-17T04:58:20Z", "digest": "sha1:VFV5ONXAKLP25MCNEZPOKFENDPJ7PTFH", "length": 9660, "nlines": 81, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "इंधन दरांचा भडका शांत करायचा सोडून हात कसले झटकताय?", "raw_content": "\nइंधन दरांचा भडका शांत करायचा सोडून हात कसले झटकताय\nउध्दव ठाकरे यांचा भाजपावर निशाणा\nमुंबई : इंधन दरवाढीवरुन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर ताशेरे ओढले आहेत. रवीशंकर प्रसाद यांनी तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्पादनावर परिणाम झाल्याने वाढले आहेत असे सांगितले. भारत तेलासाठी आयातीवर अवलंबून असून, जागतिक बाजारात तेलाची टंचाई आहे, असेही त्यांनी सांगितले. यावरुनच उध्दव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.\nमहागाईच्या झळा कशा विझतील, इंधन दरांचा भडका कसा शांत होईल हे पाहावे. ते करायचे सोडून त्यावरून हात कसले झटकताय लोकांनी सत्ता मिळवून दिली ती काही अशा प्रश्‍नावरून हात झटकण्यासाठी नाही लोकांनी सत्ता मिळवून दिली ती काही अशा प्रश्‍नावरून हात झटकण्यासाठी नाहीअशा शब्दांत खडेबोल सुनावले आहेत.\nइंधन दरवाढीपासून अनेक प्रश्‍नांनी जनता त्रस्त आहे. आम्ही लोकांच्या बाजूनेच आहोत व त्यासाठी कॉंग्रेससारख्या पक्षाकडून प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही. आम्हाला आश्‍चर्य वाटते ते याचे की, इकडे ‘बंद’ची धडपड सुरू असताना सरकारने पुन्हा ठणकावून सांगितले की, इंधनाचे दर वाढतच राहतील. त्यावर नियंत्रण ठेवणे आमच्या हाती नाही.\nसरकारचे म्हणणे असे की, पेट्रोल-डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी आणि चढउतारांवर अवलंबून असतात आणि या आंतरराष्ट्रीय घडामोडींवर नियंत्रण ठेवणे सरकारच्या कक्षेबाहेर आहे. थोडक्यात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील अशी अपेक्षा जनतेने सरकारकडून करू नये असेच सत्ताधार्‍यांना म्हणायचे आहे. जनता सरकारकडून नाही तर कुणाकडून अपेक्षा करणार\nजागतिक घडामोडींचा हवाला देत इंधन दरवाढ कमी करण्याच्या जबाबदारीतून सत्ताधार्‍यांनी अंग काढून घेऊ नये. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाच्या वाढलेल्या किमतींचे तुणतुणे वाजविणे आता सरकारने थांबवावे आणि महागाईच्या वणव्यापासून सामान्य जनतेची कशी सुटका करता येईल याचा विचार करावा. इंधनाचा भडका उडाला म्हणून आंतरराष्ट्रीय भाषा आणि एरवी ‘मन की बात’ हे बरोबर नाही.\nप्रधानमंत्री मोदी यांचा आंतरराष्ट्रीय संचार मोठा आहे. त्यामुळे तेलाचे आंतरराष्ट्रीय अर्थकारण त्यांनी पाहावे, असा टोला शिवसेनेला लगावला आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://recipesfromjayu.blogspot.com/search/label/besan%20laddu%20recipe", "date_download": "2019-01-17T05:25:51Z", "digest": "sha1:VPPGKLD5P4O2T6TTDPBCQ2WHTR7PYPW2", "length": 7020, "nlines": 71, "source_domain": "recipesfromjayu.blogspot.com", "title": "Daily & Occasional Recipes: besan laddu recipe", "raw_content": "\n१ किलो हरभरा डाळ\n३०० ग्राम पिठी साखर\n१ मोठा चमचा वेलची पूड\n१/२ वाटी काजू तुकडे\n१/२ चमच जायफळ पूड\nएक वाटी दुध (आवश्यकता असल्यास)\nकढईमध्ये डाळ मंद आचेवर भाजून घ्या, थंड झाल्यावर ती दळून आणा.\nदळून आणलेले पीठ चाळून घ्या.\nएका कढईमध्ये थोडे तूप गरम करा, थोडे-थोडे पीठ घालून भाजून घ्या. पिठाच्या गीठ्ल्या होणार नाहीत याची काळजी घ्या.\nसर्व पीठ भाजून झाल्यावर ते एका पातेल्या मध्ये काढून घ्या.\nथोडा वेळ हे पीठ थंड होऊ द्या.\nत्यामध्ये पिठी साखर, वेलची पूड, जायफळ पूड घालून एकजीव करा.\nआता हाताने गोल लाडू वळून घ्या. लाडू वळता येत नसतील तर त्यामध्ये दुध घाला.\nप्रत्यक लाडूला बेदाणा आणि एक काजूचा तुकडा लावा.\nमालवणी कोंबडी वडे रेसिपी साहित्य : अर्धा किलो तांदूळ एक वाटी उडीद डाळ एक चमचा धणे एक चमचा मेथ्या ३ ते ४ काळी मिरी चवीनुसार म...\nचिकन बिर्याणी रेसिपी साहित्य : ५०० ग्रॅम चिकन तुकडे सव्वा वाटी बासमती तांदूळ १ कापलेला कांदा १० ते १२ लसुन पाकळ्या १ हिरवी म...\nतंदुरी चिकन रेसिपी साहित्य : १ किलो चिकन १ कापलेला कांदा २ चमचे लिंबू रस १ जुडी कोथिंबीर २ चमचे लसुन पेस्ट २ चमचे आल पेस्ट ...\nकांदा भजी रेसिपी साहित्य : तीन कांदे बारीक चिरलेले ४ ते ५ हिरव्या मिरच्या २ ते ३ चमचे कोथिंबीर दीड वाटी बेसन अर्धा चमचा ओवा ...\nकोलंबी भात रेसिपी साहित्य : दीड वाट्या बासमती तांदूळ १ वाटी ताजी कोलंबी दीड चमचा आले-लसूण पेस्ट २-३ चिरलेल्या ओल्या मिरच्या १ लिंब...\nबालुशाही रेसिपी साहित्य : २ वाटी मैदा २ वाटी साखर अर्धी वाटी दही अर्धी वाटी डालडा चिमुटभर सोडा थोडसं पाणी तळण्यासाठी तेल ...\nउपमा रेसिपी (उपीठ) साहित्य : एक वाटी रवा एक बारीक चिरलेला कांदा ३ ते ४ चिरलेला हिरव्या मिरच्या दोन चमचे चिरलेली कोथिंबीर अर्धा चमच...\nतिखट शेवया रेसिपी साहित्य : २ मोठी वाटी शेवया १ कांदा ३ ते ४ हिरव्या मिरच्या थोडी कोथिंबीर ४ ते ५ कडीपत्याची पाने एक चमचा तूप अर्...\nButter Chicken Recipe in Marathi: बटर चिकन रेसिपी मराठी भाषे मध्ये\nबटर चिकन रेसिपी साहित्य : १ किलो तंदुरी चिकन ३० ग्रॅम दही एक चमचा तेल १ चमचा जिरे २५० ग्रॅम टोमॅटो प्युरी १५० ग्रॅम क्रिंम ...\nचायनीज भेळ रेसिपी साहित्य : १ कप कुरमुरे ७-८ पापडी १ चिरलेला कांदा १ चिरलेली काकडी चवीनुसार सोय सॉस चिल्ली सॉस टोमॅटो सॉस व्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/pune-dist-news-30/", "date_download": "2019-01-17T04:34:44Z", "digest": "sha1:CC3V7ZXTIGSEEQIWO5CCE6EGZ2FH4IF6", "length": 12686, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आयात निर्यातीचे व्यापक धोरण अवलंबविण्याची गरज : आढळराव पाटील | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआयात निर्यातीचे व्यापक धोरण अवलंबविण्याची गरज : आढळराव पाटील\nनियोजनाचा अभाव असल्याची सरकारवर टीका\nनारायणगाव – सरकारच्या नियोजन अभावामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाही. या करिता सरकारने आयात निर्यातीचे व्यापक धोरण अवलंबविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले. ग्रामोन्नती मंडळ कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव येथे ग्लोबल फार्मर्स कृषी प्रदर्शन पीक परिसंवाद आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी ते बोलत होते.\nयावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा, कृषि विस्तार संचालक डॉ. किरण कोकाटे, माजी सनदी आधिकारी अरविंद झांब, सहाय्यक जिल्हाधिकारी खेड आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद, ग्रामोन्नती मंडळ कृषि विज्ञान केंद्राचे चेअरमन अनिलतात्या मेहेर, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्यवाह रविंद्र पारगावकर तसेच मंडळाचे संचालक उपस्थित होते.\nखासदार आढळराव पाटील म्हणाले, उत्तर पुणे जिल्हा हा भाजीपाला उत्पन्नात अग्रेसर असून प्रक्रिया उद्योग आणि मूल्यवर्धनात कृषी पदाणिकाऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. अल्पावधीतच नारायणगावच्या कृषि विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांसाठी नाविन्यापूर्ण पीक प्रात्यक्षिकाबरोबर मोलाचे मार्गदर्शन करून सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या केंद्राने उभारलेले उपक्रम राज्यात पथदर्शी ठरत असून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतील, असा विश्‍वास आढळराव पाटील यांनी व्यक्त केला.\nयावेळी कृषी विज्ञान केंद्राने उभारलेल्या फळे व भाजीपाला प्रक्रिया प्रयोगशाळेचे उद्‌घाटन आणि घाडीपत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांनी केले. तसेच मान्यवरांच्या हस्ते प्रगतशील शेतकरी पुरस्कार संतोष बांगर, प्रगतशील महिला शेतकरी पूनम नवले, कृषि उद्योजक आदेश काशिद, श्रीकांत वायाळ यांना ग्रामोन्नती कृषि सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कृषि विस्तार संचालक डॉ. किरण कोकाटे म्हणाले, उत्पादित झालेल्या मालावर प्रक्रिया करणे व त्या माध्यमातून त्याची विक्री व्यवस्थापन करणे ही आजची गरज आहे. कमी पिकवा; परंतु दर्जेदार पिकवा असा सल्ला यावेळी कोकाटे यांनी दिला. गेल्या सात वर्षांपासून केव्हीकेच्या कामाचा आलेख चढता असून काम शेतकऱ्यांच्या प्रती उल्लेखनीय आहे.\n“भारतीय शेती ही वातावरणाच्या बदलामुळे चिंतेची ठरत संरक्षित शेती फायद्याची ठरणार आहे. शेतकऱ्यांनी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खत नियोजन करून उत्पादन खर्च कमी करण्यावर प्रयत्न केला पाहिजे.\n-डॉ. के. पी. विश्वनाथा कुलगुरू राहुरी कृषि विद्यापीठ\n“फार्मर्स प्रोड्यूसर कंपन्यांच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेज, वाहतूक साखळी, प्रक्रिया व मूल्यवर्धित पदार्थांची निर्मितीत पुढाकार घेणे गरजेचे आहे. कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था खरोखर उत्कृष्ट काम करतात. यासारख्या संस्थांना सरकारने आर्थिक पाठबळ देऊन मोठे करायला हवे. तर देश प्रचंड गतीने प्रगती करेल. -आयुष प्रसाद, सहाय्यक जिल्हाधिकारी\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबारामतीत लुटमार करणारे दोघे जेरबंद\nराज्यात 461 लाख टन उसाचे गाळप\n‘एफआरपी’ची देणी दोनशे कोटींवर\nअजित पवारांना ‘दिल्ली’चे वेध \nशिरुर पश्‍चिम भागात शेकोट्या पेटल्या\nचाकणमध्ये 20 घरमालकांवर गुन्हा\nआळंदीत मतदारांकडूनच ईव्हीएम यंत्राची खातरजमा\nदोनशे शिक्षक व सव्वाशे कर्मचाऱ्यांना 20 टक्‍के अनुदान\nयुतीच्या वळणावर ते गिअर बदलणार : निलम गोऱ्हे\nमिळकतकरामध्ये 12 टक्‍क्‍यांनी होणार वाढ\nसरकारी शाळांच्या गुणवत्तेचा टक्का वाढला\nसाडेआठ लाख विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा\nइलेक्‍ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग युनिट विकसित\nडास मारण्याच्या यंत्र खरेदीतही ‘झोल’\nबारावी परीक्षेसाठी उद्यापासून ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध\nप्रजासत्ताकदिनी शहरात धावणार ई-बस\n#व्हिडीओ : दुष्काळात तेरावा महिना; व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी वाया\nतापमानात चढउतार, पुण्याचा पारा 11 अंशांवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/528218", "date_download": "2019-01-17T05:33:06Z", "digest": "sha1:33TCPLDSSS2S6EYZ4WB2XFUG4LO5I5WW", "length": 4617, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य शनिवार दि. 28 ऑक्टोबर 2017 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 28 ऑक्टोबर 2017\nआजचे भविष्य शनिवार दि. 28 ऑक्टोबर 2017\nमेष: समझोत्याने वादविवाद मिटवा, कटू प्रसंग टाळावेत.\nवृषभः जे काम कराल त्यात हमखास यश मिळेल.\nमिथुन: चुकीच्या नियोजनामुळे आर्थिक हानीचे योग.\nकर्क: कामात अडचणी येत असल्यास जलदेवतेचे पूजन करा.\nसिंह: नको त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने धनलाभात अडचणी येतील.\nकन्या: दुर्दम्य आशावादामुळे प्रगतीतील अडथळे कमी होतील.\nतुळ: नोकरी, व्यवसाय, भाग्योदय, आर्थिक स्थिती, प्रवासाबाबत शुभ.\nवृश्चिक: मातापित्यांचे सौख्य, परदेश प्रवास व महत्त्वाच्या वाटाघाटी.\nधनु: अपमृत्यू, अपघात, डोके तापणे यापैकी काही घडल्यास कामे रखडतील.\nमकर: चुकीच्या सल्ल्यामुळे नोकरी सुटणे, मानहानी व शत्रूपीडा.\nकुंभ: कुवतीबाहेरची जबाबदारी स्वीकारु नका.\nमीन: आर्थिक फसगत व तत्सम संकटे कमी होतील.\nआजचे भविष्य शनिवार दि. 3 फेब्रुवारी 2018\nआजचे भविष्य मंगळवार दि. 8 मे 2018\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/karbonn-k121-price-p8lFl8.html", "date_download": "2019-01-17T05:02:43Z", "digest": "sha1:QQ7TIHZZKWNHKMQPMIJTS6QZ3E5OGRUN", "length": 12458, "nlines": 320, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कार्बोन्न कँ१२१ सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nवरील टेबल मध्ये कार्बोन्न कँ१२१ किंमत ## आहे.\nकार्बोन्न कँ१२१ नवीनतम किंमत Dec 26, 2018वर प्राप्त होते\nकार्बोन्न कँ१२१फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nकार्बोन्न कँ१२१ सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 1,140)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकार्बोन्न कँ१२१ दर नियमितपणे बदलते. कृपया कार्बोन्न कँ१२१ नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकार्बोन्न कँ१२१ - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nडिस्प्ले सिझे 1.8 Inches\nरिअर कॅमेरा 0.3 MP\nएक्सटेंडबले मेमरी microSD, upto 8 GB\nऑपरेटिंग सिस्टिम Featured OS\nऑडिओ जॅक 3.5 mm\nसिम सिझे Mini SIM\nसिम ओप्टिव Dual SIM\n( 70 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\n( 47 पुनरावलोकने )\n( 18 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 20 पुनरावलोकने )\n( 680 पुनरावलोकने )\n( 54 पुनरावलोकने )\n( 52 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4642562.html", "date_download": "2019-01-17T04:18:47Z", "digest": "sha1:KJWMVX7CNAIGONDIX3H6PNQS33V2ALT4", "length": 3947, "nlines": 100, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - ॥ एक ओझं, जे माझं कि तुझं ॥", "raw_content": "\n॥ एक ओझं, जे माझं कि तुझं ॥\n॥ एक ओझं, जे माझं कि तुझं ॥\nआज थोडं थकल्यासारखं वाटतंय\nएक ओझं, जे माझं कि तुझं\nमाझ्याच खांद्यावर आल्यासारखं वाटतंय\nते पाप होतं कि पुण्य होतं\nपण त्या श्रापांच्या दग्धअग्नीत\nबोलतोय मी , पाहतोय मी\nओळखतोय मी ते बदल कालानुरूप होणारे\nकरतोय मीमांसा मी माझ्याच अस्तित्वाची\nबोट दाखवूनही पलीकडं ,\nसारं माझ्याकडेच आल्यासारखं वाटतंय\nमी थकलोय, तरीही उठतो अन अखंड शोधतो मलाच स्वतःला\nशोध घेऊनही सापडत नाही\nआत खोलवर कुठेतरी हरवल्यासारखं वाटतंय\nआठवणींची मशाल पेटवूनही काहीच आठवत नाही\nवणव्यात सारं काही जळाल्यासारखं वाटतंय\nफक्त हे शरीर उभे नावाला\nबाकी सारं काही संपल्यासारखं वाटतंय\nआज थोडं थकल्यासारखं वाटतंय ...\nRe: ॥ एक ओझं, जे माझं कि तुझं ॥\nRe: ॥ एक ओझं, जे माझं कि तुझं ॥\nRe: ॥ एक ओझं, जे माझं कि तुझं ॥\nRe: ॥ एक ओझं, जे माझं कि तुझं ॥\nRe: ॥ एक ओझं, जे माझं कि तुझं ॥\nRe: ॥ एक ओझं, जे माझं कि तुझं ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t3838/", "date_download": "2019-01-17T04:34:17Z", "digest": "sha1:H4H4VKDIMMSFMQKC22O37PZ6BZMRG3GE", "length": 3478, "nlines": 84, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-मनाप्रमाणे जगावयाचे .....", "raw_content": "\nमनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते\nकुठेतरी मी उभा होतो..कुठेतरी दैव नेत होते\nजरी जीवाला नको नकोशी ; ह्यात हसून काढली मी\nनिदान जे दु:ख सोसले ; ते सुखात होते..मजेत होते\nबघून रस्त्यावरील गर्दी ; कशास मी पाहण्यास गेलो\nधुळीत बेवारशी कधीचे..पडून माझेच प्रेत होते\nRe: मनाप्रमाणे जगावयाचे .....\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: मनाप्रमाणे जगावयाचे .....\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: मनाप्रमाणे जगावयाचे .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/water-dam-issue-46128", "date_download": "2019-01-17T06:08:23Z", "digest": "sha1:UR76O3OLYLSMP2EYJ7XWOWHIJAFCHJ2V", "length": 13149, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "water dam issue राज्यात यंदा \"पाणीबाणी' नाही | eSakal", "raw_content": "\nराज्यात यंदा \"पाणीबाणी' नाही\nशुक्रवार, 19 मे 2017\nमुंबई - गतवर्षी समाधानकारक बरसलेल्या मॉन्सूनमुळे मागील अनेक वर्षापासून यंदा पहिल्यांदाच ऐन मे महिन्यातही राज्यातील धरणांत मुबलक पाणीसाठा असल्याने \"पाणीबाणी'चा सामना करावा लागणार नाही. राज्यातील 3248 लहान मोठ्या धरणात आजघडीला 23.98 टक्‍के पाणीसाठा शिल्लक असल्याने उन्हाळ्यात पाचवीला पुजलेली पाणीटंचाई यंदा होणार नसल्याचे चित्र आहे. विशेष बाब म्हणजे कायम पाणीटंचाई असलेल्या मराठवाड्यात कोकण व अमरावती विभागानंतर तिसऱ्या क्रमांकाचा पाणीसाठी असल्याने सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.\nमुंबई - गतवर्षी समाधानकारक बरसलेल्या मॉन्सूनमुळे मागील अनेक वर्षापासून यंदा पहिल्यांदाच ऐन मे महिन्यातही राज्यातील धरणांत मुबलक पाणीसाठा असल्याने \"पाणीबाणी'चा सामना करावा लागणार नाही. राज्यातील 3248 लहान मोठ्या धरणात आजघडीला 23.98 टक्‍के पाणीसाठा शिल्लक असल्याने उन्हाळ्यात पाचवीला पुजलेली पाणीटंचाई यंदा होणार नसल्याचे चित्र आहे. विशेष बाब म्हणजे कायम पाणीटंचाई असलेल्या मराठवाड्यात कोकण व अमरावती विभागानंतर तिसऱ्या क्रमांकाचा पाणीसाठी असल्याने सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.\nगतवर्षी आजच्या तारखेला राज्याच्या धरणांत केवळ 9 टक्‍के पाणीसाठी शिल्लक होता. तर, मराठवाड्यात रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा प्रसंग आला होता. सुमारे 11 हजाराहून अधिक गावे व वाड्यांत टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. यंदा मात्र अशी स्थिती नसून केवळ चार हजारच्या आसपास गावांतच टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. सर्वाधिक पर्जन्य असलेल्या कोकणात मागील वर्षी 29 टक्‍के पाणीसाठा होता. तर यंदा तो 49 टक्‍के इतका शिल्लक आहे. मराठवाड्‌यात मागील वर्षीच्या आजच्या तारखेला केवळ 1.07 टक्‍के पाणीसाठी होता. तो यंदा 28.65 टक्‍के इतका शिल्लक आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त मराठवाडा व विदर्भातील अमरावती विभागात यंदा पाणीटंचाईच्या झळा नसल्याचे चित्र आहे.\nअसा आहे पाणीसाठा (टक्‍क्‍यांत)\nआढळला दुर्मिळ पांढऱ्या भुवयाचा बुलबुल\nसोलापूर : नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या सदस्यांनी सोलापुरात आधी एकदा रेकॉर्ड असलेला दुर्मिळ पांढऱ्या भुवयाचा बुलबुल पक्षी परत शोधून काढला आहे. चपळगाव...\n\"भाजप'चे राष्ट्रीय अधिवेशन; आणखी तीन हजार खोल्यांची गरज\nनागपूर - भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आघाडीचे राष्ट्रीय अधिवेशन 18, 19 आणि 20 जानेवारीला नागपुरात होत आहे. यात सहभागी...\n\"त्या' बहीण-भावाचा मृत्यू नैसर्गिकच\nनागपूर - तात्या टोपेनगरात कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या मोटवानी \"बहीण-भावाचा' मृत्यू नैसर्गिकच असल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालावरून स्पष्ट झाले...\nउद्धव ठाकरे नागपुरातून करणार प्रचाराचा शंखनाद\nनागपूर - लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची येत्या 2 फेब्रुवारीला नागपुरात महारॅली आयोजित केली आहे. विदर्भातील 10...\nआगरी-कोळी भाषेला रॅपचा तडका\nपाली - आगरी-कोळी भाषेतील गाणी सर्वत्र लोकप्रिय आहेत. मात्र या भाषेला रॅपचा तडका देण्याचे काम केले आहे \"सर्वेश तरे\" युवा कलाकाराने. त्याच्या आगरी-कोळी...\nव्हिडिओ कॉलवर घटस्फोटाची खात्री\nनागपूर - अमेरिकेत राहणाऱ्या पत्नीने व्हिडिओ कॉलद्वारे घटस्फोटाची खात्री दिल्यानंतर पाच वर्षांचा संसार दोघांनीही सहमतीने गुंडाळला. न्यायालयीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_289.html", "date_download": "2019-01-17T04:18:40Z", "digest": "sha1:FC33INOVK6ADJIAJGB3YZWTVU5OKUQUR", "length": 9969, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "घाटबोरी येथील ग्रामसभा शांततेत पडली पार सरपंच चनेवार यांचा विकास कामावर भर | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nघाटबोरी येथील ग्रामसभा शांततेत पडली पार सरपंच चनेवार यांचा विकास कामावर भर\nघाटबोरी,(प्रतिनिधी): मेहकर तालुक्यातील गट ग्रामपंचायत घाटबोरी येथे सरपंच गजानन श्रीरामआप्पा चनेवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा शांततेत पार पडली. या ग्रामसभेत स्वच्छता हीच सेवा हि संकल्पना राबविणे, वृक्ष लागवड करणे, घर कर, दिवाबत्ती कर, आरोग्य कर वसुली, संयुक्त वन व्यवस्थापन समिती गठीत करणे, जानेफळ येथील धर्तीवर स्मशानभूमीचा विकास करणे, 14 वा वित्त आयोग कृती आराखड्यानुसार कामे करणे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंमलबजावणी करणे, ग्रामपंचायतला प्राप्त तक्रारीचे वाचन करणे व तक्रारी निकाली काढणे या व इतर विषयावर चर्चा करण्यात आली.\nअध्यक्षीय भाषणात सरपंच चनेवार यांनी गावाचा विकास कार्यक्रमावर जोर दिला. प्रसंगी ग्रामसभा म्हणजे 3 तासांचा गावकरीचा खेळ या संकल्पनेतून गावकर्‍यानी बाहेर येवून गावाच्या विकासासाठी कटिबद्ध होवून आपल्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यास आम्ही तत्पर आहोत असे सांगीतले. भारतीय लोकशाहीतील पहिला महत्वाचा टप्पा म्हणजे ग्रामसभा हा होय. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे ग्रामसभेत गोंधळ होत असल्यामुळे गावाचा विकास होत नाही, किंवा ज्या कामासाठी ग्रामसभा बोलाविल्या जाते त्या विषयावर चर्चा न होता, विषयांतर होऊन गावागावात वैमनस्य निर्माण होतात. व विकास कामास खीळ बसते, अश्या अनेक मुद्यांना सरपंच यांनी हात घालून गावातील चालू असलेली विकास कामे व येणारी कामे यावर चर्चा केली. यावेळी सरपंच यांनी सर्व जातीधर्मात एकोपा साधण्याचे आवाहन केले. ग्राम सभेला मोठया संख्येनी उपस्थिति होती. प्रामुख्याने माजी सरपंच विष्णुपंत पाखरे, दिलीप पाटील नवले, रविकुमार चुकेवार, विठ्ठल महाराज, प्रल्हादआप्पा चुकेवार, मनिराम राठोड, भिमराव मंजुळकर, बाळू मडावी, प्रेमसिंग राठोड, दिनकर अंभोरे, संतोष अवसरमोल, बिट्टुआप्पा चुकेवार, सुधिर घोडे, तानाजी नवले, सुरेश राठोड, आनंदा नवले, वसंता जाधव, सुभाष काशीद, गजानन झरकर, सुभाष राठोड, विलास अंभोरे, सुधीर कोरडे, गौतम अंभोरे, यशवंता अंभोरे, मधुकर अंभोरे, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, तलाठी उपस्थित होते.\nLabels: बुलढाणा ब्रेकिंग महाराष्ट्र\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_564.html", "date_download": "2019-01-17T04:19:51Z", "digest": "sha1:TFCWTZA2J5H4QBIGTHD5D62YVT7OIYSZ", "length": 8652, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "गावठी पिस्तूलसह जिवंत काडतुसे जवळ बाळगल्याप्रकरणी युवकास अटक | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nगावठी पिस्तूलसह जिवंत काडतुसे जवळ बाळगल्याप्रकरणी युवकास अटक\nशेंद्रे (प्रतिनिधी) : पाटण येथील चौकीचा आंबा चौकात गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जवळ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी साहिल रुस्तम शिकलगार (वय 21, रा. नागठाणे) या युवकास ताब्यात घेऊन त्याच्याकडून गावठी कट्टा (सिंगल बार) आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत केली. ही कारवाई शनिवारी पहाटे 1.30 वा.च्या सुमारास करण्यात आली.\nयाबाबत उंब्रज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, उंब्रज पोलीस ठाण्याचे सपोनि प्रताप भोसले यांना तारळे येथे एक युवक गावठी कट्टा घेऊन येणार असलेची माहिती खबर्‍याकडून मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे उंब्रज पोलिसांनी तातडीने तारळे येथे सापळा रचला. रात्री 1.30 च्या सुमारास तारळे येथील अंबा चौकात अंधारातून येणार्‍या युवकाचा पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी त्यास चौकशीसाठी थांबविण्याचा प्रयत्न केला असता हा युवक पळू लागला. मात्र, त्यास मोठ्या शिताफीने पकडण्यात आले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे गावठी कट्टा, जिवंत काडतुसे सापडली. बेकायदा गावठी कट्टा जवळ बाळगणार्‍या युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले.\nयावेळी पोलिसांनी त्याच्याकडून 15 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा तसेच चारशे रुपये किमतीचे 4 जिवंत काडतुसे असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सपोनि प्रताप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक लक्ष्मण जगधने यांच्या सहकार्‍यांनी केली. संशयितावर नागठाणे, बोरगांव याठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र सातारा\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://help.twitter.com/mr/safety-and-security/report-spam", "date_download": "2019-01-17T05:59:33Z", "digest": "sha1:TNEG3JTABV65OFVHASFDQCDUESEIZPGU", "length": 11476, "nlines": 119, "source_domain": "help.twitter.com", "title": "Twitter वर स्पॅम रिपोर्ट करा", "raw_content": "\nTwitter वर स्पॅम रिपोर्ट करा\n\"स्पॅम\" म्हणजे Twitter चे नियम चे उल्लंघन करणारे विविध प्रकारचे प्रतिबंधित वर्तन होय. सामान्यपणे स्पॅमचे अनपेक्षितपणे, लोकांवर नकारात्मक परिणाम करणारी वारंवार होणारी क्रिया असे वर्णन करता येईल. यामध्ये खात्यांमधील स्वयंचलितरित्या होणाऱ्या विविध प्रकारच्या परस्परसंवाद क्रिया आणि वर्तवणूक तसेच लोकांची दिशाभूल करणे किंवा त्यांना फसविणे यांचा समावेश होतो. Twitter वर \"स्पॅमिंग\" म्हणून जी वर्तवणूक समजली जाते त्या संकल्पनेचा सातत्याने विकास होत आहे.\nTwitter चे नियम यामध्ये \"स्पॅमिंग\" मध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो अशा उदाहरणांची यादी दिली आहे. याठिकाणी स्पॅम खात्यांकडून अनेकदा वापरल्या जाणाऱ्या सर्वसामान्य डावपेचांविषयी माहिती दिली आहे:\nधोकादायक लिंक (फिशिंग किंवा मालवेअर साईट्सच्या लिंक देखील समाविष्ट आहेत) पोस्ट करणे\nआक्रमक फॉलोइंग वर्तवणूक (लक्ष वेधण्यासाठी सामूहिक फॉलोइंग आणि सामूहिक अनफॉलोइंग)\nखात्यांवर नको असलेले संदेश पोस्ट करण्यासाठी प्रत्युत्तर किंवा उल्लेख वैशिष्ट्यांचा गैरवापर करणे\nअनेक खाती तयार करणे (व्यक्तिचलित स्वरूपात किंवा स्वयंचलित टूल्स वापरून)\nलक्ष वेधण्यासाठी प्रचलित विषयांवर वारंवार पोस्ट करणे\nबनावट अपडेट्स एकसारखे पोस्ट करणे\nसंबंध नसलेल्या ट्विट्सच्या लिंक पोस्ट करणे\nस्पॅमिंगसाठी प्रोफाइल कसे रिपोर्ट करावे\nखात्याच्या प्रोफाइलला भेट द्या.\nगिअर प्रतीक टॅप करा\nमेनूमधून रिपोर्ट करा निवडा.\nआपला रिपोर्ट सबमिट करण्यासाठी ते स्पॅम पोस्ट करतात निवडा.\nपुढे आपल्या Twitter वापरामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला करता येतील अशा अतिरिक्त कार्यवाहीची आम्ही शिफारस करू.\nस्पॅमिंगसाठी प्रोफाइल कसे रिपोर्ट करावे\nखात्याच्या प्रोफाइलला भेट द्या.\nओव्हरफ्लो प्रतीकावर टॅप करा\nमेनूमधून रिपोर्ट करा निवडा.\nआपला रिपोर्ट सबमिट करण्यासाठी ते स्पॅम पोस्ट करतात निवडा.\nपुढे आपल्या Twitter वापरामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला करता येतील अशा अतिरिक्त कार्यवाहीची आम्ही शिफारस करू.\nस्पॅमिंगसाठी प्रोफाइल कसे रिपोर्ट करावे\nखात्याच्या प्रोफाइलला भेट द्या.\nओव्हरफ्लो प्रतीकावर क्लिक करा\nमेनूमधून रिपोर्ट करा निवडा.\nआपला रिपोर्ट सबमिट करण्यासाठी ते स्पॅम पोस्ट करतात निवडा.\nपुढे आपल्या Twitter वापरामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला करता येतील अशा अतिरिक्त कार्यवाहीची आम्ही शिफारस करू.\nएकटे ट्विट कसे रिपोर्ट करावे\nTwitter चे नियम किंवा आमच्या सेवा अटी यांचे उल्लंघन करणाऱ्या एकेकट्या ट्विट्स विषयी देखील आपण रिपोर्ट देऊ शकता.\nस्पॅमिंगसाठी ट्विट रिपोर्ट करणे:\nआपणास जे ट्विट रिपोर्ट करायचे आहे तिथपर्यंत नॅव्हीगेट करा.\nप्रतीकावर क्लिक किंवा टॅप करा.\nट्विट रिपोर्ट करा निवडा.\nआपला रिपोर्ट सबमिट करण्यासाठी ते स्पॅम आहे निवडा.\nपुढे आपल्या Twitter वापरामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला करता येतील अशा अतिरिक्त कार्यवाहीची आम्ही शिफारस करू.\nआपणास Twitter वर इतर धोकादायक, त्रासदायक किंवा बेकायदेशीर माहिती आढळल्यास, इतर संभाव्य उल्लंघनांचा रिपोर्ट कसा द्यावा ते पहा.\nTwitter वरील स्पॅमपासून माझे स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मला काय करता येईल\nआपण आपल्या खात्याला या लेखातील खाते सुरक्षा टिप्स मध्ये चर्चा करण्यात आलेल्या सोप्या खबरदारी विषयक उपायांची अंमलबजावणी करून सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकता.\nTwitter वर स्पॅमचा प्रसार होण्यास कोणती गोष्ट कारणीभूत ठरते\nधोकादायक लिंक्स (फिशिंग किंवा मालवेअर साईटच्या लिंक देखील समाविष्ट)\nद्वेषपूर्ण तृतीय पक्षाकडील अनुप्रयोग जे स्वयंचलितपणे धोकादायक लिंक्स पोस्ट करतात किंवा स्पॅम विषयक कृतींचे (फॉलो करणे, पसंत करणे, पुन्हा ट्विट करणे इत्यादी) व्यवस्थापन करतात\nस्पॅम स्वरूपाच्या क्रियाकलाप किंवा कृतींसाठी वापरले जाणारे समेट किंवा हॅक केलेली खाती\nस्पॅम रोखण्यासाठी Twitter काय करत आहे\nTwitter स्पॅम विरोधातील लढाई गांभीर्याने लढत आहे आणि आमच्या उपभोक्त्यांनी स्पॅमचा विचार डोक्यात न आणता सेवांचा आनंद घ्यावा, अशी आमची इच्छा आहे. आमचा स्पॅम विरोधी संघ सातत्याने विकसित होत असून Twitter वर स्पॅम-मुक्त वातावरण तयार करण्यासाठी विविध प्रकारच्या नवीन स्पॅमला प्रतिसाद देत आहे.\nआमच्याकडे Twitter वर स्पॅम शोधून काढण्यासाठीची सिस्टम आणि टूल्स असली तरीही स्पॅमविषयी रिपोर्ट करून मदत व्हावी यासाठी आम्ही आपल्यावर अवलंबून आहोत.\nचला, Twitter वर जाऊ\nआपले खाते व्यवस्थापित करणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/chhattisgarh-dantewada-naxal-attack-narendra-modi-rally-jawan-martyred/", "date_download": "2019-01-17T05:49:59Z", "digest": "sha1:IHLB6L4PUYXB3RZKOZUH4YO5UWVCKB4P", "length": 17367, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला; एक जवान शहीद-चार नागरिक ठार | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनाशिक-पुणे महामार्गावर अपघात, कार पुलावरून खाली कोसळली\nदोन भावांवर भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव, मृतदेह फेकून आरोपी फरार\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nव्याघ्र पर्यटन, जंगलातून समृद्धी कडे….\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nममता बॅनर्जींच्या सभेत सोनिया-राहुल येणार नाही, खर्गेंना प्रतिनिधी म्हणून पाठवणार\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nऑस्ट्रेलियाहून परतताच या क्रिकेटपटूने दिली प्रेमाची कबूली, गर्लफ्रेंड सोबतचा फोटो शेअर\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nछत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला; एक जवान शहीद-चार नागरिक ठार\nदिवाळीच्या दिवसातच नक्षलवाद्यांनी दंतेवाडा येथे मोठा नक्षलवादी हल्ला केला आहे. नक्षलवाद्यांनी बचेली येथे भूसुरुंग स्फोट घडवून सीआयएसएफच्या बसला उडवलं. यामध्ये एक जवान शहीद झाला. तसेच अन्य चार स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.\nसीआयएसएफच्या जवानांची एक टीम मिनी बसमधून आकाश नगरच्या दिशेने रावाना झाली होती. ही टीम नेहमीप्रमाणे गस्तीवर होती. मात्र तिथून परताना जवानांना आपल्या सहकार्यांसाठी स्थानिक बाजारातून भाज्या घ्यायच्या होत्या. आकाश नगरच्या 6 क्रमांकाच्या वळणावर बस पोहोचली आणि अचानक स्फोट झाला. ही मिनी बस जवळपास 8 फूट उंच उडाली. बस जमीनीवर आदळताच लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. जवळपास 15 मिनिटे गोळीबार सुरू होता. त्यानंतर त्यांनी सरकार विरोधात घोषणा देत पळ काढला.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी जगदलपूर येथे सभा घेणार आहेत. जगदलपूर हे दंतेवाडाला लागून असलेल्या बस्तर विधानसभा क्षेत्रात येते. त्यामुळे या हल्ल्यानंतर येथील सुरक्षेत वाढ करण्यात येणार आहे.\nया आधी 27 ऑक्टोबर रोजी नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांना लक्ष्य केलं होतं. ज्यामध्ये चार जवान शहीद झाले होते. तर 30 ऑक्टोबर रोजी दूरदर्शनच्या एका टीमवर हल्ला केला होता. ज्यामध्ये दूरदर्शनचा कॅमेरामन आणि दोन जवानांचा मृत्यू झाला होता.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमी उषा नाडकर्णींकडे भाऊबीजेला जाणार नाही – अनिल थत्ते\nपुढीलवर्ल्ड कपसाठी वेगवान गोलंदाजांनी आयपीएल खेळू नये, विराटची नवी मागणी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nव्याघ्र पर्यटन, जंगलातून समृद्धी कडे….\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nममता बॅनर्जींच्या सभेत सोनिया-राहुल येणार नाही, खर्गेंना प्रतिनिधी म्हणून पाठवणार\nनाशिक-पुणे महामार्गावर अपघात, कार पुलावरून खाली कोसळली\nऑस्ट्रेलियाहून परतताच या क्रिकेटपटूने दिली प्रेमाची कबूली, गर्लफ्रेंड सोबतचा फोटो शेअर\nदोन भावांवर भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव, मृतदेह फेकून आरोपी फरार\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/mhada-lottery/", "date_download": "2019-01-17T05:04:16Z", "digest": "sha1:FUE67Q6YM4IYKRGPUBTLPY3FOE5YMIRH", "length": 9141, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mhada Lottery- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : पुण्यात पुन्हा पाणीगळती, वाहतूकीचा मोठा खोळंबा\nVIDEO : निवणुकीआधी धनगर आरक्षण मिळणार\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\nम्हाडाचं घरं देतो असं म्हणणाऱ्या 'या' एजंटवर विश्वास ठेऊ नका\n5.80 कोटींचं म्हाडाचं घर कोणाला हवंय\nजुलैच्या पहिल्या आठवड्यात निघणारी म्हाडाची लॉटरी लांबणीवर \nयंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठीही म्हाडाची लॉटरी\nम्हाडाची 819 घरांची जाहिरात प्रसिद्ध, कुठे किती घरं \n'आता घरं खाली करावं लागणार नाही'\nघर लागलं नाही टेन्शन सोडा, पुढच्या वर्षी म्हाडाची 3,000 घरं \nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/tv-serial/", "date_download": "2019-01-17T04:33:17Z", "digest": "sha1:QWLA2FMRBZYLP4TZWJ72OOYLDP6XM2ZW", "length": 9613, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Tv Serial- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : पुण्यात पुन्हा पाणीगळती, वाहतूकीचा मोठा खोळंबा\nVIDEO : निवणुकीआधी धनगर आरक्षण मिळणार\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\nगुरुवारी 3 तास बंद राहणार तुमचा टीव्ही, हे आहे मोठं कारण\n29 तारखेनंतर तुम्हाला तुमचे आवडचे चॅनल पाहायला मिळतील की नाही याची खात्री नाही. कारण, 29 डिसेंबरपासून ट्राय म्हणजेच Telecom Regulatory Authority of India (TRAI)ची नवीन नियमावली लागू होतेय.\nVIDEO : एक वर्ष कपिल शर्मा काय करत होता, सांगतोय किकू शारदा\n#TRPमीटर : 'संभाजी'च्या तलवारीची धार वाढली कुठल्या मालिकांना टाकलं मागे पाहा\nVIDEO : कुठली मालिका आहे नंबर वन #TRPमीटर काय सांगतोय बघा\nVIDEO छोटी मालकीण आणि छत्रीवाली देतायत यशस्वी स्त्री बनण्याच्या टिप्स\nकपिल शर्मा परत येतोय\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/594", "date_download": "2019-01-17T05:28:44Z", "digest": "sha1:43HKFTRG3MCGY3J5SQPZJUEYNYGKK2L2", "length": 42647, "nlines": 208, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "भारतीय आयटी उद्योगाचं नेमकं बिनसलं तरी काय?", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nभारतीय आयटी उद्योगाचं नेमकं बिनसलं तरी काय\nया लेखातील सर्व छायाचित्रं सोशल मीडियावरून साभार घेतली आहे. संबंधितांचे मन:पूर्वक आभार\nपडघम तंत्रनामा इन्फोसिस Infosys टीसीएस Tata Consultancy Services काँग्रिझंट Cognizant विप्रो Vipro एचसीएल HCL अझीम प्रेमजी Azim Premji नारायण मूर्ती Narayana Murthy विशाल सिक्का Vishal Sikka आयटी उद्योग IT Industry एच वन बी व्हिसा H-1B visa\nभारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योग सध्या ज्या स्थित्यंतरातून जात आहे, ते पाहता २०१७ हे वर्ष येणाऱ्या बदलांची नांदी करणार अशी चिन्हं दिसत आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या ३० दिवसांतच तसे तीन संकेत मिळाले आहेत. पहिला संकेत - इन्फोसिस कर्मचाऱ्यांना दिलेल्या आपल्या नववर्षाच्या संदेशात कंपनीचे सीईओ डॉ. विशाल सिक्का यांनी भारतीय आयटी उद्योगाला अंतर्मुख करायला लावणारं भाकीत केलं आहे. भारतीय आयटी कंपन्यांसाठी येणारा काळ खडतर असेल, असा त्यांचा अंदाज आहे. काहीसा असाच इशारा अझीम प्रेमजींनी विप्रो कर्मचाऱ्यांना दिला आहे. दुसरा संकेत - H१B व्हिसाचे नियम अजून कठोर करणारं विधेयक अमेरिकन संसदेत सादर होत आहे. तिसरा संकेत आहे, काँग्निझंट पाठोपाठ टीसीएसने निवडलेला शेअर्स बाय-बॅकचा पर्याय.\nआपण या तिन्ही घटनांचा आपण थोडा सविस्तर विचार करू.\nभारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योग दोन मुख्य प्रकारात विभागला जातो - IT Services आणि ITES (IT Enabled Services). प्रसिद्ध सल्लागार कंपनी गार्टनरच्या अहवालानुसार टीसीएस, इन्फोसिस, काँग्निझंट, विप्रो आणि एचसीएल या प्रमुख पाच भारतीय आयटी कंपन्या आहेत.\nभारतीय आयटी उद्योगाच्या भवितव्याचा विचार करण्याआधी आपण गेल्या २०-३० वर्षांतील त्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊया. ९० च्या दशकामध्ये भारतीय आयटी कंपन्यांची घोडदौड जोरात चालू होती. भारतीय अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण, सहज उपलब्ध होणारं स्वस्त मनुष्यबळ, तंत्रज्ञान क्षेत्रातली प्रगती आणि त्यामुळे अमेरिका-युरोपमधून सोपं झालेलं कामाचं हस्तांतरण या सर्वांचा फायदा भारतीय आयटी कंपन्यांना होत होता. मोठ्या प्रमाणात इंग्रजी समजू शकणाऱ्या लोकसंख्येनंही त्याला हातभार लावला. अशा अनुकूल वातावरणामुळे ९० आणि २००० च्या दशकांमध्ये भारतीय आयटी कंपन्यांचा वाढीचा दर दोन अंकी राहिला. या काळात प्रत्येक जण खुश होता. कंपन्या खुश होत्या, कारण दुसऱ्या कुठल्याही भारतीय उद्योगानं आत्तापर्यंत न पाहिलेली यशाची नव-नवीन शिखरं त्या पादाक्रांत करत होत्या. ग्राहक खुश होते, कारण ते मोठ्या प्रमाणात पैसे वाचवत होते. गुंतवणूकदार खुश होते, कारण त्यांच्या गुंतवणुकीचा मोठा गुणाकार होत होता. कर्मचारी खुश होते, कारण ते त्यांच्या आधीच्या पिढीपेक्षा चांगली जीवनशैली अनुभवत होते. थोडक्यात काय, तर ते भारतीय आयटी उद्योगासाठी सुगीचे दिवस होते\nहा तो काळ होता जेव्हा भारतीय आयटी कंपन्यांचा वारू रोखला जाणं अशक्य वाटत होतं. मोठ्या कंपन्यांच्या आधारानं शेकडो छोट्या कंपन्या सुरू होऊन आपले हात-पाय पसरू लागल्या होत्या. भारतीय कंपन्या आपल्या ग्राहक कंपन्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या 'विकासातील सहयोगी' झालेल्या होत्या, अनेक नवी कौशल्यं आत्मसात करत होत्या.\nग्राहक कंपन्या आउटसोर्सिंगमुळे लाखो डॉलर्सची बचत करत होत्या. पण आता त्यांच्या तोंडाला पाणी सुटू लागलं होतं. लवकरच त्यांना कळून चुकलं की, भारतीय कंपन्यांना काम आऊटसोअर्स करण्यापेक्षा जर आपणच आपलं कार्यालय भारतात उघडलं तर त्यात आपला जास्त फायदा आहे. हा भारतीय आयटी क्षेत्रातला पहिला परिणामकारक म्हणावा असा बदल होता. लवकरच या घटनेचे दूरगामी परिणाम भारतीय कंपन्यांना सोसावे लागले. ग्राहक कंपन्यांना भारतात कार्यालयं सुरू करणं अवघड गेलं नाही, कारण भारतीय कंपन्यांमध्ये त्यांच्यासाठी काम करणारे तंत्रज्ञ उपलब्ध होते. त्यांना अधिक पगार देऊन ग्राहक कंपन्यांनी त्यांना आपल्या प्रत्यक्ष सेवेत रुजू करून घेतलं.\nआता कामाची विभागणी तीन ठिकाणांमध्ये होऊ लागली - ग्राहक कंपन्यांचं मुख्य कार्यालय, त्यांचं भारतातील कार्यालय आणि भारतीय आयटी कंपन्या. अर्थातच भारतीय कंपन्यांच्या वाटेला कमी प्रतीचं काम येऊ लागलं. जे काम ग्राहक कंपनीमधील कर्मचारी दुय्यम प्रतीचं समजत, ते भारतीय कंपन्यांच्या वाटेला येऊ लागलं. हा बदल अर्थात एका रात्रीत घडून आला नाही. त्याला काही वर्षं जावी लागली.\nभारतात कार्यालय सुरू करण्यात अमेरिकन आणि युरोपियन कंपन्यांचा दुहेरी फायदा होता. पहिला म्हणजे खर्चातली बचत आणि दुसरा म्हणजे त्यांच्या बौद्धिक मालमत्तेची (intellectual property) सुरक्षा. आता त्यांना या कामी भारतीय कंपन्यांवर अवलंबून राहण्याची गरज उरली नव्हती. भारतीय आयटी कंपन्यांसाठी हा दुहेरी फटका होता. त्यांच्या फक्त उत्पन्नावरच परिणाम झाला असा नाही तर त्यांच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम दिसून येऊ लागला. आपल्या ग्राहकांसाठी संगणक प्रणाल्या बनवणं सोडून त्यांना आता त्यांची देखभाल करण्याचं काम मिळू लागलं. हे बदल जरी सर्व भारतीय कंपन्या आणि त्यांच्या ग्राहकांमध्ये दिसत नसले तरी एकूण कल असाच होता. या वेळेपर्यंत भारतीय आयटी कंपन्यांना महासागराचं रूप आलेलं होतं. कर्मचाऱ्यांची संख्या लाखाच्या घरात गेली होती. गुणवत्तेला डावललं जाणं, पक्षपातीपणा वगैरे गोष्टी भारतीय आयटी क्षेत्रातदेखील घडू लागल्या. इनोव्हेशनसारखी मूल्यं भाषणांमधील शब्द बनून राहू लागली. या साऱ्या गोष्टींचा परिणाम अपरिहार्य होता. भारतीय आयटी कंपन्यांचं स्थान ‘विकासातील सहयोगी’पासून घसरून ‘देखभाल करणारी यंत्रणा’ असं बनलं.\nकाही वर्षांनी दुसरा प्रमुख बदल घडून आला तो तंत्रज्ञानातील व्यत्ययामुळे (technological disruption). virtualization आणि distributed computing हे ते घटक होत. Cloud आणि automation ही त्यांची अपत्यं. त्यांच्यामुळे १० भारतीय तंत्रज्ञाचं काम आता एक जण करू लागला. आता आपण पोहोचत आहोत वर सांगितलेल्या पहिल्या संकेताकडे. डॉ. विशाल सिक्का यांनी innovation आणि automation यांचाच उल्लेख आपल्या संदेशात प्रामुख्यानं केलेला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अप्रचालनाचा दर (rate of obsolescence) खूप जास्त असतो. जे तंत्रज्ञान आज प्रगत समजलं जातं ते काही वर्षांतच कालबाह्य होऊन जातं. तंत्रज्ञानाच्या या अशाश्वत जगतात तुम्हाला स्वतःला कायम तल्लख आणि संबद्ध ठेवावं लागतं. प्रवाहाची बदलती दिशा ओळखत राहावी लागते. गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानात लक्षणीयरीत्या बदल घडून येत आहेत आणि ते बदल वेळीच अंगीकारण्यात भारतीय आयटी कंपन्या कमी पडत आहेत असं चित्र दिसत आहे. भविष्यात सॉफ्टवेअर लिहू शकतील अशी मशीन्स बनवण्याचे प्रयत्न सध्या चालू आहेत. ते जर प्रत्यक्षात उतरले, तर प्रोग्रामिंगसाठी माणसांची गरजच उरणार नाही. लाखो भारतीय आयटी व्यावसायिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळू शकते. machine learning आणि artificial intelligence या क्षेत्रांमध्ये या दिशेनं प्रयत्न चालू आहेत.\nआता वळूया दुसऱ्या संकेताकडे. सुरुवातीच्या दिवसांपासून भारतीय आयटी कंपन्या मोठ्या प्रमाणात भारतीय तंत्रज्ञ अमेरिकेत H१B व्हिसावर पाठवत आलेल्या आहेत. लवकरच हे भारतीय तंत्रज्ञ तेथील स्थानिक बेरोजगारीचं प्रतीक बनले. स्थानिकांच्या निषेधाच्या तुरळक घटना अधूनमधून घडू लागल्या. त्यातूनच जागतिक अर्थव्यवस्था प्रदीर्घ मंदीतून जात आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांनी बचावात्मक पावित्रा (protectionist policies) घ्यायला सुरुवात केली आहे. अमेरिकेतील ट्रम्प प्रशासन हे त्यापैकीच एक. तंत्रज्ञानातील आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील आमूलाग्र बदलांमुळे ज्या लोकांचं उपजीविकेचं साधनच हिरावलं गेलं, त्यांच्या पाठिंब्यावर सत्तेत आलेल्या ट्रम्पना त्या दिशेनं काहीतरी हालचाल करणं अथवा करतो आहे असं भासवणं अनिवार्य आहे. आणि म्हणूनच अमेरिकन संसदेमध्ये H१B व्हिसावर अजून निर्बंध आणणारं विधेयक सादर केलं गेलं आहे. या विधेयकानुसार H१B वर काम करणाऱ्या व्यक्तीचा किमान पगार हा वार्षिक ६०,००० डॉलर्स वरून वाढवून १, ३०,००० डॉलर्स होईल. हे विधेयक भारतीय आयटी कंपन्यांना लक्ष्य करूनच सादर केलं गेलं आहे यात तिळमात्र शंका नाही. जर हे विधेयक संमत झालं, तर भारतीय आयटी कंपन्यांना अजून एक झटका बसू शकतो. त्यांच्या उत्पन्नातील महत्त्वाच्या घटकावर यामुळे मोठा नकारात्मक परिणाम होईल. एका अंदाजानुसार वाहन उद्योगात कर्मचाऱ्यांचा पगार एकूण खर्चाच्या ६-१० टक्के असतो, तर आयटी उद्योगात तो ३०-५० टक्के असू शकतो. हे बघता, त्या नवीन विधेयकाचा रोख कळू शकतो. परकीय तंत्रज्ञांपेक्षा स्थानिक मनुष्यबळ स्वस्त बनवणं हा त्यामागचा हेतू लपून राहत नाही. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनीसुद्धा नुकताच भारतीय आयटी कंपन्यांना अमेरिकेत स्थानिक मनुष्यबळाला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला आहे. पण तसं करणंसुद्धा या कंपन्यांना अवघड जाणार आहे. इतकी वर्षं एक-सांस्कृतिक वातावरणातून बहु-सांस्कृतिक वातावरणात स्थित्यंतर करणं, हे येत्या काळात भारतीय आयटी कंपन्यांसमोरील मोठं आव्हान ठरणार आहे.\nतिसरा आणि शेवटचा संकेत आहे सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला, काही कंपन्यांनी निवडलेला ‘शेअर्स बाय-बॅक’चा पर्याय. परवापरवापर्यंत आयटी कंपन्यांमधील गुंतवकणूकदार दोन आकडी परतावा मिळवत होते. मात्र गेल्या काही वर्षांत बऱ्याच भारतीय आयटी कंपन्यांची वाढ एक आकडी होत आहे. या कंपन्या परकीय चलनाची प्रचंड गंगाजळी साठवून आहेत. मात्र सध्या ही अतिरिक्त शिल्लक गुंतवण्याजोग्या संधी कमी आहेत. शेअर्स बाय-बॅकसाठी ही आदर्श परिस्थिती आहे. या परिस्थितीत आयटी कंपन्यांवर त्यांच्या गुंतवणूकदारांकडून परताव्याबद्दल दडपण येत आहे. सामान्यतः करबचत करून आपल्या गुंतवणूकदारांना परतावा देण्यासाठी कंपन्या बऱ्याचदा या पर्यायाचा वापर करतात. शेवटी हा पैसा गुंतवणूकदारांचाच असतो. शेअर्स बाय-बॅकचा प्राथमिक हेतू हा शेअर किमतीची पडझड रोखणं हा असतो, तर earnings per share (EPS) वाढवणं हा दुय्यम हेतू असतो. अनेक जाणकारांच्या मते हा पर्याय कंपन्या आणि गुंतवणूकदार या पैकी कोणालाच दीर्घकालीन फायदा करून देत नाही. परंतु, काँग्निझंट आणि टीसीएस यांच्या या निर्णयामागे गुंतवणूकदारांचा आपल्यावरील कमी होत चाललेला विश्वास परत मिळवण्याचा विचार प्रामुख्यानं असावा असं दिसतं.\nथोडक्यात, भारतीय आयटी कंपन्यांपुढचा मार्ग सोपा राहिलेला नाही. या पेचातून बाहेर पडण्यासाठी या कंपन्यांना काहीतरी अफलातून कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. भारतीय आयटी कंपन्यांकडे जेवढा पैसा पडून आहे, त्यापेक्षा कितीतरी कमी भांडवलामध्ये अमेरिका आणि युरोपमध्ये अनेक स्टार्टअप्स सुरू होऊन यशस्वीसुद्धा झालेली आहेत. भारतीय कंपन्या मात्र धोका न पत्करता धोपटमार्गावरून जात राहिल्या आहेत. सध्याच्या मोबाईल अॅप्सच्या काळात तर मोजके कर्मचारी असलेल्या स्टार्टअप्सदेखील पाच-सहा वर्षांत अब्जावधींची उलाढाल करताना दिसत आहेत. त्या तुलनेत आपल्या आयटी कंपन्या ग्राहकांना केवळ संगणकीय सेवा पुरवण्यात धन्यता मानत आहेत. चाकोरीबाहेर जाण्याचे काही धाडसी प्रयत्न झाले, नाही असं नाही; परंतु ते फारच तोकडे होते. जगाकडे बघण्याच्या आपल्या दृष्टिकोनात मूलभूत फरक केल्याशिवाय इथून पुढची वाटचाल भारतीय आयटी कंपन्यांसाठी सोपी नक्कीच नसेल. आपल्यापुढील आव्हानांचं शिवधनुष्य भारतीय आयटी उद्योग कसं पेलतो, हे येणाऱ्या एक-दोन वर्षांतच स्पष्ट होईल.\nलेखक आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.\nउत्तम विश्लेषण...नेमकं मर्मावर बोट ठेवलंय...भारतीय आयटी कंपन्या technology value chain मध्ये कधी वर सरकणार अब्जोच्या गंगाजळीचा योग्य वापर होणं आवश्यक आहे.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\nनिवडणुकीत ‘मी’ कुठेही दिसत नाही. ‘मी’ म्हणजे निवडणुकीच्या प्रक्रियेत फारसा ग्राह्य न धरला जाणारा वर्ग\n१० टक्के आर्थिक आरक्षण : तुज ‘निवडणूकपूर्व बक्षिसी’ म्हणू की ‘गुळगुळीत गाजर’ रे\n‘आरक्षण’ म्हणजे ‘गरिबी हटाव’ कार्यक्रम नाही\nचांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हवा\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\nएकविसावं शतक हे डिजिटल युग असेल. भविष्याची चुणूक दाखवणाऱ्या ‘मायनॉरिटी रिपोर्ट’ या हॉलिवुड सिनेमात प्रसारमाध्यमं ही डिजिटल स्वरूपातील दाखवली आहेत, तसंच काहीसं येत्या वीस-पंचवीस वर्षात होईल असा टीमचा कयास आहे. त्यामुळे उर्वरित शतक जर डिजिटलच राहणार असेल त्याच्याकडे पाठ फिरवून पारंपरिक स्वरूपातच आपण हे चालवायला हवं, हा अट्टाहास आमची शहामृगी वृत्ती दाखवेल.......\nनिवडणुकीत ‘मी’ कुठेही दिसत नाही. ‘मी’ म्हणजे निवडणुकीच्या प्रक्रियेत फारसा ग्राह्य न धरला जाणारा वर्ग\nया ‘मी’ पुढे भ्रष्टाचार, दारिद्र्य, गरिबी, कुपोषण, दंगली, अत्याचार, बलात्कार, शोषण, अनारोग्य, अशिक्षण, व्यसनाधीनता, बेकारी असे अनेक प्रश्न आहेत. आता तरी या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे. जर ‘मी’ने आपली ताकद दाखवून दिली, तर येत्या काळात ‘मी’चा इतिहास सुवर्ण अक्षरांनी रेखाटावा असा होणार आहे. कारण या ‘मी’मध्ये ९७ टक्क्यांचा समावेश होतो आणि फक्त तीन टक्के ‘मी’वर सत्ता गाजवतात.......\n‘आरक्षण’ म्हणजे ‘गरिबी हटाव’ कार्यक्रम नाही\n२०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जाहीरनाम्यात सवर्ण आरक्षणाचा उल्लेखही नव्हता. गेल्या साडेचार वर्षांत नरेंद्र मोदींच्या भाषणात एकदाही सवर्ण आरक्षणाचा उल्लेख नाही. उलटपक्षी भाजप नेत्यांनी आरक्षणविरोधीच स्वर आळवला आहे. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना साडेचार वर्षांत अमूक अमूक काम करून दाखवले, हे सांगण्यासाठी सरदारांचा पुतळा वगळता मोदी सरकारकडे दुसरा फारसा प्रभावी मुद्दा नाही.......\nझुंडशाहीच्या बळावर कोणी भयभीत करत असेल, तर आपण नमतं घेऊन टीकेचे धनी होणार का\nहे सगळंच फार दुर्दैवी चित्र आहे. पण याला जबाबदारही आपणच आहोत. साध्यासाध्या, दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टींमध्येही स्वार्थीपणानं न्याय आणि औदार्य झुगारून देतो आपण. जशास तसे म्हणत, अन्यायाला अन्यायाचं, सूडाला सूडाचं आणि अनैतिकतेला अनैतिक वागण्याचं उत्तर देतो आपण. एका झुंडीला दुसऱ्या झुंडीचं उत्तर देतो, एका देवळाला दुसऱ्या प्रार्थनामंदिराचं, एका जातीला दुसरीचं .......\nआयोजक संस्थेने व महामंडळाने झुंडशाहीपुढे व दबावापुढे जो लोटांगण घालण्याचा भिरूपणा दाखवला, त्यामुळे मी प्रक्षुब्ध आहे\nयवतमाळच्या आयोजक संस्थेने व महामंडळ, त्याचे अध्यक्ष यांनी उद्घाटक म्हणून भारताच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या लेखिका व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या निर्भीड पुरस्कार करणाऱ्या कार्यकर्त्या नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून आधी निमंत्रण देऊन मग ते मागे घेतल्याचा जो अगोचरपणा आणि झुंडशाहीपुढे व दबावापुढे लोटांगण घालण्याचा जो भिरूपणा दाखवला, त्यामुळे मी उदास आहे, चिंतीत आहे आणि त्याहून जास्त प्रक्षुब्ध आहे.......\nनयनतारा सहगल यांचं भाषण हाती आल्यावर स्थानिक संयोजक मंडळी बिथरलीच संयोजकातील हिंदुत्ववादी सत्ताधार्‍यांनी हात आखडता घ्यायचा ठरवल्यावर यवतमाळकर संयोजकानी आधी सहगलबाईंचं भाषण माध्यमांकडे लिक करून मनोहर म्हैसाळकर यांचा दरबार गाठला. निर्णय मंजूर नसूनही सदभावना म्हणून श्रीपाद जोशींनी मसुदा तयार करून दिला. (हा श्रीपादचा कोणतीही भेसळ नसलेला शुद्ध मूर्खपणा होता).......\nचार घटकांसाठी (कसोटीचे) तीन दिवस\nआहे त्या परिस्थितीत वरवरची मलमपट्टी करून संमेलन पार पाडायचे ठरवले तर समस्त मराठीजनांनी सनदशीर मार्गांनी आपापला निषेध नोंदवावा, बहिष्काराचे अस्त्र चालवावे. नयनतारा सहगल यांचे भाषण, त्यात मांडलेले विचार व केलेले भाष्य मागील तीन-चार वर्षांत सर्वत्र व्यक्त झालेलेच आहेत. काहींना ते पूर्णत: मान्य आहेत, काहींना अंशत: मान्य आहेत, काहींना पूर्णत: अमान्य आहेत. त्यावर वाद-चर्चा व टीका करण्याचे स्वातंत्र्य सर्वांना आहेच\nआज संध्याकाळी होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात न होणारं नयनतारा सहगल यांचं संपूर्ण भाषण\nज्येष्ठ लेखिका आणि पं. नेहरू यांच्या भाची नयनतारा सहगल यांच्या भाषणात असं काय आहे तर या भाषणात विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या धोरणाविरोधांचा निषेध करणारी परखड भूमिका आहे. हे भाषण खरं तर आज उदघाटन सोहळ्याच्या वेळी वाचून दाखवलं जायला हवं. परंतु कदाचित तसं होणार नाही. ते सहगल यांचं संपूर्ण भाषण.......\nआपल्या स्वातंत्र्याच्या सर्व कल्पना सोयीस्कर आहेत. स्वातंत्र्य हे आम्हाला आमच्यापुरते हवे असते. तेही आमच्या सोयीने हवे असते.\nउद्यापासून यवतमाळ इथं ९२वं अ.भा. मराठी साहित्य संमेलन सुरू होईल. या संमेलनाला उदघाटक नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करण्याचं पर्यवसान अखेर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या राजीनाम्यात झालं. सहगल यांच्यावरून वाद सुरू झाल्यापासून अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. .......\nसाहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांचा राजीनामा : नयनतारा सहगल वादाची पहिली विकेट\nसाहित्य महामंडळाची परंपरा अशी थोर आहे की, ते प्रत्यक्ष संमेलनाध्यक्षाशिवायही संमेलन घेऊ शकतात. त्यामुळे हे संमेलन साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांशिवाय आणि उदघाटकाशिवाय पार पडले तरी नवल वाटायचे काहीच कारण नाही. जोशी यांच्या निमित्तानं सहगल वादाची पहिली विकेट पडली आहे. अजून कुणाकुणाची विकेट पडते ते आज-उद्या दिसेलच.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%2520%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-01-17T05:13:45Z", "digest": "sha1:NKLELSBPQ5VFYCEM4HUEIAOLLWD3QQ5F", "length": 27256, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (58) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (26) Apply महाराष्ट्र filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\n(-) Remove बाजार समिती filter बाजार समिती\nउत्पन्न (311) Apply उत्पन्न filter\nव्यापार (137) Apply व्यापार filter\nमहाराष्ट्र (83) Apply महाराष्ट्र filter\nसोलापूर (75) Apply सोलापूर filter\nजिल्हा परिषद (67) Apply जिल्हा परिषद filter\nप्रशासन (67) Apply प्रशासन filter\nनिवडणूक (58) Apply निवडणूक filter\nराष्ट्रवाद (57) Apply राष्ट्रवाद filter\nसुभाष देशमुख (42) Apply सुभाष देशमुख filter\nपंचायत समिती (39) Apply पंचायत समिती filter\nकाँग्रेस (36) Apply काँग्रेस filter\nनगरसेवक (35) Apply नगरसेवक filter\nतहसीलदार (34) Apply तहसीलदार filter\nमहामार्ग (34) Apply महामार्ग filter\nकर्नाटक (32) Apply कर्नाटक filter\nइंदापूर (28) Apply इंदापूर filter\nलातूर बाजारात व्यापारी, आडते संघर्ष पेटला\nलातूर- लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात व्यापारी व आडते संघर्ष वाढत चालला आहे. काही व्यापारी खरेदी केलेल्या शेतमालाचे पैसेच वेळेवर देत नसल्याने आडते अडचणीत आले आहेत. यात वारंवार मागणी करूनही बाजार समिती लक्ष देत नाही. त्यामुळे बुधवारी (...\nवसई-विरार पालिकेच्या कार्यक्षेत्रात लवकरच घाऊक बाजारपेठ\nबोर्डी - जानेवारी रोजी विरार येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या धान्य महोत्सवाच्या उदघाटन समारंभात आमदार हितेंद्र ठाकुर यांनी वसई-विरार महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रात ससु नवघर येथे लवकरच घाऊक बाजारपेठ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. यामुळे पालघर...\nकमी भाव म्हणजे शेतकऱ्यांचे रडगाणे\nपरभणी - सहकार राज्यमंत्री तथा परभणीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रास्त भाव मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी वक्‍तव्‍य केले. राज्यात शेतमालास भाव नाही, असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांना श्री. पाटील यांनी ‘शेतकऱ्यांचे नेहमीचेच रडगाणे’ असल्याचे म्हटले. विशेषतः सेंद्रिय भाजीपाला बाजाराच्या उद्‌घाटनाच्या...\nतुमच्या भांडणात आमचा जीव का घेता\nघरात लग्नकार्य आहे, लोकांचे पैसे द्यायचेत म्हणून माल आणला. ही बाजार समिती म्हणजे आमच्यासाठी बॅंक आहे, पण लिलावच झाले नसल्याने सकाळपासून मोबाईल बंद ठेवावा लागलाय. तुमच्या भांडणात आमचा का जीव घेता, असा सवाल करीत माळेगाव येथील रामभाऊ वाघमोडे या शेतकऱ्याने बाजार...\nआपुलाची दुष्काळ आपणासी; गंगापूरकरांचा नवा संकल्प\nलातूर : पाणीटंचाई व दुष्काळ निवारण हे केवळ सरकारचेच काम नसून त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी योगदान दिलेच पाहिजे, ही संकल्पना तत्कालीन जिल्हा उपनिबंधक संतोष पाटील यांनी गंगापूर (ता. लातूर) गावात चौदा वर्षापूर्वी रूजवली. गंगापूरची प्रेरणा घेऊन जिल्ह्यात लोकसहभागातून जलसंधारणाच्या चळवळीला सुरूवात झाली...\nपालिकेकडे नाहीत अडीच कोटी\nमुंबई - महापालिकेकडे अडीच कोटी रुपये नसल्याने प्लास्टिकबंदीला हरताळ फासला गेला आहे. व्यापाऱ्यांना कारवाईचा धाक दाखवणारी महापालिका अर्थसंकल्पात तरतूद नसल्याचे सांगून मासे विक्रेत्यांना बर्फाची खोकी पुढील आर्थिक वर्षात देणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या मंडयांमध्ये सर्रास थर्माकोलचे बॉक्‍स वापरले जात...\nखडसेंची प्रतीक्षा, महाजनांची चढती कमान\nसरत्या वर्षात जिल्ह्यातील राजकारण राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याभोवतीच फिरले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आरोपात \"क्‍लीन चीट' मिळाल्यानंतर खडसे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार, असे चित्र होते. मात्र, वर्षाच्या शेवटपर्यंत...\nसक्षम यंत्रणेअभावी खरेदी केंद्रांचा बोजवारा\nभडगाव : शासनाने मोठा गाजावाजा करत उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे जाहीर केले. मात्र, खरेदीची सक्षम यंत्रणा कार्यान्वित नसल्याने जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर हमीभावाचा नुसता पोरखेळ सुरू असल्याचे चित्र आहे. सद्य:स्थितीला जिल्ह्यात 16 पैकी 11 खरेदी केंद्र सुरू आहेत. त्यातून मका 4 हजार 200...\nतूरउत्पादकांना बसतोय दुहेरी फटका\nअमरावती : तुरीच्या शासकीय खरेदीसाठीच्या नोंदणीची मुदत संपली असली तरी शासकीय खरेदी केंद्राचा मात्र पत्ता नाही. नवीन तूर बाजारात येत असताना खुल्या बाजारात खरेदीदारांनी भाव पाडले असून शेतकऱ्यांना हमी भावाच्या तुलनेत प्रतिक्विंटल हजार रुपयांचा फटका बसत आहे. दुष्काळामुळे घसरलेली उत्पादनाची सरासरी व कमी...\n'खासदार खैरे अजूनही नगरसेवकाच्या भूमिकेत'\nऔरंगाबाद : अर्धवट माहितीच्या आधारे आमचा नगरसेवकही बोलत नाही, मात्र चंद्रकांत खैरे खासदार असताना काहीही आरोप करतात. खैरे जरा खासदारासारखे वागा असा चिमटा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी रविवारी (ता.23) शहर बसच्या उद्घाटनप्रसंगी काढला. विशेष म्हणजे यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची...\nशेतकऱ्यांचे नुकसान 4 लाखांचे अन् मदत 40 हजारांची\nयेवला : भाव पडल्याने अखेर कांदा उत्पादकांना मदतीचा हात म्हणून प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान सरकारकडून जाहीर करण्यात आले. मात्र, तालुक्यातील शेतकऱयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने ही मदत काडीचा आधारही ठरणार नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पडलेल्या भावामुळे चार-पाच लाखांचे नुकसान होऊनही...\nपाकिस्तानी कांद्याबाबत शिवसेनेची बघ्याची भूमिका\nमंचर - ‘राज्य सरकारने कांद्याला प्रतिकिलो दोन रुपये अनुदान देण्याचा घेतलेला निर्णय हास्यास्पद आहे. त्यातून शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही भागणार नाही. कांदा उत्पादकांसह इतर शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याच्या पापात भारतीय जनता पक्षाप्रमाणे शिवसेनेचाही सहभाग आहे. पाकिस्तानचे खेळाडू व कलाकार शिवसेनेला चालत...\n'दुष्काळी उपाययोजनांबाबत सरकार उदासीन'\nमाजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची टीका; कवठे येमाईला राष्ट्रवादीचा मेळावा टाकळी हाजी (पुणे): केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेला भुलविण्याचे राजकारण केले. यांच्या काळात शेतमाल व दुधाचे बाजारभाव पडले, साखर उद्योग अडचणीत आला. कंपन्या डबघाईला आल्याने तरुणांचा रोजगार हिरावला गेला....\nमंत्र्यांना त्याच कांद्याने शुद्धीवर आणून पुन्हा मारा : राज ठाकरे\nनाशिक : या सरकारमधील मंत्र्यांना निवेदनाची भाषा कळत नाही. मंत्र्यांना एवढे कांदे मारा, की मंत्री बेशुद्ध पडला पाहिजे, मग तोच कांदा त्याच्या नाकाला लावून शुद्धीवर आणा आणि पुन्हा मारा, असा आक्रमक सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (गुरुवार) दिला आहे. कांद्याला 200 रुपये प्रतिक्विंटल अनुदान...\n‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट ग्राहक बाजारपेठ\nसध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढले आहे. ग्राहक आरोग्याबाबत जागरूक होऊन रसायन अंशमुक्त मालाची मागणी करू लागला आहे. त्याचबरोबर रसायनांच्या अमर्याद, असंतुलित वापरामुळे माती, पाणी व एकूणच पर्यावरणाची हानी होत आहे. त्या अनुषंगाने शेतकरी ‘रेसिड्यू फ्री’...\nवालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची दुष्काळात भक्कम साथ\nसध्याच्या दुष्काळात बागायती शेतीही धोक्यात आली आहे. त्यामुळे कमी पाण्यात, कमी कालावधीत येऊ शकणारी पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. भले नगदी, लोकप्रिय नसतील, पण संकटात मोठा आधार ठरू शकतील अशा पिकांच्या तो शोधात आहे. अशीच काही पिके शेतकऱ्यांना खुणावत आहेत. शेतकऱ्याच्या उत्पन्नात ती चांगली भरही घालत...\nमहामार्गावर कांदा ओतून शेतकऱ्यांनी केला शासनाचा निषेध\nसटाणा : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. आज बुधवार (ता.१२) येथील बाजार समितीत तालुक्यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला अवघा दीड रुपये...\nशेकडो क्‍विंटल धान पाण्यात\nनवेगावबांध (जि. गोंदिया) - येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध नाही. त्यामुळे १५ दिवसांपासून धान खरेदी रखडली आहे. असे असतानाच रविवारी व सोमवारी आलेल्या पावसाने शेकडो क्विंटल धान भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, शासनाने त्वरित उपाययोजना करून नुकसानभरपाई द्यावी...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर\nपुणे - गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ९) सुमारे १६० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. आवक आणि मागणी स्थिर असल्याने विविध भाजीपाल्यांचे दर स्थिर होते. पालेभाज्यांमध्ये मुळ्याचे दर शेकड्याला २ हजार रुपयांपर्यंत वाढले होते. दुष्काळी परिस्थितीमध्ये मुळ्याचे...\n\"एपीएमसी'साठी पुन्हा अध्यादेशाचा मार्ग\nमुंबई - बाजार समित्यांमधील (एपीएमसी) निवडणुका रद्द करण्याचे राज्याच्या कृषी आणि पणन विभागाने मांडलेले सुधारणा विधेयक हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेने फेटाळल्याने आता सरकारने याबाबत अध्यादेश काढण्याचे ठरवले आहे, अशी माहिती पणन विभागातील सूत्रांनी दिली. नवी मुंबई येथील मुंबई कृषी उत्पन्न...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://krishi.maharashtra.gov.in/Site/Home/CategoryContent.aspx?ID=d8603008-d7ed-44a4-9a79-ce0c82ab6caa", "date_download": "2019-01-17T05:01:23Z", "digest": "sha1:Z6T22UV6MYRP63X7NX7WZC36UTUJWZ6S", "length": 28489, "nlines": 326, "source_domain": "krishi.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "फॉन्ट डाउनलोड डाउनलोड आक्रोबॅट रीडर\nमे २०१४ पासून खतांचे कमाल विक्री किंमत\nरासायनिक खते चाचणी प्रयोगशाळा\nउर्वरित अंश विश्लेषण प्रयोगशाळा\nकिटकनाशके आदेश - १९८६\nखते निय़ंत्रण आदेश - १९८५\nखते नियंत्रण आदेश - १९७३\nबियाणे कायदा - १९६६\nबियाणे अधिनियम - १९६८\nबियाणे आदेश - १९८३\nमहाराष्ट्र कपाशी बियाणे कायदा\nकपाशी बियाणे अधिनियम २०१०\nकृषि पुरस्कार सोहळा २०१४\nपीकांची आकडेवारी (क्षेत्र, उत्पादन, उत्पादकता)\nप्रधानमंत्री पीक विमा योजना\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nपीक कापणी प्रयोग मार्गदर्शिका\nपिक कापणी प्रयोग-मोबाईल ॲप्लीकेशन\nआदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना\nगतिमान पाणलोट विकास कार्यक्रम- सभा\nपाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम\nआदर्शगाव भूषण पुरस्कार २०१७-१८\nमाती आणि जलसंवर्धन - क्षेत्र उपचार\nवळण चराऐवजी जैविक पट्टे\nजैविक बांधासह समपातळी बांध\nखोल सलग समपातळी चर\nडोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे\nजुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती\nशेतक-यांनी तयार केलेल्या मृद संधारण कामांची दुरुस्ती\nमाती आणि जलसंवर्धन - नाला उपचार\nजैविक बांध / फांदी बांध/ ब्रशवुड डॅम\nसिमेंट नाला बांधातील गाळ काढणे\nबोडी दुरुस्ती व नुतनीकरण\nकिटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी\nवापरास बंदी घालण्यात आलेली किटकनाशके\nकरा व करु नका\nउन्नत शेती - समृद्ध शेतकरी\nप्रधानमंत्री किसान संपदा योजना\n२०११-१२ पासून योजनानिहाय प्रगती अहवाल\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nएनएचएम अंतर्गत लाभार्थींची यादी\nहिरवा चारा निर्मिती प्रकल्प- हायड्रोप्रोनिक\nबियाणे लागवड व साहित्य उपअभियान\nमहाराष्ट्र छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ\nएस एफ ए सी योजना\nएस एफ ए सी योजना लाभार्थी यादी\nमहाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांची यादी\nकिसान एस एम एस\nकेंद्र शासनाद्वारे विकसीत ई-गव्हर्नन्स प्रकल्प\nपान कोबी व फुल कोबी\nऔषधी व सुगंधी वनस्पती\nमहाराष्ट्रामध्ये कलिंगड व खरबूज ही दोन पिके घेतली जातात. महाराष्ट्रात कलिंगडाची लागवड अंदाजे ६६० हेक्टर क्षेत्रावर तर खरबूजाची लागवड २३८ हेक्टर क्षेत्रावर केली जाते. महाराष्ट्रात दोन्ही पिके उन्हाळी हंगामात नदीच्या पात्रात तसेच बागायती पीक म्हणून घेतले जाते. कच्च्या कलिंगडाची भाजी तसेच लोणच्यासाठी उपयोग केला जातो. कलिंगडाच्या रसाचे सरबत उन्हाळ्यात फार चविष्ट व थंडगार असते. खरबुजाचे फळ मधुर व स्वादिष्ट असते. त्याला एक प्रकारचा सुघंध असतो. या फळामध्ये चुना , फॉस्फरस ही खनिजे व अ ,ब ,क जीवनसत्वे काही प्रमाणात असतात.\nमध्यम काळी पाण्याची निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते. या पिकांकरता जमिनीचा सामू ५.५ ते ७ योग्य असतो. दोन्ही पिकासाठी उष्ण व कोरडे हवामान आणि भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. वेलींची वाढ होण्याकरिता २४ अंश सेल्सिअस ते २७ अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त असते. तापमान कमी अधिक वाढ झाल्यास म्हणजेच १८ अंश सेल्सिअस च्या खाली व ३२ अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास वेलींच्या वाढीवर व फळधारणेवर विपरीत परिणाम होतो. २१ अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान असल्यास बियांची उगवण होत नाही.\nया पिकांची लागवड जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात केली जाते.\nकलिंगडासाठी हेक्टरी२.५ ते ३ किलो बियाणे व खरबूजासाठी हेक्टरी १.५ ते २ किलो बियाणे पुरेसे असते. पेरणीपूर्वी प्रती किलो बियाणास ३ ग्रॅम थायरम चोळावे.\nशेतास उभी आडवी नांगरणी करून ढेकळे फोडून काढावी व एक वखारणी द्यावी. शेतात चांगले कुजलेले १५ ते २० गाड्या शेणखत टाकावे. नंतर वखरणी करावी.\nकलिंगड व खरबूजाची लागवड बिया टोकून करतात कारण त्यांची रोपे स्थलांतर सहन करू शकत नाहीत. या पिकांची लागवड खालील प्रकारे केली जाते.\nआळे पद्धत - ठराविक अंतरावर आळेकरून त्यात शेणखत मिसळून मध्यभागी ३-४ बिया टोक्याव्यात.\nसरी वरंबा पद्धत - 2 X ०.५ मीटर अंतरावर कलिंगडासाठी तर खरबूजासाठी १ X ०.५ मीटर अंतरावर ३ ते ४ बिया टोकून लावाव्यात\nरुंद गादी वाफ्यावर लागवड – या पद्धतीतलागवड रुंद गादीवाफ्याच्या दोन्ही बाजूंना करतात. त्यामुळे वेळ गादी वाफ्यावर पसरतो व फळे पाण्याच्या संपर्कात न येत खरब होत नाहीत. यासाठी३ ते ४ मी. अंतरावर सरी पडून सरीच्या बगलेत दोन्ही बाजूंना १ ते १.५ मी. अंतरावर ३ ते ४ बिया टोक्याव्यात.\nखते व पाणी व्यवस्थापन\nदोन्हीपिकासाठी५० किलो नत्र,५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश लागवडीपुर्व द्यावा व लागवडीनंतर १ महिन्यांनी ५०किलो नत्राचा दुसरा हफ्ता द्यावा. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकास पाणी द्यावे वेलीच्या वाढीच्या काळात ५ ते ७ दिवसांच्या अंतराने व फळधारणा होऊन फळ वाढू लागल्यावर ८ते १० दिवसांच्याअंतरानेपाणी द्यावे. उन्हाळी हंगामात कलिंगडाला साधारणपणे१५-१७ पाळ्या द्याव्या लागतात.\nबी उगवून वेल पूर्ण वाढीला लागेपर्यंत आजूबाजूचे सर्व तण काढून रान भुसभुशीत ठेवावे. रानातील म्होठले तण हातानी उपटून टाकावे. भारी जमिनीत बे पेरल्या नंतर पाणी देऊ नये. कारण अशा जमिनीत पाणी सुकल्यानंतर वरचा थर कडक होतो. अशा जमिनीस प्रथमतः पाणी देऊन वाफसा आल्यानंतर बी टोकावे.\nअर्का ज्योती - ही संकरित जात असून फळ मध्यम ते मोठ्या आकराचे फिकट हिरव्यारंगाचे व गडद हिरवे पट्टेअसलेले असून गरगडदगुलाबी व गोड असतो. ही जात साठवणूकीस व वाहतुकीस उत्तम आहे. हेक्टरी उत्पादन ८०० क्विंटल मिळते.\nअर्का माणिक - या जातीच्या फळांचा आकार अंडाकृती ,साल पातळ हिरव्या रंगाची असून गडद हिरवे पट्टे असतात. फळाचे वजन ६ किलो पर्यंत असते. हेक्टरी उत्पादन ६०० क्विंटल मिळते.\nआशियाई यामाटो - ही जपानी जात असून मध्यम अवधीत तयारे होते. फळांचे सरासरी वजन ७ ते ८ किलो असते. फळ फिकट रंगचे व गडद पट्टे असलेले असते. गर गडद गुलाबी व गोड असतो.\nशुगर बेबी - ही जात महारष्ट्रात लोकप्रिय आहे. फळ मध्यम आकाराचे ४ ते ५ किलो चे असून फळाचा रंग कळपात हिराव असून गर लाल अत्यंत गोड असून बिया लहान असतात.\nन्यू हँम्प शायर - ही जात फळांची लवकर येणारी जात अंडाकृती असून साल पातळ हिरव्या रंगाची व त्यावर हिरवे पट्टे असणारी असून गर गडद लाल व गोड असतो.\nया शिवाय दुर्गापुर केसर,अर्का माणिक,पुसा बेदाणा या जाती लागवडीस योग्य आहेत.\nपुसा शरबती - या जातीची फळांचा आकार गोल,किंचित लांबट ,साल खडबडीत जाळीयुक्त आणि मधून मधून हिरवे पट्टे ,गर नारंगी रंगाचा व जाड असतो.\nहरा मधु – ही जात उशिरा येणारी असून फळांचा आकार गोल असतो. फळाची वरची साल पांढरी असून त्यावर खोलगट हिरवे पट्टे असतात. गर फिकट व हिरव्या रंगाचा गोड असतो,\nअर्का राजहंस - ही लवकर येणारी जात असून फळ मध्यम ते मोठे १ त्ये १.५ किलोचे असते. साल मळकट पांढरे असते. फळ गोड असून साठवनुकीस उत्तम असते. हेक्टरी उत्पादन ३२० क्विंटल मिळते.\nदुर्गापूर मधु - मध्यम अवधीत तयार होणारी जात असून फळे लांबट लहान असून साल फिक्कट हिरव्या रंगाची असते व त्यावर हिरव्या रंगाच्या धरी असतात. गर फिक्कट हिरव्या रंगाचा गोड असतो.\nअर्का जीत – ही लावकर येणारी जात असून फळांचे वजन ४०० ते ८०० ग्रॅम असते. फळे आकाराने गोल, आकर्षक व पिवळ्या रंगाचे असते.\nया शिवाय लखनऊ सफेदा, खारीधारी, फैजाबादी इत्यादी स्थानिक जाती लागवडीस योग्य आहेत.\nभुरी - या रोगाची सुरवात पानापासून होते. पानाच्या खालच्या बाजूस पिठासारखी बुरशी वाढते. नंतर ती पंच्या पृष्टभागाव्रर वाढते त्यामुळे पाने पांढरी दिसतात. रोगाचे प्रमाण वाढल्यावर पाने पिवळी पडून गळतात.\nउपाय - डीनोकॅप किंवा कार्बेन्दँझिम हे औषध ९० लिटर पाण्यात १० ग्रॅम या प्रमाणत मिसळून फवारावे.नंतर दर १५ दिवसांनी २ ते ३ वेळा फवारवे. नंतर दर १५ दिवसांनी २ ते ३ वेळा फावरणी करावी.\nकेवडा - पानाच्या खालच्या बाजूला पिवळ्या भुरकट रंगाचे ठिपके दिसतात नंतर पानाचे देठ व फांद्यावर याचा प्रसार होतो.\nउपाय - डायथेन झेड -७८ ०.२% तीव्रतेची फवारणी करून हा रोग आटोक्यात आणता येईल.\nमार - हा बुरशीमुळे होणारा रोग असून पिक फुलावर असताना या रोगाचा प्रादुर्भाव होतो. पाने पिवळी पडतात. फुल गळ होऊन वेल निस्तेज दिसतात. व कालांतराने मारतात.\nउपाय – हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. त्यामुळे पेरणीपुर्व १ किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरम चोळावे.\nफळमाशी – या माशीच्या अळीमुळे पिकाचे नुकसान होते. माशी फळांच्या सालीत अंडे घालते . त्यामुळे आळी फळातील गर खाते त्यामुळे फळे सडतात.\nउपाय - कीड लागलेली व खाली पडलेली फळे नष्ट करावीत. पिकावर व जमिनीवर मेँलाँथीऑन या औषधाचा १ टक्का तीव्रतेचा फवारा मारावा.\nतांबडे भुंगे – बी उगूवून अंकुर वर आल्यावर त्याच्यावर नारंगी तांबड्यारंगाचे भुंगेरे उपजीविका करतात.\nमावा – हिरव्या किंवा काळ्या रंगाचे बारीक किडे पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पाने पिवळी पडून मलूल पडतात.\nउपाय - किड दिसल्यास मँलाँथीआँनहे औषध ०.१ टक्का या प्रमाणात फवारावे.\nकलिंगड व खरबूज काढणी फळ पुर्ण पिकल्यावर करतात. नदीच्या पत्रातील फळे बगयातीपेक्षाथोडी लवकर तयार होतात. बी पेरल्यापासून ३ ते ३.५ महिन्यात काढणी सुरु होते व ३ ते ४ आवडयात पुर्ण होते. आकार व रंगावरून फळांची पक्वता ठरविणे कठीण आहे. फळ तयार झाल्याची काही लक्षणे खालील प्रमाने आहेत.\nकलिंगडात देठाजवळ बाळी (टेन्दरील) सुकली कि ते तयार झाले असे समजावे.\nतयार फळ हाताने ठोकून पाहिल्यास ‘बद’ असा आवाज येतो. मात्र कच्चेअसल्यास ध्तुच्या वस्तू ठोकल्यावर निघतो तसा आवाज येतो.\nकलिंगडाच्या जमिनीला स्पर्श करणाऱ्या भागाचा पंधुरका रंग बदलून तो पिवळसर झाल्यास फळ तयार झाले असे समजावे .\nतयार फळावर हाताने दाब दिल्यास कर्रर असा फळातून आवाज येतो.\nफळ तयार असल्यास देठाजवळ लव अजिबात दिसत नाही. देठ अगदी गुळगुळीत दिसतो.\nकलिंगडाचे व खरबुजाचे अनुक्रमे हेक्टरी उत्पादन २५० ते ३०० क्विंटल आणि १०० ते १५० क्विंटल येते.\nशासकीय / राष्ट्रीय कार्यक्रम\n© कृषी विभाग महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/123-marathwada-aurangabad/7607-celebrate-rakshabandhan-at-ahmednagar", "date_download": "2019-01-17T04:19:25Z", "digest": "sha1:G3UVOMUGWJJAHDFY7PRULKSM4VZBVICG", "length": 5772, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "अहमदनगरमध्ये आगळं-वेगळं रक्षाबंधन... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nजय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर\nसंपूर्ण देशात रक्षाबंधन सण साजरा केला जात असतांना अहमदनगरमध्ये आगळं-वेगळं रक्षाबंधन साजरा केला.\nजानकीबाई आपटे मूक बधीर विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थीनींनी अहमदनगर जिल्हा कारागृहामधील बंदीवासात असलेल्या बंदीवानांना राख्या बांधल्या. यावेळी बंदीवानांना आश्रू अनावर झाले होते. या हा कार्यक्रम कारागृहाचे प्रभारी अधीक्षक शामकांत शेडगे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.\nअहमदनगर महापालिकेच्या उपमहापौरपदी शिवसेनेच्या अनिल बोरुडे यांची निवड\nगणित चुकल्यानं अमानुष मारहाण\nअल्पवयीन मुलीचे अपहरण, वडिलांच्या जवळून नेले उचलून\nगडकरींनी व्यासपीठावर आली भोवळ, आता प्रकृती स्थिर\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nफॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रविक्री, भाजप पदाधिकाऱ्याला अटक\n'वंदे मातरम्'ला विरोध करणाऱ्या MIMच्या 'त्या' नगरसेवकावर आता बलात्काराचा आरोप\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\nकुत्रा त्याच्यावर भुंकला, 'तो' कुत्र्याच्या मालकिणींनाच चावला\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\n'ऑनलाईन स्वर्गप्राप्ती'च्या नादात 15 वर्षीय मुलीची आत्महत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_386.html", "date_download": "2019-01-17T04:24:22Z", "digest": "sha1:QPAQNXIFZJDSTTMY4S7E6QPNU6BY6LSZ", "length": 10224, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "देऊळगाव राजा तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करा | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nदेऊळगाव राजा तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करा\nशासनाने जाहीर केलेल्या दुष्काळ ग्रस्त यादीतून देऊळगाव राजा तालुका वगळल्याने येथील शेतकर्‍यांची घोर निराशा झाली आहे. शासनाने चुकीचा सर्व्हे करून शेतकर्‍यांची थट्टा केल्याने शेतकर्‍यांच्या पदरी निराशा आली आहे.त्यामुळे तात्काळ सुधारीत यादी काढून देऊळगाव राजा तालूका दुष्काळग्रस्त यादीमध्ये समाविष्ट करावा, अन्यथा 13 नोव्हेंबर पासुन तहसील कार्यालय येथे आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल असा इशरा निवेदनाव्दारे शिवसंग्राम संघटनेच्या वतीने तहसीदार दीपक बाजड यांना देण्यात आले आहे. नुकतेच शासनाने महाराष्ट्रात काही भागात दुष्काळ जाहीर केला आहे.मात्र देऊळगाव राजा तालूका दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आला असल्याने येथील शेतकरी,कष्टकरी,विध्यार्थी,बेरोज,बेरोजगार युवकांवर एक प्रकारचा अन्याय शासनाने केला आहे.देऊळगाव राजा तालुक्यात यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला आहे.खराब हंगामात दमदार पाऊसाचे आगमन न होऊ शकल्याने सोयाबीन,मका,कापशी ही पिके करपून नष्ट झाली आहेत.पावसा अभावी हता-तोंडाशी आलेली पिके गमविण्याची वेळ शेतकर्‍यांवर अली आहे.परिणामी परिवाराचा उदरनिर्वाह कसा करावाहा गंभीर प्रश्‍न सध्या शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला आहे.तसेच तालुक्यातील संत चोखा सागर खडकपूर्णा धरणातील जलसाठा पावसाअभावी नगण्य अवस्थेत पोहचल्याने त्याचा पिण्याच्या पाण्यावर विपरीत परिणाम जाणू लागला आहे.जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व चार्‍याची भीषण समस्या बळीराजा पुढे उभी राहिल्याने ते जनावरे वाटेल त्या भावात व्यापार्‍यांना विकत आहे.असे असतांना देखील देऊळगाव राजा तालूका दुष्काळ ग्रस्त यादीतून वगळण्यात आला आहे.शासनाने येथील भागाचा सर्व्हे करून सुद्धा देऊळगाव राजा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला नसल्याने शेतकर्‍यांची थठा करून अपेक्षा भंग केली आहे. शासनाने या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून देऊळगाव राजा तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावा, अन्यथा शिवसंग्राम संघटनेच्या वतीने 13 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय येथे आमरण उपोषणआंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. सदर निवेदनावर शिवसंग्राम तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, तालुका संघटक जाहीर खान, अजमत खान, विनोद खार्डे, आयाज खान,अनिस खान, शंकर शिंदे, मदन डुकरे यांच्या स्वाक्षर्‍या आहे.\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/the-order-to-check-the-mental-balance-of-the-petitioner-demanding-modis-cbi-inquiry/", "date_download": "2019-01-17T05:40:40Z", "digest": "sha1:H4UWLOO5IZSIDCWZPT56WO4K2ZFVG6NQ", "length": 8777, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मोदींची सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या याचिककर्त्याचे मानसिक संतुलन तपासण्याचे आदेश", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमोदींची सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या याचिककर्त्याचे मानसिक संतुलन तपासण्याचे आदेश\nयाचिका निरर्थक असल्याचा न्यायालयाचा न्यायालयाचा निकाल\nवेबटीम : संरक्षण मंत्रालयात होणाऱ्या कथित भ्रष्टाचारावर पंतप्रधान काहीच करत नाहीत असे आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात संरक्षण मंत्रालयातून बडतर्फ झालेल्या एका माजी अधिकाऱ्याने ही याचिका दाखल केली होती .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका विशेष न्यायालयाने स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. .\nआता या याचिकाकर्ता अधिकाऱ्याची एम्सकडून मानसिक चाचणी घेतली जाणार आहे.\nसंरक्षण मंत्रालयात होणाऱ्या कथित भ्रष्टाचारावर पंतप्रधान काहीच करत नाहीत असे आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात संरक्षण मंत्रालयातील माजी अधिकारी के.एन. मंजुनाथ यांनी ही याचिका दाखल केली होती. मात्र विशेष न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे . मंजुनाथ हे अनुशासनहीनतेच्या आरोपात बडतर्फ झालेले संरक्षण मंत्रालयातील माजी अधिकारी आहेत\nयाचिका फेटाळून लावताना न्यायालयाने काय म्हटलंय\n– भ्रष्टाचार विरोधी कायद्याच्या कलम 14 नुसार, केवळ काहीही न करणे हा कुठल्याही परिस्थितीत गुन्हा ठरू शकणार नाही.\n– विशेष न्यायालयाचे न्यायाधीश विरेंद्र कुमार गोयल यांनी याचिकेला काहीच अर्थ नसल्याचे निरीक्षण नोंदवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कुठल्याही प्रकारचे थेट आरोप नाहीत. त्यांनी भ्रष्टाचार केला असेही याचिकाकर्त्यांचे म्हणणे नाही असेही न्यायालयाने म्हटले आहे.\nमंजुनाथ यांचे मानसिक संतुलन तपासण्याचे आदेश\nमंजुनाथ यांच्या विरोधात चौकशी सुरू आहे. त्यांना या चौकशीत कुठल्याही प्रकारचा दिलासा देण्यास न्यायालायाने नकार दिला. यासोबतच त्यांची मानसिक संतुलन तपासण्यासाठी यापूर्वीच कोर्टाने एम्सकडे मानसिक चाचणीचे आदेश दिले आहेत. ती चाचणी सुद्धा रद्द करणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nमहादेव जानकर बारामतीतून निवडणूक लढवणार\nइंदापूर - राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे बारामतीतून खासदार सुप्रिया…\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nशहर मध्य विधानसभा मतदार संघ माझ्या हक्काचा सोडणार नाही – आ.…\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nभाजपला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; रथयात्रेची परवानगी नाकारली\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/osmanabad-news-rain-river-52023", "date_download": "2019-01-17T05:20:55Z", "digest": "sha1:XOTK7EQ63H7A35H7EULCTEAJLINU6K76", "length": 14001, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "osmanabad news rain river पन्नास किलोमीटरपर्यंत नदी खोलीकरणाची कामे | eSakal", "raw_content": "\nपन्नास किलोमीटरपर्यंत नदी खोलीकरणाची कामे\nसोमवार, 12 जून 2017\nउस्मानाबाद - सूर्योदय परिवाराकडून जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून जलसंधारणाची कामे सुरू आहेत. तब्बल ५० किलोमीटरपर्यंत नदी खोलीकरणाची कामे करण्यात आली आहेत. २०१७ मध्ये झालेल्या कामामुळे एक हजार ५२३ टीएमसी पाणीसाठा होणार आहे.\nदुष्काळी स्थिती निवारण्यासाठी सूर्योदय परिवार, तसेच आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाकडून जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे. दरवर्षी नालाखोलीकरण, सरळीकरणाची कामे केली जात आहेत. यंदाही जिल्ह्यातील चार तालुक्‍यांत खोलीकरणाची कामे करण्यात आली.\nउस्मानाबाद - सूर्योदय परिवाराकडून जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून जलसंधारणाची कामे सुरू आहेत. तब्बल ५० किलोमीटरपर्यंत नदी खोलीकरणाची कामे करण्यात आली आहेत. २०१७ मध्ये झालेल्या कामामुळे एक हजार ५२३ टीएमसी पाणीसाठा होणार आहे.\nदुष्काळी स्थिती निवारण्यासाठी सूर्योदय परिवार, तसेच आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाकडून जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे. दरवर्षी नालाखोलीकरण, सरळीकरणाची कामे केली जात आहेत. यंदाही जिल्ह्यातील चार तालुक्‍यांत खोलीकरणाची कामे करण्यात आली.\nसर्वाधिक तुळजापूर तालुक्‍यात कामे केली आहेत. खुदावाडी येथे आठ किलोमीटर, व्होर्टी साडेसहा, मुर्टा साडेआठ, गंधोरा दोन मेसाई जवळगा चार, तर येवतीमध्ये तीन किलोमीटर नदीचे खोलीकरण करण्यात आले आहे.\nउस्मानाबाद तालुक्‍यातील आरणी येथे साडेसहा, तसेच येडशी येथे एक किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. कळंब तालुक्‍यातील हळदगाव, सातेफळ दरम्यान तीन किलोमीटर, सौंदणा येथे दोन किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. तर वाशी तालुक्‍यातील बावी येथे पाच हजार किलोमीटर खोलीकरणाचे काम करण्यात आले आहे.\nयंदा सूर्योदय परिवाराने केलेल्या कामातून तब्बल १५ लाख २४ हजार २०३ घनमीटर एवढा गाळ काढण्यात आला. तुळजापूर तालुक्‍यातील व्होर्टी येथे सर्वाधिक तीन लाख ६६ हजार २७५ घनमीटर एवढा गाळ काढण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या कामाच्या माध्यमातून तब्बल एक हजार ५२३ टीएमसी एवढा पाणीसाठा होणार आहे.\n२०२१ पर्यंत सर्व नद्यांचे खोलीकरण\nजिल्ह्यातील प्रमुख नद्यांचे खोलीकरण करण्याचा सूर्योदय परिवराचा मानस आहे. २०२०-२१ पर्यंत जिल्ह्यातील तेरणा, भोगावती, बोरी, रायखेल, बेन्नीतुरा, बानगंगा, मांजरा, कन्हेरी आदी प्रमुख नद्यांच्या खोलीकरणाची कामे केली जाणार असल्याचे परिवाराचे राज्य सचिव कैलास चिनगुंडे यांनी सांगितले.\nघराची...पोरांची...याद येतीया, पर करावं काय\nउमरगा - घराची... पोरांची... याद येतीया, पर करावं काय पोटासाठी घरदार सोडून यावंच लागतंय... थंडीत, उन्हात ऊस तोडायचं काम करावंच लागतंय... ही व्यथा आहे...\nउस्मानाबा - ऐन परीक्षेच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भारनियमन बदलल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. काही भागांत सायंकाळी सहा ते रात्री...\nदहावी असूनही ध्येय सुवर्णपदकाचे\nपुणे - एकीकडे दहावीच्या परीक्षेचा अभ्यास आणि दुसरीकडे राज्यासाठी ‘खेलो इंडिया’ स्पर्धेचे सुवर्णपदक टिकविण्याचे ध्येय, अशा दुहेरी आव्हानाचा सामना...\nप्रेमविवाह केल्यामुळे मुलाच्या आईची काढली विवस्त्र धिंड\nउस्मानाबाद : प्रेमप्रकरणातून विवाह केल्याने मुलाच्या आईची विवस्त्र धिंड काढल्याची घटना जिल्ह्यातील उपळाई (ता. कळंब ) येथे घडल्याची चर्चा आहे....\nमोबाईलवर बोलत रस्त्याने जाताय, तर सावधान\nऔरंगाबाद : मोबाईलवर बोलत-बोलत रस्त्याने तुम्ही जात असाल, तर सावधान. मोबाईल चोरांची तुमच्यावर नजर असू शकते. फोनवर बोलण्यात गुंग असलेल्या तरुणाचा...\nज्वेलर्सचे दुकान फोडून दागिने चोरले\nपरंडा : येथील मुख्य बाजारपेठेतील वर्धमान ज्वेलर्स हे सोन्याचे दुकान फोडून चोरट्यांनी दागिने लंपास केले. बुधवारी (ता. 9) पहाटेच्या सुमारास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/sports-cricket-test/", "date_download": "2019-01-17T04:33:31Z", "digest": "sha1:NNOISJF5DJHEFHY4M35YOYQP5A773UFD", "length": 8940, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आफ्रिकेची कसोटी मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआफ्रिकेची कसोटी मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी\nकेपटाऊन – डेल स्टेन आणि कगिसो रबाडा यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर आफ्रिकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा 9 गडी राखून पराभवकरत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान कसोटी मालिकेतील एक कसोटी सामना अजून बाकी आहे.\nदक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने पहिल्या डावात सर्वबाद 177 धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात सर्वबाद 431 धावा करत 254 धावांची आघाडी घेतली होती.\nप्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ दुसऱ्या डावात सर्वबाद 294 धावांपर्यतच मजल मारू शकला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 43 धावांचे आव्हान मिळाले. विजयासाठी 43 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकेने 1 गडी गमावत सहज पार केले आणि मालिकेत सलग दुसरा विजय नोंदवला.\nदक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या डावात फलंदाजीमध्ये फाफ डु प्लेसीने सर्वाधिक 103 धावा केल्या. तर सामन्यात गोलंदाजीत पहिल्या आणि दुसऱ्या डावात मिळून डेल स्टेनने एकूण 7, कगिसो रबाडाने 6, डुएन ओलिवरने 5 आणि वेरनॉन फिलेंडरने 2 गडी बाद केले. फाफ डू प्लेसीसला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nउत्तेजक पदार्थ सेवन चाचणीच्या निष्कर्षांना उशीर : वाडा\n#AUSvIND : अतितटीच्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय\n#AUSvIND : भारतासमोर विजयासाठी 299 धावांचे आव्हान\n#SAvPAK : तिसऱ्या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा कसोटी मालिकेवर ‘3-0’ ने कब्जा\nपॅडी अपटन राजस्थान रॉयल्स संघाचे नवे प्रशिक्षक\nआंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंचे यश\nऋतुजाचे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत यश\nआंतरमहाविद्यालयीन शिअरफोर्स स्पोर्टस लीग : बीएसओए, पीव्हीपीसीओए संघांचे विजय\nव्हॉलीबॉलमध्ये डी. वाय. पाटीलचा विजय\nमिळकतकरामध्ये 12 टक्‍क्‍यांनी होणार वाढ\nसरकारी शाळांच्या गुणवत्तेचा टक्का वाढला\nसाडेआठ लाख विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा\nइलेक्‍ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग युनिट विकसित\nडास मारण्याच्या यंत्र खरेदीतही ‘झोल’\nबारावी परीक्षेसाठी उद्यापासून ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध\nप्रजासत्ताकदिनी शहरात धावणार ई-बस\n#व्हिडीओ : दुष्काळात तेरावा महिना; व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी वाया\nतापमानात चढउतार, पुण्याचा पारा 11 अंशांवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/t3067/", "date_download": "2019-01-17T05:17:38Z", "digest": "sha1:WPN2BNXV2XM6DALRYBBBIJUAWO32ZYPJ", "length": 2439, "nlines": 51, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको-ज्युरॅसिक पार्क", "raw_content": "\nबंता ज्युरॅसिक पार्क सिनेमा पहायला गेला होता. सिनेमा सुरू झाल्यावर सगळेजण डोळे फाडून त्यातली दृश्यं पहायला लागले. अचानक कॅमेरा डायनॉसॉरवर आला. तो पुढे येऊ लागला. ते पाहून बंता कमालीचा घाबरला आणि मागेमागे जाऊ लागला. तर मागे संता बसलेला.\nसंता : ओये पाजी क्या डर गये क्या अरे भाई तो तर फक्त सिनेमाच आहे.\nबंता : पता है जी पता है. हा सिनेमाच आहे हे मला ठाऊक आहे. पण ते त्या डायनॉसॉरला थोडंच ठाऊक आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/596", "date_download": "2019-01-17T05:11:05Z", "digest": "sha1:44JI43ZCQAI2N6LML4Y63PZU5636E2OF", "length": 39622, "nlines": 210, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "यशस्वी होण्याचं ओझं स्त्रियांवरच का लादलं जातं?", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nयशस्वी होण्याचं ओझं स्त्रियांवरच का लादलं जातं\nअर्धेजग - महिला दिन विशेष\nरिओ ऑलिम्पिक गर्ल - पी. व्ही. सिंधू, साक्षी मलिक आणि दीपा कर्माकर\nपडघम महिला दिन विशेष पी. व्ही. सिंधू P. V. Sindhu साक्षी मलिक Sakshi Malik दीपा कर्माकर Deepa Karmakar रिओ ऑलिम्पिक Rio Olympics सानिया मिर्झा Sania Mirza राजदीप सरदेसाई Rajdeep Sardesai आमीर खान Amir khan दंगल Dangal भवरीदेवी Bhanwari Devi\nगेल्या वर्षी पार पडलेलं रिओ ऑलिम्पिक आठवतंय मेडल्सचा दुष्काळ अखेरीस हा दुष्काळ संपवणाऱ्या साक्षी मलिक, पी.व्ही. सिंधू आणि हरूनही जिंकणारी दीपा कर्मकार आठवतोय नंतर सोशल मीडियावर सुरू झालेल्या उन्माद आठवतोय नंतर सोशल मीडियावर सुरू झालेल्या उन्माद सोशल मीडियाने आणि मुद्रित माध्यमांनी केलेला स्त्री-शक्तीचा उदोउदो\nरिओ ऑलिम्पिकची आज आठवण होण्याचं कारण म्हणजे स्त्रीखेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीच्या अभिनंदनाच्या लाखो पोस्टसनंतर इंटरनेटवर त्यांच्या जातीचा घेतला गेलेला शोध, ‘मुली आणि स्त्रियांना मदतीचा हात दिल्यास’ आणि ‘मुलीच्या गर्भाला/बालिकांना न मारल्यास काय काय होऊ शकतं याचं साक्षी मलिक उदाहरण आहे’ अशा पोस्टस् आणि नंतर सुरू झालेल्या चर्चा.\nरिओ ऑलिम्पिक एक ‘शोकप्रहसन’ म्हणूनच पुढे आलं. सुरुवातीला भारतीय खेळाडू विविध क्रीडा प्रकारांतील स्पर्धातून बाद होऊ लागल्यानंतर पत्रकार आणि लेखिका शोभा डे यांच्या ट्विटनं खळबळ उडवून दिली होती. ते असं होतं-‘रिओला जावं, सेल्फी काढाव्या आणि रिकाम्या हातांनी परतावं हेच टीम इंडियाचं लक्ष्य. संधी, वेळ आणि पैशाची नासाडी’. त्यावर दीपा कर्मकारने दिलेल्या उत्तरानं शोभा डेंची नाचक्की झाली होती. महिला ऑलिम्पियन्सनी आपल्या खेळांतूनच टीकाकारांना उत्तर दिलं. अखेरीस शोभा डेंना ट्विट करावं लागलं...‘स्टुपेंडस... सिंधू आणि साक्षी... सिस्टर्स इन आर्मस्… सिंधू-साक्षी-दीपा-तीन देवीयाँ’.\n‘टार्इमपास’ करत असलेल्या खेळाडू काही दिवसांच्या अवधीतच ‘विस्मयजनक’ आणि ‘देवी’रूपांत दिसू लागल्या. शोभा डेंच्या मांडणीत दोन टोकांच्या दरम्यानचे कोणतेही स्तर दिसत नाहीत. तुम्ही एकतर देवी असता किंवा टाइमपास किंवा समाजावरील बोजा. या दोहोंमध्ये असलेल्या स्त्रियांच्या अनेक आयामांसंबधी चर्चा का होत नाही, हा कळीचा प्रश्न आहे.\n५८ किलो फ्रीस्टार्इल महिला कुस्तीत किरगिझस्तानच्या आयसुलू तिनीबेकोव्हाला हरवून साक्षी मलिकने ब्रॉन्झ पदक जिंकल्याबरोबर पदकांचा दुष्काळ संपला आणि हरयाणाच्या खालावलेल्या लिंगगुणोत्तराबद्दलची चर्चा सुरू झाली. साक्षीच्या राज्यातील लिंग गुणोत्तराबद्दल नेहमी चिंता व्यक्त केली जाते. तिथं दरहजार पुरुषांमागे केवळ ८७७ स्त्रिया आहेत. लिंगगुणोत्तर इतकं कमी असल्यामुळे प्रौढत्वाकडे झुकलेल्या अविवाहित पुरुषांची संख्याही मोठी आहे, असं एका पाहणीत आढळून आलं आहे. काही आडाख्यांनुसार हरयाणात दरवर्षी ३५,००० हजार स्त्रीगर्भ अणि नवजात बालिका मारल्या जातात.\nयासोबत माध्यमांतून अजून एक कलकलाट सुरू झाला ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, या सरकारच्या प्रमुख योजनेचं ‘बेटी बचाओ, मेडल पाओ’ असं नामकरण करावं अशी एक कृतक मागणी सोशल मीडियावरून पुढे येऊ लागली. त्यावर ‘ज्या देशात सर्वाधिक मुली मारल्या जातात तो देश गर्व आणि आनंदाचे काही क्षण मिळवण्यासाठी आपल्या मुलींवर अवलंबून आहे. काय उपरोध आहे पाहा’, असं बॅडमिंटनपटू अपर्णा पोपटने ट्विट केलं होतं. अपर्णा पुढे म्हणते, ‘बेटी बचाओ...बेटी पढाओ और बेटी खेलाओ... # हे ऑलिम्पिक मुलींचं आहे... #IND सिंधूस्टॉर्म’.\nखरंच, ज्या समाजात स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान दिलं जातं, तिथं पितृसत्तेशी झुंजण्याचे कल्पक मार्ग शोधून काढण्याचं काम स्त्रिया नेहमीच करत आल्या आहेत. परंतु कुटुंब आणि समाजातील आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी ऑलिंपिक खेळ हे आणखी एक साधन होऊ घातलं आहे का यश मिळवून देतात म्हणून मुलींना वाचवा हा कोणत्या प्रकारचा युक्तीवाद आहे यश मिळवून देतात म्हणून मुलींना वाचवा हा कोणत्या प्रकारचा युक्तीवाद आहे शिवाय एका बाजूला स्त्रियांचं यश आणि दुसऱ्या बाजूला स्त्रीभ्रूणहत्या या विचित्र विरोधाभासावरील चर्चा स्त्रीवादी असू शकते का शिवाय एका बाजूला स्त्रियांचं यश आणि दुसऱ्या बाजूला स्त्रीभ्रूणहत्या या विचित्र विरोधाभासावरील चर्चा स्त्रीवादी असू शकते का उद्याच्या महिला दिनाच्या निमित्ताने या आणि अशा प्रश्नांची चर्चा व्हायला हवी.\n‘पुत्र व्हावा ऐसा’ या मानसिकतेचा प्रतिवाद करत असताना अशा पोस्टची आणि मानसिकतेचीही दखल घेतली गेली पाहिजे. आपल्या स्त्री खेळाडूंची प्रशंसा चांगल्या उद्देशानेच होत होती, त्यांचं यश गाजवलं गेलं पाहिजे, याबद्दलही दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु त्यांच्या यशासोत ‘बेटी बचाव’ मोहीम जोडणं अन्यायकारक आहे. यश आणि स्त्रिया समसमा आहेत, असं म्हणणं म्हणजे त्यांच्यासाठी एक सापळा रचण्यासारखंच आहे. काहीतरी साध्य न करण्याच्या ओझ्याशिवायही जगण्याचा स्त्रियांना हक्क आहे. शिवाय यश नेमकं कशात असतं ते कसं मोजायचं अनेक स्त्रिया आपल्या रोजच्या आयुष्यातही अतुलनीय धैर्य दाखवतात आणि असामान्य गोष्टी साध्य करताना आपल्याला दिसतात. त्यांची कामगिरी वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर झळकत नाही एवढंच.\n१९९२ सालातली घटना आहे. राजस्थान सरकारच्या महिला विकास कार्यक्रमात ‘साथिन’ म्हणून भवरीदेवी भाटेरी या आपल्या गावात काम करत होती. स्त्री आरोग्यासंबंधी जाणीव निर्मिती करणं, बालविवाहसंबंधी जनजागृती करणं, होऊ घातलेल्या बालविवाहांना रोखण्याचा प्रयत्न करणं, असं तिच्या कामाचं स्वरूप होतं. गावातील गुज्जर कुटुंबातील पाळण्यात असलेल्या दोन बालिकांचे विवाह थांबवण्याचा प्रयत्न तिने केला. पोलिस आणि सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत खबर पोचवली. तिचा प्रयत्न कमअसल होता का परंतु ‘बेटी बचाव’ मोहीमेसोबत तिचं नाव जोडलं जाणार नाही. तशी मागणीही कोणी करणार नाही. खरं तर तिने मोठी जोखीम घेऊन बेटी वाचवण्याचा प्रयत्न केला होता. या बदल्यात तिला काय मिळालं परंतु ‘बेटी बचाव’ मोहीमेसोबत तिचं नाव जोडलं जाणार नाही. तशी मागणीही कोणी करणार नाही. खरं तर तिने मोठी जोखीम घेऊन बेटी वाचवण्याचा प्रयत्न केला होता. या बदल्यात तिला काय मिळालं गावातील काही पुरुषांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. चिडलेल्या ग्रामस्थांनी तिला आणि तिच्या कुटुंबाला वाळीत टाकलं. तिच्या कुटुंबाला दूध भाजी, किराणा सामान यासारख्या रोजच्या गरजेच्या वस्तूही गावात मिळेनाशा झाल्या.\nया भवरीदेवीला अजूनही न्याय मिळलेला नाही.\nआमीर खानचा ‘दंगल’ हा सिनेमा स्त्रीवादी आहे, असं म्हटलं जातं. मात्र हा चित्रपट पाहताना एक जाणवत राहतं, सिनेमातील बाप हा थेट पितृसत्तेचा पार्इक आहे. पुरुष म्हणून मिळालेले विशेषाधिकार तो वापरतोय. ते विशेषाधिकार मुलींना तो ‘मिळवून’ देतोय. त्यांचं रूटीन, त्यांचं खाणं, त्यांचे केस, त्यांची आधीची ओळख मिटवून त्याला त्यांची वेगळी निर्माण करायचीय. पण भोवतालचा समाज मात्र या मुलींना हे विशेषाधिकार द्यायला तयार नाहीये. त्यांनी मिळवलेल्या यशानंतर समाज टाळ्या वाजवायला मात्र तयार आहे. हे आणि असे प्रश्न ऑलिंपिकमधील स्त्रियांच्या यशानंतरच्या मांडणीतूनही पुढे आले आहेत.\nलौकिकार्थानं यशस्वी झालेल्या महिलांवरही समाजाची नजर असतेच. कितीही यश मिळवलं तरी चौकटीबाहेरील निर्णयांची प्रशंसा केली जात नाही. भारताची टेनिस सुपरगर्ल, सानिया मिर्झाच्या पुस्तक प्रकाशनानंतर एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत हेच घडलं. त्यात पत्रकार राजदीप सरदेसार्इंनी सानियाला प्रश्न विचारला, ‘तू अंतिमत: कधी सेटल होणार दुबर्इत की अन्य कोणत्या देशात आणि मातृत्वाबदल काय विचार केलायस आणि मातृत्वाबदल काय विचार केलायस तुझ्या पुस्तकात हे काही दिसलं नाही.’\nप्रश्नातील लिंगभेद सानियाने बरोबर पकडला. ती उत्तरली, ‘मी सेटल झालेय आहे असं वाटत नाहीये का मातृत्वापेक्षा जगातील नंबर एक बनण्याचं स्वप्न मी बाळगलं, हे तुम्हाला फारसं आवडलेलं दिसत नाही. तो एक प्रश्न आम्हा स्त्रियांना नेहमी विचारला जातो - लग्न कधी करणार मातृत्वापेक्षा जगातील नंबर एक बनण्याचं स्वप्न मी बाळगलं, हे तुम्हाला फारसं आवडलेलं दिसत नाही. तो एक प्रश्न आम्हा स्त्रियांना नेहमी विचारला जातो - लग्न कधी करणार लग्नानंतर मातृत्व...मुलं होण्याचा प्रश्न. आम्ही कितीही सामने खेळत असू...जिंकत असू...जगातील पहिला नंबर पटकावत असू...तरी आम्ही ‘सेटल’ झालो, असं मानलं जात नाही.’ आपली भलतीच चूक झाल्याचं सरदेसार्इंच्या लक्षात आलं आणि ‘प्रार्इम टार्इम’च्या या खास कार्यक्रमात त्यांना सानियाची माफी मागावी लागली.\nप्राचीन काळापासून स्त्रियांना ‘बायनरी’- दोन प्रकारांतच पाहिलं गेलं आहे. घरेलू- संसारी-आज्ञाधारक महिला आणि दुसरी प्रश्न विचारणारी, या मांडणीला आव्हान देणारी ‘कुलटा’. परंतु लिंगभाव आणि सामाजिक न्यायाचे प्रश्न अधिक व्यामिश्र नसतात का सेन्सॉर सर्टिफिकेट नाकारण्यात आलेल्या ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटातील बायका आपलं गौणत्व नाकारतात आणि आपली छोटी छोटी स्वप्नं पुरी करण्यासाठी कुशलतेनं आपापले मार्ग शोधतात. आपल्या आयुष्यातल्या चौकटीतीलच काही खिडक्या त्या अत्यंत साहसीपणे शोधण्याचा प्रयत्न करतात. या चित्रपटाच्या खेळांना विरोध करणाऱ्यांचीही पितृसत्ताक मानसिकता दिसून येते. सुखाचा शोध घेणाऱ्या स्त्रियांना समाज त्रास देतो, याचा वेळोवेळी प्रत्यय येतो.\n‘कोठे आहे स्त्री-पुरुष असमानता’ असा प्रश्न नेहमी विचारला जातो. असे प्रश्नकर्ते नेहमी यशस्वी महिलांचे दाखले देऊनच आपलं म्हणणं मांडतात. इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्या, कल्पना चावला अवकाशात गेली, इंद्रा नुयी ‘पेप्सिको’च्या चेअरमन झाल्या, जयललिता मुख्यमंत्री होत्या, साक्षी मलिकनं ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावलं असे दाखले देताना, तेही स्त्रियांची यशासोबतच सांगड घालण्याचा प्रयत्न करतात.\nऑलिम्पिकमध्ये यश मिळवणं ही मोठीच उपलब्धी आहे आणि अत्यंत मर्दानी मानला गेलेल्या कुस्तीसारख्या खेळामध्ये साक्षीने मिळवलेलं यश महत्त्वाचंही आहे. पण तिच्या यशामुळे हरयाणातील लिंगप्रमाण सुधारेल का साक्षीच्या मोखरा-खास या खेड्यातील २०११सालातील लिंगप्रमाण अत्यंत चिताजनक म्हणजे दर हजारी ८०० मुली इतकं कमी होतं. २०१६ मध्ये त्यात सुधारणा होऊन ते ९३१ झालं आहे.\nरिओ ऑलिम्पिकनंतर झालेल्या चर्चांमधून अनेक प्रश्न पुढे आले आहेत. यशस्वी होण्याचं ओझं स्त्रियांवर का लादलं जातं यश हे हक्क मिळवण्यासाठीची पूर्वअट का असावी यश हे हक्क मिळवण्यासाठीची पूर्वअट का असावी यशस्वी न झालेल्या किंवा लौकिकार्थानं यश न मिळवलेल्या स्त्रियांच्या हक्कांचं काय यशस्वी न झालेल्या किंवा लौकिकार्थानं यश न मिळवलेल्या स्त्रियांच्या हक्कांचं काय यश न मिळवताही आपले हक्क प्राप्त करण्याचा, आपल्या इच्छा पूर्ण करण्याची धडपड करण्याचा अधिकार सर्वांना आहे. यशासोबत स्त्रियांचं अस्तित्व जोडणं अत्यंत धोकादायक आणि उद्दिष्ट प्राप्तीला अडथळा आणणारं आहे, हे आपण ओळखलं पाहिजे.\nलेखिका मुंबईस्थित सेंट झेविअर महाविद्यालयाच्या झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समध्ये अध्यापन करतात.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\nनिवडणुकीत ‘मी’ कुठेही दिसत नाही. ‘मी’ म्हणजे निवडणुकीच्या प्रक्रियेत फारसा ग्राह्य न धरला जाणारा वर्ग\n१० टक्के आर्थिक आरक्षण : तुज ‘निवडणूकपूर्व बक्षिसी’ म्हणू की ‘गुळगुळीत गाजर’ रे\n‘आरक्षण’ म्हणजे ‘गरिबी हटाव’ कार्यक्रम नाही\nचांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हवा\nचांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हवा\nतुमचं मूल कुपोषित असो अगर नसो, मात्र त्यांना चांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हरकत नाही. पैसे देऊन बाजारातील निकृष्ट पदार्थ खाण्यापेक्षा चुरमुरे-फुटाण्यांची गोडी न्यारीच असणार आहे. ‘आपल्या मुलाचं आरोग्य आपल्या हाती’ या उक्तीची कृती पालक करतील, तेव्हा कुषोषणाचे मुद्दे संपुष्टात येतील हे नक्की. आजची बालकं उद्याचं भविष्य आहे.......\nपालकांना ‘संगोपना’चं भान किती आहे, यावर बाळाची जडणघडण अवलंबून असते\nमुलांचं स्मित हास्य ही पालकांप्रती असलेल्या विश्वासाची निशाणी आहे. अनुकरणयोग्य असं वर्तन, सुसंवाद ठेवणं, समजून घेणं, त्यांच्यातला एक होऊन मैत्रीचं नातं निर्माण करणं हे पालकांच्या हाती आहे. याचा मुलांच्या जडणघडणीवर परिणाम पडतो. आपलं मूल भविष्यात मनमोकळं बोलणारं, आत्मविश्वासानं वावरणारं असायला हवं, तर हे सगळं दक्षतापूर्वक करायला हवं. असं केलं तर प्रत्येक मूल मुक्त आकाशात झेपावेल.......\nजेव्हा एक ‘आशा कार्यकर्ती’ सरपंच होते आणि गावकरी त्यांच्या कामाचं महत्त्व जाणतात तेव्हा...\nसुरेखाताईं सरपंच असूनही त्यांचा वावर कुठंही मिरवण्यापुरता मर्यादित नव्हता की, त्यात कुठलंही पुढारलेपण नव्हतं. उलट त्या कार्यकर्तीच्याच उत्साहानं रक्ततपासणीच्या शिबिराकडे लक्ष देऊन होत्या. प्रत्येकीची विचारपूस करत होत्या आणि त्यांना आग्रहानं अल्पोहार घेण्यास सांगत होत्या. रक्ततपासणी ही काय मोठी भानगड असं कुणालाही वाटू शकतं, पण मोबाईलची रेंजही न मिळणारं हे गाव आहे.......\nभारतात दहापैकी केवळ चार अर्भकांना पहिल्या तासांत स्तनपान दिले जाते. इतरांना ते मिळत नाही.\nमुख्यत्वेकरून जी बाळंतपणे योनीमार्गातून (नॉर्मल) होतात, त्या बाळांना पहिल्या एक तासात स्तनपान दिले जाते. सिझेरियन पद्धतीने जन्माला येणाऱ्या अर्भकांना स्तनपानात विलंब होत असल्याचे चित्र जगभर आहे. या अहवालानुसार ५१ देशांमध्ये सिझेरियनच्या तुलनेत नॉर्मल पद्धतीने झालेल्या बाळांना पहिल्या तासात स्तनपान मिळण्याची शक्यता दुप्पट शक्यता आहे. बाळ जगात आल्याबरोबर तातडीने स्तनपान देणे अत्यंत आवश्यक आहे.......\nस्त्री-मुक्ती असावी, पण त्यात आपली बायको, सून, मुलगी, बहीण नसावी\nसमाजाचा एक घटक या नात्यानं आपला विकास हा सामाजिक विकासावर अवलंबून आहे. सावित्रीबाई, रमाई, फातिमाबाई यांचा वारसा आपल्यासमोर आहे. तसंच सामाजिक परिवर्तनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे. तेव्हा ‘शिवाजी जन्मावा, पण तो शेजारच्या घरात’ किंवा ‘स्त्री-मुक्ती असावी, पण त्यात माझी बायको, सून, मुलगी, बहीण नसावी’, असा उपटसुंभ विचार करून कसं चालेल\nजेव्हा अहिल्या, सीता आणि द्रौपदीला ‘#MeToo’ म्हणायचं होतं...\nत्या पुरुषाची सामाजिक प्रतिमा, त्याचा जातिधर्म, त्याचा कबुलीजबाब याद्वारे समाजाची सहानुभूती प्रत्यक्ष घटनेकडे कानाडोळा करते. म्हणजेच ‘ते तर ऋषी होते आणि त्यांनी मोठ्या मनानं अहिल्येला उ:शाप दिलाच की’ ही प्रतिक्रिया आणि ‘तो तर मोठा लेखक आहे आणि त्यानं कबुली दिलीय ना’ ही दोन्ही विधानं एकाच साच्यातली आहेत.......\n‘#MeToo’ आणि भारतीय महिला... कायद्याच्या दृष्टिकोनातून\nभारतात अमेरिकेप्रमाणेच मनोरंजन क्षेत्रात ‘मी टू’ सुरू झालं. डेजी इराणी यांनी वयाच्या ६६व्या वर्षी सहा वर्षांची बाल कलाकार म्हणून काम करताना त्यांना सांभाळणार्‍या माणसाकडूनच बलात्कार करण्यात आल्याचं सांगितलं. तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर आरोप केल्यानंतर तिला ट्रोल करण्याचे प्रयत्न झाले. संस्कारी बाबूजी आलोकनाथ यांच्यावर विन्ता नंदा यांनी बलात्कार केल्याचे आरोप लावले.......\nत्यांची वेगळी ओळख आपण सन्मानानं जपायला हवी. (पूर्वार्ध)\nसमलिंगी संबंधांना विरोध करणाऱ्या घटनेतील ३७७ कलमाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. लढाई समुदायाच्या हक्कांसाठीच आहे. आत्मसन्मानासाठी हिजड्यांनी भीक मागू नये. काम करावं अशा चर्चांना सुरुवात झाली. गौरीचं काम चालूच असतं. काही वेळा कामं करताना गौरीला कधी विरोधही झालाय. दंडही झालाय. आता गौरी स्वतः एक गुरू आहे.......\nत्यांची वेगळी ‘ओळख’ आपण सन्मानानं जपायला हवी\nरामराज्यातही त्यांना समान दर्जा मिळाला नाही. मग वचनपूर्तीच्या स्वागतासाठी वाजवलेल्या या टाळ्या थांबल्याच नाहीत. तेव्हापासून ‘हाय हाय’ करत निषेधाच्या टाळ्यांचा हा आवाज आजपर्यंत चालूच आहे. हा आवाज त्यांच्या दुःखाचा आहे. त्यांच्या वेदनेचा आहे. रामायण काळापासून त्यांचा आवाज कोणापर्यंतही पोहोचत नव्हता. पण आता तो हळूहळू योग्य ठिकाणी पोहोचतोय. रस्ता खूप लांबचा आहे. पण बदल होतोय.......\nभारतीय पुरुषाची विकृत मानसिकता\n‘भारतीय पुरुष’ हा अनेक विसंगतींनी भरलेला प्राणी आहे. सार्वजनिक जीवनात तो ‘राष्ट्र’वादी असतो, तर घरात ‘कर्ता पुरुष’ असतो. राष्ट्राच्या दृष्टीनं तो ‘गोरक्षक’ असतो, तर घरात तो ‘स्त्रीदेहा’चा रक्षक असतो. ‘राष्ट्र’ आणि ‘स्त्रीदेह’ या त्याच्या दोन महान जहागिऱ्या असतात. त्या दोन्हींना त्यानं हद्दी ठोकून ठेवलेल्या असतात. त्या हद्दींचा रक्षक या नात्यानं तो ‘कुणी अतीपणा करत नाही ना,’ हे जातीनं पाहतो.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_164.html", "date_download": "2019-01-17T05:07:42Z", "digest": "sha1:ML7MWWT2DBLV25UMQ4KHX6RD4ACG3EF3", "length": 8598, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "मिझोराममध्य काँग्रेसला आणखी एक धक्का | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nमिझोराममध्य काँग्रेसला आणखी एक धक्का\nऐझवाल: ईशान्येकडील सात राज्यांपैकी मिझोराम येथेच फक्त आता काँग्रेसची सत्ता आहे; मात्र या राज्यात 28 नोव्हेंबर रोजी होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसला अनेक धक्के बसू लागले आहेत. सप्टेंबरपासून आतापर्यंत काँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामे दिले आहेत. अन्य तीन राज्यांत चांगली कामगिरी करण्याची एपक्षा असलेल्या काँग्रेसला येथील सत्ता मात्र गमवावी लागण्याची शक्यता आहे.\nमिझोराममध्ये गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे. मुख्यमंत्री लालथानहावला यांच्याविरोधात काँग्रेसच्याच नेत्यांनी बंड पुाकारले आहे. तिथे भाजपला गौण स्थान होते; परंतु आता विधानसभेचे सभापती हिपेई यांनी आपल्या पदाचा तसेच काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसने तिकीट नाकारल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे समजते.\nहिपेई हे काँग्रेसच्या तिकीटावर सातवेळा निवडून आले आहेत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा उपसभापती आर. लालरीनावमा यांच्याकडे सादर केला. त्यांनी तो स्वीकारला आहे. 40 जागा असलेल्या विधानसभेत काँग्रेसचा राजीनामा देणारे हिपेई हे पाचवे आमदार आहेत. हिपेई हे जेष्ठ नेते आहेत. ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे भाजपला मजबुती मिळेल, अशी आशा भाजप नेते हिमांता विश्‍व शर्मा यांनी म्हटले आहे. हिपेई हे 2014 पासून पलक मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांनी 1972 ते 1989 दरम्यान तुईपांग येथून सहावेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. स्थानिक मिझो नॅशनल फ्रंटला या वेळी चांगले यश मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/farmer-strike-marathi-news-maharashtra-news-pimpri-news-51783", "date_download": "2019-01-17T05:37:36Z", "digest": "sha1:JTANJOAFQAHRPV25OIIFQCJ42EKUGXWG", "length": 12789, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "farmer strike marathi news maharashtra news pimpri news शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी | eSakal", "raw_content": "\nशेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी\nरविवार, 11 जून 2017\nशेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन योजना सुरू करावी आदी मागण्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारकडे केल्या.\nपिंपरी - शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन योजना सुरू करावी आदी मागण्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारकडे केल्या.\nराष्ट्रवादी काँग्रेसचा 18 वर्धापन दिन शनिवारी (ता. 10) खराळवाडीतील पक्ष कार्यालयात साजरा करण्यात आला. त्यानंतर प्राधिकरणातील तहसीलदार कार्यालयात जाऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना बळिराजाची सदन दिली. या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, नगरसेवक योगेश बहल, हनुमंत गावडे, नाना काटे, फजल शेख, अरुण बोऱ्हाडे, वैशाली काळभोर आदी उपस्थित होते. तहसीलदारांना दिलेल्या सनदीत पक्षाने शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत करून त्यांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून द्यावी, सरकारमार्फत शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, औषधे बांधावर उपलब्ध करून द्यावीत, अल्पभूधारक शेतकऱ्यांना किमान तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट शून्य टक्‍के व्याजदराने द्यावे, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी उच्च शिक्षण आणि सर्व शिक्षणासाठी प्रवासाची मोफत सोय करून द्यावी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला उभारी देण्यासाठी विशेष योजना तयार कराव्यात, शेतीमालाला आधारभूत किमतीच्या दीडपट किंमत देऊन त्यांच्या मालाची खरेदी सरकारने करावी, नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांना सरकारने मदत करावी, शेततळ्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करून ते एक लाख रुपये करावे, शेतीसोबत असणाऱ्या जोडधंद्यांना हातभार लावण्यासाठी विशेष योजना तयार करण्यात यावी, आदी मागण्या केल्या आहेत.\nमुद्रा योजना: फरारी झालेल्यांसह कर्ज घेणाऱ्यांची माहिती द्या\nऔरंगाबाद : मुद्रा योजनेसाठी बोगस कोटेशन पाठविणारे आणि कर्ज घेऊन फरारी झालेल्यांची माहिती; तसेच कोणी-कोणी मुद्रा कर्ज घेतले, त्याची माहिती बॅंकेला आता...\nशंकरराव गडाख यांना न्यायालयाचे अटक वॉरंट\nनेवासे : कर्ज माफी, पाटपाणी, कांदा अनुदान, दूध भाववाढ, पीकविमा अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तालुक्यासह अनेक आंदोलन करणारे माजी आमदार शंकरराव गडाख...\nविविध महामंडळांसाठी ७३६ कोटींचे अनुदान मुंबई - लोकसभा निवडणूक तोंडावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विविध...\nस्थगिती असूनही कर्जाची वसुली\nतारळे - दुष्काळी परिस्थितीमध्ये जाहीर झालेल्या तालुक्‍यांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती दिली आहे. पण प्रत्यक्षात बॅंकांकडून उसाच्या बिलातून...\nआदिवासी उपयोजनेच्या निधीवर सरकारचा डल्ला\n940 कोटी निधी शेतकरी सन्मान योजनेकडे वळवला; खावटी कर्ज माफ मुंबई - आदिवासी उपयोजनेचा 940 कोटी...\nपुणे जिल्हा बॅंक संकटात\nपुणे - राज्य सरकार आज ना उद्या संपूर्ण पीक कर्ज माफ करेल, या अपेक्षेपोटी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या तीन वर्षांपासून पीककर्जाची परतफेड करणेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_5350.html", "date_download": "2019-01-17T04:26:16Z", "digest": "sha1:BGL5K5QZXCH2TEK63LVEO5EMDTX4LVGT", "length": 7170, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "पोलिस कर्मचारी व त्यांच्या परिवारांसाठी हाडांची मोफत तपासणी | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nपोलिस कर्मचारी व त्यांच्या परिवारांसाठी हाडांची मोफत तपासणी\nबीड, (प्रतिनिधी):- येथील पोलिस कर्मचारी व त्यांच्या परिवारांसाठी हाडांची भव्य मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. दि.२५ आणि २६ ऑक्टोबर रोजी होणार्‍या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरुकृपा मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल ऍण्ड डायग्नोस्टीक सेंटरच्यावतीने करण्यात आले आहे.\nबीड येथे पोलिस कर्मचारी व त्यांच्या परिवारांसाठी हाडांची भव्य मोफत तपासणी करुन हाडांचा ठिसुळपणा मोजण्यासाठी बीएमडी (हाडातील कॅल्शीअमचे प्रमाण) शिबीर दि.२५, २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत गुरुकृपा मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल ऍण्ड डायग्नोस्टीक सेंटर द्वारकादास मंत्री बँकेच्या पाठीमागे जालना रोड बीड या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. डॉ. प्रविण देशमुख हे स्वत: शिबीरात रुग्णांची तपासणी करणार आहेत. रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/528819", "date_download": "2019-01-17T05:04:25Z", "digest": "sha1:UVANVXOM6VRZMIKNBFQ6BZ6GUPMPZKDP", "length": 11911, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘लिंबू-मिरची बांधा, प्रवास सुखाचा व्हावा!’ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘लिंबू-मिरची बांधा, प्रवास सुखाचा व्हावा\n‘लिंबू-मिरची बांधा, प्रवास सुखाचा व्हावा\nझाराप : मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांना ‘लिंबू-मिरची’ बांधून सुखकर प्रवासाचा संदेश देताना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते. नितीन कुडाळकर\nमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे झारापला अभिनव आंदोलन\nमहामार्गाच्या चाळणीकडे वेधले लक्ष\nपालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध व संताप\nमुंबई-गोवा महामार्गावर खड्डय़ांमुळे उद्भवलेल्या दयनीय परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने रविवारी झाराप तिठा येथे आगळय़ावेगळय़ा पद्धतीने ‘लिंबू-मिरची बांधो’ आंदोलन करण्यात आले. आता सरकारच्या नाही, तर देवाच्या भरवशावर प्रवास करा, असा संदेश वाहन चालकांना देण्यात आला. पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध करून पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.\nमहामार्गावर खड्डे पडून रस्त्याची अक्षरश: चाळण बनली आहे. वाहनधारकांना व प्रवाशांना खडतर प्रवास करावा लागत आहे. या भयावह परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष कुडाळ तालुका व साळगाव विभागाच्यावतीने आज ‘लिंबू-मिरची बांधो’ आंदोलन करून रोष व्यक्त करण्यात आला.\nझाराप तिठा येथील महामार्गावर पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते एकवटले. महामार्गावरून जाणाऱया वाहनांना थांबवून त्यांना लिंबू-मिरची बांधून प्रवास सुखाचा व्हावा, असा संदेश दिला. खड्डय़ांमुळे दुर्घटना होऊ नये. प्रवास सुखाचा व्हावा. सत्ताधारी कुचकामी ठरले असून आता देवावर भरवसा ठेवून प्रवास करायची वेळ आली आहे, असे सांगून काही वाहनधारकांना लिंबू-मिरची वाटप करण्यात आले. पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्यावर निष्क्रियतेचा आरोप करीत घोषणाबाजी करण्यात आली.\nजि. प. उपाध्यक्ष रणजीत देसाई, जि. प. माजी अध्यक्ष दिनेश साळगावकर, माजी सभापती ऍड. विवेक मांडकुलकर व मोहन सावंत, झाराप पं. स. सदस्या स्वप्ना वारंग, कुडाळ नगराध्यक्ष विनायक राणे, उपनगराध्यक्ष आबा धडाम, नगरसेवक सुनील बांदेकर, साळगाव विभागीय अध्यक्ष रुपेश कानडे, साळगाव सरपंच समीर हळदणकर, उपसरपंच उमेश धुरी, हुमरस सरपंच सोनू मेस्त्राr, तेर्सेबांबर्डे नूतन सरपंच संतोष डिचोलकर, उपसरपंच अजय डिचोलकर, अमित दळवी, रुपेश बिडये, नीलेश तेली, बाबू सावंत, उत्तम डिचोलकर, हरि डिचोलकर, बंडय़ा पारकर तसेच कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.\nआता ‘लिंबू-मिरची बांधा’ योजना\nपालकमंत्री दीपक केसरकर यांनी ‘चांदा ते बांदा’ योजनेंतर्गत निधी आणला, अशी फक्त घोषणा केली. प्रत्यक्षात कृतीत काहीच नाही. सेनेचे मंत्री सत्तेत आहेत. पण त्यांनी जनतेचे प्रश्न सोडविले पाहिजे होते. फक्त घोषणा करणाऱया येथील पालकमंत्र्यांचा आम्ही निषेध करतो, असे देसाई यांनी सांगून आमदार वैभव नाईक यांनी जनतेचा अपेक्षाभंग केल्याचा आरोपही केला. ‘चांदा ते बांदा’ योजना नाही, तर आता ‘प्रवास करताना वाहनांना लिंबू-मिरची बांधा’ योजना’, असे म्हणावे लागेल, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.\nमहामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्यास चार-पाच वर्षे कालावधी लागणार आहे. त्यामुळे हा महामार्ग सुरक्षित नसल्यास जनतेला त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करून तो सुस्थितीत ठेवावा. अन्यथा येत्या आठ-दहा दिवसांत आम्हाला झाराप व कणकवली येथे रास्तारोको आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा देसाई यांनी दिला.\nआंदोलन जाहीर करताच कामाला सुरुवात\nसरकारच्या दुर्लक्षितपणामुळे हा रस्ता असुरक्षित बनला. लोकप्रतिनिधींना जनतेच्या सुरक्षिततेचे गांभीर्य नाही. त्यासाठी आम्ही हे आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यामुळे शनिवारपासून झाराप येथून खड्डे बुजविण्याचे काम तात्काळ हाती घेण्यात आले, असा आरोप रुपेश कानडे यांनी करीत पण आम्ही आंदोलनाच्या पवित्र्याशी ठाम राहिल्याचे स्पष्ट केले.\nकरायला शिक्षक-पालक, मिरवायला शिक्षण विभाग\nपर्यटन महोत्सवाच्या नगरीला मंगेश पाडगावकरांचे नाव\nकेरोसीन दुकाने परवाने आता स्थानिक स्वराज्य संस्थांनाही\nमहिनाभरात सोनवडे घाटमार्गाचे काम सुरू न झाल्यास आत्मदहन\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/535947", "date_download": "2019-01-17T05:03:32Z", "digest": "sha1:MEIHRNTNXBCQBC3NDSVFSX2GVV3QT2L5", "length": 5819, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सहाराच्या ऍम्बी व्हॅलीचा लिलाव करण्याचा आदेश - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सहाराच्या ऍम्बी व्हॅलीचा लिलाव करण्याचा आदेश\nसहाराच्या ऍम्बी व्हॅलीचा लिलाव करण्याचा आदेश\nसहाराच्या ऍम्बी व्हॅलीचा लिलाव सुनिश्चित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या रिसिव्हरला गुरुवारी दिला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश रंजन गोगोई आणि ए.के. सिकरी यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.\nमुंबई उच्च न्यायायलाच्या अधिकृत अधिकाऱयाने रिसिव्हरची मदत घेत या मालमत्तेचा लिलाव निर्धारित करावा असे खंडपीठाने म्हटले. या कामासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निर्देश घ्यावेत असा आदेश खंडपीठाने अधिकाऱयाला दिला.\nसहारा समूहाने 9 हजार कोटी रुपये जमा करण्यासाठी न्यायालयाकडे 18 महिन्यांची मुदत मागितली होती. सहाराला 24 हजार कोटी रुपये न्यायालयात जमा करावे लागणार आहेत. या रकमेच्या हिस्स्याच्या रुपात 9 हजार कोटी रुपये जमा करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने 12 ऑक्टोबर रोजी याप्रकरणी कठोर भूमिका घेतली. ऍम्बी व्हॅलीच्या लिलावात अडथळा आणण्याचा प्रयत्न अवमान मानला जाईल आणि तसे करणाऱयाला तुरुंगात पाठविले जाईल असे न्यायालयाने म्हटले होते.\nराहूल गांधी यांच्याविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nप.बंगाल भाजप अल्पसंख्याक मोर्चाची गोहत्येविरोधात मोहिम\nकाँगेस-पाटीदार आघाडीची घोषणा टळली\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=reply&node=4642264", "date_download": "2019-01-17T05:28:28Z", "digest": "sha1:GPEMDI2EQI2QFJRNIOXJOEOAWBWOEKEW", "length": 1285, "nlines": 24, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Reply", "raw_content": "\n— by विजया केळकर\nदिवसभराची वाट-चाल काळवंडली निशा\nकाळोखातून प्रवास करत उजळली उषा\nधडोतीच्या वस्त्राच्या झाल्या चिंध्या कशा\nउब देती चिंध्यांच्या गोधड्या सुबकशा\nज्योत तेवेल .. प्रकाशाची आशा\nकाजळीच्या काळजीत तेवते निराशा\nजीव जन्मतो लादून मृत्युच्या आयुष्या\nजाणतो अजाणता आपल्या भविष्या\nजळी मीन असा कोरडा कसा\nप्रपंच जाळ्यात मनावर कोरालाहाच ठसा\nपिऊन पाण्यास तरंगतो जसा\nपावेल देव, पावेल असा .............\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3/", "date_download": "2019-01-17T04:32:34Z", "digest": "sha1:HXL3NWOJEYDE2N7ISLXRZP3IHYU3LSDD", "length": 11123, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कृष्ण- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : पुण्यात पुन्हा पाणीगळती, वाहतूकीचा मोठा खोळंबा\nVIDEO : निवणुकीआधी धनगर आरक्षण मिळणार\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nराफेलप्रकरणी भाजप भलताच आक्रमक, आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\nपुण्यात पाणी कपातीचं संकट, आज होणार निर्णय : या आहेत महत्त्वाच्या बातम्या\nण्याला पाणीपुरवढा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये पाण्याचा साठा कमी झाला आहे. त्यामुळे जून महिन्यापर्यंत पाणी टिकवण्यासाठी नियोजन आवश्यक असून त्याची बैठक आज होणार आहे.\nकृष्णा कपूरचा लाडका होता नातू रणबीर, दोघांमध्ये होतं अनोखं शेअरिंग\nमुस्लिमांसाठी अयोध्या हे धार्मिक स्थळ नाही -उमा भारती\nVIDEO : पंकज उधास म्हणतायत, गणपती बाप्पा मोरया\nVIDEO : चेतन भगतच्या नव्या पुस्तकाचा फिल्म स्टाईल प्रोमो पाहिलात का\n#bhimakoregaon : हायकोर्टानं पोलिसांना फटकारलं, माओवाद्यांची माहिती दिलीच कशी\nकॅन्सरवर मात करत इरफान खान करणार 'या' बायोपिकमध्ये काम\nगोविंदा आला रे...मुंबई, ठाण्यात आज दहीहंडीची धूम, पण खेळताना काळजी घ्या\nग्वाल्हेरच्या राधा-कृष्णाला 100 कोटींच्या दागिन्यांचा साज\nVIDEO : बीडच्या कारागृहात साजरा झाला कृष्ण जन्म सोहळा\nठाण्यातल्या दिडशे वर्षांच्या कृष्ण मंदिरात दरोडा; 50 लाखाचे दागिने लंपास\nकाँग्रेसची नावे मतदार याद्यांमधून गायब करण्यासाठी आरएसएसची फौज कामाला- अशोक चव्हाण\nAsian Games 2018: स्वपना बर्मनचा 'सुवर्ण'भेद, भारतासाठी पटकावले अकरावे गोल्ड \nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2019-01-17T04:32:30Z", "digest": "sha1:WVFJLUKEE3T4P2UIDUD6BIJRE4XR4DPF", "length": 10716, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चाळीसगाव- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : पुण्यात पुन्हा पाणीगळती, वाहतूकीचा मोठा खोळंबा\nVIDEO : निवणुकीआधी धनगर आरक्षण मिळणार\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nराफेलप्रकरणी भाजप भलताच आक्रमक, आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\nVIDEO : चोर समजून दोघांना मारहाण,भाजप आमदारानेही कानशीलात लगावली\nजिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील विसापूर येथे १५ जून रोजी घडली होती. या सहा पुरुष बहुरुप्यानी तृतीय पंथींचा वेष परिधान केला होता\nचाळीसगावमध्ये ट्रकने वाहतूक पोलिसाला चिरडलं\nमहाराष्ट्र Dec 10, 2017\nचाळीसगावमध्ये नरभक्षक बिबट्याला अखेर ठार करण्यात यश\nचाळीसगावचा नरभक्षक बिबट्या मालेगावात, 7 वर्षांच्या चिमुरड्याचा घेतला जीव\nमहाराष्ट्र Nov 28, 2017\nजळगावातल्या 'त्या' नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत घेतलेत 6 बळी\nजळगाव : नरभक्षक बिबट्याचा वृद्ध महिलेवर हल्ला,बळीची संख्या 6 वर\nचाळीसगावमध्ये अंत्ययात्रेला वानराची उपस्थिती\nखान्देशमधील विजयी नगराध्यक्ष उमदेवाराची यादी\nनगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले\nजळगावात 15 दिवसांमध्ये 11 शेतकर्‍यांच्या आत्महत्या\nचाळीसगावजवळ बस-कंटेनर अपघातात २२ ठार\nचाळीसगावजवळ एसटीला भीषण अपघात\nराज्यातील कायमचे बंद आणि सूट मिळणार्‍या टोलनाक्यांची यादी\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/all/page-5/", "date_download": "2019-01-17T05:03:08Z", "digest": "sha1:6BCVOVMCC5EE6ARJPDG3OQ3YKC5HBWVQ", "length": 10394, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पोलीस कर्मचारी- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : पुण्यात पुन्हा पाणीगळती, वाहतूकीचा मोठा खोळंबा\nVIDEO : निवणुकीआधी धनगर आरक्षण मिळणार\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\n'चंद्रकांत खैरे को गुस्सा क्यू आया',पोलिसाची धरली काॅलर\nपुलवामामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू\nएक्स्प्रेस वेवर भरधाव कारने दोन पोलिसांना उडवलं\nभगवानगडाला छावणीचं स्वरूप, महंतांच्या समर्थकांना नोटिसा\nपिंपरी चिंचवडसाठी लवकरच स्वतंत्र्य पोलीस आयुक्तालय \nसरकारी रुग्णालयातील डॉक्टरांना सुरक्षा पुरवा, कोर्टाचे राज्य सरकारला आदेश\nपोलीस दाम्पत्याने एव्हरेस्ट सर करून रचला इतिहास\nतक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या जोडप्याला पोलिसांची बेदम मारहाण\nसूरज परमार आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन\nविजयसिंह मोहिते-पाटलांच्या पुतण्याची पोलिसांना मारहाण\nअखेर चड्डी बनियान गँग सापडली, 4 जण गजाआड\nशाहरुख आणि आमीरच्या सुरक्षेत मुंबई पोलिसांकडून कपात\nपुण्यात आपटे रस्त्यावर पोलिसावर गोळीबार\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/girgaon/news/", "date_download": "2019-01-17T05:16:10Z", "digest": "sha1:ZIEP7QOTPTXGUYQEIU5OWG2HZWQUKNWI", "length": 9062, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Girgaon- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : पुण्यात पुन्हा पाणीगळती, वाहतूकीचा मोठा खोळंबा\nVIDEO : निवणुकीआधी धनगर आरक्षण मिळणार\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\nगणेशोत्सव बिनधास्त साजरा करा, राज ठाकरेंचं गिरगावकरांना आवाहन\nमी गिरगावातल्या गणेश मंडळांना बिनधास्त गणेशोत्सव साजरा करा असं सांगितलंय.\nदिलेल्या शब्दाला जागले राज ठाकरे, गिरगावकरांच्या मदतीला धावले\nगिरगावमध्ये इमारतीचा भाग कोसळला, जीवितहानी नाही\n'गिरगाव चौपाटी' आता होणार 'स्वराज्य भूमी'\nगणेश भक्तांवर विषारी माशांचा हल्ला, गिरगाव चौपटीवरील घटना\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/t2790/", "date_download": "2019-01-17T04:33:09Z", "digest": "sha1:LIYFAKQ5JILUJ3EL7E3CHCIPGX4MVF5T", "length": 2311, "nlines": 54, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको-मोबाईल", "raw_content": "\nबाब्या : झंप्या आपल्या दोघांकडेही मोबाईल आहे.\nझंप्या : होय की. इंच का पिंच\nबाब्या : ओये मला म्हणायचंय की आपल्या दोघांकडेही एकमेकांचा नंबर आहे. पण तरीही काही सांगायचं असलं की तू मला 'लेटर' का म्हणून पाठवतोस रे नेहमी नेहमी\nझंप्या : अरे यार. मग काय करू. जेव्हा जेव्हा मी तुझ्या मोबाईलवर फोन करतो तेव्हा तुझी मोबाईल ऑपरेटर बाई सांगते....\n'पर्सन यु आर कॉलिंग इज बिझी... प्लिझ ट्राय `लेटर`\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/20-years-of-prabodhankar-thackeray-sports-complex/", "date_download": "2019-01-17T05:29:42Z", "digest": "sha1:T4N4EDBTKRG5YYPVZNVKRR735GFZ6YC2", "length": 15870, "nlines": 255, "source_domain": "www.saamana.com", "title": "प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाची 20 वर्षे पूर्ण | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nदोन भावांवर भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव, मृतदेह फेकून आरोपी फरार\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nपु.ल.देशपांडे उद्यानासमोर 4 फूट पाण्याचे तळे, व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर…\nव्याघ्र पर्यटन, जंगलातून समृद्धी कडे….\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nममता बॅनर्जींच्या सभेत सोनिया-राहुल येणार नाही, खर्गेंना प्रतिनिधी म्हणून पाठवणार\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम : हिंदुस्थानचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nप्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाची 20 वर्षे पूर्ण\nविलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाला 27 ऑक्टोबर 2018ला 20 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. शंकरराव अभ्यंकर यांच्या हस्ते जलतरण प्रशिक्षक अरविंद साठये, जिम्नॅस्टीक प्रशिक्षक नीलम बाबर-देसाई, राजीव डिसोझा, पत्रकार नारायण सावंत, कर्मचारी संजय देसाई, जयसुभाष नायर व कविता प्रभुलकर यांना गौरवण्यात आले. 1998 साली सुरु झालेल्या या क्रीडा संकुलात जलतरण, ज्युडो, तायक्वांदो, रायफल शूटींग, रोलर स्केटींग, योगा, जलतरण डायव्हिंग, मार्शल आर्टस् या क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण युवकांना तज्ञांकडून दिले जात आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमहिलांचा ट्वेण्टी-20 वर्ल्ड कप उद्यापासून, हिंदुस्थान-पाकिस्तान 11 नोव्हेंबरला भिडणार\nपुढीलव्हिडीओ-पराभवामुळे ट्रम्प यांचा थयथयाट, पत्रकाराला उद्धट म्हणत प्रेस पास रद्द केला\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपु.ल.देशपांडे उद्यानासमोर 4 फूट पाण्याचे तळे, व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nदोन भावांवर भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव, मृतदेह फेकून आरोपी फरार\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nडंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटणार, अंबरनाथची जागा लवकरच पालिकेला मिळणार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/ambenali-ghat-bus-accident-prakash-sawant-desai-video-297756.html", "date_download": "2019-01-17T05:23:47Z", "digest": "sha1:7PH7HRNNPORIVF5P5EQWZGHEIBZQ77C3", "length": 16569, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : 'फांदी तुटली असती तर मीही वाचलो नसतो'", "raw_content": "\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : पुण्यात पुन्हा पाणीगळती, वाहतूकीचा मोठा खोळंबा\nVIDEO : निवणुकीआधी धनगर आरक्षण मिळणार\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\nVIDEO : 'फांदी तुटली असती तर मीही वाचलो नसतो'\nअचानक बस दरीत कोसळली. काय घडतंय काही कळत नव्हतं. बसमधून कोसळल्यानंतर मी एक झाडाची फांदी पकडली\nरायगड, 28 जुलै : पोलादपूर -महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात 800 फूट खोल दरीत बस कोसळून 33 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या मृत्यूतांडवातून कोकण कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक प्रकाश सावंत देसाई हे नशीब बलवत्तर होते म्हणून बचावले. दरीत बस कोसळ्यानंतर ते कसे बाहेर आले त्यांचा एक व्हिडिओ समोर आलाय.\nअचानक बस दरीत कोसळली. काय घडतंय काही कळत नव्हतं. बसमधून कोसळल्यानंतर मी एक झाडाची फांदी पकडली. जर ती फांदी तुटली असतीतर मी सुद्धा त्यांच्यासोबत खोल दरीत गेलो असतो. झाडांचा बुंधा पकडला, तरी हात सटकत होता...कधी मातीत हात घालून, तर कधी झाडांना पकडून कसाबसा वर आलो. बस कोसळ्यानंतर प्रचंड आवाज झाला होता. तो आवाज ऐकून बाजूलाच असलेल्या धबधब्यातून वर आले. त्यातील एका इसमाने मला मोबाईल दिला आणि मुंबईला निघून गेला. मला जे नंबर आठवत होते त्यांना फोन केला. मला माझा मित्र अजितचा नंबर लक्षात होता त्याला फोन केला. त्यानंतर पोलीस स्टेशनचा नंबर पाठ होतो तिथे फोन केला. मग त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले.\nVIDEO : 'ज्या' ठिकाणी घडला बसला अपघात तेथील दृश्य\nघाटात रस्त्यावर मातीच्या ढिगार होते त्यावरून बसचे चाक घसरले आणि बस दरीत डाव्याबाजूला घसरतच गेली. मला जी नावं आठवत होती ती सगळी नावं सांगितली.\nबस दरीत कोसळण्याआधी काय घडलं \nकोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची सहल महाबळेश्वरला सकाळी 6.30 च्या सुमारास निघाली होती. शनिवार आणि रविवार सलग दोन दिवस जोडून आल्यामुळे महाबळेश्वरला ही सहल निघाली होती. यासाठी एक खासगी बस भाड्याने घेण्यात आली होती. एकूण 32 जण या सहलीत सहभागी झाले होते. सकाळी 10.30 च्या सुमारास बस आंबेनळी घाटात पोहोचली. रस्त्याच्या बाजूला मातीचे ढिगार तयार करून ठेवले होते त्यावर बसचे चाक सरकले आणि बस दरीत डाव्याबाजूला घसरली. काही कळायच्या आतच बस दरीत कोसळली. बस जेव्हा दरी घसरत होती तेव्हा मी बसमधून बाहेर फेकला गेलो आणि वाचलो.\nBus Accident Update : ट्रेकर्सच्या मदतीने मृतांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू\nमी जिथे पडलो तिथून बस खूप आली कोसळली होती. मला तिथपर्यंत जाणे शक्य नव्हते. आमच्यासोबत आणखी सहकारी दुसऱ्या गाडीने मागून येत होते. मी कसाबसा घाट चढून बाहेर आलो. रस्त्यावर आल्यावर तिथे मोबाईलला रेंज नव्हती. रस्त्यावर आल्यानंतर तिथून फोन केला. मला माझा एक मित्र अजितचा फोन नंबर लक्षात होता त्यालाच फोन केला आणि घटनेची माहिती दिली. त्याने पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी आम्हाला फोन केला. तेव्हा घडलेली सगळी हकीकत सांगितली.\nआंबेनळी घाटात ही बस जवळपास 8०० फूट खोल दरीत कोसळली.आतापर्यंत १२ मृतदेह बाहेर काढल्याची माहिती आहे. महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीनं इथं बचावकार्य सुरू आहे. कोकण कृषी विद्यापीठाचे 38 कर्मचाऱ्यासह 2 चालक या बसमधून महाबळेश्वरला सहलीला निघाले होते. सध्या तिथे पुण्याहून एनडीआरएफची टीमही दाखल झालीये. या बसमधल्या प्रवाशांपैकी सहाय्यक कृषी अधिक्षक प्रकाश सावंत देसाई यांनी या दरीतून वर येऊन अपघाताची माहिती दिली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\n दररोज सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहात ही अॅप शरीराला धोकादायक\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/ajit-wadekar/", "date_download": "2019-01-17T04:32:07Z", "digest": "sha1:VWPLI2GHKQGOAB3CPBDLGEWS5H6BPS62", "length": 11439, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ajit Wadekar- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : पुण्यात पुन्हा पाणीगळती, वाहतूकीचा मोठा खोळंबा\nVIDEO : निवणुकीआधी धनगर आरक्षण मिळणार\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nराफेलप्रकरणी भाजप भलताच आक्रमक, आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\nVIDEO: सचिन तेंडुलकरने घेतले अजित वाडेकरांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन\nभारताचे माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे बुधवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. आज त्यांच्या स्पोर्ट्सफिल्ड अपार्टमेंट, वरळी सी फेस येथील निवासस्थानी सकाळी १० वाजल्यापासून अंत्यदर्शनासाठी चाहत्यांच्या रांगा लागल्या. सचिन तेंडुलकरही अजित वाडेकरांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचला. वाडेकरांच्या पश्चात पत्नी रेखा वाडेकर, मुलं प्रसाद, विपुल मुलगी कश्मिरा असून मुलगा विपुल काल रात्री अमेरिकेहून भारतात आला. आज दुपारी १२ वाजता दादर येथील विद्युत दाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. १९७१ चे वेस्ट इंडिज आणि इंग्लंडवरील विजय हे भारताच्या आजवरच्या क्रिकेट वाटचालीतील मैलाचे दगड मानले जातात. तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम फलंदाज आणि स्लीपमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक अशी वाडेकर यांची ख्याती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री, भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनीही वाडेकर यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.\nPHOTOS: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात भारताने गमावले 'हे' ५ दिग्गज व्यक्तिमत्त्व\nभारतीय क्रिकेट विश्वाचा तारा निखळला, माजी कर्णधार अजित वाडेकर यांचं निधन\nज्येष्ठ क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचं मुंबईत निधन\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/ends/", "date_download": "2019-01-17T04:59:47Z", "digest": "sha1:QFVNCLVPHE7WXJ6EGN2DNT7ECJNXP5UK", "length": 10181, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ends- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : पुण्यात पुन्हा पाणीगळती, वाहतूकीचा मोठा खोळंबा\nVIDEO : निवणुकीआधी धनगर आरक्षण मिळणार\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nसोनाली बेंद्रेच्या पतीनं लिहिलेली पोस्ट वाचलीत तर डोळ्यात नक्की पाणी येईल\nसोनाली बेंद्रेला तिच्या मुलानं दिल्या 'या' टिप्स\nटेक्नोलाॅजी Dec 21, 2018\nलवकरच येणार onePlus चा 5G स्मार्टफोन, सोशल मीडियावर फोटो झाला लिक\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nAvenger च्या End Game चा ट्रेलर पाहायला तुम्ही विसरू नका\nलवकरच हसवायला येतोय अक्षयकुमार, ट्विट करून दिली माहिती\n'ऑक्टोबर अखेरीस दुष्काळ जाहीर करणार'\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/599", "date_download": "2019-01-17T05:22:17Z", "digest": "sha1:NMV5D3OY52WTVEFCSK3QHXWAZ2RFCG3O", "length": 35837, "nlines": 212, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "स्त्रीभ्रूणहत्या रोखणं खरंच कठीण आहे काय?", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nस्त्रीभ्रूणहत्या रोखणं खरंच कठीण आहे काय\nअर्धेजग - महिला दिन विशेष\nया लेखातील सर्व छायाचित्रं प्रातिनिधिक आहेत\nजबाबदारी आणि कर्तव्य याविषयी भारतीय समाज बराच उदासीन आहे. उलटपक्षी बऱ्याचदा असं दिसतं की, कुणी काळजीपूर्वक कर्तव्य करत असेल तर त्याची खिल्ली उडवली जाते. रस्त्यावर कचरा फेकणं, कुठेही थुंकणं, कर चुकवण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या करणं, पैसे घेऊन मतदान करणं, कुठं रांगेत उभं राहण्याची वेळ आली तर अरेरावी किंवा वशिला वापरत पुढे सरकणं, रस्त्याच्या कडेनं उभं राहणं, राजरोसपणे झाडं तोडणं, स्वतःची जमीन असताना सरकारी जमिनीवर अतिक्रमण करणं, वीज चोरून वापरणं, अनावश्यक असा पाण्याचा अपव्यय करणं... असे रोजच्या दैनंदिन जीवनात नको इतके नियम आपण मोडत असतो तरीही आपल्याला पारदर्शक सरकार हवं असतं, स्वच्छ पाणी, चांगले रस्ते, कार्यतत्पर सरकारी अधिकारी हवे असतात. त्यांनी कुठे कुचराई केली तर आपण त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यायला मागे-पुढे पाहत नाही. लाचखोर अधिकाऱ्यांची पाठराखण करून कर्तव्यतत्पर अधिकाऱ्यांना वेठीस धरलं जातं. आणि वरून कुणी लाचखोर सापडला की, त्याला ‘भ्रष्ट’ म्हणून हिणवलं जातं. परंतु कधीही आपण हा विचार करत नाही की, मी जर लाच दिली नाही, मी जर नियमांचं पालन केलं तर या अधिकाऱ्यांची, सरकारी कर्मचाऱ्यांची काय बिशाद आहे माझं काम अडवून धरण्याचं किंवा लाच घेण्याची, पण कुणीही स्वतःच्या आत डोकावून पाहत नाही. नियम मोडणारेच नियमांचा आग्रह धरतात. आपला सदसदविवेक कुठं जातो\nकाल सकाळी एक बातमी वाचली- ‘क्रूरकर्मा खिद्रपुरेकडून नऊ वर्षं स्त्रीभ्रूणहत्या’. सविस्तर बातमी वाचल्यावर तासगावच्या सौ. स्मिता जमदाडे या उपचारादरम्यान मृत पावलेल्या महिलेच्या नातेवाइकांनी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला म्हणून त्याच्यावर कारवाई झाली आणि या घटनेचा उलगडा झाल्याचं कळलं. मला ही बातमी वाचून तीन प्रश्न पडले-\n१) त्या महिलेला जवळ रुग्णालय असताना मिरजला नेलं, म्हणजे या नातेवाइकांना स्त्रीभ्रूणहत्या करायची होती का मग त्याच डॉक्टरकडे का गेले मग त्याच डॉक्टरकडे का गेले वैद्यकीय सेवा करताना मला अनेकदा हा अनुभव येतो की, नातेवाइकांचा, विशेतः मुलीच्या माहेरच्या आणि खुद्द मुलीचा आग्रह असतो, तपासण्या करून गर्भ खाली करण्याचा. त्या अगदी भावनिक होऊन आग्रह करत राहतात. ‘तुम्ही आमचे फमिली डॉक्टर आहात, तुम्ही आमची सोय करायला हवी...’ अशा एक ना अनेक गोष्टी सांगत राहतात. जर आपण डॉक्टरांनी चांगलं वागावं असा आग्रह आपण धरत असू तर अशा नको त्या अपेक्षा का ठेवाव्यात वैद्यकीय सेवा करताना मला अनेकदा हा अनुभव येतो की, नातेवाइकांचा, विशेतः मुलीच्या माहेरच्या आणि खुद्द मुलीचा आग्रह असतो, तपासण्या करून गर्भ खाली करण्याचा. त्या अगदी भावनिक होऊन आग्रह करत राहतात. ‘तुम्ही आमचे फमिली डॉक्टर आहात, तुम्ही आमची सोय करायला हवी...’ अशा एक ना अनेक गोष्टी सांगत राहतात. जर आपण डॉक्टरांनी चांगलं वागावं असा आग्रह आपण धरत असू तर अशा नको त्या अपेक्षा का ठेवाव्यात आणि असं करताना जर त्या महिलेचा मृत्यू झाला तर एकट्या डॉक्टरला का खुनी ठरवावं आणि असं करताना जर त्या महिलेचा मृत्यू झाला तर एकट्या डॉक्टरला का खुनी ठरवावं आग्रह करणाऱ्या नातेवाइकांवरही मनुष्यवधाचा खटला का भरू नये आग्रह करणाऱ्या नातेवाइकांवरही मनुष्यवधाचा खटला का भरू नये पण प्रत्यक्षात होतं नेमकं उलट. त्या नातेवाइकांना समाजाची सहानुभूती मिळते. समाजानं डॉक्टरवर कारवाई करा म्हणताना स्त्रीभ्रूणहत्येचा आग्रह धरणाऱ्या नातेवाइकांनाही वाळीत टाकायला हवं किंवा त्यांच्यावरही कारवाईचा आग्रह धरायला हवा. परंतु तसं होताना दिसत नाही. उलटपक्षी डॉक्टरपेक्षा त्या स्त्रीची घरातल्या लोकांमध्ये भावनिक गुंतवणूक जास्त असते. उद्या तयार होणाऱ्या मुलाच्या गर्भासाठी आज जिवंत असलेल्या त्या स्त्रीला जीवन-मरणाच्या उंबरठ्यावर सोडलं जातं. आणि हे करणारे तिचे जवळचेच असतात. मग अशा नातेवाइकांना डॉक्टरच्या नावे ओरडण्याचा नैतिक अधिकार उरतो का\n२) अशा स्त्रीभ्रूणहत्या करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करण्याच्या अधिकार त्या भागातील आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांनाही असतात. मग जवळपास असे गुन्हे करणारे डॉक्टर त्यांना कसे माहीत होत नाहीत खरं तर इथंच साऱ्या गुन्ह्यांना रोखता येऊ शकतं. आता नवनवीन योजनांद्वारे अनेक स्त्रिया सरकारी सुविधा घेत आहेत. खाजगी रुग्णालयातील प्रसूतीचं प्रमाण ५० टक्के घटलं आहे. इतक्या यशस्वीपणे या सरकारी योजना राबवल्या जात आहेत. माता-बालक तपासणीसाठी घरोघरी ‘आशा’ फिरत असतात. त्यांना घराघरातील गोष्टी ज्ञात असतात. पहिली मुलगी आहे मग त्या स्त्रिला पुन्हा दिवस गेले तर ती कुठे उपचार घेत आहे, हे या आशांच्या माध्यमांतून सरकारी अधिकाऱ्यांना नक्की समजू शकतं. संशयास्पद काही आढळलं तर ते अधिकारी तथाकथित डॉक्टरबद्दल चौकशी करू शकतात. दवाखान्यातील वर्दळीवरूनही या गोष्टीचा अंदाज बांधणं नक्कीच अवघड नाही. असं असूनही त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलं जातं. बऱ्याचदा अशा डॉक्टरकडे स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून हे डॉक्टर येत असतात. वरील कारवाई झालेल्या डॉक्टरची माहिती नऊ वर्षांत या सरकारी कर्मचाऱ्यांना होऊ नये, हे अविश्वसनीय आहे.\nसरकारी कर्मचाऱ्यांनी जर ठरवलं तर स्त्रीभ्रूणहत्या रोखणं अशक्य आहे का ज्या परिसरातील डॉक्टर दोषी असतील तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची चौकशी होणं गरजेचं नाही का\n३) वरील उल्लेख केलेले लोक गुन्ह्यातील दुय्यम साथीदार होऊ शकतात, परंतु जे गुन्हा करतात ते डॉक्टर नक्कीच शिक्षेस पात्र असतील. बऱ्याचदा नातेवाईक आणि इतर सामाजिक घटक हे अशिक्षित असतात. त्यांच्या मनावर झालेले जन्मापासूनचे स्त्री-पुरुष भेदाचे संस्कार पुसणं थोडं अवघड असतं. परंतु या डॉक्टरांना सर्व माहीत असून फक्त पैसा मिळतो, म्हणून अशा प्रकारे अमानुषपणे गर्भपात करणं योग्य वाटावं यासारखा भारतीय शिक्षणाचा पराभव नाही.\nशिक्षणानं संवेदना जागृत होत नसतील तर हे शिक्षण चुकीच्या मार्गानं जात आहे, याचं हे अत्यंत दुर्दैवी उदाहरण म्हणावं लागेल. प्रत्येक डॉक्टरनं जर ठरवलं की, मी स्त्रीभ्रूणहत्या करणार नाही तर हे रोखणं अवघड आहे काय डॉक्टरांची इच्छाशक्ती नक्कीच हे रोखू शकेल. अशा स्त्रीभ्रूणहत्या करणाऱ्या डॉक्टरांना जर संपूर्ण डॉक्टर असोसिएशन्सनी समज दिली तर हे थांबणार नाही का\nया तिन्ही गटात प्रबळ इच्छाशक्ती आणि सामाजिक प्रश्नांबद्दलची संवेदनशीलता आवश्यक आहे. X आणि Y हे घटक मुलगा वा मुलगी होणं ठरवतात, हे आज शिकलेली मुलगी जाणते आणि तरीही या स्त्रीभ्रूणहत्येच्या गुन्ह्यात गोवली जाते, यासारखी शोकांतिका नाही\nलेखिका मुक्ताई ग्रामीण महिला संघ (नागरगाव, शिरूर, जि. पुणे)च्या अध्यक्ष आहेत.\nआदित्य तुमच्या भावना अगदी योग्य आहेत . या सुशिक्षित मुली नवरा नाही म्हणत असताना अनेकदा गर्भपात करताना मी पाहिल्या आहेत . खरोखर या मुली शिकल्या का हा प्रश्न मलाही त्रास देतो . ती उलटून नाही म्हणत नाही का हा प्रश्न मलाही त्रास देतो . ती उलटून नाही म्हणत नाही का याची अनेक कारणे आहेत . त्याविषयी मी स्वतंत्र लिहीणार आहे . आज कायदा कडक आहे म्हणून लिंगनिदान कमी झाले असे नाही तर लिंगनिदानेचे रेट सर्वसामान्याच्या हाताबाहेर आहेत म्हणून प्रमाण कमी आहे . अजून एक शोकांतिका सांगते ..एका अशा डॉक्टरला मी विचारले तुम्ही का करता अशा गोष्टी याची अनेक कारणे आहेत . त्याविषयी मी स्वतंत्र लिहीणार आहे . आज कायदा कडक आहे म्हणून लिंगनिदान कमी झाले असे नाही तर लिंगनिदानेचे रेट सर्वसामान्याच्या हाताबाहेर आहेत म्हणून प्रमाण कमी आहे . अजून एक शोकांतिका सांगते ..एका अशा डॉक्टरला मी विचारले तुम्ही का करता अशा गोष्टी त्यांंनी तेच उत्तर दिले ...मी घरी जात नाहीत त्यांच्या तेच येतात माझ्याकडे ..मी नाही केले तर दुसरीकडे ते करून घेणारच ..असो . डॉ संध्या शेलार .\nसगळी नाटकं चालू आहेत... त्या डॉक्टर ला चेचून मारा पण जे लोक त्याच्या कडे बायकोला घेऊन जात होते त्या हरामखोरांचे काय... त्यांच्या बायकांचे काय... त्यांच्या बायकांचे काय. डॉक्टर त्यांच्या घरी आला होता का, तुझ्या बायकोच्या पोटात मुलगा आहे कि मुलगी ते बघुयात, चल असे म्हणत. डॉक्टर त्यांच्या घरी आला होता का, तुझ्या बायकोच्या पोटात मुलगा आहे कि मुलगी ते बघुयात, चल असे म्हणत. त्या डॉक्टर चा दवाखाना म्हैसाळ गावात अगदी बाजारपेठेत आहे म्हणे. माझा अजिबात विश्वास नाही कि हे सगळे गलिच्छ धंदे तिथे बिनबोभाट चालले होते आणि कुण्णा कुण्णालाही पत्ता सुद्धा लागला नाही.... खरेतर ह्या सगळ्या जोडप्याना शोधून काढून त्यांची जबरदस्तीने नसबंदी (दोघांची ही) केली पाहिजे... मी लक्ष्मीनगरला राहत असताना आमच्या घरासमोर झोपडपट्टी होती(म्हणजे अजूनही आहे) तिथे कायमच दारुडे नवरे झिंगून आपल्या बायकांना बडवत , अगदी भर चौकात बडवत पण त्या बायका देखील गुमान मार खात नसत, त्याला अत्यंत घाणेरड्या शिव्या देत, उलट मारत,अगदी पायातली चप्पल काढून मारत. आणि काही कारणाने नवऱ्या ने मुलांना हात जरी लावला तरी चवताळून अंगावर जात, माझा काही संबंध नसताना आणि दुरून बघताना हि माझा थरकाप उडत असे, आजही हे लिहिताना ते त्यांचे ते चवताळलेले रूप आठवून अंगावर शहारे उभे राहिले ...हे मी स्वत: एक दोनदा नाही अनेक वर्षे पाहिलेले आहे, मग मला कळत नाही कि माणसात ही कुठली नवीन कणाहीन,बेशरम आयांची प्रजाती निर्माण झाली आहे कि नवरा पोट पाडायला हिला घेऊन जातो आणि हि गुमान जाते. त्या डॉक्टर चा दवाखाना म्हैसाळ गावात अगदी बाजारपेठेत आहे म्हणे. माझा अजिबात विश्वास नाही कि हे सगळे गलिच्छ धंदे तिथे बिनबोभाट चालले होते आणि कुण्णा कुण्णालाही पत्ता सुद्धा लागला नाही.... खरेतर ह्या सगळ्या जोडप्याना शोधून काढून त्यांची जबरदस्तीने नसबंदी (दोघांची ही) केली पाहिजे... मी लक्ष्मीनगरला राहत असताना आमच्या घरासमोर झोपडपट्टी होती(म्हणजे अजूनही आहे) तिथे कायमच दारुडे नवरे झिंगून आपल्या बायकांना बडवत , अगदी भर चौकात बडवत पण त्या बायका देखील गुमान मार खात नसत, त्याला अत्यंत घाणेरड्या शिव्या देत, उलट मारत,अगदी पायातली चप्पल काढून मारत. आणि काही कारणाने नवऱ्या ने मुलांना हात जरी लावला तरी चवताळून अंगावर जात, माझा काही संबंध नसताना आणि दुरून बघताना हि माझा थरकाप उडत असे, आजही हे लिहिताना ते त्यांचे ते चवताळलेले रूप आठवून अंगावर शहारे उभे राहिले ...हे मी स्वत: एक दोनदा नाही अनेक वर्षे पाहिलेले आहे, मग मला कळत नाही कि माणसात ही कुठली नवीन कणाहीन,बेशरम आयांची प्रजाती निर्माण झाली आहे कि नवरा पोट पाडायला हिला घेऊन जातो आणि हि गुमान जाते पायातली चप्पल काढून रस्त्यातच सडकवायला काय होत पायातली चप्पल काढून रस्त्यातच सडकवायला काय होत\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\nनिवडणुकीत ‘मी’ कुठेही दिसत नाही. ‘मी’ म्हणजे निवडणुकीच्या प्रक्रियेत फारसा ग्राह्य न धरला जाणारा वर्ग\n१० टक्के आर्थिक आरक्षण : तुज ‘निवडणूकपूर्व बक्षिसी’ म्हणू की ‘गुळगुळीत गाजर’ रे\n‘आरक्षण’ म्हणजे ‘गरिबी हटाव’ कार्यक्रम नाही\nचांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हवा\nचांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हवा\nतुमचं मूल कुपोषित असो अगर नसो, मात्र त्यांना चांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हरकत नाही. पैसे देऊन बाजारातील निकृष्ट पदार्थ खाण्यापेक्षा चुरमुरे-फुटाण्यांची गोडी न्यारीच असणार आहे. ‘आपल्या मुलाचं आरोग्य आपल्या हाती’ या उक्तीची कृती पालक करतील, तेव्हा कुषोषणाचे मुद्दे संपुष्टात येतील हे नक्की. आजची बालकं उद्याचं भविष्य आहे.......\nपालकांना ‘संगोपना’चं भान किती आहे, यावर बाळाची जडणघडण अवलंबून असते\nमुलांचं स्मित हास्य ही पालकांप्रती असलेल्या विश्वासाची निशाणी आहे. अनुकरणयोग्य असं वर्तन, सुसंवाद ठेवणं, समजून घेणं, त्यांच्यातला एक होऊन मैत्रीचं नातं निर्माण करणं हे पालकांच्या हाती आहे. याचा मुलांच्या जडणघडणीवर परिणाम पडतो. आपलं मूल भविष्यात मनमोकळं बोलणारं, आत्मविश्वासानं वावरणारं असायला हवं, तर हे सगळं दक्षतापूर्वक करायला हवं. असं केलं तर प्रत्येक मूल मुक्त आकाशात झेपावेल.......\nजेव्हा एक ‘आशा कार्यकर्ती’ सरपंच होते आणि गावकरी त्यांच्या कामाचं महत्त्व जाणतात तेव्हा...\nसुरेखाताईं सरपंच असूनही त्यांचा वावर कुठंही मिरवण्यापुरता मर्यादित नव्हता की, त्यात कुठलंही पुढारलेपण नव्हतं. उलट त्या कार्यकर्तीच्याच उत्साहानं रक्ततपासणीच्या शिबिराकडे लक्ष देऊन होत्या. प्रत्येकीची विचारपूस करत होत्या आणि त्यांना आग्रहानं अल्पोहार घेण्यास सांगत होत्या. रक्ततपासणी ही काय मोठी भानगड असं कुणालाही वाटू शकतं, पण मोबाईलची रेंजही न मिळणारं हे गाव आहे.......\nभारतात दहापैकी केवळ चार अर्भकांना पहिल्या तासांत स्तनपान दिले जाते. इतरांना ते मिळत नाही.\nमुख्यत्वेकरून जी बाळंतपणे योनीमार्गातून (नॉर्मल) होतात, त्या बाळांना पहिल्या एक तासात स्तनपान दिले जाते. सिझेरियन पद्धतीने जन्माला येणाऱ्या अर्भकांना स्तनपानात विलंब होत असल्याचे चित्र जगभर आहे. या अहवालानुसार ५१ देशांमध्ये सिझेरियनच्या तुलनेत नॉर्मल पद्धतीने झालेल्या बाळांना पहिल्या तासात स्तनपान मिळण्याची शक्यता दुप्पट शक्यता आहे. बाळ जगात आल्याबरोबर तातडीने स्तनपान देणे अत्यंत आवश्यक आहे.......\nस्त्री-मुक्ती असावी, पण त्यात आपली बायको, सून, मुलगी, बहीण नसावी\nसमाजाचा एक घटक या नात्यानं आपला विकास हा सामाजिक विकासावर अवलंबून आहे. सावित्रीबाई, रमाई, फातिमाबाई यांचा वारसा आपल्यासमोर आहे. तसंच सामाजिक परिवर्तनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे. तेव्हा ‘शिवाजी जन्मावा, पण तो शेजारच्या घरात’ किंवा ‘स्त्री-मुक्ती असावी, पण त्यात माझी बायको, सून, मुलगी, बहीण नसावी’, असा उपटसुंभ विचार करून कसं चालेल\nजेव्हा अहिल्या, सीता आणि द्रौपदीला ‘#MeToo’ म्हणायचं होतं...\nत्या पुरुषाची सामाजिक प्रतिमा, त्याचा जातिधर्म, त्याचा कबुलीजबाब याद्वारे समाजाची सहानुभूती प्रत्यक्ष घटनेकडे कानाडोळा करते. म्हणजेच ‘ते तर ऋषी होते आणि त्यांनी मोठ्या मनानं अहिल्येला उ:शाप दिलाच की’ ही प्रतिक्रिया आणि ‘तो तर मोठा लेखक आहे आणि त्यानं कबुली दिलीय ना’ ही दोन्ही विधानं एकाच साच्यातली आहेत.......\n‘#MeToo’ आणि भारतीय महिला... कायद्याच्या दृष्टिकोनातून\nभारतात अमेरिकेप्रमाणेच मनोरंजन क्षेत्रात ‘मी टू’ सुरू झालं. डेजी इराणी यांनी वयाच्या ६६व्या वर्षी सहा वर्षांची बाल कलाकार म्हणून काम करताना त्यांना सांभाळणार्‍या माणसाकडूनच बलात्कार करण्यात आल्याचं सांगितलं. तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर आरोप केल्यानंतर तिला ट्रोल करण्याचे प्रयत्न झाले. संस्कारी बाबूजी आलोकनाथ यांच्यावर विन्ता नंदा यांनी बलात्कार केल्याचे आरोप लावले.......\nत्यांची वेगळी ओळख आपण सन्मानानं जपायला हवी. (पूर्वार्ध)\nसमलिंगी संबंधांना विरोध करणाऱ्या घटनेतील ३७७ कलमाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. लढाई समुदायाच्या हक्कांसाठीच आहे. आत्मसन्मानासाठी हिजड्यांनी भीक मागू नये. काम करावं अशा चर्चांना सुरुवात झाली. गौरीचं काम चालूच असतं. काही वेळा कामं करताना गौरीला कधी विरोधही झालाय. दंडही झालाय. आता गौरी स्वतः एक गुरू आहे.......\nत्यांची वेगळी ‘ओळख’ आपण सन्मानानं जपायला हवी\nरामराज्यातही त्यांना समान दर्जा मिळाला नाही. मग वचनपूर्तीच्या स्वागतासाठी वाजवलेल्या या टाळ्या थांबल्याच नाहीत. तेव्हापासून ‘हाय हाय’ करत निषेधाच्या टाळ्यांचा हा आवाज आजपर्यंत चालूच आहे. हा आवाज त्यांच्या दुःखाचा आहे. त्यांच्या वेदनेचा आहे. रामायण काळापासून त्यांचा आवाज कोणापर्यंतही पोहोचत नव्हता. पण आता तो हळूहळू योग्य ठिकाणी पोहोचतोय. रस्ता खूप लांबचा आहे. पण बदल होतोय.......\nभारतीय पुरुषाची विकृत मानसिकता\n‘भारतीय पुरुष’ हा अनेक विसंगतींनी भरलेला प्राणी आहे. सार्वजनिक जीवनात तो ‘राष्ट्र’वादी असतो, तर घरात ‘कर्ता पुरुष’ असतो. राष्ट्राच्या दृष्टीनं तो ‘गोरक्षक’ असतो, तर घरात तो ‘स्त्रीदेहा’चा रक्षक असतो. ‘राष्ट्र’ आणि ‘स्त्रीदेह’ या त्याच्या दोन महान जहागिऱ्या असतात. त्या दोन्हींना त्यानं हद्दी ठोकून ठेवलेल्या असतात. त्या हद्दींचा रक्षक या नात्यानं तो ‘कुणी अतीपणा करत नाही ना,’ हे जातीनं पाहतो.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_491.html", "date_download": "2019-01-17T04:27:29Z", "digest": "sha1:EUIT44RLD74G6WHXDXRU4JIQO4TT2ZHW", "length": 15691, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "विश्‍वासघातकी, जुलमी,भ्रष्ट मोदी व फडणवीस सरकारच्या विरोधात जनसंपर्क अभियान -मोदी | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nविश्‍वासघातकी, जुलमी,भ्रष्ट मोदी व फडणवीस सरकारच्या विरोधात जनसंपर्क अभियान -मोदी\nअंबाजोगाई (प्रतिनिधी) जनतेला सन २०१४ साली लोकसभा निवडणुक प्रचारात दिलेल्या आश्‍वासनाला चुनावी जुमला संबोधणार्या मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्रातील व फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील राज्यातील भाजप सरकारने जनविरोधी व दिवाळखोर कारभार सुरु केला आहे.या मनमानी कारभाराचे फटके व गंभीर परिणाम देशातील व राज्यातील गोरगरिब जनतेला व मध्यम वर्गाला भोगावे लागत आहेत.देशातील लोकशाही,लोकांचे स्वातंत्र्य व भारताचे संविधान आज धोक्यात आले आहे. हुकूमशाहीकडे देशाची वाटचाल सुरु आहे. त्यामुळे विश्‍वासघातकी, जुलमी,भ्रष्ट मोदी व फडणवीस सरकारच्या विरोधात देशात अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जनसंपर्क अभियानाची हाक दिली आहे.तर राज्यात प्रदेशाध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांनी जनसंपर्क अभियान प्रभावीपणे राबविले उचलली जात आहे.त्यामुळे बीड जिल्ह्यातील जनतेने जनविरोधी भाजप सरकार उलथवून टाकण्यासाठी जनसंपर्क अभियानात सामील व्हावे.आपल्या अधिकाराचे,आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करावे कॉंग्रेस पक्ष जनतेसोबत आहे.चला तर मग लोकशाही वाचवण्यासाठी सज्ज व्हा जनसंपर्क अभियानात सहभागी व्हा.असे आवाहन बीड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.\nभारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे वतीने जनसंपर्क अभियानाचा प्रारंभ अंबाजोगाई येथे गुरूवार,दि.१ नोव्हेंबर २०१८ रोजी जनसंघर्ष यात्रा व जाहिर सभेत करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे वतीने संपादित जनसंपर्क अभियान माहितीपुस्तिकेचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे प्रभारी खा.मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा.अशोकरावजी चव्हाण,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,माजी खा.रजनीताई पाटील, माजी मंत्री प्रा.सुरेश नवले,प्रा.सत्संग मुंडे, प्रा.टि.पी.मुंडे,माजी आ.सिराज देशमुख, माजी आमदार नारायणराव मुंडे,बीड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, मिनाक्षीताई पांडुळे, ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे,दादासाहेब मुंडे, अंबाजोगाईच्या नगराध्यक्षा सौ.रचना सुरेश मोदी,केजचे नगराध्यक्ष आदित्य पाटील,प्रा.सर्जेराव काळे,अब्दुल हकीम, ऍड.विष्णुपंत सोळंके आदींसह पक्षाचे राज्य व जिल्हा पातळीवरील नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. *काय आहे कॉंग्रेसचे जनसंपर्क अभियान..\nभारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे वतीने भ्रष्ट व जनविरोधी भाजप सरकार सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे.कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुलजी गांधी यांनी जनसंपर्क अभियानाची हाक दिली आहे.देशात व राज्यात सत्तेवर आल्यापासून भाजप व शिवसेना यांच्या सरकारने पहिल्या दिवसापासून भ्रष्टाचाराला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील पंधरा मंत्री भ्रष्टाचारात, गैरप्रकारात गुंतले असूनकोणतीही चौकशी व शहानिशा न करताच मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांना क्लिन चिट दिली आहे.कर्जमाफी, दुष्काळप्रश्‍नी कागदी घोडे नाचविण्याचे व रोज नवनवे खोटे जिआर काढण्याचे काम सरकार करीत आहे. राज्यातील गोरगरिब जनता,शेतकरी, शेममजुर,विद्यार्थी, महिला,कामगार,छोटे मोठे व्यापारी हे भरडले जात आहेत.तेव्हा या सर्व समाजघटकांनी कॉंग्रेसचे जनसंपर्क अभियानात सामील व्हावे असे आवाहन कॉंग्रेस पक्षाचे वतीने करण्यात येत आहे. यासाठी पक्षाचे वतीने माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आली.या पुस्तिकेत कॉंग्रेस शासनाने १९४७ ते २०१४ पर्यंत (विरोधी पक्ष सत्तेत असलेली काही वर्षे वगळून) देशात केलेला विकास, प्रगतीची आकडेवारी तसेच राज्यात गेल्या ६० वर्षात राबविलेल्या क्रांतिकारी विकास योजना यांची माहिती दिली आहे.मोदी सरकारने जनतेचा केलेला घोर विश्‍वास व राज्यातील भाजप शिवसेना सरकारने राज्य दिवाळीखोरीत नेवून कर्जबाजारी केल्याबाबतची कॉंग्रेस व भाजप सरकारच्या काळातील विकास केल्याबाबतची तुलनात्मक माहिती यात नमुद केली आहे.अशी माहिती बीड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्त्वाखाली बीड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात, तालुक्यातील प्रत्येक शहर,गावा-गावातील प्रत्येक वाडी,वस्ती,तांडे, मोहल्ला व कॉलनीतील प्रत्येक घरात कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी, सर्व तालुकाअध्यक्ष,सर्व शहराध्यक्ष,युवक कॉंग्रेस, महिला कॉंग्रेस, सेवादल तसेच कॉंग्रेस पक्षाचे विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते महाराष्ट्राच्या हितासाठी व जनतेच्या हक्कासाठी कॉंग्रेस पक्षाचे जनसंपर्क अभियान प्रभावीपणे राबविणार आहेत\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://ravikiranrr.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-17T04:29:58Z", "digest": "sha1:3I3RXB2IG42B6RAK7L6NHZBUV6KQBV2L", "length": 14413, "nlines": 156, "source_domain": "ravikiranrr.com", "title": "महाराष्ट्राच्या इतिहास - MPSC", "raw_content": "\nराष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती\nमहालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती\nमहान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती\nपंचायतराज समिती विषयी संपूर्ण माहिती\nमहानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती\nस्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना\n1857 च्या उठावानंतरचा काळ\nभारतातील बँका बद्दल माहिती\nआर्थिक वृद्धी, आर्थिक विकास बद्दल माहिती\nभारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी\nमहाराष्ट्राची प्राकृतिक रचना :\nदारिद्रय बद्दल संपूर्ण माहिती\nविविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात\nइंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स\nभौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा\nधातू आणि अधातु उपयोग\nजीवनसत्वे व त्याचे स्त्रोत\nकुष्ठरोगाबद्दल संपूर्ण माहिती व उपाय\nवनस्पती व प्राण्यांमधील ऊती\nक्षयरोग त्याची लक्षणे व उपचार\nहिवताप व त्याची लक्षणे\nस्वाईन फ्ल्यू चे लक्षणे\nकर्करोगाचे कारणे व प्रकार\nच्या इतिहासातील महत्वाचे मुद्दे भाग 3\nमहाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे मुद्दे भाग 3\nइंग्रजांनी उमजी नाईकांच्या विरोधात पहिला जाहीरनामा 1826 साली काढला.\nउमजी नाईक व त्याचा साथीदार पांडुजी याला पकडण्यासाठी रु.100/- चे बक्षीस जाहीर केले.\nउमाजी नाईकांचा जुना शत्रू बापुसिंग परदेशी याने इंग्रजांना सहकार्य करून नाईकांना पकडून देण्यास मदत केली. काळू व नाना यांनी विश्वासघाताने उमाजिला पुण्याच्या मुळशिजवळ अवळसा येथे आणून पकडून देण्यास मदत केली.\nनानाने उत्तोळी येथे 15 डिसेंबर 1831 रोजी उमाजीला पकडले आणि इंग्रजांच्या स्वाधीन केले.\n3 फेब्रुवारी 1834 रोजी उमजी नाईकाला फाशी देण्यात आली.\nकोळी जातीच्या लोकांनी 1828 मध्ये मुंबई विभागात ब्रिटीशांविरोधी रामजी भांगडियाच्या नेतृत्वाखाली उठाव केला.\nपुणे जिल्ह्यात 1839 मध्ये कोळी जमातीच्या लोकांनी उठाव केला.\nब्रिटिश राजवटीविरुद्ध सर्वात मोठा उठाव म्हणून 1857 च्या उठावाकडे पाहिले जाते.\nस्वातंत्र्य वीर सावरकरांनी 1857 च्या उठावास पहिले स्वातंत्र्य समर असे म्हटले आहे. तर इतिहासकार न.र. फाटक यांनी शिपायांची भाऊगर्दी असे संबोधिले आहे.\nसातार्याचे छत्रपति प्रतापसिंग यांचे गेलेले राज्य परत मिळण्यासाठी रांगो बापुजी यांनी 1857 च्या उठावाच्या वेळी खूप प्रयत्न केले.\n1857 च्या उठावाच्या वेळी 31 जुलै 1857 रोजी कोल्हापुरात इंग्रजांविरुद्ध उठाव झाला.\nनाशिक जिल्ह्यातील पेठ या ठिकाणी कोळ्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला यामध्ये पेठचा राजा भगवंतराव नीलकंठ राव हा प्रमुख होता.\n13 जून 1957 रोजी नागपूरमधील लोकांनी 1857 च्या उठावात भाग घेवून इंग्रजांविरुद्ध उठाव केला.\n1857 साली महाराष्ट्रात पुणे व अहमदनगर जिल्ह्यामध्ये दख्खनचे दंगे घडून आले. हे दंगे म्हणजे शेतकर्यांनी सावकारविरुद्ध केलेले उठाव होत.\nवासुदेव बळवंत फडके यांचा जन्म 4 नोव्हेंबर,1845 रोजी कुलाबा जिल्ह्यातील ‘सिरधोण’ येथे झाला.\nगणेश वासुदेव जोशी यांनी समाजामध्ये ऐक्य ,समन्वय निर्माण व्हावा म्हणून ‘ऐक्यवर्धणी’ ही संस्था स्थापन केली. व त्याच वेळी पुण्यात 1874 ‘पुना नेटीव्ह इन्स्टिट्यूशन’ ही शाळा सुरू केली.\n20 फेब्रुवारी, 1889 नंतर वासुदेव बळवंत फडके यांनी रामोशी, कोळी,महार आणि मुसलमान इत्यादी लोकांच्या मदतीने पुणे जिल्ह्याच्या परिसरात दरोडे घालण्यास सुरुवात केली.\nमहाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे मुद्दे भाग 1\nमहाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे मुद्दे भाग 1\nमहाराष्ट्रातील नेवासे,चांदोली, सोमगाव,टेकवाडे, सावरदे व दायमाबाद इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत.\nमहाराष्ट्रातील महापाषाण युगाचा काळ इ.स.पूर्व 1000 वर्षापूर्वीचा आहे.\nमौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर महाराष्ट्रात सातवाहन राजघराण्याचा उदय झाला.\nजागतिक नकाशावर महाराष्ट्रास सर्वप्रथम दर्शवणारे व महत्व प्राप्त करून देणारे ‘सातवाहन’ हेच पहिले महाराष्ट्रातील राजघराणे होय.\n‘सिमुक’ हा राजा सातवाहन घराण्याचा संस्थापक मानला जातो.\nसातवाहन ‘राजा सातकर्णी’ प्रथम व त्याची रानी ‘नागणिका’ यांची प्रतिमा जुन्नरच्या नाणेघाटात आढळून येते.\nचालुक्य हे वैष्णवपंथी होते, तरीही त्यांनी धर्मसंहिष्णुतेचे धोरण राबविले होते.\nइ.स. 753 च्या दरम्यान चालुक्य घराण्याच्या र्हासानंतर ‘दंतीदुर्ग’ याने राष्ट्रकूट घराण्याची स्थापना केली.\nराष्ट्रकूट घराण्यातील ‘कृष्ण प्रथम’ याने जगप्रसिद्ध असलेले ‘वेरूळ येथील कैलास मंदिर’ बांधले .\nशिलाहारांची महाराष्ट्रात दक्षिण कोकण, उत्तर कोकण (ठाणे) आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी सत्ता केंद्रे होती.\nशिलाहार घराण्याचा संस्थापक म्हणून ‘विद्याधर जीमुतवाहन’ हा असून उस्मानाबाद जिल्ह्यातील तगर(तेर) हे त्याचे मूल स्थान होय.\nचंद्रपुर येथे गोंड घराण्याने आपली सत्ता निर्माण केली तसेच या घराण्याचा संस्थापक ‘कोल भिल’ हा होता.\nयादवांचा प्रधान हेमाद्री याने ‘चातुरवर्ग चिंतामणी’ हा ग्रंथ लिहिला.\nअल्लाउद्दीन खिलजी याने 1296 मध्ये देवगिरीवर स्वारी केली.\nमहाराष्ट्रात बहामणी राज्याची स्थापना ‘हसन गंगू बहामणी’ याने केली तो या राज्याचा संस्थापक मानला जातो.\nबहामणी राज्याचे पुढील पाच तुकडे झाले –\nविजापूरची आदिलशाही राज्याची युसुफ अदिलशाह याने 1489 मध्ये स्थापना केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/", "date_download": "2019-01-17T04:29:24Z", "digest": "sha1:JWNBXU6VGNZOIQXN7S3R3ECDDBTG72KX", "length": 10797, "nlines": 118, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "Home - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nपारनेर तालुक्यात निलेश लंके राजकीय भूकंप करणार \nश्रीगोंद्यात ट्रॅक्टरखाली चिरडून दोघांचा मृत्यू.\nविवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पतीसह सासऱ्यांवर गुन्हा.\nखा. गांधी यांच्यावर टीका करण्याची सुजय विखे यांची लायकीच नाही \nनगर-सोलापूर रस्त्यावर अपघातात २ ठार.\nजामखेड मध्ये अकरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nकोपरगावात फुग्यांच्या गॅस टाकीचा स्फोट, १ ठार ६ जखमी\nखा.दिलीप गांधींची सटकली,शेतकऱ्यास भर सभेत दमबाजी \nघनश्याम शेलार शिवसेनेकडून लोकसभा लढविणार\nत्या महिलेची आत्महत्या कि घातपात \nपारनेर तालुक्यात निलेश लंके राजकीय भूकंप करणार \nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 17, 2019\nश्रीगोंद्यात ट्रॅक्टरखाली चिरडून दोघांचा मृत्यू.\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 17, 2019\nविवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पतीसह सासऱ्यांवर…\nखा. गांधी यांच्यावर टीका करण्याची सुजय विखे यांची…\nपारनेर तालुक्यात निलेश लंके राजकीय भूकंप करणार \nपारेनर :- विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून पारनेर तालुक्‍यात लवकर राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. सेनेतून हकालपट्टी झालेले निलेश लंके माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…\nश्रीगोंद्यात ट्रॅक्टरखाली चिरडून दोघांचा मृत्यू.\nश्रीगोंदे :- तालुक्यातील मढेवडगाव येथे ऊसवाहक ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना दोन मोटर सायकलींची बुधवारी दुपारी धडक झाली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. नगर-दौंड…\nविवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पतीसह सासऱ्यांवर गुन्हा.\nकोपरगाव :- तालुक्यातील खोपडी येथील आरती श्यामहरी त्रिभुवन (२२) या विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी दोन दिवसांनी गुन्हा दाखल झाला आहे. तिचा भाऊ गणेश आनंद पठारे याने दिलेल्या…\nखा. गांधी यांच्यावर टीका करण्याची सुजय विखे यांची लायकीच नाही \nअहमदनगर :- डॉ. सुजय विखेंचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून खासदार दिलीप गांधी समाजकारण, राजकारण करत आहेत. खासदार दिलीप गांधी यांच्यावर टीका करण्याची सुजय विखे यांची पात्रताच नसून आमच्या…\nनगर-सोलापूर रस्त्यावर अपघातात २ ठार.\nमिरजगाव :- नगर-सोलापूर रस्त्यावर मांदळी शिवारात झालेल्या अपघातात दोन ठार, तर पाचजण गंभीर जखमी झाले. जुन्या शिवानी हाॅटेलसमोर मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास मालवाहू ट्रेलर व महिंद्रा…\nजामखेड मध्ये अकरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nजामखेड :- मधील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली असून बालाजी अंबादास डाडर (४० वर्षे) याच्यावर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सविस्तर…\nकोपरगावात फुग्यांच्या गॅस टाकीचा स्फोट, १ ठार ६ जखमी\nकोपरगाव- शहरात फुग्यांच्या गॅस टाकीच्या स्फोटात 1 ठार व सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान स्फोटांच्या घटनेचे गांभीर्य ओळखून नगर पालिका प्रशासनाने शहरातील गॅस फुगे विक्रेत्यावर…\nखा.दिलीप गांधींची सटकली,शेतकऱ्यास भर सभेत दमबाजी \nअहमदनगर :- महागाई वाढल्याबाबत प्रश्न विचारल्यामुळे भाजप खासदार दिलीप गांधी वृद्ध व्यक्तीवर भडकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राहुरी तालुक्यातील केंदळ येथे एक भूमीपूजन…\nघनश्याम शेलार शिवसेनेकडून लोकसभा लढविणार\nअहमदनगर :- लोकसभेच्या निवडणुकीत आता घराणेशाही सुरू झाली आहे. स्वयंभू नेते तयार होऊन ते उमेदवारीबाबत स्वतःच घोषणा करू लागले आहेत. आतापर्यंत जे लोकसभेत निवडून गेले, त्यांनी विकास केला नाही,…\nत्या महिलेची आत्महत्या कि घातपात \nकोपरगाव :- तालुक्या-तील खोपडी येथील आरती शामहरी त्रिभूवन (वय 22) या बेपत्ता महिलेचा मृतदेह शेजारील विहिरीत आढळून आल्याने तिच्या माहेरच्या मंडळींनी आरतीचा घातपात झाला असून आरोपींना अटक…\nपारनेर तालुक्यात निलेश लंके राजकीय भूकंप करणार \nश्रीगोंद्यात ट्रॅक्टरखाली चिरडून दोघांचा मृत्यू.\nविवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पतीसह सासऱ्यांवर गुन्हा.\nखा. गांधी यांच्यावर टीका करण्याची सुजय विखे यांची लायकीच नाही \nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/pm-narendra-modi-lays-foundation-pune-metro-161227", "date_download": "2019-01-17T05:39:42Z", "digest": "sha1:5DRLXHOH55DQFLN6DMOB6EXGA7KVNXKS", "length": 18614, "nlines": 230, "source_domain": "www.esakal.com", "title": "PM Narendra Modi lays foundation of Pune Metro 'आक्रमक' मोदी पुण्यात मवाळ; आता विकासकामांवर भर! | eSakal", "raw_content": "\n'आक्रमक' मोदी पुण्यात मवाळ; आता विकासकामांवर भर\nमंगळवार, 18 डिसेंबर 2018\nपुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या महाराष्ट्र दौर्‍यातून दिसून येत आहे. कल्याणपाठोपाठ पुण्यामध्येही पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना प्रत्युत्तर देण्याऐवजी सरकारने केलेल्या विकासकामांची जंत्रीच वाचून दाखविली.\nशहरातील मेट्रोच्या तिसर्‍या टप्प्याचे भूमिपूजन आज पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीष बापट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.\nपुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या महाराष्ट्र दौर्‍यातून दिसून येत आहे. कल्याणपाठोपाठ पुण्यामध्येही पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना प्रत्युत्तर देण्याऐवजी सरकारने केलेल्या विकासकामांची जंत्रीच वाचून दाखविली.\nशहरातील मेट्रोच्या तिसर्‍या टप्प्याचे भूमिपूजन आज पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीष बापट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.\nतीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर मोदी यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा होता. दरम्यानच्या काळात राफेल विमान खरेदी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि शीखविरोधी दंगलीमध्ये कॉंग्रेसचे नेते सज्जनकुमार यांना झालेली जन्मठेपेची शिक्षा असे विरोधकांना धक्के देणारे दोन निर्णय समोर आले. यापैकी एकाही विषयाला हात न घातला मोदी यांनी पुण्यात 'न्यू इंडिया'वर भर दिला. यामध्ये त्यांनी देशभरातील पायाभूत सुविधांवर होत असलेले काम आणि भविष्यात कोणत्या दिशेने प्रयत्न केले जात आहेत, यावरच सर्व भर दिला.\nपंतप्रधान नरेद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे :\n- पुण्यात 12 किमीपेक्षा अधिक मेट्रो धावेल.\n- लोकांना पिंपरी किंवा हिंजवडी येथे पोहचण्यासाठी लाभ होणार आहे.\n- आज येथे ज्या प्रकल्पांचे सुरवात झाली. त्यामध्ये व्यापक व्हिजनचा हिस्सा आहे.\n- कन्याकुमारी, कच्छ मोठ्या प्रमाणात काम होत आहे\n- आज गावापासून शहरापर्यंत लक्ष दिले जात आहे.\n- केंद्र सरकार आणि फडणवीस सरकार मिळून प्रकल्पासाठी मदत करत आहे.\n- देशात सर्वत्र झपाटयाने विकासकामे सुरू आहे. हे काम सरकार करीत असले तरी त्यामागे लोकांची भावना जोडली जात आहे\n- मेट्रोमुळे आयटी आणि आयटीयन्सला दिलासा मिळणार आहे\n- पुण्यातील मेट्रोच्या दोन्ही मार्ग गतीने, पुढील वर्षीच्या शेवटी मेट्रो धावेल\n- पुढील वर्षभरात पुण्यात 12 किलोमीटरचा मेट्रो मार्ग तयार होईल.\n- 300 किमी नव्या मेट्रोलाईनचे काम केले जात आहे.\n- 500 किमीपेक्षा जास्त अंतराची मेट्रोलाईन सुरु आहे.\n- 650 मेट्रोलाईनचे काम केले जात आहे.\n- मेट्रोला गती अटलजींच्या सरकारने दिली. मात्र, आमच्या सरकारने स्पीड दिला.\n- अटलजींच्या सरकारच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रातील इतर शहरांना मेट्रोचे काम झाले असते.\n- देशात वाहतूक व्यवस्थांचे एकत्रीकरण केले जात आहे. शिवाजीनगर-हिंजवडी मार्ग हा पीपीपी तत्वावरील पहिला प्रकल्प आहे.\n- राज्यात 200 किलोमीटर लांबीच्या मेट्रोचे काम सुरु\n- देशाचा संतुलित विकास करणे हे आमच्या सरकारचे ध्येय\n- 10 हजार कोटींचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत\n- महाराष्ट्रातील आठ शहरांचे 1500 कोटींचे काम पूर्ण झाले असून, 3500 कोटींचे काम झपाट्याने होत आहे\n- देशात पुण्यासह १०० स्मार्ट सिटींची निर्मिती सुरू, यावर दोन लाख कोटींचा खर्च होणार.\n- देशात सहाशे किलोमीटचया मेट्रोचे काम सुरू आहे. आणखी पाचशे किलोमीटर लांबीचा मार्ग नियोजित आहे. महाराष्ट्रात दोनशे किलोमीटरचे जाळे असेल.\n- जन्मप्रमाणपत्रापासून मृत्यूप्रमाणपत्र ऑनलाईन आहे.\n- अनेक सुविधा ऑनलाईन करण्यात आल्या.\n- भ्रष्टाचाराला आळा बसविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत\n- डिजीलॉकरमुळे डिजिटायझेशन होत आहे.\n- नियम सरल आणि सुगम असे असायला हवेत.\n- सामान्य व्यक्तीकडेही सुविधा पोचत आहेत.\n- भारत जगातील दुसरा मोबाईल निर्माता असलेला देश बनला आहे.\nमिहानमध्ये आंतरराष्ट्रीय कन्व्हेशन सेंटर उभारणार - मुख्यमंत्री\nनागपूर - मिहान प्रकल्पात आंतरराष्ट्रीयस्तराचे कन्व्हेशन सेंटर लवकरच उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली....\nआगरी-कोळी भाषेला रॅपचा तडका\nपाली - आगरी-कोळी भाषेतील गाणी सर्वत्र लोकप्रिय आहेत. मात्र या भाषेला रॅपचा तडका देण्याचे काम केले आहे \"सर्वेश तरे\" युवा कलाकाराने. त्याच्या आगरी-कोळी...\nदक्ष मुख्यमंत्री व कटिबद्ध डीजी लक्ष देतील का\nनागपूर - पोलिसांच्या कल्याणासाठी तत्पर असेलेले मुख्यमंत्री आणि त्यांच्या समस्येचे निवारण करण्यासाठी कटिबद्ध असलेले राज्याचे पोलिस महासंचालक...\nमुद्रा योजना: फरारी झालेल्यांसह कर्ज घेणाऱ्यांची माहिती द्या\nऔरंगाबाद : मुद्रा योजनेसाठी बोगस कोटेशन पाठविणारे आणि कर्ज घेऊन फरारी झालेल्यांची माहिती; तसेच कोणी-कोणी मुद्रा कर्ज घेतले, त्याची माहिती बॅंकेला आता...\nजेटलीजी, आम्ही 100 टक्के तुमच्यासोबत : राहुल गांधी\nनवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृतीबाबत ऐकून मला दुःख झाले. जेटलींशी आम्ही वैचारिक पातळीवर सातत्याने भांडतो. मात्र मी व...\nशंकरराव गडाख यांना न्यायालयाचे अटक वॉरंट\nनेवासे : कर्ज माफी, पाटपाणी, कांदा अनुदान, दूध भाववाढ, पीकविमा अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तालुक्यासह अनेक आंदोलन करणारे माजी आमदार शंकरराव गडाख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t3939/", "date_download": "2019-01-17T04:33:56Z", "digest": "sha1:T7XQKLL72GT7OHXR3MFMW2F752FJEJX3", "length": 4277, "nlines": 98, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-दररोज येतो तो न चुकता", "raw_content": "\nदररोज येतो तो न चुकता\nदररोज येतो तो न चुकता\nदररोज येतो तो न चुकता\nशून्यात लावून नजर कधीतरी\nस्वत:शीच काही बोलत असतो\nकधी चुकवून नजर इतरांची\nहळूच मजला पाहून घेतो\nदोन घटकेची व्याकूळ आर्जवता\nभरल्या डोळ्यांतून सांडून जातो\n\" बिनसले असेल काही याचे\nमला तर बाई वेडाच वाटतो \"\nयेता जाता कितीतरी डोळ्यांची\nनि:शब्द भाषा वाचून घेतो\nआता तिरस्काराचा विषय झालाय\nगर्दीतही कट्ट्यावर एकटा बसतो\nखाल मानेन न जाणे का \nसांग आता तरी सांग मला रे\nकोण काटा तुझ्या उरात सलतो\nकशास उगीच घायाळ होतो\n\" गर्दी बघ ही तुझ्या समोरची\nका उगीच मजवरी वेळ घालवतो \"\nजळजळीत टाकून कटाक्ष तोवर\nमलाच उलट प्रश्न विचारतो\nवशिले बाजीचा बाजार भरतो\nकाय हव ते टाक देऊन एकदाच\nनवसांचा फुका का डाव मांडतो\nआठवण रहावी तुझीच सदैव\nम्हणूनच जगा तू दु:ख देतो\nसोड आतातरी नाद हा खुळा\nसांगण्यास केवळ मी इथे बसतो\nतो नव्हता बहुधा भक्त माझा\nकुणी त्याला नास्तिक म्हणतो\nफार दिवसांनी भेटला असा\nमी तर त्याला मित्र मानतो\nकळले सारे मज मनातले\nदररोज का तो इथे बसतो\nमंदिरातला कट्टा मग आता\nदररोज येतो तो न चुकता\nRe: दररोज येतो तो न चुकता\nदररोज येतो तो न चुकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/sunil-gavaskar-sanjay-manjrekar-escape-unhurt-after-glass-door-of-commentary-box-shatters/", "date_download": "2019-01-17T05:15:25Z", "digest": "sha1:NLXEOWRF57GW7W4ZVB35SAQKBKH7RF5N", "length": 16220, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "टी-ट्वेण्टी मॅचच्यावेळी दुर्घटना; गावसकर, मांजरेकर थोडक्यात बचावले | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nपु.ल.देशपांडे उद्यानासमोर 4 फूट पाण्याचे तळे, व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर…\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nव्याघ्र पर्यटन, जंगलातून समृद्धी कडे….\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nममता बॅनर्जींच्या सभेत सोनिया-राहुल येणार नाही, खर्गेंना प्रतिनिधी म्हणून पाठवणार\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम : हिंदुस्थानचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nटी-ट्वेण्टी मॅचच्यावेळी दुर्घटना; गावसकर, मांजरेकर थोडक्यात बचावले\nमंगळवारी हिंदुस्थान वेस्ट इंडीजमध्ये दुसरा टी-ट्वेण्टी सामना लखनौ येथे नवीनच बांधण्यात आलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय स्टेडीयमवर खेळवण्यात आला. या मैदानावर हा पहिलाच सामना होता. मात्र सामना सुरू असतानाच कॉमेंट्री बॉक्समध्ये एक दुर्घटना झाली यावेळी प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर व संजय मांजरेकर थोडक्यात बचावले आहेत.\nसामना सुरू असताना गावसकर व मांजरेकर कॉमेंट्री करत होते. त्याचवेळी अचानक कॉमेंट्री बॉक्सचा काचेचा दरवाजा धाडकन कोसळला व त्याच्या काचा सगळीकडे विखुरल्या गेल्या. त्या दरवाज्यापासून काही अंतरावरच हे दिग्गज खेळाडू बसलेले होते. सुदैवाने या दुर्घटनेत त्या दोघांनाही इजा झालेली नाही. ”आम्ही कॉमेंट्री करत असताना काचेचा दरवाजा अक्षरश: पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली, सुदैवाने आम्हाला इजा झाली नाही”, असे मांजरेकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलबनावट नोटांसह तरुणाला अटक\nपुढील‘भाऊबीजेचे अध्यात्मिक रहस्य’ मेसेजचा होणार विश्वविक्रम\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nडंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटणार, अंबरनाथची जागा लवकरच पालिकेला मिळणार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/application-accepted-on-sunday-says-sahariya/", "date_download": "2019-01-17T05:43:20Z", "digest": "sha1:IKNRFMJEOX7ZG5OS3ZOB2OQQTHAHPZV3", "length": 7886, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "application accepted on sunday says sahariya", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nरविवारीदेखील नामनिर्देशनपत्रे स्वीकारणार- राज्य निवडणूक आयुक्त\nमुंबई : महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या सोयीकरिता रविवारीदेखील नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे.\n…त्यामुळे दानवे काहीपण बरळायला लागले आहेत –…\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nश्री. सहारिया यांनी सांगितले की, आयोगाने 11 जानेवारी 2017 रोजी घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार महानगरपालिका निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2017 या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत. त्यात रविवारी 29 जानेवारी 2017 रोजी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत, असे नमूद केले होते. परंतु उमेदवारांच्या सोयीसाठी आता या रविवारीदेखील नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील.\nपहिल्या टप्प्यात मतदान होत असलेल्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2017 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. या कालावधीत येणाऱ्या रविवारी 29 जानेवारी 2017 रोजी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत, असे नमूद केले होते; परंतु आता या रविवारीदेखील नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी 1 ते 6 फेब्रुवारी 2017 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. या कालावधीतील रविवारीसुद्धा (5 फेब्रुवारी 2017) नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार आहेत, अशी माहितीही श्री. सहारिया यांनी दिली.\n…त्यामुळे दानवे काहीपण बरळायला लागले आहेत – अर्जुन खोतकर\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nपंकजा मुंडे यांच्यामुळे वैद्यनाथ’ घटनेतील मयतांच्या नातेवाईकांना मिळाला खरा…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nऔरंगाबाद : नामविस्तार दिनानिमित्त औरंगाबादेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेटसमोर केंद्रीय राज्यमंत्री,…\nप्रियंका चोप्रा जोनास बनली बॉलीवूड क्वीन आणि सलमान खान बनला बॉलीवूड…\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nसंतप्त शिवसैनिकांनी केले निलेश राणेंच्या पुतळ्याचं महाडमध्ये दहन\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/police-transfer-issue-47447", "date_download": "2019-01-17T05:21:21Z", "digest": "sha1:7ZMJRPRIFL3ZYKAUVVXQ6FTY5BU3PS4R", "length": 15586, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Police transfer issue नव्या बाटलीत जुनीच दारू | eSakal", "raw_content": "\nनव्या बाटलीत जुनीच दारू\nबुधवार, 24 मे 2017\nनागपूर - शहर पोलिस दलात पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा वानवा असल्यामुळे ठाणेदारांच्या अंतर्गत बदल्यांमध्ये फारसा बदल दिसून आला नाही. त्यामुळे ‘नव्या बाटलीत जुनीच दारू’ अशाप्रकारे ठाणेदारांच्या बदल्यांची खिल्ली उडविल्या जात आहे. यासोबतच काही ठाणेदारांवर पोलिस आयुक्‍तांनी मेहरबानी दाखविल्याची चर्चा शहर पोलिस दलात आहे.\nनागपूर - शहर पोलिस दलात पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा वानवा असल्यामुळे ठाणेदारांच्या अंतर्गत बदल्यांमध्ये फारसा बदल दिसून आला नाही. त्यामुळे ‘नव्या बाटलीत जुनीच दारू’ अशाप्रकारे ठाणेदारांच्या बदल्यांची खिल्ली उडविल्या जात आहे. यासोबतच काही ठाणेदारांवर पोलिस आयुक्‍तांनी मेहरबानी दाखविल्याची चर्चा शहर पोलिस दलात आहे.\nपंधरा दिवसांपूर्वीच राज्यातील पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यामध्ये नागपूर पोलिस दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांच्या इतरत्र बदल्या झाल्या. त्यामुळे धंतोलीचे राजन माने, अविनाश शिळीमकर, पंडित सोनवणे, अनिल कातकाडे, बाजीराव पोवार, सुधाकर ढोणे, सुरेश मदने, गुलफरोज मुजावर आणि बजरंग साळुंखे यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांकडे महत्त्वाच्या\nजबाबदाऱ्या होत्या. बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या रिक्‍त पदावर ठाणेदार नियुक्‍तीसाठी शहर पोलिस दलात योग्य ते चेहरे नसल्यामुळे आयुक्‍तांना ‘नव्या बाटलीत जुनी दारू’ भरण्याचे काम करावे लागले. सर्वांत ज्येष्ठ सुनील बोंडे, सत्यवान माने, जयेश भांडारकर, उत्तम मुळक यांची ठाणेदारी कायम ठेवून त्यांना केवळ दुसरे पोलिस ठाणे देण्यात आले.\nजुनी कामठीचे द्वितीय पोलिस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांना नागपूर शहर दलात पहिल्यांदाच ठाणेदारी दिली आहे. त्यांच्याकडे यशोधरानगर ठाण्याची जबाबदारी दिली. तीन महिन्यांपूर्वी लाच देणाऱ्या ठेकेदाराला त्यांनी एसीबीच्या जाळ्यात अडकवले होते, हे विशेष. सतीश गोराडे यांनी आतापर्यंत दुय्यम निरीक्षक म्हणून काम केले आहे. त्यांना पहिल्यांदाच कोराडीचा पदभार देण्यात आला. नरेश पवार यांना हुडकेश्‍वरमध्ये काही दिवसांसाठी पदभार देण्यात आला होता. आता त्यांना वाडीची जबाबदारी दिली. जरीपटक्‍याचे दुय्यम एम. डी. शेख यांना नवीन कामठी, ललित वर्टीकर यांना धंतोली, रमाकांत दुर्गे यांना इमामवाडा आणि वैभव जाधव यांना तहसीलची जबाबदारी दिली.\nशहरातील काही ठाणेदारांवर पोलिस आयुक्‍तांनी विश्‍वास ठेवला. त्यामध्ये अजनीचे शैलेश संख्ये, पाचपावलीचे नरेंद्र हिवरे, सीताबर्डीचे सत्यवीर बंडीवार, नंदनवनचे माणिक नलावडे, गणेशपेठचे महेश चव्हाण, हुडकेश्‍वरचे सुनील झावरे, कोतवालीचे खुशाल तिजारे, सोनेगावचे संजय पांडे, बजाजनगरचे सुधीर नंदनवार, प्रतापनगरचे शिवाजी गायकवाड, शांतीनगरचे किशोर नगराळे, एमआयडीसीचे सुनील महाडिक, सक्‍करदऱ्याचे आनंद नेर्लेकर, मानकापूरचे पुंडलिक भटकर, गिट्टीखदानचे राजेंद्र निकम, हिंगण्याचे हेमंत खराबे यांची ठाणेदारी कायम ठेवून ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या बदल्यांच्या यादीमध्ये ठाणेदारांच्या जबाबदाऱ्यांमध्ये फारसा बदल करण्यात आला नसल्याने कामात संथगती राहणार आहे.\nव्हिडिओ कॉलवर घटस्फोटाची खात्री\nनागपूर - अमेरिकेत राहणाऱ्या पत्नीने व्हिडिओ कॉलद्वारे घटस्फोटाची खात्री दिल्यानंतर पाच वर्षांचा संसार दोघांनीही सहमतीने गुंडाळला. न्यायालयीन...\nदक्ष मुख्यमंत्री व कटिबद्ध डीजी लक्ष देतील का\nनागपूर - पोलिसांच्या कल्याणासाठी तत्पर असेलेले मुख्यमंत्री आणि त्यांच्या समस्येचे निवारण करण्यासाठी कटिबद्ध असलेले राज्याचे पोलिस महासंचालक...\nमुद्रा योजना: फरारी झालेल्यांसह कर्ज घेणाऱ्यांची माहिती द्या\nऔरंगाबाद : मुद्रा योजनेसाठी बोगस कोटेशन पाठविणारे आणि कर्ज घेऊन फरारी झालेल्यांची माहिती; तसेच कोणी-कोणी मुद्रा कर्ज घेतले, त्याची माहिती बॅंकेला आता...\nशंकरराव गडाख यांना न्यायालयाचे अटक वॉरंट\nनेवासे : कर्ज माफी, पाटपाणी, कांदा अनुदान, दूध भाववाढ, पीकविमा अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तालुक्यासह अनेक आंदोलन करणारे माजी आमदार शंकरराव गडाख...\nमुंबई - ठाणे, पालघर जिल्ह्यांतील मिळून गेल्या १० महिन्यांत तब्बल ६१३ जणांचा भूकबळी गेला. डहाणू, जव्हार, मोखाडा आणि शहापूरसारख्या आदिवासी तालुक्‍यांत...\nकोपर्डी खटल्यासाठी ऍड. उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती\nनगर - बहुचर्चित कोपर्डी अत्याचार व खूनखटल्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सरकारतर्फे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://amitjoshitrekker.blogspot.com/2010_08_22_archive.html", "date_download": "2019-01-17T04:50:07Z", "digest": "sha1:PVN7AWLUHKKMF4OZ3WWBOHT4UJ3EK62S", "length": 18417, "nlines": 113, "source_domain": "amitjoshitrekker.blogspot.com", "title": "Amit Joshi Trekker: 2010-08-22", "raw_content": "\nभटकंती - ट्रेक हे माझे व्यसन आहे. संरक्षण दल आणि अवकाश तंत्रज्ञान हे माझे अत्यंत आवडते विषय आहेत. फोटोग्राफी हे माझे पॅशन आहे. ट्रेक, किल्ले, निसर्ग याबरोबर संरक्षण क्षेत्रातील घडामोडी, विविध देशांची संरक्षण व्यवस्था तसंच संरक्षण क्षेत्रातील शर्यतीने जगात झालेले बदल, निर्माण झालेले तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञानातील प्रगती या विषयांवर लिहायला आवडते.\nपाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट\nअसं वेडवाकडं हेडिंग बघून आणि त्यात साईबाबांचा फोटो बघुन तुम्हाला राग सुद्धा आला असेल. पण कोणा देवाबद्दल हे नाहीये. ( खरं तर देव मी मानत नाही ) आणि कोणा भक्तांच्या भावनेला धक्का लावायचा नाहीये. पण शिर्डीला गेल्यावर, आंनदाच्या वारीची यात्रा केल्यावर असे काही वाईट अनुभव आल्यानं लिहायचे वाटले. म्हणून पुन्हा एकदा ब्लॉग लिहित, कि-बोर्ड बडवायला सुरुवात केली आहे.\nठिकाण - शिर्डीचे साईबाबांचे मंदिर\nदोन वर्षांपूर्वी रामवनमी निमित्त झी 24 ताससाठी कव्हरेजसाठी गेलो होतो. आदल्या दिवशी रात्री 12 वाजता पोहचूनसुद्धा पहाटे सव्वा चार वाजता काकड आरतीला कॅमे-याच्या चंबूगबाळ्यासह हजेरी लावली. आरती झाली सकाळी दोन चार वेळा लाईव्ह ( थेट प्रक्षेपण ) झालं. मंदिरातील वाढत्या गर्दीचा आढावा ( Walkthrough ) घेण्यासाठी मंदिरामध्ये झालेल्या गर्दीत मिसळलो. गर्दी कशी आहे, वाढत आहे, पालख्या कशा वाजत गाजत दाखल होत आहेत याबद्दल कव्हरेज करत होतो.\nअचानक मला धक्काबुक्की करायला तिथे आलेल्या पालखीतल्या काही लोकांनी सुरुवात केली. मंदिरात पालखीसह येऊनसुद्धा साईंचं दर्शन लवकर मिळत नसल्यानं त्यांनी राग असा माझ्यावर काढला. प्रकरण एवढंच थांबलं नाही तर गर्दीचा फायदा घेत काहींनी मला चिमटे काढायला सुरुवात केली. काही लोकं चक्क दारुचा चांगला एक डोस घेऊनंच आली होती. माझा कव्हरेज होईपर्यंत मी काही मिनिटे संयम बाळगला. मग मात्र मला राहवेना, मी पटकन वळत एकाचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, तो निसटला खरा पण आपण काही केलंच नाही अशा आविर्भावात सगळे चेहरे करुन मला बघत होते. म्हंटलं अरे मंदिरात तरी अशी गुंडगिरी करु नका. उलट माझ्य़ावर ते हसायला लागले. मी एकटा होता आणि ते पाचपन्नास तरी होते. मुख्य म्हणजे मी कव्हरेजला होतो त्यामुळे काहीही करु शकलो नाही. शेवटी पालखीला काही प्रवेश मिळाला नाहीच.\nठिकाण - माळशिरस - माऊलींच्या पालखीच्या मुक्कामाची जागा- वेळ रात्रीचे 10 वा.\nअवघ्या चार दिवसानंतर आषाढी एकादशी आली असतांना वारक-यांच्या \" पुढा-यां \" च्या बैठकीत जाहिर करण्यात आलं की मागण्या मान्य केल्याशिवाय एकही पालखी पंढरपूरात प्रवेश करणार नाही. मागण्या काय तर संतांबद्दल आक्षेपार्ह लिहाणा-या मराठा समाजाच्या लेखकांबद्दल कारवाई करावी, वारक-यांना न जुमानणा-या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे ट्रस्टी बदलावेत. मी Interview घेतांना प्रश्न विचारला की तुम्ही इतके महिने हे विषय माहिती नव्हते का, आजचं का तुम्हाला मागण्या सरकारकडे कराव्याशा वाटल्या. त्यांच्याकडे ह्याचं उत्तर नव्हतं, म्हणून त्यांनी कसं संताबद्दल कसं वाईट लिहिलं आहे ते सांगायला सुरुवात केली.\nपुढचा प्रश्न विचारला की सर्वसामान्य वारक-याला याबद्दल काहीही माहिती नाहीये, तो फक्त पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने वारीत सहभागी होत असतो , तुम्ही त्यांची मतं तरी लक्षात घेतली का . याचंही त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. पण जोराने बोलणे, ( फालतू, निरर्थक ) मुद्दा तावातावाने मांडणे हे चालुच होते. शेवटी एकही मागण्या मान्य झाल्या तर नाहीच आणि त्यामुळे प्रसारमाध्यमांसमोर मात्र जाण्याची हिंमत त्यांची काही झाली नाही.\nठिकाण महाबळेश्वर- मराठी साहित्य संमेलन\nसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष आनंद यादव ह्यांनी अध्यक्षपद भूषवू नये नाहीतर संमलेन उधळून लावू. एखाद्या \" लष्कर ए तोय्यबा \" संघटनेसारखी धमकी दिली होती वारक-यांच्या संघटनेनं. आनंद यादवांनी त्यांच्या \" संतसूर्य तुकाराम \" कादंबरीमध्य़े लिहिलेल्या लिखाणाबद्दल ( नाईलाजाने ) वारक-यांची माफी मागितली, तुकाराम मंदिरात ते पायाही पडले. एवढ्यानं वारक-यांचे समाधान काही झाले नव्हते. त्यांचा निषेधाचा जोर काही कमी होत नव्हता. शेवटी आनंद यादवांनी साहित्य संमेलनाला येणं टाळलंच. सर्वात कहर म्हणजे लिखाणाचं स्वातंत्र्याचं ज्यांचा आत्मा अशा साहित्यीकांनी वारक-यांविरोधात निषेधाचा सूरही काढला नाही.\nठिकाण- जेजुरीचा खंडोबा .\nअष्टविनायक सायकल मोहिमेत जेजूरीच्या खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी तीन तास आम्ही काढले. मंदिराच्या गाभा-यात पोहचलो. नमस्कार करत होतो, खरं तर किती देवाच्या मुर्त्या, कोणकोणत्या आहेत, कशा सजवल्या आहेत. ते बघत होतो. अचानक देवाचा पुजारीने माझा हात पकडला, डोकं ठेवा, पटापट काही श्लोक म्हणायला सुरुवात केली, भंडारा लावला आणि सांगितले की दक्षिणा ठेवा. मी सांगितलं की मला दक्षिणा द्यायची नाहीये. त्यावर तो चक्क भडकला, मीही त्याला उलट उत्तर दिले. सहज माझे लक्ष देवाच्या समोर ठेवलेल्या पैशांकडे गेले. तिथे चक्क 500 आणि 1000 रुपयांच्या कित्येक नोटा ठेवल्या होत्या.\nप्रश्न असा की किती नोटा ( दक्षिणा ) या पुजा-यांनी भोळ्या-भाबड्या लोकांकडुन घेतल्या असतील, किती खिशात, घातल्या असतील याची कल्पनाच करवत नाही.\nअसे अनेक चांगले-वाईट खरं तर वाईटच अनुभन देवांच्या भाऊगर्दीत आले. त्यामुळं अनेक देवस्थानांना एकप्रकारे बाजारु स्वरुप आले आहे. म्हणूनच मी देव दर्शनाच्या उद्देशाने कधीच जात नाही, तिथले वैविध्यपण, नवेपणा अनुभवण्यासाठी बघण्यासाठी जातो. निसर्ग, काहीतरी नवीन माहिती तिकडच्या ठिकाणाबद्दल मिळेल या उद्देशाने जातो. कारण देवांच्या या हरामखोर भक्तांनी तिर्थस्थळे विकृत केली आहेत, भक्तीचा बाजार केला आहे, भक्तांना लुटलं आहे.\nभारताची स्वदेशी \" जीपीएस \" यंत्रणा २०१४ पर्यंत\nनुकतीच एक जाहिरात एका मोबाईल कंपनीची टीव्हीवर झळकली होती. यामध्ये एक तरुणी तिच्या मैत्रिणीच्या घरी जात असते, तिला पत्ता माहित नसतो. तेव्हा ...\nभारतासाठी अणुऊर्जेपासून वीज निर्मिती महत्वाची........\nअणुभट्टी जैतापूर इथं अणु ऊर्जा प्रकल्पाला होत असलेल्या विरोधामुळं अणु ऊर्जा प्रकल्पसारख्या अतिभव्य प्रकल्पामुळे होणारे हजारो लोकांचे व...\nमहाराष्ट्रातील सर्वात मोठा बैलांचा बाजार - मुरबाडची म्हसेची जत्रा\nघरातील उपयोगी वस्तूंपर्यंत मग ते सुईपासून ते कपाटापर्यंत सर्व, शेतीच्या अवजारापासून ते अगदी बैलापर्यंत सर्वकाही मिळण्याचं ठिकाण म्हणजे ज...\nअवकाशातील कचरा ( Space Debris )\nअ वकाशातील कचरा विविध प्रकारचा कचरा मग तो घनकचरा असो, कारकाखान्यातून रसायनमिश्रीत तयार झालेला टाकावू द्रव पदार्थ असो, ई-कचरा असो किंवा क...\n\" साल्हेर \" महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला\n\" साल्हेर किल्ला \" माझा सर्वात आवडता किल्ला. विविध वैशिष्ट्ये मग ती भौगोलिक असो किंवा ऐतिहासिक असो, महाराष्ट्रीतील सर्वात उंच क...\nभारताची संरक्षण दलातील सर्वात मोठी खरेदी\nभारतीय संरक्षण दल सर्वात मोठ्या खरेदी व्यवहारासाठी होतंय सज्ज भारतीय वायू दलातील लढाऊ विमानांची कमतरता भरुन काढण्यासाठी भारत आत्तापर्य...\nभारतीय संरक्षण दलाचे नवे ब्रम्हास्त्र \" आयएनएस अरिहंत \"\nभारताची पहिली अणु पाणबूडी संरक्षण दलाचे सक्षमीकरण गेल्या काही वर्षातील भारताचा एक नंबरचा शत्रू \" ...\nतापोळा - महाराष्ट्राचे दल लेक\nशिवसागर जलाशयाचे बॅकवॉटर तापोळ्याला मिनी महाबळेश्वर म्हणतात, माझ्या मते ते श्रीनगरच्या दल लेक च्या तोडीस तोड, डोळ्याचे पारणे फिटवणारे आ...\nआता लढाई \" स्टेल्थ / Stealth \" ची आहे\nआयएनएस ताबर ( फ्रिगेट ) भारतीय नौदलाच्या सेवेत नुकतीच आयएनएस सातपुडा ही शिवलिक वर्गात...\nआता भारताची मंगळावर स्वारी\n16 मार्च 2012 ला सादर झालेल्या अर्थसंकल्पात माझ्या मते जगाचे लक्ष वेधुन घेणारी गोष्ट कोणती असेल तर प्रणव मुखर्जी ह्यांनी इस्त्रोसाठी 6...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=4190", "date_download": "2019-01-17T04:48:08Z", "digest": "sha1:WACITQD7K24VXWHZETOGLRAFEX6DMSQC", "length": 10262, "nlines": 83, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nमनेका गांधी यांचे वाघिणीवरचे प्रेम बेगडी\nअवनी वाघिणीबद्दलचे आमच्याच पक्षाच्या केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांचे प्रेम बेगडी आहे, अशा शब्दांत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज पुन्हा एकदा तोफ डागली.\nमुंबई: अवनी वाघिणीबद्दलचे आमच्याच पक्षाच्या केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांचे प्रेम बेगडी आहे, अशा शब्दांत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज पुन्हा एकदा तोफ डागली. मुनगंटीवार एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी मनेका गांधी यांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीचीही खिल्ली उडवली.\nते म्हणाले, मनेका यांनी मुख्यमंत्र्यांना माझा राजीनामा घेण्याचे पत्र पाठवले पण या पत्रात जर त्यांनी मुनगंटीवार यांनी राजीनामा दिला नाही तर मी राजीनामा देईन असे म्हटले असते तर मुख्यमंत्र्यांवर चांगला दबाव आला झाला असता. आता मला मंत्रिमंडळातून नाही काढले तर मनेका यांचा अवमान नाही का होणार, असा प्रश्‍न मुनगंटीवार यांनी केला.\nअवनी वाघिणीच्या एन्काऊंटरच्या मुद्यावरून केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सुधीर मुनगंटीवार यांना राज्य मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी केली आहे. मनेका गांधी यांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीबाबत मुनगंटीवार बोलत होते.\nतर दबाव तयार झाला असता\nमला मंत्रिमंडळातून काढण्यासाठी त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. त्या पत्रात मनेका गांधी यांनी एक वाक्य टाकायचे होते की, ‘जर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून काढले नाही तर मी देशाच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा देते’ असे त्यांनी पत्रात नमूद करायला हवे होते. त्यामुळे चांगला दबाव आला असता.\nउद्या मला राज्य मंत्रिमंडळातून क़ाढ़ले नाही तर कारण नसताना मनेका गांधी यांचा अवमान होईल असे मुनगंटीवार म्हणाले. मुळात अशी जबाबदारी घेण्याची पद्धत आहे का हे मनेका गांधी यांना विचारा.\nवाघिणीच्या मृत्यूची नैतिक जबाबदारी जशी माझ्यावर येते तशी देशातील बालमृत्यूची नैतिक जबाबदारी त्यांच्यावर येते. त्या आमच्या नेत्या आहेत. त्यांनी एक पाऊल पुढे टाकत कुपोषणावर राजीनामा द्यावा. मी वाघिणीच्या मृत्यूबद्दल राजीनामा देतो असे थेट आव्हान मुनगंटीवार यांनी दिले.\nबछडे नरभक्षक होण्याची भीती\nअवनी वाघीण नरभक्षक झाली होती. तिच्यासोबत असलेल्या दोन्ही बछड्यांनीही माणसांचे मांस खाल्ल्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही बछडे नरभक्षक होण्याची भीती शार्पशूटर नवाब शफावत अली यांनी व्यक्त केली आहे\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/6008-western-railway-passenger-good-news", "date_download": "2019-01-17T04:50:23Z", "digest": "sha1:OEWQDRBZYQIZGWSGOOSNOJJHY6UQWZHH", "length": 6015, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमिरा-भाईंदर मेट्रोही थेट विरारपर्यंत नेण्याची एमएमआरडीएची योजना आहे. या मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडे सोपवण्यात आले असून पुढील महिन्यात कॉर्पोरेशन आपला अहवाल सादर करेल.\nविरारपर्यंत मेट्रोचा विस्तार झाल्यास सध्या सुरू असलेल्या अंधेरी-दहिसर आणि मिरा-भाईंदर मेट्रोला विरार मेट्रो जोडली जाईल.\nत्यामुळे भविष्यात विरार ते अंधेरी या मेट्रोमार्गाचा पर्याय उपलब्ध होऊन पश्चिम रेल्वेवरील भार कमी होण्याची आशा आहे.\nपहिल्याच दिवशी बंद पडली मेट्रो\nजर राजधानी एक्सप्रेसचं तिकिट पक्क झालं नसेल तर करा विमानानं प्रवास\nकल्याणमध्ये बहीण भावासोबत रिक्षाचालकाचे गैर वर्तन\nमहिमहून पालघरकडे जाताना कारचा अपघात, अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू\nरेल्वे प्रवासाचा प्लॅन रद्द झाला तरी आता प्रवाशांचे पैसे वाया जाणार नाहीत\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nफॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रविक्री, भाजप पदाधिकाऱ्याला अटक\n'वंदे मातरम्'ला विरोध करणाऱ्या MIMच्या 'त्या' नगरसेवकावर आता बलात्काराचा आरोप\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\nकुत्रा त्याच्यावर भुंकला, 'तो' कुत्र्याच्या मालकिणींनाच चावला\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\n'ऑनलाईन स्वर्गप्राप्ती'च्या नादात 15 वर्षीय मुलीची आत्महत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/learning-here-not-going-here-160645", "date_download": "2019-01-17T05:30:31Z", "digest": "sha1:XPD466MWM4YVYSX4VRUF7SDSETUY7ILK", "length": 13292, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Learning here, but not going here इथेच शिकून, पण तिकडे जाणार नाही | eSakal", "raw_content": "\nइथेच शिकून, पण तिकडे जाणार नाही\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nटेकाडी (नागपूर) : हेच शाळा चांगली आहे. अजून खदाणीच्या दगाणीन पडली बी नाय. आमच्या घरची भीत पाह्याटले दगाणीन पडली होती. माय, बहीण अन्‌ मी दबली होती त्याच्यात. तवा त कोणी नाही आलत आम्हाले पाहाले. तुम्हीच सांगा सर पह्यले का बदलवाले पाह्यजे आमचे घर का शाळा. आम्ही इथेच शिकून पण तिकडे जाणार नाही, अशी आठव्या वर्गातील विद्यार्थिनी पूनम रामाजी वाघाडे (13, रा. गोंडेगाव) म्हणाली.\nटेकाडी (नागपूर) : हेच शाळा चांगली आहे. अजून खदाणीच्या दगाणीन पडली बी नाय. आमच्या घरची भीत पाह्याटले दगाणीन पडली होती. माय, बहीण अन्‌ मी दबली होती त्याच्यात. तवा त कोणी नाही आलत आम्हाले पाहाले. तुम्हीच सांगा सर पह्यले का बदलवाले पाह्यजे आमचे घर का शाळा. आम्ही इथेच शिकून पण तिकडे जाणार नाही, अशी आठव्या वर्गातील विद्यार्थिनी पूनम रामाजी वाघाडे (13, रा. गोंडेगाव) म्हणाली.\nअजी आमची जुनीच शाळा चांगली आहे. नवीन शाळा खूप दूर आहे. आमचे आईबाबा पाठवत नाही तिकडं. आमचं घर ही नाही आहे तिथं. आमचे मास्तर गेले त जाऊद्या, ताई चांगल्या शिकवते. परंतु, तुमची जुनी शाळा जीर्ण झाली आहे. वेकोलिच्या दगाणीने कधीही पळू शकते, असे सरकारचे म्हणणे आहे, या प्रश्‍नावर ती बोलकी झाली. खळखट्याक शब्दात विद्यार्थिनीने शिक्षण विभाग व वेकोलि प्रशासनासक्षम प्रश्‍न उभा केला. ज्याचे उत्तर देण्याची हिंमत कदाचीतच एखाद्या पाषाण हृदयी अधिकाऱ्याकडे असेल. पूनमने आपबीती \"सकाळ' समक्ष मांडली. घटनेच्या सत्यतेसाठी सरपंच, ग्रामस्थांकडून सहनिशा केली असता अशा घटना बऱ्याच कुटुंबासोबत झाल्याचे पुढे आले.\nपाच दिवसांपासून कुलूपबंद शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी शाळा थाटली असून, नवीन इमारतीत शिक्षक विद्यार्थ्यांविना आहेत. अशात प्रशासनातर्फे शाळा जीर्ण असल्याचे दाखले देत स्थलांतरण करणे खरच फोल ठरत असल्याचे निष्पन्न होते.\nमहिनाभरापूर्वी पहाटे झोपीत असताना वेकोलिकडून तीव्र ब्लास्टिंग करण्यात आली. यात घराची भिंत कोसळल्याने पत्नी व दोन्ही मुली दबली होती. जीवितहानी झाली नाही, हे नशीबच. घटना आठवताच आजही अंगावर शहारे येतात.\n- रामाजी वाघाडे, ग्रामस्थ.\nअवनीच्या एन्काउंटरची करा एसआयटी चौकशी\nनागपूर - पांढरकवडा वनपरिक्षेत्रातील नरभक्षक वाघीण अवनीच्या एन्काउंटरची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी करणारी फौजदारी रिट याचिका मुंबई उच्च...\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक\nअंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती...\nजुमलेबाजांना उखडून फेका - विखे पाटील\nचिमूर (चंद्रपूर) - भाजपच्या जनविरोधी व खोटारड्या सरकारला जनता विटली आहे. पराभवाची जाणीव झाली आहे. त्यामुळे त्यांची भाषा बदललेली आहे. मात्र, आता जनता...\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार\nहळदा येथे वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील दक्षिण वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या हळदा येथील गुराखी वाघाच्या...\nवाघाच्या अवयव तस्करीमागे दोन वनमजूर\nअमरावती : वाघांची नखे, दात, हाडे तस्करीमागे दोन रोजंदारी वनमजुरांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. वनविभागाच्या पथकाने शनिवारी (ता. 12)...\nवाघाच्या 3 दातांसह 8 नखे जप्त\nअमरावती : वाघांच्या दातांसह, नखे व इतर अवयवांची तस्करी करणारी टोळी वनविभागाच्या हाती लागली आहे. मुख्य सूत्रधारासह सहा जणांना वनविभागाच्या पथकाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/samsung-galaxy-s3-i9300-price-p8ubFt.html", "date_download": "2019-01-17T04:58:36Z", "digest": "sha1:2ATNE3KX3NEO3G6TTA4J4IIEDT54ZNIM", "length": 17031, "nlines": 418, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग गॅलॅक्सय स्३ इ९३०० सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसॅमसंग गॅलॅक्सय स्३ इ९३००\nसॅमसंग गॅलॅक्सय स्३ इ९३००\nसॅमसंग गॅलॅक्सय स्३ इ९३००\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसॅमसंग गॅलॅक्सय स्३ इ९३००\nसॅमसंग गॅलॅक्सय स्३ इ९३०० किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सॅमसंग गॅलॅक्सय स्३ इ९३०० किंमत ## आहे.\nसॅमसंग गॅलॅक्सय स्३ इ९३०० नवीनतम किंमत Sep 26, 2018वर प्राप्त होते\nसॅमसंग गॅलॅक्सय स्३ इ९३००ऍमेझॉन उपलब्ध आहे.\nसॅमसंग गॅलॅक्सय स्३ इ९३०० सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 26,132)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसॅमसंग गॅलॅक्सय स्३ इ९३०० दर नियमितपणे बदलते. कृपया सॅमसंग गॅलॅक्सय स्३ इ९३०० नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसॅमसंग गॅलॅक्सय स्३ इ९३०० - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 31 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसॅमसंग गॅलॅक्सय स्३ इ९३०० वैशिष्ट्य\nहँडसेट कलर Pebble Blue\nडिस्प्ले सिझे 4.8 Inches\nरिअर कॅमेरा 8 MP\nफ्रंट कॅमेरा Yes, 1.9 MP\nटाळकं तिने 22.5 Hours\nसिम ओप्टिव Single SIM\n( 16857 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 36 पुनरावलोकने )\n( 206 पुनरावलोकने )\n( 370 पुनरावलोकने )\n( 18823 पुनरावलोकने )\n( 3122 पुनरावलोकने )\n( 10065 पुनरावलोकने )\n( 18831 पुनरावलोकने )\nसॅमसंग गॅलॅक्सय स्३ इ९३००\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/zen-m2s-black-silver-price-p4KPOC.html", "date_download": "2019-01-17T04:50:29Z", "digest": "sha1:URSMUWP255IFQBDAKVKNFILTIO3JEXP6", "length": 12463, "nlines": 321, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "झेन म२स ब्लॅक & सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nझेन म२स ब्लॅक & सिल्वर\nझेन म२स ब्लॅक & सिल्वर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nझेन म२स ब्लॅक & सिल्वर\nवरील टेबल मध्ये झेन म२स ब्लॅक & सिल्वर किंमत ## आहे.\nझेन म२स ब्लॅक & सिल्वर नवीनतम किंमत Dec 26, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nझेन म२स ब्लॅक & सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया झेन म२स ब्लॅक & सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nझेन म२स ब्लॅक & सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nझेन म२स ब्लॅक & सिल्वर वैशिष्ट्य\nनेटवर्क तुपे Yes, GSM + GSM\nडिस्प्ले सिझे 2 Inches\nएक्सटेंडबले मेमरी Up to 8 GB\nबॅटरी तुपे 1500 mAh\nटाळकं तिने 15 hours\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने Up to 15 days\nसिम ओप्टिव Dual SIM\nड़डिशनल फेंटुर्स Torch, World Clock\n( 8 पुनरावलोकने )\n( 31 पुनरावलोकने )\n( 20 पुनरावलोकने )\n( 7 पुनरावलोकने )\n( 47 पुनरावलोकने )\n( 706 पुनरावलोकने )\n( 22 पुनरावलोकने )\n( 23 पुनरावलोकने )\n( 18 पुनरावलोकने )\n( 60 पुनरावलोकने )\nझेन म२स ब्लॅक & सिल्वर\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/youths-reactions-on-smoking/", "date_download": "2019-01-17T04:28:50Z", "digest": "sha1:FWQF523B2MKVEVQOQG6CMUN35WBOJC5D", "length": 20286, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "स्टाइल…. कर्तृत्वाची! धूम्रपान… नकोच! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nपु.ल.देशपांडे उद्यानासमोर 4 फूट पाण्याचे तळे, व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर…\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nकृषी विमा योजनेमुळे खाजगी विमा कंपन्या मालामाल, कमावले 3 हजार कोटी…\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nमायावतींनी खेळले मुस्लिम आरक्षणाचे कार्ड\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम : हिंदुस्थानचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nसुबोध भावे याच्या ‘काही क्षण प्रेमाचे’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nसिगारेट ओढणं… बोलीभाषेत Smoking हे आजच्या तरुणाईचे उगीचच स्टाइल स्टेटमेंट आहे. बरीच तरुणाई विनाकारण याच्या आहारी जाताना दिसते. स्टाइल स्टेटमेंटसाठी अनेक चांगल्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत, ज्यामुळे खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्व उजळून निघेल… पाहूया यावर आजच्या तरुणाईची मतमतांतरे…\nधूम्रपानाला स्टाइल-पॅशन समजण्याचा मूर्खपणा नको\nआज तरुणाईमध्ये व्यसन हे फॅशन होतेय. मित्रांच्या संगतीचा परिणाम, चित्रपटांमध्ये दाखकणाऱ्या नटांची नक्कल म्हणून ही सवय अलीकडच्या तरुणांच्या आयुष्यात प्रकेश करते. तीच मग त्यांचा घात करते. व्यसनाच्या आहारी जाणे हे मानसिक कमकुवतेचे एक लक्षण आहे. गल्लीबोळात उघडलेल्या पानाच्या टपऱ्या, तिथे जमणारे तरुणांचे घोळके हे द्योतक आहे काढत्या धूम्रपानाचे. ज्या वयात शरीर कमकायचे असते त्या वयात धूम्रपान करून शरीर गमावण्याचे काम तरुण करत आहेत. त्यामुळे तरुणांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की धूम्रपान आयुष्य खराब करते म्हणून त्याला स्टाइल आणि पॅशन समजण्याचा मूर्खपणा तरुणांनी करू नये. – मोहिनी मुश्रीफ, मुंबई किद्यापीठ\nछाप पाडायची तर कर्तृत्वाची पाडा…\nसिगारेट ओढणे हा तरुणाईचा सध्या ट्रेण्ड बनलाय. आजची तरुणाई रस्त्यावर उभे राहून सिगारेटचे झुरके सोडत असते. त्यांना कसलीच तमा नसते. आपल्याकडे तरुणाईवर चित्रपटांचा फार प्रभाव होताना दिसतो. चित्रपटाच्या सुरुकातीला ‘धूम्रपान करना मना है’ अशी जाहिरात दाखवली जाते. परंतु यानंतर त्याच चित्रपटामध्ये धूम्रपान व मद्यपान करताना दाखवले जाते. तशी खरंच गरज असते का म्हणजे एखादा गुंड किंवा हिरो दाखवायचा असेल तर तो सिगारेट ओढतानाच दाखवायला हवाय का म्हणजे एखादा गुंड किंवा हिरो दाखवायचा असेल तर तो सिगारेट ओढतानाच दाखवायला हवाय का एकीकडे धूम्रपान आरोग्यासाठी घातक आहे अशी जनजागृती करायची आणि दुसरीकडे चित्रपटांमध्ये अभिनेते धूम्रपान करताना दाखवून आणि खाली ‘धूम्रपान करना मना है’ असा संदेश द्यायचा हे कितपत योग्य आहे. स्टाइल आणि सिगारेट ओढणे या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी संबंध नाही. स्टाइल करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत आणि एखाद्यावर छाप पाडायचीच असेल तर ती स्वतःच्या कर्तृत्वाची पाडा. सिगारेट आरोग्यासाठी घातक आहे आणि त्यापासून जेकढे लांब राहत येईल तेवढे आरोग्यासाठी चांगले राहील. – जनार्दन येडगे, हिंदुजा कॉलेज (जर्नालिझम) माजी किद्यार्थी\nधूम्रपान हा स्टाइलचा भाग\nखरं तर सिगारेट ओढणं हे आरोग्यासाठी हानिकारकच… पण हे माहीत असूनही अनेक तरुण सर्रास धूम्रपान करतात. याचं कारण म्हणजे सध्या धूम्रपान हे स्टाइलचा भाग बनले आहे. चित्रपट यामध्ये अजून भर घालत असतात. जी गोष्ट धोकादायक आहे अशा गोष्टी स्टाइलचा भाग बनवण्यापेक्षा या गोष्टी कशा घातक आहेत याच्या प्रचारावर जोर दिला पाहिजे. कारण या देशाची धुरा भकिष्यात ज्या तरुणांच्या हाती जाणार आहे ती तरुण पिढी व्यसनाधीन होणे हे देशासाठी घातक आहे.\n– प्रथमेश गीते, राज्यशास्त्र विभाग मुंबई विद्यापीठ\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमेट्रोच्या कामासाठी अग्निशमन विभागाची एनओसी बंधनकारक\nपुढीलभीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण, नवलखा, तेलतुंबडे यांना दिलासा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nडंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटणार, अंबरनाथची जागा लवकरच पालिकेला मिळणार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nशेतकऱ्यांची अडवणूक कराल तर धडा शिकवू, आदित्य ठाकरे यांचा बँक अधिकाऱ्यांना...\nमायावतींनी खेळले मुस्लिम आरक्षणाचे कार्ड\nपालिका रुग्णालयांत गरीबांच्या 139 रक्त चाचण्या होणार मोफत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2019/01/news-101/", "date_download": "2019-01-17T04:25:36Z", "digest": "sha1:AIC6LDZAXPT6XVQEYVRO6H3KXRYHNTUF", "length": 8010, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "सावित्रीबाई फुले यांच्या अभिवादन रॅलीतून सारसनगर येथे झाला स्त्री शक्तीचा जागर - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nसावित्रीबाई फुले यांच्या अभिवादन रॅलीतून सारसनगर येथे झाला स्त्री शक्तीचा जागर\nसावित्रीबाई फुले यांच्या अभिवादन रॅलीतून सारसनगर येथे झाला स्त्री शक्तीचा जागर\nसावित्रीबाई फुले जयंती निमित्त विधाते विद्यालयाचा उपक्रम\nक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त कै.दामोधर विधाते विद्यालयाच्या वतीने सारसनगर येथे अभिवादन रॅली काढण्यात आली. बॅण्ड पथकाच्या निनादात निघालेल्या रॅलीत फेटे परिधान करुन शालेय मुली सहभागी झाल्या होत्या. मुलगी शिकली प्रगती झाली.\nस्त्री शिक्षणाचा दिवा लावा घरोघरी… तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयघोषाने संपुर्ण परिसर दुमदुमले. या रॅलीच्या माध्यमातून मुलगी वाचवा…मुलगी शिकवाचा संदेश देत स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला. सादर करण्यात आलेल्या लेझीमच्या डावाने उपस्थितांची मने जिंकली. तर घोड्यांच्या रथामध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभुषेतील विद्यार्थी या रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले.\nपारनेर तालुक्यात निलेश लंके राजकीय भूकंप करणार \nश्रीगोंद्यात ट्रॅक्टरखाली चिरडून दोघांचा मृत्यू.\nविवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पतीसह सासऱ्यांवर…\nया रॅलीचे अभेद्य प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मयुर विधाते, अनिल पालवे, वैभव शिंदे, गणेश औसरकर, निळकंठ विधाते आदिंसह परिसरातील नागरिकांनी स्वागत केले. सारसनगर परिसरातून मार्गक्रमण होवून सदर रॅलीचे कै.दामोधर विधाते विद्यालयात समारोप झाला. यामध्ये मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यालयात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन निरंतर शिक्षण विभागाचे सहा. अधिकारी संजय मेहेर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन झाले. यावेळी संस्थेचे विश्‍वस्त बाळासाहेब विधाते, रामदास कानडे, सरचिटणीस प्रा.शिवाजी विधाते, ज्ञानदेव पांडुळे, मुख्यध्यापक शिवाजी म्हस्के आदि उपस्थित होते.\nप्रास्ताविकात योगेश दरवडे यांनी महापुरुषांच्या जयंती उत्सवा निमित्त शाळेत राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमाची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे भाषणे सादर केली. संजय मेहेर म्हणाले की, सावित्रीबाईंनी महिलांना शिक्षणाचे दारे उघडे केल्याने महिला विविध क्षेत्रात उंच भरारी घेत आहे. विविध उच्च पदावर महिला विराजमान असून, याचे श्रेय सावित्रीबाईंना जाते. मुलींनी उच्च शिक्षण घेवून परिस्थितीपुढे न डगमगता आपले ध्येय गाठण्याचे त्यांनी आवाहन केले.\nतुला पाहते रे’ मालिका बंद करण्याची मागणी\nराज्यातील ५० मंडळातील ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर\nनगर शहरातील उच्चभ्रूं’च्या वसाहतीमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश \nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या त्या सर्व नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी \nनगरसेवकांचे निलंबन केले पण आमदार जगताप पितापुत्रांचे काय \nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/news/astrology", "date_download": "2019-01-17T04:58:10Z", "digest": "sha1:INAOUGXBQXUDHOAM7WUMWOEFW4X5W5SZ", "length": 5321, "nlines": 99, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "राशी भविष्य | Yuva Sahyadri", "raw_content": "\nभारताचा कांगारूंवर ‘विराट’ विजय, महेंद्रसिंग धोनी ठरला मॅच-फिनिशर\nनेफडो संस्थेच्या वतीने देशमुखवाडी येथे जीवनावश्यक वस्तुंचे वाटप\nकोहलीच्या भारताचा ऐतिहासिक पराक्रम, ऑस्ट्रेलियाला केले त्यांच्याच देशात पराभूत\nथायलंडविरुद्ध चार गोलांसह भारताची दमदार सलामी\nबेंगळुरू बुल्स प्रो-कबड्डीचा नवा ‘चॅम्पियन’\nगुजरात यूपीवर भारी, अंतिम सामन्यात गाठ पुन्हा एकदा बेंगळुरूशी\nकरून दाखवले… भारताची ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत २-१ आघाडी\nबुलढाण्याच्या बालारफिक शेख ठरला यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’\nहम नही सुधरेंगे… सर्वात वेगवान ‘ट्रेन १८’ वर चाचणीदरम्यान दगडफेक\nरणजी करंडक: मुंबई विरुद्ध बडोदा सामना अनिर्णित\nभारताचा कांगारूंवर ‘विराट’ विजय, महेंद्रसिंग धोनी ठरला मॅच-फिनिशर\nकोहलीच्या भारताचा ऐतिहासिक पराक्रम, ऑस्ट्रेलियाला केले त्यांच्याच देशात पराभूत\nथायलंडविरुद्ध चार गोलांसह भारताची दमदार सलामी\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nफोटो गॅलरी: आयएसएल एटीके वि नॉर्थईस्ट युनायटेड सामना पाचवा\nइंडियन सुपर लीग ५: पहिला सामना केरला ब्लास्टर्स विरुद्ध एटीके\nपश्चिम बंगाल भाजपचा बंद\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2019/01/kopargaon-1001/", "date_download": "2019-01-17T04:20:21Z", "digest": "sha1:K3K4BLA2R62ZBOLRCPR4GOCO6EUXEMQJ", "length": 6611, "nlines": 88, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "धनादेश देणे पडले महागात,कंत्राटदाराला तीन महिने कैद. - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nधनादेश देणे पडले महागात,कंत्राटदाराला तीन महिने कैद.\nधनादेश देणे पडले महागात,कंत्राटदाराला तीन महिने कैद.\nधनादेश न वटल्याने ४ लाख ८० हजार रुपये नुकसान भरपाईचे आदेश.\nकोपरगाव :- अमृत संजीवनी शुगर ट्रान्स्पोर्ट कंपनीसोबत काम करणाऱ्या धुळे जिल्ह्यातील विंचूर येथील ऊसतोडणी वाहतूकदार प्रकाश गंगाराम देसलेला धनादेश देणे महागात पडले आहे.\n४ लाख ८० हजार रुपये नुकसान भरपाईचे आदेश.\nदेसले याने कंपनीकडून घेतलेली उचल रकमेची परतफेड केली नाही व त्यापोटी दिलेला धनादेश न वटल्याने कोपरगाव येथील न्यायदंडाधिकारी पी. एन. देशपांडे यांनी आरोपीस तीन महिने कैदेची शिक्षा व ४ लाख ८० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.\nपारनेर तालुक्यात निलेश लंके राजकीय भूकंप करणार \nश्रीगोंद्यात ट्रॅक्टरखाली चिरडून दोघांचा मृत्यू.\nविवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पतीसह सासऱ्यांवर…\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रकाश गंगाराम देसले (विंचुर, धुळे) याने ऊस वाहतुकीसाठी अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्स्पोर्ट कंपनीकडून उचल घेतली होती. त्यापोटी त्याने धनादेश दिला, मात्र तो वटला नाही.\nतीन महिने कैद आणि नुकसान भरपाई\nया रकमेची परतफेड न केल्याने आरोपी प्रकाश देसले याच्याविरोधात फौजदारी न्यायालयात अमृत संजीवनीतर्फे विजय नरोडे यांनी दावा दाखल केला. त्याची सुनावणी होऊन प्रकाश देसले याला तीन महिने कैदेची शिक्षा व ४ लाख ८० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल. राहा अपडेट कधीही, कुठेही\nकर्जबाजारी डॉक्टराची गळफास घेवून आत्महत्या\nलंके प्रतिष्ठानच्या आक्रमक भूमिकेमुळे जिल्ह्याच्या राजकारणात नवी समीकरणे\nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nविवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पतीसह सासऱ्यांवर गुन्हा.\nकोपरगावात फुग्यांच्या गॅस टाकीचा स्फोट, १ ठार ६ जखमी\nत्या महिलेची आत्महत्या कि घातपात \nनगर शहरातील उच्चभ्रूं’च्या वसाहतीमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश \nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या त्या सर्व नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी \nनगरसेवकांचे निलंबन केले पण आमदार जगताप पितापुत्रांचे काय \nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.aksharnama.com/client/author_articles/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE%20%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2019-01-17T05:16:34Z", "digest": "sha1:QIO5ES4C4BH2I4OWWL57ZNHUWUGCMQOT", "length": 11338, "nlines": 147, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अक्षरनामा : लेख", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nआता लढाई पितृसत्तेविरुद्ध, सर्व प्रकारच्या शोषणाविरुद्ध असणार, याची सुखद ग्वाही देणारी ‘तारों की टोली’\nया मुलींच्या व्यक्त होण्यातली स्पष्टता आणि सफाई अजिबात कृत्रिम वाटत नव्हती. ‘लडकियों की पहचान सिर्फ पिता के नामसे क्यूं हो माता का नाम भी उसके नाम में शामिल होना चाहिये. या फिर सिर्फ खुदका नाम.’ या सगळ्या जणी नाव विचारल्यावर अगदी ठामपणे फक्त स्वत:चंच नाव सांगायला लागल्या. या पोरसवदा वयात त्यांना आलेली ही समज हरखून टाकणारी होती.......\n‘शहाणी’ होण्याची कहाणी आणि सांस्कृतिक राजकारण\nएकाच रंगातल्या ‘संस्कृती’चं अवडंबर माजवल्या गेलेल्या भारत देशात ‘मासिक पाळी’ ही नैसर्गिक शरीरधर्माची गोष्टही सांस्कृतिक राजकारणाची होऊन जाते. स्त्रीमुक्ती चळवळ सांगते, ‘जे जे खासगी, ते ते राजकीय’. मासिक पाळीसोबत जोडलेल्या खासगीपणाच्या अवगुंठनात केलं जाणारं राजकारण या स्त्रियांना उमगायला अजून किती काळ जावा लागेल वस्त्या, तांड्यांतलं ‘अर्धं जग’ ब्लीड करताना हॅप्पी आहे का वस्त्या, तांड्यांतलं ‘अर्धं जग’ ब्लीड करताना हॅप्पी आहे का\nतुला-मला निरंतर शोधण्याची गोष्ट\nआमच्या सहजीवनाचा गाभाच मुळात संवाद आहे. सतत वाहता, निर्हेतुक-सहेतुक, सापेक्ष-निरपेक्ष, विदेह-सदेह असा संवाद. त्यानंच आमच्यात कधीच नसलेला संकोच, अवघडलेपण आणि औपचारिकता यांना सतत नात्यातून दूर ठेवलंय. आमच्यात एक ‘नवरा-बायको’ असं रजिस्टर लग्नपद्धतीतून अस्तित्वात आणलेलं कायदेशीर नातं असलं तरी एकमेकांकडे केवढ्या तरी तटस्थ, वस्तुनिष्ठपणे आम्ही पाहू शकतो.......\nअर्ध्या जगाचं लहानसं मनोगत\nहे मान्यच की, अर्ध जग महिलांचं आहे. अर्धा अवकाश मुलींनी व्यापलाय. पण उरलेल्या अर्ध्या जगात पुरुष आणि मुलं आहेत. त्यांच्या जगासोबत समजूत आणि सहमती ठेवतच महिलांना या जगात राहावं लागणार आहे. अशा वेळी ‘जागतिक महिला दिन’ साजरा होत असताना आजचा अर्ध्या जगातला तरुण काय विचार करतो उरलेल्या अर्ध्या जगातल्या मुली, स्त्रियांबाबत, हे जाणून घेण्याचा हा छोटासा प्रयत्न........\nतुमचं आमचं सेम असतं\nभारतासारख्या जात-धर्म-वर्ग-वर्ण-लिंगाच्या संदर्भानं येणाऱ्या धारणा प्रचंड तीव्र असलेल्या देशात प्रेम ही सर्वार्थानं एक राजकीय कृतीच आहे. समाजाला कदाचित बंडखोरीपण ‘सिलेक्टिव्ह’ प्रकारचीच आवडते. समाजातले शोषित-वंचित आणि बिनचेहऱ्याचे लोक प्रेमाबाबत जास्त सहिष्णू आणि जगण्याबाबत जास्त खुले असतात का\nघरंदाज, खानदानी दु:खांचा ‘चिरेबंदी कळा’\nशारदा देशमुख यांचं हे लेखन केवळ बाईनं बाईपुरतं केलेलं फेमिनाईन लेखन म्हणून उरतं असं नाही. विविध स्वरूपाची दृश्य-अदृश्य प्रतिकूलता घेऊन जगणारे, घुसमट व्यक्त करायला तडफडणारे अनेक समूह आज भवतालात आहेत. त्यांचं जगणं, त्यांचं भोगणं अद्यापही विस्तारानं समोर आलेलं नाही. ते तसं यावं यासाठीची एक अनुकूल वाटही शारदाताई आपल्या लिहिण्यातून ठळक करत जातात. त्या अर्थाने या कथांचं मोल निश्चित मोठं आहे........\nकल्लूळाचं पाणी ढवळीलंच पाहिजे\nबहुतेक स्त्रिया ही ‘स्त्री’ असण्याची, ते स्त्रीत्व पारंपरिक निकषांनीच वागवण्याची आयडेंटिटी निमूटपणे सहन करतात. त्यालाच नियती आणि नाइलाज मानतात. काही जणींना त्यांच्या सोसण्याचं मूळ उमगतं. ते त्या बोलूनही दाखवतात. त्या सोसण्याशी विद्रोह करताना पुन्हा नव्या हिंसेला सामोऱ्या जातात. स्त्री वा पुरुष म्हणून एकमेकांबाबतचे अनुभव खुलेपणाने परस्परांशी बोलता येतील का ‘माणूस’ म्हणून उभं राहता येईल का ‘माणूस’ म्हणून उभं राहता येईल का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-news-politics-uddhav-thackeray-criticize-amit-shah-53708", "date_download": "2019-01-17T06:16:20Z", "digest": "sha1:ELZUPHYWUTUFGNUHQGWEMIGLUT556B7U", "length": 17599, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news politics Uddhav Thackeray criticize Amit Shah महाराष्ट्राची सत्ता टिकेल! काश्मीर टिकेल काय? : उद्धव ठाकरे | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 19 जून 2017\n\" या मथळ्याखाली 'सामना'मधून लिहलेल्या अग्रलेखातून संघ परिवारसह भाजपला चांगलेच चिमटे काढले आहेत.\n(राजकीय घडामोडी वाचण्यासाठी क्लिक करा)\nमुंबई :अमित शहा व त्यांच्या पक्षाला मध्यावधी निवडणुका जिंकण्याचे वेध लागले आहेत व आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत. अर्थात मध्यावधीचे काय होणार यापेक्षा आम्हाला चिंता आहे ती काश्मीरचे काय होणार हिंसेच्या वणव्यात जळत असलेल्या दार्जिलिंगचे काय होणार हिंसेच्या वणव्यात जळत असलेल्या दार्जिलिंगचे काय होणार असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'तील अग्रलेखात विचारला आहे. \"महाराष्ट्राची सत्ता टिकेल असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'तील अग्रलेखात विचारला आहे. \"महाराष्ट्राची सत्ता टिकेल काश्मीर टिकेल काय \" या मथळ्याखाली 'सामना'मधून लिहलेल्या अग्रलेखातून संघ परिवारसह भाजपला चांगलेच चिमटे काढले आहेत.\nउद्धव ठाकरे अग्रलेखात म्हणतात, \"पोलीस व जवान यांच्या हौतात्म्यांचे आकडे मोजायचे तरी किती, हा प्रश्न आमच्यापुढे आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातील सरकारचे काय होणार, हा प्रश्न काहींना महत्त्वाचा वाटत आहे. महाराष्ट्रातील सरकारचा टेकू काढून घेतला तर पाठिंब्यासाठी पाच-पंधरा डोकी विकत घेऊन सरकार टिकविण्याची धडपड समजण्यासारखी आहे. फडणवीस यांचे सरकार पाच वर्षांसाठी टिकेलच टिकेल अशी ग्वाही अमित शहा यांनी दिली आहे, पण देशाच्या नकाशावर काश्मीर टिकेल काय \nजम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचा उल्लेख करत ठाकरे म्हणातात, \"महाराष्ट्रात शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जोरकस भूमिका घेते. राष्ट्रीय प्रश्नांवर स्वतंत्र व देशाच्या स्वाभिमानाचे मत मांडते म्हणून शिवसेनेस धडा शिकविण्याचे डावपेच आखले जातात, पण काश्मीरात ''अराष्ट्रीय'' भूमिका घेणाऱ्यांच्या पाठीशी भाजप समर्थपणे उभी आहे. मेहबुबांच्या बेलगाम अराष्ट्रीय वक्तव्यांवर 'ब्र' काढण्याची हिंमत परिवारातील लोक दाखवत नाहीत. काश्मीर टिकायला हवं. महाराष्ट्राचे सरकार हे प्राधान्य असता कामा नये. आश्वासनांच्या टोप्या लावून व या बोटावरील थुंकी त्या बोटावर करून ते टिकवले जाईलही, पण काश्मीर कसे टिकविणार आहात असा चिमटाही ठाकरे यांनी भाजपला काढला आहे.\nदेशातील अशांत परिस्थीतीकडे लक्ष वेधताना उद्धव ठाकरे लिहतात, \" काश्मीर व दार्जिलिंग येथे हिंसाचार भडकला आहे. काश्मीरात अतिरेक्यांचा उच्छाद आहे तर दार्जिलिंग येथे स्वतंत्र ‘गोरखालॅण्ड’साठी हिंसक आंदोलन सुरू आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. दार्जिलिंग येथे पोलिसांबरोबर निरपराध्यांचे बळी गेले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलकांशी चर्चा करण्याची तयारी दाखवूनही ते ऐकायला तयार नाहीत. आंदोलकांकडे सर्व प्रकारची हत्यारे आहेत. ईशान्येकडील उग्रवाद्यांकडून दार्जिलिंगमधील आंदोलकांना पाठबळ मिळत आहे व हा प्रकार गंभीर आहे. ममता बॅनर्जी यांच्याशी राजकीय मतभेद असू शकतात, पण दार्जिलिंगच्या पेटलेल्या होळीवर कोणी राजकीय पोळी भाजू नये इतकीच आमची अपेक्षा असल्याचेही ठाकरे नमूद करतात. ते पुढे लिहतात, \" महाराष्ट्रातील मध्यावधीचे काय व्हायचे ते होईल, अमित शहा म्हणतात त्याप्रमाणे मध्यावधीनंतर त्यांचेच सरकार येईल. त्यांना हवा तो राष्ट्रपती होईल. प्रत्येक निवडणुका तुम्ही जिंकाल व टिकाल, पण काश्मीरची लढाई जिंकणार काय जवानांचे प्राण वाचतील काय जवानांचे प्राण वाचतील काय काश्मीर देशाच्या नकाशावर जवानांच्या बलिदानाशिवाय टिकेल काय काश्मीर देशाच्या नकाशावर जवानांच्या बलिदानाशिवाय टिकेल काय याचे उत्तर देशाला हवे आहे याचे उत्तर देशाला हवे आहे \nसरकारनामा राजकीय ताज्या घडामोडी वाचा -\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा नवा फंडा\nउद्धव ठाकरेंच्या नाशिक दौ-याने 'कर्जमाफी' विरोधाला धार\nफडणवीस- शेट्टींत \"वर्षा'वर गुप्त बैठक \nआजचा वाढदिवस : राजेंद्र पाटणी (आमदार)\nपाठिंबा गुलदस्त्यात :शहा- ठाकरे चर्चेत परस्परांना केलेल्या मदतीची उजळणी \nमोदी-शहा आणि भागवतांच्या पोतडीत दडलयं काय\nखंबाटकीतील आपत्तीबद्दल शिवतारे गप्प कां\n(राजकीय घडामोडी वाचण्यासाठी क्लिक करा)\n'मेरा बुथ, पक्ष मजबूत' : पंकजा मुंडे\nऔरंगाबाद : \"लोकसभेची आचार सहिंता लागण्यासाठी 45 दिवसाचा वेळ आहे. यामूळे शक्‍ती बुथ प्रमुखांनी राहिलेले कामे वेळेत पुर्ण करावीत यासह, केंद्र आणि राज्य...\nमेयोच्या अतिदक्षता वॉर्डात नातेवाइकांकडून तोडफोड\nनागपूर - इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेयो) मेडिसीन विभागाच्या अतिदक्षता विभागात भरती असलेल्या महिलेचे निधन झाले. डॉक्‍टरांवर...\nमिहानमध्ये आंतरराष्ट्रीय कन्व्हेशन सेंटर उभारणार - मुख्यमंत्री\nनागपूर - मिहान प्रकल्पात आंतरराष्ट्रीयस्तराचे कन्व्हेशन सेंटर लवकरच उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली....\nआगरी-कोळी भाषेला रॅपचा तडका\nपाली - आगरी-कोळी भाषेतील गाणी सर्वत्र लोकप्रिय आहेत. मात्र या भाषेला रॅपचा तडका देण्याचे काम केले आहे \"सर्वेश तरे\" युवा कलाकाराने. त्याच्या आगरी-कोळी...\nदक्ष मुख्यमंत्री व कटिबद्ध डीजी लक्ष देतील का\nनागपूर - पोलिसांच्या कल्याणासाठी तत्पर असेलेले मुख्यमंत्री आणि त्यांच्या समस्येचे निवारण करण्यासाठी कटिबद्ध असलेले राज्याचे पोलिस महासंचालक...\nमुद्रा योजना: फरारी झालेल्यांसह कर्ज घेणाऱ्यांची माहिती द्या\nऔरंगाबाद : मुद्रा योजनेसाठी बोगस कोटेशन पाठविणारे आणि कर्ज घेऊन फरारी झालेल्यांची माहिती; तसेच कोणी-कोणी मुद्रा कर्ज घेतले, त्याची माहिती बॅंकेला आता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/food-habits-and-food-love-of-aniket-patil/", "date_download": "2019-01-17T05:47:56Z", "digest": "sha1:NTG42BBV4HUZOO5SWOQLGKKW3FQOFFYU", "length": 19294, "nlines": 268, "source_domain": "www.saamana.com", "title": "खाण्याची प्रत्येक तऱ्हा Enjoy करतो! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनाशिक-पुणे महामार्गावर अपघात, कार पुलावरून खाली कोसळली\nदोन भावांवर भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव, मृतदेह फेकून आरोपी फरार\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nव्याघ्र पर्यटन, जंगलातून समृद्धी कडे….\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nममता बॅनर्जींच्या सभेत सोनिया-राहुल येणार नाही, खर्गेंना प्रतिनिधी म्हणून पाठवणार\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nऑस्ट्रेलियाहून परतताच या क्रिकेटपटूने दिली प्रेमाची कबूली, गर्लफ्रेंड सोबतचा फोटो शेअर\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nखाण्याची प्रत्येक तऱ्हा Enjoy करतो\nअनिकेत पाटील, नाट्य अभिनेता\n‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय – ‘खाणं’ म्हणजे माझ्यासाठी मजा. मी खूप फुडी आहे. फूड सायन्स या विषयात पदवी संपादन केली आहे. त्यामुळे बऱयाच ठिकाणी क्वालिटी कंट्रोल ऑफिसर या पदावर काम केलेलं असल्यामुळे जगात शिजवलेले जाणारे आणि विमानात मिळणाऱया बहुतांशी पदार्थांची चव मी घेतली आहे.\n – चटपटीत जास्त आवडतं. पाणीपुरी, डोसा, शेवपुरी असे चाटचे सगळे प्रकार, इटालियन असे अनेक तऱहेचे चटकदार पदार्थ आवडतात.\nखाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता – ज्या दिवशी जड पदार्थ खातो त्यानंतर दोन-तीन दिवस फक्त सलाडवरच राहतो. चटपटीत असलं तरीही पौष्टिक खाण्यावर भर असतो. उदा. उकडलेलं चिकन, अंड वगैरे.\n – हो करतो. बऱयाचदा करतो, मात्र सणांच्या वेळी ते पाळलं जात नाही. मध्येच सोडून देतो. यामध्ये प्रोटिन डाएट मुख्यत्वेकरून करतो.\nआठवडय़ातून किती वेळा बाहेर खाता – दोन-तीन वेळा होतं.\n – बोरिवलीमधील ‘माँटो’ हॉटेलमध्ये दर पंधरा दिवसांनी एक पदार्थ बदलतो. तिथे जगभरातले प्रसिद्ध पदार्थ खाण्याची संधी मिळते. खाद्यप्रेमी म्हणून तिथले वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात.\nप्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणंपिणं कसं सांभाळता – तब्येतीवर परिणाम होऊ नये म्हणून प्रयोगानंतरच खातो. कोल्हापूरला गेलो तर तिथली मिसळ खातो. पुण्यात बालगंधर्वची कुल्फी, नाशिक-मुंबई नाक्यावर मिळणारी मिसळ असे वेगवेगळे पदार्थ आवर्जून खायला आवडतात.\nस्ट्रीट फूड आवडतं का – ठरावीक ठिकाणी खातो. काही ठिकाणी खरंच चांगल्या चवीचं चाट मिळतं जे आरोग्यदृष्टय़ाही हानिकारक नसतं. बोरिवलीत महावीरनगरमध्ये असलेल्या खाऊगल्लीत मिळणारे चाटचे पदार्थ खायला जातो.\nघरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं – मासे आणि मटण, शाकाहारी पदार्थात पुलाव आणि पनीर भाजी हे पदार्थ विशेष आवडीचे आहेत.\nजेव्हा पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा आवर्जून काय खायला घालता – शाकाहारी-मांसाहारी बिर्याणी आणि पुलाव, पनीरची भाजी खायला पाहुणे आवर्जून येतात.\nकपाचं माप घेऊन पातेल्यात पाणी घ्यायचं. त्यात चहा पावडर, आलं, लिंबू घालायचं. चहा पावडर कमी घालायची चहा उकळला की गाळून कपात ओतायचं. डाएट आणि पचनाची हा चहा फारच छान आहे. कधी कधी हा चहा थंड करून त्यामध्ये आइस्क्रिम घालूनही खाता येतं. याला आइस लेमन टी म्हणतात.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलदीड वर्षापासून अंमलदारांना प्रवास भत्ताच नाही\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nनाशिक-पुणे महामार्गावर अपघात, कार पुलावरून खाली कोसळली\nऑस्ट्रेलियाहून परतताच या क्रिकेटपटूने दिली प्रेमाची कबूली, गर्लफ्रेंड सोबतचा फोटो शेअर\nदोन भावांवर भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव, मृतदेह फेकून आरोपी फरार\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=4194", "date_download": "2019-01-17T05:42:22Z", "digest": "sha1:J3MSAJYCQREW6UYPKV47TIZEOLLUB4QP", "length": 7543, "nlines": 77, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nभाजप नगरसेवकाकडून महिला अधिकार्‍यास अश्‍लील संदेश\nकेज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नगरसेवक फरार\nबीड : भाजप नगरसेवकाने एका महिला अधिकार्‍याच्या भ्रमणध्वनीवर अश्‍लील संदेश पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महिला अधिकार्‍याच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नगरसेवक फरार झाला आहे.\nबीड जिल्ह्यातील केज येथील एका महिला अधिकार्‍याच्या भ्रमणध्वनीवर फोन केल्यानंतर तो न घेतल्याने त्यांना अश्‍लील संदेश पाठवल्याप्रकरणी भाजपचे नगरसेवक रवि अंधारे यांच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात विनयभंग व सायबर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री बारा ते दीड वाजण्याच्या दरम्यान महिला अधिकार्‍याला तब्बल सात वेळा फोन करण्यात आले.\nअनोळखी क्रमांक असल्याने त्यांनी फोन घेतला नाही. पहाटे साडेपाच वाजता उठल्यानंतर त्यांच्या भ्रमणध्वनीवर सात सुटलेले कॉल दिसून आले. त्यानंतर त्याच क्रमांकावरून त्यांना अश्‍लील संदेश आल्याचे दिसले. कार्यालयात आल्यानंतर त्यांनी निनावी फोन करणार्‍याचा शोध घेतला असता तो क्रमांक केज येथील भाजपचे नगरसेवक रवि अंधारे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी अंधारेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/younginstan/6548-jio-launch-tv-in-market-may-be", "date_download": "2019-01-17T05:13:48Z", "digest": "sha1:PRDR6HAKMZ7B7JVRMYYM2HIUDRW4LVG2", "length": 4377, "nlines": 130, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "जिओची JioHomeTV सेवा लवकरच - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nजिओची JioHomeTV सेवा लवकरच\nरिलायन्स जिओ आता जिओ होम टीव्ही ही नवी सेवा लाँच करणार असल्याची माहिती समोर आली आहे.\nयामध्ये ग्राहकांना 200 SD आणि HD चॅनल मिळतील. येत्या काही आठवड्यातच ही सेवा ग्राहकांना मिळण्याची शक्यता आहे.\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nफॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रविक्री, भाजप पदाधिकाऱ्याला अटक\n'वंदे मातरम्'ला विरोध करणाऱ्या MIMच्या 'त्या' नगरसेवकावर आता बलात्काराचा आरोप\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\nकुत्रा त्याच्यावर भुंकला, 'तो' कुत्र्याच्या मालकिणींनाच चावला\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/chaos-in-tmc-meeting-over-bus-repairing-issue/", "date_download": "2019-01-17T04:22:34Z", "digest": "sha1:GLIMXQA73QRXRVD4UG7QAMAAGIZRVAFO", "length": 21249, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "105 बसेसच्या दुरुस्तीवरून विरोधकांचा थयथयाट, शिवसेना नगरसेवकांचा मूँहतोड जवाब | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nपु.ल.देशपांडे उद्यानासमोर 4 फूट पाण्याचे तळे, व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर…\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nकृषी विमा योजनेमुळे खाजगी विमा कंपन्या मालामाल, कमावले 3 हजार कोटी…\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nमायावतींनी खेळले मुस्लिम आरक्षणाचे कार्ड\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम : हिंदुस्थानचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nसुबोध भावे याच्या ‘काही क्षण प्रेमाचे’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\n105 बसेसच्या दुरुस्तीवरून विरोधकांचा थयथयाट, शिवसेना नगरसेवकांचा मूँहतोड जवाब\nटीएमटीच्या 105 बसदुरुस्तीवरून शनिवारी ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत प्रचंड गदारोळ उडाला. सत्ताधारी शिवसेनेवर आरोपांच्या फैरी झाडून भाजप व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी थयथयाट केला. मात्र शिवसेनेच्या नगरसेवकांनी मूँहतोड जवाब देत आरोपांच्या चिंधड्या उडवल्या. या बसेस दुरुस्त झाल्या तर ठाणेकर प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आरोप-प्रत्यारोप करत गोंधळ घातल्याने सभागृहाचे वातावरण तणावपूर्ण झाले. घोषणाबाजी तसेच कागद भिरकावणाऱ्या भाजप, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे ‘स्टेअरिंग’ भरकटल्याचे चित्र दिसून आले. अखेर सर्व आरोपांवर मात करत बसेसच्या दुरुस्तीसह सर्व प्रस्ताव गोंधळातच मंजूर झाले.\nविविध आगारांमध्ये नादुरुस्त असलेल्या 105 बसेसची दुरुस्ती करण्यासाठी 8 कोटी 85 लाख रुपये एवढा खर्च येणार आहे. या बसेस दुरुस्त करून त्या जीसीसी (ग्रॉस कॉस्ट कॉण्ट्रक्ट) तत्त्वावर चालवण्याचा प्रस्ताव आज महासभेत प्रशासनाच्या वतीने मंजुरीसाठी मांडण्यात आला होता. प्रशासनाच्या कामात सत्ताधारी खो घालत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला. भाजपच्या नगरसेवकांनीही आरोप करण्यास सुरुवात केली. त्यावर सभागृहनेते नरेश म्हस्के यांनी हा आरोप सपशेल फेटाळत प्रशासनानेच खुलासा करावा अशी मागणी केली.\nपरिवहनचे व्यवस्थापक संदीप माळवी यांनी कोणताही राजकीय हस्तक्षेप किंवा दबाव नसून सर्वसामान्य ठाणेकरांसाठी जास्तीत जास्त बसेस उपलब्ध व्हावेत यासाठीच हा प्रस्ताव प्रशासनाने आणला असल्याचे स्पष्ट केले.\nराष्ट्रवादी व भाजप नगरसेवकांचा गोंधळ सुरूच होता. शिवसेनेवर केलेले आरोप कदापि सहन केले जाणार नाही, असा इशारा नरेश म्हस्के यांच्यासह स्थायी समितीचे सभापती राम रेपाळे, अशोक वैती आदींनी दिला. या गदारोळात भाजप व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची ‘आघाडी’ झाल्याचे दिसून आले.\nसंदीप लेले, नजीब मुल्ला यांच्यासह भाजप-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आयुक्त संजीव जयस्वाल व महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या आसनासमोर जाऊन बसकण मांडली आणि घोषणाबाजी केली. या गोंधळातच बसेस दुरुस्तीच्या प्रस्तावासह सर्व प्रस्ताव मंजूर झाल्याची घोषणा सचिव अशोक बुरपुल्ले यांनी केली.\n… तर आम्हालाही विचार करावा लागेल\nराष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला हे वारंवार सत्ताधाऱ्याचा प्रशासनावर दबाव आहे, तसेच खो घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगत होते. विषयाला धरून न बोलता त्यांचे स्टेअरिंग भरकटत असल्याचे बघून महापौर मीनाक्षी शिंदे यांनीही त्यांना सुनावले. त्या म्हणाल्या, प्रत्येक वेळी सत्ताधाऱ्यांवर आरोप करणे चुकीचे आहे. असाच प्रकार सुरू राहिला तर आम्हालाही विचार करावा लागेल. – मीनाक्षी शिंदे, महापौर.\nआरोप खपवून घेणार नाही\nपुराव्याअभावी केलेले आरोप आम्ही खपवून घेणार नाही. ठाणेकर जनतेने आम्हाला प्रस्ताव मंजूर करायचा की नाही हे ठरविण्याचे अधिकार दिले आहेत. गेली 25 वर्षे ठाणेकरांचा आमच्यावर विश्वास आहे असे सभागृहनेते नरेश म्हस्के यांनी भाजप व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना ठणकावून सांगितले. – नरेश म्हस्के, सभागृह नेते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी सभेतील क्षणचित्रे\nपुढीलशवागारातील वातानुकुलित यंत्रणा फेल, दुर्गंधीचा कहर\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nडंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटणार, अंबरनाथची जागा लवकरच पालिकेला मिळणार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nशेतकऱ्यांची अडवणूक कराल तर धडा शिकवू, आदित्य ठाकरे यांचा बँक अधिकाऱ्यांना...\nमायावतींनी खेळले मुस्लिम आरक्षणाचे कार्ड\nपालिका रुग्णालयांत गरीबांच्या 139 रक्त चाचण्या होणार मोफत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/article-187895.html", "date_download": "2019-01-17T04:32:18Z", "digest": "sha1:N5KSL3VZUJMOG5BCWGBT26ZV3DHEYHZN", "length": 13690, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'हल्ला हा पर्याय नाही'", "raw_content": "\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : पुण्यात पुन्हा पाणीगळती, वाहतूकीचा मोठा खोळंबा\nVIDEO : निवणुकीआधी धनगर आरक्षण मिळणार\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nराफेलप्रकरणी भाजप भलताच आक्रमक, आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\n'हल्ला हा पर्याय नाही'\n'हल्ला हा पर्याय नाही'\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\nVIDEO : कठीण इंग्लिश शब्दांचा उच्चार कसा करायचा सांगतील 'हे' अॅप्स\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\nSpecial Report : गाव सावकार मुक्त करणाऱ्या शेतकरी महिलांची यशोगाथा\nSpecial Report : भाजप पदाधिकाऱ्याने एवढी शस्त्रं कशासाठी जमवली\nSpecial Report : कोकणात नारायण राणे विरूद्ध शिवसेना\nSpecial Report : सरकारच्या महत्त्वाकांक्षी शिवस्मारकाला खीळ कुणामुळे\nVIDEO : पुण्याच्या बुधवार पेठेत पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, उडाली एकच धावपळ\nVIDEO : भुजबळांना सनातनपासून धोका -धनंजय मुंडे\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nVIDEO : चित्रपट निर्माता करण जोहर म्हणतो, सकाळी-सकाळी मला...\nSpecial Report : पाकिस्तानात दाऊद सुरक्षित नाही\nSpecial Report : या ठिकाणी भरते भुतांची यात्रा\nVIDEO : महामेट्रोचे China Made कोचेस नागपुरात दाखल\nLIVE VIDEO : नंदुरबारमध्ये नर्मदा नदीत बोट उलटून 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\n दररोज सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहात ही अॅप शरीराला धोकादायक\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=4195", "date_download": "2019-01-17T04:47:00Z", "digest": "sha1:CUVOVE53EFIPBFX3JIGB2I2L2OCC5BWA", "length": 7943, "nlines": 77, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nबळीराजाच्या हत्येचा विद्रोही विचार मंचकडून निषेध\nबलिप्रतिपदेला बळीराजाच्या झालेल्या हत्येच्या निषेध व्यक्त करीत, शबरीमाला प्रकरणात डोके वर काढणार्‍या ब्राम्हणी वृत्तीचे विद्रोही विचार मंचच्या वतीने प्रतिकात्मक दहन करण्यात आले.\nनगर : बलिप्रतिपदेला बळीराजाच्या झालेल्या हत्येच्या निषेध व्यक्त करीत, शबरीमाला प्रकरणात डोके वर काढणार्‍या ब्राम्हणी वृत्तीचे विद्रोही विचार मंचच्या वतीने प्रतिकात्मक दहन करण्यात आले. ईडापिडा टळून बळीचे राज्य येण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.\nअरणगाव रस्त्यावरील इंदिरानगर येथे जालिंदर चोभे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये चंद्रकांत बिरारे, अमोल भालसिंग, बाळासाहेब तिजोरे, जीवन कांबळे, दीपक भिंगारदिवे, विनोद जाधव, अमोल मीरपगार, नितीन तेलधुणे, अमोल तिजोरे, अभिषेक कदम आदींसह परिसरातील युवक सहभागी झाले होते. महिलांना मंदिरात प्रवेश देण्याबाबत सुप्रिम कोर्टाचे आदेश असतानाही गोंधळ घालून न्यायालयाचा अवमान केला जात आहे.\nमहिलांना शबरीमाला मंदिरात प्रवेश ब्राम्हणी प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. तेथील राज्य सरकारचे पोलिस हतबल झाले असून, न्यायालयाचा अवमान होणे हे लोकशाहीला घातक आहे. याबाबत सर्व राजकीय मंडळी मौन धरुन आहेत. पुन्हा ब्राम्हणी विचारसरणी समाजात सक्रिय होत असल्याने या प्रवृत्तीचे दहन करण्यात आल्याचे विद्रोही विचार मंचच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6-2/", "date_download": "2019-01-17T05:02:32Z", "digest": "sha1:OILGSUQAYMTDAWFWHLILFN6WV4HB6EDL", "length": 11026, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भाजपचे आज शक्‍तिप्रदर्शन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विकास कामांचा धडाका\nसातारा – आगामी लोकसभा निवडणुकांची राजकीय गणिते जुळवत भाजपने सातारा जिल्हयात विकास कामांचा बार उडवून दिला आहे. पुणे ते सातारा दरम्यान असणाऱ्या खंबाटकी घाटातील सहा मार्गिका बोगद्याचे कोनशिला अनावरणासह इतर तीन प्रकल्पांचा कोनशिला अनावरण समारंभ केंद्रीय बांधकाममंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी दि. 23 डिसेंबर 2018 रोजी होत आहे. हा कार्यक्रम सोहळा येथील सातारा सैनिक स्कूलच्या मैदानावर सकाळी साडेदहा वाजता होत आहे.\nया कार्यक्रमास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे, विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, महाराष्ट्र राज्य परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार उदयनराजे भोसले, यांची प्रमुख उपस्थिती आहे. हेळवाक कराड, सातारा ते म्हसवड रस्त्याचे दुपदरीकरण तसेच सातारा जिल्ह्यातील सीआरएफ काम, तसेच नॅशनल हायवे व एमएसआर अंर्तगत 134 किलोमीटरचे रुंदीकरण इ. कामांचे डिजिटल उद्‌घाटन एकाचवेळी केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी, व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.\nसैनिक स्कुलच्या मैदानावर भाजप कार्यकर्ते व प्रशासन यांची एकच धावपळ सुरू असून या कार्यक्रमाचे शिवधनुष्य पेलण्यासाठी भाजपा जिल्हा कार्यकारिणी दिवसभर शासकीय विश्रामगृहात तळ देऊन होती. जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, ज्येष्ठ नेते दीपक पवार, जिल्हा सरचिटणीस विजय काटवटे शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी कार्यक्रमांच्या तयारीचा आढावा घेतला.\nया कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचे जोरदार शक्‍तीप्रदर्शन होणार आहे. या कार्यक्रमाची यशस्वीता आणि त्या अनुषंगाने राजकीय समीकरणांची जुळवाजुळव याकरिता हायकमांड कडून जिल्हा कार्यकारिणीला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. दिल्लीच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गडकरी पेक्षा रोडकरी नावाने प्रसिद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्या भाषणाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणती राजकीय घोषणा करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकराडमध्ये मुलींची छेडछाड, तिघांना अटक\nपोटाची खळगी भरताना पोरांच्या शिक्षणाची परवड\nमाणसातला देव पाहणार तरी कधी\nबंडोबांना थंडोबा करण्याचे नेत्यांपुढे आव्हान…\nखड्डेच खड्डे चोहीकडे… प्रशासन गेले कोणीकडे…\nमागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी वसतिगृह बांधण्याला मंजुरी\nआर्थिक कारणातून सम्राटचा खून\nघनःश्‍याम नवले व संदीप माळी यांचा विशेष सत्कार\nमंडई परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी\nबसस्थानक परिसरातील कोंडीने नागरिक त्रस्त\nई-बस चार्जिंग पॉइंटसाठी निधी मंजूर\nप्रकल्प का रखडले याची माहिती द्यावी\nवाईच्या पूर्व भागात टंचाईचे सावट\nमिळकतकरामध्ये 12 टक्‍क्‍यांनी होणार वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/exclusive/mahasugran/7755-janmashtami-recipes-mawa-laddu-for-janmashtami", "date_download": "2019-01-17T05:24:33Z", "digest": "sha1:IVKB43AM64JPIZX3EKFARDD5ALSLRIZ2", "length": 6138, "nlines": 148, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "गोपाळकाला स्पेशल रेसिपी : माव्याचे लाडू - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nगोपाळकाला स्पेशल रेसिपी : माव्याचे लाडू\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nगोपाळकाला स्पेशल रेसिपी : माव्याचे लाडू\nसण म्हटले की गोड पदार्थ हे घरी हमखास बनवले जातात. त्यातून गोकुळाष्टमीचा उत्सव असेल, तर दुधाचे पदार्थ, मिठाई यांची रेलचेल असते. या गोकुळाष्टमीला बनवा असाच एक दुधाचा गोड पदार्थ... माव्याचे लाडू...\nपनीर - 100 ग्रॅमp\nखवा - 100 ग्रॅम\nपिठी साखर - 50 ग्रॅम\nवेलची पावडर ¼ चमचा\nबारीक केलेले ड्रायफ्रुट्स – 2 मोठे चमचे (काजू,बदाम,पिस्ता)\nप्रथम पनीर किसून घ्या.\nहे किसलेलं पनीर आणि खवा एकत्र मळून घ्या.\nत्यानंतर पिठी साखर घाला.\nमावा घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्या.\nमग त्याचे छोटे-छोटे लाडू बनवा.\nनंतर ते स्वीट्स फ्रिजमध्ये ठेवा.\nथंड झाल्यानंतर ते सर्व्ह करा.\nगोकुळाष्टमीला या लाडूंचा नैवेदय कृष्णाला अर्पण करा आणि कुटुंबासोबत आवडीने खा.\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nफॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रविक्री, भाजप पदाधिकाऱ्याला अटक\n'वंदे मातरम्'ला विरोध करणाऱ्या MIMच्या 'त्या' नगरसेवकावर आता बलात्काराचा आरोप\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\nकुत्रा त्याच्यावर भुंकला, 'तो' कुत्र्याच्या मालकिणींनाच चावला\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/sports?start=198", "date_download": "2019-01-17T04:31:37Z", "digest": "sha1:PGVBWL3VVAPTQENULX3OI43FZ5ZMGCZK", "length": 4504, "nlines": 143, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "स्पोर्टस् - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n‘राष्ट्रकुल म्हणजे ऑलिंपिकची पहिली पायरी’ - कुस्तीपटू सुशीलकुमार\nशम्मीच्या आयपीएल समावेशावर प्रश्नचिन्ह\nसिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक\nट्वेन्टी ट्वेन्टी मुंबई लीग स्पर्धेला आजपासून सुरुवात\nअमित ठाकरे कबड्डीच्या मैदानात\nआयपीएलच्या अकराव्या सीझनसाठी खेळाडूंचा बंगळुरुत लिलाव\nपत्नीच्या गंभीर आरोपानंतर शमीला फटका\nअंडर-19 विश्वचषकावर भारतानं कोरलं नाव\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या पत्नी पोहचल्या करंजी गावात\nआयसीसी क्रमवारी; कोहली दुसऱ्या, तर पुजारा सहाव्या स्थानवर\nऔरंगाबादमध्ये पाच हजार विद्यार्थ्यांनी फक्त दोन मिनीटांत रचला दोरीवरच्या उड्या मारण्याचा अनोखा विक्रम\nआणखी एक बॉलिवूड-क्रिकेट जोडी, चर्चांना उधाण\nप्रणव धनावडेचा एक हजार धावांचा रेकॉर्ड नवी मुंबईच्या तनिष्क गवतेने मोडला\nश्रीलंकेमध्ये 10 दिवसांची आणीबाणी, सामना रद्द होण्याची शक्यता\nभारताचा विजय, 203 धावांनी फायनलमध्ये प्रवेश\nटिम इंडीयाने उडवला ऑस्ट्रेलियाचा धुवा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/2772", "date_download": "2019-01-17T05:10:00Z", "digest": "sha1:KRR2YJ5FQ7BK2EKPAV73GSYHRRGLSE55", "length": 40369, "nlines": 231, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "‘लोकपाल’वाले, मेणबत्तीवाले, तिरंगेवाले, सिटीझन चार्टरवाले कुठल्या बिळात जाऊन बसलेत?", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\n‘लोकपाल’वाले, मेणबत्तीवाले, तिरंगेवाले, सिटीझन चार्टरवाले कुठल्या बिळात जाऊन बसलेत\nरेखाचित्र - संजय पवार\n२०१२-१३ सालात, ७० वर्षांतलं सगळ्यात भ्रष्ट सरकार सत्तेत होतं. भ्रष्टाचार साधासुधा नाही. ‘करोडो’ रुपयांचा. एका खात्यात नाहीत, तर अनेक खात्यांत. पार पंतप्रधानांकडचं खातंही हात काळे करून बसलेलं. विकासाचा तर पत्ताच नव्हता. शिवाय राजकारणाचं गुन्हेगारीकरण इतकं वाढलेलं की, जनता आक्रोश करून सांगू लागली- ‘ज्यांच्यावर गुन्हे आहेत, त्यांना निवडणुकीसाठीच अपात्र ठरवा.’ शुद्धी मोहीमच सुरू झालेली.\nलोकांच्या वतीनं राजधानीत काही लोक जमले. थेट ‘गांधीयुगा’त गेले लोक. पण राजधानी दिल्लीतच काय, पण देशातही नेतृत्व करायला ‘गांधी’ मिळत नव्हता तो शेवटी ऐतिहासिक महाराष्ट्रातच राळेगण सिद्धीला सापडला. दिल्लीकर मंडळींनी हा नवा महात्मा दिल्लीला जंतरमंतरवर नेऊन प्रतिष्ठापित केला. गांधी, विनोबा, जयप्रकाश आणि नंतर हे\nत्यानिमित्त महाराष्ट्र पुन्हा अटकेपार पोहचला सत्याग्रह, उपोषण, भजन सगळं सुरू झालं. सर्व प्रकारच्या भ्रष्टाचारावर एक जालीम उपाय या मंडळींना सापडला होता. तो म्हणजे ‘लोकपाल’. म्हणजे चित्रगुप्तच. प्रत्येकाच्या पापपुण्याची खातेवही ठेवून स्वर्ग-नरकात पाठवणारा. लोकशाहीत स्वर्ग म्हणजे ‘क्लीनचीट’ आणि ‘नरक’ म्हणजे अगणित खटले, तुरुंगवास आणि जप्तीवर जप्ती. ७० वर्षांनी पुन्हा ‘इन्किलाब जिंदाबाद’चे नारे दुमदुमले.\nकाय नव्हतं त्या व्यासपीठावर मखरात गणपती असावा तसा नवा गांधी होता. आरास म्हणून घोषणा होत्या. स्वत:ला काहीही नको असलेले पण देश स्वच्छ करू पाहणारे उच्चशिक्षित, उच्चभ्रू स्त्री-पुरुष होते. सामाजिक कार्यकर्ते होते. योग गुरू होते. श्रीश्रीश्री होते. गायक, वादक होते. माजी सरकारी अधिकारी होते. आणि २४ तास सुग्रास लंगर असल्यानं हवशेगवशेनवशे, क्रांती दृश्याला भुकेल्या वाहिन्या आणि त्यांचे पत्रकार होते.\nसविस्तर माहितीसाठी क्लिक करा -\nBuy Sapiens - Homo Deus Combo Set युव्हाल नोआ हरारी सेपिअन्स आणि होमो...\nकुणाही राजकीय पक्षाला व्यासपीठावर येऊन बसायला मनाई होती. एवढंच नाही तर सरकारतर्फे कुठल्या मंत्र्यांनी आलेलं चालेल याचीही एक पात्रता कसोटी ठरवली गेली होती. त्यामुळे काही जण संसद-मंत्रालय-जंतरमंतर अशी शटलसेवा करत होते. आयसीयूमधील रुग्णाच्या मेडिकल बुलेटिनसारखं खास ‘जंतरमंतर बुलेटिन’ २४ तास अव्याहत चालू होतं. मागण्यांच्या याद्यामागून याद्या जात होत्या. बैठकांवर बैठका, प्रस्तावांवर प्रस्ताव, चर्चांवर चर्चा चालू होत्या. ‘लोकपाल हवा म्हणजे हवाच’, यावर अशी कोंडी केली सरकारची की खास संसद अधिवेशन भरवून तुमचं थोडं, आमचं थोडं असं करत पार्वतीनं जसा मळापासून गणपती केला, तसा लोकपाल आणला गेला. तो केंद्रात आणि राज्याराज्यांत वगैरेही नेमायचा असं ठरलं. पार पंतप्रधानही लोकपालाच्या पंज्याखाली आणा असा दाब दिला गेला. एकवेळ अशी आली संसदेचा अधिकार रास्त, संवैधानिक की जंतरमंतर मंडळींचा रेटा कम हट्ट अधिक संवैधानिक माजलेला हत्ती, रक्त लागलेला वाघ आणु चौखूर उधळणारा अश्वमेघ यांच्यात आणि असंतोषित, चेतवलेली जनता यांत फारसं अंतर उरत नाही. सरकार भ्रष्ट, अकार्यक्षम म्हणून बदनाम होतंच, पण या आंदोलनापुढे गुडघे टेकून आपल्या सत्तेचा शेवट त्यानं स्वत:च रचला. तसा तो झालाही.\n२०१४ला नवीन सरकार आलं. एकाच पक्षाच्या स्पष्ट बहुमताचं सरकार आलं. तरीही निवडणूकपूर्व आघाडीमुळे ते मित्रपक्षांचं सरकार झालं. स्पष्ट बहुमतामुळे मुख्य पक्ष भाजपला मित्रपक्षांची गरज उरली नसल्यानं बार्गेनिंगची स्वप्नं पाहत असलेल्या मित्रपक्षांना मिळेत ती मंत्रीपदं स्वीकारण्याशिवाय पर्याय राहिला नाही. आणि पहिल्या दिवासापासून आजतागायत ते एनडीएचं सरकार निव्वळ कागदोपत्री राहिलं. आणि जळीस्थळीकाष्ठीपाषाणी उरलं ते मोदीसरकार.\nभरपूर आश्वासनं आणि धडाकेबाज कार्यक्रम आणि बारमाही अष्टौप्रहर भाषणं यांनी देश गजबजून, लखलखून आणि मंत्रमुग्ध होऊन गेला. पण सुस्पष्ट बहुमत केंद्रात व राज्याराज्यात सत्तेची नवी केंद्रं निर्माण होत असतानाही, या सरकारला कुठेही फट ठेवायची नव्हती. लोकशाहीत सक्षम विरोधी पक्ष हवा या सुविचारास प्रथमपासूनच तिलांजली देत देश विरोधी पक्षमुक्त करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. उद्योगपती पहिल्याच पंक्तीला येऊन बसले होते.\nआधीचं सरकार पूर्ण बदनाम, बेअब्रू करून घालवण्यात आणि या पक्षाला सत्तेवर बसवण्यात माध्यमांचा वाटा मोठा होता. माध्यमं ही सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणारा चौथा स्तंभच. त्यात या देशात स्वातंत्र्यपूर्व काळापासून पत्रकारितेची लखलखीत परंपरा. मधल्या आणीबाणीतही या चौथ्या स्तंभानंच लोकशाही वाचवली आणि पुर्नस्थापितही केली. या नव्या सरकारच्या यशातही त्यांचा वाटा होताच. पण विरोधी पक्षमुक्त धोरणाप्रमाणेच, स्वतंत्र बाणेदार, अंकुश ठेवणारी चौथी स्तंभकारिताही सत्तेच्या मार्गातली धोंड ठरू शकते. त्यामुळे पहिल्या पंक्तीतल्या उद्योगपतींना घाऊक माध्यमखरेदी करायला लावून ‘बटिक’ राहतील अशी व्यवस्था केली गेली. आश्चर्य म्हणजे एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच माध्यमं ‘बटीक’ व्हायचं नाकारून लढत राहिलीत. आणि सरकारपेक्षा बटिक झालेले माध्यमवीरच या निर्भिड माध्यमांना घेरत राहिलेत.\nपरिणामी सारं कसं शांत शांत, सारं कसं गोड गोड असं चालू झालं. कुठेच नाव ठेवायला जागा नाही, असं वातावरण तयार केलं जाऊ लागलं. सरकारी जाहिरातींचं प्रमाण तर इतकं वाढलं की, कुणा पट्टाधारी श्वानालाही इतकं अहोरात्र, सुग्रास खाद्य मिळत नसेल त्यामुळे तुमच्या जाहिरातींच्या मध्ये मध्ये आम्ही पुन्हा तुमच्याच आरत्या गातो असे उलटे निरोप जाऊ लागले.\nपण खुनाला वाचा फुटते, कोबंडं झाकलं तरी बांग देतं, गर्भवतीचं पोट पाचव्या महिन्यात नजरेत येतंच, तसंच नोटबंदीनं सरकारच्या चिरेबंदी गडाला हादरे बसू लागले. जीएसटीनं आणखी काही दगड हलवले. राज्यांच्या निवडणुकांत दमछाक होऊ लागली. पोटनिवडणुकांत तर पार खाट टाकली. ‘जे जे आधीचं ते ते उचकटायचं’ यातल्या अभिनिवेशानं काही दरबारी सरदारच नाराज होऊन बाहेर पडले. जाजमाखाली सरकवलेल्या गोष्टी दुसऱ्या बाजूने बाहेर पडू लागल्या. यावर कडी झाली सव४ोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी बाहेर येऊन खदखद व्यक्त केली.\nनोटबंदीपासून रिझर्व्ह बँक आणि सरकार यातलं शीतयुद्ध दोन वर्षांनी परवा नऊ तासांच्या चर्चेनंतर युद्धविरामापर्यंत येऊन पोहचलं. पण त्यातून जो दिसला, ते मनमानी कारभाराचा स्वमग्न टेंभा\nएवढं घडूनही चौथा स्तंभ चिडीचूप. जणू काही या पत्रकारांच्या घराच्या धुराच्या चुली बंद होऊन उज्ज्वला गॅस पेटला आणि शतकानुशतकांचा काळोख दूर करणारा एलईडी दिवा लागला यांच्या वस्त्या हानगणदारी मुक्त होऊन चोवीस तास पाण्याच्या शौचालयांनी फिनेलांकित झाल्या.\nआता तर सर्वोच्च तपासयंत्रणा सीबीआयमध्येच घमासान युद्ध सुरू झालं, तेही सर्वोच्च अधिकाऱ्यांमध्ये. आणि इथंही सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या अंतर्गत अस्वस्थतेच्या प्रमाणेच ज्येष्ठ अधिकाऱ्यांमधील अंतर्गत स्पर्धा, हेवेदावे, लागेबांधे उघड झाले. पण यातली गंभीर बाब अशी की, अस्थाना आणि वर्मा यांच्या भांडणानंतर सिन्हा नावाच्या अधिकाऱ्यानं शपथपत्रासह सर्वोच्च न्यायालयात जी याचिका केलीय, ती.\nया शपथपत्रात त्यांनी एकुणच सीबीआयमधील कुरघोड्या आणि त्यासाठी थेट पंतप्रधान कार्यालय, सुरक्षा सल्लागार, केंद्रीय दक्षता आयोगाचे आयुक्त यांच्यावरही आरोप केले. केंद्रीय विधी सचिव, कॅबिनेट सचिव यांनीही विशिष्ट प्रकरणात कसा हस्तक्षेप केला याचे दाखले दिले.\nयातली आणखी एक दखलपात्र तक्रार म्हणजे केंद्रीय कोळसा व खाण मंत्री हरिभाई चौधरी यांना काही कोटी रुपयाची लाच अस्थाना लाचखोरी प्रकरणातील तक्रारदार सतीश साना यानं दिलीय. सानानं तसा कबुली जबाब दिलाय. (आठवा याच मंत्रालयात जंतरमंतरवरून कसा हल्लाबोल झाला होता. त्या वेळी हे मंत्रालय तत्कालीन पंतप्रधानांच्या अखत्यारित होतं.)\nयातील गमतीशीर योगायोगाचा भाग असा की, यातील मंत्री, अधिकारी यांचा गुजरातशी प्रतिनिधी व नियुक्त अधिकारी म्हणून असलेला संबंध. यातलाच एक धागा नीरव मोदीपर्यंत जातो.\n२० नोव्हेंबरचा ‘लोकसत्ता’ आणि एनडीटीव्ही ‘प्राईम टाईम’ यांनीच ही बातमी तपशीलात छापलीय. बाकी मराठी वृत्तवाहिन्या मराठा, धनगर आरक्षण आणि अजगरानं सात कोंबड्या गिळल्या किंवा अवनीच्या बछड्यांनी घोड्याची शिकार केली व त्याहीपेक्षा महत्त्वाच्या दीपवीर लग्नाचे फोटो, दृश्य मिळवण्यासाठी तममगत होत्या.\nएका केंद्रीय मंत्र्याला ‘मीटू’ प्रकरणात राजीनामा द्यावा लागलाय. आता थेट आणखी एका मंत्र्यावर सरकारच्याच सर्वोच्च तपास यंत्रणेतील अधिकारी शपथपत्रासह, लाचखोरीचा आरोप करतो… तरीही त्याची बातमी होत नाही सुरक्षा सल्लागार, पीएमओमधले शक्तीस्थळ यांच्यावरही आरोप होतो, तरीही कसं शांत शांत\nपु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -\nत्यावेळी जंतरमंतरवरून कोट्यवधीचे आकडे नाचवणारे, ‘लोकपाला’साठी थयथयाट करणारे कुठले लिंबूपाणी पिऊन स्वस्थ बसलेत देशाची सर्वोच्च न्याययंत्रणा, देशाची सर्वोच्च बँक आणि देशाची सर्वोच्च तपासयंत्रणाच सरकार विरोधातली खदखद व्यक्त करताना, मेणबत्ती संप्रदाय, ‘इन्किलाब जिंदाबाद’ म्हणत, तिरंगा लहरवत राहणारे, भजन गाणारे आणि अटक टाळण्यासाठी स्त्रीपोशाख घालून पलायन करू पाहणारे आधुनिक बृहन्नडा योग स्वामी, श्री श्री श्री कुठल्या बिळात लपलेत\n‘ना खाऊंगा, ना खाने दुँगा’ म्हणणाऱ्यांच्या कार्यालयातूनच खाऊच्या पाकिटांची देवाणघेवाण नियंत्रित होऊ लागलीय थेट सीबीआय अधिकारी आणि मंत्री जर मालामाल होत असतील तर माध्यमातले वारावर जेवणारे, खाल्ल्या अन्नाला\\मीठाला जागणारच.\nइतकी नेभळट पत्रकारिता ७० वर्षांत प्रथमच पाहायला मिळतेय\nलेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\nसंजय पवार, कृपया नाटकातली स्वगते मांडणे टाळावे. बाकी आपण सुज्ञ आहात. आपला नम्र, -गामा पैलवान\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\nनिवडणुकीत ‘मी’ कुठेही दिसत नाही. ‘मी’ म्हणजे निवडणुकीच्या प्रक्रियेत फारसा ग्राह्य न धरला जाणारा वर्ग\n१० टक्के आर्थिक आरक्षण : तुज ‘निवडणूकपूर्व बक्षिसी’ म्हणू की ‘गुळगुळीत गाजर’ रे\n‘आरक्षण’ म्हणजे ‘गरिबी हटाव’ कार्यक्रम नाही\nचांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हवा\n१० टक्के आर्थिक आरक्षण : तुज ‘निवडणूकपूर्व बक्षिसी’ म्हणू की ‘गुळगुळीत गाजर’ रे\nभारताची राज्यघटना ज्या घटना समितीने बनवली त्यात ज्याप्रमाणे आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असू नये याबाबत एकमत होते, त्याचप्रमाणे आरक्षण केवळ सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर देण्यात यावे, याबाबत सर्वसाधारण सहमती होती. आर्थिक व धार्मिक आधारावर आरक्षणाची कल्पना घटना समितीने खारीज केली होती.......\nपंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधींना जेवढे गांभीर्याने घेतील, तेवढे नुकसान होईल\nकाँग्रेसमुक्त भारता’ची भाषा केली. ती भाजप आता ‘काँग्रेसमुक्त भारता’चा नवा अर्थ सांगत आहे. काँग्रेसने मात्र ‘भाजपमुक्त’ असा शब्द केव्हाही वापरला नाही. उलटपक्षी लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची गरज कायमच अधोरेखित केली. सत्ताधारी भाजपची भाषा आणि व्यवहार संसदीय परंपरेला छेद देणारा होता. काँग्रेसनेही संसदीय परंपरा फार तंतोतंत पाळलेल्या आहेत, असा दावा करता येणार नाही. त्याचीच फळे ते आता भोगत आहेत.......\nउंटाचा मुका आणि लिलिपूट सारस्वत\nया सगळ्यात खरी गोची झालीय ती संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांची. त्यांना सन्मानानं मिळालेलं अध्यक्षपद त्या या तोतयांसारखं बंड करून भिरकावून देण्याइतक्या ‘सिलेक्टिव्ह’ नाहीत. त्यांची गत ‘असून अडचण नसून खोळंबा’सारखी झालीय. त्या कवयित्री म्हणून जितक्या तरल, संवेदनशील आणि संयत आहेत, तशाच विचारीही आहेत. मात्र बंडखोर, विद्रोही नाहीत. समन्वयवादीच म्हणता येतील.......\nनरेंद्र मोदींचा नवा कार्यक्रम - ‘चीट इंडिया\nसगळ्यात क्रूर चेष्टा म्हणजे, मोदींनी हा कोटा दिला, पण नोकऱ्या कुठे आहेत मोदींच्या या निर्णयाचं नेमकं वर्णन तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी राज्यसभेत केलं. ते म्हणाले, ‘पंतप्रधान मोदींनी आजवर मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया असे अनेक कार्यक्रम सुरू केले. हा त्यांचा नवा कार्यक्रम आहे- चीट इंडिया मोदींच्या या निर्णयाचं नेमकं वर्णन तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी राज्यसभेत केलं. ते म्हणाले, ‘पंतप्रधान मोदींनी आजवर मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया असे अनेक कार्यक्रम सुरू केले. हा त्यांचा नवा कार्यक्रम आहे- चीट इंडिया’ सुजाण भारतीय त्यांच्याशी निश्चितपणे सहमत होतील.......\nआर्थिक आरक्षण : सवर्णांना चुचकारण्यासाठी मोदी सरकारची ‘फँटसी’\nघडत्या भारतीय राजकारणाची घटना, वास्तव आणि सत्य या निकषांवर उकल करणारं, बंद्या रुपयासारखं हे खणखणीत साप्ताहिक सदर आजपासून... ‘आर्थिक आरक्षण ही मध्यमवर्गीयांची फँटसी आहे. जशी नोटबंदी होती.’ सवर्णांना (भारतीय मध्यमवर्गातला बहुतांशी भाग हा सवर्णांचा आहे) चुचकारण्यासाठी मोदी सरकारनं ही फँटसी नोटबंदीसारखीच पूर्ण केली आहे.......\nरात्र अजून वैऱ्याचीच आहे...\nतीन राज्यांतील निवडणूक निकालांच्या आधारे भाजप-विरोधक मनोकल्पित बंगले रचत आहेत. असे करताना मागील पाच वर्षांमध्ये मोदी व अमित शहांच्या नेतृत्वात भाजपचा इशान्य भारतात झालेला विस्तार आणि त्यांनी पश्चिम बंगाल व ओडिशा या दोन राज्यांवर केंद्रित केलेले लक्ष, याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. तीन राज्यांतील निवडणूक निकालांनी उजेडाचा छोटासा कवडसा उघडला असला तरी रात्र अजून वैऱ्याचीच आहे\nमोदींच्या मुलाखतीचा फ्लॉप शो\nया मुलाखतीचं एक वेगळेपण मान्य करावं लागेल. आधीच्या मुलाखतींप्रमाणे इथले मोदी आक्रमक किंवा आढ्यतेखोर वाटत नाहीत, किंबहुना ते बचावात्मक पवित्र्यात दिसतात. तीन राज्यांतल्या पराभवामुळे एका चाणाक्ष राजकारण्यात झालेला हा खरा बदल आहे की, ऐन निवडणुकीच्या तोंडावर एका कसलेल्या अभिनेत्यानं घेतलेलं हे नवं बेअरिंग आहे, हे काळच ठरवेल\n‘नाट्यगृहां’च्या नामकरणातून ‘कलावंत’च गायब\nआमच्या मते यापुढे धोरण म्हणून शासन, महापालिका ते ग्रामपंचायची यांना एक अध्यादेश द्यावा. क्रीडा\\कलासंकुले, नाट्य\\सिने कलादालने यांना त्या क्षेत्रातील व्यक्तींचेच नाव द्यावे. ऐतिहासिक पुरुष\\स्त्री, राजकीय नेते यांची नावे देऊ नयेत. शिवाय ज्या नावाने आधीच महाराष्ट्रात कुठे नामकरण, तशाच कला\\नाट्यगृहाला झाले असेल तर त्याची पुनरावृत्ती टाळावी. व्यक्तीची थोरवी कुठेही लादू नये.......\nत्या काळात विठ्ठलाच्या मंदिराचा झालेला बुद्धविहार आज गावातील मुलांचं अभ्यासकेंद्र बनला आहे. तो दगड, ज्यावर बाबासाहेब बसले होते, तो आजही तिथंच आहे. जणू काही आता त्याचं सिंहासन झालं आहे. गावकऱ्यांनी त्याला प्रेमाचं कुंपण घातलंय. तो दगड आजही गावाला जगण्याची प्रेरणा व सामर्थ्य देत असतो आणि आजही आजोबा त्यांच्या संघर्षाची कहाणी सांगतात.......\nनितीन गडकरींनी केला इशारा जाता जाता...\nगडकरी हे एकूणच वागण्या–बोलण्यात एकवाक्यता असलेल्या मोजक्या नेत्यांपैकी एक. कितीही कटू असलं, तरी स्पष्ट बोलण्याला ते प्राधान्य देतात. पण काहीही बोलणं, हा त्यांचा स्वभाव नाही. मात्र, वास्तव बोलत असताना, ते परिणामांची तमा बाळगत नाहीत, हेही तितकंच सत्य आहे. त्यामुळेच, ते सध्या जे काही बोलत आहेत, त्यात त्यांच्या स्वाभाविक स्पष्टवक्तेपणाची झालर आहे.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=4196", "date_download": "2019-01-17T04:49:20Z", "digest": "sha1:UGIAB6UHOO4QAJ7BDV3ITV76XAJIDRRP", "length": 8625, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nस्मशानभूमीअभावी थेट रस्त्यावरच केला अंत्यविधी\nहयातभर गावात स्मशानभूमी व्हावी, यासाठी पाठपुरावा करावा व स्वतःच्याच अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नसावी, यापेक्षा दुर्दैव ते काय असावे.\nनेवासा : हयातभर गावात स्मशानभूमी व्हावी, यासाठी पाठपुरावा करावा व स्वतःच्याच अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नसावी, यापेक्षा दुर्दैव ते काय असावे. याचाच प्रत्यय पुनतगाव येथील विठ्ठल रामभाऊ गंधारे यांच्या कुटुंबीयांना आला. गावात स्मशानभूमी व्हावी, यासाठी गंधारे यांनी पाठपुरावा केला.\nमात्र, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्या कुटुंबीयांवर आली. त्यामुळे स्मशानभूमीचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मयताला अखेरच्या क्षणी देखील फरफटत झाली.\nतालुक्यातील पुनतगावमध्ये स्मशानभूमी व्हावी, यासाठी अखेरपर्यंत लढा देणारे विठ्ठल रामभाऊ गंधारे यांचे सोमवारी निधन झाले. आत्तापर्यंत येथील ग्रामस्थ नदीतच अंत्यविधी करत होते. मात्र, जायकवाडी धरणात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदी दुथडी वाहत आहे. स्मशानभूमीच नसल्याने गंधारे यांचा अंत्यविधी पुनतगाव -खुपटी या मुख्य रस्त्यावरच करावा लागला.\nपुनतगाव हे नेवासा-श्रीरामपूर तालुक्यातील शेवटचे टोक असलेले सीमेवरील गाव. येथे सर्व जाती-धर्मातील लोक असून गाव जरी छोटे असले तरी राजकीयदृष्ट्या महत्वाचे आहे. या गावातील पुढार्‍यांनी आत्तापर्यंत अनेक महत्वाची राजकीय पदे भोगली आहेत.\nतरीही हे गाव विकासापासून वंचित आहे. प्रवरानदीच्या काठावर वसलेल्या या गावची लोकसंख्या ३००० ते ३५०० हजार आहे. प्रवरा नदीला पाणी असल्यास येथील नागरिकांना नदीच्या काठावर व रस्त्याच्याकडे काठावर अंत्यविधी करण्याची वेळ येते. यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t3074/", "date_download": "2019-01-17T04:31:42Z", "digest": "sha1:AON7BVTFWSXCHZTCKIQ73MLAI4MT4FZD", "length": 4182, "nlines": 140, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-आपलं नात", "raw_content": "\nराहिल का असच ते निरंतर\nजपशील का असच तू,\nआहे का तुझ्यासाठी पण\nजितक ते माझ्यासाठी आहे\nविश्वास, प्रेम, ओढ़ ,\nजपशील का त्यांचा उबदारपणा \nछोटी कविता पण खूप मोठा अर्थ\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nजपशील का असच तू,\nआहे का तुझ्यासाठी पण\nजितक ते माझ्यासाठी आहे\nविश्वास, प्रेम, ओढ़ ,\nजपशील का त्यांचा उबदारपणा \nआहे का तुझ्यासाठी पण\nजितक ते माझ्यासाठी आहे\nविश्वास, प्रेम, ओढ़ ,\nजपशील का त्यांचा उबदारपणा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/swatch-bharat-abhiyan-cleaning-employee-salary-160263", "date_download": "2019-01-17T05:28:55Z", "digest": "sha1:7Z74WLTZ74SOK2K6HFTHVHKQVLPLPZ5K", "length": 15244, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Swatch Bharat Abhiyan Cleaning Employee Salary स्वच्छता कर्मचाऱ्यांची वेतनवाढ चर्चेचीच! | eSakal", "raw_content": "\nस्वच्छता कर्मचाऱ्यांची वेतनवाढ चर्चेचीच\nगुरुवार, 13 डिसेंबर 2018\nसातारा - स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ मध्ये सातारा जिल्हा परिषदेने देशात प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतरच्या सप्टेंबरमधील सर्वसाधारण सभेत अभिनंदनाचा वर्षाव झाला अन्‌ स्वच्छता व पाणी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना एक वेतनवाढ देण्यावर चर्चा झाली. मात्र, ही चर्चा तीन महिन्यांत चर्चाच राहिली असून, ती कागदावर आली नाही.\nसातारा - स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ मध्ये सातारा जिल्हा परिषदेने देशात प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतरच्या सप्टेंबरमधील सर्वसाधारण सभेत अभिनंदनाचा वर्षाव झाला अन्‌ स्वच्छता व पाणी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना एक वेतनवाढ देण्यावर चर्चा झाली. मात्र, ही चर्चा तीन महिन्यांत चर्चाच राहिली असून, ती कागदावर आली नाही.\nसंत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम अभियान यामध्ये सातारा जिल्हा परिषदेने डंका वाजवला आहे. शिवाय, स्वच्छ भारत अभियानातही देशात सर्वोत्तम कामगिरी केली. त्याला प्रशासकीय वरिष्ठ, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, ग्रामस्थ जितके कारणीभूत आहेत, तितकेच यशाचे वाटेकरी जिल्हा पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचारी आहेत. कंत्राटी पध्दतीने काम करूनही शौचालयांची उभारणी, त्यास अनुदान देणे, देखरेख ठेवणे यांसह घनकचरा व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यापर्यंत आवश्‍यक ती कामे त्यांनी झोकून देवून केली. त्याचे फलित म्हणजे सातारा जिल्हा परिषद स्वच्छतेत सातत्याने अग्रेसर राहिली आहे.\nया स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल राज्य शासनानेही घेतली होती. ही कामाची पध्दत जिल्ह्यांत रुजू व्हावी, यासाठी अनेक राज्ये, जिल्ह्यांतील स्वच्छता कर्मचारी साताऱ्यात आले होते.\nतसेच येथील १५ कर्मचाऱ्यांनी एक महिना धुळे जिल्ह्यात जावून तेथे स्वच्छताविषयक काम केले होते. २००० पासून या कर्मचाऱ्यांची नेमणूक या विभागात आहे. स्वच्छता सर्वेक्षणात मिळालेल्या यशामुळे जिल्हा परिषदेच्या सप्टेंबरमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सदस्य भीमराव पाटील यांच्यासह काही सदस्यांनी अभिनंदनाचा ठराव मांडून या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे अथवा एक वेतनवाढ द्यावी, अशी मागणी केली होती. त्याला इतरांनीही प्रतिसाद दिला होता. मात्र, आता पुढील सर्वसाधारण सभा आली तरीही ही चर्चा केवळ कागदावरच राहिली आहे.\nया कंत्राटी कर्मचाऱ्यांना एक वेतनवाढ देण्यासंदर्भात पाणी व स्वच्छता विभागाचे सचिव शामलाल गोयल यांच्याशी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी चर्चा केली होती. श्री. गोयल त्यावर सकारात्मक असल्याचे सूत्रांनी सांगितले. तरीही काही अधिकारी कारनामे करून कायद्यातील तांत्रिक त्रुटी पुढे करून अडथळे आणत असल्याची चर्चा आहे.\nकंत्राटी कर्मचारी - ४०\nसेवा कालावधी - १८ वर्षे\nबांधकाम कामगारांच्या घरांचे स्वप्न होणार पूर्ण\nकऱ्हाड - जे आयुष्यभर दुसऱ्यांची घरे बांधतात आणि स्वतः मात्र मोडक्‍या तोडक्‍या छप्परवजा घरात राहतात, अशा ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना स्वतःची...\nआमचे सरकार आल्यास अंगणवाडी सेविकांचे पगार वाढविणार : सुळे\nबारामती शहर : आगामी निवडणुकीत आमच्या विचारांचे सरकार आले तर अंगणवाडी व आशा सेविकांच्या पगारात भरीव वाढ करण्याचा निर्णय सर्वप्रथम घेण्यासाठी मी...\n'नव्या थापांचा मोदींनी उडविला पतंग'\nमुंबई- संक्रांतीला मोदी फक्त पतंग नाही तर त्यासोबत थापा उडवत आहेत, अशा आशयाचं व्यंगचित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (ता. 15) रेखाटलं आहे. राज...\nकुंभ मेळ्यासाठी 1.22 लाख स्वच्छतागृहे; 'स्वच्छ कुंभ'साठी जोरदार तयारी\nप्रयागराज : कुंभ मेळा म्हणजे गर्दीचा महापूर.. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी 'स्वच्छ भारत' उपक्रमासाठीही कुंभ मेळ्याचे...\nखेलो और खिलो (मुकुंद पोतदार)\nशाळेतल्या मुलांवर दप्तराचं ओझं...होमवर्कचा ताण...अभ्यासक्रमात खेळांचा समावेश नसणं यापासून ते ऑलिंपिकमधल्या पदकांचा दुष्काळ इथपर्यंतची प्रत्येक समस्या...\nनवी मुंबई - स्वच्छ भारत योजनेंतर्गत शहरात मोठ्या प्रमाणावर शौचालये उभारणाऱ्या नवी मुंबई पालिकेने आता महिलांच्या 100 स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/ambenali-ghat-accident-prakash-sawant-exclusive-video-before-accident-303019.html", "date_download": "2019-01-17T04:59:03Z", "digest": "sha1:QG5TOA2CFVYYZSTAB2JHBFLIYMI3IXCC", "length": 7606, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - आंबेनळी बस अपघातापूर्वीचा VIDEO, बदलला होता ड्रायव्हर?–News18 Lokmat", "raw_content": "\nआंबेनळी बस अपघातापूर्वीचा VIDEO, बदलला होता ड्रायव्हर\nअपघातापूर्वी दोन व्यक्ती गाडी चालवत होत्या अशी धक्कादायक माहिती या अपघातात समोर आली आहे.\nदापोली, 30 ऑगस्ट : आंबेनळी घाटात बस दुर्घटनेप्रकरणी एकमेव बचावलेले प्रकाश सावंत देसाई यांच्यावरून दापोलीत एकच संशयकल्लोळ उडाला आहे. मृतांच्या नातेवाईकांनी तर प्रकाश सावंत यांच्या विऱोधात बुधवारी विद्यापीठावर मोर्चा काढला. तर दुसरीकडे दापोली विद्यापीठाने आपला चौकशी अहवाल अखेर सादर केलाय. या अहवालात प्रकाश सावंत देसाई यांनी क्लिन चिट देण्यात आलीये. पण, अपघातापूर्वी दोन व्यक्ती गाडी चालवत होत्या असंही नमूद केलंय.दरम्यान, याच घटनेचा पुरावा देणार एक व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडिओ घाटातून जाणाऱ्या दुसऱ्या पर्यटकांनी शूट केलेला आहे. यात तुम्ही पाहू शकता की, कृषी विद्यापीठाची बस ही घाटामध्ये थांबली होती आणि त्यातून बसचा ड्रायव्हर खाली उतरताना दिसत आहे. त्यामुळे अपघातापूर्वी दोन जणांनी गाडी चालवली असल्याचा दावा या अपघातात करण्यात आला आहे.आंबेनळी बस अपघातापूर्वी दोनवेळा ड्रायव्हर बदलले, दापोली विद्यापीठाचा अहवाल\n- 6 जुलै 2018 रोजी 40 कर्मचाऱ्यांनी सहलीसाठी बसची मागणी केली होती. त्यानंतर रोहा येथून एमएच 08 ई 9087 ही बस मागवण्यात आली.- 28 जुलैला जेव्हा सहल निघाली तेव्हा विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी बसला बाहेर जाताना पाहिले. या बससाठी दोन चालक होते. मुख्य बसचालक प्रशांत भांबीड आणि सहाय्यक संदीप झगडे.- प्रवासादरम्यान बसमधील वाहनचालक दोनदा बदलण्यात आले होते. बसची स्थितीही चांगली होती. पण त्यानंतर आंबेनळी घाटात बसला अपघात झाला.- प्रकाश सावंत देसाई यांच्या सांगण्यानुसार अपघाताच्या वेळी प्रशांत भांबीड हे बस चालवत होते. मातीच्या ढिगारावरून बसचे टायर घसरले आणि बस दरीत कोसळली असं सावंत यांनी सांगितलं.एकंदरीतच जे सावंत यांनी सांगितलं आणि ज्यासाठी बसची मागणी झाले इथंपर्यंतची माहिती अहवालातून स्पष्ट करण्यात आली. मात्र, प्रकाश सावंत यांनी वेगवेगळी विधान केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला हे पोलीस तपासातूनही पुढे आलं.तर दुसरीकडे मृतांच्या नातेवाईकांनी या समितीचा अहवाल येण्याआधीच सीआयडी आणि प्रशांत सावंत यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी केलीये. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्रव्यवहार केलाय. तसंच विद्यापीठाने त्यांना सक्तीच्या रजेवरही पाठवलंय.दापोली विद्यापीठाच्या अहवालात अपघाताच्या वेळी प्रशांत भांबीड हे बस चालवत होते. त्यामुळे प्रशांत सावंत देसाई यांनी क्लिन चीट देण्यात आली आहे. पण मृतांच्या नातेवाईकांनी प्रशांत सावंत हेच गाडी चालवत होते असा आरोप केला. त्यामुळे नेमकं बस कोण चालवत होते असा प्रश्नचिन्ह कायम आहे. आपल्या एसबीआय अकाऊंटच्या या ६ गोष्टी कोणालाही सांगू नका...\n दररोज सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहात ही अॅप शरीराला धोकादायक\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nVIDEO : कठीण इंग्लिश शब्दांचा उच्चार कसा करायचा सांगतील 'हे' अॅप्स\nFengshui Tips: नोकरीच्या शोधात असलेल्यांनी करा हे उपाय, लगेच मिळेल लाभ\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/2775", "date_download": "2019-01-17T05:24:38Z", "digest": "sha1:G5LXHC76QVX4YXBVMCYV7RFGUEVHCKAA", "length": 41248, "nlines": 218, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "शेतमजूर व शेतकऱ्यांमधील असंतोषाचा सामना करत भाजपचा विजयरथ भोपाळला पोहोचणार?", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nशेतमजूर व शेतकऱ्यांमधील असंतोषाचा सामना करत भाजपचा विजयरथ भोपाळला पोहोचणार\nसदर - सत्योत्तरी सत्यकाळ\nमध्य प्रदेश विधानसभा निवडणूक २०१८\nसदर सत्योत्तरी सत्यकाळ परिमल माया सुधाकर Parimal Maya Sudhakar नरेंद्र मोदी Narendra Mod भाजप BJP शिवराज सिंग चौहान Shivraj Singh Chouhan राहुल गांधी Rahul Gandhi\nमध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून जस-जसे दूरदूर जावे, तस-तसे देशाच्या ‘इंडिया’ व ‘भारत’ फाळणीचा प्रत्यय येत जातो. राज्याच्या ‘इंडिया’ भागात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला जेवढा जबरदस्त पाठिंबा मिळतो आहे, तेवढाच विरोध राज्याच्या ‘भारत’ भागात सहन करावा लागतोय. मध्य प्रदेशातील ग्रामीण भागात गावेच्या गावे अशी आहेत, ज्यांनी २०१३ च्या विधानसभेत आणि २०१४ च्या लोकसभेत भाजपला शत-प्रतिशत मतदान केले होते. यंदाच्या निवडणुकीत मात्र यापैकी अनेक (सर्व नाही) गावांमध्ये काँग्रेसचा ‘वक्त है बदलाव का’ नारा कानी पडतो आहे. मागील निवडणुकांमध्ये भाजपला १०० टक्के मतदान केलेल्या गावांमधील २० टक्के ते ६० टक्के मतदारांनी यावेळी भाजपला मत न देण्याचे आधीच मनोमन ठरवलेले आहे. हा मतदारवर्ग कुणाला मत द्यायचे हे नोंदवण्यास तयार नसला तरी भाजपला मत देणार नाही, याबाबत त्याचा दृढनिश्चय झाला आहे.\nभाजपच्या विरोधात बोलणारे मतदार ग्रामीण भागात नोटबंदीचा जबर फटका बसल्याचे उघडपणे सांगतात. नोटबंदीच्या काळात नगदी पैशांच्या अभावी त्यांची ससेहोलपट झाली आणि नंतरच्या काळात त्यांना नोटबंदीचा कोणताही लाभ मिळाला नाही. या मतदारांच्या मते सरकारला नोटबंदीचा फायदा झाला असेलही, मात्र त्यांच्यापर्यंत तो अद्याप पोहोचलेला नाही. सगळ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैशाचा ठणठणाट असल्याचे ते आवर्जून सांगतात. ग्रामीण भागातील रोजच्या मजुरीवर अवलंबून असलेल्या कुटुंबियांना नोटबंदीचा सर्वाधिक फटका बसल्याचे स्पष्ट जाणवते. नोटबंदीच्या काळात त्यांचा रोजगार जवळपास बंदच होता आणि तेव्हापासून आतापर्यंत रोजची कामे मिळण्याचे प्रमाण मंदावलेले असल्याचे लोक बोलत आहेत. रोजगाराच्या संधी वाढल्या तर नाहीच, पण कमी झाल्या आहेत अशी सार्वत्रिक भावना या मतदारांमध्ये आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेत कामे मिळाल्याचेही कुणी आवर्जून सांगत नाही. राजकीय पक्षांनी, विशेषत: काँग्रेसने, शेतकऱ्यांच्या कर्ज माफीबद्दल जाहीरनाम्यात आश्वासन दिले असले तरी या कर्जमाफीचा भूमीहिनांना काय लाभ मिळणार अशी विचारणा मजूर कुटुंबांकडून होते आहे.\nकाँग्रेस सत्तेत आली तरी परिस्थिती फार बदलण्याची आशा नसल्याचे सांगत अनेक जण भाजपला मात्र मत देणार नाही हे ठामपणे सांगतात. केंद्र व राज्य सरकारने सर्व योजनांचे संगणकीकरण केल्याबद्दल या मतदारवर्गात नाराजी आहे. यामुळे पंचायत व पंचायत समिती स्तरावर त्यांच्या अर्जांची संगणकात नोंद होते, मात्र सुनावणी होत नाही अशी त्यांची खंत आहे. या स्तरावर कर्मचारी व अधिकारी वर्ग त्यांचे म्हणणे ऐकून निवाडा करण्याऐवजी प्रत्येक बाब जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवतात, जिथे त्यांची कुणी दखल घेत नाही आणि तक्रारींचे निवारण होत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. गॅस सिलेंडरचा दर हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याची नाराजी पेट्रोल व डिझेलच्या भाववाढीपेक्षा अधिक आहे. सिलेंडरवरील सबसिडीचा पैसा बँक खात्यात परत येत असला तरी सुरुवातीला हजार रुपये नकद देण्याचीच ऐपत नसल्याने उज्वला योजनेचा खूप प्रभाव जाणवत नाही. या योजनेत सर्वांनाच शेगडी व सिलेंडर मिळाले आहे असेही नाही. काहीजणांचे अर्ज अद्याप या ना त्या कारणाने थकीत आहेत. ज्यांना गॅस व शेगडी मिळाली आहे. त्यांच्यापैकी काहींनी ती गुंडाळून ठेवली आहे.\nसविस्तर माहितीसाठी क्लिक करा -\nBuy Sapiens - Homo Deus Combo Set युव्हाल नोआ हरारी सेपिअन्स आणि होमो...\nजे भाजपच्या विरोधात उघडपणे बोलत आहेत, ते यासाठी सिलेंडर भाववाढीचे कारण देतात, तर भाजपचा परंपरागत मतदार चुलीवरचे जेवण कसे स्वादिष्ट व पौष्टिक असते असे सांगतात. एलपीजीवर शिजवलेल्या जेवणाने पोटात गॅस होतो अशी त्यांची तक्रार आहे. घरोघरी शौचालय बांधण्याची मोदी-योजना देखील तेवढीच यशस्वी होते आहे जेवढी काँग्रेसच्या कार्यकाळात झाली होती. या योजनेने काँग्रेसच्या कार्यकालात ज्यांच्या घरी शौचालय आले असे शहरी मतदारच अधिक प्रभावीत आहेत. ग्रामीण भागात याबाबत उदासीनताच जास्त आहे. या कामासाठी कंत्राटदारांना सरकारतर्फे प्रती शौचालय रु. १२००० देण्यात आले. काही ठिकाणी कंत्राटदारांनी रु. २००० स्वत:कडे ठेवत उर्वरीत रक्कम कुटंब प्रमुखाला दिली, ज्यातून कुणी शौचालय बांधले, तर कुणी इतर कामांसाठी रक्कम वापरली. मात्र कोणत्याही राजकीय पक्षाने प्रचारात शौचालयाला मुद्दा बनवलेले नाही.\nमध्य प्रदेशातील शेतकरी वर्ग उघडपणे दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. एक वर्ग ठामपणे शिवराज सिंह चौहानच्या पाठीशी आहे. शिवराज काळात शेतकऱ्यांच्या स्थितीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे, विशेषत: सिंचनाची सोय, विजेचा पुरवठा, ग्रामीण भागात रस्त्यांची बांधणी आणि शेती मालाला चांगला भाव मिळत असल्याचे त्यांचे मत आहे. साहजिकच, हा वर्ग भाजप सोडून इतर कुठे मत देण्याच्या मन:स्थितीत नाही. शेतकऱ्यांच्या दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे की, शिवराजच्या पहिल्या दोन कार्यकाळात शेती क्षेत्रात चांगले काम झाले. त्यामुळेच शेतकऱ्यांनी भाजपला भरघोस पाठिंबाही दिला. मात्र मागील पाच वर्षांत शेतकऱ्यांच्या स्थितीत घसरण झाली आहे. सुपीक जमीन व सिंचनाची सोय यामुळे उत्पादन चांगले येत असले तरी शेतीमालाला भाव मिळत नाही अशी त्यांची तक्रार आहे.\nशेतीत उत्पादन आहे पण शेतीतून उत्पन्न नाही अशी विरोधाभासी परिस्थिती आहे बँकांकडे थकीत असलेले शेतीमालाचे पैसे लवकर मिळत नाहीत, मात्र बँका कर्ज फेडीसाठी तकादा लावतात अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. एकीकडे युरियाच्या एका पोत्याच्या किंमतीत वाढ झाली आहे तर दुसरीकडे ते पोते ५० किलोवरून ४५ किलो करण्यात आले आहे.पूर्वी अशा बाबींसाठी शिवराज सिंह केंद्रातील मनमोहन सरकारवर ठपका ठेऊन मोकळे व्हायचे, जे त्यांना आता करणे शक्य नाही. शेतकऱ्यांच्या या गटाचा कल भाजपला मतदान करण्याविरुद्ध आहे.\nत्यांच्या मते भाजपची सत्तावापसी झाली तर राज्यात सर्व काही आलबेल असल्याचा निष्कर्ष निघेल आणि त्यांच्यापरिस्थितीत काहीही सुधारणा होणार नाही. काँग्रेसची जर सत्ता आली तर दोन शक्यता संभवतात; एक, काँग्रेसचे सरकार शेतकऱ्यांसाठी विशेष काही करणार नाही आणि दोन, काँग्रेस कर्जमाफी जाहीर करेल ज्याने शेतकऱ्यांना तात्पुरता तरी दिलासा मिळेल. म्हणजे, भाजपचे सरकार बनले तर या शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुधारणा हिण्याची शक्यता शून्य आहे, तर काँग्रेस जिंकली तर निदान ५० टक्के शक्यता तरी आहे. हे गणित समजण्याची शेतकऱ्यांची कुवत नक्कीच आहे. शेतकरी आता हुशार झाल्यामुळे तो भाजपच्या धार्मिक प्रचाराला बळी पडणार नाही असेसुद्धा या गटातील काहीजण उघडपणे बोलताना आढळतात.\nग्रामीण भागात भाजपसाठी २०१३-१४ सारखी अनुकूल परिस्थिती आता नक्कीच नाही. असे लक्षात येते की, त्यावेळी ग्रामीण भागातील अनेक मुस्लिम कुटुंबीयांनी भाजपला मते दिली होती. यावेळी मात्र ग्रामीण भागातील मुस्लिम मतदार निश्चितपणे काँग्रेसकडे परतणार आहेत. खरे तर अगदी थोड्या ग्रामीण मतदारसंघांत मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे, ग्रामीण भागातील निवडणूक निकालांवर त्याचा परिणाम होणार नाही. मात्र, देशभरात मोदी लाट असताना आणि भाजपने सबका साथ-सबका विकास’चा नारा दिला असताना अनेक मुस्लिमांनी भाजपला मत दिले होते, ही बाब जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच आता ते भाजपला मत देणार नाहीत, ही बाब महत्त्वाची आहे. याचे दोन निष्कर्ष निघतात. एक, मुस्लिम मतदारांचा कल ‘एक गठ्ठा’ मतदान करण्याऐवजी निवडणुकी दरम्यानच्या राजकीय लाटेनुसारसुद्धा अनेक मुस्लिम मतदान करतात. दोन, मोदी लाटेदरम्यान भाजपला मतदान केलेल्या मुस्लीमांपैकी बहुसंख्य मुस्लिम पुन्हा भाजपला मत देऊ इच्छित नाही. याचा अर्थ; एक तर मोदी लाट ओसरत आहे आणि दोन, ‘सबका साथ...’चे आश्वासन मोदी सरकारने पाळलेले नाही.\nमागील निवडणुकीत भाजपने २३० पैकी १६५ जागा जिंकल्या होत्या. मागेल पाच वर्षांत यापैकी अनेक आमदारांचा जनसंपर्क तोकडा पडला आहे. मतदारांच्या मनात मुख्यमंत्र्यांऐवजी स्थानिक आमदाराच्या वर्तनाबाबत राग आहे. भाजप नेतृत्वाला याची जाणीव होती, ज्यामुळे जागा वाटपात भाजपने काही आमदारांना पुन्हा संधी नाकारली तर काहींचे मतदारसंघ बदलले. अर्थात यामुळे भाजप समर्थकांमध्ये स्थानिक नेत्यांबद्दलची नाराजी दूर झालेली नाही. मात्र, त्यांचे शिवराज सिंह यांच्याविषयीचे प्रेम व नरेंद्र मोदींवरील अढळ श्रद्धा कायम आहे.\n‘बापलेकी’ या मौज प्रकाशन गृहाच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -\nयाशिवाय, भाजपकडे दमदार संघटना आहे. पण जनमत हळूहळू काँग्रेसच्या बाजूने झुकू लागले आहे. एकंदरीत, ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने निवडणुकीची रंगत चढते आहे. शहरी मध्यमवर्गीय मतदार संघांच्या तुलनेत ग्रामीण मतदारसंघांमध्ये काँग्रेसचा प्रचार अधिक जोमदार आहे. काँग्रेसने स्थानिक नेत्यांना सक्रिय करत त्यांच्याद्वारे गावागावांमध्ये प्रचारावर जोर दिला आहे. मतदार काँग्रेस पक्षाला अथवा काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांना मत देण्याऐवजी भाजपच्या विरोधात मत देण्याच्या मन:स्थितीत असल्याने काँग्रेसने प्रचाराचा धुराळा उडवलेला नाही.\nएका अर्थाने, ही निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस न होता भाजप विरुद्ध नाराज मतदार व्हावी असा पक्षाचा प्रयत्न आहे. ही रणनीती भाजपच्या ध्यानात आल्याने भाजप येनकेनप्रकारे दिग्विजय सिंह व कमल नाथ यांच्याविरुद्ध बातम्यांचे मथळे रचण्याच्या प्रयत्नात आहे. पंतप्रधान मोदींच्या भाषणांचा सूरसुद्धा राज्य सरकारच्या कामगिरीविषयी बोलण्याऐवजी काँग्रेस व गांधी-नेहरू कुटुंबियांविरुद्ध आधीच अस्तित्वात असलेल्या जनमताला फुंकर घालण्यावर आहे. प्रत्येक मतदारसंघात काँग्रेसची दारोमदार स्थानिक उमेदवार आणि शेतकऱ्यांमधील सरकारविरुद्धचा रोष यांच्यावर आहे. दुसरीकडेभाजपचा रथ शिवराजसिंह चौहान आणि नरेंद्र मोदी हे निवडणुका जिंकण्याच्या बाबतीत दिग्गज असलेले नेते खेचत आहेत. भाजपच्या स्थानिक आमदारांविषयीची नाराजी आणि शेतमजूर व शेतकऱ्यांमधील असंतोष यांचा सामना करत भाजपचा रथ भोपाळला पोहोचवण्याचे आव्हान शिवराजसिंग चौहान व नरेंद्र मोदी यांच्यापुढे आहे.\nलेखक परिमल माया सुधाकर एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे इथं अध्यापन करतात.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\nनिवडणुकीत ‘मी’ कुठेही दिसत नाही. ‘मी’ म्हणजे निवडणुकीच्या प्रक्रियेत फारसा ग्राह्य न धरला जाणारा वर्ग\n१० टक्के आर्थिक आरक्षण : तुज ‘निवडणूकपूर्व बक्षिसी’ म्हणू की ‘गुळगुळीत गाजर’ रे\n‘आरक्षण’ म्हणजे ‘गरिबी हटाव’ कार्यक्रम नाही\nचांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हवा\n१० टक्के आर्थिक आरक्षण : तुज ‘निवडणूकपूर्व बक्षिसी’ म्हणू की ‘गुळगुळीत गाजर’ रे\nभारताची राज्यघटना ज्या घटना समितीने बनवली त्यात ज्याप्रमाणे आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असू नये याबाबत एकमत होते, त्याचप्रमाणे आरक्षण केवळ सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर देण्यात यावे, याबाबत सर्वसाधारण सहमती होती. आर्थिक व धार्मिक आधारावर आरक्षणाची कल्पना घटना समितीने खारीज केली होती.......\nपंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधींना जेवढे गांभीर्याने घेतील, तेवढे नुकसान होईल\nकाँग्रेसमुक्त भारता’ची भाषा केली. ती भाजप आता ‘काँग्रेसमुक्त भारता’चा नवा अर्थ सांगत आहे. काँग्रेसने मात्र ‘भाजपमुक्त’ असा शब्द केव्हाही वापरला नाही. उलटपक्षी लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची गरज कायमच अधोरेखित केली. सत्ताधारी भाजपची भाषा आणि व्यवहार संसदीय परंपरेला छेद देणारा होता. काँग्रेसनेही संसदीय परंपरा फार तंतोतंत पाळलेल्या आहेत, असा दावा करता येणार नाही. त्याचीच फळे ते आता भोगत आहेत.......\nउंटाचा मुका आणि लिलिपूट सारस्वत\nया सगळ्यात खरी गोची झालीय ती संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांची. त्यांना सन्मानानं मिळालेलं अध्यक्षपद त्या या तोतयांसारखं बंड करून भिरकावून देण्याइतक्या ‘सिलेक्टिव्ह’ नाहीत. त्यांची गत ‘असून अडचण नसून खोळंबा’सारखी झालीय. त्या कवयित्री म्हणून जितक्या तरल, संवेदनशील आणि संयत आहेत, तशाच विचारीही आहेत. मात्र बंडखोर, विद्रोही नाहीत. समन्वयवादीच म्हणता येतील.......\nनरेंद्र मोदींचा नवा कार्यक्रम - ‘चीट इंडिया\nसगळ्यात क्रूर चेष्टा म्हणजे, मोदींनी हा कोटा दिला, पण नोकऱ्या कुठे आहेत मोदींच्या या निर्णयाचं नेमकं वर्णन तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी राज्यसभेत केलं. ते म्हणाले, ‘पंतप्रधान मोदींनी आजवर मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया असे अनेक कार्यक्रम सुरू केले. हा त्यांचा नवा कार्यक्रम आहे- चीट इंडिया मोदींच्या या निर्णयाचं नेमकं वर्णन तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी राज्यसभेत केलं. ते म्हणाले, ‘पंतप्रधान मोदींनी आजवर मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया असे अनेक कार्यक्रम सुरू केले. हा त्यांचा नवा कार्यक्रम आहे- चीट इंडिया’ सुजाण भारतीय त्यांच्याशी निश्चितपणे सहमत होतील.......\nआर्थिक आरक्षण : सवर्णांना चुचकारण्यासाठी मोदी सरकारची ‘फँटसी’\nघडत्या भारतीय राजकारणाची घटना, वास्तव आणि सत्य या निकषांवर उकल करणारं, बंद्या रुपयासारखं हे खणखणीत साप्ताहिक सदर आजपासून... ‘आर्थिक आरक्षण ही मध्यमवर्गीयांची फँटसी आहे. जशी नोटबंदी होती.’ सवर्णांना (भारतीय मध्यमवर्गातला बहुतांशी भाग हा सवर्णांचा आहे) चुचकारण्यासाठी मोदी सरकारनं ही फँटसी नोटबंदीसारखीच पूर्ण केली आहे.......\nरात्र अजून वैऱ्याचीच आहे...\nतीन राज्यांतील निवडणूक निकालांच्या आधारे भाजप-विरोधक मनोकल्पित बंगले रचत आहेत. असे करताना मागील पाच वर्षांमध्ये मोदी व अमित शहांच्या नेतृत्वात भाजपचा इशान्य भारतात झालेला विस्तार आणि त्यांनी पश्चिम बंगाल व ओडिशा या दोन राज्यांवर केंद्रित केलेले लक्ष, याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. तीन राज्यांतील निवडणूक निकालांनी उजेडाचा छोटासा कवडसा उघडला असला तरी रात्र अजून वैऱ्याचीच आहे\nमोदींच्या मुलाखतीचा फ्लॉप शो\nया मुलाखतीचं एक वेगळेपण मान्य करावं लागेल. आधीच्या मुलाखतींप्रमाणे इथले मोदी आक्रमक किंवा आढ्यतेखोर वाटत नाहीत, किंबहुना ते बचावात्मक पवित्र्यात दिसतात. तीन राज्यांतल्या पराभवामुळे एका चाणाक्ष राजकारण्यात झालेला हा खरा बदल आहे की, ऐन निवडणुकीच्या तोंडावर एका कसलेल्या अभिनेत्यानं घेतलेलं हे नवं बेअरिंग आहे, हे काळच ठरवेल\n‘नाट्यगृहां’च्या नामकरणातून ‘कलावंत’च गायब\nआमच्या मते यापुढे धोरण म्हणून शासन, महापालिका ते ग्रामपंचायची यांना एक अध्यादेश द्यावा. क्रीडा\\कलासंकुले, नाट्य\\सिने कलादालने यांना त्या क्षेत्रातील व्यक्तींचेच नाव द्यावे. ऐतिहासिक पुरुष\\स्त्री, राजकीय नेते यांची नावे देऊ नयेत. शिवाय ज्या नावाने आधीच महाराष्ट्रात कुठे नामकरण, तशाच कला\\नाट्यगृहाला झाले असेल तर त्याची पुनरावृत्ती टाळावी. व्यक्तीची थोरवी कुठेही लादू नये.......\nत्या काळात विठ्ठलाच्या मंदिराचा झालेला बुद्धविहार आज गावातील मुलांचं अभ्यासकेंद्र बनला आहे. तो दगड, ज्यावर बाबासाहेब बसले होते, तो आजही तिथंच आहे. जणू काही आता त्याचं सिंहासन झालं आहे. गावकऱ्यांनी त्याला प्रेमाचं कुंपण घातलंय. तो दगड आजही गावाला जगण्याची प्रेरणा व सामर्थ्य देत असतो आणि आजही आजोबा त्यांच्या संघर्षाची कहाणी सांगतात.......\nनितीन गडकरींनी केला इशारा जाता जाता...\nगडकरी हे एकूणच वागण्या–बोलण्यात एकवाक्यता असलेल्या मोजक्या नेत्यांपैकी एक. कितीही कटू असलं, तरी स्पष्ट बोलण्याला ते प्राधान्य देतात. पण काहीही बोलणं, हा त्यांचा स्वभाव नाही. मात्र, वास्तव बोलत असताना, ते परिणामांची तमा बाळगत नाहीत, हेही तितकंच सत्य आहे. त्यामुळेच, ते सध्या जे काही बोलत आहेत, त्यात त्यांच्या स्वाभाविक स्पष्टवक्तेपणाची झालर आहे.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://umatlemani.blogspot.com/2016/05/blog-post_17.html", "date_download": "2019-01-17T05:13:31Z", "digest": "sha1:6L5JIJMHJ5L4PZQKOLIPKBVMPGVAQLX3", "length": 8737, "nlines": 152, "source_domain": "umatlemani.blogspot.com", "title": "उमटले मनी … : आज जरा एकटं वाटतंय", "raw_content": "\nपाहुनि या लोचनी ऐकुनि नाना ध्वनी, तरंग उठले अंगावरी त्या मुग्ध स्पर्शातुनी, गंधित होते सारे फुलता ती रातराणी, चांदण्या राती भेटता दो मधूर एका क्षणी, कधी ओठांवरी हासू कधी नयनी पाणी, स्मरता अताशा पुनर्जन्मल्या आठवणी, कधी रेखाटल्या रेषा कधी शब्दरुपातुनी, साकारले चित्र जे अनुभवले या कवीमनी, जे न देखिले कधी स्वप्नी, ते भाव सारे आज उमटले मनी …\nआज जरा एकटं वाटतंय\nआज जरा एकटं वाटतंय\nराहून राहून सारं जगच\nपण पहाटेचे रंग उधळत\nयेणारे रोजचे Good morning\nआज अजूनही आले नाही\nएरव्ही दसऱ्याच्याही शुभेच्छा न देणारे\nआता कुठे रामनवमीही साजरे करू लागले होते\nकाल रात्री १२ पासून वाट पाहत होते मी\nपण जन्मदिवसाच्या शुभेच्छा देणारे\nअसे काहीच आले नाही माझ्यापाशी\nआज जरा एकटं वाटतंय\nराहून राहून सारं जगच\nएव्हाना रोज २-४ तरी कोडी येतात दुपारपर्यंत\nआणि मग मीही गुंग होते कागदावर आकडे मांडत\nपण आज ना कोणी गणिताची कसोटी घेतली ना भाषेची\nकाय सांगू हल्ली सवयच झाली होती अशा अनपेक्षित परीक्षांची\nसुंदर विचारांची लयलूट करणारे सारे\nजणू आज रस्ताच माझा चुकले\nना आले अजुनी गोड कवितांचे आशय वारे\nना हास्याचे कारंजे घेऊन\nउनाड विनोद घरा खिदळत आले\nएरव्ही वर्षानुवर्षेही नाही जिथे संबंध\nनिळ्या रेघांच्या ऊनसावलीत तिथे आता\nरोजच रंगतात संवादांचे रेशीमबंध\nआज असाच अस्वस्थ गेला दिवस सबंध\nमोबाईलच्या कुपीतून दरवळणारा गंध आता\nहरवल्यासारखा वाटतोय, कारण नेट आहे बंद\nआज जरा एकटं वाटतंय\nराहून राहून सारं जगच\nइतराचा सहवास आता अशक्य\nआज हा मित्र दूर गेला अधांतरी\nआणि जाणवले जवळच्याचे अस्तित्व\nपण whatsapp च्या नादापायी\nआज तेही गेले होते आहारी\nआज जरा एकटं वाटतंय\nराहून राहून सारं जगच\nआज स्वतःचेच स्वतःला कळले\nइतके दिवस काय माझे चुकले\nआभासी जगात वावरताना आज जाणवले\nकुठेतरी काहीतरी खरेच हरवत गेले\nआज अपरीत काही घडले\nझोप येताच अलगद डोळे मिटले\nमी रुपाली संदीप ठोंबरे...मुंबईची मुलगी . अक्षरे ,कल्पना ,शब्द ,रंग यांच्या सहवासात सतत रममाण होणारी...जीवन खूप सुंदर आहे असे मनोमन मानणारी ... आणि म्हणूनच या जीवनाचा प्रत्येक क्षण यथेच्छ अनुभवा , आनंदाने जगा असे प्रत्येकालाच अगदी आवर्जून सांगणारी...एक तुमचीच मैत्रीण अक्षरकल्पनांची.\nआज शोभतेया दारी लावून पिवळी हळदी ...\n\"आठवण\".....हरवते मी तुझ्या सहवासात \nमीही बाबा आहे माझे राणी ….\nमाझे प्रथम चित्रप्रदर्शन... एक अविस्मरणीय अनुभव\n१ लक्ष... एक फार मोठी संख्या\nलग्नशुभेच्छा … दादा आणि वाहिनीसाठी \nआजची पहाट एक नवीनच आणि एक सुंदर अनुभव घेऊन माझ्या जीवनात आली. कारण आज पहाटे ४ वाजताच मला उगवत्या सूर्याचे दर्शन घडले आणि तेही अगदी जवळून......\nआज जरा एकटं वाटतंय\n\"Four shades\"...आज अनुभवलेले नाविन्यपूर्ण असे काह...\nछंद जोपासण्याची एक नवी तऱ्हा\nहरवलेला 'मे ' महिना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Parashuram-Devasthan-s-land-will-be-named-in-the-name-of-the-tribe-No-Patil/", "date_download": "2019-01-17T05:13:43Z", "digest": "sha1:6CBSB7JZUVC3ORLT3HD2WINHOXF4LZ6V", "length": 5797, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " परशुराम देवस्थानची जमीन कुळांच्या नावे होणारः ना. पाटील | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › परशुराम देवस्थानची जमीन कुळांच्या नावे होणारः ना. पाटील\nपरशुराम देवस्थानची जमीन कुळांच्या नावे होणारः ना. पाटील\nचिपळूण : खास प्रतिनिधी\nपेढे-परशुराम देवस्थान इनामप्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी मुंबई येथे मंत्रालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत येत्या दोन महिन्यांत पेढे-परशुराममधील कुळांना जमिनीची मालकी शंभर टक्के देण्यात येईल. तसेच चौपदरीकरणात भूसंपादनासाठी आलेला निधी व अन्य प्रकल्पांतील नुकसानभरपाई 90 टक्के कुळांना व 10 टक्के देवस्थानला देण्यात येईल, असा निर्णय महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.\nयाबाबत त्यांनी संघर्ष समितीला आश्‍वासन दिले असून यावेळी ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी ठाम भूमिका मांडली. यामुळे या प्रश्‍नाला न्याय मिळाला आहे.\nदेवस्थान इनाम प्रश्‍नाबाबत पावसाळी अधिवेशनात दिलेल्या आश्‍वासनानुसार ना. पाटील यांच्या दालनात मंगळवारी (दि. 31) दु. 3 वा. बैठक झाली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने, आ. सदानंद चव्हाण, आ. वैभव नाईक, जिल्हाधिकारी प्रदीप पी., प्रांताधिकारी कल्पना जगताप-भोसले, संघर्ष समितीचे अध्यक्ष विश्‍वास सुर्वे, सरपंच प्रवीण पाकळे, गजानन कदम, सुरेश बहुतुले आदी उपस्थित होते.\nयावेळी झालेल्या बैठकीत महसूलमंत्री पाटील यांनी संघर्ष समितीच्या बाजूने आश्‍वासन दिले.\nजिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी ग्रामस्थांच्या बाजूने भूमिका घेतली व ग्रामस्थांची समस्या शासनाच्या लक्षात आणून दिली. या नंतर चौपदरीकरणासाठी आलेला निधी 90 टक्के कुळांना व 10 टक्के परशुराम देवस्थानला देण्याचा निर्णय झाला. शिवाय येत्या दोन महिन्यांत जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानच्या नावावर असलेली पेढे, परशुराममधील सर्व जमीन कुळांच्या नावे करण्यात येईल, असे आश्‍वासन देण्यात आले. यामुळे पेढे-परशुराम संघर्ष समितीला न्याय मिळाला.\nखुनाच्या घटनांनी पुणे हादरले\nतब्‍बल ३४ दिवासानंतर खाणीतून काढला मृतदेह\nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा एकदा पूर\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/mumbai-congress-protest-for-minister-prakash-mehta-resignation/", "date_download": "2019-01-17T05:18:16Z", "digest": "sha1:ACERXL3J4AHS6WIT4IRUXFU6XZXZP3FV", "length": 7535, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संजय निरूपमांनीच लिहून आणला प्रकाश मेहतांचा राजीनामा; कॉंग्रेसच मेहतांच्या विरोधात आंदोलन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसंजय निरूपमांनीच लिहून आणला प्रकाश मेहतांचा राजीनामा; कॉंग्रेसच मेहतांच्या विरोधात आंदोलन\nवेबटीम : एसआरए घोटाळ्याचा आरोप असलेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विधिमंडळात विरोधक आक्रमक झाले आहेत . तर दुसरीकडे मुंबई काँग्रेसने मेहता यांच्या राजीनाम्याच्या मागणी करत आंदोलन केले. मुंबई कॉंग्रेसचे संजय निरुपम आणि सचिन सावंत यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली…\nदरम्यान संजय निरुपम यांनी स्वतच: मेहता यांचा राजीनामा लिहून आणला होता . या राजीनाम्यावर सही करण्याचं आवाहन त्यांनी प्रकाश मेहतांना केलं. यावेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मेहतांच्या घाटकोपरमधील घरात घुसण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी संजय निरुपम आणि सचिन सावंत यांना अडवलं. त्यानंतर पोलिसांनी निरुपम आणि सावंत यांना ताब्यात घेतले आणि काही वेळाने सोडून दिले आहे .\nमुंबईतील ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पात घोटाळा केल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर आहे. विकासकाला फायदा देण्यासाठी प्रकाश मेहता यांनी नियम बाजूला ठेवून एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप मेहता यांच्यावर करण्यात येत आहे\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nअतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्य यंत्रणांचे बळकटीकरण करणार – एकनाथ शिंदे\nजव्हार - कुपोषण मुक्ती च्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या पालघर जिल्हयातील जव्हार मधिल जामसर, दाभेरी, साखरशेत येथील…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व…\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nनरेंद्र मोदी यांची थापांची पतंगबाजी ; राज ठाकरेंचे संक्रांत स्पेशल…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://umatlemani.blogspot.com/2017/10/blog-post_31.html", "date_download": "2019-01-17T05:00:22Z", "digest": "sha1:HFHR7OMDN4NVALUDVDX42TIEXY4MGVSZ", "length": 17469, "nlines": 110, "source_domain": "umatlemani.blogspot.com", "title": "उमटले मनी … : एक तेजोमय तारा", "raw_content": "\nपाहुनि या लोचनी ऐकुनि नाना ध्वनी, तरंग उठले अंगावरी त्या मुग्ध स्पर्शातुनी, गंधित होते सारे फुलता ती रातराणी, चांदण्या राती भेटता दो मधूर एका क्षणी, कधी ओठांवरी हासू कधी नयनी पाणी, स्मरता अताशा पुनर्जन्मल्या आठवणी, कधी रेखाटल्या रेषा कधी शब्दरुपातुनी, साकारले चित्र जे अनुभवले या कवीमनी, जे न देखिले कधी स्वप्नी, ते भाव सारे आज उमटले मनी …\nकधी कधी आयुष्यात एका वळणावर अचानक एक विचित्र काळोख दाटलेला आढळतो. भविष्यातले पुढचे सोडाच अगदी जवळचे आसपासचेही काही दिसेनासे होते. आपलेच वाटणारे सर्व फार दूर जात एकाएकी धूसर होत जातात. कित्येक विश्वासांना एकाच क्षणी तडा गेलेला असतो. नशिबाच्या नावेवरती झोके घेत एका विचित्र वादळात हा जीव हेलकावे खात असतो. त्या क्षणी खूप भीती वाटते. जीव घाबराघुबरा होतो कारण अशा क्षणांत आपल्या वाईटाची वाट पाहणाऱ्या घुबडा-गिधाडांचे किती तरी डोळे दूरवर दिसत असतात. नावेतून अचानक तोल गेला तर.... या मिट्ट काळोखात जीव गुदमरून गेला तर ... या मिट्ट काळोखात जीव गुदमरून गेला तर ... अशा नाना प्रश्नांनी जीव त्रासून गेलेला असताना मग सुरु होतो परमेश्वराचा नामजप. कारण त्याशिवाय कोणताही उपाय दिसत नाही. देवा तू येऊन सर्व ठीक करावे अशी अपेक्षा त्या वेळी नक्कीच नसते तर अपेक्षा असते आपल्या प्रयत्नांना यश मिळण्याची...संकटात हिम्मत देणाऱ्या एका आशीर्वादाची.\nआणि मग अशा भयाण अंधारात चाचपडत असताना एक मिणमिणता तारा दृष्टीस पडतो. अरे हे काय हा तर माझ्याच दिशेने येत आहे. प्रखर होत आता तो दिव्य प्रकाश माझ्या अगदी जवळ आला. त्याच्या असंख्य तेजकणांनी हा जीव पुन्हा जिवंत झाला. काही काळापूर्वी वाटणारी भीती आता कुठच्या कुठे नष्ट झाली. वादळातही मन घट्ट झाले आणि आसपास वाहू लागले आनंदाचे गार वारे. अचानक एक वेगळाच विश्वास अंगी संचारला. गुदमरत असलेला जीव आता मुक्त झाला, त्याला स्वप्नांचे अनंत पंख फुटू लागले जे आकाशात झेप घेण्यास उत्सुक होते. आनंदाच्या भरतीच्या उधाणातही मन स्थिर ठेवण्याची बुद्धी निर्माण झाली. प्रयत्नांना यश किंवा अपयश आले तरी त्या विश्वासाचे कवच इतके कठीण होते कि हिम्मत जरा देखील ढळली नाही.उलट त्याच्या सतत मार्गदर्शनाने ती हिम्मत नेहमीच कणाकणाने वाढत राहिली. प्रत्येक पावलावर येणारे संकट आता एक नवे आव्हान वाटू लागले. त्याला स्वीकारण्याची आणि पूर्ण करण्याची एक दिव्य शक्ती त्या तेजस्वी दिव्याकडून मिळाली. या शक्तीच्या साहाय्याने कितीतरी दूर प्रयत्नपूर्वक चालत राहिल्यावर एक जग लागले... सुंदर , प्रकाशित, हवेहवेसे वाटणारे, जे त्या क्षणापर्यंत कुठेतरी खोल लुप्त होते. मी हळूच त्या स्वप्नाच्या जगात शिरले. पण तो प्रकाश सदा माझ्या ह्रदयाच्या एका कप्यात साठून होता. त्याचा निरोप घ्यावासा कधी वाटलेच नाही. तो इवलासा तारा नाही तर माझ्यासाठी तो सूर्यच होता जो फक्त माझ्यासाठीच तेव्हा उगवला होता असेच वाटत होते.माझ्यासारख्या हजारो जीवांना प्रकाशमान करणारा हा सूर्य नियमित माझ्या आठवणींच्या आकाशात स्वैर करत असतो.खरेच कधी कधी या आभासी सुंदर स्वार्थी जगात या कोलाहलातही खूप एकटे वाटते, अनेकदा त्या तेजाची उणीव भासते आणि तेव्हा तेव्हा त्या प्रकाशाने निर्माण केलेली माझ्यातील सकारात्मक ऊर्जा कामी येते. पुन्हा एकदा हेलकावे घेत असलेला जीव तोल सांभाळतो, नव्या पंखांना स्वप्नांचे नवे पर येतात आणि आकाशी झेप घेण्यासाठी मन तयार होते.\nमाझ्यासारख्याच कितीतरी मुलांवर हा देवदूत गेल्या कित्येक वर्षांपासून माया करत होता. त्या प्रेमाच्या स्पर्शात नेहमीच एक दिव्य शक्ती होती. त्याच्या सहवासात एक विश्वसनीय आधार होता. एका छोट्याशा खाडीकिनारी वसलेल्या गावाला शैक्षणिक महत्त्व प्राप्त झाले ते याच देवदूतामुळे. कितीतरी विद्यार्थ्यांचे भविष्यच फक्त उजळले नाही तर त्यांच्या सहवासात आलेला प्रत्येक विद्यार्थी एक आदर्श मानव बनला. अनेक अनाथांना हक्काचा नाथ वयाच्या योग्य वेळी मिळाला आणि त्यांच्या जीवनास एक अर्थ प्राप्त झाला.फादर ऑर्लॅंडो म्हणजे फक्त शिक्षणाचीच नव्हे तर मायेची,शिस्तीची,वात्सल्यतेची ,धर्मनिरपेक्षतेची, अजोड परिश्रमाची, साकारत्मकतेची प्रतिमा होती. एक अनोखे व्यक्तिमत्त्व ज्यांच्याही सहवासात आले त्यांचे जीवन आज फुलले आहे. पण म्हणतात ना, देव त्याचा एक अंश मानव कल्याणासाठी पृथ्वीवर पाठवतो आणि त्याचे कार्य समाप्त झाले कि तो अंश पुन्हा त्या दैवी अनंतात विलीन होतो. २९ ऑक्टोबर २०१७ रोजी एका अशाच दैवी अंशाचा, अनेक जीवांना प्रकाशित करणाऱ्या दिव्य ज्योतीचा अखेर त्या अनंत सूर्याच्या स्वर्गतेजात प्रवेश झाला.\nत्या तेजस्वी ताऱ्यास भावपूर्ण श्रद्धांजली \nफादर ऑर्लॅंडो, तुमच्या मुळेच आज माझ्या जीवनाला एक नवा आकार आणि अर्थ मिळाला. माझ्या या सुंदर जीवनाचे जर कोणी शिल्पकार असेल तर ते तुम्हीच.माझ्यावर तुम्ही ठेवलेल्या अतूट विश्वासामुळेच आज मी इथवर पोहोचली आहे असे वाटते. खरेच तुमच्यासारख्या निःस्वार्थी लोकांची या जगात खूप कमी आहे आणि मी खरोखर खूप धन्य आहे जिला हा सहवास अगदी जवळून लाभला. आयुष्याची १९ वर्षे मी तुमच्या छत्रछायेत वाढत गेले... शिक्षणाने , विचारांनी आणि जगायला शिकवणाऱ्या प्रत्येक गोष्टीने.लहानपणी वाढदिवसादिवशी तुम्हाला पाहणे म्हणजे एक कुतूहल वाटे ,कॉलेजमध्ये असताना तुमच्या सोबत केलेले विचारविनिमय, कॉलेजमध्ये टेलिफोन ऑपरेटर म्हणून वावरत असताना टेलीफोनवरही बोलताना वाटणारी भीती आणि हॉस्टेलमध्ये असताना घडलेल्या गमती जमती, एकदा तुमचे पोर्ट्रेट काढण्याचा माझा प्रयत्न आणि त्यानंतरची तुमची कौतुकाची थाप ,माझ्या जीवनाला कलाटणी देणाऱ्या दहावीच्या निकालाचे तुमच्या हातून मिळालेले पारितोषिक , जेव्हाही मी अडचणीत सापडेल तेव्हा तुमचे देवदूतासारखे समोर उभे असणे , गेल्या ५-६ वर्षांतल्या भेटी ... आजही त्या सर्व आठवणी या मनाच्या तारांगणात तेजोमय आहेत. माझ्यासाठी पितृतुल्य असलेल्या तुमच्याकडून मला फक्त मदतच नाही तर जगावे कसे हा अमूल्य धडा मिळाला. तुमच्या कडून मिळालेल्या मार्गदर्शनाच्या, शिक्षणाच्या , मायेच्या,विश्वासाच्या,ज्ञानप्रकाशाच्या आणि तुमच्या सोबत असलेल्या सर्वच आठवणींच्या स्वरूपात तुम्ही नेहमीच आमच्या सोबत राहाल.\nमी रुपाली संदीप ठोंबरे...मुंबईची मुलगी . अक्षरे ,कल्पना ,शब्द ,रंग यांच्या सहवासात सतत रममाण होणारी...जीवन खूप सुंदर आहे असे मनोमन मानणारी ... आणि म्हणूनच या जीवनाचा प्रत्येक क्षण यथेच्छ अनुभवा , आनंदाने जगा असे प्रत्येकालाच अगदी आवर्जून सांगणारी...एक तुमचीच मैत्रीण अक्षरकल्पनांची.\nआज शोभतेया दारी लावून पिवळी हळदी ...\n\"आठवण\".....हरवते मी तुझ्या सहवासात \nमीही बाबा आहे माझे राणी ….\nमाझे प्रथम चित्रप्रदर्शन... एक अविस्मरणीय अनुभव\n१ लक्ष... एक फार मोठी संख्या\nलग्नशुभेच्छा … दादा आणि वाहिनीसाठी \nआजची पहाट एक नवीनच आणि एक सुंदर अनुभव घेऊन माझ्या जीवनात आली. कारण आज पहाटे ४ वाजताच मला उगवत्या सूर्याचे दर्शन घडले आणि तेही अगदी जवळून......\nपावसाळी दिवाळीच्या रिमझिम शुभेच्छा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/marathi-literature-festival-chairman-aruna-dhere-in-pune/", "date_download": "2019-01-17T05:42:02Z", "digest": "sha1:DDM72LEEGPPVM77V7NJUCYDVK3AQAUDA", "length": 15624, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा अरुणा ढेरे यांचे पुण्यात जल्लोषात स्वागत | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनाशिक-पुणे महामार्गावर अपघात, कार पुलावरून खाली कोसळली\nदोन भावांवर भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव, मृतदेह फेकून आरोपी फरार\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nव्याघ्र पर्यटन, जंगलातून समृद्धी कडे….\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nममता बॅनर्जींच्या सभेत सोनिया-राहुल येणार नाही, खर्गेंना प्रतिनिधी म्हणून पाठवणार\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nऑस्ट्रेलियाहून परतताच या क्रिकेटपटूने दिली प्रेमाची कबूली, गर्लफ्रेंड सोबतचा फोटो शेअर\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nसाहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा अरुणा ढेरे यांचे पुण्यात जल्लोषात स्वागत\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा अरुणा ढेरे यांचे पुण्यात जल्लोषात स्वागत (सर्व फोटो-चंद्रकांत पालकर)\nयावर्षीपासून निवडणुकीऐवजी एकमताने अध्यक्षपदाची निवड करण्याची प्रथा सुरू झाली आहे\nजानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात साहित्य संमेलन होणार आहे\nयवतमाळमध्ये 45 वर्षांनंतर मराठी साहित्य संमेलन होत आहे\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलडिसेंबरमध्ये होणारे क्रिकेट सामने बीसीसीआयने पुढे ढकलले, कारण…\nपुढीलरणबीर-आलियाही लवकरच बोहल्यावर चढणार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nनाशिक-पुणे महामार्गावर अपघात, कार पुलावरून खाली कोसळली\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nनाशिक-पुणे महामार्गावर अपघात, कार पुलावरून खाली कोसळली\nऑस्ट्रेलियाहून परतताच या क्रिकेटपटूने दिली प्रेमाची कबूली, गर्लफ्रेंड सोबतचा फोटो शेअर\nदोन भावांवर भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव, मृतदेह फेकून आरोपी फरार\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/dhananjay-mundes-attack-on-the-government/", "date_download": "2019-01-17T05:00:40Z", "digest": "sha1:XVUILCRGQI7DCOZ4FDETMALUOCUCIB64", "length": 4635, "nlines": 81, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हल्लाबोल पदयात्रेतील पहिली सभा यवतमाळ मधून, धनंजय मुंडे यांचा सरकारवर हल्लाबोल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nहल्लाबोल पदयात्रेतील पहिली सभा यवतमाळ मधून, धनंजय मुंडे यांचा सरकारवर हल्लाबोल\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nप्रजासत्ताक दिनी ५०० आंदोलक शिक्षक मंञालयासमोर आत्मदहन करण्याच्या तयारीत\nटीम महाराष्ट्र देशा/ प्रदीप मुरमे : सन २०१६ मध्ये सरसकट २० टक्के अनुदान प्राप्त १६२८ शाळा व २४५२ वर्गतुकड्यांना २६…\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\n“आता सांगा शिवसेना कोणाची बिल्डरांची की कामगारांची”\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nसंतप्त शिवसैनिकांनी केले निलेश राणेंच्या पुतळ्याचं महाडमध्ये दहन\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/guess-what-salman-gifted-bipasha-on-his-birthday-bipasa-basu/", "date_download": "2019-01-17T05:41:27Z", "digest": "sha1:VFFRTIYAXB2Y3PGBWL2HRHBBG4RJTW7M", "length": 6468, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सलमानने बिपाशाला दिले गिफ्ट", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसलमानने बिपाशाला दिले गिफ्ट\nबॉलिवूड दबंग अभिनेता सलमान खानने पनवेलच्या फार्महाऊसवर त्याच्या कुटुंबियांच्या आणि चित्रपटसृष्टीतील काही मित्रमंडळींच्या उपस्थितीत ५१ वा वाढदिवस साजरा केला.यावेळी सलमानने बिपाशाला ‘बिइंग ह्युमन’ ब्रॅण्डचा नेकलेस गिफ्ट दिला. बर्थडे बॉयने दिलेल्या गिफ्टबद्दल बिपाशाने त्याचे आभार मानले आहेत.बिपाशा बासूने इन्स्टांग्राम अकांऊटवरुन सलमानसोबतचा एक फोटो शेअर केला असून सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बिपाशाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती सलमानने दिलेला ‘बिइंग ह्युमन’ ब्रॅण्डचा नेकलेस दाखविताना दिसत आहे. सलमानने पार्टीमध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांना ‘बिइंग ह्युमन’ ब्रॅण्डची ज्वेलरी भेट दिली आहे.\nसलमानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘बिइंग ह्युमन’ या त्याच्या ब्रॅण्डतर्फे फॅशन ज्वेलरीचे अनावरण करण्यात येणार आहे.\n…त्यामुळे दानवे काहीपण बरळायला लागले आहेत –…\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\n…त्यामुळे दानवे काहीपण बरळायला लागले आहेत – अर्जुन खोतकर\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nपंकजा मुंडे यांच्यामुळे वैद्यनाथ’ घटनेतील मयतांच्या नातेवाईकांना मिळाला खरा…\nपेटिंग्ज नंतर जव्हार मध्ये वारली चित्र शैलीचे टॅट्यू फिव्हर\nरविंद्र साळवे / जव्हार : रोजगार, कुपोषण आणि दुष्काळ अशी ओळख असणाऱ्या जव्हार तालुक्यात आपल्या पारंपारिक कलागुणांना…\nशहर मध्य विधानसभा मतदार संघ माझ्या हक्काचा सोडणार नाही – आ.…\nक्रिकेटच्या वाघाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल मिडीयावर…\nउस्मानाबाद लोकसभेला भाजपकडून योगेश केदार चर्चेत\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/rane-is-going-in-bjpshivsena-disturb/", "date_download": "2019-01-17T04:57:15Z", "digest": "sha1:BM5Z6JV6S42SFY65O246XG77EVHDM6OJ", "length": 8758, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राणे भाजपच्या वाटेवर असल्याने शिवसेना नेतृत्वात अस्वस्थता", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराणे भाजपच्या वाटेवर असल्याने शिवसेना नेतृत्वात अस्वस्थता\nमुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश जवळपास नक्की असल्याने शिवसेनेचे नेतृत्व चांगलेच अस्वस्थ बनल्याचे सांगितले जात आहे . राणे यांच्यामुळे २०१९ ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याच्या भाजपच्या योजनेला चांगलेच बळ मिळेल असे मानले जात आहे .\n‘आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला…\nविरोधात जातील त्यांना आडवे करू , दानवेंची डरकाळी\nशिवसेना नेतृत्व केंद्रातील मोदी सरकारवर आणि राज्यातील फडणवीस सरकारवर विखारी टीका करत असल्याने आणखी दोन वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला एकट्याच्या बळावर लढावे लागेल याची कल्पना प्रदेश भाजप नेतृत्वाला केंव्हाच आली आहे . त्यामुळेच येनकेन मार्गे आपले बळ वाढविण्याचा प्रयत्न भाजप नेतृत्वाकडून सुरु आहे . त्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस , राष्ट्रवादीचे स्थानिक वजनदार नेते भाजपने गळाला लावले आहेत . त्याचा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला चांगलाच फायदा झाला . कोल्हापूर , सोलापूर या सारख्या जिल्हा परिषदा , पिंपरी चिंचवड सारखी महापालिकाही भाजपच्या ताब्यात आली . शिवसेनेशिवाय लढायचे झाले तर नारायण राणे यांच्या सारखा मोहरा आपल्या पक्षात असलाच पाहिजे हे भाजप नेतृत्वाला कळून चुकले आहे . कोकणातील लोकसभेच्या दोन्ही जागी राणे यांचा भाजपला फायदा होऊ शकतो . सध्या कोकणातील भाजपचे अस्तित्व नाममात्र आहे . लोकसभा आणि त्यापुढे विधानसभा निवडणुकीतही राणेंचा भाजपला फायदा होऊ शकतो . काँग्रेस आणि शिवसेनेतील अनेक नेते आणि कार्यकर्ते राणे भाजपच्या गळाला लावू शकतात . एवढेच नव्हे तर मुंबई , ठाण्यातही राणेंचा भाजपला फायदा होऊ शकतो . राणे यांची ही ताकद ठाऊक असल्यानेच शिवसेना नेतृत्व अस्वस्थ बनले आहे. म्हणूनच राणेंच्या भाजप प्रवेशात अडथळे आणण्याचे प्रयत्न सेना नेतृत्वाकडून चालू असल्याचे सूत्रांनी सांगितले .\n‘आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू’\nविरोधात जातील त्यांना आडवे करू , दानवेंची डरकाळी\nकर्नाटकच्या सत्तापालटासाठी भाजपने केली कॉंग्रेस- जेडीएसची मुंबईतून नाकेबंदी\nसपा-बसपा आघाडीनंतर कॉंग्रेसची मोठी घोषणा ; उत्त्तरप्रदेशातील सर्व जागा लढवणार\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nपुणे : मोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या आहेत. त्यांनी कधीच आश्वसनाची पूर्ती केली नाही, असा हल्ला राष्ट्रवादीचे…\nजमिनीचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांना अटक\nविराट चे शानदार शतक\nराज: एक कटी पतंग’, बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच\nउस्मानाबाद लोकसभेला भाजपकडून योगेश केदार चर्चेत\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/updated-ncp-will-never-lead-with-bjp-decision-in-ncps-chintan-meet/", "date_download": "2019-01-17T05:00:22Z", "digest": "sha1:AKWP6X7BYCRNBMKRJFJZUGM3NL7WSUCG", "length": 8983, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपसोबत कधीही तडजोड करणार नाही- प्रफुल्ल पटेल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपसोबत कधीही तडजोड करणार नाही- प्रफुल्ल पटेल\nभाजपसोबत राष्ट्रवादीची कधीच आघाडी होणार नाही; राष्ट्रवादीच्या चिंतन बैठकीत निर्णय\nटीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी सतत अपप्रचार केला जातो. पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंध जोडले जातात. पण त्यात तथ्य नाही. राष्ट्रवादी पक्ष विचारधारेशी तडजोड करणारा नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपसोबत कधीही तडजोड करणार नाही, अशी भूमिका पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केली.\n१९९९ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस हा आमचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू होता. त्या निवडणुकीनंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी पवार यांना बोलावून राज्यात शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण पक्षाने विचारधारेशी तडजोड केली नाही. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत येथे आयोजित केलेल्या पक्षाच्या चिंतन शिबीरात ते बोलत होते.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली…\nशिवसेनेने राज्यातील भाजप सरकारचा पाठींबा काढून घेतला तर राष्ट्रवादी बाहेरून पाठींबा देऊ शकते असे तर्क राजकीय वर्तुळात मांडले जात होते. पण ती जागा राष्ट्रवादी भरून काढणार नाही असे नमूद करून पटेल यांनी भाजपसोबत राष्ट्रवादी जाणार असल्याची शक्‍यता फेटाळून लावली.\nआगामी लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणूकही एकत्र घेण्याचा निर्णय भाजप सरकार घेऊ शकते. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाची दिशा निश्‍चित करून पक्षाने कामाला लागले पाहिजे, असे शरद पवार यांचे मत असल्याने ही चिंतन बैठक आयोजित केल्याचेही पटेल यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात मनता बॅनर्जी मुंबईत आल्या होत्या. त्या शरद पवार यांनाही भेटण्यास इच्छूक होत्या. त्यांनी पवार यांना भेटण्याबाबत विचारणा केली होती, असेही प्रफुल्ल पटेल यावेळी म्हणाले.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nभाजपला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; रथयात्रेची परवानगी नाकारली\nनवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष अमित शहा पश्चिम बंगालमध्ये रथयात्रा काढणार होते. परंतु मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या…\nउजनी धरणावरील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे सोमवारी जलसमाधी आंदोलन\nनर्मदा नदीत बोट बुडून ४० जणांच्या मृत्यूची भीती\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/ram-temple-bjp-shivsena-politics-160486", "date_download": "2019-01-17T05:25:21Z", "digest": "sha1:RZ3HUXLT5NFGRHAHJDGQENLD3DPMZGMJ", "length": 14355, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ram Temple BJP Shivsena Politics राममंदिराची 'लिटमस टेस्ट' भाजप-शिवसेना फेल! | eSakal", "raw_content": "\nराममंदिराची 'लिटमस टेस्ट' भाजप-शिवसेना फेल\nशुक्रवार, 14 डिसेंबर 2018\nमुंबई - हिंदी भाषिक पट्ट्यातील राज्यात राममंदिराचा मुद्दा तापवून 2019 मधील निवडणुकीत मतपेढी भक्‍कम करण्याचा भाजपच्या प्रयत्नास राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या निकालाने तडा गेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत राममंदिर मुद्याची भाजपने केलेली \"लिटमस टेस्ट' सपशेल फेल ठरली असल्याचे मानले जाते. तर, याच मुद्यावर भाजपवर कुरघोडी करीत अयोध्येत जाऊन राममंदिर उभारणीबाबत आवाज उठवण्याचा प्रयत्न करणारी शिवसेना तोंडघशी पडली आहे. परिणामी, या दोन्ही पक्षांना आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत नवीन राजकीय मुद्यांचा शोध घ्यावा लागणार असल्याचे चित्र आहे.\nपाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी झाली. यामध्ये विशेषतः राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही तीन राज्ये हिंदी भाषिक राज्ये म्हणून ओळखली जातात. या तीन राज्यांत भाजपची सरकारे होती. तसेच, 2014 च्या निवडणुकीत या राज्यातून 65 पैकी 63 जागा जिंकल्या होत्या. मात्र, या तीन ठिकाणी कॉंग्रेस पक्ष सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आहे. या विधानसभा प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजय बिस्त ऊर्फ योगी आदित्यनाथ यांच्या प्रचार सभांचा धडाका भाजपने लावला होता.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा जास्त सभा योगी यांनी घेतल्या. या सभांत योगी यांनी राममंदिराचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत प्रचार केला. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.\nया पाच राज्यांचा प्रचार जोरात सुरू असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राममंदिर उभारणीचा मुद्दा भाजपपासून \"हायजॅक' करण्याचा प्रयत्न केला. \"हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार ' हा नारा देत राममंदिर निर्मितीच्या मुद्यावर भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. यामागे मुंबई शहरातील उत्तर भारतीय मतपेढी आणि शहरी भागातील कट्टर हिंदुत्ववादी मतदारांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. मात्र, या तीन राज्यांतील निकालांनी राममंदिराच्या मुद्याचा राजकीय लाभ मिळणार नसल्याचे जवळपास सिद्ध झाल्याचे बोलले जाते. यामुळे शिवसेना पक्षदेखील तोंडघशी पडल्याचे मानले जाते. परिणामी, सध्या सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेनेला आगामी निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी नवीन मुद्यांचा शोध घ्यावा लागेल, याकडे लक्ष वेधले जात आहे.\nशिवसेना बिनधास्त, तर भाजपची घालमेल\nयुतीचा सस्पेन्स कायम; दोन्ही गोटांत हालचालींना वेग मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या युतीचा सस्पेन्स कायम...\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक\nअंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती...\nदानवेंनी केले पतंगबाजीतून 'ठाकरे' चित्रपटाचे प्रमोशन\nऔरंगाबादः शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' या महत्वाकांक्षी चित्रपटाकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे....\nआम्ही कोणाला घाबरत नाही, आमच्या नादी लागू नका : नितेश राणे\nमुंबई : स्वाभिमानचे सरचिटणीस आणि आमदार निलेश राणेंनी काल (ता.14) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांवर स्वाभिमान संघटनेचे नेते...\nबाळासाहेबांचा रिमोट आवडला असता : फडणवीस\nमुंबई : युती होती म्हणूनच इथपर्यंत पोहचलो. युतीत अनेक अडचणी आल्या, पण त्या दूरही झाल्या. आताही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा \"रिमोट कंट्रोल'...\nबाळासाहेबांकडून आनंद दिघेंची हत्या : निलेश राणे (व्हिडिओ)\nरत्नागिरी - नारायण राणे हे माझ्यासाठी साहेब आहेत. त्यांच्यावर कुणीही ऐरागैरा खासदार आणि आमदार जाहीर टीका करत असेल तर आम्हालाही शिवसेनाप्रमुखांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF", "date_download": "2019-01-17T06:12:26Z", "digest": "sha1:Z7LZAA2ZS5PVI24ZWFWNQKTO3DATPUVT", "length": 27709, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (55) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (22) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (15) Apply संपादकिय filter\nविदर्भ (3) Apply विदर्भ filter\nअर्थविश्व (2) Apply अर्थविश्व filter\nपश्चिम महाराष्ट्र (2) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nउत्तर महाराष्ट्र (1) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंजन filter\n(-) Remove बीसीसीआय filter बीसीसीआय\nक्रिकेट (251) Apply क्रिकेट filter\nसर्वोच्च न्यायालय (92) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nलोढा समिती (70) Apply लोढा समिती filter\nकर्णधार (58) Apply कर्णधार filter\nइंग्लंड (54) Apply इंग्लंड filter\nऑस्ट्रेलिया (47) Apply ऑस्ट्रेलिया filter\nएकदिवसीय (44) Apply एकदिवसीय filter\nविराट कोहली (34) Apply विराट कोहली filter\nमहाराष्ट्र (29) Apply महाराष्ट्र filter\nअनुराग ठाकूर (25) Apply अनुराग ठाकूर filter\nविश्‍वकरंडक (25) Apply विश्‍वकरंडक filter\nप्रशासन (24) Apply प्रशासन filter\nअनिल कुंबळे (23) Apply अनिल कुंबळे filter\nपाकिस्तान (20) Apply पाकिस्तान filter\nविनोद राय (20) Apply विनोद राय filter\nसुनंदन लेले (18) Apply सुनंदन लेले filter\nस्पर्धा (18) Apply स्पर्धा filter\nन्यूझीलंड (17) Apply न्यूझीलंड filter\nअजय शिर्के (16) Apply अजय शिर्के filter\nफलंदाजी (16) Apply फलंदाजी filter\nश्रीलंका (15) Apply श्रीलंका filter\nसप्तरंग (15) Apply सप्तरंग filter\nन्यायाधीश (14) Apply न्यायाधीश filter\nगोलंदाजी (13) Apply गोलंदाजी filter\nवेस्ट इंडीज (13) Apply वेस्ट इंडीज filter\nनिवडणूक (12) Apply निवडणूक filter\nपंड्याला 'कॉफी' चांगलीच महागात; जाहिरातीही हातून निसटल्या\nनवी दिल्ली : 'कॉफी विथ करण'मध्ये बेताल वक्तव्ये केल्याने वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या हार्दिक पंड्याला आता आर्थिक आघाडीवरही फटका बसू लागला आहे. 'बीसीसीआय'ने पंड्या आणि के. एल. राहुल यांना तात्पुरते निलंबित केल्यानंतर आता जाहिरातदार कंपन्यांनीही दोघांपासून दूर राहण्याचा निर्णय घेण्यास...\nत्यावेळी कोहलीमुळेच कुंबळेला द्यावा लागला राजीनामा\nनवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना हटविण्यामागे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली असल्याचे समोर आले आहे. अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर, बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीमधील सदस्या डायना एडुलजी यांच्या ई-मेलमुळे हा गौप्यस्फोट केला आहे. एका इंग्रजी संकेतस्थळाने याबाबत...\nपैसा आणि रसिकता (सुनंदन लेले)\nक्रिकेट वार्तांकन करताना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटशी संबंधित संग्रहालयांना किंवा मैदानांना भेट देण्याचा योग येतो, तेव्हा \"किती छान प्रकारे यांनी संस्कृती जपली आहे,' अशी भावना मनात येते. पाठोपाठ लगेच विचार डोकावतो, की भारतीय क्रिकेट इतिहासात इतके सुंदर क्षण आहेत, इतक्‍या कमाल व्यक्ती...\n'या' कारणामुळे पोवारांनी मितालीला वगळले...\nमुंबई : मिताली राजबरोबरचे संघातील नाते अलिप्त होते; परंतु ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात तिला केवळ क्रिकेटविषयक कारणामुळेच वगळण्यात आल्याचे स्पष्टीकरण प्रशिक्षक रमेश पोवार यांनी दिल्याचे बीसीसीआय पदाधिकाऱ्याने सांगितले. मिताली राजच्या आरोपानंतर पोवार यांनी आज...\nभारताला पहिल्यावहिल्या \"ट्‌वेन्टी-20' विश्‍वकरंडकाचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी वगळण्यात आले. गेल्या महिन्यातील हा प्रसंग. आता महिलांच्या \"ट्‌वेन्टी-20' विश्‍वकरंडक स्पर्धेत महत्त्वाच्या सामन्यात सर्वांत अनुभवी मिताली राजला वगळण्यात आले. या दोन्ही...\nकारकीर्द उद्‌ध्वस्त केली - मिताली राज\nनवी दिल्ली - भारताची माजी महिला कर्णधार मिताली राजने अखेर मौन सोडले आणि प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना एडल्जी यांच्यासह प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यावर तोफ डागली. अधिकार असलेले काही जण माझी कारकीर्द उद्‌ध्वस्त करत आहेत, अशी थेट टीकाही केली. महिला ट्वेन्टी-२० विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत...\nऑल इज नॉट वेल (सुनंदन लेले)\nक्रिकेटजगताचं रूप वरून गोजिरवाणं दिसत असले तरी समस्या गंभीर आहेत. \"ऑल इज वेल' हे गाणं आयसीसी किंवा बीसीसीआय कितीही जोरजोरानं गात असले तरी प्रत्यक्षात \"ऑल इज नॉट वेल' हे ओरडून सांगावंसं वाटत आहे भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विमानात पाऊल ठेवण्याअगोदर ऑस्ट्रेलियाचा मुख्य...\nपुण्यातील गहुंजे स्टेडियमचे अस्तित्व संकटात\nपुणे : आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी मोठ्या आवेशात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने गहुंजे येथे उभे केलेले क्रिकेट स्टेडियम आता संकटांच्या घेऱ्यात अडकले आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने चार बॅंकांनी अखेरचा उपाय म्हणून स्टेडियमचा ताबा घेण्याची नोटीस दिली आहे. ...\nक्रिकेटपटूंप्रमाणेच मल्लही होणार मालामाल\nनवी दिल्ली - मूळ लाल मातीपासून मॅटपर्यंत मजल मारलेल्या कुस्तीने आता स्थित्यंतराच्या प्रक्रियेत नवे पाऊल टाकले आहे. देशातील प्रमुख कुस्तीपटूंना कराराचा लाभ मिळेल. भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) या महत्त्वाकांक्षी योजनेची प्राथमिक तयारी केली असून, लवकरच यास मूर्त स्वरूप दिले जाईल. ‘...\nसंघासाठी एकाच षटकात सहा वेळा 'डाईव्ह' करेन : कोहली\nविशाखापट्टणम : 'देशाचं प्रतिनिधित्व करणं हा बहुमानच आहे. संघाला गरज असेल, तर एकाच षटकात सहा वेळा 'डाईव्ह' करायलाही मी तयार आहे..' हे उद्गार आहेत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे.. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तब्बल दहा हजार धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर विराटने 'बीसीसीआय'च्या अधिकृत...\nभारताचा वेगवान गोलंदाज प्रवीण कुमारची निवृत्ती\nमेरठ- भारताचा वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तो यापुढे केवळ \"ओएनजीसी'कडून खेळणार आहे. तो म्हणाला की, \"मी घाईने नव्हे तर विचार करून हा निर्णय घेतला. मला खूप काही दिलेल्या या खेळाचा निरोप घेण्याची ही योग्य वेळ आहे. माझे स्वप्न साकारण्याची संधी...\n#metoo आलोकनाथ यांची न्यायालयात धाव\nनवी दिल्ली / मुंबई (पीटीआय) : सोशल मीडियामध्ये सुरू झालेल्या #MeToo कॅम्पनची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बलात्काराचे आरोप झाल्यानंतर अभिनेते आलोकनाथ आणि त्यांच्या पत्नी आशू यांनी यांनी आज अभिनेत्री विनता नंदा यांच्याविरोधात अब्रूनुकसानीची तक्रार केली आहे. अंधेरीतील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आज...\nक्रिकेटसमोरची मोठी आव्हानं (सुनंदन लेले)\nइंग्लंडच्या दौऱ्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजपुढं उभा राहिलेला असताना क्रिकेटच्या विश्‍वातल्या वेगवेगळ्या आव्हानांचाही विचार करावा लागेल. वेस्ट इंडीज संघाची रया जात चालली आहे, त्यात प्रेरणेचा अभाव आहे. दक्षिण आफ्रिकेसमोर कोलपॅक कराराचं आव्हान आहे. भारतामध्ये संघ व्यवस्थापन किंवा निवड समितीचा...\nविराट म्हणतो, दौऱयावर पत्नीला घेऊन जाऊ द्या\nनवी दिल्ली- भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने बीसीसीआयकडे एक नवी मागणी केली आहे. त्याने बीसीसीआयकडे मागणी केली आहे की दौऱ्यांवर खेळायला जाताना खेळाडूंना बायकोला म्हणजेच आपाआपल्या पत्नीला सोबत घेऊन जाण्याची परवानगी द्यायला हवी. पत्नीसोबत संपूर्ण वेळ सोबत राहता यावे, व तशी परवानगी बीसीसीआने द्यायला...\n'बीसीसीआय'ला मिळणार आता सहाशेच मोफत पास\nनवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर असणाऱ्या प्रशासकीय समितीने विविध राज्य संघटनांच्या विनंती नंतर विंडीजविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी \"बीसीसीआय'ला मिळणाऱ्या मोफत पासेसची संख्या निम्म्याने घटवण्याचा निर्णय शनिवारी घेतला. यानुसार, आता \"बीसीसीआय'ला केवळ 600 मोफत पास...\nबीसीसीआय आव्हान देण्याच्या तयारीत\nनवी दिल्ली - भारतीय क्रिकेट मंडळाला (बीसीसीआय) माहिती अधिकाराच्या कक्षेत समाविष्ट करण्याच्या केंद्रीय माहिती आयोगाच्या निर्णयाला बीसीसीसाय उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. बीसीसीआयचा सध्या कारभार चालवत असलेल्या प्रशासकीय समितीने या प्रकरणात केवळ हलगर्जीपणा केला, असाही आरोप...\nएक पारदर्शक ‘यॉर्कर’ (अग्रलेख)\nभारतीय क्रिकेट मंडळाला माहिती अधिकाराच्या कक्षेत आणल्याने मंडळाच्या कारभारात पारदर्शित्व येण्याची अपेक्षा आहे. तसे झाल्यास त्याने देशातील या सर्वाधिक लोकप्रिय खेळाचे भले होणार आहे. को ट्यवधी भारतीयांची ‘दिल की धडकन’ असलेल्या क्रिकेटविश्‍वात वर्चस्व गाजवणाऱ्या आणि जगातील सर्वांत श्रीमंत म्हणून...\nनवी दिल्ली - स्वायत्त संस्था म्हणून आत्तापर्यंत देशाच्या क्रीडाक्षेत्रातून सर्व नियमांना बगल देणारे भारतीय क्रिकेट मंडळ (बीसीसीआय) आता माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आले आहे. केंद्रीय माहिती आयुक्तालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या नियमामुळे ते जनतेच्या प्रश्‍नांना उत्तर देण्यास...\nसंधी गमावल्याचं शल्य (सुनंदन लेले)\nऐंशीपेक्षा जास्त दिवसांच्या दौऱ्यात तीन टी-20 सामने, तीन एकदिवसीय सामने आणि पाच कसोटी सामने खेळूनसुद्धा लंडनहून दिल्लीच्या विमानात बसताना विराट कोहलीची बॅग रिकामी राहिली आहे. प्रचंड उत्साहानं चालू झालेल्या दौऱ्याची सांगता खूप निराशाजनक झाली आहे. भारतीय संघानं टी-20 मालिका जिंकल्यानं वाटलं होतं, की...\nनेटमधील सरावासाठी ढाक्‍यात पाच नवोदित गोलंदाज दाखल\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था)- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी फलंदाजांना दर्जेदार सराव मिळावा म्हणून \"बीसीसीआय'ने \"अ' संघातील पाच गोलंदाजांना धाडले आहे. मध्य प्रदेशचा आवेश खान, कर्नाटकचा एम. प्रसिध कृष्णा, पंजाबचा सिद्धार्थ कौल असे तीन वेगवान गोलंदाज, डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाझ नदीम,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2019-01-17T06:19:32Z", "digest": "sha1:QNSXDWMGJG77SITCL443YDLJHZGK5GLG", "length": 27211, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (56) Apply सर्व बातम्या filter\nअर्थविश्व (66) Apply अर्थविश्व filter\nसंपादकिय (21) Apply संपादकिय filter\nमहाराष्ट्र (19) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (12) Apply सप्तरंग filter\nमुक्तपीठ (11) Apply मुक्तपीठ filter\nफॅमिली डॉक्टर (8) Apply फॅमिली डॉक्टर filter\nमनोरंजन (7) Apply मनोरंजन filter\nक्रीडा (6) Apply क्रीडा filter\nअॅग्रो (5) Apply अॅग्रो filter\nग्लोबल (5) Apply ग्लोबल filter\nकाही सुखद (4) Apply काही सुखद filter\nपैलतीर (1) Apply पैलतीर filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nगुंतवणूक (47) Apply गुंतवणूक filter\nमहाराष्ट्र (41) Apply महाराष्ट्र filter\nव्यवसाय (41) Apply व्यवसाय filter\nनोटाबंदी (36) Apply नोटाबंदी filter\nव्यापार (36) Apply व्यापार filter\nगुंतवणूकदार (32) Apply गुंतवणूकदार filter\nशेअर बाजार (28) Apply शेअर बाजार filter\nम्युच्युअल फंड (24) Apply म्युच्युअल फंड filter\nसाहित्य (24) Apply साहित्य filter\nकोल्हापूर (23) Apply कोल्हापूर filter\nसरकारचा घडा भरला : शरद पवार (व्हिडिओ)\nसासवड : \"प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व राज्यातील सरकारला परवडणार नाही. बळिराजाची संपूर्ण कर्जमाफी करून त्याला पुन्हा भांडवल दिले; तरच हिंदुस्तानला आधार मिळेल. अन्यथा तुमचा पराभव अटळ आहे. गरीब...\nसुवर्ण बाजाराला पुन्हा झळाळी\nजळगाव - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय रुपयाचे मूल्य कमी होऊन डॉलर वधारल्याने सोन्याच्या दरात तोळ्यामागे गेल्या पंधरा दिवसांत तब्बल ८०० रुपयांची, तर चांदीत किलो मागे पंधराशे रुपयांची वाढ झाली आहे. दिवाळीत सोन्याच्या दरात एक हजार ते बाराशे रुपयांची वाढ झाली होती. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये भाव स्थिर...\nधावत्या रेल्वेत दीड कोटीच्या सोनेचोरीचा बनाव\nमुंबई - मध्य प्रदेशात धावत्या रेल्वेत कटरच्या साह्याने बॅग कापून झालेल्या दीड कोटी रुपयांच्या सोन्याची चोरी अखेर बनावच निघाला. तक्रारदारानेच मोठ्या शिताफीने रेल्वेत बसण्यापूर्वीच दोन साथीदारांच्या मदतीने सोने लंपास करून चोरी झाल्याचा बनाव केला होता. अखेर याप्रकरणी लोकमान्य टिळक (एलटी)...\nचार किलो सोन्याची बिस्किटे जप्त\nपुणे - दुबईहून विमानाद्वारे तस्करी करून आणले जात असलेले सव्वाकोटी रुपये किमतीची चार किलो सोन्याची बिस्किटे केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी पहाटे जप्त केले. सोन्याची बिस्किटे विमानाच्या स्वच्छतागृहांमध्ये आढळून आले होते. दुबईहून निघालेले स्पाईस जेट कंपनीचे एसजी ५२ हे विमान...\nलग्नानंतर दुसऱ्याच दिवशी वधू दागिन्यांसह फरारी\nघोटी - बेलगाव (ता. इगतपुरी) येथील युवकास दलालांच्या माध्यमातून लग्न लावून घेणे महागात पडले आहे. सातारा जिल्ह्यातील दलालांनी लाखो रुपयांना चंदन लावत लग्नानंतर वधूने धूम ठोकल्याने घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेलगाव तऱ्हाळे येथील लक्ष्मण मोरे (वय २६) यास शेरसिरंबे (कऱ्हाड, जिल्हा...\nमाजलगाव - निसर्गाची अवकृपा झाल्याने दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पावसाअभावी रब्बीची पेरणीच झाली नसल्याने गहू, ज्वारी, बाजरीच्या किमतींत दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे अगोदरच दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्यांसह गोरगरीब मजुरांची भाकरीही महागल्याने आता जगायचं कसं, असा प्रश्न...\nकमोडिटी बाजार - आडवाटेवरचा आकर्षक गुंतवणूक पर्याय\nथोडी आडवाटेवरची आणि जोखमीची गुंतवणूक म्हणून कमोडिटी बाजाराविषयी सामान्य गुंतवणूकदारांमध्ये समज आहे. योग्य नियोजन आणि अभ्यासपूर्ण गुंतवणूक केल्यास ‘कमोडिटी’ गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. कमोडिटी बाजाराविषयी नुकताच ‘मल्टी कमोडिटी एक्‍स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड’चे (एमसीएक्‍स) व्यवस्थापकीय...\nविमानतळावर पकडले अर्धा किलोहून अधिकचे सोने\nमुरगाव (गोवा) : दुबईतून आलेल्या एअर इंडियाच्या विमानातून 17 लाख रुपये किंमतीचे 580 ग्रॅम सोने गोव्याच्या कस्टमने दाबोळी विमानतळावर पकडले. याप्रकरणी एका विदेशी प्रवाशासह बंगळूर येथील एका व्यक्तीला कस्टमने ताब्यात घेतले. सोन्याची तस्करी करण्यासाठी भारतातील दाबोळी विमानतळ सुरक्षित...\nसाईचरणी दहा दिवसांत साडे चौदा कोटींचे दान\nशिर्डी - नाताळच्या सुटीत गेल्या दहा दिवसांमध्ये देश-विदेशांतील सुमारे साडेनऊ लाख भाविकांनी साईदर्शन घेतले आणि बाबांच्या झोळीत चौदा कोटी 54 लाख रुपयांचे दान टाकले, अशी माहिती साईबाबा संस्थानाचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी आज पत्रकारांना दिली. कदम म्हणाले, \"\"या रकमेत दानपेटीतील साडेआठ कोटी रुपये,...\nसोनेविषयक स्वतंत्र धोरण लवकरच\nनवी दिल्ली: सोने आणि सराफा उद्योगाला दिशादर्शक ठरणारे मात्र गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेले सोनेविषयक स्वतंत्र धोरण (गोल्ड पॉलिसी) लवकरच जाहीर केले जाईल, अशी माहिती केंद्रीय उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. सोन्याची शुद्धता, प्रमाण, ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी...\nनागपुरात दोन हजार कर्मचाऱ्यांना \"टू स्टार'ची आस\nनागपूर : नागपूर पोलिस दलातील तब्बल 2 हजार 200 पोलिस कर्मचारी अजूनही वर्दीवर \"टू स्टार' लागण्याच्या आशेवर आहेत. पोलिस अधिकारी बनण्यास पात्र असतानाही केवळ शासनाच्या दफ्तरदिरंगाईमुळे त्यांना आजही हवालदार या पदावर काम करावे लागत आहेत. पोलिस उपनिरीक्षक पदासाठी घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांमध्ये...\nचोरट्यांकडून महिला प्रवासी लक्ष्य\nपुणे - स्वारगेट येथून ये-जा करणाऱ्या पीएमपी, एसटीमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना चोरट्यांकडून लक्ष्य केले जात आहे. गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू, रोख रक्कम चोरली जात आहे. मागील चार-पाच दिवसांत चोरट्यांनी महिला प्रवाशांकडील तब्बल आठ लाख रुपयांचा ऐवज लुटला. याप्रकरणी स्वारगेट...\nदूधासाठी गमावला 28 लाखांचा ऐवज\nपुणे : चावी लावलेली दुचाकी रस्त्याच्याकडेला लावून दूध आणण्यासाठी गेलेल्या सराफ व्यावसायिकाची नजर चुकवून चोरट्याने दुचाकी पळविली. विशेषतः दुचाकीला लावलेल्या एका बॅगेमध्ये रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने असा तब्बल 28 लाख रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. ही घटना शुक्रवारी रात्री सव्वानऊ...\nसोने रिफायनरीत सातारा, सांगलीकरांचा डंका\nमालेगाव : देशभरातील विविध सराफ व्यावसायिकांकडे मोडसाठी येणारे सोने- चांदी वितळवून ते रिफाइन व शुद्ध करण्यात सातारा, सांगली जिल्ह्यातील मराठा समाजातील गलई व्यावसायिकांचा डंका साता समुद्रापार पोचला आहे. या व्यवसायानिमित्त सुमारे एक लाख चाळीस हजारांहून अधिक व्यावसायिक काश्‍मीर ते...\nतुळजाभवानी चरणी 141 किलो सोने जमा\nतुळजापूर - तुळजाभवानी मातेला गेल्या नऊ वर्षांत भाविकांनी 141 किलो सोने, एक हजार 857 किलो चांदी अर्पण केली आहे. देवस्थान समितीने 2009 ते 18 सप्टेंबर 2018 पर्यंत जमा झालेल्या सोने, चांदीच्या वस्तूंची मोजदाद केली. त्याबाबतची माहिती देवस्थानकडून देण्यात आली. भाविकांनी...\nराज्य महामार्गावरील वस्त्या दरोडेखोरांचे \"लक्ष्य'\nजळगाव - राष्ट्रीय महामार्गावरील नागरी वस्त्या कॉलन्यांसह मोठे बंगले दरोडेखोरांच्या \"टार्गेट'वर आहेत. गेल्या तीन दिवसांत राज्य महामार्गावर झालेल्या घटना बघता परिसरातील रहिवाशांनी विशेष खबरदारी घेण्याची आवश्‍यकता आहे. नशिराबादपासून पाळधीपर्यंत नागरी वस्त्या आणि महामार्गाला कॉलन्यांची संख्या वाढली...\nमुंबई शहरात पाच वर्षांत पाच हजार सोनसाखळ्यांची चोरी\nमुंबई - मुंबई शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत पाच वर्षांत सोनसाखळी चोरीच्या ५ हजार १३४ घटना घडल्या असून, त्यातील २ हजार २६० प्रकरणांचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. पहिल्यांदा चोरी करून नंतर त्या करणे बंद करण्यासह विविध कारणांमुळे अशा प्रकरणांचा उलगडा होत...\nपैशांसाठी विवाहितेला ठेवले उपाशी\nपिंपरी : माहेराहून दोन लाख रुपये व दोन तोळे सोने आणण्याच्या कारणावरून विवाहितेला उपाशी ठेवून तिचा छळ केल्याची घटना इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली. या प्रकरणी शोभा सचिन राजगुरू (वय 23 रा. भोसरी) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सासू सुमन राजगुरू, सासरे तुकाराम...\nतीन किलो सोन्यासह विमान प्रवाशाला अटक\nमुंबई - विमानातील आसनाखाली लपवून आणलेल्या तीन किलो सोन्यासह नवीन नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली. जेट एअरवेजच्या विमानाने शुक्रवारी (ता. ७) मुंबईत आला असता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. नवीन याने विमानातील आसनाखाली दडवून प्रत्येकी एक किलोचे दोन बार आणि अर्ध्या किलोचे सोन्याचे दोन तुकडे...\nसोन्याच्या दरात 1600 रुपयांची घसरण\nजळगाव - येथील प्रसिद्ध सराफ बाजारात नोव्हेंबर महिन्यात सोन्याच्या विक्रीत प्रचंड उलाढाल झाली. दिवाळी, लक्ष्मीपूजन, पाडवा या सणांच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. मात्र, गेल्या आठ ते दहा दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल 1500 ते 1600 रुपयांची घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=3661", "date_download": "2019-01-17T04:49:16Z", "digest": "sha1:24A2PCKV6XIK55MRTQWWIEHRJ32KWGFB", "length": 11821, "nlines": 82, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "इंधन दरवाढीवरून कॉंग्रेस-भाजपाची मॅच फिक्सिंग..!", "raw_content": "\nइंधन दरवाढीवरून कॉंग्रेस-भाजपाची मॅच फिक्सिंग..\n‘तू रडल्यासारखे कर मी मारल्यासारखे करतो’ अशी रणनीती\nपुणे : दिवसेंदिवस वाढणार्‍या पेट्रोल-डिझेलच्या इंधन दरवाढीवरून कॉंग्रेस-भाजपाची मॅच फिक्सिंग आहे. ‘तू रडल्यासारखे कर मी मारल्यासारखे करतो’ अशी या दोन्ही पक्षांची रणनीती असल्याचे दिसून येत आहे.\nइंधन दरवाढीवरून कॉंग्रेसने भारत बंद पुकारला. गेली कित्येक दिवस इंधन दरवाढ होत आहे. मग आताच का जाग आली कॉंग्रेसला याचाही विचार करावा लागेल. सार्‍या देशभरात बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून ईव्हीएमविरोधात रान पेटविण्यात आले आहे. त्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय परिवर्तन यात्रा काढण्यात येत आहेत. या यात्रा पूरकही काढण्यात येत आहेत. त्यामुळे जागृतीचा अखंड यज्ञ केला जात आहे.\nपरिणामी लोक ईव्हीएमविरोधात आवाज उठवू लागले आहेत. ईव्हीएमविरोधात होणारी जागृती ब्राम्हणधार्जिण्या कॉंग्रेस व भाजपासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या मुद्यावरील लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मुद्दामहून कॉंगे्रसने इंधन दरवाढीविरोधात भारत बंदची घोषणा केली आणि आंदोलन केले. याचा अर्थ आम्ही इंधन दरवाढ करतो तुम्ही आंदोलन करा अशी भाजपाचीच कॉंग्रेसला फूस होती. म्हणजेच तू रडल्यासारखे कर मी मारल्यासारखे करतो. त्यामुळे कॉंग्रेस-भाजपाची ही मॅच फिक्सिंग आहे.\n९ ऑगस्ट २०१८ ला दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर ११ ब्राम्हणांनी देशाचे सर्वोच्च असलेले संविधान जाळले, त्याविरोधात कॉंग्रेसला वाटले नाही की भारत बंद करावा म्हणून. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य लोक मेटाकुटीला आहेत बरोबर आहे. परंतु संविधानच जाग्यावर राहणार नसेल तर इंधन दरवाढीविरोधात करण्यात आलेले कॉंग्रेसचे आंदोलन फुसका बारच म्हणावा लागेल. एवढे जुलमी कर लादूनही गेली चार वर्षे कॉंग्रेसने झोपेचे सोंग घेतले होते. एकवेळ झोपलेल्याला जागे करू शकतो परंतु झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करू शकत नाही. तशीच गत कॉंग्रेसची झाली आहे.\nदरम्यान ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’ हा नारा बामसेफने दिला आहे. त्यामुळे देशात जाणीव जागृती सुरू आहे. त्याला देशातील तमाम नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे ईव्हीएमविरोधातील मुद्यावरील लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी कॉंग्रेस व भाजपाने मॅच फिक्सिंग करत भारत बंद करण्याचा निर्णय घेतला.\nकारण ईव्हीएविरोधातील जागृती या दोन्ही पक्षांना घातक आहे. त्यामुळे नागरिकांनीच विरोध केला तर मतांची फिक्सिंग करता येऊ शकत नाही. परिणामी ही चाल खेळण्यात आली. बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी सांगितले होते की, कॉंग्रेसने ईव्हीएमविरोधात आवाज उठवला व देशभरात आंदोलन पुकारले तर त्यांना आम्ही या मुद्यावर सशर्त पाठिंबा देऊ, परंतु या मुद्यावर कॉंग्रेसने विचारच केला नाही.\nयाचा अर्थ ईव्हीएम हटला पाहिजे असे कॉंग्रेसला वाटत नाही. त्यामुळेच त्यांनी प्रतिसाद दिला नाही. म्हणून भारत बंदची करण्यात आलेली मॅच फिक्सिंग लक्षात घेता कॉंग्रेस-भाजपा नागरिकांना उल्लू बनवित आहेत, त्यांच्याकडून बनवाबनवीच सुरू असल्याचे दिसून येते.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5/", "date_download": "2019-01-17T04:52:54Z", "digest": "sha1:C7QSZ6ASB4EUMS2O25RULJFPHIBWRUWP", "length": 9518, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जिल्ह्यातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणांचे फायर ऑडिट करावे | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजिल्ह्यातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणांचे फायर ऑडिट करावे\nनगर: राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रामुख्याने मुंबई येथे अंधेरीमध्ये तसेच इतर ठिकाणी काही दिवसांपासून आगीच्या गंभीर घटना घडत आहे. त्यामध्ये अनेक निष्पाप व्यक्तींचा बळी जात आहेत. अशा घटना घडल्यावर फायर ऑडिट कडे लक्ष घातले जाते.\nजिल्ह्यातील महत्त्वाचे दवाखाने,शैक्षणिक संस्था,शासकीय खाजगी उंच इमारती तसेच कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात विजेचा वापर तसेच विद्युत उपकरणांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्यामुळे शॉर्टसर्किटमुळे किंवा इतर कारणांमुळे इमारतीस आग लागण्याची दाट शक्‍यता असते. खरंतर शासकीय नियमनुसार दर सहा महिने असे वर्षातून दोनदा फायर ऑडिट करणे हे बंधनकारक आहे. परंतु या नियमाची पायमल्ली होत असताना आपणास दिसत आहे.\nतसेच अनेक इमारती आज नव्याने बांधले जात आहेत त्यात फायर ऑडिट केल्याशिवाय पूर्वतत्त्वाचा दाखला देण्यात येऊ नये. यापूर्वी सर्वांचे फायर ऑडिट संदर्भात सर्व मान्यवर संस्थांची व दवाखान्याची चौकशी करण्यात यावी. जर इथून पुढे अहमदनगर जिल्ह्यात कुठल्याही अतिमहत्त्वाच्या ठिकाणी आग लागून जीवित हानीची घटना घडल्यास आणि त्या संस्थेचे फायर ऑडिट नसल्यास त्यास पूर्णता स्थानिक प्रशासन जबाबदार राहील आपण या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन एक महिन्यात सर्व फायर ऑडिट रिपोर्ट करून घ्यावी ही नम्र विनंती या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी भानुदास पालवे यांना देण्यात आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकांदा घ्या आणि गोडगोड बोला\nनेवाशात राष्ट्रवादीच्या अस्तित्वाचा प्रश्‍न\nमूर्ती विटंबनेच्या निषेधार्थ पाथर्डीसह तालुक्‍यात मोर्चा\nपारनेरमध्ये लवकरच राजकीय भूकंप\nनिवडणुकीसाठी जनतेचे तिकीट महत्त्वाचे\nनवनीतभाईंसारखे आठवण राहील असेच काम करणार\nभाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. बेरड दक्षिण मतदारसंघातून इच्छुक\nमाजी उपमहापौर सुवर्णा कोतकर आठ महिन्यांपासून फरार\nआजन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या संदीप कोतकरला अटक\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nदुष्काळी जिल्ह्यात वॉररुम : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A5%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-17T05:39:01Z", "digest": "sha1:GUXNMVMFNRQ6QTJEG4MHQF2LNI7LVZAZ", "length": 11422, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पडदे देतील थंडावा… | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nएप्रिलचा पहिला आठवडा आला की थोडसं दमट वातावरण तयार होऊ लागतं. यंदा तर उन्हाळ्याची तीव्रता लवकरच जाणवू लागली आहे. उन्हाळ्याच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी आपण अनेक गोष्टी अवलंबतो; परंतु ज्या ठिकाणी राहतो ते घर थंड ठेवण्यासाठी मात्र आपण विशेष उपाययोजना करण्याचे विसरतो. म्हणूनच “टिप्स्‌ फॉर कुल होम’ या सदराच्या माध्यमातून आम्ही तुमचे घर थंड ठेवण्यासाठी काही सोप्या गोष्टी सांगणार आहोत.\n“आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा’ हे वाक्‍य दरवर्षीच आपण ऐकतो किंवा वाचतो आणि त्यादृष्टीने खबरदारीही घेतो. उन्हाळा सुरू होतो न होतो तोच आपण टोपी, गॉगल, रुमाल आदींच्या तयारीनिशी घराबाहेर पडतो. प्रवासात उन्हाचा तडाखा बसल्यावर ताक, सरबत किंवा तत्सम थंडगार पेयही घेतो; परंतु ज्या घरात आपण\nदिवसाचा सर्वात जास्त काळ घालवत असतो त्या घराला थंड ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घेत नाही. याचउलट आपण घरातील वातावरण कुल ठेवण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना केल्या तर त्याचा घरातील सर्वांनाच फायदा होऊ शकतो.\nघरातील खिडक्‍यांना लावलेले पडदे हे सजावटीमध्ये मोलाची भूमिका बजावत असतात; परंतु उन्ह्याळ्यात हेच पडदे घरात गारवा निर्माण करण्याची आणखी एक जबाबदारी पार पाडू शकतात. घराच्या खिडक्‍यांसाठी हलक्‍या रंगाचे व डोळ्यांना सुखद वाटतील अशा रंगांचे पडदे वापरले तर त्यातून हवा खेळती राहू शकते. शक्‍यतो कॉटनचे पडदे वापरात येतील. गडद काळे रंग वापरू नये, कारण त्यातून उष्णता अधिक वाढते.\nघरी स्लायडिंगच्या खिडक्‍या जर अॅन्टी रिफ्लेक्‍टेड नसतील तर त्याला उष्णता परावर्तित करणाऱ्या फिल्म्स्‌ लावा. त्यामुळे सूर्यकिरण परावर्तित होऊन घराचं तापमान काही अंशी कमी होण्यास मदत होते. तसंच आजकाल बाजारात विविध रंगांचे, प्रकारचे ब्लाइंड्‌स असलेले पडदे उपलब्ध आहेत. हे सरकते पडदेही तुम्ही वापरू शकता. त्यामुळे घराला एक प्रकारचा आकर्षक लूकही मिळतो. वाळ्याच्या पडद्याच्या पर्यायाचाही विचार तुम्ही करू शकता. वाळ्याचे किंवा चटईचे पडदे एक तर पर्यावरणपूरक असतात, दुसरं म्हणजे वाळ्याच्या पडद्यावर पाण्याचा शिडकावा केल्याने त्यातून प्रवाहित होणारा वाराही सुगंधित होऊन घरात दरवळतो.\nआज बाजारात पडद्यांचे अनेकविध पर्याय उपलब्ध आहेत. यातील आपल्या दृष्टीस योग्य वाटेल तो रंग आणि पर्याय निवडा व शक्‍य तितक्‍या लवकर घरामध्ये पडद्यांचा बदल करा. जेणेकरून उन्हाळ्याच्या मुख्य तडाख्यापासून तुमच्या कुटुंबीयांचे संरक्षण होईल आणि घरात थंडावा निर्माण झाल्याचा आनंदही तुम्हाला घेता येईल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nफ्लॅट आणि घरावरचा जीएसटी कमी होणार\nमुदतीपूर्वी साकारणार ‘सर्वांसाठी घर’\nमालमत्तेचे व्यवहार सुरक्षित करणारे इ-सर्टिफिकेट\nलक्झुरियस घर खरेदी करताना…. (भाग-२)\nलक्झुरियस घर खरेदी करताना…. (भाग-१)\nगृहकर्जाला द्या विम्याचं कवच\n‘आवास योजना’ फलदायी (भाग-३)\nकलाकार म्हणून काम करताना जीविका हीच झाली उपजीविका : दिलीप प्रभावळकर\nपाणी टंचाई निवारण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य गरजेचे\nवाय.सी. मध्ये शिष्यवृत्ती अर्जाचा बोजवारा\n‘भंगार’ बसेसवर आरटीओची मेहेरबानी\nमलकापूरच्या निकाल करणार पक्षीय विचारांसह कार्यकर्त्यांचे ध्रुवीकरण\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रक्रियेसाठी जागा नाही\nमागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी वसतिगृह बांधण्याला मंजुरी\nआर्थिक कारणातून सम्राटचा खून\nघनःश्‍याम नवले व संदीप माळी यांचा विशेष सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/t2037/", "date_download": "2019-01-17T05:02:31Z", "digest": "sha1:AHV7BGHGMYHMNGVTFB7Y4YHRO5WTRTZ2", "length": 2643, "nlines": 58, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Song,Ghazal & lavani lyrics-आज उदास उदास दूर पांगल्या साऊल्या", "raw_content": "\nआज उदास उदास दूर पांगल्या साऊल्या\nAuthor Topic: आज उदास उदास दूर पांगल्या साऊल्या (Read 1077 times)\nआज उदास उदास दूर पांगल्या साऊल्या\nगीतकार :ना. धो. महानोर\nसंगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर\nआज उदास उदास दूर पांगल्या साउल्या\nएकांताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या\nकाही केल्या करमनां, कसा जीवच लागंना\nबोलघेवडी साळुंकी, कसा शब्द ही बोलेना\nअसा रुतला पुढयांत भाव मुका जीवघेणा\nचांदण्याची ही रात, रात जळे सुनी सुनी\nनिळ्या आस्मानी तळ्यांत लाख रुसल्या गं गवळणी\nदूर लांबल्या वाटेला रुखी रुखी टेहाळणी\nदूर गेले घरधनी बाई, दूर गेले धनी\nआज उदास उदास दूर पांगल्या साऊल्या\nआज उदास उदास दूर पांगल्या साऊल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F%20%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F%2520%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2019-01-17T05:15:50Z", "digest": "sha1:FEXG2FWBWR6QCNEBTM2TOWHURVRULMGY", "length": 26991, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (54) Apply सर्व बातम्या filter\nसंपादकिय (15) Apply संपादकिय filter\nमनोरंजन (14) Apply मनोरंजन filter\nसप्तरंग (12) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove विराट कोहली filter विराट कोहली\nक्रिकेट (201) Apply क्रिकेट filter\nकर्णधार (158) Apply कर्णधार filter\nऑस्ट्रेलिया (107) Apply ऑस्ट्रेलिया filter\nएकदिवसीय (92) Apply एकदिवसीय filter\nइंग्लंड (91) Apply इंग्लंड filter\nफलंदाजी (73) Apply फलंदाजी filter\nरोहित शर्मा (59) Apply रोहित शर्मा filter\nअजिंक्‍य रहाणे (51) Apply अजिंक्‍य रहाणे filter\nशिखर धवन (47) Apply शिखर धवन filter\nगोलंदाजी (44) Apply गोलंदाजी filter\nन्यूझीलंड (41) Apply न्यूझीलंड filter\nदक्षिण आफ्रिका (38) Apply दक्षिण आफ्रिका filter\nरवींद्र जडेजा (37) Apply रवींद्र जडेजा filter\nचेतेश्‍वर पुजारा (35) Apply चेतेश्‍वर पुजारा filter\nबीसीसीआय (34) Apply बीसीसीआय filter\nमहेंद्रसिंह धोनी (34) Apply महेंद्रसिंह धोनी filter\nउमेश यादव (32) Apply उमेश यादव filter\nअनिल कुंबळे (29) Apply अनिल कुंबळे filter\nश्रीलंका (29) Apply श्रीलंका filter\nपाकिस्तान (28) Apply पाकिस्तान filter\nकेदार जाधव (26) Apply केदार जाधव filter\nकुलदीप यादव (24) Apply कुलदीप यादव filter\nविश्‍वकरंडक (24) Apply विश्‍वकरंडक filter\nभुवनेश्‍वर कुमार (21) Apply भुवनेश्‍वर कुमार filter\nबांगलादेश (20) Apply बांगलादेश filter\nके. एल. राहुल (19) Apply के. एल. राहुल filter\nकोहलीचे शतक; धोनीचेही चक्क अर्धशतक; भारताचा विजय\nऍडलेड : कर्णधार विराट कोहलीची भन्नाट शतकी खेळी आणि महेंद्रसिंह धोनीच्या संयमी अर्धशतकाच्या जोरावर दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळविला. पहिल्या सामन्यात अनपेक्षितरित्या पराभवाचा धक्का बसलेल्या भारतीय संघाने आज मालिकेत पुनरागमन केले. या...\nपंड्याला 'कॉफी' चांगलीच महागात; जाहिरातीही हातून निसटल्या\nनवी दिल्ली : 'कॉफी विथ करण'मध्ये बेताल वक्तव्ये केल्याने वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या हार्दिक पंड्याला आता आर्थिक आघाडीवरही फटका बसू लागला आहे. 'बीसीसीआय'ने पंड्या आणि के. एल. राहुल यांना तात्पुरते निलंबित केल्यानंतर आता जाहिरातदार कंपन्यांनीही दोघांपासून दूर राहण्याचा निर्णय घेण्यास सुरवात केली...\nपहिल्या दिवशी फलंदाज चमकले; भारताकडे वर्चस्वाची संधी\nमेलबर्न : तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी टिच्चून खेळ करत भारतीय फलंदाजांनी प्रयत्नपूर्वक उभारलेल्या 2 बाद 215 चा धावफलक आशा वाढवणारा आहे. मयांक आगरवालने पदार्पणातच अर्धशतक झळकाविले. ऑस्ट्रेलियामध्ये पदार्पण करताना अर्धशतक करणारा तो भारताचा केवळ दुसरा खेळाडू ठरला आहे. चेतेश्वर पुजारा 68...\nतिसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा सलामीला येणार\nमेलबर्न : भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजयी सुरुवात केल्यांनतर दुसऱ्या सामन्यात पराभूत व्हावे लागले. यामुळे दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत. या दोन्ही सामन्यात भारताकडून फलंदाजीमध्ये चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली...\nफिरकीच्या पर्यायाचा विचारच केला नव्हता : कोहली\nपर्थ - दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचे चार वेगवान गोलंदाज आपली जबाबदारी चोख बजावतील याची खात्री होती. त्यामुळे फिरकी गोलंदाजांच्या पर्यायाचा विचारच मनात आला नव्हता, असे भारतीय कर्णधार विराट कोहली यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियाने नॅथन लायनच्या फिरकीच्या साथीने दुसऱ्या...\nindvsaus : विराट सभ्यतेची लक्ष्मणरेषा ओलांडतोय\nविराट कोहली महान फलंदाज आहे यात कोणाच्या मनात शंका नाही पण त्याच्या मैदानावरील वर्तणूकीवरून बरीच चर्चा होत आहे. विराटने टीम पेनला उद्देशून चुकीचे टोमणे मारल्याच्या बातम्याही पसरल्या . भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याचा ठाम शब्दात इन्कार केला. तरीही विराटवर टिका परदेशातून...\nभारताची पराभवाच्या दिशेने वाटचाल\nपर्थ : भारताच्या दुसऱ्या डावाला सुरवात होताच लोकेश राहुलला स्टार्कने चौथ्या चेंडूवर शून्यावर बाद करून भारतीय डावाला पहिला धक्का दिला. चेतेश्वर पुजाराला जम बसायच्या आत हेझलवुडने बाद केले. अत्यल्प धावा जमा झाल्या असताना विराट कोहली फलंदाजीला येण्याचा प्रकार परत बघायला...\nपर्थ : दुसऱ्या कसोटी सामन्यात चहापानानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने पीटर हॅंडस्कॉंबचा एका हातात अप्रतिम झेल घेतला. पहिल्या कसोटी सामन्यात उस्मान ख्वाजाने कोहलीला असाच काहीसा झेल घेत बाद केले होते. कोहलीने आज त्याची पुनरावृत्ती करत हॅंडस्कॉंबला बाद केले. कोहलीच्या या कामगिरीमुळे...\nत्यावेळी कोहलीमुळेच कुंबळेला द्यावा लागला राजीनामा\nनवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना हटविण्यामागे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली असल्याचे समोर आले आहे. अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर, बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीमधील सदस्या डायना एडुलजी यांच्या ई-मेलमुळे हा गौप्यस्फोट केला आहे. एका...\nलग्नाच्या वाढदिवशी अनुष्काने शेअर केला विराटसोबतचा 'तो' व्हिडिओ\nनवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झाले. भारतातील या सेलिब्रिटी जोडीने मागील वर्षी इटलीमध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अनुष्का यापूर्वीच झिरो चित्रपटाच्या प्रमोशनमधून सुटी...\nनो गुड न्यूज प्लिज : अनुष्का शर्मा\nअभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली गेल्या वर्षी विवाहबंधनात अडकले. या दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत अनुष्का प्रेग्नंट असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. अनुष्का बऱ्याचदा तिच्या खासगी आयुष्यावर बोलणंही टाळते; पण आता तिने प्रेग्नंसीबाबत होणाऱ्या चर्चांवर...\nभारताने घेतला पराभवाचा बदला; मालिकेत बरोबरी\nसिडनी : भारतीय क्रिकेट चाहत्यांनी खचाखच भरलेल्या सिडनी क्रिकेट ग्राउंडच्या निळ्या भासणार्‍या प्रेक्षागृहाला दिवाळी साजरी करायची संधी भारतीय संघाने दिली. भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन संघाने उभारलेल्या 164 धावांचा यशस्वी पाठलाग करून सामना जिंकत मालिकेत 1-1 बरोबरी साधली. भारताने 68 धावांची वेगवान...\nक्रिकेट हा खेळ कोणे एके काळी \"सभ्य माणसांचा खेळ' म्हणून जगभरात नावाजला गेला होता. मात्र, काळ बदलला आणि या खेळाच्या मैदानावर सोन्या-चांदीची नाणी छमाछम वाजू लागली. त्यामुळेच मग या \"सभ्य माणसांच्या खेळा'त कितीही कर्तबगारी बजावली, तरी खिलाडूवृत्ती अंगी बाणवता येतेच असे नाही, याची प्रचिती येऊ लागली. \"...\nदेश सोडून जाण्याच्या वक्तव्यावर विराट कोहलीचे स्पष्टीकरण\nनवी दिल्ली- क्रिकेटच्या चाहत्यांना देश सोडून जाण्याच्या सल्ला देण्यावरुन सोशल मीडियावर ट्रोल झालेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने अखेर आपले मौन सोडले आहे. ट्विटरवरुन ट्रोल करणाऱ्यांना त्याने उत्तर दिले आहे. तसेच आपल्या वक्तव्याबाबत त्याने स्पष्टीकरणही दिले...\nबोनस न मिळाल्याने 'रवी शास्त्रीं'चा रेल्वेतून प्रवास\nमुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिवाळी बोनस न दिल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करत आहेत, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यामागचे कारण डुप्लिकेट रवी शास्त्रींच्या लोकलमधील व्हिडिओमुळे सध्या ते सोशल मीडियावर...\nऑस्ट्रेलियात जिंकण्याची भारताला सुवर्णसंधी - सचिन\nनवी मुंबई - भारतीय संघाची सध्याची ताकद बघता विराटच्या सहकाऱ्यांना ऑस्ट्रेलियात जिंकण्याची सुवर्णसंधी आहे, असे मला खरंच वाटते. आपली वेगवान गोलंदाजांची फळी सध्याच्या घडीला सर्वोत्तम आहे. विराट कोहली भन्नाट फॉर्ममध्ये आहे आणि ऑस्ट्रेलियन संघ अडचणीत आहे. ही संधी साधायलाच हवी,...\nप्रकाशझोत सुरु होण्याअगोदरच विंडीजचे दिवे विझले\nतिरुअनंतपुरम : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील अखेरच्या सामन्यात भारताने विंडीजवर नऊ खेळाडू राखून विजय मिळवित पाच सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली. विंडीजने दिलेल्या 105 धावांचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर रोहित शर्माने 63 धावा केल्या तर कर्णधार विराट कोहलीने 33 धावा केल्या. प्रथम...\n'माझा चंद्र, माझा सूर्य, विराट माझ्यासाठी सर्वकाही'\nपुणे : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे स्टार कपल नेहमीच काही निमित्ताने फोटो शेअर करत असते. आता विरानुष्काने करवा चौथ निमित्त खास फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. विराट आणि अनुष्का यांना फोटो शेअर करताना...\nकर हर मैदान फतेह \nखेळपट्टी निर्जीव असो वा हिरवीगार... फिरकीला साथ देणारी असो वा वेगवान गोलंदाजीला... विराट कोहलीला काहीही फरक पडत नाही. कुठल्याही खेळपट्टीवर, कुठल्याही गोलंदाजाचा कुठलाही चेंडू सीमापार धाडण्याचं कौशल्य कोहलीकडं आहे. चेंडू किती वेगानं येत आहे, याचा अचूक अंदाज घेऊन तितक्‍याच तो कौशल्यानं ‘...\nविराट' खेळी अपयशी; विंडीज ठरले सरस\nपुणे : पुन्हा विराट खेळी... आणखी एक शतक... हे सगळे पाहायला मिळाले, पण यात कमतरता होती ती भारताच्या विजयाची. विंडीजच्या 284 धावांच्या आव्हानासमोर भारत 240 धावांपर्यंतच मजल मारू शकला. विंडीजने 43 धावांनी मिळविलेल्या या विजयामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. भारतीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/7348-mumbai-train-services-to-be-effected-due-to-mega-block-on-sunday", "date_download": "2019-01-17T04:19:29Z", "digest": "sha1:LOTC5AK2XQDTOV525EM6CFQBXHBASLYW", "length": 7499, "nlines": 143, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "रेल्वेने प्रवास करताय, वेळापत्रक नक्की बघा... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nरेल्वेने प्रवास करताय, वेळापत्रक नक्की बघा...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमुंबईतील मध्य हार्बरसह पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक असणार आहे. मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर आणि पनवेल ते वाशी हार्बर मार्गावर मध्य रेल्वेने आज मेगाब्लॉक घोषित केला आहे. तर, पश्चिम रेल्वेवरील सांताक्रुझ ते माहिम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर जम्बोब्लॉक घेण्यात येईल.\nमुलुंड ते माटुंगादरम्यान अप जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४. १५पर्यंत ब्लॉक असेल.\nमेल-एक्स्प्रेससह जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावर वळविण्यात येतील.\nहार्बरवर पनवेल ते वाशीदरम्यान दोन्ही मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ४.३०पर्यंत सीएसएमटी-पनवेल बेलापूर वाशी-सीएसएमटी स्थानकांदरम्यान लोकल धावणार नाही.\nट्रान्सहार्बर सकाळी १०.१२ ते दुपारी ४.२६ पर्यंत बंद असेल.\nठाणे-वाशी/नेरूळ तसेच सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील.\nपश्चिम रेल्वेमार्गावरील सांताक्रुझ ते माहिम स्थानकांदरम्यान ब्लॉक काळात अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावर वळविण्यात येईल.\nजस्टीन बिबरच्या शोसाठी 'या' दिग्गजांची हजेरी\nदादरच्या शिवाजी पार्क चौपाटीवर पोहायला गेलेल्या 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू\n9 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू\nगृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी संजय निरूपम आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन\nयुवक काँग्रेसचे कलिना विद्यापीठासमोर आंदोलन\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nफॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रविक्री, भाजप पदाधिकाऱ्याला अटक\n'वंदे मातरम्'ला विरोध करणाऱ्या MIMच्या 'त्या' नगरसेवकावर आता बलात्काराचा आरोप\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\nकुत्रा त्याच्यावर भुंकला, 'तो' कुत्र्याच्या मालकिणींनाच चावला\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\n'ऑनलाईन स्वर्गप्राप्ती'च्या नादात 15 वर्षीय मुलीची आत्महत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/529310", "date_download": "2019-01-17T05:16:27Z", "digest": "sha1:ZO5YU6BAFKTV65AERYCLERYLTFXGLBXB", "length": 5811, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राणेंसारखे ‘त्यागी' सत्तेत आणि आम्ही सत्तेबाहेर : एकनाथ खडसे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » राणेंसारखे ‘त्यागी’ सत्तेत आणि आम्ही सत्तेबाहेर : एकनाथ खडसे\nराणेंसारखे ‘त्यागी’ सत्तेत आणि आम्ही सत्तेबाहेर : एकनाथ खडसे\nऑनलाईन टीम / धुळे :\nपक्षवाढीसाठी ज्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले आणि सत्ता आणली ते सत्तेबाहेर आहेत आणि नारायण राणेंसारख्या ‘त्यागी’नेत्यांना सत्तेत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. ,अशा शब्दांत माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे.\nधुळे जिह्यात ‘आणीबाणी चिंता आणि चिंतनाचा विषय’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी एकनाथ खडसेंसोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष श्याम जाजू हेही उपस्थित होते. पक्षाबाहेर ठेवल्याची आपल्या मनातील खंत एकनाथ खडसे यांनी श्याम जाजू यांच्यासमोर मांडली. सध्याच्या तरूण पिढीला हा इतिहासात माहित नसून सध्याच्या अनेक आमदार आणि खासदारांनाही याची माहिती नाही, असे त्यांनी सांगितले. यासाठी आमदार – खासदारांचे विशेष वर्ग घ्यावा लागतील, असे त्यांनी म्हटले आहे. आणीबाणीत संघर्ष करणारे सत्तेबाहेर आणि नारायण राणेंसारख्या त्यागी नेत्यांना सत्तेत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे असेच सुरू राहिले तर जुन्या माणसांना न्याय कसा मिळणार असा प्रश्न त्यांनी विचारला.\nमहागाईने त्रस्त व्हेनेझुएला सरकारकडून नव्या नोटा जारी\nनौदल कमांडरांचे संमेलन आजपासून\nसंयुक्त राष्ट्रात पाकचा कांगावा\nजागतिक नेत्यांचे अकाउंट ब्लॉक केले जाणार नाही : ट्विटर\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/muktapeeth/prakash-tambe-write-article-muktapeeth-44224", "date_download": "2019-01-17T05:09:21Z", "digest": "sha1:P6BILKHDF6DGBIQWM5XPPD5NUUPZW4NZ", "length": 20348, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "prakash tambe write article in muktapeeth बॉसची सावली | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 10 मे 2017\nसेक्रेटरी म्हणजेच कचेरीतील अत्युच्च पदावरील अधिकाऱ्याचा निजी सचिव किंवा सहायक, जो सावलीसारखा अधिकाऱ्याच्या कायम बरोबर असतो. त्याच्या असण्यामुळे अधिकारी स्वतःच्या मुख्य व जास्त महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतो.\nसेक्रेटरी म्हणजेच कचेरीतील अत्युच्च पदावरील अधिकाऱ्याचा निजी सचिव किंवा सहायक, जो सावलीसारखा अधिकाऱ्याच्या कायम बरोबर असतो. त्याच्या असण्यामुळे अधिकारी स्वतःच्या मुख्य व जास्त महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतो.\nअठराव्या शतकाच्या मध्याला सर आयझॅक पिटमन यांनी विकसित केलेली इंग्रजी लघुलेखन कला अलीकडे झपाट्याने वाढ होत असलेल्या संगणक युगामुळे हळूहळू लोप पावताना दिसत असली, तरी सुमारे पाच दशकांपूर्वी इंग्रजी लघुलेखन व जोडीला टंकलेखन शिकणे हा कित्येक मध्यमवर्गीयांचा झटपट नोकरी मिळवण्याचा सर्वांत स्वस्त व परवडणारा पर्याय होता. मीही त्यापैकीच एक. हा पर्याय निवडून कुटुंबाला आर्थिक साहाय्य करत वाणिज्य वा कला शाखेचा बहिस्थ विद्यार्थी म्हणून अभ्यास करत शैक्षणिक प्रगतीही कित्येक लघुलेखकांनी साध्य केली. एवढेच नव्हे, तर सरकारी व खासगी क्षेत्रात लघुलेखक अशी सुरवात करून उच्चपदापर्यंत गेलेल्या व्यक्तींची उदाहरणेही खूप दिली जातात.\nलघुलेखक हुद्द्यावर काम करणाऱ्या व्यक्तीच्या कामाची व्याप्ती ही केवळ लघुलेखनापुरती मर्यादित राहात नसून, यथावकाश कार्यालयीन कामात अधिकारी व कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांमधील तो महत्त्वाचा दुवा बनतो. कामाच्या स्वरूपामुळे त्याच्या वरिष्ठांचा तो सर्वांत जवळचा व विश्वासू माणूस ठरतो आणि वरिष्ठांशी असलेल्या याच जवळिकीमुळे इतर सहकाऱ्यांची अवघड पण रास्त कामेही तो लीलया करू जाणतो. सेक्रेटरी म्हणजेच कचेरीतील अत्युच्च पदावरील अधिकाऱ्याचा निजी सचिव किंवा सहायक, जो सावलीसारखा अधिकाऱ्याच्या कायम बरोबर असतो. त्याच्या असण्यामुळे अधिकारी स्वतःच्या मुख्य व जास्त महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करू शकतो.\nवरिष्ठांच्या कायम संपर्कात राहून त्यांची कार्यालयीन शिस्त, कार्यपद्धती वगैरे आत्मसात करण्याची संधी त्याला वारंवार मिळत जाते व त्याच्या गुणवत्तेनुसार वरिष्ठ लघुलेखक, खासगी चिटणीस, सचिव वा गोपनीय सचिव अशी त्याची पदोन्नती होऊ शकते व यथावकाश, संधी मिळताच त्याला एखाद्या स्वतंत्र विभागाचा कार्यभार सांभाळायची संधी मिळू शकते. सामान्य लघुलेखकापासून साहेबांचा मुख्य सचिव या प्रवासात रुजत गेलेली शिस्त, कार्यालयीन कामातील गोपनीयता हाताळण्याविषयी मिळालेली शिकवण, परस्परांतील नातेसंबंध विकसित करणे व जपण्याचे कौशल्य, सर्व कार्यालयीन सभांची चोख आखणी करण्याचा अनुभव, वरिष्ठांचे विचार त्यांच्या कनिष्ठांपर्यंत लिखित वा मौखिक स्वरूपात पोचवणे आणि मुख्य म्हणजे या सर्व कामांच्या दरम्यान शिकत शिकत इंग्रजी भाषेचे मिळत असलेले प्रगल्भ ज्ञान, समृद्ध होत असलेली इंग्रजीतील शब्दसंपदा, संभाषण व पत्रव्यवहाराचा अनुभव वगैरेची अमर्याद शिदोरी दीर्घ कार्यालयीन कारकिर्दीत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना कामी येते.\nराष्ट्रीय पातळीवरील उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांचे व पुढाऱ्यांचे सचिव होण्यासाठी लघुलेखन या माध्यमाची आवश्‍यकता नाही. तर, हे सचिव उच्चशिक्षित असून नेत्यांना तोडीसतोड मुत्सद्देगिरी असलेले सचिव असावे लागतात. या नेमणुकीसाठी राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्‍यक ठरते. अशा प्रसिद्ध सेक्रेटरींच्या उदाहरणात महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, जॉन एफ केनेडी आदींच्या सेक्रेटरींचा उल्लेख करावाच लागेल; ते होते अनुक्रमे महादेवभाई देसाई, एम. ओ. मथाई आणि एव्हेलीन लिंकन; परंतु अशा उच्च पदावरचा सेक्रेटरी होण्याची संधी सगळ्यांनाच मिळत नाही.\nमात्र, खासगी व इतर सरकारी किंवा निमसरकारी कार्यालयांत साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे लघुलेखक, पीए किंवा सेक्रेटरी आपल्या कार्यालयाशी निगडित मोलाची जबाबदारी पार पाडत असतात. पुण्यातील शेकडो विद्यार्थ्यांना इंग्रजी लघुलेखन शिकवणाऱ्या माझ्या वडिलांकडून (जनार्दन गणेश तांबे) लघुलेखन शिकण्याचे भाग्य मलाही लाभले. कार्यालयीन कारकिर्दीच्या सुरवातीचा काही काळ मीही लघुलेखक ते सचिवपदावर होतो. ही पदे सांभाळताना होणारी ओढाताण, करावी लागणारी कसरत व त्या सर्व अनुभवांतून घडणारी वैयक्तिक प्रगती मी व माझ्यासारख्या अनेकांनी अनुभवली असेल. कार्यालय सांभाळण्याचा, संतुलन साधण्याचा, योग्य माणसांना न्याय मिळवून देण्याचा, कामचुकारांना धडा शिकवण्याचा अनुभव सचिवांच्या गाठीशी असतो. बॉस बदली होऊन गेला तरी कार्यालयीन कामकाजातील सातत्य सचिवामुळेच राहते.\nसंगणकामुळे लघुलेखकांचे महत्त्व थोडे कमी झाले असले, तरी सेक्रेटरींचे महत्त्व किंवा गरज कमी झालेली नाही. लघुलेखकाची कामे उच्चपदस्थ अधिकारी संगणकाच्या साहाय्याने स्वतःच करताना दिसतात. त्याचा त्यांना उपयोगही होत असेल. तरीही त्यांच्या मुख्य कामाचा वेळ ही कामे करण्यात जातो आहे. हे टाळण्यासाठी लघुलेखन कलेचा लोप होऊ देऊ नये. लघुलेखन कलेला प्रोत्साहन देण्याच्या व त्याची उपयुक्तता वाढवण्याच्या दृष्टीने एमएमसीआयटीसारखा कार्यक्रम त्याला जोडता येईल. त्यामुळे उत्तमोत्तम सचिव नक्कीच घडतील, असे मला वाटते.\nजेटलीजी, आम्ही 100 टक्के तुमच्यासोबत : राहुल गांधी\nनवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृतीबाबत ऐकून मला दुःख झाले. जेटलींशी आम्ही वैचारिक पातळीवर सातत्याने भांडतो. मात्र मी व...\nशंकरराव गडाख यांना न्यायालयाचे अटक वॉरंट\nनेवासे : कर्ज माफी, पाटपाणी, कांदा अनुदान, दूध भाववाढ, पीकविमा अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तालुक्यासह अनेक आंदोलन करणारे माजी आमदार शंकरराव गडाख...\nपहिल्यांदाच झाले आऊट गोळ्यांशिवाय शोभेचे दारूकाम\nसोलापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत बुधवारी रात्री सिद्धेश्‍वर यात्रेत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या आऊट गोळ्यांशिवाय शोभेचे दारूकाम झाले....\n‘निसर्गयात्री - इंदिरा गांधी’ पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन\nपुणे - दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निसर्गप्रेमी प्रतिमेची ओळख करून देणाऱ्या ‘इंदिरा गांधी : अ लाइफ इन नेचर’ या माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री...\nकाँग्रेसचे चार मंत्री राजीनामा देणार\nबंगळूर : राज्यातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल सरकार वाचविण्यासाठी कॉंग्रेसने काही योजना हाती घेतल्या आहेत. काही असंतुष्ट आमदारांना मंत्रिपद...\n‘तत्त्वा’त जिंकलो; पण ‘तपशिला’त हारणार की काय, या भीतीने ब्रिटनमधील अनेकांना ग्रासले आहे. त्यातूनच सध्याचा राजकीय पेच तीव्र झाला आहे. उत्कट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/water-theft-crime-160650", "date_download": "2019-01-17T06:09:41Z", "digest": "sha1:MJGHRCC3LRD4BZ3NR2UCQUU75HONSRG3", "length": 14253, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Water Theft Crime पाण्याची चोरी रोखण्यासाठी भरारी पथके | eSakal", "raw_content": "\nपाण्याची चोरी रोखण्यासाठी भरारी पथके\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nकऱ्हाड - जिल्ह्यातील नदी, तलाव, बंधारे आणि कालव्यांतील पाण्याची होणारी चोरी, उपसा रोखण्याची जबाबदारी शासनाच्या जलसंपदा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवली आहे. त्यानुसार जिल्ह्यात मंडलनिहाय भरारी पथके स्थापन करून कारवाई केली जाणार आहे. जलसंपदा, वीज कंपनीचे अभियंता, मंडलाधिकारी, पोलिस उपनिरीक्षकांचा त्या भरारी पथकात समावेश असणार आहे. त्यामुळे अनधिकृत पाणी उपशाला चाप बसण्यास गती येणार आहे.\nकऱ्हाड - जिल्ह्यातील नदी, तलाव, बंधारे आणि कालव्यांतील पाण्याची होणारी चोरी, उपसा रोखण्याची जबाबदारी शासनाच्या जलसंपदा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवली आहे. त्यानुसार जिल्ह्यात मंडलनिहाय भरारी पथके स्थापन करून कारवाई केली जाणार आहे. जलसंपदा, वीज कंपनीचे अभियंता, मंडलाधिकारी, पोलिस उपनिरीक्षकांचा त्या भरारी पथकात समावेश असणार आहे. त्यामुळे अनधिकृत पाणी उपशाला चाप बसण्यास गती येणार आहे.\nराज्य जलनीतीनुसार पाण्याचा वापर कोणत्या क्रमाने करावा, त्याची निश्‍चिती आहे. पिण्यासाठी, शेती आणि औद्योगिक असा त्याचा प्राधान्यक्रम आहे. त्यानुसार जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग आणि जिल्हा परिषदांकडून जलाशय, नदीतील पाण्याचे नियोजन होते. त्यानुसार पाणी वापरण्याचे परवाने देतात. परवान्याच्या आधारे वीज वितरण कंपनी पंपासाठी वीज जोडणीही देत असते. मात्र, कालवे वितरण प्रणाली विस्तीर्ण आहे. त्यातून अनधिकृत पाणीउपसा मोठ्या प्रमाणात होत असल्याचा अहवाल शासनास प्राप्त झाला आहे. त्याचा पाणी नियोजनावर परिणाम होताना दिसतो आहे. त्यामुळे आता पाणी उपशावर कारवाईचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्यासाठी स्थापन होणाऱ्या पथकाने थेट कारवाई करून प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला त्याचा अहवाल जलसंपदा विभागास देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यानंतर जलसंपदा विभागाने त्याच्या प्रगतीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना द्यायचा आहे.\nशासनाच्या या निर्णयाचा जिल्ह्यातील माण, खटाव तालुक्‍यांत चांगला फायदा होणार आहे, अशी माहिती पाणी नियोजनाच्या कार्यकारी अभियंता वैशाली नारकर यांनी दिली.\nजिल्ह्यातील धरणे भरली आहेत. त्यामुळे कालव्यांतील दहा टक्के लाभक्षेत्रातील वैयक्तिक उपसा होतो. तो नियंत्रणातच नसतो, अशी स्थिती दिसते आहे. अशा ठिकाणी मोटारी लावून होणारा अमर्याद उपसा थांबवता येवू शकतो. त्यासाठी संयुक्त भरारी पथक असल्याने पोलिस, वीज कंपनी व महसूल विभाग मिळून निश्‍चित कारवाई करता येणार आहे.\n- वैशाली नारकर, पाणी नियोजन कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग\nसिंचन भवनमध्ये जाऊन महापौर विचारणार जाब\nपुणे : मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी सांगून सुद्धा वारंवार पुणे शहराच्या पाणी पुरवठा बंद करणाऱ्या जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुरू...\nपुणे - पालकमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर पाणीकपातीचे संकट तूर्तास टळले आहे. मात्र, खडकवासला प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा पाहता महापालिकेकडून असाच वापर...\nटॉप टेनमध्ये ‘स्मार्ट नाशिक’ला आणूच\nनाशिक - नागरी सुविधा, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, पर्यटन यांसारख्या विषयांत इतर स्मार्ट शहरांच्या तुलनेत मागे-पुढे पडलेल्या ‘स्मार्ट नाशिक’चा...\nपुण्याला दररोज पाणीपुरवठा शक्‍य\nपुणे - पुण्याची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता १२०० दशलक्ष लिटर पाणी देण्याची जलसंपदा विभागाची तयारी असून, त्यामुळे शहराला दररोज पाणी मिळण्याची...\nसंपाच्या काळातही शहरातील पाणीपुरवठा सुरळीत\nपिंपरी - महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीचे (महानिर्मिती) अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारी (ता. ७) संप पुकारला. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर...\nपिंपरी - महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारी (ता. 7) संप पुकारला आहे. त्यामुळे पवनानगर येथील जलविद्युत केंद्रात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-yin-summer-youth-summit-49617", "date_download": "2019-01-17T05:49:42Z", "digest": "sha1:AZYM7OQVBNMHNWA26F55YURW7TXHXY4I", "length": 17569, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news yin summer youth summit ‘इन्स्पिरेटर्स’ व्हा, ‘इन्स्पिरेशन’ द्या - डॉ. कमलसिंग | eSakal", "raw_content": "\n‘इन्स्पिरेटर्स’ व्हा, ‘इन्स्पिरेशन’ द्या - डॉ. कमलसिंग\nशुक्रवार, 2 जून 2017\nनागपूर - प्रत्येक व्यक्‍तीत काहीतरी करण्याची जिज्ञासा असते. तिला जागविण्यासाठी फक्त प्रेरणा हवी असते. युवकांनी स्वत: ‘इन्स्पिरेटर्स’ होऊन इतरांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन जी. एच. रायसोनी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. कमलसिंग यांनी केले.\nनागपूर - प्रत्येक व्यक्‍तीत काहीतरी करण्याची जिज्ञासा असते. तिला जागविण्यासाठी फक्त प्रेरणा हवी असते. युवकांनी स्वत: ‘इन्स्पिरेटर्स’ होऊन इतरांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन जी. एच. रायसोनी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. कमलसिंग यांनी केले.\nस्पेक्‍ट्रम ॲकेडमी प्रस्तुत सकाळ ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’द्वारे आयोजित नीलया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन द्वारा समर्थित ‘सीड इन्फोटेक’ आणि ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’ यांच्या सहकार्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने व जी. एच. रायसोनी विद्यापीठाच्या सहाकार्याने घेतलेल्या ‘समर युथ समिट २०१७’च्या उद्‌घाटनप्रसंगी गुरुनानक सभागृहात त्या गुरुवारी बोलत होत्या.\nअध्यक्षस्थानी ‘यिन’चे मुख्य व्यवस्थापक तेजस गुजराथी तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. केशव वाळके, ‘सकाळ’च्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे, सीड इन्फोटेकचे चंदन धारा, स्पेक्‍ट्रमच्या रिंकू जैस्वाल, ‘यिन’ची उपमुख्यमंत्री गझाला खान उपस्थित होते.\nडॉ. कमलसिंग म्हणाल्या, जेव्हा एखादा व्यक्ती विचार करतो, त्यामागे कुणाची तरी प्रेरणा असते. ती प्रेरणा मिळविण्यासाठी शरीर, मन आणि मस्तिष्क जागेवर ठेवावे लागते. त्यानंतर प्रेरणादायी विचार कार्यवर्तित करण्यासाठी स्वत:मधील शक्ती ओळखून ती जागृत करायची असते. तुम्हा स्वत:मधील ती शक्‍ती ओळखा. स्वत:ला जागृत करा आणि त्यातून देश घडविण्याचा प्रयत्न करा. यश गाठण्यासाठी स्वत:ला झोकून द्या. त्यातून जे काही वेगळे निर्माण होईल, ते तुमच्या आणि इतरांना प्रेरणादायी ठरेल. केवळ विचार ऐकले आणि प्रेरणा मिळाली असे होत नसून त्या विचाराची शेवटपर्यंत अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. शिवाय जे काम दररोज करतो, त्यापैकी कोणता वेळ आपल्या प्रगतीच्या कामात दिला याचे ऑडिट करा, असेही त्या म्हणाल्या. यावेळी तेजस गुजराथी आणि डॉ. केशव वाळके यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक कार्यकारी संपादक शैलेश पांडे यांनी केले. संचालन आश्‍लेषा कावळे यांनी केले. आभार ‘यिन’चे पालकमंत्री नीलेश खोडे यांनी मानले.\n‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ आयोजित ‘समर युथ समिट २०१७’मध्ये सहभागी होण्यासाठी सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. यावेळी ‘युथ समिट’मध्ये गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांतील विद्यार्थी सहभागी झाले आहेत.\n‘फाइव्ह एस’वर लक्ष केंद्रित करा\nआयुष्यात यशस्वी व्हायचे असल्यास ‘फाइव्ह एस’वर अंमलबजावणी करण्याचे आवाहन डॉ. कमलसिंग यांनी केले. यात सेल्फ स्टडी, सेल्फ डिटरमिनेशन, सेल्फ डिसिप्लीन, सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ ॲनालिसीसचा समावेश आहे. या पाच गोष्टींची अंमलबजावणी केल्यास स्वत: आणि देशाची प्रगती साधता येईल, असा सल्ला त्यांनी युवकांना दिला.\n१०.३० वा. : सहायक संचालक प्रशांत वावगे यांचे ‘ध्येयनिश्‍चिती आणि प्राप्ती’ विषयावर व्याख्यान.\n११.३० वा. : स्पेक्‍ट्रम ॲकेडमीचे संस्थापक सुनील पाटील यांचा तरुणाईशी संवाद.\n१ वा. : मनी बी इन्स्टिट्यूटच्या संचालिका शिवानी दाणी यांचे ‘ऑनलाइन बॅंकिंग, व्यवहार आणि\n३ वा. : विदर्भ युथ ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत कडू यांचे ‘सेल्फ ब्रॅंडिंग’वर व्याख्यान.\n४ वा. : नगरसेवक संदीप जोशी यांचे ‘राजकारण आणि नागरिकांचा सहभाग’ विषयावर मार्गदर्शन.\n५ वा. : महापालिका आयुक्त अश्‍विन मुद्‌गल यांचा तरुणाईशी संवाद.\n\"त्या' बहीण-भावाचा मृत्यू नैसर्गिकच\nनागपूर - तात्या टोपेनगरात कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या मोटवानी \"बहीण-भावाचा' मृत्यू नैसर्गिकच असल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालावरून स्पष्ट झाले...\nउद्धव ठाकरे नागपुरातून करणार प्रचाराचा शंखनाद\nनागपूर - लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची येत्या 2 फेब्रुवारीला नागपुरात महारॅली आयोजित केली आहे. विदर्भातील 10...\nमिहानमध्ये आंतरराष्ट्रीय कन्व्हेशन सेंटर उभारणार - मुख्यमंत्री\nनागपूर - मिहान प्रकल्पात आंतरराष्ट्रीयस्तराचे कन्व्हेशन सेंटर लवकरच उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली....\nव्हिडिओ कॉलवर घटस्फोटाची खात्री\nनागपूर - अमेरिकेत राहणाऱ्या पत्नीने व्हिडिओ कॉलद्वारे घटस्फोटाची खात्री दिल्यानंतर पाच वर्षांचा संसार दोघांनीही सहमतीने गुंडाळला. न्यायालयीन...\nदक्ष मुख्यमंत्री व कटिबद्ध डीजी लक्ष देतील का\nनागपूर - पोलिसांच्या कल्याणासाठी तत्पर असेलेले मुख्यमंत्री आणि त्यांच्या समस्येचे निवारण करण्यासाठी कटिबद्ध असलेले राज्याचे पोलिस महासंचालक...\nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा पाणीच पाणी (व्हिडिओ)\nपुणे : मुठा डावा कालवा फुटून सिंहगड रस्त्यावरील अनेक झोपड्या वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच आज (गुरुवार) पुन्हा एकदा सिंहगड रस्त्यावर तेवढेच पाणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://umatlemani.blogspot.com/2017/05/blog-post_12.html", "date_download": "2019-01-17T05:23:13Z", "digest": "sha1:JMRE5MUCGQ2LRTMEO5JHHVQ6IJZBPFLJ", "length": 5758, "nlines": 108, "source_domain": "umatlemani.blogspot.com", "title": "उमटले मनी … : स्वप्नदर्शी", "raw_content": "\nपाहुनि या लोचनी ऐकुनि नाना ध्वनी, तरंग उठले अंगावरी त्या मुग्ध स्पर्शातुनी, गंधित होते सारे फुलता ती रातराणी, चांदण्या राती भेटता दो मधूर एका क्षणी, कधी ओठांवरी हासू कधी नयनी पाणी, स्मरता अताशा पुनर्जन्मल्या आठवणी, कधी रेखाटल्या रेषा कधी शब्दरुपातुनी, साकारले चित्र जे अनुभवले या कवीमनी, जे न देखिले कधी स्वप्नी, ते भाव सारे आज उमटले मनी …\nस्वप्नांना हकिकतेत अचूक उतरवणारा\nकल्पनांचे मनोरे जगासमोर उभारणारा\nमनामनांचे गुपित जाणून सहज मांडणारा\nकुंचल्यांच्या स्पर्शांनी रंग रंग उधळणारा\nकलाकृतीने आपुल्या जग दंग-बेधुंद करणारा\nअगदी शुन्यालाही या जगी मूल्य बहाल करणारा\nउघड्या डोळ्यांना कल्पनेपलीकडचेही दाखवणारा\nमनाच्या झरोक्यातून कल्पनांच्या कवडश्याना\nकोऱ्या कागदावर उमटवणारा... एक जादूगार\nमी रुपाली संदीप ठोंबरे...मुंबईची मुलगी . अक्षरे ,कल्पना ,शब्द ,रंग यांच्या सहवासात सतत रममाण होणारी...जीवन खूप सुंदर आहे असे मनोमन मानणारी ... आणि म्हणूनच या जीवनाचा प्रत्येक क्षण यथेच्छ अनुभवा , आनंदाने जगा असे प्रत्येकालाच अगदी आवर्जून सांगणारी...एक तुमचीच मैत्रीण अक्षरकल्पनांची.\nआज शोभतेया दारी लावून पिवळी हळदी ...\n\"आठवण\".....हरवते मी तुझ्या सहवासात \nमीही बाबा आहे माझे राणी ….\nमाझे प्रथम चित्रप्रदर्शन... एक अविस्मरणीय अनुभव\n१ लक्ष... एक फार मोठी संख्या\nलग्नशुभेच्छा … दादा आणि वाहिनीसाठी \nआजची पहाट एक नवीनच आणि एक सुंदर अनुभव घेऊन माझ्या जीवनात आली. कारण आज पहाटे ४ वाजताच मला उगवत्या सूर्याचे दर्शन घडले आणि तेही अगदी जवळून......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Ahmadnagar-after-uddhav-thackeray-meeting-rathod-karale-injured/", "date_download": "2019-01-17T05:49:33Z", "digest": "sha1:A7RERYQ35EOS6M35U3TCYUNOSZE4NAXE", "length": 4754, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नगर : ठाकरेंच्या सभेनंतर गोंधळ; अंतर्गत वाद चव्हाट्यावर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › नगर : ठाकरेंच्या सभेनंतर गोंधळ; अंतर्गत वाद चव्हाट्यावर\nनगर : ठाकरेंच्या सभेनंतर गोंधळ; अंतर्गत वाद चव्हाट्यावर\nशिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची अफवा पसरली होती. त्यांच्या पारनेर येथील सभेनंतर शिवसेनेच्या दोन गटांतील वाद उफाळून आला. या गडबडीत आमदार विजय औटी यांच्या गाडीचे चाक पायावरून गेल्याने शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड जखमी झाले आहेत.\nऔटी यांच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे यांच्या उपस्थितीत हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, तालुक्यातील शिवसेना तालुकाप्रमुख नीलेश लंके आणि औटी यांच्या गटांत वाद आहेत. सुरुवातीला लंके यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचे ठरविले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी मेळाव्यात येऊन शक्तिप्रदर्शन केले.\nभाषणात औटी यांनी लंके यांचा नामोल्लेख टाळला. त्याचा राग लंके समर्थकांनी घोषणाबाजी करून व्यक्त केला. सभा संपून ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा निघाला तेव्हाही घोषणाबाजी सुरूच होती. ताफ्याच्य पाठोपाठ औटीही आपल्या गाडीतून निघाले. काही कार्यकर्ते त्यांच्या गाडीच्या मागे धावले. त्यामुळे औटी यांच्या चालकाने गाडी वेगाने पुढे घेतली. तेथे उपस्थित असलेले उपनेते राठोड यांच्या पायावरून गाडीचे चाक गेल्याने ते जखमी झाले. याचा राग आल्यावर कार्यकर्त्यांनी औटी यांच्या गाडीची काच फोडली. कार्ले आणि राठोड यांच्यावर उपचार सुरू आहेत.\nखुनाच्या घटनांनी पुणे हादरले\nतब्‍बल ३४ दिवासानंतर खाणीतून काढला मृतदेह\nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा एकदा पूर\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/crime-issue-in-Aurangabad-session-court/", "date_download": "2019-01-17T05:44:41Z", "digest": "sha1:ZD2P4REAMBYZTCZP23LNNUG5N57TMVKB", "length": 3619, "nlines": 30, "source_domain": "www.pudhari.news", "title": " औरंगाबाद सत्र न्यायालयात दगडफेक (व्‍हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › औरंगाबाद सत्र न्यायालयात दगडफेक (व्‍हिडिओ)\nऔरंगाबाद सत्र न्यायालयात दगडफेक (व्‍हिडिओ)\nयेथील जालना रोडवरील जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी दुपारी चार वाजता कुख्यात इम्रान मेहंदीच्या टोळीतील लोकांनी तुफान दगडफेक केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांनी तत्काळ जास्तीचा फौजफाटा मागविला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. खुनाच्या गुन्ह्यात इम्रान मेहंदी याला तीन वर्षांपूर्वीच अटक करण्यात आलेली आहे. त्याला हर्सूल कारागृहातील अंडासेल विभागात ठेवण्यात आलेले आहे. दरम्यान, सोमवारी त्याला खटल्याच्या सुनावणीसाठी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यामुळे त्याच्या टोळीतील काही गुंडही येथे आले. इम्रान मेहंदी आणि कुरेशी गटाच्या टोळक्यांमध्ये वाद होऊन त्यांनी तुफान दगडफे केली. यात एका वृद्धाचे डोके फुटल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला.\nखुनाच्या घटनांनी पुणे हादरले\nतब्‍बल ३४ दिवासानंतर खाणीतून काढला मृतदेह\nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा एकदा पूर\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/fishermen-brothers-For-We-are-a-healthy-fishermen-campaign/", "date_download": "2019-01-17T05:29:49Z", "digest": "sha1:J7H7UNTWT42JOJLVV7NLW6V65GUD3Y5Z", "length": 6496, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मच्छीमार बांधवांसाठी ‘आम्ही निरोगी मच्छीमार’ अभियान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › मच्छीमार बांधवांसाठी ‘आम्ही निरोगी मच्छीमार’ अभियान\nमच्छीमार बांधवांसाठी ‘आम्ही निरोगी मच्छीमार’ अभियान\nभारतातील मच्छीमार मत्स्यदुष्काळाचा सामना करीत आहे. मासेमारीच्या वेळामधील अनियमितता, बदलता निसर्ग व परिस्थितीशी सतत संघर्षाचा परिणाम मच्छीमारांच्या आरोग्यावर होत आहे. मच्छीमारांमध्ये रक्‍तदाब, मधुमेह, हृदयरोग, अस्थिरोग, दृष्टीदोष तसेच क्षारयुक्‍त पाण्यामुळे मूत्राशयाचे आजार याचे प्रमाण वाढले आहे. याची गंभीर दखल रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर तसेच नॅशनल फिश वर्कर्स फोरम या राष्ट्रीय संघटनेने घेतली असून आम्ही निरोगी मच्छीमार अभियान मागील वर्षांपासून सुरू केलेले आहे.\nजिल्ह्यातील मच्छीमार व त्यांचे कुटुंबीय रक्‍तदाब, मधुमेह, हृदयविकार, अस्थिरोग, दृष्टीदोष तसेच मूत्राशयाचे आजार यापासून दूर राहावेत यासाठी रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर ट्रस्ट या संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्थेच्या केंद्रामध्ये वरील आजारासंबंधी निदान व उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. निरोगी मच्छीमार अभियानाअंतर्गत गुरुवार ते रविवार सकाळी 9 ते 2 या वेळेत दररोज 25 मच्छीमारांची मोफत तपासणी केली जाणार आहे.रोग निदान चाचणी झाल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टर मोफत मार्गदर्शन करणार आहेत.\nनिरोगी मच्छीमार अभियान अंतर्गत गेल्या वर्षभरात सुमारे पाचशे मच्छिमारांनी याचा फायदा घेतला आहे. या अभियाना अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे 5000 मच्छीमार व त्यांचे कुटुंबीय यांची आरोग्य तपासणी करून तो अहवाल मच्छीमार आरोग्य धोरण बनविण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे सुपूर्द केला जाणार आहे. जास्तीत जास्त मच्छीमार व त्यांच्या कुटुंबीयांनी या अभियानाचा लाभ घेऊन निरोगी आयुष्याकडे वाटचाल करावी, असे आवाहन नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे रविकिरण तोरसकर यांनी केले आहे.\nवाढदिवसादिवशीच सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू\nपक्षीमित्र संमेलनावर दापोलीची मोहोर\nगोव्यातील दरोड्याचा कट दोडामार्गात\nनोटिसाच मिळाल्या नाहीत तर अपील कसे करणार\nवेंगुर्ले पोलिस निरीक्षकांविरोधात मारहाणीची तक्रार दाखल\nखुनाच्या घटनांनी पुणे हादरले\nतब्‍बल ३४ दिवासानंतर खाणीतून काढला मृतदेह\nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा एकदा पूर\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Give-the-price-to-the-farmer-to-improve-the-economy-/", "date_download": "2019-01-17T04:44:44Z", "digest": "sha1:VHJQN7DEJNXZ4MEOOEISYAAC3ACFT7XP", "length": 10666, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी शेतमालाला भाव द्या! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी शेतमालाला भाव द्या\nअर्थव्यवस्था सुधारण्यासाठी शेतमालाला भाव द्या\nशेती आणि अर्थव्यवस्था सुधारायाची असेल तर शेतकर्‍यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे. जोपर्यंत शेतमालाला भाव मिळत नाही तोपर्यंत कितीही सांगितले तरी ते फायद्याचे नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले. जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.तर्फे दिला जाणारा कृषी क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्चतंत्र पुरस्काराचे वितरण शुक्रवारी जैन हिल्स येथे झाले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, खा. रक्षा खडसे, माजी मंत्री सुरेश जैन, आ. संजय सावकारे, आ. डॉ. सतीश पाटील, आ. चंद्रकांत सोनवणे, आ. राजू भोळे, आ. किशोर पाटील, आ. शिरीष चौधरी, आ. हरिभाऊ जावळे, आ. चंदुलाल पटेल, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, संघपती दलुभाऊ जैन, कविवर्य ना. धो. महानोर, माजी खा. गुणवंतराव सरोदे, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, महापौर ललित कोल्हे, माजी खा. डॉ. उल्हास पाटील आदी उपस्थित होते.\nखा. पवार म्हणाले, कापसावर बोंडअळी येते ती पीक उद्ध्वस्त करते. अशी अनेक संकटे शेतकर्‍यांसमोर येत असतात. हरियाणा, पंजाबमध्ये गव्हाच्या पिकावर तांबेरा रोग पाहावयास मिळाला, तसाच रोग केळीवरही येण्याची शक्यता असून, या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांचे व्यक्‍तिमत्त्व फणसासारखे होते, अशी सांगितले.\nपाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समारंभास उपस्थित राहू शकले नसल्याचे सांगत शेतीमध्ये प्रयोग करणार्‍या शेतकर्‍यांचा सन्मान होत असल्याची बाब अभिमानास्पद असल्याचे सांगितले. तसेच जैन इरिगेशनने शेतकर्‍यांचे जीवनामान सुधारण्यासाठी प्रयत्न केल्याचे म्हटले. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी कृषी क्षेत्रामध्ये जैन इरिगेशनने मोलाचे कार्य केले असून, आप्पासाहेब पवार पुरस्कार त्यांच्यामार्फत दिला जातो ही अभिमानाची बाब असल्याचे म्हटले. जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी प्रास्ताविक केले ते म्हणाले, शेतकर्‍यांनी शेतकर्‍यांसाठी बनविलेली ही शेतकर्‍यांची कंपनी आहे. शेतकर्‍यांंची पतप्रतिष्ठा कशी वाढेल यासाठी भवरलालजी जैन यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांना आप्पासाहेब पवार यांनी प्रेरणा दिली. त्यांच्या नावानेच हा पुरस्कार देण्याचा निर्णय भवरलालजी जैन यांनी घेतला होता. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी आभार मानले. मान्यवरांचे स्वागत अनिल जैन, अतुल जैन यांच्यासह परिवारातील सदस्यांनी केले. ज्योती आंबेकर यांनी सूत्रसंचालन केले.\nजैन इरिगेशन सिस्टिम्स लि.तर्फे कृषी क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्चतंत्र पुरस्कार महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व खा. शरद पवार यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव (ता. चांदवड) येथील प्रगतिशील शेतकरी अविनाश मनोहर पाटोळे यांना प्रदान करण्यात आला. सुती हार, श्रीफळ, सन्मानचिन्ह दोन लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. ज्योती जैन यांच्या हस्ते रश्मी पाटोळे यांना साडी, फळ, खणा-नारळाची ओटी देऊन सत्कार करण्यात आला.\nछगन भुजबळ यांच्या स्‍वागताचा कार्यक्रम रद्द\nउद्धव ठाकरे आज नाशिकमध्ये\nआयपीएल सट्टेबाजी; मोठे सिंडीकेट उघड\nजिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष थोरे यांची खून प्रकरणात निर्दोष मुक्तता\n...अन् भुजबळ फार्मवरील धूळ झटकली \nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा एकदा पूर\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\nबंदी झुगारून तामिळनाडूत 'जलिकट्टू'ची धूम\nब्रेक्झिट : थेरेसा मे यांचे सरकार केवळ १९ मतांनी वाचले\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/husband-arrests-in-wife-murder-case-in-nashik/", "date_download": "2019-01-17T05:14:10Z", "digest": "sha1:ZS5AVKZB7N5RK7UB5N5Y3LWCYKYRDQCZ", "length": 3121, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिक : डिझेल ओतून पत्‍नीला जाळणार्‍यास जन्‍मठेप | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिक : डिझेल ओतून पत्‍नीला जाळणार्‍यास जन्‍मठेप\nनाशिक : डिझेल ओतून पत्‍नीला जाळणार्‍यास जन्‍मठेप\nनाशिक : पुढारी ऑनलाईन\nघरगुती भांडणाच्‍या कारणावरून पत्‍नीच्या अंगावर डिझेल टाकून तिला जाळणार्‍या पतीला जन्‍मठेप झाली आहे. आज येथील प्रधान जिल्‍हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी आरोपी पतीस शिक्षा सुनावली. राष्‍ट्रपाल आनंदा धाबो (वय २७) रा. कवठेकरवाडी, पांडवलेणी, नाशिक, असे जन्‍मठेप झालेल्या पतीचे नाव आहे.\nसरकारी वकील शिरीष कडवे यांनी या खटल्यात ११ साक्षीदार तपासले. त्यानंतर पती राष्‍ट्रपाल याच्यावर आरोप सिद्ध झाले होते. त्यानंतर न्यायालयाते या गुन्‍ह्यात आरोपी पतीला जन्‍मठेपेची शिक्षा सुनावली.\nखुनाच्या घटनांनी पुणे हादरले\nतब्‍बल ३४ दिवासानंतर खाणीतून काढला मृतदेह\nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा एकदा पूर\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Collector-Vijaykumar-Kalam-Patil-order/", "date_download": "2019-01-17T05:07:23Z", "digest": "sha1:6FHNXEWQPAECLL2IPDY5BADEFTN56OPH", "length": 4528, "nlines": 30, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाडेकरूंची माहिती न दिल्यास कारवाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › भाडेकरूंची माहिती न दिल्यास कारवाई\nभाडेकरूंची माहिती न दिल्यास कारवाई\nघरमालकांनी त्यांच्याकडे असलेल्या भाडेकरूंची दि. 28 फेब्रुवारीपर्यंत माहिती द्यावी. ती न देणार्‍यांवर कडक कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी दिले आहेत. शिवाय 30 डिसेंबर ते 28 फेब्रुवारीपर्यंत पूर्वपरवानगीशिवाय भाडेकरू ठेवण्यास बंदी आदेश लागू केला आहे.\nदेशात अनेक ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांच्या घटनांमध्ये संशयित भाडेकरू म्हणून राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सन 2015 मध्ये भाडेकरूंची माहिती न देणार्‍या घरमालकांवर कारवाई करण्यात आली होती. तरीही अद्याप काहींनी भाडेकरूंची माहिती पोलिसांकडे दिलेली नाही. अनेक ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटातील संशयित भाड्याच्या घरात रहात असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. शिवाय भाडेकरूंनी अनेक गंभीर गुन्हे केल्याचेही अनेकदा स्पष्ट झाले आहे.\nयापूर्वी जिल्ह्यातील घरमालकांना भाडेकरूची माहिती पोलिस ठाण्यात देण्यासाठी 2015 मध्ये मुदत दिली होती. त्यावेळी काहींनी माहिती न देणार्‍यांवर कारवाई करण्यात आली होती. घरमालकांना दिलेल्या सूचनांचे पालन केले जात नसल्याने जिल्ह्यात बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.\nजिल्ह्यात कोठेही घर भाड्याने देताना भाडेकरूकडून ओळखपत्र तसेच मूळ पत्त्याचा पुरावा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय भाडेकरूची स्वतंत्र नोंदवही ठेवल्याशिवाय घर भाड्याने देण्यास या आदेशाने मनाई करण्यात आली आहे.\nखुनाच्या घटनांनी पुणे हादरले\nतब्‍बल ३४ दिवासानंतर खाणीतून काढला मृतदेह\nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा एकदा पूर\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B0%20%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B0%2520%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-01-17T05:56:09Z", "digest": "sha1:KB5HCQ4TKQKNLB6EVMSKEN3H4C4SPUMZ", "length": 27327, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (52) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (141) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (6) Apply संपादकिय filter\nअॅग्रो (4) Apply अॅग्रो filter\nमनोरंजन (3) Apply मनोरंजन filter\nअर्थविश्व (1) Apply अर्थविश्व filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\n(-) Remove सुधीर मुनगंटीवार filter सुधीर मुनगंटीवार\nमहाराष्ट्र (112) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (93) Apply मुख्यमंत्री filter\nदेवेंद्र फडणवीस (74) Apply देवेंद्र फडणवीस filter\nअर्थसंकल्प (57) Apply अर्थसंकल्प filter\nकर्जमाफी (38) Apply कर्जमाफी filter\nचंद्रकांत पाटील (37) Apply चंद्रकांत पाटील filter\nपर्यावरण (23) Apply पर्यावरण filter\nविनोद तावडे (23) Apply विनोद तावडे filter\nप्रशासन (22) Apply प्रशासन filter\nमंत्रालय (22) Apply मंत्रालय filter\nदीपक केसरकर (21) Apply दीपक केसरकर filter\nचंद्रपूर (20) Apply चंद्रपूर filter\nजिल्हा परिषद (20) Apply जिल्हा परिषद filter\nउद्धव ठाकरे (19) Apply उद्धव ठाकरे filter\nपुढाकार (19) Apply पुढाकार filter\nअधिवेशन (17) Apply अधिवेशन filter\n'भाजपाचे आव्हान कॉंग्रेसने स्विकारावे'\nहिंगोली : भाजप शिवसेनेला शेतकरीविरोधी म्हणणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मागील पंधरा वर्षात केलेली कामे व युती सरकारने मागील पाच वर्षात केलेली कामे यावर चर्चा करायला तयार आहे असे आव्हान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी ( ता.13) विरोधकांना दिले आहे. हिंगोली...\n'वंचित आघाडीचा युतीवर परिणाम होणार नाही'\nहिंगोली : राज्यातील आगामी निवडणूकीत सेना भाजपा युतीवर वंचित आघाडीचा कुठलाही परिणाम होणार नाही. तसेच शिवसेना-भाजप युती होईल अशी आशा असल्याची माहिती पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी रविवारी ( ता.13) दिली आहे. हिंगोली शहरातील कोषागार कार्यालयाच्या इमारतीचे उदघाटन तसेच पालिकेतर्फे हाती घेण्यात आलेल्या...\nपंढरपुरात उभारले नवीन प्रेक्षणीय स्थळ\nपंढरपूर : श्री विठ्ठलाची 25 फूट उंचीची भव्य मूर्ती, विविध संतांच्या मूर्ती असलेल्या संतकुटी, 23 संतांच्या जीवनावर आधारित आकर्षक भित्तिचित्रे, रंगीबेरंगी फुले , विविध प्रकारच्या तुळशी, मनमोहक कारंजे आणि अंफी थिएटर असलेल्या तुळशी वृंदावन या नव्या प्रेक्षणीय स्थळाची राज्याच्या वनविभागाने येथे...\nमुनगंटीवारांनी केले मोहोळच्या शेतकऱ्यांचे कौतुक\nमोहोळ : पापरीच्या खरबूजासह मोहोळ तालुक्यातील विविध गावातील फळांनी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे लक्ष वेधले. त्यांनी दर्जेदार फळांचे व फळे उत्पादक शेतकऱ्यांचे कौतुक केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे \"मागोवा 2018\" हे वार्षिक तंत्रज्ञान प्रदर्शन...\nवाघांच्या मृत्यूबाबत गैरसमजच अधिक\nनागपूर : वाघ वाचले पाहिजे ही सरकराची भूमिका आहे. मात्र, वाघांच्या मृत्यूबाबत गैरसमजच अधिक पसरविले जात आहेत. अलीकडे मृत पावलेल्या बहुतांश वाघांचा मृत्यू नैसर्गिकच झाल्याचा दावा वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. वन्यप्राण्यांमुळे शेतमालाचे नुकसान झाल्यास...\nकंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात 15 हजार रुपयांची वाढ करा - मुनगंटीवार\nमुंबई - आदिवासी आणि दुर्गम भागात काम करणाऱ्या कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या डॉक्‍टरांना देण्यात येणाऱ्या दरमहा 45 हजार रुपयांच्या व इतर भागात काम करणाऱ्या डॉक्‍टरांच्या 40 हजार रुपयांच्या मानधनात 15 हजार रुपयांची वाढ करण्यात यावी आणि अर्थ विभागाने त्यास तत्काळ मान्यता द्यावी, असे आदेश आज...\nमद्यावरील उत्पादन शुल्कात 25 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ\nमुंबई - अद्याप अनेकांची नववर्षाच्या स्वागताची झिंग उतरली नसताना राज्य सरकारने नव्या वर्षातील पहिल्याच दिवशी तळीरामांच्या खिशाला हात घातला आहे. सरकारने भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर आकारल्या जाणाऱ्या उत्पादन शुल्कात 15 ते 25 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ केली आहे. ही वाढ मंगळवारपासून अमलात आली असून,...\nवनमंत्र्यांच्या \"ड्रीम प्रोजेक्‍ट'ला सोन्याची झळाळी\nचंद्रपूर : चंद्रपूर व परिसरातील जिल्ह्यांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या, कौशल्य विकासाचे केंद्र बनलेल्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला यंदाचा प्रतिष्ठेच्या स्कॉच पुरस्काराच्या सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर ...\nवन्य प्राण्यांच्या नुकसानीपोटी व्याजासह भरपाईचा कायदा करणार : वनमंत्री\nमलकापूर : वन्य प्राण्यांकडुन शेतीच्या होणाऱ्या नुकसान भरपाईमध्ये दुप्पट वाढ केली आहे. ती मदत तातडीने मिळावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र ती वेळेत न मिळाल्यास शेतकऱ्यांना व्याजासह भरपाई देण्याचा कायदा करणार आहे, अशी घोषणा वननंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी केली. ...\n'अवनीला ठार करणारा असगर अली दोषी असेल तर कारवाई'\nकऱ्हाड : अवनी वाघिणीला ठार करणारा असगर अली दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई होईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. जंगलातल्या वाघासह मुंबईतल्या वाघाच्या संवर्धनाचेच काम मी केले, असे म्हणत मुनगंटीवार यांनी शिवसेनेला कोपरखळी मारली. कराडमध्ये...\nनातवाला विदेशाच्या शिष्यवृत्ती लाभासाठी आजोबांचा संघर्ष\nधुळे : गुणवंत मुला-मुलींच्या परदेशातील उच्च शिक्षणाची स्वप्नपूर्ती होण्यासाठी राज्य सरकारकडून शिष्यवृत्तीद्वारे पाठबळ दिले आहे. यात विशिष्ट समुदायालाच हा लाभ देण्याची प्रथा जोपासली जात होती. चौदा वर्षांच्या वनवासानंतर खुल्या आणि \"ओबीसी', भटक्‍या- विमुक्त जाती समुदायालाही हा लाभ देण्याचा निर्णय...\nनिरूपम यांच्याविरोधात मुनगंटीवारांचा अब्रुनुकसानीचा दावा\nचंद्रपूर : \"अवनी' वाघीण प्रकरणात आंतरराष्ट्रीय तस्करीचा आरोप करणारे काँग्रेस नेते संजय निरूपम यांच्याविरोधात राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (गुरुवार) चंद्रपूर न्यायालयात अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला. यवतमाळ जिल्ह्यात \"अवनी' वाघिणीला नरभक्षक...\nसिंहगड घाटरस्ता तीन महिने बंद\nखडकवासला : सिंहगड घाटातील रस्त्याचे कॉंक्रीट व डांबरीकरणाचे काम सुरू असल्याने आजपासून घाट रस्ता वाहतुकीला तीन महिने बंद करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे काम सुरू असून वनविभाग व वन संरक्षण समितीच्या माध्यमातून रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंहगडावरील...\nचंद्रपुरात मुनगंटीवारांच्या प्रभावाला ग्रहण\nनागपूर - गेल्या 27 वर्षांपासून एकहाती सत्ता राहिलेल्या ब्रह्मपुरी नगर परिषदेवर कॉंग्रेसने कब्जा केल्याने चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जिल्ह्यातील प्रभावाला ग्रहण लागल्याची चर्चा आहे. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील राजकारण मुनगंटीवार...\nविदर्भात काँग्रेसकडून भाजपचा गड उद्ध्वस्त; 27 वर्षांनी काँग्रेसची सत्ता\nनागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रिता उराडे 3600 मतांनी विजयी झाल्या. काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी मतदारसंघातील महत्त्वपूर्ण नगर परिषद घेऊन वर्चस्व सिद्ध केले. या नगरपरिषदेवर गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व होते...\nवेतन आयोगाचा अहवाल सादर\nमुंबई - राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी 18 टक्‍क्‍यांची वाढ सुचविणारा बक्षी समितीचा बहुप्रतीक्षित अहवाल बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आला. या अहवालाचा लाभ जवळपास 19 लाख सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. केंद्राच्या धर्तीवर राज्याच्या...\n‘आरे’तील आग कोणी लावली\nमुंबई - गोरेगावमधील आरे वसाहतीमधील जंगलाला लागलेल्या आगीतून आता संशयाचा धूर उठण्यास सुरवात झाली आहे. कारण, राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीच याबाबत संशय व्यक्त केला आहे. ‘आरे’तील जंगलाला आग लागली, की लावली याबाबत वन विभागाने तत्काळ चौकशी करावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे. तसेच या...\n'आरे'तील जंगलाला आग लागली की लावली : रामदास कदम\nमुंबई : गोरेगावमधील आरे कॉलनीमधल्या जंगलाला लागलेल्या आगीतून आता संशयाचा धूर उठण्यास सुरुवात झाली आहे. कारण खुद्द राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीच याबाबत संशय व्यक्त केला आहे. आरे जंगलाला आग लागली की लावली याबाबत वनविभागाने तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी रामदास कदम यांनी केली आहे. तसेच या...\nभाजप म्‍हणतेय, तू हाँ कर, या ना कर....\nशिवसेना आणि भाजप यांच्‍यातले संबंध जगजाहीर झालेत. या दोन्‍ही पक्षातलं प्रेम 2014 च्‍या निवडणुकीवेळीच आटलंय. तरीही दोघांमध्‍ये 'कूलिंग ऑफ'चा काळ सुरु आहे. हा कालावधी कायद्यानं सहा महिन्‍यांचा असला तरी या दोघांमध्‍ये गेल्‍या साडेचार वर्षांपासून तो सुरु आहे. तो यापुढं राहणार नाही, हे शिवसेनेकडून गेल्‍...\nवन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना 15 लाख - सुधीर मुनगंटीवार\nमुंबई - वाघांच्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असून, वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना आता 15 लाख रुपयांची तर पाळीव प्राणी गाय, बैल, म्हैस यासारख्या पशूंची वन्यजीव प्राण्यांनी शिकार केली तर प्रत्येकी 60 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येईल,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=3664", "date_download": "2019-01-17T04:45:03Z", "digest": "sha1:E24LB7FUE5GVA2VT2RDCBT5VAG5GE3OH", "length": 9789, "nlines": 80, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "मोदींवरील लघुपट दाखवण्याचा फतवा काढून शाळांना धरले वेठीस विद्यार्थ्यांनाही प्रचारतंत्रात ओढण्याचा प्रयत्नामुळे वादंग", "raw_content": "\nमोदींवरील लघुपट दाखवण्याचा फतवा काढून शाळांना धरले वेठीस विद्यार्थ्यांनाही प्रचारतंत्रात ओढण्याचा प्रयत्नामुळे वादंग\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील ‘चलो जीते हैं’ हा लघुपट दाखवण्याचा नवा फतवा महाराष्ट्रातील शाळांसाठी काढण्यात आला असून एकप्रकारे शाळांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.\nमुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील ‘चलो जीते हैं’ हा लघुपट दाखवण्याचा नवा फतवा महाराष्ट्रातील शाळांसाठी काढण्यात आला असून एकप्रकारे शाळांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा लघुपट विद्यार्थ्यांना दाखवण्यास काही राज्यांनी नकार दिल्यानंतर वादंग उसळला होता.\nआता याच लघुपटाचा तास महाराष्ट्रातील शाळांमध्ये पार पडणार आहे. एकंदरीत विद्यार्थ्यांनाही प्रचारतंत्रात ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.मंगेश हडवळे यांनी दिग्दर्शित केलेला ३२ मिनिटांचा हा लघुपट जुलै महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळानेही पाहिला. त्यानंतर विद्यार्थ्यांना तो दाखवणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.\nमात्र विद्यार्थ्यांना अशा प्रचारतंत्रात का ओढले जात आहे, असा सवाल काही शिक्षकांनी केला आहे. त्यामुळे मोठा वादंग उसळला होता. काही जिल्ह्यातील केंद्रप्रमुख, शिक्षणाधिकार्‍यांनी शिक्षकांना व्हॉट्सऍपच्या माध्यमातून याबाबत सूचना दिल्या आहेत. पुढील मंगळवारी हा लघुपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. तो सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शाळांमध्ये दाखवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी एक एमबीपीएस इंटरनेट स्पीड हवा, असेही शाळांना सांगण्यात आले आहे.\nदरम्यान, अशा कोणत्याही सूचना शाळांना आमच्याकडून देण्यात आलेल्या नाहीत, असे शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी सांगत हात झटकले आहेत.\nसक्ती नाही मात्र वरिष्ठांच्या सूचना पाळाव्याच लागतातलघुपटाची सक्ती केलेली नाही किंवा तसे लेखी पत्रही नाही. मात्र शिक्षण विभागाचा कारभार हा हल्ली बहुतांशी व्हॉट्सऍपवरूनच चालतो. त्यावरून वरिष्ठ सूचना देतात तेव्हा त्या शाळांना पाळाव्याच लागतात असे एका शिक्षकांनी सांगितले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://vishwasbank.com/mpos/", "date_download": "2019-01-17T04:52:58Z", "digest": "sha1:2KI37BWLIYZE7U2M5BVKJULKAEWOEOVP", "length": 6499, "nlines": 114, "source_domain": "vishwasbank.com", "title": "Vishwas Co-op Bank Ltd; Nashik एम पॉज सुविधा – Vishwas Co-op Bank Ltd; Nashik", "raw_content": "\nमुख्य कार्यालय व विभाग\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमागणी न केलेल्या रकमा\nएम पॉज सुविधा ही आपण आपल्या व्यावसायिक ग्राहकांना देतो. ग्राहकांना एम पॉज मशीन बँकेमार्फत नाममात्र किमतीत देण्यात येते व मशीनचे नोंदणी आणि सक्रीयता झाल्यावर आपले ग्राहक त्यांच्या व्यवसायाकरिता सदर सेवा त्यांच्या ग्राहकांना देऊ शकतात. एम पॉज मशीनवर सर्व बँकेचे डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, EMV (Europay, MasterCard, and Visa ) कार्ड चालू शकते. व एम पॉज मशीन चा वापर करून ग्राहक कुठूनही आणि कोणत्याही दुकानातून कॅशलेस व्यवहार करू शकतो.\nएम पॉज मशीनवर डेबिट कार्ड वापरल्यावर दुकानदाराकडून पुढीलप्रमाणे चार्जेस स्वीकारले जातात.\nडेबीट कार्ड रु.2000.00 पर्यंत व्यवहारांवर 0.75%\nरु.2000 आणि पुढील व्यवहारांवर (1.00%)\nक्रेडिट कार्ड स्टॅन्डर्ड 1.50%\nक्रेडिट कार्ड प्रिमीयम 2.00%\nवीज बिल भरणा/टेलिफोन बिल भरणा\nएपीबीएस (आधार पेमेंट कार्यप्रणाली)\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nबँकेच्या मुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचतीवरील उचल\nमुदत ठेवी/आवर्ती ठेवी व दैनिक अल्प बचत कर्ज\nगाळा /शेड खरेदी कर्ज\nपिन कोड - ४२२०१३\n९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३\nसकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००\n© कॉपीराईट 2017 विश्वास बँक, सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_517.html", "date_download": "2019-01-17T05:25:11Z", "digest": "sha1:2GQ7VR72CPOLJQZ7WFBIV4IFPMGR5NQE", "length": 8812, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "मुकबधीर विद्यार्थ्यांसोबत पोलिसांची अनोखी दिवाळी | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nमुकबधीर विद्यार्थ्यांसोबत पोलिसांची अनोखी दिवाळी\nबुलडाणा,(प्रतिनिधी)ः येथील मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी फराळाचा आस्वाद घेत शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक यु. के. जाधव यांच्याकडून पोलीस दला बाबतची माहिती विशीष्ट सांकेतिक भाषेत समजावून घेतली. विशेष म्हणजे एलसीडीद्वारे पोलिसांचे प्रात्यक्षिकही या विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. त्यामुळे बुलडाणा येथील मुकबधीरांना यंदाचा दीपोत्सव ‘गोडवा’ अनुभवला. निमित्त होते बुलडाणा शहर पोलिसांच्यावतीने मुकबधीर विद्यार्थ्यांसाठी आयोजित दीपावली मेळाव्याचे. फराळाचे विविध मेनू अन ठाणेदार यु. के. जाधव यांच्या गमतीदार गप्पांनी विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच रंगत वाढली होती. तर मूकबधीर विद्यार्थ्यांसह त्यांच्या शिक्षकांनीही पोलिसांमधील माणूसपणाचा अनुभ घेतला.\nबुलढाणा येथील मुकबधीर विद्यालयातील सुमारे 70 विद्यार्थ्यांसह त्यांचे मुख्याध्यापक, विशेष शिक्षक आणि शिक्षिकांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. पोलिसांच्या या आपुलकीच्या पाहुणचारामुळे विद्यार्थी आणि शिक्षकही भारावले. फराळासोबतच सांकेतिक भाषेद्वारे चिमुकल्या पाहुण्यांना पोलीस दलाबाबत माहिती देण्यात आली. यावेळी पोलीस कर्मचारी एपीआय यादव, हे.कॉ. चव्हाण, हे.कॉ. पवार, महिला पोलीस बामन्दे, अमोल सेजव, पडघान, गजानन लहासे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. तर मुकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकुंद पारवे, रंजना वारे, इंगळे, सुनिता पुट्टी, बहाळस्कर, ठाकरे, कविश्‍वर, रिंढे आदींची या सोहळ्याला उपस्थिती होती. पोलिसांमध्येही संवेदनशील माणुस असतो, याचा प्रत्यय याप्रसंगी शिक्षकांना आला.\nLabels: बुलढाणा ब्रेकिंग महाराष्ट्र\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/effective-way-of-elevating-buddhist-religion-mahindra-rajapakshe/", "date_download": "2019-01-17T05:33:47Z", "digest": "sha1:RKUVYZHOV4NBHBNQQPALDZSV35MEWJ2P", "length": 7705, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बौद्ध धर्म उन्नत जीवन शैलीचा प्रभावी मार्ग - महिंद्रा राजपक्षे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nबौद्ध धर्म उन्नत जीवन शैलीचा प्रभावी मार्ग – महिंद्रा राजपक्षे\nदुसऱ्या आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट फेस्टीव्हल -२०१७ मध्ये राजपक्षे यांनी लावली हजेरी\nऔरंगाबाद : मैत्री आणि संयमाची शिकवणूक देणारा बौद्ध धर्म हा भारत देशाची जगाला महत्त्वपूर्ण देण असून उन्नत जीवन शैलीचा बौद्ध धर्म हा प्रभावी मार्ग असल्याचे प्रतिपादन श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांनी केले. जाबींदा इस्टेट येथे धम्मयान एज्युकेशनल ॲन्ड चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट फेस्टीव्हल -२०१७ येथे प्रमुख अतिथी म्हणून श्री. राजपक्षे बोलत होते.\nश्री.राजपक्षे म्हणाले की, जागतिक स्तरावर सौहार्दाचे वातावरण टिकविण्यासाठी आणि शांततापूर्ण मानवी जीवनासाठी बौद्ध धर्म सर्वार्थाने उपयुक्त असून तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेली शिकवण ही सार्वकालिक आहे. जी आजच्या काळासोबतच भविष्यकाळातही मानवजातीला दिशादर्शक ठरणारी आहे. श्रीलंकेमध्ये विविध धर्माचे नागरिक एकोप्याने राहत असून मौर्य काळापासून सम्राट अशोकांनी केलेल्या धर्मप्रसारामुळे बौद्ध धर्माची तत्वे श्रीलंकेने स्विकारलेली आहेत. श्रीलंकेच्या सामाजिक, राजकीय वाटचालीमध्ये बौद्ध धर्माच्या तत्वांचा प्रभाव महत्वपूर्ण आहे. श्रीलंकेसाठी भारताची ओळख हा गौतम बुद्धांचा देश अशी असून बौद्ध तत्वांचे मूळ ग्रंथ संकलन असलेले त्रिपीटक हे श्रीलंकेने जतन केलेले आहे. अशा पद्धतीने भारत -श्रीलंका संबंधांना सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक ऋणानुबंधाची पार्श्वभूमी आहे. या आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट फेस्टीव्हलमुळे भारताचे इतर बुद्धिस्ट देशांसोबतचे नातेसंबंध वृद्धिंगत होण्यास निश्चितच चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\nसिन्नर : ‘मन की बात’चे अब तक छप्पन एपिसोड झाले. मात्र महत्वाच्या, संवेदनशील विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची…\nमहाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहासाठी दीड हजाराहून अधिक अर्ज प्राप्त\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व…\nराज: एक कटी पतंग’, बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच\nशहर मध्य विधानसभा मतदार संघ माझ्या हक्काचा सोडणार नाही – आ.…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/author/ahmednagarlive24/page/2/", "date_download": "2019-01-17T04:18:36Z", "digest": "sha1:33TJ4PXY3OZAJA3B5ZJIL3LOUKRGFYVE", "length": 6228, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर लाईव्ह 24, Author at Ahmednagarlive24.com - Page 2 of 9", "raw_content": "\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल. राहा अपडेट कधीही, कुठेही\nघनश्याम शेलार शिवसेनेकडून लोकसभा लढविणार\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 15, 2019\nअहमदनगर :- लोकसभेच्या निवडणुकीत आता घराणेशाही सुरू झाली आहे. स्वयंभू नेते तयार होऊन ते उमेदवारीबाबत स्वतःच घोषणा करू…\nत्या महिलेची आत्महत्या कि घातपात \nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 15, 2019\nकोपरगाव :- तालुक्या-तील खोपडी येथील आरती शामहरी त्रिभूवन (वय 22) या बेपत्ता महिलेचा मृतदेह शेजारील विहिरीत आढळून आल्याने…\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 15, 2019\nअहमदनगर :- उन्हाळी कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर झाली. उत्पादन चांगले झाले, परंतू भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा तसाच…\nशेतकऱ्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला.\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 15, 2019\nपारनेर :- तालुक्यातील करंदी येथे रावजी कारभारी चौधरी (वय ५१) यांचा मृतदेह त्यांच्याच शेतात सोमवारी दुपारी संशयास्पद…\nआ.शिवाजी कर्डिलेंकडून जीवे मारण्याची धमकी \nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 15, 2019\nअहमदनगर :- आ. शिवाजी कर्डिले यांनी पिस्तूल रोखत डॉ. प्रकाश कांकरिया व मला जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशी साक्ष…\nसंत भगवानबाबांची मूर्ती जाळल्याप्रकरणी स्वप्निल शिंदेला अटक.\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 14, 2019\nअहमदनगर :- पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओ मध्ये सूरु असलेल्या संत भगवानबाबा…\nआ.बाळासाहेब मुरकुटेंची बदनामी करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा.\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 14, 2019\nनेवासे :- तालुक्यातील मुरकुटे व गडाख गटातील कार्यकर्ते एकमेकांच्या नेत्यांची व पक्षाची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा…\nनवऱ्याला मारण्यासाठी गुप्तांगावर केमिकलचा प्रयोग \nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 14, 2019\nअहमदनगर :- लष्कराच्या सेवेत असलेल्या पतीच्या गुप्तांगावर केमिकलचा प्रयोग करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याची धक्कादायक…\nनगर शहरातील उच्चभ्रूं’च्या वसाहतीमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश \nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या त्या सर्व नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी \nनगरसेवकांचे निलंबन केले पण आमदार जगताप पितापुत्रांचे काय \nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/those-who-say-jai-maharashtra-should-go-maharashtra-minister-beg-47252", "date_download": "2019-01-17T05:38:16Z", "digest": "sha1:QBO2BW734RCVRDLI57ZSIMLQ6F4VMWMZ", "length": 11924, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Those who say 'Jai Maharashtra' should go to Maharashtra: Minister Beg 'जय महाराष्ट्र' म्हणणाऱ्यांनी महाराष्ट्रात जावे : मंत्री बेग | eSakal", "raw_content": "\n'जय महाराष्ट्र' म्हणणाऱ्यांनी महाराष्ट्रात जावे : मंत्री बेग\nमंगळवार, 23 मे 2017\nनवीन कायद्याची भीती घालून कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील मराठी भाषिकांची गळचेपी केली जात आहे. घटनात्मक अधिकार हिरावून घेण्यात येत आहे. त्यामध्ये आता सीमाभागातील मराठी भाषिकांना जय महाराष्ट्र म्हणण्यास रोखण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.\nबेळगाव - जय महाराष्ट्र म्हणणाऱ्याचे नागरसेवक पद रद्द करण्याचा इशारा देणारे कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी आज (मंगळवार) पुन्हा मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. जय महाराष्ट्र म्हणणाऱ्यांनी महाराष्ट्रात जावे, असे त्यांनी म्हटले आहे. त्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.\nनवीन कायद्याची भीती घालून कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील मराठी भाषिकांची गळचेपी केली जात आहे. घटनात्मक अधिकार हिरावून घेण्यात येत आहे. त्यामध्ये आता सीमाभागातील मराठी भाषिकांना जय महाराष्ट्र म्हणण्यास रोखण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.\nया वादग्रस्त विधानाचे सीमाभागात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. कर्नाटक सरकार व कन्नड विरोधी भूमिका घेणाऱ्या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करणारा नवा कायदा लवकरच संमत केला जाईल, असे बेग यानी सोमवारी म्हटले होते. कर्नाटकविरोधात घोषणा व अन्य राज्यांचा जयजयकार करणाऱ्या नगरसेवकांना यामुळे चाप बसेल, असे स्पष्ट केले होते.\nमिहानमध्ये आंतरराष्ट्रीय कन्व्हेशन सेंटर उभारणार - मुख्यमंत्री\nनागपूर - मिहान प्रकल्पात आंतरराष्ट्रीयस्तराचे कन्व्हेशन सेंटर लवकरच उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली....\nआगरी-कोळी भाषेला रॅपचा तडका\nपाली - आगरी-कोळी भाषेतील गाणी सर्वत्र लोकप्रिय आहेत. मात्र या भाषेला रॅपचा तडका देण्याचे काम केले आहे \"सर्वेश तरे\" युवा कलाकाराने. त्याच्या आगरी-कोळी...\nदक्ष मुख्यमंत्री व कटिबद्ध डीजी लक्ष देतील का\nनागपूर - पोलिसांच्या कल्याणासाठी तत्पर असेलेले मुख्यमंत्री आणि त्यांच्या समस्येचे निवारण करण्यासाठी कटिबद्ध असलेले राज्याचे पोलिस महासंचालक...\nमुद्रा योजना: फरारी झालेल्यांसह कर्ज घेणाऱ्यांची माहिती द्या\nऔरंगाबाद : मुद्रा योजनेसाठी बोगस कोटेशन पाठविणारे आणि कर्ज घेऊन फरारी झालेल्यांची माहिती; तसेच कोणी-कोणी मुद्रा कर्ज घेतले, त्याची माहिती बॅंकेला आता...\nजेटलीजी, आम्ही 100 टक्के तुमच्यासोबत : राहुल गांधी\nनवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृतीबाबत ऐकून मला दुःख झाले. जेटलींशी आम्ही वैचारिक पातळीवर सातत्याने भांडतो. मात्र मी व...\nशंकरराव गडाख यांना न्यायालयाचे अटक वॉरंट\nनेवासे : कर्ज माफी, पाटपाणी, कांदा अनुदान, दूध भाववाढ, पीकविमा अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तालुक्यासह अनेक आंदोलन करणारे माजी आमदार शंकरराव गडाख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-tennis/adrian-mannarino-40770", "date_download": "2019-01-17T05:35:08Z", "digest": "sha1:VSFD6REAQUVIBCLX7XBVITUU64Z27TJ7", "length": 11329, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Adrian Mannarino फ्रान्सचा त्सोंगा सलामीलाच गारद | eSakal", "raw_content": "\nफ्रान्सचा त्सोंगा सलामीलाच गारद\nबुधवार, 19 एप्रिल 2017\nमाँटे कार्लो - फ्रान्सच्या ज्यो-विल्फ्रीड त्सोंगाला माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. देशबांधव ॲड्रीयन मॅन्नारिनो याने त्याला ६-७ (३-७), ६-२, ६-३ असे हरविले.\nमाँटे कार्लो - फ्रान्सच्या ज्यो-विल्फ्रीड त्सोंगाला माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. देशबांधव ॲड्रीयन मॅन्नारिनो याने त्याला ६-७ (३-७), ६-२, ६-३ असे हरविले.\nजागतिक क्रमवारीत त्सोंगा दहाव्या स्थानावर आहे, तर मॅन्नारीनो त्याच्या ४६ क्रमांक खाली आहे. त्सोंगाने त्याला आधीच्या एकमेव लढतीत हरविले होते. मार्च महिन्यात त्सोंगाला मुलगा झाला. त्यामुळे त्याने ‘ब्रेक’ घेतला होता. त्याला सातवे मानांकन होते. पहिल्या सेटमध्ये त्याने सुरवातीलाच आघाडी घेतली. नंतर टायब्रेकमध्ये सेट गेल्यावर त्याने अनुभवाच्या जोरावर आघाडी घेतली. नंतर मात्र ३० वर्षांच्या त्सोंगाचा खेळ खालावला.\nमॅन्नारीनो याने पहिले पाच गेम जिंकले. हा सेट जिंकून त्याने बरोबरी साधली. मग निर्णायक सेटमध्ये त्याने सुरवातीलाच आघाडी घेतली. त्सोंगाने ३-४ अशी पिछाडी कमी केली. त्यानंतर रॅकेटचे स्ट्रींग तुटल्यामुळे त्याचा फोरहॅंडचा फटका बाहेर गेला. परिणामी त्याची सर्व्हिस खंडित झाली.\nटाटा ओपन एटीपी सदैव पुण्यातच होईल : मुख्यमंत्री\nपुणे : टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धा सदैव पुण्यातच होईल. या स्पर्धेमुळे नवोदितांना प्रेरणा मिळेल. ऍकॅडमीच्या माध्यमातून भविष्यात विजेते...\nनवे वर्ष, नवे संकल्प (ढिंग टांग\nसर्वप्रथम आमच्या लाखो लाखो वाचकांना नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ज्या अर्थी आपण हा मजकूर सक्‍काळी सक्‍काळी वाचत आहा, त्याअर्थी काल रात्री बारा...\nबुम बुम बुमरा (मुद्रा)\nसरत्या वर्षाचा सूर्य अस्ताला जात असताना \"टीम इंडिया\"च्या' नव्या रूपाचे तांबडे फुटू लागले आहे. विराट कोहलीच्या या संघाने मेलबर्नमध्ये मिळवलेला...\nसंकटांवर जिद्दीनं मात करण्याची कहाणी\nचित्रकार आई व उद्योगपती वडील यांच्या पोटी जन्मलेल्या एका सुशिक्षित, खानदानी, ऐश्‍वर्यसंपन्न मुलीची कथा जया जोग यांच्या \"शून्य उत्तराची बेरीज' या...\nमगर स्टेडियम पीपीपी तत्त्वावर होणार विकसित\nपिंपरी - नेहरूनगर येथील कै. अण्णासाहेब मगर स्टेडियम सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकसित करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत तेथील जलतरण...\nमी धावणार आहे, तुम्हीही सहभागी व्हा (व्हिडिओ)\nपिंपरी - ‘‘आबालवृद्धांनी विशेषतः महिलांनी स्वतःच्या सुदृढ आरोग्यासाठी वेळ काढला पाहिजे. कुटुंबाला आवर्जून पोषक आहार देताना महिला स्वतःकडे दुर्लक्ष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida/crikcet-virat-kohli-indvsa-sports-crikcet-score-indian-won-8-wicket-51912", "date_download": "2019-01-17T06:14:36Z", "digest": "sha1:TTJ7KHEYEZHBUXXONW2OYTKSUIX7GQBO", "length": 16306, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "crikcet virat kohli indvsa sports crikcet score indian won by 8 wicket भारताचा दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश | eSakal", "raw_content": "\nभारताचा दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश\nसोमवार, 12 जून 2017\nलंडन - ‘जिंका किंवा मरा’ अशा स्थितीत असलेल्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आठ गडी राखत परतवून लावत चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर दक्षिण आफ्रिकेला किरकोळीत रोखून भारताने अर्धा सामना जिंकला होता. त्यानंतर शिखर धवन आणि विराट कोहली यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने विजयावर शिक्कामोर्तब केले.\nलंडन - ‘जिंका किंवा मरा’ अशा स्थितीत असलेल्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आठ गडी राखत परतवून लावत चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर दक्षिण आफ्रिकेला किरकोळीत रोखून भारताने अर्धा सामना जिंकला होता. त्यानंतर शिखर धवन आणि विराट कोहली यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने विजयावर शिक्कामोर्तब केले.\nनाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय गोलंदाजांनी यशस्वी ठरवला. विशेष म्हणजे या वेळी गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांकडून सुरेख साथ मिळाली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव ४४.३ षटकांत १९१ धावांत आटोपला. त्यानंतर शिखर धवन (७८) आणि कर्णधार विराट कोहली (नाबाद ७६) यांनी १२८ धावांची भागीदारी करत भारताचा विजय साकार केला. धवन बाद झाल्यावर युवराजने षटकार ठोकत थाटात विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने ३८ षटकांतच लक्ष्य पार करताना २ बाद १९३ धावा केल्या. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा सामन्याचा मानकरी ठरला. भारताची आता १५ जून रोजी बांगलादेशाविरुद्ध उपांत्य लढत होईल.\nनाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यावर पावसाळी हवामानात भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करून दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना मुक्तपणे फलंदाजी करण्यापासून रोखले. भारताच्या पाचही गोलंदाजांनी अचूक दिशा आणि टप्पा राखून गोलंदाजी केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या कसलेल्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांनाही धावा काढण्याचे स्वातंत्र्य मिळाले नाही. त्यातच भारताचे क्षेत्ररक्षणही नजरेत भरण्यासारखे झाले. त्यांनी तीन फलंदाजांना धावबाद केले. या एकत्रित प्रयत्नांमुळेच दक्षिण आफ्रिकेचा धावफलक रोखला गेला. इथेच भारताने अर्धा सामना जिंकला होता. जेपी ड्युमिनी अखेरपर्यंत नाबाद राहिला; पण त्याला केवळ दुसऱ्या बाजूने होणारी संघाची पडझडच बघावी लागली.\nविजयासाठी १९२ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने आततायीपणे आपली विकेट गमावली. त्यानंतर धवन आणि कोहली यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना वरचढ ठरण्याची संधीच दिली नाही. सलग तिसऱ्या सामन्यात धवनने प्रतिस्पर्धी गोलंदाजांना हैराण केले. कोहलीनेदेखील धवनला स्वातंत्र्य दिले आणि जम बसल्यावर स्वतः आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. शतक गाठण्याच्या घाईत धवन बाद झाला; पण कोहली आणि युवराज यांनी शांतपणे विजयावर शिक्कामोर्तब केले.\nदक्षिण आफ्रिका ४४.३ षटकांत सर्वबाद १९१ (क्विंटॉन डी कॉक ५३ ७२ चेंडू, ४ चौकार, डू प्लेसिस ३६, हशिम आमला ३५, जेपी ड्युमिनी नाबाद २०, भुवनेश्‍वर कुमार २-२३, जसप्रीत बुमरा २-२८) पराभूत वि. भारत ३८ षटकांत २ बाद १९३ (शिखर धवन ७८ -८३ चेंडू, १२ चौकार, १ षटकार, विराट कोहली नाबाद ७६ -१०१ चेंडू, ७ चौकार, १ षटकार, युवरासिंग नाबाद २३).\nअरुण जेटलींचे 'मेडिकल चेकअप'साठी अमेरिकेला प्रयाण\nनवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली अचानक वैद्यकीय तपासणीसाठी अमेरिकेला रवाना झाले आहेत. जेटली किडनीच्या आजारावर उपचार घेत आहेत. 14 मे 2018 ला...\nखेलो और खिलो (मुकुंद पोतदार)\nशाळेतल्या मुलांवर दप्तराचं ओझं...होमवर्कचा ताण...अभ्यासक्रमात खेळांचा समावेश नसणं यापासून ते ऑलिंपिकमधल्या पदकांचा दुष्काळ इथपर्यंतची प्रत्येक समस्या...\n'या' आहेत काँग्रेसच्या पहिल्या तृतीयपंथी पदाधिकारी\nनवी दिल्लीः काँग्रेस पक्षाच्या पहिल्या तृतीयपंथी पदाधिकारी म्हणून अप्सरा रेड्डी यांची मंगळवारी (ता. 8) नियुक्ती करण्यात आली आहे. एका...\nमहानायकाने केला 'शिवशाही'ने प्रवास\nनागपूर - महानायक अमिताभ बच्चन यांनी महाविद्यालयीन जीवनात तसेच सुरुवातीच्या संघर्षकाळात बस व ट्रामने प्रवास केल्याचे अनेकांनी ऐकले आणि वाचलेही....\nचित्रकाव्याच्या निर्मितीची कहाणी (अतुल देऊळगावकर)\nबीबीसीनं नुकत्याच तयार केलेल्या सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटांच्या सूचीत \"पाथेर पांचाली' या एकमेव चित्रपटाचा समावेश आहे. गेल्या साठ वर्षांत संपूर्ण...\nमल्ल्याच्या अडचणीत वाढ; दिवाळखोरी प्रक्रियेवर लवकरच सुनावणी\nलंडन : उद्योगपती विजय मल्ल्या याच्याविरोधात दिवाळखोरीच्या प्रक्रियेवर ब्रिटनमधील उच्च न्यायालयात पुढील वर्षी सुनावणी होणार असल्याची माहिती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/vasmat-marathwada-news-jointly-farmer-47682", "date_download": "2019-01-17T06:13:29Z", "digest": "sha1:SJTW7QAHYFSJMZ3S4Q7FNZ4IRNJMWHUW", "length": 14644, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "vasmat marathwada news jointly for farmer शेतकऱ्यांसाठी एकत्र या - आमदार बच्चू कडू | eSakal", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी एकत्र या - आमदार बच्चू कडू\nगुरुवार, 25 मे 2017\nवसमत - तरुणांनी जात आणि पक्षासाठी मरण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी रस्‍त्‍यावर आले पाहिजे. आता शेतकऱ्यांचा कट्टरतावाद आणण्याची वेळ आल्याचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. तसेच या देशात या पूर्वीच्या सरकारने जे पाप करून ठेवलंय तेच पाप भाजप सरकारनेसुद्धा केले, अशी टीका आमदार बच्चू कडू यानी वसमतमध्ये राजे संभाजी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केली. या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अनेक पिके बदलून पहिले, तसे सरकारही बदलून पहिले पण शेतकऱ्याच्या पदरी निराशाच झाली, रामदेव बाबाचे औषध जर परदेशात जाऊ शकतात तर आमच्या शेतकऱ्यांसाठी तुरीच्या भावासाठी शेती उत्पादन परदेशात जाण्यासाठी कर बदलले पाहिजे.\nवसमत - तरुणांनी जात आणि पक्षासाठी मरण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी रस्‍त्‍यावर आले पाहिजे. आता शेतकऱ्यांचा कट्टरतावाद आणण्याची वेळ आल्याचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. तसेच या देशात या पूर्वीच्या सरकारने जे पाप करून ठेवलंय तेच पाप भाजप सरकारनेसुद्धा केले, अशी टीका आमदार बच्चू कडू यानी वसमतमध्ये राजे संभाजी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केली. या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अनेक पिके बदलून पहिले, तसे सरकारही बदलून पहिले पण शेतकऱ्याच्या पदरी निराशाच झाली, रामदेव बाबाचे औषध जर परदेशात जाऊ शकतात तर आमच्या शेतकऱ्यांसाठी तुरीच्या भावासाठी शेती उत्पादन परदेशात जाण्यासाठी कर बदलले पाहिजे. खाणाऱ्याचा विचार केला पिकवणाऱ्याचा विचार केला नाही. आमची पोरं जातीसाठी अन् अनेक पक्षांच्या नेत्यांसाठी मरतात. तिच पोरं शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर आली पाहिजेत. तसेच येथील ओम गार्डन मंगल कार्यालयात राजे संभाजी जयंती उत्‍सव समितीतर्फे आमदार कडू यांच्‍या उपस्‍थितीत जयंती सोहळा साजरा झाला.\nया सरकारमधला रावसाहेब दानवे हे ज्या दिवशी मला भेटतील त्याच दिवशी त्यांचे तोंड मी लाल केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही या देशात धर्माचा कट्टरता वाद आम्ही पहिला, जातीचा कट्टरता वाद आम्ही पहिला आता सरकारला शेतकऱ्याचा कट्टरता वाद ही पाहावा लागेल अशी टीका त्‍यांनी केली. वीस लाख टन तूर आयात करत केंद्र शासनाने दुसरीकडे निर्यातबंदीचा निर्णय घेतला. त्‍यामुळे शेतकऱ्यांच्‍या मालाची दुरवस्‍था झाली.\nरामदेवबाबांची औषधे परदेशात जातात तर शेतकऱ्यांनी पिकवलेली तूर परदेशात का जात नाही याचा विचार केला पाहिजे, अशीही टीका त्‍यांनी केली. तसेच येत्या 30 तारखेला आंदोलन जाहिर करणार असल्याचेही ते म्हणाले. या वेळी डॉ. काळे नागनाथ, प्रा. रामभाऊ मुटकुळे, युवा नेते सचिन भोसले आदी उपस्‍थित होते. गजानन पडोळे यांनी सूत्रसंचालन केले.\n'मेरा बुथ, पक्ष मजबूत' : पंकजा मुंडे\nऔरंगाबाद : \"लोकसभेची आचार सहिंता लागण्यासाठी 45 दिवसाचा वेळ आहे. यामूळे शक्‍ती बुथ प्रमुखांनी राहिलेले कामे वेळेत पुर्ण करावीत यासह, केंद्र आणि राज्य...\nमेयोच्या अतिदक्षता वॉर्डात नातेवाइकांकडून तोडफोड\nनागपूर - इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेयो) मेडिसीन विभागाच्या अतिदक्षता विभागात भरती असलेल्या महिलेचे निधन झाले. डॉक्‍टरांवर...\nउद्धव ठाकरे नागपुरातून करणार प्रचाराचा शंखनाद\nनागपूर - लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची येत्या 2 फेब्रुवारीला नागपुरात महारॅली आयोजित केली आहे. विदर्भातील 10...\nमिहानमध्ये आंतरराष्ट्रीय कन्व्हेशन सेंटर उभारणार - मुख्यमंत्री\nनागपूर - मिहान प्रकल्पात आंतरराष्ट्रीयस्तराचे कन्व्हेशन सेंटर लवकरच उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली....\nआगरी-कोळी भाषेला रॅपचा तडका\nपाली - आगरी-कोळी भाषेतील गाणी सर्वत्र लोकप्रिय आहेत. मात्र या भाषेला रॅपचा तडका देण्याचे काम केले आहे \"सर्वेश तरे\" युवा कलाकाराने. त्याच्या आगरी-कोळी...\nदक्ष मुख्यमंत्री व कटिबद्ध डीजी लक्ष देतील का\nनागपूर - पोलिसांच्या कल्याणासाठी तत्पर असेलेले मुख्यमंत्री आणि त्यांच्या समस्येचे निवारण करण्यासाठी कटिबद्ध असलेले राज्याचे पोलिस महासंचालक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/lahan-mulamadhil-bhashecha-vikas", "date_download": "2019-01-17T06:03:14Z", "digest": "sha1:KWXWVNWEWVY33IHVXNG2LEHNMPVHCJXI", "length": 14269, "nlines": 217, "source_domain": "www.tinystep.in", "title": "लहान मुलांमधला भाषेचा विकास. - Tinystep", "raw_content": "\nलहान मुलांमधला भाषेचा विकास.\nभाषा ही आपल्या जीवनातली अमुलाग्र गोष्ट असते. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी भाषा खूप महत्वाचा स्त्रोत असते. आपले मूल मोठे होत असतांना त्याच्यामध्ये या भाषेचा विकास उत्तमपणे व्हावा यासाठी पालक सजग असतात. त्यांचे व्यवहारज्ञान वाढवण्यासाठी भाषा हा मुलभूत घटक असतो. मुलांमध्ये भाषेचा विकास वयाच्या १२ व्या महिन्यापासूनच सुरु होतो. त्यापूर्वी मुल नुसत्या वेगवेगळ्या आवाजाने, अशाब्दिक पद्धतीने किंवा छोट्या छोट्या शब्दांच्या ओळखीने आजूबाजूच्या जगाशी बोलत असते. पालकांनी या वाढीच्या वयात मुलांशी भरपूर बोलले पाहिजे आणि सोबतच त्यांचे बोलणे ऐकून पण घेतले पाहिजे.\nलहान मुले नवीन शब्द आणि भाषा ऐकतात ती त्यांच्या मेंदूद्वारे स्मरणशक्तीच्या खोलवर लवकर रुजवली जाते. ही माहिती किंवा शब्द त्यांच्या सुप्त स्मरणशक्तीमध्ये राहतात. आपण काही गोष्टी आपोआप करतो म्हणजे जसे आपले पायातले जोडे दिसल्यास घालून पाहणे, या गोष्टी आपल्याला शिकवल्या जात नाहीत त्या आपल्या सुप्त मनात असतात त्यामुळे वेळेवर त्या आपसूक बाहेर येतात. त्याचप्रमाणे त्यांच्या मेंदूत हे शब्द सुप्तावस्थेत जमवले जातात. याउलट प्रौढ व्यक्तींना नवीन भाषा शिकणे अवघड जाते.\nलहान मुलांना नवीन भाषा शिकवणे सोप्पे करण्यासाठी आपण त्यांना गोष्टी वस्तूंशी जोडून शिकवल्या किंवा शब्द, वाक्य आणि त्याचे परिणाम पुन्हा पुन्हा त्यांच्यासमोर म्हटले गेले तर ते त्यांच्या स्मरणात नक्कीच राहतात. मुल ३ वर्षाचे होईपर्यंत त्याला एखाद वाक्य पूर्ण तयार करता येणे जमायला हवे. त्यांच्याशी त्यांच्या मातृभाषेत गप्पा मारा, त्यांच्याशी सगळे बोला म्हणजे त्याची भाषाविषयक माहिती आणि वाक्य तयार करण्याची क्षमता वाढेल.\nशिशुसमोर तुमच्या जोडीदाराशी मातृभाषेतून बोला आणि त्याला तुमचे संभाषण ऐकू दया, समजून घेऊ द्या. लहान मुलांना संवादात सामील करून घ्या, त्यांना त्या भाषेतले चित्रपट दाखवा आणि सोबतच १ ते १० हे अंक देखील मोजायला हळू हळू शिकवा.\nतुम्ही त्यांना इंग्रजी भाषा शिकवायला किंवा काही इतर भाषा जसे तमिळ, तेलेगु, हिंदी अशा भाषा सुद्धा प्राथमिक टप्प्यावर शिकवायला काही हरकत नाही. जरी या भाषा आयुष्यात नंतर शिकून घेणे शक्य असले तरीही किमान २ भाषा तरी लहान असतांना तुमच्या पाल्याला माहित करून देणे त्याला पुढे जाऊन उपयोगी ठरेल. याने त्यांचा गोंधळ उडणार नाही तर उलट त्यांना भाषाभाषांमधील फरक ओळखायला मदत होईल. लहान वयात अनेक भाषा शिकणे मुलांच्या शिकण्याच्या क्षमतेत भर घालते\nभाषा तोंडी शिकवल्यानंतर तुम्ही मुलांना हळू हळू लिहिणे आणि वाचणे शिकवू शकता. तुम्ही सुरवातीला त्यांना अक्षरांचे तक्ते दाखवून आणि मोठ्याने वाचून त्यांचा उच्चार शिकवू शकता. जर त्यांची चूक होत असेल किंवा त्यांना जमत नसेल तर त्यांना परत परत प्रेमाने शिकवा, याचा उपयोग त्यांना लिहिण्यासाठी होईल.\nलिहिणे शिकवण्यासाठी त्यांना योग्य अशी अक्षर ओळख करून दया. उच्चार आणि अक्षर यांचा मेळ घालणे त्यांना जमायला हवे असे बघा. तुमच्या मागे त्यांना अक्षराचा उच्चार घोकायला सांगा. सुरवातीला त्यांना स्वर आणि व्यंजने यातील आवाजाचा फरक लक्षात येईल आणि नंतर व्यंजनांना स्वर लावून अक्षर/शब्द तयार करणे ते शिकतील.\nवय वर्ष ४ होईपर्यंत मुलांना अक्षर लिहिणे जमायला हवे. यासाठी सगळ्यात पहिली पायरी म्हणजे त्यांना पेन्सिल कशी पकडायची इथून सर्व शिकवावे लागेल. तुम्ही त्यांना साधे साधे आकार जसे गोल, चौकोन, त्रिकोण कसे काढायचे किंवा उभा, आडव्या आणि तिरप्या रेषा शिकवून त्यांमधील फरक समजावून देऊ शकता. लिहितांना त्यांचा हात पकड आणि त्यांना वळण शिकवा. तुम्ही त्यांना आकारांवर गिरवायला देखील सांगू शकता. सराव केल्याने ते स्वतः हून हे सर्व काढायला लागतील.\nवेगवेगळे आकार त्यांना जमायला लागले कि तुम्ही त्यांना अक्षरे लिहायला शिकवू शकता. अक्षर आणि बाराखडी शिकवतांना त्यांचे उच्चार सुद्धा म्हणून दाखवा. आकार शिकवतांना ज्या प्रकारे तुम्ही हात पकडून वळण शिकवले असेल तसेच अक्षरे लिहितांना सुद्धा करा.\nतुम्ही बाराखडीचे तक्ते दाखवून त्यांना अक्षरे विचारून त्यांचा उच्चार म्हणून दाखवायला सांगा म्हणजे लिहिण्याचा सराव अजून लक्षात राहील.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%81/", "date_download": "2019-01-17T05:41:07Z", "digest": "sha1:XKPZJ23CXQXY54UNV3HAW4A5ECU7J3FT", "length": 12143, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कितीही गुन्हे दाखल करा, चुकीची कामे रोखणारच | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकितीही गुन्हे दाखल करा, चुकीची कामे रोखणारच\nअतुल बेनके ः दर्जेदार रस्त्यासाठभ वारुळवाडीत ग्रामस्थांसह राष्ट्रवादी रस्त्यावर\nनारायणगाव -जुन्नर तालुक्‍यातील रस्त्याची कामे चांगल्या दर्जाची झाली नाही, तर मस्तवाल लोकप्रतिनिधींना जवाबदार न धरता संबंधित सरकारी विभागाच्या अधिकाऱ्यांना जवाबदार धरून त्यांना वठणीवर आणले जाईल. तसेच नागरिकांच्या हितासाठी आमच्यावर गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकण्याची धमकी लोकप्रतिनिधी देत आहेत. मात्र त्याला न घाबरता आम्ही चुकीची कामे रोखणारच, असा इशारा राष्ट्रवादीचे युवा नेते अतुल बेनके यांनी दिला आहे.\nवारूळवाडी -गुंजाळवाडी ते निमदरी रस्त्याची दुरवस्था झाल्याने आज (दि. 13) वारूळवाडी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस व ग्रामस्थांनी रस्ता रोको केला. दरम्यान जुन्नर सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता माने यांनी लेखी पत्र दिल्याने रस्ता रोको तात्पुरता स्थगित करण्यात आला. वारूळवाडी व गुंजाळवाडी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते अतुल बेनके, गुंजाळवाडीचे उपसरपंच श्रीकांत वायकर, वारूळवाडीचे उपसरपंच सचिन वारुळे, तलाठी सोनवणे, विकास दरेकर, हरिभाऊ वायकर, अशोक दरेकर, चंद्रकांत भोर, रवींद्र तोडकर, अमित बेनके, सूरज वाजगे, राहुल गावडे, अजित वाजगे, सुधीर सोलाट, परशुराम वारुळे, राजेंद्र मेहेर, विपुल फुलसुंदर, संदीप वारुळे, विजय घेंगडे, अजित वाजगे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या निवेदनात वारूळवाडी ते गुंजाळवाडी रस्ता अनेक वर्षे दुर्लक्षित झाल्याने रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यावरून शेतकरी, ग्रामस्थ, विद्यार्थी, व्यापारी ये-जा करीत असतात. प्रवास करताना खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. काही जणांना मणक्‍याचा, मानेचा व पाठीचे आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामस्थ या खड्ड्यांच्या रस्त्यामुळे हैराण झाले आहेत. या रस्त्यासाठी दोन कोटी मंजूर होऊनही अद्यापही काम सुरू नाही.\nनिवेदन दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता माने यांनी लेखी आश्वासन दिले की, उद्या दि. 14 जानेवारीला खड्डे दुरुस्त करून 20 जानेवारीला वर्क ऑर्डरनुसार कामाला सुरुवात केली जाईल. रस्त्याचे काम दर्जेदार केले जाईल.\nजि. प. सदस्या काच बंद करून गावातून जातात\nगुंजाळवाडी ग्रामस्थांनी आरोप केला आहे की, गेली दहा वर्षे झाली या विभागाचे खासदार आमच्याकडे फिरकले सुद्धा नाही. लोकांच्या काय अडीअडचणी आहेत, याकडे दुर्लक्ष आहे. जि. प. सदस्या गुंजाळवाडीतून त्यांच्या गावाला ये-जा करतात. पण त्यांनाही रस्त्यांची दुरवस्था दिसत नाही. गाडीची काच बंद करून गावातून जातात. फक्त मते मागण्यासाठी गावात येतात. निवडून येतात, त्यानंतर दुर्लक्ष करतात.\nजुन्नर तालुक्‍यात रस्त्यांची कामे करण्यासाठी लोकप्रतिनिधींना कमिशन द्यावे लागत आहे. पिंपरी पेंढार येथे काही दिवसांपूर्वी लोकप्रतिनिधी यांनी कमिशन मिळाले नाही म्हणून दम देऊन रस्त्याचे काम बंद पाडले होते. कमिशनचे पैसे स्वनिधी म्हणून द्यायचे आणि लोकांना भावनिक करायचे. हा धंदा सुरू केला आहे.\n-अतुल बेनके, उपाध्यक्ष प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकलाकार म्हणून काम करताना जीविका हीच झाली उपजीविका : दिलीप प्रभावळकर\nपाणी टंचाई निवारण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य गरजेचे\nवाय.सी. मध्ये शिष्यवृत्ती अर्जाचा बोजवारा\n‘भंगार’ बसेसवर आरटीओची मेहेरबानी\nमलकापूरच्या निकाल करणार पक्षीय विचारांसह कार्यकर्त्यांचे ध्रुवीकरण\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रक्रियेसाठी जागा नाही\nमागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी वसतिगृह बांधण्याला मंजुरी\nआर्थिक कारणातून सम्राटचा खून\nघनःश्‍याम नवले व संदीप माळी यांचा विशेष सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B2-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA-2/", "date_download": "2019-01-17T05:29:01Z", "digest": "sha1:HKKBTFRUY4DSLQLZ2XMJEVU2RVNUNGGS", "length": 9497, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा: महाराष्ट्राच्या जश, पृथा यांची चमकदार कामगिरी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा: महाराष्ट्राच्या जश, पृथा यांची चमकदार कामगिरी\nवडोदरा: महाराष्ट्राच्या युवा टेबल टेनिस खेळाडूंनी इलेव्हन स्पोर्टस 64 व्या राष्ट्रीय स्कूल गेम्स टेबल टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेत चमक दाखवली. जश मोदीने आपल्यापेक्षा चांगली क्रमवारी असलेल्या खेळाडूला नमवित 14 वर्षाखालील मुलांच्या एकेरी गटात चमक दाखवली तर, पृथा वर्तीकरने मुलींच्या 14 वर्षाखालील एकेरीच्या गटात रौप्यपदक मिळवले.\nजश मोदीने दिल्लीच्या सी.बी.एस.ई.च्या शिवम चंद्राच्या 3-1 अशा फरकाने उपांत्यपुर्व फेरीत पराभव केला. यानंतर त्याने चंदीगढच्या अर्नव अग्रवालला 3-0 असे नमवित अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात भारताच्या 30 व्या मानांकित महाराष्ट्राच्या जशसमोर सी.बी.एस.ई. दिल्लीच्या भारताच्या 11 व्या मानांकित आदर्श ओम छेत्रीचे आव्हान होते. पण, जशने ओमला 3-0 (11-3, 11-7, 13-11) असे पराभूत करत सुवर्णपदक पटकावले.\nमुलींच्या 14 वर्षाखालील गटातील एकेरीच्या सामन्यात भारताच्या 26 व्या मानांकित पृथाने आपल्याच राज्याच्या तनीशा कोटेचाला 3-2 असे पराभूत करत उपांत्यफेरीत स्थान मिळवले. यानंतर तिने पुदुच्चेरीच्या सस्था चंद्रालेहाला नमवित अंतिम फेरीतील आपली जागा निश्‍चित केली. अंतिम फेरीत मात्र पृथाच्या विजयी प्रवासाला ब्रेक लागला. आपल्यापेक्षा चांगली क्रमवारी असलेल्या दिल्लीच्या लक्षिता नारंगने (भारताची 12 वी मानांकित खेळाडू) पृथाला 3-1 असे नमविले. त्यामुळे पृथाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nइब्राहिमोविचने केली रोनाल्डोवर टीका\nअझारेंका ऑस्ट्रेलियन ओपनच्या बाहेर\nकेविन अँडरसनचा धक्कादायक पराभव\nविराट आणि धोनीची भागीदारी तोडण्यात आम्ही कमी पडलो- ऍरॉन फिंच\nमाझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा सन्मान -विराट\n“ही’ धोनीची एक लक्षणीय खेळी – कोहली\nबार्सिलोनाचा इबारवर 3-0ने विजय ; मेस्सीचे ला लिगा मध्ये 400 गोल\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा: फेडरर, नदाल यांची विजयी सलामी\nमोहम्मद सिराजच्या नावावर पदार्पणातच “नकोसा’ विक्रम\nपाणी टंचाई निवारण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य गरजेचे\nवाय.सी. मध्ये शिष्यवृत्ती अर्जाचा बोजवारा\n‘भंगार’ बसेसवर आरटीओची मेहेरबानी\nमलकापूरच्या निकाल करणार पक्षीय विचारांसह कार्यकर्त्यांचे ध्रुवीकरण\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रक्रियेसाठी जागा नाही\nमागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी वसतिगृह बांधण्याला मंजुरी\nआर्थिक कारणातून सम्राटचा खून\nघनःश्‍याम नवले व संदीप माळी यांचा विशेष सत्कार\nमंडई परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी\nबसस्थानक परिसरातील कोंडीने नागरिक त्रस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://catalog-moto.com/mr/suzuki_2/gp-s-classic-steel-63-2005-suzuki-rm250-pulpmx.html", "date_download": "2019-01-17T04:20:38Z", "digest": "sha1:EBNYTV3EZYJIZWCQRUIXUOJYAPWPVGKM", "length": 27335, "nlines": 270, "source_domain": "catalog-moto.com", "title": " GP's Classic Steel #63: 2005 सुझुकी RM250 PulpMX | मोटारसायकल वैशिष्ट्य यादी, चित्रे, रेटिंग, पुनरावलोकने आणि discusssions", "raw_content": "\nमोटारसायकल वैशिष्ट्य यादी, चित्रे, रेटिंग, पुनरावलोकने आणि discusssions\nATV स्रोत - प्रेस प्रकाशन - एनएसी च्या / Cannondale स्थिती ... (33110)\n'01 1500 फाय drifter, ठिणगी नाही - कावासाकी मंच (10613)\nबजाज Avenger 220: व्यापक आढावा बाईक बीएलओ ... (9772)\nMZ टिपा - फिलाडेल्फिया रायडर्स विकी (9096)\nEFI रिले प्रकार टिपा (चेतावणी: कंटाळवाणा आणि कंटाळवाणा ... (8858)\nव्ही रेसिंग इंधन ताज्या बातम्या: व्ही UNLEADE द ... (8404)\nKTM रॅली ब्लॉग (7427)\nकावासाकी ZXR 750 - motorbikes पुनरावलोकने, बातम्या आणि Advi ... (7094)\nहोंडा लाट 125 दुरुस्ती मॅन्युअल मालक मार्गदर्शक पुस्तके (6921)\nओपल गती फाईट 2 कार्यशाळा मॅन्युअल मालक मार्गदर्शक ... (6793)\nयामाहा उत्पादन Tesseract विकसनशील आहे\nबजाज पल्सर 150 डिझाईन, पुनरावलोकन, तांत्रिक Specifi ... (5975)\nघर लोट पाम्पान्गा Karylle Solana देश H मध्ये ... (5417)\nरॉयल एनफिल्ड क्लासिक दरम्यान तुलना 350 वि Cl ... (4884)\nग्रॅमी च्या क्लासिक स्टील #63: 2005 सुझुकी RM250 PulpMX\n19 जून 2015 | लेखक: Dima | टिप्पण्या बंद वर ग्रॅमी च्या क्लासिक स्टील #63: 2005 सुझुकी RM250 PulpMX\nSuzuki Inazuma 250 भारत, किंमत, पुनरावलोकन, तपशील, वैशिष्ट्य\nसुझुकी एक 250 एस\nहा लेख शेअर करा:\nवर्गात इतर लेख \"सुझुकी\":\nDrysdale 2x2x2- 2वायन विहंगावलोकन\n20.06.2015 | टिप्पण्या बंद वर Drysdale 2x2x2- 2वायन विहंगावलोकन\n20.06.2015 | टिप्पण्या बंद वर घर\n2013 सुझुकी Burgman 400 शीर्ष नवीन मोटारसायकल\n20.06.2015 | टिप्पण्या बंद वर 2013 सुझुकी Burgman 400 शीर्ष नवीन मोटारसायकल\n19.06.2015 | टिप्पण्या बंद वर GSResources – Stator पेपर्स मी – सामान्य अध्ययन चार्जिंग प्रणाली एक धर्मशिक्षणाचे पहिले पुस्तक\n19.06.2015 | टिप्पण्या बंद वर आम्ही चाचणी: सुझुकी SFV 650 Gladius – लहान विक्षिप्तपणा (फोटो, व्हिडिओ) Mosaicsallthewa…\nसुझुकी Burgman स्कूटर इंधन सेल ग्रीन गुप्त पोलिस चालते ...\n19.06.2015 | टिप्पण्या बंद वर सुझुकी Burgman स्कूटर इंधन सेल ग्रीन टेक चालते – CNET बातम्या\n2006 निन्जा 650R सुझुकी SV650 वि – मोटरसायकल ...\n19.06.2015 | टिप्पण्या बंद वर 2006 निन्जा 650R सुझुकी SV650 वि – मोटरसायकल यूएसए\n19.06.2015 | टिप्पण्या बंद वर 2007 Spyker F8-सातवा आठ सिलेंडर पण BatuCars म्हणून इंजिन\nपुनरावलोकन: Aprilia Dorsoduro 750 अनेक व्यक्ती एक दुचाकी आहे ...\nAprilia Scarabeo 50 वि 100 पुनरावलोकन 1 स्कूटर मोपेड\nAprilia लागू 850 मन आणि होंडा नॅशनल कॉन्फरन्स 700 एस DCT मोटारसायकल\nWSBK फिलिप बेट: Laverty, सुझुकी जवळजवळ शो एस चोरी ...\nAprilia Tuono V4 आर APRC वर जलद सायकल – मोटारसायकल टूर ...\nबाईक कावासाकी स्क्वेअर चार दुकाती 60 रॉयल एनफिल्ड बुलेट 500 क्लासिक होंडा Goldwing नमुना M1 सुझुकी ब राजा संकल्पना हर्ले-डेव्हिडसन XR 1200 संकल्पना मार्क Agusta 1100 ग्रांप्री स्मार्ट eScooter Aprilia मन 850 बाईक कावासाकी ER-6n Moto Guzzi 1000 डाटोना इंजेक्शन सुझुकी ब-राजा अंतिम नमुना दुकाती Desmosedici GP11 होंडा DN-01 सुझुकी एक 650 एक मोटारसायकल होंडा मध्ये Brammo Enertia मोटारसायकल होंडा ड्रीम लहान मुले Dokitto दुकाती Diavel बजाज शोधा होंडा DN-01 स्वयंचलित क्रीडा टेहळणीसाठी संकल्पना KTM 125 शर्यत संकल्पना सुझुकी Colleda CO भारतीय मुख्य क्लासिक होंडा X4 कमी खाली\nयामाहा C3 – मालक पुनरावलोकने मोटर स्कूटर मार्गदर्शक\nयामाहा XJ6 करमणूकीचे – पुढील डिसेंबर एक अष्टपैलू ...\nयामाहा एक्स-मॅक्स 250 कसोटी\nयामाहा इलेक्ट्रिक मोटरसायकल बाजारात प्रवेश – अंतिम मो ...\nमोटारसायकल: यामाहा स्कूटर 2012 वैभव चित्रे आणि विशिष्ट ...\nयामाहा C3 – कामगिरी श्रेणीसुधारित करा Loobin’ ट्यूब...\nयामाहा FZS1000 दो (2000-2005) मोटारसायकल पुनरावलोकन MCN\nयामाहा YZF-R125 बाईक – किंमती, पुनरावलोकने, फोटो, Mileag ...\nकावासाकी निन्जा 650R 2012 भारतात किंमत & वैशिष्ट्य\nशनिवारी | 20.06.2015 | टिप्पण्या बंद वर कावासाकी निन्जा 650R 2012 भारतात किंमत & वैशिष्ट्य\n2009 होंडा CB1000R रोड कसोटी पुनरावलोकन- होंडा CB1000R मोटरसायकल पुनरावलोकने\nशनिवारी | 20.06.2015 | टिप्पण्या बंद वर 2009 होंडा CB1000R रोड कसोटी पुनरावलोकन- होंडा CB1000R मोटरसायकल पुनरावलोकने\nकलंकित: Moto Guzzi नॉर्वे मिस मोटरसायकल\nशनिवारी | 20.06.2015 | टिप्पण्या बंद वर कलंकित: Moto Guzzi नॉर्वे मिस मोटरसायकल\n2009 कावासाकी व्हल्कन व्हॉयेजर 1700 पुनरावलोकन – अंतिम मोटरसायकलने\nशनिवारी | 20.06.2015 | टिप्पण्या बंद वर 2009 कावासाकी व्हल्कन व्हॉयेजर 1700 पुनरावलोकन – अंतिम मोटरसायकलने\n1960 पासून होंडा rc166 सहा सिलेंडर दुचाकी\nशनिवारी | 20.06.2015 | टिप्पण्या बंद वर 1960 पासून होंडा rc166 सहा सिलेंडर दुचाकी\nमी फक्त एक कार्ड hl-173a tillotson carb साठी पुन्हा तयार उपकरणे, कपडे, अन्य साधने यांचा संच आर-117hl खरेदी $4.49 असलेली ...\nनमस्कार, तुम्हाला विक्रीसाठी या आहे का किंवा\nएक हाय मी आहे 1984 sst टी परत वर तारा बाहेर locatea मॅन्युअल किंवा किमान एक संच andtrying ...\nअधिकृत रद्द अधिकृत ROKON सामान्य प्रश्न पृष्ठ\nदुकाती मॉन्स्टर 696 सुपरबाइक विक्री वैयक्तिक वेबसाइट\nटिप्पण्या बंद वर दुकाती मॉन्स्टर 696 सुपरबाइक विक्री वैयक्तिक वेबसाइट\nकसे हर्ले आकार मुख-मुद्रा ECM eHow स्थापन करण्यासाठी\nटिप्पण्या बंद वर कसे हर्ले आकार मुख-मुद्रा ECM eHow स्थापन करण्यासाठी\nKTM 450 रॅली प्रतिकृती उपलब्ध ...\nKTM 450 मागणी उपलब्ध रॅली प्रतिकृती KTM 450 रॅली प्रतिकृती लवकरच उपलब्ध होईल, तो येत जाईल तर ते अस्पष्ट आहे ...\nपहिली छाप: 2005 KTM 125 एसएक्स एक ...\nपहिली छाप: 2005 KTM 125 एसएक्स आणि 250 एसएक्स नवीन दुचाकी हंगामात फड आला म्हणून, पकडलेला TWMX चाचणी कर्मचारी च्या नवीनतम दिवस खर्च करण्यात आला ...\nनवीन ऑर्डर टॉड रीड कसोटी. ख्रिस Pickett करून चित्रांवर सर्व नवीन KTM 350SX-F प्रकाशन जगभरातील व्याज उडवून आणि नवीन उघडा वर्ग आहे ...\nफक्त अंतिम वूड्स रेसर पेक्षा अधिक दान पॅरिस फोटो ऑफ-रोड रेसिंग सध्या प्रचंड आहे, एक क्रॉस देश आणि Endurocross-रेसिंग मध्ये moto-मीडिया throwing ...\nKTM विक्री होईल 2013 690 ड्यूक आणि 990...\nKTM विक्री होईल 2013 690 ड्यूक आणि 990 उत्तर अमेरिका मध्ये साहसी बाजा मॉडेल KTM दोन नवीन मार्ग मॉडेल घोषणा 2013 मुर्रिइटा, सीए KTM उत्तर अमेरिका, ...\nबाईक, भाग, अॅक्सेसरीज, Servicin ...\nजगातील सर्वात अष्टपैलू प्रवास इन्ड्युरो प्रारंभ उजव्या, दुराग्रही प्रचंड उत्पादन रेसिंग पासून ज्ञान देण्याच्या याची खात्री आहे ...\nKTM ड्यूक-आधारित सुपरमोटो पाहिले\nKTM ड्यूक-आधारित सुपरमोटो पाहिले स्पष्टपणे KTM ड्यूक प्लॅटफॉर्मवर आधारीत एक supermotard या प्रतिमा एक युरोपियन KTM फोरम वर दिसू लागले आहे. KTM मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन ...\n2012 KTM 450 एसएक्स-F फॅक्टरी संस्करण- ...\n2012 KTM 450 एसएक्स-F फॅक्टरी संस्करण - जोरावर ठसा एक Dungey प्रतिकृती, KTM नेक्स्ट-जनरेशन 450. छायाचित्रकार. जेफ ऍलन केव्हिन कॅमेरॉन शक्य ...\n2009 KTM 990 सुपरमोटो टी मोटारसायकल ...\nवैशिष्ट्य: परिचय आणि आम्ही फक्त ते पूर्ण केले प्रभावी नोकरी द्वारे आश्चर्यचकित केले जाऊ शकते, नाही फक्त पूर्णपणे परिवर्तन 990 सुपरमोटो ...\nकसोटी KTM ड्यूक 690 2012: आतिशय मो ...\nकसोटी KTM ड्यूक 690 2012: आतिशय मोनो संस्कृती जुलै 7, 2012 | अंतर्गत दाखल: KTM | द्वारा पोस्ट केलेले: राव अश्रफ KTM ड्यूक 690 लक्षणीय मध्ये उत्क्रांत 2012. ...\nकावासाकी निन्जा 650R 2012 भारतात किंमत & वैशिष्ट्य\n2009 होंडा CB1000R रोड कसोटी पुनरावलोकन- होंडा CB1000R मोटरसायकल पुनरावलोकने\nकलंकित: Moto Guzzi नॉर्वे मिस मोटरसायकल\n2009 कावासाकी व्हल्कन व्हॉयेजर 1700 पुनरावलोकन – अंतिम मोटरसायकलने\n1960 पासून होंडा rc166 सहा सिलेंडर दुचाकी\nKTM 450 मागणी उपलब्ध रॅली प्रतिकृती – मोटरसायकल यूएसए\n2013 मार्क Agusta F3 प्रथम राइड – टांपा बाय युरो सायकल्स\nMoto Giro व्हिंटेज मोटारसायकल\nपुनरावलोकन: Aprilia Dorsoduro 750 एकाधिक व्यक्तिमत्त्वे एक दुचाकी आहे…\nदुकाती मॉन्स्टर S4 दाट धुक्याचे साम्राज्य पसरले\n2010 कावासाकी मुळे आणि Teryx रांगेत Unveiled\nपहिली छाप: दुकाती मॉन्स्टर 696, मॉन्स्टर 1100, क्रीडा क्लासिक क्रीडा…\nबजाज सूड 220cc पुनरावलोकन\nकावासाकी: कावासाकी सह 1000 kavasaki z 400\n1969 BSA 441 व्हिक्टर विशेष – क्लासिक ब्रिटिश मोटारसायकल – मोटरसायकल वाङ्मय\n1991 बि.एम. डब्लू 850 V12 6 गती मुख्यपृष्ठ\nमार्क Agusta F4 1000 एस – रोड कसोटी & पुनरावलोकन – मोटरसायकलस्वार ऑनलाइन\n1939 भारतीय बालवीर रेसर – क्लासिक अमेरिकन मोटारसायकल – मोटरसायकल वाङ्मय\nपहिली छाप: 2005 KTM 125 एसएक्स आणि 250 एसएक्स – Transworld मोटोक्रॉस\nDrysdale 2x2x2- 2वायन विहंगावलोकन\nहोंडा CBR 600RR 2009 सी-ABS शीर्ष गती 280km / ह कसा बनवायचा & सर्व काही का\nयामाहा C3 – मालक पुनरावलोकने मोटर स्कूटर मार्गदर्शक\n2014 दुकाती 1199 Superleggera ‘ आपण विचारा असेल तर, आपण करू शकत नाही…\nMoto Guzzi V7 क्लासिक (2010) पुनरावलोकन\nRepsol होंडा – व्हिडिओ सुचालन\n2007 कावासाकी झहीर 750 मोटारसायकल पुनरावलोकन शीर्ष गती @\n2012 भारतीय मुख्य गडद घोडा खाटीक क्लासिक सायकल्स ~ motorboxer\nदुकाती 10981198 सुपरबाइक झोक\nया सुविधा प्रदान 250 धूमकेतू आणि अक्विला न्यूझीलंड 2003 पुनरावलोकन मोटरसायकल व्यापारी न्यूझीलंड\nद 2009 हार्ले डेव्हिडसन रोड राजा – याहू आवाज – voices.yahoo.com\n2013 Benelli चक्रीवादळ उघड्या TRE1130R तपशील, किंमत आणि चित्र …\n2013 सुझुकी Burgman 400 शीर्ष नवीन मोटारसायकल\nयामाहा सुपर Tenere Worldcrosser – अंतिम मोटरसायकलने\nशीर्ष 10 Motorcyles करा मनुष्य व्वा सांगा टेक चष्मा, पुनरावलोकने, बातम्या, किंमत…\nAprilia Dorsoduro प्रथम छाप 1200 – Aprilia पुनरावलोकन, मोटारसायकल…\nKTM 350 आणि 450 एसएक्स-F – सायकल टॉर्क नियतकालिक\nग्रॅमी च्या क्लासिक स्टील #63: 2005 सुझुकी RM250 PulpMX\n1939 AJS 500 V4 रेसर – क्लासिक ब्रिटिश मोटारसायकल – मोटरसायकल वाङ्मय\nGSResources – Stator पेपर्स मी – सामान्य अध्ययन चार्जिंग प्रणाली एक धर्मशिक्षणाचे पहिले पुस्तक\nबजाज शोधा 150 DTS-मी: 2010 नवीन बाईक मॉडेल पूर्वावलोकन\nशून्य मोटारसायकल सर्व-ऑफर्स नवीन 2010 साठी अंतर्गत $ 7500 शून्य डी एस आणि शून्य एस…\nदुकाती फिलीपिन्स Diavel टेहळणीसाठी सुरू – बातम्या\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे करून\nजाहिरात विषयी सर्व प्रश्न, कृपया साइट वर सूचीबद्ध संपर्क.\nमोटारसायकल वैशिष्ट्य यादी, चित्रे, रेटिंग, मोटारसायकल पुनरावलोकने आणि discusssions.\n© 2019. मोटारसायकल वैशिष्ट्य यादी, चित्रे, रेटिंग, पुनरावलोकने आणि discusssions", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=3702", "date_download": "2019-01-17T05:35:25Z", "digest": "sha1:X55R3MXZQ7TWP5XZQKVEHTZAA6SLCWTZ", "length": 8504, "nlines": 77, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nमाल्ल्या पळणार असल्याचे एसबीआयला माहीत होते\nनवी दिल्ली : देशातील बँकांना हजारो कोटींचा चुना लावून लंडनमध्ये पळून गेलेल्या विजय माल्ल्याबाबत रोज नवनवी माहिती समोर येत आहे. विजय माल्ल्या पळून जाण्याच्या चार दिवस आधी सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी एसबीआला सावध केले होते. बँकेने विजय माल्ल्याच्या विरोधात कोर्टात दाद मागावी असा सल्ला दवे यांनी बँकेला दिला असल्याची माहिती आता समोर आली आहे. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्जबुडव्या विजय माल्ल्याला थांबवण्याबाबतचा कोणताही कायदेशीर सल्ला घेतला नाही असेही दवे यांनी म्हटले आहे.\nदुष्यंत दवे यांनी विजय माल्ल्या भारतातून पळून जाऊ शकतो याची कल्पना एसबीआयचे संचालक आणि उच्चपदस्थ सरकारी अधिकार्‍यांना दिली होती. मात्र त्यांनी माझा सल्ला ऐकला नाही त्यामुळे तो देश सोडून जाऊ शकला. तसेच त्यांनी माल्ल्याविरोधात कोणतीही कारवाई केल्यामुळे चार दिवसानंतर तो देश सोडून गेला. या दाव्यावर एसबीआयने सफाई दिली आहे. एसबीआयच्या माजी अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी दुष्यंत दवे जे काही सांगत आहेत ते त्यांना सांगू दे आता मी एसबीआयची कर्मचारी नाही.\nतुम्ही याबाबत सध्याच्या संचालकांना किंवा अध्यक्षांना भेटू शकता असे उत्तर दिले. एसबीआयचे कायदेविषयक सल्लागार आणि बँकेच्या अधिकार्‍यांसोबत बैठक झाल्याची माहिती दवे यांनी दिली. माल्ल्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही बैठक रविवारी पार पडली, त्यानंतर सोमवारी मी त्यांची न्यायालयात वाट बघत होतो मात्र कोणीही आले नाही. त्यानंतर माल्ल्या ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून पळाला असे दवे यांनी सांगितले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%95/", "date_download": "2019-01-17T04:24:24Z", "digest": "sha1:W4G5BA7Y5EC3ODT6GHQDU4ZYUOMNHMS6", "length": 6619, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तडीपार गुंडाला अटक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपिंपरी – खंडणी व दरोडा विरोधी पथकाने भोसरी येथून तडीपार आरोपीला अटक केली.\nदाद्या उर्फ कृष्णा गणेश भोसले (वय-20, रा. बालाजीनगर, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना तडीपार दाद्या हा बालाजीनगर झोपडपट्टी येथे असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे कोणताही परवाना नव्हता. त्यामुळे खंडणी, दरोडा विरोधी पथकाने त्याला अटक केले. ही कारवाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे, पोलीस कर्मचारी अजय भोसले, राजेंद्र शिंदे, उमेश पुलगम, विक्रांत गायकवाड, किरण काटकर, सागर शेडगे यांच्या पथकाने केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसरकारी शाळांच्या गुणवत्तेचा टक्का वाढला\nसाडेआठ लाख विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा\nइलेक्‍ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग युनिट विकसित\nडास मारण्याच्या यंत्र खरेदीतही ‘झोल’\nबारावी परीक्षेसाठी उद्यापासून ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध\nप्रजासत्ताकदिनी शहरात धावणार ई-बस\n#व्हिडीओ : दुष्काळात तेरावा महिना; व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी वाया\nतापमानात चढउतार, पुण्याचा पारा 11 अंशांवर\nप्रशासनाचे अंदाजपत्रक आज होणार सादर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/category/ahmednagar-city/page/2/", "date_download": "2019-01-17T04:25:33Z", "digest": "sha1:IOBVTGDVEHEDPO7CPJDBYLPYGNGFBFPK", "length": 6299, "nlines": 90, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "Ahmednagar City Archives - Page 2 of 4 - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nखा.दिलीप गांधींची सटकली,शेतकऱ्यास भर सभेत दमबाजी \nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 15, 2019\nसंत भगवानबाबांची मूर्ती जाळल्याप्रकरणी स्वप्निल शिंदेला अटक.\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 14, 2019\nराष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा खुलासा गायब \nवर्ल्ड टिचर फोरमची स्थापना.\nश्री शिवशंभो प्रतिष्ठान अहमदनगरची कार्यकारिणी जाहीर.\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 7, 2019\nअहमदनगर :- सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात गेल्या 20 वर्षा पासून कार्यरत असलेल्या श्री शिवशंभो…\nनगरसेवक मुदस्सर शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल.\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 7, 2019\nअहमदनगर :- वंजारगल्लीतील दंगलीच्या गुन्ह्यात बहुजन समाज पक्षाचे नगरसेवक मुदस्सर जहांगीर शेख यांच्यासह शंभरहून अधिक…\nआमदार जगताप पिता-पुत्र अडचणीत \nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 7, 2019\nअहमदनगर :- भाजपचा महापौर होण्यासाठी जगताप यांच्या आदेशानेच नगरसेवकांनी मतदान केल्याचे स्पष्ट झाल्याने पक्षाध्यक्ष शरद…\nमनपा पाणी योजनेची वीज होणार खंडित \nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 6, 2019\nअहमदनगर :- शहर पाणी पुरवठा योजनेच्या वीज पुरवठयाच्या बिलापोटी कोटयावधी रुपयांची थकबाकी मनपाने गेल्या काही महिन्यांपासून…\nत्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करा – छिंदम\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 6, 2019\nअहमदनगर :- महापौर पदाची निवडणुक प्रक्रिया पार पडत असतांना पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्यासमोर मतदान चालू…\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी धनगर समाजाला फसवले.\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 6, 2019\nअहमदनगर :- धनगर समाज़ाला आरक्षण मिळण्यासाठी लवकरच जामखेड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती डॉ.…\nमहापालिकेचे ‘ते’ कर्मचारी अखेर निलंबित \nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 6, 2019\nअहमदनगर :- कामावर हजर न झालेल्या २१ कर्मचाऱ्यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले. सफाई कर्मचाऱ्यांनी काही…\nशिवाजी महाराजांवर आज व्याख्यान\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 6, 2019\nअहमदनगर :- शिवाजी महाराज - द मॅनेजमेंट गुरू या विषयावर प्रा. नामदेवराव जाधव यांचे व्याख्यान रविवारी (६ जानेवारी)…\nनगर शहरातील उच्चभ्रूं’च्या वसाहतीमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश \nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या त्या सर्व नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी \nनगरसेवकांचे निलंबन केले पण आमदार जगताप पितापुत्रांचे काय \nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/bjp-party-dead-souls-yashwant-sinhas-criticism-160225", "date_download": "2019-01-17T05:49:28Z", "digest": "sha1:K6K7KFU32AWYJYEK2JQYQO5UMTNEG2JQ", "length": 14617, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP is the party of dead souls : Yashwant Sinha's criticism मोदींना पक्षात सगळेजण घाबरतात- सिन्हा | eSakal", "raw_content": "\nमोदींना पक्षात सगळेजण घाबरतात- सिन्हा\nबुधवार, 12 डिसेंबर 2018\nपुणे : \"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पक्षात सगळेजण घाबरतात. आज जे भारतीय जनता पक्षातील काहीजण कधीकाळी कॉंग्रेसला \"मुडद्यांचा पक्ष' असे म्हणत होते. पण, आज भाजप हाच मुडद्यांचा पक्ष झाला आहे,'' अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी बुधवारी टीका केली.\nपुणे : \"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पक्षात सगळेजण घाबरतात. आज जे भारतीय जनता पक्षातील काहीजण कधीकाळी कॉंग्रेसला \"मुडद्यांचा पक्ष' असे म्हणत होते. पण, आज भाजप हाच मुडद्यांचा पक्ष झाला आहे,'' अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी बुधवारी टीका केली.\nपुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ज. स. करंदीकर व्याख्यानात \"सद्य राजकीय स्थिती आणि माध्यमे' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्या वेळी \"पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर मोदी यांच्या नेतृत्वाला कोणी आव्हान देईल का,' या प्रश्‍नाचे उत्तर देताना सिन्हा म्हणाले, \"मोदींच्या नेतृत्वाला भाजपमधून कोणी आव्हान करणार नाही. हे सगळे घाबरले आहेत.'' \"भाजपच्या कार्यपद्धतीत आगामी सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत खूप मोठा बदल होईल असे दिसत नाही. कारण, बदल करणे हे फक्त भाजपच्या दोन जणांच्या हातात आहे,'' असे पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे नाव न घेता स्पष्ट केले.\nसिन्हा म्हणाले, \"पाच राज्यांच्या निवडणुकीत \"योगी कार्ड' चालले नाही. तसेच, सामजात फुट पाडून मते मिळविता येतात, हे देखील शक्‍य झाले नाही. यातून हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपच्या यशांवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होते.'' \"2012, 2013 मध्ये तुम्ही विचार केला होता का, की मोदी पंतप्रधान होती. तेही इतक्‍या ताकदीने त्या वेळी ते तर एका राज्याचे फक्त मुख्यमंत्री होते. मोदींना पर्याय मिळू शकत नाही, इतकी देशाची गुणवत्ता ढासळली आहे त्या वेळी ते तर एका राज्याचे फक्त मुख्यमंत्री होते. मोदींना पर्याय मिळू शकत नाही, इतकी देशाची गुणवत्ता ढासळली आहे मोदींना पर्यायी उमेदवार जनता निवडेल,'' असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.\n\"देशातील त्या वेळच्या निवडणुकीत मोदींच्या समोर कोणत्याच नेतृत्वाचे आव्हान नव्हते. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे \"अनटेस्टेड' होते. प्रादेशिक पातळीवरही नेतृत्व नव्हते. त्यामुळे मोदी पंतप्रधान होऊ शकतात. तर कॉंग्रेस, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती, मुलायमसिंह यादव यांच्यासह आणि इतर काहींना पंतप्रधान आता होता येईल, असेही सिन्हा यांनी सांगितले. या वेळी पुणे श्रमीक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजा पाटील, सरचिटणीस पांडुरंग सांडभोर, पुणे श्रमिक पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र बडदे आणि कार्यवाह विठ्ठल जाधव या वेळी उपस्थित होते.\nअभिनयाच्या क्षेत्रातील प्रवेश अपघाताने\nपुणे - पोटापाण्यासाठी तुम्ही जे काम करता ती तुमची उपजीविका असते; पण मनापासून एखादे काम केले तर ती जीविका ठरते. माझ्याबाबतीत मी कलाकार म्हणून काम...\nपालकांनीही जागरुक राहायला हवे\nपुणे - ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती, डिजिटल शाळा, सरकारने केलेले विशेष प्रयत्न यामुळे पुणे जिल्ह्यातील शैक्षणिक प्रगतीचा आलेख काही प्रमाणात...\nमुंबई-विजापूर पॅसेंजरवर दरोड्याचा प्रयत्न\nपुणे - मुंबई- विजापूर पॅसेंजर रेल्वेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन अल्पवयीन मुलांसह सात जणांना पुणे लोहमार्गच्या स्थानिक गुन्हे शाखेने...\n‘निसर्गयात्री - इंदिरा गांधी’ पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन\nपुणे - दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निसर्गप्रेमी प्रतिमेची ओळख करून देणाऱ्या ‘इंदिरा गांधी : अ लाइफ इन नेचर’ या माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री...\nसिंचन भवनमध्ये जाऊन महापौर विचारणार जाब\nपुणे : मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी सांगून सुद्धा वारंवार पुणे शहराच्या पाणी पुरवठा बंद करणाऱ्या जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुरू...\nफलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध\nघोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/fly-f351-black-price-p6258k.html", "date_download": "2019-01-17T05:16:54Z", "digest": "sha1:IGN5RWCNTO34I5PI5PB5252E2AOIML75", "length": 12678, "nlines": 334, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फ्लाय फँ३५१ ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nवरील टेबल मध्ये फ्लाय फँ३५१ ब्लॅक किंमत ## आहे.\nफ्लाय फँ३५१ ब्लॅक नवीनतम किंमत Sep 26, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nफ्लाय फँ३५१ ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया फ्लाय फँ३५१ ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nफ्लाय फँ३५१ ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nफ्लाय फँ३५१ ब्लॅक वैशिष्ट्य\nनेटवर्क तुपे Yes, GSM + GSM\nडिस्प्ले सिझे 3.5 Inches\nडिस्प्ले तुपे TFT Display\nरिअर कॅमेरा 3 MP\nइंटर्नल मेमरी 138 MB\nएक्सटेंडबले मेमरी Yes, 32 GB\nऑडिओ जॅक 3.5 mm\nबॅटरी तुपे 1200 mAh\nसिम ओप्टिव Dual Sim\nड़डिशनल फेंटुर्स G-Sensor, P-Sensor\n( 5973 पुनरावलोकने )\n( 339 पुनरावलोकने )\n( 11 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\n( 2138 पुनरावलोकने )\n( 87 पुनरावलोकने )\n( 3923 पुनरावलोकने )\n( 121 पुनरावलोकने )\n( 126 पुनरावलोकने )\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=3703", "date_download": "2019-01-17T04:46:15Z", "digest": "sha1:FELYSKZL6ZFPPDG3JLH2N55TSVESVO5P", "length": 7792, "nlines": 77, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nपीएनबीने २१ एनपीए खाती काढली विक्रीला\n१ हजार ३२० कोटींच्या वसुलीसाठी पर्याय\nनवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) आपली २१ अनुत्पादक भांडवल (एनपीए) खाती विक्रीला काढली आहेत. या खात्यांत १ हजार ३२०.१९ कोटी रुपये थकलेले असून, ते वसूल करण्यासाठी बँकेने ही खातीच विकून टाकण्याचा पर्याय निवडला आहे.\nबँकेच्या स्ट्रेसड ऍसेट टार्गेटेड रिझोल्युशन ऍक्शन विभाग या खात्यांची विक्री हाताळत आहे. ऍसेट रिझोल्युशन कंपन्या, बिगर बँकिंग वित्तीय संस्था, इतर बँका व वित्तीय संस्थांना ही खाती विकली जातील. विक्रीला ठेवलेल्या कर्ज खात्यांत मोसेर बायर सोलार (२३३.०६ कोटी), डिव्हाईन ऍलॉय ऍण्ड पॉवर (२००.८७ कोटी), डिव्हाईन विद्युत (१३२.६६ कोटी), चिंचोली शुगर ऍण्ड बायो इंडस्ट्रीज (११४.४२ कोटी), अर्शिया नॉर्दर्न एफटीडब्ल्यूझेड (९६.७० कोटी), बिर्ला सूर्या (७३.५८ कोटी), श्री साईकृपा शुगर ऍण्ड अलाईड इण्डस्ट्रीज (६३.३५ कोटी) व राजा फोर्जिंग ऍण्ड गीअर्स लि. (५९.७३ कोटी) थकबाकीचा समावेश आहे.\nयाशिवाय टेम्पल्टन फूडस्, परित्राण मेडिकल कॉलेज ऍण्ड हॉस्पिटल, राठी इस्पात, जेम्स हॉटेल, जैन ओव्हरसीज, धर्मनाथ इन्व्हेस्टमेंट, द मोबाईल स्टोअर सर्व्हिसेस, ऍव्हॉन लाईफ सायन्सेस, झूम वल्लभ स्टील, कॉलेज इस्टेट प्रा.लि., क्राऊन मिल्क स्पेशालिटीज आणि गुरुकुल एज्युकेशन ऍण्ड चॅरिटेबल ट्रस्ट यांची कर्ज खातीही बँकेने विक्रीला ठेवली आहेत.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2-6/", "date_download": "2019-01-17T04:43:39Z", "digest": "sha1:QALUNOOYNLO2MC75KETKEDHD7YXVKUHW", "length": 12324, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा: बीव्हीबी, मुंबई बॉईज संघांना विजेतेपद | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा: बीव्हीबी, मुंबई बॉईज संघांना विजेतेपद\nपुणे: चौदा वर्षांखालील मुलींच्या गटात बीव्हीबी तर मुलांच्या गटात मुंबई बॉईज संघाने तर सतरा वर्षांखालील मुलींच्या गटात सिंबायोसिस अ संघाने तर मुलांच्या गटात अमोल बुचडे स्पोर्टस फाउंडेशन संघाने आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करत शानदार कामगिरी बजावताना सखाराम मोरे क्रीडा प्रतिष्ठान व आर्य क्रीडोद्धारक मंडळी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 24 व्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.\nयेथिल स.प.महाविद्यालायाच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत 14 वर्षांखालील मुलींच्या अंतिम लढतीत बीव्हीबी संघाने सिम्बायोसीस-अ संघाला 26-24, 25-16 असे पराभूत करताना विजेतेपदाला गवसणी घातली. बीव्हीजी संघाकडून इशा बनकर, समीक्षा शितोळे, अदिती बनकर यांनी चमकदार कामगिरी बजावली. सिंबायोसिस संघाकडून मेघा नांदेकर, आर्या भट्टड, अनुषा रावेतकर यांनी चांगली लढत दिली.\n14 वर्षांखालील मुलांच्या अंतिम लढतीत मुंबई बॉईज संघाने राजीव साबळे फाउंडेशन संघाला 25-20, 25-15 असे पराभूत करताना विजेतेपद पटकावले. मुंबई बॉईजचे सोहम मोरे, अतुल मिश्रा, विग्नेश दळवी यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. राजीव साबळे फाउंडेशन संघाच्या अमन शिकारकर, सिद्धांत बासमनी, साहिल जोगळे खेळाडूंनी चांगली लढत दिली.\nअत्यंत चुरशीच्या झालेल्या 17 वर्षांखालील मुलींच्या अंतिम लढतीमध्ये सिंबायोसिस अ संघाने बीव्हीबी संघाला 26-24, 5-25, 15-8 असे पराभूत करताना विजेतेपद साकारले. सिंबायोसिस संघाकडून आर्या देशमुख, गायत्री सांगळे, ऋजुल मोरे, गार्गी घाटे यांनी संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. श्रद्धा रावल, अनुष्का कर्णिक, ऐश्वर्या जोशी यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.\n17 वर्षांखालील मुलांच्या अंतिम लढतीत अमोल बुचडे स्पोर्टस फाउंडेशन संघाने पवार स्पोर्टस अकादमी संघाला 25-17, 14-25, 15-9 असे पराभूत करताना विजेतेपदाला गवसणी घातली. विजयी अमोल बुचडे स्पोर्टस फाउंडेशनच्या वतीने प्रेम जाधव, राजवर्धन एम. राज मोरे यांनी सुरेख कामगिरी बजावली. पवार स्पोर्टस अकादमी संघाकडून संभाजी घाडगे, रामकृष्ण शितोळे, पृथ्वीराज चव्हाण यांना संघाला विजेतेपद मिळवून देण्यात अपयश आले.\nस्पर्धेचे बक्षीस वितरण शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष नंदू फडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिका अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे, माजी नगरसेवक राजेंद्र वागस्कर, मोहोर ग्रुपचे भरत देसल्डा, कात्रज दूध डेअरीचे अध्यक्ष गोपाळ म्हस्के, उत्तम केटरर्सचे संचालक नवज्योतसिंग कोच्चर, उद्योगपती सुरेश देसाई, नाना मते, पीडब्ल्यूडीचे मुख्य अभियंता राजेश रिठे, आयकर अधिकारी श्रीकांत पांडे, कैलास राउत, मार्केटयार्डचे अध्यक्ष गणेश घुले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nइब्राहिमोविचने केली रोनाल्डोवर टीका\nअझारेंका ऑस्ट्रेलियन ओपनच्या बाहेर\nकेविन अँडरसनचा धक्कादायक पराभव\nविराट आणि धोनीची भागीदारी तोडण्यात आम्ही कमी पडलो- ऍरॉन फिंच\nमाझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा सन्मान -विराट\n“ही’ धोनीची एक लक्षणीय खेळी – कोहली\nबार्सिलोनाचा इबारवर 3-0ने विजय ; मेस्सीचे ला लिगा मध्ये 400 गोल\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा: फेडरर, नदाल यांची विजयी सलामी\nमोहम्मद सिराजच्या नावावर पदार्पणातच “नकोसा’ विक्रम\nवाईच्या पूर्व भागात टंचाईचे सावट\nमिळकतकरामध्ये 12 टक्‍क्‍यांनी होणार वाढ\nसरकारी शाळांच्या गुणवत्तेचा टक्का वाढला\nसाडेआठ लाख विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा\nइलेक्‍ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग युनिट विकसित\nडास मारण्याच्या यंत्र खरेदीतही ‘झोल’\nबारावी परीक्षेसाठी उद्यापासून ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध\nप्रजासत्ताकदिनी शहरात धावणार ई-बस\n#व्हिडीओ : दुष्काळात तेरावा महिना; व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी वाया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/interview-with-sachin-pilgaonkar-and-prathana-behare/", "date_download": "2019-01-17T04:19:01Z", "digest": "sha1:DNRPS7YJTTSA4J5OB7J2Y7MZZ4HCKYV5", "length": 8018, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#LoveyouZindagi : सचिन पिळगावकर आणि प्रार्थना बेहरे यांच्यासोबत दिलखुलास गप्पा ! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n#LoveyouZindagi : सचिन पिळगावकर आणि प्रार्थना बेहरे यांच्यासोबत दिलखुलास गप्पा \nएसपी प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड, सचिन बामगुडे निर्मित, मनोज सावंत दिग्दर्शित “लव यू जिंदगी” चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सचिन पिळगावकर, कविता लाड मेढेकर आणि प्रार्थना बेहरे यांची प्रमुख भूमिका असलेला, सकारात्मक, कौटुंबिक मनोरंजक “लव यु जिंदगी” ११ जानेवारीला महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय.\nया पार्श्वभूमीवर दैनिक प्रभातने चित्रपटाचे कलाकार सचिन पिळगावकर आणि प्रार्थना बेहरे यांच्यासोबत खास बातचीत केली आहे. या कार्यक्रमाची निर्मिती “मल्हार फिल्मस् अॅण्ड एन्टरटेन्मेंटस्” यांनी केली अाहे, तर दैनिक प्रभात प्रस्तूतकर्ते अाहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन “एकता कपूर” यांनी केले असून दिग्दर्शन “अादित्य कानेगांवकर” यांचे अाहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nप्रिया प्रकाश वारियर श्रीदेवीच्या भूमिकेत \nसुनील ग्रोव्हरचा कॉमेडी शो होणार बंद\nपरीक्षांमुळे बॉयफ्रेंडशी ब्रेकअप – तापसी पन्नू\nवेब सीरीजमध्ये झळकणार मिलिंद सोमन\nयुवा अभिनेत्यांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट राष्ट्रनिर्माण आणि जीएसटीवर चर्चा\nबिग-बींनी दिला तरुणपणीच्या आठवणींना उजाळा\nअनुपम खेर आणि अन्य १३ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nफरहान-शिबानी दांडेकर लवकरच विवाहबद्ध होणार\nसरकारी शाळांच्या गुणवत्तेचा टक्का वाढला\nसाडेआठ लाख विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा\nइलेक्‍ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग युनिट विकसित\nडास मारण्याच्या यंत्र खरेदीतही ‘झोल’\nबारावी परीक्षेसाठी उद्यापासून ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध\nप्रजासत्ताकदिनी शहरात धावणार ई-बस\n#व्हिडीओ : दुष्काळात तेरावा महिना; व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी वाया\nतापमानात चढउतार, पुण्याचा पारा 11 अंशांवर\nप्रशासनाचे अंदाजपत्रक आज होणार सादर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_568.html", "date_download": "2019-01-17T04:43:12Z", "digest": "sha1:MSHKDYHISLGTOV5LDZGFKBMKGBMVAE75", "length": 7558, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "बंदीनंतरही भारत करणार इराणकडून तेलाची आयात | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nबंदीनंतरही भारत करणार इराणकडून तेलाची आयात\nनवी दिल्ली : अमेरिका सरकारने इराण आणि रशियावर 4 नोहेंबरपासून सगळ्याच बाजूने प्रतिबंध लावले आहेत. मात्र भारताने या प्रतिबंधाला विरोध केला आहे. भारत फक्त संयुक्त राष्ट्रांच्याच नियमांचे पालन करतो. इतर कोणत्याही देशांनी लागू केलेल्या नियमांचे पालन करण्यास भारत कटिबद्ध नसल्याचे या अगोदरच भारताने स्पष्ट केले आहे.\nएवढेच नाही तर रशियावर लावण्यात आलेल्या बंदीनंतरही भारताने नुकताच रशियासोबत एस-400 या लढाऊ विमानांचा करार केला आहे. तसेच भारताच्या 2 कंपन्यांकडून कच्च्या तेलाची मागणीही करण्यात आली आहे. भारताच्या या निर्णयामुळे अमेरिका मात्र नाराज झाली आहे. नाराज अमेरिकेने ’बघून घेऊ’ असा अप्रत्यक्षपणे इशारा भारताला दिला आहे. भारताची आणि इराणची मैत्री खूप जुनी आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामांच्या काळातही इराणवर बंदी लावण्यात आली होती. तेव्हासुध्दा भारताने या बंदीस विरोध केला होता. कच्च्या तेलाची आयात पूर्णपणे बंद करण्यासंदर्भात ट्रम्प सरकारचे काही प्रशासकीय अधिकारी पुढच्या आठवड्यात भारताच्या दौ़र्‍यावर येणार आहेत.\nLabels: देश ब्रेकिंग विदेश\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_820.html", "date_download": "2019-01-17T04:21:05Z", "digest": "sha1:TYTXPYDM7PM7FBEBK5EWNXENKJD55QZH", "length": 11283, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "थोरात उद्योग समुहाने दुध दर फरक जाहिर करून जोपासले शेतकर्‍यांचे हित | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nथोरात उद्योग समुहाने दुध दर फरक जाहिर करून जोपासले शेतकर्‍यांचे हित\nमागील 24 वर्षाच्या परंपरेप्रमाणे एस.आर.थोरात दूध उद्योग समूहाचे चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष आबासाहेब थोरात यांनी 1 ए प्रिल 2017 ते 31 मार्च 2018 ह्या आर्थिक वर्षामध्ये तालुक्यातील स्वाभिमानी दूध उत्पादक शेतकयांनी थोरात उद्योग समुहास स्वच्छ निर्भळ व चांगल्या प्रतीच्या दुधाचा पुरवठा केलेल्या दुधास दूध दर फरक जाहीर करून तालुक्यातील शेतकर्‍यांचे हित जोपासणारी कामधेनु अशी परंपरा कायम ठेवली आहे. शेतकर्‍यांना दूध दर फरका बरोबर दूध पेमेंट,वाहतूक पेमेंट दूध वितरक कमिशन, कर्मचारी पगार बोनस, सभासद लाभांश असे एकत्रित 14 कोटी 38 लाख रुपयांचे पेमेंट संबधितांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहे.\nसन 2017-18 या वर्षामध्ये देशातील तसेच परदेशातील बाजारात दुधाला फार कमी दर मिळत आहेत तरी सुद्धा उद्योग समूहाने 3.5/8.5 प्रतीच्या दुधास 25/- दर दिला आहे. चालू वर्षी जून पासून पुरेशा पाऊस झाला नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थिति निर्माण झाली आहे ह्या परिस्थिति मध्ये दूध वाढविण्यासाठी शेतकर्‍यांना नवीन जनावरे खरेदी करण्यासाठी आयसीआयसीआय बँक सोबत करार करून 6 कोटी रुपये कर्ज उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे दूध उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. यावेळी कंपनीचे संचालक पृथ्वीराज थोरात म्हणाले , राज्य शासनाने पॅकिंग दुधाला 5 रु अनुदान दिलेले नाही तसेच राज्यामध्ये दूध भेसळी बाबत सुरू असलेला अपप्रचार यामुळे दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीवर मोठा परिणाम झालेला आहे त्यामुळे राज्यातील सर्वच दूध संघाच्या आर्थिक अडचणीत वाढ होत आहे. दीपावलीसाठी एस. आर. थोरात उद्योग समूहाने जाहीर केलेल्या भरघोस दूध दर फरक व पेमेंटमुळे दूध उत्पादकच्या हाती घसघशीत रक्कम आल्याने संगमनेर मधील बाजार पेठा खरेदी साठी फुलल्या आहेत. स्वर्गीय संभाजीराजे थोरात यांच्या राजकीय, सामाजिक ,आध्यात्मिक व शेतकर्‍यांच्या हिताने भारावलेल्या क्रांतिकारी विचारांच्या प्रेरणेतून संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्‍या एस. आर. थोरात उधयोग समूहाची शेतकर्‍यांच्या प्रती असलेली बांधिलकी चेअरमन आबासाहेब थोरात यांनी यशस्वीरीत्या सांभाळली आहे. दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या बँक खाती पैसे वर्ग झाल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी, कामगार, सामाजिक, शैेक्षणिक, आध्यात्मिक, राजकीय कार्यकर्ते, महिला युवक, युवती, उद्योजक, व्यापारी, डॉक्टर, व मित्र परिवार आणि उद्योग समुहाच्या हित चिंतकाना दीपावलीच्या शुभेच्छा देत प्रदूषण विरहित दीपावली साजरी करण्याचे आवाहन थोरात उद्योग समुहा तर्फे करण्यात आले आहे.\nLabels: अहमदनगर ब्रेकिंग महाराष्ट्र\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/bedhadak/3-years-og-maharshtra-government-part-one-273320.html", "date_download": "2019-01-17T05:06:02Z", "digest": "sha1:7QDYF3HRZHXJQJIISDV2MYHIL7I22FIL", "length": 1579, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - अजेंडा महाराष्ट्राचा आणि फडणवीस सरकारचं प्रगतीपुस्तक भाग1–News18 Lokmat", "raw_content": "\nअजेंडा महाराष्ट्राचा आणि फडणवीस सरकारचं प्रगतीपुस्तक भाग1\n दररोज सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहात ही अॅप शरीराला धोकादायक\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nVIDEO : कठीण इंग्लिश शब्दांचा उच्चार कसा करायचा सांगतील 'हे' अॅप्स\nFengshui Tips: नोकरीच्या शोधात असलेल्यांनी करा हे उपाय, लगेच मिळेल लाभ\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-217915.html", "date_download": "2019-01-17T04:53:59Z", "digest": "sha1:LKBXCUJ4O6CM3F4GXFOD2QTNRC4QTBF4", "length": 11175, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उस्मानाबादमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू", "raw_content": "\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : पुण्यात पुन्हा पाणीगळती, वाहतूकीचा मोठा खोळंबा\nVIDEO : निवणुकीआधी धनगर आरक्षण मिळणार\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\nउस्मानाबादमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू\n04 जून : दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्याला वरुणराजाने काहीसा दिलासा दिला आहे. वादळी वारा आणि जोरदार गारपीटीसह पावसाने हजेरी लावली.\nउस्मानाबाद शहरात वारा इतका सुसाट होता की, विजेचे खांब कोसळून पडले आहेत. कळंब तालुक्यातील खोंदला गावात वीज पडून एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.\nउस्मानाबाद शहरासह वाशी, तुळजापूर कळंब तालुक्यातही मान्सूनपूर्व पावसाने काल दुपारी हजेरी लावली. या वादळी पावसांमुळे घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून जनावरंही दगावल्याची शक्यता आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\n दररोज सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहात ही अॅप शरीराला धोकादायक\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/home/news/", "date_download": "2019-01-17T05:19:52Z", "digest": "sha1:3UDT7BQHBXEZFLES22NJOSPTM5UXHT4V", "length": 10974, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Home- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : पुण्यात पुन्हा पाणीगळती, वाहतूकीचा मोठा खोळंबा\nVIDEO : निवणुकीआधी धनगर आरक्षण मिळणार\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\n१२ वी पाससाठी निघाल्या सरकारी नोकऱ्या, महिना ४७ हजार रुपये असेल पगार\nजर तुम्ही पदवीधर आहात किंवा १२ वी पास आहात तर सरकारी नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.\nकडाक्याच्या थंडीने घेतला 5 जणांचा बळी; प्रशासन झोपेत\nअमृता खानविलकरनं आपला ख्रिसमस बनवला 'खास'\n197 दिवस अंतराळात राहिल्यानंतर 'तो' चालणंच विसरला; VIDEO वायरल\n'नसीरुद्दीन नव्हे तर हा आहे गद्दार' ; अक्षयकुमार वादग्रस्त वक्तव्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल\nआशियाई फिल्म फेस्टिवलमध्ये सुबोध-मृणाल म्हणतायत 'वेलकम होम'\nएडिलेड कसोटीदरम्यान, सचिनने पाठवला खास मेसेज, 'टीम इंडिया, चूकुनही करू नका ही चूक'\nघटस्फोटानंतर चार वर्षांनी हृतिकनं लिहिली सुझानला इमोशनल पोस्ट\nभारतीय क्रिकेटर्सनी अशी साजरी केली दिवाळी, सचिनचा दिसला अनोखा अंदाज\nमुंबईकरांना दिवाळी गिफ्ट, म्हाडाच्या घरांची जाहिरात प्रसिद्ध\n'चला हवा येऊ द्या'च्या 'या' कलाकाराच्या घरी आदेश भाऊजी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/fruit-grower-farmers-reject-to-give-lands-for-mumbai-ahmedabad-bullet-train-project/", "date_download": "2019-01-17T05:01:22Z", "digest": "sha1:ZGZF5TG3XSOM7VIT42F4BTWUYHW7V5AA", "length": 8319, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला आता फळ उत्पादक शेतकऱ्यांचा विरोध; जागा अधिग्रहणाचा मुहूर्त हुकणार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला आता फळ उत्पादक शेतकऱ्यांचा विरोध; जागा अधिग्रहणाचा मुहूर्त हुकणार\nमुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या बुलेट ट्रेन पुढील अडथळ्यांची मालिका सुरूच आहे. आता बुलेट ट्रेनच्या मार्गात येणाऱ्या जागा देण्यास पालघरमधील फळ उत्पादक शेतकऱ्यांनी विरोध करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जपानची तब्बल १७ बिलियन डॉलरची फंडिंग असणाऱ्या बुलेट ट्रेनच्या कामास उशीर होणार आहे.\n‘नेटवर्क १८’ वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार शेतकऱ्यांकडून होणारा वाढता विरोध पाहता खुद्द पंतप्रधान कार्यालयाने आता सर्व गोष्टींवर लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. तसेच येत्या काही दिवसांत आंबा, चिक्कू आणि इतर फळ उत्पादक शेतकऱ्यांसोबत चर्चेने मार्ग काढण्यात येईल असा विश्वास जपानला व्यक्त केला आहे.\n६३ वर्षीय शेतकरी दशरत पुरव यांची चिकूची बाग देखील बुलेट ट्रेनच्या मार्गात येते. मात्र, त्यांनी ही जागा सरकारला देण्यास कडाडून विरोध केला आहे. ते म्हणतात, चिक्कूची बाग उभारण्यासाठी मी तीन दशकांपर्यंत कठोर परिश्रम घेतले आहेत, सरकार आता मला या जागेचा ताबा देण्याची मागणी करत आहे. कष्टकरून ही बाग मी सरकारच्या हातात देण्यासाठी नाही तर माझ्या मुलांसाठी तयार केलीय. तसेच जर माझ्या मुलांना नौकरी देण्याची हमी सरकारने दिल्यास आपण जागा देयला तयार असल्याचही ते सांगतात.\nमोठ्या प्रकल्पांना जमीन देण्यास होणारा विरोध आपल्या देशात नवीन नाही. नुकतच ४४ बिलियन डॉलरचा प्रकल्प असणाऱ्या नानार ऑईल रिफायनरीला झालेला विरोधही आपण पाहिलेला आहे. मात्र, अशा विरोधामुळे प्रकल्पांची वाढत जाणारी खर्चाचा फटका देखील सहन करावा लागतो. तीच गोष्ठ बुलेट ट्रेनच्या बाबतही होत आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांशी वाटाघाटीकरून त्यांना योग्य तो मोबदला दिला जाणार असल्याच अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.\nसरकारकडून जरी तोडगा काढण्याच बोलल जात असल तरी राजकीय पक्ष आणि शेतकऱ्यांकडून बुलेट ट्रेनला होणारा विरोध आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nडोंबिवली : भाजपा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. कल्याण गुन्हे…\nमहादेव जानकर बारामतीतून निवडणूक लढवणार\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही :…\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/raj-thackeray-will-be-black-action-sequel-new/", "date_download": "2019-01-17T05:05:56Z", "digest": "sha1:RFGHDULB227RFS5SPDMEPFG6VGWXL7HS", "length": 7710, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राज ठाकरेंना काळे फासणार! करणी सेनेचा इशारा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराज ठाकरेंना काळे फासणार\nमुंबईत करणी सेनेच्या ५० कार्यकर्त्यांना अटक\nमुंबई: ‘पद्मावत’ चित्रपटाला मनसे संरक्षण देणार आहे. त्यामुळे करणी सेनेचे अध्यक्ष अजय सिंह सेंगर यांनी राज ठाकरेंना काळे फासणार, असा इशारा दिला. मनसे ने ‘पद्मावत’ला संरक्षण दिल्यामुळे करणी सेना आणि मनसे आमनेसामने भिडण्याची शक्यता आहे.‘पद्मावत’चित्रपटाला मनसेकडून संरक्षण देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nदरम्यान, राज ठाकरेंना काळे फासणार असा इशारा करणी सेनेचे अध्यक्ष अजय सिंह सेंगर यांनी दिला आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये करणी सेनेचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. आता हा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून करणी सेनेच्या ५० कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. मनसेच्या सरचिटणीस व महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी काल या वादावर मत व्यक्त केले होते. मनेसेने ‘पद्मावत’ला संरक्षणही देऊ केले आहे. यापूर्वी आम्हीही अनेक चित्रपटांना विरोध केला. मात्र, हा विरोध मुद्द्यांवर होता. चित्रपटाच्या आशयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आम्ही एकाही चित्रपटाला विरोध केला नाही, असे ठणकावून सांगतानाच ‘पद्मावत’ला होत असलेल्या विरोधाला मनसेने ठाम विरोध केला आहे.\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nनरेंद्र मोदी यांची थापांची पतंगबाजी ; राज ठाकरेंचे संक्रांत स्पेशल कार्टून\n‘आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू’\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे…\nसातारा : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर साताऱ्यातील दोन राजे म्हणजेच उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यात…\nउस्मानाबाद लोकसभेला बोरकरांनी ताणले शिवधनुष्य\n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम…\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा…\nप्रियंका चोप्रा जोनास बनली बॉलीवूड क्वीन आणि सलमान खान बनला बॉलीवूड…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/supreme-court-relief-to-arjun-khatkar/", "date_download": "2019-01-17T05:03:52Z", "digest": "sha1:KTPZB2NTQ5Y53BMDIJEGWBLWXGTZMAJM", "length": 6536, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अर्जुन खोतकरांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअर्जुन खोतकरांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा \nआमदारकी सह मंत्रिपद देखील कायम\nटीम महाराष्ट्र देशा: शिवसेनेचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या आमदारकीसंदर्भात आज सर्वोच्च न्यायलयाने दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायलयाने अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देत मंत्रिपद देखील कायम ठेवण्याचा निर्णय दिला आहे.\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती पी.व्ही.नलावडे यांनी अर्जुन खोतकरांची आमदारकी रद्द केली होती. त्यानंतर त्यांच्या आमदारकीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होती .\nदरम्यान, खोतकारांची आमदारकी तांत्रिक मुद्द्यावर न्यायालयाने रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र याबाबत मी सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं अर्जुन खोतकरांसमवेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही ठणकवलं होतं.\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nसंतप्त शिवसैनिकांनी केले निलेश राणेंच्या पुतळ्याचं महाडमध्ये दहन\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे…\nशहर मध्य विधानसभा मतदार संघ माझ्या हक्काचा सोडणार नाही – आ.…\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\nभाजपला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; रथयात्रेची परवानगी नाकारली\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=3704", "date_download": "2019-01-17T04:48:20Z", "digest": "sha1:5NUXVPN6G3NLYQVTC5VL344QZGU4PHY3", "length": 8675, "nlines": 77, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nआर्थिक आघाडीवर मोदी सरकार अपयशी\nडॉ. भालचंद्र मुणगेकर यांची सडेतोड टीका\nइंदापूर : मोदी सरकार आर्थिक आघाडीवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशी सडेतोड टीका राज्यसभेचे माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी गुरूवारी केली. कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या १२ व्या पुण्यतिथीनिमित्त इंदापूर येथील प्रांगणात कर्मयोगी व्याख्यानमालेत ‘भारतासमोरील आर्थिक आव्हाने : स्वरूप आणि उपाय’ या विषयावर बोलताना मुणगेकर यांनी आपली मते मांडली. राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.\nदेशात गेल्या अकरा वर्षांत २ लाख ६० हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. आज आर्थिक प्रगतीचा दर २ टक्क्यांनी कमी झाला आहे. नोटाबंदीचा प्रयोग पूर्णपणे अपयशी ठरला. जीएसटीमध्ये बदल करून हे बिल पाच टप्प्यांत केले आहे. आज डिझेल व पेट्रोलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. देशात बेरोजगारी, भ्रष्टाचार वाढला असून स्वातंत्र्यानंतरचे सर्वांत अपयशी अर्थमंत्री म्हणून अरुण जेटली ठरले आहेत. सहकार चळवळीने राज्यात आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवल्याचा इतिहास आहे. पण सध्या सहकार चळवळ मोडीत काढण्याचा काही लोकांचा प्रयत्न चालू आहे. परंतु, ही चळवळ कुणीही नष्ट करू शकणार नाही, असेही मुणगेकर यांनी सुनावले.\nसंस्थेचे सचिव मुकुंद शहा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, ऍड. कृष्णाजी यादव, तुकाराम जाधव, प्रा. बाळासाहेब खटके, भरत शहा, रमेश जाधव, मयूर पाटील, मंगेश पाटील, चित्तरंजन पाटील, दीपक जाधव, महेंद्र रेडके व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महादेव वाळुंज आणि प्रा. बाळासाहेब पराडे यांनी केले. उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे यांनी आभार मानले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://nvgole.blogspot.com/2013/11/blog-post_14.html", "date_download": "2019-01-17T05:00:44Z", "digest": "sha1:IZGVZRDWAXNJ7TMIOQJXRQLYSLSYOMEA", "length": 42444, "nlines": 327, "source_domain": "nvgole.blogspot.com", "title": "नरेंद्र गोळे: नवे व्यवसाय", "raw_content": "\n'मला जाणून घे, मला जाणून घे' म्हणणार्‍या चराचराला, कलाकलानी जाणून घेत असता, जी संपन्नता लाभली, ती कले कलेने सुहृदास सादर समर्पित करावी म्हणूनच हा प्रयास. वाचकासही सुरस वाटावा, हीच प्रार्थना\nप्रारणांचे स्वरूप आणि प्रारणसंसर्ग\nशेठ वालचंद हिराचंद ह्यांच्या वडिलोपार्जित बिडी व्यवसायातून, ते वडिलांशी भांडून, निर्धाराने बाहेर पडले आणि साखर उद्योगाची पायाभरणी केली. का तर समाजविघातक व्यवसायांनी स्वतःचे पोट भरणे त्यांना मंजूर नव्हते. साखरेचा व्यवसाय, त्याकाळी त्यांना समाजोद्धारक वाटला होता. आज; साखर, मीठ, तेल, तूप इत्यादी संहत पदार्थांचा आरोग्यरक्षणातील अपूर्व अडथळा पाहता; साखर व्यवसाय समाजास कितपत हितकर आहे, ह्याविषयीच प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे. शिवाय, साखरेच्या हव्यासाने, सर्व जमिनी ऊस पिकवू लागल्याने, भूजल पातळीचा झालेला र्‍हास आणि इतर आरोग्यपोषक अन्नधान्याखालील जमिनींत झालेली लक्षणीय घट पाहता (साखरेचा भाव आज गव्हापेक्षाही घटलेला दिसून आल्यास नवल नाही तर समाजविघातक व्यवसायांनी स्वतःचे पोट भरणे त्यांना मंजूर नव्हते. साखरेचा व्यवसाय, त्याकाळी त्यांना समाजोद्धारक वाटला होता. आज; साखर, मीठ, तेल, तूप इत्यादी संहत पदार्थांचा आरोग्यरक्षणातील अपूर्व अडथळा पाहता; साखर व्यवसाय समाजास कितपत हितकर आहे, ह्याविषयीच प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे. शिवाय, साखरेच्या हव्यासाने, सर्व जमिनी ऊस पिकवू लागल्याने, भूजल पातळीचा झालेला र्‍हास आणि इतर आरोग्यपोषक अन्नधान्याखालील जमिनींत झालेली लक्षणीय घट पाहता (साखरेचा भाव आज गव्हापेक्षाही घटलेला दिसून आल्यास नवल नाही), आजला साखर व्यवसायही समाजविघातक मानावा काय, ह्यावर चर्चा होऊ शकेल. मात्र आजमितीस निर्माण होणारे काही कालसापेक्ष नवे व्यवसाय समाजास पोषक आहेत की घातक ह्याचाच उहापोह इथे करायचा आहे.\nहे व्यवसाय, त्या व्यावसायिकांच्या उपजीविकेचा आधार आहेत ह्यात काही संशय नाही. मात्र त्यांच्या ग्राहकांना, त्यांच्या व्यवसायाने प्रभावित होणार्‍या समाजाला, कितपत लाभकारक आहेत, हे निश्चितपणे कळू शकेल, अशी आज परिस्थिती नाही.\nआधुनिक महानगरांतील उपनगरांच्या मुख्य रस्त्यांवरच्या पदपथांवर तुम्हाला, डौलाने गायी बांधलेल्या दिसतील. त्यांना आवश्यक असलेल्या सकस खाद्यपदार्थांचे लाडू, गवत, चारा इत्यादींच्या साठ्यांसह त्यांचे मालकही ऐसपैस दुकान लावून बसलेले असतात. अशा दुकानांचा एकूण थाट आणि रुतबा पाहता, पदपथ रिकामे करत फिरणार्‍या महापालिकेच्या मोटारींपासून त्यांना अभय मिळत असावे, असे वाटण्यास वाव राहतो. अशा दुकानांच्या आसपास मंदिरही हमखास आढळून येते. मात्र हा व्यवसाय अमूक लोकच करत असावेत, असे निश्चयाने सांगता येणार नाही. हिंदू लोक, जैनांच्या पुण्यसंचयार्थ गायी पाळण्याचा व्यवसाय करतात, असेही असण्याची शक्यता दाट आहे. एरव्ही सन्मानाने मालकाच्या घरात राहणार्‍या ह्या गायी, व्यवसायाच्या वेळात मात्र महापालिकेच्या पदपथावरील मोक्क्याच्या जागांवर, हक्काने पुण्यवितरणाचा “धर्मगाय” व्यवसाय करण्यास हजर होत असतात. गायीचा मालक, व्यवसायाच्या वेळापत्रकानुसार ठराविक जागी; गाय, गायचारा, दुकानचालक इत्यादी सामग्री वेळेवर उपस्थित राहील ह्याची दक्षता घेतो. दुकानचालक, पुण्यसंचयार्थ येणार्‍या ग्राहकांकडून पैसे घेऊन, आपल्याच गायीला, आपलाच चारा, ग्राहकाच्या पैशाने भरवतो. ह्याकरता वापरलेली जागा महापालिकेची असते. त्या जागेवरून चालणार्‍यांना, तेवढ्यापुरते रस्त्यावर उतरून घ्यावे लागते. रस्त्यावर त्यामुळे रहदारी तुंबते. पण त्याचे काय एवढे मनाला लावून घ्यायचे पुढेमागे धर्मगाय-मालक-चालक संघटनेच्या पदाधिकार्‍यांकडे ह्यासंदर्भात आपण आपले नम्र निवेदन सादर करावे, झाले\nअशा दुकानांची वेळापत्रके, दरपत्रके, त्यांच्या मांडणीची सुरेख प्रकाशचित्रे, दुकानचालकांच्या मुलाखती, ग्राहकांचा तौलनिक, सांख्यिकी अभ्यास इत्यादी विषय, शोधक पत्रकारांच्या लक्ष्यवेधावर (हिटलिस्ट) राहण्यास आमची काहीच हरकत नाही. वाचकांपैकी कुणी ह्यावर काही काम केल्यास अवश्य कळवावे.\nआधुनिक महानगरांतील उपनगरांच्या मुख्य (म्हणजे विद्युत पारेषण तारांच्या खालच्या जागेतील, रेल्वेकाठच्या चिरटोळ्या, सुशोभित जागांवरील, किंवा “नाना-नानी पार्क” ह्या नावाने इतरांकरता, पक्षी, हास्यक्लबांकरता निर्माण केलेल्या महापालिकेच्या) उद्यानांच्या महाद्वारांकाठच्या जागा, ह्या अशा “आरोग्यपेयां”च्या दुकानांसाठी फारच सोयीच्या असतात. स्थानिक नगरसेवकांच्या आशीर्वादाने, किंवा त्याच्याच नातेवाईकांना चालविण्याकरता असे व्यवसाय अत्यंत सोयीचे मानावेत. अशा दुकानांतून दुधी, गाजर, काकडी, मुळा, भाजीपाले इत्यादीकांचे रस कलंकहीन पोलादाच्या (सरळ स्टेनलेस्टीलच्या म्हणा की राव) बरण्यांतून विक्रीस उपलब्ध केले जात असतात. वेळ सकाळी सहा ते सात. अशाप्रकारे नित्यनियमाने रसपान करणारे लोक आरोग्याने मुसमुसत आहेत असे कुणाला लक्षात आल्यास, सदरहू लेखकाचे निदर्शनास आणून द्यावे. रसनिष्पादनार्थ वापरल्या जाणार्‍या फळ-भाज्यांची गुणवत्ता, दरपत्रके, ग्राहकांच्या आवडी-निवडीतील प्राधान्ये ह्याबाबतच्या माहितीत, एखादा मुमुक्षू वाचकही मोलाची भर घालू शकेल.\nकुठल्याशा मंदिराच्या जीर्णोद्धार प्रसंगी २,००० कबुत्तरे मुक्त करण्यात आली अशी बातमी वाचल्यावर साहजिकच प्रश्न निर्माण होतो की, मुळात ती कुठून बंदिस्त करून आणली अशी बातमी वाचल्यावर साहजिकच प्रश्न निर्माण होतो की, मुळात ती कुठून बंदिस्त करून आणली का आणली आता इथे मुक्त केल्याने आसपासच्या लोकांना ती कशीकाय लाभदायक ठरू शकतील इत्यादी इत्यादी. पण मग ते म्हणतील की, तुम्ही शंकाखोरच फार आहात बुवा. जाऊ द्या ना\nखैर, जाऊ दिले. आता हा व्यवसाय सुरू झालेला आहे. कसला पुण्यार्जनाचा. जागा - आधुनिक महानगरांतील उपनगरांच्या कुठल्याही रस्त्यावर किराणा मालाच्या दुकानासमोर. वेळ - सकाळी साडेपाच सहाच्या सुमारास. पोरकिडे, सोंडे न लागलेले ज्वारी, बाजरी, असले आरोग्यदायी धान्य भस्सकन पदपथावर भिरकावले जाते. निमिषार्धात असंख्य कबुत्तरे कुठुनशी फडफडत येतात. दाणे टिपू लागतात. दूर गुजरातेत, कच्छच्या रणात तर दररोज शेकडो पोती धान्य, वाहने भरभरून “पक्षी-चुग्गा-घरात” आणून टाकतात. सायबेरियातून आलेले पाहुणे, ते खाद्य अत्यंत आदराने उदरस्थ करतात. ते सोडा. पण शहराच्या पदपथावरली ही दुकाने, महापालिकेच्या जागेवर पुण्यार्जनसोहळा बारा महिने, दररोज सकाळी सुखेनैव पार पाडतात. पादचार्‍यांना तेवढ्यापुरते काहीसे पाय-उतार व्हावे लागते इतकेच काय ते\nम्हणजे अर्थातच रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे तारण करणे. त्यांना बिस्किटे पुरविणे. पेडिग्री (कुत्र्यांचे आवडते, विलायती, पशुखाद्य) पुरविणे. कुत्रा चावल्याची असंख्य प्रकरणे रोज घडत असतात. भटक्या कुत्र्याने लहान मुलाचे लचके तोडल्याची घटनाही ऐकिवात आहे. त्यांच्या भुंकण्याच्या उच्छादाने त्रस्त झालेले लोकही काही कमी नाहीत. त्यामुळेच, भटक्या कुत्र्यांना पूर्वी महापालिकेचे लोक ठार मारत असत. मग प्राणीरक्षकांच्या भूतदयेस न्यायालये कुमक पुरवू लागली. काही प्राणीरक्षक तर इथपर्यंत म्हणू लागले की एखाद्या मुलाचे लचके तोडलेही असतील, म्हणून काय समस्त श्वानजातीच्याच निर्मुलनाचे उपाय करायचे की काय त्यामुळे माननीय न्यायालयाचा आता भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचा हुकूम आहे.\nतुम्ही काहीही करा हो पण जोपर्यंत “सार्वजनिक-श्वान तारण” हा व्यवसाय म्हणून स्थिरपद आहे, तोवर कुणाची काय बिशाद आहे, भटक्या कुत्र्यांचे अन्न तोडण्याची पण जोपर्यंत “सार्वजनिक-श्वान तारण” हा व्यवसाय म्हणून स्थिरपद आहे, तोवर कुणाची काय बिशाद आहे, भटक्या कुत्र्यांचे अन्न तोडण्याची तर हा व्यवसाय आहे. हा व्यवसाय करणारा, त्यातून कुठलीही भौतिक गोष्ट मिळवत नाही. कदाचित आनंद मिळवत असेल. कदाचित पुण्य. पण हा व्यवसाय चालतो मात्र महापालिकेच्याच जागेवर. विनामूल्य. श्वान-भोजन-काळात पादचार्‍यांना जरा वळणाची वाट चालावी लागते इतकेच.\nहे सर्व चारही व्यवसाय करणारे लोक नेहमीच उन्नतमाथा राहत असतात. त्यांना सार्वजनिक जागेचा आपण आपल्या व्यवसायाकरता उपयोग करून घेत आहोत हे चांगलेच माहीत असते. मात्र त्याखातर उगाचचची अपराधी भावना बाळगण्याचा त्यांचा स्वभाव नसतो. आपल्या समाजाचीही धारणा अशीच राहिलेली आहे की, स्वार्थासाठी जर कुणी सार्वजनिक जागेचा वापर करत असतील तर त्यांचा जीव तीळ-तीळ तुटतो. मात्र परमार्थाकरता चाललेल्या गैर- (का असेना) वापराकडे ते जाणून बुजून काणा-डोळाच करतात. ह्या व्यवसायिकांचीही दृढ श्रद्धा अशीच असते की, “आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे.” ह्या व्यवसायिकांच्या कामाच्या वेळाही काहीशा आगळ्याच असल्याने, महापालिकेचे कर्मचारी त्यावेळी काम करण्यासाठी नियुक्तच नसतात.\nडोळस सिंहावलोकन आवश्यक आहे\nआता अशा प्रकारच्या व्यवसायिकांनी माझे काय घोडे मारले आहे म्हणून मी असल्या चांभार चौकशा चालविल्या आहेत म्हणून मी असल्या चांभार चौकशा चालविल्या आहेत कुठलेही नाही. मला प्रामाणिकपणे असे वाटते की, काही व्यवसाय हे मुळातच अनावश्यक असतात. जसे की वकीली. तसेच मला हेही व्यवसाय अनावश्यक वाटतात. त्याच्यामुळे, म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो. माणसे अनावश्यक व्यवसाय करू लागली की, समाज दिशाहीन होत भरकटत जातो, असे मला (उगाचच) वाटत राहते. तुम्ही काय म्हणता\nLabels: नवे व्यवसाय, लेख\nअगदी मुद्द्यावर बोट ठेवलं आहे आपण कोणीही उठावं. लोकांच्या डोळ्यांत धूळफेक करावी आणि पैसा कमवावा असे चित्र हल्ली वारंवार दिसू लागलं आहे. स्थानिक पातळीवर आढळणाऱ्या अयोग्य गोष्टीविरुद्ध आवाज उठविण्याची सामान्य माणसाची इच्छाशक्ती किमान पातळीवर पोहोचली आहे हे फार चिंतेची बाब आहे\nआपल्याला मुद्दा पटला. हे वाचून आनंद झाला.\nआपला समाज कधी स्वतःचा भार स्वतःचेच शिरावर उचलायला शिकणार इतरांना त्रास न होता आपण आपला व्यवसाय करू शकू काय इतरांना त्रास न होता आपण आपला व्यवसाय करू शकू काय ह्याचे प्रशिक्षण आपल्या संस्कृतीत गुंतवण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.\nनवे व्यवसाय असे शीर्षक पाहिल्यावर मला कल्पना नव्हती, की आपण लिहिलेला हा लेख नव्या दृष्टीकोनातून लिहिला आहे. वाचता वाचता आपले विचार पटले या संदर्भात नव्याने निघालेले अनेक व्यवसाय आणि त्यांची यादी देता येईल. हल्ली बोकाळलेले दूरचित्रवाणीचे कार्यक्रम आणि त्यातून पोट भरण्याची मिळालेली संधी हे आणि इतर नव्या व उद्बोधक विचारांसाठी मी आपली अनुदिनी पाहात असतो. आज पुनः अनुभव आला.\nमी लिहितो त्या अनुदिनी\n६. आरोग्य आणि स्वस्थता\nऍट जीमेल डॉट कॉम\n॥ एकात्मता स्तोत्र ॥\nअक्षरधाम मंदिर नवी दिल्ली\nअप-१: आहार आणि आरोग्य\nअप-३: प्रशासनाकडे वळून बघतांना\nअमूल द टेस्ट ऑफ इंडिया\nअसामान्य व्यक्तींनी काढलेली असामान्य व्यक्तींची रेखाचित्रे\nआव्हान जम्मू आणि काश्मीरातील छुप्या युद्धाचे\nउत्तराखंडाची सहल भाग-१: पूर्वतयारी\nउत्तराखंडाची सहल भाग-२: मुंबईच बरी\nउत्तराखंडाची सहल भाग-३: उत्तराखंडातील वनस्पती\nउत्तराखंडाची सहल भाग-४: हायड्रन्झिया आणि नावा\nउत्तराखंडाची सहल भाग-५: पशुपक्षी\nउत्तराखंडाची सहल भाग-६: देवभूमी\nउत्तराखंडाची सहल-७: पर्यटन प्रणालीने काय द्यावे\nऊर्जस्वला वर्चस्वला अतिनिष्चला विजये\nएक-चित्र यदृच्छय बिंदू बहुशिक्कारेखन\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी १-उज्जयिनी\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी २-इंदौर\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ३-मांडू ओंकारेश्वर\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ४-ओंकारेश्वर\nकवी माधव ज्यूलियन यांचा आज जन्मदिन\nका रे असा अबोल तू\nकानानी बहिरा मुका परी नाही\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०१\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०२\nचला गड्यांनो शेतीबद्दल बोलू काही\nचिनाब नदीवरला लोहमार्ग पूल\nजय संवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा\nजलतज्ञ माधव आत्माराम चितळे\nठसठशीत वास्तवावरचे परखड भाष्य – ठष्ठ\nतू संघ संघ जप मंत्र निजांतरात\nदिव्य मी देत ही दृष्टी\nदीपावलीच्या तसेच नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nदेखण्या घुबडाची निर्मम हत्या\nपद्मविभूषण ई.श्रीधरन यांस मानाचा मुजरा\nपहिल्या अणुस्फोटक-प्रकल्पाचा मुख्याधिकारीः जनरल लेस्ली ग्रुव्हज\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: १\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: २\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: ३\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: ४\nपुस्तक परिचयः आव्हान जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे\nपुस्तक परिचयः डॉ. आई गणेश तेंडुलकर\nपुस्तक परिचयः पर्वतावरील पुनर्जन्म\nपुस्तक परिचय: परत मायभूमीकडे\nपुस्तक परिचय: पर्यटन सम्राट\nपुस्तकपरीक्षण: नॉट ओन्ली पोटेल्स\nपेंच अभयारण्यात एक दिवस\nप्रामाणिकपणा अनमोल असतो. तो अभंग असू द्यावा\nबारा चेंडूंच्या कोड्याचे उत्तर\nब्लॉग माझा-२०१२ पुरस्कार प्रमाणपत्र\nब्लॉग माझा-३ स्पर्धेचा निकाल\nभारतीय जनतेला लोकशाहीने काय दिले\nमराठी उच्च शिक्षण समिती\nमहिला वैज्ञानिक अनुपमा कुलकर्णी\nमेळघाट २०१२ – २०१३\nमेवाडदर्शन-२: पहिला दिवसः माऊंट अबू\nमेवाडदर्शन-३: दुसरा दिवसः माऊंट अबू\nमेवाडदर्शन-४: तिसरा दिवसः हल्दीघाटी व नाथद्वार\nमेवाडदर्शन-५: चौथा दिवसः उदयपूर\nमेवाडदर्शन-६: पाचवा दिवसः चित्तौडगढ\nमेवाडदर्शन-७: सहावा दिवसः पुष्कर\nमेवाडदर्शन-८: सातवा दिवसः रणथम्भोर\nमेवाडदर्शन-९: आठवा दिवसः जयपूर\nरुग्णोपयोगी साहित्य सेवा संस्था\nविकसित भारताची संकल्पना लेख\nविडंबने-२ दासबोध आणि उदासबोध\nविडंबने-४ 'रांगोळी घालतांना पाहून'\nविडंबने-५ 'माझे जीवन गाणे'\nविडंबने-६ 'स्वयंवर झाले सीतेचे'\nशालेय शिक्षणात काय असावे\nसारे जहाँ से अच्छा\nसिक्कीम सहल-१०: भारतीय वनस्पती उद्यान\nसिक्कीम सहल-२: कोलकाता स्थलदर्शन\nसिक्कीम सहल-३: मिरीक स्थलदर्शन\nसिक्कीम सहल-४: चहाचे मळे\nसिक्कीम सहल-५: हिमालयन पर्वतारोहण संस्था\nसिक्कीम सहल-६: गान्तोक शहरदर्शन\nसिक्कीम सहल-९: गान्तोक ते न्यू जल पैगुडी\nहिताची निगा किती करावी\nअसती नितळ इतके चेहरे\nआई तुला प्रणाम (वंदे मातरम्‌ चा अनुवाद)\nइथेच कुठे मन आहे, पायतळी येवो ना\nऐकून जा ना हृद-कथा\nकाय सजणात माझ्या कमी\nजा रे जा योग्या तू निघून जा\nतू इथे प्रवासी अन् हा निवारा जुजबी आहे\nदिस हे बहारीचे, तुझ्या माझ्या पसंतीचे\nपाऊली यांचा वगळ सिद्धांत\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये\nपौर्णिमेचा चंद्र वा सूर्यच जणू की तू\nमज सांग ए मना तू\nयावरून असे तू न समजावे\nवारंवार तुला काय समजवे\nसाथ देण्याचे जर का तू करशील कबूल\nहर क्षणी बदलते आहे रूप जिंदगी\nहे रूपवती तू जाग तुला प्रेम पुकारे\nहृदयोपचार घेत असतांना मी वाचलेली पुस्तके\nभूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय\nपुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस\nमिसळपाव वरील माझे लिखाण\n\"तो सलीम राजपुत्र\" चा हिंदी अनुवाद \nकोई लौटा दे मेरे, बीते हुए दिन\nपुष्पक यानात भानू आणि पार्वती\n१. ब्लॉग माझा-३, या २०१० मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत ह्या अनुदिनीचा ४-था क्रमांक आलेला होता. परीक्षक लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी) विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक सा. साधना आणि माधव शिरवळकर (आयटी तज्ज्ञ) हे होते. पारितोषिक वितरणाचा हा कार्यक्रम २६ डिसेंबर २०१० रोजी ध्वनिचित्रमुद्रित करून, रविवार, २७ मार्च २०११ रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत स्टार माझा ह्या दूरदर्शन वाहिनीवरून प्रसारित केला गेला.\n२. २०१२०८२७ रोजी वाचावे नेटके ह्या लोकसत्तेच्या सदरात ह्या अनुदिनीचा परिचय श्री.अभिनवगुप्त ह्यांनी “वाचावे नेट-के : ग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार अभिनवगुप्त - सोमवार२७ ऑगस्ट २०१२” ह्या शीर्षकाखाली करून दिला.\nग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार: दुवा-१\nग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार: दुवा-२\n३. वाचावे नेटके मधील लेखानंतर मायबोली डॉट कॉम वर अनेकांनी अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या.\n४. ‘एबीपी माझा’च्या ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेच्या चौथ्या पर्वात ह्या अनुदिनीस प्रथम पसंतीच्या पाच अनुदिनींमध्ये तिसरे स्थान देण्यात आलेले आहे.\nए.बी.पी. माझाच्या संकेतस्थळावरील निकालाची घोषणा\nब्लॉग माझा कौतुक सोहळा रविवार, ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वा. एबीपी माझावर प्रक्षेपित केला गेला.\nब्लॉग माझा कौतुक सोहळा\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०१\nअभंग , ओवी , घनाक्षरी इत्यादी पद्यप्रकारांत लघुगुरू हा भेद नाही. स्थूलमानाने सर्व अक्षरे सारख्याच दीर्घ कालांत म्हणजे गुरूच उच्चारायची असत...\nजयपूर मी आकाशातून, आगगाडीतून, बसमधून, जीपमधून आणि पायी फिरून पाहिलेले आहे. अर्वाचीन भारतातल्या आधुनिक शहरांपैकी एक अतिशय देखणे शहर आहे जयपू...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/share-market-news-8/", "date_download": "2019-01-17T04:58:30Z", "digest": "sha1:YVWC2Q7QZOSTRAHAQZFMOTBL2VLPQQ3S", "length": 11811, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजागतिक बाजारातून नकारात्मक संदेश\nशेअरबाजार निर्देशांकांचे कोसळणे चालूच\nजेट एअरवेजचे शेअर 6 टक्‍क्‍यांनी घसरले\nआर्थिक अडचणीत असलेल्या जेट एअरवेजला शेअरबाजारातून बराच फटका बसत आहे. कंपनीने सरकारी बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाचा हप्ता चुकविल्यानंतर काल जेट एअरवेजचे शेअर 3 टक्‍क्‍यांनी कोसळले होते. त्याचबरोबर आता बऱ्याच पतमानांकन संस्थांनी लघु आणि दीर्घ पल्ल्यात कंपनीचे भविष्य फारसे चांगले नसल्याचे सूचित केले आहे. या कारणामुळे आजही जेट एअरवेजच्या शेअरच्या भावात 6 टक्‍क्‍यांची घट झाली.\nमुंबई – जागतिक परिस्थिती खराब होत चालली आहे. चीनचा विकासदर केवळ 6.5 टक्‍के मोजला गेला आहे. त्याचबरोबर जागतिक विकासदर कमी होत असल्यामुळे जागतिक शेअरबाजारातील निर्देशांक कमी होत आहेत.\n12 वर्षात प्रथमच ऍपल कंपनीने आता महसूल कमी होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अमेरिकेच्या शेअरबाजारावर नकारात्मक परिणाम झाला. त्यातच केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी योजना आणण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. या कारणामुळे भारताच्या आर्थिक शिस्तीवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. या सर्व घडामोडींचा परिणाम कालच्याप्रमाणे आजही शेअरबाजारावर होऊन निर्देशांक कोसळले.\nगुरुवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 1.05 टक्‍क्‍यांनी म्हणजे 377 अंकांनी कमी होऊन 35513 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 120 अंकांनी कमी होऊन 10672 अंकांवर बंद झाला.\nअमेरिकेचे शेअरबाजार कोसळल्यानंतर सकाळी आशियायी शेअरबाजार निर्देशांकातही मोठी घट झाली. त्यामुळे कुंपनावर बसून असलेल्या गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफेखोरी केल्याचे ब्रोकर्सनी सांगितले. त्यातच अमेरिकेचे प्रशासन ठप्प आहे. त्यातून मार्ग निघण्याची कोणतीही शक्‍यता सध्या अजिबात दिसून येत नाही.\nजागतिक विकासदर कमी होणार असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला निर्यातीचा आधार कमी मिळणार नसल्यामुळे धातू क्षेत्राचे शेअर कालपासून कमी होत आहेत. त्याचबरोबर औषधी आणि वाहन क्षेत्रही पिछाडीवर आहे. या क्षेत्रातील कंपन्याचे शेअर आजही 2 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाले.\nअसे बोलले जात आहे की, केंद्र सरकार प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांना प्रति एकर 4000 रुपये देण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना इतरही सवलती देण्याचा सरकारचा विचार आहे. त्याचा परिणाम सरकारच्या ताळेबंदावर होऊ शकतो या कारणामुळे शेअरबाजारात विक्रीचा जोर वाढल्याचे काही ब्रोकर्सनी सांगितले.\nजागतिक नकारात्मक परिस्थितीमुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी काल 621 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. त्याबरोबर आतापर्यंत निर्देशांकाना आधार देणाऱ्या देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी काल 226 कोटी रुपयाचा नफा काढून घेतला. याचा परिणाम कालच्याप्रमाणे आजही रुपयाच्या मूल्यावर झाला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपरत मागविलेल्या वाहनांची संख्येत मोठी वाढ\nजग्वॉर लॅंड रोव्हरची खर्चात बचत करण्याची मोहीम\nविविध क्षेत्रांत एनपीएचा धुमाकूळ\nसरकारी बॅंकांनी व्यावसायिक व्हावे\nआयकराची मर्यादा 5 लाख होण्याची शक्यता\nटाटा मोटर्सच्या जागतिक विक्रीत वाढ\nम्युच्युअल फंडाची लोकप्रियता कायम\nमंडई परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी\nबसस्थानक परिसरातील कोंडीने नागरिक त्रस्त\nई-बस चार्जिंग पॉइंटसाठी निधी मंजूर\nप्रकल्प का रखडले याची माहिती द्यावी\nवाईच्या पूर्व भागात टंचाईचे सावट\nमिळकतकरामध्ये 12 टक्‍क्‍यांनी होणार वाढ\nसरकारी शाळांच्या गुणवत्तेचा टक्का वाढला\nसाडेआठ लाख विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा\nपाचवड येथे भीषण अपघातात एक ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/national/25-public-temples-will-govern-by-government", "date_download": "2019-01-17T05:02:27Z", "digest": "sha1:V2JTKTEFTRIPMZYEMS7BF4SULZI3ES4B", "length": 11162, "nlines": 130, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "25 public temples will govern by government | Yuva Sahyadri", "raw_content": "\nभारताचा कांगारूंवर ‘विराट’ विजय, महेंद्रसिंग धोनी ठरला मॅच-फिनिशर\nनेफडो संस्थेच्या वतीने देशमुखवाडी येथे जीवनावश्यक वस्तुंचे वाटप\nकोहलीच्या भारताचा ऐतिहासिक पराक्रम, ऑस्ट्रेलियाला केले त्यांच्याच देशात पराभूत\nथायलंडविरुद्ध चार गोलांसह भारताची दमदार सलामी\nबेंगळुरू बुल्स प्रो-कबड्डीचा नवा ‘चॅम्पियन’\nगुजरात यूपीवर भारी, अंतिम सामन्यात गाठ पुन्हा एकदा बेंगळुरूशी\nकरून दाखवले… भारताची ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत २-१ आघाडी\nबुलढाण्याच्या बालारफिक शेख ठरला यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’\nहम नही सुधरेंगे… सर्वात वेगवान ‘ट्रेन १८’ वर चाचणीदरम्यान दगडफेक\nरणजी करंडक: मुंबई विरुद्ध बडोदा सामना अनिर्णित\nHome राष्ट्रीय २५ सहस्र सार्वजनिक मंदिरांचे व्यवस्थापन सरकार पाहणार\n२५ सहस्र सार्वजनिक मंदिरांचे व्यवस्थापन सरकार पाहणार\nमशिदी आणि चर्च यांच्या संदर्भात असा कायदा करण्याचे धाडस सरकार कधी दाखवणार मध्यप्रदेशात सार्वजनिक मंदिरांच्या व्यवस्थापनासाठी लवकरच नवीन कायदा \n( राज्यकारभार योग्य प्रकारे करू न शकणारे सरकार राज्यभरातील एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या मंदिरांचे व्यवस्थापन कसे पहाणार \nवैदिक कर्मकांड जाणणारे पुजारीच मंदिरात पूजा करणार \nभोपाळ – मध्यप्रदेशमध्ये शासकीय किंवा अर्पणात मिळालेल्या भूमीवर बांधण्यात आलेल्या सार्वजनिक मंदिरांचे व्यवस्थापन राज्य सरकार पहाणार आहे. याविषयीच्या कायद्याचे प्रारूप सिद्ध झाले आहे. हे प्रारूप विधानसभेच्या आगामी अंदाजपत्रकाच्या सत्रात पटलावर ठेवण्यात येणार आहे. राज्यात अशी २५ सहस्र मंदिरे असल्याचा अंदाज आहे. यातील २१ सहस्र मंदिरांची सूची सिद्ध झाली आहे. संस्कृती विभागाचे प्रमुख सचिव मनोज श्रीवास्तव यांनी याला दुजोरा दिला आहे.\n१. या कायद्यानुसार मंदिराचे सध्याचे व्यवस्थापन आणि व्यवस्था यांच्यात कोणतेही पालट करण्यात येणार नाहीत.\n२. मंदिराच्या संचालनासाठी प्रत्येक मंदिराची स्वतंत्र समिती असणार आहे. या समितीचे संचालन जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार सांभाळणार आहेत. या समितीत स्थानिक लोकांचाही सहभाग असणार आहे.\n३. या मंदिरांमध्ये जे पुजारी सध्या कार्यरत आहेत, तेच पुढेही असणार आहेत; मात्र त्यांना कर्मकांडाचे किती ज्ञान आहे, याचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. यात अपात्र ठरणाऱ्या पुजाऱ्यांच्या स्थानी नवीन पुजाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.\n४. नवीन पुजाऱ्यांच्या नियुक्तीचे अधिकार स्थानिक समितीला असणार आहे आणि गावांमध्ये हा अधिकार ग्रामसभेला असणार आहे.\n५. या मंदिराची संपत्ती सरकार कह्यात घेणार नाही. तथापी मंदिर आणि त्याच्या संपत्तीचा संपूर्ण अहवाल महसूल विभागाकडे असणार आहे. अर्पणाचा हिशोब ठेवण्यात येईल आणि हा पैसा मंदिराच्या विकासासाठी लावण्यात येईल.\n( श्रीकृष्ण उपाध्ये, पनवेल ‘सनातन प्रभात’ मधून साभार )\nदुर्गरक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित किल्ले साल्हेर (बागलाण) गडस्वच्छता मोहिम\nहम नही सुधरेंगे… सर्वात वेगवान ‘ट्रेन १८’ वर चाचणीदरम्यान दगडफेक\nविधानसभा निवडणुकांत भाजप बॅकफूटवर, काँग्रेसचा दे धक्का\nआंध्रप्रदेशमध्ये धर्मांधाकडून मंदिरातील पुजार्‍याची हत्या\nभारताचा कांगारूंवर ‘विराट’ विजय, महेंद्रसिंग धोनी ठरला मॅच-फिनिशर\nकोहलीच्या भारताचा ऐतिहासिक पराक्रम, ऑस्ट्रेलियाला केले त्यांच्याच देशात पराभूत\nथायलंडविरुद्ध चार गोलांसह भारताची दमदार सलामी\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nफोटो गॅलरी: आयएसएल एटीके वि नॉर्थईस्ट युनायटेड सामना पाचवा\nइंडियन सुपर लीग ५: पहिला सामना केरला ब्लास्टर्स विरुद्ध एटीके\nपश्चिम बंगाल भाजपचा बंद\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/agro/sarpanch-was-lucky-winners-157208", "date_download": "2019-01-17T06:10:58Z", "digest": "sha1:NDPYMELD6MEK6XDYMJSQ6PELNMOHRPLY", "length": 14384, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sarpanch was lucky winners सरपंच ठरले ‘लकी ड्रॅा’चे भाग्यवान विजेते | eSakal", "raw_content": "\nसरपंच ठरले ‘लकी ड्रॅा’चे भाग्यवान विजेते\nमंगळवार, 27 नोव्हेंबर 2018\nआळंदी, जि. पुणे - आळंदी येथे आयोजित आठव्या सरपंच महापरिषदेच्या निमित्ताने राज्यभरातील सरपंचांसाठी प्रायोजक आणि सहप्रायोजकांच्या वतीने खास लकी ड्रॅाचे आयोजन करण्यात आले होते.\nआळंदी, जि. पुणे - आळंदी येथे आयोजित आठव्या सरपंच महापरिषदेच्या निमित्ताने राज्यभरातील सरपंचांसाठी प्रायोजक आणि सहप्रायोजकांच्या वतीने खास लकी ड्रॅाचे आयोजन करण्यात आले होते.\nयामध्ये विक्रम टीच्या वतीने सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिग मशिन, डॅालिन सिडलर इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने मोबाईल पंप गार्ड आणि सोनाई पशु आहारच्यावतीने गिफ्ट हॅम्पर ही बक्षिसे कार्यक्रमातील मान्यवर वक्त्यांच्या हस्ते सरपंचांना प्रदान करण्यात आली. महापरिषदेत दाखल झालेल्या सरपंचांकडून लकी ड्रॅासाठी फॅार्म भरून घेण्यात आले होते. दोन्ही दिवसांतील प्रत्येक चर्चासत्राच्या दरम्यान हे लकी ड्रॅा विजेते काढण्यात येत होते. लकी ड्रॅाच्या विजेत्यांची नावे जाहीर केल्यानंतर सरपंचांनी जोरदार जल्लोष करीत त्यांचे अभिनंदन केले.\nविक्रम टीच्या सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिनचे विजेते - शरद सोनावणे, लाखेफळ, जि. नगर, बाळासाहेब घुले, शेकटे, जि. नगर, बेबीताई बुट्टे -पाटील, वराळे, जि. पुणे, वसंत देशमुख, पूस, जि. बीड, प्रकाश भुवड, घोसाळे, जि. रत्नागिरी, प्रशांत रणदिवे, सारोळा, जि. उस्मानाबाद, राजाराम जाधव, नेर्ले, जि. सिंधुदुर्ग, मुकुंद पुनसे, ममदापूर वणी, जि. अमरावती, बसवराज आरबोळे, तनवडी, जि. कोल्हापूर, राजेंद्र पाटील, दुंडगे, जि. कोल्हापूर, बुधाजी गवारी, हिवरे तर्फे मिन्हेर, जि. पुणे, वनिता राठोड, इंजोरी, जि. वाशीम, केदार उरुणकर, बुधवार पेठ, जि. कोल्हापूर, सागर उपर्वट, शेळद, जि. अकोला.\nडॅालिन सिडलर इलेक्‍ट्रॉनिक्सच्या वतीने मोबाईल पंप गार्ड - पंडित घाडगे, शेलुखुर्द, जि. यवतमाळ, गोविंद माकणे, अलगरवाडी, जि. लातूर, स्नेहा दळवी, पोफळी, जि. रत्नागिरी, अनिल उंदरे, ताबुळगाव, जि. परभणी, रावसाहेब पाटील, आडगाव, जि. जळगाव, अलका सावरकर, निमदरी, जि. अमरावती, शालन कांबळे, कुदनूर, जि. कोल्हापूर, संजय बगाडे, माळेगाव बाजार, जि. अकोला, रावसाहेब पाटील, आडावद, जि. जळगाव, सविता भांगरे, निगडे, जि. पुणे.\nसोनाई पशु आहारच्या वतीने गिफ्ट हॅम्पर - यशवंतराव मसराम, बोरी, जि. गोंदिया, तुकाराम डुकरे, खेडुळा, जि. परभणी, शीतल भोईर, पिंपळगाव जोगा, जि. पुणे, जनार्दन सोमवंशी, ताजपूर, जि. लातूर, डॉ. सूरज पाटील, मनारखेड, जि. अकोला, अमोल पाटील, मंद्रुळ कोळे, जि. सातारा, भूषण धनवटे, दात्याने, जि. नाशिक, सुखदेव बाबर, सराफवाडी, जि. पुणे, केदारी तेऊरवाडकर, किडवाड, जि. कोल्हापूर, लहू दरवकर, भिवंडी बोडुखा, जि. जालना.\nचिखली - चिखली येथील देहू-आळंदी मुख्य रस्त्यावर हातगाडी आणि पथारीवाले रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने सांयकाळी तीन ते चार तास कोंडी होते. त्यामुळे...\nपिंपरी - चऱ्होली ते लोहगाव जोडणारा रस्ता आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) प्रस्तावित रिंग रोड यामुळे शहरातील तळवडे आयटी पार्क...\nवाहतूक चौकीने कोंडी सुटणार\nरावेत - तळवडे गावात होणाऱ्या वाहतूक शाखेच्या चौकीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे तळवडे येथील वाहतूक समस्या सुटण्यास मदत होणार आहे. ...\nपिंपरी : मोटारीच्या धडकेत पोलिस जखमी\nपिंपरी (पुणे) : भरधाव वेगातील मोटारीने धडक दिल्याने पोलिस कर्मचारी जखमी झाला. ही घटना आळंदी जवळील देहू फाटा येथे घडली. रवींद्र सरमहाले (रा....\nअंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त लेण्याद्रीला गणेश भक्तांची गर्दी\nजुन्नर - आज मंगळवार ता. २५ डिसेंबर अंगारक संकष्टी चतुर्थीचा योग व नाताळची सुट्टी यामुळे अष्टविनायक 'श्री क्षेत्र लेण्याद्री' येथे श्री गिरीजात्मज...\nखाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nपिंपरी (पुणे) : मुद्दल आणि व्याजासाठी तरुणाच्या कुटुंबाला खासगी सावकाराने वारंवार त्रास दिला. या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=2616", "date_download": "2019-01-17T05:39:21Z", "digest": "sha1:L75PI4SGPVWBC7GXDPTEVNGFXH2JD44V", "length": 9789, "nlines": 83, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nअस्तित्वात नसलेली संस्था उत्कृष्ट\nजिओ इन्स्टिट्यूटवरून सर्व स्तरांतून टीका\nनवी दिल्ली: रिलायन्स फाऊंडेशनच्या अद्याप अस्तित्वातही न आलेल्या जिओ इन्स्टिट्युटचा देशातील सहा उत्कृष्ट संस्थांंमध्ये केंद्र सरकारने समावेश केल्याबद्दल कॉंग्रेस व शिक्षणक्षेत्रातील मान्यवरांनी खरमरीत टीका केली आहे.\nरिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी व त्यांची पत्नी नीता अंबानी यांच्यावर केंद्राची मेहेरनजर असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला. कॉंग्रेसने म्हटले की, अस्तित्वात नसलेली जिओ इन्स्टिट्युट ही उत्कृष्ट संस्था आहे हे कोणत्या निकषांच्या आधारे ठरविले हे स्पष्ट झाले पाहिजे.\nजवाहरलाल नेहरु विद्यापीठातील प्राध्यापक आयेशा किडवाई म्हणाल्या की, जिओ इन्स्टिट्युटला अद्याप स्वत:चे विद्यासंकुल, वेबसाइटी नाही.\nआयआयटी, अशोक युनिव्हर्सिटी, जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी यासारख्या सरकारी वा खासगी शिक्षणसंस्थांनी सर्वोत्तम विद्यार्थी घडविले तसे काहीही काम जिओ इन्स्टिट्युटकडून झालेले नाही. ही संस्था जन्माला येण्याआधीच ती जागतिक दर्जाची असल्याचा डांगोरा सरकारकडून पिटला जात आहे.\nजिओ इन्स्टिट्युटला उत्कृष्ट संस्थेचा दर्जा दिल्याबद्दल केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना देशभरातील अनेक जणांनी धारेवर धरले.\nबंगळुरूमधील आयआयएससीतील प्राध्यापकाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आयआयटी एम, आयआयटी केजीपी व अन्य महत्त्वाच्या संस्थांपेक्षा जिओ इन्स्टिट्युट कशी उत्कृष्ट आहे हे आम्हा सामान्य माणसांना कळलेले नाही. सरकारने याबाबत तोंड उघडायला हवे.\nयूजीसीने केले निर्णयाचे समर्थन\nदेशातील सहा उत्कृष्ट संस्थांची निवड करणार्‍या विद्यापीठ अनुदान आयोगाने मात्र आपल्या निर्णयाचे समर्थनच केले आहे. नवीन किंवा प्रस्तावित संस्थांकरिता ग्रीनफिल्ड श्रेणीच्या अंतर्गत जे नियम ठरविण्यात आले, त्यानुसारच जिओ इन्स्टिट्यूटची निवड झाली आहे.\nउत्कृष्ट संस्थांना अभिमत विद्यापीठांचा दर्जा देण्यासंदर्भातील विद्यापीठ अनुदान आयोगाने २०१७ साली तयार केलेल्या नियमानुसार, १० सरकारी व १० खासगी अशा वीस संस्थांची निवड करण्यात येईल. या संस्थांना पूर्ण शैक्षणिक व प्रशासकीय स्वायत्तता बहाल करण्यात येणार आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai?start=2754", "date_download": "2019-01-17T04:19:55Z", "digest": "sha1:KJ74FKVAVAT745ZMDWWOW5VSY2SQIAB3", "length": 6648, "nlines": 161, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मुंबई - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनवी मुंबई स्थायी समिती सभापती पद पुन्हा राष्ट्रवादीकडे\nतूर खरेदीत घोटाळ्याची सीबीआय चौकशी व्हावी- राधाकृष्ण विखे-पाटलांची मागणी\nनाशिक जिल्हा बँकेची कोंडी फुटणार; राज्य बँकेला मदत करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nशिवसेना नेत्यावर तुर घोटाळ्याचा आरोप\nफॅशन स्ट्रीटवरील फेरीवाल्यांना मुंबई महापालिकेने चांगलाच धडा शिकवला\nराजू शेट्टी रस्त्यावर उतरुन करणार आत्मक्लेश\nबोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 'राधा' या मादी बिबट्याचा मृत्यू\nभोगी सरकार विरोधात उत्तर प्रदेशच्या योगी सरकारकडे दाद मागण्यासाठी यात्रा काढण्याचा महाराष्ट्रतील शेतकऱ्याचा निर्धार\nGSTमुळे मासिक पाळी महाग\nवर्षभरात राज्यात नऊ हजार बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू\nखडसे, बाहुबली आणि कटप्पा \nकटप्पानं बाहुबलीला का मारलं जयंत पाटलांनाही बाहुबली पार्ट 2 दाखवण्याची मुख्यमंत्र्यांची तयारी\nदेशात फक्त शौचालय बांधायला भाजपला बहुमत दिलय का\nम्हणून लहान मुलांचं अर्ध मुंडण करुन गळ्यात घातला चपलांचा हार; उल्हसनगरमधील घटना\nरात्र शाळा बंद होणार नाहीत; शिक्षणमंत्री विनोद तावडेंचे आश्वासन\nमहाराष्ट्रात वस्तू आणि सेवा कर जीएसटी अंमलबजावणीचा मार्ग मोकळा\nभिवंडी हा छोटा भारत - मुख्यमंत्री\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nफॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रविक्री, भाजप पदाधिकाऱ्याला अटक\n'वंदे मातरम्'ला विरोध करणाऱ्या MIMच्या 'त्या' नगरसेवकावर आता बलात्काराचा आरोप\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\nकुत्रा त्याच्यावर भुंकला, 'तो' कुत्र्याच्या मालकिणींनाच चावला\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\n'ऑनलाईन स्वर्गप्राप्ती'च्या नादात 15 वर्षीय मुलीची आत्महत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/478433", "date_download": "2019-01-17T05:17:47Z", "digest": "sha1:LO3M3JMF52LUA3YEAYH6AUQ7PARU3CV2", "length": 5415, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "...अन्यथा तुरुंगात पाठवू ; सुब्रतो रॉय यांना सर्वोच्च न्यायालयाचा इशारा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » …अन्यथा तुरुंगात पाठवू ; सुब्रतो रॉय यांना सर्वोच्च न्यायालयाचा इशारा\n…अन्यथा तुरुंगात पाठवू ; सुब्रतो रॉय यांना सर्वोच्च न्यायालयाचा इशारा\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nसहारा सेबीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना 19 जूनपर्यंत 1 हजार 500 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. जर रॉय यांनी ही रक्कम जमा केली नाही तर त्यांना तुरुंगात पाठवू, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला.\nमागील आठवडय़ात न्यायालयाने सहाराच्या मालकीच्या ऍम्बी व्हॅलीच्या विक्रीचे आदेश दिले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची मालमत्ता विकण्यासाठी ऑफिशिअल लिक्विडेटरची नियुक्ती केली होती. न्यायालयाने रॉय यांना 28 एप्रिल किंवा त्यापूर्वी वैयक्तिकरित्या हजर राहण्याचेही सांगितले. तसेच 19 जूनपर्यंत सहाराच्या ऍम्बी व्हॅलीचा लिलाव करण्यासाठी ड्राफ्ट करावा. जर 19 जूनपर्यंत याबाबतचा चेक मिळाला नाही तर त्यांना तुरुंगात पाठवले जाईल, अशा इशारा दिला.\nसुकमा हल्ल्यातील शहीदांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च गंभीर उचलणार\nन्याय मिळण्यास विलंब हा अन्यायच \nकर्नाटकात कपडे ठेवण्यासाठी मजुराकडून व्हीव्हीपॅडचा वापर\nशेअर बाजारात मोठी घसरण\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/530100", "date_download": "2019-01-17T05:10:17Z", "digest": "sha1:5Z2V7B7MSR6EH3YL4Q7NW3TJ43IYCIXG", "length": 7038, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "टोटेनहॅमकडून रियल माद्रीद पराभूत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » टोटेनहॅमकडून रियल माद्रीद पराभूत\nटोटेनहॅमकडून रियल माद्रीद पराभूत\nचॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत टोटेनहॅम हॉटस्परने शेवटच्या 16 संघातील आपले स्थान निश्चित करताना बलाढय़ रियल माद्रीदला पराभवाचा धक्का दिला. च गटातील या सामन्यात बुधवारी टोटेनहॅम हॉटस्परने रियल माद्रीदचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या स्पर्धेत आता टोटेनहॅम आणि मँचेस्टर सिटी यांनी शेवटच्या 16 संघात स्थान मिळविले आहे. रियल माद्रीदला शेवटच्या 16 संघातील प्रवेशासाठी आणखी काही कालावधी वाट पाहावी लागेल. टोटेनहॅमचे च गटातून अद्याप दोन सामने बाकी आहेत.\nटोटेनहॅम आणि रियल माद्रीद यांच्यात सामना टोटेनहॅमतर्फे डिली अलीने दोन गोल तर ख्रिस्टेन एरिक्सनने एक गोल केला. रियल माद्रीदतर्फे एकमेव गोल पोर्तुगालच्या ख्रिस्टीयानो रोनाल्डोने केला. या सामन्यात 27 व्या मिनिटाला अलीने टोटेनहॅमचे खाते उघडले. 56 व्या मिनिटाला रॅमोसच्या पासवर अलीने टोटेनहॅमचा दुसरा गोल केला. 65 व्या मिनिटाला एरिक्सनने टेटेनहॅमचा तिसरा गोल केला. सामना संपण्यास 10 मिनिटे बाकी असताना रोनाल्डोने रियल माद्रीदचा एकमेव गोल नोंदविला. या स्पर्धेतील रोनाल्डोचा हा सहावा गोल ठरला. स्पर्धेच्या इतिहासात गेल्या पाच वर्षांत रियल माद्रीदला प्राथमिक फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या आठवडय़ात ला लीगा स्पर्धेत गिरोनाकडून रियल माद्रीदला असा पराभवाचा धक्का मिळाला होता.\nजर्मनीमध्ये सुरू असलेल्या साखळी फुटबॉल स्पर्धेत ऍपोएलने बोरूसिया डॉर्टमंडला 1-1 असे बरोबरीत रोखले. चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत मँचेस्टर सिटीने आपली विजयी घोडदौड कायम राखताना फ गटातील सामन्यात नापोलीचा 4-2 असा पराभव केला. या गटात मँचेस्टर सिटीने आपले चारही सामने जिंकून बाद फेरीच्या दिशेने वाटचाल केली आहे.\n‘चॅम्पियन्स’साठी मिळालेल्या संधीचे सोने करेन : युवराज\nटी-20 मध्येही मालिकाविजयाचे बुलंद इरादे\nआशियाई रोईंग विजेत्यांचे जल्लोषात स्वागत\nशुभंकरला ‘ऑर्डर ऑफ मेरीट’ पुरस्कार\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=2617", "date_download": "2019-01-17T04:46:41Z", "digest": "sha1:GGWETUVCIGT74U5BMMJR5PC2V6LRWWJB", "length": 8961, "nlines": 81, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nव्हॉट्सऍप कडून आलाय व्हीआयएमपी मेसेज\nभारतीय युजर्ससाठी पत्रक जारी, १० प्रमुख मुद्यांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन\nनवी दिल्ली - सोशल मीडियातील सर्वात प्रभावी माध्यम असलेल्या व्हॉट्सऍपने फेक न्यूजसंदर्भात भारतीय युजर्ससाठी एक पत्रक जारी केले आहे. या पत्रकाद्वारे १० प्रमुख मुद्यांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन भारतीय व्हॉट्सऍप युजर्संना करण्यात आले आहे.\nफेक न्यूज आणि अफवांपासून बचाव करण्यासाठी व्हॉट्सऍपने अभ्यासाअंती हे निवेदन दिले. देशातील वाढते मॉब लिंचिंगचे प्रकार आणि फेक न्यूजमुळे घडणार्‍या दुर्घटनाबाबत मोदी सरकारने व्हॉट्सऍपला ठोस पावले उचलण्यास सांगितले होते. त्यानंतर व्हॉट्सअपने १० महत्त्वपूर्ण सूचनांचे पत्र प्रसिद्ध केले आहे.\nदेशात व्हॉट्सऍपद्वारे फेक न्यूज आणि मोठ्या प्रमाणात अफवा पसरवल्या जात आहेत. तर काही संघटनांकडून जाणीपूर्वक जातीय तेढ निर्माण करण्यासाठीही चुकीचे मेसेज फॉरवर्ड केले जातात. देशातील शांतता भंग करुन दंगली घडविण्याचा प्रयत्नही करण्यात येत आहे.\nत्यामुळे मोदी सरकारने व्हॉट्सऍपला फेक न्यूजसंदर्भात उपाय करण्याचे सूचवले होते. त्यावर, व्हॉट्सऍपने भारतीय युजर्संसाठी एक महत्वपूर्ण मेसेज दिला आहे.\nव्हॉट्सऍपने सूचवलेले मुद्देफॉरवर्ड केलेला मेसेजपासून सावधान राहा. केवळ अशाच माहितीवर प्रश्‍न विचारा, जो तुम्हाल सतावत आहे. ज्या माहितीवर विश्‍वास ठेवणे अवघड वाटते, त्याबाबत खात्री करुन घ्या. जे मेसेज दैनंदिन मेसेजेसपेक्षा काहीतरी विचित्र वाटतात, त्यापासून सावधान.\nव्हॉट्सऍपवर आलेल्या छायाचित्रांना काळजीपूर्वक पाहा. मेसेजमध्ये आलेल्या लिंकवर क्लीक करुन त्याची खात्री करा. .इतर माहिती स्त्रोतांचा वापर करा. विचार करुनच माहिती पुढे फॉरवर्ड करा.\nसातत्याने चुकीची माहिती किंवा अफवा एखाद्या नंबरवरुन येत असल्यास तो नंबर ब्लॉक करा. खोट्या बातम्या नेहमीच पसरल्या जातात, याबाबत सतर्क राहा.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/maharashtra/7789-in-pune-case-register-against-actor-santosh-juvekar", "date_download": "2019-01-17T05:36:10Z", "digest": "sha1:G2AXDTBZK32LBWI4L65RYYEKJYJRXAYV", "length": 7204, "nlines": 142, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "दहीहंडीला उपस्थित नसतानाही संतोष जुवेकर विरोधात गुन्हा दाखल - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदहीहंडीला उपस्थित नसतानाही संतोष जुवेकर विरोधात गुन्हा दाखल\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, पुणे\t 05 أيلول/سبتمبر 2018\nपुण्यातील सहकार नगर पोलिस स्टेशनमध्ये अभिनेता संतोष जुवेकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअरण्येश्वर मित्र मंडळाकडून बेकायदा दहीहंडीसाठी स्टेज उभारल्यामुळे मंडळाचे अध्यक्ष सागर खोत, उपाध्यक्ष प्रवीण जाधव, स्टेज कॉन्ट्रॅक्टर आणि अभिनेता संतोष जुवेकर विरोधात सहकार नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमात्र प्रत्यक्ष कार्यक्रमाला संतोष जुवेकर आलाच नसताना देखील पोलिसांनी जुवेकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nअरण्येश्वर भागात संतोष जुवेकर याचे बॅनर्स लागले होते. त्यामुळे त्याचे पोस्टर पाहून पोलिसांनी जुवेकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nसंतोष जुवेकरला न विचारता, न बोलता त्यांच्या विरोधात सहकार नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nत्यामुळे सहकार नगर पोलिसांवर सध्या पुण्यात जोरदार टीका केली जात आहे.\nयानंतर जुवेकर दही हंडी कार्यक्रमात आले होते का नाही, याची आता सहकार नगर पोलिस शहानिशा करत आहेत.\nब्लू व्हेल गेमच्या नादात मुलाने जीव गमावला असता...\nदगडूशेठ बाप्पाला भरजरी 'अलंकार' \n....म्हणून 'त्या' तरुणाने डॉक्टरवर केले कोयत्याने सपासप वार\nहजारो घराण्यांचे कुलदैवत असलेली तुळजापूरची तुळजाभवानी\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nफॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रविक्री, भाजप पदाधिकाऱ्याला अटक\n'वंदे मातरम्'ला विरोध करणाऱ्या MIMच्या 'त्या' नगरसेवकावर आता बलात्काराचा आरोप\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\nकुत्रा त्याच्यावर भुंकला, 'तो' कुत्र्याच्या मालकिणींनाच चावला\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_32.html", "date_download": "2019-01-17T05:12:07Z", "digest": "sha1:SJYG3Z4CENXRXPZ7BYTAHWOS7LDHQWIB", "length": 7779, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "भिडेवाडयाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या : तांबे | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nभिडेवाडयाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या : तांबे\nमहात्मा फुले युवा दलाच्या वतीने संपूर्ण राज्यात स्वाक्षरी मोहीम अभियान राबविण्यात येत आहे. आज अहमदनगर जिल्ह्यात स्वाक्षरी मोहीम अभियानास महात्मा फुले युवा दलाचे गणेशभाऊ तांबे, महेश शिंदे, महात्मा फुले युवा दलाचे योगेश भुजबळ, अजय लोंढेे, गणेश मुळे, सोमा गाडेकर, अमोल मोकाते, निखिल दळवी, अनिकेत व्यवहारे, अजय मेहेर, अक्षय मंदिलकर, नचिकेत लोंढे, सिद्धांर्थ पटेकर, नवनाथ वैराळ आदि उपस्थित होते. महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा पुणे येथील भिडे वाड्यात सुरू केली.\nत्या वाड्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. शासनाने लवकरात लवकर भिडे वाडयाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू करण्यात येईल. आता महात्मा फुले युवा दल व सर्व फुले प्रेमी शांत बसणार नाहीत. शासनाने आता आमचा अधिक अंत पाहू नये. अहमदनगर जिल्ह्यातून जास्तीत जास्त स्वाक्षर्‍या करून भिडे वाडयाला राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम अभियानात सहभागी होऊन जास्तीत-जास्त स्वाक्षर्‍या करा. असे आवाहन महात्मा फुले युवा दलाचे गणेशभाऊ तांबे यांनी केले आहे.\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/govt-must-strictly-enforce-ban-in-order-to-prevent-90-of-oral-cancer/", "date_download": "2019-01-17T04:29:17Z", "digest": "sha1:UBUV6IYWSHGS7WSVLEJX3KPYUCLTGE5W", "length": 12301, "nlines": 127, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "९० टक्के कर्करोग टाळण्यासाठी तंबाखूवर बंदी घाला, तज्ज्ञांची मागणी | India's leading marathi medical news portal | MyMedicalMantra", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी ९० टक्के कर्करोग टाळण्यासाठी तंबाखूवर बंदी घाला, तज्ज्ञांची मागणी\n९० टक्के कर्करोग टाळण्यासाठी तंबाखूवर बंदी घाला, तज्ज्ञांची मागणी\nदेशात सध्या कर्करोग हे सर्वात मोठे आव्हान आहे. जगात होणाऱ्या प्रत्येकी पाच मृत्यूंपैकी एक मृत्यू कर्करोगामुळे झालेला असतो. 90 टक्के कर्करोग हा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होतो. हे टाळण्यासाठी त्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं तंबाखूजन्य पदार्थांतील घटकांवर बंदी घालण्याचा दिलेला आदेश सरकारनं अंमलात आणणं गरजेचं असल्याची मागणी राज्यातील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर आणि संघटनांनी राज्य सरकारला केली आहे.\nतंबाखूच्या सेवनामुळे तोंडाच्या कर्करुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय. कर्करोगाचं प्रमाण कमी करण्यासाठी तंबाखूजन्य घटकांवर बंदी घालणं गरजेचं आहे. यामुळे ९० टक्के मुखाचा कर्करोग टाळू शकतो. यासाठी सर्वोच्च न्यायालयानं तंबाखूजन्य पदार्थांतील घटकांवर बंदी घालण्याचा दिलेला आदेश सरकारनं अंमलात आणणं गरजेचं असल्याची मागणी राज्यातील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर आणि संघटनांनी राज्य सरकारला केलीये.\nदेशात कर्करोग हे सर्वात मोठं आव्हान\nजगात होणाऱ्या प्रत्येकी पाच मृत्यूंपैकी एक मृत्यू कर्करोगामुळे होतो\n९० टक्के कर्करोग हा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होतो\nयापैकी ४० टक्के कर्करोग हे तंबाखूजन्य पदार्थांच्या घटकांमुळे होतात\n‘इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल’ रिसर्चनुसार, २०२० पर्यंत भारतात १७.३ लाख नवीन कर्करोगाचे रुग्णांची नोंद करण्यात येणार आहे. त्यापैकी ८.८ लाख रुग्णांचा मृत्यू होणार आहे.\nडॉक्टरांच्या माहितीनुसार, तंबाखूमुळे निकोटीनसह २४ प्रकारचे विषारी पदार्थ असतात. तंबाखूतला सर्वांत घातक घटक म्हणजे निकोटीन. तंबाखू, जर्दा, गुटखा आणि मावा खाल्ल्याने तोंडावर विपरित परिणाम तर होतोच, शिवाय त्यातील विषारी पदार्थ रक्तात पसरून सर्व शरीरावरच त्याचा परिणाम होतो.\nधुम्रपानामुळे आयुष्य २० ते २५ वर्षांनी कमी होतं. भारतात दरवर्षी तोंडाच्या कर्करोगामुळे १० लाख रुग्णांचा मृत्यू होतोय, अशी अतिशय धक्कादायक बाब आहे.\nमाय मेडिकल मंत्राशी बोलताना टाटा रुग्णालयातील डोकं आणि मानेच्या कर्करोगाचे तज्ज्ञ प्रा. डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी सांगितलं की, “तोंडाच्या कर्करूग्णांची वाढती संख्या पाहता तंबाखूजन्य पदार्थ जसे, गुटखा, पानमसाला यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं २३ सप्टेंबर २०१६ मध्ये दिला होता. पण या निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे तंबाखू पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यासाठी राज्य सरकारनं कडक कारवाई करणं अपेक्षित आहे. तरंच ९० टक्के तोंडाच्या कर्करोगावर मात करता येऊ शकेल.”\nकर्करुग्णांसाठी काम करणाऱ्या संबंध फाऊंडेशनचे प्रमुख संजय शेठ यांनी सांगितलं की, अॅडल्ट टॉबॅको सर्व्हेक्षणानुसार २६.७ कोटी भारतीय तंबाखूजन्य घटकपदार्थांचे सेवन करतात. ५,५०० मुलं दररोज तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला सुरूवात करतात. यापैकी १ तृतीयांश मुलांचा किशोरवयातच मृत्यू होतो. हे टाळण्यासाठी आम्ही सरकारकडे तंबाखूजन्य पदार्थातील विषारी घटकांवर बंदी घालण्याची विनंती करतोय. त्यामुळे तोंडाच्या कर्करोगाचं प्रमाण कमी करता येईल.”\nPrevious articleश्रीनगर- महाराजा हरी सिंह रुग्णालयात दहशतवादी हल्ला, एक पोलीस शहीद\nNext articleग्रामीण भागात ‘रिअल टाइम टेलिमेडिसीन’ तंत्रज्ञानाचा वापर करणार – आरोग्यमंत्री\nरात्रपाळीत काम करत आहात, मग ‘हे’ पदार्थ खा\nमधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी कुत्र्याची मदत\nअमित शहांना स्वाइन फ्लू, उपचार सुरु\nअशी उडवा दिवसाची झोप\nआयुर्वेदाप्रमाणे फळांचे फायदे आणि महत्त्व\nकोरड्या त्वचेसाठी आयुर्वेदीक उपचार\nजेवताना पाणी प्यावं की नाही\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\nजाणून घ्या होमिओपॅथी उपचारांचे फायदे\n..आणि होमिओपॅथी अस्तित्त्वात आली\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\nअसा झाला भारतामध्ये होमिओपॅथीचा उगम आणि प्रसार\nनागपूरला फार्मा हब बनवणार- मुख्यमंत्री\n#NoMobileKnowFamily मोबाईलशी नाही कुटुंबाशी नातं जोडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://ravikiranrr.com/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B5-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-17T04:57:23Z", "digest": "sha1:PABLRDG6M6U2Z2S7PTHABPQ63CPCNCEH", "length": 9464, "nlines": 166, "source_domain": "ravikiranrr.com", "title": "जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत - MPSC", "raw_content": "\nराष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती\nमहालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती\nमहान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती\nपंचायतराज समिती विषयी संपूर्ण माहिती\nमहानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती\nस्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना\n1857 च्या उठावानंतरचा काळ\nभारतातील बँका बद्दल माहिती\nआर्थिक वृद्धी, आर्थिक विकास बद्दल माहिती\nभारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी\nमहाराष्ट्राची प्राकृतिक रचना :\nदारिद्रय बद्दल संपूर्ण माहिती\nविविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात\nइंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स\nभौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा\nधातू आणि अधातु उपयोग\nजीवनसत्वे व त्याचे स्त्रोत\nकुष्ठरोगाबद्दल संपूर्ण माहिती व उपाय\nवनस्पती व प्राण्यांमधील ऊती\nक्षयरोग त्याची लक्षणे व उपचार\nहिवताप व त्याची लक्षणे\nस्वाईन फ्ल्यू चे लक्षणे\nकर्करोगाचे कारणे व प्रकार\nजीवनसत्वे व त्याचे स्त्रोत\nजीवनसत्वे व त्याचे स्त्रोत\nजीवनसत्वे व त्याचे स्त्रोत\nजीवनसत्वे व त्याचे स्त्रोत\nसर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला.\nसजीवांना या पोषणतत्वाची सूक्ष्म प्रमाणात गरज असली तरी, त्याच्या अभावी होणार्‍या आजाराची परिणामता फार मोठी आहे.\nआपल्याला खालील जिवनसत्वाची गरज असते.\n1. सत्व – अ\nशास्त्रीय नांव – रेटीनॉल\nउपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता\nअभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा\nस्त्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस\n2. सत्व – ब1\nशास्त्रीय नांव – थायमिन\nउपयोग – चेतासंस्थेचे आरोग्य\nअभावी होणारे आजार – बेरीबेरी\nस्त्रोत – धन्य, यीस्ट, यकृत,\n3. सत्व – ब2\nशास्त्रीय नांव – रायबोफ्लेविन\nउपयोग – चयापचय क्रियेकरिता\nअभावी होणारे आजार – पेलाग्रा\nस्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे\n4. सत्व – ब3\nशास्त्रीय नांव – नायसीन\nउपयोग – त्वचा व केस\nअभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे\nस्त्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी\n5. सत्व – ब6\nशास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन\nउपयोग – रक्त संवर्धनाकरिता\nअभावी होणारे आजार – अॅनामिया\nस्त्रोत – यकृत व पालेभाज्या\nशास्त्रीय नांव – फॉलीक\nउपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे\nअभावी होणारे आजार – अॅनामिया\n7. सत्व – क\nशास्त्रीय नांव – अॅस्कार्बिक, अॅसीड\nउपयोग – दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता\nअभावी होणारे आजार – स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे\nस्त्रोत – लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि\n8. सत्व – ड\nशास्त्रीय नांव – कॅल्सिफेरॉल\nउपयोग – दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य\nअभावी होणारे आजार – अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग\nस्त्रोत – मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे\n9. सत्व – इ\nशास्त्रीय नांव – टोकोफेरॉल\nउपयोग – योग्य प्रजननासाठी\nअभावी होणारे आजार – वांझपणा\nस्त्रोत – अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या\n10. सत्व – के\nशास्त्रीय नांव – नॅप्थोक्विनान\nउपयोग – रक्त गोठण्यास मदत\nअभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही\nस्त्रोत – पालेभाज्या व कोबी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2019/01/news-409/", "date_download": "2019-01-17T05:02:43Z", "digest": "sha1:U6D3Z3R44CLPG5UM6RM3GMTK2JAGRBNY", "length": 6285, "nlines": 88, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "निंबळक ते भाळवणी रस्त्याचे काम सुरु - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nनिंबळक ते भाळवणी रस्त्याचे काम सुरु\nनिंबळक ते भाळवणी रस्त्याचे काम सुरु\nनगर तालुका मनसेच्या पाठपुराव्याला यश\nअपघाताला कारणीभुत ठरणार्‍या निंबळक ते भाळवणी रस्त्याचे काम सुरु झाले असून, नगर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.\nया रस्त्याच्या कामाची पहाणी मनसेचे नगर तालुका प्रमुख बाळासाहेब ढवळे, सचिन निमसे, काशीनाथ चोभे, सयाजी गायकवाड, महेश निमसे, सचिन उमाप, विजू निमसे, विलास पानसंबळ, संतोष वाघमारे, योगेश निमसे, मोहंमद शफी काझी, राजू ससे, आकाश काळे आदिंसह कार्यकर्त्यांनी केली.\nखा. गांधी यांच्यावर टीका करण्याची सुजय विखे यांची लायकीच…\nखा.दिलीप गांधींची सटकली,शेतकऱ्यास भर सभेत दमबाजी \nघनश्याम शेलार शिवसेनेकडून लोकसभा लढविणार\nरस्ता दुरुस्तीचे काम सुरु झाल्याने समाधान.\nनिंबळक ते भाळवणी रस्त्याची झालेली दुरावस्था नगर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सार्वजनिक बांधकाम विभागाला निदर्शनास आनून दिली होती. रस्त्यावर वारंवार अपघात घडत असताना तातडीने दुरुस्तीची मागणी करुन आंदोलनाचा इशारा दिला होता. तर या कामासाठी पाठपुरावा देखील केला. इसळकपासून पुढे सदर रस्ता दुरुस्तीचे काम सुरु झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केल आहे.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल. राहा अपडेट कधीही, कुठेही\nनिवडणुकीतील गैरप्रकारामुळे वाकळे विजयी \nस्त्री शिक्षणाची मशाल पेटवून सावित्रीबाईंनी क्रांती घडवली -आ.संग्राम जगताप\nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nपारनेर तालुक्यात निलेश लंके राजकीय भूकंप करणार \nश्रीगोंद्यात ट्रॅक्टरखाली चिरडून दोघांचा मृत्यू.\nविवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पतीसह सासऱ्यांवर गुन्हा.\nखा. गांधी यांच्यावर टीका करण्याची सुजय विखे यांची लायकीच नाही \nनगर शहरातील उच्चभ्रूं’च्या वसाहतीमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश \nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या त्या सर्व नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी \nनगरसेवकांचे निलंबन केले पण आमदार जगताप पितापुत्रांचे काय \nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/videocon-a54-white-price-p5y9wK.html", "date_download": "2019-01-17T04:50:58Z", "digest": "sha1:VER6TLMFS4MYDGA6OY46GZIKTJL4JE6G", "length": 18170, "nlines": 469, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "व्हिडिओकॉन अ५४ व्हाईट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nव्हिडिओकॉन अ५४ व्हाईट किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये व्हिडिओकॉन अ५४ व्हाईट किंमत ## आहे.\nव्हिडिओकॉन अ५४ व्हाईट नवीनतम किंमत Dec 31, 2018वर प्राप्त होते\nव्हिडिओकॉन अ५४ व्हाईटफ्लिपकार्ट, स्नॅपडील उपलब्ध आहे.\nव्हिडिओकॉन अ५४ व्हाईट सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 6,812)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nव्हिडिओकॉन अ५४ व्हाईट दर नियमितपणे बदलते. कृपया व्हिडिओकॉन अ५४ व्हाईट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nव्हिडिओकॉन अ५४ व्हाईट - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 186 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nव्हिडिओकॉन अ५४ व्हाईट - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nव्हिडिओकॉन अ५४ व्हाईट वैशिष्ट्य\nमॉडेल नाव A 54\nडिस्प्ले सिझे 5.3 Inches\nडिस्प्ले तुपे TFT Display\nरिअर कॅमेरा 8 MP\nफ्रंट कॅमेरा 1.3 MP\nइंटर्नल मेमरी 4 GB\nबॅटरी कॅपॅसिटी 2500 mAh\nसिम ओप्टिव Dual SIM\nबुसीन्सस फेंटुर्स Push Mail\n( 5973 पुनरावलोकने )\n( 8302 पुनरावलोकने )\n( 197 पुनरावलोकने )\n( 1992 पुनरावलोकने )\n( 11 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\n( 5365 पुनरावलोकने )\n( 593 पुनरावलोकने )\n( 95 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t3738/", "date_download": "2019-01-17T04:42:51Z", "digest": "sha1:Y727WUSCLQHPO3SVNLRYE3ZVMF7KFIQ2", "length": 4888, "nlines": 150, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-मनाला एकदा असेच विचारले-1", "raw_content": "\nमनाला एकदा असेच विचारले\nमनाला एकदा असेच विचारले\nमनाला एकदा असेच विचारले\nमनाला एकदा असेच विचारले\nका इतका तिच्यात गुंततो \nनाही ना ती आपल्यासाठी\nमग का तिच्यासाठी झुरतो \nत्रास मला भोगावा लागतो\nअश्रूं मधे भिजून भिजून\nतिच्या सुखा साठी तू\nका असा दुखात राहतो \nप्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा\nआपण स्वता ला विसरतो\nमनाला एकदा असेच विचारले\nRe: मनाला एकदा असेच विचारले\nRe: मनाला एकदा असेच विचारले\nRe: मनाला एकदा असेच विचारले\nRe: मनाला एकदा असेच विचारले\nRe: मनाला एकदा असेच विचारले\nमनाला एकदा असेच विचारले\nका इतका तिच्यात गुंततो \nनाही ना ती आपल्यासाठी\nमग का तिच्यासाठी झुरतो \nत्रास मला भोगावा लागतो\nअश्रूं मधे भिजून भिजून\nRe: मनाला एकदा असेच विचारले\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: मनाला एकदा असेच विचारले\nRe: मनाला एकदा असेच विचारले\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: मनाला एकदा असेच विचारले\nमनाला एकदा असेच विचारले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-airport-new-record-159603", "date_download": "2019-01-17T05:36:43Z", "digest": "sha1:L3IHX337BKGUQVSHCULTZITAO3UNBQVV", "length": 12703, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai airport new record मुंबई विमानतळाचा नवा विक्रम | eSakal", "raw_content": "\nमुंबई विमानतळाचा नवा विक्रम\nसोमवार, 10 डिसेंबर 2018\nमुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने स्वत:चाच विक्रम मोडीत काढत शनिवारी (ता. ८) २४ तासांत १००७ उड्डाणांचा नवा विक्रम केला. मुंबई विमानतळाने यापूर्वी पाच जूनला २४ तासांत १००३ उड्डाणांचा विक्रम नोंदवला होता. उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा हिच्या विवाहासाठी मुंबईतील खासगी विमाने मोठ्या संख्येने राजस्थानकडे झेपावल्यामुळे हा नवा विक्रम झाल्याचे समजते.\nमुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने स्वत:चाच विक्रम मोडीत काढत शनिवारी (ता. ८) २४ तासांत १००७ उड्डाणांचा नवा विक्रम केला. मुंबई विमानतळाने यापूर्वी पाच जूनला २४ तासांत १००३ उड्डाणांचा विक्रम नोंदवला होता. उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा हिच्या विवाहासाठी मुंबईतील खासगी विमाने मोठ्या संख्येने राजस्थानकडे झेपावल्यामुळे हा नवा विक्रम झाल्याचे समजते.\nएकच धावपट्टी असणे ही मुंबई विमानतळाची मोठी मर्यादा आहे; मात्र विमान वाहतूक हाताळण्याचे कसब पणाला लावून नवे विक्रम होत आहेत. यापूर्वी ५ जूनला २४ तासांत १००३ विमानांची वाहतूक झाली होती, तर शनिवारी १००७ विमाने झेपावली अथवा उतरली. विमानतळावर दोन धावपट्ट्या आहेत; मात्र त्या एकमेकांना छेदत असल्याने एका वेळी एकच धावपट्टी वापरता येते. मुख्य धावपट्टीवरून तासाला ४८, तर दुसऱ्या धावपट्टीवरून तासाला ३५ विमानांची वाहतूक करता येते. या नव्या विक्रमाला मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने दुजोरा दिला आहे.\nमुकेश अंबानी यांची कन्या ईशा आणि पिरामल उद्योग समूहाचे आनंद पिरामल यांचा विवाह बुधवारी (ता. १२) मुंबईत होणार आहे. प्री-वेडिंग सोहळा जयपूर येथे सुरू आहे. त्या सोहळ्याला मुंबईतून अनेक मान्यवर गेल्यामुळे विमानतळावरील वाहतूक वाढल्याचे सांगण्यात आले.\nआगरी-कोळी भाषेला रॅपचा तडका\nपाली - आगरी-कोळी भाषेतील गाणी सर्वत्र लोकप्रिय आहेत. मात्र या भाषेला रॅपचा तडका देण्याचे काम केले आहे \"सर्वेश तरे\" युवा कलाकाराने. त्याच्या आगरी-कोळी...\nअखेर नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे (व्हिडिओ)\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी नवव्या दिवशी संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं मध्यस्ताची नेमणूक केली आहे. तासाभरात संप मागे घेत...\nरविवारपासून कल्याणमध्ये 44 वे महानगर साहित्य संमेलन\nकल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील...\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक\nअंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती...\nबेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी समुपदेशकाची नियुक्ती\nमुंबई- बेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाने समुपदेशकाला नियुक्त केले आहे. ते माजी न्यायमूर्ती असतात. त्यांच्यापुढे बेस्ट प्रशासन आणि...\nशिक्षणाचा खर्च परत मिळण्यासाठी वडिलांनी खेचले मुलाला कोर्टात\nमुंबई - पती-पत्नीचा घटस्फोट झाल्यानंतर वडिलांनी मुलाच्या शिक्षणावर केलेला खर्च परत मागितला आहे. त्यासाठी त्यांनी मुलाला न्यायालयातही खेचले. असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_4242.html", "date_download": "2019-01-17T05:35:40Z", "digest": "sha1:M5JWH3UAUK2L4SGUT24RVIGRETYDKJCO", "length": 7034, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "मंदाबाई कापरे यांना आदर्श अंगणवाडी मदतनीस पुरस्कार | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nमंदाबाई कापरे यांना आदर्श अंगणवाडी मदतनीस पुरस्कार\nशेवगाव तालुक्यातील भावी निमगाव येथील अंगणवाडी मदतनीस मंदाबाई सोन्याबापु कापरे यांना यावर्षीचा आदर्श अंगणवाडी मदतनीस पुरस्कार नुकताच जिल्हा परिषदेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पालकमंत्री ना. राम शिंदे, जि.प.अध्यक्षा शालिनीताई विखे, उपाध्यक्षा राजश्रीताई घुले, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.\nयावेळी सभापती अनुराधा नागवडे, जि.प. सदस्या प्रभावती ढाकणे, संगिता दुसंगे, प्रकल्पाअधिकारी संगिता पालवे आदी उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल भाविनिमगाव सिमाताई शिरसाठ, पांडुरंग मरकड, मिलिंद कुलकर्णी, उपाध्यक्ष संजय शेळके, शंकर मरकड, कुसुमताई राजगुरू, पुष्पाताई काळे, ताराबाई घनवट आदींसह परीसरातुन अभिनंदन होत आहे.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र सातारा\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/english-poem-of-ramdas-athawale/", "date_download": "2019-01-17T05:32:38Z", "digest": "sha1:MYXQ26LST7IE4IRZVYHSGPWXGBR2IBW3", "length": 14179, "nlines": 253, "source_domain": "www.saamana.com", "title": "दिवाळी विशेष- रामदास आठवलेंची इंग्लिश कविता ऐकलीय का ? | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nदोन भावांवर भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव, मृतदेह फेकून आरोपी फरार\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nपु.ल.देशपांडे उद्यानासमोर 4 फूट पाण्याचे तळे, व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर…\nव्याघ्र पर्यटन, जंगलातून समृद्धी कडे….\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nममता बॅनर्जींच्या सभेत सोनिया-राहुल येणार नाही, खर्गेंना प्रतिनिधी म्हणून पाठवणार\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम : हिंदुस्थानचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nदिवाळी विशेष- रामदास आठवलेंची इंग्लिश कविता ऐकलीय का \nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलछत्तीसगडमध्ये 62 नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण\nपुढीलसेवासंकल्पामध्ये अनेक बेसहारा मनोरुग्णांना मिळाला आधार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n‘ठाकरे’ यांना मानाचा मुजरा\nVideo- काही कळायच्या आतच पीटर हँडसकोम्ब आऊट,सुपरमॅन धोनीची कमाल\n‘आया रे सबका बापरे, कहते है उसको ठाकरे’, संपूर्ण गाणे येथे पाहा\nदोन भावांवर भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव, मृतदेह फेकून आरोपी फरार\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nडंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटणार, अंबरनाथची जागा लवकरच पालिकेला मिळणार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=reply&node=4642470", "date_download": "2019-01-17T04:58:35Z", "digest": "sha1:TLX262EHNGJDGZKOWAZCEP2V6NG7MQPK", "length": 2906, "nlines": 47, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Reply", "raw_content": "\nReply – त्याच तीच भांडण ओल्या चिंब दिवसात\nत्याच तीच भांडण ओल्या चिंब दिवसात\n\"#त्याचं #तिचं #भांडण.. #ओल्या #चिंब #दिवसात\nधरतीशी द्वंद्व चालू असतं;\nघरात मात्र त्याचं तिच्याशी..\n'चहा' वरुन बोलणं बंद असतं\nदिवस तसा सरुन जातो;\nरात्रीचं काही ठरत नाही..\nती त्याच्याशी बोलत नाही..\nआणि हा ही मनातलं खोलत नाही\nकशी बशी जेवणं आवरतात..\nमग झोपायची वेळ होते..\nवातावरणात गारवा असला तरी..\nती पंखा चालू करते\nगारठ्यात बिचारा कुडकुडतो तो..\nअशात अर्धी मध्यरात्र सरते,\nएक वेगळी त-हा ठरते\nशेवटी त्याचा राग मग फेर धरतो..\nतडक जावून तो पंखा बंद करतो;\nपुरुषावर शेवटी भारीच बाई..\nया विषयावर अखेर पडदाच सारतो\nती पुन्हा पंखा चालू करते..\nझोपी गेलेल्या भांडणावर नव्याने लाली चढते;\nत्याचं तिचं भांडण पाहून;\nपावसाची सर ही क्षणभर विरते\nआता काय होणार या भितीनं..\nगारव्याला ही चांगली धडकी भरते\nअहो इथंच मोठी गंमत होते..\nती अलगद त्याच्या कुशीत शिरते\nपुढंच काही विचारु नका..\n'आणि पुढे काय घडते\nपावसाळ्यात रात्रीच्या अंधारात म्हणे..\nघट्ट मिठीत प्रेम नव्याने फुलते.\nघट्ट मिठीत प्रेम नव्याने फुलते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-tdr-place-owner-53214", "date_download": "2019-01-17T05:27:21Z", "digest": "sha1:BG5UR7J6Y7VSRZTMEGIOA6XKYNGEZO2K", "length": 16319, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news tdr to place owner परवडणाऱ्या घरांसाठी जागामालकांना ‘टीडीआर’ | eSakal", "raw_content": "\nपरवडणाऱ्या घरांसाठी जागामालकांना ‘टीडीआर’\nशनिवार, 17 जून 2017\nमहापालिकेकडून ८४ हेक्‍टरसाठी प्रस्ताव; चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा\nपुणे - आर्थिकदृष्ट्या अल्प उत्पन्न गटातील नागरिकांच्या घरांसाठी आरक्षित जागांपैकी पहिल्या टप्प्यात ८४ हेक्‍टर जागा खासगी मालकांकडून मिळावी, यासाठी महापालिकेने जागा मालकांशी ‘विनंती पत्रा’द्वारे संपर्क साधला आहे. या जागामालकांना चांगला परतावा मिळू शकणारा हस्तांतरणीय विकास हक्क म्हणजेच टीडीआर देण्याचा प्रस्ताव महापालिकेने सादर केला आहे. त्यामुळे या प्रस्तावाला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता आहे.\nमहापालिकेकडून ८४ हेक्‍टरसाठी प्रस्ताव; चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा\nपुणे - आर्थिकदृष्ट्या अल्प उत्पन्न गटातील नागरिकांच्या घरांसाठी आरक्षित जागांपैकी पहिल्या टप्प्यात ८४ हेक्‍टर जागा खासगी मालकांकडून मिळावी, यासाठी महापालिकेने जागा मालकांशी ‘विनंती पत्रा’द्वारे संपर्क साधला आहे. या जागामालकांना चांगला परतावा मिळू शकणारा हस्तांतरणीय विकास हक्क म्हणजेच टीडीआर देण्याचा प्रस्ताव महापालिकेने सादर केला आहे. त्यामुळे या प्रस्तावाला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता आहे.\nशहरात येत्या पाच वर्षांत किमान ५० हजार परवडणारी घरे बांधण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक वर्गातील आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना त्यांचा लाभ होऊ शकतो. शहराच्या नुकत्याच मंजूर झालेल्या विकास आराखड्यात परवडणाऱ्या घरांसाठी ७१ आरक्षणे आहेत. त्यातील ८४ हेक्‍टर क्षेत्र महापालिकेला संपादित करायचे आहे.\nत्यासाठी रोख स्वरूपात मोबदला देण्याची महापालिकेची क्षमता नाही. त्यामुळे ‘टीडीआर’च्या मोबदल्यात त्यांनी जमीन द्यावी, असा प्रस्ताव महापालिकेने विनंती पत्राद्वारे त्यांना सादर केला आहे. त्यातील काही जणांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, त्यांच्याशी चर्चा सुरू झाली आहे, अशी माहिती महापालिकेचे मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली.\nपंतप्रधान आवास योजनेतंर्गत शहरातील ९३ हजार ५०० नागरिकांनी घरे घेण्यासाठी अर्ज भरले आहेत. त्यासाठी जागा उपलब्ध करण्याचे महापालिकेपुढे आव्हान आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात विकास आराखड्यातील परवडणाऱ्या घरांसाठीची आरक्षणे संपादित करण्याचे महापालिकेने ठरविले आहे. त्यासाठी संबंधित जागामालकांना विनंती पत्रे पाठविण्यात आली आहेत, असेही त्यांनी नमूद केले. शहरात शासकीय, निमशासकीय संस्थांच्या विनावापर असलेल्या जागाही परवडणाऱ्या घरांसाठी महापालिका संपादित करू शकेल, त्यासाठी वाढीव चटई क्षेत्र निर्देशांकही (एफएसआय) उपलब्ध होऊ शकतो. या पार्श्‍वभूमीवर परवडणाऱ्या घरांसाठी टप्प्याटप्प्याने उभारणी करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे, असे वाघमारे यांनी नमूद केले.\nपंचवीस हजार घरे उभारणे शक्‍य\nबांधकाम व्यावसायिकांच्या ‘क्रेडाई’ या संघटनेच्या परवडणाऱ्या घरांच्या समितीचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया म्हणाले, ‘‘परवडणाऱ्या घरांची संख्या वाढावी, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी महापालिका स्तरावरही प्रयत्न करणे शक्‍य आहे. शहरात १०० एकर जागा उपलब्ध झाली, तर सरासरी ४०० चौरस फुटांची सुमारे २५ हजार घरे उभारणे शक्‍य आहे. त्यासाठी अन्य राज्यांच्या धर्तीवर राज्यातही केंद्र, राज्य सरकार आणि बांधकाम व्यावसायिक यांच्या संयुक्त प्रयत्नातून अशा घरांची उभारणी करणे शक्‍य आहे.’’\nअतिरिक्त कामामुळे टपाल कर्मचारी त्रस्त\nपुणे - ‘इथे लोकांना काम नाही आणि आम्ही दोन जणांचे काम एक जण करत आहोत. एका पोस्टमनने दिवसाला साधारण ६० हिशेबी आणि १५० ते २०० साधे टपाल नागरिकांच्या...\nकोंढवे-धावडेला आरोग्य केंद्राची गरज\nकोंढवे- धावडे - परिसरात कमी उत्पन्न गटातील नागरिकांची संख्या जास्त आहे; मात्र येथे पालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे...\nलातूर बाजारात व्यापारी, आडते संघर्ष पेटला\nलातूर- लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात व्यापारी व आडते संघर्ष वाढत चालला आहे. काही व्यापारी खरेदी केलेल्या शेतमालाचे पैसेच...\nएसएमटीच्या 58 कोटींच्या बस 'धूळखात'\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील सुमारे 58 कोटींच्या 100 बस धुळखात पडून आहेत. दरम्यान, उत्पन्नवाढीसाठी व्हाल्व्हो भाड्याने देण्याचा प्रस्ताव...\nबांधकाम मजुरांना घरासाठी साडेचार लाखांचे अनुदान\nपुणे - पंतप्रधान आवास योजनेंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अडीच लाख रुपयांच्या अनुदानाव्यतिरक्त बांधकाम मजुरांना अतिरिक्त दोन लाख...\nजुन्नरची जंबो द्राक्षे चीन व श्रीलंकेत (व्हिडिओ)\nनारायणगाव - जुन्नर तालुक्‍यात जंबो, शरद सीडलेस या काळ्या जातीच्या द्राक्षाचा तोडणी हंगाम सुरू झाला आहे. तालुक्‍यातून आजअखेर पंधरा कंटेनरमधून दीडशे टन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/persecution-wife-doctor-159755", "date_download": "2019-01-17T06:17:37Z", "digest": "sha1:7PFFYJCTVOFRQP3WGX2Z265LTWM7KCT7", "length": 13877, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Persecution of wife by doctor अमळनेरच्या डॉक्‍टरकडून पत्नीचा छळ | eSakal", "raw_content": "\nअमळनेरच्या डॉक्‍टरकडून पत्नीचा छळ\nसोमवार, 10 डिसेंबर 2018\nजळगाव - शहरातील व्यंकटेशनगर येथील माहेरवाशीण विवाहितेचा डॉक्‍टर पतीकडून छळ होत असल्याची तक्रार रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. मेडिकल टाकण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये आणावे, यासाठी डॉक्‍टर पतीसह सासू- सासरे छळ करीत असल्याचे दाखल गुन्ह्यात नमूद करण्यात आले आहे. सासरच्या मंडळींकडून बुवाबाजीचे प्रयोगही केले जात असल्याचे तक्रारदार विवाहितेने नमूद केले आहे.\nजळगाव - शहरातील व्यंकटेशनगर येथील माहेरवाशीण विवाहितेचा डॉक्‍टर पतीकडून छळ होत असल्याची तक्रार रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. मेडिकल टाकण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये आणावे, यासाठी डॉक्‍टर पतीसह सासू- सासरे छळ करीत असल्याचे दाखल गुन्ह्यात नमूद करण्यात आले आहे. सासरच्या मंडळींकडून बुवाबाजीचे प्रयोगही केले जात असल्याचे तक्रारदार विवाहितेने नमूद केले आहे.\nरामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात दीपाली श्रावण महाजन (रा. व्यंकटेशनगर) यांनी नमूद केल्याप्रमाणे, अमळनेर येथील माळीवाड्यातील रहिवासी डॉ. गोविंदा भिका महाजन यांच्याशी ७ डिसेंबर २०१४ ला त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर काही वर्षे सासरच्या मंडळींनी दीपालीस चांगले वागणूक दिली. मात्र, नंतर किरकोळ वादातून सासू-सासरे तिचा छळ करू लागले. घडल्या प्रकाराबाबत आई-बाबांना सांगितल्यावर कौटुंबिक बैठकीनंतर प्रकरण निवळले. नंतर काही दिवसांनी पुन्हा त्रास सुरू झाला.\nदीपालीने पतीला मेडिकल टाकण्यासाठी १० लाख रुपये आणून द्यावे, यासाठी तिचा सतत छळ सुरू होता. पैसे आणत नाही म्हणून सासरच्यांनी सहा महिन्यांपूर्वी तिला माहेरी सोडून अद्यापही घ्यायला आले नाहीत. त्रास अधिक वाढल्याने दीपालीने पोलिस ठाणे गाठून पती डॉ. गोविंदा भिका महाजन, सासरे भिका महाजन, सासू मीनाबाई, दीर उदय यांच्याविरुद्ध तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल झाला.\nदीपालीने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, सासरच्या मंडळींकडून तिच्यावर बुवाबाजीचे धागे-दोरे, गंडे-ताईतचे प्रयोग करण्यात येत होते. सासरे भिका महाजन एक वेळेस तिला मालेगाव येथील बाबाच्या मठात घेऊन गेले होते. त्यानंतर तिला त्रास देण्यास सुरवात झाली. कुटुंबात तू आल्यापासून वाटोळे झाल्याचे वारंवार सांगण्यात येत होते. इतकेच नाही तर गर्भधारणा होऊ नये, यासाठी अघोरी पद्धतीने कसले तरी, काढे व जडबुटीचे औषध पाजण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.\nमंचर - आंबेगाव तालुक्‍यातील आदिवासी भागातील रुग्णांना वेळेत दवाखान्यात नेण्यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कॉम्प्टीटर फाउंडेशन पुणे व आदिम...\nधूम्रपानामुळे घुसमटतेय ‘तरुण’ हृदय\nमुंबई - धूम्रपान म्हणजे तरुणांसाठी जणू ‘स्टाईल स्टेटमेंट’ झाले आहे; मात्र याच्या नादात तरुणांचे हृदय कमजोर होत आहे. केईएम रुग्णालयात दर दोन-तीन...\nमेडिकलमध्ये रंगतात पेगचे पेच\nनागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या निवासी डॉक्‍टरांची संख्या साडेचारशेवर आहे....\nसरकारी वकील पत्नीची डॉक्‍टर पतीकडून हत्या\nजळगाव - जिल्हा न्यायालयात सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून कार्यरत पत्नीचे डॉक्‍टर असलेल्या पतीने तिचे नाक-तोंड दाबत, गळा आवळून खून केल्याची...\nपिंपरी - ‘पोटाचे विकार, लैंगिक समस्या अशा अनेक आजारांवर आमच्याकडे शंभर टक्के जालीम उपाय आहे, महिन्याभरात आम्ही संपूर्ण आजाराचा नायनाट करतो,’ अशा...\nमोदींची राजवट उलथून टाकावी\nपुणे - ‘‘देशाने राज्यघटनेचा स्वीकार केल्यापासून आतापर्यंतच्या अनेक राजवटी सत्तेवर येऊन गेल्या; परंतु त्यांनी घटनेच्या चौकटीमध्ये राहत काम केले; पण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/4109-sandart-by-famous-sandartist-sudrshan-patnayak-wishing-virat-anushka", "date_download": "2019-01-17T05:22:47Z", "digest": "sha1:Q23HOBPGF5YRPSBSCW2VXCFLF6A3BU7X", "length": 6134, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी ‘विरुष्काला’ दिल्या खास शुभेच्छा - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nवाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी ‘विरुष्काला’ दिल्या खास शुभेच्छा\nटीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विवाहसोहळा नुकताच ईटलीत संपन्न झाला. या जोडप्याचे अनेक चाहतेही आहेत. यातल्याच एका चाहत्याने या नवविवाहित जोडप्याला अनोख्यापद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.\nवाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी ओडिशातील पूरीच्या समुद्रकिनाऱ्यावर विराट अनुष्काचं भव्य वाळू शिल्प साकारलय..क्रिक्रेट आणि चित्रपट विश्वातल्या काही गोष्टीदेखील या शिल्पात अधोरेखित करण्यात आल्या आहेत.\nओडिशामध्ये 'तितली' चक्रीवादळाचा वादळाचा धोका वाढला, ८ जणांचा मृत्यू\n' गर्ल आणि जहीर खान अडकले विवाहबंधनात\nलग्नाआधीचं भारतीचं गोव्याच्या पूलमध्ये सेलिब्रेटींचे सेलिब्रेशन\nसागरीका-झहीरच्या हनीमुनचे बोल्ड आणि हॉट फोटोशूट\n#WorldsMostBeautifulBride : पाहा नववधू दीपीकाचे फोटो\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nफॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रविक्री, भाजप पदाधिकाऱ्याला अटक\n'वंदे मातरम्'ला विरोध करणाऱ्या MIMच्या 'त्या' नगरसेवकावर आता बलात्काराचा आरोप\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\nकुत्रा त्याच्यावर भुंकला, 'तो' कुत्र्याच्या मालकिणींनाच चावला\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/bjp-protesting-protect-sabarimala-rath-yatra-begins-from-today/", "date_download": "2019-01-17T04:49:37Z", "digest": "sha1:3AKNLXL4DU5DLUI7Y475ZPZ7DI4TJEZF", "length": 17183, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "केरळ सरकार विरोधात भाजपची ‘सबरीमाला संरक्षण रथयात्रा’ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nपु.ल.देशपांडे उद्यानासमोर 4 फूट पाण्याचे तळे, व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर…\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nकृषी विमा योजनेमुळे खाजगी विमा कंपन्या मालामाल, कमावले 3 हजार कोटी…\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nमायावतींनी खेळले मुस्लिम आरक्षणाचे कार्ड\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम : हिंदुस्थानचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nकेरळ सरकार विरोधात भाजपची ‘सबरीमाला संरक्षण रथयात्रा’\nसबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही वादंग सुरुच आहे. आता या वादाला राजकीय रंग येऊ लागला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महिलांकडूनच निर्णयाला विरोध होत असून राजकीय पक्षांचाही महिलांच्या भुमीकेला पाठींबा मिळत आहे. भाजपच्या वतीने गुरुवारपासून कर्नाटक ते सबरीमाला अशी ‘सबरीमाला संरक्षण रथ यात्रा’ काढली जात आहे. कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष पीएस श्रीधरन पिल्लई यांच्या नेतृत्वात ही रथ यात्रा निघणार आहे. या रथ यात्रेला माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा हिरवा झेंडा दाखवतील.\nकर्नाटकातल्या मत्तूरमधून सुरु होणारी ही रथ यात्रा 30 नोव्हेंबरला येथे पोहेचणार आहे.”महिलांचा सन्मान करणे ही आमची संस्कृती आहे. मात्र या परिस्थितिला केरळ सरकार जबाबदार आहे. केरळ सरकारने सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी योग्य पद्धतीने बाजू मांडू शकले नाही” असा आरोप बीएस येडियुरप्पा यांनी केला आहे. “आमचा पक्ष न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध करत नाही, मात्र लोकभावनेता आदर करतो”. केरळ सरकारने न्यायालयात फेरयाचीका दाखल करून हा निर्णय बदलला जावा अशी मागणी येडियुरप्पा यांनी केली आहे. या रथयात्रेत मोठ्या संख्येने साधु-महंत, 62 बिशप, 12 मौलाना सहभागी होणार आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपस्तीस वेळा प्रेमास नकार देणाऱ्या तरुणीच्या पोटात ‘त्याने’ केले पस्तीस वार\nपुढीलदहानंतर फटाके फोडल्याचा FB live अंगाशी येणार,पोलिसांची शोध मोहीम\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nकृषी विमा योजनेमुळे खाजगी विमा कंपन्या मालामाल, कमावले 3 हजार कोटी रुपये\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nडंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटणार, अंबरनाथची जागा लवकरच पालिकेला मिळणार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nशेतकऱ्यांची अडवणूक कराल तर धडा शिकवू, आदित्य ठाकरे यांचा बँक अधिकाऱ्यांना...\nमायावतींनी खेळले मुस्लिम आरक्षणाचे कार्ड\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/496455", "date_download": "2019-01-17T05:10:04Z", "digest": "sha1:XBFGB6YZRRYYJJN4DFYXVGWJP3QT5FF7", "length": 4612, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य शुक्रवार दि. 30 जून 2017 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 30 जून 2017\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 30 जून 2017\nमेष: काहीतरी करुन दाखवीन ही म्हण खरी कराल.\nवृषभ: विवाहाच्या प्रयत्नात असाल तर अपेक्षेपेक्षाही चांगले स्थळ येईल.\nमिथुन: व्यसनी मित्रामुळे गोत्यात याल.\nकर्क: उच्चवर्गीय, खानदानी व्यक्तीशी गाठीभेटी होतील.\nसिंह: मोबाईल, टी.व्ही मुळे पित्ताचा त्रास होईल.\nकन्या: ऐनवेळी विचित्र परिस्थिती निर्माण होईल.\nतुळ: घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका.\nवृश्चिक: अनिवार्य प्रसंगामुळे नको त्या गोष्टींना तोंड द्यावे लागेल.\nधनु: विवाह ठरवताना सावधगिरी बाळगावी.\nमकर: बौद्धिक क्षेत्रात अत्यंत भाग्यवान ठराल.\nकुंभ: नोकरीपेक्षा स्वतंत्र व्यवसाय केल्यास धनवान व्हाल.\nमीन: चंचल मनस्थितीमुळे काम अर्धवट राहण्याची शक्मयता.\nआजचे भविष्य गुरुवार दि. 22 फेब्रुवारी 2018\nआजचे भविष्य शनिवार दि. 3 मार्च 2018\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 21 डिसेंबर 2018\nआजचे भविष्य मंगळवार दि. 8 जानेवारी 2019\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/article-by-shyam-patil-on-rahul-gandhi/", "date_download": "2019-01-17T04:58:57Z", "digest": "sha1:2XA6UP4YK5POJCD5DBOSBD324ZPL5U2L", "length": 17775, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "घराणेशाहीमुळेच काँग्रेस टिकून आहे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nघराणेशाहीमुळेच काँग्रेस टिकून आहे\nकाँग्रेस पक्षात राहुल गांधी यांच्या पेक्षा सरस लोक आहेत जे पक्षाला योग्य यश मिळवून देतील आणि काँग्रेसला पूर्वपदावर घेऊन जातील पण त्यांच्या सरसपणाचा या पक्षात जराही उपयोग नाही का तर त्यांचं आडनाव गांधी नाही.\nकाँग्रेस पक्षाच्या स्थापनेला 132 वर्ष झाली असून यात स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक काळ गांधी आणि नेहरू घराण्याने पक्षाचे अध्यक्ष पद स्वतःकडे राखून ठेवलेल आहे, खरं तर काँग्रेस च्या अध्यक्षाची निवडणूक दरवर्षी होत असते आणि ती दरवर्षी व्हावी अशी सक्ती पण आहे, पण एका व्यक्तीने अध्यक्ष पदावर किती वर्षे राहावं याची सक्ती मात्र केलेली नाही त्यामुळेच गांधी घराण्याने याचा जास्तीत जास्त फायदा घेतला हेच दिसून येते\nस्वातंत्र्यानंतरचे काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांचा कालावधी\n(1) आचार्य कृपलानी – 1947 (2) पट्टाभी सितारामय्या – 1948-49 (3) पुरुषोत्तमदास टंडन – 1950 (4) जवाहरलाल नेहरु – 1951-54 (5) यू. एन. धेबर – 1955-59 (6) इंदिरा गांधी – 1959 (7) नीलम संजीव रेड्डी – 1960–63 (8) के. कामराज – 1964–67 (9) निजलिंगअप्पा – 1968 (10) जगजीवनराम – 1970–71 (11) शंकर दयाळ शर्मा – 1972–74 (12) देवकांत बरुआ – 1975-77 (13) इंदिरा गांधी – 1978–84 (14) राजीव गांधी – 1985–91 (15) पी. व्ही नरसिंहराव – 1992–96 (16) सिताराम केसरी – 1996–98 (17) सोनिया गांधी – 1998 ते 2017\nयात गांधी आणि नेहरू घराणे किती वर्षे अध्यक्ष राहिले ते पाहू\n1) जवाहरलाल नेहरु – 1951-54\n2) इंदिरा गांधी – 1959\n3) इंदिरा गांधी – 1978–84\n4) राजीव गांधी – 1985–91\n5) सोनिया गांधी – 1998 ते आजपर्यंत\nवरील आकडेवारी पहाता गांधी आणि नेहरू घराण्यांनी जवळपास 35 वर्ष सतत काँग्रेस चे अध्यक्ष पद स्वतःच्या ताब्यात ठेवले आहे. 1998 नंतर म्हणजे सलग 19 वर्षानंतर काँग्रेस अध्यक्षाची नेमणूक होत आहे, नेमणूक शब्द या ठिकाणी जाणून बुजून घेतला आहे कारण निवडणूक म्हटलं तर त्या ठिकाणी विरोधात एखादा उमेदवार असतो, त्याची एक प्रक्रिया पार पाडली जाते, पण इथं फक्त अर्ज भरल्या जातो अर्जही त्याच व्यक्तीचा असतो जो गांधी घराण्यातील व्यक्ती असतो, म्हणून तर घराणेशाही हाच काँग्रेसचा आधारस्तंभ आहे. भलेही काँग्रेस पक्षात राहुल गांधी यांच्या पेक्षा सरस लोक आहेत जे पक्षाला योग्य यश मिळवून देतील आणि काँग्रेसला पूर्वपदावर घेऊन जातील पण त्यांच्या सरसपणाचा या पक्षात जराही उपयोग नाही का तर त्यांचं आडनाव गांधी नाही.जोतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट, पृथ्वीराज चव्हाण, यांच्या सारखे हुशार आणि चाणाक्ष नेते मागे ठेवून काँग्रेस पुढे जात आहे. राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाचे काय होणार हे जरी सर्वांना माहीत असले तरी एका गोष्टीचा विचार करायला हवा की काँग्रेस पक्षाने अनेक वादळांचा सामना केला, पण त्या त्या वेळच्या राजकीय परिस्थितीत पक्ष पुन्हा उभा राहिला.\nसपा-बसपा आघाडीनंतर कॉंग्रेसची मोठी घोषणा ; उत्त्तरप्रदेशातील…\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत…\n१९६२च्या चीन युद्धानंतर काँग्रेसच्या विरोधात वातावरण तयार झाले. तेव्हा झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये पक्षाचा पराभव झाला. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांची लोकप्रियता तेव्हा कमी झाली होती. पक्ष बळकट करण्याकरिता कामराज यांनी एक योजना मांडली. त्यानुसार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मंत्रिपदांचे राजीनामे देऊन पक्ष बळकट करण्याकरिता पुढाकार घ्यायचा, अशी ती योजना होती. भुवनेश्वरच्या अधिवेशनात कामराज यांनी मांडलेल्या योजनेनुसार बहुतेक केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्र्यांनी नेहरू यांच्याकडे राजीनामे सादर केले. लालबहादूर शास्त्री, मोरारजी देसाई, जगजीवनराम, स. का. पाटील या केंद्रीय मंत्र्यांसह सहा मुख्यमंत्र्यांचे राजीनामे नेहरूंनी स्वीकृत केले होते. कामराज योजनेच्या यशस्वीतेबद्दल विविध मतप्रवाह आहेत. १९६७ मध्ये इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळाली, पण पक्षाचा जनाधार आटला. यातून इंदिरा गांधी यांच्याविरोधात नेत्यांचा गट सक्रिय झाला होता. १९६९ मध्ये काँग्रेस पक्षात फूट पडली. तरीही १९७१ मध्ये काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले. १९७७ मध्ये आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. १९८०च्या निवडणुकीत इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या. पक्षात फूट पडली, नेतेमंडळी सोडून गेली वा पक्ष संघटना कमकुवत झाली तरीही काँग्रेस पक्ष पुन्हा उभा राहिल्याची उदाहरणे आहेत.\nया पाश्र्वभूमीवर २०१४च्या दारुण पराभवानंतर काँग्रेसला पुन्हा बरे दिवस येतील का हा खरा प्रश्न आहे. १९६९ मध्ये काँग्रेस पक्षात पडलेली फूट किंवा १९७७च्या दारुण पराभवानंतरही इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाला कोणी आव्हान दिले नव्हते किंवा पक्षावरील त्यांची पकड अजिबात ढिली झाली नव्हती. आता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल विचार करायला लागणार आहे असे म्हणणे देखील चुकीचे ठरेल. खरं तर पक्षातील नेते गांधीशाहीचा दबदबा बाळगून आहेत, सतत 19 वर्ष पक्षावर दबदबा निर्माण करून सोनिया गांधी यांनी पक्षात कुणालाही आपल्या विरोधात तोंड वर करू दिले नाही यातच त्यांच्या अध्यक्षपदाचे यश सामावलेले आहे पण राहुल गांधी यांना ते जमेल का हा खरा प्रश्न आहे. १९६९ मध्ये काँग्रेस पक्षात पडलेली फूट किंवा १९७७च्या दारुण पराभवानंतरही इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाला कोणी आव्हान दिले नव्हते किंवा पक्षावरील त्यांची पकड अजिबात ढिली झाली नव्हती. आता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल विचार करायला लागणार आहे असे म्हणणे देखील चुकीचे ठरेल. खरं तर पक्षातील नेते गांधीशाहीचा दबदबा बाळगून आहेत, सतत 19 वर्ष पक्षावर दबदबा निर्माण करून सोनिया गांधी यांनी पक्षात कुणालाही आपल्या विरोधात तोंड वर करू दिले नाही यातच त्यांच्या अध्यक्षपदाचे यश सामावलेले आहे पण राहुल गांधी यांना ते जमेल का किंवा यानंतर पक्षांतर्गत बंडाळी जोर धरेल का किंवा यानंतर पक्षांतर्गत बंडाळी जोर धरेल का आणि बंडाळी निर्माण झालीच तर राहुल यांना त्यावर स्वतःची दहशत बसवता येईल का आणि बंडाळी निर्माण झालीच तर राहुल यांना त्यावर स्वतःची दहशत बसवता येईल का असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. पक्षाबाहेर आणि पक्षांतर्गत अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी राहुल सज्ज झाले खरे पण मोदी सारखे प्रचंड शक्तिमान नेते समोर आहेत तर शरद पवार यांच्या सारखे चतुर राजकारणीही राहुल यांच्या मुळावर पाय देण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, आव्हाने अनेक आहेत म्हणून त्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राहुल गांधी यांना स्वतःच्या कार्यशैलीत आक्रमकता आणणे गरजेचे आहे.\nतत्त्वतः काँग्रेस पक्ष हा एक घराणेशाही वर चालणारा पक्ष आहे हे जरी सर्वज्ञात असले तरी गांधी घराण्याने ज्या पद्ध्तीने काँग्रेस जिवंत ठेवली त्या पद्धतीने कोणीही ठेवू शकत नाही, गांधी घराणे जर बाजूला झाले तर काँग्रेस पक्षात दुही माजणार हे मात्र नक्की त्यामुळे घराणेशाही का होईना पण काँग्रेस टिकून तर आहे.\n– श्याम पाटील (औरंगाबाद )\nसपा-बसपा आघाडीनंतर कॉंग्रेसची मोठी घोषणा ; उत्त्तरप्रदेशातील सर्व जागा लढवणार\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही’\nभाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी\n‘मनमोहन सिंग हे सर्वोत्तम पंतप्रधान’ शिवसेनेचे सर्टिफिकेट\nभाजपला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; रथयात्रेची परवानगी नाकारली\nनवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष अमित शहा पश्चिम बंगालमध्ये रथयात्रा काढणार होते. परंतु मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या…\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nनरेंद्र मोदी यांची थापांची पतंगबाजी ; राज ठाकरेंचे संक्रांत स्पेशल…\nसंतप्त शिवसैनिकांनी केले निलेश राणेंच्या पुतळ्याचं महाडमध्ये दहन\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/bollywood-film-box-office-hits-that-released-in-january/", "date_download": "2019-01-17T05:03:56Z", "digest": "sha1:TMHGLVKOHLBTTJVTDM4BMOJSRAYXBZH2", "length": 9935, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जानेवारीत हे चित्रपट ठरले आहेत 'ब्लॉकबस्टर' , केली एवढी कमाई", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजानेवारीत हे चित्रपट ठरले आहेत ‘ब्लॉकबस्टर’ , केली एवढी कमाई\nजानेवारीत रिलीज झालेल्या या चित्रपटांनी केली एवढी कमाई\nटीम महाराष्ट्र देशा : राजा बाबू हा चित्रपट 21 जानेवारी 1994 ला रिलीज झाला होता. या चित्रपटाने १५ कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाचे बजेट २.३ कोटी रुपये इतके होते. गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या.\nजानेवारी 2000 मध्ये आलेल्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाने 74 कोटींचा व्यवसाय केला होता. हृतिक रोशन आणि अमिषा पटेल यांचा हा डेब्यू चित्रपट होता. त्या वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता.\nकरण-अर्जुन हा चित्रपट 13 जानेवारी 1995 ला रिलीज झाला होता. या चित्रपटाने ५३ कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाचे बजेट ६ कोटी रुपये इतके होते. सलमान खान, शाहरुख खान , अमरीश पुरी, काजोल, ममता कुलकर्णी यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या. तर हा सिनेमा राकेश रोशन यांनी दिग्दर्शन केले आहे.\nरंग दे बसंती हा चित्रपट 26 जानेवारी 2006 ला रिलीज झाला होता. या चित्रपटाने 75 कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाचे बजेट 28 कोटी रुपये इतके होते. २००६ साली रंग दे बसंती हा चित्रपट ऑस्कर साठी नामांकित झाला. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. ए. आर . रेहमान ने संगीत दिले होते. यात अमीर खान, माधवन, सिद्धार्थ नारायण, अतुल कुलकर्णी , शर्मन जोशी, सोहा आली खान, वहिदा रेहमान यांच्या भूमिका होत्या.\nगुरु हा चित्रपट १२ जानेवारी २००७ ला रिलीज झाला होता. या चित्रपटाने ६३ कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाचे बजेट २२ कोटी रुपये इतके होते.\nयमला पगला दिवाना हा चित्रपट १४ जानेवारी २०११ ला रिलीज झाला होता. या चित्रपटाने ७४ कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाचे बजेट २९ कोटी रुपये इतके होते.\nअग्निपथ हा चित्रपट २६ जानेवारी २०१२ ला रिलीज झाला होता. या चित्रपटाने १६३ कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाचे बजेट ७१ कोटी रुपये इतके होते.\nरेस २ हा चित्रपट २५ जानेवारी २०१३ ला रिलीज झाला होता. या चित्रपटाने १२७ कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाचे बजेट ९४ कोटी रुपये इतके होते.\nएयरलिफ्ट हा चित्रपट २२ जानेवारी २०१६ ला रिलीज झाला होता. या चित्रपटाने १६६ कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाचे बजेट ६८ कोटी रुपये इतके होते.\nहम आपके दिल में रहते हे हा चित्रपट २२ जानेवारी १९९९ ला रिलीज झाला होता. या चित्रपटाने ३६ कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाचे बजेट ६ कोटी रुपये इतके होते. अनिल कपूर, अनुपम खेर, जॉनी लिवर आणि काजोल यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या. तर चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश कौशिक यांनी केले होते. चित्रपटाला अनु मलिक यांनी संगीत दिले होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\nसिन्नर : ‘मन की बात’चे अब तक छप्पन एपिसोड झाले. मात्र महत्वाच्या, संवेदनशील विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची…\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा…\nसोपल अन मिरगनेंच ‘गोड गोड बोला’; भविष्यात राजकीय समीकरणाची…\nविराट चे शानदार शतक\nउजनी धरणावरील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे सोमवारी जलसमाधी आंदोलन\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/sambhaji-did-not-have-children-did-they-not/", "date_download": "2019-01-17T04:58:39Z", "digest": "sha1:KFEPETWTZL33K7EWXBTMMRKLGEQ5MK57", "length": 9306, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संभाजी भिडेंनाच मुलं झाली नाहीत, त्यांच्या आंब्याने काय होणार ?- आ.बच्चू कडू", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसंभाजी भिडेंनाच मुलं झाली नाहीत, त्यांच्या आंब्याने काय होणार \n'भिडेलाच आंबे खायला घालावे लागतील. किमान पुरुषाकडून डिलिव्हरी होईल'\nपुणे: मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनाच मुलं झाली नाहीत, त्यांच्या आंब्याने काय मुलं होणार अशी कणखर टीका करत आमदार बच्चू कडू यांनी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध केला. बच्चू कडू पिंपरी चिंचवड येथे एका आयोजित कार्यक्रमात बोलत होते.\nबच्चू कडू म्हणाले, आता आम्हाला भिडेलाच आंबे खायला घालावे लागतील. किमान पुरुषाकडून डिलिव्हरी होईल आणि यानिमित्ताने नवा उपक्रम सुरू होईल. अशी खिल्ली देखील कडू यांनी उडवली. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यात तशी गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. त्याचा रिपोर्ट देऊन आम्ही गुन्हा दाखल कसा होईल. मनोहर भिडे स्वतःला शिक्षणातील गोल्ड मेडलिस्ट म्हणवतात आणि ते जर असं वक्तव्य करत असतील. तर त्यांच्यावर गुन्हाच दाखल करायला हवा. असे बच्चू कडू म्हणाले.\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय…\nखो खो मध्ये महाराष्ट्राची विजयी घौडदौड कायम\nदरम्यान, संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा सोशल मिडीयावर तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी भिडेंवर टीका केली आहे. त्यामुळे भिडे गुरुजी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहेत. यावेळी कारण आहे ते त्यांच्या बागेतील आंब्याचं. भिडे गुरुजी यांनी काल नाशिक येथे बोलताना ‘माझ्या बागेतील आंबे खाल्यावर मुलं होतात’ असा अजब दावा केला आहे. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यामुळे ते अंधश्रध्दा वाढवत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.\nनेमक काय म्हणाले होते संभाजी भिडे \nलग्न होऊन 10 – 15 वर्ष झालेल्यांनाही पोर होत नाही, अशा स्त्री-पुरुषांनी, पती पत्नींनी ती फळं खाल्ली, तर निश्चित पोर होईल. रोज आंबे आणून, माझ्याही बागेत, शेतात ते लावले. मी आता तुम्हाला सोडलं तर माझ्या आईशिवाय कोणाला सांगितलं नाही, ते आंबे कसे आहेत. मी आतापर्यंत 180 पेक्षा जास्त जणांना, पती-पत्नींना, जोडप्यांना खायला दिलेत आणि 150 पेक्षा जास्त जणांना मुलं झाली. ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल. अपत्य नसेल तर होते. म्हणजे त्याचा अर्थ नपुंसकत्वावर तोडगा आणि वंध्यत्वावरचा ताकद देणारा तो आंबा आहे.\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nखो खो मध्ये महाराष्ट्राची विजयी घौडदौड कायम\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nएल्गार परिषद : आनंद तेलतुंबडेंना सुप्रीम कोर्टाचा दणका\nअतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्य यंत्रणांचे बळकटीकरण करणार – एकनाथ शिंदे\nजव्हार - कुपोषण मुक्ती च्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या पालघर जिल्हयातील जव्हार मधिल जामसर, दाभेरी, साखरशेत येथील…\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nकुमारस्वामी सरकारमधील दोन आमदारांनी काढला पाठिंबा\nपंकजा मुंडे यांच्यामुळे वैद्यनाथ’ घटनेतील मयतांच्या नातेवाईकांना…\nक्रिकेटच्या वाघाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल मिडीयावर…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://ravikiranrr.com/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2019-01-17T04:48:01Z", "digest": "sha1:QSW3H5PCODAVZRAHBKI53RBEMWETFKQD", "length": 15677, "nlines": 129, "source_domain": "ravikiranrr.com", "title": "नेहरू रिपोर्ट - MPSC", "raw_content": "\nराष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती\nमहालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती\nमहान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती\nपंचायतराज समिती विषयी संपूर्ण माहिती\nमहानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती\nस्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना\n1857 च्या उठावानंतरचा काळ\nभारतातील बँका बद्दल माहिती\nआर्थिक वृद्धी, आर्थिक विकास बद्दल माहिती\nभारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी\nमहाराष्ट्राची प्राकृतिक रचना :\nदारिद्रय बद्दल संपूर्ण माहिती\nविविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात\nइंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स\nभौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा\nधातू आणि अधातु उपयोग\nजीवनसत्वे व त्याचे स्त्रोत\nकुष्ठरोगाबद्दल संपूर्ण माहिती व उपाय\nवनस्पती व प्राण्यांमधील ऊती\nक्षयरोग त्याची लक्षणे व उपचार\nहिवताप व त्याची लक्षणे\nस्वाईन फ्ल्यू चे लक्षणे\nकर्करोगाचे कारणे व प्रकार\nनेहरू रिपोर्ट विषयी माहिती\nभारतात सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला जात असता व त्याचे सारखे निषेध होत असता भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड त्या कमिशनचे समर्थन करीत होते. असेच समर्थन करीत असता त्यांनी भारतीय नेत्यांना आव्हान दिले की, भारतीय राजकीय संघटनांनी एकत्र येऊन भारताची भावी घटना कशी असावी याविषयी एकमताने मसुदा तयार करून सरकारकडे द्यावा. सरकार तो पार्लमेंटकडे पाठवेल.\nलॉर्ड बर्कनहेड यांची अशी कल्पना होती की, भारतीय राजकीय संघटनांत व नेत्यांत एकमत होणे केवळ अशक्य आहे; परंतु त्याची कल्पना चुकीची ठरली. भारताने ते आव्हान स्वीकारले व काँग्रेस, मुस्लीम लीग, हिंदू महासभा इत्यादि राजकीय संघटनांची सर्वपक्षीय परिषद मुंबईत डॉ. अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली 19 मे 1928 रोजी भरविण्यात आली.\nभारताची भावी घटना कोणत्या तत्वानुसार निर्माण व्हावी हे ठरविण्यासाठी परिषदेने पं. मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली. या समितीत सर तेजबदूर सप्रू, सर अली इमाम, बापूसाहेब अणे, सुभाषचंद्र बोस इत्यादि व्यक्ती घेण्यात आल्या.\nसमितीने मोठ्या परिश्रमाने देशातील राजकीय व घटनात्मक समस्यांचा अभ्यास व चर्चा करून आपला अहवाल तयार केला. समितीने मध्यबिंदू गाठला. साम्राज्यांतर्गत स्वराज्य भारताला लगेच मिळावे व नंतर लगेच दुसरी पायरी पूर्ण स्वातंत्र्यांची असावी असे समितीने निश्चित केले.\nनेहरू रिपोर्टवर चर्चा करण्यासाठी कलकत्ता येथे सर्वपक्षीय सभा भरली (डिसेंबर 1928). मुस्लीम लीगच्या वतीने बॅ. जीनांनी अनेक दुरुस्त्या मांडल्या, जवळ-जवळ त्या सर्व फेटाळण्यात आल्या. मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या हक्कावर पानी सोडण्यास मुस्लीम लीग तयार नव्हती.\nकेंद्रात व प्रांतात तिला पुरेसे प्रतिनिधीत्व जातीय पायावर हवे होते. मार्च 1929 मध्ये लीगने अधिवेशन भरवून त्यात काही अटींवर नेहरू रिपोर्ट स्वीकारण्यात आला. खुद्द काँग्रेसमध्येही नेहरू रिपोर्टवर मोठा वाद झाला. पं. जवाहरलाल व सुभाषचंद्र बोस यांनी ‘संपूर्ण स्वातंत्र्य’ या ताबडतोबीच्या ध्येयाचा आग्रह धरला.\nमहात्माजींनी मध्यस्थी करून काँग्रेसला एकमताने नेहरू रिपोर्टचा स्वीकार करावयास लावला आणि त्याची अंमलबजावणी सरकारने 1929 हे वर्ष संपण्यापूर्वी करावी, असा ठराव पास करून घेतला. त्यामुळे जवाहरलाल व बोस यांच्या सारखे तरुण नेते थोडे शांत झाले. गांधीजी पुन्हा आता राजकारणाकडे वळले. एका वर्षाच्या अवधीत साम्राज्यांतर्गत स्वराज्य न मिळाल्यास ते स्वातंत्र्य आंदोलन उभारणार होते.\nनेहरू रिपोर्टच्या प्रमुख शिफारशी विषयी माहिती\nभारताला साम्राज्यांतर्गत स्वराज्य लगेच मिळावे, तद्नंतर पूर्ण स्वातंत्र्य हेच भारताचे ध्येय राहील.\nभारत संघराज्यात्मक राज्य असेल. प्रांतांना आवश्यक तेवढी स्वायत्ताता मिळेल. प्रांतांना फक्त एकच कायदेमंडळ असावे. राज्यकारभाराच्या विषयांची वाटणी केंद्र व प्रांत यांच्यात व्हावी.\nभारत हे निधर्मी राष्ट्र असेल व ते जातीय समस्या समाधानकारक सोडवेल. अल्पसंख्याकांच्या संस्कृतीचे व राजकीय हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे. परंतु त्यासाठी जातीय मतदारसंघाची आवश्यकता नाही. अल्पसंख्याकांसाठी राखीव जागा असाव्यात, परंतु स्वतंत्र मतदारसंघ नसावेत.\nसिंध हा स्वतंत्र प्रांत करावा. वायव्य सरहद्द प्रांताला इतर प्रांतांसारखा दर्जा द्यावा.\nजगातील इतर लोकांप्रमाणेच भारतीय लोकांनाही जन्मत:च स्वतंत्र्य व मूलभूत हक्क प्राप्त झालेले असून घटनेत त्यांचा समावेश झाला पाहिजे. (अहवालात 19 मूलभूत हक्कांची यादी देण्यात आलेले होती.)\nइंग्लंडचा राजा व कायदेमंडळाची दोन गृहे यांची मिळून भारतीय पार्लमेंट तयार होईल. प्रांतांचे प्रतिनिधी वरिष्ठगृहात बसतील तर कनिष्ठगृहातील प्रतिनिधी हे प्रौढ मतदान पद्धतीने लोकांनी निवडून दिलेले असतील.\nआता सध्या भारतीय संस्थानांवर ब्रिटिश सरकारचे जसे अधिकार चालतात तसेच भारतीय पार्लमेंटचे अधिकार त्यांच्यावर चालतील. काही संघर्ष पैदा झाल्यास गव्हर्नर जनरल सुप्रीम कोर्टाकडे तो तंटा सोपवेल.\nगव्हर्नर जनरलने प्रधानमंत्र्यांची निवड करावी व त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करावी. गव्हर्नर जनरलने मंत्रीमंडळाच्या सल्ल्याने कारभार करावा. मंत्रिमंडळ हे पार्लमेंटला जबाबदार असेल.\nप्रांतांच्या गव्हर्नरांची नियुक्ती इंग्लंडच्या राजाकडून होईल. गव्हर्नरांनी मुख्यमंत्र्यांची निवड करावी. त्यांच्या सल्ल्याने मंत्रिमंडळ तयार करावे. मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने गव्हर्नराने कारभार करावा. प्रांतीय कायदेमंडळाची मुदत पाच वर्ष असावी व ती वाढविण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार गव्हर्नराला असावा.\nगव्हर्नर जनरलने सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करावी. त्यांना दूर करण्याचा हक्क फक्त पार्लमेंटलाच असावा.\nप्रधानमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री, सरसेनापती इत्यादींची संरक्षण समिती गव्हर्नर जनरलने नेमावी. देशाच्या संरक्षणाविषयी त्या समितीने गव्हर्नर जनरलला सल्ला द्यावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/india-became-the-finalist-for-under-nineteen-world-cup-by-beating-pakistan/", "date_download": "2019-01-17T05:10:12Z", "digest": "sha1:KEFDLSFUUBZLVQZZNM2RJQD6KEXRG4UD", "length": 19896, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, पाकिस्तानला हरवत हिंदुस्थान अंतिम फेरीत | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nपु.ल.देशपांडे उद्यानासमोर 4 फूट पाण्याचे तळे, व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर…\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nव्याघ्र पर्यटन, जंगलातून समृद्धी कडे….\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nममता बॅनर्जींच्या सभेत सोनिया-राहुल येणार नाही, खर्गेंना प्रतिनिधी म्हणून पाठवणार\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम : हिंदुस्थानचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\n१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, पाकिस्तानला हरवत हिंदुस्थान अंतिम फेरीत\nशुभमन गिलचं शानदार शतक आणि इशान पोरेल याच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर हिंदुस्थानने १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत मजल मारली आहे. उपांत्य फेरीत पाकिस्तानविरुद्ध खेळताना हिंदुस्थानी संघाने २०३ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता हिंदुस्थान ३ फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे.\nन्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्चमध्ये खेळवल्या गेलेल्या या उपांत्य फेरीच्या सामन्यात हिंदुस्थानने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीची निवड केली होती. ५० षटकांमध्ये ९ विकेट्स देऊन हिंदुस्थानच्या खात्यात २७२ धावा जमा झाल्या होत्या. पाकिस्तानचा खेळ मात्र ६९ धावांतच आटपल्यामुळे हिंदुस्थानला २०३ इतक्या मोठ्या धावसंख्येने विजय मिळाला. हिंदुस्थानकडून इशान पोरेलने चार तर रयान पराग आणि शिवा सिंह यांनी प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या. हिंदुस्थानी संघाने ५० षटकात ९ गड्यांच्या मोबदल्यात २७२ धावा केल्या होत्या. हे आव्हान स्वीकारत मैदानात उतरलेल्या पाकिस्तानचा संघ फक्त ६९ धावांमध्ये तंबूत परतला. यामुळे हिंदुस्थानला २०३ इतक्या मोठ्या धावसंख्येने विजय मिळाला.\nहिंदुस्थानने दिलेल्या २७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. हिंदुस्थानच्या आग ओकणाऱ्या भेदक गोलंदाजीपुढे पाकड्यांचा निभाव लागू शकताल नाही, पृथ्वी शॉच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हिंदुस्थानी संघाने पहिल्या चेंडूपासून सामन्यावर मिळवलेलं वर्चस्व शेवट होईपर्यंत कायम राखलं होतं. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि भेदक गोलंदाजीमुळे पाकिस्तानी संघाची अशरक्ष: वाताहत झालेली बघायला मिळाली.\nया सामन्यामध्ये नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या हिंदुस्थानच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. कर्णधार पृथ्वी शॉने ४२ धावांची खेळी केली, तर मनज्योत कालरा ४७ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या शुभमन गिलने नाबाद १०२ धावांची खेळी केली. शुभमने शेवटच्या चेंडूवर आपले शतक पूर्ण केले. या स्पर्धेतील हे त्याचे पहिलेच शतक आहेत. त्याच्या शतकाच्या जोरावर हिंदुस्थानी संघाने २७३ धावांची मजल मारली. ही धावसंख्या पुरेशी ठरेल का असा प्रश्न काही काळ विचारला जात होता, मात्र हिंदुस्थानी गोलंदाजांनी कमाल करत हे लक्ष्य पाकिस्तानसाठी हिमालयाप्रमाणे होते हे दाखवून दिले. हिंदुस्थानी संघाने या विश्वचषक स्पर्धेत आत्तापर्यंत एकही सामना गमावलेला नाहीये. जबरदस्त कामगिरी करणाऱ्या हिंदुस्थानी संघाची आता अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाशी गाठ पडणार आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\n चुलतभावानेच केला आठ महिन्यांच्या बहिणीवर बलात्कार\nपुढील१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, पाकिस्तानला हरवत हिंदुस्थान अंतिम फेरीत\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nडंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटणार, अंबरनाथची जागा लवकरच पालिकेला मिळणार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.aksharnama.com/client/author_articles/%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2019-01-17T05:20:22Z", "digest": "sha1:3BGXJ7XUCJZKWZS2OMJFZEWBMDM4BLTU", "length": 11553, "nlines": 147, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अक्षरनामा : लेख", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nपहिलं महायुद्ध हे विसाव्या शतकातलं पहिलं संकट होतं, ज्यानं नंतर संकटांची साखळी निर्माण केली\n‘शांतता हवी असेल तर युद्धाला सतत सज्ज रहा’ हा रोमन सेनापतींनी दिलेला इशारा अपूर्ण आहे. मानवी संस्कृतीच्या ज्ञात इतिहासापासून जग सतत युद्धाला तयार आहे आणि त्याला शांततेचे फक्त काही क्षण लाभलेले आहेत. संघर्षाच्या काळात विजयाची पूर्ण हमी देईल एवढे सैन्य कोणत्याही देशापाशी नसते.......\nसॅम्युअल जॉन्सन : शब्दांच्या मागे पसरलेला मानवी संसार दाखवणारा शब्दकोशकार\n१८७४ साली निबंधमालाकार विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी जॉन्सनची ओळख मराठी मनाला करून दिली, तेव्हाच मुळी त्याच्या मृत्युला ९० वर्षे झाली होती. त्यानंतर राजवाड्यांसारखा एखादा चमचमणारा तारा सोडला तर बाकी सारा अंधार आहे. एकमेकाला बक्षिसे व पुरस्कार देण्याच्या धावपळीत तर तो अंधार आणखी गडद भासतो.......\nधर्म, राष्ट्रीयता व बांधिलकी यांच्या सीमारेषा कुठे सुरू होतात आणि संपतात\nएखाद्या वार्ताहराचे नागरिकत्व वा त्याचा धर्म त्याच्या कामाच्या आड येत नसे. जी काही लढाई असे ती राजकीय असे. ११ सप्टेंबर २००१ च्या हल्ल्याने हे सारे बदलले आणि २००३च्या इराकवरच्या अमेरिकी आक्रमणाने तर वार्ताहरांचे काम जन्म व मृत्त्यूच्या सीमा रेषेवर येऊन ठेपले. वार्ताहरांसाठी ही संकटे केवळ अतिरेक्यांनीच निर्माण केली असे नव्हे, तर तो प्रदेश व्यापणाऱ्या फौजांनाही आपली जबाबदारी टाळता येणार नाही.......\n‘इन अ प्रेज ऑफ फॉली’ (मूर्खपणाच्या समर्थनार्थ’) हे डेसिडेरिअस इरॅस्मसचे गाजलेले पुस्तक. अभिजनांच्या सभेत मूर्खपणा आपला पक्ष मांडत आहे, असे त्याचे स्वरूप आहे. डेसिडेरिअसचे हे वचन प्रमाण मानत जातिवंत वाचक दुसऱ्याला शहाणे करण्याच्या खटपटीत न पडता स्वत:चा मूर्खपणा चालू ठेवतो ज्यातल्या शहाणपणाची गुपिते केवळ त्याला ठाऊक असतात, जी त्याला तरुण ठेवत असतात.......\nबंम्बोलीचा डंम्बो व १८४ रुपये\nऑफिसातल्या एसीच्या निरव शांततेत त्याला सारखा आकडा ऐकू येत होता. वर्तमानपत्रात येणारा आकडा व टीव्हीवर सांगण्यात येणारा आकडा त्यानं वारंवार पाहिला होता. त्याला भारताच्या लोकसंख्येनं त्यानं दोन-दोनदा भागून पाहिलं होतं. शिवाय दोन वेगवेगळ्या कॅलक्यूलेटरवर भागून पाहिलं होतं. गेल्या काही दिवसांपासून ब्रँचमधल्या कॅलक्युलेटरवरचा त्याचा विश्वास कमीच होत चालला होता. आजकाल तो रोज स्वत:चा कॅलक्युलेटर घेऊन येई.......\nबाळबोध मराठी चित्रपटाची परंपरा चालू ठेवणारा चित्रपट\nकादंबरीवर जसाच्या तसा चित्रपट बनवणं हे कादंबरीच्या आत्म्यालाच धोका निर्माण करतं, तसं काहीसं इथं घडलं आहे. कादंबरी एखाद्या स्प्रिंगबोर्डसारखी वापरून तिच्या आत्म्याचा शोध तिच्या मजकुराला वगळून दिग्दर्शकानं घ्यायला पाहिजे होता. पण घरगुती वळणाचे चित्रपट बनवणाऱ्या आपल्या चित्रपटसृष्टीकडून हे असं मागणं लईदा झालंय. चित्रपटाने शब्दशरण व्हावं हे कॅमेराचं अपयश आहे.......\nकधीकाळी ग्रंथ साठवण्याची खोली अंधारी असे. ते बाहेर खिडकीजवळ नेऊन वाचावे लागत. त्यासाठी खिडक्यांजवळ कॅरेल म्हणजे बंद बाक बनवण्यात आले होते. नंतर आतून ग्रंथ आणण्याऐवजी कॅरेलमध्येच ठेवण्याची सोय करण्यात आली. पण ग्रंथ अजूनही किमती वस्तू होती. त्यांची चोरी होण्याची भीती होती. त्यावर उपाय म्हणून ग्रंथांना साखळीनं बांधून ठेवण्यात येऊ लागलं. पण मग ग्रंथांची संख्या वाढली व ते सरकवण्यातही अडचणी येऊ लागल्या. यावर मात करण्.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/service-tax-completely-customer-will-clear-stand-modi-government-41389", "date_download": "2019-01-17T05:16:02Z", "digest": "sha1:C3GBQY66ZQ5VRQVGN2YDFR66PYRYVNES", "length": 12303, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Service tax is completely on customer will, Clear stand by Modi Government सेवा शुल्क पूर्णपणे ऐच्छिकच | eSakal", "raw_content": "\nसेवा शुल्क पूर्णपणे ऐच्छिकच\nशनिवार, 22 एप्रिल 2017\nग्राहकाने किती सेवा शुल्क भरायचा हे ठरविण्याचा अधिकार हॉटेल अथवा रेस्टॉरंटना नसून तो केवळ ग्राहकाला आहे. बिलात यापुढे सेवा शुल्काचा रकाना रिकामा ठेवण्यात येणार असून, ग्राहक बिल भरताता तो देण्याबाबत निर्णय घेईल.\n- रामविलास पासवान, केंद्रीय अन्न व ग्राहक कल्याणमंत्री\nनवी दिल्ली : हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये होणारी सेवा शुल्क आकारणी पूर्णपणे ऐच्छिक असून, ती बंधनकारक नसल्याचे केंद्रीय अन्न व ग्राहक कल्याणमंत्री रामविलास पासवान यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. सरकारने सेवा शुल्क आकारणीबाबतच्या मार्गदर्शक सूचनांना आज मंजुरी दिली.\nपासवान म्हणाले, ''हॉटेल आणि रेस्टॉरंट सेवा शुल्क देण्यास ग्राहकांना सांगू शकत नाहीत. हे शुल्क देण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार ग्राहकाला आहे. सरकारने सेवा शुल्क आकारणीबाबत मार्गदर्शक सूचनांना मंजुरी दिली आहे. सेवा शुल्क हे ऐच्छिक असून, ते बंधनकार नाही. या मार्गदर्शक सूचना सर्व राज्यांना पाठविण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्ये पुढील कारवाई करतील.''\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिलामध्ये आता सेवा शुल्काचा रकाना रिकामा ठेवण्यात येणार आहे. ग्राहक बिल भरताना सेवा शुल्क देण्याचा अथवा किती द्यावयाचा याबाबत निर्णय घेईल. ग्राहकांना सेवा शुल्क आकारणी बंधनकारक केल्यास ग्राहक मंचाकडे तक्रार करता येईल. सध्याच्या ग्राहक संरक्षण कायद्यांमध्ये अशाप्रकारे उल्लंघन करणाऱ्यांना मोठा दंड अथवा कठोर कारवाई करण्याचे अधिकार मंत्रालयाला नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र नव्या ग्राहक संरक्षण विधेयकात अशा प्रकारच्या कारवाईसाठी प्राधिकरण स्थापन करण्याची तरतूद आहे.\nबंगळूर - कर्नाटकातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल युतीचे सरकार अस्थिर करण्यासाठी पुन्हा एकदा \"ऑपरेशन कमळ' मोहीम हाती घेतलेल्या भाजपला तोंडघशी पडावे...\nशिवसेना बिनधास्त, तर भाजपची घालमेल\nयुतीचा सस्पेन्स कायम; दोन्ही गोटांत हालचालींना वेग मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या युतीचा सस्पेन्स कायम...\nमुंबई - ठाणे, पालघर जिल्ह्यांतील मिळून गेल्या १० महिन्यांत तब्बल ६१३ जणांचा भूकबळी गेला. डहाणू, जव्हार, मोखाडा आणि शहापूरसारख्या आदिवासी तालुक्‍यांत...\nबंगळूर : कर्नाटकातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल युतीचे सरकार अस्थिर करण्यासाठी पुन्हा एकदा \"ऑपरेशन कमळ' मोहीम हाती घेतलेल्या भाजपला तोंडघशी...\nअभिनयाच्या क्षेत्रातील प्रवेश अपघाताने\nपुणे - पोटापाण्यासाठी तुम्ही जे काम करता ती तुमची उपजीविका असते; पण मनापासून एखादे काम केले तर ती जीविका ठरते. माझ्याबाबतीत मी कलाकार म्हणून काम...\nसिंचनासाठी अर्थसंकल्पात तरतूद वाढवावी - गडकरी\nऔरंगाबाद - सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या राज्यांना मदतीचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले आहे. महाराष्ट्र व मध्य प्रदेशने कार्यक्षम पद्धतीने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/10-years-police-custody-raped-girl-160561", "date_download": "2019-01-17T06:13:59Z", "digest": "sha1:QNSHH55T42WZ5QO5TKOVKMFA6NO4UJ5M", "length": 12540, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "10 years police custody for raped a girl अल्पवयीन युवतीवर बलात्कार, आरोपीस दहा वर्षांची शिक्षा | eSakal", "raw_content": "\nअल्पवयीन युवतीवर बलात्कार, आरोपीस दहा वर्षांची शिक्षा\nशुक्रवार, 14 डिसेंबर 2018\nनांदेड : लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन एका 15 वर्षीय युवतीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस ए सय्यद यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची आणि सहा हजार रुपये दंड अशी शिक्षा शुक्रवारी 14 नोव्हेंबरला सुनावली.\nनांदेड : लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन एका 15 वर्षीय युवतीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस ए सय्यद यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची आणि सहा हजार रुपये दंड अशी शिक्षा शुक्रवारी 14 नोव्हेंबरला सुनावली.\nहदगाव तालुक्यातील डोंगरगाव येथे राहणारी एक पंधरा वर्षीय युवती आपल्या घरी काम करीत होती. यावेळी याच गावात राहणारा नराधम तरुण नितीन प्रकाश वाढवे (वय 21) हा दुचाकी घेऊन सदर तरुणीच्या घरी 23 सप्टेंबर 2015 रोजी दुपारी गेला. पीडित युवतीला आपल्या दुचाकीवर बसवून औरंगाबादला जाऊन लग्न करू असे आमिष दाखवून तिला नांदेडला आणले. नांदेडच्या रेल्वेस्थानकावर ती दुचाकीवरून उतरत असताना खाली पडली व जखमी झाली. यावेळी तिला तिथेच एका काम करणाऱ्या बाईसोबत सोडून तो पळून गेला. कशीबशी ही युवती हदगावला पोहोचली तिच्या फिर्यादीवरून हदगाव पोलीस ठाण्यात बलात्कार, अपहरण व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्यानंतर फौजदार दत्तात्रय वाघमारे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.\nन्यायाधीश सय्यद यांनी या प्रकरणात दहा साक्षीदार तपासले. जिल्हा सरकारी वकील संजय लाटकर यांनी पीडितेची बाजू भक्कमपणे मांडली. न्यायाधीश सय्यद यांनी आरोपी नितीन वाढवे याला दहा वर्षांची सक्तमजुरी व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nएमआयएमच्या 'त्या' नगरसेवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा\nऔरंगाबाद - श्रद्धांजली प्रकरणानंतर प्रकाशझोतात आलेला व एमआयएममधून हकालपट्टी झालेल्या नगरसेवक सय्यद मतीनविरुद्ध बलात्काराच्या गुन्ह्याची सिटी चौक...\nबलात्कारप्रकरणी पोलिसच फिर्यादी झाल्याने ७ महिन्यांनी गुन्हा दाखल\nघोडेगाव - वचपे (ता. आंबेगाव) येथील एका मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा तब्बल ७ महिन्यांनी घोडेगाव पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन दाखल केला आहे. या...\nबलात्कार पीडितेची 'त्या'मुळे आत्महत्या\nलखनौः बलात्कार प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यामुळे पीडीत महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या...\nभिवंडीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nभिवंडी - जीवे मारण्याची धमकी देत एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चौघा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार भिवंडीत घडला आहे. याप्रकरणी...\nप्रियकरावरील तक्रार मागे घेण्यास नकार\nमुंबई - बलात्कारातून नव्हे तर प्रेमसंबंधातून बाळाचा जन्म झाला आहे, त्यामुळे प्रियकरावर दाखल करण्यात आलेली फौजदारी फिर्याद रद्द करावी, अशी मागणी...\nसात वर्षीय बालिकेवर बलात्कार\nनांदेड : नात्यातील एका सात वर्षीय बालिकेवर बलात्कार करणाऱ्या 16 वर्षीय विधीसंघर्ष बालकावर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_3480.html", "date_download": "2019-01-17T04:20:58Z", "digest": "sha1:DJTVFCBPZW3UAGX7QK3347QYCXIT3KD6", "length": 12003, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "विकासाच्या नावाखाली सत्ताधार्‍यांकडून जनतेची घोर फसवणुक -विजयसिंह पंडित | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nविकासाच्या नावाखाली सत्ताधार्‍यांकडून जनतेची घोर फसवणुक -विजयसिंह पंडित\nगेवराई,(प्रतिनिधी)ः टाकळगव्हाण येथील मतदारांनी विधानसभा निवडणुकीत मताधिक्य देऊनसुध्दा आजवर या गावात एकही काम सत्ताधार्‍यांकडून झाले नाही. शिवसेनेकडे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची सत्ता असतानाही त्यांना या भागात कामे करता आली नाहीत. त्यामुळे विकासाच्या नावाखाली सत्ताधार्‍यांकडून ग्रामीण जनतेची घोर फसवणुक होत असल्यामुळे युवक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत असे प्रतिपादन विजयसिंह पंडित यांनी केले. टाकळगव्हाण येथे पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.\nगेवराई तालुक्यातील मौजे टाकळगव्हाण (खडकी) येथील शिवप्रेमी प्रतिष्ठान या संघटनेच्या शेकडो तरुणांनी शुक्रवार, दि.२६ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची गावात शाखा स्थापन करून विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, पांडूरंग कोळेकर, संभाजी पवळ, मदनराव घाडगे, राजेंद्र वारंगे, सुरेश लोंढे, जयसिंग जाधव, आनंद सुतार, संदीप मडके, विकास सानप, सोमेश्‍वर गचांडे, डॉ.रमाकांत कुंभार, किशोर पारख, वचिष्ट काळे, विक्रम कदम, विष्णू काचोळे, बालाजी उघडे, साहेल शेख, प्रल्हाद करांडे, पुरुषोत्तम लोंढे, अनिरुद्र मुळे, विजयसिंह करपे, मधुकर पवळ, तुकाराम पवळ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात विजयसिंह पंडित यांनी तालुक्यातील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांवर सडकून टिका केली. ते म्हणाले की, ग्रामीण भागातील टाकळगव्हाण सारख्या अनेक गावात विधानसभा निवडणुकीत मतदारांनी विद्यमान आमदारांना मताधिक्य दिले. मात्र निवडणुकीनंतर आमदारांनी त्यांच्याकडे डूंकूनही पाहिले नाही. शिवसेनेकडे स्थानिक स्वराज्य संस्थेची सत्ता असतानाही त्यांच्याकडून ग्रामीण भागात विकासाची कामे होत नाहीत. केवळ विकासाच्या नावाखाली गप्पा मारून पोकळ आश्‍वासने देण्याचे उद्योग सत्ताधारी करत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद असताना गावात बंधारे, सिमेंट रस्ते, अंगणवाडी इमारत आणि पाणीपुरवठा योजनेचे काम झाल्याचे विजयसिंह पंडित यांनी आवर्जून सांगितले. त्यांच्या भाषणाला ग्रामस्थांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. शिवप्रेमी प्रतिष्ठान या संघटनेचे ज्ञानेश्‍वर गाडे, शरद फरताडे, सावता शिंदे, शरद शेरकर, किशोर ढगे, ज्ञानेश्‍वर शेरकर, रामेश्‍वर करपे, नाथा फरताडे, सचिन शेरकर, सतिष साठे, संतोष साठे, अनिरुद्र गाडे, पद्मसिंह करपे, संदीप परळकर, संदीप शिंदे, नारायण काशिद, विकास शेरकर, ईश्‍वर परळ, दादासाहेब घुंगरड, गोविंद शेळके, पांडूरंग शेरकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये जाहिर प्रवेश केला. विजयसिंह पंडित यांनी त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या या कार्यक्रमाला गावकर्‍यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/flora-saini-marathi-entertainment-esakal-news-48302", "date_download": "2019-01-17T05:47:34Z", "digest": "sha1:ALQLZ6AN5EJW7MIKX2IZ5Q52TIP2BUG3", "length": 12165, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "flora saini In marathi entertainment esakal news हाॅट बेब फ्लोरा सैनीचे मराठीत आगमन | eSakal", "raw_content": "\nहाॅट बेब फ्लोरा सैनीचे मराठीत आगमन\nशनिवार, 27 मे 2017\nफ्लोरा हे नाव हिंदी व दक्षिणेतील सिनेसृष्टीला नवे नाही. तिने 50 हून अधिक सिनेमात कामे केली आहेत. बेगम जान या नुकत्याच येऊन गेलेल्या सिनेमातही तिने काम केले होते.\nमुंबई: मराठी चित्रपटात नाविन्यपूर्ण व चांगल्या विषयाची निवड निर्माते व दिग्दर्शक जाणीवपूर्वक करू लागले आहेत. मराठी प्रेक्षक वेगळ्या विषयांकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होतो. ही बाब लक्षात घेऊन योगायतन फिल्मस् ने वेगळ्या विषयाला स्पर्श करणारा परी हूँ मैं हा हटके मराठी सिनेमा प्रेक्षकांसाठी आणला आहे.\nरोहित शिलवंत दिग्दर्शित परी हूँ मैं या चित्रपटात एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा ध्येयापर्यंतचा पॅशनेबल प्रवास मांडण्यात आला आहे. नंदू माधव, देविका दफ्तरदार, श्रुती निगडे, फ्लोरा सैनी हे दमदार कलाकार या चित्रपटात आहेत. चित्रपटाचा वेगळा विषय प्रत्येकाला नक्कीच भावेल असा विश्वास निर्माते डॉ. राजेंद्र प्रताप सिंह यांनी व्यक्त केला.\nफ्लोरा हे नाव हिंदी व दक्षिणेतील सिनेसृष्टीला नवे नाही. तिने 50 हून अधिक सिनेमात कामे केली आहेत. बेगम जान या नुकत्याच येऊन गेलेल्या सिनेमातही तिने काम केले होते.\nचित्रपटाची कथा इरावती कर्णिक यांची आहे. चित्रपटाचे छायांकन रोहन मडकईकर करणार असून संकलन ह्रीतेकेश मामदापूर यांचे असणार आहे. कलादिग्दर्शनाची जबाबदारी नरेंद्र भगत सांभाळणार आहेत. क्रिएटिव्ह प्रोड्युसर कुणाल मेहता आहेत.\nसंगीत समीर साप्तीस्कर यांचे आहे. सहनिर्माता संजय गुजर असून कार्यकारी निर्माते भाविक पटेल आहेत. प्रोजेक्ट हेड भूषण सावळे आहेत.\nआगरी-कोळी भाषेला रॅपचा तडका\nपाली - आगरी-कोळी भाषेतील गाणी सर्वत्र लोकप्रिय आहेत. मात्र या भाषेला रॅपचा तडका देण्याचे काम केले आहे \"सर्वेश तरे\" युवा कलाकाराने. त्याच्या आगरी-कोळी...\nघरोघरी पसरावा पेटीच्या जादुई स्वरांचा आनंद\nप्रश्‍न - ‘जादूची पेटी’ या अभिनव कार्यक्रमाची कल्पना कशी सुचली आदित्य - माझे वडील पं. विद्याधर ओक यांनी प्रा. विलास पाटणकरांनी...\nअभिनयाच्या क्षेत्रातील प्रवेश अपघाताने\nपुणे - पोटापाण्यासाठी तुम्ही जे काम करता ती तुमची उपजीविका असते; पण मनापासून एखादे काम केले तर ती जीविका ठरते. माझ्याबाबतीत मी कलाकार म्हणून काम...\nनव्या कलाकारांना शास्त्रीय संगीताची बैठक हवी\nलोकसंगीतातील भक्तिपर गीते गाणाऱ्या शिंदे घराण्याच्या चौथ्या पिढीतील आदर्श शिंदे तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. ते आणि ‘जादूची पेटी’ या लोकप्रिय...\nसुप्रिया सुळे म्हणतात, 'इतना सन्नाटा क्यो है भाई'\nबारामती शहर : इतना सन्नाटा क्यो है भाई...असा प्रश्न विचारत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज विरोधकांवर उपरोधिक टीका केली. मध्यंतरी नगरपालिकेबाबत...\n'या' शस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या: जयंत पाटील\nमुंबई : डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात शस्त्रास्त्रांचा साठा सापडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे पहा भाजपाचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AB%E0%A4%B2%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-17T05:21:14Z", "digest": "sha1:UDQ6YNEXHGMOHKUBYTCIQP4L4UEOVXAD", "length": 10082, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फलटणमध्ये वाळूमाफियांना दणका | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअवैध गौण खनिजाचे उत्खननप्रकरणी 31 लाखाचा दंड\nफलटण – फलटण तालक्‍यात महसूल विभागाने अनधिकृत गौण खनिजाचे उत्खनन करणाऱ्यांना दणका देत 31 लाखांचा दंड वसूल केला आहे. 76 ब्रास मुरुमाचे उत्खनन व वाहतुकीची रॉयल्टी भरून अतिरिक्त 574 ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी तहसीलदार विजय पाटील यांनी 30 लाख 99 हजार रकमेचा दंड बजावला असून ही रक्कम आदेशाच्या तारखेपासून सात दिवसात जमा करायची आहे.\nफलटणच्या गावकामगार तलाठी यांनी दि. 20 ऑक्‍टोबर रोजी पंचनाम्यान्वये फलटण येथील जुनी स्टेट बॅंक कॉलनी येथील विजयकुमार मोतीलाल कोठारी यांच्या मालकीच्या प्लॉटमधील बांधकामाच्या ठिकाणी 574 ब्रास मुरुमाचे उत्खनन व वाहतूक कोणत्याही प्रकारचा उत्खनन व वाहतूक परवाना न घेता केल्याची बाब तहसीलदार विजय पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली होती.\nयाबाबत फलटण तहसील कार्यालयाकडून जागा मालक यांना याबाबत नोटीस काढण्यात आलेली होती. या नोटीसमध्ये नमूद केल्यानुसार नोटीस मिळाल्यापासून तत्काळ कागदोपत्री पुराव्यासह लेखी खुलासा सादर करण्यास जागामालकास कळवले होते.\nत्यावर संबंधिताने दि. 29 ऑक्‍टोबर रोजी तहसील कार्यालयाकडे लेखी खुलासा सादर केला होता. केवळ 76 ब्रास मुरुमाचे उत्खनन व वाहतूक करणेकामी रॉयल्टी भरुन परवाना घेतलेला असताना याठिकाणी ठिकाणी 700 ब्रास मुरुमाचे उत्खनन व वाहतुक केले असल्याचे पंचनाम्यात स्पष्ट झाले होते.\nत्यामुळे रॉयल्टी भरलेला 76 ब्रास व जागेवर शिल्लक असलेला 50 ब्रास असा एकूण 126 ब्रास मुरुम एकूण उत्खनन 700 ब्रासमधून वजा करता 574 ब्रास मुरुमाचे उत्खनन व वाहतुक अनाधिकृतपणे केलेचे निदर्शनास आल्याने तहसीलदार विजय पाटील यांनी 30 लाख 99 हजार रकमेचा दंड बजावला आहे. ही रक्कम आदेशाचे तारखेपासून सात दिवसात जमा न केल्यास महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियमानुसार वसुलीची आदेश बजावला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकराडमध्ये मुलींची छेडछाड, तिघांना अटक\nपोटाची खळगी भरताना पोरांच्या शिक्षणाची परवड\nमाणसातला देव पाहणार तरी कधी\nबंडोबांना थंडोबा करण्याचे नेत्यांपुढे आव्हान…\nखड्डेच खड्डे चोहीकडे… प्रशासन गेले कोणीकडे…\n‘भंगार’ बसेसवर आरटीओची मेहेरबानी\nमलकापूरच्या निकाल करणार पक्षीय विचारांसह कार्यकर्त्यांचे ध्रुवीकरण\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रक्रियेसाठी जागा नाही\nमागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी वसतिगृह बांधण्याला मंजुरी\nआर्थिक कारणातून सम्राटचा खून\nघनःश्‍याम नवले व संदीप माळी यांचा विशेष सत्कार\nमंडई परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी\nबसस्थानक परिसरातील कोंडीने नागरिक त्रस्त\nई-बस चार्जिंग पॉइंटसाठी निधी मंजूर\nप्रकल्प का रखडले याची माहिती द्यावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/5-super-foods-to-manage-diabetes-macular-edema-and-maintain-vision/", "date_download": "2019-01-17T04:35:34Z", "digest": "sha1:JKFTJTPVFJRU5VU7PNS5YT7FB5MCY6PQ", "length": 16140, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डायबेटीस मॅक्युलर एडिमाच्या व्यवस्थापनासाठी व दृष्टी निरोगी राखण्यासाठी 5 सुपर फूड्‌स | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nडायबेटीस मॅक्युलर एडिमाच्या व्यवस्थापनासाठी व दृष्टी निरोगी राखण्यासाठी 5 सुपर फूड्‌स\nभारतामधील मधुमेहींच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. राष्ट्रीय आकडेवारीनुसार, भारतात 72 दशलक्षांहून अधिक मधुमेहाचे रुग्ण आहेत. डायबेटिक मॅक्‍युलर एडिमा (डीएमई) हा डायबेटिक रेटिनोथेरपीचा सर्वाधिक आढळणारा प्रकार आहे. नुकसानग्रस्त रक्तवाहिन्या सुजतात आणि रेटिनाच्या मॅक्‍युलामध्ये स्रवू लागतात तेव्हा सामान्य दृष्टीमध्ये दोष निर्माण होऊन हा विकार होतो.\nआपल्याकडे पिढ्यानुपिढ्या डोळे चांगले राहावेत म्हणून गाजरे खा असे माता मुलांना सांगत आल्या आहेत. गाजरांमध्ये दृष्टीसाठी महत्त्वाचे असे काही घटक नक्कीच आहेत. मात्र, उत्तम दृष्टीसाठी केवळ गाजरे खाणे पुरेसे नाही हे आजच्या नव्या युगाच्या मॉम्सना समजले पाहिजे. डीएमईच्या व्यवस्थापनात काही आहारविषयक सवयी उपयुक्त ठरतात हे संशोधकांनी पुराव्यानिशी दाखवले आहे.\nडीएमईच्या व्यवस्थापनासाठी तसेच दृष्टी निरोगी राखण्यासाठी 5 सुपर फूड्‌स\nकॅन्सर, ऑस्टिओआर्थरायटिस (अस्थींचा संधीवात) आणि कार्डिओव्हस्क्‍युलर विकार यांसारखे अनेकविध आजार लांबवण्यात किंवा त्यांचा प्रतिबंध करण्यात ग्रीन टी हे पेय जादूई परिणाम करत आहे, असे लक्षात आले आहे. ग्रीन टीमधील पॉलिफेनॉल नावाचा घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखण्यास उपयुक्त ठरतो. 6 किंवा त्याहून अधिक कप ग्रीन टी घेतला असता, टाइप टू मधुमेह होण्याचा धोका कमी होऊ शकतो, असे जपानमधील एका अभ्यासातून पुढे आले आहे. मधुमेहाचे व्यवस्थापन प्रभावीरित्या झाल्यास डीएमईच्या व्यवस्थापनातही मदत होते.\nक जीवनसत्वाने समृद्ध आहार:\nमॅक्‍युलर अध:पतनाच्या प्रक्रियेचा वेग कमी करण्यात क जीवनसत्व मदत करू शकते, याचे पुरावे मिळाले आहेत. बेरीज, संत्री आणि किवी खाणे हा क जीवनसत्व पुरेसे राखण्याचा एक चविष्ट मार्ग आहे. हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व व शक्तीशाली ऍण्टिऑक्‍सिडंट जोडणाऱ्या (कनेक्‍टिव) उती तयार करण्यात व त्यांचे प्रमाण योग्य राखण्यात शरीराला मदत करते. यामध्ये हाडे, त्वचा आणि विशेषत: डोळ्यातील रक्तवाहिन्यांचा समावेश आहे.\nअ जीवनसत्वाने समृद्ध आहार:\nचांगल्या दृष्टीसाठी अ जीवनसत्व अत्यावश्‍यक आहे. रताळ्यांमध्ये बिटा-कॅरोटिन नावाचा एक कॅरोटेनॉइड असतो. यामुळे या कंदभाजीला गडद भगवा रंग येतो. बिटा-कॅरोटिनचे रूपांतर शरीर अ जीवनसत्वामध्ये करत असल्याने ते डोळ्यांचे आरोग्य वाढवण्यात मदत करते. अ जीवनसत्वाचे अन्य काही स्रोत म्हणजे अंडी, गाजरे आणि जर्दाळू.\nहो, तुम्ही बरोबर तेच वाचले आहे मासे हे पूर्वी समजले जात तसेच केवळ प्रथिनांचा समृद्ध स्रोत नाहीत, तर चरबीयुक्त मासे ड जीवनसत्वाचाही उत्तम स्रोत असतात. यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहते. त्याचप्रमाणे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात तसेच दाह (जळजळ) कमी करण्यात मासे मोठी भूमिका बजावतात. ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्‌सचे किमान 500 ग्रॅम्स दररोज घेणाऱ्यांमध्ये डायबेटिक रेटिनोथेरपीचा धोका कमी झाल्याचे 2016 साली स्पेनमध्ये झालेल्या एका अभ्यासात आढळून आले आहे.\nकेल, पालक, रोमाइन लेट्युस तसेच कोलार्ड (कोबीचा प्रकार) यांसारख्या गडद रंगांच्या तसेच हिरव्या पालेभाज्यांमध्ये आणि मक्‍यामध्ये ल्युटीन आणि झिक्‍झॅंथिनची पोषके मोठ्या प्रमाणात असतात. ही पोषके डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. हे दोन्ही घटक मॅक्‍युलामध्ये मोठ्या प्रमाणात एकवटलेले आढळतात. मॅक्‍युला हा रेटिनाचा केंद्रीय भाग असून, तपशीलवार केंद्रीय दृष्टीसाठी जबाबदार आहे. तुमच्या रेटिनातील पेशींच्या संरक्षणात हे ऍण्टिऑक्‍सिडंट्‌स मदत करतात.\nमधुमेहाशी निगडित अनेकविध जीवनशैलीविषयक धोक्‍यांसोबतच रुग्णांनी रेटिनाविषयक आजारांबद्दल दक्ष राहिले पाहिजे आणि त्यांची सुरुवातीची लक्षणे ओळखून वेळेत निदान व उपचार करून घेतले पाहिजेत. मधुमेहींना दर सहा महिन्यांनी नेत्रविकारतज्ज्ञ/रेटिनोलॉजिस्टना भेटण्याचा सल्ला दिला जातो. कारण डायबेटिक रेटिनोपथी होण्याचा धोका त्यांना अधिक असतो. डीएमईचे निदान वेळेत झाल्यास अंधत्व टाळले जाण्याची शक्‍यता वाढते.\nयाची काही सामान्य लक्षणे म्हणजे अंधुक किंवा अस्पष्ट किंवा विपर्यस्त दृष्टी, रंगांतील फरक ओळखण्याची क्षमता कमी होणे, कमी झालेला कॉंट्रास्ट किंवा रंगसंवेदनशीलता, दृष्टीत काळे ठिपके जाणवणे, सरळ रेषा वाकड्या किंवा तिरक्‍या दिसणे आणि दूर अंतरावरील वस्तू दिसण्यात अडचणी येणे. ही लक्षणे वेळीच लक्षात आल्यास आजाराचे निदान वेळेत होते आणि तज्ज्ञांच्या सल्ल्‌यानुसार दर्जेदार उपचार घेतल्यास डीएमईचे व्यवस्थापन चांगल्यारितीने करता येते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसंधीवाताची कारणे व उपाय\nगुडघे व घोट्यामधील सांधेदुखीवर उपाय वातायासन\nडोळ्यांचा नवा आजार अम्ब्लोपिया…\nमिळकतकरामध्ये 12 टक्‍क्‍यांनी होणार वाढ\nसरकारी शाळांच्या गुणवत्तेचा टक्का वाढला\nसाडेआठ लाख विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा\nइलेक्‍ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग युनिट विकसित\nडास मारण्याच्या यंत्र खरेदीतही ‘झोल’\nबारावी परीक्षेसाठी उद्यापासून ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध\nप्रजासत्ताकदिनी शहरात धावणार ई-बस\n#व्हिडीओ : दुष्काळात तेरावा महिना; व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी वाया\nतापमानात चढउतार, पुण्याचा पारा 11 अंशांवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_690.html", "date_download": "2019-01-17T04:18:45Z", "digest": "sha1:V25HRY3VKIJVQ5UCPR5RGDQZ5OS2YQQ3", "length": 7772, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "हवेचा अंदाज घेऊन राजकीय निर्णयः आठवले | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nहवेचा अंदाज घेऊन राजकीय निर्णयः आठवले\nमुंबई (प्रतिनिधी)ः मी 10 ते 15 वर्षे काँग्रेससोबत होतो. आता भाजपसोबतही मला तितकाच किंबहुना त्याहून अधिक काळ राहावे लागेल. जोवर सरकार आहे, तोवर मी इथेच आहे. नंतर मी हवेचा अंदाज घेऊनच निर्णय घेणार, असे सूचक विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. त्यामुळे सध्या भाजला साथ देणारे आठवले हे आगामी काळात भाजपची साथ सोडणार की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.\nआठवले हे शुक्रवारी मुंबईत एका कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमात काँग्रेस आमदार नसीम खानही उपस्थित होते. भाषणादरम्यान खान यांनी आठवले यांना काँग्रेससोबत येण्याचे आवाहन केले. त्यावर आठवले म्हणाले, की मी 10 ते 15 वर्षे काँग्रेससोबत होतो. आता मी भाजपसोबत असून त्यांच्यासोबतही मला तितकाच काळ राहावे लागेल. जोवर सरकार आहे, तोवर मी इथेच आहे. मी हवा पाहून अंदाज ठरवत असतो. त्यामुळे मी हवा कोणत्या दिशेने जातेय, याचा अंदाज घेऊनच पुढील निर्णय घेईन, असे त्यांनी सांगितले.\nमला खूप दिवसांनी मंत्रिपद मिळाले आहे. अर्थात मी मंत्री आहे, म्हणून मला जनतेचा पाठिंबा आहे, अशी परिस्थिती नाही. मी मंत्रिपदावर नसलो, तरी जनता माझ्या पाठिशी उभी राहील, असा दावाही त्यांनी या वेळी केला.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र मुंबई\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://urjasval.blogspot.com/2010/05/blog-post_2726.html", "date_download": "2019-01-17T04:55:50Z", "digest": "sha1:3D365PPRWIN2UKIJKRVHORY35QDC3I4Y", "length": 14744, "nlines": 71, "source_domain": "urjasval.blogspot.com", "title": "ऊर्जस्वल: ऊर्जेचे अंतरंग-०६: प्रारण ऊर्जा", "raw_content": "\nविश्वचैतन्य मुळातच ऊर्जस्वल असते. मानवी जीवन आणि सारीच चराचरसृष्टी ऊर्जेच्या आसपासच वावरत असते. दिवसेंदिवस मानवी जीवन जास्तीत जास्त ऊर्जावलंबी होत चाललेले आहे. त्याच ऊर्जावलंबित्वाचा हा शोध आणि बोध.\nऊर्जेचे अंतरंग-०६: प्रारण ऊर्जा\nमुळात सृष्टीवरील सर्वच ऊर्जा ही इथली नाही. ती एकतर सृष्टीच्या जन्मासोबत इथे आलेली आहे किंवा सतत होत असणार्‍या किरणांच्या वर्षावातून इथवर येत आहे. आलेल्या ऊर्जेची विविध रूपे आपण ह्यापूर्वी पाहिली. आता आपण निरंतर इथवर येत राहणार्‍या 'प्रारण' ऊर्जेचे दोहन कसे करता येईल, ती सक्षमखर्ची पद्धतीने, पुरवून पुरवून कशी वापरता येईल, न पेक्षा, वाया जात असल्यास, अडवा व जिरवा धोरणाने इथेच खिळवून ठेवून नंतर कशी वापरता येईल, हे पाहणार आहोत.\nसूर्यकिरणे वगळता इतर ग्रहतार्‍यांपासून इथवर येणारी किरणे क्षीण प्रकाशकिरणे असल्याने त्यांद्वारे माहितीच काय ती मिळविता येते. सूर्यकिरणांचा उपयोग मात्र ऊर्जा मिळविण्यासाठी होतो. प्रकाश मिळविण्यासाठी होतो. तसेच माहिती मिळविण्यासाठीही होतो. सूर्यकिरणे कायमच पृथ्वीच्या कुठल्या ना कुठल्या भागावर पडत असतात. आणि त्यांचा उपयोग मनुष्यप्राण्याने घेतला वा न घेतला तरीही त्या सर्व किरणांतील ऊर्जेचे अभिशोषण पृथ्वीतलावर होतच असते. ह्या अभिशोषणाच्या दरम्यानच जर ती ऊर्जा विशिष्ट प्रकारे विद्युत ऊर्जेत साठविता आली तर अंतिमतः सक्षमखर्ची वीज मिळविता येते.\nप्रारण पृथ्वीबाहेरूनच येते असा आपला समज असतो. प्रत्यक्षात निसर्गतःच किरणोत्सारी असणार्‍या मूलद्रव्यांकडून पृथ्वीवरही इतर सर्व चराचर वस्तू ह्या नैसर्गिक प्रारणाचा सामना करतच असतात. ह्या ऊर्जेचा विद्युतऊर्जानिर्मितीसाठी उपयोग होतो का ह्या प्रश्नाचे उत्तर 'नाही' असे आहे. कारण हे प्रारण मनुष्याला नियंत्रित करता येत नाही. केवळ सांभाळून वापरता येते. कर्करोगाच्या पेशी इतर सामान्य पेशींच्या मानाने किरणोत्साराचा सशक्त मुकाबला करू शकत नाहीत. हे लक्षात आल्यावर मनुष्याने किरणोत्साराचा उपयोग करून कर्करोगाची पीछेहाटच नव्हे तर नायनाट करण्यात लक्षणीय यश मिळविलेले आहे.\nइतर अवकाशस्थ वस्तू चमचम करतात. आपल्यापर्यंत किरणे पाठवितात. मग आपली पृथ्वीही चमचम करते का चंद्राला व इतर अवकाशस्थ ग्रहगोलांना ऊर्जेचे प्रापण (म्हणजे ट्रान्स्मिशन, ट्रान्स्मिशनला प्रेषण, पारेषण असेही दुसरे प्रतिशब्द वापरात आहेत) करते का चंद्राला व इतर अवकाशस्थ ग्रहगोलांना ऊर्जेचे प्रापण (म्हणजे ट्रान्स्मिशन, ट्रान्स्मिशनला प्रेषण, पारेषण असेही दुसरे प्रतिशब्द वापरात आहेत) करते का ह्याचे उत्तर 'हो' असे आहे. अनादी कालापासून अवकाशस्थ वस्तूंकडून प्राप्त झालेली ऊर्जा साठवत असतानाच प्रकाशकीय (प्रकाशकी= प्रकाशाचा अभ्यास करणारे शास्त्र) नियमांप्रमाणे ती ऊर्जा काही प्रमाणात बाहेरही पाठविली जाते. म्हणूनच पृथ्वी अवकाशातून 'निळ्या संगमरवरासारखी' दिसते. राजा बढेंनी तिला 'गे निळावंती कशाला झाकीशी काया तुझी ह्याचे उत्तर 'हो' असे आहे. अनादी कालापासून अवकाशस्थ वस्तूंकडून प्राप्त झालेली ऊर्जा साठवत असतानाच प्रकाशकीय (प्रकाशकी= प्रकाशाचा अभ्यास करणारे शास्त्र) नियमांप्रमाणे ती ऊर्जा काही प्रमाणात बाहेरही पाठविली जाते. म्हणूनच पृथ्वी अवकाशातून 'निळ्या संगमरवरासारखी' दिसते. राजा बढेंनी तिला 'गे निळावंती कशाला झाकीशी काया तुझी' असा प्रश्न कवितेत विचारला होता त्यावरील चर्चा मनोगत डॉट कॉमवर कुठेतरी आहे.\nसृष्टीवरील कर्ब-द्वि-प्राणिल वाढल्यास बाहेरील प्रारण इथवर येऊ शकते मात्र सृष्टीचे प्रारण बाहेर जाण्यास अटकाव होतो. थंड प्रदेशांतील देशांत वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी काचेची घरे करतात. त्यांना 'हरितगृह (हरितकुटी अथवा ग्रीन हाउस)' म्हणतात. काचेमुळे प्रारणे आत येऊ शकतात मात्र पाणी व बर्फ आत शिरू शकत नाही. आतली ऊर्जा बाहेरही जाऊ शकत नाही. अशाच प्रकारचा हा प्रभाव असल्याने ह्यास 'हरितकुटी न्याय (ग्रीन हाउस इफेक्ट)' म्हणतात. सर्व प्रकारची सरपणे/इंधने जाळली असता कर्ब-द्वि-प्राणिल निर्माण होतोच. आणि हरितकुटी न्यायाने सृष्टी तापतच राहते. म्हणून इंधने जाळून विकास घडवताना कायमच आपण सृष्टीतापाची चिंता करत राहायला हवी.\nआण्विक, सौर, पवन ऊर्जा प्रकल्पांबाबत सृष्टीतापाची चिंता करावी लागत नाही. म्हणून त्यांना 'हिरवे (ग्रीन)' ऊर्जास्त्रोत म्हणतात. पर्यावरणस्नेही (इको फ्रेंडली) म्हणतात.\nआणखीही एका गोष्टीची नोंद इथे घ्यायलाच हवी की प्रारण ऊर्जास्त्रोत अनादी, अखंड, अनंत काळपर्यंत सदोदित उपलब्ध राहू शकणारा, निरंतर ऊर्जास्त्रोत आहे. आपण आपल्या सर्वच ऊर्जा गरजा ज्यावेळी ह्या ऊर्जास्त्रोताद्वारे पूर्णांशाने भागवू शकू, तो दिवस ऊर्जेतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या जाईल. तो साधेपर्यंत ज्ञात ऊर्जास्त्रोतांकडून अज्ञातांचा शोध घेण्याचे काम आपण अखंडित, निरंतर करीत राहावे हेच श्रेयस्कर आहे.\nद्वारा पोस्ट केलेले नरेंद्र गोळे येथे १२:०३\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: ऊर्जेचे अंतरंग-०६: प्रारण ऊर्जा, लेख\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमी लिहीतो त्या अनुदिन्या\n१. नरेंद्र गोळे, २. ऊर्जस्वल\n३. सृजनशोध, ४. शब्दपर्याय\n५. स्वयंभू, ६. आरोग्य आणि स्वस्थता\nऍट जीमेल डॉट कॉम\nऊर्जेचे अंतरंग-०१: ऊर्जेची महती\nऊर्जेचे अंतरंग-०२: स्थितीज ऊर्जा\nऊर्जेचे अंतरंग-०३: गतीज ऊर्जा\nऊर्जेचे अंतरंग-०४: रासायनिक ऊर्जा\nऊर्जेचे अंतरंग-०५: आण्विक ऊर्जा\nऊर्जेचे अंतरंग-०६: प्रारण ऊर्जा\nऊर्जेचे अंतरंग-०७: शून्य ऊर्जेकडे आणि ऊर्जस्वलतेकडे वाटचाल\nऊर्जेचे अंतरंग-०८: मोजू कसा\nऊर्जेचे अंतरंग-०९: ऊर्जेची मूलतत्त्वे\nऊर्जेचे अंतरंग-१०: उर्जेच्या एककांची कथा\nऊर्जेचे अंतरंग-११: दैनंदिन व्यक्तिगत शारीरिक गरज-१\nऊर्जेचे अंतरंग-१२: दैनंदिन व्यक्तिगत शारीरिक गरज-२\nऊर्जेचे अंतरंग-१३: ऊर्जेच्या गरजेची विस्तारती क्षितिजे\nऊर्जेचे अंतरंग-१५: फ्लेमिंग यांचे नियम\nऊर्जेचे अंतरंग-१६: प्रारणे व अणूची संरचना\nऊर्जेचे अंतरंग-१८: सर्वव्यापी किरणोत्सार\nऊर्जेचे अंतरंग-१९: किरणोत्साराचे प्रभाव आणि त्यांचे मापन\nऊर्जेचे अंतरंग-२०: किरणोत्साराची देखभाल\nऊर्जेचे अंतरंग-२१: प्रारण संवेदक उपकरणे\nऊर्जेचे अंतरंग-२२: पाण्याचे ऊर्जांतरण\nभूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय\nसूर्य संपावर गेला तर .......\nसूर्य संपावर गेला तर .......\nसूर्याचे एक नाव आहे 'दिनमणी'. दिन म्हणजे दिवस. मणी हा शब्द तेजोगोल ह्या अर्थाने वापरला आहे. दिवसा सार्‍या सृष्टीला दृष्यमान करण...\nऊर्जा बटण दाबता पंखे फिरती दिवे लागती, ट्युब उजळती ॥ ऊर्जा त्यांना मिळते कैसी दिवे लागती, ट्युब उजळती ॥ ऊर्जा त्यांना मिळते कैसी आले का कधी तुम्हा मानसी आले का कधी तुम्हा मानसी ॥ १ ॥ तारांतुनी ते वीज मिळविती ॥ १ ॥ तारांतुनी ते वीज मिळविती \nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/476857", "date_download": "2019-01-17T05:12:16Z", "digest": "sha1:2U4JGQTMIDVV2H5RAFBYT4IQQ4J4BMBO", "length": 12072, "nlines": 60, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राशिभविष्य - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » राशिभविष्य\nरविवारी नवीन खरेदीचा मोह निर्माण होईल. जीवनसाथीबरोबर चहाच्या पेल्यातील वादळे संभवतात. मुलांच्या गरजांचा आलेख उंचावेल. पैशाची तरतूद करावी लागेल. नोकरीत कामाचा व्याप जरी जास्त असला तरी आपल्या हुशारीने व चिकाटीने वेळेवर पूर्ण करू शकाल. शेतीच्या कामात नफा किती होत आहे याकडे लक्ष ठेवा. कर्जाचे डोंगर वाढू देऊ नका.\nमुले आनंद देतील. सुट्टीत प्रवासाचे बेत आखले जातील. सोमवार, मंगळवार काही कारणानुसार मनावर थोडे दडपण राहील. राजकीय क्षेत्रात शत्रुपक्षाच्या डावपेचावर लक्ष ठेवा. कला क्रीडा क्षेत्रात संधी मिळेल. प्रकृतीची मात्र काळजी घ्या. व्यवसायात आक्रमक न होता शांतपणे प्रकरणे हाताळणे गरजेचे आहे. मित्र परिवाराकडून मदतीचा हात पुढे येईल.\nआपली आवक पाहूनच खर्च करावा, अनावश्यक खर्च टाळा. आपल्या बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. बुधवार, गुरुवार कौटुंबिक प्रश्न निर्माण होण्याची शक्मयता आहे. घराच्या, प्रॉपर्टीच्या वाटाघाठीत गैरसमज, वाद, होतील. आपल्यावर खोटे आरोप होतील. नाटय़, चित्रपट क्षेत्रात जिद्दीने आपले स्थान टिकवून ठेवावे लागेल.\nअविवाहितांना चांगली स्थळे मिळतील. गणपतीची उपासना केल्याने घरावरील संकटे दूर होतील. मानसिक ताण यंदाच्या आठवडय़ात कमी होईल. नोकरीत, व्यवसायात प्रगती संभवते. राजकारणात, समाजकार्यात प्रति÷ा वाढेल. या आठवडय़ात महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नवीन भेटीगाठी संभवतात. प्रवासाचे बेत आखले जातील.\nप्रेम प्रकरणात यश मिळेल. आठवडय़ाची सुरुवात थोडी कटकटीची असली तरी पुढचे दिवस समाधानी असतील. आपला प्रगतीरथ आता वेगाने धावणार आहे. काही छोटय़ा चुका जरी आपल्या हातून आमच्या कालावधीत झाल्या तरी त्याकडे फारसे लक्ष जाणार नाही. मात्र त्या लवकरच दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. शेतीच्या कामात यश मिळेल.\nप्रसिद्धीचा विचार न करता समाजकार्य करत रहा. आपल्या मेहनतीचे फळ ग्रह आपणास पुढील काळात चांगलेच देणार आहे. राजकीय क्षेत्रात आपल्यावर टीकास्त्र होतील. शत्रुपक्ष आपणास खाली मान घालण्यास यशस्वी होतील. नामुष्की देखील होण्याची शक्मयता आहे. मात्र खचून जाऊ नका. पुढे काळ चांगला येणार आहे. आध्यात्मिक शक्ती वाढवा.\nउत्साह व आत्मविश्वास असल्यामुळे येणाऱया संकटांवर मात करता येईल. प्रकृतीची काळजी घ्या. दुखापत संभवते. आप्तेष्ट व मित्र यांच्यात किरकोळ वाद संभवतो. राजकीय, सामाजिक कार्याचा व्याप वाढेल. वरि÷ खूष होतील. शेतकरी वर्गाला प्रसिद्धी मिळेल. खर्च वाढेल. विद्यार्थ्यांनी आळस करू नये. यश सोपे नाही.\nधंद्यातील अंदाज बुधवार, गुरुवार चुकण्याची शक्मयता आहे. राजकीय सामाजिक कार्यात तारेवरची कसरत करावी लागेल. विरोधक प्रभावित होतील. नोकरीत वरि÷ांची मर्जी राखावी लागेल. मान सन्मानाचा योग येईल. संसारात संयमाने वागा. कोर्टकेसमध्ये शब्द जपून वापरा. शेतकरी वर्गात संभ्रम निर्माण होईल.\nसंततीच्या संबंधी असलेली चिंता कमी होऊ शकेल. भिडस्तपणा न ठेवता राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे मत वरि÷ांच्या पुढे ठेवा. अधिकार मिळण्याचा योग येईल. धंद्यात लाभ होईल. नवा प्रयोग शेतीच्या कामात प्रसिद्धी मिळवून देईल. कोर्टकेस संपवण्याचा प्रयत्न करा. शिक्षणात पुढे याल.\nआत्मविश्वास उपयोगी पडेल. अहंकार मात्र ठेऊ नका. म्हणजे तुमच्या क्षेत्रात काम करणे अधिक सोपे होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमची प्रसिद्धी होईल. तरीही तुमच्यावर टिकात्मक चर्चा होईल. नवे परिचय होतील. नावलौकीक, कला क्रीडा क्षेत्रात मिळेल. पोटाला गरमीभास होऊ शकतो. पाणी जास्त घ्या.\nव्यापक स्वरुपात कार्य करण्याचा उत्साह राहील. प्रवासात घाई नको. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे आक्रमक मत सर्वांच्या उत्साहाचे कारण बनू शकते. मानसन्मानाचा योग येईल. दर्जेदार व्यक्तींचा परिचय होईल. धंदा वाढेल. संसारातील कमी भरून काढण्यासाठी नवा पर्याय मिळेल. खरेदी विक्रीत लाभ मिळेल.\nया सप्ताहात तुमची महत्त्वाची कामे पूर्ण होतील. वेळ फुकट घालवू नका. ग्रहांची साथ कमी वेळ असते. नोकरी, धंद्यात व शेतीत चांगला निर्णय घेता येईल. नवा प्रयोग यशस्वी झाल्याने पुरस्कार मिळू शकतो. राजकीय, सामाजिक कार्यात अधिकार वाढतील. शिक्षणात मोठे यश मिळेल. प्रगतीची संधी सोडू नका.\nआजचे भविष्य सोमवार दि. 25 डिसेंबर 2017\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://help.twitter.com/mr/safety-and-security/report-sharing-personal-information", "date_download": "2019-01-17T06:00:04Z", "digest": "sha1:5RG5DAU6ZZMJXAUT2SQJQZMLFFUWRBO6", "length": 6999, "nlines": 83, "source_domain": "help.twitter.com", "title": "Twitter वर पोस्ट केलेल्या खाजगी माहितीचा रिपोर्ट द्या", "raw_content": "\nTwitter वर पोस्ट केलेल्या खाजगी माहितीचा रिपोर्ट द्या\nइतर व्यक्तीची खाजगी आणि गोपनीय माहिती पोस्ट करणे हे Twitter च्या नियमांचे उल्लंघन आहे. आमच्या Twitter वर पोस्ट केलेल्या खाजगी माहितीच्या धोरणाविषयी वाचा.\nरिपोर्ट करण्यासाठी माझ्याकडे Twitter खाते असणे आवश्यक आहे\nनाही, Twitter वर आपली जी खाजगी आणि गोपनीय माहिती पोस्ट करण्यात आलेली आहे त्याविषयीचा रिपोर्ट फाईल करण्यासाठी आपल्याकडे Twitter खाते असणे आवश्यक नाही.\nकॉपीराईट असलेल्या मजकुराविषयी अनधिकृतपणे करण्यात आलेल्या पोस्टबाबत मला रिपोर्ट देता येईल काय\nआपली परवानगी न घेता आपला कॉपीराईट असलेला मजकूर ट्विट करण्यात आलेला असल्यास, कृपया आमचे कॉपीराईट आणि DMCA धोरण पहा.\nमाझी माहिती इतर वेबसाइट्सवर पोस्ट केलेली असल्यास मला काय करता येईल\nTwitter व्यतिरिक्त इतर वेबसाईटवर पोस्ट करण्यात आलेली कोणतीही माहिती आम्हाला काढून टाकता येणार नाही. आपली माहिती इतर वेबसाईटवर पोस्ट करण्यात आलेली असल्यास कृपया जेथे आपली माहिती पोस्ट करण्यात आली आहे त्या वेबसाईटच्या मदत केंद्राशी किंवा समर्थन कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा.\nTwitter वर पोस्ट करण्यात आलेल्या माझ्या खाजगी माहितीविषयी मला कसा रिपोर्ट देता येईल\nTwitter वर पोस्ट करण्यात आलेल्या आपल्या खाजगी माहितीविषयी थेट त्या आक्षेपार्ह ट्विटवरून आपल्याला रिपोर्ट करता येईल. वैयक्तिक ट्विट्स कशी रिपोर्ट करावी याविषयी अधिक जाणून घ्या.\nकोणीतरी आपली वैयक्तिक माहिती पोस्ट केलेली असल्यास त्याविषयीचा रिपोर्ट फाईल करा.\nजेव्हा Twitter ला वैध रिपोर्ट प्राप्त होतो तेव्हा काय होते\nTwitter वर खाजगी माहिती पोस्ट करण्यात आली असल्याचा वैध आणि पूर्ण रिपोर्ट जेव्हा आम्हाला प्राप्त होतो, तेव्हा आम्ही रिपोर्ट करण्यात आलेल्या खात्याची आणि ट्विट्सची चौकशी करतो. संबंधित खाते किंवा ट्विट्सवर कार्यवाही करण्यापूर्वी संबंधित माहिती इतरत्र कोठेही सार्वजनिकरित्या उपलब्ध करून देण्यात आली आहे किंवा नाही याविषयी आम्ही खात्री करून घेतो. जर माहिती Twitter वर प्रदर्शित करण्यापूर्वी इंटरनेटवर कोठेतरी पोस्ट केली गेली असेल तर त्यामुळे आमच्या धोरणाचे उल्लंघन होणार नाही आणि आम्ही त्याबाबत कार्यवाही करणार नाही.\nआपली खाजगी माहिती Twitter वर आणि इतर वेबसाईट्सवर सुरक्षित ठेवणे याविषयी अधिक जाणून घ्या.\nआमच्या Twitter वर पोस्ट केलेल्या खाजगी माहिती विषयीचे धोरण याविषयी वाचा.\nचला, Twitter वर जाऊ\nआपले खाते व्यवस्थापित करणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/raju-shetty-arrested/", "date_download": "2019-01-17T04:58:34Z", "digest": "sha1:2BRF4N7UYFJNARPFYHM22IGDGRNWBFSC", "length": 6028, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Raju Shetti- राजू शेट्टी यांना अटक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nRaju Shetti- राजू शेट्टी यांना अटक\nमाध्यप्रदेश – पिंपलियामंडी जिल्हा मंदसौर (मध्यप्रदेश) येथे किसान मुक्ती याञा चिरडण्याचा मध्यप्रदेश सरकारचा केविलवाणा प्रयत्न केला आहे .\nराजू शेट्टींच्या सगळ्या शाळा मला माहिती आहेत – सदाभाऊ…\nमाढा लोकसभेवर स्वाभिमानीचा दावा \nसकाळी 9:30 वा.किसान मुक्ती याञेला बुढगाव येथुन पदयात्रेला सुरूवात झाली होती ही याञा बुढगाव येथून पिंपलीया मंडीच्या दिशेने निघाली होती. पिंपलीया मंडी येथे गोळीबारात हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहुन छोट्या खानी सभा करून ही याञा रिचालाल मुआकडे प्रयाण करणार होती.परंतु मध्यप्रदेश पोलीसांनी पिंपलीया मंडी येथून 6 किलोमीटर अंतरावर मध्यप्रदेश पोलिसांनी अडविले व खा.राजु शेट्टी , रविकांत तुपकर , व्हि.एम.सिंग, योगेंद्र यादव, मेघा पाटकर यांना पिंपलिया मंडी येथून अटक करण्यात आली आहे .\nराजू शेट्टींच्या सगळ्या शाळा मला माहिती आहेत – सदाभाऊ खोत\nमाढा लोकसभेवर स्वाभिमानीचा दावा \nभाजप विरुद्ध कॉंग्रेस आघाडी होतीये सज्ज\nशेतकरी प्रश्नांसाठी 8 जानेवारीला राज्यभर तीव्र रस्ता व रेल रोको \n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nटीम महाराष्ट्र देशा : 'सूरक्षा व्यवस्था कमी करून सरकारचा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ व जितेंद्र आव्हाड मारण्याचा…\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही :…\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/sanjay-nahar-visited-injured-persons-in-ahemadnagar/", "date_download": "2019-01-17T05:07:13Z", "digest": "sha1:SNTHM3HBOOESL4VD7ZBOOVX2XHYQEUZL", "length": 6226, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कुरिअर बॉम्बस्फोटामधील जखमींना संजय नहार करणार मदत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकुरिअर बॉम्बस्फोटामधील जखमींना संजय नहार करणार मदत\nटीम महाराष्ट्र देशा : कुरिअर पार्सल बॉम्बस्फोटामध्ये ज्या संजय नहार यांच्या नावाने पार्सल आले होते त्यांनी नगरमध्ये येऊन या स्फोटातील जखमींची विचारपूस केली आहे. इतकंच नाही तर, या घटनेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत त्यांनी खर्चाबाबत जखमींना आर्थिक मदतीची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nएमआयटी शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा…\nनगरच्या आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये या स्फोटातील जखमी ‘मारुती कुरिअर एजन्सी’चे कर्मचारी संदीप भुजबळ आणि कर्मचारी संजय क्षीरसागर हे दोघे उपचार घेत आहेत. या प्रकरणात एटीएसने तपास केल्यानंतर त्यांची परवानगी घेऊन संजय नहार आज नगरला आले होते.\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nएमआयटी शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा न बसविल्याने उपोषण\nखो खो मध्ये महाराष्ट्राची विजयी घौडदौड कायम\nखेलो इंडिया :जलतरणात युगा, केनिशा व वेदांत यांची सोनेरी कामगिरी\nप्रियंका चोप्रा जोनास बनली बॉलीवूड क्वीन आणि सलमान खान बनला बॉलीवूड किंग \nटीम महाराष्ट्र देशा - सलमान खान आणि प्रियंका चोप्रा जोनासच्यासाठी स्कोर ट्रेंड्सकडून नव्या वर्षात एक गोड बातमी…\nसोलापूर विद्यापीठाचा 19 जानेवारीला चौदावा दीक्षांत समारंभ\nनरेंद्र मोदी यांची थापांची पतंगबाजी ; राज ठाकरेंचे संक्रांत स्पेशल…\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://ravikiranrr.com/%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-17T04:21:49Z", "digest": "sha1:JFHOOLDHMDXO5HLGXEIVU5TG7JRAOQCP", "length": 9306, "nlines": 155, "source_domain": "ravikiranrr.com", "title": "द्रव्याच्या अवस्था - MPSC", "raw_content": "\nराष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती\nमहालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती\nमहान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती\nपंचायतराज समिती विषयी संपूर्ण माहिती\nमहानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती\nस्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना\n1857 च्या उठावानंतरचा काळ\nभारतातील बँका बद्दल माहिती\nआर्थिक वृद्धी, आर्थिक विकास बद्दल माहिती\nभारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी\nमहाराष्ट्राची प्राकृतिक रचना :\nदारिद्रय बद्दल संपूर्ण माहिती\nविविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात\nइंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स\nभौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा\nधातू आणि अधातु उपयोग\nजीवनसत्वे व त्याचे स्त्रोत\nकुष्ठरोगाबद्दल संपूर्ण माहिती व उपाय\nवनस्पती व प्राण्यांमधील ऊती\nक्षयरोग त्याची लक्षणे व उपचार\nहिवताप व त्याची लक्षणे\nस्वाईन फ्ल्यू चे लक्षणे\nकर्करोगाचे कारणे व प्रकार\nद्रव्याच्या अवस्था आणि स्पष्टीकरण\nप्रत्येक पदार्थ जागा व्यापतो, दोन वस्तु एकाच वेळी एकच जागा व्यापू शकत नाहीत.\nएखाद्या वस्तूचे वस्तुमान त्या वस्तूमध्ये असणार्‍या द्रव्याचे प्रमाण दर्शवते.\nवस्तुमान ही भौतिक राशी वस्तूतील द्रव्याचे प्रमाण दर्शविते.\nभांड्यातील द्रव्याने व्यापलेल्या जागेला त्या द्रव्याचे आकारमान म्हणतात.\nघनता ही वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर आहे.\nद्रव्याला आकारमान व वस्तुमान असते.\nद्रव्य अनेक सूक्ष्म कणांनी बनलेले असते.\nद्रव्याचे प्रकार आणि संपूर्ण माहिती\n1. स्थायू आवस्था :\nस्थायू पदार्थ कठीण असतात, कारण त्यांचे रेणू एकमेकांच्या अगदी जवळ असतात.\nजेवढे रेणू अधिक जवळ तेवढा पदार्थ अधिक कठीण.\nस्थायू पदार्थांना स्वतःचा आकार व आकारमान असतो.\nस्थायू पदार्थातील कण फारशे हलू शकत नाहीत हा स्थायुचा भौतिक गुणधर्म आहे.\nस्थायू पदार्थातील कण हे बलामुळे एकमेकांशी बांधले गेलेले असतात त्यामुळे ते खूप मजबूत असतात.\nउदा. रबर, लाकूड, हिरा इ.\n2. द्रव अवस्था :\nद्रव पदार्थांना निश्चित आकारमान असते.\nद्रवपदार्थांना निश्चित आकार नसतो. ते ज्या भांड्यात असतील त्या भांड्याचा आकार ते धारण करतात.\nद्रवपदार्थ सहजपणे दाबले जात नाही कारण त्यांचे कण एकमेकांच्या जवळ असतात.\nद्रव्यात प्रवाहीतपणा हा गुणधर्म असतो.\nउदा. दूध, पाणी, मध, रॉकेल इ.\n3. वायु अवस्था :\nवायु पदार्थातील अणू व रेणू हे एकमेकांच्या दूर असतात. व ते ऊर्जाभारित असतात.\nवायु कोणत्याही आकार व आकारमानाच्या भांड्यात भरता येतात.\nउदा. हवा, गॅस इ.\nस्थयुला उष्णता दिल्यास द्रवत रूपांतर होते त्या तापमानाला त्या स्थायू पदार्थाचा ‘द्र्वनांक’ असे म्हणतात.\nद्रवला उष्णता दिल्यास वायुत रूपांतर होते.\nवायुला उष्णता दिल्यास त्याचे प्लाझ्मा मध्ये रूपांतर होते.\nउत्प्लाविता, दाब , आर्कि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/600", "date_download": "2019-01-17T05:21:21Z", "digest": "sha1:SIRHUDUYRTAOZOU45CYGN2H6DGO6WUQU", "length": 29841, "nlines": 247, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अर्ध्या जगाचं लहानसं मनोगत", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nअर्ध्या जगाचं लहानसं मनोगत\nअर्धेजग - महिला दिन विशेष\nया लेखातील सर्व छायाचित्रं प्रातिनिधिक आहेत\nहे मान्यच की, अर्ध जग महिलांचं आहे. अर्धा अवकाश मुलींनी व्यापलाय. पण उरलेल्या अर्ध्या जगात पुरुष आणि मुलं आहेत. त्यांच्या जगासोबत समजूत आणि सहमती ठेवतच महिलांना या जगात राहावं लागणार आहे. अशा वेळी ‘जागतिक महिला दिन’ साजरा होत असताना आजचा अर्ध्या जगातला तरुण काय विचार करतो उरलेल्या अर्ध्या जगातल्या मुली, स्त्रियांबाबत, हे जाणून घेण्याचा हा छोटासा प्रयत्न.\nऔरंगाबाद शहरातला केनॉट प्लेस हा इलाका रात्री उशिरापर्यंत तरुण मुला-मुलींनी गजबजलेला असतो. तिथल्या काही तरुण मुलांशी बोलून त्यांची मनोगतं समजून घेतली. त्यातले हे काही प्रातिनिधिक संवाद...\nतुमच्या महाविद्यालयात मुला-मुलींच्या मैत्रीसाठी योग्य वातावरण आहे का तुमचा तुमच्या मैत्रिणींशी काय संवाद होतो\n– आमच्या कॉलेजात आम्ही मुलं-मुली एकत्र शिकतो. एकमेकांशी बोलतो. सोबत डबा खातो. पण एकदा कॉलेजात एका मुलीची एका मुलानं छेड काढली. त्यानंतर मुला-मुलींमधलं वातावरण जरा बिघडलं. तेव्हापासून मुली आमच्याशी नीट बोलत नाहीत. जरा अंतर ठेवून वागतात.\n- मग आम्हाला खूप अपराध्यासारखं वाटलं. मुलींनी सावध असलंच पाहिजे. पण सगळीच मुलं सारखी नसतात ना\n- आमच्या कॉलेजात तर सगळीकडं सीसीटीव्ही बसवलेत. त्यामुळं मुलं मुलींशी चांगलंच वागतात\n- मी तर माझ्या मैत्रिणींना, बहिणींना एकटं फिरू देत नाही. दिवस खराब आहेत. आणि मुलं कशी असतात ते आम्हाला माहिताय. त्यांना नाही.\nदिवस का बरं खराब व्हायलेत पूर्वी चांगले होते का खरंच\n– सोशल मीडियामुळे मुलं बिघडतात. आजकालच्या चित्रपटातही हिरॉइन कशाही कपड्यात असतात. ते पाहून मुलं मुलीकडं वाईट नजरेनं पाहतात.\n– नाही, नाही. आपण आपली संस्कृती विसरलो, त्यामुळे मुलींवरचे अत्याचार वाढलेत.\nहे चित्र बदलण्यासाठी काय केलं पाहिजे बरं\n– बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. म्हणजे इतरांना तसं काही करण्याची भीती वाटेल.\n- कॉलेजेसमध्ये सेमिनार घेतले पाहिजेत.\n- मुला-मुलींमध्ये चांगली मैत्रीपण होऊ शकते हे शिक्षकांनी सांगितलं पाहिजे.\n- सेक्स एज्युकेशन द्यायलाच पाहिजे. तेसुद्धा मुला-मुलींना एकत्र बसवून द्यायला पाहिजे.\n- आपल्या समाजात एकीकड मुलींना सांगतात असं रहा, तसं राहू नका. पण मुलांना जास्त काही कुणी सांगत नाही.\nआपण बऱ्याचदा ऐकतो, आजकालच्या मुली बिघडल्यात. त्या नीट कपडे घालत नाहीत म्हणून त्यांच्यावर अत्याचार होतात. तुम्हाला काय वाटतं\n- हो, आपला समाज थोडा मागासलेला आहे. त्यामुळे मुलींनी नीट कपडे घातले पाहिजेत. सावधगिरी बाळगली पाहिजे.\n- असं काही नाही. मी ‘पिंक’ सिनेमा पाहिलाय. मुलींना त्यांचं स्वातंत्र्य आहे. मुलांनी थोडं बदललं पाहिजे.\n- सध्या वातावरण खूप बिघडलेलं आहे. दोघे भाऊ-बहीण जरी बोलत उभे असले तरी पोलीस संशय घेत त्यांना हटकतात.\n- पण यात फक्त मुलींची चूक नाही, मुलांचीही आहे.\n- मुलांशी बोलणाऱ्या मुलींकडे त्यांच्यासोबतच्या इतर मुलीपण वाईट नजरेनं पाहतात. मुली खूप इनसिक्युअर असतात.\nगावाकडच्या मुली आणि शहरातल्या मुली यांच्यात काय फरक दिसतो\n- गावाकडं मुलींना दबून राहावं लागतं. काय घालायचं, कसं बोलायचं, हसायचं याच्यावर बंधनं असतात. शहरात मोकळीक मिळते.\n- शहरातल्या मुलींना समता पाहिजे असते. पण त्यांना मुलगी म्हणून विशेष सुविधाही लागतात. असं का\n- गावाकडच्या मुली अनोळखी माणसानं पत्ता विचारला तरी घाबरतात. शहरातल्या मुली धीट असतात.\n- गावाकडच्या मुलींचं लग्न लवकर होतं. कधीकधी आई-वडिलांच्या मनात नसतानाही ते समाजाच्या दबावापायी मुलीचं लग्न करून देतात. शहरात शिक्षणाला महत्त्व असतं.\nपण शहरात तरी मुलींना लग्न केव्हा करायचं, कुणाशी करायचं याचं स्वातंत्र्य मिळतं का\n- खरं तर नाही...\n- मुलींना इतकी दुनिया माहीत नसते. मुलं बाहेर फिरतात, जग पाहतात. त्यामुळे भावाला, वडिलांना विचारूनच मुलींनी लग्न केलेलं चांगलं.\n- समाज मुलांच्या हातून झालेली चूक मान्य करतो. मुलींची चूक मात्र अजूनही मान्य होत नाही.\n- पण आजकाल तर मुलीच मुलांपेक्षा पुढे असतात. त्या आमच्यापेक्षा चांगले मार्क मिळवतात.\nअसं कसं काय बरं होत असेल\n- नीट अभ्यास नाही केला तर घरचे लग्न लावून देतील असं दडपण असतं ना मुलींवर मुलांना असं काही नसतं.\nमुलींशी वागता बोलताना मुलांच्या चुका होतात का होत असतील तर काय\n- अनेकदा मुलं नुसतं फ्लर्ट करण्यासाठी मुलींशी बोलतात.\n- मुलगा त्याच्या वडिलांकडे पाहत मोठा होतो. वडील जर महिलांचा आदर करत नसतील तर त्याच्यावर चुकीचे संस्कार होतात.\n- मुलांना खूप लवकर राग येतो. मग तोडफोड, मारहाण करावी वाटते.\n- मुलींनी नाही म्हणलेलं मुलांना खूपदा आवडत नाही.\nतुम्हाला जोडीदार म्हणून कशी मुलगी पाहिजे\n- माझ्या आई-वडिलांना नीट सांभाळणारी असावी.\n- नोकरी करावी, पण घरकामही नीट आलं पाहिजे.\n- आम्ही दोघं नोकरी करू. पण मीसुद्धा तिला घरकामात मदत करेन. सध्या आईलापण मदत करतोच ना\n- घरी बायकांची कामं केली की, लोक मुलांवर हसतात.\n- माझ्याच क्षेत्रात काम करणारी पत्नी पाहिजे.\n- माझ्याशी मित्राप्रमाणे वागणारी असावी.\nतुमच्या वयाच्या मुलींना काय सांगाल\n- सेल्फ डिफेन्स आणि सेल्फ रिस्पेक्ट शिका.\n- सावध रहा, पण अतिसावधपणा सोडा. सगळीच मुलं अगदी वाईट नसतात.\n- स्वातंत्र्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्यापण ओळखा.\n- महिला म्हणून कायदा तुमच्या बाजूनं असतो. त्याचा गैरवापर करू नका.\n(या संवादामध्ये कृष्णा काळे, निलेश शिंदे, राधेश्याम काळे, भारत चंदर, बाळकृष्ण नालेगावकर, कृष्णा निकम, कुणाल ठाकूर आणि दीपक शिंदे यांसह इतरही काही १६ ते २८ वयोगटातल्या तरुणांनी सहभाग घेतला.)\nलेखिका मुक्त पत्रकार आहेत.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\nनिवडणुकीत ‘मी’ कुठेही दिसत नाही. ‘मी’ म्हणजे निवडणुकीच्या प्रक्रियेत फारसा ग्राह्य न धरला जाणारा वर्ग\n१० टक्के आर्थिक आरक्षण : तुज ‘निवडणूकपूर्व बक्षिसी’ म्हणू की ‘गुळगुळीत गाजर’ रे\n‘आरक्षण’ म्हणजे ‘गरिबी हटाव’ कार्यक्रम नाही\nचांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हवा\nचांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हवा\nतुमचं मूल कुपोषित असो अगर नसो, मात्र त्यांना चांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हरकत नाही. पैसे देऊन बाजारातील निकृष्ट पदार्थ खाण्यापेक्षा चुरमुरे-फुटाण्यांची गोडी न्यारीच असणार आहे. ‘आपल्या मुलाचं आरोग्य आपल्या हाती’ या उक्तीची कृती पालक करतील, तेव्हा कुषोषणाचे मुद्दे संपुष्टात येतील हे नक्की. आजची बालकं उद्याचं भविष्य आहे.......\nपालकांना ‘संगोपना’चं भान किती आहे, यावर बाळाची जडणघडण अवलंबून असते\nमुलांचं स्मित हास्य ही पालकांप्रती असलेल्या विश्वासाची निशाणी आहे. अनुकरणयोग्य असं वर्तन, सुसंवाद ठेवणं, समजून घेणं, त्यांच्यातला एक होऊन मैत्रीचं नातं निर्माण करणं हे पालकांच्या हाती आहे. याचा मुलांच्या जडणघडणीवर परिणाम पडतो. आपलं मूल भविष्यात मनमोकळं बोलणारं, आत्मविश्वासानं वावरणारं असायला हवं, तर हे सगळं दक्षतापूर्वक करायला हवं. असं केलं तर प्रत्येक मूल मुक्त आकाशात झेपावेल.......\nजेव्हा एक ‘आशा कार्यकर्ती’ सरपंच होते आणि गावकरी त्यांच्या कामाचं महत्त्व जाणतात तेव्हा...\nसुरेखाताईं सरपंच असूनही त्यांचा वावर कुठंही मिरवण्यापुरता मर्यादित नव्हता की, त्यात कुठलंही पुढारलेपण नव्हतं. उलट त्या कार्यकर्तीच्याच उत्साहानं रक्ततपासणीच्या शिबिराकडे लक्ष देऊन होत्या. प्रत्येकीची विचारपूस करत होत्या आणि त्यांना आग्रहानं अल्पोहार घेण्यास सांगत होत्या. रक्ततपासणी ही काय मोठी भानगड असं कुणालाही वाटू शकतं, पण मोबाईलची रेंजही न मिळणारं हे गाव आहे.......\nभारतात दहापैकी केवळ चार अर्भकांना पहिल्या तासांत स्तनपान दिले जाते. इतरांना ते मिळत नाही.\nमुख्यत्वेकरून जी बाळंतपणे योनीमार्गातून (नॉर्मल) होतात, त्या बाळांना पहिल्या एक तासात स्तनपान दिले जाते. सिझेरियन पद्धतीने जन्माला येणाऱ्या अर्भकांना स्तनपानात विलंब होत असल्याचे चित्र जगभर आहे. या अहवालानुसार ५१ देशांमध्ये सिझेरियनच्या तुलनेत नॉर्मल पद्धतीने झालेल्या बाळांना पहिल्या तासात स्तनपान मिळण्याची शक्यता दुप्पट शक्यता आहे. बाळ जगात आल्याबरोबर तातडीने स्तनपान देणे अत्यंत आवश्यक आहे.......\nस्त्री-मुक्ती असावी, पण त्यात आपली बायको, सून, मुलगी, बहीण नसावी\nसमाजाचा एक घटक या नात्यानं आपला विकास हा सामाजिक विकासावर अवलंबून आहे. सावित्रीबाई, रमाई, फातिमाबाई यांचा वारसा आपल्यासमोर आहे. तसंच सामाजिक परिवर्तनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे. तेव्हा ‘शिवाजी जन्मावा, पण तो शेजारच्या घरात’ किंवा ‘स्त्री-मुक्ती असावी, पण त्यात माझी बायको, सून, मुलगी, बहीण नसावी’, असा उपटसुंभ विचार करून कसं चालेल\nजेव्हा अहिल्या, सीता आणि द्रौपदीला ‘#MeToo’ म्हणायचं होतं...\nत्या पुरुषाची सामाजिक प्रतिमा, त्याचा जातिधर्म, त्याचा कबुलीजबाब याद्वारे समाजाची सहानुभूती प्रत्यक्ष घटनेकडे कानाडोळा करते. म्हणजेच ‘ते तर ऋषी होते आणि त्यांनी मोठ्या मनानं अहिल्येला उ:शाप दिलाच की’ ही प्रतिक्रिया आणि ‘तो तर मोठा लेखक आहे आणि त्यानं कबुली दिलीय ना’ ही दोन्ही विधानं एकाच साच्यातली आहेत.......\n‘#MeToo’ आणि भारतीय महिला... कायद्याच्या दृष्टिकोनातून\nभारतात अमेरिकेप्रमाणेच मनोरंजन क्षेत्रात ‘मी टू’ सुरू झालं. डेजी इराणी यांनी वयाच्या ६६व्या वर्षी सहा वर्षांची बाल कलाकार म्हणून काम करताना त्यांना सांभाळणार्‍या माणसाकडूनच बलात्कार करण्यात आल्याचं सांगितलं. तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर आरोप केल्यानंतर तिला ट्रोल करण्याचे प्रयत्न झाले. संस्कारी बाबूजी आलोकनाथ यांच्यावर विन्ता नंदा यांनी बलात्कार केल्याचे आरोप लावले.......\nत्यांची वेगळी ओळख आपण सन्मानानं जपायला हवी. (पूर्वार्ध)\nसमलिंगी संबंधांना विरोध करणाऱ्या घटनेतील ३७७ कलमाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. लढाई समुदायाच्या हक्कांसाठीच आहे. आत्मसन्मानासाठी हिजड्यांनी भीक मागू नये. काम करावं अशा चर्चांना सुरुवात झाली. गौरीचं काम चालूच असतं. काही वेळा कामं करताना गौरीला कधी विरोधही झालाय. दंडही झालाय. आता गौरी स्वतः एक गुरू आहे.......\nत्यांची वेगळी ‘ओळख’ आपण सन्मानानं जपायला हवी\nरामराज्यातही त्यांना समान दर्जा मिळाला नाही. मग वचनपूर्तीच्या स्वागतासाठी वाजवलेल्या या टाळ्या थांबल्याच नाहीत. तेव्हापासून ‘हाय हाय’ करत निषेधाच्या टाळ्यांचा हा आवाज आजपर्यंत चालूच आहे. हा आवाज त्यांच्या दुःखाचा आहे. त्यांच्या वेदनेचा आहे. रामायण काळापासून त्यांचा आवाज कोणापर्यंतही पोहोचत नव्हता. पण आता तो हळूहळू योग्य ठिकाणी पोहोचतोय. रस्ता खूप लांबचा आहे. पण बदल होतोय.......\nभारतीय पुरुषाची विकृत मानसिकता\n‘भारतीय पुरुष’ हा अनेक विसंगतींनी भरलेला प्राणी आहे. सार्वजनिक जीवनात तो ‘राष्ट्र’वादी असतो, तर घरात ‘कर्ता पुरुष’ असतो. राष्ट्राच्या दृष्टीनं तो ‘गोरक्षक’ असतो, तर घरात तो ‘स्त्रीदेहा’चा रक्षक असतो. ‘राष्ट्र’ आणि ‘स्त्रीदेह’ या त्याच्या दोन महान जहागिऱ्या असतात. त्या दोन्हींना त्यानं हद्दी ठोकून ठेवलेल्या असतात. त्या हद्दींचा रक्षक या नात्यानं तो ‘कुणी अतीपणा करत नाही ना,’ हे जातीनं पाहतो.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/aaiche-dudh-balasathi-naisargik-tonik-aste", "date_download": "2019-01-17T06:05:39Z", "digest": "sha1:IVS5GOIY2I2BXIJ44GCOO3PKFBIQ6523", "length": 11271, "nlines": 213, "source_domain": "www.tinystep.in", "title": "जाणून घ्या आईचे दूध कश्याप्रकारे बाळासाठी अमृत असते : आईच्या दुधातील पोषकतत्वे - Tinystep", "raw_content": "\nजाणून घ्या आईचे दूध कश्याप्रकारे बाळासाठी अमृत असते : आईच्या दुधातील पोषकतत्वे\nबाळाच्या सकस पोषणासाठी व त्याच्या मानसिक वाढीसाठी सुद्धा स्तनपान खूप महत्वाचे आहे तरीही बऱ्याच माता बाळाला स्तनपान करत नाही. युनिसेफ, जी माता व बाळाच्या आरोग्यावर काम करणारी जागतिक संघटना व जागतिक आरोग्य संघटना यांच्या अहवालानुसार, सहा महिन्यापर्यंत फक्त ४० टक्के मुलांना स्तनपान मिळते. आणि फक्त २३ देशांमध्ये स्तनपान करण्याचा दर ६० टक्क्यापेक्षा अधिक आहे. जन्मापासून पुढील दोन वर्षापर्यंत स्तनपान करणे आवश्यक असताना बऱ्याच माता स्तनपान मध्येच बंद करतात. असे करू नये.\nजागतिक स्तरावरच्या संशोधनानुसार, अनुभव असलेली जुनी लोकही, आणि आयुर्वेदाचार्य यांनीही स्तनपान बाळाला खूप महत्वाचे आहे असेच सांगितले आहे. आणि जर तुम्हाला अंगावरचे दूध येतच नसेल तर तुम्ही इतर पर्याय स्वीकारू शकता. वाटल्यास त्यासाठी दूध वाढवण्यासाठीचा आहार घ्या. आणि जर तुम्ही जॉब, नोकरी, यामुळे स्तनपान राहत असेल तर लक्षात घ्या आईच्या दुधाशिवाय बाळाचे संपूर्ण पोषण होणार नाही. त्यामुळे स्तनपान नियमित करावे.\nआईच्या दुधात, बाळाच्या वेगवान वाढीसाठी उच्च दर्जाची प्रथिनं, अमिनो अ‍ॅसिड्स असतात, तशीच बाळाची मज्जासंस्था आणि मेंदूच्या विकासासाठी आवश्यक ओमेगा-३ अ‍ॅसिड्स ‘आणि कोलेस्टेरॉलपण असतं. बाळाला कार्यशक्ती पुरवण्यासाठी आहे लॅक्टोज आणि गॅलॅक्टोज प्रकारची साखर. व्हिटॅमिन्स ए, डी, ई, सी आणि क्षारसुद्धा आवश्यक प्रमाणात असतातच.\nआईचं दूध पिणाऱ्या बाळाला पाणी पिण्याची जरूर नसते. या सगळ्याव्यतिरिक्त आई बाळाला देते एक महत्त्वाची देणगी- अ‍ॅलर्जी आणि जंतुसंसर्ग यांपासून संरक्षण. बाळाच्या जन्मानंतर जे पहिलं दाट पिवळसर दूध येतं त्याला चीक किंवा कोलोस्ट्रम म्हणतात. त्यात संरक्षक पांढऱ्या पेशी भरपूर असतात. तसंच आय. जी. ए. नावाचं प्रथिनं- ज्याचा थर बाळाच्या आतडय़ांवर बसला की बाळाचं पोट आपोआप साफ होतं आणि आतडी विकसित-परिपक्व व्हायला मोलाची मदत होते. पुढच्या ३ ते ६ महिन्यांपर्यंत आई बाळाला ही संरक्षक प्रथिनं देत राहते.\nसर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ‘ब्रेस्ट क्रॉल’. जन्मानंतर काही मिनिटांतच (नाळ कापल्याबरोबर) बाळाला आईच्या छातीवर ठेवलं जातं. त्वचेचा त्वचेशी संपर्क होताच बाळाला प्रेरणा मिळते आणि काही मिनिटांचं ते बाळ कोलोस्ट्रम मिळवण्याचा प्रयत्न करू लागतं. बाळाच्या ओठांचा, जिभेचा स्पर्श होताच आईच्या शरीरात संप्रेरकं स्रवू लागतात आणि आईला ‘पान्हा’ फुटतो. नुकतंच जन्मलेलं वासरू किंवा पाडस झिडपिडत उठून उभं राहतं आणि थेट आईला लुचू लागतं तसाच हा प्रकार.\nस्तनपानामुळे बाळ सशक्त तर होतेच पण ते बाळ इतर मुलांपेक्षा बुद्धिमान व तंदुरुस्त राहते. कारण आईचे दूध हे बाळाला मिळणारे नैसर्गिक टॉनिक आहे.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/tag/celerio", "date_download": "2019-01-17T05:17:38Z", "digest": "sha1:GTGMJ5TMWITAC2SD6BG6LCK66VSKLD62", "length": 4126, "nlines": 33, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "celerio Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\n‘सिलिरियो’ची नवी गाडी बाजारात\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : ‘मारूती सुझुकी’ने सिलेरियो हॅचबॅकचे नवे टॅक्सी व्हर्जन ‘टुअर एच2’बाजारात सादर केले आहे. ‘टूअर एच 2’ही गाडी सिलेरियांच्या व्हेरिएंटवर आधारित आहे. ‘टूअर एच2’मध्ये स्पीड लिमिटींग डिव्हाईस जोडण्यात आले आहे. भारत सरकारच्या नियमांनुसार, टॅक्सीमध्ये हे डिव्हाईस लावणे अनिवार्य आहे. रस्ते अपघात टाळण्याच्या दृष्टीने सरकारने हे पाऊल उचलले आहे. या गाडीचा टॉप स्पीड 80 किलोमीटर प्रति ...Full Article\nमारूती सुजूकीची नवी ‘सीलेरियो एक्स’ कार लाँच\nऑनलाईन टीम / जालंधर : मारूती सुजुकी कंपनीने तरूणांना आकर्षित करण्यासाठी ‘सिलेरियो’चे एक्स मॉडेल लाँच केले आहे. या कारच्या पुढच्या भागाच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आले आहे. या कारची किंमत ...Full Article\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t3136/", "date_download": "2019-01-17T04:31:33Z", "digest": "sha1:DKDVXT4MKFDJ7AEMXGCZVL4DQV6LGDTC", "length": 4221, "nlines": 87, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-इतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर", "raw_content": "\nइतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर\nAuthor Topic: इतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर (Read 552 times)\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nइतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर\nइतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर\nआयुष्य खूप सुंदर आहे\nअश्रूंतही एक समाधान आहे\nफुलां कडूनही जख्म आहे\nअपयशातही नवी आशा आहे\nयश खूपच क्षणिक आहे\nमातीतच खरं सोनं आहे\nरत्नांची शेवटी मातीच होते\nवेदनांशी स्पर्धा करावी लागते\nहास्य चेहऱ्या मागे दडल्यावर\nकल्पना शक्तीचं प्रगती आहे\nविज्ञानाचे धडे चाळायला गेलं तर\nप्रगतीच विनाशाचं कारण आहे\nइतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर\n\"त्यागा\" पुढे सारचं शुल्लक आहे\nविचारात गीतासार साठवला तर\nउदार वृत्ती कधी कधी घातक ठरते\nसुर्यपुत्र कर्ण आठवला तर....\nखरचं आयुष्य ज्या थोड्यांना कळलं\nत्या भाग्यवंतांचं ठीक आहे\nउरलेल्यांसाठी एकचं प्रश्न.... पण\nअगणित उत्तरांचं पीक आहे\nइतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर\nइतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/bajaj-electricals-to-acquire-nirlep-appliances-292896.html", "date_download": "2019-01-17T04:42:10Z", "digest": "sha1:M335P256RVD2LIAJEF53GBEGBNFPLUGJ", "length": 11922, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बजाज इलेक्ट्रिकल्सनं विकत घेतली निर्लेप अप्लायन्स कंपनी", "raw_content": "\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : पुण्यात पुन्हा पाणीगळती, वाहतूकीचा मोठा खोळंबा\nVIDEO : निवणुकीआधी धनगर आरक्षण मिळणार\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\nबजाज इलेक्ट्रिकल्सनं विकत घेतली निर्लेप अप्लायन्स कंपनी\nघराघरात पोहोचलेली कंपनी निर्लेप अखेर बजाज इलेक्ट्रिकल्सनं विकत घेण्याचा निर्णय घेतलाय.\nमुंबई, 16 जून : घराघरात पोहोचलेली कंपनी निर्लेप अखेर बजाज इलेक्ट्रिकल्सनं विकत घेण्याचा निर्णय घेतलाय. एकूण 80 कोटींचा हा करार आहे.\nबजाजनं निर्लेपचं मूल्यांकन जवळपास 42 कोटी 50 लाख एवढं केलंय. कंपनीवर 30 कोटी कर्ज आहे. काही रक्कम थकीत आहे आणि 500 कर्मचारी आहेत. पुढच्या 6 महिन्यात हा करार पूर्ण केला जाईल.\nगेल्या 10 वर्षांपासून निर्लेपचं व्यावस्थापन गुंतवणूकदारांच्या शोधात होतं. काही विदेशी गुंतवणूकदारही आले होते, पण शक्यतोवर भारतीय कंपनीला कंपनी विकण्याची निर्लेपच्या मालकांची इच्छा होती. विशेष म्हणजे यंदा निर्लेपचं सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे.\nमराठमोळी निर्लेप कंपनी बजाजकडे\n- स्थापना - 1968\n- संचालक - राम भोगले\n- कर्मचारी - 500\n- वितरक - 86\n- किरकोळ विक्रेते - 12 हजार\n- भारतात पहिल्यांदा नॉनस्टिक तवे आणले\n- प. आशिया, आफ्रिका खंड आणि श्रीलंकेत व्यवसाय\n- युरोपमध्येही वापरली जातात उत्पादनं\n- मूल्यांकन - 42.50 कोटी\n- कर्ज - 30 कोटी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%B0/all/page-2/", "date_download": "2019-01-17T04:29:50Z", "digest": "sha1:6IW3E7G2YEWKSWISZSUHGHYUECXHLAKX", "length": 11051, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दर- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : पुण्यात पुन्हा पाणीगळती, वाहतूकीचा मोठा खोळंबा\nVIDEO : निवणुकीआधी धनगर आरक्षण मिळणार\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nराफेलप्रकरणी भाजप भलताच आक्रमक, आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\nपुण्यात मराठी चित्रपटाची उपेक्षा, सिंबामुळे 'भाई'ला मिळत नाही थिएटर\nउद्या ( 4 जानेवारी ) भाई व्यक्ती की वल्ली हा पु.ल. देशपांडेंवरचा सिनेमा रिलीज होतोय. पण पुण्यात सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये सिनेमाला खेळ मिळावेत म्हणून झगडावे लागत आहे.\nसरकारकडून गुड न्यूज मिळणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा कमी होण्याची शक्यता\n'मोदीजी, तुमचे फक्त 100 दिवस बाकी; उलटगणती सुरू आहे'\nनवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेल स्वस्त, 'हे' आहेत ताजे दर\nनववर्षाची भेट, सिलेंडरच्या दरात मोठी कपात\nमहाराष्ट्र Dec 24, 2018\nचव्हाण साहेब, किमान महाराष्ट्राची बदनामी करू नका - मुनगंटीवार\nमहाराष्ट्र Dec 24, 2018\n'राफेल'प्रमाणेच राज्यातील पीकविमा योजनेतही घोटाळा - उद्धव ठाकरे\nGSTमध्ये होणार मोठा बदल, अरुण जेटलींनी दिले संकेत\nVIDEO : मुख्यमंत्र्यांच्या वाटेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फेकले कांदे\nउदयराजेंनी वाढवली राष्ट्रवादीची चिंता, गडकरींच केलं तोंडभरून कौतुक\nसाताऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रम ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक\nRTI खुलासा, मनमोहन सिंग यांच्या काळात केले होते 9 हजार फोन टॅप\nनागपूर 6.3 अंश सेल्सिअस; थंडी आणखी वाढणार\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/c-m-devendra-fadanvis/", "date_download": "2019-01-17T04:30:32Z", "digest": "sha1:6GFOLOKBP3RA2JUIFRPTF7GAABIIKGBD", "length": 9848, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "C M Devendra Fadanvis- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : पुण्यात पुन्हा पाणीगळती, वाहतूकीचा मोठा खोळंबा\nVIDEO : निवणुकीआधी धनगर आरक्षण मिळणार\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nराफेलप्रकरणी भाजप भलताच आक्रमक, आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\nराज ठाकरेंनी उडवली मोदींच्या फिटनेस चॅलेंजची खिल्ली\nपोटनिवडणूकीनंतर होणार मंत्रिमंडळाचा विस्तार - रावसाहेब दानवे\nआठ तालुक्यात दुष्काळ जाहीर, विदर्भाला झुकतं माप\nमहाराष्ट्र Apr 17, 2018\n'नाणार' प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना फोन, मन वळवण्याचा प्रयत्न\nप्रशासनात फेरबदल, 25 आएएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमहाराष्ट्र Apr 15, 2018\n'नाणार'चा प्रकल्प होऊ देणार नाही, काय करायचं ते करा\n'आमच्या संवेदना खऱ्या असतात तेव्हा लोक निवडून देतात'\n'अहमदनगरमधल्या दहशतीला भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी जबाबदार'\nब्लॉग स्पेस Apr 24, 2018\nमुख्यमंत्री 'द मॅनेजमेंट गुरू'\nमुख्यमंत्री आणि अनंत गीते यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/602", "date_download": "2019-01-17T05:08:01Z", "digest": "sha1:HP4TJ5D6X7C2FCQYKWWSMKRDPC4BVMCL", "length": 33233, "nlines": 221, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "इव्हेंटीकरणाच्या सापळ्यात ‘महिला दिन’!", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nइव्हेंटीकरणाच्या सापळ्यात ‘महिला दिन’\nअर्धेजग - महिला दिन विशेष\nया लेखातील सर्व छायाचित्रं प्रातिनिधिक आहेत\n‘मग उद्या काय प्रोगाम\n महिला दिन ना का उद्या तुमचा सण (एक छद्मी हास्य) तुमचा सण (एक छद्मी हास्य)\n म्हणजे वर्षभर राबणाऱ्या बैलासाठी जसा वर्षातून एकदा बैलपोळा असतो, तसा हा आमचा सण\nकुणी सांगतं, आमच्या ऑफिसमध्ये ना आठ मार्चला ऑफिसमधल्या सगळ्या महिलांना सुट्टी देऊन रिसॉर्टवर पाठवतात. खा. प्या. मजा करा म्हणतात\nकुणी सांगतं, आमच्या ऑफिसमध्ये ना चॉकोलेटस देऊन आम्ही त्यांचं स्वागत करतो. त्या दिवशी त्यांच्याकडून फारशा कामाची अपेक्षा ठेवत नाही. तसंही एरवी सणावारी महिलांना लौकर जायची किंवा उशिरा यायची सवलत असते. पण ते त्यांना घरी काम असतं. सणवार महिलांनीच सांभाळायचे असतात म्हणून. हा तर काय त्यांचाच दिवस. इन्जॉय करू दे बिचाऱ्यांना\nकुणी सांगतं, हे तर काहीच नाही. आमच्या जवळच्या एका मिठाईवाल्याकडे ना आठ मार्चला महिलांना पाणीपुरीवर निम्मी सवलत असते\nकुणी सांगतं, त्यात काय बरेच ब्रँडस देतातच आजकाल अशी सवलत. कपडे, महिलांच्या वस्तू आठ मार्चला कमी किमतीत\nकुणी म्हणतं, या दिवशी ‘तुम्ही आयुष्यात आलात, आमचं आयुष्य तुम्ही किती सुंदर केलं आहे,’ असे किती छान छान मॅसेज येतात. किती बरं वाटतं ते वाचून\nकुणी म्हणतं, टीव्हीवर, वर्तमानपत्रांमध्ये महिलांच्या कर्तृत्वाच्या स्टोऱ्या आठ दिवस आधीपासून गाजायला लागतात. महिलासंबंधीचे कार्यक्रम होतात. सत्कार होतात. इव्हेंटस होतात. किती मस्त आहे हे सगळं\nकुणी म्हणतं, आमच्या वेळी असं काहीच नव्हतं हो नशीबवान आहेत आजच्या बायका. सो हॅप्पी विमेन्स डे\nजसं हॅप्पी दसरा, हॅप्पी दिवाळी, हॅप्पी इंडिपेंडन्स डे, हॅप्पी न्यू इयर, हॅप्पी ख्रिसमस, तसं हॅप्पी विमेन्स डे\nपण अशा शुभेच्छा देणाऱ्या-घेणाऱ्यांनो नेमकं कशासाठी हॅप्पी व्हायला सांगताहात तुम्ही आधीच उत्सवी असलेल्या या समाजानं बाजारू अर्थव्यवस्थेच्या आहारी जाऊन स्त्री सक्षमतेचं भान देऊ पाहणारा हा एक दिवसही गिळंकृत केला म्हणून\nआजच्या या साजरीकरणाच्या मुळाशी आपल्याच विचारांचा विरोधाभासी इतिहास आहे हे किती जणांना माहीत असतं मुळात आठ मार्च महिला दिन म्हणून साजरा करण्याची पद्धत सुरू झाली, बाजारू अर्थव्यवस्था ज्याला कायमच नाक मुरडत, खडा विरोध करत आली आहे, त्या कम्युनिस्ट रशियात. ८ मार्च १९१७ रोजी पेट्रोगार्ड या रशियाच्या शहरात टेक्सटाईल उद्योगात काम करणाऱ्या महिलांनी शहरभर निदर्शनं केली. अन्न हवं, युद्ध नको आणि शांतता हवी, अशी त्यांची मागणी होती. आपापली कामं बंद करून त्यांना इतरही कामगार येऊन मिळाले आणि झारशाहीला विरोध हे आणखी एक उद्दिष्ट त्यात समाविष्ट केलं गेलं. रशियन राज्यक्रांतीची बीजं इथंच पडली असंही काही जण मानतात. रशियात हा दिवस फेब्रुवारी महिन्यात येत असला तरी ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे तो आठ मार्च आहे.\nराज्यक्रांतीनंतर कम्युनिस्ट राजवटीने या दिवशी सुट्टी द्यायला सुरुवात केली. त्याआधी न्यू यॉर्कमध्ये, डेन्मार्कमध्ये, जर्मनीमध्ये आणि इतरत्रही स्त्रियांच्या हक्कांसाठी आंदोलनं, चळवळी, परिषदा सुरू होत्या. पण पुढे १९७७मध्ये युनायटेड नेशन्सने आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून मान्यता दिली. आणि जगभर या दिवशी महिलांचे प्रश्न, महिलांचे हक्क यांविषयी सजग चर्चा व्हायला लागल्या. आपल्याकडेही १९७२च्या मथुरा बलात्कार प्रकरणानंतर खऱ्या अर्थानं स्त्रीवादी विचारांना चालना मिळाली. बलात्कारासंबंधीच्या कायद्यात सुधारणा करणं भाग पडलं. आणि तिथून स्त्रीवादी विचारांची पताका अधिक बळकटपणे पुढे जाऊ लागली.\nकाही कायद्यांमध्ये सुधारणा झाल्या. सरकारी योजनांमध्ये स्त्रियांचा अग्रक्रमाने निदान विचार तरी होऊ लागला. मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे, त्यांचं लहान वयात लग्न लावून देऊ नये, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं पाहिजे, हे हळूहळू लोकांच्या मनावर बिंबलं जायला लागलं. स्त्रीशिक्षणाला, अर्थार्जनाला चालना मिळाली. स्त्रीवादी चळवळींच्या संघर्षांतून स्त्रियांना आत्मविकासाचा पैस उपलब्ध होत गेला. एकूण स्त्रियांच्या तुलनेत हे प्रमाण कमीच असलं तरी ते आहे हेही खूप महत्त्वाचं ठरलं.\nत्या सगळ्याची दृश्यं फळं आजच्या शिकल्या-सवरलेल्या, आर्थिकदृष्ट्या सक्षम अशा शहरी स्त्रीच्या रूपात दिसत आहेत. आणि बाजारव्यवस्था त्याच रूपाचं इव्हेंटीकरण करून आपली उत्पादनं खपवायचा प्रयत्न करते आहे, हे जास्त दुर्दैवी आहे. कारण एकेकाळच्या स्त्रीवादी चळवळीच्या संघर्षाशी यातल्या कुणालाच काहीही देणंघेणं नाही, नसतं.\nया एका दिवशी स्त्रीशक्तीचा गौरव करण्याचा देखावा झाला की, उरलेले ३६४ दिवस असतं ते स्त्रीदेहाचं वस्तूकरण. स्त्रियांवरचे तेच ते निर्बुद्ध विनोद आणि तथाकथित संस्कृतीरक्षणाच्या तिच्यावरच्या जबाबदारीची बाष्कळ बडबड.\nआठ मार्च या दिवशी स्त्रियांच्या आशा-आकांक्षा, स्वप्नांची चाड दाखवणारे किती जण ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटाच्या पाठीशी उभे राहणार आहेत\nआठ मार्चला आपण उदारमतवादी असल्याचा डांगोरा पिटणारे किती पुरुष ‘घालावेत मुलींनी हवे ते कपडे, घरकाम ही त्यांची एकटीची जबाबदारी नाही,’ ही गोष्ट एरवी प्रत्यक्षात आचरणातून मान्य करणार आहेत\nकिती राजकीय पक्ष निवडणुकीत आणि सत्तेत स्त्रियांना नैसर्गिक वाटा देणार आहेत किती व्यवस्थापनं स्त्रियांना समान वेतन देणार आहेत\nस्त्रीला नोकरी देताना नंतर मग ती लग्न करणार, बाळंतपणाच्या सुट्ट्या मागणार म्हणून तिला नोकरीच नाकारणारे आपली विचारसरणी बदलणार आहेत\nबाळंतपणाची चार-सहा महिन्यांची सुट्टी दिली की, आपली जबाबदारी संपली असं मानणारी आपली व्यवस्था, आपला समाज आणखी किती काळ मुलांचं संगोपन ही जबाबदारी एकट्या स्त्रीचीच असते असं मानणार आहे\nया सगळ्या व्यथा आहेत त्या शहरी मध्यमवर्गीय स्त्रियांच्या. असंघटित, क्षेत्रातल्या कष्टकरी वर्गातल्या, ग्रामीण भागातल्या स्त्रियांचे प्रश्न आणखी वेगळे सॅनिटरी नॅपकिन्सची जाहिरात करत ‘विमेनहूड सेलेब्रेट’ करण्याची, ‘हॅप्पी विमेन्स डे’ म्हणणाऱ्यांच्या तर ते खिजगणतीतही नसतील.\nबलात्कार, लैंगिक शोषण, स्त्रियांचा व्यापार, संस्कृतीच्या नावाखाली त्यांची दडपशाही हे सगळं राजरोस सुरू असताना वर्षातला एक दिवस उठून स्त्रीशक्तीच्या नावाने गळे काढायचे, तेही इव्हेंटीकरणाला सोकावलेल्या बाजारव्यवस्थेनं, हे भयंकर दांभिकपणाचं आहे. या दिवसाची प्रतीकात्मकता मान्य केली तरी उरलेले ३६४ दिवस हीच व्यवस्था स्त्रीला वस्तू म्हणूनच वागवत-वापरत असते. गुरमेहेर कौर नावाच्या मुलीला उघड उघड बलात्काराच्या धमक्या दिल्या जातात, तेव्हा या व्यवस्थेला त्यातल्या गांभीर्याशी काहीच देणंघेणं नसतं. ‘तुम्ही महान आहात, त्यागी आहात. तेव्हा आता गुपचूप देव्हाऱ्यात बसा. हाताची घडी, तोंडावर हसू ठेवा आम्ही आरत्या करू, झांजा वाजवू, प्रसाद वाटू, उत्सव साजरा करू… त्या एका दिवसाचीच नशा अशी चढेल की, पुढचे ३६४ दिवस सगळे जण सगळं विसरून जातील’, असाच तिचा आविर्भाव आहे. प्रतीकात्मकतेला उदात्ततेची, उत्सवीकरणाची झालर चढ‌वणारी ही खेळी वेळीच ओळखण्याची गरज आहे.\nताई, एक नंबर झालाय लेख\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\nनिवडणुकीत ‘मी’ कुठेही दिसत नाही. ‘मी’ म्हणजे निवडणुकीच्या प्रक्रियेत फारसा ग्राह्य न धरला जाणारा वर्ग\n१० टक्के आर्थिक आरक्षण : तुज ‘निवडणूकपूर्व बक्षिसी’ म्हणू की ‘गुळगुळीत गाजर’ रे\n‘आरक्षण’ म्हणजे ‘गरिबी हटाव’ कार्यक्रम नाही\nचांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हवा\nचांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हवा\nतुमचं मूल कुपोषित असो अगर नसो, मात्र त्यांना चांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हरकत नाही. पैसे देऊन बाजारातील निकृष्ट पदार्थ खाण्यापेक्षा चुरमुरे-फुटाण्यांची गोडी न्यारीच असणार आहे. ‘आपल्या मुलाचं आरोग्य आपल्या हाती’ या उक्तीची कृती पालक करतील, तेव्हा कुषोषणाचे मुद्दे संपुष्टात येतील हे नक्की. आजची बालकं उद्याचं भविष्य आहे.......\nपालकांना ‘संगोपना’चं भान किती आहे, यावर बाळाची जडणघडण अवलंबून असते\nमुलांचं स्मित हास्य ही पालकांप्रती असलेल्या विश्वासाची निशाणी आहे. अनुकरणयोग्य असं वर्तन, सुसंवाद ठेवणं, समजून घेणं, त्यांच्यातला एक होऊन मैत्रीचं नातं निर्माण करणं हे पालकांच्या हाती आहे. याचा मुलांच्या जडणघडणीवर परिणाम पडतो. आपलं मूल भविष्यात मनमोकळं बोलणारं, आत्मविश्वासानं वावरणारं असायला हवं, तर हे सगळं दक्षतापूर्वक करायला हवं. असं केलं तर प्रत्येक मूल मुक्त आकाशात झेपावेल.......\nजेव्हा एक ‘आशा कार्यकर्ती’ सरपंच होते आणि गावकरी त्यांच्या कामाचं महत्त्व जाणतात तेव्हा...\nसुरेखाताईं सरपंच असूनही त्यांचा वावर कुठंही मिरवण्यापुरता मर्यादित नव्हता की, त्यात कुठलंही पुढारलेपण नव्हतं. उलट त्या कार्यकर्तीच्याच उत्साहानं रक्ततपासणीच्या शिबिराकडे लक्ष देऊन होत्या. प्रत्येकीची विचारपूस करत होत्या आणि त्यांना आग्रहानं अल्पोहार घेण्यास सांगत होत्या. रक्ततपासणी ही काय मोठी भानगड असं कुणालाही वाटू शकतं, पण मोबाईलची रेंजही न मिळणारं हे गाव आहे.......\nभारतात दहापैकी केवळ चार अर्भकांना पहिल्या तासांत स्तनपान दिले जाते. इतरांना ते मिळत नाही.\nमुख्यत्वेकरून जी बाळंतपणे योनीमार्गातून (नॉर्मल) होतात, त्या बाळांना पहिल्या एक तासात स्तनपान दिले जाते. सिझेरियन पद्धतीने जन्माला येणाऱ्या अर्भकांना स्तनपानात विलंब होत असल्याचे चित्र जगभर आहे. या अहवालानुसार ५१ देशांमध्ये सिझेरियनच्या तुलनेत नॉर्मल पद्धतीने झालेल्या बाळांना पहिल्या तासात स्तनपान मिळण्याची शक्यता दुप्पट शक्यता आहे. बाळ जगात आल्याबरोबर तातडीने स्तनपान देणे अत्यंत आवश्यक आहे.......\nस्त्री-मुक्ती असावी, पण त्यात आपली बायको, सून, मुलगी, बहीण नसावी\nसमाजाचा एक घटक या नात्यानं आपला विकास हा सामाजिक विकासावर अवलंबून आहे. सावित्रीबाई, रमाई, फातिमाबाई यांचा वारसा आपल्यासमोर आहे. तसंच सामाजिक परिवर्तनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे. तेव्हा ‘शिवाजी जन्मावा, पण तो शेजारच्या घरात’ किंवा ‘स्त्री-मुक्ती असावी, पण त्यात माझी बायको, सून, मुलगी, बहीण नसावी’, असा उपटसुंभ विचार करून कसं चालेल\nजेव्हा अहिल्या, सीता आणि द्रौपदीला ‘#MeToo’ म्हणायचं होतं...\nत्या पुरुषाची सामाजिक प्रतिमा, त्याचा जातिधर्म, त्याचा कबुलीजबाब याद्वारे समाजाची सहानुभूती प्रत्यक्ष घटनेकडे कानाडोळा करते. म्हणजेच ‘ते तर ऋषी होते आणि त्यांनी मोठ्या मनानं अहिल्येला उ:शाप दिलाच की’ ही प्रतिक्रिया आणि ‘तो तर मोठा लेखक आहे आणि त्यानं कबुली दिलीय ना’ ही दोन्ही विधानं एकाच साच्यातली आहेत.......\n‘#MeToo’ आणि भारतीय महिला... कायद्याच्या दृष्टिकोनातून\nभारतात अमेरिकेप्रमाणेच मनोरंजन क्षेत्रात ‘मी टू’ सुरू झालं. डेजी इराणी यांनी वयाच्या ६६व्या वर्षी सहा वर्षांची बाल कलाकार म्हणून काम करताना त्यांना सांभाळणार्‍या माणसाकडूनच बलात्कार करण्यात आल्याचं सांगितलं. तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर आरोप केल्यानंतर तिला ट्रोल करण्याचे प्रयत्न झाले. संस्कारी बाबूजी आलोकनाथ यांच्यावर विन्ता नंदा यांनी बलात्कार केल्याचे आरोप लावले.......\nत्यांची वेगळी ओळख आपण सन्मानानं जपायला हवी. (पूर्वार्ध)\nसमलिंगी संबंधांना विरोध करणाऱ्या घटनेतील ३७७ कलमाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. लढाई समुदायाच्या हक्कांसाठीच आहे. आत्मसन्मानासाठी हिजड्यांनी भीक मागू नये. काम करावं अशा चर्चांना सुरुवात झाली. गौरीचं काम चालूच असतं. काही वेळा कामं करताना गौरीला कधी विरोधही झालाय. दंडही झालाय. आता गौरी स्वतः एक गुरू आहे.......\nत्यांची वेगळी ‘ओळख’ आपण सन्मानानं जपायला हवी\nरामराज्यातही त्यांना समान दर्जा मिळाला नाही. मग वचनपूर्तीच्या स्वागतासाठी वाजवलेल्या या टाळ्या थांबल्याच नाहीत. तेव्हापासून ‘हाय हाय’ करत निषेधाच्या टाळ्यांचा हा आवाज आजपर्यंत चालूच आहे. हा आवाज त्यांच्या दुःखाचा आहे. त्यांच्या वेदनेचा आहे. रामायण काळापासून त्यांचा आवाज कोणापर्यंतही पोहोचत नव्हता. पण आता तो हळूहळू योग्य ठिकाणी पोहोचतोय. रस्ता खूप लांबचा आहे. पण बदल होतोय.......\nभारतीय पुरुषाची विकृत मानसिकता\n‘भारतीय पुरुष’ हा अनेक विसंगतींनी भरलेला प्राणी आहे. सार्वजनिक जीवनात तो ‘राष्ट्र’वादी असतो, तर घरात ‘कर्ता पुरुष’ असतो. राष्ट्राच्या दृष्टीनं तो ‘गोरक्षक’ असतो, तर घरात तो ‘स्त्रीदेहा’चा रक्षक असतो. ‘राष्ट्र’ आणि ‘स्त्रीदेह’ या त्याच्या दोन महान जहागिऱ्या असतात. त्या दोन्हींना त्यानं हद्दी ठोकून ठेवलेल्या असतात. त्या हद्दींचा रक्षक या नात्यानं तो ‘कुणी अतीपणा करत नाही ना,’ हे जातीनं पाहतो.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/article-regarding-mount-everest-45153", "date_download": "2019-01-17T05:43:48Z", "digest": "sha1:X5ANGBSIUE3BPU535WXFFDE4OCH5FLIP", "length": 17208, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "article regarding mount Everest रुट ओपनिंगला पुन्हा प्रारंभ ( मिशन एव्हरेस्ट) | eSakal", "raw_content": "\nरुट ओपनिंगला पुन्हा प्रारंभ ( मिशन एव्हरेस्ट)\nरविवार, 14 मे 2017\nखुंबू आईसफॉलमध्ये सतत हिमनगांच्या हालचाली होत असतात. अनेकदा तुम्ही खुंबूतून वर जाता तेव्हाची लॅडर (शिडी) परत येतेवेळी वेगळ्या ठिकाणी लावलेली असते...\nपाऊस कसा पडतो किंवा पडत नाही, यानुसार आपण वरुणराजा रुसला किंवा प्रसन्न झाला असे नेहमी म्हणतो. एव्हरेस्टचा मोसम अंतिम टप्यात आल्यानंतर हवामानासंदर्भात गिर्यारोहकांची भावना अशीच असते. हवामान कसा प्रतिसाद देते यानुसार रुट ओपनिंगचे काम पुढे सरकते. याप्रसंगी रुट ओपनिंगबद्दल माहिती देणे समयोचित ठरेल. नेपाळमधील शेर्पांच्या विविध संघटना एकत्र येऊन हे काम तडीस नेतात. त्यासाठी एक टीम बनविली जाते. त्यात सोळा शेर्पा असतात. आंतरराष्ट्रीय गिर्यारोहण संघ, शेर्पा ऍडव्हेन्चर ग्रुप, हिमालयन ग्रुप व इतर काही शेर्पा संस्था आहेत. त्यांच्यातील सर्वोत्तम क्षमतेच्या शेर्पांची निवड केली जाते. ही टीम कॅम्प दोन ते एव्हरेस्ट समिट या मार्गाचा रूट ओपन करतात. दरवर्षी हा रूट ओपन करण्यास पंधरा ते वीस दिवस लागतात, यावर्षी मात्र अगदी दहा ते बारा दिवसातच कॅम्प ते साउथ कोलपर्यंतचा रूट शेर्पांनी ओपन केला. त्यानंतर मात्र त्यांना प्रतिकूल हवामानामुळे बेस कॅंपला परत यावे लागले. आता रविवारी हवामानात आणखी सुधारणा झाली. त्यामुळे ही टीम पुन्हा चढाईला गेली आहे. रविवारी मध्यरात्री किंवा सोमवारी पहाटेपर्यंत रुट ओपनिंगचे काम पुर्णत्वास येण्याची अपेक्षा आहे. साउथ कोलपासून पुढे एव्हरेस्ट समिट पर्यंत 848 मीटर एव्हढे अंतर उरते व एव्हरेस्टच्या शिखर चढाईमध्ये हा टप्पा अत्यंत महत्वाचा आहे. यात बाल्कनी आणि हिलरी स्टेप असे दोन महत्त्वाचे अडथळे असतात. त्यामुळे रुट ओपनिंगचे काम येथेच सर्वाधिक महत्त्वाचे ठरते. अर्थात अनुभवी शेर्पांमुळे त्यात कोणतीही अडचण येत नाही.\nरुट ओपनिंग दोन टप्यात होते. खुंबू आईसफॉल ते कॅम्प दोन हा रुट ओपन करण्याचे काम 8 जणांची टीम करते. या मार्गाची सतत देखभाल करावी लागते. हे काम सगरमाथा पोल्युशन कंट्रोल कमिटी (SPCC) चे शेर्पा करतात. त्यांना आईसफॉल डॉक्‍टर्स असे संबोधले जाते. त्यांना सतत सक्रिय राहावे लागते. याचे कारण खुंबू आईसफॉलमध्ये सतत हिमनगांच्या हालचाली होत असतात. अनेकदा तुम्ही खुंबूतून वर जाता तेव्हाची लॅडर (शिडी) परत येतेवेळी वेगळ्या ठिकाणी लावलेली असते.\nतसे पाहिले तर ज्या त्वरेने आणि सफाईने शेर्पा रुट ओपनिंग करतात ते पाहिले की त्यांना सलाम करावा लागेल. रविवारी शेर्पा टीम वर जाताच काही छोटी पथके सुद्धा चढाईसाठी रवाना झाली. ती समिट अटेम्प्टसाठी गेली आहेत. रुट ओपनिंग करणाऱ्या टीमपाठोपाठ ती पथके समिट करण्यासाठी प्रयत्नशील राहतील. आम्ही या पहिल्या जथ्यात नसू. आमचा निर्णय सोमवारी होईल.\nआमची तंदुरुस्ती उत्तम आहे. बेस कॅम्प मॅनेजर म्हणून अंतिम टप्यात दाखल झालेला डॉ. सुमित मांदळे याच्यासह आम्ही वेगवेगळ्या संस्थांच्या वेदर रिपोर्टचा आढावा घेत आहोत. पुण्यात एव्हरेस्टवीर गणेश मोरे याला याची चांगली माहिती असून तो माहिती पुरवित आहे.\nकाल मी बंगाली पथकामधील गौतम घोष याच्या पार्थिवाबद्दल माहिती दिली होती. त्याचे पार्थिव साऊथ कोलमध्ये एका टेंटमध्ये ठेवण्यात आले होते, पण वर्षभरात वादळी वाऱ्यांमुळे टेंट फाटला. पार्थिव खाली आणण्याचा खर्च आतापर्यंत त्याचे नातेवाईक आणि मित्रमंडळी करीत होती, पण ही माहिती मिळताच पश्‍चिम बंगाल सरकारने निधी मंजूर केला. त्यासाठी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः पुढाकार घेतला. बंगाल सरकार गिर्यारोहणाला सक्रिय पाठिंबा देते.\nदरम्यान, ज्येष्ठ क्रीडा मानसोपचारतज्ञ भीष्मराज बाम यांचे निधन झाल्याचे आम्हाला कळले. 2012च्या महत्त्वाकांक्षी नागरी मोहिमेच्यावेळी त्यांना आमच्या टीमला मार्गदर्शन केले होते. तेव्हा मोठ्या मोहिमेचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या होत्या. एव्हरेस्ट मोहिमेच्या यशात बाम सरांचा वाटा मोठा आहे.\nजेटलीजी, आम्ही 100 टक्के तुमच्यासोबत : राहुल गांधी\nनवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृतीबाबत ऐकून मला दुःख झाले. जेटलींशी आम्ही वैचारिक पातळीवर सातत्याने भांडतो. मात्र मी व...\nशंकरराव गडाख यांना न्यायालयाचे अटक वॉरंट\nनेवासे : कर्ज माफी, पाटपाणी, कांदा अनुदान, दूध भाववाढ, पीकविमा अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तालुक्यासह अनेक आंदोलन करणारे माजी आमदार शंकरराव गडाख...\nपहिल्यांदाच झाले आऊट गोळ्यांशिवाय शोभेचे दारूकाम\nसोलापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत बुधवारी रात्री सिद्धेश्‍वर यात्रेत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या आऊट गोळ्यांशिवाय शोभेचे दारूकाम झाले....\nविदर्भात थंडीचा कडाका वाढला\nपुणे - उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्याचा प्रवाह काही प्रमाणात विदर्भाच्या दिशेने वाहत आहे. यामुळे विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका...\nकाँग्रेसचे चार मंत्री राजीनामा देणार\nबंगळूर : राज्यातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल सरकार वाचविण्यासाठी कॉंग्रेसने काही योजना हाती घेतल्या आहेत. काही असंतुष्ट आमदारांना मंत्रिपद...\n‘तत्त्वा’त जिंकलो; पण ‘तपशिला’त हारणार की काय, या भीतीने ब्रिटनमधील अनेकांना ग्रासले आहे. त्यातूनच सध्याचा राजकीय पेच तीव्र झाला आहे. उत्कट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://ravikiranrr.com/%E0%A4%AD%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-17T04:20:24Z", "digest": "sha1:BVSRNBEKOKVCYOX23DCBAII4KUPVWF4I", "length": 18319, "nlines": 148, "source_domain": "ravikiranrr.com", "title": "भौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा - MPSC", "raw_content": "\nराष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती\nमहालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती\nमहान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती\nपंचायतराज समिती विषयी संपूर्ण माहिती\nमहानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती\nस्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना\n1857 च्या उठावानंतरचा काळ\nभारतातील बँका बद्दल माहिती\nआर्थिक वृद्धी, आर्थिक विकास बद्दल माहिती\nभारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी\nमहाराष्ट्राची प्राकृतिक रचना :\nदारिद्रय बद्दल संपूर्ण माहिती\nविविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात\nइंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स\nभौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा\nधातू आणि अधातु उपयोग\nजीवनसत्वे व त्याचे स्त्रोत\nकुष्ठरोगाबद्दल संपूर्ण माहिती व उपाय\nवनस्पती व प्राण्यांमधील ऊती\nक्षयरोग त्याची लक्षणे व उपचार\nहिवताप व त्याची लक्षणे\nस्वाईन फ्ल्यू चे लक्षणे\nकर्करोगाचे कारणे व प्रकार\nभौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा\nभौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा\nHomeSubjects (विषय)Science (सामान्य विज्ञान)भौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा\nभौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा\nभौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा\nअॅम्पिअर :- विद्युत प्रवाह मोजण्याचे परिमाण. एका सेकंदाला वाहणारा 6×10 इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे एक अॅम्पिअर होय.\nबार :- बार (हवेचा दाब) मोजण्याचे परिमाण. एका चौ.से.मी. वर असलेला 10 डाईन एवढा हवेचा भार म्हणजे 1 बार होय. एका बारचा हाजारावा भाग म्हणजे मिलिबार होय.\nकॅलरी :- उष्णतेचे परिमाण. 1 ग्रॅम वजनाच्या पाण्याचे तापमान 1 सें.ग्रॅ. ने वाढवण्यास जेवढी उष्णता लागते ती एक कॅलरी होय. एखाद्या विशिष्ट अन्नपदार्थापासून शरीरास किती ऊर्जा वा उष्णता मिळेल तेही या परिमाणात व्यक्त करतात.\nओहम :- विद्युतरोधाचे परिमाण 1 अॅम्पियर वाहकाच्या दोन टोकांमध्ये 1 व्होल्ट विद्युतदाब असताना विद्युतधारा जाऊ दिली असता जितका विद्युत विरोध निर्माण होतो. तो 1 ओहम होय. 1 ओहम = 1 व्होल्ट/ 1 अॅम्पियर\nअश्चशक्ती :- यंत्राची शक्ती मोजण्याचे परिमाण 550 पौंड वजनाची वस्तु सेकंदामध्ये 1 फुट पुढे सरकण्यास लागणारी शक्ती म्हणजे एक अश्वशक्ती होय. एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट होय.\nज्यूल :- कार्य किंवा ऊर्जेचे परिमाण 1 व्होल्ट दाबाच्या विद्युत मंडलातून 1 अॅम्पियर शक्तीचा विद्युत प्रवाह 1 सेकंद पाठविल्यास जेवढी ऊर्जा खर्च होईल ती 1 ज्यूल होय.\nव्होल्ट :– विद्युत शक्तीचे परिमाण. एक ओहम विरोध असणार्‍या विद्युत मंडळातून एक अॅम्पियर प्रवाह पाठविण्यासाठी लागणारा एकूण विद्युत दाब म्हणजे एक व्होल्ट होय.\nवॅट :- विद्युत शक्तीचे परिमाण. एक ओहम 1 अॅम्पियरचा परिवता प्रवाह 1 सेकंदात जेवढी ऊर्जा खर्च करेल ती एक वॅट होय. 1000 वॅट = 1 किलोवॅट.\nनॉट :- जहाजाच्या वेगाचे परिमाण. हा वेग दर ताशी साधारणपणे 1,853 मीटर किंवा 6,080 फुट इतका असतो. यालाच नॉटिकल मैल असेही म्हणतात. सागरावरील सर्व अंतरे याच परिमाणात मोजतात.\nसौर-दिन :- दर दिवशी सूर्य मध्यान्हीला डोक्यावर येत असतो. लागोपाठ येणार्‍या दोन मध्यान्हीमधील कालावधीला सौर-दिन असे म्हणतात. सौर-दिनाचा काल ऋतुनुसार बदलत असतो. संपूर्ण वर्षातील सौर-दिनांच्या कालावधीवरुन मध्य सौरदिन ठरवतात. मध्य सौर दिन सर्वसाधारणपणे 24 तासांचा असतो.\nप्रकाश वर्ष :– प्रकाशवर्ष विश्वातील ग्रह व तारे यातील अंतरे मोजण्याचे परिमाण आहे. प्रकाशाचा वेग दर सेकंदाला (3×10)8 मी./सेकंद इतका आहे. या वेगाने प्रकाश किरणाने वर्षभरात तोडलेले अंतर म्हणजे एक प्रकाश वर्ष होय. 1 प्रकाश वर्ष = (9.46×10)12 किमी\nविस्थापन :- एखाद्या वस्तूने आपल्या स्थानात केलेल्या बदलाला विस्थापन असे म्हणतात.\nगती/चाल :- एकक काळात वस्तूने आक्रमिलेल्या अंतराला त्या वस्तूची गती/चाल असे म्हणतात.\nवेग :- एकक काळात एखाद्या वस्तूने विशिष्ट दिशेने कापलेले अंतर म्हणजे वेग होय. वेगाचे एकक मीटर/सेकंद हे आहे.\nत्वरण :- एकक काळामध्ये वस्तूच्या वेगांत झालेल्या बदलास त्वरण असे म्हणतात.\nसंवेग :- संवेग अक्षय्यतेच्या नियमानुसार आघातापूर्वी व नंतर संवेग समान असतो. अनेक वस्तूंचा वेग कायम असेल आणि वस्तुमान भिन्न असेल तर संवेग कायम नसतो. वस्तुमान = वेग x संवेग\nकार्य :– वस्तूवर बलाची क्रिया केली असता त्या वस्तूचे बलाच्या रेषेत विस्थापन होते याला कार्य असे म्हणतात. कार्य ही सादिश राशी असून कार्य = बल x वस्तूने आक्रमिलेले अंतर\nऊर्जा :- पदार्थामध्ये असलेल्या कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात.\nस्थितीज ऊर्जा :- एखाद्या पदार्थात त्याच्या परस्पर सापेक्ष स्थितीमुळे जी ऊर्जा सामाविली जाते. त्याला स्थितीज ऊर्जा म्हणतात, पदार्थातील स्थितीज ऊर्जा त्याचे भूपृष्ठापासूनच्या अंतरावर अवलंबून असते. PE=mgh येथे PE म्हणजे स्थितीजन्य ऊर्जा, = mg म्हणजे वस्तुमान, म्हणजे गुरुत्वाकर्षनीय प्रवेग, =h म्हणजे पदार्थाची उंची.\nगतीज ऊर्जा :- पदार्थाला मिळालेल्या गतीमुळे त्याच्या अंगी जी कार्यशक्ती प्राप्त होते तिला गतीजन्य ऊर्जा म्हणतात. KE=1/2 mv², या ठिकाणी KE म्हणजे गतीजन्य ऊर्जा, m म्हणजे वस्तुमान, v² म्हणजे वेग गती जेवढी जास्त तेवढी गतीज ऊर्जा जास्त असते.\nशक्ती :- एका प्रकारच्या ऊर्जेचे दुसर्‍या प्रकारच्या उर्जामध्ये रूपांतरित झाल्यामुळे जे कार्य घडते त्या कार्य करण्याच्या दराला शक्ती असे म्हणतात. वॅट हे शक्ती मोजण्याचे एकक आहे. CGS पद्धतीत कार्य शक्तीचे एकक वॅट आहे. दर सेकंदास एक ज्यूल कार्य करण्यास आवश्यक असणार्‍या शक्तीला एक वॅट शक्ती असे म्हणतात. MKS पद्धतीत शक्तीचे एकक किलोवॅट आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात वापरण्यात येणार्‍या यांत्रिक उपकरणात शक्तीचे एकक हॉर्स पॉवर वापरतात. हॉर्स पॉवर याचा अर्थ एका घोडयाची शक्ती होय. हॉर्स पॉवर = 746 वॅट.\nप्रकाशाची तीव्रता :- प्रकाशाची तीव्रता, पदार्थाचे उद्गमापासून असणार्‍या अंतरावर अवलंबून असते. प्रकाशाची तीव्रता दीपनावरुन समजते. दीपन उद्गमाच्या तीव्रतेवर अवलंबून असते. दीपन 1÷ (अंतर) दीपनाचे एकक-लक्स (मीटर-कॅडंल) आहे.\nप्रकाशाची अनूदीप्त तीव्रता :- प्रकाश देण्याच्या उद्गमाच्या क्षमतेला प्रकाशाची अनुदिप्त तीव्रता असे म्हणतात. येथे C अनुदिप तीव्रता, I दीपन, d म्हणजे पृष्ठभागाचे अंतर.\nप्रकाशाची चाल :- प्रकाशाच्या वहनाच्या वेगाला प्रकाशाची चाल असे म्हणतात. दर सेकंदाला प्रकाशाचा वेग (3×10)8 मी./सेकंद आहे.\nभिंगाची शक्ती :- नाभीय अंतराचा (मीटरमध्ये) व्यस्तांक भिंगाची शक्ती दर्शवितो. एकक-डायप्टोर. बहिर्वक्र भिंगाची शक्ती ऋण व अंतर्वक्राची शक्ती धन असते. चष्मे बनविणार्‍याच्या संकेतानुसार बहिर्वक्र भिंगाची शक्ती धन व अंतर्वक्र भिंगाची शक्ती ऋण असते.\nप्रतीध्वनी :- ध्वनीचा आघात मानवाच्या कानावर फक्त 1/10 सेकंद टिकतो. 1/10 सेकंदानंतर आपल्या कानावर ध्वनीचा दूसरा ठसा उमटतो. मूळ ध्वनीचा प्रतीध्वनी ऐकू येण्यासाठी दोन ध्वनीच्या मध्ये कमीत कमी कालावधी 1/10 सेकंद असावा लागतो. ध्वनीचा हवेतील वेग 340 मी./सेकंद असल्याने तो 1/10 सेकंदात 34 मीटर जातो. म्हणून मूळ ठिकाण व परावर्तन पृष्ठभाग यांतील कमीत कमी अंतर 17 मीटर असणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/124-vidarbha-nagpur/2570-nagpur-mla", "date_download": "2019-01-17T05:12:36Z", "digest": "sha1:FXSIOPQURE3Z6OAEUP6J72XDNPBDJZK4", "length": 5581, "nlines": 132, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "नागपुरातील भाजप आमदाराविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनागपुरातील भाजप आमदाराविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nजय महाराष्ट्र न्यूज, नागपुर\nरामटेकचे भाजप आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.\nनिवेदन देण्यासाठी गेलेल्या महिलांना अपशब्द वापरल्या प्रकरणी रेड्डींविरोधात हा गुन्हा नोंद करण्यात आली आहे.\nभाजप आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांना त्यांच्या कार्यालयात काही महिला एका मायक्रो फायनान्स कंपनीकडून फसवणूक झाल्याचं निवेदन देण्यासाठी या महिला गेल्या होत्या. त्यावेळी महिलांबद्दल रेड्डी यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात येतोय.\nदरम्यान, पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रार दाखल करुन घेतली. या प्रकरणी महिलांनी न्यायालयातही दाद मागण्याचा निर्धार व्यक्त केला.\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nफॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रविक्री, भाजप पदाधिकाऱ्याला अटक\n'वंदे मातरम्'ला विरोध करणाऱ्या MIMच्या 'त्या' नगरसेवकावर आता बलात्काराचा आरोप\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\nकुत्रा त्याच्यावर भुंकला, 'तो' कुत्र्याच्या मालकिणींनाच चावला\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/how-can-you-cut-tress-without-taking-permission-of-mumbaikar-highcourt-slam-bmc/", "date_download": "2019-01-17T04:54:34Z", "digest": "sha1:3OQBGLC5X7B7PE4O6YZTR7JM4YTVCOUN", "length": 18453, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुंबईकरांना अंधारात ठेवून झाडांवर कुऱ्हाड कशी चालवता? हायकोर्टाने महापालिका प्रशासनाला झापले | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nपु.ल.देशपांडे उद्यानासमोर 4 फूट पाण्याचे तळे, व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर…\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nममता बॅनर्जींच्या सभेत सोनिया-राहुल येणार नाही, खर्गेंना प्रतिनिधी म्हणून पाठवणार\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nकृषी विमा योजनेमुळे खाजगी विमा कंपन्या मालामाल, कमावले 3 हजार कोटी…\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम : हिंदुस्थानचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nमुंबईकरांना अंधारात ठेवून झाडांवर कुऱ्हाड कशी चालवता हायकोर्टाने महापालिका प्रशासनाला झापले\nमुंबईतील विविध कामांसाठी वृक्षांचा बळी दिला जात असून याप्रकरणी हायकोर्टाने नाराजी व्यक्त करत राज्य सरकारची चांगलीच पिसे काढली. एखादे काम करायचे असेल तर स्थानिकांना विश्वासात न घेताच काम सुरू केले जाते. त्यासाठी झाडांची बिनबोभाट कत्तल केली जाते. त्याची जाहिरात महत्त्वाच्या वृत्तपत्रांत छापण्याची तसदीही सरकार घेत नाही असे खडे बोल सुनावत मुंबईकरांना अंधारात ठेवून विकासकामाच्या नावाखाली झाडांवर कुऱहाड कसली चालवता असा खरमरीत सवाल हायकोर्टाने आज राज्य सरकारला केला. एवढय़ावरच न थांबता खंडपीठाने मुंबईत मेट्रोच्या कामासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीवर स्थगिती आणली.\nमुंबईतील विविध कामांसाठी झाडे तोडण्याची परवानगी प्रशासनाकडून दिली जाते, परंतु त्याची माहिती स्थानिकांना मिळतच नाही. त्यामुळे विकासकामाच्या नावाखाली वृक्षांची कत्तल नको याकरिता झोरू भाटेना यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. केवळ मेट्रोच नाही तर झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या कामांकरिताही झाडांवर कुऱहाड चालवली जाते असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. या याचिकेवर आज न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. वृक्षतोडीच्या गंभीर प्रश्नावरून खंडपीठाने यावेळी राज्य सरकारला खडे बोल सुनावले. तसेच मेट्रो व इतर कामांकरिता तोडण्यात येणाऱया झाडांवर हायकोर्टाने स्थगिती आणली.\n– कोणताही विचार न करता अधिकारी झाडे तोडण्याची परवानगी देतातच कशी\n– झाडे तोडण्यात येणार असल्याची जाहिरात महत्त्वाच्या वृत्तपत्रांमध्ये का दिली जात नाही\n– यापुढे वृक्षतोडीच्या घटनांकडे न्यायालय दुर्लक्ष करणार नाही.\n– पालिका आयुक्तांना वृक्षतोडीच्या प्रस्तावांवर विचार करायला वेळ नाही का\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलबक्षीस रकमेतील तफावत द्रविडला खटकली\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपु.ल.देशपांडे उद्यानासमोर 4 फूट पाण्याचे तळे, व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nडंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटणार, अंबरनाथची जागा लवकरच पालिकेला मिळणार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nशेतकऱ्यांची अडवणूक कराल तर धडा शिकवू, आदित्य ठाकरे यांचा बँक अधिकाऱ्यांना...\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/!!!!-3624/", "date_download": "2019-01-17T04:34:04Z", "digest": "sha1:MVUNDOQZMW2ZXR465YGC272SLD5JU427", "length": 3711, "nlines": 87, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita- .......तू असशील ना !!!!", "raw_content": "\nसांग सख्ये कसं करू कौतुक तुझं, हि अशी कविता असताना....\nजीवनाच्या या सुखद वाटेवर चालत असताना,\nनागमोडी वळणातून काटेरी रस्त्यावर जाताना....सोबत तू असशील ना \nमाधुर्याचा स्वाद आणि सौदर्याचा आस्वाद घेत असताना,\nसोनेरी या मनाला चंदेरी चाहूल देताना......समोर तू असशील ना \nसूर्यास्ताच्या वेळी चंद्रोदय पाहत असताना,\nआकाशातील हा निसर्गरम्य देखावा कागदावर रेखाटताना......रंगात तू असशील ना \nमदमस्त अशा शीत शब्दात तुझ्यावर लिहित असताना,\nरूप तुझे माझ्या कवितांतून व्यक्त करताना.....जवळ तू असशील ना \nशब्दवेड्या या माझ्या भावनांना हृदयात स्थान तू देशील ना आणि....\nप्रेमाच्या या रिमझिम वर्षा मध्ये भिजून चिंब होताना......सोबत तूच असशील ना \nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-vinodi-kavita/t3819/", "date_download": "2019-01-17T04:33:52Z", "digest": "sha1:Z65E5INN36FVILMIM6HVK5A5VPWMTTF2", "length": 6917, "nlines": 144, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vinodi Kavita-तू भेटलीस तर ठीक........-1", "raw_content": "\nतू भेटलीस तर ठीक........\nसांग सख्ये कसं करू कौतुक तुझं, हि अशी कविता असताना....\nतू भेटलीस तर ठीक........\nतू भेटलीस तर ठीक........\nमुलांनो, मुलींना कधी Serious घेवू नका , Time pass करा ...\nSerious जर घ्याल तर नक्कीच फुक्कट मराल...\nTime pass कराल तर राहाल आयुष्यात सुखी ,\nभेटली तर पारो नाहीतर चंद्रमुखी ...\nशेवटी पारो किवा चंद्रमुखी कोणाचीच जागा Fix नसते ,\nती भेटली तर ठीक नाहीतर तिची मैत्रीण छान दिसते ....\nमुलांनो , लग्नासाठी बोलू नका , Propose मारा\nशेवटी लग्नासाठी एकतर \"पती परमेश्वर\" नाहीतर कायमचा \"रामेश्वर\"\nPropose मध्ये होकार मिळाला तर ठीक ....\nनाहीतर मैत्री तर उरलेलीच असते ,\nमैत्री मध्ये थोड्याच दिवसात पोरगी हसते\nती भेटली तर ठीक नाहीतर तिची मैत्रीण छान दिसते ....\nमुलांनो Love करू नका, पण Try जरूर करा\nशेवटी प्रेमात \"हो\" किवा \"नाही\" असते ,\nप्रयत्नात \"हि\" नाहीतर \"ती\" असते\nती भेटली तर ठीक नाहीतर तिची मैत्रीण छान दिसते ....\nपण काय सांगू मित्रांनो...., सर्वांची \"ती\" अशीच असते\nकधी स्वतःहून येत असते तर कधी जबरदस्तीने जात असते ...\nकारण तुमच्या त्या वेडीलाही प्रेमाची खरी गम्मत माहित नसते ....\nम्हणून सांगाच त्यांना ....\nतू भेटलीस तर ठीक नाहीतर तुझी मैत्रीण तयारच असते....\n--- अतुल देखणे ----\nतू भेटलीस तर ठीक........\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: तू भेटलीस तर ठीक........\nRe: तू भेटलीस तर ठीक........\nRe: तू भेटलीस तर ठीक........\nRe: तू भेटलीस तर ठीक........\nRe: तू भेटलीस तर ठीक........\nसांग सख्ये कसं करू कौतुक तुझं, हि अशी कविता असताना....\nRe: तू भेटलीस तर ठीक........\nरुद्रा आणि प्रिया ....\n[/size]कवितेला कवितेच्याच नजरेतून पाहावं आणि कवितेचा अर्थ हा वाचना-यांवर अवलंबून असतो की ते कसा घेतात...मी कोणाच्याही भावना दुखवण्यासाठी लिहित नाही....आणि हि एक विनोदी कविता आहे तरी तिला त्याच स्वरुपात घ्यावी .......\nRe: तू भेटलीस तर ठीक........\nतू भेटलीस तर ठीक........\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t2504/", "date_download": "2019-01-17T04:31:59Z", "digest": "sha1:QWYZIPQU76LWB7UR4Z3UKEVCWQJJ5F2P", "length": 3713, "nlines": 98, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-आसवांचा गंध", "raw_content": "\nतुझ्या आसवांचा गंधच मला कळत नाही,\nआठवण आल्याशिवाय मनच माझे वळत नाही.\nतू आहेस आयुष्यात कुठेतरी,\nआपल्या प्रेमाची पाऊलवाट दिसेलच तुला कधीतरी.\nरोज एक पाऊल तुझ्यापासून दूर जाते.\nपण तिसरी कडे जाते,\nअसे मनच माझे मला खाते.\nदाही दिशांवर अंधार असा पडलेला.\nमाझ्या अस्तित्वाचा पाऊस हा दाटलेला.\nआपल्या अपघाताचा छंदच कळला नाही,\nभावनेचा तो रंगच वळला नाही.\nअन का कोण जाणे,\nतुझ्या आसवांचा गंधच मला कळत नाही,\nआठवण आल्याशिवाय मनच माझे वळत नाही.\nतुझ्या आसवांचा गंधच मला कळत नाही,\nआठवण आल्याशिवाय मनच माझे वळत नाही.\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nदाही दिशांवर अंधार असा पडलेला.\nमाझ्या अस्तित्वाचा पाऊस हा दाटलेला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/goa-assembly-passes-state-gst-bill-44187", "date_download": "2019-01-17T06:03:01Z", "digest": "sha1:JNI7R7V6MDHKI2DHE3FBWGXVWTAV52DB", "length": 12176, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Goa Assembly passes state GST bill गोवा विधानसभेत जीएसटीला मंजुरी | eSakal", "raw_content": "\nगोवा विधानसभेत जीएसटीला मंजुरी\nमंगळवार, 9 मे 2017\nजीएसटी लागू झाल्यानंतर गोव्याला फारसे नुकसान नुकसान होणार नाही. परंतु जरी काही नुकसान झालंच तर केंद्र सरकारकडून याची भरपाई दिली जाईल.\nनवी दिल्ली - गोवा विधानसभेतील सदस्यांनी वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयकास एकमताने मंजुरी दिली. अप्रत्यक्ष करांसाठी पर्याय असणाऱ्या जीएसटीची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर गोव्याला कोणतेही नुकसान होणार नाही असे आश्वासन मनोहर पर्रीकर यांनी यावेळी सभागृहातील सदस्यांना दिले.\n\"जीएसटी लागू झाल्यानंतर गोव्याला फारसे नुकसान नुकसान होणार नाही. परंतु जरी काही नुकसान झालंच तर केंद्र सरकारकडून याची भरपाई दिली जाईल\", असे पर्रीकर यावेळी म्हणाले. यानंतर सर्व सभागृहात एकमताने या विधेयकाला मंजुरी मिळाली.\nइतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात करांचा दर वाजवी आणि कमी आहे. यामुळे एकदा जीएसटीची अंमलबजावणी राज्यासाठी सोपी होईल. याशिवाय, हा कर पर्यटन क्षेत्रासाठी फायदेशीर ठरेल असेही ते यावेळी म्हणाले. पहिल्याच वर्षी गोव्याला 600 ते 1000 कोटी रुपयांचा महसूल मिळेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.\nराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर विधेयकांना (जीएसटी) मंजुरी दिली आहे. लोकसभा आणि राज्यसभेने मंजुरी दिल्यानंतर आज (गुरुवार) राष्ट्रपतींनी जीएसटी विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. जीएसटी विधेयकाला 29 मार्च रोजी लोकसभेत तर 6 एप्रिलला मंजुरी देण्यात आली होती. राष्ट्रपतींनी \"जीएसटी'च्या समन्वित, केंद्रीय, राज्य व केंद्रशासित प्रदेशांसाठीच्या चार वित्त विधेयकांना मंजुरी दिली आहे.\n'मेरा बुथ, पक्ष मजबूत' : पंकजा मुंडे\nऔरंगाबाद : \"लोकसभेची आचार सहिंता लागण्यासाठी 45 दिवसाचा वेळ आहे. यामूळे शक्‍ती बुथ प्रमुखांनी राहिलेले कामे वेळेत पुर्ण करावीत यासह, केंद्र आणि राज्य...\nजेटलीजी, आम्ही 100 टक्के तुमच्यासोबत : राहुल गांधी\nनवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृतीबाबत ऐकून मला दुःख झाले. जेटलींशी आम्ही वैचारिक पातळीवर सातत्याने भांडतो. मात्र मी व...\nशंकरराव गडाख यांना न्यायालयाचे अटक वॉरंट\nनेवासे : कर्ज माफी, पाटपाणी, कांदा अनुदान, दूध भाववाढ, पीकविमा अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तालुक्यासह अनेक आंदोलन करणारे माजी आमदार शंकरराव गडाख...\nपहिल्यांदाच झाले आऊट गोळ्यांशिवाय शोभेचे दारूकाम\nसोलापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत बुधवारी रात्री सिद्धेश्‍वर यात्रेत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या आऊट गोळ्यांशिवाय शोभेचे दारूकाम झाले....\nशिवसेना बिनधास्त, तर भाजपची घालमेल\nयुतीचा सस्पेन्स कायम; दोन्ही गोटांत हालचालींना वेग मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या युतीचा सस्पेन्स कायम...\nसातारा जिल्हाध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये दुफळी\nसातारा - काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी फलटणचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे नाव जवळजवळ निश्‍चित केले आहे. पण, ते माढा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/family-doctor/family-health-41270", "date_download": "2019-01-17T05:38:31Z", "digest": "sha1:UC5WKTBEWJYFO4AFPW3LT4RLCBEGYQYB", "length": 22475, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "family health कुटुंबाचे आरोग्य | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 21 एप्रिल 2017\nमनुष्यातील स्वार्थ वाढला, की त्याला स्वतःपुरते दिसायला लागते आणि मग त्याला इतर माणसांची कटकट वाटू लागते. तरुण मंडळी ज्येष्ठांशी पटत नाही म्हणून कुटुंब तोडायला निघतात. अशा तरुणांनी लक्षात घेतले पाहिजे, की त्यांचेही वय एक ना एक दिवस वाढणार आहे, तेव्हा एकटेपणा त्यांना खायला उठेल. तेव्हा त्यांना पटेल, की कुटुंबातील लहानथोरांना एकत्र राहून म्हणजेच कुटुंबसंस्थेचे आरोग्य सांभाळून जगणे हेच आनंदी आयुष्याचे सूत्र आहे.\nकुटुंबाचे आरोग्य म्हणजे कुटुंबात ज्या अनेक व्यक्‍ती असतात, त्यांचे आरोग्य किंवा कुटुंब नावाची जी संस्था तिचे आरोग्य. सध्या कुटुंबसंस्थेच्या आरोग्यावर अधिक विचार करण्याची आवश्‍यकता आहे असे दिसते. कुटुंब म्हटले, की त्यात अनेक व्यक्‍ती, रक्‍ताच्या नात्याने, प्रेमाच्या नात्याने, सोयीने एकत्र राहून आपला व्यवहार सांभाळतात असे गृहीत धरले तर सध्या कुटुंबसंस्था मोडकळीस येत आहे असे म्हणावे लागेल. मनुष्यातील स्वार्थ वाढला, की त्याला स्वतःपुरते दिसायला लागते आणि मग त्याला इतर माणसांची कटकट वाटू लागते. मनाचा ताबा इंद्रियांनी घेतला की उच्छृंखल वागण्याकडे ओढा तयार होतो, नीती-अनीतीच्या कल्पना ठिसूळ होतात. मनाला वाटेल तसे वागणे म्हणजे व्यक्‍तिस्वातंत्र्य अशी कल्पना डोक्‍यात पक्की झाली, की इतरांचा त्रास होऊ लागतो. शिवाय अनुभवी व्यक्‍तींचे वय जास्त असल्यामुळे त्यांच्या कल्पना, त्यांची जीवनपद्धती आणि बदललेल्या काळानुसार तरुणांची जीवनपद्धती यात अंतर वाढत जाऊ शकते. मोठ्यांना काळाकडे थोडे अधिक वेगाने जाता यावे आणि तरुणांना एकदम काळाच्या पुढे धावण्याची इच्छा व्हावी. या दोन्हींवर नियंत्रण राहिले तर त्यांच्यात समतोल राहू शकतो, अन्यथा त्यांचा एकमेकाला त्रास होतो. अशा अनेक कारणांमुळे कुटुंबसंस्था मोडकळीस येताना दिसते.\nअर्थात, एकत्र कुटुंबसंस्था मोडल्याचे फायदे थोडे, तोटे अधिक. ज्यांनी आपल्या अपत्याला लहानपणी बोट धरून चालायला शिकवले त्याच वडिलांना म्हातारपणी हवा असलेला आधार देण्याची अपत्याची इच्छा नसल्याने त्यांना म्हातारपणी वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला जातो. ज्या आईने आपले अपत्य लहान असताना त्यांची काळजी घेतली, त्या आईला फक्‍त नातवंडांची बेबी सिंटीग करण्याची वेळ आली असता प्रेम दाखवायचे व परदेशी बोलवायचे यामुळेही मने दुखावलेली राहतात. मायेचे ब्लॅकमेलिंग करून तिला गरजेच्या वेळी बोलावून घेतले तरी हे सर्व कामापुरते असले व नंतर तिची अडगळ होणार असली, तर कुटुंबसंस्थेला धक्का पोचतो.\nखरे पाहता एकत्र कुटुंबसंस्थेचे तोटे कमी व फायदे जास्त आहेत. राहत्या जागेची मांडणी करताना जिने, बाल्कनी, पॅसेज वगैरे जागा घरातील सगळ्यांना उपयोगी पडेल अशा असतात. प्रत्येक व्यक्‍तीने स्वतंत्र राहण्याचे ठरविले तर त्याला जागा मोठी लागते. कधी कधी कुटुंबव्यवस्था मोडकळीला आली की माणसा-माणसांत अंतर पडते. यातील सर्वांत मोठा मुद्दा आहे तो म्हणजे यामुळे लहान मुलांची होणारी आबाळ.\nकुटुंबसंस्थेच्या आरोग्यावर कुटुंबातील व्यक्‍तींचे आरोग्यही अवलंबून असते. नियम पाळावे लागू नयेत व त्यासाठी आपल्याला कोणी काही बोलू नये हा उद्देश असल्यामुळे मोठी माणसे घरात नको वाटतात. माझे-तुझे या कल्पनेतूनही काही मंडळी स्वतंत्र होतात व त्यामुळे कुटुंबव्यवस्था कोलमडते असेही बऱ्याच वेळा दिसते. परंतु वयस्कर मंडळींच्या अनुभवाचा उपयोग झाल्याची असंख्य उदाहरणे समाजात दिसून येतात. एकत्र कुटुंबव्यवस्थेमुळे एखादी-दुसरी गैरसोय झाली, तर त्यापासून मिळणारे फायदे अनेक असतात. घरातील पती- पत्नी दोघेही नोकरीनिमित्ताने बाहेर जात असतील अशा वेळी कुटुंबात कुणाला आजारपण आले, घरात बाळंतपण आले तर एकत्र कुटुंबव्यवस्थेचा उपयोग कळून येतो. शिवाय एकत्र कुटुंबव्यवस्थेत दरडोई खर्च कमी होऊ शकतो. चार भाऊ वेगळे राहू लागले की चार टीव्ही, चार वॉशिंग मशिन, चार गॅस अशा सर्व सुखसोई चाराच्या पटीत असणे आवश्‍यक होऊन बसते. हेच चार भाऊ एकत्र राहिल्यास घरात एक किंवा दोन टीव्हीवर भागते, अर्थात खर्च कमी होतो. दुसऱ्या भावाकडे अधिक शिल्लक असली तर कुटुंबात आजारपण आल्यास किंवा अचानक इतर काही खर्च उद्‌भवल्यास त्याची मदत होऊ शकते. कर्ज काढण्यासाठी इकडेतिकडे पळावे लागत नाही. मोठ्या अपत्याचे कपडे लहानाने वापरणे अशी परिस्थिती नसली तरी काही गोष्टी सगळ्यांनी मिळून वापरल्यास एकंदरीत खर्च कमी होतो.\nएकंदरीत पाहता, कुटुंबसंस्थेचे आरोग्य सांभाळणे खूप गरजेचे आहे. माणसाने माणुसकी वाढवली, स्वार्थ व द्वैत कमी करून प्रेमभावना वाढवली तर कुटुंबसंस्थेला उभारी यायला वेळ लागणार नाही. शेवटी रक्‍ताची ओढ व नात्याची ममता आत कुठेतरी असतेच. ज्या ज्या ठिकाणी कुटुंबसंस्थेचे आरोग्य धोक्‍यात आलेले आहे त्या कुटुंबातील तरुणांमध्ये नैराश्‍य, पती-पत्नीमध्ये घटस्फोट, जेवणाच्या बाबतीत हयगय झाल्यामुळे होणारे रोग, बाहेरचे व तयार डबाबंद अन्न खावे लागल्यामुळे होणारे रोग वाढलेले आहे असे दिसते. हा प्रकार एका भागापुरता सीमित नसून असे होण्याचे प्रमाण जगभर वाढलेले आहे असे दिसते.\nएका कुटुंबात दोघेच होते. त्यांना एकदा प्रवासाला जायचे होते. घरातील कुत्र्याला कुणाकडे सोडून जावे यासाठी त्यांचा शोध चालू होता. अशा प्रकारे कुठल्यातरी दुसऱ्या कुटुंबातील व्यक्‍ती कुटुंबाशी जोडून घेतल्या तरच व्यवहार सोपेपणाने चालतात. माणसाला माणसाची मदत लागतेच. कोणाकडे पाहून कधीही हसले नाही, कोणालाही कधीही काहीही दिले नाही, कोणावर प्रेम केले नाही किंवा कुणाचे प्रेम मिळाले नाही तर आयुष्य कमी होते, असे दिसून येऊ लागलेले आहे. त्यामुळे कुटुंबसंस्थेचे आरोग्य सांभाळण्याशिवाय पर्याय नाही.\nकुटुंबसंस्थेचे आरोग्य चांगले राहिले तर खर्चात कपात होते, मनुष्याची भीती कमी होते, कोणीतरी पाठ थोपटल्यामुळे आत्मविश्वास वाढतो. असे एकत्र कुटुंबसंस्थेचे अनेक फायदे दिसतात. एकत्र कुटुंबसंस्था असलेल्या घरात फार फार तर एकाचा खोकला दुसऱ्याला येईल, परंतु वयानुसार वा प्रकृतीनुसार येणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव एकाचा दुसऱ्याला होत नाही.\nकुटुंब तोडायला निघालेल्या तरुणांनी जर लक्षात घेतले की त्यांचेही वय एक ना एक दिवस वाढणार आहे, तेव्हा एकटेपणा त्यांना खायला उठेल तर त्यांना पटेल, की कुटुंबातील लहानथोरांना एकत्र राहून म्हणजेच कुटुंबसंस्थेचे आरोग्य सांभाळणे हेच आनंदी आयुष्याचे सूत्र आहे.\nडॉ. श्री बालाजी तांबे\nसरकारचा घडा भरला : शरद पवार (व्हिडिओ)\nसासवड : \"प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व...\nनाशिकमधील 10 लाखांहून अधिक बालकांचे लसीकरण\nखामखेडा (नाशिक) : जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ...\nफलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध\nघोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...\nबावीस हजार रुग्णांना 'जनआरोग्य'चा लाभ\nजालना - जिल्ह्यात दारिद्य्ररेषेखाली तसेच दारिद्य्ररेषेवरील कुटुंबांना महात्मा फुले जनआरोग्य योजना वरदान ठरत आहेत. गेल्या सहा वर्षांत जिल्ह्यातील...\nनाईट चॅलेंजर मॅरेथॉनसाठी 31 जानेवारीपर्यंत नोंदणी\nसातारा - एएफएसएफ फाउंडेशनच्या वतीने यंदा एक जूनला एएफएसएफ सातारा नाईट चॅलेंजर मॅरेथॉन आयोजिण्यात आली आहे. त्यासाठी इच्छुकांनी http://afsf.in/...\nमंचर - आंबेगाव तालुक्‍यातील आदिवासी भागातील रुग्णांना वेळेत दवाखान्यात नेण्यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कॉम्प्टीटर फाउंडेशन पुणे व आदिम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/akai-touch-6610-white-price-p4jd06.html", "date_download": "2019-01-17T05:04:20Z", "digest": "sha1:RNXAU54SJRXGLI2YWJH57NNKMTYWQDHI", "length": 12550, "nlines": 333, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "अंकाई तौच 6610 व्हाईट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nअंकाई तौच 6610 व्हाईट\nअंकाई तौच 6610 व्हाईट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nअंकाई तौच 6610 व्हाईट\nअंकाई तौच 6610 व्हाईट किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये अंकाई तौच 6610 व्हाईट किंमत ## आहे.\nअंकाई तौच 6610 व्हाईट नवीनतम किंमत Dec 23, 2018वर प्राप्त होते\nअंकाई तौच 6610 व्हाईटहोमेशोप१८ उपलब्ध आहे.\nअंकाई तौच 6610 व्हाईट सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 2,499)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nअंकाई तौच 6610 व्हाईट दर नियमितपणे बदलते. कृपया अंकाई तौच 6610 व्हाईट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nअंकाई तौच 6610 व्हाईट - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nअंकाई तौच 6610 व्हाईट वैशिष्ट्य\nऑपरेटिंग सिस्टिम Featured Os\nसिम ओप्टिव Dual Sim\n( 2369 पुनरावलोकने )\n( 1262 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 75 पुनरावलोकने )\n( 21 पुनरावलोकने )\n( 7 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 78 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 13 पुनरावलोकने )\nअंकाई तौच 6610 व्हाईट\n2/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/100.html", "date_download": "2019-01-17T04:36:07Z", "digest": "sha1:TXICLX4FAFYDOZPAXQXFGV5F5EPQ3DJE", "length": 11151, "nlines": 99, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "100 कोटींचा तिजोरीवर बोजा - परिवहन अस्थायी कामगार होणार स्थायी, सर्वच खात्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार सहाव्या वेतन आयोगाचे भत्ते ! | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\n100 कोटींचा तिजोरीवर बोजा - परिवहन अस्थायी कामगार होणार स्थायी, सर्वच खात्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार सहाव्या वेतन आयोगाचे भत्ते \nठाणे पालिकेच्या परिवहन अस्थायी परिवहन कर्मचारी हे डिसेंबर पासून कायस्वरूपी होणार आहे. शवसेनेच्या पाठपुराव्यामुळे पालिका आयुक्तानी सगळ्यांना सामावून घेण्याचा निर्णय घेतला. दिवाळीच्या उंबरठ्यावर ही बातमी पालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात पालिका आयुक्त संजीव जयस्वाल, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या उपस्थितीत घोषणा केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी फटाक्याच्या आतषबाजीत या निर्णयाचे स्वागत केले. या निर्णयाने परिवहनच्या कर्मचाऱ्यांचा 14 वर्षाचा वनवास संपला.\nठाणे परिवहन सेवेत सध्या सुमारे दोन हजार कर्मचारी काम करत असून पुढील तीन-चार वर्षांत 30 ते 40 टक्के कर्मचारी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे टीएमटीला भविष्यात मोठ्या प्रमाणात कर्मचारी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे, तर दुसरीकडे गेल्या 14 वर्षांपासून परिवहन सेवेत अस्थायी स्वरूपात कर्तव्य बजावणारे सुमारे 613 चालक, वाहक कायम नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. ठाणे महापालिकेने नोकरीत कायम करून घ्यावे. यासाठी शिवसेनेच्या आणि परिवहन समितीने प्रयत्न केले. कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या मार्गी लावत असताना अस्थायी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याची ग्वाही शिवसेना नेते, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीएमटी कर्मचारी संघटनेच्या निवडणुकीच्या वेळी दिली होती. या वचनाची पूर्ती आता लवकरच होणार आहे.\nपालिकेतील कंत्राटी कामगारांना किमान वेतनाच्या फरकाची रक्कम,\nठाणे महापालिकेच्या कंत्राटी कर्मचारी याना किमान वेतन कायद्यानुसार फरकाची रक्कम पाच टप्प्यांत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही आज जाहीर करण्यात आला. याचा फायदा घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे कंत्राटी पद्धतीने काम करणारे 206 कुशल आणि 1546 अकुशल कामगार, आरोग्य विभागाकडील 232 कर्मचारी त्याचप्रमाणे शिक्षण विभाग, उद्यान विभाग, पाणीपुरवठा विभाग, मलनिस्सारण विभाग या ठिकाणी काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाNयांना होणार आहे. याशिवाय वेतन त्रुटी दूर करण्याचा, सहाव्या वेतन आयोगानुसार विविध भत्ते लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे महापालिकेवर जवळपास 100 कोटींचा बोजा पडणार आहे. पालिका कर्मचाNयांच्या न्याय्य हक्कासाठी शिवसेना नेहमीच प्रयत्न करणार, असे यावेळी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले, तर कामगारहिताचे धडाकेबाज निर्णय घेतल्याबद्दल सभागृहनेते नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्तांचे कौतुक केले.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र मुंबई\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/birthday-horror-gift-hen-mouth-joker-and-opposite-name/", "date_download": "2019-01-17T04:41:25Z", "digest": "sha1:YKBEWF2FZPTZZESTRVSIKYDIN5YBXNZU", "length": 5578, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोंबडीचे तोंड, पत्यातील जोकर, उलटे नाव वाढदिवसाला भेट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › कोंबडीचे तोंड, पत्यातील जोकर, उलटे नाव वाढदिवसाला भेट\nकोंबडीचे तोंड, पत्यातील जोकर, उलटे नाव वाढदिवसाला भेट\nपिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरात एक विचित्र प्रकार समोर आला आहे. रक्ताने माखलेले कोंबडीचे तोंड, पत्त्यातील जोकरचे पान आणि तरुणाचे उलट्या दिशेने लिहिलेले नाव असे अनोखे 'गिफ्ट' वाढदिवसानिमित्त तरुणाला पाठवण्यात आले आहे. यामुळे त्या तरूणाचे कुटुंबिय भयभीत झाले असून त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.\nयाबाबत जयकुमार भुजबळ (रा. पिंपळे गुरव) याने तक्रार दिली असून अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयकुमार याचा 10 एप्रिलला वाढदिवस होता. त्याच्या आदल्या दिवशी अज्ञातांनी त्याच्या घरासमोरील अंगणात एक खोके ठेवले होते. त्या खोक्यात रक्ताने माखलेल कोंबडीचे तोंड, पत्त्यातील जोकरचे पान आणि जयकुमार याचे उलट्या दिशेने लिहिलेले नाव अशा गोष्टी आढळल्या आहेत.\nत्यानंतर 10 एप्रिल रोजी सकाळी भुजबळ कुटुंबीयांच्या गाडीवर जोकर वगळता पत्त्यातील इतर पत्ते फेकण्यात आले होते. तसेच काळ्या रंगापासून झालेली सुरुवात लाल रंगावर संपेल, अशी धमकीही दिली आहे. तसेच डब्याचे फोटो अज्ञाताने 'व्हाय सो सीरियस' या इन्स्टाग्रामवरील फेक अकाऊंटवरुनही शेअर केले आहेत. जयकुमारच्या गाडीच्या नंबर प्लेटचा फोटो टाकून त्यावर आक्षेपार्ह मजकूर शेअर केला आहे. जयकुमारने चिंचवड, मोहननगर येथील क्लासजवळ मोटार पार्क केली होती. अज्ञाताने मोटारीवर देखील काळा रंग फेकला आणि पुन्हा इन्स्टाग्रामवर फोटो टाकून होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या दिवसेंदिवस वाढत जाणा-या प्रकारामुळे भुजबळ कुटुंबीय भयभित झाले आहेत. त्यांनी याबाबात सांगवी आणि पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\nबंदी झुगारून तामिळनाडूत 'जलिकट्टू'ची धूम\nब्रेक्झिट : थेरेसा मे यांचे सरकार केवळ १९ मतांनी वाचले\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-Chintamani-Construction-Compensation-Order-issue/", "date_download": "2019-01-17T05:01:15Z", "digest": "sha1:QKBWJDGALQPE5LUXIEGNSJTAVWOHSGI5", "length": 7288, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बिल्डर ला ग्राहक मंचाचा दणका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › बिल्डर ला ग्राहक मंचाचा दणका\nबिल्डर ला ग्राहक मंचाचा दणका\nसदनिकेसाठी तब्बल 7 लाख 35 हजार रूपये भरून देखील सदनिकेचा ताबा विहीत वेळेत न देणार्‍या चिंतामणी कन्स्ट्रक्शनला अतिरिक्‍त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दणका दिला आहे.\nबिल्डरला भरपाई पोटी 20 हजार रूपये देण्याचे आदेश देताना सदनिकेसाठी दिलेली 7 लाख 35 हजार रूपये रक्‍कम 12 टक्के व्याजाने सहा आठवड्याच्या आत देण्याचा मंचाचे अध्यक्ष एम. के. वालचाळे, सदस्य शुभांगी दुनाखे आणि एस. के. पाचारणे यांच्या मंचाने दिला आहे. बिल्डरने सहा आठवड्यात रक्‍कम परत न केल्यास रकमेवर 15 टक्के व्याज आकारण्याचे मंचाने निकालामध्ये सुचित केले आहे.\nसुनील धनराज केदार आणि स्वाती सुनील केदार (दोघेही रा. समर्थनगर, निगडी) या दाम्पत्याने अ‍ॅड. लक्ष्मण जाधव यांच्यामार्फत चितामणी कन्स्ट्रक्शन (पत्ता- चिंतामणी प्लाझा,सणसवाडी व्हीलेजसमोर, पुणे) चे महेश रामचंद्र तिखे (रा. गगन आशिष रेसिडेन्सी, वारजे माळवाडी) यांच्या विरोधात ग्राहक मंचात धाव घेतली होती. प्रतिवादी महेश तिखे हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचा सदनिका विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी चिंतामणी प्लाझा हा प्रकल्प जाहीर केला होता. त्यानुसार तक्रारदारांनी तिखे यांच्या या प्रकल्पामध्ये सदनिका बुक केली होती. सदनिकेची किंमत 11 लाख 75 हजार ठरल्यानंतर 18 जून 2014 रोजी ही सदनिका केदार दाम्पत्याने बुक केली. तक्रारदारांनी सदनिकेसाठी अद्यापपर्यंत 7 लाख 35 हजार रूपयेच दिले.\n3 नोव्हेंबर 2015 रोजी सदनिका विक्रीचा नोंदणीकत करारनामा करण्यात आला. सदनिकेचा ताबा 12 महिन्यात देण्याचे ठरले असतानाही तक्रारदारांना त्यांच्या सदनिकेचा ताबा मिळाला नाही. वेळोवेळी पाठपुरावा करूनही सदनिकेची उर्वरित रक्‍कम देण्यास तयार असतानाही तक्रारदारांना सदनिकेचा ताबा देण्यात आला नाही. त्यानंतर तक्रारदारांनी सुरूवातीला नोटीस पाठवून नंतर मंचात दावा दाखल करून सदनिकेच्या रकमेची मागणी केली. अ‍ॅड. लक्ष्मण जाधव यांनी तक्रारदारांना बिल्डरने कसे वेठीस धरले ही बाब स्पष्ठ केल्यानंतर मंचाने बाजूने निकाल दिला. 12 टक्के व्याजाने रक्‍कम परत करण्याबरोबरच 20 हजार रूपये नुकसान भरपाई, तक्रारीच्या खर्च, असे 3 हजार रूपये देण्याचा आदेश देण्यात आला आहे.\nपुणेकरांनो, यापुढे पाणी जपून वापरा : गिरीश महाजन\n१० वी-१२वी निकाल तारखा जाहीर नाहीत\nखासगी प्रॅक्टिस करू नका : गिरीश महाजन\nमुंडके, हात-पाय छाटलेले मुलीचे धड मिळाले\nअरुण गवळीच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर\nतब्‍बल ३४ दिवासानंतर खाणीतून काढला मृतदेह\nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा एकदा पूर\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\nबंदी झुगारून तामिळनाडूत 'जलिकट्टू'ची धूम\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/twenty-five-million-theft-in-pimpri/", "date_download": "2019-01-17T04:41:53Z", "digest": "sha1:KYIFWE72BMOMMYMP6GDTTGMON3XNXUOV", "length": 4989, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वार करून पंचवीस लाख पळवले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › वार करून पंचवीस लाख पळवले\nवार करून पंचवीस लाख पळवले\nनिगडी, यमुनानगर येथूील एलआयसी ऑफीसमधील पैसे घेवून जात असताना कॅश व्हॅनच्या कर्मचार्‍यावर कोयत्याने वार करून त्याच्याकडील 25 लाख 51 हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास भरदिवसा, वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nमहेश पाटणे (रा. हडपसर ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. तर भाऊसाहेब टकले (38, रा. म्हातोबानगर, कोथरुड) असे व्हॅनचालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यमुनानगर येथील एलआयसी ऑफीसमध्ये पैसे घेण्यासाठी महेश पाटणे आणि चालक टकले हे (एमएच 02, एक्सए 4699) व्हॅन घेवून आले होते.\nपैशाची बॅग व्हॅनमध्ये ठेवत असताना व्हॅन कर्मचारी पाटणे यांच्यावर तेथे आलेल्या चौघांनी कोयत्याने वार केले. त्यांना जखमी करून त्यांच्याकडील पैशांची बॅग हिसकावून पळवून नेली. यामध्ये कॅशव्हॅन कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.\nयमुनानगर एलआयसी ऑफीस आणि इतर दोन बँकाची मिळून अंदाजे 25 लाख 51 हजार रुययांची रोकड चोरट्यांनी पळविली असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, एक अ‍ॅक्टिव्हा व पल्सर दुचाकीवरून आलेल्या चार चोरट्यांनी ही बॅग पळविली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच निगडी पोलिस आणि वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. घडलेल्या प्रकारची माहिती घेवून तपासाच्या दृष्टिने पोलिस पथके रवाना केली. सायंकाळी उशिरा पर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. तपास निगडी पोलिस करत आहेत.\nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा एकदा पूर\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\nबंदी झुगारून तामिळनाडूत 'जलिकट्टू'ची धूम\nब्रेक्झिट : थेरेसा मे यांचे सरकार केवळ १९ मतांनी वाचले\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/maratha-kranti-morcha-protest-live-mumbai-band-maharashtra-band-satara-lathicharge-police-marhan-297255.html", "date_download": "2019-01-17T04:36:49Z", "digest": "sha1:VSUHRNGSILZL6TBKYVAB2EFZKCKFA7OF", "length": 15174, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : साताऱ्यात मराठा मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज", "raw_content": "\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : पुण्यात पुन्हा पाणीगळती, वाहतूकीचा मोठा खोळंबा\nVIDEO : निवणुकीआधी धनगर आरक्षण मिळणार\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\nVIDEO : साताऱ्यात मराठा मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज\nVIDEO : साताऱ्यात मराठा मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज\n25 जुलै : साताऱ्यात मराठा मोर्चाला हिंसक वळण लागलं आहे. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात चिघळवलं आहे. आंदोलकांनी मराठा मोर्चाला गालबोट लावलं आहे. आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. मोर्चेकारांनी तुफान दगड फेक केली आहे.\nSpecial Report : ...तर विदर्भात शिवसेनेचे पानिपत होणार\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nVIDEO आरोग्यमंत्री बसले आणि खुर्ची तुटली, विभागाची लाज गेली\nVIDEO: रेखा आणि कंगनाचे 'कुठे-कुठे जायाचं हनीमूनला' ठुमके व्हायरल\nVIDEO : 'आमच्याच पतंगाचा मांजा जोरात आहे', पतंग उडवताना महाजनांची कोपरखळी\nVIDEO: 'शिवसेना-भाजप हे नवरा-बायको नाही तर प्रियकर-प्रेयसी' - आंबेडकर\nVIDEO: मनसेचा राडा, कोस्टल रोडचं काम पाडलं बंद\nVIDEO: 'शिवसेना अडचणीत असल्यामुळे त्यावर वक्तव्य नको', भाजपची कार्यकर्त्यांना सूचना\nVIDEO : बेस्ट संपावर सचिवांच्या बैठकीत कोणताही तोडगा नाही\nVIDEO: वागळे इस्टेट भागात आज्ञातांनी पुन्हा पेटवल्या गाड्या, आता उरला फक्त सांगाडा\nVIDEO : बेस्टच्या संपावर शशांक राव यांनी उद्धव ठाकरेंना दिलं प्रत्युत्तर\nSpecial Report : मुंबई काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ\nSpecial Report : पुणे काँग्रेसला संजय काकडेंचा धसका\nVIDEO साहित्य संमेलनात गाजला आसेगावकरांचा 'नादखुळा'\nVIDEO व्याघ्र गणना सुरू असतानाच आला वाघ, मग काय झालं पाहा...\nVIDEO जनताच नरेंद्र मोदींना हटवेल; राहुल गांधींची EXCLUSIVE UNCUT मुलाखत\nVIDEO मोदींची भाषणे ऐकली की 'गजनी'तला अमिर खान आठवतो - धनंजय मुंडे\nविजेच्या डीपीमध्ये व्यक्तीची जळून राख, धक्कादायक VIDEO आला समोर\n'आम्हाला लेचे-पेचे समजू नका', उद्धव ठाकरे यांचं UNCUT भाषण\nट्रम्प यांची वादग्रस्त ट्वीट छापली चपलांवर, गड्याने महिन्याला कमावले 20 लाख\nVIDEO: 'मेजर शशिधरन नायर अमर रहे', भावुक वातावरणात अंत्यसंस्कार सुरू\nVIDEO: 'निर्णय होईपर्यंत बेस्टला टाळे लागले तरी आम्हाला फरक पडत नाही'\n#MustWatch: शनिवारचे Top 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का\nVIDEO: 'आया रे सबका बाप रे', ठाकरे सिनेमाचं म्युझिक लाँच\nBREAKING : 'या' एका जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये वाद\nVIDEO : 'युतीसाठी शिवसेनेने मागणी तर करावी त्यांना काय हवे आहे'\nSpecial Report : मनसेच्या 'इंजिना'ला पवारांचं 'इंधन'\nज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचं निधन\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\n दररोज सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहात ही अॅप शरीराला धोकादायक\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://queenofmars.wordpress.com/2012/03/18/%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-17T04:33:51Z", "digest": "sha1:CLESABUUCE2ZRIASBGZCTI3CPPTKAX4H", "length": 10694, "nlines": 173, "source_domain": "queenofmars.wordpress.com", "title": "कंटाळ येतो आता !!! | queen of mars", "raw_content": "\n” च्या गजराने माझी संडे मॉर्निंग झोप उडाली |\nमला हे गजर काही अनोळखी नाही| एस्पेशिअली जेव्हा ते दोन वेळा खेचून बोल्ले गेलेलं असता | मी फटकन उठून चादर घडी करून बाथरूम कडे धाव घेतला नोइंग मम्मी तापलेली आहे |\n१५ मिनिटात सगळं आवरून मी लिविंग रूम मधे हजेरी लावली | बघते तर काय आमचं होम मिनिस्टर , सेक्युरिटी ऑफिसर आणि गुप्तचर विभाग एका गोलमेझ सम्मेलना साठी बसलेले होते | नेहमी सारखी ती बीन बग हॉट सीट सारखी माझी वाट पाहत उभी होती , मी खच करून बैसले आणि जसा एखादा शेल स्नेल ला सामावतं तसा त्याने मला सामावून घेतलं |\nमम्मी नी लेप्टोप ऑन केला आणि उघडल्या त्या नको नकोश्या वाटणाऱ्या matrimonial साईट्स | अन मग बघता बघता तिने सगळ्या साईट्स च्या स्टेट्स काढल्या अन सुरु झाली| I tell you, मला झालेल्या गोष्टीन वरून छळलेल अजिबात आवडत नाही | त्यात मम्मी पप्पांना घेऊन बसली म्हणजे मी इमोशनली ब्लेक्मेल्ड and i just dont have any rights to argue.\nमग सुरु झाली वन वे ट्रेफिक सारखी गत | फक्त मान हलवायची | आणि त्याचा एंड result काय निघाला : मला वधू-वर मेळाव्यात न्यायचे ठरले | आता नाही म्हणाली असती तर माझी “all girls night out” प्रोब्लेम मधे पडली असती | आणि पप्पांनी हि गुपचूप सांगितला कि ते मला तिथून लवकर पळवतील , मग काय मी तयार १० मिनिटात | पप्पांचा आवडता ड्रेस घातला म्हंटल्यावर गाडीची चाबी न मागता माझ्या हातात 🙂\nमग आम्ही तिघे निघालो बोरिवलीच्या एका मेळाव्यात | It was my first so I had no clue what to even expect. पण तिथे मुली अश्या नटून थाटून आलेल्या कि मुलगा तयार असल्यास आजच लग्न करून मोकळे होतील 😉 (poor boys\nआम्हाला एका टेबल कडे बसवले गेलं अन मग सुरु झाले बघणं and all. मी टोटली spellbound होते , मम्मी जे म्हणायची करायची , atleast १० -१५ अनोळखी लोकांच्या सहजा पाया पडले असेन , नशीब ती नवरात्र आणि गणपती ची सवय होती नाही तर माझा काही खरा नवतं | मुलं जास्त शिकली नवती पण attitude असा कि shahrukh khan ला हि लाज वाटेल huh..mannerisms नाही etiquettes नाही …urrrggghhhhh..छळन्या पेक्षा कमी नव्हता | मम्मीच्या मनाच्या शांती साठी ते हि केला, उद्याला तिला म्हणायला नको मी कमी पडले |\n१ तसा नंतर तीच म्हणाली चला निघूया एवढा काही नाहीये इथे | घरी आलो अन गोगल गाय सारखी मम्मी स्वतःच्या रूम मधे गेली , तेव्हा वाटलं जी lady मान वर करून माझ्या कीर्ती बद्दल म्हणायची तिची काय अवस्था झालीये | असा हि वाटलं का मी मुलगा नाहीये पण तेवढ्यात पप्पांची थाप पाठी वर पडली आणि ते म्हणाले “बघ आपल्याआप घरी चालून येईन तुझ्यासाठी एक राजा|” पप्पा जे म्हणतात नेहमी खरं होतं पण तेव्हा वाटलं लवकर ये रे मम्मी-पप्पांची इच्छा आहे खूप वाट पहिली आता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/607", "date_download": "2019-01-17T05:40:33Z", "digest": "sha1:X2NHSN4CILIQTH6S4QW42NLE5DVWJODA", "length": 33253, "nlines": 202, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अशानं ती आगावू, उर्मट, संस्कारहीन ठरते; बेताल, वाह्यात ठरते?", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nअशानं ती आगावू, उर्मट, संस्कारहीन ठरते; बेताल, वाह्यात ठरते\nअर्धेजग - महिला दिन विशेष\nया लेखातील सर्व छायाचित्रं प्रातिनिधिक आहेत\nती रोज जीन्समध्ये वावरते. अधेमधे स्कर्ट आणि शॉर्टही घालते. नवऱ्याला हवं म्हणून नव्हे तर तिलाच सहज वाटलं तर तलम पैठणी नेसून खुललेल्या नवऱ्याच्या डोळ्यातली आपली छबी न्याहाळू बघते. तिच्याच आवडीच्या साड्या-दागिन्यांनी स्वतःला ती सजवतेही कधीमधी. तसं तिला आवडतं बागकाम करायला. खूपशी झाडं, वेली वाढवायला. त्याच फुलांचे गजरे माळायला. त्यातलाच एखादा कधी मिश्किलपणे नवऱ्याच्या हातात गुंफायला, तर कधी आई-सासूच्या केसांत माळायलाही. तिला नाही आवडत धुणी-भांडी, केरफरशी. निगुतीन कापलेली आणि नजाकतीनं रंगवलेली नखं मळवून टाकतात ही कामं. तिला स्वयंपाकही रोज रोज आणि तोच तोच नकोच असतो. छान मूड असेल तर भन्नाट चविष्ट असं काहीतरी खास बनवून ती मोकळी होते, कोणताही गाजावाजा न करता. आणि मनभरून खिलवतही राहते जीवलगांना. वर्षभराची लोणची-पापड, वाळवण हे तिच्या गावीही नसतं. पण रेडी फूड्सच्या स्टॉलवर ती रेंगाळते. हे सारं घेत राहते. आवडीनं. चवीनं. पण दिवसाचे तीन प्रहर 'किचन क्वीन' बनून राहणं मनापासून नकोसंच वाटतं तिला.\nतिला वेळ हवा असतो शहरातल्या दुकानांमधून नवनवी पुस्तकं धुंडाळत फिरण्यासाठी. त्यांचा मनसोक्त फडशा पाडण्यासाठी. एकटीनंच कधी दूरवर निवांतपणानं भटकत राहण्यासाठी. एखादं नाटक पाहण्यासाठी. एकटीनं एकांतात एखादा सिनेमा अनुभवण्यासाठी. मित्र-मैत्रिणींच्या संगतीत हॉटेलिंगची मौज करण्यासाठी. कॅफेजमधून गप्पांच्या अड्ड्यात रमण्यासाठी.\nदोन भुवयांमधली टिकली म्हणजे नवरा असल्या खुळचट कल्पनांना तीच्या लेखी कुठलाच थारा नाही. गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्रही ती कधी मिरवत नाही. स्पेशल ऑकेजन्सला त्यानं अवचित कधी गिफ्ट म्हणून हातात ठेवलेलं छानस ब्रेसलेट मात्र ती पुन्हा पुन्हा घालत राहते आणि त्याच्या गळ्यांत हात टाकताना त्याकडे हळूच पाहूनही घेते. कविता आणि ग़ज़ल हे तिचं विसावण्याचं मुख्य ठिकाण आणि शब्दांशी चाललेलं अहोरात्रीच द्वंद्व हे तिनं मानलेलं गंभीर अन अखंड व्रत. सोशल मीडियाशी, तिथल्या वेळकाळ नसलेल्या डिजिटल युगाशी, बिनचेहऱ्याच्या व्हर्च्युअल दुनियेशी तिचा घनिष्ट दोस्ताना.\nबाकी घरकामात तिला इंटरेस्ट कमीच. आवडत्या नोकरीतलं काम मात्र ती जीव ओतून करत राहते. मुलाबाळांनी सजलेली सरधोपट संसाराची तीच पुराणी चौकट तिला अमान्यच. ती इथं या शहरात एकटी राहते. नवरा दूरच्या निराळ्या शहरात. त्याच्या त्याच्या क्षेत्रात कामयाबी शोधू बघणारा. लहानगी आवडतात तिला अगदी आतून. पण तिला स्वतःला आई होणं, ते आईपण साजर करत अख्खं आयुष्य लेकरांभोवती बांधून घेणं एकुणातच फारसं नाही भावत. तिनं आई न होण्याचा रितसर निर्णय घेऊन टाकलाय त्यातूनच. ती खुश असते तिच्या तिच्या कामात आणि बिनकामाच्या अनंत व्यापातही. हरेकाला विचारांची, आत्मिक, भावनिक अभिव्यक्तीची, तत्त्वांशी निष्ठा राखण्याची, आपल्यापुरत्या मताग्रहांची पुरेशी स्पेस मिळावी याबाबत ती ठाम आहे. हक्कांचीही तिला कमालीची जाण आहे. जबाबदारीचंही तिला पुरतं भान आहे. एकाच शहरातल्या सासर-माहेरच्या घरांपासून काही अंतरावर ती राहते तिच्या स्वतःच्या घरात, एकच आभाळ शेअर करत एकटीनंच. एकत्र कुटुंबातला मनाविचारांनी साचलेला कोंडवाडा टाळण्यासाठी आणि एकमेकांचं असणं मनापासून जपण्यासाठी. एखाद्या सुट्टीच्या दिवशी रमून जाते ती याच माणसांमध्ये. हवं तेव्हा हवं तितकं. असं व्यक्तीस्वातंत्र्य निभावू देणारं हे तिचं कुटुंबच ठरतं अखेर तिला तिच्या एकूण एक पेचात बळ पुरवणारं. समंजस सोबत करणारं. तिच असणं मुळासकट स्वीकारणारं.\nती देवळात जात नाही. मशिदीत वा कुठल्याच समाजमंदिरात माथा टेकवत नाही. ती देव मानत नाही. इतरांची भीडही त्याकरता बाळगत नाही. आदर्श बाई म्हणवून घ्यायला ती कधीच धडपडत नाही. त्यासाठी नकोसं वाटणारं, तिला इंटरेस्ट नसणारं, मुळीच न पटणारं काहीबाही समाजाखातर बिलकूल ती स्वीकारत नाही.\nसणवार, घरगुती सोहळे यात रमायला, मिरवायला नाही जमत तिला फार. व्रतवैकल्यं, उपासतापास अशा रूढीबाज उपचारांवर तिनं कधीच फुली मारलीय. तिच्या विश्वासाच्या पोतडीत त्यांना कधी जागाच नाही मिळू शकली. रक्तदान मात्र ती नेमानं करते. आणि शाळांमधून वाचनप्रियता वाढावी म्हणून मोफत शिबिरही घेते. परंपरा पाळत नाही म्हणून ती टोकाची डावीही नाही तशी. माणसाची मन शांतवणारी आध्यात्मिकता ती मान्य करते म्हणूनच. फक्त आधुनिकता म्हणजे निखळ पुरोगामीत्व यालाही तिचा साफ नकारच आहे. या दोन्हींना सांधणारा तंतू कुठे गवसतोय का हा तिचा अथक शोध स्वतःशीच सुरू आहे. बाई निव्वळ पिचत जगणारीच आणि पुरुष केवळ तिला पिळून-पिचून घेणाराच अशी दुहेरी विभागणी तिला कधीच मान्य नाही. बाई-पुरुषाच्या नात्यातल्या किमान पन्नासेक ग्रे शेड्स म्हणूनच तिला खुणावतात. त्या ती चाचपडत राहते आशाळभूतपणानं, विश्वासानं. समजुतीचा, मानवतेचा धागाच त्यांचं एकमेकातलं मिसळून जाणं समृद्ध, सजीव करेल या आशावादाची ती निस्सीम पाईक आहे ते याखातरच.\nनवरा तिचा सोबती आहे, सहचर आहे, तिनं न होऊ दिलेल्या तिच्या मुलांचा बाप आहे आणि मुख्य म्हणजे आई बनून तिच्यावर माया करणारा, काळजी वाहणारा तिचा सर्वांत जवळचा सखा आहे. तिचं नारीपण गृहीत न धरणारा आणि नात्याचं मोल जाणून असणारा उमदा दिलखुलास पुरुष आहे.\nबाईचीच म्हणवली जाणारी अन पुरुषांनी अंग काढून घेतलेली काहीबाही कामं तिला नाही मानवत फारशी. ते दोघं एकत्र असताना तो चहा-नाश्ता उरकून टाकतो फटाफट आणि ती घरामागच्या टेकडीवरून नुकतीच आलेली असते रपेट मारून. लंचसाठी तो खरपूस पोळ्या बनवतो आणि ती भाजी करून मोकळी होते. गप्पांगप्पांत किचनपासून ते खोल्यांमधला सगळाच पसारा कधी आवरून होतो ते तिलाही कळत नाही. तिकडे त्यानं सवयीनं भांडी लख्ख घासून ठेवलेली असतात ओट्यावर. घर सजवायची, ते कायम अवरलेलं, नीटनेटकं ठेवायची तिची शिस्त घरात भरून राहिलेली. म्हणूनच त्यानं केलेला पसारा ती फिरफिरून आवरत राहणारी. घरासकट साऱ्या पै-पाहुण्यांना या सगळ्याची सवय होऊन गेलेली. ती पेपर वाचत सोफ्यावर पडलेली असते निवांत, तो खाण्याकरता काही बनवत असतो स्वयंपाकघरा, याचं फारसं नवल नाही वाटत आताशा कुणाला. तिनं बनवलेल्या सूपमध्ये वरून पेरलेली कोथिंबीर त्यानंच चिरलेली असणार वा पोह्यातला कांदा त्यानंच चिरून दिलेला असणार हे हमखास ठाऊक असतं त्यांना.\nती प्रश्न विचारत राहते. अव्याहत अन अथक. भवतालाला, परिस्थितीला, परंपरेला, इतिहासाला आणि वर्तमानालाही. तसंच तिच्या बाईपणाला, सोबतच्या पुरुषपणाला, तिच्या स्त्रीधर्माला, बाई-पुरुषातल्या अनवट नात्याला, त्यांच्यात वसणाऱ्या आसक्तीला, एकूणच माणसा-माणसांतल्या ताण्याबाण्याला, बाई म्हणूनच्या तिच्या शारीर उपचारांना, हव्या नकोशा संवेदनांना. आणि अर्थातच कोड ऑफ कंडक्टचा सीसीटीव्ही चालवणाऱ्या एकंदरच व्यवस्थेला ती प्रश्न करत राहते. तिच्या सत्त्वालाच ती राहूनराहून कुरतडत राहते. अशानं ती आगावू ठरते, उर्मट ठरते, संस्कारहीन ठरते, बेताल ठरते, वाह्यात ठरते. फार थोड्यांना ती खरीखुरी कळून येते. ती मात्र बेफिक्रे बनत उत्तरांच्या शोधात प्रश्नांचा तळ ढवळत राहते.\nलेखिका स्त्रीप्रश्नाच्या अभ्यासक आहेत.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\nनिवडणुकीत ‘मी’ कुठेही दिसत नाही. ‘मी’ म्हणजे निवडणुकीच्या प्रक्रियेत फारसा ग्राह्य न धरला जाणारा वर्ग\n१० टक्के आर्थिक आरक्षण : तुज ‘निवडणूकपूर्व बक्षिसी’ म्हणू की ‘गुळगुळीत गाजर’ रे\n‘आरक्षण’ म्हणजे ‘गरिबी हटाव’ कार्यक्रम नाही\nचांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हवा\nचांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हवा\nतुमचं मूल कुपोषित असो अगर नसो, मात्र त्यांना चांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हरकत नाही. पैसे देऊन बाजारातील निकृष्ट पदार्थ खाण्यापेक्षा चुरमुरे-फुटाण्यांची गोडी न्यारीच असणार आहे. ‘आपल्या मुलाचं आरोग्य आपल्या हाती’ या उक्तीची कृती पालक करतील, तेव्हा कुषोषणाचे मुद्दे संपुष्टात येतील हे नक्की. आजची बालकं उद्याचं भविष्य आहे.......\nपालकांना ‘संगोपना’चं भान किती आहे, यावर बाळाची जडणघडण अवलंबून असते\nमुलांचं स्मित हास्य ही पालकांप्रती असलेल्या विश्वासाची निशाणी आहे. अनुकरणयोग्य असं वर्तन, सुसंवाद ठेवणं, समजून घेणं, त्यांच्यातला एक होऊन मैत्रीचं नातं निर्माण करणं हे पालकांच्या हाती आहे. याचा मुलांच्या जडणघडणीवर परिणाम पडतो. आपलं मूल भविष्यात मनमोकळं बोलणारं, आत्मविश्वासानं वावरणारं असायला हवं, तर हे सगळं दक्षतापूर्वक करायला हवं. असं केलं तर प्रत्येक मूल मुक्त आकाशात झेपावेल.......\nजेव्हा एक ‘आशा कार्यकर्ती’ सरपंच होते आणि गावकरी त्यांच्या कामाचं महत्त्व जाणतात तेव्हा...\nसुरेखाताईं सरपंच असूनही त्यांचा वावर कुठंही मिरवण्यापुरता मर्यादित नव्हता की, त्यात कुठलंही पुढारलेपण नव्हतं. उलट त्या कार्यकर्तीच्याच उत्साहानं रक्ततपासणीच्या शिबिराकडे लक्ष देऊन होत्या. प्रत्येकीची विचारपूस करत होत्या आणि त्यांना आग्रहानं अल्पोहार घेण्यास सांगत होत्या. रक्ततपासणी ही काय मोठी भानगड असं कुणालाही वाटू शकतं, पण मोबाईलची रेंजही न मिळणारं हे गाव आहे.......\nभारतात दहापैकी केवळ चार अर्भकांना पहिल्या तासांत स्तनपान दिले जाते. इतरांना ते मिळत नाही.\nमुख्यत्वेकरून जी बाळंतपणे योनीमार्गातून (नॉर्मल) होतात, त्या बाळांना पहिल्या एक तासात स्तनपान दिले जाते. सिझेरियन पद्धतीने जन्माला येणाऱ्या अर्भकांना स्तनपानात विलंब होत असल्याचे चित्र जगभर आहे. या अहवालानुसार ५१ देशांमध्ये सिझेरियनच्या तुलनेत नॉर्मल पद्धतीने झालेल्या बाळांना पहिल्या तासात स्तनपान मिळण्याची शक्यता दुप्पट शक्यता आहे. बाळ जगात आल्याबरोबर तातडीने स्तनपान देणे अत्यंत आवश्यक आहे.......\nस्त्री-मुक्ती असावी, पण त्यात आपली बायको, सून, मुलगी, बहीण नसावी\nसमाजाचा एक घटक या नात्यानं आपला विकास हा सामाजिक विकासावर अवलंबून आहे. सावित्रीबाई, रमाई, फातिमाबाई यांचा वारसा आपल्यासमोर आहे. तसंच सामाजिक परिवर्तनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे. तेव्हा ‘शिवाजी जन्मावा, पण तो शेजारच्या घरात’ किंवा ‘स्त्री-मुक्ती असावी, पण त्यात माझी बायको, सून, मुलगी, बहीण नसावी’, असा उपटसुंभ विचार करून कसं चालेल\nजेव्हा अहिल्या, सीता आणि द्रौपदीला ‘#MeToo’ म्हणायचं होतं...\nत्या पुरुषाची सामाजिक प्रतिमा, त्याचा जातिधर्म, त्याचा कबुलीजबाब याद्वारे समाजाची सहानुभूती प्रत्यक्ष घटनेकडे कानाडोळा करते. म्हणजेच ‘ते तर ऋषी होते आणि त्यांनी मोठ्या मनानं अहिल्येला उ:शाप दिलाच की’ ही प्रतिक्रिया आणि ‘तो तर मोठा लेखक आहे आणि त्यानं कबुली दिलीय ना’ ही दोन्ही विधानं एकाच साच्यातली आहेत.......\n‘#MeToo’ आणि भारतीय महिला... कायद्याच्या दृष्टिकोनातून\nभारतात अमेरिकेप्रमाणेच मनोरंजन क्षेत्रात ‘मी टू’ सुरू झालं. डेजी इराणी यांनी वयाच्या ६६व्या वर्षी सहा वर्षांची बाल कलाकार म्हणून काम करताना त्यांना सांभाळणार्‍या माणसाकडूनच बलात्कार करण्यात आल्याचं सांगितलं. तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर आरोप केल्यानंतर तिला ट्रोल करण्याचे प्रयत्न झाले. संस्कारी बाबूजी आलोकनाथ यांच्यावर विन्ता नंदा यांनी बलात्कार केल्याचे आरोप लावले.......\nत्यांची वेगळी ओळख आपण सन्मानानं जपायला हवी. (पूर्वार्ध)\nसमलिंगी संबंधांना विरोध करणाऱ्या घटनेतील ३७७ कलमाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. लढाई समुदायाच्या हक्कांसाठीच आहे. आत्मसन्मानासाठी हिजड्यांनी भीक मागू नये. काम करावं अशा चर्चांना सुरुवात झाली. गौरीचं काम चालूच असतं. काही वेळा कामं करताना गौरीला कधी विरोधही झालाय. दंडही झालाय. आता गौरी स्वतः एक गुरू आहे.......\nत्यांची वेगळी ‘ओळख’ आपण सन्मानानं जपायला हवी\nरामराज्यातही त्यांना समान दर्जा मिळाला नाही. मग वचनपूर्तीच्या स्वागतासाठी वाजवलेल्या या टाळ्या थांबल्याच नाहीत. तेव्हापासून ‘हाय हाय’ करत निषेधाच्या टाळ्यांचा हा आवाज आजपर्यंत चालूच आहे. हा आवाज त्यांच्या दुःखाचा आहे. त्यांच्या वेदनेचा आहे. रामायण काळापासून त्यांचा आवाज कोणापर्यंतही पोहोचत नव्हता. पण आता तो हळूहळू योग्य ठिकाणी पोहोचतोय. रस्ता खूप लांबचा आहे. पण बदल होतोय.......\nभारतीय पुरुषाची विकृत मानसिकता\n‘भारतीय पुरुष’ हा अनेक विसंगतींनी भरलेला प्राणी आहे. सार्वजनिक जीवनात तो ‘राष्ट्र’वादी असतो, तर घरात ‘कर्ता पुरुष’ असतो. राष्ट्राच्या दृष्टीनं तो ‘गोरक्षक’ असतो, तर घरात तो ‘स्त्रीदेहा’चा रक्षक असतो. ‘राष्ट्र’ आणि ‘स्त्रीदेह’ या त्याच्या दोन महान जहागिऱ्या असतात. त्या दोन्हींना त्यानं हद्दी ठोकून ठेवलेल्या असतात. त्या हद्दींचा रक्षक या नात्यानं तो ‘कुणी अतीपणा करत नाही ना,’ हे जातीनं पाहतो.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/farmer-strike-article-sunil-mali-50764", "date_download": "2019-01-17T05:40:35Z", "digest": "sha1:NLN47AJSEGTRRII3SCA6KUSSBNAOIITK", "length": 23436, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "Farmer Strike : Article by Sunil Mali टायमिंग चुकलेलं आंदोलन; चुकीची शहरी मानसिकता | eSakal", "raw_content": "\nटायमिंग चुकलेलं आंदोलन; चुकीची शहरी मानसिकता\nमंगळवार, 6 जून 2017\nसर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो शहरी मानसिकतेचा. शेतीमालाचे भाव पडले की आपल्याला भाज्या-फळे स्वस्त मिळतात, त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले तरी चालेल, पण आपल्याला स्वस्तात भाज्या मिळाल्या पाहिजे, ही शहरी मानसिकता केवळ शेतकऱ्यांवर अन्याय करणारी नव्हे तर शहरवासीयांच्याही पायावर कुऱ्हाड पाडणारी ठरेल\nकुठलेही आंदोलन यशस्वी कधी होते ते मागे घेण्याची नेमकी वेळ आंदोलनाच्या सूत्रधारांना पक्की माहिती असते तेव्हां... शेतकऱ्यांचे आंदोलन मागे घेण्याची शनिवारी पहाटे झालेली घोषणा सर्व शेतकऱ्यांच्या सर्व गटतटांनी मानली असती तर या आंदोलनाची प्रदीर्घ वाटचाल यशस्वितेकडे झाली असती, मात्र \"शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्यात आली', \"आंदोलन मागे घेणे म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक आहे', अशा टोकाच्या प्रतिक्रियांमुळे आंदोलनाचा पतंग कोणती दिशा\nघेईल ते सांगता येणे अवघड आहे.\nएक गोष्ट प्रथम पक्की लक्षात घ्यावी लागेल आणि ती म्हणजे शेतकऱ्यांचे हे आंदोलन म्हणजे संघटित कामगारवर्गाचे आंदोलन नव्हे. संघटित कामगारवर्गाचे आंदोलन दीर्घ काळ ताणले जाऊ शकते, तो ताण सहन करण्याची अधिक ताकद\nत्या वर्गात असते. शेतकऱ्यांच्या कितीही संघटना झाल्या, अनेकांच्या झेंड्यांखाली शेतकरी लाखोंच्या संख्येने एकत्र आल्याचा आतापर्यंतचा इतिहास असला आणि त्यांनी अनेकदा आंदोलनेही केली तरी संपासारखे हत्यार अलिकडच्या काळात\nप्रथमच उपसण्यात आले. म्हणूनच ते ऐतिहासिक ठरले. शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने झाली. त्यातील नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंतला कांद्याच्या दरासाठी तर निपाणीला तंबाखूच्या दरासाठी झालेली आंदोलने\nलक्षणीय ठरली, पण तो काही संप नव्हता. संपासारखे आंदोलन करणे हे शिवधनुष्यच असते. संपकाळातील ताण सहन करण्याची शेतकऱ्यांची ताकद मर्यादित असते. त्यामुळेच त्यांच्यात एकी टिकविणे ही अवघड बाब ठरते. अनेकविध\nदबावगट त्यांच्यात बेकी आणण्याचा प्रयत्न करतात. आपणच पिकवलेला, हाताशी आलेला, ज्याच्यावर उद्याचे पोट भरणे अवलंबून आहे, असा माल आपल्याच हाताने रस्त्यावर फेकायला मजबूत नसला तरी किमान आर्थिक पाया लागतो. तो\nनसतानाही संपाचे धाडस शेतकऱ्यांनी केले आणि सलग दोन दिवस ते बऱ्यापैकी यशस्वी करून दाखविले. सरकारला त्याची दखल घ्यावी लागली, त्यांच्या मागण्यांबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी चर्चेचे आवाहन केले.\n... आणि हीच वेळ होती आंदोलन मागे घेण्याची. मात्र त्याबाबतच्या घोषणेला एकमताने पाठिंबा मिळाला नसल्याने आता अस्थिरतेची स्थिती आली आहे. त्याऐवजी शेतकऱ्यांच्या प्रमुख सात-आठ मागण्यांपैकी जेवढ्या पदरात पडतील\nतेवढ्या पाडून घेऊन तात्पुरती माघार घ्यायची आणि थोडा श्‍वास घेत पुढच्या मागण्यांसाठी पुन्हा आंदोलनाची तयारी करायची, हा शहाणपणा ठरला असता. आंदोलन किती ताणायचे, कुठे थांबायचे आणि पुन्हा कधी ते करायचे, याचे\nटायमिंग अचूक जमलेले नेते (आणि त्यांची आंदोलने) यशस्वी होतात, हा इतिहास आहे... हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून शेतकऱ्यांचे आंदोलन रेटले जात नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भीती आहे ती सर्व अर्थव्यवस्थेलाच उभारी\nआणण्याची ताकद असलेले एक आवश्‍यक आंदोलन फसण्याची.\n... अर्थात, हे आंदोलन आवश्‍यकच आहे. त्यातील मागण्या मान्य होण्यात समाजातील सर्वच घटकांचे हित आहे. दुर्दैवाने हे न समजल्याने शहरवासीयांकडून त्याची हेटाळणी होते आहे. त्यामुळे त्यांचा समाचार घेणे अगत्याचे आहे.\nशेतकऱ्यांच्या संपामुळं ज्यांचे खरंच हाल होण्याची शक्‍यता होती, अशा रूग्णालयातील रूग्णांबाबत तसेच दूध गरजेचे असलेल्या लहान मुलांबाबत वेगळी सोय करता आली असती का, या मुद्‌द्‌याची चर्चा करता आली असती, पण सरसकट या आंदोलनालाच गैर ठरविणे कितपत योग्य ठरेल शेतकऱ्यांच्या मागण्यांपैकी संपूर्ण कर्जमुक्तीची मागणी अवाजवी होती, हे मान्य, पण उत्पादनखर्चावर आधारित भाव देण्याच्या स्वामिनाथन समितीच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता कशा लावता येतील शेतकऱ्यांच्या मागण्यांपैकी संपूर्ण कर्जमुक्तीची मागणी अवाजवी होती, हे मान्य, पण उत्पादनखर्चावर आधारित भाव देण्याच्या स्वामिनाथन समितीच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता कशा लावता येतील टाटा किंवा लेलॅंड ट्रक बनवतात तेव्हा त्या ट्रकला आलेला उत्पादन खर्च आणि त्यावर पुरेसा नफा यांतून किंमत ठरवतात. मग शेतकऱ्याच्या मालाला येणाऱ्या उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याची शिफारस योग्यच आहे. यावर \"प्रत्येक प्रदेशानुसार उत्पादनखर्च बदलतो, त्यामुळे कोणता खर्च धरायचा', असा प्रश्‍न विचारला जात असला तरी या खर्चाची सरासरी काढून स्टॅंडर्ड रेट निश्‍चित करता येतील. शेतकऱ्यांना रास्त नफा मिळाला तर त्यांची कर्जे थकणारच नाहीत आणि त्यांचा सात-बारा कोरा करायची गरजच उरणार नाही. \"शेतमालाच्या दरापेक्षा उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे', असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले. अनेक देशांच्या तुलनेत आपली हेक्‍टरी उत्पादकता तोकडी पडते, हे अनेकदा आकडेवारीने सिद्ध झालेले आहे, हे मान्यच आहे. उत्पादकता वाढविली पाहिजेच, पण केवळ उत्पादकता वाढवली म्हणजे सर्व प्रश्‍न सुटतील का टाटा किंवा लेलॅंड ट्रक बनवतात तेव्हा त्या ट्रकला आलेला उत्पादन खर्च आणि त्यावर पुरेसा नफा यांतून किंमत ठरवतात. मग शेतकऱ्याच्या मालाला येणाऱ्या उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याची शिफारस योग्यच आहे. यावर \"प्रत्येक प्रदेशानुसार उत्पादनखर्च बदलतो, त्यामुळे कोणता खर्च धरायचा', असा प्रश्‍न विचारला जात असला तरी या खर्चाची सरासरी काढून स्टॅंडर्ड रेट निश्‍चित करता येतील. शेतकऱ्यांना रास्त नफा मिळाला तर त्यांची कर्जे थकणारच नाहीत आणि त्यांचा सात-बारा कोरा करायची गरजच उरणार नाही. \"शेतमालाच्या दरापेक्षा उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे', असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले. अनेक देशांच्या तुलनेत आपली हेक्‍टरी उत्पादकता तोकडी पडते, हे अनेकदा आकडेवारीने सिद्ध झालेले आहे, हे मान्यच आहे. उत्पादकता वाढविली पाहिजेच, पण केवळ उत्पादकता वाढवली म्हणजे सर्व प्रश्‍न सुटतील का शेतकऱ्यांनी या वर्षी तूरडाळीची उत्पादकता वाढविली त्याचे त्यांना काय फळ मिळाले ते आपण सगळ्यांनी पाहिलेच. उत्पादन वाढले की भाव पडतात, हे दुष्टचक्र थांबले पाहिजे.\nसर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो शहरी मानसिकतेचा. शेतीमालाचे भाव पडले की आपल्याला भाज्या-फळे स्वस्त मिळतात, त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले तरी चालेल, पण आपल्याला स्वस्तात भाज्या मिळाल्या पाहिजे, ही शहरी मानसिकता केवळ शेतकऱ्यांवर अन्याय करणारी नव्हे तर शहरवासीयांच्याही पायावर कुऱ्हाड पाडणारी ठरेल. देशातील एकूण ग्राहकांमधील शेतकऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. या ग्राहकांची क्रयशक्ती म्हणजे खरेदीची ताकद वाढली तर बाजारातील सर्व उत्पादनांची मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. शेतकऱ्यांच्या हाती पैसा नसेल तर अर्थव्यवस्था डबघाईला येईल आणि त्यापाठोपाठ शहरी माणसाची नोकरीच धोक्‍यात येईल. म्हणूनच शहरी माणसाचा रोजगार टिकायचा असेल अन दरवर्षी पगारवाढ हवी असेल तर त्याने टमाटे-बटाटे सध्याच्या दीडपट किमतीत विकत घेण्याची तयारी दाखविली पाहिजे. हीच बाब न समजल्याने कांदा थोडा चढला की ही शहरी लॉबी कुरकूर सुरू करते.\nत्यांचा आवाज राज्यकर्त्यांपर्यंत सहजी जात असल्याने त्यांच्यावर दबाव येतो. हे न समजल्याने शहरी नेटकरी सोशल मीडियावर शेतकऱ्यांच्या संपाच्या विरोधात सूर लावत असल्याचे आपण पाहातो आहोत, या लॉबीच्या दबावामुळेच \"शेतीमालाला भाव' हा कळीचा मुद्दा सोडून मुख्यमंत्री इतरच मुद्‌द्‌यांवर बोलत असल्याचे ऐकत आहोत आणि सर्वांच्याच हितासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन यशस्वी व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याचे टाळतो आहोत...\nखरीप हंगामासाठी सुलभ पीक कर्ज अभियान\nनांदेड : गुरुवारी (ता.एक) मुंबई येथील मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत कमकुवत...\nकळसा भांडुरा योजनेसाठी महाराष्ट्र-गोवा सीएमशी बोलू- येडीयुरप्पा\nबेळगाव : कळसा भांडुरा योजनेसाठी महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या सीएमची संमती घेण्याची तयारी आहे. विरोधी पक्षांचे मन वळविण्याचे काम काँग्रेस...\n‘एअर इंडिया’ विक्रीची घाई नको\nप्रचंड तोट्यामुळे अडचणीत असलेली \"एअर इंडिया' ही कंपनी विकण्याची शिफारस निती आयोगाने सरकारला केली आहे. हा पैसा कल्याणकारी योजनांसाठी वापरता येईल, असा...\nलंडनमधील मराठीजन घेणार 'गाव दत्तक योजने'त सहभाग\nलंडन : भारत विकास ग्रुपचे (बीव्हिजी) अध्यक्ष हणमंत गायकवाड यांनी गाव दत्तक योजनेचे फायदे सांगितल्यानंतर लंडनवासीयांनी या योजनेमध्ये सहभागी होण्याचे...\nनाशिकमध्ये टाळे ठोकण्याच्या आंदोलनाला जोर\nनाशिक - शेतकरी आंदोलनाची भूमी म्हणून सर्वत्र ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्यांनी संपाचा वारु स्वतःच्या खांद्यावर घेतला आहे. कुणाचेही...\nशेतकऱ्यांनी शासकीय कार्यालयांना ठोकले टाळे\nशेतकरी संपाचा पुढचा टप्पा म्हणून आज (मंगळवार) सरकारी कार्यालयांना ताळे ढोकण्यात येत आहेत. सोमवारचा \"महाराष्ट्र बंद' पार पाडल्यानंतर आजही शेतकऱ्यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/To-maintain-the-tradition-of-playing-football-continuously/", "date_download": "2019-01-17T05:01:49Z", "digest": "sha1:ZFK3RVY3CPXFDU3WXCJVJZEGSGBDTTGK", "length": 9301, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धडपड फुटबॉलची परंपरा अखंड राखण्यासाठीची! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › धडपड फुटबॉलची परंपरा अखंड राखण्यासाठीची\nधडपड फुटबॉलची परंपरा अखंड राखण्यासाठीची\nकोल्हापूर : सागर यादव\nराजर्षी शाहू, छत्रपती राजाराम, प्रिन्स शिवाजी आणि छत्रपती शहाजी महाराज यांच्या राजाश्रयासह क्रीडाप्रेमी लोकाश्रयाच्या भक्‍कम पाठबळामुळे कोल्हापूरच्या फुटबॉल परंपरेने शतकोत्तर वाटचाल सुरू ठेवली आहे. या परंपरेचे जतन-संवर्धन-संरक्षण करून ती अखंड राखण्यासाठी शिवाजी पेठेतील श्री नेताजी तरुण मंडळासारख्या संस्था-संघटनांनी केले आहे. 1994 पासून फुटबॉल स्पर्धेचे यशस्वी आयोजन करून नवोदित फुटबॉलपटूंना प्रोत्साहन देण्याचे कार्य ही संस्था करत असून यंदा या स्पर्धेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.\nकोल्हापुरात प्रतिवर्षी रंगणार्‍या फुटबॉल हंगामात अनेक संयोजक विविध बक्षिसांच्या स्पर्धा प्रतिवर्षी आयोजित करतात. मात्र, यात सातत्य नसते. मात्र, शिवाजी पेठेतील श्री नेताजी तरुण मंडळाने 1994 पासून आजतागायत\nस्पर्धेचे अखंड आयोजन केले आहे. इतर संयोजकांच्या तुलनेत कमी रकमेच्या बक्षिसांची स्पर्धा का असेना स्पर्धा त्यांनी घेतली आहे. यामुळे मैदानात दिवस-रात्र एक करून सराव करणार्‍या खेळाडूंना प्रत्यक्ष स्पर्धेत आपला खेळ दाखविण्याची संधी प्राप्त झाली आहे, आजही होत आहे.\nमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजू साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप साळोखे, राजेंद्र राऊत, अमित शिंत्रे, विजयसिंह, पिंटू, शिवराज व रवींद्र राऊत, शिरीष व विनायक पाटील, बॉबी राऊत, रितेश पाटील, रणजित, विनायक, नंदकुमार, यश, अजिंक्य, संकेत, पप्पू, कुमार, विवेक व उमेश साळोखे, योगेश, विशाल, दिगंबर, वैभव व अनुप सुतार, सर्वेश राऊत, आनंदा मेहेकर, दीपक बेडगे, उदय साळोखे, केतन चांदुगडे, सार्थक व नीलेश मगदूम, शहाजी शिंदे, शरद मेढे, सुमित कारेकर, नीलेश, रोहित व आशिष मगदूम, इंद्रजित व गौरव जाधव, स्वप्निल पोवार, अमित व सुमित कारेकर, शैलेश सूर्यवंशी, अभिजित गायकवाड अशी टीम स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतिवर्षी कार्यतत्पर असते.\nवैशिष्ट्यांनी परिपूर्ण रौप्य महोत्सवी ‘अटल चषक’ स्पर्धा\nरौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त स्पर्धा अविस्मरणीय व्हावी, या उद्देशाने कोल्हापूर स्पोर्टस् डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह (केएसडीआय) यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूरच्या फुटबॉल इतिहासात आतापर्यंतचे सर्वाधिक बक्षिसांची ही स्पर्धा आहे. विजेत्या संघास 5 लाख, उपविजेत्या संघास 3 लाख, तिसरा व चौथा क्रमांक पटकाविणार्‍या संघांना प्रत्येकी 50 हजार, दुसर्‍या फेरीतून बाद होणार्‍या संघांना प्रत्येकी 20 तर पहिल्या फेरीतून बाहेर पडणार्‍या प्रत्येक संघास 10 हजार रुपयांचे रोख बक्षीस आहे. याशिवाय सामनावीर, मालिकावीर, लढवय्या अशा अनेक बक्षिसांनी परिपूर्ण अशी ही स्पर्धा आहे.\nयाशिवाय स्पर्धेतील सामन्यांच्या तिकिट विक्रीतून मिळणार्‍या उत्पन्‍नातून ‘कोल्हापूर फुटबॉल वेलफेअर’ फंड उभारण्यात येणार आहे. या फंडातून होतकरू-गरीब फुटबॉलपटूंना आवश्यक मदत पुरविली जाणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई व सर्व नगरसेवक, केएसडीआयचे अध्यक्ष सुजय पित्रे, सचिव दिग्विजय मळगे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक देसाई, तुषार देसाई, सचिव दिग्विजय मळगे, आर्टिस्ट राजू साठे, हेमंत अराध्ये, अमोल पालोजी, हेमंत कांदेकर व त्यांचे सहकारी ‘अटल चषक’स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सक्रिय आहेत.\nतब्‍बल ३४ दिवासानंतर खाणीतून काढला मृतदेह\nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा एकदा पूर\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\nबंदी झुगारून तामिळनाडूत 'जलिकट्टू'ची धूम\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/kudal-forestry-area-open-for-cultivation/", "date_download": "2019-01-17T05:11:48Z", "digest": "sha1:QFELS275EZBY3EHWQENZIC3GHIPPK6GC", "length": 4452, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वनसंज्ञा क्षेत्र लागवडीसाठी खुले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › वनसंज्ञा क्षेत्र लागवडीसाठी खुले\nवनसंज्ञा क्षेत्र लागवडीसाठी खुले\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात 42 हजार हेक्टर क्षेत्रावर वनसंज्ञा आहे. ती काही आमची चूक नसून मागच्या सरकारची चूक आहे. पण, या वनसंज्ञेच्या जमिनीत काजू किंवा आंबा लागवडीसाठी आता शेतकर्‍यांना कुणीही रोखू शकत नाही. तसेच वनसंज्ञेतील खरेदी-विक्रीची बंधनेही शासनाने उठवली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.\nकुडाळ येथील हॉटेल ड्रीमलॅण्ड गार्डनमध्ये रविवारी महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या शताब्दी वर्ष महोत्सव कार्यक्रमात ना. मुनगंटीवार बोलत होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले.\nना. मुनगंटीवार म्हणाले, सिंधुदुर्गात स्थापन झालेली महाराष्ट्र काजू असोसिएशन ही एक चिरंजीव संस्था राहील. मला काजू झाडाची फारशी माहिती नाही. पण काजूगराचा चाहता आहे. चांदा ते बांदा योजना पालकमंत्री दीपक केसरकर व मी केली. या योजनेत रोजगार निर्मितीवर अधिक भर दिला आहे.\nमनरेगाच्या फलोत्पादन स्कीममध्ये अनंत अडचणी आहेत. या अर्थसंकल्पात या अडचणी दूर केल्या जातील. मनरेगा योजनेत सरकार शेतकर्‍यांच्या शंभर टक्के पाठीशी राहील. चालू वर्षी 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे.\nखुनाच्या घटनांनी पुणे हादरले\nतब्‍बल ३४ दिवासानंतर खाणीतून काढला मृतदेह\nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा एकदा पूर\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-decision-to-give-gifts-to-the-dindi-bearers-of-Ashadhi-Vari/", "date_download": "2019-01-17T04:44:17Z", "digest": "sha1:4WVXHVXYMAH66H5IE2X2TKKDEII5KWX3", "length": 9370, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आषाढी वारीतील दिंडीप्रमुखांना भेटवस्तू देण्याचा निर्णय अधांतरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › आषाढी वारीतील दिंडीप्रमुखांना भेटवस्तू देण्याचा निर्णय अधांतरी\nआषाढी वारीतील दिंडीप्रमुखांना भेटवस्तू देण्याचा निर्णय अधांतरी\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आषाढी वारीतील दिंडीप्रमुखांना भेटवस्तू देण्यावरून गेली दोन वर्षे वादंग उठले आहे. वारी महिनाभरावर येऊन ठेपली तरी यंदा दिंडीप्रमुखांना काय भेटवस्तू देणार यांचा निर्णय अद्याप झालेला नाही. वाद नको म्हणून भेटवस्तूच न देण्याचा विचार सत्ताधारी भाजप करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पालिकेकडून भेटवस्तू देण्याची परंपरा यंंदा खंडित होण्याची शक्यता आहे.\nआषाढी वारीमध्ये जगद्गगुरू संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यातील एकूण 650 दिंडीप्रमुखांना पालिकेच्या वतीने भेटवस्तू भेट दिली जाते. जून 2016 मध्ये दिंडीप्रखुमांना विठ्ठल-रूक्मिणीचा 650 मूर्ती भेट देण्यात आल्या. त्यावर एकूण 25 लाख 10 हजार 300 रूपये खर्च झाला. मूर्तीचा दर 3 हजार 862 रूपये होता. मूर्ती खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सत्तेत नसलेल्या भाजपने केला होता.\nपालिका निवडणुकीत त्यांचे भांडवल करीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार चिखलफेक केली गेली. या संदर्भात आयुक्तांनी काही अधिकार्‍यांची खातेनिहाय चौकशीही केली. अखेर त्यात भ्रष्टाचार नसल्याचे उघड झाले. संबंधित मूर्ती पुरवठादाराला बिल अदा केले गेले. त्यासंदर्भात सर्वांत प्रथम ‘पुढारी’ने 9 ऑक्टोबर 2017 ला ‘अरे देवा विठ्ठल मूर्ती खरेदीत भ्रष्टाचार नाहीच’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच, डिसेंबर 2017 मध्ये संबंधित अधिकार्‍यांची चौकशीही रद्द करण्यात आली.\nराष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपचे कारभारी आल्यानंतर जून 2017 मध्ये दिंडीप्रमुखांना मूर्तीऐवजी सुमारे 19 लाख रूपये रक्कमेचे ताडपत्रीचे वाटप केले गेले. ताडपत्री कमी दरापेक्षा अधिक दराने खरेदी केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मनसेने भाजपवर केला. त्यासंदर्भात एका दिवसात चौकशी करून आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी निविदा व खरेदी प्रक्रिया योग्य असल्याचा निर्वाळा दिला. त्यावरून विरोधकांना आयुक्तांना सत्ताधार्‍यांचे ‘प्रवक्ते’ म्हणून टीका केली होती. भेटवस्तू खरेदीतून विनाकारण वाद ओढवून घेण्यापेक्षा भेटवस्तू खरेदीच न करण्याचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.\nदिंडीप्रमुखांना भेटवस्तू देण्यावरून सलग दोन वर्षे निर्माण झालेल्या वादामुळे यंदा भेटवस्तूच न देण्याचा विचार सत्ताधारी भाजपमध्ये सुरू आहे. भाजपने वायफळ खर्चाला फाटा देऊन आर्थिक बचतीचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार अनेक नवे धोरणात्मक निर्णय स्थायी समितीने घेतले आहेत. त्या धोरणाअंतर्गत भेटवस्तू न देता बचत करण्याचा निर्णय होऊ शकतो. तसेच, महोत्सवाच्या नावाखाली होणारी उधळपट्टी रोखण्यासाठी न्यायालयाने खर्चाला मर्यादा घातल्या आहेत.\nपक्ष बैठकीत निर्णय घेऊ\nमागील वर्षी ‘ताडपत्री’वरून विरोधकांनी नाहक आरोप केले होते. त्यामुळे भेटवस्तू वाटपावरून विनाकारण चर्चा रंगते. वृत्तपत्रात त्यासंदर्भात आरोप-प्रत्यारोपाच्या बातम्या छापून येतात. त्यामुळे यंदा भेटवस्तू खरेदी न करण्याचा प्राथमिक विचार आहे. तसेच, न्यायालयनेही स्वखर्चाने स्वागत मंडप व इतर खर्च न करण्याचे निर्देश महापालिकांना दिले आहेत. त्याबाबत पक्ष बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे महापौर नितीन काळजे यांनी मंगळवारी (दि.29) सांगितले.\nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा एकदा पूर\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\nबंदी झुगारून तामिळनाडूत 'जलिकट्टू'ची धूम\nब्रेक्झिट : थेरेसा मे यांचे सरकार केवळ १९ मतांनी वाचले\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/In-February-the-milk-and-water-council/", "date_download": "2019-01-17T04:42:38Z", "digest": "sha1:5BD2JPQLOP42TBR5Z6BS5KXCFKSMBRGJ", "length": 5834, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दूध व पाणी परिषद घेऊन शेतकरी संघटनेचे आंदोलनाचे रणशिंग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › दूध व पाणी परिषद घेऊन शेतकरी संघटनेचे आंदोलनाचे रणशिंग\nदूध व पाणी परिषद घेऊन शेतकरी संघटनेचे आंदोलनाचे रणशिंग\nसातारा जिल्ह्यात फेब्रुवारीमध्ये दूध व पाणी परिषद घेऊन आंदोलनाचे रणशिंग फुंकण्याचा निर्णय शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.\nशेतकरी संघटनेची बैठक जिल्हाप्रमुख बाळासाहेब चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी चव्हाण म्हणाले, साखर कारखान्यांनी रिकव्हरी वाढण्यासाठी चांगल्या ऊस बियाणांचा आग्रह धरावा, तोडणी कामगार व मुकादमांनी आर्थिक फसवणूक केली आहे हे पाहता मजुरांवर विसंबून न राहता छोट्या उसतोडणी यंत्राचा वापर करावा. वाहतुकदारांना दिलेल्या कर्जावर कारखान्यांनी व्याज आकारू नये.\nजावली तालुका प्रमुख मनोहर सणस म्हणाले, प्रत्येक महिन्याच्या सरासरी रिकव्हरीप्रमाणे वेगवेगळा दर मिळाला पाहिजे. सध्याच्या पध्दतीत उशिराच्या उसाची रिकव्हरी जादा असते, मात्र वजन कमी येते. तरीही दर एकसारखाच मिळतो. म्हणून गुजरात पॅटर्न अंमलात आणावा. उसतोडीसाठी शेतकर्‍यांनी पैसे देऊ नये.\nआनंदा महापुरे म्हणाले, भाजप सरकार 17 टक्के पाणी दरवाढ, वीजबिल दरवाढ, घरपट्टी वाढ करून शेतकर्‍यांचे उत्पन्न घटवत आहे. पाणीपट्टी वाढ करण्यापेक्षा पाटबंधारे खात्यातील भ्रष्टाचार संपवावा.\nके. बी. भोसले म्हणाले, जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव, फलटण, जावली, वाई, सातारा तालुक्याच्या रखडलेल्या पाणी योजना पूर्ण करणे आवश्यक आहे.\nएकनाथ जाधव म्हणाले, राज्य शासनाने गायीच्या दुधाला 27 रूपये प्रतीलिटर दर देण्याचे आदेश दिलेले असतानाही दूध संस्था 20 ते 22 रुपये प्रति लिटर दर देत आहेत, ही शेतकर्‍यांची लूट आहे. बैठकीला सहकार आघाडी राज्यप्रमुख संजय कोले, शंकर कापसे, अर्जुन जाधव, भानुदास पवार, शशिकांत कदम, बाळासाहेब देसाई, अशोक चव्हाण व प्रमोद कदम, शेतकरी उपस्थित होते.\nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा एकदा पूर\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\nबंदी झुगारून तामिळनाडूत 'जलिकट्टू'ची धूम\nब्रेक्झिट : थेरेसा मे यांचे सरकार केवळ १९ मतांनी वाचले\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2019/01/news-city-499/", "date_download": "2019-01-17T04:57:35Z", "digest": "sha1:2TAUEJT74LKKCI5X5XZQMYWM6FN25JWZ", "length": 8697, "nlines": 91, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "स्त्री शिक्षणाची मशाल पेटवून सावित्रीबाईंनी क्रांती घडवली -आ.संग्राम जगताप - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nस्त्री शिक्षणाची मशाल पेटवून सावित्रीबाईंनी क्रांती घडवली -आ.संग्राम जगताप\nस्त्री शिक्षणाची मशाल पेटवून सावित्रीबाईंनी क्रांती घडवली -आ.संग्राम जगताप\nरजनी जाधव यांना सावित्रीबाई फुले समाजरत्न पुरस्कार प्रदान\nशहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त रजनी भिमराव जाधव यांना सावित्रीबाई फुले समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. भिंगार येथील भिमागौतमी विद्यार्थिनी आश्रममध्ये मुलींच्या जडण-घडणीत महत्त्वाची भुमिका बजावत, निस्वार्थ भावनेने केलेल्या कामाबद्दल आश्रमाच्या अधिक्षिका असलेल्या रजनी जाधव यांना आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.\nप्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, गटनेते संपत बारस्कर, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, विनीत पाउलबुध्दे, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, भुपेंद्र परदेशी, सुरेश बनसोडे, सिध्दार्थ आढाव, दत्तात्रय राऊत आदिंसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nपारनेर तालुक्यात निलेश लंके राजकीय भूकंप करणार \nश्रीगोंद्यात ट्रॅक्टरखाली चिरडून दोघांचा मृत्यू.\nविवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पतीसह सासऱ्यांवर…\nसावित्रीबाईंनी महिलांना खर्या अर्थाने जगण्याची दिशा दिली.\nआ.संग्राम जगताप म्हणाले की, पुर्वी महिला चूल व मुल या दोन गोष्टींपुरतेच मर्यादित होत्या. उंबरठा ओलांडून सावित्रीबाईंनी महिलांना खर्या अर्थाने जगण्याची दिशा दिली. तर स्त्री शिक्षणाची मशाल पेटवून त्यांनी क्रांती घडवली. महिला दिनी सावित्रीबाईंची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आज महिला सर्व क्षेत्रात आपली गुणवत्ता सिध्द करत असून, याचे श्रेय सावित्रीबाई फुलेंना जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.\nसावित्रीबाईंमुळे महिलांचा मान-सन्मान वाढला.\nप्रा.माणिक विधाते यांनी दरवर्षी निस्वार्थ भावनेने सामाजिक काम करणार्‍या कर्तृत्ववान महिलांना सावित्रीबाई फुले समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. तर महिलांना शिक्षणाची दारे उघडे करुन देणार्‍या सावित्रीबाईंमुळे सर्वच क्षेत्रात आघाडीवर असणार्‍या महिलांचा मान-सन्मान वाढला असल्याचे सांगितले.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल. राहा अपडेट कधीही, कुठेही\nनिंबळक ते भाळवणी रस्त्याचे काम सुरु\nशहरात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्याची मागणी\nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nराष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा खुलासा गायब \nनगरसेवकांचे निलंबन केले पण आमदार जगताप पितापुत्रांचे काय \nआमदार जगताप पिता-पुत्र अडचणीत \nआमदार संग्राम जगतापांची आम्हाला किव येते \nनगर शहरातील उच्चभ्रूं’च्या वसाहतीमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश \nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या त्या सर्व नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी \nनगरसेवकांचे निलंबन केले पण आमदार जगताप पितापुत्रांचे काय \nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/heated-exchange-between-trump-and-cnn-reporter-during-media-briefing/", "date_download": "2019-01-17T05:34:43Z", "digest": "sha1:2XW3R6I3L44BGN6JPWEVNI6D76ZXZXFQ", "length": 18181, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "व्हिडीओ-पराभवामुळे ट्रम्प यांचा थयथयाट, पत्रकाराला उद्धट म्हणत प्रेस पास रद्द केला | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nदोन भावांवर भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव, मृतदेह फेकून आरोपी फरार\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nपु.ल.देशपांडे उद्यानासमोर 4 फूट पाण्याचे तळे, व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर…\nव्याघ्र पर्यटन, जंगलातून समृद्धी कडे….\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nममता बॅनर्जींच्या सभेत सोनिया-राहुल येणार नाही, खर्गेंना प्रतिनिधी म्हणून पाठवणार\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nऑस्ट्रेलियाहून परतताच या क्रिकेटपटूने दिली प्रेमाची कबूली, गर्लफ्रेंड सोबतचा फोटो शेअर\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nव्हिडीओ-पराभवामुळे ट्रम्प यांचा थयथयाट, पत्रकाराला उद्धट म्हणत प्रेस पास रद्द केला\nअमेरिकेच्या सिनेटसाठी झालेल्या मध्यावधी निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जबरदस्त हादरा बसला आहे. अमेरिकेतील प्रतिनिधी सभागृहावर डेमोक्रॅटिक पक्षाने नियंत्रण मिळवले असून सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाला सिनेटमधील बहुमत कायम राखण्यात यश मिळालं आहे. प्रतिनिधी सभागृहात डेमोक्रॅटसना बहुमत मिळाल्यामुळे ट्रम्प यांच्या कारभारावर त्यांना वचक ठेवता येणं शक्य होणार आहे. यामुळे ट्रम्प हे भयंकर संतापले असून त्यांनी सगळा राग पत्रकारांवर काढला.\nसीएनएनचे पत्रकार जॉन अकोस्टा यांनी ट्रम्प यांना मध्य अमेरिकेतून येणाऱ्यांबद्दल प्रश्न विचारला होता. ट्रम्प यांनी मध्य अमेरिकेतील प्रवाशांना सातत्याने गुन्हेगार असं लेबल लावून त्यांची थट्टा उडवली आहे. या प्रश्नाचं उत्तर देत असताना ट्रम्प भडकले आणि त्यांनी उत्तर दिलं की देश कसा चालवायचं ते मी बघतो तुम्ही सीएनएन कसं चालवायचं ते बघा. यानंतर ट्रम्प यांनी या पत्रकाराच्या हातून माईक काढून घ्यायला सांगितलं. इतकंच नाही तर व्हाईट हाऊसमध्ये येण्यासाठी आश्यक प्रेस पास रद्द करण्याचेही आदेश देऊन टाकले. जवळपास दीड तास चाललेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी ट्रम्प यांनी पत्रकारांवर अरेरावी केली किंवा अश्वेतवर्णीय, अमेरिकेबाहेरून येणाऱ्यांची यथेच्छ टिंगलटवाळी केली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलप्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाची 20 वर्षे पूर्ण\nपुढीलएअर इंडियाचे कर्मचारी अचानक संपावर, विमानांची उड्डाणे विलंबाने-प्रवासी वैतागले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nऑस्ट्रेलियाहून परतताच या क्रिकेटपटूने दिली प्रेमाची कबूली, गर्लफ्रेंड सोबतचा फोटो शेअर\nदोन भावांवर भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव, मृतदेह फेकून आरोपी फरार\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nडंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटणार, अंबरनाथची जागा लवकरच पालिकेला मिळणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.smkcelection.com/Election_WinersDetailsShow.aspx", "date_download": "2019-01-17T04:23:49Z", "digest": "sha1:M7VAZHANUBT46NB5GQKI6TJYE356WTAN", "length": 2721, "nlines": 54, "source_domain": "www.smkcelection.com", "title": "सांगली मिरज कुपवाड निवडणूक 2018", "raw_content": "सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणूक विभाग सार्वत्रिक निवडणूक २०१८\nनिवडणूक अधिकारी तथा आयुक्त\nसांगली मिरज कुपवाड महानगरपालिका\nप्रभाग निहाय निवडणूक निकाल बुथ निहाय उमेदवारांना मिळालेली मतदानाची आकडेवारी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी अंतिम मतदार यादी प्रारूप मतदार यादी वृत्तपत्र कात्रणं Municipal Corporation Election FAQ आदर्श आचार संहिता\nमतदार आणि उमेदवार यांच्यासाठी महत्त्वाची माहिती\nप्रभाग निहाय निवडणूक निकाल\nसांगली मिरज कुपवाड महानगरपालिका\nमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग\n© Sangli Miraj Kupwad Muncipal Corporation General Election २०१८ (सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१८)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/2784", "date_download": "2019-01-17T05:16:09Z", "digest": "sha1:QHYO7OZQP4IDU4GQPTE33QBWD3E4L2WB", "length": 39379, "nlines": 220, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "सातत्याने वृद्धिंगत होत गेलेल्या व्यापारी-भाजप संबंधांमध्ये प्रथमच कटुता निर्माण झाली आहे!", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nसातत्याने वृद्धिंगत होत गेलेल्या व्यापारी-भाजप संबंधांमध्ये प्रथमच कटुता निर्माण झाली आहे\nसदर - सत्योत्तरी सत्यकाळ\nमध्य प्रदेश विधानसभा निवडणूक २०१८\nसदर सत्योत्तरी सत्यकाळ परिमल माया सुधाकर Parimal Maya Sudhakar नोटबंदी Demonetization जीएसटी GST नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP शिवराज सिंग चौहान Shivraj Singh Chouhan\nछोटी शहरे व मोठी गावे ही ग्रामीण भागातील आर्थिक उलाढालीची केंद्रे आजूबाजूच्या पाच-पंचवीस-पन्नास छोट्या गावांना, तांड्यांना, वस्त्यांना आर्थिक चक्रात गुंफत स्वत:चे हित साधणारी ही छोटी शहरे व मोठी गावे तशी सामाजिक चर्चाविश्वात थोडी दुर्लक्षलेलीच आहेत. महात्मा गांधींच्या काळात जर भारत खेड्यांमध्ये वसलेला होता, तर आजच्या काळात तो खेड्यांएवढाच महानगरांमध्ये आणि स्वत:ला शहर म्हणण्यात धन्यता मानणाऱ्या मोठ्या गावांमध्ये वसलेला आहे. महानगरांमध्ये जसा खेड्यांमधील मजूर रोजगाराच्या शोधात पोहोचलेला आहे, तसा मोठ्या गावांतील शिक्षित तरुण महानगरांकडे झेपावलेला आहे. त्याच वेळी खेड्यापाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या गावांमध्ये घर करत तिथून शेतीचा गाडा हाकण्यास सुरुवात केली आहे.\nअशी ही छोटी शहरे व मोठी गावे म्हणजे तालुक्यांची केंद्रे, मागासलेल्या जिल्ह्यांची मुख्यालये आणि लवकर राजकीय बदल न घडणारी विधानसभा क्षेत्रे आहेत. या गाव-शहरांमधील व्यापारी वर्गांमध्ये जनसंघ व त्यानंतर भारतीय जनता पक्षाने बसवलेल्या बस्तानानेच या पक्षाची ‘बनिया पार्टी’ अशी ओळख प्रस्थापित झाली होती. ज्या काळात भाजप हमखास जमानत जप्त होणारा पक्ष होता, त्या काळात या व्यापारी वर्गाने पक्षाला जिवंत ठेवले होते. या व्यापारी वर्गाच्या राजकीय व्यवस्थेकडून कधी फार मोठ्या अपेक्षा नव्हत्या. त्याला धास्ती होती, ती सरकारी अधिकाऱ्यांच्या जाचाची, ज्यापासून इंदिरा गांधींची काँग्रेस त्यांची सुटका करेल असे त्यांना कधी वाटले नाही. शहरांमधील मोठ-मोठे उद्योगपती, सरकारी नोकरवर्ग, सार्वजनिक उपक्रमांमधील नोकरवर्ग, आदिवासी आणि अख्खा ग्रामीण मतदार काँग्रेसच्या बाजूने झुकलेला असताना मोठ्या गावांमधील छोटा व्यापारी भाजपशी मोट बांधत होता.\nपुढे-पुढे समाजातील वेगवेगळ्या घटकांना आरक्षण आणि/अथवा वेगवेगळ्या सबसिडी जशा मिळत गेल्या, तसा हा व्यापारी वर्ग भाजपच्या अधिकाधिक जवळ येत गेला. याच व्यापारीवर्गाच्या सहाय्याने भाजपची मातृ-संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदूंच्या सण-उत्सवांचे मोठ्या प्रमाणात बाजारीकरण केले. व्यापाऱ्यांसाठी हे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे होते, तर भाजपसाठी राजकीयदृष्ट्या\nसविस्तर माहितीसाठी क्लिक करा -\nBuy Sapiens - Homo Deus Combo Set युव्हाल नोआ हरारी सेपिअन्स आणि होमो...\nडॉ. मनमोहन सिंग सरकारद्वारे खुर्दा क्षेत्र परकीय गुंतवणुकीला खुले करण्याच्या प्रयत्नांनी या व्यापारी वर्गाचा काँग्रेस विरुद्धचा राग पराकोटीला पोहोचला होता. १९७० च्या दशकापासून सातत्याने वृद्धिंगत होत गेलेल्या व्यापारी-भाजप संबंधांमध्ये प्रथमच नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात कटुता निर्माण झाली आहे. मागील वर्षीच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत याची पहिल्यांदा प्रचिती आली होती आणि मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत पुन्हा तेच दृश्य बघावयास मिळत आहे.\nलालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेपासून ते नरेंद्र मोदींच्या पाकव्याप्त काश्मीरमधील सर्जिकल स्ट्राईकपर्यंत भाजपच्या प्रत्येक कृतीचा जल्लोष करणारा मध्य प्रदेशातील व्यापारी वर्ग आज भाजप-समर्थक व भाजप-विरोधी गटांमध्ये विभागला गेला आहे. भाजपच्या राज्य सरकारच्या कार्यकाळात काँग्रेसप्रमाणेच गोर-गरिबांसाठी सबसिडीच्या योजना, विशेषत: स्वस्तात अन्न-धान्य उपलब्ध करून देण्याच्या योजना राबवल्या जाणे या व्यापारी वर्गाला तसे कधीच रुचले नव्हते. मात्र त्याशिवाय त्यांचा पक्ष विजयी होणार नाही हा राजकीय शहाणपणा त्यांच्यात होता. त्याचप्रमाणे, आरक्षण वगैरे लगेच रद्द करणे भाजपला शक्य होणार नाही याची जाणीव या वर्गाला होती.\nज्या तीन मुद्द्यांवरून व्यापारी वर्गाने काँग्रेसशी फारकत घेत भाजपशी घरोबा केला होता, त्यापैकी वरील दोन मुद्द्यांवर व्यापारी वर्गाने स्वत:हून राजकीय तडजोड स्वीकारली होती. मात्र देशातील कोणत्याही सामाजिक गटांकडून मागणी नसताना व अर्थव्यवस्था कोसळण्याची कोणतीही चिन्हे नसताना करण्यात आलेली नोटबंदी आणि घाई-गडबडीने राबवण्यात आलेला जीएसटी यामुळे व्यापारी वर्गाचा संयमाचा बांध तुटला आहे. भाजप सबसिडी व आरक्षणाच्या मुद्द्यावर फार काही ‘दिव्य’ करेल अशी त्यांची अपेक्षा कधीच नव्हती. पण भाजपच्या कार्यकाळात सरकारी अधिकाऱ्यांचा धाक व जाच लक्षणीयरीत्या कमी होईल, एवढी किमान अपेक्षा व्यापारी वर्गाची होती. मोठे उद्योगपती व मोठ्या व्यापाऱ्यांच्या बाबतीत कदाचित हे घडलेही असेल, पण छोट्या व्यापाऱ्यांच्या मनातील भीती कैकपटींनी वाढली आहे.\nयासाठी मुख्यत: जीएसटीची अंमलबजावणी आणि नोटबंदीनंतर मंदावलेली बाजारपेठ कारणीभूत आहे. प्रत्यक्ष नोटबंदीच्या प्रक्रियेत व्यापारी वर्गाचे काहीच नुकसान झाले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून तत्काळ विरोधही झाला नाही. मात्र, नोटबंदीनंतर डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था मंदावण्याचे जे भाकित केले होते, त्याचा प्रत्यक्ष अनुभव या व्यापारी वर्गाला वर्षभराने यायला लागला. नोटबंदीला वर्ष होत आले तरी बाजार भरारी घ्यायला तयार नव्हता, तेव्हाच अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. त्याच सुमारास नरेंद्र मोदींनी ऐतिहासिक जीएसटीची अंमलबजावणी सुरू केली आणि व्यापाऱ्यांमध्ये सरकारकडून छळ होत असल्याची भावना बळावली. जीएसटी वेळेत न भरल्यास आयकर खाते त्रास देईल, दंड भरावा लागेल, सतत जीएसटी भरण्यात खूप वेळ वाया जातो, व्यापाऱ्यांच्या तुलनेत सीएंची संख्या तोकडी असणे, ऑनलाईन प्रक्रियेची सवय नसणे इत्यादी कारणांनी अनेकांना जीएसटी आवडलेला नाही.\nआधी होलसेलचा माल विकला न गेल्यास १ टक्के कर कापून परत करण्याची सोय होती, आता तब्बल ५ टक्के जीएसटी बसणार आहे. काँग्रेसच्या काळात हा कर जेव्हा १ टक्क्यावरून २ टक्क्यांवर नेण्याचा प्रयत्न झाला होता, तेव्हा मध्य प्रदेशच्या व्यापाऱ्यांनी त्याला जोरदार विरोध केल्याची आठवण देत आता एकदम ५ टक्के जीएसटी म्हणजे निव्वळ अन्याय असल्याचे छोटे व्यापारी आवर्जून सांगतात.\nजीएसटी विरुद्धच्या रोषाचे एक मोठे कारण छोट्या-छोट्या वस्तूंची स्थानिक निर्मिती थांबल्याने फक्त ब्रँडेड वस्तू विकाव्या लागणे हे असल्याचे काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. उदाहरणार्थ, स्थानिक निर्मिती असलेल्या बल्ब-होल्डरसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची किंमत ब्रँडेडपेक्षा कमी असल्याने ग्रामीण उपभोक्त्यांमध्ये त्याला जास्त मागणी असते. मात्र, जीएसटीच्या किचकट प्रक्रियेने अशा वस्तूंच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची साखळी कुठेतरी खंडीत तरी झाली आहे किंवा जीएसटी लावल्यानंतर अत्यल्प दरात अशा वस्तूंची निर्मिती आता शक्य नाही. याचा सरळ परिणाम छोट्या व्यापाऱ्यांच्या गल्ल्यावर झाला आहे.\nयाच्या जोडीला नोटबंदीने व शेतीक्षेत्रातील उत्पन्नात वाढ न झाल्याने आलेली मंदी जाण्याची चिन्हे नसल्याने छोट्या व्यापाऱ्यांची चिंता वाढलेली आहे. आम्ही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर अवलंबून असतो, अशी खुली कबुली छोटे व्यापारी देत आहेत. वर्षा-दोन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हातीच फारसे काही लागत नसल्याने त्याचे बाजारहाट करण्याचे प्रमाण घटले आहे.\n‘बापलेकी’ या मौज प्रकाशन गृहाच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -\nअशा वातावरणात नरेंद्र मोदी सरकारने एससी-एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्यात सर्वोच्च न्यायालयाने आणलेल्या सुधारणा रद्दबातल केल्याचे या व्यापारी वर्गाला विशेष बोचले आहे. ‘सरकार आमचा छळ करते आहे आणि दलित-आदिवासींना अवाजवी कायदेशीर संरक्षणासह सबसिडी व आरक्षण देत आहे’ या भावनेने उचल खाल्ली आहे. ‘काँग्रेसने वरच्या स्तरावर जो काही भ्रष्टाचार केला असेल-नसेल, पण व्यापाऱ्यांना विनाकारण छळले नाही’ असे सूरसुद्धा काही ठिकाणी उमटत आहेत. पुन्हा भाजपचे सरकार आले तर जीएसटीमध्ये सुधारणा होण्याच्या व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या शक्यता संपुष्टात येतील, ही भावना हळूहळू जोर पकडू लागली आहे.\nअर्थात, हे सर्व भाजप-विरोधी उघडपणे बोलू लागलेल्या व्यापारी वर्गाबद्दल खरे असले तरी, भाजपचा समर्थक व्यापारी वर्ग शिवराज सिंह चौहान यांच्या ‘बिजली-सडक-पाणी’ च्या कर्तृत्वावर समाधानी आहे. या समर्थकांच्या बळावर भाजपने अद्याप हार मानलेली नाही. मध्य प्रदेशात ग्रामीण भागाप्रमाणेच छोटी शहरे व मोठ्या गावांमध्ये चुरशीची लढत होते आहे. इथे शिवराज सिंह यांच्यापेक्षा नरेंद्र मोदींची प्रतिष्ठा पणास लागली आहे.\nएक तर, भाजपच्या विरोधात जाणारे मुद्दे नरेंद्र मोदींशी संबंधित आहेत, शिवराज सिंह चौहान यांच्याशी संबंधित नाहीत. अधिक महत्त्वाचे, ज्या पायावर भाजपचा विस्तार होत मोदी पंतप्रधान झाले आहेत, तो व्यापारी वर्गाच्या समर्थनाचा पायाच जर त्यांच्या कार्यकालात डळमळीत झाला तर ते नागपूरच्या मुख्यालयात काय तोंडाने जाणार गुजरात निवडणुकी दरम्यान संपूर्ण सुरतेत आज मध्य प्रदेशातील छोटी शहरे व मोठ्या गावांमध्ये जी स्थिती आहे, तशीच दैना होती. तरीसुद्धा अमित शहांनी सुरतेच्या सर्व जागा भाजपच्या खाती जमा केल्या होत्या. शाह-मोदी जोडगोळी हे संपूर्ण मध्य प्रदेशात साध्य करू शकेल का हा आता लाखमोलाचा प्रश्न झाला आहे.\nलेखक परिमल माया सुधाकर एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे इथं अध्यापन करतात.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\nनिवडणुकीत ‘मी’ कुठेही दिसत नाही. ‘मी’ म्हणजे निवडणुकीच्या प्रक्रियेत फारसा ग्राह्य न धरला जाणारा वर्ग\n१० टक्के आर्थिक आरक्षण : तुज ‘निवडणूकपूर्व बक्षिसी’ म्हणू की ‘गुळगुळीत गाजर’ रे\n‘आरक्षण’ म्हणजे ‘गरिबी हटाव’ कार्यक्रम नाही\nचांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हवा\n१० टक्के आर्थिक आरक्षण : तुज ‘निवडणूकपूर्व बक्षिसी’ म्हणू की ‘गुळगुळीत गाजर’ रे\nभारताची राज्यघटना ज्या घटना समितीने बनवली त्यात ज्याप्रमाणे आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असू नये याबाबत एकमत होते, त्याचप्रमाणे आरक्षण केवळ सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर देण्यात यावे, याबाबत सर्वसाधारण सहमती होती. आर्थिक व धार्मिक आधारावर आरक्षणाची कल्पना घटना समितीने खारीज केली होती.......\nपंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधींना जेवढे गांभीर्याने घेतील, तेवढे नुकसान होईल\nकाँग्रेसमुक्त भारता’ची भाषा केली. ती भाजप आता ‘काँग्रेसमुक्त भारता’चा नवा अर्थ सांगत आहे. काँग्रेसने मात्र ‘भाजपमुक्त’ असा शब्द केव्हाही वापरला नाही. उलटपक्षी लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची गरज कायमच अधोरेखित केली. सत्ताधारी भाजपची भाषा आणि व्यवहार संसदीय परंपरेला छेद देणारा होता. काँग्रेसनेही संसदीय परंपरा फार तंतोतंत पाळलेल्या आहेत, असा दावा करता येणार नाही. त्याचीच फळे ते आता भोगत आहेत.......\nउंटाचा मुका आणि लिलिपूट सारस्वत\nया सगळ्यात खरी गोची झालीय ती संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांची. त्यांना सन्मानानं मिळालेलं अध्यक्षपद त्या या तोतयांसारखं बंड करून भिरकावून देण्याइतक्या ‘सिलेक्टिव्ह’ नाहीत. त्यांची गत ‘असून अडचण नसून खोळंबा’सारखी झालीय. त्या कवयित्री म्हणून जितक्या तरल, संवेदनशील आणि संयत आहेत, तशाच विचारीही आहेत. मात्र बंडखोर, विद्रोही नाहीत. समन्वयवादीच म्हणता येतील.......\nनरेंद्र मोदींचा नवा कार्यक्रम - ‘चीट इंडिया\nसगळ्यात क्रूर चेष्टा म्हणजे, मोदींनी हा कोटा दिला, पण नोकऱ्या कुठे आहेत मोदींच्या या निर्णयाचं नेमकं वर्णन तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी राज्यसभेत केलं. ते म्हणाले, ‘पंतप्रधान मोदींनी आजवर मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया असे अनेक कार्यक्रम सुरू केले. हा त्यांचा नवा कार्यक्रम आहे- चीट इंडिया मोदींच्या या निर्णयाचं नेमकं वर्णन तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी राज्यसभेत केलं. ते म्हणाले, ‘पंतप्रधान मोदींनी आजवर मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया असे अनेक कार्यक्रम सुरू केले. हा त्यांचा नवा कार्यक्रम आहे- चीट इंडिया’ सुजाण भारतीय त्यांच्याशी निश्चितपणे सहमत होतील.......\nआर्थिक आरक्षण : सवर्णांना चुचकारण्यासाठी मोदी सरकारची ‘फँटसी’\nघडत्या भारतीय राजकारणाची घटना, वास्तव आणि सत्य या निकषांवर उकल करणारं, बंद्या रुपयासारखं हे खणखणीत साप्ताहिक सदर आजपासून... ‘आर्थिक आरक्षण ही मध्यमवर्गीयांची फँटसी आहे. जशी नोटबंदी होती.’ सवर्णांना (भारतीय मध्यमवर्गातला बहुतांशी भाग हा सवर्णांचा आहे) चुचकारण्यासाठी मोदी सरकारनं ही फँटसी नोटबंदीसारखीच पूर्ण केली आहे.......\nरात्र अजून वैऱ्याचीच आहे...\nतीन राज्यांतील निवडणूक निकालांच्या आधारे भाजप-विरोधक मनोकल्पित बंगले रचत आहेत. असे करताना मागील पाच वर्षांमध्ये मोदी व अमित शहांच्या नेतृत्वात भाजपचा इशान्य भारतात झालेला विस्तार आणि त्यांनी पश्चिम बंगाल व ओडिशा या दोन राज्यांवर केंद्रित केलेले लक्ष, याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. तीन राज्यांतील निवडणूक निकालांनी उजेडाचा छोटासा कवडसा उघडला असला तरी रात्र अजून वैऱ्याचीच आहे\nमोदींच्या मुलाखतीचा फ्लॉप शो\nया मुलाखतीचं एक वेगळेपण मान्य करावं लागेल. आधीच्या मुलाखतींप्रमाणे इथले मोदी आक्रमक किंवा आढ्यतेखोर वाटत नाहीत, किंबहुना ते बचावात्मक पवित्र्यात दिसतात. तीन राज्यांतल्या पराभवामुळे एका चाणाक्ष राजकारण्यात झालेला हा खरा बदल आहे की, ऐन निवडणुकीच्या तोंडावर एका कसलेल्या अभिनेत्यानं घेतलेलं हे नवं बेअरिंग आहे, हे काळच ठरवेल\n‘नाट्यगृहां’च्या नामकरणातून ‘कलावंत’च गायब\nआमच्या मते यापुढे धोरण म्हणून शासन, महापालिका ते ग्रामपंचायची यांना एक अध्यादेश द्यावा. क्रीडा\\कलासंकुले, नाट्य\\सिने कलादालने यांना त्या क्षेत्रातील व्यक्तींचेच नाव द्यावे. ऐतिहासिक पुरुष\\स्त्री, राजकीय नेते यांची नावे देऊ नयेत. शिवाय ज्या नावाने आधीच महाराष्ट्रात कुठे नामकरण, तशाच कला\\नाट्यगृहाला झाले असेल तर त्याची पुनरावृत्ती टाळावी. व्यक्तीची थोरवी कुठेही लादू नये.......\nत्या काळात विठ्ठलाच्या मंदिराचा झालेला बुद्धविहार आज गावातील मुलांचं अभ्यासकेंद्र बनला आहे. तो दगड, ज्यावर बाबासाहेब बसले होते, तो आजही तिथंच आहे. जणू काही आता त्याचं सिंहासन झालं आहे. गावकऱ्यांनी त्याला प्रेमाचं कुंपण घातलंय. तो दगड आजही गावाला जगण्याची प्रेरणा व सामर्थ्य देत असतो आणि आजही आजोबा त्यांच्या संघर्षाची कहाणी सांगतात.......\nनितीन गडकरींनी केला इशारा जाता जाता...\nगडकरी हे एकूणच वागण्या–बोलण्यात एकवाक्यता असलेल्या मोजक्या नेत्यांपैकी एक. कितीही कटू असलं, तरी स्पष्ट बोलण्याला ते प्राधान्य देतात. पण काहीही बोलणं, हा त्यांचा स्वभाव नाही. मात्र, वास्तव बोलत असताना, ते परिणामांची तमा बाळगत नाहीत, हेही तितकंच सत्य आहे. त्यामुळेच, ते सध्या जे काही बोलत आहेत, त्यात त्यांच्या स्वाभाविक स्पष्टवक्तेपणाची झालर आहे.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2019-01-17T05:24:15Z", "digest": "sha1:DMKBGQUEYDIDO6IGU4KLI5Y5MGZ4LF46", "length": 27390, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (53) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (17) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (17) Apply सप्तरंग filter\nअर्थविश्व (14) Apply अर्थविश्व filter\nसंपादकिय (8) Apply संपादकिय filter\nमनोरंजन (6) Apply मनोरंजन filter\nअॅग्रो (3) Apply अॅग्रो filter\nक्रीडा (3) Apply क्रीडा filter\nमुक्तपीठ (2) Apply मुक्तपीठ filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nग्लोबल (1) Apply ग्लोबल filter\nपैलतीर (1) Apply पैलतीर filter\nफॅमिली डॉक्टर (1) Apply फॅमिली डॉक्टर filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nमहाराष्ट्र (45) Apply महाराष्ट्र filter\nप्रशासन (23) Apply प्रशासन filter\nउत्पन्न (19) Apply उत्पन्न filter\nस्पर्धा (19) Apply स्पर्धा filter\nपेट्रोल (17) Apply पेट्रोल filter\nजिल्हा परिषद (15) Apply जिल्हा परिषद filter\nव्यवसाय (15) Apply व्यवसाय filter\nचित्रपट (14) Apply चित्रपट filter\nव्यापार (11) Apply व्यापार filter\nसप्तरंग (11) Apply सप्तरंग filter\nसोलापूर (11) Apply सोलापूर filter\nकोल्हापूर (10) Apply कोल्हापूर filter\nपुरस्कार (10) Apply पुरस्कार filter\nखासगी फंडांची पुंजी धोक्‍यात\nमुंबई - निवृत्ती वेतन आणि भविष्य निर्वाह निधीतील (पेन्शन आणि प्रॉव्हिडंट फंड) कोट्यवधी गुंतवणूकदारांची आयुष्यभराची जमापुंजी धोक्‍यात आली आहे. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या ‘आयएल अँड एफएस’ समूहात निवृत्ती वेतन आणि भविष्य निर्वाह निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या खासगी फंडांनी १५ ते २० हजार कोटी...\nजिद्दीने केली संवेदनाहीन शरीरावर मात\nनाशिक - सत्तावीस वर्षांपूर्वी इमारतीवरून पडल्यामुळे मणके, मज्जारज्जू तुटून छातीखालील संवेदनाहीन झालेल्या शरीरामुळे सर्व जीवन परावलंबी झाले होते; पण अशाही परिस्थितीत हार न मानता फक्त दहावी शिक्षण झालेले असताना पहिली ते पदवी आणि पदव्युत्तरपर्यंतच्या मुलांचे क्‍लासेस घेऊन स्वतःच्या जीवनाला आकार दिला....\nआले मनाला, लावले कामाला...\nऔरंगाबाद - शहरातील पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याचे काम महापालिकेने एलईडी प्रकल्पाच्या कंत्राटदाराला दिले आहे. मात्र, त्यासाठी अद्याप लेखी करार झालेला नाही व दरही ठरलेले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंबंधी करार अंतिम करून प्रस्ताव सर्वसाधारण सभेत सादर करण्याचे आदेश महापौरांनी सोमवारी (ता....\nडिसेंबर 2019 अखेर धावणार दोन मार्गांवर मेट्रो \nमुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने दहिसर ते डीएननगर (मेट्रो 2 अ), डीएननगर ते मानखुर्द (मेट्रो 2 ब) आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व (मेट्रो 7) या तीनही मार्गांवरील विद्युत आणि यांत्रिकीकरणाच्या कामाला आज मंजुरी दिली. त्यामुळे यापैकी दहिसर ते डीएननगर आणि अंधेरी पूर्व ते दहिसर...\nशहरातील रस्ते \"एलईडी' दिव्यांनी झळकणार\nजळगाव ः महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्ते हे \"एलईडी'ने झळकणार आहे. एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, मुंबई या कंपनीशी मनपाचा सात वर्षाचा करार झाला आहे. याबाबत सर्वेक्षण सुरू असून \"एलईडी' पथदिवे बसविण्याचे काम त्वरित सुरू करून कार्यालय सुरू करण्याचे पत्र कंपनीच्या व्यवस्थापकांना महापौर सीमा भोळे...\nमुख्यमंत्री कार्यालयात एक लाख कोटींचा गैरव्यवहार - विखे पाटील\nमुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई विकास नियंत्रण नियमावलीत काही बिल्डरांवर मेहेरनजर करणारे निर्णय घेतले आहेत. विकास आराखड्यात बदल करताना एक लाख कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत बदल करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने दहा हजार कोटींचे डील केले आहे....\nनागरिकांचा खिसा होणार हलका\nनागपूर : सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग करण्यात येणार आहे. यामुळे हजारो कोट्यवधींचा भार शासनावर येणार आहे. आधीच आर्थिक अडचणीत असल्याने हा भार सहन करण्यासाठी नवीन सेस लावण्याच्या विचार शासन स्तरावर सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. कर्मचाऱ्यांचा खिसा भरण्यासाठी सामान्य नागरिकांचा...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. लेहरीसींग लिलासिंग (वय 25, रा.नवी दिल्ली) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव...\nराष्ट्रवादीच सक्षम पर्याय - चित्रा वाघ\nपिंपरी - सत्तेमध्ये असलेल्या भाजपचे खरे स्वरूप गेल्या चार वर्षांत दिसून आले आहे. भाजपला धडा शिकविण्याचा निर्धार जनतेने केला आहे. जनतेला हवा असलेला सक्षम पर्याय राष्ट्रवादी काँग्रेसच आहे. शेतकरी आत्महत्या करत असले तरी सत्ताधाऱ्यांना त्याचे काही सोयरसुतक नाही,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस...\nकाकविष्ठेचे झाले पिंपळ... (प्रवीण टोकेकर)\nफ्रॅंक अबाग्नेल या अफलातून ठकसेनाच्या चरित्रावर आधारित एक चित्रपट सन 2002 मध्ये सुविख्यात दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गनं केला होता. त्याचं नाव होतं ः \"कॅच मी इफ यू कॅन.' गुन्हेगारीतून बाहेर पडल्यावर फ्रॅंकनं याच शीर्षकाचं आत्मचरित्र लिहिलं होतं. त्यावर आधारित हा चित्रपट होता. मंचकावर रेलून बसत...\nपिंपरी - आयटीमधील बीपीओ (बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग) क्षेत्राच्या विस्तारासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या इंडिया बीपीओ प्रमोशन स्कीमचा विस्तार करण्यात येत आहे. त्यामुळे नजीकच्या काळात या क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी पार्कस ऑफ इंडियातर्फे गुरुवारी (ता. २९)...\nपुणे : मार्केट यार्डमधील व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद\nपुणे : बाजाराच्या आवाराबाहेरील व्यापाऱ्यांसाठी देण्यात आलेल्या सेसमुक्तीच्या धर्तीवर बाजार आवारातही सेस रद्द करण्यात यावा आणि ई-नाम कायदा रद्द करावा, या मागणीसाठी आडते असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या तातडीच्या सर्वसाधारण सभेत बेमुदत बंदचा निर्णय एक मताने घेण्यात आला आहे. यासाठी...\nमाझ्या बालमित्रांनो, आज किनई मी तुमच्यासाठी ‘विन की बात’ हा कार्यक्रम सादर करणार आहे. आपले सर्वांचे लाडके नमोआजोबा दर महिन्याच्या शेवटच्या संडेला ‘मन की बात’ ह्या रेडिओ भाषणातून गप्पा मारतात ना, अगदी तश्‍शाच ह्या माझ्या ‘विन की बात’ गप्पा आहेत. ‘विन की बात’ म्हंजे विनोदकाका की बात\nपुणे : मार्केट यार्डामधील व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद\nपुणे : बाजाराच्या आवाराबाहेरी व्यापारासाठी देण्यात आलेल्या सेसमुक्तीच्या धर्तीवर बाजार आवारातही सेस रद्द करण्यात यावा आणि ई-नाम कायदा रद्द करावा, या मागणीसाठी पुण्यातील मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी मंगळवारी (ता.27) कडकडीत बंद पाळला. दरम्यान, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक...\nझेडपीची सभा ठरणार वादळी\nनागपूर - जिल्हा परिषदेत गेली चार वर्षे शांत असलेल्या विरोधकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. सत्ताधाऱ्यांच्या घोटाळ्यांसोबत दुष्काळाचा मुद्दा येत्या सर्वसाधारण सभेत विरोधकांकडून मांडण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारची सभा वादळी ठरण्याचे संकेत आहेत. राज्य सरकारने अलीकडेच राज्यातील १५१ तालुके...\nअवनी : पार्ट टू\nमिसेस वाघ : (पंजा उडवत) अहो, शुक शुक... मि. वाघ : (गुरमाळलेल्या आवाजात) ऊंऽऽ.... मिसेस वाघ : (मिश्‍या फेंदारून) मेलं सतत काय ते लोळत पडायचं... मि. वाघ : (गुरमाळलेल्या आवाजात) ऊंऽऽ.... मिसेस वाघ : (मिश्‍या फेंदारून) मेलं सतत काय ते लोळत पडायचं उठा की आता मि. वाघ : (डोळे मिटूनच) अजून पाचच मिनिटं मिसेस वाघ : (वैतागून) दिवाळीच्या दिवसांत कसली मेली ती इतकी झोप मिसेस वाघ : (वैतागून) दिवाळीच्या दिवसांत कसली मेली ती इतकी झोप उठा, तोंडबिंड घ्या विसळून उठा, तोंडबिंड घ्या विसळून\nअमृता मिश्रा यांना मिसेस पॉप्युलर किताब\nपुणे : पुण्याच्या अमृता देबाशिष मिश्रा यांनी सिंगापूर येथे झालेल्या \"मिस अँड मिसेस इंटरनॅशनल' स्पर्धेत \"मिसेस पॉप्युलर' हा किताब पटकावला. जगातल्या पंधरा देशांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत अमृता यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत 22 महिला स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. अमृता यांनी...\nया डोळ्यांची दोन पाखरे... (प्रवीण टोकेकर)\n\"सायको' हा चित्रपट हिचकॉक यांच्या कारकीर्दीचा मेरुमणी मानला जातो. सन 1960 मध्ये आलेल्या या चित्रपटानं प्रेक्षक थरारून गेले होते. आता हा चित्रपट पाहताना तितकं काही वाटत नाही; पण 1960 च्या दशकात थिएटराबाहेर रुग्णवाहिका लागत म्हणे. एका सत्यकथेवर आधारित कादंबरीवरून हिचकॉक यांनी \"सायको' निर्माण केला...\nजिल्हा परिषद देणार शेतकऱ्यांना मत्स्यबीज\nसातारा - जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने प्रथमच शेतकऱ्यांना मत्स्य व्यवसायासाठी प्रोत्साहन देणारी योजना अंमलात आणली आहे. जिल्ह्यातील ११० शेतकऱ्यांना मत्स्यबीज देण्यासाठी ७१ हजार रुपयांची या वर्षासाठी सेस फंडातून तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी मस्त्य व्यवसाय हा अर्थार्जनासाठी पूरक...\nसंवेदनशील पदावरील व्यक्ती ‘फेसबुक’ किंवा ‘व्हॉट्‌सॲप’सारख्या माध्यमातून देशाच्या संरक्षणसिद्धतेबद्दलची माहिती शत्रुराष्ट्रांना देत असेल, तर यासंदर्भात नव्या उपाययोजनांची गरज आहे. नागपूरच्या ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र संशोधन केंद्राच्या तंत्रज्ञान विभागातील निशांत अग्रवाल या तरुण अभियंता व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://umatlemani.blogspot.com/2018/02/blog-post_14.html", "date_download": "2019-01-17T04:59:08Z", "digest": "sha1:JOJ5N6ZTRI6X5JE4C64HO7VGSSNPOGU4", "length": 26095, "nlines": 180, "source_domain": "umatlemani.blogspot.com", "title": "उमटले मनी … : तो आणि....ती (भाग २)", "raw_content": "\nपाहुनि या लोचनी ऐकुनि नाना ध्वनी, तरंग उठले अंगावरी त्या मुग्ध स्पर्शातुनी, गंधित होते सारे फुलता ती रातराणी, चांदण्या राती भेटता दो मधूर एका क्षणी, कधी ओठांवरी हासू कधी नयनी पाणी, स्मरता अताशा पुनर्जन्मल्या आठवणी, कधी रेखाटल्या रेषा कधी शब्दरुपातुनी, साकारले चित्र जे अनुभवले या कवीमनी, जे न देखिले कधी स्वप्नी, ते भाव सारे आज उमटले मनी …\nतो आणि....ती (भाग २)\n(भाग १ वाचण्यासाठी )\nतो...घाईघाईतच थेट त्या टर्मिनल मध्ये आत आला.सकाळपासून सामान जमा करताना झालेल्या छोट्याशा गोंधळामुळे त्याला आधीच उशीर झाला होता.साधारण दीड तासांपासून चाललेल्या धावपळीला थोडा स्वल्पविराम मिळाला आणि त्याने आपला कोट अंगापासून विलग केला. त्याच्या एका हातात आता त्याने कोट घेतला होता आणि दुसऱ्या हातात धरली होती ट्रॅव्हेलिंग ट्रॉली बॅग. तीदेखील तो जाईल तिथे त्याच्यापाठोपाठ फिरत होती. पण त्याची नजर सारखी चहू दिशांना फिरत होती. जणू तो काहीतरी शोधत होता.पण त्याला जे हवे होते ते सापडत नव्हते किंवा ते सुस्थितीत नव्हते त्यामुळे तो थोडा हताश होऊन क्षणभर तिथेच थांबला. मनगटावरच्या घड्याळावर एक नजर टाकली आणि एकदम काही आठवल्यासारखे टर्मिनलच्या दुसऱ्या दिशेला जाऊ लागला.\nती... इथे बाहेर तशीच विचारमग्न होऊन बसून राहिली होती.त्याने पाहिले असेल का मला कदाचित पाहिलेच नसेल नाहीतर लगेच जवळ आला असता . मी तर समोरच होते ना मग मी कशी बरे दिसली नसेल त्याला कदाचित पाहिलेच नसेल नाहीतर लगेच जवळ आला असता . मी तर समोरच होते ना मग मी कशी बरे दिसली नसेल त्याला विसरला असेल का मला भेटायचे ठरले होते ते विसरला असेल का मला भेटायचे ठरले होते ते छे छे असे कसे विसरू शकतो तो मला काही दिवसांपूर्वीच तर प्रपोज केले होते त्याने मला काही दिवसांपूर्वीच तर प्रपोज केले होते त्याने मला पण मी हो कुठे म्हटले पण मी हो कुठे म्हटले राग तर आला नसेल ना राग तर आला नसेल ना पण इतका राग फोन करणार होता विमानतळावर पोहोचताच पण आता २ तास होत आले ... काय झाले असेल नक्की कुठे अडकला तर नसेल ना कुठे अडकला तर नसेल ना पण मी पाहिले तेव्हा तर सर्व ठीकच वाटत होते पण मी पाहिले तेव्हा तर सर्व ठीकच वाटत होते मला टाळले असेल का मला टाळले असेल का पण का मीच जाऊन भेटते त्याला... विचारते नक्की काय सुरु आहे . नको , मला खरेच गरज आहे का का विचारावे पण आता बराच वेळ झाला अर्ध्या तासात इथून निघावे लागेल नि मग सर्वच राहून जाईल. मी जाऊन त्याला भेटते... कमीतकमी माझे मन शांत होईल... अशा असंख्य प्रश्न ,विचारांनी तिचे मन आता गुदमरून गेले होते.\nती तशीच ताडकन उठली आणि त्या टर्मिनलमध्ये आली. तिच्या नजरेची भिरभिर क्षणभरही थांबली नाही. काही अंतरावर तिला तीच आकृती पाठमोरी उभी दिसली. ती जवळ आली आणि त्याच्या खांद्यावर अलगद आपला तळवा ठेवला,\n मला वाटलेच होते हे असेच होईल. \"\nतिचा आवाज आता भरला होता.त्याने तो स्पर्श ओळखला आणि तिच्या दिशेने वळला ... तो तिला पाहतच राहिला. तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. अबोली रंगाच्या कुर्त्यांवरच्या गडद रंगाच्या जॅकेटमुळे तिचा गोरा रंग विमानतळावरच्या लाइटांच्या लखलखाटात अधिक गोरा भासत होता. तिचे कुरळे केस वाहत नसलेल्या वाऱ्यावरसुद्धा उडत होते...\n\" अरे , मी काय बोलते आहे लक्षच नाही आहे माझ्याकडे तुझे. चल मी जाते मग .\"\nमाघारी फिरणाऱ्या तिचा हात त्याने लगेच हातात घेऊन तिला तिथेच थांबवले\n\"अगं , वेडी आहेस का मी तुला कसे विसरेन बरं मी तुला कसे विसरेन बरं बघ मी इथे तुलाच शोधत होतो.\"\n मग मला पाहूनसुद्धा तू माझ्या समोरून निघून गेलास. याला काही उत्तर तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती..... \"\nआणि हे बोलताना आता तिच्या डोळ्यांच्या अश्रूंचा बांध शेवटी भावना रोखून धरू शकला नाही.\n\" हे बघ , तू म्हणतेस तसे खरेच मी तुला पाहिले नाही. तुला फोन करायचे असे ठरले होते ना आपले. तोच करण्यासाठी इथे आलो होतो मी. हे बघ, सुट्टे पैसे अजून हातात तसेच घेऊन आहे मी.\"\nत्याने त्याच्या हातातील खणखणणारी नाणी मूठ उघडून तिच्यासमोर धरली.ते पाहून आणि नाईलाजानेच तिने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी क्षणात पालटले.\nतो आणि ती ... आता मघाशीच्याच तिच्या जागेवर जाऊन बसले.... तीच पहिली रांग आणि पहिलीच खुर्ची.\nती आता फार शांत झाली होती... तासाभरापासून चाललेली तिच्या मनातली अस्थिरता जरा आता स्थिर होऊ लागली होती.इतका वेळ सभोवतालच्या ज्या हालचालींकडे तिने लक्षही दिले नव्हते त्याच ती आता उगाचच पाहण्याचा अट्टहास करत होती. पण त्याचे लक्ष होते फक्त तिच्याकडेच. घड्याळाचा काटा प्रत्येक सेकंदाने पुढे पुढे सरकत होता. असा बराच काळ उलटला. मग त्यानेच त्याच्या मते अर्धवट सुटलेल्या विषयाला हात घातला .\n\" काय मग, तू काय विचार केला आहेस \n तिच्याकडून अगदीच अपेक्षित प्रतिसाद होता हा.\nत्याने पुढे होऊन तिचा हात आपल्या हातात घेतला. त्या स्पर्शाने एक नाजूक शिरशिरी तिच्या नखशिखान्त निर्माण झाली. पण दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळेच स्मित होते.\n\" अगं , तुझ्याबद्दल...माझ्याबद्दल ...आपल्याबद्दल ... \nकाही क्षण तसेच सरले. हातात घेतलेला हात तसाच होता आणि आणि आश्चर्य म्हणजे तिने तो मागेही घेतला नाही किंवा सोडवण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही. हे पाहून त्याची हिम्मत आणखी वाढली. त्याने लगेच आपला दुसरा हात तिच्या खांद्यावर नेला.\nआणि आता मात्र ती बिचकली. तिने लगेच खांद्यावरचा हात झटकून दिला.\n तुला आधीच सांगितले आहे ना मी कि ते शक्य नाही. आपल्या दोघांमध्ये जातीची एक खूप उंच भिंत आहे ती कशी रे तुला दिसत नाही. माझ्या घरी हे अजिबात चालणार नाही आणि मी त्यांना दुखावू शकत नाही.\"\n\" स्वतःला दुखावलेले चालते तुला तुझ्या मनात काही वेगळेच आहे आणि ओठांवर काही वेगळेच. आज बघ , तुझे डोळे तुझीच फितुरी करत आहेत.\"\nक्षणापुर्वी भडकलेली ती पुन्हा शांत झाली. तिच्या मनात विचारांची चक्रे अगदी वेगात सुरु झाली. हा विषय बदलण्यासाठी ती काहीतरी नवीन शोधत होती . तो मात्र तिच्या पुढच्या उत्तराची अपेक्षा करत तिच्याकडेच पाहत राहिला.\n\" अरे तुझ्या कविता काय म्हणताहेत यावेळी तुझ्या कविता ऐकवल्याच नाहीस तू \nती हे सर्व इतके सहज बोलत होती हे पाहून त्याला तिचा किंचित राग आला.\n\"नाही... मी नाही लिहीत आता कविता वैगरे . ते सर्व सोडले मी \"\n पूर्वी तर किती छान लिहायचास तू .अगदी मी वैतागेपर्यंत ऐकवत राहायचास मग मी नाईलाजानेच तुझी एखादी कविता खूप छान म्हणायची आणि मग कुठे थांबायचास तू . तुला आठवते हे सर्व \nती एकटीच सांगता सांगता हसत होती , बोलत होती.\n\"असे काही करू नकोस. पुन्हा लिहायला सुरुवात कर. छान लिहितोस खरेच. मी वाचते ना नेहमी. मला आवडतात फार .\"\nती ओघात बोलतच होती. पण पूर्वीच्याच विषयावर अडखळून राहिलेल्या त्याला या नवीन विषयात अजिबात रुची नव्हती. एरव्ही त्याच्या कवितेची स्तुती त्याला खूप आनंदी करायची पण आज तो त्या स्तुतीपासूनही पाठ फिरवू पाहत होता.\n\" तुला काय फक्त माझ्या कविताच आवडतात. मी तर नाही ना मग काय उपयोग या सर्वाचा. माझ्या शब्दांना तुझ्या सुरांची साथ हवी आहे . त्यानंतरच त्याचे एक सुंदर संगीत निर्माण होईल जे माझे स्वप्न आहे. तुझ्याशिवाय ते सारे शब्द फक्तच कागदावर रेखाटलेली, एकटी पडलेली अक्षरे.... \"\nतिला यावर काय बोलावे सुचेना. इतक्यात त्याच्या विमानाची घोषणा सुरु झाली. पण त्याचे मात्र त्याकडेही लक्ष नव्हते. तिनेच त्याचे लक्ष त्या सूचनेकडे वळवले.\n\" मला वाटते तुझ्याच विमानाची सूचना आहे ही.\"\nतो इतर काहीही न बोलता तिथून उठला आणि जड पावलांनी चालू लागला. त्याच्या पाठोपाठ ती जात राहिली. अगदी शेवटच्या फाटकाजवळ ते दोघे आले आणि तो तिच्याकडे वळला. त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे एक स्मित होते . ते पाहून तिला आश्चर्य वाटले. पण ती मात्र स्तब्ध होती.\n\" तुला आठवते , मी तुला म्हणालो होतो त्या दिवशी कि माझी एक ईच्छा आहे - या वेळी तू मला निरोप देण्यासाठी विमानतळापर्यंत यावेस. तू निश्चितच बोल्ड अक्षरांत 'नाही' असेच म्हणाली होतीस. पण आता बघ , नियतीने कसा डाव मांडला आहे. तू मला अगदी शेवटच्या फाटकापर्यंत सोबत देते आहेस.तू सुद्धा एकदा या दृष्टिकोनातून आपला विचार करून बघ जरा . माझी ही इच्छा पूर्ण झालीच आहे ... इतरही नक्कीच पूर्ण होतील यात आता मला कोणतीच शंका नाही . \"\nतो इतके बोलला आणि त्याचे पाय विमानाच्या दिशेने चालू लागले. पण कितीतरी वेळ त्याची नजर तिलाच पाहत राहिली . आणि ती सुद्धा तिथेच थांबून होती अगदी तो अदृश्य होईपर्यंत.\nत्याच्या शेवटच्या वाक्याने तिच्या मनातील विचारांच्या भरतीला उधाण आणले होते. वेगवेगळ्या भावनांच्या लाटा तिच्या चित्तहृदयावर येऊन धडकून मागे सरत होत्या. तिच्याही विमानाची आता वेळ झाली होती. ती आपल्याच स्वप्नांच्या दुनियेत होती. विमानात शिरतानाचे सारे उपचार अगदी यंत्रवत घडत होते. विमानातल्या खिडकीजवळच्या आसनावर ती बसली होती. एरव्ही विमान , त्यातील रचना , TV या सर्वांचे विशेष आकर्षण वाटणारी ती आज या सर्वापासून अलिप्त होती. कितीतरी वेळ तिने असाच घालवला. काही वेळाने तिने समोरच्या आसनाशी बांधलेला हेडफोन मोकळा करून तो कानाला लावला. नेहमी सर्व चॅनेल्स ची कितीदातरी सैर करणारी ती आज मात्र जॅकबॉक्सच्या एका गाण्यापाशी थांबली-\" तेरा होने लगा हूँ...खोने लगा हूँ ... जबसे मिला हूँ..... \"\n... या सर्वांशी आज तिला देणेघेणे उरले नव्हते. पण त्या शब्दांनी मात्र तिच्या मनाचा आता अचूक ठाव घेतला होता. त्या गीताच्या ओळींमध्ये तिला तिचे उत्तर गवसत होते. कुठेतरी तिचे मन थांबून तिला एक गोड इशारा देत होते.\n' तो क्यू ना मैं भी\nकह दूँ कह दूँ\nहुआ मुझे भी प्यार हुआ.... '\nआकाशातली तिची ही आजची भरारी आज तिच्या आनंदाच्या परमोच्च बिंदूच्या समोर ठेंगणी वाटत होती कारण या दोन तासांच्या प्रवासातील या तीन ओळींसोबत उद्याच्या भविष्यात तिच्या वाट्याला येणारे गोड क्षण कितीदा तरी ती स्वप्नवत अनुभवत होती .\n- रुपाली ठोंबरे .\n(भाग 3 वाचण्यासाठी )\nखुप मस्तं. आता भाग ३.\nशब्दरचना खूप सुंदर आहे रुपाली प्रत्यक्ष समोर असल्यासारखे भासते, प्रेमाचे नाते हे समजून घेण्यासाठी प्रेमाने लिहिलेले शब्द वाचताना प्रेम जाणवते अशी शब्द रचना आणि भाव यात रुतले आहेत ....\nमी रुपाली संदीप ठोंबरे...मुंबईची मुलगी . अक्षरे ,कल्पना ,शब्द ,रंग यांच्या सहवासात सतत रममाण होणारी...जीवन खूप सुंदर आहे असे मनोमन मानणारी ... आणि म्हणूनच या जीवनाचा प्रत्येक क्षण यथेच्छ अनुभवा , आनंदाने जगा असे प्रत्येकालाच अगदी आवर्जून सांगणारी...एक तुमचीच मैत्रीण अक्षरकल्पनांची.\nआज शोभतेया दारी लावून पिवळी हळदी ...\n\"आठवण\".....हरवते मी तुझ्या सहवासात \nमीही बाबा आहे माझे राणी ….\nमाझे प्रथम चित्रप्रदर्शन... एक अविस्मरणीय अनुभव\n१ लक्ष... एक फार मोठी संख्या\nलग्नशुभेच्छा … दादा आणि वाहिनीसाठी \nआजची पहाट एक नवीनच आणि एक सुंदर अनुभव घेऊन माझ्या जीवनात आली. कारण आज पहाटे ४ वाजताच मला उगवत्या सूर्याचे दर्शन घडले आणि तेही अगदी जवळून......\nतो आणि....ती (भाग २)\nतो आणि....ती (भाग १)\n\"ईश्वर अल्ला तेरो नाम\"- मेळ भाषांचा...खेळ अक्षरांच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/mumbai-ready-for-the-historic-maratha-kranti-morcha/", "date_download": "2019-01-17T04:59:39Z", "digest": "sha1:XE357RWT773HTY75EQWWTWHN6EWHDMQU", "length": 11622, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्च्यासाठी मुंबई सज्ज ; वाचा काय आहे तयारी ...", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nऐतिहासिक मराठा क्रांती मोर्च्यासाठी मुंबई सज्ज ; वाचा काय आहे तयारी …\nमुंबई : ५७ विराट मोर्चे निघून सुधा सरकारने सकल मराठा समाजाच्या मागण्यांकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने आता सकल मराठा समाज शेवटचा महामोर्चा राजधानीत काढत आहे. हा राज्यव्यापी मोर्चा दि. ९ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी ११.०० वाजता मुंबईमध्ये धडकणार आहे. मुंबईच्या इतिहासातील हा सर्वात मोठा मोर्चा असेल, या ऐतिहासिक मोर्चाची तयारी आता पुर्ण होत आली असून या मोर्चासाठी मुंबईची टीम सज्ज झाली आहे.\nसाडेतीनशे वर्षानंतर पुन्हा एकदा मराठा समाज एकवटला असून राज्यभरातील विविध जिल्ह्यातील ५७ मुक मोर्चे करुन ५८ व्या मोर्चासाठी मराठा समाज ९ ऑगस्ट रोजी मुंबईत दाखल होणार आहे. आपल्या जिव्हाळ्याच्या व प्रलंबित मागण्यांसाठी मराठा समाजाचे वादळ मुंबईत दाखल होत असताना मोर्चाची शिस्त व आचारसंहिता ही आधीच्या मोर्चांसारखीच राहणार आहे.\nकसा असेल मोर्च्याचा मार्ग \nसकाळी ११.०० वाजता भायखळा येथील वीरमाता जिजामाता उद्यान येथे जिजाऊ वंदना करुन मोर्चाची सुरुवात होणार आहे. हा मोर्चा कै.आण्णासाहेब पाटील पुल, खडापारसी , इस्माईल मर्चंट चौक, जे.जे.फ्लायओव्हर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स ओलांडून आझाद मैदान येथे येईल. ५७ मोर्चांची शांततामय परंपरा राखत हा मोर्चा देखील मुक स्वरुपाचा असेल.\nकाय केल्या आहेत सोई सुविधा \nमराठा नेत्याकडून ओबीसी आरक्षणाला मुंबई हायकोर्टात आव्हान\nमराठा आरक्षणा विरोधात याचिका करणाऱ्या ॲड. सदावर्ते यांना…\nमहाराष्ट्राच्या कानाकोपऱ्य़ातून येणाऱ्या मराठा समाजाच्या बांधवांसाठी सर्व ठिकाणी विशेष सोय करण्यात आली आहे. कामोठे, खांदेश्वर, खारघर, जुईनगर, वाशी, नवी मुंबई येथे तसेच ठाणे, मुंलुड, भांडूप, चेबूंर येथे पाण्याची व फिरत्या शौचालयाची सोय करण्यात आली आहे. सर्व वाहनाच्या पार्किंगची सोय बीपीटी, सिमेंट यार्ड, रे रोड येथे करण्यात आली आहे. या पार्किंगची व्यवस्था पाहण्यासाठी विशेष समिती गठन करण्यात आली आहे. लोकांच्या मार्गदर्शनासाठी जागोजागी सुचना फलक लावण्यात आले आहेत.\nया मोर्चाच्या परवानग्यासाठी मुंबई पोलिस, मुंबई महानगरपालिका , फायर ब्रिगेड यांच्याकडे अर्ज करण्यात आले आहेत. बहुतांशी परवानग्या उपलब्ध झाल्या आहेत. मोर्चामध्ये मुंबई व जवळील जिल्ह्यातील सहा हजार स्वयंसेवकांची नोंदणी पुर्ण झाली आहे. या स्वयंसेवकांचे प्रशिक्षण पुर्ण झाली आहे. स्वयंसेवकांची ही संख्या वाढतच आहे. मुंबईतील समाज बांधवांनी या मोर्चासाठी स्वयंसेवकांच्या भूमिकेत रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.\nया ऐतिहासिक मोर्चाला मुंबईतील विविध स्तरातील मराठा समाज एकवटत आहे, सामाजिक संस्था, गणेशोत्सव व दहीहंडी मंडळे तसेच मुंबईचे डब्बेवाले, रेल मराठाचे स्वयंसेवक , मराठा मेडिको असोशिएशन तसेच अनेक सामाजिक व राजकीय व्यक्ती उत्स्फुर्तपणे हा मोर्चा यशस्वी होण्यासाठी सहकार्य करत आहेत. सर्वांच्या सहकार्याने हा मोर्चा विक्रमी ठरेल यामध्ये आयोजक म्हणून आमच्या मनात कोणतीही शंका नाही. तमाम मराठा बांधवांनी या ऐतिहासिक मोर्चात मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.\nसकल मराठा समाज मुंबईकडे रवाना पहा व्हिडीओ\nमराठा नेत्याकडून ओबीसी आरक्षणाला मुंबई हायकोर्टात आव्हान\nमराठा आरक्षणा विरोधात याचिका करणाऱ्या ॲड. सदावर्ते यांना कोर्ट परिसरात चोपले\nमराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही – रामदास आठवले\nशिवसेना आमदार गोरेंच्या लक्षवेधीमुळेच चाकणमधील मराठा आंदोलकांचे अटकसत्र\nमहाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहासाठी दीड हजाराहून अधिक अर्ज प्राप्त\nमुंबई : राज्यातील उद्योग क्षेत्राला चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता अर्थात इनोव्हेशन…\nअतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्य यंत्रणांचे बळकटीकरण करणार – एकनाथ…\nपालघर : मच्छिमारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/woman-who-was-found-dead-with-multiple-injuries-in-pune-is-identified-as-antara-das-pimpri-chinchwad/", "date_download": "2019-01-17T04:56:53Z", "digest": "sha1:FVOIR2RRW75NV2PMULSDZM7C4TFW6YSK", "length": 7054, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पिंपरीत तरुणीची धारदार शस्त्रानं भोसकून हत्या", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपिंपरीत तरुणीची धारदार शस्त्रानं भोसकून हत्या\nपिंपरीजवळ आकुर्डीत राहणाऱ्या एका तरुणीची दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी चाकूनं भोसकून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. काल रात्री ही घटना घडली. अंतरा दास असं या तरुणीचं नाव असून ती एका आयटी कंपनीत नोकरी करत होती.24 वर्षीय अंतरा ही मूळ पश्चिम बंगालची रहिवासी होती.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nदेहूरोड पोलीस ठाण्याअंतर्गत काल रात्री दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी तिची धारदार शस्त्रानं भोसकून हत्या केली. हत्या करून हल्लेखोरांनी पळ काढला. काही दिवसांपासून काही तरूण अंतराला त्रास देत होते अशी माहिती आहे. पिंपरीजवळच असलेल्या आकुर्डीत राहणाऱ्या अंतराला गेल्या काही दिवसांपासून काही तरुण तिची छेड काढून तिला त्रास देत होते. काल रात्री दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी तिची धारदार शस्त्रानं भोसकून हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर अज्ञात हल्लेखोर पसार झाले आहेत.\nकेप जेमिनी या कंपनीत काम करणाऱ्या अंतराला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. अंतराच्या वडिलांनी देहु रोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nपंकजा मुंडे यांच्यामुळे वैद्यनाथ’ घटनेतील मयतांच्या नातेवाईकांना मिळाला खरा…\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\nटीम महारष्ट्र देशा : नोटाबंदी नंतर आता नाणेबदली होणार असून केंद्र सरकार आता लवकरच एक रुपयाच्या नाण्यापासून ते १०…\nशहर मध्य विधानसभा मतदार संघ माझ्या हक्काचा सोडणार नाही – आ.…\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nहर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांचे निधन\nभाजपला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; रथयात्रेची परवानगी नाकारली\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/t3383/", "date_download": "2019-01-17T05:06:41Z", "digest": "sha1:HUT4WNK2LYXDR5UXROV4S4JXP6ZJPGFV", "length": 3218, "nlines": 79, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-स्त्री", "raw_content": "\nअजूनही माग घेते मी एकविसाव्या शतकाचा\nउकल पडेना स्त्रीच्या जीवन गाथेचा\nक्रांतिकारी ती स्त्री एक गेली अवकाशात\nअशी हि का एक स्त्री असे मग नरक यातनात\nक्रांतिकारी त्या स्त्रीने केले अवगत तंत्र ज्ञान\nअशी हि का एक स्त्री असे ठाऊक ना तिज ज्ञान\nक्रांतिकारी ती स्त्री गेली पुरुषा ओलांडून\nअशी हि का एक स्त्री असे चूल मुल सांभाळून\nक्रांतिकारी ती स्त्री मांडते मत अपुले जगतात\nशालीन कुलीन मग स्त्री का राहते उपेक्षित\nबदलले जरी जग झाली वस्ती चांद्रभूमी\nराहील तरीही स्त्रीची घर हीच युद्ध भूमी\nघर हीच युद्ध भूमी ...\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://krishi.maharashtra.gov.in/Site/Home/CategoryContent.aspx?ID=2a4735c0-8636-496f-af1f-6add75684d45", "date_download": "2019-01-17T04:54:39Z", "digest": "sha1:C2ZYA6UFZV6FNFAWJLR5ZT2ZEFNS63XO", "length": 49205, "nlines": 353, "source_domain": "krishi.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "फॉन्ट डाउनलोड डाउनलोड आक्रोबॅट रीडर\nमे २०१४ पासून खतांचे कमाल विक्री किंमत\nरासायनिक खते चाचणी प्रयोगशाळा\nउर्वरित अंश विश्लेषण प्रयोगशाळा\nकिटकनाशके आदेश - १९८६\nखते निय़ंत्रण आदेश - १९८५\nखते नियंत्रण आदेश - १९७३\nबियाणे कायदा - १९६६\nबियाणे अधिनियम - १९६८\nबियाणे आदेश - १९८३\nमहाराष्ट्र कपाशी बियाणे कायदा\nकपाशी बियाणे अधिनियम २०१०\nकृषि पुरस्कार सोहळा २०१४\nपीकांची आकडेवारी (क्षेत्र, उत्पादन, उत्पादकता)\nप्रधानमंत्री पीक विमा योजना\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nपीक कापणी प्रयोग मार्गदर्शिका\nपिक कापणी प्रयोग-मोबाईल ॲप्लीकेशन\nआदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना\nगतिमान पाणलोट विकास कार्यक्रम- सभा\nपाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम\nआदर्शगाव भूषण पुरस्कार २०१७-१८\nमाती आणि जलसंवर्धन - क्षेत्र उपचार\nवळण चराऐवजी जैविक पट्टे\nजैविक बांधासह समपातळी बांध\nखोल सलग समपातळी चर\nडोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे\nजुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती\nशेतक-यांनी तयार केलेल्या मृद संधारण कामांची दुरुस्ती\nमाती आणि जलसंवर्धन - नाला उपचार\nजैविक बांध / फांदी बांध/ ब्रशवुड डॅम\nसिमेंट नाला बांधातील गाळ काढणे\nबोडी दुरुस्ती व नुतनीकरण\nकिटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी\nवापरास बंदी घालण्यात आलेली किटकनाशके\nकरा व करु नका\nउन्नत शेती - समृद्ध शेतकरी\nप्रधानमंत्री किसान संपदा योजना\n२०११-१२ पासून योजनानिहाय प्रगती अहवाल\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nएनएचएम अंतर्गत लाभार्थींची यादी\nहिरवा चारा निर्मिती प्रकल्प- हायड्रोप्रोनिक\nबियाणे लागवड व साहित्य उपअभियान\nमहाराष्ट्र छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ\nएस एफ ए सी योजना\nएस एफ ए सी योजना लाभार्थी यादी\nमहाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांची यादी\nकिसान एस एम एस\nकेंद्र शासनाद्वारे विकसीत ई-गव्हर्नन्स प्रकल्प\nपान कोबी व फुल कोबी\nऔषधी व सुगंधी वनस्पती\nआपल्या देशातील सुमारे ६५ टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होतो. मानवी शरीरास पोषक अशा बऱ्याच अन्नघकांचा पुरवठा हा भातातून होत असतो. तसेच इतर पिकांच्या तुलनेत पशु-पक्ष्यांचे खाद्य व औदोग्यिकदृष्ट्या देखील भाताचे अनेक उपयोग होतात. त्यामुळे भात हे बहुगुणी तृणधान्य पीक म्हणून ओळखले जाते. याशिवाय हलक्या, भारी, पाणथळ, खारवट अशा विविध प्रकारच्या जमिनीत यशस्वीपणे वाढणारे व उत्पन्न देणारे भात हे प्रमुख तृणधान्य पीक आहे. महाराष्ट्र राज्यातील लागवड करण्यात येणाऱ्या अन्नधान्य पिकांचा विचार करता ज्वारी-बाजरीनंतर भात पिकाचा क्रमांक लागतो. असे जरी असले तरी कोकण, विदर्भाचा नागपूर विभाग तसेच कोल्हापूर, पुणे, नासिक, विभागाच्या सह्याद्रीलगतच्या भागातील लोकांचे भात हे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. महाराष्ट्रात भात हे पीक “साळ” आणि “धान” या नावाने देखील ओळखले जाते.\nहेक्टरी उत्पादकता वाढवण्यासाठी सहाय्यक ठरणाऱ्या विशेषतः सुधारित भात जातींच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ, शिफारशीनुसार सेंद्रिय व रासायनिक खतांच्या मात्रांचा संतुलित वापर, मशागतीचे व लावणीचे योग्य तंत्रज्ञान, पीक संरक्षण उपायांचा अवलंब इत्यादी बाबींवर विशेष भर द्यावा लागणार आहे. तसेच संकरीत भात निर्मितीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. आपल्या राज्यातील खरीप व उन्हाळी हंगामात भाताची लागवड केली जाते.\nराज्यातील शेतकरी भातशेती अनेक वर्षापासून करीत आहेत. तरीसुद्धा देशाच्या सरासरी उत्पादकतेशी तुलना करता राज्याची उत्पादकता अत्यंत कमी असून त्यास बरीच करणे आहेत. राज्यातील भात उत्पादनातील महत्वाच्या समस्या कोणत्या आहेत, याविषयीची माहिती खाली देण्यात आलेली आहे.\nसुधारित व अधिक उत्पादन देणाऱ्या भात जातींच्या लागवडीखाली असलेले कमी क्षेत्र.\nसेंद्रिय व रासायनिक खतांचा शिफारशीपेक्षा कमी आणि असंतीलुत वापर.\nकीड, रोग व तण नियंत्रण उपायांचा अल्प प्रमाणात वापर.\nवेळेवर व पुरेशा प्रमाणात शेतमजुरांच्या उपलब्धतेतील अडचणींमुळे रोप लावणी करताना लागणारा अधिक कालावधी.\nराज्यातील भातशेती करणारे सुमारे 80 ते ८५ टक्के अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी आणि त्यांची विखुरलेली भातशेती त्यामुळे यांत्रिकीकरणाचा कमी प्रमाणात वापर.\nसमुद्र किनाऱ्यालगतच्या खार जमिनीत अनियमित व अपुऱ्या अथवा जादा पावसामुळे होणारे नुकसान.\nमराठवाडा विभागात जमिनीतील लोहाच्या कमतरतेमुळे भात पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर होणारे अनिष्ट परिणाम.\nवेळेवर आणि पुरेशा प्रमाणात पोहोचण्यासाठी खत पुरवठ्यातील अडचणी व लागणारा विलंब.\nसुधारित भात लागवडीच्या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यापर्यंत होणारा अल्प प्रमाणातील प्रसार.\nअति बारीक, लांब दाण्याचा व सुवासिक भात जाती भरडण्यासाठी लागणाऱ्या सुधारित भात गिरण्यांची लागवड क्षेत्रातील अपुरी उपलब्धता.\nआपल्या देशात भात उत्पादनातील हरीक्रांतीची सुरुवात ही सन १९६४ मध्ये तायचुंग स्थानिक १ व १९६६ मध्ये आय. आर. – ८ ही भात जातींची लागवडीद्वारे झाली. त्यांनतर सन १९६७ पासून आपल्या देशातील शास्त्रज्ञांना जया, रत्ना यासारख्या अनेक बुटक्या. न लोळणाऱ्या तसेच रासायनिक खतास उत्तम प्रतिसाद देणाऱ्या, लवकर तयार होणार्या, किडींना व रोगांना कमी प्रमाणात बळी पडणाऱ्या भात जातींची निर्मिती करण्यामध्ये यश मिळाले. शेतकरीदेखील या जातींची मोठ्या प्रमाणात लागवड करू लागले. तेव्हापासून खऱ्या अर्थाने आपल्या देशातील व राज्यातील भात उत्पादनात लक्षणीय वाढ दिसू लागली आहे. महाराष्ट्रात सन १९९१ पासून भात पिकावरील संशोधनास सुरुवात झाली.\nअधिक उत्पादन देणाऱ्या भात जातींची वैशिष्ठये या जाती कमी उंचीच्या, न लोळणाऱ्या व नत्र खतास उत्तम प्रतिसाद देणाऱ्या आहेत.\nपाने जड, रुंद व उभात आणि गर्द हिरव्या रंगाची असल्याने कर्बग्रहण कार्य अधिक प्रभावीपणे होते. तसेच शेंडे, पान व त्याखालील पाने दीर्घकाळापर्यंत हिरवी व कार्यक्षम राहतात. त्यामुळे पानातील लोंबीत पळीजांचे प्रमाण कमी राहते.\nया जाती इंडिका प्रकारातील असल्यामुळे दाणा पांढरा असून, शिजविल्यावर चिकट होत नाही. भात भरडल्यानंतर भाताचे शेकडा प्रमाण स्थानिक जातीपेक्षा जास्त असते. तांदूळ जाडा भरडा असून त्यांत प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.\nचुडांना जास्त प्रमाणात फुटवे येतात. त्यातील बहुतेक फुटवे कमी कालावधीत निसवतात म्हणजे प्रथम व नंतर येणाऱ्या फुटव्यांच्या फुलोऱ्यातील अंतर कमी असते. त्यामुळे मुख्य आणि इतर फुटव्यांच्या लोंबीतील दाण्यांच्या संख्येत कमी तफावत राहते. पीक तयार झाल्यावर दाणे शेतात गालात नाहीत.\nदिवसमानातील सुर्यप्रकाशाच्या कालावधीमधील फरकास कमी प्रमाणात संवेदनशील परंतु तापामानातील फरकास विशेष संवेदनशील असतात. त्यामुळे एकाच हंगामात पीक तयार होण्यास वेगवेगळ्या ठिकाणी कमीअधिक दिवस लागतात. तसेच उन्हाळी हंगामात पीक तयार होण्यास सुमारे १५ ते २० दिवस अधिक लागतात.\nया जातीत शोषण केलेल्या अन्नद्रव्यांचा कार्यक्षमपणे वापर केलेला दिसून येतो. त्यामुळे पिकाची फाजील वाढ न होता खताच्या प्रमाणात दाण्याचे उत्पादन वाढते.\nया जाती महत्वाच्या रोग व किडीस काही प्रमाणात प्रतिकारक आहेत.\nभात हे उष्ण कटीबंधातील पीक असून त्यास उष्ण व दमट हवामानाची गरज असते. पीक वाढीच्या कालावधीतील सरासरी तपमान २४ ते ३२ अंश से. ग्रे. पोषक असते. चांगले उत्पादन येण्यास हवेतील सरासरी आद्रता ६५ टक्के लागते. या पिकास सरासरी १००० मि.मी. पेक्षा जास्त पावसाची आवश्यकता असते. पुरेसा पाऊस व सिंचनाची सोय उपलब्ध झाल्यास हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाते. पोयता व चिकणमातीयुक्त पोयता त्याचप्रमाणे जमिनीचा सामू (पी. एच.) ५ ते ८ या दरम्यान असल्यास पिकापासून अधिक उत्पादन मिळते.\nबियाण्याची निवड व बियाणे प्रक्रिया\nअधिक उत्पादनासाठी योग्य सुधारित जातीचे प्रमाणित बियाणे वापरणे आवश्यक आहे, तसेच ते दर तीन वर्षांनी बदलाने आवश्यक आहे. प्रमाणित बियाणे उपलब्ध न झाल्यास बियाण्याची पेरणीपूर्व प्रक्रिया करणे अत्यंत जरुरीचे आहे. कारण अधिक उत्पादनासाठी निरोगी आणि वजनदार भाताचे बियाणे वापरावे. त्यासाठी ३०० ग्रॅम मीठ १० लिटर पाण्यात विरघळवून द्रावण तयार करावे. पेरणीपूर्वी बियाणे या द्रावणात ओतावे. नंतर द्रावण ढवळून स्थिर होऊ द्यावे. पोकळ व रोगाने हलके झालेले, तरंगणारे बियाणे काढून टाकावे. तळाशी राहिलेले वजनदार व निरोगी बियाणे बाहेर काढून ते २-३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे व सावलीत 24 तास वाळवावे. नंतर रोगप्रतिबंधक उपाय म्हणून १ टक्का पारायुक्त औषध उदा. थायरम, मोन्सन १ किलो बियाण्यास २.५ ग्रॅम या प्रमाणात चोळावे.\nभातावर आभासमय काजळी पडलेल्या लोंब्या वेचून रोगग्रस्त दाणे जाळून टाकावेत. ज्या ठिकाणी उदबत्या रोगाचा प्रादुर्भाव होतो अशा ठिकाणी बियाणे ५० से. ग्रे. अंश तापमान असलेल्या पाण्यात १० मिनिटे बुडवून नंतर ते चांगले सुकवून पेरणीसाठी वापरावे.\nरोपवाटिकेत रोपे तयार करण्यासाठी जमीन, नांगरून, ढेकळे फोडून भुसभुशीत करावी. नंतर १२० से.मी. रुंद (४ फुट) व ८ ते १० से. मी. (८ ते १० बोटे) ऊंच आणि शेताचा आकार व उतारानुसार लांबी ठेवून गादी वाफे तयार करावेत. चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली तसेच ज्या ठिकाणी हंगामामध्ये सुरुवातीस पाऊस कमी असतो अशा ठिकाणी गादी वाफ्याची उंची ३ ते ५ से. मी. ठेवली तरी चालते. गादी वाफे करणे शक्य नसेल तर रोप तयार करण्यासाठी शेतातील उंचवट्याची जागा निवडावी व चारही बाजूंनी खोल चारी काढावी. यामुळे पाऊस जास्त झाला तरी पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल व कोवळी रोपे मरण्याचे प्रमाण कमी राहील.\nगादी वाफे तयार करण्यापूर्वी दर आर क्षेत्रात (१ गुंठ्यास) एक गाडी याप्रमाणे चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे, गादी वाफा तयार झाल्यावर दर चौ. मी. क्षेत्रावर तीन किलो याप्रमाणे चांगल्या कंपोस्ट खताचा थर दयावा. नंतर त्यावर दर आर क्षेत्रास २ किलो अमोनिअम सल्फेट किंवा १ किलो युरिया खत द्यावे. पावसाला सुरु होताच ७ ते ८ से.मी. अंतरावर ओळीत व १ ते २ से. मी. खोल बियाणे पेरून मातीने झाकावे. पावसाचा अंदाज पाहून साधारणतः ३ ते ४ दिवस आधी धूळवाफेवरही बियाणे पेरण्यास हरकत नाही. पेरणीनंतर १५ दिवसांनी परत दर आर क्षेत्रास २ किलो अमोनिअम सल्फेट किंवा १ किलो युरिया खत द्यावे. एक हेक्टर लागवडीसाठी १० आर (१० गुंठे) क्षेत्रावर बियाणे वापरून रोपे तयार करावीत. प्रती हेक्टरी लागणारे बियाणे हे दाण्याची प्रत आणि लावणीच्या वेळी एक चौ. मी. मधील चुडांच्या संख्येवर अवलंबून आहे. प्रती हेक्टर क्षेत्राला लागणारे बियाणे पुढीलप्रमाणे\nप्रती हेक्टरी बियाणे (किलो)\nबारीक दाणा (झिनिया, कोलन गट) २५.५\nमध्यम दाणा (रत्ना गट) २५ ते ३०\nजाड दाणा (जया गट) ३० ते ४०\nलावणीचे वेळी अंतर कमी केल्यास (१५ X १५ से.मी.) बियाण्याचे हेक्टरी प्रमाण ५ ते १० किलोने वाढविणे आवश्यक आहे. रोपवाटिकेत तणांचा नाश करण्यासाठी १ ते २ वेळा निंदनी करावी अथवा ब्युटाक्लोर किंवा बेंथीओकार्ब हे तणनाशक १ लिटर पाण्यात ६ मि. ली. मिश्रण करून १ आर क्षेत्रावर पेरणीनंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी २ ओळीमध्ये फवारावे. तणनाशकाची फवारणी करण्यापूर्वी जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे. पेरणीनंतर २०-२५ दिवसांनी म्हणजेच रोपास ६ वे पान फुटल्यानंतर रोपाची लावणी करावी. पावसाच्या अभावी अथवा इतर कारणाने लावणी लांबणीवर पडल्यास दर आर क्षेत्रातील रोपास १ किलो युरिया अथवा दोन किलो अमोनिअम सल्फेटचा तिसरा हप्ता दयावा. लावणीसाठी रोपे काढणीपूर्वी दोन दिवस वाफ्यातील पाण्याची पातळी ५ ते १० से. मी. पर्यंत वाढवावी.\nरोपाची लावणी:- रोपे लावताना जातीच्या कालावधीनुसार योग्य वेळेत लावणी करावी. उदा. हळव्या जाती २० ते २३, निमगरव्या २५ व गरव्या जाती २५ ते ३० दिवसांनी लावाव्यात. एका चुडात फक्त ३-४ रोपे लावावीत. रोपे सरळ आणि उथळ म्हणजेच २ ते ४ से. मी. खोलवर लावावीत. रोपांची तिरपी व खोल लावणी केल्याने फुटवा कमी येण्याची शक्यता असते. सर्वसाधारणपणे हळव्या जातीसाठी १५ X १५ से. मी. अंतरावर, निमगरव्या आणि गरव्या जातीसाठी २० X १५ से.मी. अंतर ठेवावे.\nराइस स्टेम बोअरर उर्फ तांदुळाच्या खोडकिडीचे व्यवस्थापन (स्रोत: www.vikaspedia.in)\nराइस स्टेम बोअररमुळे कणसांची संख्या व एकंदर उत्पादन घटते. ह्या किडीच्या सहा प्रमुख प्रजाती आहेत आणि त्या भातपिकाचे भरपूर नुकसान करतात. कावेरी नदीच्या त्रिभुज प्रदेशात खोडकिड्याच्या चार जाती सापडतात – स्कर्पोफेगा इंसर्ट्यूला (पिवळ्या रंगाचा), चिलो सप्रेसालिस (अंगावर पट्ट्या असलेला), चिलो ऑरिसिलस (सोनेरी) आणि सेसामिया इन्फरन्स (गुलाबी) ह्या जाती वेगवेगळ्या अवस्थांतील भातपिकाचे अखंड नुकसान करीत असतात असे अडुथुराई येथील तामिळनाडू भात संशोधन संस्थेच्या एका संशोधनात्मक पाहणीत आढळले आहे.\nखोडात राहणार्‍या अळ्या (लार्व्हा) खोड आतून पोखरून खातात. काहीवेळा अन्नवाहक नलिका तोडतात आणि ह्यामुळे पीक तुर्‍यावर येण्याआधीच 'डेड हार्ट्स' तयार होतात किंवा तुरे आल्यानंतर 'व्हाइट हेड्स' किंवा 'व्हाइट इअर' दिसून येतात.\nहवामानाच्या विविध स्थितींमध्येही कीड टिकून राहण्यास अनेक घटक पोषक ठरतात, उदा. नायट्रोजनचे जास्त प्रमाण, मातीमध्ये सिलिकाचा अभाव, कमी तापमान व अधिक आर्द्रता असलेली थंड कोरडी हवा, पूर्वीच्या पिकाचे अवशेष शेतात शिल्लक असणे इ.\nकिडीच्या बंदोबस्तासाठीच्या एकात्मिक उपायांमध्ये संवर्धनात्मक (कल्चरल), जीवशास्त्रीय (बायोलॉजिकल) तसेच वर्तनात्मक (बिहेवियरल) दृष्टीने विचार करता येतो, तो असा -\n(हवामानानुसार) लवकर तयार होणार्‍या व चांगल्या नांगरणीची गरज असलेल्या जातींची लागवड करणे\nजमिनीचा pH ७ पेक्षा जास्त असल्यास, दर एकरी 2.5 किलो स्यूडोमोना फ्लुरोसंस/ PGPR कंसोर्टियाचा, 25 किलो कडुनिंब-पेंड आणि 250 किलो चांगल्या कुजलेल्या खतासहित, वापर करणे. तसेच, अखेरच्या नांगरटीनंतर जमिनीचा pH ७ पेक्षा कमी असल्यास ट्रायकोडर्मा व्हिरिडचा वापर करणे.\nबियाण्यावर प्रक्रिया करणे - प्रत्येकी एक किलो बियाण्यावर १० ग्रॅम ह्याप्रमाणात स्यूडोमोना फ्लुरोसंस/ पीजीपीआर कंसोर्टियाची प्रक्रिया करणे / एक हेक्टर जमिनीवर लावता येतील इतकी रोपे 2.5 किलो कंसोर्टिया पी फ्लुरोसंसमध्ये बुडवणे.\nरोपांची पुर्न पेरणी करण्याआधी त्यांवरील खोडकिड्याची अंडी काढून टाकणे\nपिकाच्या वाढीतील किडीला बळी पडण्याच्या नाजूक दिवसांमध्ये शेताची नीट पाहणी करून डेड हार्ट्स तसेच व्हाइट हेड्सचा छडा लावणे.\nरोपांची पुर्नपेरणी केल्यानंतर २८ दिवसांनी, एक आठवड्याच्या अंतराने तीन वेळा, अंडी खाणार्‍या ट्रायकोग्रामा जॅपोनिकमचा वापर करणे. तसेच ह्या पुर्नपेरणी नंतर ३७, ४४ व ५१ दिवसांनी ट्रायकोग्रामा चिलोनिक्सचा वापर करणे.\nमौजे पळसुंदे, तालुका अकोले जिल्हा अहमदनगर गांवात 2010 पासून 'वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्‍ट' संस्‍थेचे वातावरण बदलाशी अनुकूलन कार्यक्रम या प्रकल्‍पावर काम चालू आहे. या कार्यक्रमात गांवात विविध 14 घटकांवर काम केले जाते. त्‍यात शेती हा एक मुख्‍य घटक असल्‍यामुळे शेती घटकावरही केले जात आहे. शेती विकासासाठी खरीप व रब्‍बी हंगामामध्‍ये निवडक व इच्‍छुक शेतक-यासोबत प्रायोगिक तत्‍वावर पिक प्रात्‍याक्षिके घेण्‍यात येतात. या वर्षी म्‍हणजे 2012 मध्‍ये खरिप हंगामात गांवात संस्‍थेच्‍या हस्‍तक्षेपाने शेतीशाळा घेण्‍यात आली. यात एकूण 17 शेती शाळा घेण्‍यात आल्‍या. या शेतीशाळेचा मुख्‍य उद्येश म्‍हणजे कमी खर्चात भाताचे उत्‍पादन वाढवणे व त्‍यातुन शेतक-यांच्‍या उत्‍पन्‍नात भर टाकणे होय. यासाठी गांवातुन एकूण 22 शेतक-यांचा या शेतीशाळेसाठी सहभाग घेण्‍यात आला. या उपक्रमांतर्गत एस.आर.आय. पध्‍दतीने भात लागवडीचे शेतीशाळेत सहभागी शेतक-यांना प्रशिक्षण देऊन प्रत्‍यक्ष प्रत्‍येक शेतक-याच्‍या प्‍लॉटवर जाऊन भात लागवडीसाठी क्षेत्र मोजणी, बी पेरणी, चिखलणी, भात रोप लागवड, खताची मात्रा व खत देण्‍याची पध्‍दत, तसेच प्रत्‍येक स्‍टेजला कृषी सल्‍ल्‍याचा वापर करून हवामानानुससार भातावर कोणते रोग पडण्‍याची शक्‍यता आहे आणि त्‍यासाठी कोणत्‍या औषधांची फवारणी करावी व सर्वात शेवटी कापणी कधी करावी या सर्वावर राहूरी कृषी विद्यापीठ शाखा इगतपुरी, शासकीय कृषी अधिकारी व वॉटरचे कृषी तज्ञ डॉ. वाणी सर यांच्‍या मार्गदर्शनाखाली पळसुंदे येथे पार पाडण्‍यात आल्‍या.\nया उपक्रमाचा जो उद्येश होता तो ख-या अर्थानपे पुर्ण झाला असे म्‍हणता येईल. कारण शेतीशाळेच्‍या उपक्रमात ज्‍या ज्‍या शेतक-यांनी सहभाग घेतला त्‍या सर्वच शेतक-यांना भाताचे भरघोस उत्‍पादन निघाले. यात सरासरी एकरी 38 पोते भाताचे उत्‍पादन मिळाले असून याउलट पारंपारिक पध्‍दतीने एकरी सरासरी 17 पोतेच भात होत असल्‍याचे दिसून आले.\nयासंदर्भात आणखी माहितीसाठी अशाच एका शेतक-यांचा व्‍यक्‍तीगत अभ्‍यास पुढीलप्रमाणे\nशेतक-याचे नांव – श्री. सुधीर धर्मा संगारे\nपत्‍ता - मु. पो. पळसुंदे ता. अकोले जिल्‍हा अहमदनगर\nशिक्षण - 10 वी\nकौटुंबिक व सामाजिक स्थिती - या शेतक-याच्‍या कुटूंबात एकूण 5 व्‍यक्‍ती आहेत. त्‍यात आई-वडिल, पत्‍नी आणि 2 अपत्‍ये यांचा समावेश आहे. या व्‍यक्‍तीचे सामाजिक स्‍थान चांगले असून नेतृत्‍व गुण अंगी असल्‍यामुळे सामाजिक कार्यातही नेहमीच सहभाग असतो. या व्‍यक्‍तीची आर्थिक सिथती मात्रा जेमतेमच आहे.\nया शेतक-याची मुख्‍य समस्‍या म्‍हणजे कमी उत्‍पन्‍न होय. शेतक-याला क्षेत्र कमी असणे आणि भांडवल कमी असणे या 2 कारणामुळे उत्‍पन्‍न कमी निघते.\nया शेतक-याच्‍या वरील समस्‍येचे निराकरण म्हणजे SRI ही भरगोस उत्‍पादन देणारी भात लागवडीची पध्‍दत आहे. गांवात वॉटर संस्‍थेने जी शेतीशाळा घेतली त्‍यातील 22 शेतक-यांमध्‍ये श्री. संगारे यांचाही सहभाग होता व त्यांनी देखिल एस आर आय पध्‍दतीने भात लागवड केली होती.\nया शेतक-याने पुढिल प्रमाणे भात लागवड केली:\nभात लागवडीचा गट नं. 2\nभात लागवड क्षेत्र - 8 गुंठे\nभाताचा वाण दफतरी 9\nबियाणे 1.5 कि. ग्रॅ.\nएस आर आय पध्‍दतीने लागवड करताना वापरलेल्‍या रोपांची संख्‍या 2 काडी\nमागील वर्षी पारंपारिक पध्‍दतीने लागवड करताना वापरलेल्‍या रोपांची संख्‍या 5 ते 6 काडया\nभातासाठी वापरलेले खत युरिया ब्रिकेट – 20 कि. ग्रॅ.\nभातावर पडलेला रोग – करपा\nभातावरील रोग जाण्‍यासाठी केलेली फवारणी – एम 45\nभाताचे एकूण उत्‍पन्‍न – 7 पोते\nचालू वर्षाचा एस आर आय पध्‍दतीमुळे मिळालेला पेंढा 40\nमागील वर्षाचा पारंपारिक पध्‍दतीमुळे मिळालेला पेंढा 32\nभाताची झालेली वाढ – 3 ते 3.5 फूट\nमशागतीपासून ते भात पोत्‍यांमध्‍ये भरेपर्यंतचा एकूण खर्च 2550 रू.\nवरील माहितीनुसार या शेतक-याचे या वर्षाचे याच क्षेत्रातील भाताचे उत्‍पन्‍न 7 पोते झाले आहे.या अगोदर या शेतक-याने एकदाही 4 पोत्‍यांपेक्षा अधिक पोते भाताचे उत्‍पन्‍न काढलेले नव्‍हते. भाताचे उत्‍पन्‍न अधिक तर मिळालेच शिवाय दरवर्षीपेक्षा खर्च देखिल कमी झाला. त्‍यामुळे हा शेतकरी खूपच आनंदी असून त्‍याने ठरविले आहे की, यापूढे आता केवळ 8 गुंठयातच नाही तर सर्व क्षेत्रात एस आर आय पध्‍दतीनेच भात लागवड करणार आहे. कारण त्‍याने 8 गूंठयात केलेला प्रयोग यशस्‍वी झालेला आहे. त्‍याच्‍या उत्‍पन्‍नात दुपटीने फरक दिसून आला आहे.\nशासकीय / राष्ट्रीय कार्यक्रम\n© कृषी विभाग महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2019-01-17T04:29:34Z", "digest": "sha1:N3ATRWNWI7S54HL6KKUMLZ4CRLP63DY7", "length": 10557, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राजकुमार राव- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : पुण्यात पुन्हा पाणीगळती, वाहतूकीचा मोठा खोळंबा\nVIDEO : निवणुकीआधी धनगर आरक्षण मिळणार\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nराफेलप्रकरणी भाजप भलताच आक्रमक, आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\nVIDEO : माझे वडील माझा जीवच घेणार आहेत, म्हणतेय जान्हवी कपूर\nजान्हवी कपूरचा नवा हाॅट लूक समोर आलाय. पण तरीही तिला भीतीही वाटतेय. कसली\n...म्हणून राजकुमार राव अभिनयात आहे परफेक्ट\n#EkLadkiKoDekhaTohAisaLaga: अनिल कपूरला सोनमकडून ही अपेक्षा कधीच नव्हती\nप्रियांकाच्या रिसेप्शनमधून शाहीद लवकर परतला, कारण...\nVIDEO : रिसेप्शनमध्ये 'पिंगा'वर रंगली प्रियांका-दीपिकामध्ये स्पर्धा\n'तख्त'नंतर जान्हवी कपूरला मिळाला आणखी एक मोठा सिनेमा\nजान्हवी कपूरनं भावासमोर दिली आपल्या फर्स्ट लव्हची कबुली\nऐश्वर्याला पुरस्कार मिळाल्यानंतर काय म्हणाला अभिषेक\nसिनेप्रेमींना खास ट्रीट, चार सिनेमे बाॅक्स आॅफिसवर दाखल\nआधी नकार देऊनही, राधिका आपटेनं का स्वीकारला 'घोल'\nकृती सनाॅनचे ठुमके पाहायचेत मग आओ कभी हवेली पे\nराजकुमार रावचा हा व्हायरल व्हिडिओ पाहिलात का\n छे, छे, माझं आयुष्य तसं कंटाळवाणं - अनिल कपूर\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.cricketnmore.com/cricket-news/IPL-promises-to-shock-KKR-Sunil-Narine-bowling-again", "date_download": "2019-01-17T04:34:35Z", "digest": "sha1:JSYAZ363A4DK7XSMXTPZBFEFWTHCYEBR", "length": 4223, "nlines": 54, "source_domain": "marathi.cricketnmore.com", "title": "आयपीएलआधीच केकेआरला झटका, सुनील नरेनची बॉलिंग पुन्हा वादात", "raw_content": "\nआयपीएलआधीच केकेआरला झटका, सुनील नरेनची बॉलिंग पुन्हा वादात\nवेस्ट इंडिज टीमचा स्टार स्पिनर सुनील नरेन पाकिस्तान सुपर लीग दरम्यान बॉलिंगमुळे पुन्हा वादात आलाय. यामुळे त्याच्या इंडियन प्रिमियर लीगमध्ये खेळण्यावर प्रश्न उपस्थित झालायं.\nनरेन हा या टी २० लीगमध्ये लाहोर कलंदर्समधून खेळतोय.बुधवारी रात्री क्वेटा ग्लेडिएटर्सविरुद्ध झालेल्या मॅचनंतर नरेनविरुद्ध मॅच अधिकाऱ्यांनी रिपोर्ट नोंदवला. आयसीसी बॉलिंग अॅक्शन नियमानुसार जर मॅच अधिकाऱ्यांनी पुन्हा रिपोर्ट केला तर तो मालिकेतून बाहेर जाऊ शकतो.\n२०१५ च्या आयपीएलमध्ये देखील नरेनच्या बॉलिंग एक्शनचा रिपोर्ट करण्यात आला. टेक्निकल कमिटीने त्याला बॉलिंग करण्यापासून थांबविले होते. आयसीसीनेदेखील वादग्रस्त अॅक्शनमुळे त्याला निलंबित केल होतं.\nबॉल फेकताना त्याचा हात १५ डिग्री पेक्षा जास्त वळतो.आयसीसीच्या नियमानुसार १५ डिग्रीपर्यंत हात वळविण्याचा नियम आहे.\nविराटच्या या ट्वीटवर लोकांनी विचारले अनुष्का प्रेग्नेंट आहे का\nतिरंगी मालिका: श्रीलंकेवर 2 गड्यांनी मात; बांगलादेश फायनलमध्ये,उद्या भारतविरुद्ध झुंजणार\nनिडास ट्रॉफी: रंगतदार सामन्यात बांगलादेशचा श्रीलंकेवर विजय\nICC वर्ल्डकप क्वालीफायर : वेस्ट इंडीजला नमवून अफगाणिस्तानने कायम ठेवले आव्हान...\nIPL मधील मोहम्मद शमीचा सहभाग हा चौकशी समितीच्या रिपोर्टनंतर : राजीव शुक्ला\nEXCLUSIVE: पप्पा म्हणाले क्रिकेट पॅशन आहे तर खेळ, अभ्यासाची चिंता नको - मयांक अग्रवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Expressway-Toll-for-15-years-extension/", "date_download": "2019-01-17T04:47:08Z", "digest": "sha1:JTYCDLCUKGT4IL24XX4XPNTSNBZFWAI4", "length": 4677, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एक्सप्रेस वे टोलला १५ वर्षे मुदतवाढ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › एक्सप्रेस वे टोलला १५ वर्षे मुदतवाढ\nएक्सप्रेस वे टोलला १५ वर्षे मुदतवाढ\nमुंबई : पुढारी वृत्तसेवा\nप्रस्तावित खोपोली-कुसगाव बायपास रस्त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोलची मुदत सन 2030 वरून 2045 पर्यंत वाढवली आहे.\nयाबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, खोपोली ते कुसगावदरम्यान बांधण्यात येणार्‍या 13.3 कि.मी.च्या बायपाससाठी निधीची आवश्यकता असल्याने एक्स्प्रेस वे वरील टोल संकलनाची मुदत 2045 पर्यंत वाढवण्यात आली आहे. प्रस्तावित बायपास रस्त्याचे कर्ज फेडण्यासाठी टोल संकलनाची मुदत 15 वर्षांनी वाढवण्यात आली असून, टोल दरात प्रत्येक तीन वर्षांनी 18 टक्के वाढ करण्यात येणार आहे. टोल संकलनाची यापूर्वीची अंतिम मुदत 2030 अशी होती.\nसध्या मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवरून कारने प्रवास करणार्‍यास टोलपोटी 230 रुपये मोजावे लागतात. दर तीन वर्षांनी यात 18 टक्के वाढ केल्यास भविष्यात एका वनवे ट्रिपसाठी कारला एक हजार रुपयांचा टोल भरावा लागणार आहे.\nयाबाबत 24 नोव्हेंबर 2017 च्या ठरावानुसार, खालापूर टोल नाका ते कुसगाव दरम्यानच्या बायपास रस्त्यामुळे 20 मिनिटाचा प्रवास कमी होणार आहे. या प्रकल्पासाठी एमएसआरडीसीने मोठा पूल व बोगद्यासाठी दोन निविदा मागवल्या आहेत.\nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा एकदा पूर\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\nबंदी झुगारून तामिळनाडूत 'जलिकट्टू'ची धूम\nब्रेक्झिट : थेरेसा मे यांचे सरकार केवळ १९ मतांनी वाचले\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/murder-case-One-life-imprisonment/", "date_download": "2019-01-17T05:05:45Z", "digest": "sha1:5FCCTNRXBOWG52IQBUZO4ADH2XVACBYI", "length": 6730, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खूनप्रकरणी वाटेगावच्या एकास जन्मठेप | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › खूनप्रकरणी वाटेगावच्या एकास जन्मठेप\nखूनप्रकरणी वाटेगावच्या एकास जन्मठेप\nपैशांच्या कारणावरून वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील सागर विलास नलवडे (वय 28) या तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण खून केल्याप्रकरणी शंकर महादेव सावंत (वय 48, रा. वाटेगाव) याला बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी हा निकाल दिला. खुनाची ही घटना 5 ऑगस्ट 2015 रोजी कासेगाव येथे घडली होती.\nमृत सागर हा चालक म्हणून काम करीत होता. त्याला दारूचे व्यसन होते. त्याचा मित्र आरोपी शंकर सावंत हा नेहमी त्याच्याबरोबर असायचा. घटनेआधी काही दिवस सागर व शंकर या दोघांनी मद्यप्राशन केले होते. शंकरला दारू जास्त झाल्याने तो रस्त्यावर पडला होता. त्यावेळी शंकरच्या खिशातील 10 हजार रुपये सागरने काढून घेतले होते. शंकर हा सागरला हे पैसे मागत होता. मात्र, सागरने पैसे देण्यास नकार दिल्याने तो चिडून होता.\nबुधवार, दि. 5 ऑगस्ट 2015 रोजी रात्री पुणे-बंंगळूर महामार्गावर कासेगाव येथील एका हॉटेलमध्ये दोघांनी मद्यप्राशन केले. तेथेही पैशावरून दोघांची बाचाबाची झाली. बाचाबाचीनंतर हे दोघे जण हॉटेलमधून बाहेर पडले. त्यानंतर हे दोघे जण चालत कासेगाव येथील नर्सरीजवळ गेले.\nया ठिकाणी पैशावरून दोघांची पुन्हा बाचाबाची झाली. संतापलेल्या शंकरने धारदार सुर्‍याने सागरच्या पोटावर व तोंडावर सपासप वार केले. यामध्ये सागर रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच मृत्यूमुखी पडला. त्यानंतर शंकरने तेथून पलायन केले.\nदुसर्‍या दिवशी खुनाचा हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कासेगाव पोलिस ठाण्यात विलास तातोबा नलवडे यांनी फिर्याद दिली होती. तत्कालिन सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी या खून प्रकरणाचा तपास करून येथील जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.\nन्यायाधीश रोटे यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे 32 साक्षीदार तपासण्यात आले. तपासाधिकारी नंदकुमार मोरे, पोलिस हेड कॉन्स्टेबल अनिल रजपूत, विजय तळपे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वाठारकर व पंचांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.\nन्यायालयाने याप्रकरणी शंकर सावंत यास दोषी धरून जन्मठेप व 1 हजार रुपये दंड, दंड न दिल्यास 1 महिना सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. शुभांगी पाटील यांनी काम पाहिले.\nखुनाच्या घटनांनी पुणे हादरले\nतब्‍बल ३४ दिवासानंतर खाणीतून काढला मृतदेह\nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा एकदा पूर\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Selfie-temptation/", "date_download": "2019-01-17T04:44:09Z", "digest": "sha1:N7OXMORYQ6LJLUXB7KLW4AJDJ723KTEO", "length": 6275, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सेल्फीचा मोह तरूणाईच्या जीवावर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सेल्फीचा मोह तरूणाईच्या जीवावर\nसेल्फीचा मोह तरूणाईच्या जीवावर\nसध्या सोशल मीडियावर लाईक्स मिळवण्याासाटी तरुण हरतर्‍हेचे फोटोसेशन करतात. या तरुणाईचा सातार्‍यातील ऐतिहासिक अजिंक्यतारा व चार भिंतीच्या टेकडीवरील सेल्फी पाँईंट ठरलेले आहेत. मात्र, सोशल मीडियावर आपल्याला जादा लाईक्स मिळावे, यासाठीचे तरुणाईचे प्रयत्न त्यांच्या जीवावर बेतत आहेत. सेल्फीच्या नादापायी अनेकांना जायबंदी व्हावे लागत आहे. याबाबात तरुणांनी काळजी घेण्याची गरज आहे.\nअजिंक्यतारा किल्यावर एका दगडावर उभा राहून सेल्फी घेणारा युवक नुकताच जखमी झाला. या ठिकाणी कोणी सुरक्षारक्षक नसल्यामुळे येथे येणार्‍या तरुणाईला कशाचेच बंधन राहत नाही. खरं तर काही तरुण सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंटस् मिळवण्याच्या नादात अत्यंत धोकादायकरित्या सेल्फी घेतात. मात्र हा त्यांचा सेल्फीचा मोह त्यांच्या जीवावर बेततोय. सोशल मीडियावर आपल्या फोटोला जास्तीत जास्त लाईक मिळण्यासाठी तरुणाईची स्पर्धा सुरु असते. पर्यंटनस्थळी हे तरुण अत्यंत धोकादायकरित्या फोटोसेशन करतात. मुळात सेल्फी जीवावर बेतेपर्यंत अट्टाहास का केला जातो, याचा विचार या तरुणाईने करण्याची गरज आहे.\nअजिंक्यतारा, चार भिंतीवर उत्साहाच्या भरात धोकादायक टेकडीवर जाऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न तरुण करतात. सेल्फीच्या नादात बरेचजण जायबंदी झालेले आहेत. गडावर कोणीही सुरक्षारक्षक नसल्यामुळे ह्या तरुणाईला कशाचेच भय राहत नाही.या ठिकाणी मद्य प्राशन करुन धांगडधिंगा घालणारेही बरेचजण आहेत. मात्र त्यांना कशाचेच भय राहिले नाही. अजिंक्यतारा, चार भिंतीवर तरुणाईबरोबर जेष्ठ नागरिकही फेरफेटका मारण्यासाठी येत असतात. म्हणूनच अजिंक्यतारा व चारभिंती या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी नागरिकातून होत आहे.\nथंडीत अनुभवले पावसाचे अप्रुप\nमटका, जुगारप्रकरणी वडूजचे तिघे तडीपार\nसंशयितांना बाजारपेठेतून नेले चालवत\nबांधकाम, खजिना विभागाला ‘डेडलाईन’\nसावधान, बिबट्या सावज शोधतोय\nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा एकदा पूर\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\nबंदी झुगारून तामिळनाडूत 'जलिकट्टू'ची धूम\nब्रेक्झिट : थेरेसा मे यांचे सरकार केवळ १९ मतांनी वाचले\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/diwali-2018/", "date_download": "2019-01-17T05:01:05Z", "digest": "sha1:S42KBP5RJKADKYN5S5QCQ47J2G4PTNAG", "length": 14631, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "दिवाळी विशेष २०१८ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nपु.ल.देशपांडे उद्यानासमोर 4 फूट पाण्याचे तळे, व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर…\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nममता बॅनर्जींच्या सभेत सोनिया-राहुल येणार नाही, खर्गेंना प्रतिनिधी म्हणून पाठवणार\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nकृषी विमा योजनेमुळे खाजगी विमा कंपन्या मालामाल, कमावले 3 हजार कोटी…\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम : हिंदुस्थानचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nभाऊबीज कशी साजरी करायची\nपालिकेच्या उद्यानांमध्ये विनापरवाना दिवाळी कार्यक्रम\nठाण्यात दिवाळी रोषणाईतून उजळला ‘चलो अयोध्या’चा नारा\nवेळ मर्यादा न पाळत फटाके वाजवल्याने ६५० जणांना अटक\nपालिकेच्या उद्यानांमध्ये विनापरवाना दिवाळी कार्यक्रम\nठाण्यात दिवाळी रोषणाईतून उजळला ‘चलो अयोध्या’चा नारा\nवेळ मर्यादा न पाळत फटाके वाजवल्याने ६५० जणांना अटक\nवेळ न पाळता फटाके उडवले, मुंबईत पहिली तक्रार दाखल\nआकर्षक रांगोळ्यांमधूनही सरकारवर टीका, जूचंद्रमध्ये भव्य प्रदर्शन\nफोटो गॅलरी: जूचंद्रगावात अनोखं रांगोळी प्रदर्शन\nभाऊबीज कशी साजरी करायची\nपालिकेच्या उद्यानांमध्ये विनापरवाना दिवाळी कार्यक्रम\nठाण्यात दिवाळी रोषणाईतून उजळला ‘चलो अयोध्या’चा नारा\nवेळ मर्यादा न पाळत फटाके वाजवल्याने ६५० जणांना अटक\nवेळ न पाळता फटाके उडवले, मुंबईत पहिली तक्रार दाखल\nलक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘हे’ कराल तर व्हाल कंगाल\nदिवाळीत जवळच्या व्यक्तीला गिफ्ट काय द्याल\nहे जोक वाचाल तर पोट धरून गडाबडा लोळाल\nपाहा, नरकासुर दहनाने गोव्यात दीपोत्सवाला सुरुवात\nबंदाघाटवर हजारो रसिकांच्या उपस्थितीत ‘दिवाळी पहाट’\nऐन दिवाळीत मुंबईत कचराकोंडी; 20 टक्के गाड्या कमी केल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग\nश्री गजानन महाराज संस्थानतर्फे आदिवासींना दिवाळी निमित्त कापड, मिष्ठान्नाचे वाटप\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.aksharnama.com/client/author_articles/%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B6%20%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-01-17T05:40:25Z", "digest": "sha1:7LYT3CAS2FQKTWHXZQ2D4OJ2TAR2XENU", "length": 8778, "nlines": 135, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अक्षरनामा : लेख", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\n२०१९ मध्ये मोदी की राहुल या चर्चा तुम्ही बघताच कशाला\nराजकारण महत्त्वाचंच आहे, हे मान्य. इतकी तर समज मला आहेच. त्यात सर्वांचा सक्रीय सहभाग असला पाहिजे. सगळ्यांची भागीदारी असायला हवी. पण, माहितीच्या अभावी तुम्ही खरी भागीदारी करूच शकत नाही, उरलो फक्त प्रेक्षकांच्या आकडेवारीपुरते, अशी तुमची स्थिती आहे. यामागे चॅनल्सची असहाय्यता आहे. पण, तुम्हीही असहाय्य झाला आहात का ही डिबेट्स, या चर्चा ऎकणं तुम्ही बंद का नाही करत ही डिबेट्स, या चर्चा ऎकणं तुम्ही बंद का नाही करत\nजिथे झुंड असते, तिथे हिटलरचा जर्मनी असतो\nझुंडीचं स्वरूप जाणून घेण्यासाठीही आपण प्रयास करायला हवेत. झुंडीचे स्वतःचे कायदे असते, झुंडीचं स्वतःचंच एक राष्ट्र असतं. झुंड स्वतःचे आदेश, निर्देश आखते आणि आपलं सावजही तीच ठरवते. झुंडीचं हे स्वरूप ध्यानी घेऊन आपण निर्धाराने खबरदारी घ्यायली हवी की शासनकर्त्या संस्थांना त्यांची ठरलेली चौकशीची आणि उत्तरदायित्वाची कर्तव्ये नीटपणे पार पाडता यायलाच हवीत.......\nअसिफाची हत्या आणि बलात्कारावर ‘चुप’ राहणाऱ्या लोकांचा नेता कोण आहे\nतुम्ही स्वत:ला तिरस्काराच्या या राजकारणात टाकून पाहा. तुम्हाला तुमचा मृतदेह दिसेल. काही लोक दिसतील, जे म्हणत असतील, आता तुम्ही मेलेला नाहीत, कारण प्रश्न उपस्थित करणारे बंगालबद्दल, केरळविषयी बोलले नाहीत, ते जर बोलले नसतील तर तुम्ही काय बोलणार चुप रहा, कारण तुमची चुप्पी एका माणसाला हुकमत प्रस्थापित करण्यासाठी गरजेची आहे. असिफासाठी तुम्ही बाहेर पडू नका, एक दिवस ती तुमच्या घरात येईल.......\nमाध्यमं वाकू शकतात, पण लोकशाही नाही वाकू शकत (उत्तरार्ध)\nगव्हर्मेंट ऑफ मीडियामध्ये सगळं काही आलबेल नाही. आलबेल हेच आहे की, लोकशाहीविरुद्ध तो पूर्ण स्वातंत्र्यानिशी बोलत आहे. बंधुभावाविरोधात पूर्ण स्वातंत्र्यानिशी बोलत आहे. आपला गव्हर्मेंट ऑफ मीडिया स्वतंत्र आहे, आधीपेक्षा कितीतरी स्वतंत्र आहे, या सकारात्मक विधानावर मी माझं भाषण संपवतो.......\nमाध्यमं वाकू शकतात, पण लोकशाही नाही वाकू शकत (पूर्वार्ध)\nभारतीय लोकशाही माध्यमांच्या वाकण्यामुळे वाकू शकत नाही. ती माध्यमांच्या नाहीशा होण्यानं नाहीशी होणार नाही. ती ना आणीबाणीमध्ये वाकली, ना ‘गोदी मीडिया’च्या काळात. भारतीय लोकशाही आमचा आत्मा आहे. आमचं स्वत्व आहे. आत्मा अमर असतो. तुम्ही ‘गीता’ वाचू शकता. मी गव्हर्मेंट ऑफ मीडियाविषयी बोलतोय........\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/the-central-governments-economic-reservation-is-an-election-stunt-mayawati/", "date_download": "2019-01-17T04:17:52Z", "digest": "sha1:5X2XXQCPCD23WSV4WHLRUARTSEOUUJA2", "length": 9167, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "केंद्र सरकारचे आर्थिक आरक्षण हा एक इलेक्‍शन स्टंट : मायावती | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकेंद्र सरकारचे आर्थिक आरक्षण हा एक इलेक्‍शन स्टंट : मायावती\nनवी दिल्ली: केंद्र सरकारने देशातील आर्थिक मागासांना दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय योग्य असला तरी तो एक इलेक्‍शन स्टंट आहे असे बहुूजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. जरी हा अपरिपक्व निर्णय असला तरी आर्थिक मागासांना आरक्षण देण्यास आमचा पाठिंबाच आहे असे त्यांनी म्हटले आहे.\nहा निर्णय लागू व्हावा अशी जर सरकारची धारणा असती तर सरकारने तो खूप आधीच घेतला असता असेही त्यांनी नमूद केले आहे. मायावती यांनी या संबंधात एक निवेदन प्रसिद्धीला दिले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की आर्थिक मागासांनाहीं आरक्षण लागू करावे अशी बहुजन समाज पक्षाची अनेक दिवसांची मागणी होती. ती सरकारने आज मान्य केली असली तरी त्यांनी अत्यंत अपरिपक्वपणे आणि कोणतीही तयारी न करता हा निर्णय घेतला आहे.\nलोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी केलेला हा सरळसरळ इलेक्‍शन स्टंट आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. उच्चवर्णीय मध्यम वर्ग हा भाजपचा मोठा पाठीराखा आहे पण नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये भाजपला मोठा दणका बसल्यानंतर या वर्गाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर खूष करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याची टीका अन्य पक्षांनीही केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n13 नवीन केंद्रीय विद्यापीठांसाठी 3 हजार 639 कोटीं मंजूर\nकर्नाटकात विधीमंडळ कॉंग्रेसची 18 जानेवारीला बैठक\nआपशी निवडणूक आघाडी नाहीच : शीला दीक्षित\nलैंगिक छळाच्या खोट्या तक्रारीबद्दल दोन महिलांना 7 वर्षांची शिक्षा\nपायाभूत विकासाला सरकारचे प्राधान्य : पंतप्रधान मोदी\nरिसर्च स्कॉलर्सची सरकारच्या विरोधात निदर्शने\nराजस्थान विधानसभेच्या सभापतीपदी कॉंग्रेसचे सीपी जोशी\nआपच्या पंजाबातील आमदाराचा राजीनामा\nआलोक वर्मांवर फोन टॅपींगचे आरोप\nसरकारी शाळांच्या गुणवत्तेचा टक्का वाढला\nसाडेआठ लाख विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा\nइलेक्‍ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग युनिट विकसित\nडास मारण्याच्या यंत्र खरेदीतही ‘झोल’\nबारावी परीक्षेसाठी उद्यापासून ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध\nप्रजासत्ताकदिनी शहरात धावणार ई-बस\n#व्हिडीओ : दुष्काळात तेरावा महिना; व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी वाया\nतापमानात चढउतार, पुण्याचा पारा 11 अंशांवर\nप्रशासनाचे अंदाजपत्रक आज होणार सादर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/10.html", "date_download": "2019-01-17T05:17:21Z", "digest": "sha1:KKUYTTXQICKWWGLPEPO2C2XBM4Y24D2N", "length": 8564, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "राफेलची किंमत 10 दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nराफेलची किंमत 10 दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश\nनवी दिल्ली : राफेल करारासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बुधवारी 10 दिवसांची मुदत देत, राफेल करारातील किंमतीसंदर्भातील तसेच अन्य तपशील लखोटाबंद पाकिटात सादर करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.\nसर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला राफेलशी संबंधित कागदपत्रे का देता येणार नाही हे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करण्यास सांगितले आहे. अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी राफेलशी संबंधित दस्तावेज ’ऑफिशियल सीक्रेट अ‍ॅक्ट’ अंतर्गत येत असल्याने देता येणार नसल्याचे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना हे निर्देश दिले. या अगोदर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते, की आम्ही केंद्राला नोटीस देत नाही. तसेच हेही स्पष्ट करत आहे, की याचिकाकर्त्यांचा युक्तीवाददेखील पुरेसा नसल्याने तोही नोंदवण्यात आलेला नाही. आम्ही फक्त व्यवहाराबाबतच्या निर्णयाच्या प्रक्रियेवर स्वतःला स्पष्टता आणू इच्छितो. याचिकाकर्ते वरिष्ठ वकील प्रशांत भूषण म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाने आमच्या याचिकेवर सुनावणी करताना सरकारला राफेल व्यवहारातील पद्धत, भागीदार निवडीची प्रक्रिया, किंमत कशी ठरवण्यात आली यावर माहिती सादर करण्यास सांगितली आहे. भूषण यांनी या प्रकरणात न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करण्याचीही मागणी केली, त्यावर सरन्यायाधीश गोगोई यांनी यासाठी वेळ लागू शकतो, असे स्पष्ट केले. तसेच प्रथम सीबीआयला आपले घर (विभाग) व्यवस्थित करू द्यावे, असेही नमूद केले.\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/2788", "date_download": "2019-01-17T05:20:10Z", "digest": "sha1:5GHJGIBIW53OFPB6RT3CVCHJAILTWF5H", "length": 47395, "nlines": 252, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "लोकांचे मित्र, लोकांना देताहेत मित्रत्वाचा सल्ला – ‘भाजप हटाओ, देश बचाओ’", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nलोकांचे मित्र, लोकांना देताहेत मित्रत्वाचा सल्ला – ‘भाजप हटाओ, देश बचाओ’\nरेखाचित्र - संजय पवार\nरवींद्र भिलाणे, संजय शिंदे, भानुदास धुरी, काशिनाथ निकाळजे, संजीवनी नांगरे, सुनंदा नेवसे, दैवशाला गिरी, रंजना आठवले, मंगेश साळवी, ज्ञानेश पाटील, प्रशांत राणे, समीर अंतुले, बाळासाहेब अडांगळे अशी आणखी काही नावं.\nही माणसं तुमच्या-आमच्यापैकी कुणाची परिचित असलीच तर व्यक्तिगत अथवा मर्यादित संपर्कात. सध्याच्या सामाजिक परिभाषेत सांगायचं तर ही सगळी मंडळी विविध जात, धर्म, पंथ, विचार, संघटन यांचं प्रतिनिधित्व करतात. ते त्यांचं स्वतंत्र अस्तित्व. पण समाजमाध्यमावर ते ‘लोकांचे मित्र’ म्हणून कार्यरत आहेत.\nआता हे ‘लोकांचे मित्र’ काय करतात तर संसदीय लोकशाही, संविधान, सर्व प्रकारची समानता, विज्ञाननिष्ठा इ. गोष्टींची प्राथमिकता मान्य करत या अनुषंगानं ‘नागरिक’ म्हणून जगण्याचं, आचारविचाराचं स्वातंत्र्य आहे, त्याची जाणीव करून देतात. त्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरतात. रूढार्थानं डावा, प्रागतिक, परिवर्तनवादी विद्रोही विचार मांडतात.\nभारतात आजघडीला अशा विचारांच्या लोकांमध्ये जी अस्वस्थता आहे, ती या सर्वांत आहे. या अस्वस्थतेला वाट मोकळी करून दिली की, जसे समाजमाध्यमातून उजवे वारे सुसाटतात, त्याप्रमाणेच शासन नियंत्रित प्रशासकीय व पोलिसी यंत्रणाही या विचारांना ‘चाप’ लावायला पुढे सरसावतात.\nमहाराष्ट्रातलं उजवं सरकार पूर्ण बहुमतातलं नाही. सत्तेत सहभागी शिवसेना वगळता इतर मित्रपक्षांना ‘हिंदुत्व’ हे व्यापक स्तरावर मान्य नाही. शिवाय काँग्रेस-राष्ट्रवादीची लक्षणीय उपस्थिती आणि महाराष्ट्राचा परिवर्तनवादी चळवळीचा लखलखीत इतिहास पाहता इथं ‘भगवेकरण’ सहज शक्य नाही.\nतरीही देशभरातील वातावरणाचा कळत-नकळत परिणाम होत असतो. समाजमाध्यमावरचा हैदोस आणि प्रमुख माध्यमांची दरबारी शरणागती यामुळे ‘वास्तव’ बाहेर येत नाहीए.\nसविस्तर माहितीसाठी क्लिक करा -\nBuy Sapiens - Homo Deus Combo Set युव्हाल नोआ हरारी सेपिअन्स आणि होमो...\nराजकीय पक्षांचं सत्तेचं राजकारण हा म्हटलं तर त्यांच्या सार्वभौम संचाराचा अधिकार किंवा हितसंबंधांमुळे याच सार्वभौमत्वाची स्वखुशीनं केलेली नसबंदी. त्यामुळे कुठले प्रश्न तापवायचे, कुठल्या भानगडी काढायच्या आणि कुणाचं राजकीय जीवन संपवायचं हा एक ‘गुप्त’ सर्वपक्षीय अजेंडा असतो. एक काळ असा होता, जेव्हा वर्तमानपत्र हेच मुख्य माध्यम होतं, तेव्हा राजकारण्यांना मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या वर्तमानपत्रांतील बातमीपेक्षा आपल्या जिल्ह्यातील वर्तमानपत्रानं काय म्हटले याची काळजी असायची. ‘मराठवाडा’, ‘पुढारी’, ‘संचार’ ही काही उदाहरणं. आता वृत्तवाहिन्यांच्या जगात राजकारणी ‘बाईट’वर आलेत. या माध्यमात फट म्हणता ब्रह्महत्या होतो. चोवीस तास असं काही गिरमिट फिरतं की, ज्याचं नाव ते पण २०१४नंतर या वृत्तवाहिन्यांनी आपली विश्वासार्हताच गमावली. वर्तमानपत्रांनी ती अजून काही प्रमाणात (काहींनीच) सांभाळलीय.\nअशा प्रायोजित, धडधडीत खोटेपणाच्या पर्यावरणात, खऱ्याचा आवाज क्षीण झालाय. सत्ताधाऱ्यांना तो ऐकायला नकोच आहे. आणि बटिक माध्यमांनाही तो दाबून राजनिष्ठा दाखवण्यात अर्थपूर्ण स्वारस्य आहे.\nअशा वेळी समाजमाध्यमं, डिजिटल माध्यमं, वेब पोर्टल यातून हा खरा आवाज प्रतिकूल परिस्थितीतही टिकून आहे. ‘राईट अँगल्स’, ‘मॅक्स महाराष्ट्र’, ‘अक्षरनामा’, ‘वायर’, ‘अल्ट न्यूज’, ‘लल्लन टॉप’ अशी यादी वाढते आहे. अर्थात सेल्फीमग्न स्मार्टफोन धारकांना या माध्यमांपर्यंत नेणं हा एक मोठाच व काहीसा खर्चिक सायास आहे.\nखरं तर व्हॉटसअॅप आणि फेसबुक या लोकप्रिय माध्यमातूनही असे प्रयोग होताहेत. पण या दोन्ही माध्यमांवर सुमारांची सद्दी आणि त्यांच्या तितक्याच उथळ उद्योगांनी, या माध्यमांना त्यांचं म्हणून काही व्यक्तित्वच उरलेलं नाही. त्यातील काही वाद, चर्चांचा स्तर पाहता ‘सुलभ शौचालय’ अधिक स्वच्छ आणि निष्पक्ष ठरावं.\nतरीही त्याच गर्दीत व्हॉटसअॅपवर ‘लोकांचे मित्र’ हा ग्रूप कार्यरत आहे. सर्व व्हॉटसपी गुणदोषांसहित तो चालू आहे. पण ही मंडळी आता थोडी पुढे जाऊ पाहतात. विद्यमान केंद्रीय सरकार आणि ते ज्या पक्षाचं आहे, तो पक्ष यांच्या एककल्ली, मनमानी, संविधानविरोधी आणि ध्रुवीकरणासाठी वाट्टेल तो स्तर गाठण्याची तयारी याला विरोध करायचा असं या लोकांनी ठरवलंय. वर नावं दिलीत ते या मोहिमेचं आतळं वर्तुळ आहे. त्याच्या बाहेरच्या वर्तुळात कॉ. सुबोध मोरेंसारखे केडरबेस पक्षाचे कार्यकर्ते, निखिल वागळेंसारखे निर्भिड पत्रकार ते छाया कोरेगावकरसारखी विद्रोही कवयित्री आणि साधी बँक कर्मचारीही आहे\nया सर्वांनी मिळून सध्या एकच लक्ष्य ठरवलंय. आणि तेच ते लोकांत घेऊन जाताहेत. हे लक्ष्य म्हणजे एक अभियान आहे. काय आहे ते\n- भाजप हटाओ, देश बचाओ.\n- भाजप विरुद्ध भारत.\n- भाजप हटाओ, भारत बचाओ\nआता अशा प्रकारे एकाच राजकीय पक्षाविरुद्ध मोहीम काहींना आक्षेपार्ह, पूर्वग्रहदूषित किंवा पुरोगाम्यांचा हातखंडा प्रयोग वाटेल. आणि मग भाजप हटाओ तर मग काय काँग्रेस, राष्ट्रवादी लाओ अखिलेश, मायावती, ममता लाओ अखिलेश, मायावती, ममता लाओ भाजप बटाओ म्हणजे त्यांचे मित्रपक्षही हटाओ भाजप बटाओ म्हणजे त्यांचे मित्रपक्षही हटाओ अभियानाच्या लक्ष्याला विचलित करण्यासाठी असे अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. तसे ते होतातही आहेत.\nमात्र ही सर्व मंडळी ठाम आहेत. आणि ज्या देशानं ‘काँग्रेसमुक्त भारत’ या घोषणेस अभूतपूर्व प्रतिसाद दिला, दीडशे वर्षांहून जुना राष्ट्रव्यापी पक्ष संसेदत पन्नाशीच्या आत आणला, तीच जनता ‘भाजप भगाओ, भारत बचाओ’लाही प्रतिसाद देऊच शकते ना\nसविस्तर माहितीसाठी क्लिक करा -\nBuy Sapiens - Homo Deus Combo Set युव्हाल नोआ हरारी सेपिअन्स आणि होमो...\n‘काँग्रेसमुक्त भारत’ यासाठी भ्रष्टाचार, परिवारवाद, बहुसंख्याकांचं अल्पसंख्याकांसाठी दमन आदी मुद्दे हिरिरीनं मांडले गेले. पर्याय म्हणून ‘सबका साथ सबका विकास’, ‘ना खाऊंगा ना खाने दूँगा’, ‘परदेशातला काळा पैसा भारतात आणणार’, ‘आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांना तुरुंगात पाठवणार’, ‘सीमेवर जशास तसे उत्तर देणार’, ‘जगात भारताची शान उंचावणार’, ‘पंतप्रधान म्हणून नाही तर चौकीदार म्हणून काम करणार’ आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ‘सगळ्यांसाठी ‘अच्छे दिन’ आणणार’. लोकांनी त्यावर विश्वास ठेवला व मित्रपक्ष असतानाही एकट्या भाजपला दोन तृतीयांश बहुमत दिलं. म्हणजे पूर्ण सत्ता\nपक्ष कुठलाही असो, तो निवडणुकांमधील आश्वासनं हा निवडणुकीसाठीचा सत्ताप्राप्तीसाठीचा अजेंडा असतो. सत्ता मिळताच तो सत्ताधारी होतो आणि सत्ता टिकवण्यासाठी जे उपयोगाचे, सोयीचे, तेवढेच निर्णय घेतो. अडचणीत आणणारी आश्वासनं शब्दच्छल करून टांगती ठेवली जातात किंवा प्रशासकीय, न्यायालयीन रहाटगाडग्यात अडकवली जातात.\nविद्यमान सरकारनंही तेच केलं. मात्र केंद्रापाठोपाठ अनेक राज्यांतही सत्ता मिळाल्यानं या सरकारात, प्रमुखात एक उन्मादी अवस्था आली. भाजप ज्या संघपरिवाराचं अपत्य आहे, त्या संघात एकचालकानुवर्ती अशी हुकूमशहाला साजेशी कार्यपद्धती आहे. साहजिकच संसदीय लोकशाहीचे सगळे फायदे घेत देश अध्यक्षीय म्हणजेच द्विपक्षीय राजवटीकडे नेण्याचा प्रयत्न हे सरकार करतंय. ‘लोकांच्या मित्रां’ना हा सर्वांत मोठा धोका वाटतो. त्यामुळे ते म्हणतात ‘भाजप हटाओ, भारत बचाओ’.\nकार्य, विचारप्रमाणाली हा एक मुद्दा झाला. पण प्रत्यक्ष कार्याच्या बाबतीत काय कामगिरी दिसते अगदी एक एक विभागातला चार वर्षांचा इतिहास काय सांगतो\nपरराष्ट्र धोरण : परराष्ट्र मंत्री नामधारी करून स्वत: पंतप्रधानांनीच जवळपास तीन चतुर्थांश जग सदिच्छा भेटी म्हणून पालथं घातलं. तिथं अनिवासी भारतीयांसमोर स्वत:च्या आरत्या स्वत:च गायल्या. चीन, पाकिस्तान, श्रीलंका, बांगला देश या सीमावर्ती देशांशी चार वर्षांत धोरणात्मक लखलखीत असं काही नाही. अमेरिका, ब्रिटन यांच्याकडून भरीव काही नाहीच. यासाठी जे राजनैतिक मंत्री पातळवरीचं शिष्टमंडळीय व चर्चांचं वातावरण लागतं, ते उभारलंच गेलं नाही.\nसंरक्षण : ‘एका मुंडक्याला दहा मुंडकी’, ‘छपन्न इंची सिना’ वगैरे घोषणा घोषणाच राहिल्या. उलट पाकिस्तानी घुसखोरी वाढली. जवान शहीद होणं थांबलेलं नाही. ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला खरा, पण त्याच्या जाहीर उच्चरवातून अपरिपक्वताच दिसली. शेवटच्या टप्प्यात राफेल विमान खरेदी प्रकरणात अर्थमंत्री, विधीमंत्री, संरक्षणमंत्री पणाला लावत प्रधानसेवक मूक राहिले.\nआर्थिक : अत्यंत तुघलकी असा नोटबंदीचा निर्णय, घिसाडघाईतील जीएसटी यामुळे आर्थिक अराजकत्वाची परिस्थिती उदभवली. कर्जबुडव्यांचं सरेआम पलायन आणि बुडित कर्जं हे असताना लोकप्रिय योजनांसाठी राखीव निधीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न रिझर्व्ह बँकेनं असफल करणं, त्यासाठी सरकारशी दोन होत करण्याची पाळी इतिहासात प्रथमच.\nगृहमंत्रालय : मॉब लिचिंगसारखा अघोरी प्रकार, त्याला प्रशासन, पोलीस व शासन यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा. ध्रुवीकरणासाठी समाजमाध्यमांचा गैरवापर. विरोधी पक्ष, विचार, व्यक्ती, संघटना यांचं चारित्र्यहनन, धमक्या आणि प्रत्यक्ष कृती. मात्र गृहमंत्रालयासह लक्षणीय अनुपस्थिती.\nकायदा : सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींचा संशयास्पद मृत्यू. चार न्यायमूर्तींची खुली पत्रकार परिषद आणि सर्वोच्च न्यायालय धर्माआड आल्यास बघून घेऊ असा संघाचा इशारा. म्हणजे संविधान गुंडाळून ठेवणं.\nशिक्षण : शिक्षणाचं भगवेकरण करण्यासाठी विरोधी विचाराच्या संघटना, विद्यार्थी नेते यांना ‘राष्ट्रद्रोही’ ठरवणे. जेएनयूत रणगाडा ठेवणं, रोहिथ वेमूलाला आत्महत्येस प्रवृत्त करणं, अशा भेदभावी, पक्षपाती निर्णयांची परिसीमा. अलीकडेच अहमदाबादेतून अभाविपनं रामचंद्र गुहांची केलेली पाठवणी.\nसांस्कृतिक : एफटीआयच्या संचालकपदाचा घोळ, अधिकृत चित्रपट महोत्सवातून निवडलेले सिनेमे वगळणं, न्यायालयीन आदेशाला बगल, राष्ट्रपती पुरस्कार सांस्कृतिक मंत्र्यानं देणं, सेन्सॉर बोर्डाचा खेळखंडोबा, समांतर सेन्सॉरशिपला अप्रत्यक्ष बढावा.\nशेती\\उद्योग : शेतकरी तर भाजपचा कधीच जिव्हाळ्याचा विषय नव्हता. कर्जमाफी, पीकविमा, घोषणांचा सुकाळ, अंमलबजावणीचा दुष्काळ, आत्महत्या सत्र सुरूच. उद्योगात अंबानी-अदानी पलीकडे तिसरं नाव नाही. उद्योगपतींसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी, जंगलसंपत्ती, खनिजसंपत्ती उदार हस्ते दान. मोठमोठे करार, रकमा यांचे तक्ते जाहीर. पण ना उद्योग सुरू झाले, ना रोजगार उपलब्ध झाले.\nखात्यागणिक हिशेब मांडता येईल व तो असाच नकारात्मक आहे. कारभारातलं डावं-उजवं एकवेळ क्षम्य. पण सरकार चालवताना जो विचार आहे तो लोकशाहीला मारक, संविधानाला गुंडाळून ठेवणारा व धर्मांध शक्तींना प्रोत्साहन देणारा आहे. आणि म्हणून तो धोकादायक आहे.\nसविस्तर माहितीसाठी क्लिक करा -\nBuy Sapiens - Homo Deus Combo Set युव्हाल नोआ हरारी सेपिअन्स आणि होमो...\n हा प्रश्न फिजूल आहे. १९७७ला असा प्रश्न नव्हता. व्ही.पी. सिंग, गुजराल, देवेगौडा, चंद्रशेखर, नरसिंहराव पंतप्रधान झाले तेव्हाही नव्हता. २०१४ साली जसा युपीए नको, कुणीही चालेल असा विचार होता, तोच विचार आत्ता आहे- भाजप नको, कुणीही चालेल.\nलोकशाहीत पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करून निवडणुका लढवण्याची अट नाहीए, उलट निवडून आलेल्या खासदारांनी तो निवडणं हे अधिक संविधानिक.\nत्यामुळे मोदींना पर्याय राहुल का या छद्मी प्रश्नामागचं राजकारण समजून घ्या. लोकशाहीत असा पर्याय आधीच असू शकत नाही, असणं गरजेचं व बंधनकारक नाही.\nमोदी सरकारनं विद्यापीठं, रिझर्व्ह बँक, सर्वोच्च न्यायालय, संरक्षण सामग्री खरेदी, नियोजन आयोग यासह सीबीआयसारख्या संस्थेतही जो पोरखेळ चालवलाय आणि आता कामगिरी काही नाहीच तेव्हा रामाचं नाव घेत सरसंघचालकांनी मैदानात उतरून न्यायालयालाच आव्हान देणं, यातून देश ताब्यात घेँण्याची ही असूरी सत्ताकांक्षा मुळातूनच मोडून काढण्यासाठी येत्या दोन डिसेंबरला दुपारी २ वाजल्यापासून भूपेश गुप्ता भवन, प्रभादेवी, मुंबई इथं ‘लोकांचे मित्र’ लोकांना मित्रत्वाचा सल्ला देणार आहेत – ‘भाजप भगाओ, देश बचाओ’\n(देशप्रेमींनी जरूर यावे. अन्यथा ही मोहीम होण्यासाठी व्यक्ती पातळीवर सक्रिय व्हावे. संपर्क : रवी भिलाणे – ९८९२० ६९९४१)\nलेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\nअहो संजयकाका, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाचा संशयास्पद मृत्यु कधी झाला हो आम्ही तर कुठे बातमी वाचला नाही. तुमच्या वायर, अल्ट न्यूजने हा जावईशोध लावला (बातमी पेरली) का आम्ही तर कुठे बातमी वाचला नाही. तुमच्या वायर, अल्ट न्यूजने हा जावईशोध लावला (बातमी पेरली) का की पराकोटीच्या मोदीद्वेषाने नैराश्य आल्याने भास वगैरे होऊ लागलेत तुम्हाला की पराकोटीच्या मोदीद्वेषाने नैराश्य आल्याने भास वगैरे होऊ लागलेत तुम्हाला तस असल्यास गंभीर आहे हो प्रकरण ....हकिम वगैरे कोणी ओळखीचा असल्यास दाखवून घ्या हो एकदा...\nसंजय पवार, भाजप हटावो हा नारा खरातर मोदी हटावो असा आहे. त्याबद्दल आक्षेप नाही. पण त्याचं काय आहे की मोदी राज्यकारभार बरोबर हाकतो. बरोबर म्हणजे जसा हाकायला पाहिजे तसा. तुम्ही म्हणता की लोकशाहीत मोदींना पर्याय असायची गरज नाही, पण ते पुस्तकात वाचायला ठीक आहे. प्रत्यक्षात निवडणूक जिंकण्यासाठी चेहरा लागतोच. निदान असा इतिहास तरी आहे. तुम्ही एकतर वस्तुस्थिती मान्य करा अथवा वेगळा इतिहास घडवायला घ्या. मोदींच्या नावाने बोंबलून कसलाही फायदा नाही. आपला नम्र, -गामा पैलवान\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\nनिवडणुकीत ‘मी’ कुठेही दिसत नाही. ‘मी’ म्हणजे निवडणुकीच्या प्रक्रियेत फारसा ग्राह्य न धरला जाणारा वर्ग\n१० टक्के आर्थिक आरक्षण : तुज ‘निवडणूकपूर्व बक्षिसी’ म्हणू की ‘गुळगुळीत गाजर’ रे\n‘आरक्षण’ म्हणजे ‘गरिबी हटाव’ कार्यक्रम नाही\nचांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हवा\n१० टक्के आर्थिक आरक्षण : तुज ‘निवडणूकपूर्व बक्षिसी’ म्हणू की ‘गुळगुळीत गाजर’ रे\nभारताची राज्यघटना ज्या घटना समितीने बनवली त्यात ज्याप्रमाणे आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असू नये याबाबत एकमत होते, त्याचप्रमाणे आरक्षण केवळ सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर देण्यात यावे, याबाबत सर्वसाधारण सहमती होती. आर्थिक व धार्मिक आधारावर आरक्षणाची कल्पना घटना समितीने खारीज केली होती.......\nपंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधींना जेवढे गांभीर्याने घेतील, तेवढे नुकसान होईल\nकाँग्रेसमुक्त भारता’ची भाषा केली. ती भाजप आता ‘काँग्रेसमुक्त भारता’चा नवा अर्थ सांगत आहे. काँग्रेसने मात्र ‘भाजपमुक्त’ असा शब्द केव्हाही वापरला नाही. उलटपक्षी लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची गरज कायमच अधोरेखित केली. सत्ताधारी भाजपची भाषा आणि व्यवहार संसदीय परंपरेला छेद देणारा होता. काँग्रेसनेही संसदीय परंपरा फार तंतोतंत पाळलेल्या आहेत, असा दावा करता येणार नाही. त्याचीच फळे ते आता भोगत आहेत.......\nउंटाचा मुका आणि लिलिपूट सारस्वत\nया सगळ्यात खरी गोची झालीय ती संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांची. त्यांना सन्मानानं मिळालेलं अध्यक्षपद त्या या तोतयांसारखं बंड करून भिरकावून देण्याइतक्या ‘सिलेक्टिव्ह’ नाहीत. त्यांची गत ‘असून अडचण नसून खोळंबा’सारखी झालीय. त्या कवयित्री म्हणून जितक्या तरल, संवेदनशील आणि संयत आहेत, तशाच विचारीही आहेत. मात्र बंडखोर, विद्रोही नाहीत. समन्वयवादीच म्हणता येतील.......\nनरेंद्र मोदींचा नवा कार्यक्रम - ‘चीट इंडिया\nसगळ्यात क्रूर चेष्टा म्हणजे, मोदींनी हा कोटा दिला, पण नोकऱ्या कुठे आहेत मोदींच्या या निर्णयाचं नेमकं वर्णन तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी राज्यसभेत केलं. ते म्हणाले, ‘पंतप्रधान मोदींनी आजवर मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया असे अनेक कार्यक्रम सुरू केले. हा त्यांचा नवा कार्यक्रम आहे- चीट इंडिया मोदींच्या या निर्णयाचं नेमकं वर्णन तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी राज्यसभेत केलं. ते म्हणाले, ‘पंतप्रधान मोदींनी आजवर मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया असे अनेक कार्यक्रम सुरू केले. हा त्यांचा नवा कार्यक्रम आहे- चीट इंडिया’ सुजाण भारतीय त्यांच्याशी निश्चितपणे सहमत होतील.......\nआर्थिक आरक्षण : सवर्णांना चुचकारण्यासाठी मोदी सरकारची ‘फँटसी’\nघडत्या भारतीय राजकारणाची घटना, वास्तव आणि सत्य या निकषांवर उकल करणारं, बंद्या रुपयासारखं हे खणखणीत साप्ताहिक सदर आजपासून... ‘आर्थिक आरक्षण ही मध्यमवर्गीयांची फँटसी आहे. जशी नोटबंदी होती.’ सवर्णांना (भारतीय मध्यमवर्गातला बहुतांशी भाग हा सवर्णांचा आहे) चुचकारण्यासाठी मोदी सरकारनं ही फँटसी नोटबंदीसारखीच पूर्ण केली आहे.......\nरात्र अजून वैऱ्याचीच आहे...\nतीन राज्यांतील निवडणूक निकालांच्या आधारे भाजप-विरोधक मनोकल्पित बंगले रचत आहेत. असे करताना मागील पाच वर्षांमध्ये मोदी व अमित शहांच्या नेतृत्वात भाजपचा इशान्य भारतात झालेला विस्तार आणि त्यांनी पश्चिम बंगाल व ओडिशा या दोन राज्यांवर केंद्रित केलेले लक्ष, याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. तीन राज्यांतील निवडणूक निकालांनी उजेडाचा छोटासा कवडसा उघडला असला तरी रात्र अजून वैऱ्याचीच आहे\nमोदींच्या मुलाखतीचा फ्लॉप शो\nया मुलाखतीचं एक वेगळेपण मान्य करावं लागेल. आधीच्या मुलाखतींप्रमाणे इथले मोदी आक्रमक किंवा आढ्यतेखोर वाटत नाहीत, किंबहुना ते बचावात्मक पवित्र्यात दिसतात. तीन राज्यांतल्या पराभवामुळे एका चाणाक्ष राजकारण्यात झालेला हा खरा बदल आहे की, ऐन निवडणुकीच्या तोंडावर एका कसलेल्या अभिनेत्यानं घेतलेलं हे नवं बेअरिंग आहे, हे काळच ठरवेल\n‘नाट्यगृहां’च्या नामकरणातून ‘कलावंत’च गायब\nआमच्या मते यापुढे धोरण म्हणून शासन, महापालिका ते ग्रामपंचायची यांना एक अध्यादेश द्यावा. क्रीडा\\कलासंकुले, नाट्य\\सिने कलादालने यांना त्या क्षेत्रातील व्यक्तींचेच नाव द्यावे. ऐतिहासिक पुरुष\\स्त्री, राजकीय नेते यांची नावे देऊ नयेत. शिवाय ज्या नावाने आधीच महाराष्ट्रात कुठे नामकरण, तशाच कला\\नाट्यगृहाला झाले असेल तर त्याची पुनरावृत्ती टाळावी. व्यक्तीची थोरवी कुठेही लादू नये.......\nत्या काळात विठ्ठलाच्या मंदिराचा झालेला बुद्धविहार आज गावातील मुलांचं अभ्यासकेंद्र बनला आहे. तो दगड, ज्यावर बाबासाहेब बसले होते, तो आजही तिथंच आहे. जणू काही आता त्याचं सिंहासन झालं आहे. गावकऱ्यांनी त्याला प्रेमाचं कुंपण घातलंय. तो दगड आजही गावाला जगण्याची प्रेरणा व सामर्थ्य देत असतो आणि आजही आजोबा त्यांच्या संघर्षाची कहाणी सांगतात.......\nनितीन गडकरींनी केला इशारा जाता जाता...\nगडकरी हे एकूणच वागण्या–बोलण्यात एकवाक्यता असलेल्या मोजक्या नेत्यांपैकी एक. कितीही कटू असलं, तरी स्पष्ट बोलण्याला ते प्राधान्य देतात. पण काहीही बोलणं, हा त्यांचा स्वभाव नाही. मात्र, वास्तव बोलत असताना, ते परिणामांची तमा बाळगत नाहीत, हेही तितकंच सत्य आहे. त्यामुळेच, ते सध्या जे काही बोलत आहेत, त्यात त्यांच्या स्वाभाविक स्पष्टवक्तेपणाची झालर आहे.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/agitation-maharashtra-mathadi-sanghatana-mumbai-160218", "date_download": "2019-01-17T05:47:52Z", "digest": "sha1:5XMMUZ67TAVEPUFVUIMQOC5W4QHELENF", "length": 16544, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "agitation by maharashtra mathadi sanghatana in mumbai मुंबई - महाराष्ट्र माथाडी संघटनेच्या वतिने भव्य बनियन मुकमोर्चा | eSakal", "raw_content": "\nमुंबई - महाराष्ट्र माथाडी संघटनेच्या वतिने भव्य बनियन मुकमोर्चा\nबुधवार, 12 डिसेंबर 2018\nमुंबादेवी - स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा बाबु गेनू यांच्या स्मृतीदिनी आज माथाडी, वारणार, मापाडी, सुरक्षा रक्षक कामगार, पालावाला महिला व अन्य घटकांनी माथाडी भवन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे महाराष्ट्र माथाडी संघटना कृती समितीच्यावतीने भव्य बनियन मुकमोर्चा काढला.\nमुंबादेवी - स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा बाबु गेनू यांच्या स्मृतीदिनी आज माथाडी, वारणार, मापाडी, सुरक्षा रक्षक कामगार, पालावाला महिला व अन्य घटकांनी माथाडी भवन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे महाराष्ट्र माथाडी संघटना कृती समितीच्यावतीने भव्य बनियन मुकमोर्चा काढला.\nमाथाडी कामगारांच्या अनेक समस्या आहेत. माथाडी कायदा व कामगार चळवळीची मोडतोड, तसेच कामगार विरोधी कृती करणा-या राज्याचे कामगार मंत्री, कामगार विभागाचे प्रधान सचिव व पणन विभागाचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, लातूर, अहमदनगर आणि इतर जिल्ह्यातही माथाडींच्या मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.\nमहाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते व अण्णासाहेब पाटील, आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली नहा मोर्चा काढण्यात आला.\nमुकमोर्चात माथाडी कामगार नेते कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, अखिल भारतीय माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे चंद्रकांत शेवाळे, महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार युनियनचे नेते बळवंतराव पवार, पोपटराव पाटील, सतीशराव जाधव, सुरक्षा रक्षक संघटनेचे प्रतिनिधी आदी नेते सहभागी होते.\nकामगार नेते डॉ.बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र माथाडी संघटना कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यात या सर्व नेत्यांचा समावेश आहे. ही समिती माथाडी कामगारांच्या मागण्यांसाठी गेल्या दोन वर्षापासून सातत्याने कार्य करत आहे. मात्र सरकार याची दखल घेत नाही.\nमाथाडी भवन येथून निघालेला मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेल्यानंतर माथाडींचे आराध्यदैवत स्व.आमदार अण्णासाहेब पाटील व स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा बाबु गेनू यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. संतप्त कामगार नेते व कार्यकर्त्यांनी त्यांनी आपले बनियन व शर्ट काढून रणरणत्या उन्हात दोन तास ठिय्या आंदोलन केले. माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाच्या संबंधीत असलेल्या प्रश्नांचे निवेदन यावेळी महाराष्ट्र माथाडी संघटना कृती समितीच्यावतिने सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण पाटील यांचेकडे सुपुर्द करण्यात आले.\nयानंतर माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी मुकमोर्चाला संबोधीत केले. माथाडी कामगारांच्या रास्त मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही अशीच तीव्र आंदोलने करु. वेळ पडल्यास कामगार मंत्री व कामगार विभागाच्या प्रधान सचिवाच्या कार्यालयात अशीच शर्ट व बनियन काढून आंदोलने करु. यानंतर त्यांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याचे जाहिर केले.\nया मुकमोर्चात एकनाथ जाधव, वसंतराव पवार, आनंद पाटील, चंद्रकांत पाटील, गुंगा पाटील, रविकांत पाटील, अरुण रांजणे, प्रकाश पाटील, हणमंतराव सुरवसे, अशोक पाटील, चंद्रकांत बोबेडे, लक्ष्मणराव भोसले, शिवाजी सुर्वे आदी पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nहरियाणात शिवाजी महाराजांच्या पहिल्या पुतळ्याचे अनावरण\nभंबेरडी (हरियाणा)- हरियाणा राज्यातील भंबेरडीगाव कर्नाळमध्ये शिवाजी महाराजांच्या पहिल्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. हे अनावरण शिवप्रेमी अभयराज...\nशिवस्मारकाचे काम तातडीने थांबवा; सरकारचे आदेश\nमुंबई- अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचं काम पुन्हा एकदा रखडणार आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्राद्वारे शिवस्मारकाचे काम तातडीने...\nएमआयटीत शिवाजी महाराजांचा पुतळा न बसविल्याने उपोषण\nलोणी काळभोर : येथील एमआयटी या शिक्षण संस्थेच्या जगविख्यात घुमटामध्ये (डोम) 'छत्रपती शिवाजी महाराज' यांचा पुतळा उभारण्यास संस्था चालढकल करत...\n'पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हातून शनिवारवाडा हटवा'\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हातून 'शनिवारवाडा' हटविण्याची मागणी काही विद्यार्थी संघटनांनी केली आहे. 'शनिवारवाडा हा...\nऔरंगाबाद : औरंगाबादेतील शारदा मंदिर शाळेत इयत्ता नववीत शिकणारी तेजस्विनी हिने आतापर्यंत राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब...\nहिंमतीवर वाढवला वडिलांचा व्यवसाय\nचाळीसगाव ः आपल्या वडिलांच्या कन्स्ट्रक्‍शन व्यवसायात त्यांना मदत म्हणून उतरलेल्या येथील युवा उद्योजक तथा चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव योगेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE", "date_download": "2019-01-17T06:18:50Z", "digest": "sha1:JW7RA3XLDG5IUDTEWBL7ONQUUYT5WC7K", "length": 27711, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (55) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसंपादकिय (59) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (52) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (25) Apply महाराष्ट्र filter\nमनोरंजन (16) Apply मनोरंजन filter\nमुक्तपीठ (12) Apply मुक्तपीठ filter\nअॅग्रो (8) Apply अॅग्रो filter\nग्लोबल (8) Apply ग्लोबल filter\nकाही सुखद (6) Apply काही सुखद filter\nक्रीडा (6) Apply क्रीडा filter\nसिटिझन जर्नालिझम (6) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nअर्थविश्व (2) Apply अर्थविश्व filter\nपैलतीर (1) Apply पैलतीर filter\nफॅमिली डॉक्टर (1) Apply फॅमिली डॉक्टर filter\nमहाराष्ट्र (92) Apply महाराष्ट्र filter\nप्रशासन (44) Apply प्रशासन filter\nनिवडणूक (41) Apply निवडणूक filter\nसाहित्य (40) Apply साहित्य filter\nव्यवसाय (34) Apply व्यवसाय filter\nपर्यावरण (33) Apply पर्यावरण filter\nजिल्हा परिषद (32) Apply जिल्हा परिषद filter\nपुढाकार (31) Apply पुढाकार filter\nराजकारण (30) Apply राजकारण filter\nसप्तरंग (29) Apply सप्तरंग filter\nमुख्यमंत्री (28) Apply मुख्यमंत्री filter\nराष्ट्रवाद (26) Apply राष्ट्रवाद filter\nनागा साधूंच्या शाही स्नानाने कुंभमेळा सुरू\nप्रयागराज : मकर संक्रातीच्या पर्वावर विविध आखाड्यांतील नागा साधूंच्या शाही स्नानाबरोबरच मंगळवारपासून कुंभमेळ्यास प्रारंभ झाला. कडाक्‍याच्या थंडीत पहाटे पाच वाजून 45 मिनिटांनी श्री पंचायती आखाडा महानिर्वाणी आणि पंचायती अटल आखाडाचे नागा साधू संगमावर पोचले आणि शाही स्नानासाठी डुबकी मारली. अटल...\nफक्त चार मिनिटांची भेट\nइतिहास गवाह आहे. दिवस कासराभर वर येता येता कृष्णकुंजगडावर गडबड उडाली. बालेकिल्ल्यावरून हुकूम निघाले आणि अवघ्या नवनिर्माणाचे दळ हालले. हातातील कुंचला ठेवत, व्यंग्यचित्राचा कागुद बाजूला सारत राजे तटकिनी उठले आणि तडक निघाले. हल्ली हल्ली राजियांचे हे ऐसे चालू आहे. घरात मंगलकार्य काढलेले. राजकाजात वेळ...\nशेतकऱ्यांची व्यथा जाणणारे लोक सरकारमध्ये नाही : राजू शेट्टी\nनगर : \"राज्यात दुष्काळ जाहीर होऊन अडीच महिने झाले. केवळ दुष्काळ जाहीर करुन जबाबदारी संपत नाही तर त्यासाठी लगेच उपाययोजना कराव्या लागतात. मात्र, सध्या सरकारमध्ये संवेदना असलेली, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणणारे लोक नाही'', अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर...\nमिलिंद एकबोटेंवरील जामीनाच्या अटी शिथिल\nपुणे : कोरेगाव भिमा येथील हिंसाचार प्रकरणीजामिनावर असलेले समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिंलिद एकबोटे यांनी जामिन देतांना घालण्यात आलेल्या अटी शिथिल कराव्या यासाठी केलेला अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एन. शिरसिकर यांनी मान्य केला. कोरेगाव भिमा हिंसाचार घडवून आणल्याप्रकरणी शिव प्रतिष्ठाणचे...\nसंगणक हाताळण्यासाठी डोके अन् नाक ठरतील उपयुक्त\nटाकवे बुद्रुक : वाहनगाव येथील भैरवनाथ विद्यालयाच्या काजल ठाकर या विद्यार्थ्यांनीने सादर केलेल्या मानव व संगणक परस्पर संवाद या प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड झाली आहे. काजलच्या या यशाने आंदर मावळातील पहिला प्रकल्प राज्य पातळीवर पोहचणार आहे. जिल्हा पातळीवर झालेल्या आठव्या इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान...\nहिमालयातील मानससरोवरातील चक्रवाक बदक उजनीच्या भेटीला\nकेतूर(सोलापुर) - उजनीच्या वैभवात भर टाकणाऱ्या अग्निपंख (फ्लेमिंगो) बरोबरच आता मानस सरोवरातील चक्रवाक बदकही उजनीच्या भेटीला आले आहे. यावर्षी राज्यात सर्वत्रच अत्यल्प पाऊस झाल्याने जवळजवळ सर्व ठिकाणचे पाणवठे तळाला गेले आहेत. असे असले तरी मात्र उजनी जलाशयात मात्र पक्ष्यांच्या मानाने मुबलक पाणीसाठा...\nबनावट सह्यांद्वारे महावितरणची नऊ लाखांची फसवणूक\nनांदेड : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या तीन निविदेवर करून त्या खऱ्या आहेत, असे दाखवून महावितरणची नऊ लाखांची फसवणूक करून अपहार करणाऱ्या अभियंत्याला मुंबईतून बुधवारी (ता. नऊ) अटक करण्यात आली. हा आरोपी गेल्या दोन वर्षांपासून फरार होता. शिवाजीनगर पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता...\nअवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात \"महागठबंधन' उभे करण्याच्या चर्चा सुरू असतानाच, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या हातमिळवणीची बातमी आली आहे. खरे तर या दोन पक्षांनी फूलपूर, तसेच गोरखपूर येथे झालेल्या दोन पोटनिवडणुकीतच आघाडी...\n...तर कृषी महोत्सव उधळून लावू\nइस्लामपूर - वाळवा तालुक्यातील हरितगृह शेतकर्‍यांचे गेले सव्वा वर्षापासून सुमारे 4 कोटी रुपये अनुदान शासनाने दिलेले नाही. याचा निषेध म्हणून इस्लामपूर येथे होणारा शासनाचा जिल्हा कृषी महोत्सव उधळून लावण्याचा इशारा तालुक्यातील शेतकर्‍यांनी आज पत्रकार बैठकीत दिला. कृषी महोत्सवात शेतकर्‍यांच्या विषयी...\nकेरळातील महिला गटांचे सेंद्रिय शेतीचे प्रयोग, गडचिरोलीतील ग्रामसमाजांचे वनसंपत्तीचे शाश्वत उपयोगाकडे वाटचाल करणारे व्यवस्थापन, पर्यावरणाची काळजी घेत खाण चालवण्याचा गोव्यातील कावरे ग्रामसभेचा प्रयत्न हे गांधीवादाचे अर्थपूर्ण आविष्कार आहेत. यं दा महात्मा गांधींची १५०वी जयंती साजरी होत आहे. गांधीजी एक...\nसांगलीच्या आभाळात भोरड्यांची कवायत\nसांगलीच्या आकाशात सध्या सकाळ-संध्याकाळ हजारो पक्ष्यांचे थवे आपले लक्ष वेधून घेतात. दरवर्षीचे हे विहंगम दृश्‍य अनुभवण्यासाठी तुम्हाला भल्या सकाळी सांगलीच्या कृष्णाकाठी जावे लागेल. हे पक्षी म्हणजे भोरड्या. ते समूहांनी राहतात. इंग्रजीत त्यांना रोझी स्टारलिंग’ म्हणतात. भारताच्या सरहद्दीच्या बाहेरचे ते...\nनवे वर्ष, नवे संकल्प (ढिंग टांग\nसर्वप्रथम आमच्या लाखो लाखो वाचकांना नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ज्या अर्थी आपण हा मजकूर सक्‍काळी सक्‍काळी वाचत आहा, त्याअर्थी काल रात्री बारा वाजता आपण शांतपणे झोपी गेला होता. उर्वरितांनी (लिंबूसरबताचे घुटके घेत) आमच्या (नम्र) शुभेच्छा उदारपणे यथावकाश स्वीकाराव्यात. येते नवे वर्ष आपणां...\nघरातील कचऱ्यासाठी द्यावे लागणार 60 रुपये महिन्याला\nनागपूर : वीज, मालमत्ता कर, पाणी करात यात वाढ होत असताना सरकारकडून सामान्य नागरिकांवर पुन्हा एक नवीन आर्थिक भार टाकण्यात येणार आहे. घरातील कचऱ्यासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागणार आहेत. घरगुती कचऱ्यासाठी नागरिकांना 60 रुपये महिन्याला द्यावे लागणार आहेत. हा दर व्यावसायिकांसाठी जास्त असणार आहे. विशेष...\nपाणी स्वच्छ करणारी \"डकवीड\" वनस्पती\nपुणे : 'डकवीड' या लेमनेशिया जातीमधील वनस्पतीमुळे गंगाधर रघुनाथ केळकर यांची समाधी असलेल्या टाकीमधील पाणी स्वच्छ होऊन त्याला नवे रूप मिळाले आहे. कचरा, गाळ, सांडपाणी, दारूच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या, पिंडदानाचे साहित्य, देवांच्या फुटलेल्या प्रतिमा टाकल्याने ही समाधी दूषित झाली होती. नदी...\nअपनी आँखों के समंदरमे.... (प्रवीण टोकेकर)\n\"टायटॅनिक'नं अजरामर प्रेमकहाणीचं समुद्ररूप दाखवलं. पाहतापाहता या चित्रसुरांच्या गारुडानं सात समुद्र ओलांडले. जगभर \"टायटॅनिक'वर रसिकांच्या उड्या पडल्या. भावगर्भ संगीत, त्या कलाकृतीतला अभिजाताचा प्रत्येक चतकोर चंद्रकोरीसारखा उजळून निघालेला. मृत्यूदेखील देखणा असू शकतो, त्याचं रौद्र स्वरूप प्रीतीपुढे...\nअभिनयाची \"उत्तुंग' जुगलबंदी - झीरो\nशाहरूख खान, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांच्या अभिनयाची उत्तुंग जुगलबंदी असलेला \"झीरो' सिनेमा सरत्या वर्षात सिनेरसिकांच्या आठवणीत राहणारा आहे. बऊआ, आफिया आणि बबिता या तीन व्यक्तिरेखांभोवती हा सिनेमा गुंफला आहे. तिघांच्याही जगण्यातील जाणिवा, उणिवा आणि बलस्थानांवर भाष्य करत हा चित्रपट उत्सुकता,...\nशाळेत गुणवंतांचे सत्कार होतात; पण सारा परिसर स्वच्छ ठेवणारे हात हातात घेऊन कौतुक होते तो क्षण अधिक मोलाचा. गेल्या महिन्यात विद्यापीठ हायस्कूलमध्ये व्याख्यान देण्यासाठी गेलो होतो. महर्षी कर्वे शिक्षण संस्था संचलित हे हायस्कूल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात आहे. हायस्कूलच्या इमारतीचा...\nविज्ञानाचे उद्दिष्ट माणसाचे जीवन सुखी आणि वैभवशाली करणे, असे असते. किंबहुना, तसे ते असायला हवे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे कोणती तांत्रिक उपकरणे आपल्या पुढ्यात येतील, कोणत्या नव्या सुविधा मिळतील, याची झलक दाखविणारा लेख. नवीन वर्षांची प्रतीक्षा करताना मनात विचार येतो, की २०१८मध्ये सामान्य...\n27 गावांच्या मालमत्ता कराच्या आकारणीचा ठराव विखंडित होणार\nकल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील 27 गावांच्या मालमत्ता कराच्या आकारणीबाबत सूचना करणारा सर्वसाधारण सभेचा ठराव पालिका प्रशासनाने विखंडित करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठवला आहे. तशा आशयाचे पत्र पालिका आयुक्तांनी नगर विकास मंत्रालय तसेच प्रधान सचिवांकडे पाठवले आहे. यावर पालिकेतील...\nस्वच्छता मानांकनासाठी जुन्नर पालिका सज्ज\nजुन्‍नर - येत्‍या 4 जानेवारी पासून पुन्‍हा स्‍वच्‍छ सर्वेक्षण 2019 उपक्रम सुरू होत आहे. गेल्या वर्षी चार हजार गुणांची असणारी ही स्‍पर्धा यावर्षी पाच हजार गुणांची करण्‍यात आली आहे. या अभियानासाठी पालिकेने तयारी सुरू केली असल्याची माहिती नगराध्यक्ष शाम पांडे व मुख्यधिकारी डॉ. जयश्री काटकर यांनी दिली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://krishi.maharashtra.gov.in/1245/Watershed-development-program--Meeting", "date_download": "2019-01-17T05:13:50Z", "digest": "sha1:5EOMHNY357A3U5XARF2DCF63MRKF32GE", "length": 13272, "nlines": 220, "source_domain": "krishi.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "फॉन्ट डाउनलोड डाउनलोड आक्रोबॅट रीडर\nमे २०१४ पासून खतांचे कमाल विक्री किंमत\nरासायनिक खते चाचणी प्रयोगशाळा\nउर्वरित अंश विश्लेषण प्रयोगशाळा\nकिटकनाशके आदेश - १९८६\nखते निय़ंत्रण आदेश - १९८५\nखते नियंत्रण आदेश - १९७३\nबियाणे कायदा - १९६६\nबियाणे अधिनियम - १९६८\nबियाणे आदेश - १९८३\nमहाराष्ट्र कपाशी बियाणे कायदा\nकपाशी बियाणे अधिनियम २०१०\nकृषि पुरस्कार सोहळा २०१४\nपीकांची आकडेवारी (क्षेत्र, उत्पादन, उत्पादकता)\nप्रधानमंत्री पीक विमा योजना\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nपीक कापणी प्रयोग मार्गदर्शिका\nपिक कापणी प्रयोग-मोबाईल ॲप्लीकेशन\nआदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना\nगतिमान पाणलोट विकास कार्यक्रम- सभा\nपाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम\nआदर्शगाव भूषण पुरस्कार २०१७-१८\nमाती आणि जलसंवर्धन - क्षेत्र उपचार\nवळण चराऐवजी जैविक पट्टे\nजैविक बांधासह समपातळी बांध\nखोल सलग समपातळी चर\nडोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे\nजुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती\nशेतक-यांनी तयार केलेल्या मृद संधारण कामांची दुरुस्ती\nमाती आणि जलसंवर्धन - नाला उपचार\nजैविक बांध / फांदी बांध/ ब्रशवुड डॅम\nसिमेंट नाला बांधातील गाळ काढणे\nबोडी दुरुस्ती व नुतनीकरण\nकिटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी\nवापरास बंदी घालण्यात आलेली किटकनाशके\nकरा व करु नका\nउन्नत शेती - समृद्ध शेतकरी\nप्रधानमंत्री किसान संपदा योजना\n२०११-१२ पासून योजनानिहाय प्रगती अहवाल\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nएनएचएम अंतर्गत लाभार्थींची यादी\nहिरवा चारा निर्मिती प्रकल्प- हायड्रोप्रोनिक\nबियाणे लागवड व साहित्य उपअभियान\nमहाराष्ट्र छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ\nएस एफ ए सी योजना\nएस एफ ए सी योजना लाभार्थी यादी\nमहाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांची यादी\nकिसान एस एम एस\nकेंद्र शासनाद्वारे विकसीत ई-गव्हर्नन्स प्रकल्प\nगतिमान पाणलोट विकास कार्यक्रम- सभा\nतुम्ही आता येथे आहात :\nगतिमान पाणलोट विकास कार्यक्रम- सभा\nगतिमान पाणलोट विकास कार्यक्रम- सुकाणू समिती सभा\nसन 2007-08 मध्ये दि. 30/11/2007 च्या शासन निर्णयान्वये गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम राबविण्यास सुरवात झाली आहे. याच शासन निर्णयान्वये कार्यक्रमांतर्गत सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने सन 2007-08 ते 2010-11 पर्यत 3818 पाणलोटांना मान्यता दिली. त्यानंतर समितीच्या अध्यक्षांनी पदाचा राजीनामा दिल्याने शासनाने मा. आयुक्त कृषि यांचे अध्यक्षतेखाली तात्पुरत्या स्वरुपातील सुकाणू समितीची स्थापना केली. या समितीने सन 2011-12 ते 2016-17 पर्यंत 5140 पाणलोटांना मान्यता दिली. म्हणजेच समितीने एकूण 8958 पाणलोटांना मान्यता दिली.\nमान्यता दिलेल्या 8958 पाणलोटांपैकी 3390 पाणलोट पूर्ण झाले आहेत. याबाबतचा सभानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.\n3 2009-10 कार्योत्तर मान्यता 445 330 115\nपाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम\nशासकीय / राष्ट्रीय कार्यक्रम\n© कृषी विभाग महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/component/tags/tag/317-technology", "date_download": "2019-01-17T04:31:04Z", "digest": "sha1:SDVW3MV23H3NSTZT2NKXY6UNW5RUHMMT", "length": 4333, "nlines": 114, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "Technology - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'वीवो'चा हा नवा स्मार्ट फोन आहे स्वस्त आणि मस्त...\n2GB रॅमसह इंटेक्स एक्वा लायन्स-3 लॉंच\n4G फोन नंतर आता जिओकडून मोफत वाय-फाय\n6 महिन्यात जिओला किती झाला तोटा\nGoogle Mapsवर लोकेशनसह आता फोनची बॅटरीही करता येणार शेअर...\nInnelo 1 भारतात लाँच, जाणून घ्या याचे दमदार फीचर्स\nMI ने भारतात लाँच केला कॉईनएवढा स्लिम LED TV\nOppoचा 'हा' नवीन स्मार्टफोन आज भारतात होणार लाँच\nXiaomi कंपनीचा भारतात रेकॉर्ड... 'या' गोष्टीसाठी गिनीज बुकमध्ये नोंद\nअसं करा व्हॉट्सअॅपवर स्वत:ला अनब्लॉक\nअॅपलच्या नवीन आयफोनकडे ग्राहकांनी फिरवली पाठ\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\nआता गुगलला टक्कर देणार ‘हे’ भारतीय वेब ब्राउजर\nआता फेसबुक, व्हॉट्सअॅपचा वापर करताना सावधान\nआता मोबाईलमध्ये व्हिडिओ रिंगटोनही ठेवता येणार\nआता विमानतळ सुरक्षेसाठी CISF श्वानांऐवजी 'रोबो'\nआता व्हाट्सअॅपवर नाही चालणार तुमची मर्जी...\nआता व्हॉट्सअॅप मेसेजला ‘या’ सोप्या पद्धतीने द्या रिप्लाय\nआता व्हॉट्सअॅपवर करता येणार पैसे ट्रान्सफर\nआपल्या खास नवीन फीचरसह वीवो Vivo Y83 Pro भारतात लाँच\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/5989-raid-movie-collection-of-one-day", "date_download": "2019-01-17T04:26:27Z", "digest": "sha1:COMM6EGK22MAEPLK5Y465UCEMWD5LU2F", "length": 5736, "nlines": 136, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "पहिल्याच दिवशी 'रेड'ची कमाई10 कोटी - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपहिल्याच दिवशी 'रेड'ची कमाई10 कोटी\nअजय देवगणचा 'रेड' हा सिनेमा प्रदर्शित झालाय. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 10 कोटींचा गल्ला जमवलाय. तरण आदर्श यांनी ट्विट करून 'रेड'चं कौतुक केलयं. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कुमार गुप्ता यांनी केलयं.\nअजय देवगण या चित्रपटामध्ये इनकम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये इमानदार ऑफिसरच्या भूमिकेमध्ये साकारत आहे. अजयच्या जोडीला इलियाना डिक्रुज आहे. इलियानाने यामध्ये अजयच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.\nचित्रपटाची कहाणी सत्यकथेवर आधारित आहे. अजयच्या भूमिकेचं नाव शरद प्रसाद पांडे आहे.\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nफॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रविक्री, भाजप पदाधिकाऱ्याला अटक\n'वंदे मातरम्'ला विरोध करणाऱ्या MIMच्या 'त्या' नगरसेवकावर आता बलात्काराचा आरोप\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\nकुत्रा त्याच्यावर भुंकला, 'तो' कुत्र्याच्या मालकिणींनाच चावला\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\n'ऑनलाईन स्वर्गप्राप्ती'च्या नादात 15 वर्षीय मुलीची आत्महत्या\nछत्रपती संभाजी महाराजांच्या 339 व्या राज्याभिषेक सोहळ्याला राजकीय नेत्यांची उपस्थिती... https://t.co/sFwVHLHOAw… https://t.co/exTvAAwjTW\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/indiapersonal-corruption-of-prime-minister-rahul-gandhi-says/", "date_download": "2019-01-17T05:12:57Z", "digest": "sha1:PIJ6R5NTL3EFYZAKEJ745356BLLMG7NV", "length": 7236, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मोदींचा फुगा स्फोटक माहितीने फोडणार : राहुल गांधी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमोदींचा फुगा स्फोटक माहितीने फोडणार : राहुल गांधी\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फुगा फोडणारी स्फोटक माहिती माझ्याकडे आहे, त्यामुळे मला संसदेत बोलू दिलं जात नाही, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.\nदिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत, राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवरच थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले.\nइतकंच नाही तर लोकसभेत पंतप्रधान मोदींच्या भ्रष्टाचाराचे पुरावे देऊ, असा दावाही राहुल गांधींनी केला.\n‘भाजप – शिवसेना युती म्हणजे आम्ही दोघ भाऊ भाऊ ,…\nअमित ठाकरेंंचे लग्न ; राज ठाकरे यांनी मारली मोदी –…\nगेल्या महिनाभरापासून विरोधक नोटबंदीचा मुद्दा उपस्थित करत आहेत. मात्र पंतप्रधान घाबरल्यानं चर्चा करण्यासाठी तयार नाहीत असं राहुल गांधी म्हणाले.\nतसंच मोदींनी आता कारणं देणं थांबवावं आणि चर्चेला सुरुवात करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.\n“नोटाबंदीवरुन विरोधक गेल्या महिनाभरापासून चर्चेची मागणी करत आहेत. मात्र सत्ताधारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चर्चेपासून पळ काढत आहेत. मोदी घाबरल्यानेच चर्चेला तयार नाहीत. मोदींचा फुगा फोडणारी स्फोटक माहिती माझ्याकडे आहे. ती माहिती मी लोकसभेत जाहीर करणार आहे. मात्र मला बोलूच दिलं जात नाही”, असं राहुल गांधी म्हणाले.\n‘भाजप – शिवसेना युती म्हणजे आम्ही दोघ भाऊ भाऊ , सगळे मिळून खाऊ’\nअमित ठाकरेंंचे लग्न ; राज ठाकरे यांनी मारली मोदी – शहांंच्या नावावर फुली\nनिर्मला सीतारामन यांच्याबाबात केलेली टिपण्णी राहुल गांधीना पडली महागात\nआघाडीवरून दिल्लीत खलबत; राहुल गाधींनी घेतली शरद पवारांची भेट\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nमुंबई : अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या प्रकल्पस्थळी कोणतेही काम करू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य…\nसंप तासाभरात मागे घ्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\nभारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/m-karunanidhi-passes-away/", "date_download": "2019-01-17T05:33:34Z", "digest": "sha1:MSLDIUTD5QJNLI6XCDRR23UJH4YPNRQJ", "length": 8037, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "द्रमुक प्रमुख एम. करूणानिधी काळाच्या पडद्याआड", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nद्रमुक प्रमुख एम. करूणानिधी काळाच्या पडद्याआड\nचेन्नई – तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांचे चेन्नईतील कावेरी रुग्णालयात आज सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. करुणानिधी यांच्या निधनाने तामिळनाडूच्या राजकारणातील एक मातब्बर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे.\nगेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचार सुरू होते. करुणानिधी यांनी पाचवेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आल्यापासून रूग्णालयाबाहेर त्यांचे चाहते आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nअटलबिहारी वाजपेयी याचं निधन १६ ऑगस्टलाच झाल होत का \nकरूणानिधी यांना मुत्रपींडाचाही त्रास होता. शनिवारपासून कावेरी हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.तामिळ संस्कृती आणि द्रविडी अभिमान यावर द्रमुकची पायाभरणी झाली. पण हिंदीविरोधी आंदोलनाने पक्षाला राष्ट्रीय राजकारणात ओळख दिली. केवळ सामाजिक कार्यामध्ये समाधान मानणाऱ्या पक्षाला १९५६च्या सुमारास लोकाग्रहास्तव निवडणुकीच्या राजकारणामध्ये उतरावे लागले.\n१९६७ मध्ये पक्ष बहुमताने सत्तेवर निवडून आला आणि दोन वर्षातच करुणानिधी मुख्यमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वाखालील द्रमुकच्या सरकारने कमाल जमीन धारणा कायदा, विद्यार्थ्यांसाठी माध्यान्य भोजनाची योजना भक्कम करणे असे काही महत्त्वाचे निर्णय घेऊन तामिळनाडूच्या सामाजिक परिस्थितीत सुधारणा करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nअटलबिहारी वाजपेयी याचं निधन १६ ऑगस्टलाच झाल होत का \nजेष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन\nकरुणानिधींना अंतिम निरोप देताना चेंगराचेंगरी\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nपुणे : मी स्वतः दिल्लीमध्ये काम करण्यास इच्छुक आहे. मी लोकसभा निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे…\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान…\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nसंतप्त शिवसैनिकांनी केले निलेश राणेंच्या पुतळ्याचं महाडमध्ये दहन\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/vijay-tarawade-write-article-saptarang-159474", "date_download": "2019-01-17T05:44:26Z", "digest": "sha1:DL7RI5B6W4H4ZVSWUZURFULYOVNKJFTJ", "length": 22250, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "vijay tarawade write article in saptarang लेखक, प्रकाशक आणि कृतज्ञता (विजय तरवडे) | eSakal", "raw_content": "\nलेखक, प्रकाशक आणि कृतज्ञता (विजय तरवडे)\nरविवार, 9 डिसेंबर 2018\nसाहित्यविषयक उत्तम जाण असलेले एक यशस्वी प्रकाशक आणि वितरक गेल्या शतकात होऊन गेले. त्यांनी उत्तमोत्तम असे शेकडो ग्रंथ प्रकाशित केले. इतर प्रकाशकांची दर्जेदार पुस्तकं वितरित केली. अडीअडचणीत सापडलेल्या लेखकांना-प्रकाशकांना निरपेक्षपणे मदत केली. त्यांचे पैशांचे व्यवहार चोख होते. स्वभावानं ते आतिथ्यशील होते. आल्या-गेल्याला प्रेमानं उत्तम खाऊ-पिऊ घालत. लेखक, छोटे-मोठे प्रकाशक, वाचक आणि एकूणच साहित्यिक वर्तुळात ते लोकप्रिय होते. एके दिवशी अचानक त्यांचं हृदयविकाराच्या झटक्‍यानं निधन झालं आणि सर्वत्र खळबळ उडाली. त्यांच्या अंत्ययात्रेला प्रचंड गर्दी लोटली.\nसाहित्यविषयक उत्तम जाण असलेले एक यशस्वी प्रकाशक आणि वितरक गेल्या शतकात होऊन गेले. त्यांनी उत्तमोत्तम असे शेकडो ग्रंथ प्रकाशित केले. इतर प्रकाशकांची दर्जेदार पुस्तकं वितरित केली. अडीअडचणीत सापडलेल्या लेखकांना-प्रकाशकांना निरपेक्षपणे मदत केली. त्यांचे पैशांचे व्यवहार चोख होते. स्वभावानं ते आतिथ्यशील होते. आल्या-गेल्याला प्रेमानं उत्तम खाऊ-पिऊ घालत. लेखक, छोटे-मोठे प्रकाशक, वाचक आणि एकूणच साहित्यिक वर्तुळात ते लोकप्रिय होते. एके दिवशी अचानक त्यांचं हृदयविकाराच्या झटक्‍यानं निधन झालं आणि सर्वत्र खळबळ उडाली. त्यांच्या अंत्ययात्रेला प्रचंड गर्दी लोटली. गर्दीत वाचक, लेखक, विक्रेते, प्रकाशक असे त्या क्षेत्रातले सर्व प्रकारचे लोक होते. गर्दीतल्या जवळपास प्रत्येकाच्या चेहऱ्यावर केवळ औपचारिक भाव नव्हते, तर खरोखर झालेलं दु:ख त्यांच्या देहबोलीतून व्यक्त होत होतं. आम्ही सगळेजण शेवटपर्यंत चालत गेलो. परत येताना एक चमत्कारिक प्रसंग पाहिला. त्यांच्या दुकानातले काही नोकर रस्त्याच्या कडेला उभे होते. एकजण हलक्‍या आवाजात म्हणाला : ‘‘शेठ नेमके पगाराच्या आदल्या दिवशीच गेले राव. आता पगार मागतापण येणार नाही’’.\nत्यावर एक सहकारी उत्तरला : ‘‘तुला लागले तर मी देईन शंभरेक रुपये. दुपारून देतो’’. तिथं न रेंगाळता मी पुढं सरकलो...पण मनात आलं, कुणाचं काय, तर कुणाचं काय.\nआणखी एका अशाच आतिथ्यशील प्रकाशकाच्या निधनानंतर सर्व दैनिकांच्या रविवारच्या पुरवण्यांमध्ये त्यांच्यावर मृत्युलेख आले. लेखकांनी भरभरून लिहिताना नकळत त्यांच्या आतिथ्यशीलतेवर जास्त भर दिला. त्यांनी अमुक प्रसंगी कसं छान जेवण दिलं होतं...तमुक हॉटेलात कसं जेवायला नेलं होतं...एकदा आयत्या वेळी आणि आडवेळी घरी गेल्यावर कसा घाईघाईनं सुग्रास स्वयंपाक करून घातला...वगैरे वगैरे. या वर्णनांचा त्या लेखांमध्ये अंमळ अतिरेकच झाला होता. तेव्हा वाचकांनी \"वाचकांचा पत्रव्यवहार' या सदरात पत्रं लिहून पुढीलप्रमाणे भावना व्यक्त केली : हे सगळे मृत्युलेख भविष्यात कुण्या अभ्यासकानं वाचले तर तत्कालीन महाराष्ट्रात मराठी लेखकांना, छोट्या प्रकाशकांना आणि दुकानदारांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती की काय, असा प्रश्न त्या अभ्यासकाला पडेल.' ही घटना त्या काळात घडून गेली ती गेली. आजच्या काळात घडली असती तर सोशल मीडियावर उलटसुलट ट्रोलिंग नक्की झालं असतं. चांगल्या माणसावर लिहिलेल्या वाईट मृत्युलेखांचा परिणाम\nवाचकांच्या काळजाला हात घालणारे प्रादेशिक, ऐतिहासिक, पौराणिक आणि धार्मिक साहित्याचे एक दर्जेदार लेखक आठवतात. हे केवळ उत्तम लेखकच नव्हते, तर उत्तम वक्ते आणि गायकदेखील होते. त्यांचं आणि त्यांच्या प्रकाशकाचं नातं अतूट होतं. प्रकाशकाचं अकस्मात निधन झाल्यावर त्यांना दु:ख होणं साहजिक होतं. ते दु:ख त्यांनी त्यांच्या शैलीदार भाषेतल्या मृत्युलेखाद्वारे व्यक्त केलं. त्यानंतर त्यांना दूरदर्शनवर मुलाखतीसाठी बोलावणं आलं. त्यांनी तिथंदेखील प्रभावी भाषेत श्रद्धांजली वाहिली. प्रकाशकाचं नाव घेत ते म्हणाले:’’-x x x राव माझा बहिश्‍चर प्राण होते. आमच्या दोघांत अद्वैत होतं. त्यांच्या निधनानं माझ्यातला एक अंश निवर्तला आहे, वगैरे...’’\nश्रद्धांजलीचा कार्यक्रम संपल्यावर त्यांनी सूत्रसंचालकाला त्वरित पृच्छा केली : ‘माझ्या मानधनाचा चेक तयार आहे का’ त्या वेळी कॅमेरा बंद व्हायला किंचित उशीर झाला आणि त्यांचं हे व्यावहारिक बोलणंदेखील प्रेक्षकांना-श्रोत्यांना दिसलं-ऐकू आलं.\nसन 2000 च्या सुमारास एका प्रकाशकाच्या घरी झालेल्या मेजवानीत एक तरुण भेटला. त्याला प्रकाशनव्यवसाय सुरू करायचा होता. राजकीय विषयावरच्या पुस्तकांबाबत त्यानं सल्ला विचारल्यावरून मी त्याला महाराष्ट्राच्या सर्व मुख्यमंत्र्यांची बायोडेटासदृश चरित्रं प्रकाशित करण्यास सुचवलं. त्याच्या इच्छेनुसार काही चरित्रलेखन करून दिलं. या घटनेनंतर वर्तमानपत्रात थेट एका मंत्र्याच्या हस्ते चरित्रमालेच्या प्रकाशन समारंभाची बातमीच आली. चरित्रलेखन करणाऱ्या एकाही लेखकाचा चेहरा बातमीसोबतच्या छायाचित्रात नव्हता. कारण, एकाही लेखकाला प्रकाशकानं बोलावलंच नव्हतं. अर्थातच मानधनदेखील दिलं नव्हतं. ज्यांच्या हस्ते प्रकाशन झालं त्यांनाही व्यासपीठावर एकही लेखक नसणं खटकलं नाही. लेखकांच्या ओळखीचा सोपान करून प्रकाशकानं आपले गाडे असे मार्गाला लावले आणि पुन्हा काही तो कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात किंवा साहित्यिक वर्तुळात दिसला नाही. प्रकाशक आणि लेखक यांच्यातल्या अहि-नकुलवत्‌ नात्याचा हा अद्भुत आविष्कारच म्हणायला हवा.\nविदर्भातल्या एका लेखकाचा आचार्य अत्रे यांच्या काळातला किस्सा रमेश मंत्री यांच्या पुस्तकात वाचलेला आठवतो. एका साहित्यिकाचं निधन झाल्यावर या लेखकानं मृत्युलेख लिहून ‘मराठा’ दैनिकाला पाठवला. तो छापून आल्यावर रीतसर मानधनाचा चेक लेखकाकडं रवाना झाल्यावर लेखकानं तो चेक परत पाठवून म्हटलं होतं : ‘सदरहू साहित्यिक माझे जवळचे स्नेही होते आणि त्यांच्या निधनानं मला खूप दु:ख झालं आहे. अशा जवळच्या व्यक्तीवर लिहिलेल्या लेखाचं मानधन घेणं उचित वाटत नाही...’ मात्र, काही दिवसांनी त्यांनी पुन्हा पत्र पाठवलं. त्यात म्हटलं होतं : ‘आता मी दु:खातून सावरलो आहे, मृत्युलेखाचं मानधन घेणं उचित आहे, अशी माझी भावना झाली आहे. तरी कृपया मानधन पाठवावं ही विनंती’.\n‘निसर्गयात्री - इंदिरा गांधी’ पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन\nपुणे - दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निसर्गप्रेमी प्रतिमेची ओळख करून देणाऱ्या ‘इंदिरा गांधी : अ लाइफ इन नेचर’ या माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री...\nपुणे : अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटक म्हणून लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेले आमंत्रण रद्द करण्यात आले. त्यानंतर राज्यभरातून त्याचा...\nमराठी निर्माते-दिग्दर्शकांच्या मागे सेन्सॉरचा बागुलबुवा : प्रवीण तरडे\nपुणे - रविवारचा दिवस, पुण्यातील नामांकित चित्रपट महोत्सव आणि त्यातही वर्षभरातील गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते व दिग्दर्शकांचा परिसंवाद......\n#MeToo दिग्दर्शक हिरानींवर लैंगिक शोषणाचे आरोप\nमुंबई : #MeToo या मोहिमेंतर्गत राजकीय आणि बॉलिवूडमधील अनेक व्यक्तींची नावे समोर आली आहेत. त्यानंतर आता या प्रकरणात प्रसिद्ध दिग्दर्शक...\nअंधाधुन'मुळे मी पुणं अनुभवलं : तब्बू\nपुणे : मी माझ्या कारकिर्दीत सर्व प्रकारचे चित्रपट केले, पण दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्याबरोबर काम करण्याचे माझे पहिल्यापासून स्वप्न होते. ते...\nरहस्यकथांचा सम्राट तळमळतोय उपेक्षेच्या उन्हात\nनालासोपारा - त्यांच्या रहस्यकथांनी एकेकाळी अवघ्या महाराष्ट्राला झपाटून टाकले होते. त्यांच्या थरारकथांनी एकेकाळी अवघ्या महाविद्यालयीन तरुणाईला थरारून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mayekarswebsolutions.com/author/admin/", "date_download": "2019-01-17T05:15:54Z", "digest": "sha1:4HP6YNU6BFCKMLI3PKU4V4SCNIWQ3B7A", "length": 5612, "nlines": 53, "source_domain": "mayekarswebsolutions.com", "title": "admin | Mayekars Web Solutions", "raw_content": "\nEmail Marketing काहि डिजीटल मार्केटिंग मध्ये पारंगत असलेल्या लोकांचे असे म्हणणे आहे कि इमेल मार्केटींग हे आता तितकेसे effective राहिलेले नाहि, आता ते outdated देखिल झालेले आहे. परंतु माझे म्हणणे असे आहे कि इच्छुक ग्राहकांपर्यंत पोहोचुन, scheduled emails च्या मदतीने ग्राहकांना nourish करत, उत्पादनाची विक्रि करता येते. हे माध्यम योग्य रितीने वापरल्यास प्रभावी ठरते. पुर्वी […]\nतुमच्या व्यवसायाची Digital Marketing Strategy कशी Plan कराल आपणास माहीतच आहे कि सध्या Digital Marketing हा मार्केटिंग चा Ongoing trend आहे. लहाण व्यवसायापासुन मोठ्या व्यवसायाच्या जाहिरातीकरणा करीता या trend चावापर होत आहे. Digital Marketing हे निवडक व इच्छुक लोकांंपर्यंत कमी खर्चात पोहोचण्याचे हे एक माध्यम आहे. परंतु या माध्यमाचा वापर करताना एक सुनियोजित प्लॅन असणे आवश्यक आहे. […]\n10 Tips To Whatsapp Users वॉट्सअ‍ॅप युजर, तुमच्या माहिती करीता. कोणताही टेक्स्ट/ मेसेज इतरांना फॉरवर्ड केल्यामुळे वॉट्सअ‍ॅप कंपनी तुम्हाला किंवा कोणत्याही गरजवंताला कसलीहि मदत करीत नाहि. त्यामुळे तुम्ही अमुक मेसेज एवढ्या जणाना पाठवा म्हणजे कंपनीकडुन त्या कुटंबास मदत होईल असे आलेले मेसेज पुर्णपणे खोडसाळ असतात. काहि समाजकंटक सुड उगवण्याच्या इराद्द्याने तरुण मुली, स्त्री, लहाण मुलांचा [...]\n Google ची ही सेवा विनामोबदला वापरता येते. याखेरीज दुसरी स्वस्त सेवा उपलब्ध नाही. या सेवेचा वापर Mobile व Desktop दोन्हीवर करता येतो. ग्राहक आपल्यापर्यंत Internet च्या माध्यमाने पोहचण सहज आणि सोपे झाले आहे. Google च्या माध्यमाने Google Search, Google Maps, Google Plus, या तीनही सुविधेतून आपल्या व्यवसायाचे विपणन केले जाते. [...]\nआपला व्यवसायाचा वेबसाईट च्या माध्यमाने प्रचार करण्यासंबंधीत काहि टिप्स Tips for Internet Marketing Of Your Business तुम्ही व्यवसायिक आहात, प्रगती पथावर आहात मग लक्षात घ्या तुमच्या व्यवसायात तुमचे प्रतिस्पर्धी तयार झाले आहेत. आपला व्यवसाय वाढावा किंवा आपले व्यवसायातील स्थान टिकुन ठेवायचे असेल तर अद्ययावत तंत्रज्ञानाची कास धरणे आपणांस गरजेचे आहे. याकरीता खुप मोठा खर्च करावा लागतो असे अजिबात नाहि. आपण [...]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.aksharnama.com/client/author_articles/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2%20%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2019-01-17T05:15:15Z", "digest": "sha1:4HDAM7ZOZQNHF34DE6LVFJ4F7VLT2KAM", "length": 16255, "nlines": 171, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अक्षरनामा : लेख", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nचला तर, आज आणि येणाऱ्या प्रत्येक दिवशी विवेकाचा आवाज बुलंद करूया\nआजपासून आपण सर्वजण माणुसकीचे शत्रू म्हणजे अंधश्रद्धा, जातीयवाद आणि फेक न्यूज यांचे किल्ले तर उदध्वस्त करूया. आणि सकारात्मक पातळीवर विवेकाच्या स्वातंत्र्याच्या घोषणा देणाऱ्या आणि प्रगतीशील आयुष्याची बांधणी करणाऱ्या प्रयोगशाळा, ज्ञानाची प्रार्थनास्थळे आणि विकासाच्या ध्यानमंदिरांची उभारणी करू या. चला तर, आज आणि येणाऱ्या प्रत्येक दिवशी विवेकाचा आवाज बुलंद करूया\nबेरोजगारीच्या ‘राक्षसां’विरोधात लढायचे तरी कसे बेरोजगारांच्या मोर्च्यांचे करायचे तरी काय\nबेरोजगारी हा विषय अर्थव्यवस्थेची (मायक्रो इकॉनॉमी) व्यापक प्रगती आणि सरकारच्या धोरणांवर (वेलफेअर इकॉनॉमिक्स) आधारित असतो. त्यामुळे बेरोजगारीचा दाह कमी व्हावा आणि रोजगार-क्षमता वाढावी यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर इतर पातळ्यांवर तातडीच्या प्रयत्नांची नितांत निकडीची गरज आहे.......\n‘सायबर-युद्धा’ची घोषणा आणि ‘फेक-न्यूज’चा भस्मासूर\nसायबर युद्धाचा पुढील अंक लवकरच आपल्या समोर येईल. पण बाह्या सरसावून, भाडोत्री ट्रोल्सला खुल्या ‘दबंगबाजी’चे आमंत्रण देणारे आवाहन, येणाऱ्या निवडणुकीचा प्रचार कुठल्या दिशेने जाणार आहे त्याची स्पष्ट झलक भाजप अध्यक्षांनी या निमित्ताने दाखवली हे मात्र निश्चित. भस्मासूररूपी ऑक्टोपस बनलेली समाजमाध्यमे समाजाच्या विविध पातळीवर हिंसा-अशांतीच्या आगीचे वणवे पसरवत आहेत.......\nहिंसेच्या पोटातून वर आलेली मुलं फुटबॉलच्या वेडानं जग जिंकायला निघाली आहेत\nमागील काही फुटबॉल विश्वचषक स्पर्धांमध्ये आफ्रिकन आणि आशियन मूळ असलेले अनेक खेळाडू युरोपमधील अनेक संघांमध्ये होते, पण त्यांची संख्या एक प्रकारे अपवाद म्हणावा किंवा अतिशय गुणवान असलेले परंतु त्यांना वगळून संघाचं भलं होणार नाही, अशा मजबुरीनं समाविष्ट असलेले ते खेळाडू होते. परंतु या विश्वचषकामध्ये एक निर्णायक बदल या परिस्थितीमध्ये झाला आहे.......\nसायकल : सामूहिक जाणिवेची आणि जबाबदार विकासाची नवी दृष्टी देणारी ‘सायकल’\nएकविसाव्या शतकातील सायकलच्या पुनरागमनाचं स्वागत करू या. कालच, ३ जूनला, पहिला आंतरराष्ट्रीय दिन साजरा झाला आणि उद्या आहे, ५ जून, जागतिक पर्यावरण दिन. सामूहिक जाणिवेची आणि जबाबदार विकासाची नवी दृष्टी देण्याचं भान सायकलच्या माध्यमातून तुम्हीआम्हीआपणसगळ्यांनाच येवो. कारण या वर्षीपासून दरवर्षी ३ जून रोजी हा दिवस ‘जागतिक सायकल दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे.......\n‘फेसबुक’च्या पडद्यावर खेळलं जातंय ‘मत-परिवर्तना’चं विषारी युद्ध\nआधुनिक समाजमाध्यमं ही आपल्या मनातील खोलवर रुजलेल्या अशा भावनांचं नियंत्रण करून जर आपलं मतपरिवर्तन करू शकतात. त्यासाठी नागरिकांना फक्त विचार करायला लावण्यापेक्षा त्यांना भावनाविवश करणं सोपं असतं. कारण भावनेच्या आधारावर आपण झालेल्या मतपरिवर्तनाचं राजकीय सत्तेमध्ये परिवर्तन करू शकतो.......\nसोलापूर विद्यापीठाच्या नामांतराच्या निमित्ताने...\nसिद्धेश्वर-बसवेश्वर हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यातील लाखो लोकांचं दैवत आहे आणि अहिल्यादेवी होळकर या तर संपूर्ण भारतातील धनगर व अनुसूचित जाती-जमातीला वंदनीय आहेत. या दोन्ही महानुभाव लोक-दैवतांच्या नावानं विद्यापीठ सुशोभित व्हावं, ही लोकभावना काहीएक प्रमाणात रास्तच आहे. पण केवळ नामांतराच्या भावनांच्या आवेगामध्ये ज्या राजकीय लहरींचा उन्माद व्यक्त होतो आहे त्यापेक्षा शिक्षणाच्या दर्जाबद्द.......\nआरेसेसच्या ‘गोळवलकरवादा’ची सूक्ष्मदर्शीय उलटतपासणी\n“हिंदुत्व हे शिक्षणामधून प्रकट झाले पाहिजे, हे ते (गोळवलकर) येथे स्पष्टपणे सांगून टाकतात. ते करताना त्यांना शूद्रांना नाकारलेलं शिक्षण, स्त्रियांना मिळालेला नकार व शिक्षणावरचा ब्राह्मणांचा एकाधिकार दिसत कसा नाही” (पान क्र.९७) यांसारखी अनेक उत्तरेयुक्त प्रश्न आणि प्रश्नयुक्त उत्तरे शम्सूल इस्लाम आणि जयदेव डोळे यांच्या पुस्तकांनी आपल्यासमोर ठेवली आहेत.......\n‘पाण्याशप्पथ’ खरे सांगेन, खोटे बोलणार नाही\nकोणताही एक उपाय, कोणतेही एक तंत्र-पद्धत किंवा कोणतीही एक व्यवस्थापन पद्धत जल-संकटाचा मुकाबला करण्यासाठी पुरेसे नाही. म्हणूनच पुरंदरे पुन्हा पुन्हा ‘एकात्मिक राज्य जल-आराखडा’ पूर्ण करण्याचे समर्थन करतात. आपल्याला बऱ्याच वेळा आपल्या संकल्पनांचे अवकाश माहीत नसते. त्यामुळे सामूहिक अस्तित्वासाठी आवश्यक असलेली लढाई, पाण्याच्या संवर्धनाची लढाई आपण यशस्वीपणे लढू शकत नाही. हे पुस्तक आपले लढण्याचे धैर्य वाढवते.......\nशोध शरद जोशींचा, शेतकरी संघटनेचा आणि अंगारवाटांचाही\nकाळे यांच्या या पुस्तकाचे महत्त्व यासाठी मोठे आहे की, त्यांनी शरद जोशी यांच्या संघर्षपूर्ण आयुष्याची वस्तुनिष्ठ मांडणी करण्याचा अतिशय संतुलित प्रयत्न केला आहे. शेतकरी संघटनेच्या बऱ्याच मोहिमांशी त्यांचा या ना त्या कारणाने अप्रत्यक्षरीत्या संबंध आला असल्याचे जोशींच्या आयुष्यातील पानापानावर चितारलेले बरेच प्रसंग वाचताना जाणवते........\nभारतीय संस्कृती व संस्कृतच्या अभ्यासामध्ये विहारणारा स्कॉटिश चातक पक्षी\nपीटर पीटरसन यांच्या जीवनातील ज्ञानवर्धक लेखक, विद्यापीठ विकासक, ग्रंथालयप्रेमी, संशोधन-उपासक, विद्यार्थीप्रिय शिक्षक, अथक परिश्रम करणारा शिक्षण-सेवक या ठळक छटा उठून दिसतात. तसंच संस्कृत भाषा किंवा भारतीय संस्कृतीचं उत्खनन याबद्दल सातत्याने संवाद साधणाऱ्या एका स्कॉटिश-इंग्लिश-हिंदुस्तानी-मराठी माणसाचं हे छोटेखानी चरित्र प्रेरणादायी आहे........\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/nirval-subcenter-inauguration-46173", "date_download": "2019-01-17T05:48:44Z", "digest": "sha1:XYYL7DRMG42HJ4JBINEOFDUIIEOYBC4V", "length": 13291, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "nirval subcenter inauguration निर्व्हाळ उपकेंद्राला उद्‌घाटनाची प्रतीक्षा | eSakal", "raw_content": "\nनिर्व्हाळ उपकेंद्राला उद्‌घाटनाची प्रतीक्षा\nशुक्रवार, 19 मे 2017\nचिपळूण - तालुक्‍यातील खरवते प्राथमिक आरोग्य केद्रांतर्गत येणाऱ्या निर्व्हाळ आरोग्य उपकेंद्र इमारतीचे काम पूर्णत्वास गेले आहे. या इमारतीचे अद्याप उद्‌घाटन झाले नाही. रुग्णांच्या सोयीसाठी तातडीने उपकेंद्राच्या इमारतीचे उद्‌घाटन करून ते सुरू करावे, अशी मागणी निर्व्हाळ ग्रामस्थांनी केली आहे.\nचिपळूण - तालुक्‍यातील खरवते प्राथमिक आरोग्य केद्रांतर्गत येणाऱ्या निर्व्हाळ आरोग्य उपकेंद्र इमारतीचे काम पूर्णत्वास गेले आहे. या इमारतीचे अद्याप उद्‌घाटन झाले नाही. रुग्णांच्या सोयीसाठी तातडीने उपकेंद्राच्या इमारतीचे उद्‌घाटन करून ते सुरू करावे, अशी मागणी निर्व्हाळ ग्रामस्थांनी केली आहे.\nतालुक्‍यातील विविध गावांत प्रस्तावित असलेल्या उपकेंद्रांना निधी मिळत असला तरी इमारतीसाठी जागा उपलब्ध होत नाही. परिणामी भाड्याच्या जागेतच उपकेंद्रांना आसरा घ्यावा लागत आहे. ग्रामपंचायतीमधील पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन जागांची उपलब्धता करावी, अशी सूचना आमदार सदानंद चव्हाण यांनी विकासकामांच्या आढावा बैठकीत केली होती.\nया सूचनेप्रमाणे निर्व्हाळवासीयांनी आरोग्य विभागाला जागा उपलब्ध करून दिली. खरवते प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तीन गावांसाठी उपकेंद्र मंजूर झाले आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार ४ लाखांचा निधी प्राप्त झाला.\nस्वमालकीच्या जागेत निर्व्हाळ येथील उपकेंद्राच्या इमारतीचे कामही तीन महिन्यांपूर्वीच पूर्णत्वास गेले; मात्र अद्यापही या ठिकाणी वैद्यकीय साहित्य उपलब्ध झालेले नाही. आमदारांच्या सूचनेप्रमाणे शासनाला सहकार्य करत निर्व्हाळ ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांनी सहकार्य केल्यानंतरही आरोग्य विभाग उपकेंद्र सुरू करण्यास विलंब लावत आहेत.\nखरवते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या उपकेंद्राच्या इमारतीची पाहणी करून इमारत ताब्यात घ्यावी. वैद्यकीय साहित्य आणावे. पावसाळ्यापूर्वी उपकेंद्राचे उद्‌घाटन करून आरोग्य विभागाच्या सेवांची उपलब्धता करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.\nउद्धव ठाकरे नागपुरातून करणार प्रचाराचा शंखनाद\nनागपूर - लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची येत्या 2 फेब्रुवारीला नागपुरात महारॅली आयोजित केली आहे. विदर्भातील 10...\nशंकरराव गडाख यांना न्यायालयाचे अटक वॉरंट\nनेवासे : कर्ज माफी, पाटपाणी, कांदा अनुदान, दूध भाववाढ, पीकविमा अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तालुक्यासह अनेक आंदोलन करणारे माजी आमदार शंकरराव गडाख...\nहक्काचा 'मध्य' मतदारसंघ सोडणार नाही : प्रणिती शिंदे\nसोलापूर : \"शहर मध्य विधानसभा मतदारसंघावर कुणी दावा करीत असला तरी मी हक्काचा मतदारसंघ सोडणार नाही, असे आमदार प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केले. ...\nबंगळूर - कर्नाटकातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल युतीचे सरकार अस्थिर करण्यासाठी पुन्हा एकदा \"ऑपरेशन कमळ' मोहीम हाती घेतलेल्या भाजपला तोंडघशी पडावे...\nकोंढवे-धावडेला आरोग्य केंद्राची गरज\nकोंढवे- धावडे - परिसरात कमी उत्पन्न गटातील नागरिकांची संख्या जास्त आहे; मात्र येथे पालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे...\nसमाविष्ट गावांसाठी १८ टीपी स्कीम\nपिंपरी - समाविष्ट गावांच्या सुनियोजित विकासासाठी महापालिकेने नगररचना योजना (टीपी स्कीम) राबविण्याचे नियोजन केले आहे, त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=4203", "date_download": "2019-01-17T04:49:33Z", "digest": "sha1:2TWI6HP2Y6XYF5WSL3WUG44AYZGRK3KM", "length": 8173, "nlines": 77, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nभारतमाता पुन्हा ओवाळणार नाही\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर व्यंगचित्राद्वारे निशाणा साधला आहे.\nमुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर व्यंगचित्राद्वारे निशाणा साधला आहे. आज भाऊबीज, या सणाचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. २०१४ साली देशवासीयांना खोटी आश्‍वासने देऊन भाजपा सत्तेवर आली, यावर भाष्य करणारे व्यंगचित्र राज यांनी साकारले आहे.\nआजच्या व्यंगचित्रात त्यांनी भारतमाता आणि प्रधानमंत्री मोदींना दाखवले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ओवाळणीसाठी पाठावर बसले आहेत आणि भारतमाता रुसून त्यांच्याकडे पाठ करुन उभी आहे. भारतमाता मोदींना म्हणतेय की, ‘गेल्या वेळेस ओवाळले...पण आता यापुढे नाही ओवाळणार ’ म्हणजे २०१४मध्ये आश्‍वासनांची बरसात करुन भाजपा सत्तेत आली. पण आता २०१९ तसे काहीही होणार नाही, असे टीकास्त्र राज ठाकरे यांनी सोडले आहे.\nशिवाय, या चित्रात २०१४ आणि २०१८ ची परिस्थिती मांडण्यात आली आहे. २०१४ मध्ये मोदींनी पुढील ५ वर्षात देशात १०० स्मार्टसिटी, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये येणार, गंगा साफ करणार, शेतकर्‍यांची कर्ज माफी , शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणार, पाकिस्तानला धडा शिकवणार, भ्रष्टाचारी काळे पैसेवाले पकडणार या आश्‍वासनांची बरसात केली होती. पण अद्यापपर्यंत या आश्‍वासनांची पूर्तता झालेली नाही, असे व्यंगचित्रात दाखवण्यात आली.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/7086-bigg-boss-marathi-host-mahesh-manjrekar-angry-on-nandkishor-chougule-dictator-task", "date_download": "2019-01-17T05:11:12Z", "digest": "sha1:TMPQIPI2LNPYX6NFH3F365CJRCHPWLIX", "length": 7047, "nlines": 141, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "बिग बॉसमध्ये हुकशाहने केला स्त्रियांचा अपमान, महेश मांजरेकर म्हणाले ‘मला लाज वाटत आहे’... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nबिग बॉसमध्ये हुकशाहने केला स्त्रियांचा अपमान, महेश मांजरेकर म्हणाले ‘मला लाज वाटत आहे’...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nबिग बॉस या कार्यक्रमात मंगळवारी बिग बॉस यांनी घरातील सदस्यांना ‘हुकूमशहा’ हा टास्क दिला होता. या टास्कमध्ये ‘नंदकिशोर चौघुले’ हुकूमशहा तर घरातील इतर सदस्य प्रजा आणि आस्ताद रक्षकाच्या भूमिकेत दिसला. या टास्कदरम्यान नंदकिशोरने शर्मिष्ठाला मसाज तर सई डान्स करण्यास सांगितले. शर्मिष्ठाने तिच्या मनाविरुद्ध जाऊन हुकुमशहा झालेल्या नंदकिशोरचे हात पाय दाबले, तर सई माझी व्यक्तिगत नृत्यांगणा असून ती मला हवं तेव्हा नृत्य सादर करेल. असं नंदकिशोरने सर्वांना सांगितले.\nनंदकिशोर चौघुलेच्या या वागणुकीवर महिलांचा अपमान केल्याची संतापजनक प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत तर ‘बिग बॉस’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी देखील ‘आज मला लाज वाटतेय’, असं ट्विट करत ट्विटरद्वारे या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे.\n'बिग बॉस मराठी' मध्ये खंडोबा\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nफॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रविक्री, भाजप पदाधिकाऱ्याला अटक\n'वंदे मातरम्'ला विरोध करणाऱ्या MIMच्या 'त्या' नगरसेवकावर आता बलात्काराचा आरोप\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\nकुत्रा त्याच्यावर भुंकला, 'तो' कुत्र्याच्या मालकिणींनाच चावला\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती रस्त्यांवर पुन्हा एकदा पाणीच पाणी वाचा सविस्तर - https://t.co/NzJvIU47Ln #Pune… https://t.co/u6xPMywfzC\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://amitjoshitrekker.blogspot.com/2017_01_15_archive.html", "date_download": "2019-01-17T05:08:04Z", "digest": "sha1:HCGX4ZKQRHTCXWMKK454FLLR7FLRDVIY", "length": 11244, "nlines": 113, "source_domain": "amitjoshitrekker.blogspot.com", "title": "Amit Joshi Trekker: 2017-01-15", "raw_content": "\nभटकंती - ट्रेक हे माझे व्यसन आहे. संरक्षण दल आणि अवकाश तंत्रज्ञान हे माझे अत्यंत आवडते विषय आहेत. फोटोग्राफी हे माझे पॅशन आहे. ट्रेक, किल्ले, निसर्ग याबरोबर संरक्षण क्षेत्रातील घडामोडी, विविध देशांची संरक्षण व्यवस्था तसंच संरक्षण क्षेत्रातील शर्यतीने जगात झालेले बदल, निर्माण झालेले तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञानातील प्रगती या विषयांवर लिहायला आवडते.\nपाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट\nकाही सेकंदात 12 रॉकेट ते सुद्धा 38 किमी अंतरापर्यंत फेकत काही चौरस किमीचा भाग पूर्ण उध्वस्त करणा-या पिनाक - 1 ची नवी आवृत्ती Pinaka - 2 लष्करात दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकत्याच चांदीपूर - ओडीसा इथे नव्या पिनाक - 2 या नव्या आवृत्तीच्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या.\nपिनाक दोन / Pinaka - 2 ची वैशिष्ट्ये....\nपिनाकची 2 च्या मारक क्षमतेचे अंतर आता दुप्पट म्हणजे सुमारे 76 किमी झाले आहे.\nपिनाक 2 मधील रॉकेट हे गायडेड ( मार्गदर्शन करता येणारे ) असणार आहे , दिशा बदलवू शकणारे असणार आहे. म्हणजेच रॉकेटमध्ये एक छोटा कॉम्पुटर असणार जो गरज वाटल्यास रडारद्वारे संदेश घेत नियोजित लक्ष्याच्या मार्गावर असतांना दिशा बदलवू शकेल.\nयामुळे समजा पिनाकमधून रॉकेटने लक्ष्याच्या दिशेने झेप घेतली आणि लक्ष्याने जागा बदलायला सुरुवात केली किंवा नवीनच लक्ष्य रडारवर आले तर हवेतल्या हवेत लक्ष्याच्या दिशेने जाणारे रॉकेट काही अंश कलत - दिशा बदलवत सुधारित लक्ष्याचा वेध घेऊ शकणार आहे.\nतसंच पिनाक 2 मध्ये गरजेनुसार गायडेड रॉकेट्स आणि unguided रॉकेट्स एकत्र ठेवता येऊ शकतात.\nएका पिनाकमधील 12 रॉकेट्स हे अवघ्या चार सेकंदमध्ये डागता येतात.\nपिनाक हे अत्याधुनिक त्राता ( Trata ) वाहनावर आरूढ असून एका बॅटरीमध्ये पिनाकची 6 लौंचर्स असतात. म्हणजे समजा सहा पिनाकमधून एकाच वेळी प्रत्येकी 12 म्हणजेच एकूण 72 रॉकेट्स डागता येतात. यामुळे किती मोठा चौरस किमी क्षेत्र नेस्तनाबूत - नष्ट करता येऊ शकते याची आपण कल्पना करू शकता.\nपिनाक हे पुण्यातील DRDO म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या Armament Research & Development Establishment, Pune (ARDE) या विभागाने पूर्णपणे स्वबळावर विकसित आणि सिद्ध केलेले आहे.\nअशा प्रकारचे अस्त्र प्रत्यक्ष युद्धात / surgical strike सारख्या हल्ल्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकते यात शंका नाही.\nलवकरच पिनाक 2 ची आवृत्ती लष्करात दाखल होणार आहे.\nभारताची स्वदेशी \" जीपीएस \" यंत्रणा २०१४ पर्यंत\nनुकतीच एक जाहिरात एका मोबाईल कंपनीची टीव्हीवर झळकली होती. यामध्ये एक तरुणी तिच्या मैत्रिणीच्या घरी जात असते, तिला पत्ता माहित नसतो. तेव्हा ...\nभारतासाठी अणुऊर्जेपासून वीज निर्मिती महत्वाची........\nअणुभट्टी जैतापूर इथं अणु ऊर्जा प्रकल्पाला होत असलेल्या विरोधामुळं अणु ऊर्जा प्रकल्पसारख्या अतिभव्य प्रकल्पामुळे होणारे हजारो लोकांचे व...\nमहाराष्ट्रातील सर्वात मोठा बैलांचा बाजार - मुरबाडची म्हसेची जत्रा\nघरातील उपयोगी वस्तूंपर्यंत मग ते सुईपासून ते कपाटापर्यंत सर्व, शेतीच्या अवजारापासून ते अगदी बैलापर्यंत सर्वकाही मिळण्याचं ठिकाण म्हणजे ज...\nअवकाशातील कचरा ( Space Debris )\nअ वकाशातील कचरा विविध प्रकारचा कचरा मग तो घनकचरा असो, कारकाखान्यातून रसायनमिश्रीत तयार झालेला टाकावू द्रव पदार्थ असो, ई-कचरा असो किंवा क...\n\" साल्हेर \" महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला\n\" साल्हेर किल्ला \" माझा सर्वात आवडता किल्ला. विविध वैशिष्ट्ये मग ती भौगोलिक असो किंवा ऐतिहासिक असो, महाराष्ट्रीतील सर्वात उंच क...\nभारताची संरक्षण दलातील सर्वात मोठी खरेदी\nभारतीय संरक्षण दल सर्वात मोठ्या खरेदी व्यवहारासाठी होतंय सज्ज भारतीय वायू दलातील लढाऊ विमानांची कमतरता भरुन काढण्यासाठी भारत आत्तापर्य...\nभारतीय संरक्षण दलाचे नवे ब्रम्हास्त्र \" आयएनएस अरिहंत \"\nभारताची पहिली अणु पाणबूडी संरक्षण दलाचे सक्षमीकरण गेल्या काही वर्षातील भारताचा एक नंबरचा शत्रू \" ...\nतापोळा - महाराष्ट्राचे दल लेक\nशिवसागर जलाशयाचे बॅकवॉटर तापोळ्याला मिनी महाबळेश्वर म्हणतात, माझ्या मते ते श्रीनगरच्या दल लेक च्या तोडीस तोड, डोळ्याचे पारणे फिटवणारे आ...\nआता लढाई \" स्टेल्थ / Stealth \" ची आहे\nआयएनएस ताबर ( फ्रिगेट ) भारतीय नौदलाच्या सेवेत नुकतीच आयएनएस सातपुडा ही शिवलिक वर्गात...\nआता भारताची मंगळावर स्वारी\n16 मार्च 2012 ला सादर झालेल्या अर्थसंकल्पात माझ्या मते जगाचे लक्ष वेधुन घेणारी गोष्ट कोणती असेल तर प्रणव मुखर्जी ह्यांनी इस्त्रोसाठी 6...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=4204", "date_download": "2019-01-17T04:55:57Z", "digest": "sha1:3J5OMVAZFHV6CV5H47OKKUNPZ66XK2Y5", "length": 7866, "nlines": 78, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nआरबीआयवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न धोकादायक - पी. चिदंबरम\nमोदी सरकार आर्थिक संकटावर मात करण्यासाठी रिझर्व्ह बँकेवर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात असून असे पाऊल धोकादायक ठरेल, असा इशारा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी दिला आहे.\nकोलकाता : मोदी सरकार आर्थिक संकटावर मात करण्यासाठी रिझर्व्ह बँकेवर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात असून असे पाऊल धोकादायक ठरेल, असा इशारा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी दिला आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी कॉंग्रेसला राज्यनिहाय आघाडी फायद्याची ठरेल, असेही त्यांनी सूचित केले.\nमोदी यांच्या सरकारने आपले निवडक लोक रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळावर नेमले असून आपले प्रस्ताव रिझर्व्ह बँकेच्या गळी उतरवण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू आहे. १९ नोव्हेंबर रोजी होणार्‍या संचालक मंडळाच्या बैठकीत असे प्रस्ताव पुढे केले जातील.\nआर्थिक तुटीमुळे सरकार अडचणीत आले असून निवडणूक वर्षात होणार्‍या खर्चासाठी सरकारला पावले उचलायची आहे. सर्व मार्ग बंद झाल्यामुळे सरकारने रिझर्व्ह बँकेकडे एक लाख कोटींची मागणी केली असल्याचे त्यांनी येथे पत्रपरिषदेत सांगितले.\nआरबीआयचे गव्हर्नर यांनी आपली भूमिका ठाम राखल्यामुळे सरकारने रिझर्व्ह बँक कायदा १९३४ च्या कलम ७ नुसार रिझर्व्ह बँकेकडून एक लाख कोटी रुपये आपल्या खात्यात वळते करण्याचा आदेश देण्याचे ठरविले आहे, असा दावाही चिदंबरम यांनी केला.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_869.html", "date_download": "2019-01-17T04:21:24Z", "digest": "sha1:ZXL36LRM53XGP5IEIF3Y2PNPFRGMBHJL", "length": 8952, "nlines": 98, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "अण्णा हजारे हाजीर हो...! काँग्रेस नेते निंबाळकर हत्या प्रकरणात साक्ष | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nअण्णा हजारे हाजीर हो... काँग्रेस नेते निंबाळकर हत्या प्रकरणात साक्ष\nराजकीय वैमानस्यातून काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांची 2006 साली नवी मुंबईतील कळंबोली येथे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या सह सात जणांना अटक करण्यात आली होती. याहत्येमागे नेमके प्रमुख कारण काय असू शकते याचा उलगडा अण्णा हजारे करु शकतात असा दावा सीबीआयनेही केला होता. त्यामुळे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना सरकारी साक्षीदार करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका गुरुवारी दि.2 नोव्हेंबर रोेजी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.\nदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भातील याचिका फेटाळून लावण्याच्या निर्णयाला, पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नी आनंदीदेवी निंबाळकर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. न्यायमूर्ती शरद बोबडे आणि न्यायमूर्ती नागेश्‍वर राव यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयानं संबंधितांना नोटीस जारी करत दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच तोपर्यंत सत्र न्यायालयात सुरु असलेल्या या खटल्याला स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत.\nअण्णा हजारे यांची साक्ष या खटल्यात महत्त्वपूर्ण असून यातून काहीतरी नवी माहिती मिळू शकते, असा दावा त्यांनी या याचिकेत केला होता. यावर सुनावणी करताना न्यायमूर्तीं मृदुला भाटकर यांनी याप्रकरणात अण्णांचा नोंदवण्याची गरज नसल्याचं म्हटलं. या प्रकरणाशी अण्णा हजारेंचा थेट संबंध असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळे त्यांचा या संपूर्ण प्रकरणाशी कोणताही संबंध असल्याचं सिद्ध होत नसल्याचं हायकोर्टाने या निकालात म्हटलं होतं.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र मुंबई\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/congress-leader-politics-160302", "date_download": "2019-01-17T05:51:50Z", "digest": "sha1:FESSJAMYM7UDC53I6EWTRRAJFUTMC7L2", "length": 15036, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "Congress Leader Politics कॉंग्रेस नेत्यांचा जनाधार तोळामास | eSakal", "raw_content": "\nकॉंग्रेस नेत्यांचा जनाधार तोळामास\nगुरुवार, 13 डिसेंबर 2018\nमुंबई - राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांत कॉंग्रेसने बाजी मारली आहे. या सरसीमुळे राज्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह संचारला असला, तरी राज्य पातळीवरील महत्त्वाच्या नेत्यांचा जनाधार तोळामासा असल्याचे अलीकडेच झालेल्या नगर परिषदा, नगरपंचायत, महापालिका निवडणूक निकालांवरून सिद्ध झाले आहे. या नेत्यांच्या जिल्ह्यातील पालिकांत त्यांना आपले गड राखता आले नाहीत. त्यामुळे इतर राज्यांतील कॉंग्रेस पक्षाच्या विजयाने राज्यातील परिस्थिती सुधारणार नाही. त्यासाठी कॉंग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांनी आपापसातील गटतट, मतभेद विसरून कामाला लागले, तरच राज्याही सत्तांतर होऊ शकते, असी चर्चा कार्यकर्त्यांत रंगली आहे.\nकेंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर राज्यात झालेल्या कोणत्याही निवडणुकीत भाजपची सरशी झाली आहे. देशपातळीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावातापुढे कॉंग्रेसला मागील चार वर्षांत अनेक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मात्र तीन राज्यांच्या ताज्या निकालाने कॉंग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात उत्साह संचारला आहे. राज्यातील कॉंग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनीदेखील या निकालांचा आनंद साजरा केला आहे. मात्र, दोनच दिवसांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या नेत्यांना आपापल्या जिल्ह्यातले गड राखता आले नाहीत.\nकॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेच्या 17 पैकी 13 जागा भाजपने पटकावल्या आहेत; तर कॉंग्रेसला येथे केवळ 4 जागा मिळाल्या आहेत; तर 8 वर्षे प्रदेशाध्यक्ष राहिलेले माणिकराव ठाकरे यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील नेर-नबाबपूर परिषदेत कॉंग्रेसला केवळ चार जागा मिळाल्या असून शिवसेनेने 9 पटकावल्या आहेत. तीच अवस्था वाशीम जिल्ह्यातील रिसोड परिषदेमध्ये असून तेथे केवळ 3 जागा कॉंग्रेसला आहेत.\nयाबरोबरच विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांच्या जिल्ह्यात, नगर महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसला यश मिळवून देता आले नाही. या जिल्ह्यातील कॉंग्रेसचे मातब्बर नेते बाळासाहेब थोरात यांनादेखील ही किमया साधता आली नाही. तीच अवस्था नागपूरमध्ये कॉंग्रेसची आहे.\nविजय वडेट्टीवार ठरले अपवाद\nशिवसैनिक असलेले मात्र कॉंग्रेस पक्षात स्थिरावलेले विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी नगर परिषद ताब्यात घेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना झटका दिला. वडेट्टीवार यांनी दहा जागा कॉंग्रेसला मिळवून दिल्या आहेत.\nजेटलीजी, आम्ही 100 टक्के तुमच्यासोबत : राहुल गांधी\nनवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृतीबाबत ऐकून मला दुःख झाले. जेटलींशी आम्ही वैचारिक पातळीवर सातत्याने भांडतो. मात्र मी व...\nबंगळूर - कर्नाटकातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल युतीचे सरकार अस्थिर करण्यासाठी पुन्हा एकदा \"ऑपरेशन कमळ' मोहीम हाती घेतलेल्या भाजपला तोंडघशी पडावे...\nसातारा जिल्हाध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये दुफळी\nसातारा - काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी फलटणचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे नाव जवळजवळ निश्‍चित केले आहे. पण, ते माढा...\n'मोदींनी मला मंदिर प्रवेशापासून रोखले'\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्मनाभस्वामी मंदिरात जाण्यापासून मला रोखले, असा आरोप काँग्रेस नेता व माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी...\nकाँग्रेसचे 'अमित शहा' कर्नाटकमध्ये सरकार वाचविणार\nबंगळूर : भाजपने कर्नाटकमध्ये सत्तांतरासाठी कंबर कसलेली असताना काँग्रेसमधील अमित शहा अशी ओळख असलेले किंगमेकर डी. शिवकुमार कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार...\nकर्नाटकमधील कुरघोडीचा मुंबईत ‘ड्रामा’...\nमुंबई - कर्नाटकमध्ये सत्तांतरासाठी कंबर कसून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन कमळ’चे राजकीय नाट्य मुंबईत आकाराला येत असताना एका भाजपच्या उत्साही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/traffic-talegaon-station-160074", "date_download": "2019-01-17T05:53:17Z", "digest": "sha1:YRHRF7FAHV6AVB6ZVLV7UOXEE73VHXYA", "length": 15157, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Traffic in Talegaon Station बेशिस्त वाहनांमुळे तळेगावात कोंडी | eSakal", "raw_content": "\nबेशिस्त वाहनांमुळे तळेगावात कोंडी\nबुधवार, 12 डिसेंबर 2018\nतळेगाव स्टेशन - तळेगाव-चाकण रस्त्यावरील स्टेशन चौकातील रेल्वे पुलाजवळ बेशिस्त वाहनचालकांमुळे मंगळवारी (ता. ११) सकाळी सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. घाईत असलेले विद्यार्थी, नोकरदारांनी कोंडीची सकाळ अनुभवली.\nतळेगाव-चाकण रस्त्यावरील टपाल कार्यालयासमोरील जुना रेल्वे पूल वाहतुकीसाठीसाठी बंद असल्याने एकाच चिंचोळ्या पुलावर रहदारी एकत्र होते. सकाळी सात ते नऊदरम्यान दूधवाले याच चौकात थांबतात. भर वस्तीतील एचपी गॅस गोडाउनच्या गाड्या निम्म्या रस्ता व्यापतात.\nतळेगाव स्टेशन - तळेगाव-चाकण रस्त्यावरील स्टेशन चौकातील रेल्वे पुलाजवळ बेशिस्त वाहनचालकांमुळे मंगळवारी (ता. ११) सकाळी सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. घाईत असलेले विद्यार्थी, नोकरदारांनी कोंडीची सकाळ अनुभवली.\nतळेगाव-चाकण रस्त्यावरील टपाल कार्यालयासमोरील जुना रेल्वे पूल वाहतुकीसाठीसाठी बंद असल्याने एकाच चिंचोळ्या पुलावर रहदारी एकत्र होते. सकाळी सात ते नऊदरम्यान दूधवाले याच चौकात थांबतात. भर वस्तीतील एचपी गॅस गोडाउनच्या गाड्या निम्म्या रस्ता व्यापतात.\nकंपन्यांचे बेशिस्त बसचालक भर रस्त्यावरच बस अचानक थांबून कामगारांची चढ-उतार करतात. त्यातच जनरल हॉस्पिटल गेटमधून उलट्या दिशेने येणारी वाहने येथील नित्याच्याच वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत.\nमंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे बेशिस्त चालकांमुळे कोंडीला सुरवात झाली. नेमके याच वेळी वाहतूक नियमनासाठी पोलिस अथवा वॉर्डन जागेवर नसल्यामुळे जवळपास दोन तास वाहतूक ठप्प झाली. विद्यार्थी, पालक, कामगार, चाकरमान्यांची वाहने कोंडीत अडकल्याने सर्वांना कार्यस्थळी पोचण्यास उशीर झाला. कोंडीतून सुटका करण्यासाठी उलट्या दिशेने घुसलेले बेशिस्त चालक आणि सरळ चाललेले चालक यांच्यात बाचाबाची झाली. मात्र, चौकातील मिनीडोअर चालकांनी सामाजिक बांधिलकी जपत वाहतूक नियमनाचे काम केल्याने कोंडी हळूहळू सुटली.\nकोंडीबाबत माहिती कळविल्यानंतर वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक सुरेश हगवणे यांनी वाहतूक सहायक पाठवून साडेनऊपर्यंत वाहतूक सुरळीत केली. सकाळी साडेसातपासून स्टेशन चौकात वाहतूक सहायक तैनात करण्याचे आश्‍वासन वाहतूक शाखेचे निरीक्षक सतीश पवार यांनी दिले.\n‘जनरल हॉस्पिटल गेट बंद करा’\nजनरल हॉस्पिटल गेटमधून उलट्या दिशेने येणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांमुळे रहदारीस अडथळा होऊन टपाल कार्यालयासमोर रोजच कोंडी होते. जनरल हॉस्पिटल व्यवस्थापनाने द्वारपाल नेमून चाकण रस्त्यावरील गेट रुग्णवाहिकांचा अपवाद वगळता इतर चारचाकी वाहनांसाठी बंद करण्याची नागरिकांची खूप दिवसांची मागणी आहे. बंदी असूनही भर वस्तीत कार्यरत असलेल्या एचपी गॅस गोडाउनच्या सिलिंडर वितरणाची वाहने कोंडीला कारणीभूत ठरत असल्याने वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.\n...अशी पेटली‌ पुण्यात भर‌ रस्त्यात कार (व्हिडिओ)\nपुणे : धावत्या मोटारीला आग लागल्याची घटना सातारा रस्त्यावरील पंचमी हॉटेलसमोर चौकात सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत मोटारीचा...\nपार्किंग समस्येबाबत तीन महिन्यांत निर्णय द्या\nमुंबई - शहर-उपनगरांमध्ये पार्किंगसाठी जागा मिळण्यासह अन्य विविध मागण्यांबाबत तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला...\nसातारा रस्त्यावर वेळू फाट्यावर वाहतूक कोंडी\nखेड-शिवापूर - पुणे-सातारा रस्त्यावरील वेळू फाट्यावरील वाहतूक कोंडी प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रविवारी (ता. १३) वेळू फाट्यावर सुमारे चार तास...\nअतिक्रमण काढलेले रस्ते पुन्हा \"जैसे थे'\nजळगाव ः महापालिकेने महिनाभरापूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याची मोहीम पोलिस बंदोबस्तात राबविली. परंतु ज्या रस्त्यांवरील अतिक्रमित...\nपार्किंग समस्येबाबत तीन महिन्यांत निर्णय द्या : उच्च न्यायालय\nमुंबई : शहर-उपनगरांमध्ये पार्किंगसाठी जागा मिळण्यासह अन्य विविध मागण्यांबाबत सरकारने तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने...\nहिंजवडीमध्ये कोंडीतून मुक्तीसाठी आता सहापदरी मार्ग\nपिंपरी - हिंजवडीतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विप्रो सर्कल ते इन्फोसिस सर्कलदरम्यान असणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करून तो सहापदरी करण्यात येणार आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=3676", "date_download": "2019-01-17T04:48:24Z", "digest": "sha1:OXRBYTLDLKNUGSJ5UEJFHDTBQR2YU54E", "length": 8575, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "‘आधार’कार्डविना उपचार करण्यास नकार दिल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू", "raw_content": "\n‘आधार’कार्डविना उपचार करण्यास नकार दिल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू\nउत्तरप्रदेशमधील हरदोई जिल्ह्यातील धक्कादायक घटना\nउत्तरप्रदेश: आधारकार्ड नसल्याचे कारण सांगत एका सामुदायिक स्वास्थ केंद्राने गर्भवती महिलेवर उपचार करण्यास नकार दिल्याने तिचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना हरदोई जिल्ह्यात घडली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.\nफरूखाबादमधील मऊ दरवाजा ठाणे क्षेत्रातील ऊगरपुर गांवातील तोताराम यांची २१ वर्षीय पत्नी संता आपल्या आईच्या घरी हरदोई जिल्ह्यातील बरसोहिया गांवात आली होती. तिला प्रसुती वेदना सुरू झाल्याने तिच्या वडीलांनी हरदयालपूर येथे असलेल्या सामुदायिक स्वास्थ केंद्रात दाखल केली. तिला स्वास्थ केंद्रात घेऊन गेल्यानंतर तेथील कर्मचार्‍यांनी तिचा आधार कार्ड मागितला.\nआधार कार्ड नसल्याने तेथील कर्मचार्‍यांनी तिला भरती करण्यास नकार दिला. माझी मुलगी रात्री दोन वाजेपर्यंत त्या स्वास्थ केंद्रात तशीच पडून होती. तिला त्यानंतर घरी घेऊन आलो, परंतु आर्थिक जुळवणी करताना वेळ गेल्याने अखेर तिचा मृत्यू झाल्याचे वडील संतपाल कश्यप यांनी सांगितले. जर का त्या स्वास्थ केंद्रात वेळीच उपचार मिळाले असते तर ती वाचली असती असेही त्यांनी स्पष्ट केले.\nयाबाबत त्या स्वास्थ केंद्राचे अधिक्षक डॉ.आनंद पांडे म्हणाले की, संता नावाची महिला रूग्ण आमच्या केंद्रात उपचारासाठी दाखल झाली नव्हती. तर मुख्य वैद्यकीय अधिकारी एस.के.रावत म्हणाले, अशी घटना घडली असेल तर त्याची चौकशी केली जाईल. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_219.html", "date_download": "2019-01-17T05:37:18Z", "digest": "sha1:ALQ76LDVCR2X57FW275SYBKNACFK2OJG", "length": 9351, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "विधवा- दिव्यांग मेळवा व गायण स्पर्धा संपन्न दिव्यांग राजू मिस्कीन यांनी केले मेहुणाराजा येथे आयोजन | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nविधवा- दिव्यांग मेळवा व गायण स्पर्धा संपन्न दिव्यांग राजू मिस्कीन यांनी केले मेहुणाराजा येथे आयोजन\n(प्रतिनिधी) तालुक्यातील मेहुणाराजा येथील दिव्यांग राजू मिस्कीन यांनी विधवा, दिव्यांग मेळावा व गायण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी निरुपमा डांगे यांच्या सुचनेनुसार तालुक्यात दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. मेहुणाराजा येथील उच्च माध्यमीक शाळेत 2 नोव्हेंबर रोजी स्वतः अंध असलेले राजु मिस्कीन यांनी विधवा व अंध, तसेच अपंग व दिव्यांग असंख्य समस्यांनी ग्रासलेले आहेत, त्यासाठी दिव्यांग शाहीर व कलावंताच्या न्याय हक्कासाठी विवधि कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गायण स्पर्धेत 50 ते 60 दिव्यांगाती सहभाग नोंदविला होता. याप्रसंगी प्रमुख राजु मिस्कीन यांनी भजन, गोंधळ, भारुड, या कलेस समाज प्रबोधन करुन शासना पर्यंत आपल्या न्याय व हक्काचे अनुदान व योजना कशा मिळतील हे प्रयेक सपर्धकांनी देखील आपल्या कलेतून सादर केले.या स्पर्धेचे परिक्षक म्हणून न्याब संस्थेच्या वतीने डॉ. चिंचोले डॉ.चवरे व राजु मिस्कीन यांनी काम पाहिले.\nमहिला गटातून प्रथम पार्वताबाई चाटे, द्वितिय मथुरा शिंदे, तृतिय दृपदाबाई खांडेभराड तसेच पुरुष गटातून प्रथम गोविंद शिंदे, द्वितिय त्र्यंबक चाटे, तृतिय लक्ष्मण चाटे यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले. यावेळी जिजामाता भजनी मंडळ मेहूणाराजा, पेटी मास्तर अनिल जाधव, सुखदेव काकडे, प्रकाश काकडे, नाल मास्तर दत्ता जाधव सहभागी झाले होते. या कार्यक्रमास मेहूणाराजा येथील सरपंच, पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य,तंटा मक्ती अध्यक्ष आणि सदस्य, पंचायत समिती अधिकारी व सदस्य व गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी महादेव चाटे, उमानी खराडे, प्रल्हाद खराडे, अशोक खराडे, गजानन वैद्य, अरुण शिंगणे, ज्ञानेश्‍वर शिंगणे यांनी परिश्रम घेतले.\nLabels: बुलढाणा ब्रेकिंग महाराष्ट्र\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/v/", "date_download": "2019-01-17T05:13:37Z", "digest": "sha1:3KKCKKOZYMB77HD5FIB4JLYM7TEQYSBU", "length": 12569, "nlines": 128, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-हि कथा नाहि कोणाच्यातरी जिवनात घडलेला खरा प्रसग आहे.v -1", "raw_content": "\nहि कथा नाहि कोणाच्यातरी जिवनात घडलेला खरा प्रसग आहे.v\nAuthor Topic: हि कथा नाहि कोणाच्यातरी जिवनात घडलेला खरा प्रसग आहे.v (Read 5996 times)\nहि कथा नाहि कोणाच्यातरी जिवनात घडलेला खरा प्रसग आहे.v\nएक मुलगी चार चौघी सारखी,कालेज ला जाणारी,शेवटच्या वर्षाला होती,घरच्याचे विचार लग्नाचे चालेले,आणि तिची ना नाही, अचानक एकदा गेली एका नातेवायकाकडे तिकडे होता तो,ज्याला ती ओलखत होती,तो तिला ओल्खत होता, पण दोघे कधीही बोलले नव्हते एकमेकांशी,आणि मनात नसतानाही दोघ्ना विचारला गेला एकच प्रश्न लग्न करणार का एकमेकांशी,मनात त्यांच्या कहुरामाजले प्रश्नांचे,सांगणार तरी कोणाला आणि विचारनार तरी कोणाला,दोगही तशीच शांत शांत असणारी,तोही तसाच पण तिच्या पेक्षा सुंदर अणि देखना, तीही होती नाकीडोली निटस,विचार केला होता दोंघनी एकदा भेटावे मनात काय आहे ते पहावे,ठरवले दोघानी भेटायचे कोणाला ही न सांगता,दिवस ठरवला,वेळ ठरवली,आणि भेटले ते दोघेही निशब्द, काय बोलणार आणि काय बोलायचे असते,तो प्रथमच एका मुलीशी असा एकटा भेट्त होता.त्याला सवय नव्ह्ती मुलीशी बोलायची,ती तशी थोडी बिनदास्त होती,इकड्च्या तिकड्च्या गोस्टी ज़ाल्या आणि दोघ एक नविन गोश्ट मनात घेउन घरी गेले ती मह्ण्जे \"प्रेम\".तिला वाट्ले कि हाच आहे तो आणि त्याला वाट्ले कि हिच ती.\nअसेच ते भेट्त राहिले,बोलत राहिले आणि प्रेम करत राहिले.घरात न सागता.\nज्या नातेवायकानी तिला विचारले होते कि लग्न करशिल का,त्यानी तिच्या घरात विचारालॆ त्य़ानी हॊकार दिला,आता तॆ एकमेकानच्या जास्त जवळ येत होते,त्याना सवय ज़ाली एकमेकानची,पण\nती आधुनिक विचाराची होती,तिला खुप मित्र-मॆत्रिणि होते आणि एका मित्रा सोबत तिने एक व्यसाय सुरु केला होता तो तिच्या जिवनात यायाच्या आगोदर,फ्कत तिची एक चुक ज्याची खुप मोटी किमत तिला मोजावी लागली ति म्हणजे तिने त्या मुलाच्या घरी सागितले होते कि तिचा व्यसाय एका मुली सोबत चालु आहे,कारण ते लोक जुन्या वळनाचे होते,तिने जिला सागितले होते ति तिच्या जवळ्ची होती आणि ति थोड्य़ादिवसात तिला सागणार होति पण आगोदर त्या मुलाच्या घरी कळाले,आणि त्याचे लग्न मोड्ले,हि गोश्ट आगोदर तिला कळ्ले,आणि आभाळ कोसळ्ले काय कारावे सुचत नव्ह्ते,त्याचा फॊन आला सध्याकाली त्याला काहीच कल्पना नव्ह्ती,तिने सगितले त्याला,त्याच्या पण दुखाला अत नव्ह्ता कारण त्याला तर सगळे माहित होते,\"पण\"दोघाना काय बोलावे तेच कळ्त नव्ह्ते,कारण ज्यानी लग्न मोड्ले त्याना कल्पना पण नव्ह्ती याच्या प्रेमाची,आणि ज्याचा विचारही केला नव्ह्ता तेच झाले,\nपुन्हा एकदा भेटायचे ठरवले बहुतेक शेवट्चे,त्या दिवशी नेहमीच्या जागी भेट्ले आणि एकमेकाच्या बाहुपाशात खुप रड्ले,\nत्याला जेव्हा त्याच्या घ्ररच्यानी सागितले तेव्हा त्याने एका शब्दाने हि नाहि विचारले कि असे का केलेत,आणि तिने हि त्याला नाहि विचारले कि तु तुज़्या घरी विचारलेस का कारण तिला माहिती होते त्याचे त्याच्या आई-वडिलावरचे प्रेम,त्याच्या विरुध तो जाणार नाही.आणि जावु नये अशी तिची हि ईच्छा,कारण आई-वडिलाच्या विरुध ति सुध्दा जावु शकत नव्ह्ती,पण तरिहि ती दोघ एकमेकवर प्रेम करत होती,असेच २महिने गेले ते भेट्त होते बोलत होते,कुणालाही न सागता,\nपण नियतिला ते हि मान्य नव्ह्ते आणि तिच्या वर आणखी एक घाला नशिबाने घातला तिच्या वडिलाना हिरावुन नेले,तिला तर वेळ्च नाही दिला सावरण्याचा,तिचे वडिल १७ दिवस अड्मिट होते आ.सी.यु मध्ये आणि त्याच काळात त्याचे लग्न ःट्र्ले,त्याच्या लग्नाच्या ५ दिवसानतर तिचे वडिल गेले.ते १६ दिवस कोमात होते,तिला कळ्त नव्ह्ते दुख कशाचे करायचे,लग्न मोड्ले याचे कि वडिल गेले याचे.पण आईसाटि ति स्वत:हाला सावरत होती.कारण तिच आधार होति तिच्या घराचा.क्रमश.....................\nहि कथा नाहि कोणाच्यातरी जिवनात घडलेला खरा प्रसग आहे.v\nहि कथा नाहि कोणाच्यातरी जिवनात घडलेला खरा प्रसग आहे.v\nRe: हि कथा नाहि कोणाच्यातरी जिवनात घडलेला खरा प्रसग आहे.v\nRe: हि कथा नाहि कोणाच्यातरी जिवनात घडलेला खरा प्रसग आहे.v\nRe: हि कथा नाहि कोणाच्यातरी जिवनात घडलेला खरा प्रसग आहे.v\nछान , पुढे येउदे .\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: हि कथा नाहि कोणाच्यातरी जिवनात घडलेला खरा प्रसग आहे.v\nRe: हि कथा नाहि कोणाच्यातरी जिवनात घडलेला खरा प्रसग आहे.v\nRe: हि कथा नाहि कोणाच्यातरी जिवनात घडलेला खरा प्रसग आहे.v\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: हि कथा नाहि कोणाच्यातरी जिवनात घडलेला खरा प्रसग आहे.v\nRe: हि कथा नाहि कोणाच्यातरी जिवनात घडलेला खरा प्रसग आहे.v\nRe: हि कथा नाहि कोणाच्यातरी जिवनात घडलेला खरा प्रसग आहे.v\nहि कथा नाहि कोणाच्यातरी जिवनात घडलेला खरा प्रसग आहे.v\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://ravikiranrr.com/%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-17T04:21:34Z", "digest": "sha1:QZ426Z4FLTYJSKDTI5FUNOSGXZGJFGTY", "length": 10034, "nlines": 133, "source_domain": "ravikiranrr.com", "title": "आधुनिक भारत - MPSC", "raw_content": "\nराष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती\nमहालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती\nमहान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती\nपंचायतराज समिती विषयी संपूर्ण माहिती\nमहानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती\nस्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना\n1857 च्या उठावानंतरचा काळ\nभारतातील बँका बद्दल माहिती\nआर्थिक वृद्धी, आर्थिक विकास बद्दल माहिती\nभारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी\nमहाराष्ट्राची प्राकृतिक रचना :\nदारिद्रय बद्दल संपूर्ण माहिती\nविविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात\nइंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स\nभौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा\nधातू आणि अधातु उपयोग\nजीवनसत्वे व त्याचे स्त्रोत\nकुष्ठरोगाबद्दल संपूर्ण माहिती व उपाय\nवनस्पती व प्राण्यांमधील ऊती\nक्षयरोग त्याची लक्षणे व उपचार\nहिवताप व त्याची लक्षणे\nस्वाईन फ्ल्यू चे लक्षणे\nकर्करोगाचे कारणे व प्रकार\nआधुनिक भारत (1885-1905) बद्दल माहिती\nआधुनिक भारत (1885-1905) बद्दल माहिती\nमाजी सनदी अधिकारी अॅलन ओक्टिव्हि हयूम यांनी तत्कालीन व्हाईसरॉय डफरीन यांच्या सहकार्याने 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची (काँग्रेसची) स्थापना केली.\nमुंबई येथील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजच्या सभागृहात पहिले अधिवेशन भरले. देशाच्या विविध भागातून या अधिवेशनास 72 प्रतिनिधी उपस्थित राहिले.\nडिसेंबर 1885 साली पुण्यात कॉलर्‍याची साथ आल्यामुळे नियोजित पुणे अधिवेशन मुंबईला भरले.\nराष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी\nराष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये न्या. महादेव गोविंद रानडे, पितामह दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, दिनशा वाच्छा, बेहरामजी मलबारी, रहिमतुल्ला सयानी, सर नारायण चंदावरकर, इ. महाराष्ट्रीय नेत्यांनी सहभाग घेतला होता.\n1888 साली ‘ब्रिटिश समितीची’ स्थापना करण्यात आली. या समितीच्या वतीने ‘इंडिया’ नावाचे मासिक चालवून हिंदी लोकांच्या परिस्थितीचे सत्य वर्णन केले गेले.\n1882 मध्ये दादाभाई ब्रिटिश पार्लमेंटच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ या सभागृहासाठी निवडून आले.\n1895 मध्ये हिंदूस्थानातील खर्चाची चौकशी करण्यासाठी वेल्बी कमिशनची नेमणूक करण्यात आली.\n1897 मध्ये पुण्यात चाफेकर बंधुनी प्लेग अधिकारी रॅड व आयर्स्ट यांची हत्या केली.\n1899 मध्ये साम्राज्यवादी वृत्तीच्या लॉर्ड कर्झन याची ‘भारताचा व्हॉईसरॉय’ म्हणून नेमणूक झाली.\nकर्झनने 1901 मध्ये ‘पंजाब लँड डेव्हलपमेंट कायदा’ पास करून कर्जबाजारी शेतकर्‍यांची कर्जे माफ केली.\n1904 मध्ये ‘सहकारी पतपेढी कायदा’ करून शेतकर्‍यांना कर्जे मिळवण्याची सोय केली.\nकृषी मार्गदर्शनासाठी 1901 मध्ये कर्झनने ‘इन्स्पेक्टर जनरल ऑफ अॅग्रीकल्चर’ नेमले.\n1899 मध्ये पुसा येथे कर्झनने कृषी संशोधन केंद्राची स्थापना केली.\n1903 मध्ये रेल्वे बोर्डाची स्थापना झाली.\nपोलीस व गुन्हेगरांचे संबंध तपासण्यासाठी कर्झनने अँड्रु फ्रेझर समिती नेमली. या समितीच्या शिफारशीनुसार कर्झनने संपूर्ण पोलीस खात्याचे पुनर्जीवन केले.\n1901 मध्ये ‘Imperial cadet core’ ची स्थापना कर्झनने केली – (संस्थानिकांच्या राजपुत्रांकरिता)\nकोलकत्ता येथे व्हिक्टोरिया राणीच्या स्मृती प्रित्यर्थ ‘व्हिक्टोरिया मेमोरिअल हॉल’ कर्झनने बांधला.\n1900 मध्ये कोलकत्ता नगरपालिका कायदा करण्यात आला.\n1904 मध्ये कर्झनने पुराणवस्तू संरक्षण खाते निर्माण करून भारताच्या संस्कृतीची जपवणूक केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=4206", "date_download": "2019-01-17T05:34:52Z", "digest": "sha1:HE44RFHLDPB4ER2QHBMV2625VH2JEEEV", "length": 9793, "nlines": 81, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nविदर्भातील साडेतीन हजार गावांमध्ये जलसंकट\n६८ तालुक्यांमध्ये भूजल पातळीत एक मीटरहून अधिक घट\nनागपूर: पाण्याच्या प्रचंड उपशामुळे विदर्भातील ‘अतिशोषित’ बनलेल्या शेकडो गावांसह यंदा ६८ तालुक्यांमध्ये सरासरी भूजल पातळीच्या तुलनेत यंदा ऑक्टोबरच्या भूजल पातळीत एक मीटरपेक्षा जास्त घट आढळून आल्यामुळे या तालुक्यांमधील ३ हजार ४०८ गावांमध्ये गंभीर जलसंकटाची शक्यता आहे.\nनव्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रामुख्याने पर्जन्यमान, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता निर्देशांक, जलविषयक निर्देशांक यासोबत पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षण विचारात घेतल्या जाते.\nत्यानुसार राज्याच्या ३३ जिल्ह्यांमधील ३५१ तालुक्यातील भूजल पातळीचे निरीक्षण विहिरीतील पातळीच्या आधारे निरीक्षण करण्यात आले. यातून विदर्भातील ६८ तालुक्यांमध्ये गंभीर चित्र दिसून आले आहे.\nयंदाच्या पावसाळ्यात अमरावती विभागात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत ७७८ मिमी पाऊस अपेक्षित असताना, प्रत्यक्षात ६६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ही टक्केवारी ८५ आहे. अकोला व वाशिम जिल्ह्याने सरासरी पार केली असली तरी अमरावती जिल्ह्यात ७७ टक्क, यवतमाळ ७८, व बुलडाणा जिल्ह्यात ६९ टक्के पाऊस पडला.\nकमी पावसामुळे ३९ तालुक्यांतील भूजलात १ मीटरहून अधिक घट झाली आहे. या तालुक्यांमध्ये भूजलाचे पुनर्भरण झालेलेच नाही. मात्र, २१ तालुक्यांतील भूजलात १० फुटांपर्यंत वाढ झाल्याचे निरीक्षण विहिरीतील स्थिर पाणीपातळीच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.\nभूजलाच्या पुनर्भरणासाठी जनजागृती आवश्यक असताना नेमके याकडे होणारे दुर्लक्ष भुजलाच्या मुळाशी आले आहे. पाण्याचा प्रचंड प्रमाणात होणारा उपसा या भागात न थांबल्यास आणि पुनर्भरणाकडे लक्ष न दिल्यास भविष्यात मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nनागपूर विभागातील ९३६ गावांमध्ये भूजल पातळी १ मीटरपेक्षा जास्त खालावली. नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक ५१९ गावांमध्ये ही घट दिसून आली आहे. वर्धा जिल्ह्यातील १९२, चंद्रपूर जिल्ह्यातील १६५, गडचिरोली जिल्ह्यातील ४६ आणि गोंदिया जिल्ह्यातील १४ गावांमध्ये भूजल पातळीत घट नोंदवण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात एकाही गावात घट झालेली नाही.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/6027-shivsena-mla-nyanraj-chughule", "date_download": "2019-01-17T05:35:01Z", "digest": "sha1:W563SFQLHMCDBETTADWVFPO3LKYQVB7B", "length": 6427, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "शिवसेना आमदारानेच उचलला राजदंड - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nशिवसेना आमदारानेच उचलला राजदंड\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nअंगणवाडी सेविकांनी संप करू नये यासाठी त्यांना महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायदाच्या (मेस्मा) कक्षेत आणण्याचा निर्णय राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच घेतला होता.\nअंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेल्या मेस्माच्या मुद्यावरून विधानसभेत मोठा गदारोळ झाला आहे. अंगणवाडी सेविकांवरचा ‘मेस्मा’ रद्द करा, अशी मागणी करत शिवसेना आमदार बॅनर घेऊन थेट वेलमध्येच उतरले. तर धराशिवचे सेना आमदार ज्ञानराज चौगुले यांनी थेट राजदंडच उचलला. या सर्व प्रकारानंतर विधानसभेत मोठा गोंधळ सुरू झाला आहे.\nअगोदरही विरोधकांकडून विधानसभेतील राजदंड उचलण्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु आता सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारानेच असं कृत्य केल्याने आश्चर्य व्यक्त होतंय.\n... तर पंकजा मुंडे पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरतील\nगरजू आणि गरीब विद्यार्थ्याएवजी मंत्र्यांची मुले बनली परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचे लाभार्थी\nआता थेट जनतेतून होणार महापौरांची निवड\nशिवसेना-भाजप पुन्हा एकदा आमने-सामने \nनवरात्रोत्सवात फुटणार राजकीय फटाके\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nफॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रविक्री, भाजप पदाधिकाऱ्याला अटक\n'वंदे मातरम्'ला विरोध करणाऱ्या MIMच्या 'त्या' नगरसेवकावर आता बलात्काराचा आरोप\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\nकुत्रा त्याच्यावर भुंकला, 'तो' कुत्र्याच्या मालकिणींनाच चावला\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/article-by-shirish-kanekar-5/", "date_download": "2019-01-17T04:21:15Z", "digest": "sha1:QJ2GNZVZDTIBGUKF7744VSS3R4ZT73X7", "length": 27112, "nlines": 267, "source_domain": "www.saamana.com", "title": "कुलू मनाली रे कुलू मनाली | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nपु.ल.देशपांडे उद्यानासमोर 4 फूट पाण्याचे तळे, व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर…\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nकृषी विमा योजनेमुळे खाजगी विमा कंपन्या मालामाल, कमावले 3 हजार कोटी…\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nमायावतींनी खेळले मुस्लिम आरक्षणाचे कार्ड\nनव्या सीबीआय प्रमुखांची निवड लवकरच , उच्चाधिकार समितीची 24 जानेवारीला बैठक…\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम : हिंदुस्थानचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nसुबोध भावे याच्या ‘काही क्षण प्रेमाचे’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nकुलू मनाली रे कुलू मनाली\nतसा विनायक पोंक्षे मला प्रथम कधी भेटला सांगता येणार नाही, पण मी ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये असताना तो भेटायला आल्याचं मला अंधुक आठवतंय, आमच्याच ‘एक्सप्रेस टॉवर्स’मध्ये वर त्याचं ‘अॅडव्हर्टायझिंग’चं ऑफिस होतं. तो वाचक म्हणून आला होता. मी त्याला कँटीनमध्ये घेऊन गेलो. त्या काळी मी वाचकांची आवर्जून खातिरदारी करायचो. पुढला कधी येईल, येईल की नाही काय माहीत पोंक्षेमधला वाचक कुठे गेला पोंक्षेमधला वाचक कुठे गेला (‘कुठे गेला तो लेखक (‘कुठे गेला तो लेखक’ असं तो म्हणत असेल). एवढे ढीगभर वाचक पूर्वीही भेटायला यायचे व आजही येतात पण त्यांच्यातला मित्र केवळ पोंक्षे झाला आणि हो, उज्ज्वल वाडकर. पण तो माझा भक्त पुंडलिक आहे. प्राजक्ता माळी अतिसुंदर आहे त्यात गोड हे आलंच हे त्याच्या गळी उतरवण्यात मी यशस्वी झालोय. आता तो कुठून कुठून तिचे फोटो मिळवतो व मला पाठवतो. जणू मी मुंबईत तिच्या फोटोंचं प्रदर्शनच भरवणार होतो. आता सई ताम्हणकर, तेजस्वीनी पंडित व सोनाली कुलकर्णी (धाकटी पाती) या मराठीतल्या मधुबाला आहेत हे एकदा वाडकरच्या डोक्यात भरवलं की, तो माझा परमभक्त म्हणून ख्यातकीर्त होईल. मी शिष्यपरंपरा निर्माण करू इच्छितो. ‘आधी वाचक टिकव’ एक अज्ञात आवाज माझ्या कानात ओरडतो…\nविनू भावजींचे (तो 377 की कुठला न्यायालयाचा सेक्शन अस्तित्वात येण्यापूर्वीचं हे लाडाचं नाव आहे) आणि माझे तात्काळ सूर जुळले. मैत्री झाली (लेखक-वाचक हे नातं तसं तकलादूच होतं). मैत्री वाढली, अधिक घट्ट झाली. प्यार किया नही जाता, हो जाता है तशीच मैत्री केली जात नाही, होते. आमची झाली. एकमेकांकडे जाणं वाढलं. गप्पांच्या मैफली झडू लागल्या. या गप्पांमुळे आपली एनर्जीच नव्हे तर आयुष्य वाढतं असा आम्हा उभयतांचा रास्त ग्रह झाला.\nआपलं व्यावसायिक नैपुण्य पणाला लावून त्यानं ‘एकला बोलो रे’ या माझ्या एकपात्रींचे अनुभव कथन करणाऱया पुस्तकाचं ‘कव्हर’ केलं. (अर्थातच फुकट). बघता क्षणी आवडावं असच ते ‘कव्हर’ होतं. पुस्तकाच्या पुढे तीन आवृत्त्या निघाल्या, पण ‘कव्हर’ बदलण्याचा विचारही माझ्या मनाला शिवला नाही.\nतो माझ्या एकपात्री प्रयोगात ‘स्लाइडस्’ दाखवणं, त्या अनुषंगानं टेपरेकॉर्डरवर गाणी वाजवणं ही कामं हौसेनं करायचा. एकदोनदा त्यात गडबड झाली तर चेहरा पाडून, मान खाली घालून तो तिथून निघून गेला. त्याच्या ‘इन्व्हॉल्व्हमेंट’नं मी भारावलो होतो. माझा कार्यक्रम त्यानं आपला मानला होता. कारण मुळात मलाच त्यानं आपलं मानलं होतं.\n‘माझी फिल्लमबाजी’च्या 91व्या प्रयोगाला ऋषी कपूर प्रमुख पाहुणा होता. नेमका पोंक्षे कोकणात गेला होता. मी एकटाच होतो. मला टेन्शन आलं होतं. परीक्षेच्या वेळी आपण नेहमीपेक्षा लवकर जेवतो व घास घशाखाली उतरत नाही, तसंच काहीसं माझं झालं होतं. मी मान खाली घालून तुकडे तोडत होतो तोच दारावरची बेल वाजली. मी उष्टय़ा हातानंच जाऊन दार उघडलं. समोर पोंक्षे. त्याला पाहून त्या क्षणी मला काय वाटलं मला सांगता येणार नाही. रत्नागिरी की चिपळूणहून तो थेट माझ्या घरी आला होता. अब किस चीज का डर माझ्यात हत्तीचं बळ आलं. प्रयोग उत्तम झाला हे सांगायला नकोच. तो केला असेल मीच एकटय़ानं, पण मनोमन माझं हित चिंतणारं कोणीतरी पाठीशी आहे हा दिलासा मला पुरेसा होता. आयुष्यात नेहमीच मला हा दिलासा मिळाला नाही म्हणून मला त्याची किंमत आहे.\nएकदा लता मंगेशकर माझ्याकडे आलेली असताना पोंक्षेनं ‘टूटे हुवे अरमानोंकी इक दुनिया बसाये’ या लताच्याच त्याच्या अत्यंत आवडत्या गाण्याची लकेर छेडत प्रवेश केला. समोर साक्षात लताला पाहून त्याचा पुतळा झाला. थांबावं की थांबू नये हेच बिचाऱयाला कळेना. मलाही काही सुधरेना. ‘काम आहे’ असं काहीतरी पुटपुटत तो पसार झाला.\n‘‘हे काही लिहीत नाहीत ना’’ लतानं मंजूळ आवाजात विचारलं.\n‘‘नाही.’’ मी भसाडय़ा आवाजात म्हणालो, ‘‘तो चेकवर सहीदेखील करीत नाही.’’ अडचणीच्या वेळी विनोद कामाला येतो तो असा.\nतो लिहीत नाही असं मी म्हणालो खरा, पण माझा कोथळा काढणारं एक पोस्टकार्ड त्यानं मला पाठवलं. त्याचं काय बिनसलं होतं, मी कुठं त्याच्या शेपटावर पाय दिला होता, मला कधीच कळलं नाही. आजही नाही. माझा पारा चढला. मीही त्याला ओरबाडणारं, बोचकारणारं, रक्तबंबाळ करणारं पत्र लिहिलं. मी लेखक असल्यानं माझं पत्र जास्त विषारी झालं असावं. आम्ही दोघंही दुखावलो व दुरावलो. आम्ही आपापल्या मुलांच्या लग्नालाही एकमेकांना बोलावलं नाही. जब रिश्तेही टूट गये तो तकल्लुफ किस बात का पण जाणीवपूर्वक डायरीतील त्याचं नाव व नंबर मी खोडले नाहीत. किती मस्त आठवणी त्या नावाशी निगडित होत्या. मला त्याची व त्याच्या खुमासदार बोलण्याची सतत आठवण यायची. दारूचा घोट घशातून खाली उतरला की, कुंडलिनी जागृत होऊन तो अत्यानंदानं म्हणायचा- ‘कुलू-मनाली रे, कुलू मनाली’. त्याचा देहच नाही तर आत्मा थंड व्हायचा. असे असंख्य किस्से होते. त्याच्याकडेही माझे असतील का पण जाणीवपूर्वक डायरीतील त्याचं नाव व नंबर मी खोडले नाहीत. किती मस्त आठवणी त्या नावाशी निगडित होत्या. मला त्याची व त्याच्या खुमासदार बोलण्याची सतत आठवण यायची. दारूचा घोट घशातून खाली उतरला की, कुंडलिनी जागृत होऊन तो अत्यानंदानं म्हणायचा- ‘कुलू-मनाली रे, कुलू मनाली’. त्याचा देहच नाही तर आत्मा थंड व्हायचा. असे असंख्य किस्से होते. त्याच्याकडेही माझे असतील का नक्कीच असतील. आमच्या एका कॉमन डॉक्टर मित्राचा मी ‘ठाकुरद्वारची xx’ असा केलेला उल्लेख नुसता आठवला तरी त्याला असेल तिथं हसू लोटायचं.\nआमचा दोघांचाही ताब आमच्या ‘इगो’ने घेतला होता. तो आम्हाला माणसासारखा वागू देत नव्हता, विचार करू देत नव्हता. ज्वालामुखी उसळला होता. लाव्हारस थंड होण्याचं नाव काढत नव्हता. अशी थोडीथोडकी नाहीत तर सतरा वर्षे गेली. आल्यागेल्यांना मी पोंक्षेचे किस्से सांगून हसवायचो. ‘कुठे असतात ते सध्या’ असं ऐकणाऱयानं हसत हसत विचारले की, मी चाबकाचा फटका बसल्यागत गप्प व्हायचो.\nअन् एके दिवशी मला त्याचा फोन आला. अत्यंत अनपेक्षितपणे काहीतरी फुटकळ काम होतं. जसा धागा तुटला होता तसाच सांधला गेला. आम्ही भेटलो. परत भेटलो. भरपूर बोललो. सतरा वर्षांचा ‘बॅकलॉग’ आम्हाला भरून काढायचा होता. मुळात हे काय तुटणारं नातं होतं का पण हे आमच्या ‘इगो’ला कोण सांगणार पण हे आमच्या ‘इगो’ला कोण सांगणार त्याला कुठे आमच्या भावभावनांची पर्वा होती त्याला कुठे आमच्या भावभावनांची पर्वा होती आजही तो ‘इगो’ पूर्णपणे रसातळाला गेलाय असं म्हणायला मी धजावणार नाही, पण तो आता इतका क्षीण, शक्तीहीन व निप्रभ झालाय की, तो आमच्या पुनरुज्जीवित मैत्रीत खो घालू शकणार नाही. म्हणा रे एकदा- ‘कुलू मनाली रे, कुलू मनाली…’\nदेवा, आता नवीन कोणाशी माझं फाटू देऊ नकोस बाबा. ते सांधण्याइतका वेळ माझ्याकडे नाही.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलपरतीचा पाऊस गेला कुठे\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nडंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटणार, अंबरनाथची जागा लवकरच पालिकेला मिळणार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nशेतकऱ्यांची अडवणूक कराल तर धडा शिकवू, आदित्य ठाकरे यांचा बँक अधिकाऱ्यांना...\nमायावतींनी खेळले मुस्लिम आरक्षणाचे कार्ड\nपालिका रुग्णालयांत गरीबांच्या 139 रक्त चाचण्या होणार मोफत\nउद्धव ठाकरे यांची 2 फेब्रुवारीला नागपुरात सभा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/t2603/", "date_download": "2019-01-17T05:12:45Z", "digest": "sha1:LF3C43FZSSOONY5MC7CL2V5W5FJYBSJA", "length": 4391, "nlines": 130, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको-जादुचा बाथरूम", "raw_content": "\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nइतकं कुणी फसवलं नसेल\nखंर प्रेम कळत असूनही\nइतकं कुणी रडवलं नसेल\nइतकं कुणी गुंतवल नसेल\nअसं जाळ कुणी टाकलं नसेल\nइतकं कुणी जाळलं नसेल\nकुणी कुणाचा झाला नसेल\nकुणाचच प्रेमं फुललं नसेल\nइतकं कुणी जपलं नसेल\nकधीच होऊ शकणार नाही एकमेकांचे\nहे पूर्ण माहित असूनही\nप्रेमं केलं नसेल .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2019/01/amc-612/", "date_download": "2019-01-17T05:24:24Z", "digest": "sha1:EF4LJGZ4Q4EFB2IK35TVUINGT2SC3LRA", "length": 6327, "nlines": 92, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "मनपा पाणी योजनेची वीज होणार खंडित ? - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nमनपा पाणी योजनेची वीज होणार खंडित \nमनपा पाणी योजनेची वीज होणार खंडित \nमहावितरणद्वारे कोणत्याही क्षणी कारवाई.\nअहमदनगर :- शहर पाणी पुरवठा योजनेच्या वीज पुरवठयाच्या बिलापोटी कोटयावधी रुपयांची थकबाकी मनपाने गेल्या काही महिन्यांपासून थकविल्याचे समोर आले आहे.\nया प्रकरणी महावितरणद्वारे मनपाला नोटीस बजावून पाणी योजनेची वीज तोडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.\nथकबाकी १७९ कोटींवर पोहचली \nमहापालिकेच्या पाणी योजनेची थकबाकी १७९ कोटींवर पोहचली असून शासनाच्या निर्देशानुसार महावितरणने मनपाला जुन्या थकबाकीचे हप्ते करुन दिले आहेत.\nपारनेर तालुक्यात निलेश लंके राजकीय भूकंप करणार \nश्रीगोंद्यात ट्रॅक्टरखाली चिरडून दोघांचा मृत्यू.\nविवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पतीसह सासऱ्यांवर…\nस्थायी समितीचे तत्कालीन सभापती व विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांनीच सभेमध्ये थकबाकीचे ३० समान हप्ते करुन थकबाकी भरण्यास मंजुरी दिली होती.\nकोणत्याही क्षणी कारवाई …\nगेल्या ५ महिन्यात थकबाकीपोटी भरावा लागणारे दरमहा १ कोटीचा हप्ताही मनपाने भरलेला नाही. तसेच नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याची बिलेही मनपाने थकविली आहे.\nनोटीस बजावल्यानंतर मनपाने २५ लाखांची रक्कम अदा केली आहे. मात्र, ती रक्कम पुरेशी नसल्याने व नोटिसीची मुदत संपलेली असल्याने महावितरणकडून कोणत्याही क्षणी कारवाई केली जाऊ शकते.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल. राहा अपडेट कधीही, कुठेही\nबांधकाम व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या.\nपारनेर तालुक्यातील युवकाची आत्महत्या.\nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nराष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा खुलासा गायब \nत्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करा – छिंदम\nलवकरच नगरला ३०० कोटी मिळणार \nमनपाच्या कामगारांना आंदोलन पडले महागात \nनगर शहरातील उच्चभ्रूं’च्या वसाहतीमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश \nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या त्या सर्व नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी \nनगरसेवकांचे निलंबन केले पण आमदार जगताप पितापुत्रांचे काय \nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/possibility-rain-today-state-159524", "date_download": "2019-01-17T06:11:23Z", "digest": "sha1:Z63IZSY334K5HBHLJXTW3I2USHAIWWIB", "length": 12698, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "possibility of rain from today in the state राज्यात आजपासून पावसाची शक्यता | eSakal", "raw_content": "\nराज्यात आजपासून पावसाची शक्यता\nरविवार, 9 डिसेंबर 2018\nदक्षिण-पूर्व अरबी समुद्रात तीव्र कमी दाब क्षेत्र निर्माण झाले असून, त्याच्या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याची तीव्रतादेखील कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ हवामान असल्यामुळे राज्यातील थंडी गायब झाली आहे.\nपुणे : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात तीव्र कमी दाब क्षेत्र निर्माण झाले असून, त्याच्या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याची तीव्रतादेखील कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ हवामान असल्यामुळे राज्यातील थंडी गायब झाली आहे.\nमागील आठवड्यात निरभ्र आकाशामुळे थंड वाऱ्याचा प्रभाव काहीसा वाढला होता. परिणामी थंडीचा कडाका जाणवू लागला होता. मात्र, आठवड्याच्या अखेरीस पुन्हा ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटाजवळ तीव्र कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले असून, त्याची तीव्रता कमी होण्याचे चिन्हे आहेत. बंगालच्या उपसागरात हिंदी महासागरामध्ये कमी दाब क्षेत्र नव्याने निर्माण झाले असून, त्याची तीव्रता वाढण्याची शक्‍यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ वातावरण राहण्याचे संकेत आहेत. दरम्यान, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.\nआज व उद्या पावसाची शक्‍यता\nकोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोमवारी (ता. 19) आणि मंगळवारी (ता. 20) पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. बुधवारनंतर (ता.21) गोव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान कोरडे होईल. पुण्यातही सोमवारी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.\nमुंबई - राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ब्रेक लागला आहे....\nशिवस्मारकाचे काम तातडीने थांबवा; सरकारचे आदेश\nमुंबई- अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचं काम पुन्हा एकदा रखडणार आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्राद्वारे शिवस्मारकाचे काम तातडीने...\nपालघर किनाऱ्यावरून 14 बांगलादेशी तरूण ताब्यात\nपालघर : किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात शनिवारी संशयित 14 बांगलादेशी तरुणांना कोस्टगार्डने ताब्यात घेतले आहे. वसई येथील पानजु बेटानजीक अरबी...\nमुंबई : सर्वसामान्य नागरिकांचा खिसा कापणारा कर म्हणून संभावना केली जाणाऱ्या सेवा व वस्तू कराचा (जीएसटी) फटका राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी...\nमुंबई - अत्यंत गाजावाजा करत पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन केलेल्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या...\nपुणे - पुण्यातील किमान तापमानाचा पारा अवघ्या आठ दिवसांमध्ये ९.८ अंश सेल्सिअसने घसरला. गेल्या मंगळवारी (ता. २०) किमान तापमान २२.१ अंश सेल्सिअस होते....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/7142-priyanka-chopra-and-nick-jonas-getting-engaged-in-july", "date_download": "2019-01-17T04:33:18Z", "digest": "sha1:EYLFXXZ25XNVR44IV6ZA7CYF42QZLUO3", "length": 8806, "nlines": 154, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "देसी गर्ल होणार अमेरिकन दुल्हन ? - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदेसी गर्ल होणार अमेरिकन दुल्हन \nबॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा लवकरचं आपल्यापेक्षा 10 वर्ष लहान असलेला अमेरिकन गायक-अभिनेता निकजोनससोबत साखरपुडा करणार आहे. निक जोनस आणि प्रियंकाच्या प्रेमाची चर्चा जगभरात सुरु आहे.\nभारत दौऱ्यावर आलेलं हे जोडपं पुढच्या महिन्यात साखरपुडा करणार असल्याचा दावा ग्लॅमर मॅगझीन फिल्मफेअरने केला आहे.\nफिल्मफेअर मॅगझीननुसार जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टमध्ये प्रियांका निक जोनससोबत इंगेजमेंट करणार आहे. हा साखरपुडा ठरवण्यासाठीचं प्रियांका जोनला आपल्या कुटूंबीयांना भेटवण्यासाठी भारतात घेऊन आली आहे. जुलैअखेर किंवा ऑगस्ट महिन्यात प्रियंका आणि निक साखरपुडा करण्याची शक्यता आहे.\nजून महिन्याच्या सुरुवातीलाच प्रियंकाने निकच्या नातेवाईकांच्या लग्नाला हजेरी लावली होती. यावेळी जोनस कुटुंबासोबत तिची गाठभेट झाली. त्यानंतर प्रियंका आणि निक 21 जूनला मुंबईत आले.\nसध्या प्रियांका निकसोबत गोव्यामध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे.\nप्रियंका – निक जोनची भेट\nप्रियंकाने भूमिका साकारलेल्या 'काँटिको' मालिकेतील सहकलाकार ग्रॅहम रॉजर्स याने प्रियंका आणि निकची ओळख करुन दिली. निकने स्वत: ही माहिती एका मुलाखतीत दिली होती.\n'न्यू यॉर्कमध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो. त्यानंतर 'मेट गाला विथ राल्फ लॉरेन' या कार्यक्रमाला योगायोगाने आम्ही जाणार होतो. तेव्हा आम्ही एकत्र खूप छान वेळ घालवला. ती खूप प्रेमळ आहे.\nपासपोर्टप्रकरणी सुषमा स्वराज झाल्या ट्रोल अन् केले रिट्विट\nनेटवर्क नसतानाही WiFi Calling...\nसाऊथचा सुपरस्टार चक्क मराठीत गाणार...\n'धडक' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, अर्जून कपूरने मागितली जान्हवीची माफी...\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nसैफ आणि 'बेबो' करीनाचा लाडका छोटा नवाब तैमुरला मिळाली लहान बहिण\n‘न्यूड’सीनेमाला ओपनिंग फिल्मचा बहुमान\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nफॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रविक्री, भाजप पदाधिकाऱ्याला अटक\n'वंदे मातरम्'ला विरोध करणाऱ्या MIMच्या 'त्या' नगरसेवकावर आता बलात्काराचा आरोप\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\nकुत्रा त्याच्यावर भुंकला, 'तो' कुत्र्याच्या मालकिणींनाच चावला\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\n'ऑनलाईन स्वर्गप्राप्ती'च्या नादात 15 वर्षीय मुलीची आत्महत्या\nछत्रपती संभाजी महाराजांच्या 339 व्या राज्याभिषेक सोहळ्याला राजकीय नेत्यांची उपस्थिती... https://t.co/sFwVHLHOAw… https://t.co/exTvAAwjTW\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/6837-mumbai-railway-mega-block-on-13th-may-sunday", "date_download": "2019-01-17T04:44:06Z", "digest": "sha1:6DW3OOG4LGHQ6MPQG5SMMAEBCVTT3DVC", "length": 5987, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मुंबईकरांनो आज रेल्वेचा प्रवास टाळा - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुंबईकरांनो आज रेल्वेचा प्रवास टाळा\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nरविवार निमित्त मुंबईच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक आहे, त्यामुळे मुंबईकरांनो आज गरज असेल तरच रेल्वेने प्रवास करा असंच म्हणावं लागेल. ठाणे ते कल्याणदरम्यान आज दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे.\nअप धीम्या लोकल ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा स्थानकात थांबणार नाहीत. या स्थानकात जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांना ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण स्थानकातून प्रवास करण्यास मुभा आहे, तर हार्बर आणि पश्मिम मार्गावर देखील मोगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nराँग नंबरचं राईट लग्न\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nफॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रविक्री, भाजप पदाधिकाऱ्याला अटक\n'वंदे मातरम्'ला विरोध करणाऱ्या MIMच्या 'त्या' नगरसेवकावर आता बलात्काराचा आरोप\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\nकुत्रा त्याच्यावर भुंकला, 'तो' कुत्र्याच्या मालकिणींनाच चावला\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\n'ऑनलाईन स्वर्गप्राप्ती'च्या नादात 15 वर्षीय मुलीची आत्महत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/IPL-tournament-to-be-held-in-Kolhapur/", "date_download": "2019-01-17T04:42:53Z", "digest": "sha1:MUEB3P6PX5C4GY6SC5KTRD6DAQO4FL56", "length": 5874, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा उद्यापासून कोल्हापुरात थरार... | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा उद्यापासून कोल्हापुरात थरार...\nआयपीएल क्रिकेट स्पर्धेचा उद्यापासून कोल्हापुरात थरार...\nकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी\n‘आयपीएल’ क्रिकेटचा थरार सर्वसामान्यांना अनुभवता यावा, या उद्देशाने बीसीसीआयच्या वतीने ‘फॅन पार्क’ हा विशेष उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत क्रीडानगरी कोल्हापूरला सलग तिसर्‍यांदा ‘फॅन पार्क’ आयोजनाची हॅट्ट्रिक साधली आहे. यंदा हा उपक्रम शनिवार, 19 व रविवार, 20 मे रोजी दुपारी 3 वाजल्यापासून रुईकर कॉलनी येथील मनपाच्या मैदानात होणार असल्याची माहिती ‘बीसीसीआय’चे प्रतिनिधी आनंद दातार व ‘केडीसीए’चे अध्यक्ष आर.ए.तथा बाळ पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nजगप्रसिद्ध ‘इंडियन प्रिमियर लिग’ (आयपीएल) च्या यशस्वी आयोजनाचे यंदा 11 वे वर्ष आहे. 7 एप्रिलपासून रंगलेली आयपीएल क्रिकेट स्पर्धा 27 मे पर्यंत सुरु राहणार आहे. प्रत्यक्ष स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहणे प्रत्येकालाच शक्य नाही. यामुळे स्टेडियममधील सामन्याचा थरार सर्वसामान्यांना अनुभवता यावा आणि क्रिकेट खेळाचा विकास व्हावा या उद्देशाने बीसीसीआयच्यावतीने ‘फॅन पार्क’ ही विशेष मोहीम राबविली आहे. या अंतर्गत आयपीएलचे सामने भव्य स्क्रीनवर पाहण्याची संधी सर्वांसाठी मोफत व खुली करण्यात आली आहे.\n32 बाय 18 इंचाच्या भव्य एलईडी स्क्रीनवर क्रिकेट सामन्यांचे थेट प्रक्षेपण होईल. फॅन पार्कला स्टेडियमचा लूक असणार आहे. उपस्थितांसाठी स्पॉट गेम्स, लकी ड्रॉ अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन पाटणकर यांनी केले. पत्रकार परिषदेस अभिजित भोसले, चेतन चौगुले, बापूसाहेब मिठारी, केदार गयावळ, नितीन पाटील आदी उपस्थित होते.\n19 मे : राजस्थान रॉयल वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर.\nसनरायझर्स हैद्राबाद वि. कोलकाता नाईट रायडर्स\n20 मे : दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. मुंबई इंडियन्स.\nचेन्नई सुपरकिंग्ज वि. किंग्ज 11 पंजाब\nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा एकदा पूर\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\nबंदी झुगारून तामिळनाडूत 'जलिकट्टू'ची धूम\nब्रेक्झिट : थेरेसा मे यांचे सरकार केवळ १९ मतांनी वाचले\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/lift-accident-in-goregaon-senior-citizen-death/", "date_download": "2019-01-17T04:44:21Z", "digest": "sha1:6OPN2CKLSO7ANCMGNZGAUPRKSGQZLEG7", "length": 4661, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गोरेगावात लिफ्‍टखाली पडून वृध्दाचा मृत्‍यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › गोरेगावात लिफ्‍टखाली पडून वृध्दाचा मृत्‍यू\nगोरेगावात लिफ्‍टखाली पडून वृध्दाचा मृत्‍यू\nगोरेगाव पूर्वेकडील मोरारजी मिल म्हाडा संकुल या २१ मजली इमारतीच्या लिफ्टमधून पडून मोहन कदम (वय ६२) यांचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. इमारतीच्या बंद पडलेल्या लिफ्टच्या दरवाजातून बाहेर पडताना लिफ्टचा दरवाजा व भिंतीच्या मोकळ्या जागेच्या पोकळीतून ते खाली कोसळले.\nयेथील संकुलाला ए व बी विंग आहेत. ए विंगमध्ये २० तर बी वींगमध्ये २१ मजले आहेत. या इमारतीतील रहिवासी मोहन कदम सकाळी सव्वासहा वाजता पाचव्या मजल्यावरून खाली येण्यासाठी लिफ्टमध्ये शिरले. परंतू पाचव्या व चौथ्या मजल्याच्या मध्येच लिफ्ट बंद पडली. त्यांना बाहेर काढण्यासाठी लिफ्टचा दरवाजा उघडण्यात आला. दोन मजल्यांच्या मध्येच अडकलेल्या लिफ्टमधून बाहेर पडताना कदम यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. पुन्हा लिफ्ट सुरू होऊन ती खाली येण्याचा धोका असल्याने कदम यांना बाहेर काढण्याचा धोका कोणी पत्करला नाही. साडेसातच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांनी लिफ्टचा वीजपुरवठा बंद करून लिफ्टच्या पोकळीतून कदम यांना बाहेर काढण्यात आले. यावेळी ते गंभीर जखमी झाले होते. जखमी आवस्‍थेत उपचारासाठी त्यांना जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.\nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा एकदा पूर\nएनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे\n'जवान रोहित देवर्डे अमर रहे'च्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला\nबंदी झुगारून तामिळनाडूत 'जलिकट्टू'ची धूम\nब्रेक्झिट : थेरेसा मे यांचे सरकार केवळ १९ मतांनी वाचले\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/443196", "date_download": "2019-01-17T05:09:06Z", "digest": "sha1:OBIFWMV2XIEM5O7CVUETBNLZ3XLYDJHF", "length": 5669, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "एनएसजीची वेबसाइट हॅक, मोदींविरोधात अपमानास्पद संदेश - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » एनएसजीची वेबसाइट हॅक, मोदींविरोधात अपमानास्पद संदेश\nएनएसजीची वेबसाइट हॅक, मोदींविरोधात अपमानास्पद संदेश\nनॅशनल सिक्युरिटी गार्डची (एनएसजी) वेबसाइट हॅक करण्यात आली आहे. हॅकर्सने वेबसाईट हॅक केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपमानास्पद संदेश लिहिले. वेबसाईटच्या होमपेजवर पोलिसांकडून नागरिकांना मारहाण होतानाचे एक जुने छायाचित्र देखील पोस्ट केले गेले. ज्यात काश्मीरला स्वतंत्र करण्याचा संदेश लिहिण्यात आला आहे.\nएनएसजीची वेबसाईट रविवारी एका समूहाने हॅक केली. या समूहाने स्वतःला ‘अलोन इंजेक्टर’ म्हटले आहे. या हॅकिंगमागे एखादा पाकिस्तानी गट असावा असा संशय व्यक्त केला जात आहे, कारण हॅकर्सने पाकची हेरयंत्रणा आयएसआयचा उल्लेख केला आहे आणि पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देखील दिल्या आहेत.\nडिसेंबर महिन्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या ट्विटर अकौंटला लक्ष्य बनविण्यात आले होते. यानंतर काही पत्रकारांचे अकौंट देखील हॅक करण्यात आले होते. तसेच त्रिवेंद्रम येथील विमानतळाची वेबसाईट हॅक केली गेली होती\nबँकेतील लॉकरमधून वस्तू चोरी झाल्यास बँक जबाबदार नाही : आरबीआय\nजेडीएसला मुख्यमंत्रीपदाची ऑफर ; काँग्रेसची खेळी\nसलग दहाव्या दिवशी इंधन दरात कपात\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/485172", "date_download": "2019-01-17T05:10:50Z", "digest": "sha1:UVCO6OTVRTD5OE4EK3LDCDAX2ENGFCAG", "length": 4795, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘हाफ गर्लप्रेंड’ची बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » ‘हाफ गर्लप्रेंड’ची बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई\n‘हाफ गर्लप्रेंड’ची बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई\nऑनलाईन टीम / मुंबई :\n‘हाफ गर्लप्रेंड’ या सिनेमाने रिलीज झाल्याच्या पहिल्या दिवशीच बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली आहे. सिनेमाने पहिल्या दिवशीच 10 कोटी 27 लाखांची कमाई केली आहे.\nबालाजी मोशन पिक्चर्स निर्मित ‘हाफ गर्लप्रेंड’ या सिनेमाने 10 कोटी 27 लाखांचा रेकॉर्ड बनवला आहे. आयपीएल सेमीफायनलचा फिव्हर असूनही ‘हाफ गर्लप्रेंड’ या सिनेमाची प्रेक्षकांची चर्चा सुरु आहे. सिनेमागृहात प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली. बाहुबली-2 आणि आयपीएलचा फिव्हर असूनही प्रेक्षकांची संख्या वाढल्याने आत्तापर्यंत 10 कोटी 27 लाखांची कमाई केली. यापुढेही या सिनेमाला भरघोस प्रतिसाद मिळेल, असे सांगितले जात आहे.\nनगरसेवकमध्ये उपेंद्र लिमयेची हटके भूमिका\nथरारक कनिका घेणार स्त्राrभ्रूण हत्येचा वेध\nनागराजच्या आगामी चित्रपटात बीग बी झळकणार\nवेगळ्या भूमिका करायला नक्कीच आवडतील : स्वप्निल जोशीचे मत\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/536850", "date_download": "2019-01-17T05:09:52Z", "digest": "sha1:DPKHF6BR6VTGOM7TVMCEPXDVX2OUOCMC", "length": 9793, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "इवांकाच्या भारत दौऱयाअगोदर वादंग - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » इवांकाच्या भारत दौऱयाअगोदर वादंग\nइवांकाच्या भारत दौऱयाअगोदर वादंग\nग्लोबल आंत्रप्रेन्योरशिप समिट मंगळवारपासून भारतात सुरू होणार आहे. ही परिषद अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका या परिषदेत भाग घेणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे अनावरण करणार आहेत. इवांका यांच्यासमवेत 100 निवडक नवोन्मेषी उद्योजकांसोबत मोदी एका कार्यक्रमात सामील होतील. परंतु इवांकाच्या दौऱयावरून अमेरिकेत वाद निर्माण झाला. तिच्या या दौऱयामुळे व्हाइट हाउस आणि अमेरिकेच्या विदेश विभागादरम्यान मतभेद निर्माण झाल्याचे वृत्त समोर येत आहे.\n28-30 नोव्हेंबर या कालावधीत हैदराबादमध्ये ही जागतिक परिषद आयोजित होईल. यात 1500 उद्योजकांसमवेत 2000 शिष्टमंडळांचा सहभाग असणार आहे. ‘वुमन फर्स्ट अँड प्रॉस्पेरिटी फॉर ऑल’ असे या परिषदेचे घोषवाक्य आहे. इवांका ट्रम्प या उद्योजिका या नात्याने या परिषदेत सहभागी होतील. त्यांच्या सल्ल्यावरच अध्यक्ष ट्रम्प यांनी उद्योजिकांकरता स्वतंत्र निधीसाठी 5 कोटी डॉलर्सच्या मदतीची घोषणा केली होती.\n2010 मध्ये तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी या परिषदेचा शुभारंभ केला होता. तेव्हापासून आतापर्यंत झालेल्या या परिषदांमध्ये अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व विदेशमंत्री किंवा अध्यक्षांनीच केले आहे. ओबामांनी अध्यक्ष म्हणून तर जॉन केरी यांनी विदेश मंत्री या नात्याने परिषदेत भाग घेतला होता. परंतु यावेळी ही परंपरा मोडली जाणार आहे.\nयंदाच्या परिषदेत शिष्टमंडळाचे नेतृत्व विदेश मंत्री रेक्स टिलरसन नव्हे तर इवांका करणार आहेत. ट्रम्प अध्यक्ष झाल्यावर इवांका यांच्याकडे अमेरिकेचे प्रतिनिधित्व असणारा हा दुसरा मोठा कार्यक्रम आहे. या निर्णयामुळे नाराज टिलरसन यांनी इवांकासोबत उच्चस्तरीय अधिकारी न पाठविण्याचे पाऊल उचलले. इवांकामुळे व्हाइट हाउस आणि विदेश विभागातील संघर्ष उघड\nइवांका या महिलांच्या मुद्यावर आयोजित परिषदेत भाग घेणार असल्या तरीही त्यांनी महिलांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर मौन बाळगल्याचा आरोप होतो. 4 महिलांचे लैंगिक शौषण केल्याचा आरोप असणारे सिनेट उमेदवार रॉय मूर यांना ट्रम्प यांनी समर्थन दिले. या मुद्यावर इवांकांनी मत व्यक्त केलेले नाही. ट्रम्प यांच्या धोरणांमध्ये महिलांचे आरोग्य आणि अधिकारांचे महत्त्व सातत्याने कमी होत असल्याचा आरोप होतोय.\nइवांका यांच्या फॅशन उद्योगाला हातभार लावणाऱया भारतीय वस्त्राsद्योग कर्मचाऱयांविषयी त्या काही बोलतील का असा प्रश्न वॉशिंग्टन पोस्टने उपस्थित केला. इवांका याच्या ब्रँडमध्ये वापरली जाणारी सामग्री चीन, भारत, इंडोनेशिया आणि व्हिएतनाममधून येते, इवांका यांची कंपनी भारतात तयार झालेली उत्पादनांची विक्री करते, मग त्या भारतीय वस्त्राsद्योगात काम करणाऱया महिलांच्यास समस्या मांडतील का असा प्रश्न वृत्तपत्राने मांडला.\nकोलंबियात भूस्खलन, 254 जण ठार\nनीरव मोदीची 170 कोटींची मालमत्ता जप्त\nविरोधकांच्या आघाडीला घाबरत नाही : योगी आदित्यनाथ\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2019/01/post-5/", "date_download": "2019-01-17T05:32:43Z", "digest": "sha1:FCRNSFTQUJLPYFLZSW3S22SCNFWRTGE3", "length": 8198, "nlines": 88, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "शेतक-यांना आर्थिक स्‍थैर्य देण्‍यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्‍यावा - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nशेतक-यांना आर्थिक स्‍थैर्य देण्‍यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्‍यावा\nशेतक-यांना आर्थिक स्‍थैर्य देण्‍यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्‍यावा\nमहात्‍मा फुले कृषी विद्यापीठाला 151 कोटी\nशेतक-यांच्‍या शेती उत्‍पादनात वाढ होऊन त्‍यांना शाश्‍वत आर्थिक स्‍थैर्य मिळवून देण्‍यासोबतच जे विकते ते पिकवायला शिकविण्‍यासाठी राज्‍यातील कृषी विद्यापिठांनी पुढाकार घ्‍यावा, असे आवाहन वित्‍त व नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाला 151 कोटी रुपयांचा निधी देणार असल्‍याची घोषणाही त्‍यांनी यावेळी केली.\nमहात्‍मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे मागोवा 2018 या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्‍हणून वित्‍त व नियोजन आणि वनमंत्री श्री मुनगंटीवार बोलत होते. अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरु डॉ. के पी विश्‍वनाथा उ‍पस्थित होते. यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार प्रकाश गजभीये, डॉ. भास्‍कर पाटील, नाथा चौगुले, सुनिता पाटील, अशोक फरांदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे, डॉ. शरद गडाख आदि उपस्थित होते.\nपारनेर तालुक्यात निलेश लंके राजकीय भूकंप करणार \nश्रीगोंद्यात ट्रॅक्टरखाली चिरडून दोघांचा मृत्यू.\nविवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पतीसह सासऱ्यांवर…\nशेती व्‍यवसाय किफायतशीर करण्‍यासाठी कृषी विद्यापीठाचे संशोधन महत्‍वाचे ठरणार\nराज्‍यासह संपूर्ण देशात महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाचे महत्‍व मोठे आहे. विद्यापीठाला आवश्‍यक असलेल्‍या भौतिक सोईसुविधासोबतच शेतक-यांसाठी आवश्‍यक असलेल्‍या संशोधनाच्‍या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. देशात कृषीक्षेत्र महत्‍वाचे आहे. कृषीक्षेत्रासमोर अनेक आव्‍हाने आहेत. शेती व्‍यवसाय किफायतशीर करण्‍यासाठी कृषी विद्यापीठाचे संशोधन महत्‍वाचे ठरणार आहे. बाजारपेठेत जे विकू शकते ते पिकविणे गरजेचे आहे. त्‍यासाठी कृषी विद्यापीठांनी शेतक-यांना विक्रीकौशल्‍याबाबत मार्गदर्शन करणे आवश्‍यक असल्‍याचे सांगून पाच एकर ते शंभर एकर हा यशस्‍वी शेतक-याचा प्रवासही त्‍यांनी सांगितला.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल. राहा अपडेट कधीही, कुठेही\nराज्यातील ५० मंडळातील ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर\nलग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nपारनेर तालुक्यात निलेश लंके राजकीय भूकंप करणार \nश्रीगोंद्यात ट्रॅक्टरखाली चिरडून दोघांचा मृत्यू.\nविवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पतीसह सासऱ्यांवर गुन्हा.\nखा. गांधी यांच्यावर टीका करण्याची सुजय विखे यांची लायकीच नाही \nनगर शहरातील उच्चभ्रूं’च्या वसाहतीमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश \nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या त्या सर्व नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी \nनगरसेवकांचे निलंबन केले पण आमदार जगताप पितापुत्रांचे काय \nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/parth-ajit-pawars-first-appearance-mawal-159765", "date_download": "2019-01-17T05:59:14Z", "digest": "sha1:WNIXCFMEINNSOUFC54WWY2YXZMZ76BEJ", "length": 13674, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Parth Ajit Pawar's first appearance in Mawal पार्थ अजित पवार यांची पहिल्यांदाच मावळात हजेरी | eSakal", "raw_content": "\nपार्थ अजित पवार यांची पहिल्यांदाच मावळात हजेरी\nसोमवार, 10 डिसेंबर 2018\nलोणावळा : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मावळात पहिल्यांदाच हजेरी लावली. त्यामुळे त्यांच्या राजकीय बॅटींगची सर्वत्र चर्चा आहे. लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळा मॅरेथाॅनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथाॅन स्पर्धेस पार्थ पवार यांच्या हस्ते सुरवात झाली.\nलोणावळा : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मावळात पहिल्यांदाच हजेरी लावली. त्यामुळे त्यांच्या राजकीय बॅटींगची सर्वत्र चर्चा आहे. लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळा मॅरेथाॅनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथाॅन स्पर्धेस पार्थ पवार यांच्या हस्ते सुरवात झाली.\nराष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जीवन गायकवाड, प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब कडू, नितिन शहा, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, महिलाध्यक्षा मंजुश्री वाघ, माजी नगराध्यक्ष अमित गवळी, साहेबराव टकले,राजेश मेहता, कुमार धायगुडे आदी यावेळी उपस्थित होते.\nअजित पवार यांचे चिरंजीव पार्थ हे मावळ लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात आहे. त्यापार्श्वभुमीवर पार्थ यांची मावळातील हजेरी सर्वांच्याच चर्चेचा विषय झाली आहे. मात्र त्यांनी लोणावळ्यात भाषणबाजी न करता याविषयावर भाष्य करण्यास टाळले. परंतू अजित पवार यांचे चिरंजीव असल्याने त्यांची उपस्थिती तरुण कार्यकर्त्यांसाठी उत्साहवर्धक होती. बुधवारी (ता.12) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे पवार साहेबांना शुभेच्छा देणारे जाहीरात फलक जागोजागी लावण्यात आले आहे. त्या फ्लेक्सवर पवार साहेबांबरोबर पार्थ पवार यांची छबी झळकत असल्याने त्यांचा हा राजकीय जीवनाचा श्रीगणेशा तर नाही ना अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.\nइनक्‍युबेशन सेंटरची आज पायाभरणी\nबारामती - शेतीच्या जागतिक दर्जाच्या स्टार्टअपसाठी नीती आयोगाने निवडलेल्या भारतातील एकमेव बारामती कृषी महाविद्यालयाच्या इनक्‍युबेशन व इनोव्हेशन...\nबारामती - येथील कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेले ‘कृषिक’ हे शेती प्रात्यक्षिकांवरील कृषी प्रदर्शन गुरुवारपासून (ता. १७) सुरू होत आहे. कृषिक...\nआमचे सरकार आल्यास अंगणवाडी सेविकांचे पगार वाढविणार : सुळे\nबारामती शहर : आगामी निवडणुकीत आमच्या विचारांचे सरकार आले तर अंगणवाडी व आशा सेविकांच्या पगारात भरीव वाढ करण्याचा निर्णय सर्वप्रथम घेण्यासाठी मी...\nशिवनेरीवर सातवाहनकालीन वस्तू संग्रहालय\nपुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर सातवाहन आणि शिवकालीन वस्तू संग्रहालय साकारणार आहे. जुन्नरची सह्याद्री...\n56 इंच छाती आलोक वर्मांसमोर का घाबरली\nकल्याण - मोदी सरकारच्या राजवटीत देशात अराजकता माजली असून, सर्व स्तरावर नागरिक हैराण झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणूक मोदी विरुद्ध संविधान अशी...\nनेवाशात गडाख-मुरकुटे सोशल मिडियावर वाद पेटला\nनेवासे : गेल्या चार-पाच दिवसांपासून राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समवेत नेवाशाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे व राष्ट्रवादीचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://help.twitter.com/mr/using-twitter/twitter-mute", "date_download": "2019-01-17T05:57:52Z", "digest": "sha1:PHTH24YZKCUVLCOA7SOFUERAQ5VDVAN6", "length": 17582, "nlines": 143, "source_domain": "help.twitter.com", "title": "Twitter वर खात्यांना कसे म्यूट करावे", "raw_content": "\nTwitter वर खात्यांना कसे म्यूट करावे\nखात्यांना अनफॉलो किंवा अवरोधित न करता आपल्या टाइमलाइनवरून अशा खात्यांचे ट्विट काढून टाकण्याची म्यूट ही सुविधा आपल्याला परवानगी देते. म्यूट केलेल्या खात्यांना आपण त्यांना म्यूट केल्याचे माहित होणार नाही आणि आपण त्यांना कोणत्याही वेळी अनम्यूट करू शकता. आपण म्यूट केलेल्या खात्यांची यादी पाहण्यासाठी twitter.com वर आपल्या म्यूट केलेल्या खाते सेटिंग ला किंवा iOS अथवा Android करिता Twitter वर आपल्या अनुप्रयोग सेटिंगला भेट द्या.\nम्यूट सूचनापत्रांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आमच्या Twitter वरील प्रगत म्यूट पर्याय विषयी वाचा.\nम्यूट करा विषयी काही महत्वाच्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे:\nम्यूट केलेली खाती आपल्याला फॉलो करू शकतात आणि आपण देखील म्यूट केलेल्या खात्यांना फॉलो करू शकता. खाते म्यूट केल्याने आपण त्यास अनफॉलो करण्यासाठी कारणीभूत ठरत नाहीत.\nखाते म्यूट केल्याने आपण त्यास थेट संदेश पाठविण्याच्या क्षमतेवर काही परिणाम होत नाही.\nम्यूट केलेल्या कोणत्याही खात्यावरून आपल्याला यापुढे पुश किंवा SMS सूचनापत्रे प्राप्त होणार नाहीत.\nआपण फॉलो करत असलेल्या पण म्यूट केलेल्या खात्यांसाठी:\nम्यूट केलेल्या खात्यांकडील प्रत्युत्तरे आणि उल्लेख आपल्या सूचनापत्र टॅबमध्ये दिसत राहतील.\nखाते म्यूट करण्याच्या अगोदर म्यूट केलेल्या खात्यांकडील पोस्ट केलेले ट्विट-आपल्या होम टाइमलाइनवरून काढून टाकले जातील.\nजेव्हा आपण चर्चेमध्ये क्लिक कराल किंवा टॅप कराल तेव्हा म्यूट केलेल्या खात्यांकडील प्रत्युत्तरे आपल्याला दिसतील.\nआपण फॉलो करत नसलेल्या पण म्यूट केलेल्या खात्यांसाठी:\nअशा खात्यांकडील प्रत्युत्तरे आणि उल्लेख आपल्या सूचनापत्र टॅबमध्ये दिसणार नाहीत.\nआपण फॉलो करत नसलेल्या खात्याला म्यूट केल्यास आणि त्यांनी आपला उल्लेख करून चर्चेला प्रारंभ केल्यास आपण केवळ ज्यांना फॉलो करता त्यांचीच चर्चेतील प्रत्युत्तरे आणि आपला केलेला उल्लेख याविषयीची सूचनापत्रे आपल्याला प्राप्त होतील. आपला जेथे जेथे उल्लेख झालेला आहे ते सर्व आपल्याला पाहण्याची इच्छा असल्यास आपण आपले उपभोक्ता नाव शोधून पाहू शकता.\nजेव्हा आपण चर्चेमध्ये क्लिक कराल किंवा टॅप कराल तेव्हा म्यूट केलेल्या खात्यांकडील प्रत्युत्तरे आपल्याला दिसणार नाहीत.\nआपण म्यूट न केलेल्या खात्याने म्यूट केलेल्या खात्यावरील ट्विट नमूद केले असल्यास, नमूद केलेले ट्विट हे ट्विट अनुपलब्ध आहे संदेशासह लपविले जाईल.\nखात्याला कसे म्यूट करावे\nआपण जे खाते म्यूट करू इच्छिता त्या खात्याच्या ट्विटवर अगदी वरच्या बाजूला असलेल्या प्रतीकावर टॅप करा.\nम्यूट करा टॅप करा, त्यानंतर खात्री करण्यासाठी होय, मी निश्चित केले आहे निवडा.\nआपण जे खाते म्यूट करू इच्छिता त्या खात्याच्या प्रोफाइलला भेट द्या.\nगिअर प्रतीक टॅप करा\nम्यूट करा टॅप करा, त्यानंतर खात्री करण्यासाठी होय, मी निश्चित केले आहे निवडा.\nखात्याला कसे म्यूट करावे\nआपण जे ट्विट म्यूट करू इच्छिता त्या ट्विटच्या अगदी वरच्या बाजूला असलेल्या प्रतीकावर टॅप करा.\nम्यूट करा टॅप करा, त्यानंतर खात्री करण्यासाठी होय, मी निश्चित केले आहे निवडा.\nआपण जे खाते म्यूट करू इच्छिता त्या खात्याच्या प्रोफाइलला भेट द्या.\nओव्हरफ्लो प्रतीकावर टॅप करा\nम्यूट करा टॅप करा, त्यानंतर खात्री करण्यासाठी होय, मी निश्चित केले आहे निवडा.\nखात्याला कसे म्यूट करावे\nट्विटवरून प्रतीकावर क्लिक करा\nम्यूट करा क्लिक करा.\nआपण ज्या व्यक्तीला म्यूट करू इच्छिता त्या व्यक्तीच्या प्रोफाइलला जा.\nत्यांच्या प्रोफाइलवरील ओव्हरफ्लो प्रतीकावर क्लिक करा.\nपर्यायांच्या यादीमधून म्यूट करा निवडा.\nवेबवर आपण एखादे खाते म्यूट केल्यानंतर आपल्याला खात्री केल्याचा एक बॅनर दिसेल. आपल्याकडून चूक झालेली असल्यास खाते म्यूट बंद करण्यासाठी आपण पूर्ववत करा क्लिक करू शकता.\nखाते म्यूट बंद कसे करावे\nTwitter वर म्यूट केलेल्या खात्याच्या प्रोफाइलला भेट द्या.\ntwitter.com वर म्यूट बंद करण्यासाठी म्यूट करा प्रतीकावर क्लिक करा. iOS किंवा Android करिता Twitter अनुप्रयोगावर आपण या खात्यावरील ट्विट म्यूट केली आहेत च्या नंतरील म्यूट बंद वर टॅप करा.\nआपली म्यूट केलेल्या खात्यांची यादी पाहून व्यवस्थापित करण्यासाठी\nआपण म्यूट केलेल्या खात्यांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी आपल्याला twitter.com वर आपल्या म्यूट केलेले खाते सेटिंगवर जाऊन किंवा iOS अथवा Android करिता Twitter वर आपल्या अनुप्रयोग सेटिंगला भेट देऊन पाहता येईल.\niOS करिता Twitter अनुप्रयोगामध्ये:\nआपल्या प्रोफाइल प्रतीकावर टॅप करा आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा.\nगोपनीयता आणि सुरक्षा टॅप करा.\nसुरक्षा अंतर्गत, म्यूट केलेले टॅप करा.\nम्यूट केलेली खाती टॅप करा.\nआपण म्यूट करा प्रतीकावर टॅप करून देखील खाती म्यूट बंद करू शकता\nया यादीवरील फॉलो करा आणि अनफॉलो करा प्रतीकांवर टॅप करून देखील आपण कोणत्याही खात्याला फॉलो किंवा अनफॉलो करू शकता.\nखाते अवरोधित करण्यासाठी किंवा रिपोर्ट करण्यासाठी प्रोफाइल प्रतिमेवर टॅप करा. आपल्याला खात्याच्या प्रोफाइलवर नेले जाईल. येथून गिअर प्रतीक टॅप करा आणि मेनूमधून अवरोधित करा किंवा रिपोर्ट करा निवडा.\nAndroid करिता Twitter अनुप्रयोगामध्ये:\nअगदी वरच्या मेनूमध्ये, आपल्याला नॅव्हीगेशन मेनू प्रतीक किंवा आपले प्रोफाइल प्रतीक दिसेल. आपल्याकडे यापैकी जे प्रतीक असेल त्यावर टॅप करा.\nसेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा.\nगोपनीयता आणि सुरक्षा टॅप करा.\nसुरक्षितता अंतर्गत, म्यूट केलेली खाती टॅप करा.\nआपण म्यूट करा प्रतीकावर टॅप करून देखील उपभोक्त्यांना म्यूट बंद करू शकता\nया यादीवरील फॉलो करा आणि अनफॉलो करा प्रतीकांवर टॅप करून देखील आपण कोणत्याही खात्याला फॉलो किंवा अनफॉलो करू शकता.\nखाते अवरोधित करण्यासाठी किंवा रिपोर्ट करण्यासाठी प्रोफाइल प्रतिमेवर टॅप करा. आपल्याला खात्याच्या प्रोफाइलवर नेले जाईल. इथून ओव्हरफ्लो प्रतीक टॅप करा आणि मेनूमधून अवरोधित करा किंवा रिपोर्ट निवडा.\nआपल्या प्रोफाइल प्रतीकावरून सेटिंग्ज आणि गोपनीयता निवडा.\nम्यूट केलेली खाती क्लिक करा.\nयादीच्या अगदी वरच्या भागातून आपण फॉलो करत असलेली पण म्यूट केलेली खाती किंवा आपण म्यूट केलेली सर्व खाती पाहण्याचे निवडू शकता.\nआपण म्यूट करा बटणावर क्लिक करून देखील खाती म्यूट बंद करू शकता\nखाते अवरोधित करण्यासाठी किंवा रिपोर्ट करण्यासाठी ओव्हरफ्लो प्रतीकावर क्लिक करा आणि मेनूमधून अवरोधित करा किंवा रिपोर्ट निवडा.\nNote: आपण फॉलो करत असलेली खाती सध्या आपण फॉलो करत असलेली आणि म्यूट केलेली अशा दोन्ही खात्यांची यादी दाखवेल. आपण फॉलो करत असलेल्या खात्यांसह आपण म्यूट केलेली सर्व खाती सर्व टॅबवरून प्रदर्शित केली जातील.\nखात्यांना अनफॉलो करणे, अवरोधित करणे आणि रिपोर्ट करणे\nखात्यांना म्यूट करण्याव्यतिरिक्त आपण नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी किंवा स्पॅम म्हणून खात्यांना रिपोर्ट करण्यासाठी खात्यांना अनफॉलो करा, अवरोधित करा, रिपोर्ट करा हे देखील करू शकता.\nचला, Twitter वर जाऊ\nआपले खाते व्यवस्थापित करणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/shruti-haasan-walks-out-%E2%80%98sanghamitra%E2%80%99-49092", "date_download": "2019-01-17T05:40:23Z", "digest": "sha1:BV53XCRS57TZ4EAKQHWQBXZZFJTDVOAJ", "length": 12722, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shruti Haasan walks out of ‘Sanghamitra’ 'संघमित्रा'मधून श्रुती बाहेर | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 31 मे 2017\nअभिनेत्री श्रुती हसनने नुकतंच \"कान्स' चित्रपट महोत्सवात आगामी चित्रपट \"संघमित्रा'चं जोरदार प्रमोशन केलं; मात्र आता ती या चित्रपटातून बाहेर पडल्याचं बोललं जातंय. ही माहिती खुद्द चित्रपट निर्मात्यांनी ट्विटरद्वारे दिलीय. \"श्रुती आता \"संघमित्रा' चित्रपटाचा हिस्सा नाही,' असं ट्विट त्यांनी नुकतंच केलंय. श्रुतीच्या निकटवर्तीने दिलेली माहिती मात्र वेगळीच आहे. \"श्रुती स्वत:च चित्रपटातून बाहेर पडलीय,' असं त्यांचं म्हणणं आहे. श्रुती \"संघमित्रा' चित्रपटात एका योद्‌ध्याची भूमिका साकारणार होती. त्यासाठी तिने लंडनमध्ये तलवारबाजी व मार्शल आर्टस्‌चे धडेही गिरविले होते.\nअभिनेत्री श्रुती हसनने नुकतंच \"कान्स' चित्रपट महोत्सवात आगामी चित्रपट \"संघमित्रा'चं जोरदार प्रमोशन केलं; मात्र आता ती या चित्रपटातून बाहेर पडल्याचं बोललं जातंय. ही माहिती खुद्द चित्रपट निर्मात्यांनी ट्विटरद्वारे दिलीय. \"श्रुती आता \"संघमित्रा' चित्रपटाचा हिस्सा नाही,' असं ट्विट त्यांनी नुकतंच केलंय. श्रुतीच्या निकटवर्तीने दिलेली माहिती मात्र वेगळीच आहे. \"श्रुती स्वत:च चित्रपटातून बाहेर पडलीय,' असं त्यांचं म्हणणं आहे. श्रुती \"संघमित्रा' चित्रपटात एका योद्‌ध्याची भूमिका साकारणार होती. त्यासाठी तिने लंडनमध्ये तलवारबाजी व मार्शल आर्टस्‌चे धडेही गिरविले होते. त्यामुळे ती चित्रपटाबाबत फारच उत्सुक होती; मात्र तिला फायनल स्क्रिप्टही दिली गेली नाही आणि शूटिंगचं शेड्युलही... \"कान्स' चित्रपट महोत्सवात \"संघमित्रा'चा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. तेव्हा श्रुती म्हणाली होती, की मी \"संघमित्रा' चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी खूपच उत्सुक आहे. मग, आता मध्येच तिने चित्रपट का सोडला हे कुणालाच ठाऊक नाही. श्रुतीची जागा कोण घेतो, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल.\nघरोघरी पसरावा पेटीच्या जादुई स्वरांचा आनंद\nप्रश्‍न - ‘जादूची पेटी’ या अभिनव कार्यक्रमाची कल्पना कशी सुचली आदित्य - माझे वडील पं. विद्याधर ओक यांनी प्रा. विलास पाटणकरांनी...\nअभिनयाच्या क्षेत्रातील प्रवेश अपघाताने\nपुणे - पोटापाण्यासाठी तुम्ही जे काम करता ती तुमची उपजीविका असते; पण मनापासून एखादे काम केले तर ती जीविका ठरते. माझ्याबाबतीत मी कलाकार म्हणून काम...\n...अन्यथा तुमच्याशिवाय; दानवेंचा सेनेला अप्रत्यक्ष इशारा\nबारामती शहर : आलात तर तुमच्यासह...अन्यथा तुमच्याशिवायही...असा थेट इशाराच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज शिवसेनेचा नामोल्लेख टाळून...\nवयाच्या विशीतच जग जिंकणाऱ्या तरुणाईसाठी मतदान\nमुंबई : देशातील तरुणाईचा सर्वांत प्राधान्यक्रम असलेली बँक अशी ओळख निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवत स्टेट बँक ऑफ इंडियाने 'योनो 20 अंडर 20' या...\n...असा पेटला भर‌ रस्त्यात चालता कंटनेर (व्हिडिओ)\nबोरगाव मंजू (अकोला) : चालत्या कंटेनर वाहनाने भररस्त्यात अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. ही घटना आज राष्ट्रीय महामार्गवरील बोरगाव नजीक घडली....\nउन्हेरे गरम पाण्याच्या कुंडांवर सोई सुविधांचा अभाव\nपाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=4209", "date_download": "2019-01-17T04:50:19Z", "digest": "sha1:FMZKVDMNOG3KH26Z25GRNRS6HVHOVFBI", "length": 8159, "nlines": 78, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nआदिवासी विकासाचे ७४ कोटी गेले परत\nआदिवासींच्या विकासाकरिता आलेला ७४ कोटी रूपयांचा निधी खर्च करता आलेला नाही.\nयवतमाळ : आदिवासींच्या विकासाकरिता आलेला ७४ कोटी रूपयांचा निधी खर्च करता आलेला नाही. अखेर हा निधी आदिवासी विकास विभागाने परत केला आहे. यामध्ये खावटी कर्ज आणि उद्योगाकरिता तरतूद असणार्‍या ‘न्युक्लिअर बजेट’च्या निधीचा समावेश आहे.\nआदिवासी भागात शासनाने १९७८ मध्ये खावटी कर्ज योजना हाती घेतली. यामध्ये ३० टक्के अनुदान तर ७० टक्के रक्कम कर्जस्वरूपात अथवा धान्य स्वरूपात दिली जाते. त्यानुसार दरवर्षी शेतकर्‍यांना खावटी कर्ज दिले जात होते. यामध्ये दारिद्रय रेषेखालील कुटुंब, कोलाम, कातकरी आणि माडिया या आदीम जमातीचा समावेश आहे. तर नंदूरबार, नाशिक, ठाणे, अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींना प्राधान्य देण्यात आले आहे.\n२०१३-१४ मध्ये रोखीने खावटी कर्ज वितरणाचा सुधारित निर्णय घेण्यात आला. मात्र २०१४ मध्ये युती शासनाने कर्ज वाटपाची हमी घेणे टाळले आहे. यामुळे आदिवासी विकास विभागाने शासनाकडून कुठलेही निर्देश नसल्याने २०१४ पासून खावटी कर्ज वाटप बंद केले. तसा उल्लेख ४५ व्या वार्षिक अहवालात करण्यात आला आहे. ‘न्युक्लियर बजेट’च्या बाबतीत असेच झाले आहे.\nआदिवासी बांधवांना उद्योग उभे करता यावे म्हणून ५० टक्के अनुदानावर ही योजना राबविली जात होती. मात्र ही योजना अलीकडे थांबविण्यात आली आहे. बजेट आखताना खावटी कर्ज आणि न्युक्लिअर बजेटमध्ये तरतूद केली जाते. मात्र, खर्च करण्यासंदर्भात आदेश नसल्याने निधी पडून राहतो.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/6716-amir-khan-production-actor-actresses-yet-not-decided-in-mahabharat-movie", "date_download": "2019-01-17T04:20:17Z", "digest": "sha1:MYKPHY6WJUWGH2LQDY4IK7TAGUOOU6BW", "length": 6967, "nlines": 141, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "आमिरच्या ‘महाभारत’मध्ये कोणते कलाकार झळकणार ? - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआमिरच्या ‘महाभारत’मध्ये कोणते कलाकार झळकणार \nजय महाराष्ट्र न्युज, मुंबई\nअभिनेता आमिर खान याच्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत लवकरच एका पौराणिक कथेवर आधारित चित्रपटाची निर्मिती होणार आहे. या चित्रपटाचे तुर्तास नाव ‘महाभारत’ असे असून प्रेक्षकांच्या मनात त्याच्या विषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. यात अनेक बड्या कलाकारांची वर्णी या चित्रपटामध्ये लागणार आहे. कोणकोणते कलाकार कोणत्या भूमिकेत यामध्ये झळकणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.\nपौराणिक कथेवर आधारित या चित्रपटामध्ये काही पात्र निश्चित झाले असून द्रौपदीच्या भूमिकेसाठी बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रीची निवड होण्याची शक्यता आहे. हा चित्रपटदेखील ‘बाहुबली’प्रमाणेच यशस्वी कमाई करेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. आमिरच्या या ड्रीम प्रोजेक्टचा बजेटसुद्धा तितकाच मोठा असणार आहे.\nहा आहे मिस्टर परफेक्शनिस्टचा ‘सिक्रेट सुपरस्टार'\nवाढदिवसानिमित्त आमिरची इन्स्टाग्रामवर एन्ट्री\n#METOO मोहिमेला आमीर खानचा 'असा' पाठिंबा\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nफॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रविक्री, भाजप पदाधिकाऱ्याला अटक\n'वंदे मातरम्'ला विरोध करणाऱ्या MIMच्या 'त्या' नगरसेवकावर आता बलात्काराचा आरोप\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\nकुत्रा त्याच्यावर भुंकला, 'तो' कुत्र्याच्या मालकिणींनाच चावला\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\n'ऑनलाईन स्वर्गप्राप्ती'च्या नादात 15 वर्षीय मुलीची आत्महत्या\nछत्रपती संभाजी महाराजांच्या 339 व्या राज्याभिषेक सोहळ्याला राजकीय नेत्यांची उपस्थिती... https://t.co/sFwVHLHOAw… https://t.co/exTvAAwjTW\n#TikTok #YouTube आणि 15 वर्षीय मुलीची आत्महत्या नेमकं असं काय पाहात असायची या व्हिडिओंमध्ये आत्मा बोलवण्याचा प्रयो… https://t.co/bE7fJXqhz4\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/intex-killer-white-price-p4mfW2.html", "date_download": "2019-01-17T05:02:19Z", "digest": "sha1:OFWQY74GYOSEPL6YEBAOZGW7OXMITGXQ", "length": 16988, "nlines": 453, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "इंटेक्स किलर व्हाईट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nइंटेक्स किलर व्हाईट किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये इंटेक्स किलर व्हाईट किंमत ## आहे.\nइंटेक्स किलर व्हाईट नवीनतम किंमत Sep 26, 2018वर प्राप्त होते\nइंटेक्स किलर व्हाईटस्नॅपडील, फ्लिपकार्ट, होमेशोप१८ उपलब्ध आहे.\nइंटेक्स किलर व्हाईट सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 1,590)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nइंटेक्स किलर व्हाईट दर नियमितपणे बदलते. कृपया इंटेक्स किलर व्हाईट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nइंटेक्स किलर व्हाईट - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 66 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nइंटेक्स किलर व्हाईट - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nइंटेक्स किलर व्हाईट वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 2.4 Inches\nडिस्प्ले कलर 65 K\nरिअर कॅमेरा 1.3 MP\nकॅमेरा फेंटुर्स Video Recording\nएक्सटेंडबले मेमरी microSD, upto 32 GB\nटाळकं तिने 4 hrs (2G)\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने 250 hrs (2G)\nसिम सिझे Mini SIM\nसिम ओप्टिव Dual SIM\nइम्पॉर्टन्ट अँप्स Intex Zone\nड़डिशनल फेंटुर्स Multi Languages\n( 11 पुनरावलोकने )\n( 226 पुनरावलोकने )\n( 70 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\n( 7 पुनरावलोकने )\n( 47 पुनरावलोकने )\n( 706 पुनरावलोकने )\n( 22 पुनरावलोकने )\n( 23 पुनरावलोकने )\n( 18 पुनरावलोकने )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://krishi.maharashtra.gov.in/1147/About-SFAC", "date_download": "2019-01-17T04:53:55Z", "digest": "sha1:AA3BWQSHVIZXBKS7FIDBMPD4OOHBYHQO", "length": 20105, "nlines": 237, "source_domain": "krishi.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "फॉन्ट डाउनलोड डाउनलोड आक्रोबॅट रीडर\nमे २०१४ पासून खतांचे कमाल विक्री किंमत\nरासायनिक खते चाचणी प्रयोगशाळा\nउर्वरित अंश विश्लेषण प्रयोगशाळा\nकिटकनाशके आदेश - १९८६\nखते निय़ंत्रण आदेश - १९८५\nखते नियंत्रण आदेश - १९७३\nबियाणे कायदा - १९६६\nबियाणे अधिनियम - १९६८\nबियाणे आदेश - १९८३\nमहाराष्ट्र कपाशी बियाणे कायदा\nकपाशी बियाणे अधिनियम २०१०\nकृषि पुरस्कार सोहळा २०१४\nपीकांची आकडेवारी (क्षेत्र, उत्पादन, उत्पादकता)\nप्रधानमंत्री पीक विमा योजना\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nपीक कापणी प्रयोग मार्गदर्शिका\nपिक कापणी प्रयोग-मोबाईल ॲप्लीकेशन\nआदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना\nगतिमान पाणलोट विकास कार्यक्रम- सभा\nपाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम\nआदर्शगाव भूषण पुरस्कार २०१७-१८\nमाती आणि जलसंवर्धन - क्षेत्र उपचार\nवळण चराऐवजी जैविक पट्टे\nजैविक बांधासह समपातळी बांध\nखोल सलग समपातळी चर\nडोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे\nजुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती\nशेतक-यांनी तयार केलेल्या मृद संधारण कामांची दुरुस्ती\nमाती आणि जलसंवर्धन - नाला उपचार\nजैविक बांध / फांदी बांध/ ब्रशवुड डॅम\nसिमेंट नाला बांधातील गाळ काढणे\nबोडी दुरुस्ती व नुतनीकरण\nकिटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी\nवापरास बंदी घालण्यात आलेली किटकनाशके\nकरा व करु नका\nउन्नत शेती - समृद्ध शेतकरी\nप्रधानमंत्री किसान संपदा योजना\n२०११-१२ पासून योजनानिहाय प्रगती अहवाल\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nएनएचएम अंतर्गत लाभार्थींची यादी\nहिरवा चारा निर्मिती प्रकल्प- हायड्रोप्रोनिक\nबियाणे लागवड व साहित्य उपअभियान\nमहाराष्ट्र छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ\nएस एफ ए सी योजना\nएस एफ ए सी योजना लाभार्थी यादी\nमहाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांची यादी\nकिसान एस एम एस\nकेंद्र शासनाद्वारे विकसीत ई-गव्हर्नन्स प्रकल्प\nतुम्ही आता येथे आहात :\nमहाराष्ट्र छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ\nकृषि क्षेत्रामध्ये असलेली क्षमता पाहता रोजगार निर्मितीतून दारिद्रय निर्मूलन करणे शक्य होऊ शकेल यास्तव या क्षेत्राच्या क्षमतेचा विचार करता संस्थात्मक बांधणी व खाजगी क्षेत्राशी समन्वय साधून व्यापारक्षम शेतीची वृध्दी साधने आवश्यक असल्याने शेतक-यांचे सबळीकरण करण्यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवरच महाराष्ट्र राज्यात देखील शासन निर्णय क्रमांक एस एफ ए सी २००३/सीआर-९१/१४-ए, दिनांक १६ मार्च २००५ अन्वये “महाराष्ट्र राज्य छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघाची” (Maharashtra State Small Farmers Agri-Business Consortium, SFAC) स्थपाना करण्यात आलेली आहे. या कृषि व्यापार संघाची नोंदणी ही संस्था नोंदणी अधिनियम,१८६० (Society’sRegistrationAct,1860) मधील तरतूदी नूसार दिनांक ३१ मार्च,२००५ रोजी करण्यात आलेली आहे.\nराज्यात अपेक्षित कृषि औद्योगिक विकास साधण्यासाठी पर्यावरणीय शाश्वत विकास, आर्थिक कार्यक्षमता आणि सामाजिक समानता या तत्वार आधारित महाराष्ट्र राज्य छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघाची स्थापना करण्यात आलेली आहे.\nमहाराष्ट्र राज्य छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघाची उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत.\n२.१. छोटया शेतक-यांची (अल्प व अत्यल्प भूधारक) शेती व्यापारक्षम करण्यासाठी सर्व बाबींचा विचार करुन शासनास योग्य तो धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शिफारस करणे. तसेच शासनाचे इतर विभाग व संस्था इ.मार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेऊन त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणेबाबत शिफारस करणे.केंद्र व राज्य शासनाने व्यापारक्षम शेतीशी निगडित कोणत्याहि योजना राज्य शासनाच्या यंत्रणेमार्फत राबविणे.\n२.२\tछोटया शेतक-यांच्या शेतीचा व्यापारक्षम दृष्टीने विकास करण्यासाठी आवश्यक असलेली इतर कोणतीही योजना राबविण उदा. व्हेंचर कॅपिटल ची स्थापना करणे, नवीन तंत्रज्ञान (उदा.कोरडवाहू शेती, कृषि प्रक्रिया, पणन व प्रमाणिकरण)विकसित करणे इत्यादी.\n२.३\tबँकेच्या सहकार्याने कृषि उदयोग स्थापन करण्यास मदत करणे.\n२.४ कृषि उदयोग प्रकल्पामध्ये खाजगी गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देऊन उत्पादकास उत्पादन विक्रीची हमी देणे, त्याद्वारे ग्रामीण उत्पन्न व रोजगार वाढविणे.\n२.५ कृषि उद्योग प्रकल्पाद्वारे कच्चा मालाचे उत्पादन व त्यावरील प्रक्रिया ही साखळी मजबूत करणे.\n२.६ शेतकरी उत्पादक गट, कृषि पदवीधर यांचा या योजनेत सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.\n२.७ प्रकल्प स्थापन करण्याच्या हेतूने कृषि उदयोजकांसाठी प्रशिक्षण व भेटी आयोजित करणे.\nमहाराष्ट्र राज्य छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघाची रचना-\nकृषि व्यापार संघाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पुढील प्रमाणे संघाची रचना करण्यात आलेली आहे. मा.अपर मुख्य सचिव, कृषि व पणन विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई हे महाराष्ट्र राज्य छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघाचे अध्यक्ष आहेत. या कृषि व्यापार संघाच्या सर्व सदस्यांची माहिती पुढील प्रमाणे\nसह-सचिव, अन्न प्रक्रिया उद्योग विभाग, नवी दिल्ली - सदस्य\nसचिव, उद्योग, महाराष्ट्र राज्य, मुंबई - सदस्य\nसचिव, सहकार व वस्त्रोद्योग विभाग(पणन) मंत्रालय, मुंबई - सदस्य\nविकास आयुक्त (उद्योग) उद्योग संचालनालय - सदस्य\nकुलगुरु , चार कृषि विद्योपीठाचे किंवा त्यांचे प्रतिनिधी - सदस्य\nआयुक्त, कृषि, महाराष्ट्र राज्य, पुणे - सदस्य\nमुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - सदस्य\nव्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र कृषि औद्योगिक विकास महामंडळ - सदस्य\nव्यवस्थापकीय संचालक,पणन मंडळ,महाराष्ट्र राज्य,पुणे - सदस्य\nसरव्यवस्थापक,नाबार्ड बँक किंवा त्यांचे प्रतिनिधी - सदस्य\nसंचालक,अपेडा,नवी दिल्ली किंवा त्यांचे प्रतिनिधी - सदस्य\nसंचालक, राष्ट्रीय बागबानी मंडळ,गुरगांव किंवा त्यांचे प्रतिनिधी - सदस्य\nव्यवस्थापक,एक्झिम बँक,मुंबई - सदस्य\nकृषि व्यापाराशी निगडीत २ प्रगतशील शेतकरी - सदस्य\nअन्न प्रक्रिया उद्योगाचा प्रतिनिधी - सदस्य\nनवी दिल्ली येथील छोटया शेतक-यांच्या कृषक संघाचा प्रतिनिधी - सदस्य\nसंचालक, फलोत्पादन, महाराष्ट्र राज्य, पुणे - सदस्य\nव्यवस्थापकीय संचालक - सदस्य सचिव\nकेंद्रीय कृषी व्यापार संघ :\nराज्य कृषी व्यापार संघ :\nव्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ, कृषिभवन, पहिला मजला, के. बी. जोशी मार्ग, शिवाजीनगर, पुणे - ४११ ००५ दूरध्वनी व फॅक्स क्रमांक - ०२०-२५५५३३४३० Email: mdsfacmh@yahoo.co.in\nएस एफ ए सी योजना\nशासकीय / राष्ट्रीय कार्यक्रम\n© कृषी विभाग महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_566.html", "date_download": "2019-01-17T04:18:25Z", "digest": "sha1:A2WS3VX6NEDKFFXE7IZX4G3RX7MS3U46", "length": 7899, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "परिवर्तन घोटाळाप्रकरणी संचालक अर्जुन होके गजाआड; माजलगावात केली परिवर्तन घोटाळाप्रकरणी संचालक अर्जुन होके गजाआड; माजलगावात केली अटक | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nपरिवर्तन घोटाळाप्रकरणी संचालक अर्जुन होके गजाआड; माजलगावात केली परिवर्तन घोटाळाप्रकरणी संचालक अर्जुन होके गजाआड; माजलगावात केली अटक\nमाजलगाव (प्रतिनिधी)- ठेवीदाराच्या कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी परिवर्तन मल्टीस्टेट चे उपाध्यक्ष अर्जुन मनोहर होके यास शनिवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने त्यांच्या शेतातून अटक केली. माजलगाव येथील परिवर्तन मल्टी स्टेट या संस्थेतील ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी काही महिन्यापूर्वी जिल्ह्यात विविध ठिकाणी चेअरमन विजया झेंडे यांच्यासह ३६ जनावर गुन्हे दाखल आहेत. यातील तीन आरोपींना यापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे.\nतर आलं झेंडे सह उर्वरित संचालक फरार असल्याने बीड आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस त्यांचा शोध घेत होते. पोलीस निरीक्षक प्रशांत शिंदे यांना शनिवारी परिवर्तन च्या उपाध्यक्ष अर्जुन होके हा शेतात लपून बसला असल्याची माहिती मिळाली त्यावरून दुपारी तिथे छापा टाकला व अटक केली. या पथकात भाऊसाहेब चव्हाण, संजय पवार, ननावरे यांचा समावेश होता. दरम्यान चेअरमन विजय अलझेंडे यास अटक करण्यात यावी अशी मागणी ठेवीदारांमध्ये होत आहे\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.aksharnama.com/client/author_articles/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA", "date_download": "2019-01-17T05:15:43Z", "digest": "sha1:H35ZQYI6YVKRM6CKUATBDXDG5I2ELQRD", "length": 38911, "nlines": 285, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अक्षरनामा : लेख", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nवाचलीच पाहिजेत अशी २५ पुस्तकं\nवाचण्यासारखी खूप पुस्तकं असतात. अभिजात, सर्वश्रेष्ठ, सर्वोत्तम पुस्तकांच्या याद्या, साहित्याच्या वाङ्मय प्रकारानुसार त्यातील उत्कृष्ठ पुस्तकांच्या पुष्कळ याद्या यापूर्वी मराठीमध्ये केल्या गेल्या आहेत. यापुढेही केल्या जातील. ही तशाच याद्यांपैकी एक छोटीशी यादी. प्रत्येक मराठी माणसानं वाचलीच पाहिजेत अशा पुस्तकांची ही यादी.......\nसोमनाथ चटर्जी : भारतीय राजकारणात, कम्युनिस्ट पक्षात आणि वैयक्तिक जीवनात तत्त्वनिष्ठेची जपणूक करणारा नेता\nजर-तरची चर्चा आता करून काही उपयोग नाही, ही गोष्ट जशी खरी आहे, तशीच ही गोष्टही तितकीच खरी आहे की, इंटरनेटवर उदंड माहिती असलेल्या भारतीय वंशाचे नोबेल विजेते लेखक व्ही. एस. नायपॉल यांच्यावर लंबेचौडे लेख लिहून आपलं ‘शहाणपण’ सिद्ध करण्यापेक्षा सोमनाथबाबूंचं मोठेपण, त्यांची तत्त्वनिष्ठा यांची बूज राखणं, ही आजच्या घडीला भारतीय लोकशाहीसाठी नितांत निकडीची गोष्ट आहे\nसाहित्य महामंडळ ‘हिता’ची प्रायव्हेट लिमिटेड\nश्रेष्ठ साहित्यिकाची निवड बिनविरोध पद्धतीनं करण्याचा पर्याय आहे. त्याचा वापर न करता केवळ त्याचं भांडवल करून केवळ स्वत:च्या ‘हिताची प्रायव्हेट लिमिटेड’ स्थापन करण्याचा महामंडळाचा हा उद्योग हाणून पाडण्याची नितांत निकडीची गरज आहे. कारण महामंडळाचा हा निर्णय अस्तित्वात आला तर त्यातून मराठी साहित्याचं काहीएक भलं होणार नाही.......\n“कुठलाही महाराज हा चांगला मनोविश्लेषक असतो. तो मोठमोठ्या मानसशास्त्रज्ञांनाही मागे टाकतो.” – भय्यू महाराज\nकाल इंदूरमध्ये भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. राजकीय वर्तुळात चांगली उठबस असलेले, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या पक्षांत बऱ्यापैकी प्रस्थ असलेले भय्यू महाराज हे अलीकडच्या काळातलं बहुधा एकमेव उदाहरण असावं. त्यांच्या दुर्दैवी निधनाच्या निमित्तानं त्यांच्या तब्बल बारा वर्षांपूर्वी घेतलेल्या मुलाखतीचं हे पुनर्प्रकाशन.......\nरामचंद्र गुहा यांची मराठीतली पहिलीवहिली आणि (बहुधा) एकमेव मुलाखत\nपहिली गोष्ट म्हणजे नेहरू-पटेल यांच्याविषयीचे गैरसमज दूर झाले. दे आर नॉट ड्रायव्हर्स, दे आर टीम वर्कर्स. दुसरे म्हणजे भाषिक सौहार्द हा भारताच्या एकीकरणात फारच महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे, हे लक्षात आलं. आय थिंग दॅट वॉज अनदर ग्रेट रिव्होल्यूशन. त्यानंतर भारतीय लोकशाहीचा प्रवास कसा झाला ते नेमकेपणानं समजून घेता आलं. त्यानंतर आणीबाणीविषयीचे गैरसमज दूर झाले.......\n‘जीव घाबरा करणारे’ मराठी भाषक लोक आणि त्यांचं भाषिक कम बौद्धिक पांडित्य(प्र)दर्शन\nऔदार्य आणि सहिष्णुतेविषयी मराठी माणूस खूप काही बोलतो, पण स्वत:च्या अंगलट येऊ लागलं की, तो चिडतो. पण यांचं तसं नाही. त्यांचा मतभेदांवर खरोखरच प्रामाणिक विश्वास आहे. आपल्यापेक्षा भिन्न भूमिकांविषयी त्यांना मनापासून आस्था आहे. म्हणून ते मतभेदांचं मनापासून स्वागत करू शकतात, कौतुक करू शकतात आणि अधिकात अधिक मतभेद दाखवणाऱ्याला प्रेमळ उत्तेजन देऊ शकतात.......\nआत्ममग्न सुमारांच्या धाडसी फौजा\nपरिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की, त्याच्यापुढे विचारवंतांपासून सामान्यजनांपर्यंत सारेच हतबल झाले आहेत. त्यामुळे जागतिकीकरणानं मराठी साहित्यात काय उलथापालथ केलीय, याचं खरंखुरं उत्तर द्यायचं झालं तर ते असं देता येईल की, आव्हान न पेलता येणाऱ्या, मुळात बौद्धिक आव्हानांचा तिटकाराच असलेल्या ‘आत्ममग्न सुमारांच्या धाडसी फौजा’ मराठी साहित्यात निर्माण झाल्या आहेत.......\nकादंबरीचे अक्षांश-रेखांश पणाला लावणारा कादंबरीकार\nया पुस्तकानंतर तरी मराठी वाचक आणि समीक्षक मराठी कादंबरीचे अक्षांश-रेखांश धसाला लावणाऱ्या श्याम मनोहरांकडे जरा सहृदयतेनं पाहतील, अशी आशा करायला हरकत नाही. आता प्रश्न एवढाच आहे की, मनोहर यांचं हे नवं पुस्तक वाचून मराठी समीक्षक त्यांच्या कादंबऱ्यांना नव्यानं भिडण्याचं धाडस करतील की नाही जे करतील, त्यांना हे लक्षात ठेवावं लागेल की, जुन्या हत्यारांनी नव्या लढाया लढता येत नाहीत, जिंकता तर अजिबातच येत नाहीत.......\n‘तारतम्य’कार डॉ. अरुण टिकेकर\nस्वातंत्र्यानंतर अवघ्या दोनेक दशकांतच महाराष्ट्राची वैचारिक आघाडीवर आणि सर्व क्षेत्रांत पिछेहाट का होते आहे, याची साधार मांडणी टिकेकर यांनी ‘तारतम्य’, ‘सारांश’ आणि ‘कालमीमांसा’मधून केली. हे करतानाच त्यांनी आधीच्या संकल्पनांचीही पुनर्मांडणी केली. पण त्याकडे अजून कुणाचंच लक्ष गेलेलं नाही. या सर्व पुस्तकांतून टिकेकरांनी काय सांगितलं ... तर ‘तारतम्यपूर्ण विचार’ म्हणजे काय, तो कसा करायचा असतो..........\nमाहिती-तंत्रज्ञान : स्वार्थी, मतलबी, लबाड आणि धूर्त लोकांचं नवं शस्त्र\nबहुतांश माणसांना स्वत:ची काही मतं नसतात. मग ती निरक्षर असतो किंवा साक्षर. सर्वच साक्षर लोक सुशिक्षित असतात, आणि सर्वच सुशिक्षित लोकांना स्वत:ची मतं असतात, असा आपला समज असतो. पण वस्तुस्थिती तशी नसते. बहुतांश सुशिक्षितांनाही स्वत:ची मतं नसतात. कुठलंही यंत्र त्याला दिलेल्या ऑर्डरप्रमाणे चालायचं असेल तर त्यात ऑईल घालावं लागतं, तशी कुठलंच मत नसलेल्या बहुतांश माणसांमध्ये इतरांकडून मतं पंप केली जातात.......\nभारतीय मध्यमवर्गाचे हे असे ‘हसे’ का झाले\nसमाजाचे सर्व क्षेत्रांतले, थरांतले सर्व प्रकारचे नेतृत्व प्रामुख्याने मध्यमवर्गच करत असतो. मध्यमवर्गावरच त्या त्या देशाचा विकास, वाढ आणि उत्कर्ष अवलंबून असतो. समाजाचे, राज्यकर्त्यांचे आणि पर्यायाने देशाचे सारथ्य मध्यमवर्गच करत असतो. लॉरेन्स जेम्स यांनी जे ब्रिटिश मध्यमवर्गाविषयी म्हटले आहे, तसे १९व्या शतकातल्या भारतीय मध्यमवर्गाविषयी नक्की म्हणता येईल, पण आजच्या भारतीय मध्यमवर्गाविषयी म्हणता येईल का\n‘श्यामची आई’ - गेली ८० वर्षे मराठी जनमानस प्रभावित करणारे पुस्तक\nसाने गुरुजींच्या आई यशोदाबाई यांच्या स्मृतिशताब्दी वर्षाची सांगता काल, २ नोव्हेंबर रोजी झाली. साने गुरुजींनी आपल्या या आईच्या स्मृती ‘श्यामची आई’ या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केल्या आहेत. प्रसिद्ध कादंबरीकार डॉ. भालचंद्र नेमाडे म्हणतात – गेल्या शंभर वर्षांत असे पुस्तक झाले नाही… मराठी जनमानसावरील ‘श्यामची आई’ या पुस्तकाइतका दुसऱ्या कुठल्याही पुस्तकाचा प्रभाव नाही.......\nतो दिवस, ती ‘ग्रेट भेट’ आणि निळूभाऊ फुले\nआज निळूभाऊ फुले यांचा आठवा स्मृतिदिन. १३ जुलै २००९ रोजी त्यांंचं पुण्यात निधन झालं. निळूभाऊंच्या साधेपणाचे, निगर्वीपणाचे अनेक किस्से सांगितले, लिहिले गेले आहेत. त्यांच्या चित्रपटांमधील खलनायकी भूमिकांबद्दलही भरपूर लिहिलं, बोललं गेलं आहे. निळूभाऊंच्या त्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा हा एक अनुभव.......\nभारत खरोखरच का अस्तित्वात आहे\n‘इंडिया आफ्टर गांधी’ हे रामचंद्र गुहांचं इंग्रजी पुस्तक २००७ साली प्रकाशित झालं. जगातल्या सर्वांत मोठ्या लोकशाही राष्ट्राचा इतिहास सांगणाऱ्या या पु्स्तकाची नुकतीच दहावी आवृत्ती प्रकाशित झालीय. स्वतंत्र भारत नावाच्या लोकशाही देशाचा हा १९४७ ते २००७ या साठ वर्षाचा इतिहास आहे. वस्तुनिष्ठ इतिहासलेखनाशी प्रामाणिक असणं आणि कुठलाही पूर्वग्रह नसणं, ही या पुस्तकाची सर्वांत मोठी आणि जमेची बाजू आहे.......\nविवेकवाद हीच खरी नैतिकता\nज्यांना स्वत:ला आरशात पाहायचं असेल आणि आपल्या आजूबाजूंच्या चारजणांना आरसा दाखवावासा वाटत असेल, त्यांनी ‘आजचा सुधारक’सारखी जड मासिकं प्रयत्नपूर्वक वाचायला हवीत. हे मासिक वाचताना झोप येते, असा एक आरोप काही वाचनदुष्ट लोक करतात; पण आता तर सर्वांचीच झोप हराम होण्याच्या मार्गावर आहे. अशा वेळी ‘आजचा सुधारक’ खडबडून जागं करण्याचंही काम करू शकतो. .......\nनाही निर्मळ जीवन, काय करील (भाषेचा) साबण\n‘आपण केवळ मराठी भाषेचा अभिमान बाळगतो, कारण अभिमान बाळगण्यासाठी काही करावं लागत नाही’ असं माधुरी पुरंदरे नुकत्याच एका कार्यक्रमात म्हणाल्या होत्या. कुठलीही भाषा केवळ तिच्याबद्दल हळहळं-हुळंहुळं होऊन उमाळे-उसासे काढल्याने जगत, तगत नसते. आम्ही फक्त मराठी भाषेच्या भवितव्याच्या नावाने गळा काढणार आणि भाषिक प्रेमाच्या नावाखाली इंग्रजी माध्यमाच्या शाळा, टीव्ही यांच्यावर खापर फोडत राहणार\nनरेंद्र मोदींनी देशाची सूत्रे हातात घेतली त्याला २७ मे रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. वाजपेयी काही प्रमाणातच संघाचा लिफाफा होते, मोदी मात्र पूर्णांशाने लिफाफा आहेत. कुठल्याच लिफाफ्याला आपल्या आत काय ठेवले आहे याच्याशी देणेघेणे नसते. त्याची निवड त्याला करता येत नाही. लिफाफ्याला त्याच्याशी काही मतलबही नसतो. त्याला फक्त त्याच्या असण्याशीच मतलब असतो. .......\nमराठीमध्ये बहुतांश वेळा ‘वाचन-संस्कृती’ हा शब्द ‘वाचन’ या शब्दाचा समानार्थी वा पर्यायी शब्द म्हणूनच वापरला जातो. मोठ्या प्रमाणात वाचन करणाऱ्या समाजामध्ये ‘वाचन-संस्कृती’ असेलच असे नाही. केवळ वाचनातून वाचक-समाज निर्माण होऊ शकतो आणि तो वाचन-संस्कृतीशिवायही अस्तित्वात असू शकतो. पण ‘वाचन-संस्कृती’ या संकल्पनेचाही पुरेशा गांभीर्याने विचार केलेला नसल्याने तिच्या व्याख्या मराठीमध्ये दिसत नाहीत........\nडॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाची ‘दौलतजादा’\nकधीकाळी शरद पवारांनी ‘रमणा’ भरवून महाराष्ट्रातल्या काही साहित्यिकांना उपकृत केले होते. तेव्हापासून अनेक छोटे-मोठे राजकारणी, स्वयंघोषित पुढारी आणि काही साहित्यप्रेमी आपली आई, वडील, भाऊ, बहीण, असा कुणाच्या ना कुणाच्या नावे पुरस्कार सुरू करून दोन-चार हजारापासून लाखभर रुपयांपर्यंत पुरस्कारनामक खिरापत वाटत असतात. डी.वाय.पाटील यांचा कवितासंग्रहही त्या ‘रमण्या’चा किंवा ‘खिरापती’चाच नवा प्रकार आहे........\nभारतीय मध्यमवर्गाचे हे असे का होते आहे\nभारत हे बहुभाषिक, बहुधर्मीय राष्ट्र असले, तरी ते संसदीय लोकशाही या एकात्म शासनप्रणालीखाली एकवटले आहे आणि ही संसदीय लोकशाही टिकवायची असेल, तर सरकारचे उत्तरदायित्व, न्यायपालिकेचे पावित्र्य आणि मध्यमवर्गाचा जबाबदारपणा अबाधित राहायला हवा; पण सध्या काय दिसते आहे देशाचा पंतप्रधान एखाद्या संवेदनाहीन मध्यमवर्गीय माणसासारखा वागतो आहे; मध्यमवर्ग मुका, बहिरा आणि आंधळ्या माणसारखा अभिनय करतो आहे........\nविनय हर्डीकर - मराठीतले जॉर्ज ऑर्वेल\nगेली काही वर्षे हर्डीकर ‘मला कुणी मराठीतला जॉर्ज ऑर्वेल म्हटलं तर आवडेल’ असे जाहीरपणे बोलून दाखवत आहेत. त्यांचा हा दावा कुणी खोडून काढायचा प्रयत्न केला नसला, तरी त्यावर कुणी शिक्कामोर्तबही केलेले नाही. हर्डीकरांचे लेखन पेलवण्याजोगे समीक्षक मराठीत आहेत का, हाही प्रश्नच असल्यामुळे तसे होणे साहजिकच म्हणावे लागेल. जॉर्ज ऑर्वेल आणि विनय हर्डीकर यांच्यात ‘राजकीय बांधिलकी मानून लेखन करणे’ हे अतिशय लक्षणीय साम्य आहे........\nदेशात नरेंद्र (मोदी) आणि महाराष्ट्रात देवेंद्र (फडणवीस)\nदोन-अडीच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये जे अभूतपूर्व यश मिळवले, तशाच प्रकारचे यश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये मिळवले आहे. फडणवीसांच्या या जवळपास एकहाती विजयाचा शिल्पकार आहे, महाराष्ट्रीय नवमध्यमवर्ग त्यामुळे या वर्गातील बदलांची नोंद घेणं गरजेचं आहे........\nगांधी : नाकारता येतो, धिक्कारताही येतो, पण तरीही आडवा येतोच\nगांधींना नाकारता येतं, धिक्कारताही येतं, पण तरीही सन्मार्गाचा, चांगुलपणाचा, माणुसकीचा, उदात्तेचा, नि:स्वार्थतेचा, स्वावलंबनाचा, शारीरिक कष्टांचा, शांतीचा, सुख-समृद्धीचा, ऐशोषारामाचा, भ्रष्टाचाराचा, अन्याय-अत्याचाराचा, नीतीमत्तेचा, लोकशाहीचा, स्वातंत्र्याचा, देशभक्तीचा, परमत सहिष्णुतेचा विषय आला की, गांधी आडवे येतात. मार्ग दाखवतात. भलेही मग आपण त्यांच्या सोबत असू नसू, त्यांचे समर्थक असू नसू. .......\nखरंच का शरद पवार पद्मविभूषण पुरस्कारासाठी १०० टक्के पात्र नाहीत\nपवार पदमविभूषण पुरस्कारासाठी नक्कीच पात्र आहेत, किंबहुना त्याचे हक्कदारच आहे. पुढील महिन्यात पवारांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण होतील. आजघडीलाच काय पण आजवर कोणत्याही महाराष्ट्रातील राजकारण्याला आपल्या संसदीय कारकिर्दीचा सुवर्णमहोत्सव पाहता आलेला नाही. आपण मनाचा जरा उमेदपणा दाखवायला हवा आणि आपल्या ‘नावडत्या’ माणसाच्या योग्य पात्रतेबाबत खिळाडूपणा दाखवायला हवा........\nभिजायचं कसं हे ज्याला कळतं, रुजायचं कसं हे त्यालाच कळतं\nपरवाच कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा पहिला स्मृतिदिन साजरा झाला. त्यानिमित्ताने त्यांचा मुलगा, अजित पाडगावकर यांनी संपादित केलेला ‘पाऊसगाणी’ हा संग्रह प्रकाशित झाला. १९५० ते २०१५ या या पासष्ट वर्षांत पाडगावकरांनी पावसाविषयी लिहिलेल्या कवितांचा हा संग्रह आहे. या संग्रहात पावसाची वेगवेगळी रूपं टिपणाऱ्या तब्बल ८५ कविता आहेत. या संग्रहाला ज्येष्ठ ललितलेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी छोटीशी पण मार्मिक प्रस्त.......\nकिती हळूहळू साचतोय हा काळोख अर्थात मोदी, सर्वोच्च न्यायालय आणि मध्यमवर्ग\nसरकारचे उत्तरदायित्व, न्यायपालिकेचे पावित्र्य आणि मध्यमवर्गाचा जबाबदारपणा अबाधित राहायला हवा; पण सध्या काय दिसते आहे देशाचा पंतप्रधान एखाद्या संवेदनाहीन मध्यमवर्गीय माणसासारखा वागतो आहे; मध्यमवर्ग मुका, बहिरा आणि आंधळ्या माणसारखा अभिनय करतो आहे आणि सर्वोच्च न्यायालय कायदे करण्याचे, सक्ती करण्याचे सरकारी काम करते आहे. किती हळूहळू साचत चाललाय काळोख… आपण जागे होणार की त्याआधी, एवढाच काय तो प्रश्न आहे देशाचा पंतप्रधान एखाद्या संवेदनाहीन मध्यमवर्गीय माणसासारखा वागतो आहे; मध्यमवर्ग मुका, बहिरा आणि आंधळ्या माणसारखा अभिनय करतो आहे आणि सर्वोच्च न्यायालय कायदे करण्याचे, सक्ती करण्याचे सरकारी काम करते आहे. किती हळूहळू साचत चाललाय काळोख… आपण जागे होणार की त्याआधी, एवढाच काय तो प्रश्न आहे\nबाळासाहेब (ठाकरे) गेले त्या वेळची गोष्ट\nशिवसेनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांचं १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईत निधन झालं. आज त्यांचा चौथा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने बाळासाहेब गेले तेव्हा मुंबईभर कसं वातावरण होतं, याचा एक पत्रकार या नात्यानं घेतलेला तेव्हाचा अनुभव..........\nसंजय पवार : ‘भारतीय समाज टोकाच्या उजव्या विचारसरणीकडे जाऊ शकत नाही’\nनाटककार, चित्रकार, मुखपृष्ठकार, जाहिरात लेखक, कवी, पटकथा-संवादलेखक, स्तंभलेखक अशा विविध क्षेत्रांमध्ये मुशाफिरी करणारे आणि तितक्याच हिरीरीने सामाजिक चळवळींमध्येही सक्रिय असलेले संजय पवार त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे महाराष्ट्रभर ओळखले जातात. त्यांच्याशी मारलेल्या गप्पांचा हा संपादित अंश..........\nकादंबरीचे अक्षांश-रेखांश पणाला लावणारा कादंबरीकार\nश्याम मनोहर यांच्याविषयी मराठी वाचक आणि समीक्षक यांच्याकडून बहुतांश वेळा गल्लत, गफलत, गहजब होतो. पण त्याबाबत मनोहरांना फारशी फिकीर नाही. त्यांना ‘मी कोण आहे’ आणि ‘सामाजिक सभ्यता’ या दोन्ही प्रश्नांना समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोक कसे भिडतात, हे पडताळून घ्यायचं असतं. या दोन्ही प्रश्नांशी त्यांनी घेतलेली झोंबी ते त्यांच्या कादंबऱ्यांमधून मांडतात. कारण त्यांच्या दृष्टीनं, फिक्शन हीही एक ज्ञानशाखाच आहे. .......\nडॉ. कुमार सप्तर्षी यांनी २१ ऑगस्ट २०१६ रोजी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. एकेकाळी महाराष्ट्रातील तरुणांचा हिरो असणाऱ्या सप्तर्षींभोवती आजही तरुणांचा गराडा असतो. कुठल्याही तरुणाशी त्यांची पहिल्या पाच मिनिटांत मैत्री होते. कुठल्याही तरुणाला त्यांचं बोलणं ऐकत राहावंसं वाटतं. सामाजिक कार्यकर्ता आणि संपादक म्हणून सप्तर्षींनी ‘करेक्टिव्ह फॅक्टर’ म्हणून भूमिका निभावली आहे. .......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://umatlemani.blogspot.com/2015/10/blog-post.html", "date_download": "2019-01-17T04:24:40Z", "digest": "sha1:V6WZOAEX2PSH6GKBZW6JAW4PKA6BSRS7", "length": 10966, "nlines": 170, "source_domain": "umatlemani.blogspot.com", "title": "उमटले मनी … : 'चिऊताई ' पुन्हा कशी रे आणशील ?", "raw_content": "\nपाहुनि या लोचनी ऐकुनि नाना ध्वनी, तरंग उठले अंगावरी त्या मुग्ध स्पर्शातुनी, गंधित होते सारे फुलता ती रातराणी, चांदण्या राती भेटता दो मधूर एका क्षणी, कधी ओठांवरी हासू कधी नयनी पाणी, स्मरता अताशा पुनर्जन्मल्या आठवणी, कधी रेखाटल्या रेषा कधी शब्दरुपातुनी, साकारले चित्र जे अनुभवले या कवीमनी, जे न देखिले कधी स्वप्नी, ते भाव सारे आज उमटले मनी …\n'चिऊताई ' पुन्हा कशी रे आणशील \nत्या दिवशी बाळाला \" चिऊ ये ,काऊ ये \"म्हणत एकेक घास भरवताना एका आजीला पहिले आणि मला माझे बालपण आठवले. मी बराच वेळ गम्मत म्हणून तिथेच उभी राहिली. पण पूर्वीसारखी एकही चिमणी तिथे आली नाही किंवा साधी दृष्टीसही पडली नाही . तेव्हा मनात सहज विचार डोकावून गेला \" अरेच्चा कुठे गेल्या असतील चिमण्या \". खरेच आज जर निरीक्षण केले तर चिमणी हा अगदी सामान्य पक्षी आज अतिशय दुर्मिळ होऊ लागला आहे हे कटू सत्य सहज जाणवेल. याबाबत थोडा शोध घेतला आणि त्याचे कारण समोर आले आणि आश्चर्याचा धक्काच बसला.\nकारण, याचे कारण होते …. आम्ही _ मानव म्हणून म्हणवणारे आपण सर्वच, भ्रमणध्वनीसाठी पसरलेले अणुकिरणोत्सर्जीत तारांचे महाकाय अदृश्य जाळे ,सिमेंटचे वाढते जंगल , विविध प्रकारच्या प्रदुषणासोबत दिवसेंदिवस वाढणारा इतस्ततः विखुरलेला कचरा…. आणि अशा वेळी आपल्याच जातीतील कावळेही शत्रू होतात.\nहे असे काही आपल्यास जेव्हा समजते तेव्हा नकळत मन गहिवरते,स्वतःवर राग येतो, काही अंशी पश्चाताप होतो आणि मग जाणवते दुःखावेगाने आकांत करत आपली व्यथा सांगणारी चिमणी… तिची कहाणी …\nसैरावैरा धावते इथे तिथे\nशत्रू जणू विखुरलेले जिथे तिथे\nजाऊ कुठे मी थांबू कुठे\nगुदमरत्या जीवास देऊ आसरा कुठे\nदूर गावी होता निसर्ग जीवनाचा\nतिथे पिल्लांसवे संसार सुखाचा\nउंच आभाळी मुक्त आम्ही राजा -राणी\nसांजवाटेला पिल्लांसाठी आणू दाणा पाणी\nदिवसांमागून दिवस असेच जात गेले\nसुखाच्या वाटेवर एकदा दुःख चालून आले\nउजाडणारा नवा दिवस क्रांती घेऊन आला\nजगाचा पसारा महाजालासंगे वाढतच गेला\nअजाण पाखरं आम्ही, शोधत होतो गतकाळ हरवलेला\nअणूकिरणांच्या विषतारांत एकदा चिमणा जीवच कोमेजला\nबावरलेली चिमणी मी, पिल्लांसंगे दूर उडून इथे आली\nपण याही शहरात माझी तीच दैना झाली\nकुठे शोधू मी आसरा\nकोठून रोज नवा चारा\nहरवली कापसाची मऊ दुलई\nशोधत फिरते दिशा दाही\nजीव जातो रे गोठून\nआज तोही शत्रू झाला\nदिवसांमागून दिवस असेच जातील\nनवे बाळ 'चिमणपाखरे' गोष्टीतच पाहील\nमाणसा, माणूस म्हणून तू खूप मोठा रे होशील\nपण बालपणीची 'चिऊताई ' पुन्हा कशी आणशील \nआज शून्य-मुल्य मी ,उद्या दुर्मिळ होईन\nमाझ्या साठी मग कधीतरी लाखही मोजशील\nआपणच जवाबदार आहोत चिऊताई ला नाहीसे करण्याबाबत ...\nमी रुपाली संदीप ठोंबरे...मुंबईची मुलगी . अक्षरे ,कल्पना ,शब्द ,रंग यांच्या सहवासात सतत रममाण होणारी...जीवन खूप सुंदर आहे असे मनोमन मानणारी ... आणि म्हणूनच या जीवनाचा प्रत्येक क्षण यथेच्छ अनुभवा , आनंदाने जगा असे प्रत्येकालाच अगदी आवर्जून सांगणारी...एक तुमचीच मैत्रीण अक्षरकल्पनांची.\nआज शोभतेया दारी लावून पिवळी हळदी ...\n\"आठवण\".....हरवते मी तुझ्या सहवासात \nमीही बाबा आहे माझे राणी ….\nमाझे प्रथम चित्रप्रदर्शन... एक अविस्मरणीय अनुभव\n१ लक्ष... एक फार मोठी संख्या\nलग्नशुभेच्छा … दादा आणि वाहिनीसाठी \nआजची पहाट एक नवीनच आणि एक सुंदर अनुभव घेऊन माझ्या जीवनात आली. कारण आज पहाटे ४ वाजताच मला उगवत्या सूर्याचे दर्शन घडले आणि तेही अगदी जवळून......\n\"कृती नष्ट करी भीती \"\n'चिऊताई ' पुन्हा कशी रे आणशील \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_465.html", "date_download": "2019-01-17T05:36:47Z", "digest": "sha1:OLZDADMP222AHRKCZS4RBLO2U36UKC3N", "length": 13541, "nlines": 100, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "संगमनेरची विकासकामांतून वैभवशाली शहराकडे वाटचाल : आ.थोरात | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nसंगमनेरची विकासकामांतून वैभवशाली शहराकडे वाटचाल : आ.थोरात\nसंगमनेरच्या सांस्कृतिक व सुरक्षित वातावरणामुळे शहराची झपाट्याने वाढ होत आहे. शहरात पाण्याची मुबलक सुविधेसह सातत्याने राबविलेल्या विकासाच्या योजनांमुळे शहरात प्रगतीशील ठरले आहे. नगरपालिकेने विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेवून गुणवत्ता सिध्द केली असून संगमनेर हे स्वच्छ, गार्डन व वैभवशाली शहर होत असल्याचे गौरवोद्गार मा.महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.\nसंगमनेर शहरातील प्रभाग क्र. 1 ते 14 मधील प्रभागांत रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण, क्रॉक्रेटीकरण तसेच बंदिस्त भूमीगत गटारे यांसह नव्याने विकसीत करण्यात आलेले नेहरु गार्डनचे लोकार्पण आदी कामांचे भूमीपूजन व लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसचे सत्यजीत तांबे, इंद्रजित थोरात, सभापती निशाताई कोकणे, शिवाजीराव थोरात, नवनाथ अरगडे, मनिष मालपाणी, बााळासाहेब पवार, दिलीपराव पुंड, विश्‍वासराव मुर्तडक, सुमित्रा दिड्डी, रुपाली औटी, सचिन बांगर, सोनाली शिंदे, नुरमहंमद शेख, कुंदन लहामगे, सुहासिनी गुंजाळ, बेपारी शबाना, सुनंदा दिघे, शमा अहमद शेख, आरीफ देशमुख, किशोर पवार, गजेंद्र अभंग, मनिषा भळगट, प्रियंका भरीतकर, नितीन अभंग, मालती डाके, लखन घोरपडे, मेघा भगत, किशोर टोकसे, शैलेश कलंत्री योगिता पवार, दानिश खान, वृषाली भडांगे, वसिम शेख, नसिमबानो पठाण,योगेश जाजू,हिरालाल पगडाल,रिजवान शेख आदि मान्यवर उपस्थित होते. यामध्ये नविनगर रोड, सुवर्ण पथ रंगार गल्ली, सय्यद बाबा चौक, रस्त्याचे ट्रिमिक्स रस्त्याचे कॉक्रेटीकरण तसेच जनतानगर, इंदिरानगर, गणेशनगर या भागांतील रस्ते व गटारीचे कामे, वि.दा.सावरकर मंगल कार्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या अभ्यासिका तसेच नेहरु गार्डन येथे नुतनीकरण व मत्सालयाचे लोकार्पण सोहळा, पंपीग स्टेशन येथील मुरलीधर किसनराव डोंगरे जलशुध्दीकरण केंद्र यांचा लोकार्पण सोहळा ही यावेळी करण्यात आला. यावेळी आ. थोरात म्हणाले कि, 1991 ला आ. डॉ.सुधीर तांबे यांनी नगराध्यक्षपद स्विकारले आणि शहराच्या विकासाची घडी बसविली. त्यानंतर झालेले सगळे नगराध्यक्ष व त्यांचे नगरसेवक यांनी चांगले काम केले. दुर्गाताई तांबे यांनी स्वच्छ संगमनेर, हरित संगमनेर व गार्डन संगमनेरची संकल्पना घेवून खुप चांगले काम केले आहे. वेगवेगळा निधी मिळवून शहरात मोठ मोठी विकासकामे आपण मार्गी लावली. निळवंडे थेट पाईप लाईन, बायपास, भूमिगत गटारी, विविध रस्ते यांसह शहरात 28 गार्डनची निर्मिती झाली आहे. संगमनेर हे व्यापारी, सहकार व शैक्षणिक दृष्ट्या मोठे केंद्र झाले असून शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तरीही नगरपालिकेने नागरिकांना चांगल्या सुविधा देत कौतुकास्पद काम केले आहे. विविध स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग घेवून यश मिळविले आहे. भाजपा सरकारने गुणवत्तेने व खरे काम केलेल्यांना बक्षिस दिले नाही. स्व.विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात संगमनेर शहरासाठी त्यांनी प्राधान्याने मदत केली. दुष्काळी भागासाठी आपण निळवंडे धरण केले आहे. संगमनेर पाईप लाईन योजनेमुळे शहरात नागरिकांना मुबलक पाणी मिळत आहे. शहरात सर्वत्र दुष्काळ असतांना सर्व नागरिकांनी हे पाणी काटसरीने वापरावे व स्वच्छ संगमनेर व हरित संगमनेर या संकल्पनेत प्रत्येकाने सक्रिय योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.\nया कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सचिन बांगर यांनी केले. सुत्रसंचालन निलेश पर्बत यांनी केले तर आभार बाळासाहेब पवार यांनी मानले.\nशहरात 28 गार्डनची निर्मिती\nहरित शहर संकल्पनेतून शहरात 28 गार्डनची निर्मिती केली असून सर्व रस्त्यांच्या दुतर्फा मोकळया जागेत वृक्षारोपण केले आहे. हरित व स्वच्छ संगमनेरचे हे वैशिष्ट्रे ठरले आहे.\nLabels: अहमदनगर ब्रेकिंग महाराष्ट्र\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_388.html", "date_download": "2019-01-17T04:21:01Z", "digest": "sha1:RDYAMAC35ZVJ5RZ4ICKZLPNVAJ4RM3YS", "length": 7889, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन शिक्षकांचा मृत्यू; एक जखमी | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन शिक्षकांचा मृत्यू; एक जखमी\nनागपूर (प्रतिनिधी)ः मॉर्निंग वॉकला गेलेल्या तीन शिक्षकांना भरधाव गाडीती धडक बसली. यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे ही घटना घडली. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तीन कुटुंबाच्या जीवनात अंधारमय दिवाळी आली. घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.\nनागोराव गुंडेराव बनसिंगे (वय 41) व हेमंत भाऊराव लाडे (वय-52) हे दोन शिक्षक दुर्गेश्‍वर चौधरी या आपल्या मित्रासह बुधवारी सकाळी फिरायला निघाले होते. त्या वेळी एम. एच. 31, ईएन 987 या बोलेरो गाडीची तिघांनाही मागून धडक बसली. यात दोघे शिक्षक जागीच ठार झाले. तर दुर्गेश्‍वर चौधरी जखमी झाले. गाडीचा चालक दिलीप परशराम वाघाड याला अटक करण्यात आली आहे. जखमी चौधरी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त हे 3 मित्र एकत्र आले होते. सलग सुट्ट्या आल्याने मित्रांनी काही बेत आखले होते. एरवी कामात व्यस्त असल्याने एकमेकांची भेट होत नसल्याने त्यांनी एकत्र येत सकाळी साडेपाचच्या दरम्यान मॉर्निंग वॉकसाठी जाण्याचे ठरवले. त्यातच हा अपघात झाला. घटनास्थळावरून काही अंतरावरच पोलिसांनी अपघातास कारणीभूत असलेली गाडी जप्त केली आहे.\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/483593", "date_download": "2019-01-17T05:33:56Z", "digest": "sha1:QRYKEKZKUVTCMRWG5Q3GNH6B5T3QMSGR", "length": 9148, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विज्ञानाची मूलतत्त्वे शाश्वततेच्या विकासावर आधारित - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » पुणे » विज्ञानाची मूलतत्त्वे शाश्वततेच्या विकासावर आधारित\nविज्ञानाची मूलतत्त्वे शाश्वततेच्या विकासावर आधारित\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत\nआपल्या विज्ञानाची मूलतत्त्वे शाश्वततेच्या विकासावर आधारित असून, आता ही सूत्रे आधुनिक युगाला उमगली आहेत. आपल्या ज्ञानाचा आणि शाश्वततेचा भाग आपण ज्यावेळी विज्ञानाला जोडू त्यावेळी खऱया अर्थाने जगाची प्रगती होईल. असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे व्यक्त केले.\nभारतीय ज्ञानाचा खजिना हे प्रशांत पोळ लिखीत पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो. ब. देगलूकर, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, स्नेहल प्रकाशनचे रविंद्र घाटपांडे आदी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री म्हणाले, आपल्याला पाश्चिमात्यांकडून ज्ञान आले, असे आपल्याकडील लोकांना वाटते. पण सर्व विषयात पूर्वीपासूनच भारत किती समृद्ध होता ते हे पुस्तक वाचल्यावर कळते. आपल्या देशात विविध गोष्टींत आपण किती पुढारलेले होते ते स्पष्ट होते. हे पुस्तक वाचून आपला देशाबद्दलचा अभिमान आणि स्वाभिमान नक्की जागा होईल. पण इतिहासाकरिता आपण जगायचे नाही. त्यातून प्रेरणा घेऊन पुढे जायचे. आपल्या विज्ञानाची मूलतत्त्वे शाश्वततेवर आधारित आहे. हे शाश्वत युगाला आजच कळाले आहे. आमच्या ज्ञानातील शाश्वततेचा भाग विज्ञानाला जोडून खऱया अर्थाने जगाची प्रगती करता येऊ शकेल. महाराष्ट्र शासनाच्या वतीने मी स्वतः शिक्षणमंत्र्यांशी बोलून हे पुस्तक सर्व ग्रंथालयात जावे, असे सांगणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.\nलेखक प्रशांत पोळ यांनी त्यांच्या भाषणात बोलताना एक किल्ली आपली आणि एक दैवाची हे सूत्र सांगितले. या दोन्ही किल्ल्या एकाचवेळी कुलुपाला लागल्या तर कुलुप लगेच उघडते. याचा आधार घेत मुख्यमंत्री म्हणाले, आम्हा राजकारणी लोकांसाठी हे सूत्र फार महत्त्वाचे आहे. ज्यावेळी दोन्ही किल्ल्या कुलुपाला लागतात त्यावेळीच कुलुप उघडते. हे सूत्र निवडणुकीचे तिकिट मिळविणाऱयांसाठी फार महत्त्वाचे आहे. असा टोला मुख्यमंत्र्यांनी तिकिट मागणाऱयांना यावेळी या माध्यमातून लगावला.\nडॉ. देगलूकर म्हणाले, जे तुम्ही कराल ते ज्ञानाधिष्ठीत असावे. शिवाजी महाराजांसारख्या अनेक रत्नांचे इतिहास आपल्याकडे पुढे न आणता कोणा येडय़ा गबाळ्या लोकांवर पानेच्या पाने लिहिली जातात. हे दुर्दैव आहे. आपल्या संस्कृतीत सामर्थ्य आहे. पण आता आपण जुन्या गोष्टी सांगायला लागलो तर लोक आपल्याला सनातनी म्हणातात. भारतात भारतीयांचे कर्तृत्त्व मोठे आहे. या पद्धतीची पुस्तके ही आपल्याकडील मंत्र्यांमध्ये वाचन प्रवृत्ती निर्माण करतील.\nपुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून तीन जणांचा जागीच मृत्यू\nआयसीयू रुममधून उडी मारून रुग्णाची आत्महत्या\nपुणे-नगर रस्त्यावर डंपरची आठ वाहनांना धडक\nपं.स्वपन चौधरी यांना ‘उत्साद मेहबूब खानसाहेब मिरजकर पुरस्कार’\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538835", "date_download": "2019-01-17T05:30:31Z", "digest": "sha1:PENAE4DP5NQW7HI6GFPFJJKOKSREEWNC", "length": 5748, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "छागन भुजबळांची 20 कोटींची संपत्ती जप्त - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » छागन भुजबळांची 20 कोटींची संपत्ती जप्त\nछागन भुजबळांची 20 कोटींची संपत्ती जप्त\nऑनलाईन टीम / मुंबई :\nअर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी तुरूंगात असलेल्या छगन भूजबळ यांची 20 कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. त्यामुळे आता भुजबळांच्या जप्त पेलेल्या संपत्तीचा आकडा 178 कोटीं रूपयांवर पोहोचला आहे.\nअंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)मंगळवारी छगन भुजबळ यांच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई केली.ईडीने मंगळवारी 20 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली असून ईडीमधील अधिकाऱयांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळय़ाप्रकरणी छगन भुजबळ हे सध्या न्यायलयीन कोठडीत आहे.काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी पुन्हा जामिनासाठी अर्ज केला होता.भुजबळांच्या जामीन अर्जावर या आठवडय़ात न्यायालय निर्णय देणार आहे.अर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील कलम 45 मुळे राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या स्वातंत्र्यावर गदा येत आहे,असे भुजबळ यांच्या वकीलांनी सांगितले होते.छगन भुजबळांच्या वतीने सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालांचा दाखलाही देण्यात अला होता. त्यामुळे भुजबळांना जामीन मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.\nचारवर्षीय मुलीवर बलात्कार, आरोपीची जमावाकडून हत्या\nतेलंगणात तेलगू भाषा बारावीपर्यंत सक्तीची\nअनिकेत कोथळे हत्येप्रकरणी आणखी 7 पोलीस कर्मचारी निलंबित\nहरिश्चंद्रगडावर अडकलेल्या 20 ट्रेकर्सची अखेर सुटका\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/t3554/", "date_download": "2019-01-17T04:32:07Z", "digest": "sha1:FX6LNCUIFIXZMWZY6KP3TX24YNPGKOTT", "length": 3928, "nlines": 119, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको-सानिया मिर्झाचा उखाणा", "raw_content": "\nटेनिसच्या कोर्टावर आहे माझा फोर-हॅण्ड...\nशोएबचे नाव घेते, नवरा माझा सेकंडहॅण्ड\nRe: सानिया मिर्झाचा उखाणा\nRe: सानिया मिर्झाचा उखाणा\nRe: सानिया मिर्झाचा उखाणा\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: सानिया मिर्झाचा उखाणा\nRe: सानिया मिर्झाचा उखाणा\nRe: सानिया मिर्झाचा उखाणा\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nRe: सानिया मिर्झाचा उखाणा\nप्रेमा साठी जगणे माझे \nRe: सानिया मिर्झाचा उखाणा\nभारता साठी टेनिस खेळात दिलं स्वतःला झोकून ,\nशोएबचे नाव घेते पुन्हा सर्विस टाकून …\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nRe: सानिया मिर्झाचा उखाणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t3969/", "date_download": "2019-01-17T04:34:26Z", "digest": "sha1:2V6APDR6CUCWREVOGVCUEOV5E36SU75B", "length": 6337, "nlines": 138, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-कधी असेही जगून बघा…..", "raw_content": "\nकधी असेही जगून बघा…..\nकधी असेही जगून बघा…..\nहा एक हिशोब करुन तर बघा\n“किती जगलो” याऐवजी “कसे जगलो”\nहा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा\nकधी असेही जगून बघा…..\nकधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी\nसमोरच्याचा विचार करुन तर बघा\nतर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी\nन आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा\nकधी असेही जगून बघा…..\nसंकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात\nकधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा\nस्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण\nकधीतरी बुडत्या्साठी काठीचा आधार होउन तर बघा\nकधी असेही जगून बघा…..\nवर्तमान आणि भवि्ष्याची चिंता तर सदाचीच असते\nकधीतरी भूतकाळाच्या वि्श्वात गुंगून तर बघा\nकाळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले\nआधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा\nकधी असेही जगून बघा…..\nप्रतिसादाची काळजी का करावी नेहमी\nएखाद्यावर जिवापाड,निर्मळ,एकतर्फी प्रेम करुन तर बघा\nज्या प्रेमाबद्दल सर्व जग कुतूहल करते\nत्या अथांग भावनेची व्याख्या करुन तर बघा\nकधी असेही जगून बघा…..\nअतिसामान्य जीवन नशीबी असले म्हणून काय झाले\nकधीतरी सामान्यातले असामान्य होण्याची जिद्द दाखवून तर बघा\nचिमणीसारखा जन्म मिळाला असला तर काय झाले\nआकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करुन तर बघा\nकधी असेही जगून बघा…..\nआयुष्य रोजच वेगवेगळे रंग उधळते\nत्या रंगांमधे आनंदाने रंगून तर बघा\nकधीतरी माणूस म्हणुन स्वतःच्या जगण्याचा उद्देश शोधून तर बघा\nकधी असेही जगून बघा…..\nकधी असेही जगून बघा…..\nRe: कधी असेही जगून बघा…..\nRe: कधी असेही जगून बघा…..\nRe: कधी असेही जगून बघा…..\nRe: कधी असेही जगून बघा…..\nRe: कधी असेही जगून बघा…..\nRe: कधी असेही जगून बघा…..\nRe: कधी असेही जगून बघा…..\nकधी असेही जगून बघा…..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/congress-protest-against-mseb-in-sangamner/", "date_download": "2019-01-17T05:01:55Z", "digest": "sha1:4PRYWHDL7PA5ZIESHZIJ4JCZGZNIFXRX", "length": 7954, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संगमनेरमध्ये वीज वितरणच्या विरोधात काँग्रेसच्या रास्ता रोकोला उत्स्फूर्त प्रतिसाद", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसंगमनेरमध्ये वीज वितरणच्या विरोधात काँग्रेसच्या रास्ता रोकोला उत्स्फूर्त प्रतिसाद\nसंतप्त आंदोलकांना नियंत्रित करताना प्रशासनाची उडाली तारांबळ\nअहमदनगर : महावितरण वीज वितरण कंपनीने कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक बंद केलेल्या रोहित्रांमुळे संतप्त झालेल्या तालुक्यातील सुमारे पाच हजार शेतक-यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरुध्द भव्य रास्ता रोको केला. काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनाला तालुक्यातील शेतक-यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते. या आंदोलनामुळे प्रशासनाची मोठी तारांबळ उडाल्याचे दिसत होते.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली…\nसंगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने वडगांव फाटा येथे झालेल्या या भव्य रास्ता रोको वेळी कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, राजहंस दुध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ आसह पाच हजार नागरिक उपस्थित होते. वडगाव फाटा येथे सुमारे २ तास झालेल्या या आंदोलनामुळे सर्व रस्त्यावर वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या होत्या. या आंदोलनात अनेक शेतकरी वीज वितरणच्या अधिका-यांविरुध्द खूपच आक्रमक झाले होते. यावेळी अधिका-यांच्या मनमानी विरुध्द आवाज उठवितांना अधिका-यांनी माफी मागावी, यासाठी शेतकरी संतप्त झाले. संतप्त शेतक-यांना नियंत्रित करतांना प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\n उत्तर आलं अभ्यास सुरु आहे \nमुंबई : अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या बांधकामावरून राष्ट्रवादीने ट्विट करून जनतेचा कौल घेतला आहे. या कौल मध्ये…\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nउस्मानाबाद लोकसभेला बोरकरांनी ताणले शिवधनुष्य\nराजे, ताई, दादा, बापू आदिवासी धनगर साहित्य संमेलनाला येणार एकत्र\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/popcorn-price-increases-by-3-after-gst/", "date_download": "2019-01-17T05:04:04Z", "digest": "sha1:B3TL5WRVSWQWL47UENWGEOGWZQRDEG3V", "length": 7073, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पॉपकॉर्नच्या किमतीत 3% वाढ", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपॉपकॉर्नच्या किमतीत 3% वाढ\nवेबटीम : GST लागू झाल्यानंतर बऱ्याच वस्तूंच्या किमतीमध्ये बदल झाला असून नक्की काय महाग झाले आज आणि काय स्वस्त ते अजून ग्राहकांना समजले नाही. मात्र, सिनेमाच्या तिकिटांमध्ये फार काही बदल झाला नसला तरी पॉपकॉर्न च्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने नाकापेक्षा मोती जड अस म्हणण्याची वेळ आली आहे .\nGST लागू झाल्यानंतर आलेला हा पहिलाच शुक्रवार\nपाणीपुरी विक्रेता झाला अटल बिहारी वाजपेयी\nसई ताम्हणकरने दिली नव्या वर्षात आपल्या…\nआधी आपण जाणून घेऊयात की चित्रपटाच्या तिकिटांवर GST चा किती परिणाम झाला आहे आतापर्यंत तिकिटांच्या दरामध्ये राज्यांचा मनोरंजन कर समाविष्ट होता.आता हा कर मोडीत निघाला असून आता फक्त GST च लागू असेल यामुळे काही ठिकाणी तिकिटांचे दर कमी झाले तर काही ठिकाणी फार काही फरक दिसून आलेला नाही.\nसिनेमा, पॉपकॉर्न आणि कोल्डड्रिंक्स हे जणू समीकरणच आहे, मात्र आता जर तुम्ही सिनेमा पहायला जाणार असाल तर थोडा जास्त खिसा रिकामा करावा लागणार आहे कारण GST मुळे 3 टक्के या पदार्थांच्या किमतीत वाढ झाली आहे श्रीदेवीच्या MOM या चित्रपटसोबतच अनेक चित्रपट आज प्रदर्शित झाले आम्ही जेव्हा सिनेरसिकांशी या विषयी चर्चा केली तेव्हा नाकापेक्षा मोती जड असल्याचे भाव चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते\nपाणीपुरी विक्रेता झाला अटल बिहारी वाजपेयी\nसई ताम्हणकरने दिली नव्या वर्षात आपल्या ‘सईहोलिक्स’ फॅनक्लबला एक अनोखी भेट\nअमृताने केला विशेष मुलांसोबत ‘ख्रिसमस’ साजरा\nसिध्दार्थ जाधवने केली बीडच्या 85 अनाथ मुलांना मदत\nनर्मदा नदीत बोट बुडून ४० जणांच्या मृत्यूची भीती\nनंदुरबार : धडगाव तालुक्यातील भुश्या पॉईंट जवळ नर्मदा नदीतून मकरसंक्रांतीच्या निमित्ताने गावातील काही लोक नदीच्या…\nभारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\nसोलापूर विद्यापीठाचा 19 जानेवारीला चौदावा दीक्षांत समारंभ\n‘कन्हैया कुमारवरील देशद्रोहाच्या आरोपांचे राजकीय भांडवल न करणे…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_320.html", "date_download": "2019-01-17T04:20:50Z", "digest": "sha1:PIKWME6KJQ4MS2DKV75ACVPMR4VIBT5R", "length": 8461, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "धूत इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांची पथनाट्याद्वारे ‘देहदान’ विषयी जनजागृती | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nधूत इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांची पथनाट्याद्वारे ‘देहदान’ विषयी जनजागृती\nदेहदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, याद्वारे अनेक गरजू लोकांचे प्राण वाचू शकतात. मात्र या विषयी सर्वसामान्यांमध्ये असलेल्या भ्रामक समजुती व गैरसमज, अंधविश्वास दूर व्हावेत या हेतूने अवयवदान, त्याचे महत्व, मानसिकता बदलण्याची गरज या विषयी जनजागृती करणारे पथनाट्य रामकृष्णच्या इयत्ता 9 वीतील मुलांनी सादर केले. अवयव दानाचे महत्व सांगणारे हे पथनाट्य पाहण्यासाठी बुरुगावरोड शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय व धार्मिक परीक्षा बोर्ड चौकात लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.\nया पथनाट्याबरोबरच रुबेला अर्थात गोवर लसीचे महत्व सांगून ती लहान बालकांना योग्य वेळी देण्याचे आवाहन करण्यात आले. लस कुठे उपलब्ध असेल, त्याचे फायदे या विषयाची पत्रके यावेळी वाटण्यात आली. याप्रसंगी परिचारिका छाया शिरसाठ, कविता खिलारी, प्रशासन अधिकारी संजय मेहेर, विस्तार अधिकारी पालवे, प्राचार्या सौ.गीता गिल्डा, सौ.राधिका जेऊरकर, सौ.अंजना पंडीत, सौ.रोथेल लोंढे, श्रेयसकुमार गुंडू, सौ.उमा जोशी उपस्थित होते.प्राचार्य गीता गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय मुलांच्याद्वारे अवयव दानाची चळवळ उभारून पथनाट्याद्वारे जनजागृतीच्या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब गांधी, शिक्षण समिती अध्यक्ष श्रीगोपाल धूत, उपाध्यक्ष नंदकुमार झंवर, मोहनलाल मानधना, सचिव डॉ.शरद कोलते, सहसचिव राजेश झंवर यांनी कौतुक केले.\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/444688", "date_download": "2019-01-17T05:15:12Z", "digest": "sha1:MGIK2XJM5XWXRBWOC7BCM2V3OAUWMATF", "length": 5228, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पर्यटन विकासासाठी एक हजार कोटी देणार ; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » पर्यटन विकासासाठी एक हजार कोटी देणार ; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन\nपर्यटन विकासासाठी एक हजार कोटी देणार ; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन\nऑनलाईन टीम / औरंगाबाद :\nऔद्योगिक क्षेत्रासह परिसरातील पर्यटनस्थळांच्या विकासाला चालना देण्यासाठी मजबूत रस्ते आणि इतर आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध करुन देण्यास सरकार कटिबद्ध आहे. यासाठी राज्य सरकारकडून एक हजार कोटी रुपये देण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.\nऔरंगाबाद येथे आयोजित प्रदर्शनच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, नागपूर-मुंबई या महामार्गामुळे खऱया अर्थाने मराठवाडा समृद्ध होईल. या समृद्धी मार्गालगत गॅस आणि पेट्रो केमिलची पाईपलाईन टाकण्याचा विचार पेट्रोलियम मंत्रालय करत आहे. तसेच पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी त्याच्या विकासासाठी राज्य सरकारकडून एक हजार कोटी रुपये देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.\nअर्थक्षेत्र चार दिवस बंद राहणार\nमुंबईतील सिंधिया हाऊस बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर आगीचा भडका\nनेट-सेट आणि पीएचडीधारकांचे आमरण उपोषण\nमहाबँकेच्या अधिका-यांची नावे गुन्हय़ातून वगळावीत\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/srk-has-written-emotional-post-on-birthday-of-suhana-290716.html", "date_download": "2019-01-17T04:30:09Z", "digest": "sha1:ZXUR6AMW6TJLFBJSR3SCNKWGYC45VIZR", "length": 11571, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुहानाच्या वाढदिवसाला शाहरुखनं लिहिली भावुक पोस्ट", "raw_content": "\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : पुण्यात पुन्हा पाणीगळती, वाहतूकीचा मोठा खोळंबा\nVIDEO : निवणुकीआधी धनगर आरक्षण मिळणार\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nराफेलप्रकरणी भाजप भलताच आक्रमक, आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\nसुहानाच्या वाढदिवसाला शाहरुखनं लिहिली भावुक पोस्ट\nत्यानं म्हटलंय, 'मला माहीत आहे की तू उडण्यासाठीच जन्मलीयस.' गौरी खाननंही तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.\n२३ मे : शाहरुख खानची मुलगी सुहाना खान काल म्हणजे २२ मे रोजी १८ वर्षांची झाली. त्या निमित्तानं पप्पा शाहरुख खाननं तिला सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट लिहिलीय. त्यानं म्हटलंय, 'मला माहीत आहे की तू उडण्यासाठीच जन्मलीयस.' गौरी खाननंही तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.\nशाहरुखनं म्हटलंय, ' सगळ्या मुलींप्रमाणे तूही उडण्यासाठी बनलीयस. तू जे १६ वर्षांपासून करत होतीस, ते आता सर्व काही कायद्यानं करू शकतेस. '\nकिंग खानचा सुहानावर खूप जीव आहे. तो अगदी मित्राप्रमाणे मुलांशी वागतो. इन्स्टाग्रामवरच्या या पोस्टला ६ लाख लाईक्स मिळाल्या आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\nटीव्हीवरच्या लोकप्रिय 'भाभीजीं'नी केलं हाॅट Photoshoot\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/ncp/news/page-4/", "date_download": "2019-01-17T05:02:45Z", "digest": "sha1:C62L6H5U74GNKS6YSFEYDNTZFERXXJOT", "length": 11044, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ncp- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : पुण्यात पुन्हा पाणीगळती, वाहतूकीचा मोठा खोळंबा\nVIDEO : निवणुकीआधी धनगर आरक्षण मिळणार\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\nशरद पवारांच्या वाढदिवशी सुप्रिया सुळेंना मिळालं खास गिफ्ट\nसुप्रिया सुळे यांना थेट मोठी जबाबदारी दिल्यानं भविष्यात पक्षात अनेक राजकीय घडामोडी घडतील अशी चर्चा आहे.\nशरद पवार : भाजपच्या पराभवानंतर आता राजकीय धुरंधराचा हा डाव बदलणार गणितं\nमहाराष्ट्र Dec 12, 2018\nभाजपला घरचा अाहेर देणाऱ्या संजय काकडेंचा पक्षाला आणखी एक 'धक्का'\nकोल्हापुरात राष्ट्रवादीचा महापौर, भाजपचा केला पराभव\nमहाराष्ट्र Dec 9, 2018\nदेशाला आघाडीशिवाय पर्याय नाही-शरद पवार\nसुप्रिया सुळे या संसदपटू नाहीत तर चांगल्या सेल्फीपटू, शिवतारेंचं खुलं पत्र\nमहाराष्ट्र Dec 2, 2018\nआमच्या खिशात अजून खूप पत्ते शिल्लक - चंद्रकांत पाटलांचा सूचक इशारा\nमराठा आरक्षणाबाबतचा एटीआर आज विधीमंडळात होणार सादर\nसंवाद यात्रेत सरकारचे दलाल, मराठा ठोक मोर्च्याच्या आरोप\nमहाराष्ट्र Nov 27, 2018\nअजित पवारांवर ठपका हा राष्ट्रवादीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न - जयंत पाटील\nमहाराष्ट्र Nov 27, 2018\nसिंचन घोटाळ्याला अजित पवार जबाबदार, लाचलुचपत विभागाचं कोर्टात प्रतिज्ञापत्र\nचंद्रकांत पाटील-उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वरील बैठक संपली, सेनेनं घेतला 'हा' निर्णय\nमहाराष्ट्र Nov 27, 2018\nमराठा आरक्षणाचा ATR उद्या मांडणार, भाजपच्या मदतीला राष्ट्रवादी धावणार\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mahaplus.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%9C%E0%A5%80", "date_download": "2019-01-17T04:28:47Z", "digest": "sha1:FH4FF6YNXKF4PIQYV2BRIXZRPIKEWHQM", "length": 3937, "nlines": 56, "source_domain": "mahaplus.com", "title": "दुधी भोपळ्याची गोटा भजी | Welcome to Mahaplus", "raw_content": "\nमुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाडांना मारहाण\n2019 पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येकाला घर – मुख्यमंत्री\nमहाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान\nट्रेनमध्ये डिलिव्हरीसाठी धावून आला देवदूत डॉक्टर\n64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा\nमुंबई महापालिकेचा २५ हजार १४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर\nईगतपुरीत रेव्ह पार्टीचा धुमाकूळ\nउद्धव म्हणतायेत ‘एक बंगला बने न्यारा\nअर्थसंकल्पातून कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा प्रयत्न- डॉ.सुभाष निकम\nविकासकामात अडथळा येऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ- पंकजा मुंडे\nHome » रेसिपी » दुधी भोपळ्याची गोटा भजी\nदुधी भोपळ्याची गोटा भजी\n250 ग्रॅम दुधी भोपळा, 1 वाटी डाळीचे भरड पीठ, तिखट, मीठ, हिंग ,हळद, 10 काळे मिरे, अर्धा चमचा आख्खे धने, एक पळी दही, पाव चमचा खाण्याच्या सोडा व तेल.\nदुधी भोपळा किसून घ्यावा. साली व बिया घेऊ नयेत. नंतर सर्व एकत्र करुन भज्याच्या पिठा प्रमाणे पीठ तयार करावे. त्यात खायचा सोडा व कडकडीत तेलाचे मोहन घालून नेहेमी प्रमाणे भजी करावी.\nमहाप्लस हे महाराष्ट्राबद्दल प्लस म्हणजे अधिकाधिक माहिती देणारे एक संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी बातमीच्या स्वरुपात दिल्या जातील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2019-01-17T04:23:45Z", "digest": "sha1:AL7YZD7ZZIVPZWY3XBO33L64TULGLMOA", "length": 12419, "nlines": 184, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे-नाशिक देशातील पहिली ‘हायस्पीड’ रेल्वे | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणे-नाशिक देशातील पहिली ‘हायस्पीड’ रेल्वे\nसाडेसात हजार कोटी खर्च अपेक्षित : 220 कि.मी. प्रतितास वेग\nदोन तासांत होणार पुणे-नाशिक प्रवास\nपुणे – अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुणे-नाशिक रेल्वे मार्गाला गती मिळाली असून 231 किलोमीटरचा रेल्वेमार्ग निश्‍चित करण्यात आला आहे. यातील 180 कि.मी चे सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून उर्वरीत 51 कि.मी चे सर्व्हेक्षण महिनाभरात पूर्ण होईल. यानंतर रेल्वेबोर्डासमोर हा आराखडा मांडला जाणार असून फेब्रुवारी 2019 मध्ये निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष भूसंपादनाचे काम सुरू होईल. ही रेल्वे देशातील पहिलीच हायस्पीड रेल्वे असेल, अशी माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nड्रोन सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण\nड्रोन सर्व्हेक्षणाचे काम बाकी\nपुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील\nकेंद्र सरकारच्या 2016च्या रेल्वे अर्थसंकल्पात पुणे-नाशिक रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर भारतीय रेल्वेने प्राथमिक सर्वेक्षण करण्याचे काम केले. मात्र, अभियांत्रिकी सर्व्हे सुरू असतानाच हा प्रकल्प नव्याने स्थापन केलेल्या महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे (महारेल) हस्तांतरित करण्यात आला. महारेलने पुणे-नाशिक रेल्वे मार्गाची नव्याने आखणी सुरू केली आहे. त्यानुसार आधीच्या मार्गात बदल करून नवीन मार्गाचे सर्वेक्षण देखील सुरू केले. या प्रकल्पाच्या दुहेरी ट्रॅकसाठी सुमारे 7 हजार 500 कोटी रुपये खर्च येणार, असून त्यापैकी 1500 कोटी निधी राज्य आणि केंद्र मिळून उभारणार आहेत. तर उर्वरीत 4,500 कोटी रुपये वित्तीय संस्था आणि गुंतवणूकदारांकडून कर्ज स्वरुपात उभे करण्यात येतील, असे आढळराव पाटील यांनी सांगितले. दरम्यान, रेल्वे बोर्डाच्या पिंक बुकमध्ये राज्यातील तीन मार्गांचा समावेश करण्यात आला असून यात पुणे-नाशिक मार्गाचा समावेश आहे. यामुळे प्राधान्याने हे काम पूर्ण करावे लागणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.\nऔद्योगिक, शेतीमाल वाहतुकीस चालना\nया मार्गाने पुणे-नाशिक हा प्रवास केवळ दोन तासांत पार करता येईल, असा दावा आढळराव पाटील यांनी केला. यामुळे पुणे ते नाशिक या मार्गावरील प्रवासी, औद्योगिक आणि शेतीमालाच्या वाहतुकीला चालना मिळून खऱ्या अर्थाने सर्वांगिण विकास होईल, असेही त्यांनी सांगितले.\nपुणे-हडपसर-कोलवडी-वाघोली-आळंदी-चाकण-राजगुरूनगर-मंचर-नारायणगाव-आळेफाटा-बोटा-जांबूत-साकूर-अंबोरे-संगमनेर- देवठाण-दोडी-सिन्नर-मुढारी आणि नाशिक रोड असा नवीन रेल्वेमार्ग निश्‍चित करण्यात आला.\n18 ठिकाणी मोठे भुयारी मार्ग\n99 छोटे भुयारी मार्ग\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसरकारी शाळांच्या गुणवत्तेचा टक्का वाढला\nसाडेआठ लाख विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा\nइलेक्‍ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग युनिट विकसित\nडास मारण्याच्या यंत्र खरेदीतही ‘झोल’\nबारावी परीक्षेसाठी उद्यापासून ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध\nप्रजासत्ताकदिनी शहरात धावणार ई-बस\n#व्हिडीओ : दुष्काळात तेरावा महिना; व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी वाया\nतापमानात चढउतार, पुण्याचा पारा 11 अंशांवर\nसरकारी शाळांच्या गुणवत्तेचा टक्का वाढला\nसाडेआठ लाख विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा\nइलेक्‍ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग युनिट विकसित\nडास मारण्याच्या यंत्र खरेदीतही ‘झोल’\nबारावी परीक्षेसाठी उद्यापासून ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध\nप्रजासत्ताकदिनी शहरात धावणार ई-बस\n#व्हिडीओ : दुष्काळात तेरावा महिना; व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी वाया\nतापमानात चढउतार, पुण्याचा पारा 11 अंशांवर\nप्रशासनाचे अंदाजपत्रक आज होणार सादर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/501603", "date_download": "2019-01-17T05:12:12Z", "digest": "sha1:YZXRBPRSJEW4NO35B3AOYPK652W6QZ75", "length": 5237, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मला लग्नासाठी जामीन द्या ; अबू सालेमची न्यायालयाला विनंती - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » मला लग्नासाठी जामीन द्या ; अबू सालेमची न्यायालयाला विनंती\nमला लग्नासाठी जामीन द्या ; अबू सालेमची न्यायालयाला विनंती\nऑनलाईन टीम / मुंबई :\nरजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन रितसर लग्न करायचे आहे, त्यासाठी जामीन अथवा पॅरोलवर सोडा, अशी विनंती 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेम याने टाडा न्यायालयाला केली.\nमागील वर्षी अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचे धावत्या ट्रेनमध्ये लग्न झाले असल्याची बातमी व्हायरल झाली होती. त्यानंतर स्वतः अबू सालेमनेही मुंब्य्रातील कौसर नावाच्या या मुलीसोबत आपले संबंध असल्याचे न्यायालयात कबूल केले होते. याचबरोबर आपल्याला त्या मुलीशी लग्न करायचे आहे, त्याकरिता परवानगीदेखील अबू सालेमने न्यायालयाकडे केली होती. मात्र, त्यावेळी त्याची विनंती नामंजूर करण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा एकदा सालेमने न्यायालयाकडे ही विनंती केली.\nमुंबईत राणीच्या बागेत पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष\nकर्जमाफीवर शिवसेना-विरोधी पक्षाचा एकच सूर\nसीबीएसई पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थी-पालकांकडून राज ठाकरेंचे आभार\nस्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही देशात कठुआ सारख्या घटना घडणे लाजीरवाणे : राष्ट्रपती\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/211", "date_download": "2019-01-17T05:14:23Z", "digest": "sha1:LWYX4PKVLEQTT2Z5NQX5Q7R6CABGKZAE", "length": 27872, "nlines": 213, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "विज्ञानवार्ता : जगभरातील विज्ञानविषयक ठळक घडामोडी", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nविज्ञानवार्ता : जगभरातील विज्ञानविषयक ठळक घडामोडी\nविज्ञाननामा Science थँक्सगिव्हिंग डे Thanksgiving Day डायनासॉर Dinosaur डे-नाईट टेस्ट मॅच Day/night cricket चालकविरहीत मोटारगाडी Driverless Car\nजगभरात विविध देशांमध्ये शास्त्रज्ञ अचाट असे नवनवे शोध लावत आहेत, अफलातून नवे सिद्धान्त मांडत आहेत. अशाच काही नजीकच्या काळातील महत्त्वाच्या, इंटरेस्टिंग, विज्ञानविषयक घडामोडींची माहिती...\n१. ‘थँक्सगीव्हिंग’ हा सण अमेरिकेत मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. यंदा हा दिवस २४ नोव्हेंबर रोजी साजरा केला गेला. यानिमित्तानं विखुरलेलं कुटुंब मेजवानीसाठी एकत्र येतं आणि वर्ष संपत आल्याची जाणीव सर्वांना होऊ लागते. वर्षाखेरीच्या निमित्तानं ‘न्यू यॉर्क टाईम्स’ने या वर्षभरात त्यांनी प्रकाशित केलेल्या महत्त्वाच्या विज्ञानविषयक लेखांचा आढावा ‘थिस थँक्सगीव्हिंग बी थँकफुल फॉर सायन्स’ या लेखात घेतला आहे.\nयात वजन कमी करण्यामागचे शास्त्र उलगडणारे आणि त्यावर नवीन प्रकाश टाकणारे विविध लेख अक्षरशः आपल्याला खडबडून जागं करणारे आहेत. खूप वाढलेलं वजन कमी करणं इतकं अवघड का असतं आणि चित्रविचित्र डायट करून वजन कमी केलं, तरीही ते पुन्हा वाढू न देणं किती जिकिरीचं आहे, हे या लेखांत स्पष्ट करून सांगितलं आहे.\nकाही निवडक आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि अतिश्रीमंत व्यावसायिक (जसे की अमेझॉनचे जेफ बेझोस आणि टेस्ला मोटर्सचे इलॉन मस्क) अंतराळातील पर्यटन, परग्रहावर मानवी वसाहत निर्माण करणं यावर संशोधन करत आहेत, त्यासंबंधित तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी मोठी गुंतवणूक करत आहेत. इलॉन मस्क यांचं म्हणणं आहे की, येत्या ४० ते १०० वर्षांत मनुष्य प्राणी इतर ग्रहांवर वास्तव करणारा प्राणी बनेल.\nयाबरोबरच पुरातत्वशास्त्रीय शोधांमधून पुढे आलेली नवीन माहिती आणि कुत्र्यांच्या उत्क्रांतीबद्दल अफलातून अशी माहिती वाचायला मिळते.\nहा लेख सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.\n२. एके काळी डायनासॉर प्रजातीचे प्राणी पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात नांदत होते. परंतु ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी एक महाकाय उल्का पृथ्वीवर येऊन आदळली आणि त्यातून आलेल्या प्रलयात डायनासॉर नष्ट झाले, हा सिद्धान्त आपण अनेकदा ऐकलेला आहे. परंतु ही उल्का पृथ्वीवर पडली असताना नक्की काय घडलं याबद्दल तपशीलवार सिद्धान्त आता शास्त्रज्ञांनी मांडला आहे. आणि यातली माहिती अक्षरशः धक्कादायक आहे. ही उल्का पडल्यावर ६० मैल रुंदी असलेलं विवर तयार झालं आणि वर उडालेले खडक एव्हरेस्ट पर्वताच्या उंचीच्या दुप्पट उंचीवर हवेत भिरकावले गेले आणि ते खाली पडल्यावर विवराभोवती पर्वतांचं एक रिंगण तयार झालं.\nएनपीआरच्या वेबसाईटवर हा लेख सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.\n३. वरिष्ठ भारतीय शास्त्रज्ञ प्रा. एम. जी. के. मेनन यांचं नुकतंच निधन झालं. डॉ. होमी भाभा यांचे शिष्य असलेले प्रा. मेनन इस्रोचे माजी चेअरमन होते. भारतीय शासन आणि विज्ञानक्षेत्र यांचातला दुआ म्हणून त्यांनी मोलाची कामगिरी केली. त्यांना श्रद्धांजली वाहणारा आणि त्यांच्या भरीव कार्याची ओळख करून देणारा लेख ‘हिंदू’ दैनिकाच्या वेबसाईटवर वाचू शकता.\n४. क्रिकेट हा आपला सर्वांचा आवडता खेळ. पण टी २० ला सुरुवात झाल्यापासून टेस्ट क्रिकेटला उतरती कळा लागली आहे. टेस्ट क्रिकेटला पुन्हा लोकप्रिय करण्यासाठी डे-नाईट टेस्ट मॅच प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आल्या आहेत. या सुरू करण्याआधी चेंडू कुठल्या रंगाचा असावा जेणेकरून तो सूर्यप्रकाशात आणि तरतरी कुत्रिम प्रकाशात खेळाडूंना व्यवस्थित दिसेल यावर मोठी चर्चा झाली. अखेर गुलाबी रंगाचा नवा चेंडू बनवण्यात आला. परंतु ‘द कॉन्व्हर्सेशन’ या वेबसाईटवर क्वीन्सलँड विद्यापीठातील शास्त्रज्ञ डेरेक हेन्री आर्नल्ड यांनी यावर प्रश्नचिन्ह उभं केलं असून, गुलाबी चेंडू धोकादायक असल्याचं त्याचं म्हणणं आहे.\nयामागचं विज्ञान समजून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.\n५. चालकविरहीत मोटारगाड्यांची चाचणी सर्वत्र होऊ लागली आहे. गुगल, व्होल्वोसारख्या कंपन्या यात आघाडीवर आहे. परंतु अशा गाड्यांच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचे नीतीशास्त्रीय प्रश्न उभे राहत आहेत. अपघात होत असल्यास त्या गाडीने काय करावे गाडीतील लोकांना वाचवायचा प्रयत्न करावा का पादचाऱ्यांना वाचवावं गाडीतील लोकांना वाचवायचा प्रयत्न करावा का पादचाऱ्यांना वाचवावं अशा प्रश्नांची सविस्तर चर्चा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\nनिवडणुकीत ‘मी’ कुठेही दिसत नाही. ‘मी’ म्हणजे निवडणुकीच्या प्रक्रियेत फारसा ग्राह्य न धरला जाणारा वर्ग\n१० टक्के आर्थिक आरक्षण : तुज ‘निवडणूकपूर्व बक्षिसी’ म्हणू की ‘गुळगुळीत गाजर’ रे\n‘आरक्षण’ म्हणजे ‘गरिबी हटाव’ कार्यक्रम नाही\nचांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हवा\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\nएकविसावं शतक हे डिजिटल युग असेल. भविष्याची चुणूक दाखवणाऱ्या ‘मायनॉरिटी रिपोर्ट’ या हॉलिवुड सिनेमात प्रसारमाध्यमं ही डिजिटल स्वरूपातील दाखवली आहेत, तसंच काहीसं येत्या वीस-पंचवीस वर्षात होईल असा टीमचा कयास आहे. त्यामुळे उर्वरित शतक जर डिजिटलच राहणार असेल त्याच्याकडे पाठ फिरवून पारंपरिक स्वरूपातच आपण हे चालवायला हवं, हा अट्टाहास आमची शहामृगी वृत्ती दाखवेल.......\nनिवडणुकीत ‘मी’ कुठेही दिसत नाही. ‘मी’ म्हणजे निवडणुकीच्या प्रक्रियेत फारसा ग्राह्य न धरला जाणारा वर्ग\nया ‘मी’ पुढे भ्रष्टाचार, दारिद्र्य, गरिबी, कुपोषण, दंगली, अत्याचार, बलात्कार, शोषण, अनारोग्य, अशिक्षण, व्यसनाधीनता, बेकारी असे अनेक प्रश्न आहेत. आता तरी या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे. जर ‘मी’ने आपली ताकद दाखवून दिली, तर येत्या काळात ‘मी’चा इतिहास सुवर्ण अक्षरांनी रेखाटावा असा होणार आहे. कारण या ‘मी’मध्ये ९७ टक्क्यांचा समावेश होतो आणि फक्त तीन टक्के ‘मी’वर सत्ता गाजवतात.......\n‘आरक्षण’ म्हणजे ‘गरिबी हटाव’ कार्यक्रम नाही\n२०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जाहीरनाम्यात सवर्ण आरक्षणाचा उल्लेखही नव्हता. गेल्या साडेचार वर्षांत नरेंद्र मोदींच्या भाषणात एकदाही सवर्ण आरक्षणाचा उल्लेख नाही. उलटपक्षी भाजप नेत्यांनी आरक्षणविरोधीच स्वर आळवला आहे. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना साडेचार वर्षांत अमूक अमूक काम करून दाखवले, हे सांगण्यासाठी सरदारांचा पुतळा वगळता मोदी सरकारकडे दुसरा फारसा प्रभावी मुद्दा नाही.......\nझुंडशाहीच्या बळावर कोणी भयभीत करत असेल, तर आपण नमतं घेऊन टीकेचे धनी होणार का\nहे सगळंच फार दुर्दैवी चित्र आहे. पण याला जबाबदारही आपणच आहोत. साध्यासाध्या, दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टींमध्येही स्वार्थीपणानं न्याय आणि औदार्य झुगारून देतो आपण. जशास तसे म्हणत, अन्यायाला अन्यायाचं, सूडाला सूडाचं आणि अनैतिकतेला अनैतिक वागण्याचं उत्तर देतो आपण. एका झुंडीला दुसऱ्या झुंडीचं उत्तर देतो, एका देवळाला दुसऱ्या प्रार्थनामंदिराचं, एका जातीला दुसरीचं .......\nआयोजक संस्थेने व महामंडळाने झुंडशाहीपुढे व दबावापुढे जो लोटांगण घालण्याचा भिरूपणा दाखवला, त्यामुळे मी प्रक्षुब्ध आहे\nयवतमाळच्या आयोजक संस्थेने व महामंडळ, त्याचे अध्यक्ष यांनी उद्घाटक म्हणून भारताच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या लेखिका व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या निर्भीड पुरस्कार करणाऱ्या कार्यकर्त्या नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून आधी निमंत्रण देऊन मग ते मागे घेतल्याचा जो अगोचरपणा आणि झुंडशाहीपुढे व दबावापुढे लोटांगण घालण्याचा जो भिरूपणा दाखवला, त्यामुळे मी उदास आहे, चिंतीत आहे आणि त्याहून जास्त प्रक्षुब्ध आहे.......\nनयनतारा सहगल यांचं भाषण हाती आल्यावर स्थानिक संयोजक मंडळी बिथरलीच संयोजकातील हिंदुत्ववादी सत्ताधार्‍यांनी हात आखडता घ्यायचा ठरवल्यावर यवतमाळकर संयोजकानी आधी सहगलबाईंचं भाषण माध्यमांकडे लिक करून मनोहर म्हैसाळकर यांचा दरबार गाठला. निर्णय मंजूर नसूनही सदभावना म्हणून श्रीपाद जोशींनी मसुदा तयार करून दिला. (हा श्रीपादचा कोणतीही भेसळ नसलेला शुद्ध मूर्खपणा होता).......\nचार घटकांसाठी (कसोटीचे) तीन दिवस\nआहे त्या परिस्थितीत वरवरची मलमपट्टी करून संमेलन पार पाडायचे ठरवले तर समस्त मराठीजनांनी सनदशीर मार्गांनी आपापला निषेध नोंदवावा, बहिष्काराचे अस्त्र चालवावे. नयनतारा सहगल यांचे भाषण, त्यात मांडलेले विचार व केलेले भाष्य मागील तीन-चार वर्षांत सर्वत्र व्यक्त झालेलेच आहेत. काहींना ते पूर्णत: मान्य आहेत, काहींना अंशत: मान्य आहेत, काहींना पूर्णत: अमान्य आहेत. त्यावर वाद-चर्चा व टीका करण्याचे स्वातंत्र्य सर्वांना आहेच\nआज संध्याकाळी होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात न होणारं नयनतारा सहगल यांचं संपूर्ण भाषण\nज्येष्ठ लेखिका आणि पं. नेहरू यांच्या भाची नयनतारा सहगल यांच्या भाषणात असं काय आहे तर या भाषणात विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या धोरणाविरोधांचा निषेध करणारी परखड भूमिका आहे. हे भाषण खरं तर आज उदघाटन सोहळ्याच्या वेळी वाचून दाखवलं जायला हवं. परंतु कदाचित तसं होणार नाही. ते सहगल यांचं संपूर्ण भाषण.......\nआपल्या स्वातंत्र्याच्या सर्व कल्पना सोयीस्कर आहेत. स्वातंत्र्य हे आम्हाला आमच्यापुरते हवे असते. तेही आमच्या सोयीने हवे असते.\nउद्यापासून यवतमाळ इथं ९२वं अ.भा. मराठी साहित्य संमेलन सुरू होईल. या संमेलनाला उदघाटक नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करण्याचं पर्यवसान अखेर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या राजीनाम्यात झालं. सहगल यांच्यावरून वाद सुरू झाल्यापासून अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. .......\nसाहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांचा राजीनामा : नयनतारा सहगल वादाची पहिली विकेट\nसाहित्य महामंडळाची परंपरा अशी थोर आहे की, ते प्रत्यक्ष संमेलनाध्यक्षाशिवायही संमेलन घेऊ शकतात. त्यामुळे हे संमेलन साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांशिवाय आणि उदघाटकाशिवाय पार पडले तरी नवल वाटायचे काहीच कारण नाही. जोशी यांच्या निमित्तानं सहगल वादाची पहिली विकेट पडली आहे. अजून कुणाकुणाची विकेट पडते ते आज-उद्या दिसेलच.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mns-warning-building-home-42109", "date_download": "2019-01-17T06:00:41Z", "digest": "sha1:J2BOCPLXSTS6CJZSWKVPPUOZFEGY7MZX", "length": 12708, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "mns warning to building for home मांसाहारींना घर नाकारल्यास विकसकाच्या कानफटात मारू | eSakal", "raw_content": "\nमांसाहारींना घर नाकारल्यास विकसकाच्या कानफटात मारू\nबुधवार, 26 एप्रिल 2017\nमुंबई - मांसाहारी कुटुंबांना घरे नाकारणाऱ्या विकसकाच्या कानफटात मारू. मुंबईत त्यांची एकही इमारत उभी राहू देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी मंगळवारी दिला.\nमुंबई - मांसाहारी कुटुंबांना घरे नाकारणाऱ्या विकसकाच्या कानफटात मारू. मुंबईत त्यांची एकही इमारत उभी राहू देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी मंगळवारी दिला.\nमांसाहारी कुटुंबांना घरे नाकारणाऱ्या विकसकांचे पाणी बंद करावे, अशी ठरावाची सूचना मनसेचे महापालिकेतील तत्कालीन गटनेते संदीप देशपांडे यांनी 2014 मध्ये महासभेत मांडली होती. भाजप वगळता सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या सूचनेला पाठिंबा दिला होता. पालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीत तशी तरतूद करण्यासाठी हा ठराव प्रशासनाकडे पाठवण्यात आला होता; मात्र ही बाब पालिकेच्या अखत्यारीत येत नाही. असा प्रकार घडल्यास पोलिसांत तक्रार करावी, असा सल्ला प्रशासनाने दिला. त्यावरून आज देशपांडे यांनी हा इशारा दिला आहे. पोलिसांकडे तक्रार करण्यापेक्षा विकसकाने घर नाकारल्यास मनसेच्या कार्यालयात तक्रार करा. आम्ही त्या विकसकाच्या कानफटीत मारू, असा इशाराही त्यांनी दिला.\nलोकसभा, विधानसभेपाठोपाठ महापालिका निवडणुकांमध्ये दणकून आपटलेल्या मनसेला मुंबईतील मांसाहारी विरुद्ध शाकाहारी वादामुळे उभारी मिळण्याची शक्‍यता आहे. राज्यभर मनसेच्या पदरी अपयश आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आहे. काही पदाधिकारी नाराजही आहेत; मात्र शाकाहारी-मांसाहारी वादाच्या निमित्ताने मनसे रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहे.\n'मेरा बुथ, पक्ष मजबूत' : पंकजा मुंडे\nऔरंगाबाद : \"लोकसभेची आचार सहिंता लागण्यासाठी 45 दिवसाचा वेळ आहे. यामूळे शक्‍ती बुथ प्रमुखांनी राहिलेले कामे वेळेत पुर्ण करावीत यासह, केंद्र आणि राज्य...\nमेयोच्या अतिदक्षता वॉर्डात नातेवाइकांकडून तोडफोड\nनागपूर - इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेयो) मेडिसीन विभागाच्या अतिदक्षता विभागात भरती असलेल्या महिलेचे निधन झाले. डॉक्‍टरांवर...\nउद्धव ठाकरे नागपुरातून करणार प्रचाराचा शंखनाद\nनागपूर - लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची येत्या 2 फेब्रुवारीला नागपुरात महारॅली आयोजित केली आहे. विदर्भातील 10...\nमिहानमध्ये आंतरराष्ट्रीय कन्व्हेशन सेंटर उभारणार - मुख्यमंत्री\nनागपूर - मिहान प्रकल्पात आंतरराष्ट्रीयस्तराचे कन्व्हेशन सेंटर लवकरच उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली....\nआगरी-कोळी भाषेला रॅपचा तडका\nपाली - आगरी-कोळी भाषेतील गाणी सर्वत्र लोकप्रिय आहेत. मात्र या भाषेला रॅपचा तडका देण्याचे काम केले आहे \"सर्वेश तरे\" युवा कलाकाराने. त्याच्या आगरी-कोळी...\nदक्ष मुख्यमंत्री व कटिबद्ध डीजी लक्ष देतील का\nनागपूर - पोलिसांच्या कल्याणासाठी तत्पर असेलेले मुख्यमंत्री आणि त्यांच्या समस्येचे निवारण करण्यासाठी कटिबद्ध असलेले राज्याचे पोलिस महासंचालक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D-2/", "date_download": "2019-01-17T04:46:46Z", "digest": "sha1:RJRFWBOFLOZDRZZLXBBBXB3M5RWNPKIJ", "length": 21858, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फुले दांपत्याला भारतरत्न देण्याची शिफारस | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nफुले दांपत्याला भारतरत्न देण्याची शिफारस\nकेंद्राकडे पाठपुरावा करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही\nशिरवळ – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या विचाराने मी मार्गक्रमण करीत असून नायगावच्या विकासासाठी शासन तत्पर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांचे विचार जगामध्ये पोहोचविण्यासाठी केंद्र शासनाकडे भारतरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली असून त्याचा पाठपुरावा करत भारतरत्न मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.\nनायगाव येथे कौशल्य विकास योजनेला मंजुरी देत, पर्यटनाला चालना, सावित्री सृष्टी आयटीआय यासारखे प्रकल्प उभारणार असून खंडाळा तालुक्‍याचे नागरिकांचे स्वप्न असलेल्या मांढरदेव रस्त्याला मंजुरी देण्यासाठी येत्या पंधरा दिवसांमध्ये जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताव सादर करावेत असे सांगताना नीरा देवघर कालव्यावरील गावडेवाडी, शेखमिरवाडी, वाघोशी उपसा जलसिंचन योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासन तत्पर असून निधी कमी पडू देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांना वीज बिल कमी करत 19 टक्केच यापुढे भरावे लागणार आहे.\nपुणे येथील भिडे वाड्याची पहिली शाळा पुननिर्माण करत राष्ट्रीय स्मारक उभारणार आहे. कटगुण येथील प्रस्तावही सादर केलेला मंजूर केला असून निधी कमी पडू देणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. नायगाव, ता. खंडाळा याठिकाणी सातारा जिल्हा परिषद, नायगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 188 व्या जयंती सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे होते.\nयाप्रसंगी जलसंधारण मंत्री राम शिंदे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पालकमंत्री विजय शिवतारे, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार मनीषा चौधरी, आमदार शंभूराज देसाई, आमदार छगन भुजबळ, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार कमल ढोले-पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, सातारा जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, समता परिषदेचे बापूसाहेब भुजबळ, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नेवसे, नीता केळकर, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, पिंपरी चिंचवड महापौर राहुल जाधव, कर्जत नगराध्यक्ष नामदेव राऊत, खंडाळा पंचायत समिती सभापती फुले दांपत्याला भारतरत्न देण्याची शिफारस मकरंद मोटे, जिल्हा परिषद सदस्य उदय कबुले, दिपाली साळुंखे, खंडाळा पंचायत समिती सदस्य राजेंद्र तांबे, चंद्रकांत यादव, शोभा जाधव, शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, प्रांताधिकारी संगीता चौगुले, गटविकास अधिकारी दीपा बापट, तहसिलदार विवेक जाधव आदी उपस्थित होते.\nदेवेंद्र फडणवीस म्हणाले, आजचा दिवस हा भाग्याचा आणि अविस्मरणीय आहे. भारत देशामध्ये ज्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी खऱ्या अर्थाने परिवर्तन आणले. त्याचप्रमाणे पुरोगामी महाराष्ट्राची मुहूर्तमेढ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी रोवली. ते जर नसते तर पुरोगामी महाराष्ट्र म्हणून होऊ शकला नसता. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी समाजामध्ये सुधार काय असतो हे दाखवून दिले.\nभारत देश हा त्यांचे उपकार कधीच विसरू शकत नाही. त्यावेळी समाजाला वंचित ठेऊन 50 टक्के फळी असणाऱ्या महिला भगिनींना जगण्याचा अधिकार नाकारला व शिक्षणाचा अधिकार नाकारला. त्या समाजामध्ये जातीभेदाची मोठी फळी निर्माण करत समाजाला वंचित ठेवले. त्यावेळेस क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी लढा उभारला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्यापासून प्रेरणा घेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून समतेचे राज्य स्थापित करण्याचा निर्णय घेतला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विविध प्रकारे त्रास देण्यात आला. सनातनवाद्यांकडून वाईट वागणूक मिळत असताना त्याची तमा न बाळगता खऱ्या अर्थाने पुरोगामित्व रुजवण्याचे काम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी केले.\nछगन भुजबळ म्हणाले, नायगाव ही विचारांची खाण असून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या कार्याची दखल घेत परदेशी नागरिक त्यांच्या जीवनावर अभ्यास करण्यासाठी येत असताना शासनाने या गोष्टीकडे लक्ष देत सर्व सुविधा पुरवण्यासाठी तत्पर राहणे आवश्‍यक आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले हे मनुवादाच्या विचारप्रणालीविरुद्ध कार्यरत होते. मात्र, ब्राम्हण समाजाविरुद्ध त्यांनी कधीही कार्य केले नाही म्हणून आजच्या शिक्षणाची खरी देवता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या आहे.\nआज पुन्हा मनुवाद पुढे येत असून विज्ञान पुढे जात असताना मनुवादाला थोपवण्याचे काम बहुजनांनी एकत्रित येऊन करणे आवश्‍यक असून त्यासाठी सर्वानी प्रमुख बनणे आवश्‍यक आहे. प्रा. कविता म्हेत्रे, शशिकांत शिंदे, वसंतराव मानकुमरे, नामदेव राऊत, सविता कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे गौरी शिंदे यासह अनेक मुलींनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला भेट देत अभिवादन करत शिल्पश्रुष्टीची पाहणी केली. यावेळी निर्भया पथकाने त्याठिकाणी पथनाट्य सादर केले. यावेळी चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.\nयावेळी नायगाव ग्रामस्थांच्यावतीने सकाळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने सावित्रीच्या लेकी दर्शनासाठी जन्मभूमीमध्ये आल्याने नायगावला जत्रेचे स्वरूप आले होते. यावेळी सूत्रसंचालन दशरथ ननावरे, पोपट कासुर्डे यांनी केले तर प्रास्ताविक सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे , निखिल झगडे यांनी केले. सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी आभार मानले.\nखंडाळाकरांचे 39 वर्षाचे स्वप्न पूर्ण\nखंडाळा तालुक्‍यातील शिरवळहून नायगाव, लोहोम, लिंबाचीवाडी मार्गे महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या मांढरदेव येथील काळूबाई मंदिराकडे जाण्यासाठी गेल्या 39 वर्षांपासून खंडाळकर नागरिक शासनाकडे साद घालत होते. यासाठी खंडाळा पंचायत समितीचे पहिले सभापती दिवंगत लक्ष्मणराव भागुडे पाटील यांनी जीवापासून प्रयत्न करीत असताना आत्याच्या निधनानंतर सुपुत्र माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नितीनकुमार भरगुडे पाटील यांनी पाठपुरावा सुरु ठेवला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना आदेश दिल्याने वडिलांचे व तालुक्‍यातील नागरिकांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न मुलाने पूर्ण केल्याचे समाधान कार्यक्रमस्थळी दिसून आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांढरदेव रस्त्याची मंजुरी देत असल्याची घोषणा करताच नितीन भरगुडे पाटील यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकराडमध्ये मुलींची छेडछाड, तिघांना अटक\nपोटाची खळगी भरताना पोरांच्या शिक्षणाची परवड\nमाणसातला देव पाहणार तरी कधी\nबंडोबांना थंडोबा करण्याचे नेत्यांपुढे आव्हान…\nखड्डेच खड्डे चोहीकडे… प्रशासन गेले कोणीकडे…\nई-बस चार्जिंग पॉइंटसाठी निधी मंजूर\nप्रकल्प का रखडले याची माहिती द्यावी\nवाईच्या पूर्व भागात टंचाईचे सावट\nमिळकतकरामध्ये 12 टक्‍क्‍यांनी होणार वाढ\nसरकारी शाळांच्या गुणवत्तेचा टक्का वाढला\nसाडेआठ लाख विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा\nइलेक्‍ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग युनिट विकसित\nडास मारण्याच्या यंत्र खरेदीतही ‘झोल’\nबारावी परीक्षेसाठी उद्यापासून ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/story-of-british-banker-who-turned-buddhist-nun/", "date_download": "2019-01-17T05:13:14Z", "digest": "sha1:TFQAZVN2F4XHTBIDHTEG33GWYQ24UNZH", "length": 18461, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘या’ घटनेनंतर एमा स्लेड नोकरी सोडून बनल्या भिख्खू! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nपु.ल.देशपांडे उद्यानासमोर 4 फूट पाण्याचे तळे, व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर…\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nव्याघ्र पर्यटन, जंगलातून समृद्धी कडे….\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nममता बॅनर्जींच्या सभेत सोनिया-राहुल येणार नाही, खर्गेंना प्रतिनिधी म्हणून पाठवणार\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम : हिंदुस्थानचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\n‘या’ घटनेनंतर एमा स्लेड नोकरी सोडून बनल्या भिख्खू\nजीवनात काही घटना अशा घडतात की जग क्षणभंगूर असल्याचा साक्षात्कार होतो आणि माणूस सर्वकाही सोडून विरक्ती पत्करतो. त्या एका घटनेने व्यक्तीचे जीवनच बदलून जाते. बँकेत नोकरी करणाऱ्या एमा स्लेड यांनाही असाच अनुभव आला. त्यानंतर गलेलठ्ठ पगाराची नोकरी, मान,सन्मान आणि संपत्तीवर पाणी सोडून त्या बौद्ध भिख्खू बनल्या. ‘ रॉब रिपोर्ट लिमिटेड 2018’ या कार्यक्रमात त्यांनी बँक कर्मचारी ते बौद्ध भिख्खूपर्यंतचा प्रवास कसा झाला याची माहिती दिली.\nबँकेच्या नोकरीत मोठा पगार, मान सन्मान सर्वकाही मिळाले होते. आयुष्यातील बराचकाळ मी या नोकरीसाठी दिला होता. एकदा कामानिमित्त जकार्तामध्ये गेले होते. तेथील हॉटेलमध्ये माझ्या खोलीत थांबली होती. त्यानंतर स्वप्नातही विचार केला नव्हती अशी गोष्ट घडली. हॉटेलमध्ये काही दरोडेखोर घुसले त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत मला ओलीस ठेवले. आता आपला जीव वाचत नाही, दरोडेखोर आपल्याला मारणार अशी भीती मला वाटली. मात्र, पोलिसांनी सुरक्षितपणे मला दरोडेखोरांच्या तावडीतून सोडवले. या घटनेनंतर मी अंतर्मुख झाले. जग क्षणभंगूर असल्याची जाणीव झाली आणि जीवनाचे सत्य शोधण्य़ासाठी नोकरी घर-दार सर्व सोडण्याचा निर्णय घेतला असे एमा यांनी सांगितले. निर्णयाचा हा क्षण महत्वाचा असल्याचे त्या म्हणाल्या.\nनोकरी घरदार सोडल्यावर हिमालयात एका आध्यात्मिक गुरूची एमा यांनी भेट घेतली. त्या गुरूंच्या सल्लानुसार त्यांनी भिख्खू बनण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेणे कठीण गेले का असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, मी काही सोडले आहे, असे मला वाटत नाही. मला जे हवे होते ते गवसत आहे असे वाटते. माझ्या आत्म्याचे शुध्दीकरण होत आहे, असे एमा म्हणाल्या. आज जर कोणी तुम्हाला बंदुकीचा धाक दाखवला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल यावर स्मितहास्य करत त्या म्हणाल्या, मला खूप मोकळे वाटेल. मात्र, हीच घटना आधी घडली असती तर मी निश्चितच घाबरली असते. एका निर्णयाने माझे आयुष्यच बदलून गेले आहे, असे एमा यांनी सांगितले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलहिंगोली जिल्ह्यात दीड कोटीचा गुटखा पकडला\nपुढीलजबरी चोरी झाल्याचा बनाव करुन १ लाख रुपये हडपले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nडंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटणार, अंबरनाथची जागा लवकरच पालिकेला मिळणार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/student-develop-e-bike-in-prayagraj/", "date_download": "2019-01-17T04:19:32Z", "digest": "sha1:YD5SJLJ7N3RWG3333HRN4UTFBM4FLMP2", "length": 17898, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "प्रयागराजमध्ये एका विद्यार्थ्यांने बनवली 13 रुपयात 100 किलोमीटर चालणारी बाईक | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nपु.ल.देशपांडे उद्यानासमोर 4 फूट पाण्याचे तळे, व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर…\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nमायावतींनी खेळले मुस्लिम आरक्षणाचे कार्ड\nनव्या सीबीआय प्रमुखांची निवड लवकरच , उच्चाधिकार समितीची 24 जानेवारीला बैठक…\nअमित शहांना स्वाइन फ्लू\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम : हिंदुस्थानचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nसुबोध भावे याच्या ‘काही क्षण प्रेमाचे’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nप्रयागराजमध्ये एका विद्यार्थ्यांने बनवली 13 रुपयात 100 किलोमीटर चालणारी बाईक\nप्रयागराजमधील बारावीचा विद्यार्थी शिवम चौहान (वय 18) याने 13 रुपयात 100 किलोमीटर चालणारी बाईक बनवली आहे. या बाईकसाठी कोणत्याही इंधनाची गरज नसून ती बॅटरीवर चालणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नीतीन गडकरी यांनी या अनोख्य़ा संशोधनाबाबत शिवमचे कौतुक केले आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती, वाहनांमुळे होणारे वायूप्रदूषण यासारख्या समस्या सोडवण्यासाठी अशी वाहने चांगली उपयोगी असल्याचे त्यांनी सांगितले. शिवमने बनवलेल्या या बाईकचे मॉडेल गडकरी यांनी नागपूरमध्ये बघितले होते.\nया बाईकचे उत्पादन करण्यासाठी गुरुग्राममधील इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजीकडून (आईसीएटी) परवानगी आणि प्रमाणपत्रासाठी प्रयत्न करत असल्याचे शिवमने सांगितले. अनेक देश अद्ययावत बाईक बनवत आहेत. तशीच बाइक बनवण्याची इच्छा मनात होती. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे इंधनावर चालणारी बाइक बनवायची नव्हती. तसेच या वाहनामुळे प्रदूषणही टाळायचे होते. त्यामुळे बॅटरीवर चालणारी बाईक बनवण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने प्रयत्न केल्यावर ही बाईक तयार झाली आहे. इतर बाईकपेक्षा यात कोणतीही वेगळे स्पेअर पार्ट वापरलेले नाहीत असेही त्याने सांगितले. या बाईकचे वैशिष्ट्य म्हणजे ही अवघ्या 13 रुपयात 100 किलोमीटरचे अंतर कापणार आहे. तसेच एकदाच ही बाईक पूर्ण चार्ज केल्यावर 50 हजार किलोमीटरचा प्रवास करू शकणार आहे. या बाईकचा वेग 60 किलोमीटर प्रतितास असेल. तसेच बाईकच्या गतीचा परिणाम एव्हरेजवर होणार नाही.ही बाईक बनवण्यासाठी शिवमला तीन महिने लागले असून त्यासाठी पाच लाखांचा खर्च करण्यात आला आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलभरतीला स्थगिती असल्याने अंगणवाडी सेविकेंची ३६ पदे रिक्त\nपुढीलचंद्रपूरच्या सरकारी रुग्णालयात दसऱ्याच्या दिवशी सहा नवजात बालकांचा मृत्यू\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nडंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटणार, अंबरनाथची जागा लवकरच पालिकेला मिळणार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nशेतकऱ्यांची अडवणूक कराल तर धडा शिकवू, आदित्य ठाकरे यांचा बँक अधिकाऱ्यांना...\nमायावतींनी खेळले मुस्लिम आरक्षणाचे कार्ड\nपालिका रुग्णालयांत गरीबांच्या 139 रक्त चाचण्या होणार मोफत\nउद्धव ठाकरे यांची 2 फेब्रुवारीला नागपुरात सभा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t3404/", "date_download": "2019-01-17T04:31:55Z", "digest": "sha1:4HTYEA42PYVVC6ENLL2IVJVGT63R4JYM", "length": 4663, "nlines": 110, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-श्रद्धा", "raw_content": "\nमी हि आस्तिक होतो,\nमाझीही नितांत श्रद्धा होती.\nमी चूक केली अपेक्षेची,\nनशिबात उपेक्षेचीच रेष बहुधा होती.\nमला न जे भेटले काही,\nसांगण्यात आले की हा संचिताचा भाग आहे.\nतू दिलेच काय देवाला \nइथे श्रद्धा हि महाग आहे.\nते म्हणतात पाप पुण्याचं गणित होतं,\nजगण्या साठी श्वास सुद्धा मोजून मिळतो.\nसगळं काही ठरलेलं असतं आधीच,\nआणि मृत्यू देखील वेळ योजून येतो.\nमी कर्मयोगाचा भक्त आहे,\nप्रयत्नवादातच मी देव मानतो.\nइथे मिळकतीला संचित म्हणतात,\nआणि जो तो अप्राप्तालाच दैव म्हणतो.\nहरेक हतबल आहे नियतीसमोर,\n ती फार गहन नि विशाल आहे.\nइथे स्वताशी तरी कोण लढतय,\nशरणागती पत्करतोय खुशाल आहे.\nछान पांघरून घालून ठेवलंय देवाला,\nअज्ञानाच, आंधळेपणाच नि आळसाच.\nगाभार्यात जायचीही तसदी नको असते,\nम्हणून धन्य होतात दर्शन घेऊन कळसाच.\nमला वाटत नाही हे खरं असेल,\nकि देव नास्तीकांवर रागावलाय.\nएकमेकांना दोष न देण्याचा तोंडी करार झालाय आमचा,\nलेखीही करायचाय, पेपर मागवलाय.\nऐकलय कि देव हि कंटाळलाय या थोतांडाला,\nत्याला हि चीड येते खोटेपणाची.\nपण तरीही उभा आहे कमरेवर हात ठेऊन,\nवाट बघतो आहे आणि एका तुकारामाची.\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2019-01-17T05:32:30Z", "digest": "sha1:6T2C2WBVGWQTGHGNYITYHT2UMUIL6BGR", "length": 27029, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (58) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (13) Apply महाराष्ट्र filter\nअॅग्रो (7) Apply अॅग्रो filter\nकाही सुखद (6) Apply काही सुखद filter\nसप्तरंग (3) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\n(-) Remove इस्लामपूर filter इस्लामपूर\nजयंत पाटील (69) Apply जयंत पाटील filter\nसदाभाऊ खोत (49) Apply सदाभाऊ खोत filter\nमहाराष्ट्र (45) Apply महाराष्ट्र filter\nजिल्हा परिषद (38) Apply जिल्हा परिषद filter\nराजकारण (38) Apply राजकारण filter\nनिवडणूक (37) Apply निवडणूक filter\nनगरसेवक (36) Apply नगरसेवक filter\nकोल्हापूर (33) Apply कोल्हापूर filter\nराष्ट्रवाद (30) Apply राष्ट्रवाद filter\nप्रशासन (28) Apply प्रशासन filter\nमुख्यमंत्री (26) Apply मुख्यमंत्री filter\nपत्रकार (24) Apply पत्रकार filter\nराजू शेट्टी (22) Apply राजू शेट्टी filter\nदेवेंद्र फडणवीस (21) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनगरपालिका (19) Apply नगरपालिका filter\nकाँग्रेस (18) Apply काँग्रेस filter\nकॉंग्रेस (18) Apply कॉंग्रेस filter\nसाहित्य (18) Apply साहित्य filter\nसोलापूर (16) Apply सोलापूर filter\nसांगली-इस्लामपूर रस्त्यावर एसटी पलटी\nसांगली : सांगली-इस्लामपूर मार्गावर राज्य परिवहन विभागाची एसटी पलटी झाली. मिरजहून साताराला जाणारी एसटी ही बस लक्ष्मी फाट्याजवळ उलटली. समोरील दुचाकीस्वाराला चुकविताना एसटीवरील ताबा सुटून ही घटना घडली आहे. या अपघातात बसमधील 40 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक आणि वाहन...\nएटीएम फोडणारे तिघे गुजरातमध्ये जेरबंद\nनाशिक : उपनगर येथे पुणे महामार्गावरील स्टेट बॅंकेचे एटीएम गॅस कटरने कापून 28 लाखांची रोकड चोरणाऱ्या तिघांना अहमदाबाद (गुजरात) येथून अटक करण्यात आली आहे. संशयित चोरट्यांनी नाशिकमध्येच नव्हे, तर औरंगाबाद, कराड, इस्लामपूर येथेही एटीएम फोडून लाखोंची रोकड चोरून गुन्हे केल्याचे तपासात...\n...तर कृषी महोत्सव उधळून लावू\nइस्लामपूर - वाळवा तालुक्यातील हरितगृह शेतकर्‍यांचे गेले सव्वा वर्षापासून सुमारे 4 कोटी रुपये अनुदान शासनाने दिलेले नाही. याचा निषेध म्हणून इस्लामपूर येथे होणारा शासनाचा जिल्हा कृषी महोत्सव उधळून लावण्याचा इशारा तालुक्यातील शेतकर्‍यांनी आज पत्रकार बैठकीत दिला. कृषी...\nमृत पित्याला पाणी पाजण्यापासून रोखले\nआष्टा - सरणावरील बापाला पाणी पाजण्याचा अन्‌ त्याच्या चितेला अग्नी देण्याचा अधिकार मुलाला असतो. पण इथं पोराचं लगीन झालं नाही म्हणून त्याला बापाला पाणी पाजण्यापासून रोखलं. समाजानं पुजाऱ्याला फटकारलं, पण पुजाऱ्याचा अट्टहास आडवा आला. पुजाऱ्याच्या या कृत्यामुळे मुलाला बापाला पाणी पाजता आलंच नाहीच. ...\nशेट्टी-जयंतरावांचं जमलं फिट्ट, सायकलवर बसले डबलसीट\nइस्लामपूर : पूर्वेच्या क्षितिजावर तांबडं फुटलं होतं, नव्या वर्षाची नवी किरणं पसरली होती... त्या क्षणाला इकडे \"आरं आज सूर्य कुणीकडं उगवलायं', असा प्रश्‍न पडण्यासारखा क्षण \"याची देही, याची डोळा' इस्लामपूरकर अनुभवत होते. एकेकाळी एकमेकांना पाण्यात पाहणारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत...\nअन् जयंत पाटलांना भेटला 'बालमित्र'\nसांगली : परगावात आपला गाववाला भेटला तर मोठा आंनद होतो. मग तो लहान असो की मोठा.. त्याच्याबद्दल आपल्याला एक ममत्व निर्माण होते. असाच प्रकार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत घडला. तुरची (ता. तासगाव) येथील आश्रमशाळेत त्यांना \"आपला गाववाला' अर्थात इस्लामपुरचा चिमुरडा भेटताच त्यांच्या...\nनववर्षाचा आरोग्यदायी संकल्प करूया, सायकल चालवूया...\nइस्लामपूर : 1 जानेवारीला इस्लामपुरात आरोग्य, पर्यावरण आणि इंधन बचतीचा संदेश देत शहरात भव्य सायकल रॅली निघणार आहे. दैनिक सकाळ आणि जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर या रॅलीचे आयोजक आहेत. 'नववर्षाचा आरोग्यदायी संकल्प करूया, सायकल चालवूया, निरोगी राहूया' असा संदेश या रॅलीद्वारे दिला...\nमृतांच्या कुटुंबीयांना मिळणार नुकसानभरपाई\nपुणे - खराडी येथे ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन त्यात मृत्यू झालेल्या दोन संगणक अभियंत्यांना सात महिन्यांनंतर न्याय मिळणार आहे. त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याचा प्रस्ताव महावितरण कंपनीने तयार केला असून, लवकरच त्यास मान्यता देण्यात येईल, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ...\nसाकेत कांबळेचा मृतदेह शोधून काढण्यात अखेर पोलिसांना यश\nइस्लामपूर : येथील साकेत कांबळे याचा मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना आज यश आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जीवन रक्षक दिनकर कांबळे यांच्या मदतीने तिसऱ्य दिवशी पोलिसांना यश आले. पोलिसांना कणेगाव (ता. वाळवा) येथे वारणा नदीपात्रात सोमवारी दुपारच्या सुमारास साकेतचा सडलेला मृतदेह आढळून आला....\nआबा पवार, कांबळेविरुद्ध दोषारोपपत्र दाखल\nकुरळप - मीनाई आश्रमशाळेत शिकणाऱ्या आठ मुलींवर लैंगिक अत्याचारप्रकरणी आश्रमशाळेचा संस्थापक अरविंद आबा पवार आणि स्वयंपाकी मदतनीस मनीषा शशिकांत कांबळे या दोघांविरुद्ध शुक्रवारी पोलिसांनी इस्लामपूर येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 321 पानी व 97 साक्षीदार...\nएकरकमी एफआरपीने तिढा सुटला\nकोल्हापूर - यंदाच्या गळीत हंगामात विनाकपात एकरकमी एफआरपी देण्याच्या निर्णयावर जिल्ह्यातील कारखानदार व शेतकरी संघटनांचे एकमत होऊन ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. १०) सुटला. भविष्यात साखरेचे दर वाढल्यानंतर एफआरपी व्यतिरिक्त २०० रुपये जादा देण्याबाबत सकारात्मक असल्याचे या वेळी कारखानदारांनी सांगितले. ...\nउसाच्या बीलापोटी दमडीही न मिळाल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी\nइस्लामपूर - वाळवा तालुक्यातील कोणत्याही कारखान्याने गेल्या गळित हंगामात ठरलेल्या एफआरपी प्लस 200 रुपये फॉर्म्युल्याप्रमाणे दर दिलेला नाही. त्यातच गेल्या कित्येक वर्षानंतर यावर्षी प्रथमच दिवाळीला उसाच्या बीलापोटी दमडी न मिळाल्याने शेतकर्‍यांमध्ये सणासूदीच्या दिवसातही नाराजीचे वातावरण...\nराजारामबापू दुधसंघास राज्यशासनाचा सहकार भूषण पुरस्कार\nइस्लामपूर - राजाराम बापू पाटील सहकारी दूध संघास राज्य शासनाच्या वतीने सहकार भुषण पुरस्कार घोषित झाला असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. गेल्या वर्षी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डकडून पश्‍चिम भारतामध्ये प्रथम डेअरी एक्स्लंट अ‍ॅवॉर्ड व...\nइस्लामपूरमध्ये मद्यधुंद नगरसेवकाला जोरदार 'चोप'\nइस्लामपूर : मद्यधुंद अवस्थेत असलेल्या इस्लामपूर येथील एका नगरसेवकाला रुग्णालयात धिंगाणा घालताना जोरदार ‘चोप’ दिल्याची चर्चा इस्लामपुर शहरात जोरदारपणे सुरु आहे. या प्रकरणानंतर तक्रार दिली तर आपलीच बदनामी होईल या कारणास्तव ‘ झाकली मूठ सव्वालाखाची ’ म्हणून त्या नगरसेवकाच्या...\nभाजप विरोधातील सर्व समविचारी पक्षांना सोबत घेणार - जयंत पाटील\nसांगली - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर राष्ट्रवादीने आपल्या हालचालींना वेग दिला आहे. याचा एक भाग म्हणून भाजप सरकार विरोधातील सर्व समविचारी पक्षांना सोबत घेणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथे केले आहे. यामध्ये सरकार विरोधातील सर्व...\nकरेवाडीतील तीन हातभट्ट्यांवर छापा\nजत - करेवाडी (ता. जत) येथे सुरू असलेल्या तीन हातभट्ट्यांवर उत्पादन शुल्कच्या पथकाने छापा टाकला. यावेळी 75 लिटर हातभट्टी, 7 हजार 900 लिटर रसायन असा एक लाख 92 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी रावसाहेब बाळासाहेब गोपणे (रा. करेवाडी) याला अटक करण्यात आली. करेवाडी येथे हातभट्ट्या असल्याची...\nकुरळप आश्रमशाळेतील मुलांना विनामुल्य शिक्षण देणार - डॉ. प्रताप पाटील\nइस्लामपूर - कुरळप (ता. वाळवा) येथील आश्रमशाळेमध्ये घडलेल्या प्रकारानंतर गेल्या १० दिवसात मुले शैक्षणिक सुविधांपासून अलिप्त आहेत, परीक्षा तोंडावर आहेत, अशा स्थितीत श्री. वारणा शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांमध्ये या सर्व मुलांना विनामुल्य शिक्षण देण्याची घोषणा संस्थेचे सचिव व राज्य सहकारी...\nवाळवा तालुका विद्यार्थी संघटनेचा प्राद्यापक आंदोलनास पाठींबा\nइस्लामपूर - प्राध्यापकांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज वाळवा तालुका महाविद्यालयीन विद्यार्थी संघटनेतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मोर्चात तालुक्‍यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. ...\nकत्तलीसाठी नेण्यात येणारी जनावरे पकडली\nढेबेवाडी/मल्हारपेठ - कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन निघालेली पाच वाहने आज ढेबेवाडी व नवारस्ता येथे पकडून 17 गायी व वासरे आणि 29 बैल पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील दोन वासरे व एका बैलाचा टेंपोतच गुदमरून मृत्यू झाला आहे. ढेबेवाडी व पाटण पोलिसांत याप्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल झाला असून, त्यामध्ये एका...\n'वाळव्यात आमदरीकीला इच्छुकांची मांदियाळी'\nइस्लामपूर- वाळवा तालुक्‍यात विरोधकांची ताकद आहे. ती बांधताना मध्यस्थाची दमछाक होते, आणि त्यातूनही विरोधक एकवटले तर इतिहास घडतो हे नगरपालिका निवडणूकीत दिसले आहे. मात्र, येणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी सगळेच आमदार म्हणून इच्छुक आहेत. यातील एकच आमदार होऊ शकतो हे लक्षात ठेवावे असे प्रतिपादन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/intex-sharp-24-price-p6sQcN.html", "date_download": "2019-01-17T05:23:15Z", "digest": "sha1:3JTICTMP5LO6N5PU46TXBLB3JUXOI3VT", "length": 15889, "nlines": 398, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "इंटेक्स शार्प 2 4 सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nइंटेक्स शार्प 2 4\nइंटेक्स शार्प 2 4\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nइंटेक्स शार्प 2 4\nइंटेक्स शार्प 2 4 किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये इंटेक्स शार्प 2 4 किंमत ## आहे.\nइंटेक्स शार्प 2 4 नवीनतम किंमत Sep 26, 2018वर प्राप्त होते\nइंटेक्स शार्प 2 4फ्लिपकार्ट, स्नॅपडील उपलब्ध आहे.\nइंटेक्स शार्प 2 4 सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 1,411)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nइंटेक्स शार्प 2 4 दर नियमितपणे बदलते. कृपया इंटेक्स शार्प 2 4 नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nइंटेक्स शार्प 2 4 - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 17 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nइंटेक्स शार्प 2 4 - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nइंटेक्स शार्प 2 4 वैशिष्ट्य\nमॉडेल नाव Sharp 2.4\nडिस्प्ले सिझे 2.4 Inches\nडिस्प्ले तुपे TFT Display\nरिअर कॅमेरा 1.3 MP\nकॅमेरा फेंटुर्स Video Recording\nइंटर्नल मेमरी 50 KB\nएक्सटेंडबले मेमरी microSD, upto 16 GB\nटाळकं तिने 3 Hrs\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने 250 Hrs\nसिम ओप्टिव Dual SIM\n( 226 पुनरावलोकने )\n( 70 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\n( 7 पुनरावलोकने )\n( 47 पुनरावलोकने )\n( 706 पुनरावलोकने )\n( 18 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 20 पुनरावलोकने )\n( 680 पुनरावलोकने )\nइंटेक्स शार्प 2 4\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-17T04:18:12Z", "digest": "sha1:BGJ2X3F7W3A67377IBH42YOKDU7PYGWW", "length": 10516, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आम्ही सत्तेवर आल्यावर राफेल गैरव्यवहारांची चौकशी करू -राहुल गांधी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआम्ही सत्तेवर आल्यावर राफेल गैरव्यवहारांची चौकशी करू -राहुल गांधी\nराफेल विमाने कतार आणि इजिप्तला स्वस्तात कशी मिळाली\nनवी दिल्ली: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवरील राफेल गैरव्यवहाराच्या विषयावरील हल्ला सुरूच ठेवला आहे. त्यांनी म्हटले आहे की आम्ही केंद्रात सत्तेवर आल्यानंतर राफेल गैरव्यवहाराची चौकशी केली जाईल आणि त्यातील दोषींना शिक्षा केली जाईल. संसदे बाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला. संरक्षण मंत्री आणि कायदा विभागाकडून राफेलच्या वाढीव किंमतींबाबत आक्षेप घेण्यात आलेला असताना सुद्धा मोदींनी तो आक्षेप धुडकाऊन राफेलचा करार केला आणि आपल्या कर्जबाजारी मित्राला अनिल अंबानी यांना या विमानांचे कंत्राट देऊन देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली असा आरोपही त्यांनी केला.\nते म्हणाले की राफेलवर संसदेत झालेल्या चर्चेतून पंतप्रधान मोदी पळून गेले आणि त्यांच्याऐवजी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी लोकसभेत प्रदीर्घ उत्तर दिले. त्यांनी मला अपशब्द वापरले पण मी विचारलेल्या प्रश्‍नांना मात्र त्यांनी उत्तरे दिली नाहींत. सरकारवरील आपल्या आक्षेपांच्या संबंधात राहुल गांधी यांनी आपले प्रश्‍न आजही उपस्थित केले. ते म्हणाले की 526 कोटी रूपयांचे राफेल विमान 1670 कोटी रूपयांना घेण्याचा निर्णय कोणी घेतला हवाईदलाला 126 विमानांची गरज असताना ती संख्या 36 वर कोणाच्या सांगण्यावरून आणण्यात आली आणि अनिल अंबानी यांना याचे कंत्राट कोणी दिले हवाईदलाला 126 विमानांची गरज असताना ती संख्या 36 वर कोणाच्या सांगण्यावरून आणण्यात आली आणि अनिल अंबानी यांना याचे कंत्राट कोणी दिले असे सवाल त्यांनी उपस्थित केले. या व्यवहारात भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी झाली पाहिजे या मागणीचा पुनरूच्चारही त्यांनी केला. याच संबंधात कॉंग्रेसतर्फे एक निवेदनही प्रसिद्धीला देण्यात आले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की कतार, इजिप्त या देशांनीही राफेलची विमाने भारतापेक्षा स्वस्तात खरेदी केली आहेत मग भारताने हीच विमाने महागड्या किंमतीत घेण्याची गरज का भासली याचा खुलासा सरकारने केला पाहिजे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n13 नवीन केंद्रीय विद्यापीठांसाठी 3 हजार 639 कोटीं मंजूर\nकर्नाटकात विधीमंडळ कॉंग्रेसची 18 जानेवारीला बैठक\nआपशी निवडणूक आघाडी नाहीच : शीला दीक्षित\nलैंगिक छळाच्या खोट्या तक्रारीबद्दल दोन महिलांना 7 वर्षांची शिक्षा\nपायाभूत विकासाला सरकारचे प्राधान्य : पंतप्रधान मोदी\nरिसर्च स्कॉलर्सची सरकारच्या विरोधात निदर्शने\nराजस्थान विधानसभेच्या सभापतीपदी कॉंग्रेसचे सीपी जोशी\nआपच्या पंजाबातील आमदाराचा राजीनामा\nआलोक वर्मांवर फोन टॅपींगचे आरोप\nसरकारी शाळांच्या गुणवत्तेचा टक्का वाढला\nसाडेआठ लाख विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा\nइलेक्‍ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग युनिट विकसित\nडास मारण्याच्या यंत्र खरेदीतही ‘झोल’\nबारावी परीक्षेसाठी उद्यापासून ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध\nप्रजासत्ताकदिनी शहरात धावणार ई-बस\n#व्हिडीओ : दुष्काळात तेरावा महिना; व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी वाया\nतापमानात चढउतार, पुण्याचा पारा 11 अंशांवर\nप्रशासनाचे अंदाजपत्रक आज होणार सादर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-17T05:34:10Z", "digest": "sha1:NHLYC7W7DO3CFZGBGK2INQRD4UN6DVIC", "length": 18989, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सोक्षमोक्ष: बेरोजगारीचा चक्रव्यूह | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअर्थव्यवस्थेचे औपचारिकीकरण, शहरीकरण आणि व्यापक उद्योगीकरण होण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, देशातील असंघटित क्षेत्रच सर्वात मोठे आहे आणि तेथे नोकरीची वा सामाजिक सुरक्षिततेची कोणतीही हमी नाही. मोदी सरकारने जनतेच्या आकांक्षा उंचावून ठेवल्या आणि गुणवत्तापूर्ण रोजगार तर सोडाच, पोटापुरता रोजगारही ते देऊ शकले नाहीत\nकॉंग्रेसने देशाला गरिबीच्या खाईत लोटले. ना उद्योग आणले, ना रोजगार. आम्ही मात्र दरवर्षी दोन कोटी युवक-युवतींना रोजागर देऊ’, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान दिलेले होते. परंतु हे आश्वासन पूर्ण करण्यात न आल्यामुळे, मोदी सरकारविरुद्ध प्रचंड असंतोष आहे. नुकतेच मराठवाड्यात ग्रामीण भागातून फिरताना, प्रस्तुत लेखकाला या असंतोषाची धग जाणवली. एकीकडे शेती तोट्याची बनत चालली असून, उच्च शिक्षण परवडत नाही आणि कर्ज घेऊन पदवी मिळवली तरी नोकरी मिळत नाही, अशी स्थिती आहे. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात भाषण करताना, देशातील बेरोजगारीच्या समस्येची कबुली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.\nएम्प्लॉयमेंट आणि जॉब्स यात फरक आहे. जॉब्स तयार करण्यास मर्यादा आहेत आणि म्हणूनच रोजगारनिर्मिती करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. ग्रामीण व शहरी भागात रोजगारसंधी निर्माण केल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. विदर्भातील तरुणांना 50 हजार रोजगार देण्याचे मी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले आहे, असेही आश्‍वासन त्यांनी दिले. बुट्टीबोरी एमआयडीसी क्षेत्र, नागपूर मेट्रो रेल आणि मल्टिमोडल इंटरनॅशनल कार्गो हब, म्हणजेच मिहान, यामधून हे रोजगार तयार होतील, असे चित्र त्यांनी उभे केले.\nगडकरींना हे माहीतच असेल की 2018 साल अखेर देशातील बेरोजगारीचा दर गेल्या सव्वादोन वर्षातील सर्वाधिक, म्हणजे 7.38 टक्के होता. 2017 अखेर, देशात 40.78 कोटी रोजगार होता, तो 2018 अखेर 39.69 कोटींवर आला आहे. याचा अर्थ, एम्प्लॉइड’ व्यक्तींची संख्या घटली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इँडियन इकॉनॉमीने देशातील 1 लाख 58 हजार कुटुंबांची पाहणी करून, नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे, त्यात ही महिती देण्यात आली आहे. डिसेंबर 2017 मध्ये अंदाजित बेरोजगारीचा दर 4.78 टक्‍के होता. तर त्याआधी सप्टेंबर 2016 मध्ये तो 8.46 टक्‍के होता. या अहवालाची बारकाईने तपासणी केली असता लक्षात येते की, गेल्या 12 महिन्यांत रोजगाराची घट झाली आहे, ती मुख्यतः ग्रामीण भागात. 2018 साली 1 कोटी 9 लाख लोकांचा रोजगार गेला. त्यातले 51 लाख रोजगार हे ग्रामीण भागातील होते. डिसेंबर 2017 मध्ये ग्रामीण भागात 26.94 कोटी व्यक्तींना रोजागर मिळाला होता. हा आकडा पुढच्याच वर्षात 26.03 कोटींवर आला.\nशहरातले जवळपास 18 लाख जॉब्स नष्ट झाले. याला अर्थातच नोटाबंदी आणि जीएसटीतील त्रुटी ही दोन कारणे कारणीभूत होती. या चिंतेत भर पडण्याचे आणखी एक कारण म्हणजे, लेबर पार्टिसिपेशन रेट (एलपीआर) किंवा कामातील सहभागित्वाचे प्रमाणही घसरले आहे. 15 वर्षांवरील ज्या व्यक्‍ती काम करू इच्छितात आणि ज्या काम करत आहेत किंवा कामाच्या शोधात आहेत, त्यांचे प्रमाण म्हणजे हा सहभागित्वाचा दर होय. 2017 मध्ये हा दर 43.57 होता, तो आता 42.47 वर आला आहे. एलपीआरचा दर उच्च असेल, तर त्यामुळे विकासात लक्षणीय भर पडते. कारण अर्थव्यवस्थेतील फक्त कमी संख्येतील लोक काम करण्यास उत्सुक असतील, तर रोजगारदर अल्प असला, तरी त्यामुळे फारसा फरक पडत नाही. 2017 साली एकूण रोजगारात 35 लाखांची वाढ झाली. मात्र, खेड्यापाड्यातल्या दहा लाख लोकांचा रोजगार बुडाला आणि 2018 मध्ये तर रोजगार जाण्याची गती ग्रामीण भागात जास्त होतीच, पण शहरांमधला रोजगारही मोठ्या प्रमाणात बुडाला.\nअगदी आपल्या आसपासच्या प्रसारमाध्यमे, हॉटेल्स, प्रकाशन व्यवसाय यामधील संधीसुद्धा घटत गेल्याचे जाणवते. भारतात 2004-05 ते 2011-14 या कॉंग्रेसप्रणीत पुरोगामी आघाडीच्या पर्वात अधिक रोजगार निर्माण झाला. उलट 2011-12 ते 2017-18 या संपुआ तसेच मोदी पर्वात रोजगारवाढ मंदावत गेली. संपुआ राजवटीतील रोजगारगती कमी होण्याचे एक करण होते, ते म्हणजे जागतिक मंदीचे. मात्र 2014 नंतरच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढला, हे एक कारण असले, तरी भारतात त्याचा अजूनही मर्यादितच वापर आहे. त्यामुळे शेतीमधील उद्‌वस्तता तसेच निश्‍चलनीकरणामुळे बंद पडलेले छोटेमोठे उद्योग, माना टाकलेल्या बाजारपेठा आणि जीएसटीच्या डोकेदुखीमुळे हडबडलेला व्यापार, हे वाढत्या बेकारीचे मुख्य कारण आहे.\nभारतात दरवर्षी 80 लाख रोजगार तयार होणे आवश्‍यक आहे. मात्र रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या मते, हे प्रमाण दरवर्षी 1 कोटी 20 लाख एवढे हवे. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत दहा कोटी नवे मतदार होते आणि 2019 मध्ये तेवढेच नवे मतदार वाढणार आहेत. भारतातील तरुणांच्या आशा-आकांक्षा वाढलेल्या आहेत. त्यांना केवळ पोटाच्या गरजा भागवण्याइतपतच वेतन देणारी नोकरी व व्यवसाय नको आहे, तर त्यांना चांगल्या जगण्याची आस आहे. त्यासाठी कंपन्यांची तसेच कामगारांची कार्यक्षमता व गुणवत्ता वाढण्याची गरज आहे. त्याकरिता अर्थव्यवस्थेचे औपचारिकीकरण, शहरीकरण आणि व्यापक उद्योगीकरण होण्याची आवश्‍यकता आहे.\nमात्र, देशातील असंघटित क्षेत्रच सर्वात मोठे आहे आणि तेथे नोकरीची वा सामाजिक सुरक्षिततेची कोणतीही हमी नाही. मोदी सरकारने जनतेच्या आकांक्षा उंचावून ठेवल्या आणि गुणवत्तापूर्ण रोजगार तर सोडाच, पोटापुरता रोजगारही ते देऊ शकले नाहीत. तर पकोडा विकणे हासुद्धा एकप्रकारचा रोजगारच आहे, अशा प्रकारचे उद्‌गार काढून, पंतप्रधान मोदी यांनी वादात भरच घातली. आता दहा व्यक्तींपेक्षा कमी संख्या असलेल्या आस्थापनांचा समावेश रोजगारनिर्मितीच्या आकडेवारीत करण्याचा प्रस्ताव, केंद्रीय कामगार मंत्रालयाने तयार केला आहे. कागदोपत्री रोजगार वाढवून दाखवण्याचा जेवढा ध्यास सरकारने घेतला आहे, त्याच्या दहा टक्के तरी काम वास्तवातील रोजगार वाढवून दाखवण्यासाठी घेतला, तरी पुष्कळ झाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसाद-पडसाद: आरक्षणाचा लाभ नक्की कोणाला\nसोक्षमोक्ष: पक्षांतराच्या रोगापासून मतदारांना मुक्ती कधी\nजो जे वांछील तो ते लाहो…(अग्रलेख)\nजीवनगाणे: सूर जुळवून घे…\nदिल्ली वार्ता: भाजपच्या स्वप्नाला सपा-बसपाचा ब्रेक\nवाद: बेजबाबदार सेलिब्रिटी अन्‌ प्रतिमेला धक्‍का\nकलाकार म्हणून काम करताना जीविका हीच झाली उपजीविका : दिलीप प्रभावळकर\nपाणी टंचाई निवारण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य गरजेचे\nवाय.सी. मध्ये शिष्यवृत्ती अर्जाचा बोजवारा\n‘भंगार’ बसेसवर आरटीओची मेहेरबानी\nमलकापूरच्या निकाल करणार पक्षीय विचारांसह कार्यकर्त्यांचे ध्रुवीकरण\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रक्रियेसाठी जागा नाही\nमागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी वसतिगृह बांधण्याला मंजुरी\nआर्थिक कारणातून सम्राटचा खून\nघनःश्‍याम नवले व संदीप माळी यांचा विशेष सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/2593-14-baba", "date_download": "2019-01-17T05:46:24Z", "digest": "sha1:CNUQW5DWBTLOCFTKJBBT7M7DAVE27R24", "length": 6970, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "देशभरातील 14 भोंदूबाबांची यादी जाहीर; आसाराम, राम रहिमसह राधे माँ यांचा समावेश - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदेशभरातील 14 भोंदूबाबांची यादी जाहीर; आसाराम, राम रहिमसह राधे माँ यांचा समावेश\nदेशातील भोंदूबाबांविरोधात आखाडा परिषदेने मोठी घोषणा केली आहे. परिषदेने देशभरातील 14 स्वयंघोषित बाबांची यादी जाहीर करत ते भोंदु असल्याचं सांगितले.\nउत्तर प्रदेशातील अलाहाबादमध्ये अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या कार्यकारिणी बैठकीत ही यादी जाहीर करण्यात आली. या बाबांविरोधात देशव्यापी बहिष्कार घालण्याचे आवाहन परिषदेकडून नागरिकांना करण्यात आले.\nआखाडा परिषदेने जाहीर केलेल्या 14 भोंदूबाबांच्या यादीत बाबा गुरमीत राम रहिम, आसाराम ऊर्फ आशुमल शिरमानी, आसारामचा मुलगा नारायण साई, सुखविंदर कौर ऊर्फ राधे माँ, निर्मल बाबा ऊर्फ निर्मलजीत सिंह, सचिदानंत गिरी ऊर्फ सचिन दत्ता, ओम बाबा ऊर्फ विवेकानंद झा, इच्छाधारी भीमानंद ऊर्फ शिवमुर्ती द्विवेदी, स्वामी आसीमानंद ऊर्फ ओम नम: शिवाय बाबा, खुशी मुनी, बृहस्पती गिरी आणि मलकान गिरी या कथित बाबा-महाराजांचा समावेश आहे.\nभारतात होणार हायस्पीड इंटरनेट युगाची सुरुवात\nटीम इंडियाची ऑस्ट्रेलियावर दमदार खेळी\nनोकियाच्या मोस्ट प्यॉप्युलर 3310 फोनचं 3G व्हर्जन लॉन्च\nजगातला पहिला स्पिनर मोबाईल फोन भारतात लाँच; फिचर्स स्मार्टफोनला टक्कर देणारे\nआकर्षक रोषणाईने उजळला ऐतिहासीक मैसुर पॅलेस\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nफॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रविक्री, भाजप पदाधिकाऱ्याला अटक\n'वंदे मातरम्'ला विरोध करणाऱ्या MIMच्या 'त्या' नगरसेवकावर आता बलात्काराचा आरोप\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\nकुत्रा त्याच्यावर भुंकला, 'तो' कुत्र्याच्या मालकिणींनाच चावला\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/category/ahmednagar-south/", "date_download": "2019-01-17T04:39:41Z", "digest": "sha1:OGCO3GMML3NL5OIEOQWW7TAPL2ADUE35", "length": 6519, "nlines": 88, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "Ahmednagar South Archives - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nपारनेर तालुक्यात निलेश लंके राजकीय भूकंप करणार \nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 17, 2019\nश्रीगोंद्यात ट्रॅक्टरखाली चिरडून दोघांचा मृत्यू.\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 17, 2019\nखा. गांधी यांच्यावर टीका करण्याची सुजय विखे यांची…\nनगर-सोलापूर रस्त्यावर अपघातात २ ठार.\nजामखेड मध्ये अकरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 16, 2019\nजामखेड :- मधील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली असून बालाजी अंबादास डाडर (४०…\nखा.दिलीप गांधींची सटकली,शेतकऱ्यास भर सभेत दमबाजी \nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 15, 2019\nअहमदनगर :- महागाई वाढल्याबाबत प्रश्न विचारल्यामुळे भाजप खासदार दिलीप गांधी वृद्ध व्यक्तीवर भडकल्याचा व्हिडीओ सोशल…\nशेतकऱ्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला.\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 15, 2019\nपारनेर :- तालुक्यातील करंदी येथे रावजी कारभारी चौधरी (वय ५१) यांचा मृतदेह त्यांच्याच शेतात सोमवारी दुपारी संशयास्पद…\nसंत भगवानबाबांची मूर्ती जाळल्याप्रकरणी स्वप्निल शिंदेला अटक.\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 14, 2019\nअहमदनगर :- पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओ मध्ये सूरु असलेल्या संत भगवानबाबा…\nसंक्रातीला ठरणार नगर लोकसभेचा उमेदवार.\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 14, 2019\nअहमदनगर :- नगर लोकसभेचा उमेदवार फायनल करण्यासाठी आता १५ जानेवारीचा मुहूर्त मिळाला आहे,उद्या १५ जानेवारीला दिल्लीत दोन्ही…\nलोकसभा मतदारसंघातील २५ रस्त्यांसाठी ५३ कोटींचा निधी : खा. गांधी\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 14, 2019\nअहमदनगर :- नगर लोकसभा मतदार संघातील वाड्या वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्याचे कामे अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. त्याबाबत…\nवाळूच्या डंपरने चिरडले,तिघांचा मृत्यू.\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 14, 2019\nपारनेर :- तालुक्यातील खडकवाडीजवळ वाळूची वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरने मायलेकासह तिघांना जोरदार धडक दिली. यात तिघांचाही…\nकर्जत जामखेड मधून रोहित पवार निवडणूक लढवणार \nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 13, 2019\nजामखेड :- पालकमंत्री राम शिंदे यांच्या विरोधात आता खासदार शरद पवार यांचे नातू रोहित पवार निवडणूक लढविणार असल्याचे संकेत…\nनगर शहरातील उच्चभ्रूं’च्या वसाहतीमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश \nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या त्या सर्व नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी \nनगरसेवकांचे निलंबन केले पण आमदार जगताप पितापुत्रांचे काय \nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/456869", "date_download": "2019-01-17T05:22:45Z", "digest": "sha1:4MNV6XKZH3T5WZTE4MMWOYIHQH7YXDXJ", "length": 5391, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "देशभरातील 34 सीएंची होणार चौकशी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nदेशभरातील 34 सीएंची होणार चौकशी\nऑनलाईन टीम /नवी दिल्ली :\nनोटाबंदीच्या काळात अर्थिक घोटाळय़ात समावेश असलेल्या चार्टर्ड आकाऊंटंट्समागे आता चौकशीचा फेरा लागणार आहे. केंद्र सरकारने इन्सिटटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस् ऑफ इंडियाला (आयसीएआय) देशभरातील 34 सीएंची यादी दिली आहे. या सर्वांचे आता चौकशी केली जाणार असून लवकरच सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.\nगेल्या आठवडय़ात केंद्र सरकारने केलेल्या तपासात नोटाब्ंादीच्या काळात 559 जणांनी सुमारे, 3,900 कोटी रूपयांच्या अर्थिक गैरव्यवहार केल्याचे समोर आले होते. यामध्ये 54 तज्ञांनी त्यांना मदत केली होती. या सर्वांची नावे विविध तपास यंत्रणांकडे सोपवण्यात आली आहे. केंद्र सरकारने आयसीएआयला 34 सीएंची यादी सोपवली आहे. आयसीआयने या यादीतील नावे तपासायला सुरूवात केली असून या सर्वांना लवकरच कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. चौकशीत दोषी आढळल्यास त्यांना शिस्तपालन समितीसमोर नेले जाईल असे आयसीएआयचे पदाधिकाऱयांनी सांगितले.\nराजस्थानच्या कल्पितला ‘जेईई’मध्ये 100 टक्के\nआखाती देशातील भारतीय सुरक्षित\nताजमहाल भारतीय वास्तुकलेचे ‘रत्न’\nहिजड्यांना आपत्य होतील, पण सिंचन योजना पूर्ण होणार नाही – नितीन गडकरी\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/ashwin-broke-the-record-for-37-years/", "date_download": "2019-01-17T05:23:47Z", "digest": "sha1:IJL5CCXUY7KY7JLLKFSN22KEYQYVFJ3U", "length": 7612, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अश्विनने तोडला 37 वर्षांपूर्वीचा विक्रम", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअश्विनने तोडला 37 वर्षांपूर्वीचा विक्रम\nपुणे- भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने पुणे येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात दुसर्‍या दिवशी मायदेशात कसोटीत एका वर्षात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम नोंदविला. अश्विनने मिचेल स्टार्कला बाद करत या सीजनमधील 64वी विकेट घेतली. या विकेटसह त्याने कपिल देव यांना मागे टाकत त्यांचा 37 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे.\nभारतीय गोलंदाजांची भेदक गोलंदाजी,इंग्लंडचा डाव २८७ रनवर ऑल…\nधोनीचं चेन्नई सुपरकिंग्जमध्ये ‘कमबॅक’\nकपील देव याने 1970-80च्या सीजनमध्ये 13 कसोटी सामन्यात 63 विकेट घेतल्या होत्या. तर अश्विनने आतापर्यंत 10 कसोटी सामन्यात 24.39च्या सरासरीने 64 विकेट घेतल्या आहेत. मायदेशी कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट घेणार्‍या भारतीयांच्या यादीतही अश्विनने तिसरा क्रमांक मिळविला आहे. त्याने 2012-13मध्ये 10 कसोटी सामन्यात 61 विकेट घेतल्या होत्या. चौथ्या क्रमांकावर 9 कसोटी सामन्यात 54 विकेट घेणारा अनिल कुंबळे हा आहे. रवींद्र जडेजा या यादीत पाचव्या क्रमांकावर असून त्याने 10 कसोटी सामन्यात 48 विकेट घेतल्या आहेत. सहाव्या क्रमांकावर बिशन सिंह बेदी असून त्यांनी 8 सामन्यात 47 विकेट घेतल्या आहेत.\nदरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या चार कसोटी मालिकेच्या समाप्तीपर्यंत अश्विन सर्वाधिक विकेट मिळविण्याचा नवीन विक्रम नोंद करू शकतो. तसेच रवींद्र जडेजाही या यादीत आपले स्थान वरच्या क्रमांकावर नेऊ शकतो.\nभारतीय गोलंदाजांची भेदक गोलंदाजी,इंग्लंडचा डाव २८७ रनवर ऑल आऊट\nधोनीचं चेन्नई सुपरकिंग्जमध्ये ‘कमबॅक’\nन्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; आर आश्विन-जडेजाला वगळलं\nआपली संस्कृती ‘अतिथि देवो भव’ची; ऑस्ट्रेलियन टीम बसवरील दगडफेकीवर अश्विन संतापला\nकुमारस्वामी सरकारमधील दोन आमदारांनी काढला पाठिंबा\nकर्नाटक : कर्नाटक राज्यातील कुमारस्वामी सरकारमधील एच. नागेश आणि आर. शंकर या दोन अपक्ष आमदारांनी राज्य सरकारचा…\nमहादेव जानकर बारामतीतून निवडणूक लढवणार\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\nतीळाचे लाडू, वड्या आणि विविधरंगी तीळगुळाची दत्तमंदिराला सजावट\nनर्मदा नदीत बोट बुडून ४० जणांच्या मृत्यूची भीती\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://nvgole.blogspot.com/2011/04/blog-post_22.html", "date_download": "2019-01-17T04:44:46Z", "digest": "sha1:BCLQF7Y7TEFDMEDQFG2CTLCSJWBT5K7V", "length": 33446, "nlines": 311, "source_domain": "nvgole.blogspot.com", "title": "नरेंद्र गोळे: पुस्तक परिचय: परत मायभूमीकडे", "raw_content": "\n'मला जाणून घे, मला जाणून घे' म्हणणार्‍या चराचराला, कलाकलानी जाणून घेत असता, जी संपन्नता लाभली, ती कले कलेने सुहृदास सादर समर्पित करावी म्हणूनच हा प्रयास. वाचकासही सुरस वाटावा, हीच प्रार्थना\nप्रारणांचे स्वरूप आणि प्रारणसंसर्ग\nपुस्तक परिचय: परत मायभूमीकडे\nसमकालीन प्रकाशनच्या ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती ६ मार्च २०११ रोजी प्रकाशित झाली. किंमत फक्त रु.१२५/-. पृष्ठे १०७.\nमायबोली डॉट कॉम वर “परतोनी पाहे” सदरात अनेक लोकांनी आपापले विचार मांडले. पुढे परतून पाहणारे यशस्वीही होतांना दिसू लागले. अशांपैकीच एक आहेत डॉ.संग्राम पाटील. पाटील लिहीतात, “अविकसित ग्रामीण व दुर्गम जगतात समाजाचं जीवनमान उंचावण्यासाठी शांत व निस्वार्थीपणे अविरत काम करणार्‍या सर्व लहान मोठ्या कार्यकर्त्यांना हे पुस्तक अर्पण.”\nडॉ.अभय बंग प्रस्तावनेत लिहीतात, “संग्राम व नूपुर पाटील हे महाराष्ट्रातले एक तरूण डॉक्टर जोडपे एका वेगळ्या प्रवासावर निघाले आहे. डॉक्टरांनी आयुष्यात काय करावे याचा रूढ व प्रतिष्ठित मार्ग चालता चालता त्यांनी अचानक वाट बदलली आहे. ब्रिटनहून परतून ते एरंडोलच्या वाटेने चालायला लागले आहेत. माझ्या मते, संग्राम व नूपुरची कहाणी हे एक आश्वासक चिन्ह आहे. एका संवेदनाशील तरूण मनाचा डोळस प्रवास, एक अंतर्द्वंद्व व त्यातून विवेकाने घेतलेला साहसी निर्णय याची कहाणी संग्रामने उत्तम व रोचकपणे या पुस्तकातून मांडली आहे. ती कहाणी समाजाला समृद्ध करणारी, शिवाय तरूण पिढीसमोर एक उत्तम उदाहरण पेश करणारी आहे.”\n“मला डॉक्टर व्हायचाय”, “एम.बी.बी.एस. ते एम.डी. व्हाया मेळघाट”, “चलो परदेश”, “इंग्लंडच्या वैद्यकीय सेवेत”, “इंग्लंडची अपुर्वाई”, “ब्रिटनमधली ’पूर्वाई’ ”, “मी इथे काय करतोय” आणि “एक प्रयत्न... ग्रामीण आरोग्याच्या दिशेने” या आठ प्रकरणांतून हे पुस्तक मांडलेले आहे.\nपहिल्या चार प्रकरणांतील हकिकती नेहमी घडतात तशाच आहेत. निराळे आहे ते त्यांनी केलेले प्रेम, लग्न. त्याची लपवलेली माहिती. परस्परांवरील अतूट प्रेम. घरच्यांची अतूट जातनिष्ठा. विमनस्क अवस्थेत घर सोडून जावे लागणे. मात्र परदेशात जाणार हे समजल्यावर घरच्यांनी, देशातून जाऊ नये म्हणून त्यांचा स्वीकार करणे, त्यांचे मन वळवण्याचा प्रयास करणे, मला निराळे वाटले. ग्रामीण समाजातल्या समजूतदारीचे ते चिरंतन प्रतीक वाटले. असे प्रयास पुण्या-मुंबईतील कुटुंबांत होत असल्याचे दृश्य फारसे पाहण्यात नाही. कदाचित ग्रामीण कुटुंबांतल्या परस्पर संबंधांच्या घट्ट वीणीचे ते अपरिहार्य पर्यवसान असावे.\nचौथ्या प्रकरणात इंग्लंडमधल्या वैद्यक सेवेचा स्वानुभवातून घेतलेला आढावा डॉक्टरांनी यथातथ्य चित्रित केलेला आहे. रोचक आणि वास्तव. वृद्धापकाळ ब्रिटनमधेच घालवलेला बरा. स्वदेशात वृद्धापकाळ घालवणे निव्वळ कष्टमय. ही त्यांची टिप्पणी क्लेशदायक असली तरीही वस्तुस्थितीला धरूनच आहे.\nइंग्लंडची अपूर्वाई सांगतांना ते म्हणतात, “”ब्रिटनच्या शैक्षणिक व्यवस्थेतल्या पारदर्शकतेचा प्रत्यय माझ्या व नूपुरच्या ब्रिटनमधील वास्तव्यात वेळोवेळी आला. विद्यार्थ्याची गुणवत्ता तपासतांना गोरा किंवा काळा अथवा स्थानिक किंवा परदेशी असा भेदभाव मला अजिबात दिसून आला नाही.” लंडनहून मुंबईस परततांना एकदा त्यांना बोलक्या वृद्ध गोर्‍याशी संवाद साधावा लागला. तो ८९ वर्षांचा आहे हे कळल्यावर डॉक्टरांना आश्चर्याचा धक्काच बसला. तो त्यांना ७० वर्षाचा असावा असेच वाटले होते. पुढे मुंबई विमानतळावर ७० वर्षे वयाच्या भारतीय महिलेला सामान ट्रॉलीवर चढवण्यात मदत करतांना पाहून, डॉक्टरांना युरोपिअन आरोग्य-व्यवस्थेचे कौतुक वाटले होते. ही इंग्लंडची अपूर्वाई.\nब्रिटनमध्ये राहणार्‍या पौर्वात्य लोकांचा सुरेख आढावा त्यांनी पुढल्या प्रकरणात घेतलेला आहे. मुळातच वाचायला हवा इतका तो सुरस आहे. मात्र भारतातून तिथे गेलेले कित्येक लोक, पात्रतेपेक्षा कितीतरी निम्न दर्जाची कामे पत्करूनही ब्रिटनमध्येच का राहतात ह्याचे त्यांना आश्चर्य वाटे.\n“मी इथे काय करतोय” प्रकरणात त्यांनी परतण्याचा निर्णय कसा घेतला त्याची कारणमीमांसा दिलेली आहे. यथातथ्य आणि निखळ राष्ट्राभिमानी. पण अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात स्वखुशीने, अत्यंत असुरक्षित अवस्थेतही परत जाण्यास उत्सुक मित्र भेटले तेव्हा, त्यांना भारतात परतण्याचा निर्णय घेणे सोपे वाटले. ते मित्र म्हणाले इतर लोकांना पाकिस्तान असुरक्षित वाटतो. असेलही. आमचे मात्र तेच घर आहे. आम्ही घरी जायला का घाबरावे आपली मुले कदाचित, “मी भारतीय नाही, माझे आई-वडील भारतात वाढले” असे म्हणतील ही शक्यताही त्यांना नको वाटली. हे निराळे आहे. हे आगळे आहे.\nअखेरीस डॉक्टर म्हणतात, “भारतात परतण्याने आमच्या मनातील ध्येयाला, आपल्या लोकांसाठी काम करण्याविषयीच्या खोलवर रूजलेल्या आमच्या भावनांना व आमच्या एकूण अस्तित्वालाच आम्ही न्याय दिला असं आम्हाला वाटतं. याच मार्गावर चालत राहिलो तर एक जन्मही अपुरा वाटेल एवढे काम इथे पडले आहे. ही फक्त सुरूवात आहे.”\nवयाच्या तिशीतच, दोन छोट्यामुलांसह, पाच वर्षांच्या ब्रिटनमधील यशस्वी कारकीर्दीस पूर्णविराम देऊन संग्राम-नूपुर भारतात परतले. मलेरिया, व्यसनाधीनता इत्यादी शत्रूंशी मुकाबला करता करताच, आपल्या मुलांनाही व्यवस्थित शिक्षणाची सोय व्हावी म्हणून नवीन शाळाच उघडणार्‍या या डॉक्टर दांपत्यास पुढील सर्व वाटचालीकरता हार्दिक शुभेच्छा\nमला ही “परत मायभूमीकडे” चाललेली वाट, तिचे वर्णन आणि हे एकूण पुस्तकच आवडले. तुम्हालाही नक्कीच आवडेल. विचारास प्रवृत्त करेल. कुणी सांगावे, कदाचित आचारासही प्रवृत्त करेल\nLabels: पुस्तक परिचय: परत मायभूमीकडे, लेख\nमी लिहितो त्या अनुदिनी\n६. आरोग्य आणि स्वस्थता\nऍट जीमेल डॉट कॉम\n॥ एकात्मता स्तोत्र ॥\nअक्षरधाम मंदिर नवी दिल्ली\nअप-१: आहार आणि आरोग्य\nअप-३: प्रशासनाकडे वळून बघतांना\nअमूल द टेस्ट ऑफ इंडिया\nअसामान्य व्यक्तींनी काढलेली असामान्य व्यक्तींची रेखाचित्रे\nआव्हान जम्मू आणि काश्मीरातील छुप्या युद्धाचे\nउत्तराखंडाची सहल भाग-१: पूर्वतयारी\nउत्तराखंडाची सहल भाग-२: मुंबईच बरी\nउत्तराखंडाची सहल भाग-३: उत्तराखंडातील वनस्पती\nउत्तराखंडाची सहल भाग-४: हायड्रन्झिया आणि नावा\nउत्तराखंडाची सहल भाग-५: पशुपक्षी\nउत्तराखंडाची सहल भाग-६: देवभूमी\nउत्तराखंडाची सहल-७: पर्यटन प्रणालीने काय द्यावे\nऊर्जस्वला वर्चस्वला अतिनिष्चला विजये\nएक-चित्र यदृच्छय बिंदू बहुशिक्कारेखन\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी १-उज्जयिनी\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी २-इंदौर\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ३-मांडू ओंकारेश्वर\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ४-ओंकारेश्वर\nकवी माधव ज्यूलियन यांचा आज जन्मदिन\nका रे असा अबोल तू\nकानानी बहिरा मुका परी नाही\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०१\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०२\nचला गड्यांनो शेतीबद्दल बोलू काही\nचिनाब नदीवरला लोहमार्ग पूल\nजय संवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा\nजलतज्ञ माधव आत्माराम चितळे\nठसठशीत वास्तवावरचे परखड भाष्य – ठष्ठ\nतू संघ संघ जप मंत्र निजांतरात\nदिव्य मी देत ही दृष्टी\nदीपावलीच्या तसेच नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nदेखण्या घुबडाची निर्मम हत्या\nपद्मविभूषण ई.श्रीधरन यांस मानाचा मुजरा\nपहिल्या अणुस्फोटक-प्रकल्पाचा मुख्याधिकारीः जनरल लेस्ली ग्रुव्हज\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: १\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: २\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: ३\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: ४\nपुस्तक परिचयः आव्हान जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे\nपुस्तक परिचयः डॉ. आई गणेश तेंडुलकर\nपुस्तक परिचयः पर्वतावरील पुनर्जन्म\nपुस्तक परिचय: परत मायभूमीकडे\nपुस्तक परिचय: पर्यटन सम्राट\nपुस्तकपरीक्षण: नॉट ओन्ली पोटेल्स\nपेंच अभयारण्यात एक दिवस\nप्रामाणिकपणा अनमोल असतो. तो अभंग असू द्यावा\nबारा चेंडूंच्या कोड्याचे उत्तर\nब्लॉग माझा-२०१२ पुरस्कार प्रमाणपत्र\nब्लॉग माझा-३ स्पर्धेचा निकाल\nभारतीय जनतेला लोकशाहीने काय दिले\nमराठी उच्च शिक्षण समिती\nमहिला वैज्ञानिक अनुपमा कुलकर्णी\nमेळघाट २०१२ – २०१३\nमेवाडदर्शन-२: पहिला दिवसः माऊंट अबू\nमेवाडदर्शन-३: दुसरा दिवसः माऊंट अबू\nमेवाडदर्शन-४: तिसरा दिवसः हल्दीघाटी व नाथद्वार\nमेवाडदर्शन-५: चौथा दिवसः उदयपूर\nमेवाडदर्शन-६: पाचवा दिवसः चित्तौडगढ\nमेवाडदर्शन-७: सहावा दिवसः पुष्कर\nमेवाडदर्शन-८: सातवा दिवसः रणथम्भोर\nमेवाडदर्शन-९: आठवा दिवसः जयपूर\nरुग्णोपयोगी साहित्य सेवा संस्था\nविकसित भारताची संकल्पना लेख\nविडंबने-२ दासबोध आणि उदासबोध\nविडंबने-४ 'रांगोळी घालतांना पाहून'\nविडंबने-५ 'माझे जीवन गाणे'\nविडंबने-६ 'स्वयंवर झाले सीतेचे'\nशालेय शिक्षणात काय असावे\nसारे जहाँ से अच्छा\nसिक्कीम सहल-१०: भारतीय वनस्पती उद्यान\nसिक्कीम सहल-२: कोलकाता स्थलदर्शन\nसिक्कीम सहल-३: मिरीक स्थलदर्शन\nसिक्कीम सहल-४: चहाचे मळे\nसिक्कीम सहल-५: हिमालयन पर्वतारोहण संस्था\nसिक्कीम सहल-६: गान्तोक शहरदर्शन\nसिक्कीम सहल-९: गान्तोक ते न्यू जल पैगुडी\nहिताची निगा किती करावी\nअसती नितळ इतके चेहरे\nआई तुला प्रणाम (वंदे मातरम्‌ चा अनुवाद)\nइथेच कुठे मन आहे, पायतळी येवो ना\nऐकून जा ना हृद-कथा\nकाय सजणात माझ्या कमी\nजा रे जा योग्या तू निघून जा\nतू इथे प्रवासी अन् हा निवारा जुजबी आहे\nदिस हे बहारीचे, तुझ्या माझ्या पसंतीचे\nपाऊली यांचा वगळ सिद्धांत\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये\nपौर्णिमेचा चंद्र वा सूर्यच जणू की तू\nमज सांग ए मना तू\nयावरून असे तू न समजावे\nवारंवार तुला काय समजवे\nसाथ देण्याचे जर का तू करशील कबूल\nहर क्षणी बदलते आहे रूप जिंदगी\nहे रूपवती तू जाग तुला प्रेम पुकारे\nहृदयोपचार घेत असतांना मी वाचलेली पुस्तके\nभूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय\nपुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस\nमिसळपाव वरील माझे लिखाण\n\"तो सलीम राजपुत्र\" चा हिंदी अनुवाद \nकोई लौटा दे मेरे, बीते हुए दिन\nपुष्पक यानात भानू आणि पार्वती\n१. ब्लॉग माझा-३, या २०१० मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत ह्या अनुदिनीचा ४-था क्रमांक आलेला होता. परीक्षक लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी) विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक सा. साधना आणि माधव शिरवळकर (आयटी तज्ज्ञ) हे होते. पारितोषिक वितरणाचा हा कार्यक्रम २६ डिसेंबर २०१० रोजी ध्वनिचित्रमुद्रित करून, रविवार, २७ मार्च २०११ रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत स्टार माझा ह्या दूरदर्शन वाहिनीवरून प्रसारित केला गेला.\n२. २०१२०८२७ रोजी वाचावे नेटके ह्या लोकसत्तेच्या सदरात ह्या अनुदिनीचा परिचय श्री.अभिनवगुप्त ह्यांनी “वाचावे नेट-के : ग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार अभिनवगुप्त - सोमवार२७ ऑगस्ट २०१२” ह्या शीर्षकाखाली करून दिला.\nग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार: दुवा-१\nग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार: दुवा-२\n३. वाचावे नेटके मधील लेखानंतर मायबोली डॉट कॉम वर अनेकांनी अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या.\n४. ‘एबीपी माझा’च्या ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेच्या चौथ्या पर्वात ह्या अनुदिनीस प्रथम पसंतीच्या पाच अनुदिनींमध्ये तिसरे स्थान देण्यात आलेले आहे.\nए.बी.पी. माझाच्या संकेतस्थळावरील निकालाची घोषणा\nब्लॉग माझा कौतुक सोहळा रविवार, ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वा. एबीपी माझावर प्रक्षेपित केला गेला.\nब्लॉग माझा कौतुक सोहळा\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०१\nअभंग , ओवी , घनाक्षरी इत्यादी पद्यप्रकारांत लघुगुरू हा भेद नाही. स्थूलमानाने सर्व अक्षरे सारख्याच दीर्घ कालांत म्हणजे गुरूच उच्चारायची असत...\nजयपूर मी आकाशातून, आगगाडीतून, बसमधून, जीपमधून आणि पायी फिरून पाहिलेले आहे. अर्वाचीन भारतातल्या आधुनिक शहरांपैकी एक अतिशय देखणे शहर आहे जयपू...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t2444/", "date_download": "2019-01-17T04:35:04Z", "digest": "sha1:I4KUK5DW2OCV4IBKIU5CT6D4ZIDD5IBM", "length": 3754, "nlines": 79, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-आयुश्यात एका क्षणी", "raw_content": "\nध्यानी मनी नसताना....आयुश्यात एका क्षणी.. मैत्री प्रवेशते....\nहिरव्या श्रावणात हातावर रंगलेल्या ... मेंदी सारखी....\nमैत्री म्हणजे एकमेकांना समजणं.. आणि समजावणं असतं.....\nमैत्री म्हणजे... कधी कधी स्वताःलाच आजमावणं असतं .....\nघट्ट लावलेलं मनाचं दार.. मैत्रीत अलगद उघड्तं....\nहळव्या मनात जपलेलं 'अलगुज' अवचित ओठांवर येतं......\nमैत्री मधुनच जन्म घेतं.. निखळ प्रेमाचं रोपटं.....\n परमेश्वरानं माणसाला दिलेली... सर्वात सुंदर गोश्ट \nमित्राचा 'सखा' आणि मैत्रीणीची 'सखी'......\nमैत्रीतुनच फ़ुलतात नाती.... फ़ुलपाखरासारखी........\nइन्द्रधनुश्यी रंग लेवुन.. फ़ुलपाखरु आकाशात झेपावते.....\nहिरव्या श्रावणातली मेंदी.. आणखीनच रंगत जाते.....\nRe: आयुश्यात एका क्षणी\nमैत्री मधुनच जन्म घेतं.. निखळ प्रेमाचं रोपटं.....\n परमेश्वरानं माणसाला दिलेली... सर्वात सुंदर गोश्ट \nRe: आयुश्यात एका क्षणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://mahaplus.com/%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9A/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-01-17T04:37:33Z", "digest": "sha1:EKJC6CG4ERTT5CSPFDRX74TBD26EAOVN", "length": 5572, "nlines": 57, "source_domain": "mahaplus.com", "title": "यारी दोस्ती | Welcome to Mahaplus", "raw_content": "\nमुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाडांना मारहाण\n2019 पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येकाला घर – मुख्यमंत्री\nमहाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान\nट्रेनमध्ये डिलिव्हरीसाठी धावून आला देवदूत डॉक्टर\n64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा\nमुंबई महापालिकेचा २५ हजार १४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर\nईगतपुरीत रेव्ह पार्टीचा धुमाकूळ\nउद्धव म्हणतायेत ‘एक बंगला बने न्यारा\nअर्थसंकल्पातून कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा प्रयत्न- डॉ.सुभाष निकम\nविकासकामात अडथळा येऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ- पंकजा मुंडे\nHome » रंगमंच » यारी दोस्ती\nमराठी चित्रपटसृष्टी आता जसजशी बहरत चालली तसे यात नवनवीन प्रयोगही होताना दिसत आहेत. नव्याकोऱ्या चेहऱ्यांना घेऊन चित्रपट करण्याचा नवा ट्रेंड आता रुजू होताना दिसत आहे. असाच एक किशोरवयीन मुलांच्या भावविश्वावर आधारित ‘यारी दोस्ती’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.\nबिपीन शाह मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि पॅशनवल्ड एंटरटेनमेंट निर्मित ‘यारी दोस्ती’ चित्रपटातून राष्ट्रीय पुरस्कार विजेता हंसराज जगताप याच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा अनुभवता येईल. तर ‘माझी शाळा’ या चित्रपटातून झळकलेला आकाश वाघमोडे मुख्य भूमिकेत दिसेल. आशिष गाडे, सुमित भोकसे, श्रेयस राजे हे कलाकार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज झाले आहेत. यांच्यासोबतच ‘उर्फी’ फेम मिताली मयेकर एका वेगळ्या लूकमध्ये पहायला मिळेल. मैत्रीची नवी परिभाषा सांगणाऱ्या या चित्रपटात संदीप गायकवाड, निशा परुळेकर, अशोक पावडे, नम्रता जाधव आणि जनार्दन सिंग यांच्याही भूमिका पहायला मिळतील. शांतनु अनंत तांबे लिखित, दिग्दर्शित ‘यारी दोस्ती’ चित्रपट १६ सप्टेबर रोजी प्रदर्शित होत आहे.\nमहाप्लस हे महाराष्ट्राबद्दल प्लस म्हणजे अधिकाधिक माहिती देणारे एक संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी बातमीच्या स्वरुपात दिल्या जातील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/15-bollywood-celebrities-and-their-favorite-food/", "date_download": "2019-01-17T05:03:17Z", "digest": "sha1:NDOLX3UWFDZBIBOZGPSK56G6BS7OOD7J", "length": 15178, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "बॉलिवूड कलाकार ‘या’ पदार्थांवर मारतात ताव | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nपु.ल.देशपांडे उद्यानासमोर 4 फूट पाण्याचे तळे, व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर…\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nममता बॅनर्जींच्या सभेत सोनिया-राहुल येणार नाही, खर्गेंना प्रतिनिधी म्हणून पाठवणार\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nकृषी विमा योजनेमुळे खाजगी विमा कंपन्या मालामाल, कमावले 3 हजार कोटी…\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम : हिंदुस्थानचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nबॉलिवूड कलाकार ‘या’ पदार्थांवर मारतात ताव\nप्रियांका चोप्राला मक्के दी रोटी आणि सरसों का साग खायला खूप आवडतं.\nबीग बी अमिताभ बच्चन यांना भेंडीची भाजी खायला खूप आवडते.\nकतरिना कैफला आईस्क्रिम खायला खूप आवडतं.\nशाहिद कपूरला चायनिज खायला प्रचंड आवडतं.\nकरिना कपूरला पिझ्झा आणि पास्ता पाहीलं की राहवतच नाही\nसंजय दत्तला चिकन टिक्का खायला खूप आवडतं.\nअभिषेक बच्चनला राजमा चावल खायला आवडतं.\nआलिया भट्टला फ्रेंच फ्राईज खायला खूप आवडतं.\nसिद्धार्थ मल्होत्राला जिलेबी खायला प्रचंड आवडतं.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमृत बिबट्यासोबत सेल्फी काढायला गेले आणि…\nपुढील२० वर्षाच्या ‘या’ अभिनेत्रीसोबत हृतिक करणार रोमान्स\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nडंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटणार, अंबरनाथची जागा लवकरच पालिकेला मिळणार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/news/tourist-drowned-in-waterfall-in-madhya-pradesh-must-watch-300716.html", "date_download": "2019-01-17T04:39:49Z", "digest": "sha1:VDLZ47WATS5AZVOVILEZLYJFBAGYVNVV", "length": 5334, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - VIDEO : धबधब्यात खूप वेळ एकमेकांना घट्ट पकडलं, पण एक-एक करून पाण्यात गेले वाहून!–News18 Lokmat", "raw_content": "\nVIDEO : धबधब्यात खूप वेळ एकमेकांना घट्ट पकडलं, पण एक-एक करून पाण्यात गेले वाहून\nमध्य प्रदेश, 15 ऑगस्ट : मध्य प्रदेशच्या शिवपुरी-सुलतानगढ़मधल्या धबधब्याचं पाणी अचानक वाढल्य़ाने मोठा अपघात झाला आहे. 31 जणांपैकी तब्बल 17 जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. तर 8 जणांना हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर अजून अनेक पर्यटक यात अडकून आहेत. रेस्क्यु ऑपरेशनच्या मदतीने 8 जणांना एअरलिफ्ट करण्यात आलं आहे. कोणतीही माहिती आणि अधिसुचना न देता डॅममध्ये पाणी सोडल्याने धबधब्याचं पाणी अचानक वाढलं आणि त्यात हा मोठा अपघात झाला आहे. यात तब्बल 17 जण वाहून गेले आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की कशा पद्धतीने पर्यटक पाण्याच्या मोठ्या प्रवाहात अडकले आहेत. पाण्याचा प्रवाह इतका मोठा आहे की यात काही लोक वाहून गेले आहेत. खरंतर या व्हिडिओमधली दृष्य तुम्हाला विचलीत करू शकतात.\nमध्य प्रदेश, 15 ऑगस्ट : मध्य प्रदेशच्या शिवपुरी-सुलतानगढ़मधल्या धबधब्याचं पाणी अचानक वाढल्य़ाने मोठा अपघात झाला आहे. 31 जणांपैकी तब्बल 17 जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. तर 8 जणांना हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर अजून अनेक पर्यटक यात अडकून आहेत. रेस्क्यु ऑपरेशनच्या मदतीने 8 जणांना एअरलिफ्ट करण्यात आलं आहे. कोणतीही माहिती आणि अधिसुचना न देता डॅममध्ये पाणी सोडल्याने धबधब्याचं पाणी अचानक वाढलं आणि त्यात हा मोठा अपघात झाला आहे. यात तब्बल 17 जण वाहून गेले आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की कशा पद्धतीने पर्यटक पाण्याच्या मोठ्या प्रवाहात अडकले आहेत. पाण्याचा प्रवाह इतका मोठा आहे की यात काही लोक वाहून गेले आहेत. खरंतर या व्हिडिओमधली दृष्य तुम्हाला विचलीत करू शकतात.\n दररोज सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहात ही अॅप शरीराला धोकादायक\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nVIDEO : कठीण इंग्लिश शब्दांचा उच्चार कसा करायचा सांगतील 'हे' अॅप्स\nFengshui Tips: नोकरीच्या शोधात असलेल्यांनी करा हे उपाय, लगेच मिळेल लाभ\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A5%8B/", "date_download": "2019-01-17T04:42:25Z", "digest": "sha1:JLBQ3OA2SHA362DTKRCK3MMK6JSJ5NSM", "length": 10081, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गर्दीच्या वेळेत रस्ते खोदाईचा शहाणपणा नडला | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nगर्दीच्या वेळेत रस्ते खोदाईचा शहाणपणा नडला\nवाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांच्या आले नाकीनऊ\nपुणे – स्वारगेट येथील ग्रेड सेप्रेटरच्या पुढे नेहरू स्टेडियमसमोर महापालिकेने ऐन गर्दीच्या वेळीच रस्ते खोदाईचे काम सुरू केल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली. ती सोडवताना वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ आले. अखेर पोलिसांनी हे काम काही वेळासाठी थांबवले.\nजेधे चौकात ग्रेड सेप्रेटरची कामं करण्यात आल्यानंतर तेथे पुढे पावसाळी वाहिन्यांचे काम करण्यात आले नव्हते. हा रस्ता केवळ दुरुस्त करण्यात आला होता. त्यामुळे तेथे पावसाळ्यात खड्‌डे पडण्याचा प्रकार होतो. त्यामुळे येथे पावसाळी वाहिन्या टाकण्याचे आणि त्यावर सिमेंटचा रस्ता करण्याचे काम महापालिकेच्या प्रकल्प विभागातर्फे सुरू करण्यात आले आहे.\nमात्र, स्वारगेटचा परिसर हा कायमच वाहनांनी गजबजलेला असतो. त्यातून सकाळी अकरा वाजल्यानंतरची वेळ ही अक्षरश: येथे युद्धजन्य परिस्थिती असते. अशावेळी येथे बॅरीकेडस लावून, रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. येथे असलेला डांबरी रस्ता खोदण्यात आला. मात्र यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली, वाहतूक धीम्या गतीने झाल्याने स्वारगेटला मिळणाऱ्या सर्वच रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली.\nत्यामुळे वाहतूक पोलीसही वैतागले. त्यांनी काम थांबवले; परंतु रस्ता उखडल्यामुळे त्याठिकाणाहून वाहतूक पुढे नेणेही शक्‍य झाले नाही.\nपावसाळा सुरू होण्याआधी ही कामे करणे आवश्‍यक आहे. ती कामे केली नाहीत, तर पुन्हा खड्‌डे पडण्याचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. ही कामे करावीच लागणार आहेत. यामध्ये नागरिकांची, वाहनचालकांची गैरसोय होणार आहे; परंतु कामही महत्त्वाचेच आहे. याशिवाय या कामाला वाहतूक पोलिसांची लेखी परवानगी घेतली आहे.\n– श्रीनिवास बोनाला, प्रमुख, महापालिका प्रकल्प विभाग\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमिळकतकरामध्ये 12 टक्‍क्‍यांनी होणार वाढ\nसरकारी शाळांच्या गुणवत्तेचा टक्का वाढला\nसाडेआठ लाख विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा\nइलेक्‍ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग युनिट विकसित\nडास मारण्याच्या यंत्र खरेदीतही ‘झोल’\nबारावी परीक्षेसाठी उद्यापासून ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध\nप्रजासत्ताकदिनी शहरात धावणार ई-बस\n#व्हिडीओ : दुष्काळात तेरावा महिना; व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी वाया\nवाईच्या पूर्व भागात टंचाईचे सावट\nमिळकतकरामध्ये 12 टक्‍क्‍यांनी होणार वाढ\nसरकारी शाळांच्या गुणवत्तेचा टक्का वाढला\nसाडेआठ लाख विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा\nइलेक्‍ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग युनिट विकसित\nडास मारण्याच्या यंत्र खरेदीतही ‘झोल’\nबारावी परीक्षेसाठी उद्यापासून ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध\nप्रजासत्ताकदिनी शहरात धावणार ई-बस\n#व्हिडीओ : दुष्काळात तेरावा महिना; व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी वाया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A3/", "date_download": "2019-01-17T05:32:13Z", "digest": "sha1:J5OHBJUQGLMXXY757JBX7LGYU3ESN35C", "length": 8838, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हेल्मेटचा वापर गरजेचा, पण जनजागृती व्हावी : पालकमंत्री | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nहेल्मेटचा वापर गरजेचा, पण जनजागृती व्हावी : पालकमंत्री\nपुणे – वाढत्या अपघातांची संख्या लक्षात घेता हेल्मेटचा वापर गरजेचा आहे. यानुसार महामार्गावर हेल्मेट वापरणे बंधनकारक असायलाच हवे. मात्र, शहरातील रस्ते अरुंद असून वाहनांचा वेग कमी असतो. अशा ठिकाणी कायद्याचे पालन गरजेचे असून पोलिसांनी व्यवहारिक मार्ग काढावा, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.\nवाहतूक पोलिसांकडून शहरात हेल्मेटसक्तीबाबत कठोर कारवाई सुरू आहे. साधारण रोज सहा ते सात हजार जणांवर कारवाई केली जात आहे. याविरोधात काही व्यक्ती पुढे आल्या असून त्यांनी विरोध सुरू केला आहे. या पार्श्‍वभूमीवर बापट यांनी सूचक वक्‍तव्य केले आहे. बापट म्हणाले, “अपघातात हेल्मेट नसल्याने डोक्‍याला मार लागून मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. यामुळे हेल्मेट वापरणे गरजेचे बनले असून महामार्गावर याची जास्त गरज आहे. याबाबत न्यायालयाने आदेश दिले आहेत. यामुळे आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, शहरातील रस्ते अरुंद असल्याने वाहनांचा वेग कमी असतो. अशावेळी पोलिसांनी व्यावहारिक मार्ग काढून प्रबोधनावर भर द्यावी,’ जास्तीत जास्त नागरिकांचे प्रबोधन करण्याची गरज असल्याचे बापट यांनी यावेळी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकलाकार म्हणून काम करताना जीविका हीच झाली उपजीविका : दिलीप प्रभावळकर\n‘भंगार’ बसेसवर आरटीओची मेहेरबानी\nमागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी वसतिगृह बांधण्याला मंजुरी\nई-बस चार्जिंग पॉइंटसाठी निधी मंजूर\nप्रकल्प का रखडले याची माहिती द्यावी\nमिळकतकरामध्ये 12 टक्‍क्‍यांनी होणार वाढ\nसरकारी शाळांच्या गुणवत्तेचा टक्का वाढला\nसाडेआठ लाख विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा\nकलाकार म्हणून काम करताना जीविका हीच झाली उपजीविका : दिलीप प्रभावळकर\nपाणी टंचाई निवारण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य गरजेचे\nवाय.सी. मध्ये शिष्यवृत्ती अर्जाचा बोजवारा\n‘भंगार’ बसेसवर आरटीओची मेहेरबानी\nमलकापूरच्या निकाल करणार पक्षीय विचारांसह कार्यकर्त्यांचे ध्रुवीकरण\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रक्रियेसाठी जागा नाही\nमागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी वसतिगृह बांधण्याला मंजुरी\nआर्थिक कारणातून सम्राटचा खून\nघनःश्‍याम नवले व संदीप माळी यांचा विशेष सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/7446-president-ramnath-kovinds-message-nation-eve-independence-day", "date_download": "2019-01-17T04:33:31Z", "digest": "sha1:5JKU326BNB7C7MQ3RA5XDXWJU2IW7B75", "length": 7162, "nlines": 145, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला काय म्हणाले राष्ट्रपति? - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nस्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला काय म्हणाले राष्ट्रपति\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nस्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद देशवासीयांना संबोधित केले. यावेळी राष्ट्रपतींनी केंद्र सरकारच्या कामाचंही कौतुक केलं. भरकटवणाऱ्या विषयांपासून दूर राहण्याची गरज असल्याचंही राष्ट्रपतींनी म्हटलं.\nदेश सध्या एका निर्णायक टप्प्यावर\nभारतीयत्वाची भावना केवळ आपल्यासाठी नाही, संपूर्ण जगासाठी आहे. वसुधैव कुटुंबकम् आपली ओळख आहे. याच भावनेतून आपण शेजाऱ्यांच्या मदतीस तत्पर असतो\nदेशातील प्रत्येक नागरिकाचं देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचं योगदान\nदेशातील परिस्थिती झपाट्यानं बदलत असून वेगानं विकास होत आहे. याचं सगळ्यांकडूनच कौतुक होत आहे\nआपण राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांचे अनुकरण करायला हवे\nशौचालय, वीज, घर, गॅसचे उद्दिष्ट आपण जवळपास गाठले आहे. गरीबांपर्यंत या सेवा पोहोचत आहेत\n'कुटुंबातील मातांना, बहिणींना, मुलींना घरात आणि घराबाहेरील निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं.\n61वा धम्मचक्र प्रवर्तन दिन; नागपूरच्या दीक्षाभूमीवर लोटला जनसागर\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिर्डी विमानतळाचे लोकार्पण \nदिवाळी निमित्त सनी लिओनीने आपल्या चाहत्यांना दिला खास मेसेज\n#HappyIndependenceDay: जाणून घ्या तिरंग्याचे वैशिष्ट्ये...\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nफॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रविक्री, भाजप पदाधिकाऱ्याला अटक\n'वंदे मातरम्'ला विरोध करणाऱ्या MIMच्या 'त्या' नगरसेवकावर आता बलात्काराचा आरोप\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\nकुत्रा त्याच्यावर भुंकला, 'तो' कुत्र्याच्या मालकिणींनाच चावला\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\n'ऑनलाईन स्वर्गप्राप्ती'च्या नादात 15 वर्षीय मुलीची आत्महत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/5-died-in-accident-near-palghar/", "date_download": "2019-01-17T05:45:32Z", "digest": "sha1:GUJHJ6WSULXHEAET2YN5EM6TK25YC6SV", "length": 15409, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "महाभयंकर अपघात, पालघरजवळ ५ जणांचा मृत्यू | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनाशिक-पुणे महामार्गावर अपघात, कार पुलावरून खाली कोसळली\nदोन भावांवर भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव, मृतदेह फेकून आरोपी फरार\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nव्याघ्र पर्यटन, जंगलातून समृद्धी कडे….\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nममता बॅनर्जींच्या सभेत सोनिया-राहुल येणार नाही, खर्गेंना प्रतिनिधी म्हणून पाठवणार\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nऑस्ट्रेलियाहून परतताच या क्रिकेटपटूने दिली प्रेमाची कबूली, गर्लफ्रेंड सोबतचा फोटो शेअर\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nमहाभयंकर अपघात, पालघरजवळ ५ जणांचा मृत्यू\nपालघरजवळ एक महाभयंकर अपघात झाला आहे. हरणवाडी इथे झालेल्या या अपघातात गाडीतील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा चेंदामेंदा झाला आहे. पहाटेपासून या गाडीत अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलीस आणि स्थानिकांची धडपड सुरू होती अखेर सकाळी सात वाजता हे मृतदेह बाहेर काढण्यात आले.\nमृत्यूमुखी पडलेल्यांची ओळख पटली\nया अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे – किरण पागधरे(वय-३० वर्षे), निकेश तामोरे (वय-२५ वर्षे), संतोष बहिराम(रा.पालघर) आणि चालक विलास वेताळ(वय-२५ वर्षे)\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलब्ल्यूटय़ुथशी कनेक्ट होणारी स्मार्ट स्कूटर\nपुढीलकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत दिलजमाई; आघाडीचा निर्णय\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपु.ल.देशपांडे उद्यानासमोर 4 फूट पाण्याचे तळे, व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया\n‘ठाकरे’ साकारताना अभिनयाचा कस लागला\nबेस्ट धावू लागली… त्रास ‘संप’ला\nनाशिक-पुणे महामार्गावर अपघात, कार पुलावरून खाली कोसळली\nऑस्ट्रेलियाहून परतताच या क्रिकेटपटूने दिली प्रेमाची कबूली, गर्लफ्रेंड सोबतचा फोटो शेअर\nदोन भावांवर भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव, मृतदेह फेकून आरोपी फरार\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/471217", "date_download": "2019-01-17T05:11:52Z", "digest": "sha1:KAT4Y47LZ2QMRS7FZR4IWJPRT2ZHMPE4", "length": 4978, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कर्जबाजारीमुळे साताऱयातील दोन सख्ख्या भावांची आत्महत्या - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » कर्जबाजारीमुळे साताऱयातील दोन सख्ख्या भावांची आत्महत्या\nकर्जबाजारीमुळे साताऱयातील दोन सख्ख्या भावांची आत्महत्या\nऑनलाईन टीम / सातारा :\nकर्जबाजारीमुळे साताऱयातील दोन सख्ख्या भावांनी आत्महत्या केली. ही घटना साताऱयातील वडगाव हवेलीमध्ये घडली. दोन सख्ख्या भावांनी आत्महत्या केल्याने राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.\nविजय चव्हाण आाणि जगन्नाथ चव्हाण या दोघा भावांनी आत्महत्या केली. विजय चव्हाण यांनी दुकानात तर जगन्नाथ चव्हाण यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली. या दोघा भावांनी 60 लाखांचे कर्ज काढले होते. त्याच्या परतफेडीसाठी तगादा लावला जात होता. मात्र, त्यांना परतफेडीसाठी अडचणी येत होत्या. यातच त्यांना जप्तीची नोटीस बजावण्यात आली होती. या सर्व ताणामुळे या दोघा भावांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे.\nनांदेड मनपासाठी 60 ते 65 टक्क्यांवर मतदान\nराज्यातील 12 जिल्हाधिकाऱयांना अटक करा : हरित लवादाची मागणी\nगॅस सिलिंडरची नळी तोडात घेऊन उद्योजकाच्या मुलाची आत्महत्या\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/make-the-government-forever-offline-dhananjay-munde-strike/", "date_download": "2019-01-17T05:03:44Z", "digest": "sha1:NMIYV7MBZNSDZX4B3U4XXFONCKZKXTIK", "length": 7164, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सरकारला कायमचे ऑफलाईन करा! धनंजय मुंडेंचा प्रहार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसरकारला कायमचे ऑफलाईन करा\nआँनलाईनच्या नावाखाली शेतकऱ्यांसह सर्वच घटकांची अडवणूक\nशेवगाव: शासनाच्या विविध योजनेच्या लाभासाठी आँनलाईनच्या नावाखाली शेतकऱ्यांसह सर्वच घटकांची अडवणूक होत आहे. तसेच खोटी आश्वासन भाजपा सरकार कडून सुरु असल्याने या सरकारला आता कायमचेच ऑफलाइन करण्याची गरज आहे. सर्वसामान्यांचा राग व संतापचा उद्रेक व्यक्त करण्यासाठी नको नकोसे वाटणारे हे सरकारला आता ऑफलाईन केल्याशिवाय पर्याय नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते धानंजयजी मुंडे यांनी व्यक्त केली आहे. हल्लाबोल आंदोलना दरम्यान ते बोलत होते.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली…\nशेतकऱ्याच्या कोणत्याही मालाला,दुधाला भाव राहिला नाहीय. देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी देवेंद्र फसणवीस म्हणून संबोधले आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा.सुप्रियाताई सुळे, महिला संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले,प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे, महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड, मा.आमदार नरेंद्र घुले, पांडुरंग अभंग, जि. प.उपाध्यक्ष राजश्री घुले, प.स.सभापती क्षितिज घुले, शेवगाव तालुकाध्यक्ष कल्याण नेमाने, काका नरवडे आदी उपस्थित होते.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nविराट चे शानदार शतक\nटीम महाराष्ट्र देशा : अॅॅडलेड येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्या मध्ये कर्णधार…\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\nएमआयटी शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा न…\nहर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांचे निधन\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.digitalsakshar.com/ModuleSelection?courseid=CRS37", "date_download": "2019-01-17T05:58:12Z", "digest": "sha1:G3EKIKGQGEGAHZSNAIZ6B3S5O7KEOG2C", "length": 4416, "nlines": 88, "source_domain": "www.digitalsakshar.com", "title": "Digital Sakshar – The Free Learning App.", "raw_content": "\nगणित ही ज्ञानाची एक शाखा असून, त्या शाखेद्वारे मोजणी, संरचना, अवकाश आणि बदल ह्या संकल्पनांचा शास्त्रीय आणि पद्धतशी॑र अभ्यास करता येतो. हा विषय शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणक्रमात महत्त्वाचा विषय म्हणून अंतर्भूत केलेला आहे. या शास्त्राच्या अनेक उपशाखा आहेत. उदाहरणार्थ, अंकगणित, भूमिती, बीजगणित इत्यादी. या लेखात अनेक गणिती संकल्पनांचा ऊहापोह केला आहे\nप्रस्तावना चला माहिती वाचून काय समजते ते पाहू\nप्रस्तावना कमी वेळ - जास्त वेळ\nप्रस्तावना डावा - उजवा\nप्रस्तावना दूर – जवळ\nप्रस्तावना जड – हलका\nप्रस्तावना सर्वात लांब – सर्वात ठेंगणा\nप्रस्तावना चला माहिती वाचून काय समजते ते पाहू\nप्रस्तावना कमी वेळ - जास्त वेळ\nप्रस्तावना डावा - उजवा\nप्रस्तावना दूर – जवळ\nप्रस्तावना जड – हलका\nप्रस्तावना सर्वात लांब – सर्वात ठेंगणा\nमी दिपक भांगे , जिल्हा परिषद ,नांदेड च्या शाळेत शिक्षक आहे . माझ्या शाळेतील गोरगरिबांच्या लेकराना आपल्या विडियो च्या म्मदतीने उच्च तम शिक्षण देण्याचा ध्यास घेतला आहे .खरोखर आपले हे शेक्षणिक विडियो फार छान आहेत .असेच विडियो आपण भविष्यात तयार करत रहावेत हीच सदिच्या बाळगतो .आपलाच ऋणी --- Deepak Bhange Nanded\nमला आपले सर्व Videos खूप खूप आवडले मी एक खेडयामधे काम करणारी प्राथमिक शिक्षिका आहे .मला आपले app खूप उपयुक्त आहे सर्व विषय मराठी व हिंदी चेही वीडिओज बनवावेत इतर विषय देखिल लवकरच पुर्ण करावेत आम्हीं आतुरतेने वाट पाहत आहोत . आपल्या कामास shubhechha. -- Pratima Satre\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://krishi.maharashtra.gov.in/1288/Submission-Of-Seed-and-Planting-Material", "date_download": "2019-01-17T05:06:16Z", "digest": "sha1:PRWAUDNK7NZJ7JJAEF322UHJIAAWHSWF", "length": 10768, "nlines": 218, "source_domain": "krishi.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "फॉन्ट डाउनलोड डाउनलोड आक्रोबॅट रीडर\nमे २०१४ पासून खतांचे कमाल विक्री किंमत\nरासायनिक खते चाचणी प्रयोगशाळा\nउर्वरित अंश विश्लेषण प्रयोगशाळा\nकिटकनाशके आदेश - १९८६\nखते निय़ंत्रण आदेश - १९८५\nखते नियंत्रण आदेश - १९७३\nबियाणे कायदा - १९६६\nबियाणे अधिनियम - १९६८\nबियाणे आदेश - १९८३\nमहाराष्ट्र कपाशी बियाणे कायदा\nकपाशी बियाणे अधिनियम २०१०\nकृषि पुरस्कार सोहळा २०१४\nपीकांची आकडेवारी (क्षेत्र, उत्पादन, उत्पादकता)\nप्रधानमंत्री पीक विमा योजना\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nपीक कापणी प्रयोग मार्गदर्शिका\nपिक कापणी प्रयोग-मोबाईल ॲप्लीकेशन\nआदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना\nगतिमान पाणलोट विकास कार्यक्रम- सभा\nपाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम\nआदर्शगाव भूषण पुरस्कार २०१७-१८\nमाती आणि जलसंवर्धन - क्षेत्र उपचार\nवळण चराऐवजी जैविक पट्टे\nजैविक बांधासह समपातळी बांध\nखोल सलग समपातळी चर\nडोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे\nजुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती\nशेतक-यांनी तयार केलेल्या मृद संधारण कामांची दुरुस्ती\nमाती आणि जलसंवर्धन - नाला उपचार\nजैविक बांध / फांदी बांध/ ब्रशवुड डॅम\nसिमेंट नाला बांधातील गाळ काढणे\nबोडी दुरुस्ती व नुतनीकरण\nकिटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी\nवापरास बंदी घालण्यात आलेली किटकनाशके\nकरा व करु नका\nउन्नत शेती - समृद्ध शेतकरी\nप्रधानमंत्री किसान संपदा योजना\n२०११-१२ पासून योजनानिहाय प्रगती अहवाल\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nएनएचएम अंतर्गत लाभार्थींची यादी\nहिरवा चारा निर्मिती प्रकल्प- हायड्रोप्रोनिक\nबियाणे लागवड व साहित्य उपअभियान\nमहाराष्ट्र छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ\nएस एफ ए सी योजना\nएस एफ ए सी योजना लाभार्थी यादी\nमहाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांची यादी\nकिसान एस एम एस\nकेंद्र शासनाद्वारे विकसीत ई-गव्हर्नन्स प्रकल्प\nबियाणे लागवड व साहित्य उपअभियान\nतुम्ही आता येथे आहात :\nबियाणे लागवड व साहित्य उपअभियान\nहिरवा चारा निर्मिती प्रकल्प- हायड्रोप्रोनिक\nशासकीय / राष्ट्रीय कार्यक्रम\n© कृषी विभाग महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/madhav-gadgil-write-article-editorial-159319", "date_download": "2019-01-17T05:25:34Z", "digest": "sha1:ONS6BYIRS2LZFFXWEWZPAQOGCF3PGGRC", "length": 25888, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "madhav gadgil write article in editorial नव्या युगातील ज्ञानसाधना | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 8 डिसेंबर 2018\nज्ञानसाधना हे मानवाचे खास बलस्थान आहे. आज या ज्ञानसाधनेतून उपजलेल्या आधुनिक माहिती-संवाद तंत्रज्ञानामुळे जगात कोठेही राहणाऱ्या कोणाही व्यक्तीला आपापल्या आवडीच्या ज्ञानसाधनेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.\nज्ञानसाधना हे मानवाचे खास बलस्थान आहे. आज या ज्ञानसाधनेतून उपजलेल्या आधुनिक माहिती-संवाद तंत्रज्ञानामुळे जगात कोठेही राहणाऱ्या कोणाही व्यक्तीला आपापल्या आवडीच्या ज्ञानसाधनेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.\nआ पण सतत वाचतो, ऐकतो त्या बातम्या, पाहतो ते चित्रपट, टीव्हीवरील मालिका भांडणं, हाणामाऱ्या, हिंसा, भ्रष्टाचार यांनी ओतप्रोत भरलेले असतात. तेव्हा सांगितलं, की मनुष्य ही प्राणिजगतातील अग्रगण्य सहकारपटू जात आहे, तर म्हणाल की काय वेड्यासारखं बोलतोय पण नाही. हे खरंच आहे. मुंग्या-मधमाश्‍यांचे समाज केवळ नात्या-गोत्यातल्या प्राण्यांच्या सहकार्यावर पोसलेले असतात; त्यांच्या वेगवेगळ्या परिवारांच्यात सातत्याने संघर्ष, हिंसा चालू असते. केवळ मानवात रक्तबंधांच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या व्यक्तींच्यात ‘एक एका करू साहाय्य’ असे सहकाराचे संबंध प्रस्थापित होतात. अशा सहकारातूनच मानवाने त्याचे खास बलस्थान असलेली अचाट ज्ञानसंपदा कमावली आहे. समतापूर्ण समाजात सहकार सहजी फोफावतो; आणि विज्ञानाभ्यासकांचा समाज हा जगातला सर्वाधिक समताधिष्ठित समुदाय आहे. या विज्ञान जगतातल्या सहकाराच्या जोरावर आधुनिक माहिती-संवाद तंत्रज्ञान उभारले गेले आहे आणि आज या तंत्रज्ञानाच्या आधारावरच सहकारी प्रवृत्ती, उपक्रम अधिकाधिक बळावत आहेत.\nप्रतिभावान गणिती टेरी टाओ यांचा पॉलिमॅथ प्रकल्प हे अशा सहकाराधिष्ठित उपक्रमांचे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे. पॉलिमॅथचा मूळ अर्थ आहे चतुरस्र बुद्धीचा विद्वान. असे म्हणतात, की आज जगात गणिताच्या सर्व शाखांचे खोलवर आकलन असलेली एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे टेरी टाओ. गॉवर नावाच्या गणितज्ञाने २००९मध्ये ज्या गणितज्ञांना सहकारातून ज्ञानसाधना करण्यात रस आहे, त्या सर्वांनी एकत्र येऊन हेल्स-ज्युवेट सिद्धांत सिद्ध करून दाखवू या, असे आवाहन केले; याला प्रतिसाद देत टाओ यांनी स्वतःच्या विश्वव्यापी आंतरजालावरील ब्लॉगवर मोठ्या उत्साहाने कामाला सुरवात केली. मग पंचखंडांवर विखुरलेल्या, पूर्वी एकमेकांना कधीही न भेटलेल्या चाळीस गणितज्ञांच्या टाओंच्या ब्लॉगच्या माध्यमातून संघटित झालेल्या योगदानातून हे उद्दिष्ट तीन महिन्यांत साध्य झाले. अशा ब्लॉगवरील प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे सगळे काम इतक्‍या उघडपणे चालते, की यात खोटेपणाने दुसऱ्याचे श्रेय लाटायला अजिबात वाव नसतो आणि सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला तिचे/त्याचे जितके योगदान तितकेच श्रेय नेटकेपणे मिळते, अशी न्यायाची खात्री असल्यामुळे अनेक जण उत्साहाने भाग घेतात; त्यातील कुणा-कुणाकडे काहीतरी वेगळेच ज्ञान, खास अनुभव असतो आणि हे सगळे जुळल्यामुळे एक चांगल्या दर्जाचे काम अतिशय झपाट्याने होऊ शकते.\nया पॉलिमॅथ प्रकल्पांच्या मालिकेतील चौदावा प्रकल्प गेल्या वर्षी यशस्वीरीत्या पुरा झाला. हा प्रकल्प सुरू झाला बंगलोरच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मधल्या अपूर्व या गणितज्ञाने उपस्थित केलेल्या एका प्रश्नातून आणि ते सोडवण्यात नावीन्यपूर्ण योगदान केले, ते त्याच संस्थेतील सिद्धार्थ नावाच्या दुसऱ्या गणितज्ञाने. बीजगणितात आपण वेगवेगळी अक्षरे वापरतो, त्यांना काही विशिष्ट अर्थ, विशिष्ट मूल्य देतो. उदाहरणार्थ आपण म्हणतो की (अ+ब) x (अ+ब) = अxअ +अब+ बxब. अशा समीकरणातील ‘अब’ला आपण एक शब्द म्हणू शकू. या शब्दाला काहीतरी मूल्य असेल. नेहमीच्या बीजगणितात ‘अब’चे मूल्य व ‘बअ’चे मूल्य एकच आहे; म्हणजे ‘अ’ व ‘ब’ च्या अनुक्रमामुळे त्या मूल्यात काहीही बदल होत नाही. गणिताच्या दुसऱ्या शाखांच्यात आपण काही वेगळे गृहीत धरू शकतो, त्याबद्दल वेगळ्या प्रकारे मीमांसा करत दुसरे काही सिद्धांत प्रस्थापित करू शकतो. गणितज्ञ सारखे अशा काही ना काही उपद्‌व्यापात गढलेले असतात. ज्या शब्दांच्या अक्षरांचा अनुक्रम महत्त्वाचा असतो अशा काही विशिष्ट प्रकारच्या शब्दांचे मूल्य काय असू शकेल, ते नेहमीच शून्याहून जास्त असेल का शून्यही असू शकेल, हा प्रश्न पॉलिमॅथच्या चौदाव्या प्रकल्पाचा विषय होता. याचा अभ्यास सुरू झाला २०१७च्या शनिवार, १६ डिसेंबरच्या सकाळी. प्रथम सहभागी झालेले गणिती वेगवेगळ्या प्रकारे हे मूल्य काय असेल, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करू लागले. लवकरच त्यांना खात्री पटली की हे शून्य असू शकेल; पण आता आव्हान होते की हे कसे सिद्ध करायचे मग ते या शब्दाचे कमीत कमी मूल्य अमूक असेल, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांची मजल अगदी भराभर हे मूल्य एकाहून थोडे जास्त असेल, इथवर बुधवारपर्यंत जाऊन पोचली, त्यानंतर २४ तास प्रगती कुंठित झाली. मग या मोहिमेत आधुनिक संगणकाचा प्रवेश झाला. आज संगणकाचा वापर करत नवे गणितीय सिद्धांत कसे सिद्ध करावे याचा अभ्यास सुरू आहे आणि हा सिद्धार्थच्या व्यासंगाचा विषय आहे. त्याने या वेगळ्या दृष्टिकोनातून शंभर वेगवेगळ्या शब्दांचे कमीत कमी मूल्य किती असेल, हे संगणकाच्या मदतीने शोधायला सुरवात केली. या शोधादरम्यान संगणकाद्वारे याच्याहून हे मूल्य कमी, त्याच्याहून ते मूल्य कमी अशी प्रतिपादने एकापाठोपाठ एक मांडण्यात येत होती. प्रत्येक शब्दाबद्दल हजारो दिशांनी धुंडाळत अशी शिस्तवार मांडणी केली गेली आणि अशा शब्दाचे मूल्य नऊ दशांश असू शकेल, असे गुरुवारी पहाटे सिद्ध झाले. आता संगणकाने हे कसे सिद्ध केले, याचा अभ्यास सुरू झाला आणि काही गणितज्ञांना या शोध पद्धतीचा गाभा सापडला. लागलीच पुन्हा भरधाव प्रगती सुरू झाली आणि शुक्रवार सकाळपर्यंत हे मूल्य पूर्णपणे शून्य असू शकेल हे यशस्वीपणे सिद्ध केले गेले. शनिवारी सुरू झालेली ही मोहीम अशा रीतीने अवघ्या सहा दिवसांत पुढच्या शुक्रवारी फत्ते झाली. एकमेकात विचारविनिमय करून या प्रकल्पात सक्रिय असलेल्या गटाने ठरवले, की सहा गणितज्ञांनी खास महत्त्वाचे आणि इतर आठ जणांनी उपयुक्त योगदान केले. असे श्रेय वाटप करत हे काम विद्वद्मान्य पद्धतीने चटकन प्रकाशित करण्यात आले. अगदी पारदर्शकरीत्या स्वेच्छेने सहभागी झालेल्यांच्या सहकारातून विलक्षण झपाट्याने एक नवा गणितीय सिद्धांत सिद्ध केला गेला. ही झाली एका विषयाचा खोल अभ्यास केलेल्या विद्वानांची ज्ञानसाधना; पण हीच साधने वापरत सामान्य नागरिकही अशीच सहकारी पद्धतीने ज्ञानसाधना करू शकतात. थंड प्रदेशातले अनेक पक्षी दिवाळीच्या मुहूर्तावर भारतात येतात, इथे हिवाळा घालवतात आणि शिमग्याच्या मुहूर्तावर पुन्हा उत्तरेकडे कूच करतात. वेगवेगळ्या जातींच्या पक्ष्यांचे आगमन आणि प्रयाण केव्हा होते, हा एक रंजक शास्त्रीय विषय आहे. अनेक हौशी पक्षी निरीक्षक या संदर्भातील आपापली निरीक्षणे https://ebird.org/india या संकेतस्थळावर नोंदवतात आणि नोंदींच्या आधारे भारतात स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या हालचालींचे एक छान चित्र आपल्यापुढे उभे राहिलेले आहे. याच्याही पुढे जाऊन भारताच्या तब्बल १६वर्षांपूर्वीच्या जैवविविधता कायद्याच्या अनुसार आपल्या सर्व पंचायती, नगरपालिका, महानगरपालिकांच्यात स्वेच्छेने नागरिकांच्या जैवविविधता समित्या स्थापन होऊन त्यांच्याद्वारे स्थानिक जैवविविधतेची माहिती नोंदवण्याची तरतूद आहे. ही तर एक सर्वसमावेशक देशव्यापी ज्ञानसाधना ठरू शकेल. दुर्दैवाने लोकांनी संघटित होऊन काहीही रचनात्मक प्रयत्न करू नयेत, यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या शासनव्यवस्थेने या उपक्रमाला खच्ची केले आहे; परंतु आपल्या प्रजातंत्रात लोकांनी आपणहून पुढाकार घेऊन हे हाती घेणे पूर्ण शक्‍य आहे. भविष्यात भारताचे सगळे नागरिक अशा सहकारी ज्ञानसाधनेत सहभागी होतील, अशी आशा बाळगूया.\nघरोघरी पसरावा पेटीच्या जादुई स्वरांचा आनंद\nप्रश्‍न - ‘जादूची पेटी’ या अभिनव कार्यक्रमाची कल्पना कशी सुचली आदित्य - माझे वडील पं. विद्याधर ओक यांनी प्रा. विलास पाटणकरांनी...\nअभिनयाच्या क्षेत्रातील प्रवेश अपघाताने\nपुणे - पोटापाण्यासाठी तुम्ही जे काम करता ती तुमची उपजीविका असते; पण मनापासून एखादे काम केले तर ती जीविका ठरते. माझ्याबाबतीत मी कलाकार म्हणून काम...\nदत्तक घेतलेले निघाले सख्खे बहीण-भाऊ\nन्यूयॉर्कः एका महिलेने दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून व कालावधीनंतर एक मुलगा व मुलगी दत्तक घेतली. पुढे ते दोघेही सख्खे बहीण-भाऊ निघाले आहेत. ही घटना...\n...अन् नाना पाटेकरांनी मारली समृध्दी जाधवांना मिठी\nकऱ्हाड - स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील बलशाली भारत घडवण्यासाठी कोल्हापुर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत...\nबाळासाहेबांचा रिमोट आवडला असता : फडणवीस\nमुंबई : युती होती म्हणूनच इथपर्यंत पोहचलो. युतीत अनेक अडचणी आल्या, पण त्या दूरही झाल्या. आताही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा \"रिमोट कंट्रोल'...\n...अन्‌ नानांनी मारली समृद्धी जाधवांना मिठी\nकऱ्हाड - घारेवाडी (ता. कऱ्हाड) येथे सुरू असलेल्या बलशाली युवा हृदय संमेलनात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी राज्यातील तरुणाईला मार्गदर्शन केले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/component/tags/tag/4225-controversy", "date_download": "2019-01-17T04:20:38Z", "digest": "sha1:L2JNHNQIJPJELTKL6UQO3T7ACPT4JKH7", "length": 2989, "nlines": 94, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "controversy - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा वादात, मांसाहारी जेवण केल्याची चर्चा\n'आंबा खाल्ल्याने जोडप्यांना अपत्यप्राप्ती' भिडे गुरुजींच्या विधानावर चौकार टीका\n‘ती’ आधी नग्न फोटोंमुळे आणि आता ‘हे’ कपडे घातल्यामुळे वादात\n#MeToo तनुश्रीने नाना पाटेकरांसह ‘या’ 3 जणांच्या नार्को टेस्टची केली मागणी\nदहीहंडी कार्यक्रमादरम्यान राम कदम आणखी एका वादात\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nसह्याद्री अतिथीगृहात आयोजित इफ्तार पार्टी वादात....\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/sports/isl-2017-18-jamshedpur-fc-outplayed-mumbai-city-fc", "date_download": "2019-01-17T05:11:04Z", "digest": "sha1:KV757E74KLQ5SZBMYACDDYULAZDXTYUX", "length": 15584, "nlines": 132, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "ISL 2017-18: Jamshedpur FC outplayed Mumbai City FC | Yuva Sahyadri", "raw_content": "\nभारताचा कांगारूंवर ‘विराट’ विजय, महेंद्रसिंग धोनी ठरला मॅच-फिनिशर\nनेफडो संस्थेच्या वतीने देशमुखवाडी येथे जीवनावश्यक वस्तुंचे वाटप\nकोहलीच्या भारताचा ऐतिहासिक पराक्रम, ऑस्ट्रेलियाला केले त्यांच्याच देशात पराभूत\nथायलंडविरुद्ध चार गोलांसह भारताची दमदार सलामी\nबेंगळुरू बुल्स प्रो-कबड्डीचा नवा ‘चॅम्पियन’\nगुजरात यूपीवर भारी, अंतिम सामन्यात गाठ पुन्हा एकदा बेंगळुरूशी\nकरून दाखवले… भारताची ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत २-१ आघाडी\nबुलढाण्याच्या बालारफिक शेख ठरला यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’\nहम नही सुधरेंगे… सर्वात वेगवान ‘ट्रेन १८’ वर चाचणीदरम्यान दगडफेक\nरणजी करंडक: मुंबई विरुद्ध बडोदा सामना अनिर्णित\nHome क्रीडा जमशेदपूरची किक मुंबईला भारी\nजमशेदपूरची किक मुंबईला भारी\nसंजू प्रधानचा आत्मघातकी गोल व बलवंत सिंगचा हरवलेला फॉर्म मुंबईला भारी पडला आणि नवख्या जमशेदपूर सिटी एफसी कडून घराच्या मैदानावर पराभव स्वीकारून बाद फेरी गाठण्याच्या आशा आणखी धूसर केल्या.\nआणखी एक घराच्या मैदानावर सामना आणि आणखी एक पराभव. मुंबई सिटी एफसीला जमशेदपूर एफसी कडून पराभवाची चव चाखावी लागली आणि बाद फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी उरलेल्या सामन्यांत मोठी कसरत करावी लागेल हे नक्की. जमशेदपूरच्या बिकास जैरुची चपळाई मुंबईला खूपच महाग पडली आणि त्यात भर म्हणून संजू प्रधान आत्मघातकी केलेला गोल मुंबईच्या चांगलाच अंगलट आला.\nपहिला हाफ मुंबईच्या अंगलट\nअंतिम चारमध्ये दाखल होण्यासाठी अत्यंत महत्वाच्या या सामन्यात जिकडे मुंबई सिटी एफसीने मागच्या सामन्यात गोव्याचा पराभव करीत आशा जिवंत ठेवल्या होत्या तर दुसऱ्या बाजूला जमशेदपूर एफसीनेही बलाढ्य एटीकेला त्यांच्यात मैदानात पराभूत करीत आपलंही आव्हान जिवंत ठेवलं होतं. जिकडे मुंबईची यंदाच्या मोसमात घराच्या मैदानावर म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही तिथे भर कि काय स्वतःच गोल करीत जमशेदपूरला जणू ‘गिफ्ट’च दिलं.\nसामन्याचा विचार केला तर मुंबईने पहिल्या मिनिटापासूनच जमशेदपूरवर दबाव टाकायला सुरुवात केली. आकड्यांचा विचार करता मुंबईने सर्वाधिक वेळा चेंडूवर ताबा मिळवण्यात यश प्राप्त केलं. शिवाय २०७-१४१ अश्या फरकाने पासेसही केल्या. इतकं सर्व काही असूनही मुंबईने मोठी चूक केली आणि ३७ व्या मिनिटाला फारुख चौधरीच्या पासला रोखण्यासाठी पुढे सरसावलेले मुंबईकर खूपच कमी पडले आणि जमशेदपूरला गोल बहाल केला. या नाट्यमय घडामोडीत फारुखचा रोखण्यासाठी पुढे सरसावलेले मुंबईचा गोलकिपर अमरिंदर सिंग हुकला, त्याला कव्हर करण्यासाठी संजू प्रधान व मर्सियो रोझारियो आले. अगदी गोलपोस्टच्या जवळच हे सर्वकाही घडत असताना संजू प्रधानने चेंडू गोलपोस्टच्या बाहेत लाथाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु त्याच्या पायाला लागून उडालेल्या चेंडूने थेट गोलपोस्टमध्ये झेप घेत जमशेदपूरचं खातं उघडलं.\nदरम्यान, जमशेदपूरच्या बचाव फळीने आपली सर्व ताकद लावत मुंबईच्या आक्रमणाला तोडीस तोड उत्तर दिलं. गोल करण्यासाठी त्यांनी दोन वेळेस सुरेख प्रयत्न केले तर मुंबईकडून चेंडू पळवण्यासही बऱ्याच वेळेस यशस्वी ठरले. पहिल्या हाफमध्ये ३२ व्य मिनिटाला जमशेदपूरच्या सौविक चक्रवर्तीला वगळता कोणालाही यलो कार्ड मिळालं नाही.\nदुसरा हाफ: बिकास जैरूची चपळाई ठरली मुंबईला भारी\n८२ व्या मिनिटाला फारुख चौधरीच्या जागी आलेल्या बिकास जैरुने आपली चपळाई दाखवत मुंबईने केलेली बरोबरी मोडीत काढली आणि मुंबईला घराच्या मैदानावर आणखी एका पराभवाची चव चाखवली. पहिल्या हाफमध्ये केलेल्या चुकांचा मुंबई काहीतरी धडा घेईल आणि गोल करीत उपस्थित प्रेक्षकांना विजयाची पर्वणी देईल असे वाटत असताना याही हाफमध्ये मुंबई कमी पडला आणि आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले.\nतत्पूर्वी, ७९ व्या मिनिटाला मिळलेल्या कॉर्नरचा मुंबईने फायदा उचलीत थियागो सन्तोसच्या पासवर एव्हर्टोन सन्तोसने गोल करीत मुंबईला बरोबरी करून दिली. परंतु मुंबईचा यशस्वी गोलकिपर अमरिंदर सिंगच्या चुकांमुळे मुंबईला लगेच तीन मिनिटांनी गोल खावा लागला आणि अंतिम चारमध्ये जाण्याच्या आशा आणखी धूसर झाल्या.\nआजच्या सामन्यात आणखी एक गोष्ट मुंबई सिटी एफसीला हैराण करून सोडली ती म्हणजे स्टार फॉरवर्ड खेळाडू बलवंत सिंग याचा हरवलेला फॉर्म. बलवंतला बऱ्याच संध्या चालून आल्या. कित्येक वेळा तर सहज गोल करण्यासाठी त्याला चांगले पासही मिळाले. पण आज नशीब कमी होतं कि आणखी काय, बलवंत त्याच्या नेहमीच्या टचमध्ये अजिबात दिसला नाही. तर संजू प्रधानने केलेला एक किक गोलपोस्टच्या खांबाला लागून परतला.\nयाच विजयाबरोबर जमशेदपूर एफसीने अंतिम चार संघांत आपलं स्थान पुन्हा एकदा कमावलं तर मुंबई सिटी एफसीला सहाव्या स्थानावर कायम राहिला. उरलेल्या पाच सामन्यांत मुंबईला कमीतकमी तीन विजयतरी नोंदवावे लागतील जेणेकरून त्यांना बाद फेरी गाठता येईल.\nनवी मुंबईकर तनिष्क गवतेने ठोकल्या १०४५ धावा, शालेय स्पर्धेत नवा विक्रम\nअंडर-१९ विश्वचषक फायनल: मनजोत कालराच्या शतकाने भारताने उचलला चौथ्यांदा विश्वचषक\nभारताचा कांगारूंवर ‘विराट’ विजय, महेंद्रसिंग धोनी ठरला मॅच-फिनिशर\nकोहलीच्या भारताचा ऐतिहासिक पराक्रम, ऑस्ट्रेलियाला केले त्यांच्याच देशात पराभूत\nथायलंडविरुद्ध चार गोलांसह भारताची दमदार सलामी\nभारताचा कांगारूंवर ‘विराट’ विजय, महेंद्रसिंग धोनी ठरला मॅच-फिनिशर\nकोहलीच्या भारताचा ऐतिहासिक पराक्रम, ऑस्ट्रेलियाला केले त्यांच्याच देशात पराभूत\nथायलंडविरुद्ध चार गोलांसह भारताची दमदार सलामी\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nफोटो गॅलरी: आयएसएल एटीके वि नॉर्थईस्ट युनायटेड सामना पाचवा\nइंडियन सुपर लीग ५: पहिला सामना केरला ब्लास्टर्स विरुद्ध एटीके\nपश्चिम बंगाल भाजपचा बंद\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lyricstranslate.com/hi/comment/515945", "date_download": "2019-01-17T04:42:58Z", "digest": "sha1:ZQC4YRYKYDS67DG22B24XTJWA4CRZZGZ", "length": 9559, "nlines": 245, "source_domain": "lyricstranslate.com", "title": "Josep Thió - Quan somrius (versió alternativa) के लिरिक्स + जर्मन में अनुवाद", "raw_content": "\nनए लिरिक्स ट्रांसक्रिप्शन का अनुरोध करें\nअनुवाद का अनुरोध करें\nलिरिक्स ट्रांसक्रिप्शन का अनुरोध करें\nशुरुआत कर रहे हैं\nनए लिरिक्स ट्रांसक्रिप्शन का अनुरोध करें\nअक्सर पूछे जाने वाले प्रश्न\nअनुवाद: अंग्रेज़ी, इतावली #1, #2, जर्मन, पोलिश, फ्रेंच, लाटवियाई, स्पैनिश\nप्रूफरीडिंग का अनुरोध किया\nAzalia के अनुरोध के जवाब में जोड़ा गया\n 6 बार धन्यवाद मिला\nमूल लिरिक्स को देखने के लिए क्लिक करें\nनया अनुरोध शामिल कीजिये\nकैटलन → जर्मन: सभी अनुवाद\nकमेंट भेजने के लिए लॉग इन करें या रजिस्टर करें\nअनुवादक के बारे में\nयोगदान:4433 अनुवाद, 8574 बार धन्यवाद मिला, 710 अनुरोध सुलझाए, 198 सदस्यों की सहायता की, 2 गाने ट्रांसक्राइब किये, 387 मुहावरे जोड़े, 152 मुहावरों का स्पष्टीकरण किया, left 1271 comments\nभाषाएँ: native जर्मन, fluent अंग्रेज़ी, स्पैनिश, studied कैटलन, फ्रेंच, इतावली, लैटिन, Greek (classical)\n+ नया अनुवाद जोड़ें\n+ अनुवाद का अनुरोध कीजिये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://www.aksharnama.com/client/author_articles/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%20%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-01-17T05:28:21Z", "digest": "sha1:YLXZTPBMI57JPTAAS3B6DJPJMBDHLLVJ", "length": 13034, "nlines": 153, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अक्षरनामा : लेख", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nघोर तपश्चर्येअंती श्रीकृष्णाला पहिला मुलगा झाला, प्रद्युम्न\nती स्त्री पूर्वजन्मीची रती असल्याने तिने त्याला राक्षसापासून दडवून ठेवले. माशाच्या पोटातून बाहेर आलेल्या अर्भकाचे तरुणांत रूपांतर झाले व त्याने त्या स्त्रीच्या म्हणजेच मायावती नामक रतीच्या मदतीने शंबरासुराला ठार केले. विधिलिखित टळत नाही हेच खरे. नंतर प्रद्युम्न मायावती तथा रतीसह द्वारकेत आला व त्याने रुक्मिणीमातेला पुत्रप्राप्तीचा आनंद दिला.......\nउंबरठ्यावर, नखांनी, मांडीवर, संध्याकाळी नरसिंहानं हिरण्यकश्यपूला ठार केलं\nते बीभत्सदृश्य पाहून कित्येक कठोर हृदयी राक्षस मृत झाले. काही मूर्च्छित तर काही पळून गेले. रक्ताच्या चिरकांड्यांनी सभागृह पलाशवृक्षाप्रमाणे लाल झालं. त्याचा मृत्यू होताच नभांगणांत मंगलवाद्यं वाजू लागली. यक्ष किन्नर गाऊ लागले. देवांगना नाचू लागल्या. सूर्यचंद्रावरचं मळभ नष्ट झालं. चंद्रमा सर्व नक्षत्रांसह नभाच्या प्रांगणात दाखल झाला. सुगंधी वारा वाहू लागला. नंतर नरसिंहानं कृपादृष्टीनं सर्व सभा पूर्ववत केली.......\nदेवपुत्र कच आणि राक्षसकन्या देवयानी\n‘‘मूर्खा, तीन वेळा मी तुला जीवदान द्यायला भाग पाडलं. कृतघ्न व कठोर काळजाचा असशील याची कल्पना नव्हती. माझ्या पुष्पासारख्या मृदूभावनावर निखारे ओतलेस. माझ्या सोनेरी स्वप्नांची होळी केलीस. अमृत प्यालाऐवजी विषाची कुपी पुढे केलीस. संजीवनी विद्या तुझ्याकडून सफल होणार नाही असा मी शाप देते. चालता हो. माझ्या दृष्टीसमोरून निघून जा.’’ असं म्हणून ती ओंजळीत मुख लपवून विलाप करू लागली.......\nगरीब, निष्कांचन अष्टावक्र वदान्यने दिलेले कन्यादान स्वीकारून आपल्या आश्रमाकडे चालू लागला\nज्या ज्या वस्तू तपस्व्याच्या कुटीमध्ये अपेक्षित असतात, त्या त्या सर्व वस्तू तिथे होत्या. एका चौरंगावर धर्मविषयक पुस्तिकाही होत्या. त्याने जवळ जाऊन पाहिले अन् त्याला ते वाचून धक्काच बसला. मुखपृष्ठावर लिहिले होते- कामशास्त्र. कुटीमध्ये भपका नाही. अवडंबर नाही तरीही लक्ष्मी-सरस्वतीचे वास्तव्य मनाला जाणवत होते. तरीपण तो ग्रंथ पाहून तो अस्वस्थ झाला.......\nमातलीचं वरसंशोधन आणि गरुडाचं गर्वहरण\nमातलीच्या मनासारखं झालं. एवढी पायपीट करून अखेर जावई मिळाला. गुणकेशीनेही होकार दिला. मातली व सुधर्मानं शुभमुहूर्तावर तिचं सालंकृत कन्यादान केलं. सर्व मान्यवर देव-देवता, नाग, दानव-असुर, यक्ष अप्सरांच्या लक्षणीय उपस्थितीत गुणकेशी आणि सुमुखाचा विवाह पार पडला. गुणकेशी इतमामानं भोगावतीस रवाना झाली.......\nअसली श्रीकृष्ण विरुद्ध नकली श्रीकृष्ण\nवार्ष्णेय व पौंड्रक या दोन वासुदेवांचं युद्ध सुरू झालं. पौंड्रकाचं नकली दोन हात हातघाईवर आले. कृष्णानं त्याचे सारथी व अश्व गारद केले. पौंड्रकानं त्वेषानं आपली ‘कौमोदकी’ गदा कृष्णावर फेकून मारली, पण नेम चुकून त्याच्या पक्षातील सैनिकाला ती लागून तो मृत झाला. त्याची सर्व ‘दैवी’ शस्त्रं कृष्णानं मोडीत काढली. अखेर पौंड्रकानं आपलं तीक्ष्ण धारांचं तथाकथित ‘सुदर्शन चक्र’ शंभर वेळा बोटावर फिरवून कृष्णावर फेकलं.......\nसतीच्या कलेवराचे तुकडे ज्या ज्या ठिकाणी गळून पडले, त्या त्या ठिकाणी शक्तीपीठं निर्माण झाली\nविश्वनियंत्या आदीअनादी ईश्वरानं कुंडात अर्धवट जळालेलं सतीचं कलेवर उचलून आपल्या खांद्यावर टाकलं. अश्रुविमोचन करत शंकर भारतभूमीवर संचार करू लागले. विष्णूंनी सुदर्शन चक्रानं सतीच्या कलेवराचे बावन तुकडे केले. ते अवयव ज्या ज्या ठिकाणी गळून पडले, त्या त्या ठिकाणी शक्तीपीठं निर्माण झाली. ही शक्तीपीठं अत्यंत ज्वलंत आहेत. शंकराचे अश्रु ज्या मातीत पडले, त्या ठिकाणी रुद्राक्षाचे वृक्ष निर्माण झाले.......\nसत्यभामेचा पारिजात बहरला, रुक्मिणीच्या दारी\nफुलं उमलण्याच्या रात्री मात्र चमत्कार झाला. मध्यरात्री निवांतपणे निद्रिस्त झालेल्या पारिजातकाच्या अर्धोन्मिलीत कळ्यांवर खट्याळ वार्‍यानं हलकेच फुंकर मारल्याबरोबर कळ्या पूर्ण उमलून हसू लागल्या. कळ्या, पुष्पांच्या भारानं वृक्ष रुक्मिणीच्या अंगणांत अर्धाअधिक वाकला. वार्‍याच्या झुळकीसरशी इवलीशी नाजूक केशरी दांड्याची पिवळसर पांढरी फुलं टपटप पडू लागली.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/intex-focus-v-black-grey-price-p8lELd.html", "date_download": "2019-01-17T04:53:00Z", "digest": "sha1:HVNVP5CNZDTOMFDJJRQGBSYZQMDU3KCW", "length": 14325, "nlines": 354, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "इंटेक्स फोकस V ब्लॅक & ग्रे सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nइंटेक्स फोकस V ब्लॅक & ग्रे\nइंटेक्स फोकस V ब्लॅक & ग्रे\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nइंटेक्स फोकस V ब्लॅक & ग्रे\nइंटेक्स फोकस V ब्लॅक & ग्रे किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये इंटेक्स फोकस V ब्लॅक & ग्रे किंमत ## आहे.\nइंटेक्स फोकस V ब्लॅक & ग्रे नवीनतम किंमत Sep 26, 2018वर प्राप्त होते\nइंटेक्स फोकस V ब्लॅक & ग्रेस्नॅपडील उपलब्ध आहे.\nइंटेक्स फोकस V ब्लॅक & ग्रे सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 1,199)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nइंटेक्स फोकस V ब्लॅक & ग्रे दर नियमितपणे बदलते. कृपया इंटेक्स फोकस V ब्लॅक & ग्रे नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nइंटेक्स फोकस V ब्लॅक & ग्रे - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 2 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nइंटेक्स फोकस V ब्लॅक & ग्रे वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 2.4 Inches\nरिअर कॅमेरा 1.3 MP\nइंटर्नल मेमरी 50 MB\nएक्सटेंडबले मेमरी microSD, upto 16 GB\nऑडिओ जॅक 3.5 mm\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने Up to 600 Hours(2G)\nसिम ओप्टिव Dual SIM\n( 226 पुनरावलोकने )\n( 70 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\n( 7 पुनरावलोकने )\n( 47 पुनरावलोकने )\n( 706 पुनरावलोकने )\n( 18 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 20 पुनरावलोकने )\n( 680 पुनरावलोकने )\nइंटेक्स फोकस V ब्लॅक & ग्रे\n3/5 (2 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/pure-water-distributed-to-per-family-by-pachora-nagarpalika/", "date_download": "2019-01-17T05:52:54Z", "digest": "sha1:2JFYW264MWBJFN4M4A3CLXDIQUINXKHO", "length": 19097, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "पाचोरा न. पा. तर्फे प्रत्येक कुटूंबाला मोफत शुद्ध पाण्याचे वाटप | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनाशिक-पुणे महामार्गावर अपघात, कार पुलावरून खाली कोसळली\nदोन भावांवर भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव, मृतदेह फेकून आरोपी फरार\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nव्याघ्र पर्यटन, जंगलातून समृद्धी कडे….\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nममता बॅनर्जींच्या सभेत सोनिया-राहुल येणार नाही, खर्गेंना प्रतिनिधी म्हणून पाठवणार\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nऑस्ट्रेलियाहून परतताच या क्रिकेटपटूने दिली प्रेमाची कबूली, गर्लफ्रेंड सोबतचा फोटो शेअर\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nपाचोरा न. पा. तर्फे प्रत्येक कुटूंबाला मोफत शुद्ध पाण्याचे वाटप\nशिवसेनेची सत्ता असलेल्या पाचोरा नगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रत्येक घरी २० लिटर पाणी वाटप करण्यात येत आहे. फिल्टर झालेले शुध्द पाणी प्रत्येकाच्या घरी जावून दिले जात असल्याने नागरीकांना शिवसेना आमदार किशोर पाटील यांचे कौतुक केले आहे.\nयावर्षी पावसाळा न झाल्याने शहरात पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. ऐन दिवाळीच्या सणात नागरिकांना पिण्यासाठी वनवन भटकंती करावी लागू नये यासाठी शिवसेना आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहील उपनगराध्यक्ष शरद पाटे पालीकेचे मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांनी तातडीची बैठक घेतली. शहरवासीयांना दि. ५ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक कुटुंबाला २० लिटर फिल्टरचे मोफत पाणी देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार दि. ५ ऑक्टोबर पासून प्रत्येक वार्डात २ वाहनांद्वारे प्रत्येक घरी मोफत २० लिटर शुद्ध पाणी वाटप करणे सुरू करण्यात आले आहे.\nपाणी टंचाई असल्याने नागरिकांना पिण्याचा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गिरणा केटीवेर कोरडाठाक झाल्याने शहरवासीयांना २० ते २५ दिवसांपासून पिण्यासाठी पाणी मिळत नव्हते. शहर वासीयांसाठी दि. ५ रोजी गिरणा धरणातून २ हजार ५०० क्यूसेस पाणी सुटले आहे. मात्र हे पाणी केटीवेर पर्यंत पाणी पोचण्यासाठी ५ ते ६ दिवस लागणार असल्याने ऐन दिवाळीत पाणी टंचाईची समस्या भेडसावू नये यासाठी पालिकेने सर्व पक्षीय नगरसेवकांची बैठक आयोजित करून दिवाळीच्या सणात नागरीकांना पिण्यासाठी २० लिटर शुद्ध पाणी घरपोच देण्याची मंजुरी मिळवल्यानंतर आमदार किशोर पाटील, मुकुंद बिल्दीकर, नगराध्यक्ष संजय गोहील, उपनगराध्यक्ष शरद पाटे, मुख्याधिकारी सोमनाथ आढाव, उपमुख्याधिकारी राजेंद्र पाटील, नगरसेवक वाल्मिक पाटील, सतिष चेडे, बापू हटकर, विकास पाटील, वासुदेव महाजन, अशोक मोरे, मनिष भोसले, रफिक बागवान, रहमान तडवी, धर्मेंद्र चौधरी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन १० तारखेपर्यंत मोफत पाणी देण्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे ५ तारखेपासूनच शहरात दररोज प्रत्येक प्रभागात २ वाहनांतर्फे २० लिटर प्रमाणे अंदाजित १६ ते १७ हजार लिटर पाण्याचे वाटप करणे सुरू झाले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमसुरेवासीयांची दिवाळी सूरमयी, संगीत मैफीलीचे आयोजन\nपुढीलराज्यात 39 लाख 24 हजार 648 डिजिटल सातबारा उताऱ्यांचे काम पूर्ण\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपु.ल.देशपांडे उद्यानासमोर 4 फूट पाण्याचे तळे, व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया\n‘ठाकरे’ साकारताना अभिनयाचा कस लागला\nबेस्ट धावू लागली… त्रास ‘संप’ला\nनाशिक-पुणे महामार्गावर अपघात, कार पुलावरून खाली कोसळली\nऑस्ट्रेलियाहून परतताच या क्रिकेटपटूने दिली प्रेमाची कबूली, गर्लफ्रेंड सोबतचा फोटो शेअर\nदोन भावांवर भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव, मृतदेह फेकून आरोपी फरार\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/tag/crime-update/", "date_download": "2019-01-17T04:54:01Z", "digest": "sha1:GB23LVVIQSV5DHXBQP34BM4IO6HV33QJ", "length": 3820, "nlines": 66, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "Crime Update Archives - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nसंत भगवानबाबांची मूर्ती जाळल्याप्रकरणी स्वप्निल शिंदेला अटक.\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 14, 2019\nअहमदनगर :- पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओ मध्ये सूरु असलेल्या संत भगवानबाबा…\nसंगमनेरात बंदुकीचा धाक दाखवून ३६ लाखांची जबरी चोरी.\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 11, 2019\nसंगमनेर :- बँकेच्या एटीएममध्ये भरणा करण्यासाठी जाणार्‍या एका खाजगी कंपनीच्या दोघाना वडगाव लांडगा शिवारात चार अज्ञात…\nसफरचंदाच्या पेट्या असलेला टेम्पो चोरीस \nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 10, 2019\nअहमदनगर :- नगर-पुणे रस्त्यावरील स्वस्तिक चौकातील पटेल सॉ मीलसमोर उभा असलेला सफरचंदाच्या पेट्या असलेला टेम्पो संजय…\nब्रेकिंग : लष्कर प्रशिक्षण केंद्रात घुसखोरी करणाऱ्या तिघांना अटक\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 4, 2019\nआर्म्ड कॉप्स सेंटर अँड स्कूल या लष्करी प्रशिक्षण केंद्रात घुसखोरी करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्याकडे…\nनगर शहरातील उच्चभ्रूं’च्या वसाहतीमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश \nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या त्या सर्व नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी \nनगरसेवकांचे निलंबन केले पण आमदार जगताप पितापुत्रांचे काय \nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.bec-vape.com/mr/100-authentic-justfog-1500mah-all-in-one-fog-1-starter-kit-top-filling-system-in-stock-svapor-wholesale.html", "date_download": "2019-01-17T05:41:33Z", "digest": "sha1:IKFJRSXTA33N7JU2E6TU6IO5THXXUNEF", "length": 12067, "nlines": 289, "source_domain": "www.bec-vape.com", "title": "100% ऑथेंटिक JUSTFOG 1500mAh एक धुके 1 स्टार्टर किट वरच्या भरून स्टॉक Svapor घाऊक प्रणाली सर्व - चीन DongGuang BEC तंत्रज्ञान", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n2017 पर्यंत 100% जपानी सेंद्रीय कापूस गुंडाळी Ecig शेअर ...\nघाऊक Justfog ई सिगारेट ऑथेंटिक Justfog Q16 ...\nएक धुके 1 प्रारंभ सर्व 100% अस्सल JUSTFOG 1500mAh ...\nसर्व एक धुके 1 स्टार्टर किट वरच्या स्टॉक Svapor घाऊक भरून प्रणाली मध्ये 100% ऑथेंटिक JUSTFOG 1500mAh\nखास डिझाईन विरोधी थुंकणे गुंडाळी\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी paypal, टीम, वेस्टर्न युनियन\nआम्हाला ई-मेल पाठवा PDF म्हणून डाउनलोड करा\nJUSTFOG FOG1 किट एक 1500mAh बॅटरी आणि 2ml क्षमता येतो. तो त्याच्या childproof उघडणे प्रणाली आणि विरोधी थुंकणे संरक्षण ढाली सुरक्षा योजना आहे. वरच्या भरणे, बदलाव टाकी ट्यूब, आणि मेटल गरजेचे देखावा असलेले, हे उपकरणे, कपडे, अन्य साधने यांचा संच आपण योग्य येथे आहे. हे स्टार्टर्स आणि दिग्गजांना दोन्ही उपकरणे, कपडे, अन्य साधने यांचा संच आहे. आपल्याला एका मेघ पाठलाग करणारा किंवा चव पाठलाग करणारा आहात हे महत्त्वाचे नाही, हे उपकरणे, कपडे, अन्य साधने यांचा संच नेहमी आपल्या गरजा पूर्ण करू शकता.\nJustfog FOG1 किट विक्री बिंदू\n1. साधे टॉप भरणे प्रणाली\n2. द्रव ट्यूब-सुलभ पुनर्स्थित\n3. Childproof उघडणे प्रणाली\n4. 100% जपानी सेंद्रीय कापूस गुंडाळी\n5. स्मार्ट बॅटरी संरक्षण कार्य\nगुंडाळी प्रतिकार 0.5Ω / 0.8Ω\nशरीर साहित्य स्टेनलेस स्टील, बायर जर्मनी पासून पीसी ट्यूब\nचार्जिंग प्रकार सूक्ष्म 5 पिन USB केबल\nJustfog FOG1 किट पॅक यादी\n1 x गुंडाळी सिलेंडर (0.5Ω)\n1 x गुंडाळी सिलेंडर (0.8Ω)\n2 X आतील ओ-रिंग (काळा)\n3 x आतील ओ-रिंग (पांढरा)\n1 x वापरकर्ता मॅन्युअल\n1. आपण उत्पादने सर्व तपशील एक करार पोहोचण्याचा.\n2. आपण योग्य सर्वकाही तपासण्यासाठी आम्ही पोलीस निरीक्षक करेल.\n3. आपण पैसे नाही.\n4. आम्ही शक्य तितक्या लवकर संकुल व्यवस्था.\nPaypal, वेस्टर्न युनियन आणि टी / तिलकरत्ने\nनमुना क्रम: 1-3 कामाचे दिवस मोठ्या प्रमाणात क्रम: 3-5 कामाचे दिवस\nशिपिंग मार्ग: DHL, यूपीएस, EMS, TNT, कॅटरपिलर आणि त्यामुळे वर\nOEM आणि ODM सेवा:\n1. OEM सेवा देऊ आणि व्यावसायिक आर & डी आणि डिझाइन संघ.\n2. ODM सेवा देऊ आणि ODM उत्पादने जसे आपण उच्च दर्जाचे क्लायंट प्रतीक्षेत. -\nआम्ही आमच्या स्वत: च्या हार्डवेअर कारखाना आणि आमच्या स्वत: च्या ecig कारखाना, कमी खर्च झाल्यामुळे कमी दर आहे कारण आमच्या वस्तू सर्व अतिशय स्पर्धात्मक किंमत आहेत.\n-Come आणि आपलेच मिळवा\nमागील: 2017 नवीनतम Childproof उघडत प्रणाली ई-cig किट 100% युरोपियन युनियन टीपीडी पूर्तता vapoizer 900mah जॉन-सोपे Justfog P16A स्टार्टर उपकरणे, कपडे, अन्य साधने यांचा संच कारखाना किंमत घाऊक\nJustfog बूस्टर नलिका 18350\nआम्हाला आपला संदेश पाठवा:\n2017 100% जपानी सेंद्रीय कापूस गुंडाळी Ecig STO ...\n2017 नवीनतम Childproof उघडत प्रणाली ई-cig किट ...\nघाऊक Justfog ई सिगारेट ऑथेंटिक Justfog ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nHK एंजॉय इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान मर्यादित\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव. - वीज Globalso.com\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/27-levy-property-taxes-villages-resolution-will-break-160238", "date_download": "2019-01-17T06:07:31Z", "digest": "sha1:23NONNUJUADJ3ICVTKQDZPAOAQ4FDF2A", "length": 17871, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "27 levy of property taxes of villages Resolution Will break up? 27 गावांच्या मालमत्ता कराच्या आकारणीचा ठराव विखंडित होणार? | eSakal", "raw_content": "\n27 गावांच्या मालमत्ता कराच्या आकारणीचा ठराव विखंडित होणार\nबुधवार, 12 डिसेंबर 2018\nकल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील 27 गावांच्या मालमत्ता कराच्या आकारणीबाबत सूचना करणारा सर्वसाधारण सभेचा ठराव पालिका प्रशासनाने विखंडित करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठवला आहे. तशा आशयाचे पत्र पालिका आयुक्तांनी नगर विकास मंत्रालय तसेच प्रधान सचिवांकडे पाठवले आहे. यावर पालिकेतील लोकप्रतिनिधींनी कोणताही आक्षेप न घेतल्याने 27 गावातील रहिवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. यासंदर्भात रहिवाशांनी कर संकलक आणि निर्धारक विनय कुलकर्णी यांची भेट घेतली. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय पालिका आयुक्त घेतील असे सांगून त्यांची बोळवण करण्यात आली.\nकल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील 27 गावांच्या मालमत्ता कराच्या आकारणीबाबत सूचना करणारा सर्वसाधारण सभेचा ठराव पालिका प्रशासनाने विखंडित करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठवला आहे. तशा आशयाचे पत्र पालिका आयुक्तांनी नगर विकास मंत्रालय तसेच प्रधान सचिवांकडे पाठवले आहे. यावर पालिकेतील लोकप्रतिनिधींनी कोणताही आक्षेप न घेतल्याने 27 गावातील रहिवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. यासंदर्भात रहिवाशांनी कर संकलक आणि निर्धारक विनय कुलकर्णी यांची भेट घेतली. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय पालिका आयुक्त घेतील असे सांगून त्यांची बोळवण करण्यात आली.\n19 एप्रिल रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत लोकप्रतिनिधींनी 27 गावातील कर आकारणीबाबत ठराव मंजूर केला. यानुसार या गावातील नागरिकांना कर आकारणी करताना प्रत्येक वर्षी 20 टक्के वाढ करून पुढील पाच वर्षात संपूर्ण कर आकारणी करण्यास मंजूरी देण्यात आली होती. मात्र कायद्यातील तरतुदीनुसार कर आकारणी झाली असल्यामुळे ही बिले कायदेशीर असल्याचे सांगत प्रशासनाने जून महिन्यात हा ठराव विखंडित करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठविला आहे. 27 गावातील नागरिकांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवत मागील वर्षी मालमत्ता कर भरण्यास स्पष्ट नकार दिला होता. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत रहिवाशांनी कर वसुली बाबत नाराजी व्यक्त केली होती. करवसुलीसाठी कोणत्याही प्रकारची सक्ती केली जाऊ नये असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पालिका प्रशासनाला दिले होते. चालू आर्थिक वर्षासाठी कराची मागणी करणारी बिले नागरिकांना देण्यात आल्यानंतर पुन्हा एकवार यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.\nपालिका प्रशासनाने या कर आकारणीबाबत पुनर्विचार करावा यासाठी औद्योगिक वसाहतीतील नागरिकांनी विनय कुलकर्णी यांची भेट घेतली होती त्यावर कुलकर्णी यांनी आयुक्त यासंदर्भात अंतिम निर्णय घेतील असे सांगितले. एप्रिल 2018 मध्ये करण्यात आलेला ठराव हा 27 गावातील नागरिकांच्या समाधानासाठी केला गेला होता का असा सवाल रहिवासी करत आहेत. 2002 पर्यंत ही गावे पालिका हद्दीत होती, मात्र त्यानंतर टप्प्याटप्प्याने ती वगळली गेली. 2015 मध्ये ही गावे पुन्हा पालिका क्षेत्रात समाविष्ट केली गेली. या परिसराचा विकास 1988 पासून होत आहे. येथील अनेक बांधकामे त्यापूर्वीही झाली आहेत. मात्र कर आकारणी करताना पालिकेने 2010 च्या दरानुसार सर्वसाधारण आकारणी केल्याने अनेकांना जादा कर आकारणी झाल्याची तक्रार आहे. यावर पालिका प्रशासनाने तोडगा काढावा अशी या परिसरातील रहिवाशांची मागणी आहे.\nपालिका प्रशासनाने कर आकारणी करताना 2010च्या दरानुसार केली आहे, त्यावर आमची मुख्य हरकत आहे. बांधकाम ज्या वर्षाचे असेल त्या वर्षाच्या रेडीरेकनरच्या दराप्रमाणे करयोग्य मूल्य ठरवले जावे असा आमचा आग्रह आहे.\n- राजू नलावडे, सचिव, डोंबिवली वेल्फेअर असोसिएशन\nकायद्यामध्ये अपेक्षित नाही तशा प्रकारची आकारणी करून पालिका प्रशासन गावे वगळली जावीत यासाठी छुपी मदत करत आहे.\n- राजेंद्र देवळेकर, माजी महापौर\nकायदेशीर तरतुदीनुसारच 27 गावातील नागरिकांना कराची बिले पाठवण्यात आली आहेत. कायद्यात तरतुदी नसल्यामुळे सर्वसाधारण सभेने केलेला ठराव विखंडित करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे.\n- गोविंद बोडके, आयुक्त, कडोमपा\n'मेरा बुथ, पक्ष मजबूत' : पंकजा मुंडे\nऔरंगाबाद : \"लोकसभेची आचार सहिंता लागण्यासाठी 45 दिवसाचा वेळ आहे. यामूळे शक्‍ती बुथ प्रमुखांनी राहिलेले कामे वेळेत पुर्ण करावीत यासह, केंद्र आणि राज्य...\n\"भाजप'चे राष्ट्रीय अधिवेशन; आणखी तीन हजार खोल्यांची गरज\nनागपूर - भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आघाडीचे राष्ट्रीय अधिवेशन 18, 19 आणि 20 जानेवारीला नागपुरात होत आहे. यात सहभागी...\nमिहानमध्ये आंतरराष्ट्रीय कन्व्हेशन सेंटर उभारणार - मुख्यमंत्री\nनागपूर - मिहान प्रकल्पात आंतरराष्ट्रीयस्तराचे कन्व्हेशन सेंटर लवकरच उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली....\nदक्ष मुख्यमंत्री व कटिबद्ध डीजी लक्ष देतील का\nनागपूर - पोलिसांच्या कल्याणासाठी तत्पर असेलेले मुख्यमंत्री आणि त्यांच्या समस्येचे निवारण करण्यासाठी कटिबद्ध असलेले राज्याचे पोलिस महासंचालक...\nशंकरराव गडाख यांना न्यायालयाचे अटक वॉरंट\nनेवासे : कर्ज माफी, पाटपाणी, कांदा अनुदान, दूध भाववाढ, पीकविमा अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तालुक्यासह अनेक आंदोलन करणारे माजी आमदार शंकरराव गडाख...\nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा पाणीच पाणी (व्हिडिओ)\nपुणे : मुठा डावा कालवा फुटून सिंहगड रस्त्यावरील अनेक झोपड्या वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच आज (गुरुवार) पुन्हा एकदा सिंहगड रस्त्यावर तेवढेच पाणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/en/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A5%81/", "date_download": "2019-01-17T04:38:07Z", "digest": "sha1:XNCARSJH45TA76ZC2LBF6HFZVWDJZLBZ", "length": 17430, "nlines": 229, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "राज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं – नाना पाटेकर | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Maharashtra/Pune/राज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं – नाना पाटेकर\nराज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं – नाना पाटेकर\nराज ठाकरे यांचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं असं सांगत नाना पाटेकर यांनी पुढील निवडणुकीत मनसेला मत देणार नसल्याचं सांगितलं आहे.\n0 606 1 मिनिट वाचा\nपुणे – परप्रांतीय फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेयांनी केलेल्या खोचक टिकेला अभिनेता नाना पाटेकर यांनी उत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं असं सांगत नाना पाटेकर यांनी पुढील निवडणुकीत मनसेला मत देणार नसल्याचं सांगितलं आहे. पुण्यात एनडीएच्या दीक्षांत समारोहासाठी नाना पाटेकर उपस्थित होते. त्यावेळी कार्यक्रमानंतर बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.\n‘राज ठाकरेंनी त्यांचा मुद्दा मांडला होता आणि मी माझा. प्रत्येकाला बोलण्याचा, मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे. राज ठाकरे यांचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं’, असं नाना पाटेकर बोलले आहेत.\nकाही दिवसांपुर्वी नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांविरोधातील कारवाईला विरोध केला होता. गरीब बिचाऱ्या फेरीवाल्यांची काहीही चूक नाही, प्रत्येकाला पोट भरण्याचा अधिकार असल्याचं नाना पाटेकर बोलले होते.\nनाना पाटेकर बोलले होते की, ‘मला काल कोणीतरी विचारलं की, फेरीवाल्यांना असं रस्त्यावरुन हुसकावून लावणं, मारणं योग्य आहे का माझं एकच म्हणणं आहे, सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. अतिक्रमण नसावं वैगेरे सगळं मान्य आहे. माझी एक साधी वृत्ती अशी आहे की, मी जर माझ्या दोनवेळच्या भाकरीसाठी आज काम करत असेन, आणि ते काम मला नसेल तर मग काय मी काय करेन, तुम्ही खात असाल तर तुमच्या हातचं हिसकावून घेईन. त्यामुळे मला काम करु द्या. यात फेरीवाल्यांची काही चूक नाही. चूक तुमची आमची आहे. इतकी वर्ष का नाही कार्पोरेशननं डिमार्केशन केलेली माझं एकच म्हणणं आहे, सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. अतिक्रमण नसावं वैगेरे सगळं मान्य आहे. माझी एक साधी वृत्ती अशी आहे की, मी जर माझ्या दोनवेळच्या भाकरीसाठी आज काम करत असेन, आणि ते काम मला नसेल तर मग काय मी काय करेन, तुम्ही खात असाल तर तुमच्या हातचं हिसकावून घेईन. त्यामुळे मला काम करु द्या. यात फेरीवाल्यांची काही चूक नाही. चूक तुमची आमची आहे. इतकी वर्ष का नाही कार्पोरेशननं डिमार्केशन केलेली आपण कॉर्पोरेशनला विचारलं का आपण कॉर्पोरेशनला विचारलं का \nनाना पाटेकर यांच्या वक्तव्यावनंतर राज ठाकरे यांनी रंगशारदा सभागृहात बोलताना खडे बोल सुनावले होते. नाना पाटेकर यांनी माहित नाही त्या गोष्टीमध्ये चोमडेपणा करणं बद करावा अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. मराठी चित्रपटांना स्क्रिन मिळत नव्हती, तेव्हा नाना पाटेकर बोलल्याचं आठवत नाही असा टोला यावेळी राज ठाकरे यांनी लगावला होता.\nकाय बोलले होते राज ठाकरे –\n‘महात्मा नाना पाटेकर आज काहीतरी बोललेत नाना पाटेकर बोलताना 80 वर्षाच्या आजोबांचा एक टोन असतो’, अशी टीका करताना राज ठाकरेंनी नाना पाटेकरांची नक्कलही करुन दाखवली. ‘वेलकममध्ये भाजा विकत होता ना, त्यामुळे फेरीवाल्यांचा पुळका आहे’, अशी उपहासात्मक टीका राज ठाकरे यांनी केली. ‘नाना पाटेकर यांनी माहित नाही त्या गोष्टीमध्ये चोमडेपणा करणं बद करावं. नाना पाटेकर मराठीतला उत्तम कलावंत आहे, तुमचे चित्रपट बघू…पण नको त्या गोष्टीत पडू नका’, असं राज ठाकरे म्हटले होते.\nराज ठाकरे यांनी नाना पाटेकर यांना नाम संस्था सुरु करण्यावरुन प्रश्न विचारले. ‘महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्नही सरकारने सोडवायचा आहे, मग कशाला संस्था काढली. संस्था काढण्यापेक्षा सरकारकडे जायला पाहिजे होतं. जिथे सरकारला जमत नाही, तिथे पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला ना मग आम्हाला शिकवायचं नाही’, असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं .\n‘मराठी चित्रपटांना स्क्रिन मिळत नव्हती, तेव्हा नाना पाटेकर बोलल्याचं आठवत नाही’, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. आम्ही तुझं अभिनंदन केलं पाहिजे तिथे संजय निरुपम कौतुक करतो असं सांगत राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केली. यावेळी राज ठाकरेंनी दाक्षिणात्य नेते आणि अभिनेत्यांचं पुन्हा एकदा उदाहरण दिलं. पहा ते कसे एकत्र येतात. तुम्हाला यायचं नाही तर येऊ नका, पण चोमडेपणा कशाला करता. महाराष्ट्रात आमचंच कुंपण शेत खातय असा टोला राज ठाकरेंनी लगावला.\nमनसे कार्यकर्त्यांना निरूपम समर्थकांची मारहाण\nराहुल केवळ हिंदूच नाही, तर जानवेधारी हिंदू: काँग्रेस\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/updated-nationalreserve-bank-says-no-to-islamic-banking/", "date_download": "2019-01-17T05:00:49Z", "digest": "sha1:WCJVVHFQCHNUI6FAH7MM74TOVGJH2ZQK", "length": 7867, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "इस्लामिक बँकांना भारतात नो एन्ट्री", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nइस्लामिक बँकांना भारतात नो एन्ट्री\nरिझर्व्ह बँकेने परवागी नाकारली ; बँकिंग आणि इतर आर्थिक सेवा सर्वाना समान\nटीम महाराष्ट्र देशा – देशात इस्लामिक बँकिंग न आणण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला आहे. सर्व नागरिकांना बँकिंग आणि इतर आर्थिक सेवांचा समान लाभ मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे.\nरोहित शर्माचे शानदार शतक\nयादिवशी येणार भारत – पाकिस्तान आमने – सामने\nभारतात इस्लामिक बँकिंग आणण्याच्या प्रस्तावावर केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने विचार केला. मात्र सर्वांना बँकिंग आणि आर्थिक सेवांचा समान लाभ घेता यावा, यासाठी हा प्रस्ताव रद्द करण्यात आला, असे माहिती अधिकारांतर्गत दाखल करण्यात आलेल्या अर्जाला उत्तर देताना रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. इस्लामिक किंवा शरिया बँकिंग व्यवस्था व्याज न घेण्याच्या सिद्धांतावर चालते. कारण व्याज स्वीकारणे इस्लाममध्ये हराम समजले जाते. त्यामुळे शरियानुसार इस्लामिक बँकिंग सुरू करण्यात यावी, असा प्रस्ताव आरबीआयकडून अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता.\nयाच पार्श्वभूमीवर पीटीआय वृत्तसंस्थेच्या एका प्रतिनिधीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे माहिती अधिकारांतर्गत विचारणा केली होती. या अर्जाला रिझर्व्ह बँकेनी उत्तर दिलं आहे. सर्व नागरिकांना बँकिंग आणि आर्थिक सेवा समान स्वरूपात उपलब्ध आहेत.\nत्यामुळे याबद्दलच्या प्रस्तावाला मूर्त स्वरुप न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं रिझर्व्ह बँकेने उत्तरात सांगितलं आहे.आता इस्लामिक बॅंकिंग भारतात येणार नाही असं स्पष्टपणे दिसतं आहे.\nरोहित शर्माचे शानदार शतक\nयादिवशी येणार भारत – पाकिस्तान आमने – सामने\nऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड दौऱ्यात चांगल्या फॉर्मात असणाऱ्या बुमराह विश्रांती\n…अखेर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nउस्मानाबाद लोकसभेला बोरकरांनी ताणले शिवधनुष्य\nउस्मानाबाद : लोकसभेचा जसजसा कालावधी जसा जसा जवळ येईल तशा पडद्यामागे हालचाली गतीमान होताना दिसत आहेत. उस्मानाबाद…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान…\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nप्रियंका चोप्रा जोनास बनली बॉलीवूड क्वीन आणि सलमान खान बनला बॉलीवूड…\n‘कन्हैया कुमारवरील देशद्रोहाच्या आरोपांचे राजकीय भांडवल न करणे…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t3634/", "date_download": "2019-01-17T04:33:17Z", "digest": "sha1:H6A275THA5C3OMPAQRAYJFB5Y3LRMV5K", "length": 4175, "nlines": 83, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-स्वर्गलोग", "raw_content": "\nस्वर्गलोगचा फोन नंबर शोधू कुठे\nमाझी आई गेली आहे तिथे,\nमाझं पोठ दुखतय व मी खाली पडले\nमला आई पाहिजे लगेचच्या लगेच\nऑपरेटर, तुम्ही सांगा ना मला समजावून\nडिरेक्टरी मधून तिचा नंबर कसा काढू शोधून\nस्वर्गलोगचे नंबर का पिवळ्या भागात शोधू\nमला समजतच नाही मी कुठे कुठे पाहू.\nमला माहित आहे, आई पण पाहिजे बाबांना\nकारण मी ऐकते रोज रात्री त्यांना रडताना\nमी ऐकते त्यांना आईला हाक मारताना\nरोज रात्री झोपायला जाताना\nकदाचित मी तिला फोन केला तर\nती घरी येऊ शकेल लवकर\nस्वर्गलोक का खूप लांब आहे\nका ते समुद्रापली कडे आहे\nखूप खूप दिवस झाले जाऊन आईला\nआता घरी यायलाज पाहिजे तिला\nमला खरच तिझ्याशी बोलायचंय\nपण कळत नाही हे कसं करायचं\nप्लीज मला तिचा नंबर द्या शोधून\nमाझे डोळे खूप दुखतायत रडून\nमला हे मोठे शब्द नाही समजत वाचून\nमाझं वय फक्त सातच आहे ना म्हणून\nऑपरेटर, काय झालं तुम्हाला\nतुम्ही रडताय, मला येतंय ऐकायला.\nका तुमचं पण पोठ दुखत आहे\nआणि आई उचलून नाही घेत आहे\nमी देवळात फोन करून बघू\nत्यांना माहीत असेल का ते पाहू\nआई म्हणायची आपल्याला कुठलीही मदत लागली\nतर पहिले देवळाची पाहिरी पाहिजे चडली\nमला देवळाचा नंबर आहे माहित\nआहे लिहिलेला आईच्या डायरीत\nऑपरेटर आपले खूप खूप आभार\nमी देवळात फोन करून विचारते आज....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/igatpuri/", "date_download": "2019-01-17T05:07:04Z", "digest": "sha1:4KIFL5JMXM3DIB7RE4LOVNDL2PTWPUZJ", "length": 9435, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Igatpuri- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : पुण्यात पुन्हा पाणीगळती, वाहतूकीचा मोठा खोळंबा\nVIDEO : निवणुकीआधी धनगर आरक्षण मिळणार\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\nVIDEO : आईच्या काळजाचा थरकाप, बिबट्याच्या पिल्लाची चिमुकल्यांसोबत विश्रांती\nबिबट्याच्या पिलानं एका घरात घुसून दोन चिमुकल्यांच्या मच्छरदानीत प्रवेश केला. बिबट्याच्या पिल्लाचा हा प्रताप मुलांच्या आईला लक्षात आल्याने तीने मुलांना सुखरूप बाहेर काढलं.\nइगतपुरीत कपिलधारा मंदिरातील 4 दानपेट्या चोरीला\nआयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांच्या पोरांचा धिंगाणा, बारबालांसह 13 अटकेत\nनाशिक-मुंबई वाहतूक सुरळीत, मालगाडीचे डब्बे हटवण्यात यश\nदरड हटवली, मुंबई-नाशिक मार्ग पूर्ववत\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://umatlemani.blogspot.com/2015/11/blog-post_25.html", "date_download": "2019-01-17T04:26:05Z", "digest": "sha1:VU63OLBQRVWJYIKPO4RODCRLRQ5FG32O", "length": 6284, "nlines": 127, "source_domain": "umatlemani.blogspot.com", "title": "उमटले मनी … : धुंद ती मधुमालती...", "raw_content": "\nपाहुनि या लोचनी ऐकुनि नाना ध्वनी, तरंग उठले अंगावरी त्या मुग्ध स्पर्शातुनी, गंधित होते सारे फुलता ती रातराणी, चांदण्या राती भेटता दो मधूर एका क्षणी, कधी ओठांवरी हासू कधी नयनी पाणी, स्मरता अताशा पुनर्जन्मल्या आठवणी, कधी रेखाटल्या रेषा कधी शब्दरुपातुनी, साकारले चित्र जे अनुभवले या कवीमनी, जे न देखिले कधी स्वप्नी, ते भाव सारे आज उमटले मनी …\nविना तुझ्या सर्व रिते\nस्वर्ग जीवनी जिथे तिथे\nमंद सुगंध बेधुंद-दंग करी\nअनुराग-रंग तो दाट करी\nनकळत बंध गुंफले करी\nजन्मांचे सुख घेऊन सारे\nवाहू लागले प्रीतीचे वारे\nनभी उजळल्या अनंत वाती\nप्रीतसाक्ष देत उभी चंद्रकोर ती\nप्रेमज्योत तेवते तशी तीरावरती\n धुंद धुंद, बेधुंद धुंद, मंद मंद तोच सुगंध. धुंदीत गंधित प्रीतीत रंगून जा\nमी रुपाली संदीप ठोंबरे...मुंबईची मुलगी . अक्षरे ,कल्पना ,शब्द ,रंग यांच्या सहवासात सतत रममाण होणारी...जीवन खूप सुंदर आहे असे मनोमन मानणारी ... आणि म्हणूनच या जीवनाचा प्रत्येक क्षण यथेच्छ अनुभवा , आनंदाने जगा असे प्रत्येकालाच अगदी आवर्जून सांगणारी...एक तुमचीच मैत्रीण अक्षरकल्पनांची.\nआज शोभतेया दारी लावून पिवळी हळदी ...\n\"आठवण\".....हरवते मी तुझ्या सहवासात \nमीही बाबा आहे माझे राणी ….\nमाझे प्रथम चित्रप्रदर्शन... एक अविस्मरणीय अनुभव\n१ लक्ष... एक फार मोठी संख्या\nलग्नशुभेच्छा … दादा आणि वाहिनीसाठी \nआजची पहाट एक नवीनच आणि एक सुंदर अनुभव घेऊन माझ्या जीवनात आली. कारण आज पहाटे ४ वाजताच मला उगवत्या सूर्याचे दर्शन घडले आणि तेही अगदी जवळून......\nमोठ्या विचारांची जादू दाखवणारे पुस्तक\nउमलणारी नवी सकाळ....मालवणारी तीच संध्याकाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/major-accident-on-bhima-nira-nadijod-project/", "date_download": "2019-01-17T05:16:36Z", "digest": "sha1:PTK3BYKAR5GJZKFWCAURXQ73IZFGCPLK", "length": 6041, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नीरा-भीमा बोगद्याच्या कामावर अपघात; सात कामगारांचा मृत्यू", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनीरा-भीमा बोगद्याच्या कामावर अपघात; सात कामगारांचा मृत्यू\nपुणे: नीरा- भीमा नदीजोड प्रकल्पा अंतर्गत सुरु असणाऱ्या बोगद्याच्या कामावर अपघात होवून सात कामगार ठार झाले आहेत. तावशी ते डाळजदरम्यान 150 मीटर खोल बोगदा तयार करण्यात येत असून या ठिकाणी कामगारांना वाहून नेणारा बॉक्स कोसळल्याने हा अपघात घडला\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; दहा हजार मीटर्समध्ये दिनेशसिंग…\nपुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात…\nगेली सहा महिनेपासून बोगदा बनवण्याचे काम सुरु आहे. आज सायंकाळी ६ च्या सुमारास बांधकाम साहित्य आणि कामगारांनी भरलेला लिफ्टिंग बॉक्स तब्बल २०० ते २५० फुटावरून कोसळला. दरम्यान या अपघातात सात कामगार ठार झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; दहा हजार मीटर्समध्ये दिनेशसिंग विजेता\nपुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nचीनी मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी\nसरकार आवाज उठवणाऱ्यांची गळचेपी करत आहे : पवार\nउस्मानाबाद लोकसभेला भाजपकडून योगेश केदार चर्चेत\nतुळजापूर- लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यास थोडासा अवधी बाकी असताना सत्ताधारी भाजपा लोकसभा निवडणूक लढण्या-यांच्या…\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\n…त्यामुळे दानवे काहीपण बरळायला लागले आहेत – अर्जुन खोतकर\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=3681", "date_download": "2019-01-17T05:11:56Z", "digest": "sha1:MWEB4SJMMDL7B7RWZVGC37BDXW5PEAUF", "length": 7786, "nlines": 78, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "‘कॉसमॉस’प्रकरणी ठोस धागेदोरे हाती", "raw_content": "\n‘कॉसमॉस’प्रकरणी ठोस धागेदोरे हाती\n१८ आरोपी असल्याचे निष्पन्न\nपुणे : कॉसमॉस बँकप्रकरणी तपासात अनेक महत्त्वाचे पैलू हाती आले असून, नजीकच्या काळात काही जणांना अटक होईल, अशी शक्यता शहर पोलिसांनी वर्तविली. या प्रकरणात सुमारे १८ आरोपी निष्पन्न झाले आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आरोपींचा त्यात सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. बँकेच्या सायबर सुरक्षिततेची माहिती घेऊन, नियोजनबध्द पध्दतीने कट रचून पैसे लुटण्यात आले आहेत, या निष्कर्षाप्रत पोलिस पोचले आहेत.\nकॉसमॉस बँकेचे २८ देशांतून सुमारे ९४ कोटी रुपये सायबर दरोड्यात लुटले गेले आहेत. ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी फहीम मेहफुज शेख (२७, रा. भिवंडी) आणि फहीम अझीम खान (२७, रा. औरंगाबाद) यांना अटक झाली आहे. या प्रकरणात अन्य आरोपी निष्पन्न झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.\nमात्र या प्रकरणाचा सूत्रधार कोण आहे, हे आणखी काही आरोपींना अटक झाल्यावर लक्षात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. अनेक शहरांतून एटीएममधून पैसे काढले आहेत. तेथील फुटेजच्या आधारे काहीजण निष्पन्न झाले आहेत. परंतु त्यांना एटीएमची क्लोन केलेली कार्डस कोणी पुरविली, ही बाब महत्त्वाची आहे. त्या बाबतही काही धागेदोरे हाती लागले आहेत, असे संबंधित पोलिसांनी सांगितले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/534081", "date_download": "2019-01-17T05:13:05Z", "digest": "sha1:4QINEP3OS47F7B7SHY76Z2YKJ4CYWMP7", "length": 5039, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘मूडीज’च्या रेटिंगनंतर शेअर बाजारात उसळी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » ‘मूडीज’च्या रेटिंगनंतर शेअर बाजारात उसळी\n‘मूडीज’च्या रेटिंगनंतर शेअर बाजारात उसळी\nऑनलाईन टीम / मुंबई :\n‘मूडीज’ने भारताच्या रेटिंगमध्येवाढ केल्यानंतर शेअर बाजरानेही मोठी उसळी घेतली आहे.शेअर बाजरात तब्बल 400अंकाची उसळी पहायला मिळाली. आज शेअर बाजराची सुरूवात 33,388 अंकांनी झाली आहे. तर दुसरीकडे निफ्टीमध्ये 100 अंकांनी वाढ झाली आहे.सेन्सेक्स 33,520 अंकांवर पोहोचला होता.\n‘मूडीज’ने भारताच्या लोकल आणि फॉरेन करन्सी एश्युअर रेटिंगमध्ये बीएए3 वरून बीएए2 असा बदल केला आहे. या रेटिंगमध्ये तब्बल 13 वर्षांनंतर सुधारणा झाली आहे. ‘मूडीज’ने 2004 साली बएए 3 हे रेटिंगमध्ये दिले होते,त्यानंतर आता ते वाढवून बीएए2 करण्यात आले.या रेटिंग वाढवण्याचा तात्काळ फायदा म्हणजे भारताला आंतरराष्ट्रीय कर्जे घेणे सुसह्य होणार असून आंतराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची पत ही सुधारणार आहे.\nमी पुढचा विश्वचषक खेळणार नाही : मिताली राज\nआमदाराच्या स्वीय सहाय्यकास गुंडांकडून मारहाण\nकाश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून जवानाचे अपहरण\nराफेल प्रकरण : संरक्षण मंत्री खोटे बोलत आहेत – राहुल गांधी\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t3565/", "date_download": "2019-01-17T05:19:49Z", "digest": "sha1:CL4CQRQSN3NXSZGK6SDFRS56JN2MYTYJ", "length": 3792, "nlines": 77, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-तुझ्याचसाठी....", "raw_content": "\nतुझ्याचसाठी तुझ्याचसाठी कुणीतरी झरत आहे\nगच्च निळ्यां आभाळात एक नभ संरत आहे\nमनाचा डोह होतो आठवणींनी चिंब\nत्या मनाच्या डोहतही पुन्हा तुझेच प्रतीबिंब\nडोळ्यांनी का होईना आता बोलुन् घे प्रिये\nतुला शब्द सुचतील तेव्हा कुठे असेन कुणास् ठाऊक\nतुला सुर सापडेल असे काहीतरी आत्ताच कर\nतुल शब्द सुचती ल तेव्हा असेन नसेन कुणास् ठाऊक\nतु आहेस म्हनुन माझ्या आयुष्याला आहे अर्थ,\nतु नसशिल् तर् माझे जिवन आहे व्यर्थ .\nमेघानवाचुन नभामध्ये पाणी कधी जमेल् काय् \nतुला वजा केल्या नतर माझ्यासाठी जगात काही उरेल काय् \nडोळ्यांमध्ये वादळ आणी ह्रुदयामध्ये घाव् आहे,\nत्या घावाच्या पाठीमागे वेदनेचा एक् गाव आहे.\nतिथली लाल गुलाबे पाहुन सर्व माणसे फसतात्,\nप्रेमामध्ये ह्या पडुन सर्व भान् विसरतात्.\nतुझ्याचसाठी तुझ्याचसाठी कुणीतरी झरत आहे\nगच्च निळ्यां आभाळात एक नभ संरत आहे\nमनाचा डोह होतो आठवणींनी चिंब\nत्या मनाच्या डोहतही पुन्हा तुझेच प्रतीबिंब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/vijay-salunke-write-sri-lanka-politics-article-editorial-161250", "date_download": "2019-01-17T05:38:55Z", "digest": "sha1:UJPJOA6BVCMZFMSCKL2QK4WDPN3OUBXT", "length": 26417, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "vijay salunke write sri lanka politics article in editorial श्रीलंकेतील पेचाला अर्धविराम | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 19 डिसेंबर 2018\nश्रीलंकेतील ताज्या पेचप्रसंगात अध्यक्ष सिरीसेना आणि पंतप्रधान विक्रमसिंघे ही दोन पात्रे असली, तरी त्यामागे महिंदा राजपक्षे व त्यांचा पाठीराखा चीन यांचाच हात होता. भारतीय उपखंडातील नेपाळ, मालदिव, श्रीलंका या देशांत भारतविरोधी शक्तींना प्रस्थापित करण्याच्या डावपेचाचा तो भाग आहे.\nश्रीलंकेतील ताज्या पेचप्रसंगात अध्यक्ष सिरीसेना आणि पंतप्रधान विक्रमसिंघे ही दोन पात्रे असली, तरी त्यामागे महिंदा राजपक्षे व त्यांचा पाठीराखा चीन यांचाच हात होता. भारतीय उपखंडातील नेपाळ, मालदिव, श्रीलंका या देशांत भारतविरोधी शक्तींना प्रस्थापित करण्याच्या डावपेचाचा तो भाग आहे.\nलो कशाही व्यवस्थेत राष्ट्राध्यक्ष असो वा पंतप्रधान, त्यांनी संविधानाच्या चौकटीत, कायद्याच्या कक्षेत राहूनच काम करणे अपेक्षित असते. राजेशाही अथवा हुकूमशाहीतील मनमानीला लोकशाहीत स्थान नसते. परंतु, अनेकदा याचे भान विसरून नेते वागतात. त्यातून अस्थैर्य निर्माण होते. अराजकाला निमंत्रण मिळते. नेत्यांच्या वागण्यात, निर्णयात मतभेद, वैयक्तिक वैर व आकस निर्माण होणे देशाच्या स्वास्थ्याला मारक ठरते. श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपाल सिरीसेना यांनी २६ ऑक्‍टोबर १८ रोजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांचे सरकार बडतर्फ केल्यापासून ५१ दिवस हा देश अभूतपूर्व संकटात सापडला होता. सिरीसेना यांनी माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्या बरोबरचे आधीच्या सरकारमधील मतभेद विसरून त्यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली होती. संसदेत बहुमत सिद्ध करण्याचे सहा वेळा प्रयत्न झाले. परंतु, बडतर्फ पंतप्रधान विक्रमसिंघे यांचे समर्थक खासदार हटले नाहीत. हट्टाला पेटलेल्या सिरीसेना यांनी संसदच विसर्जित करून ५ जानेवारी २०१९ रोजी सार्वत्रिक निवडणूक जाहीर केली. त्यांच्या या निर्णयाला विक्रमसिंघे यांच्या पक्षाने आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांचा निर्णय घटनाविरोधी ठरविल्याने सिरीसेना यांना माघार घ्यावी लागली.\nसंसदेतील सर्व २२५ सदस्यांचा पाठिंबा असला, तरी विक्रमसिंघेना आपण पंतप्रधान करणार नाही, अशी प्रतिज्ञा करणाऱ्या सिरीसेना यांना १६ डिसेंबर रोजी रानिल विक्रमसिंघे यांनाच पंतप्रधानपदाची शपथ द्यावी लागली. श्रीलंकेच्या संविधानातील १९ व्या दुरुस्तीनुसार संसद मुदतीपूर्वी साडेचार वर्षे आधी विसर्जित करता येणार नाही. घटनातज्ज्ञांचा सल्ला उपलब्ध असताना केवळ वैरभावनेने सिरीसेना यांनी आततायीपणे निर्णय घेतले. सर्वोच्च न्यायालयाकडून चपराक बसल्यानंतर एखाद्या स्वाभिमानी अध्यक्षाने राजीनामा दिला असता. परंतु, सिरीसेना यांनी विक्रमसिंघे यांच्या शपथविधीनंतर दुसऱ्याच दिवशी केलेल्या भाषणात आपण विक्रमसिंघे यांच्याबरोबर काम करू शकत नाही, असे म्हटले. खरे तर पंतप्रधान विक्रमसिंघे यांच्या मनात अध्यक्षांविषयी कटुता निर्माण झाली असती, तर ते स्वाभाविक म्हणता आले असते. परंतु, त्यांनी ५१ दिवस दाखविलेला संयम कायम ठेवून प्रतिक्रिया दिली नाही.\nमहिंदा राजपक्षे यांना २०१५ च्या निवडणुकीत पराभूत करूनच सिरीसेना अध्यक्षपदी आले होते. राजपक्षे चीनच्या आहारी जाऊन देशहिताचा बळी देत आहेत, अशी सिरीसेना यांची भूमिका होती. चीनच्या आर्थिक गुंतवणुकीत देशाचा फायदा-तोटा बघण्यापेक्षा वैयक्तिक लाभ व भारताला शह देण्याच्या राजपक्षेंच्या भूमिकेला सिरीसेना यांनी विरोध केला होता. निवडून आल्यानंतर चीनच्या काही प्रकल्पांना स्थगितीही देण्यात आली होती. मधल्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजपक्षे यांच्या पक्षाने चमकदार कामगिरी केल्याने २०१९ मध्ये होणारी अध्यक्षपदाची व २०२० मध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक हरण्याची त्यांची भावना झाली असावी. वास्तविक राजपक्षे यांची कारकीर्द भ्रष्टाचार, घराणेशाही, तसेच २००९ मधील तमीळ विभाजनवाद्याविरुद्धच्या लढाईत झालेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनामुळे वादग्रस्त ठरत होती. प्रभाकरनच्या लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ इलम (एल.टी.टी.ई.) चा खातमा करण्याबरोबरच ४० हजार सर्वसामान्य नागरिकांचा संहार केल्यामुळे राजपक्षे व श्रीलंकेचे लष्कर जगभर बदनाम झाले होते. संयुक्त राष्ट्रसंघानेही त्याची दखल घेतली होती. लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच तेव्हा अध्यक्ष असलेल्या राजपक्षे यांच्याविरुद्ध युद्ध गुन्हेगारीची कारवाई करण्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी होत होती. चीनची आर्थिक व सामरिक उद्दिष्टे साध्य करण्यात सहकार्य करणाऱ्या राजपक्षेंना राजकीयदृष्ट्या पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी चीन सामील झाले होते. म्यानमारमधील रोहिंग्यांच्या शिरकाण करणाऱ्या राजवटीची चीन राजकीय व आर्थिक पाठराखण करीत आहेच. अमेरिकादी सत्ता मागास देशात हस्तक्षेप करून राजकीय उलथापालथी सर्रास घडवून आणीत. चीननेही तेच तंत्र सुरू केले आहे.\nचीनचा वाढता दबाव व महिंदा राजपक्षेंना मिळणारा पाठिंबा व अध्यक्ष सिरीसेना यांचा चीनला प्रभाव वाढू न देण्याबाबतचा घटलेला निर्धार या पार्श्‍वभूमीवर विक्रमसिंघे भारताच्या दौऱ्यावर आले होते. त्यानंतर लगेचच त्यांचे सरकार बडतर्फ करण्यात आल्याने सिरीसेना हेही चीनच्या जाळ्यात अडकले असावेत, असा निष्कर्ष निघू शकतो. भारताची गुप्तचर संस्था ‘रिसर्च ॲन्ड ॲनालिसीस विंग’ (रॉ) आपल्या हत्येचा कट रचत असल्याचा सिरीसेना यांनी केलेला आरोप विक्रमसिंघेंना भारताचे पाठबळ मिळू नये, यासाठी असावा. मध्यवर्ती बॅंकेचे गव्हर्नर असलेल्या मित्राची पाठराखण आणि २००९ च्या यादवी युद्धातील अपराधांबद्दल भारतात आश्रय घेतलेल्या तमीळ अतिरेक्‍यांऐवजी फक्त श्रीलंकेच्या लष्करी अधिकाऱ्यांविरुद्धच कारवाई, या विक्रमसिंघे यांच्यावरील आरोपाचा आधार सिरीसेना यांनी घेतला.\nश्रीलंकेतील ताज्या पेचप्रसंगात अध्यक्ष सिरीसेना आणि पंतप्रधान विक्रमसिंघे ही दोन पात्रे असली, तरी त्यामागे महिंदा राजपक्षे व त्यांचा पाठीराखा चीन यांचाच हात होता. भारतीय उपखंडातील नेपाळ, मालदिव, श्रीलंका या देशांत भारतविरोधी शक्तींना प्रस्थापित करण्याच्या डावपेचाचा तो भाग आहे. डोकलाममधील पेचाद्वारे भूतानलाही भारतापासून अलग करण्याचा हेतू होता. अमेरिकेने वाळीत टाकलेल्या पाकिस्तानाला चीनने पूर्णपणे विळखा घातला आहे. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडर प्रकल्पाच्या कर्जाच्या ओझ्याखाली पाकिस्तान पूर्णपणे दबले गेले आहेत. मालदिवमधील अब्दुल्ला यामीन यांच्या राजवटीचा फायदा घेत चीनने तेथे हातपाय पसरण्याचा प्रयत्न केला. नवे अध्यक्ष इब्राहिम सालिह यांच्या ताज्या दौऱ्यात भारताने १४० कोटी डॉलरचे करार करून चीनचा विळखा सैल करण्याचा प्रयत्न केला असला, तरी चीनच्या आर्थिक ताकदीपुढे भारताची मदत पुरेशी ठरू शकत नाही. भारतातील लोकशाही व्यवस्था सध्या कमकुवत करण्यात आली असली, तरी सत्तर वर्षांच्या परंपरेमुळे भारत शेजारील देशात उघडपणे हस्तक्षेप करण्यास धजावत नाही. त्याचा लाभ चीन घेत आहे.\nभंडारनायके पती-पत्नी, त्यांची कन्या चंद्रिका कुमारतुंगा, जे. आर. जयवर्धने, प्रेमदास, राजपक्षे व आता सिरीसेना यांच्या राजवटीत भारताबरोबरच्या संबंधात चढउतार राहिले आहेत. राजीव गांधी-जे. आर. जयवर्धने यांच्यातील श्रीलंका शांतता कराराने भारताच्या गळ्यात एल.टी.टी.ई. बरोबरची लढाई टाकली. त्यात राजीव गांधींचा बळी गेला. प्रेमदास यांनी तर भारतीय शांतिसेनेविरुद्ध एल.टी.टी.ई. ला झुंजवण्याची चाल खेळली. उत्तर व पूर्व श्रीलंकेतील तमीळबहूल टापूत अधिकाराचे विकेंद्रीकरणाची शांतता करारातील कलमाची अंमलबजावणी झालेली नाही. राजपक्षेंच्या राजवटीने सरकार, तसेच तमिळनाडूमधील जनता दुखावली गेली. विक्रमसिंघे यांनी भारतीय मच्छीमारांना पकडण्याऐवजी गोळ्या घाला, असा आदेश त्यांच्या नौदलाला दिला होता. भारताच्या तथाकथित बिगब्रदरच्या धाकाचा बाऊ करीत प्रतिस्पर्धी देशांकडून लाभ उठवून घेण्याचे तंत्र श्रीलंकाच नाही, तर इतर शेजाऱ्यांनीही राबविणे आहे.\nफैजलच्या राजकारण प्रवेशाचे गूढ\nआगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ‘आयएएस’चा राजीनामा देऊन शाह फैजल या काश्‍मिरी तरुणाने राजकारणात प्रवेश केला आहे. त्याच्या राजकीय वाटचालीविषयी मोठी...\nस्थैर्याला तडा देण्याचे षड्‌यंत्र\nदहशतवादी घटना ही निव्वळ कायदा-सुव्यवस्थेची बाब नसते, तर तिला आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत राजकीय, धार्मिक संदर्भ असतात. पंजाबमधील ताज्या ग्रेनेड...\nकाश्‍मीर ः प्राधान्य देशाला की पक्षाला\nस्थानिक पक्ष रिंगणात नसल्याचा फायदा उठवीत काश्‍मीर खोऱ्यात बस्तान बसविण्यासाठी केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी तेथे नगरपालिका निवडणुकांचा घाट घातला; पण या...\nसंभाव्य अमेरिकी निर्बंधांचे आव्हान\nट्रम्प भारताला मित्र म्हणत असूनही, रशियाबरोबरील करारावरून आपली कोंडी करणार असतील, तर त्यांना शह देत देशाचे हित साधण्याचे कसब मोदी सरकारला दाखवावे...\nराजकीय साठमारीपासून लष्कर अलिप्तच हवे\nसत्ताधारी आपल्या बचावासाठी किंवा विरोधकांची कोंडी करण्यासाठी प्रशासन, पोलिस, गुप्तचर, लष्कर वा न्यायपालिका वापरू लागतात, तेव्हा लोकशाहीचा कडेलोट अटळ...\nधर्मनिंदाविषयक दुरुस्तीचा धोकादायक खेळ\nधर्मनिरपेक्ष संविधानाची शपथ घेऊन देश व राज्याची सूत्रे स्वीकारणारे विसंगत वर्तन करीत आहेत. पंजाब सरकारने मांडलेला धर्मनिंदा कायद्यात दुरुस्तीचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/hearing-dec10-hearing-application-support-maratha-reservation-159511", "date_download": "2019-01-17T05:41:01Z", "digest": "sha1:B5HFXP2YYTAMFA4K6ENZKFQVZ7NLOWHY", "length": 14021, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Hearing on the Dec10 hearing on the application for support to the Maratha Reservation मराठा आरक्षण समर्थनार्थ हस्तक्षेप अर्जावर दहा डिसेंबरला सुनावणी | eSakal", "raw_content": "\nमराठा आरक्षण समर्थनार्थ हस्तक्षेप अर्जावर दहा डिसेंबरला सुनावणी\nरविवार, 9 डिसेंबर 2018\nयेवला : राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालय जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात आला आहे. या हस्तक्षेप अर्जावर दहा डिसेंबरला सुनावणी होणार आहे.\nयेवला : राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालय जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात आला आहे. या हस्तक्षेप अर्जावर दहा डिसेंबरला सुनावणी होणार आहे.\nआरक्षणाच्या लढाईत सुरुवातीपासून सक्रिय असलेले तालुक्यातील पांडुरंग शेळके व प्रवीण निकम या मराठा युवकांनी मराठा अरक्षणाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या जनहित याचिकेवर आपला हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे राज्यातून ४२ जणांनी यावर आक्षेप अर्ज दिलेले असून जिल्ह्यातील या दोघांनीच हा अर्ज केला आहे. या हस्तक्षेप अर्जात उच्च न्यायालयाला विनंती करण्यात आली आहे की, सदरची जनहित याचिका ही मराठा आरक्षणाच्या विरोधात केली असून त्या याचिकेत कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. मराठा आरक्षण कसे योग्य आहे व ते कसे व कोणत्या पद्धतीने कायदेशीर आहे. हे या अर्जात नमूद करण्यात आले आहे.\nदाखल जनहित याचिकेवर कोणताही निर्णय देण्याआधी मुंबई उच्च न्यायालयाने आधी आमची बाजू ऐकून घेऊन आम्हाला या जनहित याचिकेत सामील करून घ्यावे व या याचिकेला विरोध करण्याची संधी देण्यात यावी असे म्हटले आहे. सदर जनहित याचिकेची सुनावणी सोमवारी (ता.१०) उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठा समोर १४ नंबरला ठेवण्यात आली आहे. नाशिकच्या याचिकाकर्तेची बाजू मुंबई येथील विधिज्ञ अॅड. वैभव कदम व ऍड.संजीवकुमार देवरे हे मांडत आहेत.\n“मराठा समाजाला आरक्षनाची गरज असून शासनाने अभ्यास करूनच रक्षण दिले आहे.मात्र परंतु काही लोक कायद्याचा आधार घेऊन विनाकारण विरोध करत आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी न्यायालयीन लढाई लढण्यास कुठल्याही परिस्थितीत मागे हटणार नाही..”\nमराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी मराठा तरूणाने केली होती आत्महत्या\nपुणे : \"मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात सातारा जिल्ह्यातील विलास ढाणे यांनी आत्महत्या केली होती. विलास ढाणे यांच्या खिशात माझ्या नावाने...\nआरक्षणाचा नवा 'अर्थ' (प्रकाश पवार)\nगरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं...\nमुंबई - मराठा समाजाचे नेते बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी आणि भटक्‍या-विमुक्तांच्या आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात केलेली याचिका म्हणजे न्यायालयाची...\nपंतप्रधानांच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी अटापिटा\nसोलापूर : आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावरुन धनगर व लिंगायत समाजाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्या (बुधवारी) होणाऱ्या सभेवर बहिष्कार टाकला आहे तर...\nमुस्लिम आरक्षणासाठी याचिका- इम्तियाज जलील\nऔरंगाबाद : गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण जाहिर करण्यात आले आहे. याच धर्तीवर मुस्लिम समाजातील 52 समुहांना पाच टक्के आरक्षण...\nएमआयएम आमदाराची मराठा आरक्षणाविरोधात याचिका\nमुंबई : सरकार समाजामध्ये भांडण लावण्याचे काम करत असल्याचा आरोप करत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=4211", "date_download": "2019-01-17T04:48:28Z", "digest": "sha1:HLVVHKOJ57XQZNUDOXBPMTPBYMKFSPOZ", "length": 9160, "nlines": 80, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nउत्तराखंड भाजपा महासचिवांवर लैंगिक शोषणाचा आरोप\nपदावरुन हकालपट्टी मात्र मुक्त करण्याची विनंती केल्याची सारवासारव\nउत्तराखंड: भारतीय जनता पार्टीचे उत्तराखंडमधील नेते संजय कुमार यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर त्यांना पदावरुन हटवण्यात आले आहे. ‘महिलेने आरोप केल्यानंतर संजय कुमार यांनी पक्ष नेतृत्वाला पत्र लिहून पदावरुन मुत करण्याची विनंती केली होती. यानंतर पक्षाने त्यांना पदावरुन मुक्त केले अशी सारवासारव भाजपाचे उत्तराखंडमधील प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट यांनी केली.\nदेशभरात मी टू मोहिमेत सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली. काही दिवसांपूर्वी उत्तराखंडमधील भाजपाचे नेते संजय कुमार यांच्यावरही एका महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. ‘अमर उजाला’ या हिंदी दैनिकाला महिलेने प्रतिक्रिया दिली होती.\nयात संजय कुमार हे गेल्या पाच वर्षांपासून माझे शोषण करत असून पक्षातील अनेक नेत्यांकडे मी त्यांच्याविरोधात तक्रार केली. पण त्यांच्यावर कारवाई झालीच नाही, असे त्या महिलेने म्हटले होते. पीडित महिला ही भाजपामध्येच सक्रीय आहे.\nमहिलेच्या आरोपानंतर संजय कुमार यांच्याविरोधात कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती. संजय कुमार यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याची मागणी कॉंग्रेसने केली असून यासाठी कॉंग्रेसतर्फे विविध भागांमध्ये आंदोलनही करण्यात आले. तर भाजपाने याबाबत मौन बाळगले होते.\nअखेर गुरुवारी भाजपाने या प्रकरणावर मौन सोडले आहे. संजय कुमार यांना पदावरुन हटवण्यात आले आहे. मात्र, भाजपाचे उत्तराखंडमधील प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट यांनी संजय कुमार यांना पदावरुन हटवण्यात आले नाही. त्यांनी स्वत:हूनच पक्षनेतृत्वाला पत्र पाठवून या पदावरुन मुक्त करण्याची विनंती केली होती. यानुसार त्यांना पदावरुन मुक् करण्यात आले आहे, असा दावा केला.\nसंजय कुमार हे संघाची माजी प्रचारक असून गेल्या सात वर्षांपासून ते भाजपाचे उत्तराखंडमधील महासचिव होते\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/karanja-port-work-will-complete-soon/", "date_download": "2019-01-17T05:24:12Z", "digest": "sha1:5NLH4CZTNOHLVS5MFCDTWIZS6HBHBC4N", "length": 20265, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "करंजा मच्छिमार बंदराचे काम लवकरच मार्गी लागणार | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nपु.ल.देशपांडे उद्यानासमोर 4 फूट पाण्याचे तळे, व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर…\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nव्याघ्र पर्यटन, जंगलातून समृद्धी कडे….\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nममता बॅनर्जींच्या सभेत सोनिया-राहुल येणार नाही, खर्गेंना प्रतिनिधी म्हणून पाठवणार\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम : हिंदुस्थानचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nकरंजा मच्छिमार बंदराचे काम लवकरच मार्गी लागणार\nमुंबईतील ससून डॉकला पर्याय म्हणून रायगड जिल्ह्य़ातील करंजा येथे मासेमारी बंदर विकसित करण्यात येणार आहे. या बंदराच्या कामाला येत्या डिसेंबर महिन्यापासून सुरूवात होणार आहे. या बंदराच्या कामासाठी 149.80 कोटी रूपयांची प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता मिळाली आहे. डिसेंबर पुर्वी या कामाचे टेंडर निघून कामाला सुरूवात होणार आहे. या बंदरामुळे येथिल 10 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. या बंदरामुळे ससून डॉकवरील ओझे कमी होणार असून रायगड जिल्ह्यातील मच्छिमारांना हे बंदर सोयिस्कर होणार आहे.\nया बंदराचे काम यापूर्वी नोहेंबर २०१२ पासून सुरू करण्यात आले होते मात्र येथे खडक लागल्याने आणि निधी कमी असल्याने हे काम रखडले होते. या योजनेंतर्गत करंजा येथे चारशे पंचाहत्तर मीटर लांबीच्या ब्रेक वॉटर बंधारा, आरसीसी जेट्टी, बोटीमंध्ये डिझेल आणि बर्फ भरण्याची व्यवस्था, 1 हजार 22 मीटरचे रेबिटमेंट, स्लोपिंग हार्ड, अंतर्गत रस्ते, वाहनतळ, मासे उतरवण्याचा धक्का, प्रशासकीय इमारत, रेडिओ कम्युनिकेशन सेंटर, गीअर शेड, जाळे विणण्याची शेड, फिश र्मचट डॉम्रेटरी, प्रसाधनगृह आणि कुंपणाचे काम करण्यात येणार आहे. करंजा येथील या मासेमारी बंदराच्या विकासकामाला कृषी विभागाकडून 2011 ला मंजुरी देण्यात आली. यानंतर 2 नोव्हेंबर 2012 ला बंदराच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. जेट्टीच्या कामादरम्यान गाळ काढताना खडक लागल्याने आणि हा खडक फोडण्यासाठी जास्त निधी लागत असल्यामुळे हे बंदर विकासाचे काम रखडले होते. मात्र नंतर हा प्रकल्प दीडशे कोटींच्या घरात गेला.\nप्रकल्पाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार 50-50 टक्के अर्थ सहाय्य करणार आहे. आत्ता केंद्र सरकारने व राज्य सरकारने या बंदरासाठी निधी देण्याची तयारी दर्शविल्यामुळे येत्या दोन वर्षात डिसेंबर 2020 पर्यंत हे बंदर सूरू होईल असे महाराष्ट्र मेरीटाईम मंडळाचे कार्यकारी अभियंता सुधिर देवरे यांनी सांगितले. पूर्वी या बंदराचे काम किनारे विभागाकडे होते आत्ता ते मेरीटाईम मंडळाकडे सोपविण्यात आले आहे.\nकोकणातील मासेमारी व्यवसायासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. रायगड जिल्ह्यात हे बंदर झाल्यास रायगड जिल्ह्यातील मच्छिमारांना हे बदर व्यापारासाठी सोयीस्कर होणार आहे. उरण तालुक्यातील करंजा, मोरा, दिघोडे,आवरा, हनुमान कोळीवाडा येथे अनेक मच्छिमार नौका आहेत. तसेच रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन आदी ठिकाणीही मोठ्या प्रमाणात मच्छिमारी केली जाते. करंजा येथिल बंदर झाल्यास या मच्छिमारांना ते जवळचे व सोयीस्कर ठरणार आहे. या बंदरामुळे मुंबईच्या ससून डॉक वरचाही भार कमी होणार आहे. करंजा येथे सुसज्ज मासेमारी बंदर झाल्यास रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांना हक्काचे बंदर मिळेल यासाठी हे बंदर लवकरात लवकर पुर्ण व्हावे अशी मच्छिमारांची मागणी आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकुडाळच्या नगराध्यक्षपदी ओंकार तेली तर उपनगराध्यक्षपदी सायली मांजरेकर\nपुढीलबीड मध्ये जोरदार पावसाला सुरवात\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nखाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला\nपत्रकार हत्ये प्रकरणी राम रहिमला आज शिक्षा सुनावणार\nपाहा: सलमानच्या ‘भारत’ टीझरचा पहिला व्हिडीओ रिलिज, तुफान हिट्स\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nडंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटणार, अंबरनाथची जागा लवकरच पालिकेला मिळणार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=director&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Adirector", "date_download": "2019-01-17T05:55:28Z", "digest": "sha1:IEWQDZCS6KIZYUERIRJIW5BB6YJO63NF", "length": 27558, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (82) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (22) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (16) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (11) Apply संपादकिय filter\nपश्चिम महाराष्ट्र (5) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nविदर्भ (5) Apply विदर्भ filter\nग्लोबल (3) Apply ग्लोबल filter\nमनोरंजन (3) Apply मनोरंजन filter\nअर्थविश्व (1) Apply अर्थविश्व filter\nउत्तर महाराष्ट्र (1) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\nकर्णधार (222) Apply कर्णधार filter\nक्रिकेट (111) Apply क्रिकेट filter\nफलंदाजी (46) Apply फलंदाजी filter\nविराट कोहली (44) Apply विराट कोहली filter\nएकदिवसीय (43) Apply एकदिवसीय filter\nऑस्ट्रेलिया (39) Apply ऑस्ट्रेलिया filter\nविश्‍वकरंडक (35) Apply विश्‍वकरंडक filter\nइंग्लंड (33) Apply इंग्लंड filter\nस्पर्धा (31) Apply स्पर्धा filter\nगोलंदाजी (22) Apply गोलंदाजी filter\nपाकिस्तान (22) Apply पाकिस्तान filter\nबीसीसीआय (18) Apply बीसीसीआय filter\nदक्षिण आफ्रिका (17) Apply दक्षिण आफ्रिका filter\nमहाराष्ट्र (17) Apply महाराष्ट्र filter\nवेस्ट इंडीज (17) Apply वेस्ट इंडीज filter\nकॉफीतील हिरोगिरी ठरली नसती आफत\nक्रिकेट हा सभ्यगृहस्थांचा खेळ होता. हल्लीच्या काळात तो कधी कधी सभ्यगृहस्थांचा खेळ आहे एवढा त्यामध्ये बदल झाला आहे. काही खेळाडू आणि संघ केवळ जिंकणेच हा उद्देश ठेवून मैदानात उतरतात. त्यामुळे स्लेजिंग, टवाळी, खोड काढण्यासारखे प्रकार होत असतात. चेंडू कुरतडण्यासारखी कृत्य तर स्टीव स्मिथ आणि डेव्हिड...\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या अश्वमेधाला रोखता येतं आणि हे काम कॉंग्रेस आणि राहुल गांधी करू शकतात हाच मुळात \"आपल्याला स्पर्धकच नाही' या...\nत्यावेळी कोहलीमुळेच कुंबळेला द्यावा लागला राजीनामा\nनवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना हटविण्यामागे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली असल्याचे समोर आले आहे. अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर, बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीमधील सदस्या डायना एडुलजी यांच्या ई-मेलमुळे हा गौप्यस्फोट केला आहे. एका इंग्रजी संकेतस्थळाने याबाबत...\nलग्नाच्या वाढदिवशी अनुष्काने शेअर केला विराटसोबतचा 'तो' व्हिडिओ\nनवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झाले. भारतातील या सेलिब्रिटी जोडीने मागील वर्षी इटलीमध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अनुष्का यापूर्वीच झिरो चित्रपटाच्या प्रमोशनमधून सुटी घेऊन ऑस्ट्रेलिया पोहोचली आहे...\nद्रविड आणि पुजाराचा रेकॉर्डसच्या बाबतीत किती हा योगायोग \nअॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराने कसोटी कारकिर्दीताल 16 वे शतक साजरे केले. त्याने 246 चेंडूंमध्ये 123 धावा केल्या. याच खेळीसह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा पार केला. याच कामगिरीसह त्याने भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या अनोख्या...\nहॉकीचे सुवर्णयुग परतण्याची आशा\nभुवनेश्‍वरमध्ये पुढील आठवड्यापासून विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धा सुरू होत आहे, एक काळ असा होता की, भारताला पर्याय नव्हता. काळ बदलला, ४३ वर्षे झाली या अगोदरचे विजेतेपद मिळवून. घरच्या मैदानावर पाठिंबा भरघोस असला तरी आव्हान सोपे नाही; पण भारतीयांनी कमाल केली तर निश्‍चितच सुवर्णयुग येऊ शकते. काही...\nढिसाळ नियोजनामुळे उद्‌घाटनाला गालबोट\nनागपूर - ढिसाळ नियोजन, बाऊन्सर्सची मनमानी आणि चाहत्यांच्या अलोट गर्दीमुळे प्रचंड धक्‍काबुक्‍की झाल्याने एसजीआर स्पोर्टस अकादमीतर्फे गायकवाड-पाटील इंटरनॅशनल स्कूल परिसरात आयोजित एसजीआर स्पोर्टस-महेंद्रसिंह धोनी अकादमीच्या उद्‌घाटन समारंभाचा पचका झाला. या दुर्दैवी प्रकारामुळे व्यथित झालेल्या...\nआफ्रिदीने क्रिकेटकडे लक्ष द्यावे: जावेद मियाँदाद\nकराची: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याने काश्मीरबाबत विधान करायला नको होते. क्रिकेटपटूंनी संवेदनशील राजकीय विषयांवर भाष्य करण्याऐवजी खेळावर लक्ष द्यावे, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद याने म्हटले आहे. काश्‍मीरबाबत सातत्याने कांगावा करणाऱ्या पाकिस्तानला...\nभारतीय महिलांचा पाकवर विजय\nप्रोव्हिडन्स (गयाना) - क्षेत्ररक्षणातील अपयशानंतर अनुभवी मिताली राजच्या अर्धशतकी खेळीने भारतीय महिलांनी विश्‍वकरंडक टी-२० स्पर्धेत रविवारी पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला. सलग दुसऱ्या विजयाने त्यांनी ‘ब’ गटातून गुण तक्‍त्यात आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिलांच्या...\nक्रिकेट हा खेळ कोणे एके काळी \"सभ्य माणसांचा खेळ' म्हणून जगभरात नावाजला गेला होता. मात्र, काळ बदलला आणि या खेळाच्या मैदानावर सोन्या-चांदीची नाणी छमाछम वाजू लागली. त्यामुळेच मग या \"सभ्य माणसांच्या खेळा'त कितीही कर्तबगारी बजावली, तरी खिलाडूवृत्ती अंगी बाणवता येतेच असे नाही, याची प्रचिती येऊ लागली. \"...\nलोणच्यातून मीठ काढणार कसं\nदोन आठवड्यांनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका सुरू होणार आहे. आपल्या वर्तणुकीबद्दल कुख्यात असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचं नेमकं काय चाललंय, पाणी कुठं मुरतंय आदी गोष्टींविषयी विश्‍लेषण. तेंडुलकर मिड्‌लसेक्‍स ग्लोबल ऍकॅडमीच्या पहिल्या शिबिराच्या निमित्तानं सचिन तेंडुलकरनं या विषयावर व्यक्त केलेली मतं...\nऑस्ट्रेलियाला भारताची धास्ती; स्मिथ, वॉर्नरची बंदी उठवण्यासाठी हालचाली\nमेलबर्न : भारतीय संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये असल्याने आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. अशातच ऑस्ट्रेलिया संघाची कामगिरी कमालीची खालावली आहे. त्यांना पाकिस्तानकडून कसोटी आणि ट्वेंटी20 दोन्ही मालिकांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. अशातच विराटसेनेचा सामना करण्यासाठी...\nकठोर कारवाईअभावी ‘सॅंडपेपर गेट’ घडले - स्टीव वॉ\nपॅरिस - ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील अंतर्गत पद्धतच अशी बनली आहे, की त्यामुळे खेळाडूंचा वस्तुस्थितीशी संबंधच उरलेला नाही. आपण खेळापेक्षा मोठे आहोत अशा भ्रमात खेळाडू वावरतात. चेंडू कुरतडण्याच्या प्रकारांविरुद्ध कठोर कारवाई नसल्यामुळे ‘सॅंडपेपर गेट’ घडण्यास मोकळीक मिळाली, असे परखड प्रतिपादन माजी कर्णधार...\nविराट' खेळी अपयशी; विंडीज ठरले सरस\nपुणे : पुन्हा विराट खेळी... आणखी एक शतक... हे सगळे पाहायला मिळाले, पण यात कमतरता होती ती भारताच्या विजयाची. विंडीजच्या 284 धावांच्या आव्हानासमोर भारत 240 धावांपर्यंतच मजल मारू शकला. विंडीजने 43 धावांनी मिळविलेल्या या विजयामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. भारतीय सलामीवीर...\nविंडीजचे भारतासमोर 284 धावांचे आव्हान\nपुणे : भारतीय संघातील सर्वांत यशस्वी गोलंदाजांच्या चौकडीने शिस्तबद्ध गोलंदाजीचे प्रदर्शन केले असले तरी वेस्ट इंडीजने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासमोर विजयासाठी 284 धावांचे आव्हान ठेवले. विंडीजकडून शाई होपने पुन्हा एकदा 95 धावांची खेळी केली आणि ऍशले नर्सची अखेरची षटकातील फटकेबाजीने विंडीजला...\nभारत-वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा सामना टाय विशाखापट्टणम - विराट कोहलीच्या दे दणादण करणाऱ्या नाबाद दीड शतकाला वेस्ट इंडीजच्या शिमरॉन हेटमेर आणि शाई होपने जशास तसे उत्तर दिले आणि भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ३२१ धावसंख्येवर टाय झाला. चौकार-षटकारांची तुफान आतषबाजी झालेल्या या...\nविशाखापट्टणम - कितीही धावांचे आव्हान दिले तरी भारताला हरविणे कठीण आहे, याची जाणीव झालेला वेस्ट इंडीजचा संघ गोलंदाजीत तरी कमजोर पडला आहे. रविवारच्या पराभवानंतर सावरण्याच्या आतच त्यांना उद्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी तयार व्हायचे आहे. भारताच्या वर्चस्वापेक्षा विक्रमांचीच अधिक उत्सुकता असेल....\n'धोनी 80 वर्षांचा झाला तरी त्याला संघात खेळवेन'\nमुंबई : महेंद्रसिंग धोनीची जागा सध्या कोणीच घेऊ शकत नाही. त्याच्यासारखा कल्पक नेतृत्व असलेला, यष्टिमागे चपळाईने कामगिरी बजावणारा आणि फरफेक्ट मॅच फिनिशर सापडणे अशक्य आहे. तो 80 वर्षांचा झाला तरी आणि तो व्हिलचेअरवर असला तरी त्याला संघात खेळवेन, असे दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलर्सने...\nगंभीर, धोनी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढविणार\nनवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि माजी सलामीवीर गौतम गंभीर हे दोघे आगामी 2019ची लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाकडून ते निवडणूक लढवण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. गंभीर दिल्लीतून तर धोनी झारखंडमधून निवडणूक लढवण्याची शक्यता...\nपाकविरुद्ध विजय;पण सुधारण्यास वाव\nमुंबई - पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्याचा आनंद आहे; पण पहिल्याच मिनिटात स्वीकारलेला गोल आणि आक्रमणात झालेल्या चुका जास्त सलत आहेत, ही भारतीय कर्णधार मनप्रीत सिंगची प्रतिक्रिया भारतासमोर असणाऱ्या आव्हानाची जाणीव करून देते. भारताने आशियाई चॅंपियन्स करंडक हॉकीत सलग दुसरा विजय मिळविताना पाकला ३-१ असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=4212", "date_download": "2019-01-17T04:50:30Z", "digest": "sha1:AER77OVECRCSO2ISORMRM3DCQ7WSK3HR", "length": 11872, "nlines": 85, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nऊर्जित पटेल यांचे मौन, हसमुख अधिया बनणार नवे गव्हर्नर\nनवी दिल्ली: रिझर्व्ह बँक आणि मोदी सरकारमधील तणाव निवळण्याची चिन्हे दिसत नसून गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्यास आकस्मिक योजनेसाठी साऊथ ब्लॉकने तयारी चालविली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पटेल यांनी राजीनामा सोपविल्यास हसमुख अधिया यांच्याकडे गव्हर्नरपदाची जबाबदारी सोपविली जाऊ शकते.\nआरबीआयच्या संचालक मंडळाची १९ नोव्हेंबर रोजी मुंबईत बैठक होणार असून त्यावेळी सर्व मुद्यांवर चर्चा केली जाईल, असे सांगत पटेल यांनी भाष्य टाळले आहे. आरबीआयला मिळालेल्या तीन लाख कोटींच्या लाभांशामध्ये सरकारला सहभागी करवून घेण्याचा अर्थमंत्रालयाचा प्रयत्न असल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर संघर्षाची ठिणगी उडाली.\nसाधारणपणे आरबीआयकडून सरकारला दरवर्षी २५ ते ३० हजार कोटींचा लाभांश दिला जातो. सरकारने यावर्षी मोठी रक्कम मागितल्यामुळे आगीत तेल ओतले गेले कारण यापूर्वी कोणत्याही सरकारने एवढी मोठी रक्कम मागितली नव्हती.\nसार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँका डबघाईस आल्या असून अर्थमंत्रालयाला नव्याने भांडवल उभारणीसाठी ही रक्कम हवी आहे. या बँकांना तारण्यासाठी सरकारने यापूर्वीच दोन लाख कोटींची तरतूद केली आहे. बिगर वित्तीय संस्था, पायाभूत क्षेत्र आणि बँकांचे पुनर्भांडवल यासाठी सरकारला मोठा निधी हवा आहे.\nरिझर्व्ह बँकेचे पूर्ण वेळ सदस्य नसलेल्या काहींनी वादग्रस्त विधाने केली असली तरी ऊर्जित पटेल यांनी मौन पाळले आहे, तथापि आरबीआयच्या स्वायत्ततेच्या मुद्यावर तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट संकेतही दिले आहेत.\nसरकार काही कराराप्रत पोहोचल्यामुळे पटेल यांच्या राजीनाम्याची शक्यता मावळली असली तरी संचालक मंडळाचे अधिकृत सदस्य नसलेल्यांपैकी एक एस. गुरुमूर्ती यांनी आरबीआयवर तर अर्थसचिव सुभाष गर्ग यांनी डेप्युटी गव्हर्नर विराल आचार्य यांना टीकेचे लक्ष्य केल्यामुळे शाब्दिक चकमक वाढू शकते.\nसरकारने हस्तक्षेप केल्यास बाजारपेठेचा रोष ओढवून घ्यावा लागेल असे आचार्य यांनी म्हटल्यानंतर गर्ग यांनी त्यांना उलट सवाल केला होता. ऊर्जा आणि लघु उद्योगाला कर्ज देण्यासाठी नियम शिथिल करण्याची मागणी सरकारने चालविली आहे. दुसरीकडे पटेल हे काहीही बोलण्याच्या मन:स्थितीत नाहीत.\nअधिया यांना अधिक पसंती...\nदेशाच्या अर्थव्यवस्थेची वस्तुस्थिती माहिती नसलेल्या अर्थतज्ज्ञांमुळे अडचणीत भरच पडल्याचे सरकारला वाटते. यापूर्वीचे रघुराम राजन असो की ऊर्जित पटेल असो परिस्थिती बदललेली नाही. त्यामुळेच आरबीआयचे नवे गव्हर्नर म्हणून महसूल विभागातील नोकरशहाची नियुक्ती केली जाईल. त्यामुळेच हसमुख अधिया यांचे नाव समोर आले आहे.\nअधिया यावर्षी २६ नाव्हेंबर रोजी निवृत्त होत असून त्यांची मंत्रिमंडळ सचिव म्हणून वर्णी लागणार होती, मात्र मोदींनी सध्याचे मंत्रिमंडळ सचिव पी.के.सिन्हा यांना वर्षभराची मुदतवाढ देण्याचे ठरविले आहे.\nअधिया हे गुजरात कॅडरचे असून निवडक खास विश्‍वासू अधिकार्‍यांपैकी आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना मोठे पद दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऊर्जित पटेल पायउतार झाल्यास अधिया यांना पुढील सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत मुदतवाढ मिळू शकते.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=3683", "date_download": "2019-01-17T05:22:47Z", "digest": "sha1:N6HKIHHNSG5TCJZIWUTNRZ5IGSRTOJWL", "length": 7365, "nlines": 77, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अशिक्षित-अडाणी", "raw_content": "\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी अशिक्षित-अडाणी\nसंजय निरुपम यांची जीभ घसरली\nमुंबई : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम पुन्हा वादाच्या भोवर्‍यात अडकण्याची शक्यता आहे. यावेळेस त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भाजपाच्या धोरणांवर हल्लाबोल चढवताना संजय निरुपम यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा अशिक्षित-अडाणी असा उल्लेख केला. मोदींवर टीका करताना त्यांची जीभ घसरली.\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘चलो जीते है’ लघुपट जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखवण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला निरुपम यांनी विरोध दर्शवला. यावेळेस ते असेही म्हणाले की, ‘मुलांना राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे. प्रधानमंत्री मोदींकडून शाळेतील विद्यार्थी काहीही शिकणार नाहीत.मोदींसारख्या अशिक्षित आणि अडाणी व्यक्तीच्या आयुष्यावर बनवण्यात आलेला लघुपट पाहून मुले काय शिकणार आहेत प्रधानमंत्र्यांकडे किती डिग्री आहेत, हेदेखील लोकांना माहिती नाही’\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/narendra-modi/all/page-3/", "date_download": "2019-01-17T04:31:58Z", "digest": "sha1:EMVQT23GIXXFZE2RCVQQTPFCL5DUSEXJ", "length": 11725, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Narendra Modi- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : पुण्यात पुन्हा पाणीगळती, वाहतूकीचा मोठा खोळंबा\nVIDEO : निवणुकीआधी धनगर आरक्षण मिळणार\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nराफेलप्रकरणी भाजप भलताच आक्रमक, आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\nVIDEO : मोदींनी 'चौकीदार'ला बनवलं शस्त्र, पंतप्रधानांच्या भाषणातले सगळ्यात महत्त्वाचे 15 मुद्दे\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापुरातील विकासकामांच्या उद्धाटनावेळी काँग्रेसवर राफेलच्या मुद्द्यावरून जोरदार पलटवार केला. एकीकडे काँग्रेस 'चौकीदारही चोर है' चा नारा देत थेट पंतप्रधानांवर टीका करत आहे. या टीकेला पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच उत्तर दिलं आहे. काँग्रेसने उचलून धरलेल्या चौकीदाराच्या मुद्द्यावर जोरदार हल्लाबोल करताना 'चौकीदारानेच देशाची राखणदारी केली' असं मोदींनी सांगितलं.\nसवर्ण मतदारांचा प्रभाव असणाऱ्या 179 जागा जिंकण्याचा भाजपचा हा आहे 'मेगा प्लान'\nSPECIAL : सवर्णांना आरक्षण, मोदींच्या निर्णयाची पडद्यामागची कहाणी\nशरद पवारांनंतर आता मोदींनीही असं साधलं 'पगडी पॉलिटिक्स'\nEXCLUSIVE : नरेंद्र मोदी सरकारने पूर्ण केली नाहीत आपली 250 आश्वासनं\n'सवर्ण आरक्षण' भाजपसाठी ठरणार गेम चेंजर, उत्तर प्रदेशात 40 जागांवर फायदा\nVIDEO : पोलिसांकडून NSUI च्या कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण; मोदींना दाखवले काळे झेंडे\nVIDEO : सवर्ण आरक्षण विधेयक, काय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया\nमोदींनी 'चौकीदार'ला बनवलं शस्त्र, पंतप्रधानांच्या भाषणातले सगळ्यात महत्त्वाचे 15 मुद्दे\nयुतीवर सस्पेंस कायम, काहीच नाही बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी\nBREAKING : डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव घेत उद्धव ठाकरेंनी मोदींवर केला मोठा हल्ला\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://umatlemani.blogspot.com/2016/09/blog-post.html", "date_download": "2019-01-17T05:29:03Z", "digest": "sha1:N6SHEHEOLF3UO5UHAVMH2CF5XL4VSJON", "length": 10777, "nlines": 100, "source_domain": "umatlemani.blogspot.com", "title": "उमटले मनी … : .... शेवटी येते 'अनंत चतुर्दशी'", "raw_content": "\nपाहुनि या लोचनी ऐकुनि नाना ध्वनी, तरंग उठले अंगावरी त्या मुग्ध स्पर्शातुनी, गंधित होते सारे फुलता ती रातराणी, चांदण्या राती भेटता दो मधूर एका क्षणी, कधी ओठांवरी हासू कधी नयनी पाणी, स्मरता अताशा पुनर्जन्मल्या आठवणी, कधी रेखाटल्या रेषा कधी शब्दरुपातुनी, साकारले चित्र जे अनुभवले या कवीमनी, जे न देखिले कधी स्वप्नी, ते भाव सारे आज उमटले मनी …\n.... शेवटी येते 'अनंत चतुर्दशी'\nहे दरवर्षीचेच आहे... वाजत गाजत सर्वांचा लाडका गणपती बाप्पा थेट आपल्या घरी येऊन चांगला १० दिवस राहतो....अतिशय आनंदाने,स्मितमुखाने आपल्या आशीर्वादांची उधळण सर्व भक्तांवर करतो. आणि आपणही नव्या पाहुण्याप्रमाणे मनसोक्तपणे आपल्या भक्तीची लयलूट त्याच्यावर करत असतो. रोज नवा नैवद्य, फुलाफुलांची सुरेख आरास , दिव्यांची उजळण, भक्तिगीतांची उधळण आणि पाहुण्यांची रेलचेल या सर्वांसवे हे दहा दिवस प्रसन्नतेला असे काही पांघरून घेतात कि जेव्हा शेवटी आजचा दिवस उजाडतो, प्रत्येकाला आज काहीतरी हरवणार असल्याचे भास नकळत होऊ लागतात... राहून राहून मन उदास होऊ लागतं.बघता बघता दरवर्षी हे दहा दिवस कसे सरून जातात हे कळतच नाही... आणि शेवटी येते 'अनंत चतुर्दशी'.... बाप्पाला निरोप देण्याचा दिवस.\nसंध्याकाळी, दहा दिवसांपासून गजबजलेले प्रसन्न मखर मंडपे त्या गूढ अस्तित्वाशिवाय रिकामे वाटू लागतात... रोषणाई मंद मंद होत जाते....सजावटीत एक पोकळता सारखी जाणवते.... गणेशस्तुतीच्या सुरांशिवाय या मंडपांतील शांतता अधिक भकास वाटू लागते....\nयाउलट त्याच प्रहरी शहरातील रस्ते, जलाशये,तलाव भक्तीच्या पुराने ओसंडून वाहत असतात...साऱ्या दिशा ढोल पथकांनी दुमदुमत असतात....ताशांसवे लेझीमही फेर धरून नाचत असते....अबीर गुलालाने लाल झालेले गर्दीचे लोट आपल्या बाप्पाचे शेवटचे मुखदर्शन घेण्यासाठी दूरदूरून आज रस्त्यांवर येतात...दोन्ही कर जोडून ते विश्वरूप डोळ्यांत साठवून घेत असतात.... कोणी उरलेल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी नवस म्हणत असतो तर कोणी झालेल्या चुकांबद्दल क्षमा.... पण प्रत्येकजण दीनवाणा होऊन काहीतरी मागत असतो....पण सरते शेवटी प्रत्येकाची आग्रहाची एकच मागणी असते.... गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या पुढच्या वर्षी लवकर या पुढच्या वर्षाचे आमंत्रण देता देता डोळ्यांत तरळलेले पाणी आज प्रत्येक चेहऱ्यावर दिसते. लालबागचा राजा असो वा पुण्याचा मानाचा गणपती किंवा मग घरात बसवलेला लाडका बाप्पा... आज सारेच रस्त्यावरच्या मिरवणुकीत सामील असतात.भला मोठा लवाजमा पाठी सोडत आज प्रत्येक राजा पाण्याच्या दिशेने पुढे जात असतो....आपल्या गौरी माईला भेटायला. पण भक्त काही अगदी दूरपर्यंत त्याची सोबत सोडत नाही. पार पाण्यात उतरून आपल्या बाप्पाला निरोप दिल्यावरच समाधानाचे भाव त्या चेहऱ्यांवर पसरतात.\nपरत येताना आणलेली मूठभर माती त्या रिकाम्या मखरात , त्या रिकाम्या पाटाची पुन्हा शोभा वाढवते...शेवटच्या आरतीच्या स्वरांनी मंडप पुन्हा गजबजतो.... दिव्यांची उजळण पुन्हा एकदा प्रखर होत जाते... गणरायाचा जयजयकार करत एक समाधानाची पण किंचित उदासवाणी प्रसन्नता पुन्हा प्रत्येक चेहऱ्यावर निर्विकारपणे झळाळते....उत्साहाचे नवे कारंजे पुन्हा अंगांगांवर थुईथुई नाचते.... एका नव्या स्वागतासाठी \nमी रुपाली संदीप ठोंबरे...मुंबईची मुलगी . अक्षरे ,कल्पना ,शब्द ,रंग यांच्या सहवासात सतत रममाण होणारी...जीवन खूप सुंदर आहे असे मनोमन मानणारी ... आणि म्हणूनच या जीवनाचा प्रत्येक क्षण यथेच्छ अनुभवा , आनंदाने जगा असे प्रत्येकालाच अगदी आवर्जून सांगणारी...एक तुमचीच मैत्रीण अक्षरकल्पनांची.\nआज शोभतेया दारी लावून पिवळी हळदी ...\n\"आठवण\".....हरवते मी तुझ्या सहवासात \nमीही बाबा आहे माझे राणी ….\nमाझे प्रथम चित्रप्रदर्शन... एक अविस्मरणीय अनुभव\n१ लक्ष... एक फार मोठी संख्या\nलग्नशुभेच्छा … दादा आणि वाहिनीसाठी \nआजची पहाट एक नवीनच आणि एक सुंदर अनुभव घेऊन माझ्या जीवनात आली. कारण आज पहाटे ४ वाजताच मला उगवत्या सूर्याचे दर्शन घडले आणि तेही अगदी जवळून......\n.... शेवटी येते 'अनंत चतुर्दशी'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/sports?start=216", "date_download": "2019-01-17T05:48:42Z", "digest": "sha1:RXYYIHTOEEPVUZFMK3RN542TGQW4OYXL", "length": 5267, "nlines": 143, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "स्पोर्टस् - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nटीम इंडियात पुनरागमन करू पाहणारा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणला जबरदस्त झटका\n...म्हणून विराटने अनुष्काला एकटीलाच भारतात पाठवले\nसारा तेंडुलकरसोबत गैरवर्तन करणारा अखेर अटकेत\nविरुष्काचं हॉलिडे, शॉपिंग आणि बरचं काही...\nवन डे सामन्यात डबल सेंच्युरी मारत रचला नवा विश्वविक्रम; लग्नाची अॅनव्हर्सरी बनली स्पेशल\nभारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणखी एक सेंच्युरी करण्यासाठी सज्ज\nशिखर धवनच्या कुटुंबीयांचा दुबई विमानतळावर अटकाव\nटीम इंडियाच्या कोणत्याही खेळाडूला मास्टर ब्लास्टर सचिनची 10 नंबरची जर्सी घालता येणार नाही\nटीम इंडियाचा स्टार बॉलर भुवनेश्वर कुमार अडकणार विवाह बंधनात\nपुण्याच्या अभिजित कटकेने पटकावली महाराष्ट्र केसरीची गदा; साता-याचा किरण भगत ठरला उपविजेता\nकर्णधारपदी विराटचं 12वं शतक\nफिफा अंडर 17 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडला जेतेपद\nटीम इंडियापासून बाहेर असलेला ‘तो’ खेळाडू नविन वर्षात कमबॅक करणार\nबोबड्या बोलीत धोनीच्या लेकीनं गायलं श्रीकृष्णाचं भक्तीगीत\nविराट कोहलीने बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानलाही मागे टाकले\nनऊ वेळा 'भारत श्री' पटकावणाऱ्या सुहास खामकरची देशाच्या मातीशी गद्दारी यापूर्वी अडकला होता लाचखोरीच्या प्रकरणात\nये दोस्ती हम नही तोडेंगे; दुरावा संपून सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीमध्ये पून्हा मैत्री\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/mns-chief/", "date_download": "2019-01-17T05:06:45Z", "digest": "sha1:U4VV3WJTKDGUY2YIDCHWUFLFBCJQBT2Y", "length": 10360, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mns Chief- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : पुण्यात पुन्हा पाणीगळती, वाहतूकीचा मोठा खोळंबा\nVIDEO : निवणुकीआधी धनगर आरक्षण मिळणार\nअपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\nराज यांचं पत्र...नेत्याचं ट्वीट...नयनतारा सहगल प्रकरणाला नवं वळण\nयवतमाळमध्ये आयोजित '९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात' ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या उपस्थितीवरून सुरू असलेल्या वादंगाविषयी 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'नं अधिकृत भूमिका मांडल्यानंतर या प्रकरणाला आता नवं वळण लागलं आहे.\nसगळं चांगलं चाललेलं राज ठाकरेंना का दिसत नाही- चंद्रकांत पाटील\nपैसे काढायचे असतात तेव्हाच शिवसेनेचे राजीनामे निघतात - राज यांचा हल्लाबोल\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nशिवसेनेला फक्त पैसा पाहिजे, त्यांना लोकांशी देणं घेणं नाही - राज ठाकरे\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nअमित ठाकरेंच्या या 10 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\nभिडे गुरुजींच्या आंबेपुराणावर राज ठाकरे व्यंगचित्रातून म्हणाले...\nरमाबाई नगर हत्याकांडांने हादरलं, सख्ख्या भावांचा निर्घृण खून\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nडिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVastushastra- हे उपाय केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/category/maharashtra/page/2/", "date_download": "2019-01-17T04:54:16Z", "digest": "sha1:EAESBF4JKPI7KVK4ZAM5LPFLFDYPLM5N", "length": 6451, "nlines": 90, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "Maharashtra Archives - Page 2 of 4 - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nखा. गांधी यांच्यावर टीका करण्याची सुजय विखे यांची लायकीच नाही \nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 17, 2019\nखा.दिलीप गांधींची सटकली,शेतकऱ्यास भर सभेत दमबाजी \nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 15, 2019\nघनश्याम शेलार शिवसेनेकडून लोकसभा लढविणार\nसंत भगवानबाबांची मूर्ती जाळल्याप्रकरणी स्वप्निल शिंदेला…\nतरुणाची गोळ्या घालून हत्या.\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 7, 2019\nवृत्तसंस्था :- रत्नागिरी शहरात वैयक्तिक वादातून मित्रानेच मित्राची गोळ्या झाडून हत्या केली असल्याची धक्कादायक माहिती…\nबांधकाम व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या.\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 6, 2019\nमुंबई : रिअल इस्टेट क्षेत्रातील मंदी आता बांधकाम व्यावसायिकांच्या जीवावर बेतत असल्याचे दिसून येत आहे. प्रकल्प रखडल्याने…\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी धनगर समाजाला फसवले.\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 6, 2019\nअहमदनगर :- धनगर समाज़ाला आरक्षण मिळण्यासाठी लवकरच जामखेड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती डॉ.…\nनगर-मनमाड मार्गावर बैलगाडीला भरधाव कारची धडक.\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 6, 2019\nराहुरी :- डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीला स्विफ्ट कारची धडक बसल्याने ऊसतोड मजूर…\nनिंबळक ते भाळवणी रस्त्याचे काम सुरु\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 4, 2019\nअपघाताला कारणीभुत ठरणार्‍या निंबळक ते भाळवणी रस्त्याचे काम सुरु झाले असून, नगर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने…\nनिवडणुकीतील गैरप्रकारामुळे वाकळे विजयी \nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 4, 2019\nपराभूत उमेदवार, निवडणूक प्रशासन अशा २६ जणांना न्यायालयाने नोटिसा काढल्या\nलग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 4, 2019\nकेडगाव परिसरातील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत कोतवाली…\nशेतक-यांना आर्थिक स्‍थैर्य देण्‍यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार…\nअहमदनगर लाईव्ह 24\t Jan 3, 2019\nशेतक-यांच्‍या शेती उत्‍पादनात वाढ होऊन त्‍यांना शाश्‍वत आर्थिक स्‍थैर्य मिळवून देण्‍यासोबतच जे विकते ते पिकवायला…\nनगर शहरातील उच्चभ्रूं’च्या वसाहतीमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश \nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या त्या सर्व नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी \nनगरसेवकांचे निलंबन केले पण आमदार जगताप पितापुत्रांचे काय \nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=4214", "date_download": "2019-01-17T05:24:23Z", "digest": "sha1:GLGWLN3ETNU6KKWVOFNXZEEY4VXBYF6A", "length": 10721, "nlines": 82, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nचुकीच्या आर्थिक निर्णयामुळे देशात मंदीचे वातावरण\nशरद पवार यांनी आर्थिक स्थितीचा आढावा घेत केली सरकारवर टीका\nबारामती: राज्यकर्त्यांनी घेतलेल्या चुकीच्या आर्थिक निर्णयामुळे देशात किमान वर्षभर तरी मंदीचे वातावरण कायम राहिल, आगामी निवडणूकीत सत्ताबदल झाला तरच काही प्रमाणात गुंतवणूकीबाबतचे चित्र बदलू शकेल, अन्यथा अनेकांनी दिवाळे काढल्याच्या बातम्या आल्या तर आश्‍चर्य वाटायला नको, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देशाच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला.\nदरवर्षी दिवाळीच्या पाडव्याला शरद पवार बारामतीच्या व्यापार्‍यांशी संवाद साधतात. या कार्यक्रमात शरद पवार यांनी तासभराच्या भाषणात अनेक मुद्यांवर विश्‍लेषण केले. नोटबंदी, काळा पैसा, आरबीआय व सीबीआयमधील परिस्थिती, टंचाई, अर्थव्यवस्थेची बिकट अवस्था अशा अनेक मुद्यांवर पवार बोलले.\nयेथील दि मर्चंटस असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, असोसिएशनचे अध्यक्ष महावीर वडूजकर, माजी नगराध्यक्ष जवाहर वाघोलीकर, सदाशिव सातव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.\nयावेळी पवार म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शहाणपणाचे आर्थिक निर्णय न घेतल्याने तसेच अनेक अर्थकारणाशी संबंधित निर्णय चुकल्याने सध्याच्या मंदीचे चित्र दिसत आहे. एकीकडे बहुमातातील सरकार असतानाही अर्थव्यवस्था व प्रशासन व्यवस्था रुळावर आहे असे दिसत नाही.\nदेशातील क्रयशक्ती असलेल्या घटकांचा खरेदीचा तर दुसरीकडे गुंतवणूकीची क्षमता असलेल्यांचा गुंतवणूकीचा मूडच नसल्याने त्याचा परिणाम बाजारातील छोट्या व्यापार्‍यांंवर होताना दिसतो आहे.\nथेट परकीय गुंतवणूकीस दरवाजे मोकळे केल्याने देशातील छोट्या व्यापार्‍यावर विपरीत परिणाम झाल्याचा आरोप करीत पवार म्हणाले की, एकीकडे प्रचंड आर्थिक ताकद असलेल्या जागतिक संस्था व दुसरीकडे दुबळे स्थानिक व्यापारी यांच्यात स्पर्धा होऊच शकत नाही परिणामी छोट्या व्यापार्‍यांवरच त्याचा मोठा परिणाम जाणवणार आहे. मंदीच्या संकटाचे दूरगामी परिणाम अर्थव्यवस्थेवरही जाणवतील अशी भीती व्यक्त करुन या काळात आपण धीराने या संकटाचा सामना करायला हवे असल्याचेही त्यांनी सांगितले.\nकाळा पैसा बाहेर काढण्याचे स्वप्न ठरले दिवास्वप्न...\nकाळा पैसा बाहेर काढण्यासाठी केलेली नोटबंदी ही तर पार फसली, नोटबंदीने ना काळा पैसा बाहेर आला ना दहशतवादी कारवाया थांबल्या, लोकांना प्रचंड मनस्ताप, नवीन नोटा छपाईसाठी झालेला अवाढव्य खर्च व चलनटंचाईच्या तुटवड़्याने बाजारात निर्माण झालेली आर्थिक अस्थिरता या मुळे अर्थव्यवस्थेची वाटचाल बिकटच झाल्याची टीका शरद पवार यांनी केली.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=3685", "date_download": "2019-01-17T05:34:22Z", "digest": "sha1:2DY4RV54DA2MNIQGXGKE63GUX57E2ZM6", "length": 8393, "nlines": 78, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "सुधन्वा गोंधळेकरची गौरी लंकेश यांच्या हत्येला मदत", "raw_content": "\nसुधन्वा गोंधळेकरची गौरी लंकेश यांच्या हत्येला मदत\nबंगळूर : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी सुधन्वा गोंधळेकर यानेच पिस्तूल दिल्याचे विशेष तपास पथकाच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. एसआयटीने अलीकडेच गोंधळेकरला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे.\nगोंधळेकर सातारा येथील आंदोलनकर्ता व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा सदस्य आहे. गुप्तचर खात्याच्या माहितीच्या आधारे महाराष्ट्राच्या एटीएसने त्याला ताब्यात घेतले आहे. गेल्या पाच सप्टेंबर रोजी परशुराम वाघमारे याने गोळ्या झाडून गौरी लंकेश यांची हत्या केली होती. वाघमारेने हत्येसाठी वापरलेले पिस्तूल या प्रकरणातील आणखी एक आरोपी एच. एल. सुरेश याच्याकडे दिले होते. सुरेश हा सिगेहळ्ळी येथील रहिवाशी आहे. लंकेश यांची हत्या झालेल्या दिवशी त्याने अमोल काळे याला आश्रय दिला होता. सुधन्वा गोंधळेकर यानेच सुरेशकडे हत्येसाठी पिस्तूल दिली होती, असे समजते.\nगौरी लंकेश यांच्या हत्येनंतर पिस्तुल सुरेश याच्याच घरी होती. काळेमार्फत गोंधळेकरने पिस्तुल परत घेतल्याचे एसआयटी अधिकार्‍यांना माहिती उपलब्ध झाली आहे. काळे याच्या डायरीत गोविंद नावाचा उल्लेख आहे. फोन कॉल्सची चौकशी केल्यानंतर नंबर सातार्‍याचा असल्याचे आढळून आले. महाराष्ट्राच्या एटीएस अधिकार्‍यांना ही माहिती देण्यात आली होती, असे एसआयटी अधिकार्‍यांनी सांगितले. काळेच्या डायरीतील गोविंद हाच गोंधळेकर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आलेल्या पिस्तुलची एफएसएलमध्ये परीक्षण करण्यात आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2019/01/nagar-1104/", "date_download": "2019-01-17T04:35:41Z", "digest": "sha1:N2ZNLSG3MEL3TK4RHDT3RL2ZVY5SQILP", "length": 5993, "nlines": 91, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "शेतातील विद्युत तारेचा झटका बसून तरुणाचा मृत्यू. - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nशेतातील विद्युत तारेचा झटका बसून तरुणाचा मृत्यू.\nशेतातील विद्युत तारेचा झटका बसून तरुणाचा मृत्यू.\nएमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद.\nअहमदनगर :- नगर तालुक्यातील नांदगाव येथे एका शेतातील विद्युत तारेचा झटका बसून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.\nशिवाजी वसंत जगधने (वय ३१ रा. पिंप्री अवघड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.\nविद्युत प्रवाहाचा झटका बसून मृत्यू\nपारनेर तालुक्यात निलेश लंके राजकीय भूकंप करणार \nश्रीगोंद्यात ट्रॅक्टरखाली चिरडून दोघांचा मृत्यू.\nविवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पतीसह सासऱ्यांवर…\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी सकाळी नांदगाव येथील शेतकरी दादू नाना जाधव यांच्या शेतीच्या बांदावर जगधने याचा मृतदेह आढळून आला.\nरानडुकरे शेतात येऊन पिकाचे नुकसान करतात. रानडुकरे शेतात येऊन नये म्हणून शेतकरी बांधाला तारा लावून त्यात विद्युतप्रवाह सोडतात.\nबांधावर विद्युत प्रवाहाचा झटका बसून जगधने याचा मृत्यू झाल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी दिली.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल. राहा अपडेट कधीही, कुठेही\nराष्ट्रवादीच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल.\nनगरच्या तरुणीचा प्रेमभंगातून लातूर शहरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न.\nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nनगर-सोलापूर रस्त्यावर अपघातात २ ठार.\nआ.शिवाजी कर्डिलेंकडून जीवे मारण्याची धमकी \nसंत भगवानबाबांची मूर्ती जाळल्याप्रकरणी स्वप्निल शिंदेला अटक.\nआ.बाळासाहेब मुरकुटेंची बदनामी करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा.\nनगर शहरातील उच्चभ्रूं’च्या वसाहतीमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश \nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या त्या सर्व नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी \nनगरसेवकांचे निलंबन केले पण आमदार जगताप पितापुत्रांचे काय \nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=4215", "date_download": "2019-01-17T04:44:53Z", "digest": "sha1:KMCN7QTLWZT73IB376AR5JUNZZ6HORS3", "length": 8777, "nlines": 78, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nफाळणीनंतर देश सोडणार्‍यांची मालमत्ता विकणार\nफाळणीनंतर देश सोडून गेलेल्यांची मालमत्ता विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.\nनवी दिल्ली: फाळणीनंतर देश सोडून गेलेल्यांची मालमत्ता विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या मालमत्तांची सध्याची किंमत ३ हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.\nयुध्दानंतर पाकिस्तान अथवा चीनला स्थलांतरित झालेल्या लोकांनी मागे ठेवलेल्या मालमत्तांबाबतचे दावे किंवा हस्तांतरण याविरुध्द त्यांचे संरक्षण करणार्‍या सुमारे ५० वर्षे जुन्या शत्रूची मालमत्ता कायद्यामध्ये (एनिमी प्रॉपर्टी लॉ) केंद्र सरकारने सुधारणा केली होती. संसदेत हे विधेयक मंजूर न झाल्याने केंद्र सरकारने अध्यादेश काढून त्याची अंमलबजावणी केली होती.\nगुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘शत्रूंची मालमत्ता’ विकण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. याची माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे. संबंधित प्रस्ताव हा शेअर्सशी संबंधित असून यात एका मालमत्तेची मालकी लखनौचे राजा महमूदाबाद यांच्याकडे होती. २०, ३२३ शेअरधारकांच्या ९९६ कंपनीमधील ६, ५०, ७५, ८७७ शेअर्स हे ‘कस्टोडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टी ऑफ इंडिया’ या कार्यालयाकडे आहेत. यातील कार्यान्वित किंवा सक्रीय असलेल्या कंपन्या ५५८ आहेत.\nअनेक दशकांपासून या मालमत्ता पडून आहेत. आता त्याची विक्री करुन येणार्‍या पैशांचा वापर हा कल्याणकारी योजनांसाठी केला जाईल, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. सरकारी निर्गुंतवणुकीतून ८० हजार कोटी उभारण्याचा केंद्र सरकारचा संकल्प असून यात पहिल्या सात महिन्यांमध्ये सरकारला १० हजार कोटीच उभारता आले आहेत. या निर्णयामुळे यात तीन हजार कोटींची भर पडू शकेल\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=3686", "date_download": "2019-01-17T04:50:26Z", "digest": "sha1:IDCXEBZCWNMRXKVWHZOGTDRV2DK65PJE", "length": 8955, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "तुम ‘जिओ’ लोगो को ‘मारो’", "raw_content": "\nतुम ‘जिओ’ लोगो को ‘मारो’\nराज्य सरकारच्या मेहरबानीमुळे रिलायन्सच्या ‘जिओ’इन्स्टीट्यूटला होणार फायदा\nमुंबई: राज्यात श्रेष्ठत्वाचा दर्जा बहाल झालेली किंवा सर्वोत्तम शैक्षणिक संस्था म्हणून मान मिळालेल्या संस्थांना विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. याचा फायदा प्रत्यक्षात उभ्याही न राहिलेल्या आणि तरीही श्रेष्ठत्वाचा दर्जा बहाल करण्यात आलेल्या जिओ इन्स्टीट्यूटलाही होणार आहे. याचा अर्थ तुम ‘जिओ’ हजारो साल लेकीन लोगो को ‘मारो’ अशा प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत.\nअर्थ खात्याने केला होता ‘ जिओ इन्स्टिट्यूट’ला श्रेष्ठत्व बहालीचा विरोध\nमंजूर प्रादेशिक योजनेखाली या संस्था कोणत्याही जमिनीवर स्थापन करता येणार आहेत. या संस्थांना ग्रॉस प्लॉट एरियावर ‘एक’ इतका चटई क्षेत्र निर्देशांक मिळणार आहे. मात्र, चटई क्षेत्राबाबतच्या निकषांची ठराविक कालावधीत पूर्तता न केल्यास वाढीव वापरलेल्या चटई क्षेत्र निर्देशांकावर बाजारमूल्य आकारणी व दंड आकारण्यात येणार आहे. कृषी जमीन धारण करण्यासाठी असलेल्या कमाल मर्यादेतून या संस्थांना सूट देण्यात येईल. तसेच मंजूर अभिन्यासांतर्गत जमिनींचे मानीव अकृषिक रुपांतरण होईल आणि त्यासाठी वेगळ्या अकृषिक परवानगीची आवश्यकता राहणार नाही.\nविद्यापीठाची स्थापना करण्यासाठी शेतजमीन खरेदी करण्यास विद्यापीठाच्या प्रवर्तकांना मुभा राहील, मात्र ही जमीन कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमानुसार अधिसूचित करून घेणे आवश्यक राहील. या संस्थांना कोणत्याही प्रकारच्या मुद्रांक शुल्क माफीची सवलत मिळणार नाही. या संस्थांचा इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्स डिम्ड टू बी युनिव्हर्सिटीज हा दर्जा रद्द झाल्यास त्यांना देण्यात येणार्‍या सोयी-सुविधा रद्द करण्यात येतील असा निर्णय घेण्यात आला आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/videocon-a22-metallic-grey-price-p4pwSn.html", "date_download": "2019-01-17T04:54:51Z", "digest": "sha1:QN62COLGVRTQFYQHGS7YFL7KZJJSNQJB", "length": 16744, "nlines": 420, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "व्हिडिओकॉन अ२२ मेटॅलिक ग्रे सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nव्हिडिओकॉन अ२२ मेटॅलिक ग्रे\nव्हिडिओकॉन अ२२ मेटॅलिक ग्रे\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nव्हिडिओकॉन अ२२ मेटॅलिक ग्रे\nवरील टेबल मध्ये व्हिडिओकॉन अ२२ मेटॅलिक ग्रे किंमत ## आहे.\nव्हिडिओकॉन अ२२ मेटॅलिक ग्रे नवीनतम किंमत Sep 26, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nव्हिडिओकॉन अ२२ मेटॅलिक ग्रे दर नियमितपणे बदलते. कृपया व्हिडिओकॉन अ२२ मेटॅलिक ग्रे नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nव्हिडिओकॉन अ२२ मेटॅलिक ग्रे - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 30 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nव्हिडिओकॉन अ२२ मेटॅलिक ग्रे वैशिष्ट्य\nनेटवर्क तुपे Yes, GSM + GSM\nडिस्प्ले सिझे 3.5 Inches\nएक्सटेंडबले मेमरी microSD, upto 16 GB\nबॅटरी तुपे 1500 mAh\nटाळकं तिने 4 hrs (2G)\n( 5973 पुनरावलोकने )\n( 8302 पुनरावलोकने )\n( 11 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\n( 87 पुनरावलोकने )\n( 3923 पुनरावलोकने )\n( 121 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\n( 593 पुनरावलोकने )\nव्हिडिओकॉन अ२२ मेटॅलिक ग्रे\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=3687", "date_download": "2019-01-17T04:45:33Z", "digest": "sha1:UZRL3ZCPNVQ3MV66CED2MODQHLBC53SL", "length": 10735, "nlines": 82, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "जनधन खात्यांतील आकडेवारी जाहीर करा", "raw_content": "\nजनधन खात्यांतील आकडेवारी जाहीर करा\nसीआयसीचे रिझर्व्ह बँकेला आदेश\nनवी दिल्ली: नोटाबंदीच्या काळात नेमकी किती रक्कम जनधन खात्यांमध्ये जमा झाली, याची आकडेवारी जाहीर करण्याचे आदेश केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) रिझर्व्ह बँकेला दिले आहेत. आर्थिक सर्वसमावेशकतेचा एक भाग म्हणून सर्वसामान्यांना बँकिंगच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारतर्फे ऑगस्ट २०१४ मध्ये प्रधानमंत्री जनधन योजनेची घोषणा करण्यात आली. या माध्यमातून गरिबांना तसेच हातावर पोट असणार्‍या वर्गाला बँकेचे खाते प्रदान करण्यात आले.\nया कालावधीत मोठ्या प्रमाणावर खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रात्री आठ वाजता नोटाबंदीची ऐतिहासिक घोषणा केली. याच दरम्यान जनधन योजनेतील खात्यांची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. या निर्णयाचा परिणाम म्हणून अनेक जनधन खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा रक्कम जमा करण्यात आल्याचे अनेक प्रकार घडले. तेव्हापासून आतापर्यंत या खात्यांमध्ये ८० हजार कोटी रुपये जमा केल्याचे वृत्त आहे.\nजनधन योजनेच्या खात्यांमध्ये नेमकी किती रक्कम जमा झाली, याची माहिती जाहीर करण्याचे आदेश माहिती आयोगाचे आयुक्त सुधीर भार्गव यांनी रिझर्व्ह बँकेला दिले आहेत. या संदर्भात सुभाष अगरवाल यांनी माहितीच्या अधिकारात विचारणा केली होती. नोटाबंदीचा निर्णय जाहीर करून केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा व्यवहारातून रद्दबातल ठरवल्या होत्या.\nया संदर्भात कोणतीही माहिती सध्या उपलब्ध नसेल तर, रिझर्व्ह बँकेने आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर करावे. या प्रतिज्ञापत्रात सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नसून, लवकरच ही माहिती दिली जाईल, असे नमूद करावे. या शिवाय जुन्या नोटा बंद करून किती रुपयांच्या नव्या नोटांमध्ये त्यांची बदली केली याचीही माहिती द्यावी, असेही ‘सीआयसी’ने आपल्या आदेशात नमूद केले आहे.\nअगरवाल यांनी केलेल्या अर्जात नोटाबंदीच्या काळात रिझर्व्ह बँकेने केलेले नियोजन, बाद केलेल्या नोटांचे तपशील, बँकांच्या अधिकार्‍यांकडून आलेल्या तक्रारी, पन्नास दिवसांच्या कालावधीत जनधनच्या खात्यात जमा करण्यात आलेली एकूण रक्कम आदी माहिती मागवली आहे.\n‘त्या’ अधिकार्‍यांची नावे द्या\nनोटाबंदीच्या काळातील सार्वजनिक, खासगी बँकांच्या व्यवहारांची आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या बँक अधिकार्‍यांचीही नावे ‘सीआयसी’ने मागवली आहेत. नोटाबंदीच्या काळात निर्माण झालेली रोख रकमेची चणचण कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने पाचशे आणि दोन हजारची नवी नोट सादर केली होती.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/constitution-facing-danger-from-modi-mukul-wasnik/", "date_download": "2019-01-17T04:33:51Z", "digest": "sha1:3KVMN3JO4GT3NHECZTVTQRUXRV5NXS5J", "length": 9451, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संविधानासाठी मोदी सर्वाधिक धोकादायक : काँग्रेस | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसंविधानासाठी मोदी सर्वाधिक धोकादायक : काँग्रेस\nनागपूर : काँग्रेस सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप करत, “जर संविधानाला कोणत्या नेत्याकडून धोका असेल तर ते नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत” असे वक्तव्य केले आहे.\nयाबाबत सविस्तर वृत्त असे की, आजपासून विदर्भामध्ये काँग्रेसच्या संघर्ष यात्रेला सुरुवात झाली असून नागपूर येथील दीक्षाभूमीवर पत्रकारांना संबोधित करताना वासनिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली.\nते म्हणले, “आज संघर्ष यात्रेची सुरुवात करताना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. ज्या मोदींनी २०१४ मध्ये संविधानाला साक्षी ठेऊन पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेच मोदी आज संविधानासाठी घटक ठरत आहेत.”\nयावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांनी २०१४ मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप करताना ते म्हणाले की, “२०१४मध्ये मोदींनी जनतेला मोठे मोठे वायदे करून भुरळ पाडली मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांनी जनतेला दिलेला शब्द पाळला नाही. मोदींच्या या फसव्या वृत्तीमुळे जनतेचा त्यांच्यावरचा रोष वाढत चालला आहे.”\n“नुकत्याच झालेल्या ५ राज्यांतील निवडणुकांमध्ये जनतेने भाजपचा दारुण पराभव केला आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ मध्ये जनादेशाच्या बाता करणाऱ्या भाजपला येथील सत्तेवरून पायउतार व्हावे लागले आहे.” असं देखील ते म्हणाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदुष्काळी जिल्ह्यात वॉररुम : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्कारचा गुन्हा दाखल\nडोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानातून शस्त्रसाठा जप्त\nनाशिकमधील व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी दोघे ताब्यात\n“सौर ऊर्जा’ने उजळणार शासकीय कार्यालये\nगडचिरोलीतीतील अपघातात सहा विद्यार्थी ठार\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nराम सुतार हे भारताचे ‘कोहिनूर’ -मुनगंटीवार\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\nमिळकतकरामध्ये 12 टक्‍क्‍यांनी होणार वाढ\nसरकारी शाळांच्या गुणवत्तेचा टक्का वाढला\nसाडेआठ लाख विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा\nइलेक्‍ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग युनिट विकसित\nडास मारण्याच्या यंत्र खरेदीतही ‘झोल’\nबारावी परीक्षेसाठी उद्यापासून ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध\nप्रजासत्ताकदिनी शहरात धावणार ई-बस\n#व्हिडीओ : दुष्काळात तेरावा महिना; व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी वाया\nतापमानात चढउतार, पुण्याचा पारा 11 अंशांवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538047", "date_download": "2019-01-17T05:05:35Z", "digest": "sha1:Q2DHNSYYLAPQ46IGUOCNRYQLVOWB2YGG", "length": 10885, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "म्हशींना अपायकारक लस देण्याचा प्रकार उघडकीस - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » म्हशींना अपायकारक लस देण्याचा प्रकार उघडकीस\nम्हशींना अपायकारक लस देण्याचा प्रकार उघडकीस\nकोनवाळ गल्ली येथील गवळय़ाकडून 293 लस जप्त, दूध उत्पादन वाढीसाठी धोकादायक प्रकार\nदूध हे आरोग्यवर्धक आहे. नियमितपणे दूध घेतल्यास त्याचे अनेक फायदे होतात, असे आपण आजवर ऐकत आलो आहोत. आता नियमितपणे दूध पिणाऱयांना कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतो. कारण दूध वाढविण्यासाठी म्हशींना अपायकारक लस दिली जात आहे. सीसीबी व औषध नियंत्रण विभागाच्या अधिकाऱयांनी कोनवाळ गल्ली येथे केलेल्या कारवाईत हा धक्कादायक व तितकाच धोकादायक प्रकार उघडकीस आला आहे.\nकायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. यावेळी सीसीबीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, औषध नियंत्रण विभागाचे अधिकारी दीपक गायकवाड आदी उपस्थित होते. कोनवाळ गल्ली येथील गंगाधर सिद्धाप्पा गवळी (वय 42) यांच्या घरातून अधिकाऱयांनी 293 बाटल्या अपायकारक लस जप्त केली आहे.\nगंगाधर गवळी याच्या 52 म्हशी आहेत. दूध वाढण्यासाठी तो स्वतः ऑक्सीटॉसीन ही लस आपल्या म्हशींना टोचतो व इतर गवळय़ांनाही तो ही लस पुरवितो. पुणे येथून ही लस खरेदी करण्यात आली असून पुण्यात 30 रुपयांना एक बाटली खरेदी करुन बेळगावात 250 रुपये दर लावून त्याची विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले आहे, असे पोलीस उपायुक्तांनी सांगितले.\nम्हशींना ही लस टोचल्यानंतर दूधाचे प्रमाण वाढते. या लसीचा वापर वैद्यकीय कारणासाठीही होतो. खास करुन प्रसूती सुरळीतपणे व्हावी यासाठी ही लस दिली जाते. तज्ञ डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ही लस मिळविता येत नाही. मात्र दुग्ध व्यवसाय करणाऱया अनेकांनी मात्र सहजपणे ती मिळविली आहे. प्रत्यक्षात या लसीच्या वापरामुळे दूधाचे प्रमाण वाढत नाही तर धार वाढते, असे पोलीस उपायुक्त व औषध नियंत्रण अधिकाऱयांनी सांगितले.\nमानवी आरोग्यासाठी दूध धोकादायक\nया लसीच्या वापरामुळे गायी व म्हशींचे आयुष्य कमी होते. अशा पध्दतीने काढलेले दूध मानवी आरोग्यासाठी धोकादायक असते. त्याच्या सेवनामुळे काविळ, कॅन्सरसारखे गंभीर आजार येतात. मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो. गर्भाशय व स्तनकॅन्सर होण्याची शक्मयता अधिक असते. पुरुषांमध्ये अशक्तपणा वाढतो. मुली लवकर वयात येतात. अशा कारणांमुळेच केंद्रीय औषध नियंत्रण जनरलनी 17 जानेवारी 2014 पासून प्राण्यांना ही लस देवू नये, असा आदेश काढला आहे. तरीही दूध वाढविण्यासाठी ही लस वापरण्यात येत आहे.\n26 सप्टेंबर 2017 रोजी मुख्यमंत्र्यांच्या वृत्तपत्र विषयक सल्लागारांनी औषध नियंत्रण विभागाला पत्र पाठवून अशा प्रकरणांची चौकशी करण्याची सूचना केली होती. या सूचनेवरुन सीसीबीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, औषध नियंत्रण विभागाचे दीपक गायकवाड, राजशेखर मल्ली, एन. बी. रघुराम, ए. एम. सनोफरजान आदींनी कोनवाळ गल्ली येथील ब्रम्हलिंग मंदिरानजीक असलेल्या गंगाधर सिद्धाप्पा गवळी याच्या घरात तपासणी केली असता 293 इतक्या लसीच्या बाटल्या मिळाल्या. त्याची किंमत 73 हजार असून कर्नाटकातील ही मोठी कारवाई असल्याचे सीमा लाटकर यांनी सांगितले.\nचौकशी औषध नियंत्रण विभागाकडे\nया प्रकरणाची चौकशी आता औषध नियंत्रण विभागाकडे सोपविण्यात आली आहे. येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तृतीय न्यायालयाची परवानगी घेवून ही औषधे वैज्ञानिक पृथःकरणासाठी प्रयोग शाळेला पाठविण्यात येणार आहेत. न्यायालयाची परवानगी घेवून या प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे. अपायकारक औषधांचा वापर करुन मिळविलेले दूध मानवी जीवाला धोका पोहोचविणारे आहे.\nडॉल्बी लावलेल्या मंडळांविरुद्ध एफआयआर\nयेत्या निवडणुकीत त्यागाचीच लढाई जिंकली पाहिजे\nमच्छे येथील अट्टल वाहन चोरटय़ाला अटक\nकांदा दर घसरल्याने पुन्हा गेट बंद आंदोलन\nजलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nउत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन\nपुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे \nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित\nगुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे\nआजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019\nकाँग्रेसमधील असंतुष्ट आमदार माघारी\nबेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर\n2012 ला बांधकाम करण्याच्या पत्राकडे तत्कालीन कुलगुरूंचे दुर्लक्ष\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/virat-kohli-met-great-khali/", "date_download": "2019-01-17T05:00:18Z", "digest": "sha1:RHYMMF35PD5E6XY7ACN4LF5EDZRVMAH2", "length": 6411, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "‘द ग्रेट खली’ सोबत 'विराट' भेट. . .", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘द ग्रेट खली’ सोबत ‘विराट’ भेट. . .\nवेबटीम : कोहलीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून रविवारी रात्री WWE स्टार ‘द ग्रेट खली’सोबतचा फोटो शेअर केला आहे. भारतीय क्रिकेट क्रिकेट संघाच्या युवा कर्णधाराचा खली सोबतचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.\nश्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने काल कोलंबो कसोटीत विजय मिळवला होता. त्यानंतर भारतीय संघ विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी ज्या हॉटेलमध्ये गेला होता त्या ठिकाणी खलीही आला होता. त्यावेळी विराटला खलीसोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. कोहलीने खलीसोबत दोन फोटो काढले आहेत. यापैकी उभे राहून काढलेल्या फोटोत विराट कोहली खलीला पाहुन भारावला गेला असल्याचे स्पष्टपणे दिसत आहेत.\nहा माझ्यासाठी खास अनुभव होता. तो एक चांगला खेळाडू आहे, असा संदेशही कोहलीने ट्विटमध्ये लिहला आहे.\nWWE सुपरस्टार रोमन रेंस कॅन्सरच्या विळख्यात\nमराठमोळ्या ‘पृथ्वी’चा डंका वाजला ; पदार्पणातच…\nWWE सुपरस्टार रोमन रेंस कॅन्सरच्या विळख्यात\nमराठमोळ्या ‘पृथ्वी’चा डंका वाजला ; पदार्पणातच ठोकलं शतक\nपंतप्रधानपदासाठी विराट कोहलीचा विचार करावा लागेल : शरद पवार\nअष्टपैलू कामगिरी करणारा रशिद खान भारताकडून खेळणार\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी मेळाव्यास युवतींचा प्रचंड…\nसोलापूर ( प्रतिनिधी) - आ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली श्री छत्रपती रंगभवन येथे आयोजित प्रियदर्शिनी मेळाव्यास…\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान…\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://ravikiranrr.com/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A1/", "date_download": "2019-01-17T04:21:57Z", "digest": "sha1:4LNHFQSHOJNV5NDOY5A47NKTWQVMZ2ZF", "length": 8236, "nlines": 133, "source_domain": "ravikiranrr.com", "title": "उत्प्लाविता,दाब,आर्किमिडीजचे तत्व,सापेक्ष घनता - MPSC", "raw_content": "\nराष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती\nमहालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती\nमहान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती\nपंचायतराज समिती विषयी संपूर्ण माहिती\nमहानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती\nस्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना\n1857 च्या उठावानंतरचा काळ\nभारतातील बँका बद्दल माहिती\nआर्थिक वृद्धी, आर्थिक विकास बद्दल माहिती\nभारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी\nमहाराष्ट्राची प्राकृतिक रचना :\nदारिद्रय बद्दल संपूर्ण माहिती\nविविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात\nइंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स\nभौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा\nधातू आणि अधातु उपयोग\nजीवनसत्वे व त्याचे स्त्रोत\nकुष्ठरोगाबद्दल संपूर्ण माहिती व उपाय\nवनस्पती व प्राण्यांमधील ऊती\nक्षयरोग त्याची लक्षणे व उपचार\nहिवताप व त्याची लक्षणे\nस्वाईन फ्ल्यू चे लक्षणे\nकर्करोगाचे कारणे व प्रकार\n‘एखाद्या वस्तूवर पृष्ठभागाला लंब दिशेने प्रयुक्त झालेल्या बलास उत्प्लाविता म्हणतात’.\nजारी उत्प्लाविता समान असली तरी तिचे परिणाम वेगवेगळे असतात. कारण उत्प्लावितेचे परिणाम ती ज्या क्षेत्रफळावर प्रयुक्त होते त्यावर अवलंबून असते.\nद्रव्याच्या सर्व आवस्था आणि स्पष्टीकरण\nएकक पृष्ठभागावर प्रयुक्त झालेली उत्प्लाविता म्हणजे दाब होय.\nSI-पद्धतीत दाब N/m2 मध्ये मोजतात,त्यालाच ब्लेस पास्कल या शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ ‘पास्कल‘ (pa)असेही म्हणतात.\nद्रव आणि वायूंना एकत्रितपणे द्रायू म्हणतात. म्हणजेच जे पदार्थ वाहू शकतात.\nद्रवाला विशिष्ट तापमानाला विशिष्ट आकारमान असते. या गुणधर्मासाठी ते वायूंपेक्षा वेगळे आहेत.\n‘जेव्हा एखादी वस्तु द्रायूमध्ये पूर्णतः किंवा अंशतः बुडविली जाते तेव्हा तिने विस्थापित केलेल्या द्रायूच्या वजनाइतके बल वरच्या दिशेने प्रयुक्त होते’.\nदुग्धमापी, आर्द्रतामापी यांसारखी विविध उपकरणे याच तत्वावर आधारित आहेत.\nपदार्थाची सापेक्ष घनता म्हणजे त्याच्या घनतेचे पाण्याच्या घनतेशी असणारे गुणोत्तर होय.\nसापेक्ष घनता=पदार्थाची घनता / पाण्याची घनता\nयालाच पदार्थाचे ‘विशिष्ट गुरुत्व’ म्हणतात.\nदोन समान राशींचे गुणोत्तर असल्याने त्याला एकक नसते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/1704", "date_download": "2019-01-17T05:08:14Z", "digest": "sha1:LI734MKH2ZMZJF4LPOHEHLJA3OVR2NCA", "length": 72570, "nlines": 252, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "माहिती-तंत्रज्ञान : स्वार्थी, मतलबी, लबाड आणि धूर्त लोकांचं नवं शस्त्र", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nमाहिती-तंत्रज्ञान : स्वार्थी, मतलबी, लबाड आणि धूर्त लोकांचं नवं शस्त्र\nपडघम तंत्रज्ञानामा माहिती-तंत्रज्ञान Information Technology\nना.ग. आचार्य व दा. कृ. मराठे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (चेंबूर)च्या वतीनं स्व. श्री शरदभाऊ आचार्य स्मृती व्याख्यानमाला आयोजित केली जाते. यंदाचं या दोन दिवशीय व्याख्यानमालेचं सातवं वर्ष होतं. या व्याख्यानमालेत १२ जानेवारी २०१७ रोजी ‘अक्षरनामा’चे संपादक राम जगताप यांनी ‘तंत्रज्ञान आणि समकालीन संस्कृती’ या विषयावर दिलेलं व्याख्यान.\n‘तंत्रज्ञान आणि समकालीन संस्कृती’ हा विषय स्वभावत:च खूप व्यापक आहे. तासाभराच्या व्याख्यानात त्यातल्या फक्त काहीच मुद्द्यांना स्पर्श करता येईल. आधी आपण ‘तंत्रज्ञान’ आणि ‘समकालीन संस्कृती’ हे शब्द समजावून घेऊ.\n‘तंत्रज्ञान’ हा ‘Technology’ या मूळ इंग्रजी शब्दाला मराठी पर्यायी शब्द म्हणून वापरला जातो. ‘कला’, ‘कौशल्य’ हे ‘तंत्रज्ञान’ या शब्दाला इतर पर्यायी मराठी शब्द आहेत. त्यातून मूळ ‘Technology’ या शब्दातला गर्भितार्थ पुरेसा सूचित होतो की नाही, ही चर्चा आपण सध्या बाजूला ठेवू. तर ‘तंत्रज्ञान’ वा ‘Technology’ म्हणजे काय तर वैज्ञानिक व इतर सुसंघटित माहिती-ज्ञानाचं प्रत्यक्ष मानवी जीवन सुसह्य, सोपं आणि कार्यप्रवण करण्यासाठीचं ‘साधन’. तंत्रज्ञानाच्या मदतीनं तयार झालेली वेगवेगळी साधनं, यंत्रं वापरून आपण आपलं काम, करमणूक आणि दैनंदिन जीवन सहजपणे, सोप्या पद्धतीनं आणि कमी श्रमात करतो.\nशब्दांचे नेमके अर्थ आणि नेमक्या अर्थानं शब्दांचा वापर याबाबत बऱ्याचदा गल्लत होते. ती जाणूनबुजून होते वा केली जाते असं नाही. पण काटेकोर वा गंभीरपणे विचार न केल्यामुळे होते. ‘संस्कृती’ या शब्दाचंही काहीसं तसंच आहे. आपल्या प्रथा-परंपरा, भौगोलिक वैशिष्ट्यं, बदल, स्थित्यतरं, आचार-विचार यांतून जी मूल्य तयार होतात, त्याला ‘संस्कृती’ म्हणतात. पण जेव्हा ‘कार्यसंस्कृती’, ‘समकालीन संस्कृती’ असे शब्द आपण वापरतो, तेव्हा त्यांचा अर्थ वेगळा असतो. ‘कार्य-संस्कृती’ हा ‘Work Culture’ या मूळ इंग्रजी शब्दाचं मराठी भाषांतर आहे. यालाच इंग्रजीमध्ये ‘Work Ethic’ असाही प्रतिशब्द आहे. म्हणजे ‘Culture’ आणि ‘Ethic’ हे दोन्ही शब्द समानार्थानं वापरले जातात. ‘कार्यसंस्कृती’ आणि कार्याची वा ‘कामाची मूल्यं’ असं त्यांचं भाषांतर करता येईल. ‘Culture’ आणि ‘Ethic’ या शब्दांतून काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे, तर ‘कामाचं शास्त्र’ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता कुठलंही शास्त्र हे तत्त्वप्रधान असतं. ती तत्त्वं माणूस जेव्हा आचरणात आणतो, तेव्हा त्यातून जे तयार होतं, त्याला ‘संस्कृती’ म्हणतात. त्यामुळे ‘समकालीन संस्कृती’ या शब्दाचा अर्थ असा घेता येईल की, समकालीन समाज जी तत्त्वं आचरत आहे, त्यातून जे तयार होत आहे, त्याला ‘समकालीन संस्कृती’ म्हणता येईल.\nकुठलंही शास्त्र हे विचारनिष्ठ म्हणजे विचारांवर उभं असतं, तर संस्कृती ही आचारनिष्ठ म्हणजे आचारावर उभी असते. समाजाची मूल्यं, श्रद्धा, आचार-विचार आणि प्रत्यक्ष वर्तन यात जेव्हा एकवाक्यता असते, तेव्हाच संस्कृती तयार होते. लक्षात घ्या, केवळ एक व्यक्ती वा एक संघटना किंवा काही व्यक्ती वा काही संघटना यांची मूल्यं, श्रद्धा, आचार-विचार आणि प्रत्यक्ष वर्तन एकसारखं असल्यानं किंवा झाल्यानं ‘संस्कृती’ तयार होत नाही. सगळ्या समाजाचीच या सर्व बाबतीत जेव्हा एकवाक्यता असेल तेव्हाच ‘संस्कृती’ तयार होते.\nयातून तुमच्या लक्षात येईल की, ‘संस्कृती’ हा फार मोठा शब्द आहे. त्यामुळे माझ्या व्याख्यानात यापुढे मी ‘समकालीन संस्कृती’ असा शब्द न वापरता, ‘समकालीन समाज’ असा शब्द वापरायचं ठरवलं आहे.\nतंत्रज्ञानामुळे समाजबदलाला सुरुवात झाली ती विसाव्या शतकात. विशेषत: विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकानंतर. सध्या आपण एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात आहोत. म्हणजे गेल्या शंभर वर्षांत तंत्रज्ञानाधिष्ठित समाज मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. एकविसाव्या शतकात तर तंत्रज्ञानाच्या बदलाची गती आपली मती भोवंडून टाकणारी आहे. तंत्रज्ञानाच्या बदलाचा झपाटा आणि आवाका इतका जबरदस्त आहे की, त्याचा समग्रपणे कुणा एकाला वेध घेणं ही केवळ आणि निव्वळ अशक्यप्राय गोष्ट आहे.\nविसाव्या शतकात तंत्रज्ञानानं केलेल्या बदलांचा समाजजीवनावर परिणाम झाला. अणुबॉम्बच्या निर्मितीनं तर संबंध जगाला मृत्यूच्या दाराशी नेऊन ठेवलं. पण विसाव्या शतकातले सगळेच बदल काही विनाशकारीच ठरले असं अजिबात नाही. पण त्यातल्या अणुबॉम्बनं मात्र सबंध जगाला मोठा हादरा दिला. मात्र हेही तितकंच खरं आहे की, तेव्हापासून अणुबॉम्बचा वापर जगाचा किंवा कुठल्या एका भूभागाचा विनाश करणाऱ्यासाठी झालेला नाही, होऊ शकलेला नाही.\nविसाव्या शतकातल्या समाजानं विज्ञानातले, तंत्रातले आणि यंत्रातले बदल अनुभवले. त्या बदलांची गती आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या बदलांइतकी प्रचंड नव्हती. त्यामुळे तो समाज काही या बदलांनी भोवंडून गेला नाही. आपलं तसं नाही. आज आपण ज्या एकविसाव्या शतकात जगतो, वावरतो आहोत, त्यात माहिती-तंत्रज्ञानानं जो काही धुमाकूळ घातला आहे, त्यातून आपल्याला आपलं जगणं सावरणं दुष्कर होत चाललं आहे. याचं कारण आहे की, एकाच वेळी अनेक तंत्रबदल आपल्यासमोर येऊन आदळत आहेत. रोजच्या रोज आदळत आहेत. मोबाईल फोनपासून इंटरनेट मीडियापर्यंतच्या बदलांविषयी मी काही तुम्हाला सांगण्याची गरज नाही.\nअल्विन टॉफलर या अमेरिकन विचारवंतानं ‘फ्युचर शॉक’, ‘थर्ड वेव्ह’ आणि ‘पॉवर शिफ्ट’ या तीन पुस्तकांतून मानवी जगातील बदलांचा उत्तम प्रकारे आढावा घेतला आहे. त्यानं भटक्या जमातींचा कालखंड, शेतीप्रधान समाजाचा कालखंड, औद्योगिक क्रांतीनंतरचा समाज आणि आजचा माहिती-तंत्रज्ञानाधिष्ठित समाज असे समाजाच्या उत्क्रांतीचे चार ठळक कालखंड केले. पहिल्या भटक्या जमातीच्या कालखंडात इतरांपासून, विशेषत: हिंस्र प्राण्यांपासून स्वत:चं संरक्षण करणं, ही माणसासाठी सर्वाधिक महत्त्वाची, अत्यावश्यक बाब होती. शेतीप्रधान कालखंडात अवजारं ही सर्वाधिक महत्त्वाची, अत्यावश्यक बाब होती. औद्योगिक क्रांतीनंतर संपत्ती ही सर्वाधिक महत्त्वाची, अत्यावश्यक बाब होती. मात्र आज माहिती-तंत्रज्ञान ही सर्वाधिक महत्त्वाची, अत्यावश्यक बाब झाली आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या जोरावर तुम्ही संपत्ती कमवू शकता, इतरांपासून स्वत:चं संरक्षण करू शकता आणि जगातल्या सर्व सुख-सोयींचाही लाभ घेऊ शकता. माहिती-तंत्रज्ञानावर आजच्या समाजाचं स्वास्थ्य आणि समृद्धी अवलंबून आहे.\nम्हणजे माहिती-तंत्रज्ञान हे आज ‘पॉवर फिनॉमेनन’ झालं आहे. समकालीन समाजाचं हत्यार, संपत्ती, श्रेयस-प्रेयस, ईप्सित, ध्येय, महत्त्वाकांक्षा, करिअर, भांडवल, गुंतवणूक, व्याज, परतावा, घसारा, सर्व काही ‘माहिती-तंत्रज्ञान’ झालं आहे.\n‘ऑईल’ मौल्यवान होतं, आता त्याच्या जागी ‘डाटा’\nतुम्ही ‘इकॉनॉमिस्ट’ या इंग्रजी साप्ताहिकाचं नाव ऐकून असाल. ‘ब्रुटली फेअर’ असं त्याचं वर्णन केलं जातं. जागतिक राजकारण, समाजकारण, अर्थकारण आणि संस्कृती यांतील महत्त्वाच्या घडामोडींविषयीच्या अतिशय अभ्यासपूर्ण लेखांसाठी हे साप्ताहिक ओळखलं जातं. या साप्ताहिकाच्या ६ मे २०१७च्या अंकात ‘The world’s most valuable resource is no longer oil, but data’ या लांबलचक शीर्षकाचा एक लेख प्रकाशित झाला आहे. तो तुम्हा-आम्हाला चकित करून टाकणारा आहे.\nया लेखाचं शीर्षकच सांगतं की, कालपर्यंत जगात सोनं, हिरे-मोती यांच्यापेक्षाही ऑईल हे मौल्यवान होतं. पण आता त्याची जागा ‘डाटा’नं घेतली आहे. आणि हे केवळ युरोप-अमेरिकेतच नाही, किंवा भारत-चीममध्येच नाही, तर दक्षिण आफ्रिकेतल्या गरीब देशांपासून भारतातल्या दुर्गम म्हणाव्या अशा खेड्यांपर्यंत सर्वत्र ‘डाटा’ दिवसेंदिवस अधिकाधिक मौल्यवान, अधिकाधिक जीवनावश्यक होतो आहे. आपल्या ‘आटा’चे, म्हणजे रोजीरोटीचे प्रश्न सुटलेले असोत वा नसोत, ‘डाटा’ हा आपल्यासाठी गरजेचा आहे, असं आपण मानू लागलो आहोत. तसं मानायला कुणीतरी आपल्याला भाग पाडलं आहे.\nगुगलचं सर्च इंजिन, फेसबुकवरून कळणाऱ्या बातम्या, व्हॉटसअॅपवरून फॉरवर्ड होणाऱ्या पोस्टस, ट्विटरवरील सेलिब्रेटी नट-नट्यांचे वा राजकीय नेत्यांचे ट्विटस आणि अमॅझॉन-फ्लिपकार्ट यांच्यावरून घरपोच येणाऱ्या वस्तू यांच्याशिवाय जीवन जगायची इच्छा असलेले किती लोक असतील आपल्या आसपास या सभागृहात\nस्मार्टफोन, इंटरनेट यांच्या माध्यमातून माहितीची विपुल साठा आपल्या पुढ्यात ओतला जातो आहे. मिनिटा, सेकंदागणिक. त्यात आपण कधी इच्छेनं, कधी अनिच्छेनं खेचले जातो आहोत. हा डाटा इतका सुलभ आहे की, तुम्ही घरात असा की ऑफिसात, रस्त्यावरच्या प्रवासात असा की, विमानात वा आगबोटीत. तो कुठेही तुमच्यापर्यंत सहजपणे पोहचू शकतो. तो तसा कुठेही तुमच्यापर्यंत पोहचू शकतो, म्हणून तुम्हाला हवा असतो. तुम्हाला हवा असतो म्हणून तुम्ही कनेक्टेड राहता. तुम्ही कनेक्टेड राहता म्हणून कुणाला तरी तुम्ही काय करता यावर नजर ठेवता येते. त्यातून संबंधित संस्था वा यंत्रणेकडे तुमच्याविषयीचा ‘डाटा’ जमा होत राहतो. जगातली जेवढी उत्पादनं, जेवढे सेवा उद्योग, जेवढी प्रसारमाध्यमं, जेवढे पक्ष, जेवढ्या संघटना इंटरनेटशी जोडल्या जाताहेत, तसतशी या ‘डाटा’मध्ये भरच पडत चालली आहे. जेवढे लोक सोशल मीडियावर येत आहेत, तसतसा त्यांच्याविषयीचा ‘डाटा’ तयार होतो आहे.\nएखादं माध्यम लोकप्रिय झालं की, त्याच्याशी संबंधित नसणाऱ्यांचंही त्याकडे लक्ष वेधलं जातं. मग तेही त्याचा वापर करायला लागतात. त्यांच्यामुळे त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना त्याची माहिती होते. मग त्यातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या संपर्कातील व्यक्तीपर्यंत त्या माध्यमाविषयीची माहिती पोहचवते. अशा गतीनं हे वर्तुळ मोठं मोठं होत जातं, अधिकाधिक विस्तारत राहतं. फेसबुक, व्हॉटसअॅप या माध्यमांच्या लोकप्रियतेचं हेच गमक आहे की, ते तुम्हाला सतत इतरांशी (मित्र, नातेवाईक, सहकारी, समविचारी, सहाध्यायी आणि अपरिचितांशी) जोडत राहतं. त्यामुळे ‘डाटा’ वाढतच राहतो.\nया इतक्या डाटाची आपल्या खरंच गरज आहे का डाटापेक्षा आटा जास्त महत्त्वाचा आहे, असतो. पण आपल्या आट्याचा प्रश्न कसातरी किंवा अनेक जण कसाबसा सोडवून डाट्याचा प्रश्न मात्र व्यवस्थितपणे सोडवताना दिसतात.\nमाहिती-तंत्रज्ञान वाईट नाही, लोक स्वत:च्या मतलबासाठी त्याचा वापर करत आहेत\nयामुळे काय होतं आहे समकालीन समाज घडतो आहे की बिघडतो आहे समकालीन समाज घडतो आहे की बिघडतो आहे पुन्हा एकदा ‘इकॉनॉमिस्ट’चंच उदाहरण देतो. या साप्ताहिकाच्या ४ नोव्हेंबर २०१७च्या अंकात ‘Do social media threaten democracy पुन्हा एकदा ‘इकॉनॉमिस्ट’चंच उदाहरण देतो. या साप्ताहिकाच्या ४ नोव्हेंबर २०१७च्या अंकात ‘Do social media threaten democracy’ या नावाचा एक लेख प्रकाशित झाला आहे. चुकीची, दिशाभूल करणारी, सातत्यानं कुणाला तरी दोषी ठरवणारी वा कुणाविषयी तर गरळ ओकणारी माहिती ही तुमच्यातील सौजन्य, सामंजस्य आणि तारतम्य नष्ट करण्याचं काम करत असते. सोशल मीडियावर लोक इतक्या आक्रमकपणे का व्यक्त होतात, आपले पूर्वग्रह, आग्रह जोरकसपणे, प्रसंगी इतरांचा उद्धार करत का मांडत असतात, याचं मूळ त्यांच्यावर सातत्यानं थोपवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीमध्ये आहे. सोशल मीडियामुळे अचूक माहिती आणि विनासायास संवाद होतच नाही, असं नाही. नक्की होतो, पण त्याचं प्रमाण खूपच कमी आहे. ज्या संस्था-संघटना वा व्यक्ती हे काम करतात त्यांची यंत्रणा याबाबतीत फारच तोकडी आहे. याउलट चुकीची, दिशाभूल करणारी आणि कुणाला तरी सतत आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणाऱ्या माहितीचे ठेकेदार मात्र आर्थिकदृष्ट्या, मनुष्यबळाबाबतीत अतिशय सक्षम, स्मार्ट असतात. माहितीचा अधिकार हे अचूक माहिती मिळवण्याचं आणि राईट टू इन्मर्फेशनचं संरक्षण करणारं अतिशय प्रभावी हत्यार होतं, आहे. पण त्याची किती प्रभावीपणे अंमलबजावणी झाली आपल्या देशात’ या नावाचा एक लेख प्रकाशित झाला आहे. चुकीची, दिशाभूल करणारी, सातत्यानं कुणाला तरी दोषी ठरवणारी वा कुणाविषयी तर गरळ ओकणारी माहिती ही तुमच्यातील सौजन्य, सामंजस्य आणि तारतम्य नष्ट करण्याचं काम करत असते. सोशल मीडियावर लोक इतक्या आक्रमकपणे का व्यक्त होतात, आपले पूर्वग्रह, आग्रह जोरकसपणे, प्रसंगी इतरांचा उद्धार करत का मांडत असतात, याचं मूळ त्यांच्यावर सातत्यानं थोपवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीमध्ये आहे. सोशल मीडियामुळे अचूक माहिती आणि विनासायास संवाद होतच नाही, असं नाही. नक्की होतो, पण त्याचं प्रमाण खूपच कमी आहे. ज्या संस्था-संघटना वा व्यक्ती हे काम करतात त्यांची यंत्रणा याबाबतीत फारच तोकडी आहे. याउलट चुकीची, दिशाभूल करणारी आणि कुणाला तरी सतत आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणाऱ्या माहितीचे ठेकेदार मात्र आर्थिकदृष्ट्या, मनुष्यबळाबाबतीत अतिशय सक्षम, स्मार्ट असतात. माहितीचा अधिकार हे अचूक माहिती मिळवण्याचं आणि राईट टू इन्मर्फेशनचं संरक्षण करणारं अतिशय प्रभावी हत्यार होतं, आहे. पण त्याची किती प्रभावीपणे अंमलबजावणी झाली आपल्या देशात ज्या व्यक्ती, संस्था या अधिकाराचा वापर करतात, त्यांची मुस्कटदाबी करण्यापासून त्यांना धडा शिकवण्यापर्यंतची यंत्रणा अधिक सक्षम झालेली आहे. त्यामुळे माहिती-तंत्रज्ञानामुळे काही प्रमाणात धर्मांधता, भ्रष्टाचार, वेगवेगळ्या अस्मिता यांना पायबंद बसतो आहे. पण त्या उलट या गोष्टींना बढावा देणाऱ्या यंत्रणा अधिक ताकदवान आहेत. याचा अर्थ माहिती-तंत्रज्ञान वाईट नाही, ते वापरणारे लोक वाईट पद्धतीनं, स्वत:च्या मतलबासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत.\nनुकतीच काही महिन्यांपूर्वी फेसबुकचा संस्थापक मार्क झकेरबर्गनं आपल्या फेसबुक वापरकर्त्यांची माफी मागितली आहे. का तर दोन वर्षांपूर्वीच्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी म्हणजे जानेवारी २०१५ पासून ते ऑगस्ट २०१६पर्यंत १४ कोटी साठ लाख अमेरिकन लोकांनी रशियानं पेरलेली चुकीची माहिती वाचली होती. गुगलच्या यूट्युबनं मान्य केलं की, याच काळात रशियाशी संबंधित ११०८ व्हिडिओ अपलोड झाले आणि ट्विटरनं मान्य केलं की, या काळात रशियाशी संबंधित ३६७४६ खाती उघडली गेली. डोनाल्ड ट्रम्प यांची अध्यक्षपदी निवड होण्यात रशियाचा हात होता, हे आता काही गुपित राहिलेलं नाही. थोडक्यात फेसबुक, ट्युटब, ट्विटर सारखी माध्यमे काय करू शकतात, याचा अंदाज यावरून यायला हरकत नाही.\nआपल्या नकळत सत्ता गाजवणारी सत्ता\nप्रश्न लोकांच्या मानसिकतेचा आहे, माहिती-तंत्रज्ञानाच्या मुबलकतेचा नाही. जोवर सातच ग्रहांचा शोध लागलेला होता, तोवरचं ज्योतिषशास्त्र सात ग्रहांचा हवाला देत आपलं म्हणणं रेटत होतं. उर्वरित दोन ग्रहांचा शोध लागून ती संख्या नऊवर गेल्यावर ज्योतिषशास्त्रानं नऊ ग्रहांचा हवाला देत आपलं म्हणणं रेटलं. तसे दाखले, पुरावे, सिद्धान्त तयार केले. स्वार्ती, मतलबी, लबाड आणि धूर्त लोक प्रत्येक गोष्टीचा आपल्याला हवा तसा वापर करत असतात. मग ते ज्योतिषशास्त्र असो की, माहिती-तंत्रज्ञान.\nजगभरात उग्रवादी, अतिउजव्या विचारांच्या लोकांचा उन्माद वाढतो आहे, याचं प्रमुख कारण हे लोक माहिती-तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर स्वत:चा अजेंडा रेटण्यासाठी वापर करत आहेत. दुसरं कारण केवळ आर्थिकदृष्ट्या सुबत्तेत येत असलेला मध्यमवर्ग जगभर मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. आणि याच वर्गाला माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करून मॅनेज करणं शक्य होत आहे. माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करून समाजाचं पुन्हा जातीय गटांमध्ये, पक्षीय कोंडाळ्यांत, नेत्यांच्या वर्गवारीत विभाजन केलं जातं आहे. त्यांच्या जातीय, धर्मीय, वर्गीय, पक्षीय अस्मितांना खतपाणी घातलं जात आहे. त्यामुळे समकालीन समाजामध्ये केवळ दरीच निर्माण होते आहे असं नाही, तर ती रुंदावत कशी राहील हेही पाहिलं जात आहे.\nफोटो, व्हिडिओ, पोस्टस, बातम्या, जाहिराती यांचा मारा तुमच्यावर करून कुणीतरी पैसा कमावतात. तुम्हाला तुमचा खिसा खाली करायला लावतात. तुम्ही तो किती प्रमाणात खाली करता याच्यावर नजर ठेवली जाते. त्यानुसार तुमच्या मनात राग, लोभ, चीड, त्वेष, तिरस्कार, द्वेष, शत्रुत्व यांची पेरणी केली जाते. सातत्यानं तुमचं लक्ष वेधून घेऊन, तुम्हाला स्कोल करायला लावून, फॉरवर्ड करायला लावून, क्लिकचं बटन दाबतं ठेवून किंवा त्याचे कष्ट न देता तुम्हाला सतत त्यांना हव्या त्या गोष्टींमध्ये एंगेज ठेवलं जातं.\nआपण सांगतो आहोत तेच कसं खरं आहे हे सांगण्यासाठी आपला विरोधक कसा नालायक, खोटारडा, कुचाळखोर आहे, हे दामटून सांगितलं जातं. सातत्यानं गल्लत, गफलत, गहजब करत राहिल्यानं लोक त्यातच गुंतून पडतात आणि त्यांना काय चांगलं, काय वाईट याचा विचार करायला सवडच होत नाही. किंबहुना ती होऊ नये असंच पाहिलं जातं. परिणामी माणसं समाजहित, देशहित यांचा विचार करेनाशी होतात. हा धोका लोकशाहीवादी देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. कारण लोकशाही ही शासनप्रणाली नसून जीवनप्रणाली आहे. ती प्रत्यक्ष जीवनात झिरपू दिली जात नसेल तर कटकारस्थानं, अपप्रचार, द्वेष, कुणाला तरी सतत टार्गेट करत राहणं, या गोष्टींना उत येतो.\n१) फेसबुकचा वापर सर्वाधिक प्रमाणात चुकीची, दिशाभूल करणारी, चारित्र्यहनन वा बदनामी करणारी माहिती पसरवण्यासाठी केला जातो.\n२) व्हॉटसअॅपचा वापर सर्वाधिक प्रमाणात अफवा पसरवण्यासाठी केला जातो.\n३) ट्विटरचा वापर सर्वाधिक प्रमाणात ट्रोलिंग करण्यासाठी केला जातो.\n४) इन्स्टाग्रामचा वापर सर्वाधिक प्रमाणात चित्रपटांतील नटनट्यांची छायाचित्रं पाहण्यासाठी केला जातो.\nजिथं सर्वाधिक प्रमाणात लोक असतात, तिथं तुम्ही हवा तो मजकूर, फोटो, व्हिडिओ टाकू शकता. त्यातून तुम्हाला तुमचं ध्येय साध्य करता येतं.\nही एक नव्या प्रकारची सत्ता आहे, जी तुमच्यावर तुमच्या नकळत सत्ता गाजवते.\nथोडंसं सकारात्मक, बरंचसं नकारात्मक\nतंत्रज्ञानाचा म्हटलं तर हा सर्वांत मोठा फायदाही आहे आणि तोटाही आहे. आजच्या जगात तुम्ही तंत्रज्ञानाच्या जोरावर हजारो-लाखो लोकांवर सत्ता गाजवू शकता, त्यांच्यावर वर्चस्व निर्माण करू शकता किंवा त्यांना गिनिपिग म्हणून वापरू शकता किंवा त्यांची मतं तुमच्या सोयीनुसार घडवू शकता किंवा त्यांची मतं पूर्वग्रहदूषितही करू शकता.\nहे असं वर्चस्व का निर्माण होतं याचं साधं कारण असं आहे की, बहुतांश माणसांना स्वत:ची काही मतं नसतात. मग ती निरक्षर असतो किंवा साक्षर. सर्वच साक्षर लोक सुशिक्षित असतात, आणि सर्वच सुशिक्षित लोकांना स्वत:ची मतं असतात, असा आपला समज असतो. पण वस्तुस्थिती तशी नसते. बहुतांश सुशिक्षितांनाही स्वत:ची मतं नसतात. कुठलंही यंत्र त्याला दिलेल्या ऑर्डरप्रमाणे चालायचं असेल तर त्यात ऑईल घालावं लागतं, तशी कुठलंच मत नसलेल्या बहुतांश माणसांमध्ये इतरांकडून मतं पंप केली जातात. पूर्वी ही मतं धामिक स्थळं, मंदिरं, गुप्त बैठका, ज्ञातीय संघटना, सभा-संमेलनं, मोर्चे-आंदोलनं या माध्यमांतून पंप केली जात. आजकाल ती सोशल मीडियाच्या माध्यमातून पंप केली जातात. महाराष्ट्रातील मराठा मोर्चे हे याचं अलीकडच्या काळातील सर्वोत्तम उदाहरण आहे.\n याची माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या, त्याच्याशी संबंधित असलेल्या लोकांना याची माहिती नाही का जरूर आहे. या क्षेत्रातले तज्ज्ञ, अभ्यासक, हिंतचिंतक आणि प्रसारमाध्यमं यांबाबत आपापल्या परीनं समाजाला सजग करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचे काही चांगले परिणामही घडून येत आहेत.\nशहरी भागातली सजगता, बदल याच्याशी तुम्हा परिचित असाल. वर्तमानपत्रं, टीव्ही यांच्यापेक्षाही अधिक वेगानं जगाच्या कानाकोपऱ्यातली कुठलीही बातमी अवघ्या काही मिनिटांत तुमच्यापर्यंत पोहचू शकते. तुम्ही जगातल्या कुणाशीही संपर्क साधू शकता. माहिती-तंत्रज्ञानातल्या कौशल्याच्या जोरावर तुम्हाला कुठेही काम करण्याची संधी मिळते. घरबसल्या वा तुमच्या शहरातही चांगला रोजगार मिळतो. इत्यादी अनेक गोष्टी सांगता येतील. ग्रामीण भागात माहिती-तंत्रज्ञानामुळे भ्रष्टाचार, लुबाडणूक याला बऱ्याच प्रमाणात आळा बसला. माहिती-तंत्रज्ञानामुळे दळणवळण वाढलं. त्यामुळे संपर्कसाधनं वाढली. परिणामी मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण वाढलं. माहिती-संपर्क सहजशक्य झाल्यामुळे आरोग्य-शिक्षण यांबाबतची सजगता वाढली.\nपण या सकारात्मक उदाहरणांपेक्षा नकारात्मक प्रयोगाच्या प्रयोगशाळा जास्त जोरावर आहेत. त्याला खिंडारं पाडण्याचं काम धिम्या गतीनं का होईना होते आहे हेही सांगायला हवं. गेल्या वर्षी अमेरिकेत झालेल्या एका सर्वेक्षणात असं दिसून आले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून कळणाऱ्या बातम्यांवर फक्त ३७ टक्के अमेरिकन लोकच विश्वास ठेवतात. तर ५० टक्के लोक छापील वृत्तपत्रं आणि मासिकांवर विश्वास ठेवतात.\nपण आपण काही अमेरिकेत राहत नाही. आपण भारत नावाच्या अशा देशात राहतो आहोत, जिथं अडाण्यांच्या निरक्षरतेपेक्षाही सुशिक्षितांची निरक्षरता मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्यामुळे सोशल मीडियांतून कळणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवणाऱ्यांचं प्रमाण आपल्याकडे ७० टक्क्यांहूनही अधिक आहे. वर्तमानपत्रं आपल्याकडे लोक अजूनही वाचतात. पण हल्ली वर्तमानपत्रातला बराचसा मजकूर सोशल मीडियावर आणि गुगलवरूनच थेट उचललेला असतो. मासिकांची परंपरा निदान मराठीमध्ये तरी जवळपास हद्दपार झाल्यात जमा आहे. आमचा सारा वेळ स्मार्टफोनमध्ये डोकं खुपसून बसण्यात किंवा टीव्हीवर डोळे रोखून धरण्यात जातो. आम्ही कशावर विश्वास ठेवायचा आणि कशावर नाही, याची आम्हीच आम्हाला सोय ठेवलेली नाही. त्यासाठी इतरांना फारसं दोषी धरता येणार नाही.\nफेसबुकवर घटनांची शहानिशा करण्याची सोय आहे. पण ती सुविधा आपल्यापैकी बहुजेक जण वापरत नाही. तुमच्यापैकी कितीजण वापरतात\nwww.altnews.in ही फेक न्यूजचा भांडाफोड करणारी वेबसाईट तुमच्यापैकी कितीजणांना माहीत आहे. या वेबसाईटनं भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात एक नवं पर्व सुरू केलं आहे. वेबसाईटचा एक संस्थापक प्रतीक सिन्हा हा काही पत्रकार नाही. तो आयटी तज्ज्ञ आहे. पण सोशल मीडियावर फिरवली जाणारी चुकीची छायाचित्रं, व्हिडिओ आणि माहिती यांचं प्रमाण पाहून त्यानं या गोष्टींचा भांडाफोड करणारी हे वेबसाईट सुरू केली. त्यासाठी तसं सॉफ्टवेअर तयार केलं.\nद स्क्रोल, द वायर ही संकेतस्थळं ऑनलाईन पत्रकारितेच्या क्षेत्रात अतिशय उत्तम काम करत आहेत. प्रस्थापित वर्तमानपत्रं, टीव्ही वाहिन्या यांच्यामध्ये ज्या घटना, जे विषय दुर्लक्षिले जातात, त्या घटना, विषयांची उत्तम माहिती या साईटसवर दिली जाते. त्यांचं अभ्यासूपणे विश्लेषण केलं जातं. आणि त्यांचे संभाव्य परिणामही ठोसपणे सांगितले जातात. मराठीमध्ये असाच प्रयत्न ‘अक्षरनामा’, ‘बिगुल’, ‘राइट अँगल्स’ या वेबसाईटस करत आहेत.\nतंत्रज्ञानाच्या रेट्यात आपल्याला टिकून राहायचं असेल तर आपण हा चक्रव्यूह समजून घेतला पाहिजे. तो समजून घेतला तर त्याला भेदायचं कसं याचा आपल्याला नीट विचार करता येईल. तो आपण गांभीर्यानं केला पाहिजे. कारण प्रश्न केवळ आपल्यापैकी प्रत्येकाचा एकेकट्याचा नाही. आपल्या सगळ्यांचा एकत्रितपणे आहे. आपण ज्या समाज नावाच्या कुटुंबात राहतो आहोत, त्या समकालीन समाजाचा आहे, आपण ज्या लोकशाही नावाच्या देशात राहतो आहोत, त्या भारत नावाच्या देशाचा आहे.\nब्लॉग लेखक महेश जाधव यांनी क्रिएटिव्ह माणसाची २१ गुण वैशिष्ट्यं सांगितली आहेत. ती फक्त क्रिएटिव्ह माणसाचीच लक्षणं नाहीत, तर चांगल्या, सुबुद्ध, खऱ्या अर्थानं सुशिक्षित आणि तारतम्यपूर्ण विचार करणाऱ्या कुठल्याही माणसाची लक्षणं आहेत. ती २१ लक्षणं अशी - १) एकट्यानं मार्गक्रमण करण्याची इच्छाशक्ती, २) प्रश्न सखोलपणे जाणून घेणं, ३) सत्य परिस्थितीची जाणीव, ४) दुसऱ्याकडून शिकण्याची तयारी, ५) स्वतःच्या कामावर विश्वास असणं, ६) वर्तमान परिस्थिती व असमाधानी असणं, ७) ज्ञान मिळवण्याची तीव्र इच्छा, ८) ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील, ९) स्वतःतून प्रेरणा घेणं, १०) साधनसामग्री व सुविधेच्या अभावी न खचणं, ११) दुसऱ्यांच्या प्रश्नांबाबत विचार करणं, १२) वैचारिक समतोल, १३) आत्मसात करण्याची तयारी, १४) मानसिक दृष्टीनं समजूतदार, १५) ध्येयवेडेपणा, १६) प्रश्नावर सर्व बाजूनं अभ्यास करणं, १७) टीकेमुळे विचलित न होणं, १८) रिस्क घेण्यास तयार, १९) जो जाणून घेतो, २०) जो पूर्ण माहीत घेतो, २१) जो अँक्शन घेतो /कृती करतो.\nत्यामुळे माणसानं विवेकशील, जबाबदार आणि क्रिएटिव्ह असणं जितकं गरजेचं आहे, तितकंच त्यानं मूल्याधिष्ठित असणंही गरजेचं आहे. मूल्य म्हणजे काय तर ज्या गोष्टींमुळे आपला आंतरिक विकास होतो, आपल्या मनाला उच्च प्रतीचं समाधान मिळतं आणि समाजाचं हित होतं, अशा गोष्टींना मूल्य म्हणतात.\nतुम्हाला आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या जगात टिकून राहायचं असेल तर तुम्हाला विवेकशील, जबाबदार आणि क्रिएटिव्ह असणं आवश्यक आहे आणि आजच्या जगात सुखनैव जगायचं असेल तर तुम्हाला मूल्यांचा अंगिकार, स्वीकार आणि अवलंबन करावं लागेल. त्याशिवाय तुमचा या जगात टिकाव लागणार नाही. हा आजच्या, म्हणजे माहिती-तंत्रज्ञानाच्या युगाचा सांगावा आहे, इशारा आहे आणि या युगाची गरजही आहे. समकालीन समाजाचा एक उत्तरदायी भाग म्हणून त्याला प्रतिसाद द्यायचा की नाही याचा निर्णय तुमचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही ठरवा.\nराम जगताप यांनी संपादित केलेल्या ‘मराठा समाज - वास्तव आणि अपेक्षा’, ‘मध्यमवर्ग - उभा, आडवा, तिरपा’, ‘नोटबंदी - अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक’ या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -\nलेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\nनिवडणुकीत ‘मी’ कुठेही दिसत नाही. ‘मी’ म्हणजे निवडणुकीच्या प्रक्रियेत फारसा ग्राह्य न धरला जाणारा वर्ग\n१० टक्के आर्थिक आरक्षण : तुज ‘निवडणूकपूर्व बक्षिसी’ म्हणू की ‘गुळगुळीत गाजर’ रे\n‘आरक्षण’ म्हणजे ‘गरिबी हटाव’ कार्यक्रम नाही\nचांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हवा\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\nएकविसावं शतक हे डिजिटल युग असेल. भविष्याची चुणूक दाखवणाऱ्या ‘मायनॉरिटी रिपोर्ट’ या हॉलिवुड सिनेमात प्रसारमाध्यमं ही डिजिटल स्वरूपातील दाखवली आहेत, तसंच काहीसं येत्या वीस-पंचवीस वर्षात होईल असा टीमचा कयास आहे. त्यामुळे उर्वरित शतक जर डिजिटलच राहणार असेल त्याच्याकडे पाठ फिरवून पारंपरिक स्वरूपातच आपण हे चालवायला हवं, हा अट्टाहास आमची शहामृगी वृत्ती दाखवेल.......\nनिवडणुकीत ‘मी’ कुठेही दिसत नाही. ‘मी’ म्हणजे निवडणुकीच्या प्रक्रियेत फारसा ग्राह्य न धरला जाणारा वर्ग\nया ‘मी’ पुढे भ्रष्टाचार, दारिद्र्य, गरिबी, कुपोषण, दंगली, अत्याचार, बलात्कार, शोषण, अनारोग्य, अशिक्षण, व्यसनाधीनता, बेकारी असे अनेक प्रश्न आहेत. आता तरी या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे. जर ‘मी’ने आपली ताकद दाखवून दिली, तर येत्या काळात ‘मी’चा इतिहास सुवर्ण अक्षरांनी रेखाटावा असा होणार आहे. कारण या ‘मी’मध्ये ९७ टक्क्यांचा समावेश होतो आणि फक्त तीन टक्के ‘मी’वर सत्ता गाजवतात.......\n‘आरक्षण’ म्हणजे ‘गरिबी हटाव’ कार्यक्रम नाही\n२०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जाहीरनाम्यात सवर्ण आरक्षणाचा उल्लेखही नव्हता. गेल्या साडेचार वर्षांत नरेंद्र मोदींच्या भाषणात एकदाही सवर्ण आरक्षणाचा उल्लेख नाही. उलटपक्षी भाजप नेत्यांनी आरक्षणविरोधीच स्वर आळवला आहे. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना साडेचार वर्षांत अमूक अमूक काम करून दाखवले, हे सांगण्यासाठी सरदारांचा पुतळा वगळता मोदी सरकारकडे दुसरा फारसा प्रभावी मुद्दा नाही.......\nझुंडशाहीच्या बळावर कोणी भयभीत करत असेल, तर आपण नमतं घेऊन टीकेचे धनी होणार का\nहे सगळंच फार दुर्दैवी चित्र आहे. पण याला जबाबदारही आपणच आहोत. साध्यासाध्या, दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टींमध्येही स्वार्थीपणानं न्याय आणि औदार्य झुगारून देतो आपण. जशास तसे म्हणत, अन्यायाला अन्यायाचं, सूडाला सूडाचं आणि अनैतिकतेला अनैतिक वागण्याचं उत्तर देतो आपण. एका झुंडीला दुसऱ्या झुंडीचं उत्तर देतो, एका देवळाला दुसऱ्या प्रार्थनामंदिराचं, एका जातीला दुसरीचं .......\nआयोजक संस्थेने व महामंडळाने झुंडशाहीपुढे व दबावापुढे जो लोटांगण घालण्याचा भिरूपणा दाखवला, त्यामुळे मी प्रक्षुब्ध आहे\nयवतमाळच्या आयोजक संस्थेने व महामंडळ, त्याचे अध्यक्ष यांनी उद्घाटक म्हणून भारताच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या लेखिका व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या निर्भीड पुरस्कार करणाऱ्या कार्यकर्त्या नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून आधी निमंत्रण देऊन मग ते मागे घेतल्याचा जो अगोचरपणा आणि झुंडशाहीपुढे व दबावापुढे लोटांगण घालण्याचा जो भिरूपणा दाखवला, त्यामुळे मी उदास आहे, चिंतीत आहे आणि त्याहून जास्त प्रक्षुब्ध आहे.......\nनयनतारा सहगल यांचं भाषण हाती आल्यावर स्थानिक संयोजक मंडळी बिथरलीच संयोजकातील हिंदुत्ववादी सत्ताधार्‍यांनी हात आखडता घ्यायचा ठरवल्यावर यवतमाळकर संयोजकानी आधी सहगलबाईंचं भाषण माध्यमांकडे लिक करून मनोहर म्हैसाळकर यांचा दरबार गाठला. निर्णय मंजूर नसूनही सदभावना म्हणून श्रीपाद जोशींनी मसुदा तयार करून दिला. (हा श्रीपादचा कोणतीही भेसळ नसलेला शुद्ध मूर्खपणा होता).......\nचार घटकांसाठी (कसोटीचे) तीन दिवस\nआहे त्या परिस्थितीत वरवरची मलमपट्टी करून संमेलन पार पाडायचे ठरवले तर समस्त मराठीजनांनी सनदशीर मार्गांनी आपापला निषेध नोंदवावा, बहिष्काराचे अस्त्र चालवावे. नयनतारा सहगल यांचे भाषण, त्यात मांडलेले विचार व केलेले भाष्य मागील तीन-चार वर्षांत सर्वत्र व्यक्त झालेलेच आहेत. काहींना ते पूर्णत: मान्य आहेत, काहींना अंशत: मान्य आहेत, काहींना पूर्णत: अमान्य आहेत. त्यावर वाद-चर्चा व टीका करण्याचे स्वातंत्र्य सर्वांना आहेच\nआज संध्याकाळी होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात न होणारं नयनतारा सहगल यांचं संपूर्ण भाषण\nज्येष्ठ लेखिका आणि पं. नेहरू यांच्या भाची नयनतारा सहगल यांच्या भाषणात असं काय आहे तर या भाषणात विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या धोरणाविरोधांचा निषेध करणारी परखड भूमिका आहे. हे भाषण खरं तर आज उदघाटन सोहळ्याच्या वेळी वाचून दाखवलं जायला हवं. परंतु कदाचित तसं होणार नाही. ते सहगल यांचं संपूर्ण भाषण.......\nआपल्या स्वातंत्र्याच्या सर्व कल्पना सोयीस्कर आहेत. स्वातंत्र्य हे आम्हाला आमच्यापुरते हवे असते. तेही आमच्या सोयीने हवे असते.\nउद्यापासून यवतमाळ इथं ९२वं अ.भा. मराठी साहित्य संमेलन सुरू होईल. या संमेलनाला उदघाटक नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करण्याचं पर्यवसान अखेर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या राजीनाम्यात झालं. सहगल यांच्यावरून वाद सुरू झाल्यापासून अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. .......\nसाहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांचा राजीनामा : नयनतारा सहगल वादाची पहिली विकेट\nसाहित्य महामंडळाची परंपरा अशी थोर आहे की, ते प्रत्यक्ष संमेलनाध्यक्षाशिवायही संमेलन घेऊ शकतात. त्यामुळे हे संमेलन साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांशिवाय आणि उदघाटकाशिवाय पार पडले तरी नवल वाटायचे काहीच कारण नाही. जोशी यांच्या निमित्तानं सहगल वादाची पहिली विकेट पडली आहे. अजून कुणाकुणाची विकेट पडते ते आज-उद्या दिसेलच.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/politics-adjourned-meeting-41159", "date_download": "2019-01-17T06:05:29Z", "digest": "sha1:UD4QMBBTXREYXPIZBH7SIXHD4IRJOFZZ", "length": 15037, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Politics from the adjourned meeting स्थगित सभेवरून राजकारण | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 21 एप्रिल 2017\nनागपूर -दिवंगत सदस्य नीलेश कुंभारे यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर महापौर नंदा जिचकार यांनी सभागृह अनिश्‍चित काळासाठी स्थगित केले. त्यामुळे विरोधी पक्षनेते संजय महाकाळकार यांनी दिवंगत सदस्याबाबत संवेदना व्यक्त करण्याची संधी न दिल्याने नाराजी व्यक्त करीत सभेसाठी पुढील तारखेची घोषणा न करताच सभा स्थगित करणे योग्य नसल्याचे म्हटले.\nनागपूर -दिवंगत सदस्य नीलेश कुंभारे यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर महापौर नंदा जिचकार यांनी सभागृह अनिश्‍चित काळासाठी स्थगित केले. त्यामुळे विरोधी पक्षनेते संजय महाकाळकार यांनी दिवंगत सदस्याबाबत संवेदना व्यक्त करण्याची संधी न दिल्याने नाराजी व्यक्त करीत सभेसाठी पुढील तारखेची घोषणा न करताच सभा स्थगित करणे योग्य नसल्याचे म्हटले.\nकॉंग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी श्रद्धांजलीचे कारण पुढे करून महत्त्वाच्या चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केला. मात्र, सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी दिवंगत सदस्याला श्रद्धांजलीनंतर सभा स्थगित करण्याच्या परंपरेचे पालन केल्याचे सांगितले. महापालिकेची सर्वसाधारण सभा आज महाल येथील नगरभवनात आयोजित करण्यात आली होती. नुकतेच निधन झालेले सदस्य नीलेश कुंभारे यांना श्रद्धांजली अर्पण करून महापौर नंदा जिचकार यांनी सभागृह अनिश्‍चित काळासाठी स्थगित केले. यावर पाण्यासारख्या मुद्यावर सदस्यांना बोलायचे होते. परंतु, सभेसाठी पुढील तारीख घोषित न केल्याने पाण्यामुळे त्रस्त नगरसेवकांनी केव्हा चर्चा करावी असा प्रश्‍न विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी उपस्थित केला. नगरसेवक गुडधे पाटील यांनी महापौरांनी उद्या सभागृह बोलविणे आवश्‍यक होते, असे म्हटले. महापौरांनी महत्त्वाच्या चर्चेपासून पळ काढल्याचा आरोपही त्यांनी केला. सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी गुडधेंचा आरोप खोडून काढला. उद्या नाग नदीसंदर्भात सर्व सामाजिक संस्थांची बैठक बोलावली असून, 22 ते 26 एप्रिलदरम्यान महापौर नंदा जिचकार महापौर परिषदेसाठी बाहेरगावी जाणार आहेत. त्यामुळे सभागृह 28 तारखेनंतर घेण्यात येईल, असे जोशी यांनी सांगितले.\nसदस्यांच्या निधनाचा फायदा घेण्याची परंपरा भाजपमध्ये नाही. गुडधे पाटील स्वयंघोषित विरोधी पक्षनेते आहेत. विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांच्याशी सभा स्थगितबाबत बोलणे झाले, त्यानंतर निर्णय घेण्यात आला.\n- संदीप जोशी, सत्तापक्ष नेते.\nसभा स्थगितीबाबत सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांचा काल फोन आला होता. परंतु, आज सभेत दिवंगत सदस्याबाबत विरोधी पक्षनेता म्हणून संवेदना व्यक्त करण्याची संधी न देताच महापौरांनी सभा स्थगित करणे योग्य नाही.\n- संजय महाकाळकर, विरोधी पक्षनेते.\nदिवंगत सदस्यांच्या श्रद्धांजलीचे कारण पुढे करून सभा अनिश्‍चित काळासाठी स्थगित ठेवण्यात आली. उद्या सभा घेणे शक्‍य होते. परंतु, चर्चा घ्यायचीच नाही, अशाप्रकारे हुकूमशाही सुरू झाली.\n- प्रफुल्ल गुडधे पाटील, नगरसेवक.\n\"भाजप'चे राष्ट्रीय अधिवेशन; आणखी तीन हजार खोल्यांची गरज\nनागपूर - भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आघाडीचे राष्ट्रीय अधिवेशन 18, 19 आणि 20 जानेवारीला नागपुरात होत आहे. यात सहभागी...\n\"त्या' बहीण-भावाचा मृत्यू नैसर्गिकच\nनागपूर - तात्या टोपेनगरात कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या मोटवानी \"बहीण-भावाचा' मृत्यू नैसर्गिकच असल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालावरून स्पष्ट झाले...\nउद्धव ठाकरे नागपुरातून करणार प्रचाराचा शंखनाद\nनागपूर - लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची येत्या 2 फेब्रुवारीला नागपुरात महारॅली आयोजित केली आहे. विदर्भातील 10...\nव्हिडिओ कॉलवर घटस्फोटाची खात्री\nनागपूर - अमेरिकेत राहणाऱ्या पत्नीने व्हिडिओ कॉलद्वारे घटस्फोटाची खात्री दिल्यानंतर पाच वर्षांचा संसार दोघांनीही सहमतीने गुंडाळला. न्यायालयीन...\nशिवसेना बिनधास्त, तर भाजपची घालमेल\nयुतीचा सस्पेन्स कायम; दोन्ही गोटांत हालचालींना वेग मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या युतीचा सस्पेन्स कायम...\nतरतुदी वळविण्याचा पालिकेत सपाटा\nपुणे - हर विकासाच्या नावाने महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि विरोधी बाकांवरील पदाधिकारी-नगरसेवकांनी कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प आखले आहेत. मात्र या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/wari/wari-news-sant-dnyaneshwar-maharaj-palkhi-sohala-55045", "date_download": "2019-01-17T05:34:54Z", "digest": "sha1:MNUN3WGIZ2NCWZV2XZK2IO2FY6PBCZB2", "length": 14792, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "wari news sant dnyaneshwar maharaj palkhi sohala संतांसंगे स्नानाचा आनंद विरळच | eSakal", "raw_content": "\nसंतांसंगे स्नानाचा आनंद विरळच\nविजयराज जाधव, सुरत, गुजरात\nरविवार, 25 जून 2017\nपुणे जिल्ह्याचा निरोप घेताना नीरा नदीचे पवित्र स्नान आणि सातारा जिल्ह्यात प्रवेश करताना पाडेगावच्या ग्रामस्थांनी केलेल्या ढोलताशांच्या गजरातील स्वागताने मन भारावून गेले. चांदीच्या रथातील माउलींच्या पादुका हातात घेऊन चाललेले पालखी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर, फुलांच्या पाकळ्यांच्या पायघड्या आणि माउली माउली नामाचा टिपेला पोचलेला गजर, अशा वातावरणात नीरा स्नानाने अवघा रंग एक झाला, अशीच अवस्था झाली.\nपुणे जिल्ह्याचा निरोप घेताना नीरा नदीचे पवित्र स्नान आणि सातारा जिल्ह्यात प्रवेश करताना पाडेगावच्या ग्रामस्थांनी केलेल्या ढोलताशांच्या गजरातील स्वागताने मन भारावून गेले. चांदीच्या रथातील माउलींच्या पादुका हातात घेऊन चाललेले पालखी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर, फुलांच्या पाकळ्यांच्या पायघड्या आणि माउली माउली नामाचा टिपेला पोचलेला गजर, अशा वातावरणात नीरा स्नानाने अवघा रंग एक झाला, अशीच अवस्था झाली.\nवाल्हे येथे पहाटपूजा झाल्यानंतर नीरा स्नानासाठी माउलींचा सोहळा मार्गस्थ झाला. सकाळपासून उन्हाची तीव्रता होती. टप्पा छोटा होता. मात्र उन्हामुळे थकवा जाणवत होता. मधूनच वारा आल्यावर धुळीचे कण अंगावर चिकटून राहत होते. सकाळी साडेदहाला पालखी सोहळा नीरा येथे जेवणासाठी विसावला. खरे तर वारकऱ्यांना जेवणापेक्षा नीरा स्नानाची आतुरता लागली होती. नदीच्या दोन्ही काठांवर भाविकांची गर्दी होती. अबालवृद्ध, महिला वारकरी नीरेच्या वाहत्या पाण्यात डुंबण्याचा आनंद घेत होत्या. नीरा स्नानाचे महत्त्व पूर्वीपासून असून आजही ते जपले जाते. पालखी मार्गावर तोंडले येथील नंदाच्या ओढ्यात पादुकांवर जलशिंपन केले जाते. मीही सहकारी वारकऱ्यांबरोबर स्नानाचा आनंद घेतला. संतांसंगे स्नानाचा आनंद विरळाच आणि भाग्याचाही.\nस्नानावेळी अनेकजण फोटो काढण्यासाठी गर्दी करत होते. इथल्या दत्त घाटावर आकर्षक फुलांच्या पाकळ्या आणि रांगोळ्याच्या पायघड्या घातल्या होत्या.\nमाउली स्नानासाठी आल्यानंतर माउली माउलीचा गजर मनाला आनंद देत होता. स्नानानंतर पादुका पालखीरथात ठेवण्यात आल्या. त्यानंतर सोहळ्याने पुणे जिल्ह्याचा निरोप घेत सातारा जिल्ह्यातील पाडेगावात प्रवेश केला. या वेळी विद्यार्थ्यांनी बॅंड आणि तुतारीने स्वागत केले. नंतर सोहळा लोणंद नगरीत विसावला.खरेतर मी मूळचा गुजरातमधील; मात्र वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मला वारीचे वेध लागले. गेल्या सात वर्षांपासून वारीच्या वाटेवर येतो. मात्र दरवर्षी तेवढाच आनंद मला वारीच्या माध्यमातून मिळतो. वर्षभराची ऊर्जा घरी घेऊन जातो.\nपालखी दुपारी लोणंदहून पुढे मार्गस्थ\nदुपारी चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण\nतरडगाव येथे सोहळा मुक्कामी\n(शब्दांकन - विलास काटे)\nअभिनयाच्या क्षेत्रातील प्रवेश अपघाताने\nपुणे - पोटापाण्यासाठी तुम्ही जे काम करता ती तुमची उपजीविका असते; पण मनापासून एखादे काम केले तर ती जीविका ठरते. माझ्याबाबतीत मी कलाकार म्हणून काम...\nपालकांनीही जागरुक राहायला हवे\nपुणे - ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती, डिजिटल शाळा, सरकारने केलेले विशेष प्रयत्न यामुळे पुणे जिल्ह्यातील शैक्षणिक प्रगतीचा आलेख काही प्रमाणात...\nमुंबई-विजापूर पॅसेंजरवर दरोड्याचा प्रयत्न\nपुणे - मुंबई- विजापूर पॅसेंजर रेल्वेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन अल्पवयीन मुलांसह सात जणांना पुणे लोहमार्गच्या स्थानिक गुन्हे शाखेने...\n‘निसर्गयात्री - इंदिरा गांधी’ पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन\nपुणे - दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निसर्गप्रेमी प्रतिमेची ओळख करून देणाऱ्या ‘इंदिरा गांधी : अ लाइफ इन नेचर’ या माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री...\nसिंचन भवनमध्ये जाऊन महापौर विचारणार जाब\nपुणे : मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी सांगून सुद्धा वारंवार पुणे शहराच्या पाणी पुरवठा बंद करणाऱ्या जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुरू...\nफलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध\nघोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/sony-ericsson-w8-red-price-p2kHo.html", "date_download": "2019-01-17T04:50:01Z", "digest": "sha1:4OOWWHU2MAJM4VDB7QHWR6BHGCUKCGXD", "length": 13270, "nlines": 350, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी एरिक्सन व८ Red सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी एरिक्सन व८ Red\nसोनी एरिक्सन व८ Red\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी एरिक्सन व८ Red\nवरील टेबल मध्ये सोनी एरिक्सन व८ Red किंमत ## आहे.\nसोनी एरिक्सन व८ Red नवीनतम किंमत Dec 26, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी एरिक्सन व८ Red दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी एरिक्सन व८ Red नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी एरिक्सन व८ Red - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी एरिक्सन व८ Red वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 3 Inches\nडिस्प्ले तुपे super amoled\nइंटर्नल मेमरी 128 MB\nअलर्ट त्यपेस MP3, Vibration\nबॅटरी कॅपॅसिटी 1200 mAh\nसिम ओप्टिव Single Sim\n( 322538 पुनरावलोकने )\n( 39245 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 174 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 102818 पुनरावलोकने )\n( 5426 पुनरावलोकने )\n( 4883 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1460 पुनरावलोकने )\nसोनी एरिक्सन व८ Red\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=3688", "date_download": "2019-01-17T04:56:46Z", "digest": "sha1:H7OGNJG2PUUYT7RPFJLENFG2PIRKDTZR", "length": 8882, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "आदिवासी विद्यार्थ्यांची चढाई एव्हरेस्टवर!", "raw_content": "\nआदिवासी विद्यार्थ्यांची चढाई एव्हरेस्टवर\nदेवगाव आश्रमशाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा\nपालघर: सन २०१९ वर्षासाठी ‘मिशन शौर्य’अंतर्गत माऊंट एव्हरेस्ट हे देशातील सर्वोच्च शिखर सर करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील देवगाव येथील आश्रम शाळेतील दोन आदिवासी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्याला हा मान मिळाल्याबद्दल या विद्यार्थ्यांवर समाजातील सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.\nवाडा तालुक्यातील देवगाव आश्रमशाळेत इयत्ता अकरावीत शिक्षण घेणारे केतन सीताराम जाधव व रंजित शंकर दळवी या दोन विद्यार्थ्यांची निवड माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी झाली असून, त्यांना दार्जिलिंग येथे पाठवण्यात आले आहे.\n‘मिशन शौर्य’ अंतर्गत या दोघांना निवड चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी वर्धा येथे पाच दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. पहिल्या टप्यातील प्रशिक्षणात दोन्ही मुलांची कामगिरी चांगली झाली. त्यामुळे ही मुले पाच दिवसांचा प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी हैदराबाद येथे गेली. हा टप्पादेखील या विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी पूर्ण केला. त्यामुळे तिसर्‍या टप्प्यात या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली असून, एका महिन्याच्या प्रशिक्षणासाठी या दोघांना विद्यार्थ्यांना दार्जिलिंग येथे पाठवण्यात आल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.\nमाऊंट एव्हरेस्ट मोहिमेच्या निवडीसाठी प्राथमिक मुख्याध्यापक ज्योती भोये, माध्यमिक मुख्याध्यापक सुरेश गोतारणे तसेच त्या विद्यार्थ्यांचे शिक्षक, प्रशिक्षक परशुराम चौधरी या शिक्षकांनी प्रयत्न केले. या दोघा विद्यार्थ्यांच्या निवडीमुळे सर्वच स्तरातून आणि शिक्षक, विद्यार्थी पालकांकडून या विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/talegaon-dhabahde-news/", "date_download": "2019-01-17T05:41:05Z", "digest": "sha1:6WKBAV62ZYDUKLOQRQXWPAGHLWPNT3SA", "length": 12241, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आधी पुनर्वसन, मगच कारवाई – माजी राज्यमंत्री मदन बाफना | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआधी पुनर्वसन, मगच कारवाई – माजी राज्यमंत्री मदन बाफना\nतळेगाव दाभाडे : अतिक्रमण ग्रस्तांच्या पुनर्वसन बैठकीत बोलताना माजी राज्यमंत्री मदन बाफना. या वेळी किशोर भेगडे, कृष्णा करके, सुरेश चौधरी उपस्थित होते.\nसत्ताधाऱ्यांना चपराक : अतिक्रमण कारवाई विरोधकांनी दंड थोपटले\nतळेगाव दाभाडे – येथील नगरपरिषदेच्या वतीने मागील महिन्यापासून स्टेशन परिसर, तळेगाव-चाकण मार्गालगत, भाजीमंडई तसेच पैसा फंड काचा कारखान्याजवळील टपरी, हॉटेल, दुकाने व घरांवर करण्यात आलेली अतिक्रमण कारवाई चुकीच्या पद्धतीची असून, ही कारवाई त्वरित थांबवून ज्यांच्यावर कारवाई केली त्यांचे त्वरित पुनर्वसन तसेच नुकसानभरपाई दया, अन्यथा मंगळवारी (दि. 18) तळेगाव दाभाडे-चाकण राज्यमार्ग रोको आंदोलन करण्याचा इशारा माजी राज्यमंत्री मदन बाफना यांनी दिला. त्यामुळे नगरपरिषदेच्या अतिक्रमण कारवाई विरोधात विरोधक आक्रमक झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nनगरपरिषदेच्या सभागृहात शनिवारी (दि. 15) आयोजित अतिक्रमण ग्रस्तांच्या पुनर्वसन बैठकीत ते बोलत होते. या वेळी तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे, माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके, सुरेशभाऊ चौधरी, नगरसेवक अरुण माने, आनंद भेगडे, वैशाली दाभाडे, अशोक काकडे, जितेंद्र खळदे, दिलीप राजगुरव, सुदर्शन खांडगे, नंदकुमार कोतुळकर, दिलीप खळदे, किशोर राजस, ऍड. सचिन नवले, सुमीत परबते, आनंद देशमुख, धनंजय देशमुख, आशिष पाठक, दिलीप कुल, जगदीश कोराड, शिवाजी आगळे, धोंडिबा मखामले, मिलिंद अच्युत, दीपक काकडे तसेच बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.\nमाजी राज्यमंत्री बाफना म्हणाले की, ऐन हिवाळ्यात अतिक्रमण कारवाई करून त्यांचा संसार उघड्यावर आणला. नगरपरिषदेच्या सत्तारूढ पक्षाचा कारभार हा नागरिकांची दिशाभूल करणारा आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी प्रशासनाचा गैरवापर केला जात आहे. गरिबांवर अतिक्रमण कारवाई; पण धनदांडग्यांवर अतिक्रमण कारवाई नाही. ज्यांच्यावर अतिक्रमण कारवाई केली त्यांच्यासाठी लढण्यास आम्ही खंबीर आहे.\nऍड. सचिन नवले, दिलीप राजगुरव यांनी मनोगत व्यक्‍त केले.\n“सत्तारूढ आमदार व नगरसेवकांनी अतिक्रमण कारवाईबाबत मूग मिळून गप्प बसले आहेत. मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अतिक्रमण कारवाई करून गरीब, गरजूंना उद्‌ध्वस्त केले आहे. अतिक्रमण कारवाईच्या वेळी त्यांना त्यांचे साहित्य बाजूला काढू दिले नाही. नगरपरिषदेने जुलमी कर वाढ करून नागरिकांची आर्थिक लूट केली आहे. 33 हजार मालकी हक्‍काच्या मिळकतीपैकी 11 हजार मिळकत धारकांनी हरकत घेतली आहे. सत्तारूढ पक्षाला तळेगावकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्‍न सोडविण्यात यश आले नाही. सुभाष मार्केट बांधकामात 4.5 कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. अतिक्रमण कारवाई करणाऱ्या बांधकाम विभागावर गुन्हा दाखल करणार आहे. -किशोर भेगडे ,नगरसेवक .\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहिलेकडे खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा\nपिंपरीत घरफोडी, 65 हजारांचा ऐवज चोरीला\nबेंबीतील हार्नियाची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी\nसोलापूरमध्ये कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा युवक कॉंग्रेसकडून निषेध\nदापोडीत मोटारीची चौघांना धडक\nनवीन अंशदान निवृत्ती वेतन योजनेला विरोध\nपिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना समन्स\n16 हजार 325 नळजोड अवैध\nकलाकार म्हणून काम करताना जीविका हीच झाली उपजीविका : दिलीप प्रभावळकर\nपाणी टंचाई निवारण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य गरजेचे\nवाय.सी. मध्ये शिष्यवृत्ती अर्जाचा बोजवारा\n‘भंगार’ बसेसवर आरटीओची मेहेरबानी\nमलकापूरच्या निकाल करणार पक्षीय विचारांसह कार्यकर्त्यांचे ध्रुवीकरण\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रक्रियेसाठी जागा नाही\nमागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी वसतिगृह बांधण्याला मंजुरी\nआर्थिक कारणातून सम्राटचा खून\nघनःश्‍याम नवले व संदीप माळी यांचा विशेष सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_119.html", "date_download": "2019-01-17T04:33:47Z", "digest": "sha1:4U5KQXNOHK3QFEAP3FJZZZJNW5WOUCAQ", "length": 13485, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "ग्रामपंचायतींनी जलाशयांमधील पाण्याच्या आरक्षणाची मागणी नोंदवावी :जिल्हाधिकारी डॉ.निरुपमा डांगे | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nग्रामपंचायतींनी जलाशयांमधील पाण्याच्या आरक्षणाची मागणी नोंदवावी :जिल्हाधिकारी डॉ.निरुपमा डांगे\nबुलडाणा,(प्रतिनिधी): जिल्ह्यात उद्भवणार्‍या संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता जलाशयांमध्ये उपलब्ध पाणी साठ्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांनी संयुक्तरीत्या जबाबदारीने काम करावे. उपलब्ध पाणीसाठा प्राधान्याने पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, स्वतंत्र ग्रामपंचायती पाणी पुरवठा योजना वगळता ज्या ग्रामपंचायतींची कायमस्वरूपी पाणी आरक्षणाची मागणी नोंदवली. त्यांनी ती पाटबंधारे विभागाकडे त्वरित नोंदवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी काल दिले. पाणी आरक्षण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता नि. ना. सुपेकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललित वराडे, उपजिल्हाधिकारी रमेश काळे, कार्यकारी अभियंता अ. वा. कन्ना आदी उपस्थित होते. पाणी आरक्षणाची मागणी नोंदवताना पाणी पुरवठ्यामधील पाण्याचे नुकसान लक्षात घेण्याच्या सूचना करून जिल्हाधिकारी म्हणाल्या की, पाणी आरक्षणात मागणी न नोंदवलेल्या ग्रामपंचायतींनी नंतर अवैध उपसा करू नये. पाण्याअभावी ऐनवेळी प्रतिकूल परिस्थिती उद्भवल्यास त्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची राहील. आरक्षणाची मागणी न नोंदवणार्‍या ग्रामपंचायतीची यादी विभागानुसार सादर करण्यात यावी. तसेच त्यामध्ये पाणी मागणी न करण्याची कारणे नमूद करावी. कुठलेही पाणी आरक्षण नसणार्‍या गाव तलावांमधील पाणी भविष्यात संबंधित परिसरात गावांची तहान भागवण्यासाठी टँकर भरून देण्याकरता व जनावरांसाठी राखीव ठेवावे. तेथील अवैध उपसा ताबडतोब थांबवावा. संबंधित तलाव परिसरात गरजेनुसार चारा छावणी सुरू केल्यास त्या पाण्याचा उपयोग चारा छावणीतील जनावरांसाठी होईल. त्या पुढे म्हणाल्या, टँकरने पाणी पुरवठा करणार्‍या गावांचा समावेश कृती आराखड्यात आहे. मात्र या गावांसाठी टँकर भरण्याचा स्रोत जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये संपल्यास पर्यायी स्रोतांचे नियोजन आतापासूनच करावे. तसेच धरणाच्या बुडीत क्षेत्रातील विहिरींवर अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना आहेत. अशा वेळी बुडीत क्षेत्रात पाणी नसल्यास पाणी साठ्यापासून चर खोदून किंवा उपसा करून पाणी विहिरीत सोडावे लागणार आहे. संबंधित पाणी उचलणार्‍या यंत्रणेने याबाबत व्यवस्थापन करावे. जलाशय परिसरात नदीकाठांवरील विहिरींवरून पाणी घ्यायचे असल्यास त्याची मागणी सुद्धा प्रकल्पातील आरक्षणात नोंदवावी. खडकपूर्णा प्रकल्पात मागणी आलेल्या जाफ्राबाद नगर पंचायतीने त्यांच्या परिसरातील अवैध उपसा बंद करण्याची कार्यवाही करण्याचे पत्र द्यावे. ज्ञानगंगा प्रकल्पातील खामगाव नगर पालिकेचे पाणी आरक्षणाची मागणी पुर्ण होत नसल्यामुळे मन प्रकल्पातून पाणी उचलण्याची व्यवस्था करावी. त्यासाठी लागणार्‍या पाणी पुरवठा पाइपलाइनचे काम जलद गतीने पूर्ण करावे. सर्व यंत्रणांनी संयुक्त जबाबदारीने काम पूर्ण करावे. आरक्षणाची मागणी न नोंदवलेल्या ग्रामपंचायतींनी त्वरित मागणी नोंदवावी. जनतेने भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता पाण्याचा जपून वापर करावा. प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले. बैठकीत सादरीकरण सहायक अभियंता योगेश तरंगे यांनी केले. बैठकीला उपअभियंता, गटविकास अधिकारी, नगर पालिकेचे मुख्याधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, संबंधित यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/tag/factor-7-deficiency/", "date_download": "2019-01-17T04:59:57Z", "digest": "sha1:65ZG5LPF5IOBANBN3NV7KFU3KHZALTOQ", "length": 4171, "nlines": 94, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "Factor 7 Deficiency | India's leading marathi medical news portal | MyMedicalMantra", "raw_content": "\n‘फॅक्टर-७’चं टेन्शन तरीही यशस्वी ऑपरेशन\nआपल्याला खेळताना नेहमीच लागतं, खरचटतं... मग त्या जखमेतून रक्त येतं. आपण, औषध लावतो आणि रक्त थांबतं. पण, तुम्हाला माहितेय का, हे वाहणारं रक्त कसं...\nअशी उडवा दिवसाची झोप\nआयुर्वेदाप्रमाणे फळांचे फायदे आणि महत्त्व\nकोरड्या त्वचेसाठी आयुर्वेदीक उपचार\nजेवताना पाणी प्यावं की नाही\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\nमुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे\n..आणि होमिओपॅथी अस्तित्त्वात आली\n“होमिओपॅथीसह भारतीय उपचार पद्धतींसाठीही नॅशनल कमिशन हवं”\nजाणून घ्या होमिओपॅथी उपचारांचे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t4020/", "date_download": "2019-01-17T04:44:33Z", "digest": "sha1:X5LUR5KAQU445SNGZWYGUU52PSZPNWQT", "length": 3455, "nlines": 85, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-तू असताना....तू नसताना...भाग २", "raw_content": "\nतू असताना....तू नसताना...भाग २\nतू असताना....तू नसताना...भाग २\nतुला भेटण्यासाठी मी आपला\nअगदी टापटिप होउन यायचो..\nकेस विंचरुन सेट करण्यात\nएक एक तास घालायचो...\nअन तू आपलं येताच...\nमाझे सर्व केस विचकटुन टाकायचिस...\n\"तू ना वेंधळाच मस्त दिसतोस\"..असं बोलायचिस....\nमी रोज ऑफिसला ..\nअगदी टापटिप होउन जातो...\nकेस सेट करण्याची इच्छा नसताना देखिल...\nकसेबसे केसांना चोपवुन घराबाहेर पडताच..\nतुझ्या आठवणींचा थवा..वाऱ्यावर स्वार होउन येतो\nसर्व केस विचकटुन जातो...\nआणि मग ऑफिसमधे पोहचल्यावर\n\"अरे जरा केस विंचरुन येत जा...\nकिती वेंधळ्यासरखा राहतोस \"\nतू असताना....तू नसताना...भाग २\nRe: तू असताना....तू नसताना...भाग २\nRe: तू असताना....तू नसताना...भाग २\nतू असताना....तू नसताना...भाग २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/congress-leader-sajjan-kumar-sentenced-life-imprisonment-1984-sikh-riots-case-editorial", "date_download": "2019-01-17T05:50:38Z", "digest": "sha1:FEZWOVGZGMU7SWZA34O6JSVFJRBM4ANR", "length": 20968, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "congress leader sajjan kumar sentenced to life imprisonment in 1984 sikh riots case in editorial देर है; अंधेर नहीं... (अग्रलेख) | eSakal", "raw_content": "\nदेर है; अंधेर नहीं... (अग्रलेख)\nबुधवार, 19 डिसेंबर 2018\nसज्जन कुमार या काँग्रेसच्या नेत्याला जन्मठेपेची शिक्षा झाल्याने उशिरा का होईना न्याय मिळतो, याचा प्रत्यय आला. परंतु, घाऊक द्वेषाची प्रवृत्ती आणि सत्ताधाऱ्यांच्या कलाने पोलिस यंत्रणेने काम करणे, या दोन गंभीर उणिवांचे काय\nसज्जन कुमार या काँग्रेसच्या नेत्याला जन्मठेपेची शिक्षा झाल्याने उशिरा का होईना न्याय मिळतो, याचा प्रत्यय आला. परंतु, घाऊक द्वेषाची प्रवृत्ती आणि सत्ताधाऱ्यांच्या कलाने पोलिस यंत्रणेने काम करणे, या दोन गंभीर उणिवांचे काय\nइंदिरा गांधी यांच्या १९८४ मध्ये झालेल्या दुर्दैवी आणि निर्घृण हत्येनंतर शीख समाजाच्या विरोधात झालेल्या हत्याकांडाच्या एका प्रकरणातील आरोपी आणि त्या काळातील बडे काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना अखेर ३४ वर्षांनी का होईना शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना जन्मठेप देण्यात आली असून, त्यामुळे राजकीय वरदहस्ताखाली आपण काहीही करू शकतो, असे मानणाऱ्यांना आता तरी जरब बसेल, अशी आशा करता येते. इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्याच शीख अंगरक्षकांनी केली होती आणि त्यास खलिस्तानच्या मागणीची पार्श्‍वभूमी होती. त्यामुळे या साऱ्या घटनांचा त्याच परिप्रेक्ष्यातून विचार करावा लागेल. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातील मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सुरू असतानाच, आलेल्या या वृत्तामुळे काँग्रेसच्या आनंदोत्सवावर विरजण पडले असणार. काँग्रेसने मध्य प्रदेशची गादी बहाल केलेल्या कमलनाथ यांचेही नाव या शीख शिरकाण प्रकरणात घेतले जात आहे. जन्मठेपेच्या शिक्षेचे वृत्त आल्यानंतर सज्जन कुमार यांनी २४ तासांच्या आत काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे आणि काँग्रेसनेही ‘आपण न्यायसंस्थेचा आदर करतो तसेच कायदा आपल्या मार्गानेच जात आहे,’ अशी प्रतिक्रिया दिली असली, तरी या शीख हत्याकांडाचा काँग्रेसच्या सफेद खादीवर लागलेला डाग हा कधीही न पुसला जाणाराच आहे. पोलिस तसेच अन्य तपासयंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या मर्जीनुसार कशा वागतात, यावरही या निकालामुळे प्रकाश पडला आहे.\nअमृतसरच्या सुवर्णमंदिरात लपून बसलेल्या भिंद्रनवाले यांच्याविरोधात १९८४मध्ये ‘ब्लू स्टार ऑपरेशन’ करण्याचा निर्णय इंदिराजींना घ्यावा लागला होता. त्यानंतर इंदिरा गांधी यांना वैयक्‍तिक सुरक्षा दलातून शीख जवानांना बाजूला करावे, असे सल्ले अनेकदा दिले गेले होते. मात्र, त्यांनी त्यास ठाम नकार दिला होता. त्याची परिणती अखेर त्या शीख अंगरक्षकांनीच त्यांचे प्राण घेण्यात झाली. त्यातून शीख समाजाविरोधात उफाळून आलेल्या संतापाचे रूपांतर शिखांच्या हत्याकांडात झाले. या दंग्यांना आवर घालण्याऐवजी काँग्रेस नेते सज्जन कुमार, एच. के. एल. भगत तसेच जगदीश टायटलर यांनी घटनास्थळी उपस्थित राहून केवळ चिथावणीच दिली असे नाही, तर ते त्या दंग्यांत सहभागीही झाले होते, असे आरोप अनेक वर्षे होत आहेत. दंग्यांची चौकशी करण्यासाठी किमान अर्धा डझन आयोग आणि समित्या नेमण्यात आल्या होत्या आणि अनेक खटलेही दाखल करण्यात आले होते. तरीही सज्जन कुमार यांच्यासारख्या काँग्रेसच्या एके काळच्या बड्या नेत्याला शिक्षा होऊ शकेल, असे पाच वर्षांपूर्वीपर्यंत कोणाच्याही ध्यानीमनी नव्हते. सज्जन कुमार यांना सज्जड पुराव्याअभावी कनिष्ठ न्यायालयाने दोषमुक्‍त केले होते. मात्र, मोदी सरकारने या प्रकरणी विशेष तपास समिती नेमली आणि उच्च न्यायालयात अपील केले. आता दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला या प्रकरणातील निकाल ऐतिहासिक म्हणावा लागेल. या निकालपत्रात पोलिस तसेच अन्य तपासयंत्रणांच्या वागण्यावर जे ताशेरे ओढण्यात आले होते, त्यांची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. दिल्ली पोलिस तसेच त्यांचा ‘दंगे प्रतिबंधक विभाग’ यांनी तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या तोंडाकडे पाहून जे काही वर्तन केले, त्याचा निषेध करावा तेवढा थोडा. सर्वसामान्य लोकांच्या जीविताचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी पाळलेली नाही.\nया दंगेखोरांना वेळीच शिक्षा झाली असती, तर अयोध्येतील ‘बाबरीकांडा’नंतर मुंबईत आणि गुजरातेतील ‘गोध्राकांडा’नंतर झालेल्या दंग्यात राजकीय पक्षांचे कार्यकर्ते इतक्‍या जोमाने उतरले असते काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अर्थात, हा ‘जर-तर’चा प्रश्‍न आहे. खरा प्रश्‍न काँग्रेसपुढे या निकालाने उभा राहिला आहे, तो कमलनाथ यांच्याबाबत. काँग्रेस आणि स्वत: कमलनाथ यांनी शीखविरोधी दंग्यांत आपला सहभाग नसल्याचे सांगितले असले, तरी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे म्हणणे वेगळे आहे. हे दंगे तसेच हत्याकांड यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या नानावटी आयोगाने कमलनाथ यांचा त्यात सहभाग होता, असे मानण्याजोगा पुरावा नसल्याचे अहवालात नमूद केले आहे. मोदी सरकार आता पुन्हा त्या प्रकरणाच्या तपासात जाण्याची शक्‍यता सज्जन कुमार यांना झालेल्या शिक्षेमुळे अधोरेखित झाली आहे. जे कोणी दोषी असतील त्यांना या हत्याकांडाबद्दल डॉ. मनमोहन सिंग यांनी भले माफी मागितली असेल; पण नुसत्या माफीने दूर होणारा हा डाग नाही. एखाद्या गुन्ह्याबद्दल किंवा कृत्याबद्दल तो ज्या समाजाचा आहे, त्या सगळ्या समाजाला जबाबदार धरण्याची वृत्ती कशी निपटून काढता येईल, हा खरे म्हणजे सवाल आहे. एखाद्या समाजाचा घाऊक आणि सरसकट द्वेष करण्याच्या प्रवृत्तीची वेगवेगळी रूपे समाजात दिसताहेत. ती निपटून काढण्यासाठी प्रयत्न करण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे.\nजेटलीजी, आम्ही 100 टक्के तुमच्यासोबत : राहुल गांधी\nनवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृतीबाबत ऐकून मला दुःख झाले. जेटलींशी आम्ही वैचारिक पातळीवर सातत्याने भांडतो. मात्र मी व...\nबंगळूर - कर्नाटकातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल युतीचे सरकार अस्थिर करण्यासाठी पुन्हा एकदा \"ऑपरेशन कमळ' मोहीम हाती घेतलेल्या भाजपला तोंडघशी पडावे...\nसातारा जिल्हाध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये दुफळी\nसातारा - काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी फलटणचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे नाव जवळजवळ निश्‍चित केले आहे. पण, ते माढा...\n'मोदींनी मला मंदिर प्रवेशापासून रोखले'\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्मनाभस्वामी मंदिरात जाण्यापासून मला रोखले, असा आरोप काँग्रेस नेता व माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी...\nकाँग्रेसचे 'अमित शहा' कर्नाटकमध्ये सरकार वाचविणार\nबंगळूर : भाजपने कर्नाटकमध्ये सत्तांतरासाठी कंबर कसलेली असताना काँग्रेसमधील अमित शहा अशी ओळख असलेले किंगमेकर डी. शिवकुमार कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार...\nकर्नाटकमधील कुरघोडीचा मुंबईत ‘ड्रामा’...\nमुंबई - कर्नाटकमध्ये सत्तांतरासाठी कंबर कसून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन कमळ’चे राजकीय नाट्य मुंबईत आकाराला येत असताना एका भाजपच्या उत्साही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/wari/wari-news-sant-tukaram-maharaj-palkhi-sohala-56149", "date_download": "2019-01-17T06:08:36Z", "digest": "sha1:UXYNYTGA4DQ7Z7PZGIAJG7FCIA7SOUBI", "length": 13794, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "wari news sant tukaram maharaj palkhi sohala ...या झोपडीत माझ्या | eSakal", "raw_content": "\nसचिन शिंदे, तुकोबाराय पालखी सोहळा\nगुरुवार, 29 जून 2017\nइंदापूरचा मुक्काम आटोपून पालकी मार्गस्थ झाली. वडापूरी येथे विसावा झाला. लोकांच्या जेवणावळी पडल्या होत्या. ज्या दिंड्या बावड्यात जेवतात. त्या पुढ सरकत होत्या. तेथेच रानात अनंकांनी वाहने लावून पंगती केल्या होत्या. त्यातच माजी नजर एका झोपडीवजा घराकडे गेली. त्या घरात किमान दहा वारकरी जेवत होते.\nइंदापूरचा मुक्काम आटोपून पालकी मार्गस्थ झाली. वडापूरी येथे विसावा झाला. लोकांच्या जेवणावळी पडल्या होत्या. ज्या दिंड्या बावड्यात जेवतात. त्या पुढ सरकत होत्या. तेथेच रानात अनंकांनी वाहने लावून पंगती केल्या होत्या. त्यातच माजी नजर एका झोपडीवजा घराकडे गेली. त्या घरात किमान दहा वारकरी जेवत होते.\nतुटलेले छत, पावासामुळे गळू नये म्हणून त्यावर आच्छादलेला कागद, अंगणात तुळस, घराचा दरवाजा जुन्या पठडीतला जोरात धक्का दिला तर तुटावा असा. अशी स्थितीच घर मी न्हाळत होतो. तोच सत्तरीकडे झुकलेल्या मावशीचा आवाज कानावर पडला. यशोदा अक्का तीच नाव. घरात दुसर कुणीच नव्हत. होता तो मुलगा अपघातात गेला होता. या अज्जी शाळेबाहेर गोळ्या बिस्कीट विकतात. त्यांच कुटूंब मुळच कर्नाटकातल. पण कामा धंद्यासाठी ते हिकड स्थायिक झालेत. त्यांना सहज विचारल तर म्हणाल्या आता कोण आहे माझ. होतो तो गेला मुलगा. त्याच्या आधीच नवरापण गेला. गावकड आहेत काही पाव्हण. पण आता हा भाग सोडू वाटत नाही.\nत्यांच्या खुलाशान मी सर्द झालो. त्याहून मला शाॅकींग होते ते त्यांच्या गोळ्या बिस्कीट विकण. त्यातून त्या कमावतात कीती हा भाग नंतरचाच. मात्र या वयात हे कराव लागत हेच भयानक होते. त्यांना सहज विचारल किती वारकऱ्यांचे जेवण करता. पंधरा वीस लोक जेवतात, त्यांच करते दरवर्षी. यंदाच सातव वर्ष आहे. ज्यांच्या घराच तुंबड्या भरुन पैसा आहे. धान्याच्या राशी आहेत. ती लोक काही देत नाहीत. मात्र यशोदा आजीच दायित्व खरच अशा पैेसेवाल्यांपेक्षा नक्कीच श्रीमंती दाखवणारे ठरते आहे. त्यांच्याच घरात दोन घास खाल्ले अन त्य माऊलीचे पाय धरून सोहळ्यात सहभागी झालो. त्यावेळी निघालेल्या दिंडीत तुकोबरायांचाच.\nबहुतां दिसा फेरा, आला या नगरा\nनका घेऊ भार, धर्म तोची सार\nतुका मागे दान, द्या जी अनन्य...\nअंंभंग पखवाज व टाळाच्या गजराच म्हणत माझ्यापासून निघून गेली. मी जणू त्याचीच प्रचीती घेवून सोहळ्यात सामील झाल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली.\nसंत तुकाराम महाराज पालखी\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी\nचार वर्षांत ४५६ जणांना ‘शॉक’\nनागपूर - जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत विजेचा धक्का लागून ४५६ जणांना जीव गमवावा लागला. २८२ जणांना कायमचे अपंगत्व आले. वर्षाला पीक जळण्याच्या सरासरी...\nजगन्नाथांच्या रथयात्रेमध्ये ‘हरे राम, हरे कृष्ण’चा जयघोष\nपुणे - ‘हरे राम, हरे कृष्ण’चा गजर करत पुण्यातील रस्त्यांवरून श्री श्री जगन्नाथांची रथयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. भगवान श्रीकृष्ण, वासुदेव,...\nउद्या 'सकाळ'चा वर्धापन दिन\nपुणे - पुण्यातल्या प्रत्येक घराशी आणि घरातील प्रत्येकाशी गेल्या आठ दशकांहून अधिक काळाचे अतूट नाते...\nनऊ डिसेंबरला धावण्याची ‘प्रेरणा’\nपुणे - कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या निगडी येथील शाखेनेही बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने भाग घेण्याचे ठरविले आहे. या संस्थेच्या...\nआळंदीत आजपासून कार्तिकी सोहळा\nआळंदी - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या आळंदीतील कार्तिकी वारीस शुक्रवारी (ता. ३०) गुरू हैबतबाबांच्या...\nपिंपरी - ‘‘विकासकामांचे नियोजन करणे, नागरिकांच्या गरजेनुसार सोयीसुविधा पुरवणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करणे हे तीन घटक स्मार्ट सिटीत अंतर्भूत आहेत....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=3689", "date_download": "2019-01-17T04:46:29Z", "digest": "sha1:3KISFCU5IREPZYCO2GZ3MJZSM6QIQP42", "length": 8710, "nlines": 78, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "तपासणीत १० ईव्हीएम यंत्रे निघाली ‘फॉल्टी’", "raw_content": "\nतपासणीत १० ईव्हीएम यंत्रे निघाली ‘फॉल्टी’\nमतपत्रिकेद्वारेच मताचा अधिकार देण्याची मागणी\nऔरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विधानसभानिहाय मतदारसंघांसाठी ईव्हीएमची (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) प्राथमिक स्तरावरील तपासणी बुधवारपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी दोन मतदान यंत्रे आणि ८ नियंत्रण यंत्रांमध्ये बिघाड आढळला. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी ईव्हीएमद्वारे मतदान प्रक्रियेस विरोध दर्शवत यंत्रे ताब्यात देण्याची मागणी केली.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील एकूण ९ विधानसभा मतदारसंघांसाठी भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सची प्रथमस्तरीय तपासणी भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (बेल) बंगळुरू येथील २१ अभियंत्यांनी सुरू केली आहे. ५ हजार ७४३ बीयू व ३ हजार ७३९ सीयूंचा कोटा जिल्ह्यासाठी प्राप्त झाला आहे. व्हीव्हीपॅट यंत्र अद्याप आलेले नाहीत. १२ सप्टेंबरपासून शासकीय कला महाविद्यालय, किलेअर्क येथे यंत्रांची तपासणी सुरू झाली आहे. आज १७० यंत्रांची तपासणी झाली. त्यात १० यंत्रात उमेदवार नावासमोरील बटण आणि बॅटरी ऑपरेट होत नव्हती.\nअधिकारी आणि अभियंत्यांनी ईव्हीएम किती सुरक्षित आहे. हे ठासून सांगितले; पण सर्वच राजकीय पक्षांनी ईव्हीएमऐवजी मतदान पत्रिकांद्वारे निवडणूक घेण्याची मागणी केली. ईव्हीएम कसे हाताळावे याची माहिती द्यायला सुरुवात करताच दानवे म्हणाले, ही सगळी प्रक्रिया माहिती आहे. ईव्हीएम उत्पादक कंपनी,सॉफ्टवेअर कोणते आहे. बंगळुरूची कंपनी उत्पादक आहे की ईव्हीएम आयात केले याची माहिती द्या. तसेच ईव्हीएम २४ तासांसाठी आमच्या ताब्यात द्या, प्रशासन आणि आमचे अभियंते दोघे मिळून तपासणी करतील.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_745.html", "date_download": "2019-01-17T04:29:50Z", "digest": "sha1:FLMDZ26FW3MFJAJZ2LYF7JBFE7GUIHVT", "length": 7176, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "जप्त वाळूचा लिलाव | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nसातारा (प्रतिनिधी) : बेकायदा वाळू उपसा व उत्खनन करणार्‍यांवर कारवाई करून जप्त केलेल्या सुमारे 15 ब्रास वाळू साठ्याचा लिलाव दि. 15 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार असल्याचे सातारा तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी जाहीर केले. या लिलावास सातारा प्रांताधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांनी मान्यता दिली आहे.\nदरम्यान, जप्त केलेल्या वाळूचा महिन्याच्या प्रत्येक तिसर्‍या मंगळवारी लिलाव होणार आहे.\nसातारा तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी बेकायदा वाळूप्रकरणी मोठ्या कारवाई केल्या. या कारवाईत वाळू उपसा व उत्खनन करणारी वाहनेही ताब्यात घेतली. वाहनांतील जप्त केलेली वाळू तहसील कार्यालय परिसरात ओतण्यात आली असून या वाळूचा लिलाव करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या तिसर्‍या मंगळवारी सकाळी 11 वाजता जप्त वाळूचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलाव प्रक्रियेत सहभागी होवू इच्छिणार्‍यांनी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र सातारा\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_822.html", "date_download": "2019-01-17T04:19:44Z", "digest": "sha1:2BXF6Y2YQ5BLXXSWONFCATU2RF33TVGL", "length": 10341, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे धरणे आंदोलन | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nशेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे धरणे आंदोलन\nबुलडाणा,(प्रतिनिधी): संपूर्ण बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून नाफेडकडे बाकी असलेले चुकारे त्वरित द्यावे, शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्या, दिवसाचे भारनियमन बंद करून शेतकर्‍यांना 12 तास वीज पुरवठा करा, यासह शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी यांनी केले होते. या आंदोलनात जिल्हाभरातील शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. आंदोलना दरम्यान कार्यकर्त्यांनी शासन विरोधी घोषणाबाजी केली. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.\nयंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतकर्‍यांच्या खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बहुतांश शेतकर्‍यांना उत्पादन खर्चही निघाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान शासनाने राज्यातील 181 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला. मात्र बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा, मेहकर, चिखली, जळगाव जामोद, देऊळगावराजा या पाच तालुक्यांना वगळले आहे. या सर्व तालुक्यांचा दुष्काळ यादीत समावेश करावा, नाफेडमार्फत खरेदी केलेल्या शेतमालाचे चुकारे त्वरित द्यावे, शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, शेतकर्‍यांना दिवसा 12 तास वीज पुरवठा करावा, महाराष्ट्रात भावांतर योजना लागू करावी, प्रत्येक क्षेत्रात युवकांना रोजगार उपलब्ध करून द्या, या मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन केले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष ड. नाझेर काझी, संगीतराव भोंगळ, अ‍ॅड. साहेबराव सरदार, नरेश शेळके, अ‍ॅड. सुमित सरदार, नितीन शिंगणे, तालुकाध्यक्ष डी. एस. लहाने, नाना कोकरे, शहराध्यक्ष अनिल बावस्कर, अनिता शेळके, आशा पवार, लक्ष्मी शेळके, संदीप पाटील, मंगला वायाळ, नसीम सेठ, कदीर भाई, शंकर राजपूत, राजेंद्र नरोटे, नीलेश देठे, संदीप मेहेत्रे, अनिल वर्मा, सत्तार कुरेशी, बबलू कुरेशी, मंगेश बिडवे, राजू नागवे, शिवाजी पडोळ, सुरेश जाधव, प्रा. रिजवान खान, बबन सावळे, विठ्ठल किलबिले, अनिल रिंढे, महेश देवरे, विठ्ठल मोरे, रियाज खानसह राष्ट्रवादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nLabels: बुलढाणा ब्रेकिंग महाराष्ट्र\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/3146-modi-kedarnath", "date_download": "2019-01-17T04:21:10Z", "digest": "sha1:IJ2746FWWUMMN6I4EVJ3HFEFWR4UEWIZ", "length": 7669, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "माझ्या 'त्या' ऑफरने काँग्रेस घाबरली होती - पंतप्रधान मोदी - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमाझ्या 'त्या' ऑफरने काँग्रेस घाबरली होती - पंतप्रधान मोदी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केदारनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचं भूमिपूजन करण्यात आलं. त्यांनतर मोदींनी मंदिरात पुजा आणि रुद्राभिषेक केला. यावेळी भाषण करताना मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.\n2013 मध्ये केदारनाथमध्ये महाप्रलय आला होता. तेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. तत्कालीन राज्यसरकारला मी केदारनाथचा जीर्णोद्धार करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्याला उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी संमतीही दर्शविली होती. मात्र माझ्या प्रस्तावानं दिल्ली हादरली. घाबरलेल्या काँग्रेसने तत्कालीन उत्तराखंड सरकारवर दबाव टाकला. त्यामुळे उत्तराखंडच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी माझा प्रस्ताव नाकारला, असा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.\nकेदारनाथची अवस्था पाहून मी अस्वस्थ झालो होतो. त्यामुळे केदारनाथच्या जीर्णोद्धाराची तयारी दर्शविली होती. पण, माझ्या प्रस्तावाने काँग्रेस हादरली. आम्हाला गुजरातची गरज नाही असं राज्यसरकारला सांगावं लागलं. त्यामुळे मी मागे हटलो.\nआता केदारनाथच्या संपूर्ण परिसराचा अत्याधूनिकपणे विकास करण्यात येणार असल्याचे मोदींनी यावेळी सांगितलं.\nगृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी संजय निरूपम आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन\nनवरात्रीत नारायण राणे भाजपमध्ये घटस्थापना करणार\nनवरात्रोत्सवात फुटणार राजकीय फटाके\nनांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा गड राखला; भाजप 2 तर शिवसेना एका जागेवर\nराहुल गांधी, हिंदुत्व आणि गुजरात निवडणूक\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nफॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रविक्री, भाजप पदाधिकाऱ्याला अटक\n'वंदे मातरम्'ला विरोध करणाऱ्या MIMच्या 'त्या' नगरसेवकावर आता बलात्काराचा आरोप\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\nकुत्रा त्याच्यावर भुंकला, 'तो' कुत्र्याच्या मालकिणींनाच चावला\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\n'ऑनलाईन स्वर्गप्राप्ती'च्या नादात 15 वर्षीय मुलीची आत्महत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_58.html", "date_download": "2019-01-17T04:26:28Z", "digest": "sha1:USAP6THSZ7X4R3V2I6QYJMUWW2HBIAIP", "length": 9262, "nlines": 98, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "ना.विखेंचा ताफा अडविला देवळाली प्रवरात निषेध | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nना.विखेंचा ताफा अडविला देवळाली प्रवरात निषेध\nजायकवाडीला पाणी सोडू नये म्हणून हायकोर्टात पद्मश्री विखे कारखान्याने याचिका दाखल करून पाणी सोडण्यास स्थगिती मिळवली असता मराठवाड्यातील काही लोकांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गाड्यांचा ताफा आडविण्याचा जो प्रयत्न केला त्याचा काल(बुधवार) देवळाली प्रवरा शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने निषेध करण्यात आला.\nनगर जिल्ह्यातील हक्काचे पाणी जायकवाडीला सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला असता लोणी येथील पद्मश्री विखे पाटिल कारखान्याने पाणी सोडू नये म्हणुन उच्च न्यायालयात याचिका दाखल करून पाणी सोडण्यास स्थागिती मिळवली. दरम्यान काँग्रेसतर्फे राज्यभरात जनसंघर्ष यात्रा काढण्यात येत आहे. मंगळवारी (ता.30) फुलंब्री, सिल्लोड येथे ही यात्रा जाणार होती. यात्रेसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार अब्दुल सत्तार आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे आले होते. तत्पूर्वी माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या निवासस्थानी भोजनासाठी ते थांबले होते. भोजन झाल्यानंतर फुलंब्रीला जाण्यासाठी जात असताना राधाकृष्ण विखे पाटील यांचा ताफा मराठवाड्यातील काही लोकांनी अडविण्याचा प्रयत्न केला.या घटनेचा व प्रवृत्तीचा देवळाली प्रवरा बाजारतळ येथे जोरदार घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला.\nयावेळी जिल्हा काँग्रेस कमिटी सदस्य गणेश भांड, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र लोंढे, देवळाली प्रवरा शहराध्यक्ष बाळासाहेब खांदे, उत्तम कडू, माजी नगरसेवक वैभव गिरमे, बाबा भिंंगारे, भाऊसाहेब होले, दत्तात्रय दळवी, पिनु लोंढे, बाळासाहेब पठारे, अलम शेख, नितीन आढाव,पाराजी चव्हाण, कुणाल पाटिल, शुभम पाटिल, ऋषि राऊत, कैलास सांगळे, गणेश देशमुख, किशोर साळुंके, सौरभ घोलप, नीलेश कराळे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.\nLabels: अहमदनगर ब्रेकिंग महाराष्ट्र\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/man-marries-his-friends-16-years-old-daughter/", "date_download": "2019-01-17T04:20:15Z", "digest": "sha1:GQV5C67LG4LG44OT4PP6ECEDIQIYK3C6", "length": 16974, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "दात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nपु.ल.देशपांडे उद्यानासमोर 4 फूट पाण्याचे तळे, व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर…\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nमायावतींनी खेळले मुस्लिम आरक्षणाचे कार्ड\nनव्या सीबीआय प्रमुखांची निवड लवकरच , उच्चाधिकार समितीची 24 जानेवारीला बैठक…\nअमित शहांना स्वाइन फ्लू\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम : हिंदुस्थानचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nसुबोध भावे याच्या ‘काही क्षण प्रेमाचे’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nऑस्ट्रेलियामध्ये ४७ वर्षांच्या अँडी नावाच्या माणसाने त्याच्या मित्राच्या १६ वर्षांच्या मुलीशी म्हणजेच बेथ टेलफोर्डशी लग्न केलं आहे. अँडी हा बस ड्रायव्हर असून त्याचे दात गुटखा खाणाऱ्या माणसासारखे किडलेले आणि वाकडे तिकडे आहेत, त्यामुळे त्याला दात किडक्या म्हणूनही ओळखलं जातं. बेथशी लग्न केल्यानंतर अँडी हा लहान मुलांचं लैंगिक शोषण करणारा आहे असा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आणि वेल्समधून या दोघांना स्थानिकांनी हाकलून दिले. एका Age Gap love (एज गॅप लव्ह) या टीव्ही कार्यक्रमासाठी जवळपास २ वर्षांनी हे जोडपं वेल्समध्ये परत आलंय. बेथने शहरात परत आल्यानंतर तिच्या आईशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र ती अजूनही या दोघांवर नाराज असून दोघांमधील नातं ती स्वीकारण्यास तयार नाहीये.\nअँडी आणि बेथ यांच्यात २८ वर्षांचा फरक आहे. मला अँडी हा योग्य साथीदार वाटल्याने तो माझ्या वडिलांचा मित्र आहे, तो माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे असा विचार कधीच मनात आला नाही. अँडी आणि बेथ यांना दोन मुलं देखील झाली असून मोठा मुलगा हा दोन वर्षांचा आहे तर लहान मुलगा हा दीड वर्षांचा आहे. या दोघांना वेल्सला पुन्हा जाऊन रहावं असं वाटतंय, मात्र विरोधामुळे ते आजपर्यंत ही हिम्मत करू शकलेले नाहीत\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकोकण रेल्वे मार्गावर शिरवली नजीक ओव्हरब्रिज\nपुढीलहे जोक वाचाल तर पोट धरून गडाबडा लोळाल\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nडंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटणार, अंबरनाथची जागा लवकरच पालिकेला मिळणार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nशेतकऱ्यांची अडवणूक कराल तर धडा शिकवू, आदित्य ठाकरे यांचा बँक अधिकाऱ्यांना...\nमायावतींनी खेळले मुस्लिम आरक्षणाचे कार्ड\nपालिका रुग्णालयांत गरीबांच्या 139 रक्त चाचण्या होणार मोफत\nउद्धव ठाकरे यांची 2 फेब्रुवारीला नागपुरात सभा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_567.html", "date_download": "2019-01-17T04:46:31Z", "digest": "sha1:SQSUAPRV5B5MBCK7UL6QQHW67QLGVAUN", "length": 9040, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "साकत येथे रानडुक्करांच्या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी; रानडुक्करांचा तातडीने बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nसाकत येथे रानडुक्करांच्या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी; रानडुक्करांचा तातडीने बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी\nजामखेड- (प्रतिनिधी) - तालुक्यातील साकत येथे रानडुक्करांच्या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी झाला आहे. जामखेड ग्रामीण रुग्णालयात त्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी (दि.4) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. प्रल्हाद वराट (वय 50), असे जखमीचे नाव आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद हे गुरे चारण्यासाठी शेतात गेले असता 12.30 च्या सुमारास एका जाळीतून दहा ते पंधरा डुक्करांचा कळप उठला व त्याने प्रल्हाद यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. त्यांच्या मांडीला व हनुवटीवर मोठ्या प्रमाणावर जख्म झाली. हल्ल्यात ते रक्तबंबाळ झाल्याने चक्कर येऊन पडले. शेजारील लोकांनी आरडाओरडा केल्यामुळे रानडुक्कर तेथून पळाले. नागरिकांनी प्रल्हाद यांना तातडीने जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉ. युवराज खराडे यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत.\nसाकत व परिसरात मागील अनेक दिवसांपासून रानडुक्करांच्या उपद्रवाने नागरिक त्रस्त आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणावर दुष्काळी परिस्थिती आहे. रानडुक्करे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. आता तर थेट जीवघेणा हल्ला करीत आहेत. रानडुक्करांचा असाच हल्ला दोन महिन्यांपूर्वी गुरे चारण्यासाठी गेलेल्या सोजरबाई वराट यांच्यावरही केला होता. घटनेत त्यांचा खुबा मोडला होता. घटनेनंतर त्यांना अद्यापही जागेवरून हलता येत नाही. रानडुक्करांच्या वारंवार होणा-या या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात भयभीत वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने रानडुक्करांचा बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.\nLabels: अहमदनगर ब्रेकिंग महाराष्ट्र\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\nयेणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव\nखामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/poster-of-vanjar-released/", "date_download": "2019-01-17T04:39:46Z", "digest": "sha1:CQYXS34LABM7SRN4R4774BLNUXNNLFN5", "length": 17889, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘वंजर’ सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nपु.ल.देशपांडे उद्यानासमोर 4 फूट पाण्याचे तळे, व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर…\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nकृषी विमा योजनेमुळे खाजगी विमा कंपन्या मालामाल, कमावले 3 हजार कोटी…\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nमायावतींनी खेळले मुस्लिम आरक्षणाचे कार्ड\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nगावदेवी क्रीडा मंडळाची मास्टर्स चषक स्पर्धा\nकसोटीत सुपर पॉवर व्हायचंय : विराट कोहली\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सायना, कश्यप, श्रीकांतची आगेकूच\nऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम : हिंदुस्थानचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\n– सिनेमा / नाटक\nआम्ही खवय्ये : मी चोखंदळ\nसुबोध भावे याच्या ‘काही क्षण प्रेमाचे’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\n‘वंजर’ सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज\nआता सर्वांनाच परिचित आहे की, सिनेमा हे माध्यम प्रचंड लोकप्रिय आणि प्रभावी आहे. प्रेक्षक त्याच्याकडे फक्त मनोरंजन विश्व म्हणून बघत असला तरी फिल्म मेकर्स वेगवेगळे चाकोरीबाह्य आजकाल हाताळत आहेत. पण या माध्यमातून खूप मोठे विषय लोकांपर्यंत पोहोचवणे हा मोठा टास्क असतो. असाच वेगळा विचार करून एका सामान्य कुटुंबातून आलेल्या विद्या गवई यांनी “वंजर” या सिनेमाला सुरुवात केली आहे. आता हा सिनेमा लवकरच सर्वांसमोर येणार आहे.\nझाडे लावा, झाडे जगवा असा उदोउदो आपण करत असलो तरी त्यासाठी आपण स्वतः त्यासाठी एक पाऊल उचलणे महत्वाचे ठरते. अशाच आशयाचा वंजर सिनेमा विद्या गवई दिग्दर्शित लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. आसरा फिल्म प्रॉडक्शन निर्मित या सिनेमाचे मोशन पोस्टर विजयादशमीच्या निमित्ताने प्रदर्शित झाले. लवकरच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. चित्रपट सुरू होण्याआधीच सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज होणारा हा पहिला मराठी सिनेमा आहे.\nदिग्दर्शिका विद्या गवई या एका सामान्य कुटुंबातून आल्या आहेत. त्यांनी लहानपणी जंगलातून फिरणे, झाडं जपणे या सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या. पण सध्याच्या काळात कुठे तरी झाडं तोडली जात आहेत, आणि त्याला आपणच जबाबदार आहोत हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी हा विषय सिनेमाच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडण्याचा विचार केला. या सिनेमाच्या मोशन पोस्टरमध्ये निसर्ग ही आपली देणगी आहे आणि ती नष्ट करण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही, असा संदेश देण्यात आला आहे. लवकरच सिनेमातील कलाकारांची घोषणा करण्यात येणार आहे. कथा,पटकथा विद्या गवई यांची असून, सवांद आणि प्रमुख सहाय्यक मनोज सोनवणे असून सिनेमाच्या निर्मिती प्रमुखाची सूत्र रंगराव घागरे सांभाळत आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमहाराष्ट्राचा सुपुत्र झाला नेदरलँडचा पोलीस अधीक्षक\nपुढीलडेंग्यूपाठोपाठ आता उंट अळीचा प्रादुर्भाव\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nएनआयएचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे\nमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nPhoto : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील इंधन चोर जेरबंद\nजम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार\n1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा\nएमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात\nमंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले\nडंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटणार, अंबरनाथची जागा लवकरच पालिकेला मिळणार\n‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप\nशेतकऱ्यांची अडवणूक कराल तर धडा शिकवू, आदित्य ठाकरे यांचा बँक अधिकाऱ्यांना...\nमायावतींनी खेळले मुस्लिम आरक्षणाचे कार्ड\nपालिका रुग्णालयांत गरीबांच्या 139 रक्त चाचण्या होणार मोफत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-vatratika/t3743/", "date_download": "2019-01-17T04:34:39Z", "digest": "sha1:DZQNC3Q6BNQR6BJ5X2CELT5PSRMIMPMY", "length": 2734, "nlines": 47, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vatratika-सा.सूर्यकांती....वात्रटिकांचा नजराणा अंक ६वा", "raw_content": "\nसा.सूर्यकांती....वात्रटिकांचा नजराणा अंक ६वा\nAuthor Topic: सा.सूर्यकांती....वात्रटिकांचा नजराणा अंक ६वा (Read 687 times)\nसा.सूर्यकांती....वात्रटिकांचा नजराणा अंक ६वा\nहा साप्ताहिक सूर्यकांती अंक ६ वा अंक वाचण्यासाठी गेल्यावर प्रथम वरच्या बाजूला असलेले fullscreen हा पर्याय निवडा.नंतर खाली डाव्या बाजूला असलेल्या slide,book,...पैकी book हा पर्याय निवडा म्हणजे तुम्हांला अंक चांगल्या प्रकारे वाचता येईल.अंक वाचा आणि आपली प्रतिक्रिया...सूचना नक्की लिहा.आपण वाचा डाउनलोड ही करू शकता.वाचा आणि आपल्या मित्रांनाही पाठवा.....चला तर मग याच लिंक वर क्लिक करा आणि वाचा....\nसा.सूर्यकांती....वात्रटिकांचा नजराणा अंक ६वा\nसा.सूर्यकांती....वात्रटिकांचा नजराणा अंक ६वा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/123-marathwada-aurangabad/889-rana-doiphode", "date_download": "2019-01-17T04:19:12Z", "digest": "sha1:FIDKIOPWNN54P3U7EY5Q4XCTXS542OEH", "length": 5880, "nlines": 132, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "प्राध्यापकाचं ब्लॅकमेलिंग, कॉलेजच्या 16 विद्यार्थीनींचं केलं लैंगिक शोषण - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nप्राध्यापकाचं ब्लॅकमेलिंग, कॉलेजच्या 16 विद्यार्थीनींचं केलं लैंगिक शोषण\nजय महाराष्ट्र न्यूज, बीड\nबीडमध्ये प्राध्यापकानंच कॉलेजच्या विद्यार्थीनींचं लैंगिक शोषण केल्याच समोर आलं. विठाई नर्सिंग कॉलेजचे प्राध्यापक राणा डोईफोडेंविरोधात 16 विद्यार्थिनींनी तक्रार केली.\nप्रात्यक्षिकाचे गुण वाढवून देण्यासाठी राणा डोईफोडे ब्लॅकमेलिंग करत असल्याचं या विद्यार्थ्यांनी म्हटलं. दरम्यान राणा डोईफोडेला विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये घेराव घातला.\nत्यानंतर पोलिसांनी डोईफोडेला ताब्यात घेतलं. तरीही संतप्त विद्यार्थ्यांनी पोलिसांची गाडी अडवली आणि डोईफोडेला गाडीबाहेर काढण्याचा प्रयत्न केला.\nदरम्यान, ज्या प्राध्यापक राणा डोईफोडेवर लैंगिक शोषणचा आरोप करण्यात आला. त्याचा महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुडें यांच्यासोबतही फोटो आहे.\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nफॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रविक्री, भाजप पदाधिकाऱ्याला अटक\n'वंदे मातरम्'ला विरोध करणाऱ्या MIMच्या 'त्या' नगरसेवकावर आता बलात्काराचा आरोप\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\nकुत्रा त्याच्यावर भुंकला, 'तो' कुत्र्याच्या मालकिणींनाच चावला\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\n'ऑनलाईन स्वर्गप्राप्ती'च्या नादात 15 वर्षीय मुलीची आत्महत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://ravikiranrr.com/2018/09/10/hello-world/", "date_download": "2019-01-17T04:41:28Z", "digest": "sha1:7SXHVFP6S7IFCZ5ICA6FJVMCCPUSPH6L", "length": 5020, "nlines": 123, "source_domain": "ravikiranrr.com", "title": "Hello world! - MPSC", "raw_content": "\nराष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती\nमहालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती\nमहान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती\nपंचायतराज समिती विषयी संपूर्ण माहिती\nमहानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती\nस्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना\n1857 च्या उठावानंतरचा काळ\nभारतातील बँका बद्दल माहिती\nआर्थिक वृद्धी, आर्थिक विकास बद्दल माहिती\nभारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी\nमहाराष्ट्राची प्राकृतिक रचना :\nदारिद्रय बद्दल संपूर्ण माहिती\nविविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात\nइंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स\nभौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा\nधातू आणि अधातु उपयोग\nजीवनसत्वे व त्याचे स्त्रोत\nकुष्ठरोगाबद्दल संपूर्ण माहिती व उपाय\nवनस्पती व प्राण्यांमधील ऊती\nक्षयरोग त्याची लक्षणे व उपचार\nहिवताप व त्याची लक्षणे\nस्वाईन फ्ल्यू चे लक्षणे\nकर्करोगाचे कारणे व प्रकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583658702.9/wet/CC-MAIN-20190117041621-20190117063621-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}